diff --git "a/data_multi/mr/2020-45_mr_all_0019.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-45_mr_all_0019.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-45_mr_all_0019.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,813 @@ +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=ScreenshotDotsPerInch", "date_download": "2020-10-20T12:27:01Z", "digest": "sha1:QUYTBA4VCAG7S55LXONJERAYUGE4776N", "length": 8796, "nlines": 166, "source_domain": "mr.grabz.it", "title": "आपण एखादी प्रतिमा XX डॉट्स प्रति इंच (डीपीआय) म्हणून सेट करू शकता?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nआपण एखादी प्रतिमा XX डॉट्स प्रति इंच (डीपीआय) म्हणून सेट करू शकता\nबर्‍याच लोकांना डीपीआय गोंधळात पडतात, असा विश्वास आहे की मोठ्या डीपीआयमुळे प्रतिमेची गुणवत्ता वाढेल किंवा फाईलचा आकार वाढेल. खरं तर डीपीआय स्क्रीनवरील प्रतिमेची गुणवत्ता किंवा फाइल आकारावर परिणाम करत नाही.\nडीपीआय फक्त प्रतिमेचा मेटाडेटा असतो जो प्रतिमेचे किती पिक्सेल पीआर करते हे निर्दिष्ट करतेint कागद प्रत्येक चौरस इंच मध्ये. त्यामुळे जुळण्यासाठी intजनसंपर्क साठी निकृष्ट दर्जाintआम्ही आमच्या स्क्रीनशॉटची डीपीआय एक्सएनयूएमएक्स म्हणून सेट केले आहेत उच्च प्रतीचे फोटो आयएनजी केले.\nवैकल्पिकरित्या आपण प्रतिमेची गुणवत्ता सुधारू इच्छित असल्यास आपण ती बदलू शकता स्वरूप आणि गुणवत्ता मापदंड. किंवा आपल्याला अधिक तपशीलवार प्रतिमा हवी असल्यास आपण स्क्रीनशॉट वाढवू शकता ठराव.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/job-ssb-constable-recruitment-2020-application-closing-for-1541-vacancies-on-27-september-apply-online-at-ssbrectt-gov-in/", "date_download": "2020-10-20T11:05:11Z", "digest": "sha1:RSWG2DG7A2VH5G7Q72GGLBKIAHV2VYA5", "length": 17339, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "SSB Constable Recruitment 2020 : सशस्त्र सीमा दलात 1541 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती, तात्काळ करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया | job ssb constable recruitment 2020 application closing for 1541 vacancies on 27 september apply online at ssbrectt gov in", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तरूणाची झाली 3 लाखाची फसवणूक\nPune : सदाशिव पेठेतील कुंटे चौकातील ज्येष्ठास धमकावत घेतला दुकानाचा ताबा, 1 कोटी 80…\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार नाहीत’\nSSB Constable Recruitment 2020 : सशस्त्र सीमा दलात 1541 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती, तात्काळ करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया\nSSB Constable Recruitment 2020 : सशस्त्र सीमा दलात 1541 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती, तात्काळ करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) कॉन्स्टेबलच्या 1541 पदांवर भरतीसाठी नुकतीच जाहिरात दिली होती. या पदांसाठी अर्ज करण्याचा कालावधी लवकरच संपत आहे. ज्या उमेवारांनी अजूनपर्यंत अर्ज केलेला नाही, त्यांनी एसएसबीचे रिक्रूटमेंट पोर्टल, ssbrectt.gov.in वर जाऊन अखेरची तारीख 27 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.\nउमेवार खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे सुद्धा भरतीची नोटीस डाऊनलोड करू शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात. सशस्त्र सीमा दलाद्वारे भरतीच्या सूचनेनुसार (No.338/RC/SSB/Combined Advertisement/CTs/2020) विविध ट्रेड्स, जसे की – ड्रायव्हर, कारपेंटर, प्लंबर, वॉशरमन, बार्बर व अन्यमध्ये कॉन्स्टेबल रँकवर ट्रेड्समन पदांसाठी भरती केली जाणार आहे. एसएसबीद्वारे कॉन्सटेबल ट्रेड्समनची भरती अस्थायी आधारावर केली जाईल, परंतु ती नंतर स्थायी केली जाईल.\nकोण करू शकतात अर्ज\nसशस्त्र सीमा दलात (एसएसबी) कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरतीसाठी तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण केली आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. तसेच, ड्रायव्हर पदासाठी 10वीसह वैध व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा प्राप्त असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 23/25/27 वर्ष (पदांनुसार वेगवेगळे) असायला हवे.\nऑनलाइन अर्ज करताना उमेवाराला 100 रुपये अर्ज शुल्क सुद्धा जमा करावे लागणार आहे, हे पैसे ऑनलाइन माध्यमातून (डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग) भरता येतील. एससी, एसटी, एक्स-सर्व्हिसमन आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n… म्हणून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मागितली जाहीर माफी (व्हिडीओ)\nPune : IT हबमध्ये अमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला अटक, 25 किलो गांजा जप्त\nGood News : कृषी पर्यटन क्षेत्राशी संबंधित 10 लाख लोकांना र���जगार देईल…\n राज्यात 12 हजार 500 पदांसाठी पोलिस भरती, गृहमंत्री…\n ‘ही’ कंपनी 30000 लोकांना देणार नोकरी, सणांची मागणी पूर्ण…\nभारतीय मानक ब्यूरोमध्ये 171 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया\nसरकारी नोकरीची सुवर्णसंधी, थेट मुलाखत घेऊन होणार 6310 पदांची भरती\n रेल्वेमध्ये 35 हजार जागांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज अन् मिळवा नोकरी\nबांधकाम व्यावसायिकाच्या साइटवर चोरी करणाऱ्या दोघांना लोणीकंद…\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंचं सूचक…\nLadakh Standoff : लडाखमधील कुरापती चीनला महागात \nबाळा नांदगावकरांनी CM ठाकरेंवर केलेल्या टीकेला…\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार…\n एका रूपयामध्ये स्मार्टफोन घेण्याची…\nपुण्याला ‘कोरोना’मुक्त शहर बनवू या :…\nठाकरे सरकारनं जीमसाठी साधला दसर्‍याचा मुहूर्त, केली…\nPune : विमानतळ परिसरात पादचारी महिलेच्या डोक्यात दगड मारून…\n‘ब 12’ जीवनसत्व शरीरासाठी खुप आवश्यक,…\nआंघोळ करताना ‘या’ 5 सवयी आवश्य लावून घ्या, स्किन…\nउन्हापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागानं दिल्या…\nहृदयासाठीही धोकादायक ठरते अपूर्ण झोप\nगर्भवती महिलांना सतावते नोकरी गमावण्याची भीती\nदातांना किड लागू नये म्हणून समोर आला खास उपाय, दातांचं…\nघरी बसून वाढलेलं पोट आणि कंबर होईल झटपट कमी, ’हे’ 6 उपाय करा\nजेव्हा करीनासोबत लग्न करत होता सैफ, वडिलांना नवरदेवाच्या…\nकंगना रणौतच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ, कर्नाटक पोलिसांकडून…\nBigg Boss 14 : ‘भाईजान’ सलमाननं पुन्हा नाव न…\nसतत पंगा घेणार्‍या कंगना राणावतची टिवटिव सुरूच, म्हणाली…\n2 वर्षांपर्यंत ‘कोरोना’पासून मुक्ती नाही \n‘बिहारहुन दिल्लीला जावे, निदान मोदी तरी बाहेर…\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो,…\nइम्रान खानविरोधात पाकिस्तानमध्ये वादळ, सर्वांची नजर…\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तरूणाची झाली 3 लाखाची…\nPune : सदाशिव पेठेतील कुंटे चौकातील ज्येष्ठास धमकावत घेतला…\nलोणावळयात टपालाव्दारे आलेले 55 लाखांचे ड्रग्ज पार्सल…\n‘हे’ कार्ड असणार्‍यांनाच ‘कोरोना’ची…\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार…\nVideo : ‘नितीश कुमार चोर है… मनरेगा का पैसा खाया…\nहर्षद मेहता तुरूगांत गेला अन् राकेश झुनझुनवाला ठरले Big Bull…\nरिकव्हरीनंतर 2-3 महिन्यापर्यंत दिसतात Covid-19 ची…\n‘सत्ता ���ेल्यामुळे त्यांचा तोल जातोय’ \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तरूणाची झाली 3 लाखाची फसवणूक\n‘तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलात, लगेच PM नरेंद्र मोदींशी…\nग्रामीण भारतात आरोग्य सेवांच्या ‘पायाभूत सुविधां’च्या…\nपाकिस्तानी जनतेवर नाराज असलेल्या TikTok स्टार जन्नत मिर्झानं सोडला…\nअर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिल्लाच्या भावाला ड्रग्ससह अटक \nNEET परीक्षेत शोएब आणि आकांक्षाला सारखेच ‘मार्क’, मग आकांक्षाचाच दुसरा नंबर का \nमनसेच्या ‘या’ मागणीला Amazon चा प्रतिसाद \n‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर अनेक वर्षाची परंपरा खंडित, कोल्हापूरातील शाही दसरा सोहळा रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/prakash-raj-tweets-photo-1666716/", "date_download": "2020-10-20T11:43:57Z", "digest": "sha1:DYNDVWGJG36SHNK2SB7V3SIY4ZTPCTBD", "length": 11282, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "prakash raj tweets photo | फेकन्युज : प्रकाशराज यांनी ट्विट केलेली ‘ती’ छायाचित्रे जुनीच! | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nफेकन्युज : प्रकाशराज यांनी ट्विट केलेली ‘ती’ छायाचित्रे जुनीच\nफेकन्युज : प्रकाशराज यांनी ट्विट केलेली ‘ती’ छायाचित्रे जुनीच\nहिंदी चित्रपटातील खलनायक प्रकाश राज यांनी काही मुद्दय़ांवर आजवर सरकारविरोधात आवाज उठवला आहे.\nहिंदी चित्रपटातील खलनायक प्रकाश राज यांनी काही मुद्दय़ांवर आजवर सरकारविरोधात आवाज उठवला आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निषेधाचे फलक दाखविण्यात आले. या निदर्शनांची चार छायाचित्रे प्रकाश राज यांनी नुकतीच ‘ट्विट’ केली आहेत. मात्र प्रत्यक्षात ही छायाचित्रे जुनी आहेत; याशिवाय ती वेगवेगळ्या ठिकाणांवरून घेण्यात आली आहेत. यात अमेरिका, लंडन आणि नवी दिल्लीचा समावेश असून ती २०१३ आणि २०१५ सालची आहेत.\nपहिल्या छायाचित्रात न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रां���्या कार्यालयाबाहेर शिरोमणी अकाली दलाच्या अमेरिकेतील गटाने स्वतंत्र खलिस्तान निर्मितीला समर्थन देणाऱ्या घोषणा आणि मोदीविरोधी घोषणा दिल्या होत्या. एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मोदी येथे आले होते. या वेळी सुरजितसिंग काल्हार यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शन करण्यात आली होती.\nदुसऱ्या छायाचित्रात २०१५ साली मोदी आणि ‘फेसबुक’चा संस्थापक मार्क झकरबर्ग यांच्या भेटीदरम्यान निदर्शने करण्यात आली होती. ‘अलायन्स फॉर जस्टिस अँड अकाऊंटॅबिलिटी’ या गटाच्या कार्यकर्त्यांनी २००२ साली गुजरातेतील दंगलीचा निषेध करण्यासाठी ‘मोदी फेल’ असे फलक फडकावले होते. त्यामुळे सरकारविरोधी आवाज उठविणारे सर्व राष्ट्रविरोधीच आहेत का, असा सवाल करणाऱ्या प्रकाश राज यांचा हेतू स्वच्छ असला तरी त्यांनी ‘ट्विट’ केलेली छायाचित्रे मात्र जुनीच आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 बेत ठरवा झटपट..\n2 खाद्यवारसा : आंबा मोदक\n3 सुंदर माझं घर : सीडीचा लखलखाट\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमद��राचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/india-china-talks", "date_download": "2020-10-20T10:50:55Z", "digest": "sha1:4VZZCUUY2UXGXRU2NIOHSXQ4GZDOM6BG", "length": 21815, "nlines": 345, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "भारत-चीनमध्ये डि-एस्केलेशन वर चर्चा करण्यासाठी अद्याप चर्चा सुरू - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nकल्याण डोंबिवली कोरोना उपडते\nकल्याण डोंबिवलीत २३८ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७...\nकल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा...\nकल्याण डोंबिवलीत ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nव्हिव्होने त्यांच्या प्रायोजकतेच्या वचनबद्धतेतून...\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL...\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nजगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट\nनवी मुंबईतील नामांकित पत्रकार सावन आर वैश्य यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब...\nउद्योजग मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री....\nलोकनेते माननीय श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना...\nअहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची...\nपालघर जिल्हा महिला मोर्चा महामंत्री (जनरल सेक्रटरी)...\nपंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव...\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nनविमुंबईतील घणसोली मध्ये चोरांचा उच्छाद\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nसैन्य कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार...\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये दाखल\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...\nबाजी प्रभु देशपांडे शौर्य दिन.\nथोर भारतीय योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म...\nभारत-चीनमध्ये डि-एस्केलेशन वर चर्चा करण्यासाठी अद्याप चर्चा सुरू\nभारत-चीनमध्ये डि-एस्केलेशन वर चर्चा करण्यासाठी अद्याप चर्चा सुरू\nसीमेवरच्या विदारकतेच्या सर्वात आव्हानात्मक मुद्द्यांना चर्चेच्या चौथ्या फेरीमध्ये समावेश करणे अपेक्षित\nभारत-चीनमध्ये डि-एस्केलेशन वर चर्चा करण्यासाठी अद्याप चर्चा सुरू\nनवी दिल्ली - मंगळवारी सीमेवर विच्छेदन आणि विमुक्तीच्या दुसऱ्या जटिल टप्प्यावर चर्चा करण्यासाठी भारत आणि चीनमधील वरिष्ठ लष्करी कमांडर्स यांच्यात चर्चा सुरू आहे. गेल्या महिन्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांचा बळी गेल्यानंतर सीमेवर तणाव वाढला आणि दोन देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) लाखो सैन्य तैनात केले.\n१५ जून रोजी दोन्ही बाजूंच्या हिंसक संघर्षानंतर भारतीय सैन्यदलाच्या २० जवानांचा मृत्यू आणि चिनी सैन्यातील अज्ञात सैनिकांचा मृत्यू झाला. ४५ वर्षांत ही दुर्घटना प्रथमच झाली. तणावामुळे दोन्ही देशांमधील संबंध वेगाने खालावले आहेत.\nभारतीय लष्कराच्या 14 कॉर्पस कमांडर, लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि चीनचे समकक्ष मेजर जनरल लिन लिऊ, दक्षिण कमांडर झिनजियांग मिलिटरी डिस्ट्रिक्ट यांच्यात झालेल्या बैठकीची चर्चा सकाळी 11.30 वाजता सुरू झाली.\nयापूर्वी या दोन्ही अधिका्यांची ६ जून, २२ जून आणि ३० जून रोजी भेट झाली होती. या वेळी ३० जून रोजी एलएसीच्या भारतीय बाजूच्या चुशूल येथे चर्चा झाली.\nमंगळवारच्या चर्चेत सर्वात गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक विषयांवर चर्चा करणे अपेक्षित आहे. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कमांडर पांगोंग त्सो लेक विभाग तसेच डेप्सांग मैदानावरील सैन्याला मागे घेण्याची चर्चा करणार असल्याची चर्चा करणे देखील अपेक्षित आहे.\nया दोन्ही कमांडरांनी सैन्य व हवाई सुरक्षा रडार, टँक्स , तोफखाना युनिट आणि एलएसीला लागून असलेल्या भागातील हवाई सहाय्य यांसारख्या उपकरणांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित होते. एप्रिल-मे च्या उत्तरार्धात चीनने एलएसीवर सैन्य आणि जड शस्त्रे जमा केली होती. चिनी सैन्य तैनात केल्याच भारताने त्वरेने सैन्य पाठवले होते.\nगेल्या आठवड्यात दोन्ही देशांच्या सैन्याने तीन घर्षण बिंदू वरून पेट्रोलिंग पॉइंट (पीपी) १४ आण��� १५ आणि १७A ने मागे खेचले आणि ३-४ कि.मी. चे बफर झोन तयार केले. एलएसीच्या बाजूने काही ठिकाणी केवळ ६०० मीटर किंवा त्याहून कमी अंतरांनी सैन्य विभक्त होऊ नये यासाठी हे केले गेले.\nदोन स्वदेशी कंपन्या लवकरच क्लिनिकल चाचण्या दाखल करणार\nतुर्भे वाडॅ ऑफिस समोर मनपा ऊद्यान विभागांतील कामगारांचे असहकार आंदोलन.\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13 तासांच्या...\nगालवान व्हॅलीमध्ये झालेल्या चकमकीत चीन सैन्यामध्ये मार्शल...\nइस्त्राईलने इराणचा अणु अड्डे केले उध्वस्त, एफ -35 विमानाने...\nसैन्य कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास...\nबाराक -8 हवाई संरक्षण यंत्रणा चीनविरूद्ध लडाखमध्ये तैनात...\nपालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले इस्कॉनचे टेंडर...\nशेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा...\nकाळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे \nसफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास...\nराज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या...\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nनवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांची बैठक...\nनवी मुंबई (navi mumbai ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ग्रंथालय विभागाची) कार्यकर्ता...\nनवी मुंबई ऐरोलीचे आमदार गणेश नाईक नवी मुंबई पालिका आयुक्त...\nनवी मुंबई ऐरोलीचे आमदार गणेश नाईक नवी मुंबई पालिका आयुक्त मिसाळांना जाब विचारताना.\nESIC मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, फरीदाबाद (Hariyana) येथे...\nकामगार आणि रोजगार राज्यमंत्री (I / C) संतोष कुमार गंगवार आणि हरियाणाचे मुख्यमंत्री...\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७ हजार पार\n२५१ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू ४७,१४९ एकूण रुग्ण तर ९३० जणांचा आतापर्यंत मृत्यू...\nजगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट\nजगभरात कोरोनापाठोपाठ (corona) आणखी एक संकट समोर आलं आहे. प्रशांत महासागरात ला-निना...\nबिहार मध्ये दारू विक्रीचा नवा पर्याय | A new option for...\nबिहार हे दारू प्रतिबंध राज्य (alcohol banned in bihar) आहे. मात्र, आता दारूचे होमी...\nकल्याण डोंबिवली कोरोना अपडेट | Kalyan Dombivali Corona...\nकल्याण डोंबिवलीत ३२९ नवे रुग्ण तर १० जणांचा मृत्यू\nगृहमंत्री अनिल देशमुख यांचा मोठा निर्णय.\nकोरोनाशी लढतांना ���ृत्यू पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना शासनाचा मोठा दिलासा.\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\n*राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू* *आतापर्यंत...\nब्लाइंड कार्ड्सच्या वतीने अंतरंग आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/former-mla-vaibhav-pichad-lashes-three-ministers-from-ahmednagar-district/articleshow/78185276.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2020-10-20T11:21:27Z", "digest": "sha1:BB7Y2GLWMKJHS45GR233CGHOR55W6NHF", "length": 15753, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'नगरमध्ये तीन मंत्री आहेत, कुठे जातात काय करतात\nसंदीप कुलकर्णी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 Sep 2020, 04:33:00 PM\nकरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यात नगर जिल्हा अपयशी ठरत असल्याचं खापर माजी आमदार वैभव पिचड यांनी जिल्ह्यातील तीन मंत्र्यांवर फोडले आहे. (Vaibhav Pichad targets Ministers from Ahmednagar)\nअहमदनगर: 'करोना सारखे संकट आपल्यावर आले आहे. मात्र, या प्रसंगी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री महोदय कमी पडतायत,' असा घणाघाती आरोप माजी आमदार वैभव पिचड यांनी केला. 'सध्या जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी लोकांच्या अडचणी दूर केल्या असे जाणवत नाही. ते जिल्ह्यामध्ये कुठे जात आहेत काय करतायेत हेही दिसत नाही,' अशी टीकाही त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख टाळत केली.\nमराठा आरक्षण: भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप\nपिचड हे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी नगर जिल्ह्यात वाढत असलेल्या करोना परिस्थितीवरून जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांवर निशाणा साधत त्यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, 'राज्य सरकार अस्तित्वात आल्यावर जिल्ह्याला तीन मंत्रीपद भेटली. मात्र त्य���नंतर करोनाचे संकट सुरू झाले. या संकटामुळे फिरायला मर्यादा नक्की आल्या असतील. पण कमीतकमी ज्या लोकप्रतिनिधींना मंत्रिपद भेटले, त्यांनी ग्रामीण भागात गेले पाहिजे होते. तेथील आरोग्य यंत्रणा विचारून लोकांचा हालहवाल घेतला पाहिजे. ते दुर्दैवाने होताना दिसत नाही. तिन्ही मंत्र्यांना जी मंत्रीपदाची सुवर्णसंधी भेटली, त्या सुवर्णसंधीतून त्यांनी ग्रामीण भागातील माणसाच्या आरोग्याची विचारपूस करण्याची व शासन कुठे कमी पडत नाही, हे दाखवण्याची गरज होती. पण ते होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत शासन कमी पडले, तर त्याचा रोष निश्चितपणे मंत्र्यांवर निघाल्या शिवाय राहणार नाही. जिल्ह्यामध्ये यामागेही अनेक मंत्री होऊन गेले आहेत. ते मंत्री फिरत होते, त्यांची चर्चा होत होती. मग ते कुठल्याही पक्षाचे असु द्या. मागील काळातील मंत्री हे जिल्ह्यातील अडचणी सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करताना दिसत होते. मात्र जिल्ह्यावर सध्या करोनाचे संकट असताना सध्याचे जिल्ह्यातील मंत्री कमी पडताना दिसत आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.\nवाचा: पुणे पोलीस दलाला हादरा; करोनाने घेतला पाचवा बळी\nपालकमंत्र्यांनी जिल्हाभर फिरण्याची गरज\nराज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नगर मधील करोना परिस्थिती ही काही प्रमाणात नियंत्रणात आहे, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल गुरुवारी बोलताना सांगितले होते. पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा ही माजी आमदार वैभव पिचड यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले,'जिल्ह्यातील नेमका कोणता आकडा पालकमंत्र्यांनी घेतला तो माहिती नाही. मुळात पालक मंत्री महोदय यांचा दौरा संपूर्ण नगर जिल्ह्यात झाला असता तर त्यांना वस्तुस्थिती काय आहे ते कळाले असते. सध्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे प्रकार सुरू आहे. वेळीच यामध्ये लक्ष घातले नाही, तर नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोना वाढलेला दिसेल. तर मग हे खापर कोणावर फोडायचे हा चिंतेचा विषय आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.\nवाचा: ठाकरे सरकारच्या चिंतेत वाढ; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना करोना\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nIndurikar Maharaj: 'मी येतोय' म्हणत इंदुरीकर महाराज मरा...\nलाडक्या आमदाराला पवारांकडून मिळाली ही खास भेट...\nRohit Pawar: पवारांच्या पुस्तकातील 'ते' पान; रोहित यांन...\n राष्ट्रवादीने घेतले बाळासाहेब थ...\nIndurikar Maharaj Case: इंदोरीकरांविरुद्ध खटल्यात 'अंनिस'ची एंट्री; आता काय होणार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nशंकरराव गडाख वैभव पिचड बाळासाहेब थोरात प्राजक्त तनपुरे करोना अहमदनगर vaibhav pichad coronavirus corona in ahmednagar Ahmednagar\nमुंबईअर्णब गोस्वामींच्या अडचणीत भर; माजी पोलिस अधिकाऱ्याची कोर्टात धाव\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nगुन्हेगारीदारू पिण्यास विरोध केल्याने पेव्हर ब्लॉकने दोघांची डोकी फोडली\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nआयपीएलकेदार जाधव, चावला यांच्यात कोणता स्पार्क दिसतोय; धोनीवर जोरदार हल्लाबोल\nकोल्हापूर'कांदा साठा तपासायला कुणी आले तर दांडक्याने सोलून काढा'\n खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला\nमुंबईफडणवीसांच्या पोटात का दुखतंय; पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर\nसिनेन्यूजसौंदर्य असावं तर नुसरत जहांसारखं बाइक लुकचे फोटो पाहिलेत का\nविदेश वृत्तअमेरिकेत वाद; कमला हॅरीस 'दुर्गा' रुपात तर, ट्रम्प 'महिषासुर'\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगNavratra : प्रेग्नेंसीमध्ये साबुदाण्याचं सेवन करताय जाणून घ्या साबुदाणा सुरक्षित आहे की नाही\nधार्मिकदुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही 'असे' पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा\nमोबाइलWhatsApp वेबवरून मिळणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची मजा\nब्युटीआयुर्वेदिक वनस्पतींपासून केस व त्वचेच्या समस्या कशा दूर कराव्यात, जाणून घ्या पद्धत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2020/10/blog-post_79.html", "date_download": "2020-10-20T11:17:22Z", "digest": "sha1:OCIY5OAWHMBYDYCNLNZEM23L3S43POCF", "length": 17958, "nlines": 168, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : पीक निहाय गटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेती यशस्वी करता येईल... डॉ. आनंद सोळंके", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nपीक निहाय गटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेती यशस्वी करता येईल... डॉ. आनंद सोळंके\nवनामकृवित आयोजित राज्‍यस्‍तरिय पंधरा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर योजना, आणि फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पंधरा दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.\nप्रशिक्षण कार्यक्रमाच्या बाराव्या दिवशी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी “सेंद्रीय शेतीमधील पीक व्यवस्थापन व सिक्किम राज्यातील सेंद्रीय शेती, मसाले पीक उत्पादन व बाजारपेठ व्यवस्थापन ’’ या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.\nअध्यक्षस्थानी राहूरी येथील महत्‍मा फुले कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे व गंगटोक (सिक्किम) येथील भारतीय इलायची संशोधन संस्‍थेच्‍या क्षेत्रीय संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गुडदे उपस्थित होते. ता. धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील प्रगतशील शेतकरी श्री. रमेशजी साखरकर, आयोजक डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. रणजीत चव्हाण हे ऑनलाईन उपस्थित होते.\nअध्यक्षीय भाषणात डॉ. आनंद सोळंके म्‍हणाले की, सेंद्रीय शेती उत्पादनांस वाढती मागणी पाहता बाजारातील मागणीनुसार योग्य लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतक­यांनी सेंद्रीय शेती करावी. याकरिता गावागावातून प्रयत्न होण्याची गरज असुन शेतकरी बंधू भगिनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. पीकनिहाय गट स्थापन करून संबंधीत पिकामध्ये सेंद्रीय ब्रँड विकसीत करावा जेणे करून चांगले उत्पादन तसेच अधिक बाजारभाव मिळविता येईल. कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्रज्ञान प्रसार करावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.\nडॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रीय शेतीमधील पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शनात सेंद्रीय शेती ही व्यापक संकल्पना असून विविध घटकांचा एकात्मीक पद्धतीने वापर करणे गरजेचे असल्‍याचे सांगुन सेंद्रीय पीक व्यवस्थापनात मशागती पासून, पिकाची लागवड ते काढणी पर्यंत सेंद्रीय लागवड पद्धत व निविष्ठांचा वापर यावर मार्गदर्शन केले. सिक्किम राज्यात प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही सुलभ कशी करता येईल हे ही सांगीतले.\nडॉ. भारत गुडदे यांनी सिक्किम राज्यातील सेंद्रीय शेती, मसाले पीक उत्पादन व बाजारपेठ व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतांना देशात पहिले सेंद्रीय राज्य म्हणून पूढे आलेले सिक्किम राज्यातील सेंद्रीय शेती, मसाले पिके व त्यांचे बाजारपेठ व्यवस्थापन यावर विशेष मार्गदर्शन केले. प्रत्येक शेतकरी हा चिकाटीने आणि स्वयंप्रेरणेने सेंद्रीय शेती करत असून शासनाच्या मदतीने सेंद्रीय शेती यशस्वी केल्याचे त्यांनी सांगीतले. सिक्किम राज्यातील शेतकरी स्वत:च्या सेंद्रीय निविष्ठा स्वत: तयार करून लागवडीवरील खर्च कमी करतात, महाराष्ट्रातही त्याचे अनुकरण करता येईल. मसाले पिके व सेंद्रीय उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन आधुनिक पद्धतीने बाजारपेठ व्यवस्थापन केल्यास सेंद्रीय उत्पादनांना चांगला बाजारभाव मिळविता येईल हे त्यांनी सांगीतले.\nप्रगतशील शेतकरी श्री. रमेशजी साखरकर यांनी अनुभव सांगतांना म्हणाले की, सेंद्रीय शेतीत देशी वाण व बियाणे यास मोठे महत्व आहे. कीड व रोग यांना प्रतिकारक्षम तसेच जैवविविधता वाढविणा­या विविध प्रकारच्या पिकांच्या वाणांचे संवर्धन होणे व प्रसार होणे ही काळाची गरज आहे. याबाबत शाळा, महाविद्यालये तसेच गावागावात माहितीचा प्रसार होणे व महत्व समजून सांगणे आवश्यक आहे. देशी बियाणे बँकेचे महत्व त्यांनी सांगितले.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. सुनिल जावळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. श्रीधर पतंगे, श्री. योगेश थोरवट यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यातील शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवनामकृविच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठा पासुन वि...\nमौजे मानोली येथे प्रात्‍यक्षिकाकरीता रब्बी ज्‍वारी...\nसामुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक अन्न दिन साजरा\nकृषिचा पदवीधर केवळ नौकरदार न बनता, नौकरी देणारा दा...\nवनामकृविच्‍या वतीने भारतातील कृषि शिक्षणाचे पुनरूज...\nजमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीकरिता विशेष प्रयत्‍न कर...\nसेंद्रीय भाजीपाला लागवड करतांना स्थानिक व देशी वाण...\nपीक निहाय गटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेती यशस्वी...\nहवामान बदलाच्या पार्श्वभुमीवर रेशीम उद्योग फायदेश...\nसेंद्रीय शेतमालाची विक्री करतांना राष्‍ट्रीय व आंत...\nवनामकृवि आयोजित पंधरा दिवसीय ऑनलाईन वेबीनार मध्‍ये...\nमौजे नांदापुर येथे प्रात्‍यक्षिकाकरिता विद्यापीठ व...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/hadsar-durlakshit-gadh/", "date_download": "2020-10-20T12:11:14Z", "digest": "sha1:OFYS7LWZIQ4YK2IWFHECK4TLQPCU7QPW", "length": 13178, "nlines": 90, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "कातळ लेण्यांचा अनुभव देणारा स्वराज्यातील एक दुर्लक्षित गड - Shodh Itihasacha", "raw_content": "\nकातळ लेण्यांचा अनुभव देणारा स्वराज्यातील एक दुर्लक्षित गड\nकातळ लेण्यांचा अनुभव देणारा स्वराज्यातील एक दुर्लक्षित गड\nAugust 2, 2020 adminLeave a Comment on कातळ लेण्यांचा अनुभव देणारा स्वराज्यातील एक दुर्लक्षित गड\nमहाराष्ट्रात तीनशेहून अधिक किल्ले आहेत पण दुर्दैवाने काही मोजकेच किल्ले असे आहेत जे नेहमी प्रकाशझोतात असतात बरेच किल्ले आपल्याला ठाऊक देखील नसतात. असे असंख्य गडकोट आपल्या सह्य़ाद्रीत विखुरलेले आहेत.\nअगदी असाच पुण्यातील एक थोडासा दुर्लक्षित असलेला हा किल्ला हडसर जुन्नरपासून १२ किलोमीटरवर जुन्नरजवळ च्या माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने अंजनावळे, घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच हडसर गावाच्या डोक्यावर हा किल्ला आहे.\nसह्याद्रीच्या कुशीत वसलेले जुन्नर आणि त्याच्या आसपास असलेल्या डोंगरदाऱ्यांमुळे याच्या सौंदर्यात अधिक भर पडते. जुन्नर येथे असलेले माणिकडोह धरण ओलांडले, की एका बाजूला धरणाचे निळेशार पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगररांगा यामधून होणारा हा प्रवास निसर्गाच्या वेगळय़ाच जगात घेऊन जातो. असाच नागमोडी वाटेवरच्या छोटय़ा टुमदार घर असलेल्या वस्त्यांमधून वाट काढत काढत आपण हडसर गावात येतो. सांगण्याचा मूळ मुद्दा हाच की तसं इथे आपण वर्षभर येऊ शकतो पण पावसाळ्यात या परिसरातील सौंदर्य अधिक खुलून येतं.\nहडसर किल्ल्याची उंची तब्बल ४६८७ फूट उंच आहे त्याच्या या दर्शनामुळे सुरुवातीला तो अवघड, अशक्यच वाटू लागतो. यामुळेच की काय त्याला आणखी एक नाव पर्वतगड त्याच्या या दर्शनामुळे सुरुवातीला तो अवघड, अशक्यच वाटू लागतो. यामुळेच की काय त्याला आणखी एक नाव पर्वतगड सर्व बाजूने तुटलेले कडे पाहून सुरुवातीला गोंधळायलाच होते.\nपण मग आपल्या चेहऱ्यावरचा हाच गोंधळ पाहून तिथला एखादा स्थानिक रहिवासी आपली वाट सोपी करून सांगतो. या गडाला खेटूनच एक वाटोळा डोंगर आहे. या दोन डोंगरांच्या दरम्यानच्या घळीतून एक लपलेली वाट गडावर जाते. दगड-गोटे आणि हिरव्यागार झाडांनी भरलेली ही वाट तशी खडतरच आहे.\nपण निसर्गसौंदर्य पाहत पाहत या साऱ्य��� अडचणी आणि शेवटचे छोटेसे प्रस्तरारोहण करत या दोन डोंगरांदरम्यानची खिंड गाठली की, आपण हडसरच्या मुख्य मार्गाला येऊन मिळतो.\nखिंडीतील गडाचा राजमार्ग ऐन कड्यात खोदलेला आहे. हडसरचा हा मार्ग आज जरी दुर्गम झालेला असला तरी गडाच्या प्रवेशद्वारात हजर झालो की, कातळातच पायऱ्या खोदून तयार केलेला मार्ग, निसर्गतःच तासलेले कातळाचेच कठडे, कातळात च खोदून काढलेली दोन अत्यंत देखणी रेखीव प्रवेशद्वारे, त्यावरच्या त्याच्या त्या लयबद्ध कमानी, भोवतीचे बुरुज, भग्न अवस्थेत असलेली अवशेष कातळात कोरलेले सभामंडप एकूण काय किल्ल्यावर असलेलं हे कातळी खोदकाम पाहून आपण कोणत्या लेणे पहातोय काय असाच भास होतो.\nमहाराष्ट्रातील दुर्गसंपदेचा अभ्यास करायचे ठरवले तर हडसर च्या उल्लेखा शिवाय अपूर्णच होईल. या किल्ल्याची निर्मिती साठी सातवाहनांच्या काळात जावे लागेल. कारण याची निर्मिती सातवाहन काळातील आहे.\nसातवाहनांची बाजारपेठ जुन्नर, तर या बाजारपेठेसाठी या राजवटीतच नाणेघाट या व्यापारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठीच जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. सातवाहन, यादव यांचे राज्य गडावर नांदले.\nपण त्यानंतर पारतंत्र्यात विस्मरणात गेलेला हा गड एकदम चर्चेत आला तो थेट इसवी सन १६३७ मध्ये. ज्या पाच किल्लयांच्या मदतीने शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला, त्यामध्ये या हडसरचा समावेश होता.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी चावंड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि हडसर हे किल्ले जिंकून घेतल्याचा हा उल्लेख आहे. नैसर्गिकरित्या कातळाच्या तासून भक्कम झालेल्या पर्वतासारख्या उंच भिंती मुळे बहुधा गडाचे ‘पर्वतगड’ हे नामकरणही याच काळात झालेले असावे. कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या बखरीमध्ये या गडाचा उल्लेख पर्वतगड असाच करतात.\nमुघलांच्या नोंदीत या गडाचा उल्लेख ‘हरसूल’ असा येतो. पेशवाईत मात्र हा गड मराठय़ांकडेच असल्याच्या स्पष्ट नोंदी आहेत. अगदी तो शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धापर्यंत त्यांच्याकडेच होता. इसवी सन १८१८ च्या या युध्दावेळी मेजर एल्ड्रिजने जुन्नर जिंकल्यावर जुन्नरचा किल्लेदार हडसरवर मुक्कामी आला होता.\nछत्रपती शंभुराजेंच्या हत्येचा बदला “या” कर्तृत्ववान मराठा सरदाराने घेतला.\nविश्वविजेता ��लेक्झांडर याची रक्षाबंधाची एक लोककथा माहिती आहे का\nखानदेशातील सर्वोत्तम डोंगरीदुर्ग किल्ले गाळणा\nमराठ्यांकडून किल्ला जिंकता येत नाही म्हणून मुघलांनी चक्क मांत्रिकाला बोलावलं\nदारूगोळ्याचे भांडार अशी ख्याती असलेला किल्ला\nअंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\n२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/lack-facilities-kovid-center-pune%C2%A0-61127", "date_download": "2020-10-20T11:43:26Z", "digest": "sha1:P5HZYSFWENFWDMRIESYSPTL35V3SFGE3", "length": 13313, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पुण्यातील कोविड सेंटर \"बडा घर पोकळ वासा..\" - Lack of facilities at Kovid Center in Pune | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यातील कोविड सेंटर \"बडा घर पोकळ वासा..\"\nपुण्यातील कोविड सेंटर \"बडा घर पोकळ वासा..\"\nबुधवार, 2 सप्टेंबर 2020\nजेमतेम चाळीस व्हेंटिलेटरवर सध्या हे जम्बो कोविड सेंटर सुरू आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे.\nपुणे : मोठी घोषणा करून पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या आठशे रूग्ण क्षमतेच्या पुण्यातील कोविड सेंटरमध्ये सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांअभावी पोकळ वासा ठरत आहे. सहाशे ऑक्सिजन बेड तसेच दोनशे व्हेंटिलेटरसह हे सेंटर सुसज्ज करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पुरेसा ऑक्सिजन तसेच जेमतेम चाळीस व्हेंटिलेटरवर सध्या हे जम्बो कोविड सेंटर सुरू आहे. मात्र, येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे.\nपुण्यात वाढणारी रूग्णसंख्या लक्षात घेऊन पुण्यात आणि पिंपरीत मोठ्या क्षमतेचे कोविड सेंटर सुरू करण्याची घोषणा करून पुण्यातील सेंटर तातडीने सुरू करण्यात आले. पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड सेंटर तातडीने सुरू झाले. मात्र, यासाठी लागणाऱ्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. पुण्यात गंभीर रूग्णांसाठी लागणाऱ्या रूग्णवाहिकांचीदेखील कमतराता ��हे. पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेत ऑक्सिजन तसचे रूग्णवाहिका न मिळाल्याने मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पुण्यातील आरोग्य व्यवस्था आज हादरली.\nजिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त जबाबदार\nजम्बो सेंटरमधील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. पीएमआरडीएच्यावतीने हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कामात पुणे महापालिकेला पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आले असून एकूण खर्चाच्या २५ टक्के निधी देण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. या पलिकडे या सेंटरच्या सर्व उभारणीत महापालिकेचा सहभाग ठेवण्यात आलेला नाही. या सेंटरमध्ये पुरेशा साधन सामग्रीचा या अभावाला पुण्याचे जिल्हाधिकारी, पीएमआरडीएचे आयुक्त तसेच पुण्याचे विभागीय आयुक्त जबाबदार आहेत.\n..तर रायकर यांचे प्राण वाचले असते : महापैार\nपुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोविड सेंटरमधील गोंधळाला पीएमआरडीए प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. हे सेंटर राज्य सरकारने पीएमआरडीएच्या माध्यमातून उभारले आहे. त्यात अनंत त्रुटी आहेत. या साऱ्या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, सध्या यापेक्षाही कोवीड सेंटरमधील त्रुटी तात्काळ दूर करून पुरेशा ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटरची पूर्तता प्रशासनाने केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. पत्रकार रायकर यांना वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे प्राण आपण वाचवू शकलो असतो, अशी भावना महापौर मोहोळ यांनी व्यक्त केली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nजामखेड शहर स्वच्छ व सुंदरतेसाठी पवार कुटुंबिय सरसावले\nजामखेड : दरम्यान, आमदार रोहित पवार हे जामखेड व कर्जत या दोन्ही तालुक्यांमध्ये महत्वकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर त्यांचे...\nरविवार, 18 ऑक्टोबर 2020\nमंदिर बंद, उघडले बार; उद्भवा धुंद तुझे सरकार \nनागपूर : कोरोनामुळे केलेले लॉकडाऊन उठवताना टप्प्याटप्प्याने वाईन शॉप आणि वाईन बार उघडण्यात आले. पण राज्यातील जनतेची श्रद्धास्थान असलेली मंदिरे...\nमंगळवार, 13 ऑक्टोबर 2020\nआमदाराने स्वखर्चाने कोव्हिड सेंटर उभारले आणि सेवेलाही चोवीस तास हजर\nसातारा : कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी कोरोना रूग्णांसाठी स्वतः काडसिध्देश्वर महाराज कोविड सेंटर उभारले असून येथे जिल्हा भरातून रूग्ण...\nसोमवार, 12 ऑक्टोबर 2020\nशोभाताई कोरे यांचे निधन; वारणा परिसरावर शोककळा\nवारणानगर : सहकार, सामाजिक, शिक्षण व महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या व वारणा...\nसोमवार, 12 ऑक्टोबर 2020\nडोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत स्वार्थी : बायडेन\nवॉशिंग्टन : ज्यो बायडेन यांनी त्यांच्याकडील विविध पदांचा वापर करून अमेरिकी तरुणांच्या नोकऱ्या घालवून त्या चीनला आंदण म्हणून देण्याचे काम केले, असा...\nरविवार, 11 ऑक्टोबर 2020\nडॉक्टर doctor पुणे अजित पवार ajit pawar ऑक्सिजन पत्रकार आरोग्य health प्रशासन administrations पीएमआरडीए maharashtra september प्राण मुरलीधर मोहोळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-204/", "date_download": "2020-10-20T11:20:09Z", "digest": "sha1:P257K6OB77RCAHZWJTRM2VJIQ7HCCRMN", "length": 11545, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-११-२०१८) – eNavakal\n»6:56 pm: भारतीय संगीतातील सूर हरपला, पंडित जसराज यांचं निधन\n»1:58 pm: मुंबई – डॉक्टरांबद्दल मनात आदरच आहे-संजय राऊत\n»5:57 pm: नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन\n»3:14 pm: नांदेड – किनवटचे मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावर यांची आत्महत्या\n»2:31 pm: मुंबईत कोरोना पाठोपाठ आता मलेरियाचे थैमान\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-११-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-०६-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-०७-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (११-१०-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-१०-२०१८)\nनाशिकमध्ये हरणाची शिकार करणाऱ्या तिघांना अटक\nपुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती\nकसा आहे तुमचा आजचा दिवस\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ख्रिस्तियानो रोनाल्डो युएफा चॅम्पियन्स लीग रॉजर फेडडर जागतिक क्रमवारीत अव्वलस्थान मिळवणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला \n(व्हिडीओ) संसदेचा ‘सेंट्रल हॉल’\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: बिगबॉस फायनलिस्ट सई लोकूरच्या आईची प्रतिक्रिया कसा आहे तुमचा आजचा दिवस (२२-०७-२०१८) (व्हिडीओ) ढाबा म्हणजे पंजाबची शान (व्हिडीओ)...\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुम���ा आजचा दिवस \n (०१-०२-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस (१६-०२-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\n नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले\nनवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nनैराश्याचा धंदा करणाऱ्यांना जनतेने आरसा दाखवला, कंगनाचा दीपिकाला टोला\nमुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. त्यातच आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने कंगनाने पुन्हा एकदा बॉलीवुड विश्वाला...\nमुंबईकरांना दिलासा, २० टक्क्यांवरून पाणीकपात १० टक्क्यांवर\nमुंबई – मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांवर करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपासून...\nदेशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी\nमुंबई – राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय...\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार पार\nकल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ४२७ जणांना गेल्या २४...\nजम्मू-काश्मीरमधील १० हजार जवानांना माघारी बोलावले, केंद्र सरकारचा आदेश\nश्रीनगर – निमलष्करी दलाबाबत केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेल्या १० हजार जवानांना माघारी बोल‌वण्याचा निर्णय घेण्यात आला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/breaking-news/it-is-not-appropriate-to-block-public-space/222154/", "date_download": "2020-10-20T11:53:51Z", "digest": "sha1:3QIFWFWMBNANVJZB5SMKTIQMKIMTPHOR", "length": 8945, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "सुप्रीम कोर्टाने शाहीन बाग आंदोलकांना फटकारले | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी सुप्रीम कोर्टाने शाहीन बाग आंदोलकांना फटकारले\nसुप्रीम कोर्टाने शाहीन बाग आंदोलकांना फटकारले\nसार्वजनिक जागा अडवणे योग्य नाही\nनिषेध नोंदवण्यासाठी आंदोलकांनी सार्वजनिक जागा अनिश्चित काळासाठी अडवून ठेवणे योग्य नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाने बुधवारी शाहीन बागेतील आंदोलकांना चांगलेच फटकारले. शाहीन बाग आंदोलनानंतर सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये आंदोलनासंबंधी मार्गदर्शक तत्वे जारी करण्याची मागणी करण्यात आली होती.\nया सर्व याचिकांवर बुधवारी सुप्रीम कोर्टात एकत्रितपणे सुनावणी झाली. न्यायमूर्ती एस.के. कौल, न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. ह्रषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.कोणतीही व्यक्ती किंवा समूदायाने आंदोलन किंवा निषेध व्यक्त करण्यासाठी सार्वजनिक स्थळ अथवा रस्ते अडवून ठेवता कामा नये. मुळात असे अडथळे दूर करणे, हे प्रशासनाचे काम आहे. मात्र, प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने दुर्दैवाने कोर्टाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागत असल्याचे खंडपीठाने सुनावले.\nनिषेध आणि लोकशाही या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालू शकतात. परंतु, सार्वजिनिक स्थळे अनिश्चित काळासाठी अडवणे योग्य नाही. आंदोलन हे विशिष्ट ठिकाणी झाले पाहिजे. आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक जागा अडवणे खपवून घेण्यासारखी बाब नाही, असे मतही खंडपीठाने नोंदविले.\nनागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात १५ डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन सुरु झाले होते. जवळपास ३०० स्त्रिया रस्त्यावर ठाण मांडून बसल्या होत्या. हे आंदोलन १०० दिवसांहून अधिक काळ सुरु होते. या काळात एका तरुणाने आंदोलकांवर गोळीबारही केला होता. तसेच आंदोलनाच्या ठिकाणी अज्ञातांकडून पेट्रोल बॉम्��� देखील भिरकावण्यात आले होते. मात्र, या सगळ्यानंतरही आंदोलक आपल्या जागेवरून तसूभरही मागे हटले नव्हते. या काळात स्थानिक रहदारीत अडथळे निर्माण झाले होते. अखेर २३ मार्चला कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी हा परिसर खाली केला होता.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nप्रभादेवी मंदिर तीन शतकांचा धार्मिक ठेवा\nपंजाब प्ले-ऑफ गाठणार का\nकोरोनाने दिली इज्जत अन् हिंमतही\nशितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास\nPhoto: प्रदूषणात हरवलं ताजमहालचे सौंदर्य\nखासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट\nदसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी\nभाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nPhoto: लॉकडाऊननंतर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला\nPhoto : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/watch-what-the-mother-elephant-did-after-it-was-reunited-with-her-baby-1597887/", "date_download": "2020-10-20T11:41:40Z", "digest": "sha1:DASYDUYL5OQHLKYQQRQ63WHMDTB7UNED", "length": 11718, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Watch what the mother elephant did after it was reunited with her baby | VIDEO : गावकऱ्यांनी पिल्लाला वाचवल्यानंतर हत्तीणीनं पाहा काय केलं | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nVIDEO : गावकऱ्यांनी पिल्लाला वाचवल्यानंतर हत्तीणीनं पाहा काय केलं\nVIDEO : गावकऱ्यांनी पिल्लाला वाचवल्यानंतर हत्तीणीनं पाहा काय केलं\nप्राण्यांकडूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे\nहत्तीच्या कळपातील एक लहानसं पिल्लू नदी ओलांडताना दलदलीत अडकलं होतं.\nप्राण्यांकडूनही कधी कधी बरंच काही शिकण्यासारखं असतं. भलेही मानव आणि प्राणी यांच्यातला संघर्ष कायम असला तरी कधीकधी प्राण्याचं वागणं हे खरंच अनुकरण करण्यासारखं असतं. केरळमधला हा व्हिडिओच पाहा ना.. केरळ, पश्चिम बंगाल भागातील जंगलात हत्ती मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे हत्ती आणि मानवामध्ये अनेकदा संघर्ष पाहायला मिळतात. पण, आपल्या पिल्लाला माणसांनी वाचवण्यासाठी धडपड केलेली पाहून हत्तीच्य�� कळपानं चक्क सोंड उंचावून एकत्र गावकऱ्यांना अभिवादन केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nयूट्युबवर महिन्याला कमावतो ७ लाख रुपये\nVIDEO : ताडोबातील वाघाने मजूरांच्या जेवणाचा डबा पळवला\nहत्तीच्या कळपातील एक लहानसं पिल्लू नदी पार करताना दलदलीत अडकलं. कळपानं या पिल्लाला रात्रभर वाचवण्याचा प्रयत्न केला पण पिल्लाला बाहेर काढण्यात त्यांना यश आलं नाही. दुसऱ्या दिवशी वनविभागाचे अधिकारी तेथे आले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीनं तासभर खटपट करून त्यांनी या पिल्लाला बाहेर काढलं. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी केलेली खटपट पाहून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हत्तीच्या कळपाने सोंड वर उंचावून चित्कार केला आणि ते जंगलात निघून गेले. मुक्या प्राण्यांनी व्यक्त केलेली ही कृतज्ञता पाहून गावकरीही हरखून गेले. हा व्हिडिओ सध्या युट्यूब, फेसबुकवर चांगलाच गाजतोय. आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 भारतातील पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट होमी व्यारवाला ���ांना डुडलची मानवंदना\n2 विहीरीत दारू ओतल्याने अख्ख गाव टल्ली\n3 VIDEO : ताडोबातील वाघाने मजूरांच्या जेवणाचा डबा पळवला\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/railway-police-files-complaint-against-mns-leader-sandeep-deshpande-and-others/articleshow/78242127.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2020-10-20T11:53:50Z", "digest": "sha1:3U5MTM773A2J5VTORLMRRT2GOBMW5BVE", "length": 14930, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMNS: मनसेला लोकल प्रवास भोवणार; देशपांडे व तिघांवर गुन्हा दाखल\nMNS लोकलसेवा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केलं. मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकलमधून प्रवास करत प्रवाशांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला.\nमुंबई: मनाई आदेश असतानाही मनसेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी लोकल प्रवास करत केलेला सविनय कायदेभंग त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी मनसेचे सरचिटणीस व अन्य तीन जणांवर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ( Raj Thackeray 's MNS leader Sandeep Deshpande travel in Local Train )\nवाचा: मनसेच्या नेत्यांनी कायदेभंग केला; लोकलने प्रवास केला\nमनसेने सविनय कायदेभंग करत लोकल प्रवास करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही आधी ठरल्यानुसार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे तसेच अन्य कार्यकर्ते पोलिसांना गुंगारा देत लोकलमध्ये पोहचलेच. ठाण्यात अविनाश जाधव यांनी अशाच प्रकारे कायदेभंग करत लोकलमध्ये प्रवेश केला. या लोकलप्रवासानंतर मनसे नेत्यांकडून आंदोलन यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रियाही देण्यात आल्या. 'लोकल सामान्य प्रवाशांसाठी खुली व्हावी. दररोज मुंबईत येण्यासाठी त्यांना जे हाल सहन करावे लागत आहेत, ते थांबावेत, इतकीच आमची मागणी आहे. याबाबत सातत्याने सरकारला विनंती करूनही आमचं म्हणणं ऐकलं गेलं नाही. त्यामुळं सरकारच्या नाकावर टिच्चून आम्ही आज कायदेभंग केला आहे', असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. दुसरीकडे रेल्वे पोलिसांनी मात्र कायदेभं��� करणाऱ्या मनसैनिकांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे.\nवाचा: विमाने, एसटी सुरू मग लोकल का नाही\nआज केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनासाठी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे व इतर तीन पदाधिकाऱ्यांवर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनातिकीट व दरवाजात लटकून प्रवास करणे, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणे, अशा विविध कारणांसाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या चौघांनाही अटक होण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर सध्या केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवल्या जात आहेत. अन्य नोकरदार वर्गाला लोकलचे दरवाजे अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. अनेक निर्बंध शिथील होऊन कार्यालये सुरू झाली असली तरी नोकरदारांना अन्य वाहनांनीच मुंबईतलं कार्यालय गाठावं लागत आहे. डोंबिवली, कल्याण, कर्जत, कसारा, पनवेल, वसई, विरार, डहाणू या पट्ट्यातील प्रवाशांना दररोज चार ते पाच तास प्रवासासाठी खर्ची घालवे लागत आहेत. याशिवाय आर्थिक भुर्दंडही त्यांना सहन करावा लागत आहे. लोकलसेवा पूर्ववत झाल्यास या प्रवाशांना दिलासा मिळेल, असे मनसेचे म्हणणे असून याकडे लक्ष वेधण्यासाठीच मनसेने सविनय कायदेभंगाचे पाऊल उचलले.\nवाचा: काम सात तास, प्रवास साडेसात तास\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nहे तर रशिया, चीनपेक्षाही भयंकर चालले आहे; शिवसेनेचा घणा...\nएकनाथ खडसेंनी राजीनाम्याच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाल...\nताप येत असल्यामुळे मनसेचे नेते अमित ठाकरे रुग्णालयात...\nतेजसला पायघड्या, मुंबई लोकलची कोंडी\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा तर होणारच\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईपोकळ गप्पा मारण्याऐवजी 'हे' एक काम करा; थोरातांचा भाजप नेत्यांना टोला\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\n खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nविदेश वृत्तअमेर���केत वाद; कमला हॅरीस 'दुर्गा' रुपात तर, ट्रम्प 'महिषासुर'\nजळगावभाऊ, तुम्ही बांधाल तेच तोरण; खडसेंच्या पोस्टरवरून कमळ गायब\nसिनेन्यूजवैभव मांगलेच्या कुटुंबाला २५ जणांसोबत गावच्या घरात रहावं लागलं\nआयपीएलकेदार जाधव, चावला यांच्यात कोणता स्पार्क दिसतोय; धोनीवर जोरदार हल्लाबोल\nअर्थवृत्तकेंद्र सरकारचा दणका; चीनचे ४० हजार कोटींचे दिवाळे निघाले\nगुन्हेगारीदारू पिण्यास विरोध केल्याने पेव्हर ब्लॉकने दोघांची डोकी फोडली\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nफॅशनज्वेलरीचं हटके डिझाइन शोधताय ऐश्वर्याचे ‘हे’ स्टायलिश दागिने पाहिले का\nमोबाइलWhatsApp वेबवरून मिळणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची मजा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगNavratra : प्रेग्नेंसीमध्ये साबुदाण्याचं सेवन करताय जाणून घ्या साबुदाणा सुरक्षित आहे की नाही\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये Kia ची धमाकेदार ऑफर, कार खरेदीवर १.५६ लाखांपर्यंत बचत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2020-10-20T11:56:32Z", "digest": "sha1:72AZ72267P2WAVHYZBXHOSXBN3FJGCQT", "length": 5744, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोम्बासा - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ २९५ चौ. किमी (११४ चौ. मैल)\n- घनता ३,१८४ /चौ. किमी (८,२५० /चौ. मैल)\nमोम्बासा (लेखनभेद: मोंबासा ; रोमन लिपी: Mombasa ;) हे केनिया देशामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर व देशातील सर्वांत महत्त्वाचे बंदर आहे. हे शहर केनियाच्या दक्षिण भागात हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. मोम्बासा हे पूर्व आफ्रिकेमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ मानले जाते.\nविकिव्हॉयेज वरील मोम्बासा पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० सप्टेंबर २०१३ रोजी ०७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वाप��ण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/ashtpradhan-mandal/", "date_download": "2020-10-20T12:07:12Z", "digest": "sha1:EV3QXA6W2WTJDWSVAOS2HV4OOHLGVWYM", "length": 15946, "nlines": 101, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ - Shodh Itihasacha", "raw_content": "\nApril 25, 2020 admin2 Comments on शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ\nआजही फक्त महाराष्ट्रतील नव्हे तर संपुर्ण भारतात नव्हे नव्हे विदेशात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे दाखले देतात. याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदवी स्वराज्याचा स्वतंत्र आणि लोकशाही राज्याचा शुभारंभ केला.\nछत्रपती हेे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. पण शिवरायांच्या स्वराज्याचा मुख्य हेतू प्रजाहीत असल्याने.\nस्वराज्याची जनताही शिवरायांच्या साठी जीव ओवाळून टाकत असे. स्वराज्यात न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते. स्वराज्याचा डोलारा सांभाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मुख्य अष्टप्रधान मंत्र्यांकडे सोपवली होती. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरीत्या छत्रपतींना जबाबदार असत.\nराज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता जी व्यक्ती कर्तबगारी दाखवेल त्या धर्तीवर ठरवण्यात आले.\nपंतप्रधान : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे महत्वाचे सर्व अधिकार पंतप्रधान यांच्या कडे असायचे. पंतप्रधानांचे मुख्य काम म्हणजे स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर देखरेख ठेवणे.\nथोडक्यात महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी म्हणून जी महत्त्वाची व्यक्ती काम करायची, यावरूनच हे पद किती महत्वाचे आहे हे दिसून येते. राज्याभिषेकावेळी मोरोपंत त्रंब्यक पिंगळे हे पंतप्रधान होते आणि त्या पदासाठी पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन पगार होता.\nपंत अमात्य : पंत अमात्य या पदाला पूर्वी मुजुमदार म्हणत असे. मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल आणि परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या क्षेत्रातील अधिकार्‍याकडून येत असे तो जमाखर्च बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम पंत अमात्य या मंत्र्यांकडे असायचं. हा जमाखर्च वेळोवेळी महाराजांसमोर सादर करावा लागत असे. राज्याभिषेकाच्या वेळी रामचंद्र नीलकंठ पंत हे पंत अमात्य होते आणि त्यांच्या पदाला वार्षिक १२ हजार होन पगार होता.\nपंत सचिव : पंत सचिव हे सुद्धा एक महत्त्वाचं पद असून राजधानीत किंवा छत्रपती शिवरायांना जाणार्‍या येणार्‍या सर्व पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते.\nशिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्‍यांना वेळोवेळी जी आज्ञापत्रे पाठवली जात असे त्याची नोंदणी आणि त्यावर लक्ष ठेवण्याचं काम सुरनीस म्हणजे च पंत सचिवांच असायचं. स्वराज्याचे लहान मोठे सर्व दफ्तर व जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवण्याचं काम पंत सचिवांच असायचं. राज्याभिषेकाच्या वेळी अण्णांजी पंत दत्तो हे पंत सचिव होते आणी त्यांच्या त्या पदासाठी वार्षिक १० हजार होन पगार होता.\nमंत्री : महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवणे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. पायदळचा बंदोबस्त करणे. छत्रपती शिवरायांच्या महत्वाच्या नोंदी ठेवणं ही वाकनीसांची म्हणजेच मंत्र्यांची कामं त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.\nसेनापती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती पूर्वी याला सरनौबत म्हणत असे. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींचा अंमल असायचा. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी हंबीरराव मोहिते हे सेनापती आहे आणि त्या पदासाठी सेनापतीला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.\nपंत सुमंत : परराष्ट्रांना खलिते पाठविणे किंवा परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, त्���ासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती देणे. खलिते पाठवताना त्यासंदर्भात सल्ला देणे. त्याच बरोबर परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे काम त्यांना करावे लागे. राज्याभिषेकाच्या वेळी रामचंद्र त्रिंबक पंत सुमंत म्हणून काम पाहत होते ज्यासाठी त्यांना वार्षिक १० हजार होन पगार होता.\nन्यायाधीश : दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम न्यायाधीशांचं होतं. न्यायदानाचे महत्वाचे कार्य न्यायाधीशांचे असायचे. राज्याभिषेकाच्या वेळी निराजीपंत रावजी हे न्यायाधीश म्हणून कामकाज पाहत. वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.\nपंडितराव दानाध्यक्ष : धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वानांचा सन्मान करणे, धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे. ही काम पंडितराव दानाध्यक्ष संभाळत असे त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. प्रत्येक प्रधानाजवळ एक सहकारी मुतालिक असायचा अष्ट प्रधान मंडळाच्या गैर हजेरीत मुतालिक कामकाज पाहत असे.\nसातशे वर्षांहून अधिक असलेला वैभवशाली भुईकोट किल्ला\nशिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांचा अपरिचित इतिहास\nछत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पहिले शिल्प\nप्रजादक्ष शिवकल्याण राजा शिवछत्रपती\nछत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत कोणते\n2 thoughts on “शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ”\nजय शिवराय मला तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा\nअंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\n२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55837", "date_download": "2020-10-20T11:54:45Z", "digest": "sha1:V4TTFRTQ4TTJPRJRLFNZMFNDBVHA3HBE", "length": 8373, "nlines": 159, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो - गणेश रेखाचित्र | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो - गणेश रेखाचित्र\nरंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो - गणेश रेखाचित्र\n१९९८/ ९९ साली केलेलं एक गणपतीचं रेखाचित्र. कुठलीतर��� मूर्ती बघुन त्यावरुन हे चित्र काढलेले आहे.\nतुझे रूप चित्ती राहो\nगणपतीचा चेहरा आणि सोंड\nगणपतीचा चेहरा आणि सोंड यामधली जागाही भरून काढलीस तर आणखी उठाव येईल. ती मधली जागा तशीच मोकळी राहिली आहे.\n फार सुंदर... ती मधली\nती मधली जागा तशीच मोकळी राहिली आहे.>>> +१\nगणपतीचा चेहरा आणि सोंड यामधली जागाही भरून काढलीस तर आणखी उठाव येईल. +१११\nमामी, होना खरच. आता बघताना\nमामी, होना खरच. आता बघताना तसं जाणवतंय खरं. तेव्हा मूर्तीमधे काय होतं देव जाणे पण आता जवळपास १७/१८ वर्षांनी ( पण आता जवळपास १७/१८ वर्षांनी ( इतकी वर्ष झाली हे खरं वाटत नाहीये इतकी वर्ष झाली हे खरं वाटत नाहीये) बदल नाही करत त्यात.\nतेव्हा मूर्तीमधे काय होतं देव\nतेव्हा मूर्तीमधे काय होतं देव जाणे पण आता जवळपास १७/१८ वर्षांनी ( पण आता जवळपास १७/१८ वर्षांनी ( इतकी वर्ष झाली हे खरं वाटत नाहीये इतकी वर्ष झाली हे खरं वाटत नाहीये) बदल नाही करत त्यात.>>> नको करुस. तुझ्या मनात स्थापना झालीय त्याची आता तशीच\nथँक्स अश्विनी हो आता नाही\nथँक्स अश्विनी हो आता नाही बदलणार.\n सावली तू परत स्केचींग\nसावली तू परत स्केचींग /पेंटींग कर ग.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.ourokhome.com/mr/company-profile/faqs/", "date_download": "2020-10-20T12:26:10Z", "digest": "sha1:Q3NGPVLGRLA3FGJ3RN5XN5P2A6MU4HK5", "length": 6651, "nlines": 173, "source_domain": "www.ourokhome.com", "title": "वारंवार विचारले जाणारे प्रश्न - चंगझहौ Ourok Houseware कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nप्रथम, आम्ही गती लक्ष केंद्रित करा. कोणतीही चौकशी किंवा प्रश्न 24 तासांत दिले जाईल.\nदुसरी गोष्ट म्हणजे, आम्ही बांधिलकी आणि दर्जा मोल. आम्ही सर्वोत्तम उत्पादने अनेक facories गुंतवणूक केली आहे.\nतिसरी गोष्ट म्हणजे, संशोधन आणि विक्री लक्ष केंद्रित, आणि उत्पादन सहयोगी कारखान्यांमध्ये घेतले आहे. आपल्या कल्पना आम्हाला प्रत्यक्षात मध्ये बदलले जाऊ शकते.\nआपल्या दर काय आहे\nआमच्या दर प्रमाणात आणि आवश्य���ता अवलंबून आहेत. आम्ही आपल्या पुढील माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा नंतर आपण सुधारित किंमत सूची पाठवेल.\nसरासरी आघाडी वेळ काय आहे\nनमुन्यासाठी: पैसे प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत. मोठ्या प्रमाणात ऑर्डर: 35 आत पैसे प्राप्त झाल्यानंतर दिवस काम.\nत्यावर माझा लोगो मुद्रित करण्यासाठी ठीक आहे का\nहोय, आपण देखील संकुल पसंतीचा असू शकतात can.You, आम्ही फक्त अचूक AI फॉर्म कलाकृती आवश्यक आहे.\nकसे एक ऑर्डर पुढे जाण्यासाठी\nप्रथम आम्हाला पॅकिंग आपल्या आवश्यकता कळवा.\nदुसरे म्हणजे आम्ही आपल्या गरजा किंवा आमच्या सूचना त्यानुसार मांडणे.\nतिसर्यांदा ग्राहक पुष्टी औपचारिक ऑर्डर नमुने आणि ठिकाणे ठेव.\nचौथा महत्त्वाचा आम्ही उत्पादन व्यवस्था.\nकसे आपण आमच्या व्यवसाय दीर्घकालीन आणि चांगले संबंध का करतात\n1. आम्ही आमच्या ग्राहकांना फायदा याची खात्री करण्यासाठी चांगल्या प्रतीचे आणि स्पर्धात्मक किंमत ठेवा;\n2. आम्ही आमच्या मित्र म्हणून प्रत्येक ग्राहक आदर आणि आम्ही प्रामाणिकपणे व्यवसाय आणि त्यांच्याशी मित्र करा, ते कुठून येत नाही बाब.\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: No.2-10, Tianshan रोड, Xinbei जिल्हा, चंगझहौ, जिआंगसू, चीन\nई - मेल पाठवा\nआपला संदेश येथे लिहा आणि आम्हाला पाठविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/blog-post_96.html", "date_download": "2020-10-20T12:15:11Z", "digest": "sha1:IYUSNMDCRWWPRYE5UONA2HUDFU77IZZL", "length": 8738, "nlines": 100, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - २० जुलै (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन)", "raw_content": "\nHomeजुलै दैनंदिन दिनविशेष - २० जुलै (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन)\nदैनंदिन दिनविशेष - २० जुलै (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन)\n१४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.\n१८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.\n१८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.\n१८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.\n१९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली.\n१९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.\n१९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.\n१९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला.\n१९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.\n१९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.\n१९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी.\n१९६९: नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला.\n१९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.\n१९७६: मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.\n१९८९: म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.\n२०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.\n२०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.\nख्रिस्त पूर्व ३५६: मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून ख्रिस्त पूर्व ३२३)\n१८२२: जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८४)\n१८३६: ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)\n१८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७१)\n१९११: भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी यांचा जन्म.\n१९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)\n१९२१: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९९४)\n१९२९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्रकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १९९९)\n१९७६: भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती यांचा जन्म.\n१९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांचे निधन.\n१९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १८७४)\n१९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८८२)\n१९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन.\n१९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांच��� निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)\n१९७२: अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)\n१९७३: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)\n१९९५: शास्त्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९३५)\n२०१३: भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१९)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/first-engineless-train-in-india-train-18-replace-to-shatabdi-express-land-on-october-29-know-the-features-1779084/", "date_download": "2020-10-20T11:23:27Z", "digest": "sha1:HFCN6UR63G6ZL77HDXFRG27D4BQOURPS", "length": 12404, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "first engineless train in India train 18 replace to shatabdi Express land on october 29 know the features | भारतात लवकरच धावणार विनाइंजिन रेल्वे | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nभारतात लवकरच धावणार विनाइंजिन रेल्वे\nभारतात लवकरच धावणार विनाइंजिन रेल्वे\nआता या ट्रेनच्या प्रतिकृतीसाठी १०० कोटी रुपयांचा खर्च आला असून भविष्यात त्याच्या निर्मितीचा खर्च कमी होईल असा अंदाज आहे.\nरेल्वे म्हटले की त्याला त्याला इंजिन असणार असे आपल्याला अगदी सहज वाटून जाते. पण इंजिनशिवायची रेल्वे तुम्ही कधी पाहिलीये नाही ना पण आता इंजिनशिवाय रेल्वे तुम्हाला भारतात दिसू शकते. याचे कारण म्हणजे भारताची पहिलीच इंजिन नसलेली ट्रेन रुळावर परिक्षणासाठी येणार आहे. ही ट्रेन शताब्दी एक्सप्रेसची जागा घेणार आहे, यात वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे ही ट्रेन नेहमीच्या ट्रेनपेक्षा जास्त वेगाने धावणार आहे. एकूण १६ डब्यांच्या या ट्रेनचे नाव ‘ट्रेन १८’ असे असते. २९ ऑक्टोबरला ही ट्रेन परिक्षणासाठी जाणार आहे. त्यानंतर सर्व नियमांतून पास झाल्यावर ही ट्रेन प्रत्यक्ष रुळावर येईल. या ट्रेनला चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्ट्री (आयसीएफ) मध्ये १८ महिन्यांमध्ये तयार करण्यात आलं आहं. या ट्रेनच्या प्रतिकृतीसाठी १०० कोटी रुपयांचा खर्च आला असून भविष्यात त्याच्या निर्मितीचा खर्च कमी होईल असा अंदाज आहे.\nया ट्रेनचं अनावरण २९ ऑक्टोबरला अनावरण झाल्यानंतर रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायजेशन (आरडीएसओ)कडे ही ट्रेन पुढच्या परिक्षणासाठी पाठवण्यात येईल. या ट्रेनच्या मध्ये २ एक्झिक्युटीव कंपार्टमेंट असतील. प्रत्येकात ५२ जागा असतील, तर सामान्य डब्यात ७८ जागा असतील अशी माहिती आयसीएफचे महाप्रबंधक सुधांशू मणी यांनी दिली आहे. शताब्दी ट्रेनचा वेग १३० किमी प्रती तास आहे. तर ही ट्रेन १६० किमी प्रती तासाच्या वेगानं धावेल. या ट्रेनमध्ये जीपीएस आधारित प्रवासी सूचना प्रणाली, वेगळ्या प्रकारचे लाईट, ऑटोमेटिक दरवाजे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शताब्दी ट्रेन १९८८ मध्ये सुरु करण्यात आली होती. सध्या ही ट्रेन देशातल्या मेट्रो शहरांना दुसऱ्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या २० रेल्वे मार्गांवर सुरु आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 लोकसभेचा निवडणुकीसाठी भाजपा-जेडीयूमध्ये ठरला ५०:५० चा फॉर्म्युला\n2 IBच्या अधिकाऱ्यांवर हात राजीव जैन यांनी घेतली NSA अजित डोवाल यांची भेट\n3 पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘नमकहराम’-जिग्नेश मेवाणी\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.video-chat.love/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BF", "date_download": "2020-10-20T11:32:18Z", "digest": "sha1:HXEZLAR6YNYWKILOJTRMZVJHEPL7446Q", "length": 3303, "nlines": 12, "source_domain": "mr.video-chat.love", "title": "आम्हाला काही माहीत आहे, तिच्या पती च्या पालक जर्मनी — व्हीलॉग -लाइन", "raw_content": "\nलग्न दलाल, जे आम्ही लांब साजरा एकत्र संपूर्ण कुटुंब.\nतो पाहिला जाऊ शकतात दोन्ही, मुले आणि वृद्ध पिढी. कधी कधी ते स्वत: पाहू आणि त्यांच्या समस्या त्यांना समोर. सत्य आहे की, आम्ही पाहू नका, तसेच अनेक प्रकरणांमध्ये, मी प्रेमात पडले ही मालिका आहे, त्यामुळे साधी आणि मजेदार. विनोद खरोखर आवडी, तो नाही आहे एक अमेरिकन विनोदी आहे की नाही, बाहेर उभे. प्रत्येकजण कारण, मजेदार परिस्थितीत आपल्या जीवनात, मी प्रत्येकासाठी माहीत आहे या बद्दल काका राहतात कोण त्रास देऊ नये आणि त्याची पत्नी. म्हणून प्रवासी म्हणाला, या व्हिडिओ मध्ये:»माझा देव, किती भयानक.»फूल आणि रस्त्यावर भेटले. उष्णता आणि एक मालिका हास्यास्पद जणांचा मृत्यू झाला.\nएक साधे अॅनिमेशन वर्ग\nआमचे संपूर्ण कुटुंब अतिशय सुंदर, तेजस्वी आणि रंगीत.\nरचना अतिशय उच्च दर्जाचे आहे\nत्याच सुख म्हणून संपूर्ण बिंदू चित्रपट आहे आदर करणे, आपल्या मित्र आणि काळजी घ्या आपल्या प्रिय. मुलगी आहे, त्यामुळे चित्रपट राहते ताण पासून पहिल्या शेवटच्या क्षणी आणि नाही करू शकत नाही, आपण फिटणे. चांगला, विशेष प्रभाव साजरा प्रेरक शक्ती आहेत की वैशिष्ट्यपूर्ण हे उत्पादन अर्थात, तो एक कचरा वेळ मध्ये हा चित्रपट\n← अरब डेटिंगचा साइट. सर्वोत्तम ऑनलाइन डेटिंगचा, साइट अरब एकेरी\nकसे नखरा वर एक प्रकारचा जुगाराचा खेळ आणि गप्पा - बोर्ड भ्रष्ट →\n© 2020 व्हिडिओ गप्पा अरबी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.somaiya-ayurvihar.org/mr", "date_download": "2020-10-20T11:55:56Z", "digest": "sha1:B5WPLM5EH2LV77JXSHJLJ2K6TSSFVGQ3", "length": 9450, "nlines": 236, "source_domain": "www.somaiya-ayurvihar.org", "title": "Home - Multispeciality Best Hospital in Mumbai, India - Multispeciality Best Hospital in Mumbai, India", "raw_content": "\nछाती आणि श्वसनमार्गात औषध\nनेप्लोलॉजी आणि मूत्रसंस्थेची माहिती\nन्युरोसर्जरी आणि इंटरव्हेन्शनल न्यूरॉलॉजी\nप्रसूतिशास्त्र व स्त्री रोग\nरुग्ण आणि पर्यटक मार्गदर्शक\nआपले स्टे प्लॅन करा\nसहाय्यक / संबंधित कंपन्या\nछाती आणि श्वसनमार्गात औषध\nनेप्लोलॉजी आणि मूत्रसंस्थेची माहि���ी\nन्युरोसर्जरी आणि इंटरव्हेन्शनल न्यूरॉलॉजी\nप्रसूतिशास्त्र व स्त्री रोग\nरुग्ण आणि पर्यटक मार्गदर्शक\nआपले स्टे प्लॅन करा\nसहाय्यक / संबंधित कंपन्या\nमध्यम परिवार के लिये उत्कृष्ट हॉस्पिटल है\nरुग्णालयामध्ये डॉक्टर्स, परिचारिका व कक्षा परिचर यांच�\nरुग्णालयातील वैद्यकीय उपचार अगदी उत्तम आहे.\nहम यहाँ से पूर्ण संतुष्ट है\nआपल्या काळजीसाठी देय कसे द्यावे\nएक पोस्ट पाठवा प्रतिक्रिया दें\nसायन (इ), मुंबई - 400 022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/06/corona-po_27.html", "date_download": "2020-10-20T11:24:57Z", "digest": "sha1:FCAWO2OPJ43GBUZO4WFMFUFA7KSQ2OTJ", "length": 8515, "nlines": 68, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "आतापर्यतची बाधित संख्या ८१, जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित ३०", "raw_content": "\nHomeचंद्रपूर आतापर्यतची बाधित संख्या ८१, जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित ३०\nआतापर्यतची बाधित संख्या ८१, जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित ३०\n*आतापर्यतची बाधित संख्या ८१*\n*जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित ३०*\nचंद्रपूर जिल्ह्यातील ५१ बाधित कोरोना मुक्त\nचंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात आज दिवसभरात सहा नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहे. तर रात्री गडचांदूर येथील एक 27 वर्षीय युवक पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शनिवार २७ जूनपर्यंतची बाधितांची संख्या ८१ झाली आहे. तर समाधानाची बाब म्हणजे या बाधितांपैकी ५१ जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत.\nजिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी येथील विलगीकरण कक्षात असणाऱ्या चार नागरिकांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले आहे.\nयामध्ये टिळकनगर ब्रह्मपुरी येथील 24 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. नागपूर शहरातून 25 जून रोजी परतलेल्या या युवकाला गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर 26 तारखेला विलगीकरण कक्षात दाखल करून स्वॅब घेण्यात आले. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.\nब्रह्मपुरी शहरातील पेठ वार्ड येथील अन्य 22 वर्षीय महिलेला नागपूर येथून 25 तारखेला परतल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. 26 ला घेतलेला त्यांचा स्वॅब 27 ला पॉझिटिव्ह आला आहे.\nतर पटेल नगर ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय आई व तिचा 34 वर्षीय मुलगा यांना अकोला येथून परत आल्यानंतर 26 तारखेला विलगीकरणात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वब घेण्यात आला होता. आज २७ ला तो पॉझिटिव्ह आला आ���े. या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना आता चंद्रपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.\nगडचांदूर येथील 28 वर्षीय युवकाचा औरंगाबाद येथून 24 जून रोजी परत आला होता. लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 26 जूनला त्याचा स्वॅब घेण्यात आला. आज तो बाधित असल्याचे पुढे आले आहे.\nतर अन्य दोन बाधित हे आरोग्य सेतू अॅपवरील नोंदीतून पुढे आले आहेत.यामध्ये गांगलवाडी येथील ५५ वर्षीय पुरूष, ६६ वर्षीय महिला असे हे दोन बाधित आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.\nचंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) आणि २७ जून ( एकूण ७ बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ८१ झाले आहेत. आतापर्यत ५१ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ८१ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता ३० झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/i-take-pity-on-critics-of-ms-dhoni-says-syed-kirmani/223102/", "date_download": "2020-10-20T12:05:32Z", "digest": "sha1:6QYW4OAO4IBU6AQOVEDIXRJHVV5YJEH2", "length": 8521, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीच्या टीकाकारांची कीव येते – सय्यद किरमाणी | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर IPL 2020 IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीच्या टीकाकारांची कीव येते – सय्यद किरमाणी\nIPL 2020 : महेंद्रसिंग धोनीच्या टीकाकारांची कीव येते – सय्यद किरमाणी\nधोनीला ७ सामन्यांत केवळ ११२ धावा करता आल्या आहेत.\nचेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला यंदाच्या आयपीएल मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. धोनी हा भारतीय क्रिकेट आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक-फलंदाज मानला जातो. त्यामुळे चाहत्यांना नेहमीच त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात. यंदा मात्र धोनीला या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. त्याने आतापर्यंत ७ सामन्यांत केवळ ११२ धावा केल्या असून त्याला फटकेबाजीही करता आलेली नाही. याचा फटका चेन्नई सुपर किंग्स संघाला बसत आहे. त्यामुळे धोनीवर बरीच टीका होत आहे. मात्र, धोनीवर टीका करणे योग्य नसून टीकाकारांची मला कीव येते, असे भारताचे माजी क्रिकेटपटू सय्यद किरमाणी म्हणाले.\n‘प्रत्येकच खेळाडूच्या कारकिर्दीत अशी वेळ येते, जेव्हा तो पुढे जात असतो, त्याची प्रगती होत असती. तसेच त्याच्या कारकिर्दीत अशीही वेळ येते, जेव्हा त्याची कामगिरी खालावत जाते. तो खेळाडू अपेक्षित कामगिरी करू शकत नाही. वेळेनुसार गोष्टी बदलत जातात. त्यामुळे धोनीवर टीका करणाऱ्यांची मला कीव येते. धोनी हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिनिशर्सपैकी एक आहे, हे आपण विसरता कामा नये. तो बराच काळ क्रिकेट खेळला नव्हता. याचा परिणाम त्याच्या खेळावर होणार हे अपेक्षितच आहे,’ किरमाणी म्हणाले. ३९ वर्षीय धोनीला फिनिशर म्हणून अजून यंदाच्या आयपीएलमध्ये आपली छाप पाडता आलेली नाही. ‘धोनी ज्या वयाचा आहे, त्या वयात तुमच्या हालचाली थोड्या संथ होतात. तसेच खेळाडू भविष्याबाबत चिंता करत असतो. त्यामुळे धोनीला चांगली कामगिरी करता येत नाही हे समजण्यासारखे आहे,’ असेही किरमाणी यांनी सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nप्रभादेवी मंदिर तीन शतकांचा धार्मिक ठेवा\nपंजाब प्ले-ऑफ गाठणार का\nकोरोनाने दिली इज्जत अन् हिंमतही\nशितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास\nPhoto: प्रदूषणात हरवलं ताजमहालचे सौंदर्य\nखासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट\nदसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी\nभाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nPhoto: लॉकडाऊननंतर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला\nPhoto : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/corona-outbreak-continues-thane-district-so-many-new-patients-last-24-hours-331805", "date_download": "2020-10-20T12:09:13Z", "digest": "sha1:JRYKAAJZZUA6OHFJRVOYOFWMW3PPFUWJ", "length": 13465, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "ठाणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णवाढ सुरूच! गेल्या २४ तासात इतक्या नव्या रुग्णांची भर - Corona outbreak continues in Thane district! So many new patients in the last 24 hours | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nठाणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णवाढ सुरूच गेल्या २४ तासात इतक्या नव्या रुग्णांची भर\nविवारी दिवसभरात 1 हजार 207 रुग्णांची तर, 29 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 98 हजार 167 तर, मृतांची संख्या आता दोन हजार 747 झाली आहे.\nठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी रुग्णांच्या संख्येसह मृतांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आल्यानंतर रविवारी बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. रविवारी दिवसभरात 1 हजार 207 रुग्णांची तर, 29 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 98 हजार 167 तर, मृतांची संख्या आता दोन हजार 747 झाली आहे.\nसिडकोच्या पणन विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्राहकांना फटका; विलंब शुल्काची आकारणी सुरूच\nठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 332 रुग्णांची, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महापालिकाक्षेत्रात 297 रुग्ण तर, 9 मृत्यू; ठाणे पालिका हद्दीत 202 बाधितांसह 3 मृत्यू; मीरा-भाईंदरमध्ये 164 रुग्णांसह 1 मृत्यू; भिवंडीत 23 रुग्ण; उल्हासनगर 23 रुग्णांसह 3 मृत्यू; अंबरनाथमध्ये 66 रुग्ण, तर 1 मृत्यू; बदलापूरमध्ये 54 रुग्ण; तसेच, ठाणे ग्रामीण भागात 46 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 416 तर, मृतांची संख्या 198 वर गेली आहे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरोहित पवारांनी आणले न्यायालय इमारतीसाठी साडेदहा कोटी रूपये\nजामखेड ः तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 681.10 लक्ष रुपयांची मूळ प्रशासकीय...\nमला जुनी अंजली भाभी कसे होता येईल \nमुंबई - टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका असणा-या तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील अंजली मेहता या पात्राची भूमिका करणा-या नेहा मेहता यांनी...\n चाकरमान्यांची प्रवासभाड्यात ट्रॅव्हल्सकडून लूट\nबिजवडी (जि. सातारा) : माणदेशातील आटपाडी, सांगोला, माण, म्हसवड, दहिवडी, फलटण, खटाव या भागातील बहुतांश लोक नोकरी-व्यवसायासाठी मुंबई महानगरात आहेत....\nइंडोनेशियन तरुणीने पुणेकर मित्राला गंडवले; खोट्या लोकेशनद्वारे मित्राची फसवणूक\nपाली ः आपल्या पुण्यातील मित्राला भेटण्यासाठी इंडोनेशियावरून एक तरुणी रविवारी (ता. 18) आली होती. मात्र उबेर चालकाने तिला पुण्याऐवजी सुधागड तालुक्‍...\nगडचिरोलीत नवरात्रोत्सवातही दारूची सर्रास विक्री सुरूच; मद्यपींचा आनंद द्विगुणित\nभामरागड (जि. गडचिरोली) : सध्या देशात नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असतानासुद्धा काही दारूविक्रेते छुप्या मार्गाने अवैध्यरीत्या दारू वाहतूक...\n उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेची परवानगी मिळाली\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद आता थांबलाय. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-corona-virus-nandurbar-district-danger-one-and-city-curfyu-319883", "date_download": "2020-10-20T11:43:30Z", "digest": "sha1:WH43MOPAVFLJFW5WGTXJZOR3Y7MHCDH4", "length": 17134, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनाचा थैमान : जिल्ह्याची वाटचाल डेंजर झोनकडे; शहरात कडकडीत संचारबंदी - marathi news corona virus nandurbar district danger one and city curfyu | Marathi News - eSakal", "raw_content": "\nकोरोनाचा थैमान : जिल्ह्याची वाटचाल डेंजर झोनकडे; शहरात कडकडीत संचारबंदी\nकोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात आल्याबरोबरच नंदुरबार जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवून जिल्हा सुरक्षित ठेवला होता. महिनाभर अत्यंत सुरक्षित व राज्यात ग्रीन झोनमध्ये नंबर वन ठरलेल्या जिल्ह्यात अखेर बाहेरगावी जाऊन येणाऱ्यांमुळेच कोरोनाचा शिरकाव झाला.\nनंदुरबार : नंदुरबार जिल्हा ग्रीन झोनमध्ये अव्वल होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून बाहेरून येणाऱ्यांमुळे कोरोनाने शिरकाव केला. मात्र, तो एवढ्या गतीने वाढत आहे, की त्याने उपाययोजनाही कुचकामी ठरू पाहत आहेत. संपर्क साखळी न तुटल्याने दररोजचे रुग्ण वाढत आहेत. ही बाब साऱ्यांचीच चिंता वाढविणारी आहे. शुकवारी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी रविवारी (ता. १२) एकदिवसीय कडक संचारबंदी लागू केली आहे.\nकोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात आल्याबरोबरच नंदुरबार जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवून जिल्हा सुरक्षित ठेवला होता. महिनाभर अत्यंत सुरक्षित व राज्यात ग्रीन झोनमध्ये नंबर वन ठरलेल्या जिल्ह्यात अखेर बाहेरगावी जाऊन येणाऱ्यांमुळेच कोरोनाचा शिरकाव झाला. आता तर दररोजच्या अहवालात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा हळूहळू डेंजर झोनकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग अत्यंत जीव ओतून नियोजन करीत आहेत. तरीही संपर्क साखळी तोडण्यात अद्याप यश आलेले नाही. जिल्ह्यातील जनताही प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत आहे. वेळोवेळी सहकार्य करीत आहे. मात्र गर्दीत जाणे मात्र नागरिक टाळू शकलेले नाहीत. तसेच लॉकडाउन शिथिल होताच बाहेरगावी जाणे टाळू शकलेले नाहीत. त्यामुळे उपाययोजनांचा परिणाम दिसून येत नाही.\nशुकवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात पुन्हा २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात नंदुरबार- २० नवापूर- १,शहादा- १ रुग्णांचा समावेश आहे. रुग्णसंख्या अशी ः नंदुरबार-४२ वर्षीय महिला, ४ मुलगा, २७ वर्षीय पुरुष, ४० र्षीय पुरुष, ३३ वर्षीय पुरुष, सरस्वतीनगर नंदुरबार- ४६ वर्षीय पुरुष, मंजुळा विहार कोकणी हिल- ४२ वर्षीय पुरुष, देसाईपुरा- ३० र्षीय पुरुष, १३ वर्षीय मुलगा, पायलनगर- ४४ वर्षीय पुरुष, चौधरी गल्ली- ८० वर्षीय पुरुष, ७६ वर्षीय महिला, ४० र्षीय महिला, ५० र्षीय पुरुष, परदेशीपुरा- ४१ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय पुरुष, गांधीनगर-२५ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरुष, रायसिंगपुरा- ६० वर्षीय पुरुष, खांडबारा (ता. नवापूर)- ३८ वर्षीय पुरुष, गरीब नवाझ कॉलनी शहादा-७२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.\nरविवारी (ता. १२) कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार नंदुरबार शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दूध व वृत्तपत्र विक्रेते यांना सकाळी नऊपर्यंत मुभा आहे. तर दवाखान्यासाठी सूट आहे. मात्र त्यासाठी दवाखान्याची फाइल सोबत असणे गरजेचे आहे अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी केले आहे.\nसंपादन : राजेश सोनवणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहा शोलेचा सिन नव्हे; नेटवर्क शोधण्याचा प्रयत्‍न\nसारंगखेडा (नंदुरबार) : केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रात डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केल्याचा गाजावाजा केल्या जातो. मात्र सातुर्खे (ता. नंदूरबार) येथील...\n५३ शिक्षकांना मिळणार पदस्थापना\nनंदुरबार : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ५३ शिक्षकांना सहा महिन्यांपासून पदस्थापना मिळाली नव्हती. हे शिक्षक कोणत्या शाळेवर नियुक्ती मिळते, याबाबत...\nशेतकऱ्यांकडून लाच घेणाऱया कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापकला अटक\nनंदुरबार ः कृषी विभागातर्फे शेतकरी गटांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या कृषी निविष्टा व बियाणे पुरविल्याचा मोबदल्यात गटातील प्रति शेतकऱ्याकडून २५०...\nकर्ज काढत रूग्‍णसेवेसाठी उपलब्‍ध केली रूग्णवाहिका; युवकांचे कार्य\nशहादा (नंदुरबार) : कोविड-१९ मुळे रुग्णवाहिकांचा तुटवडा भासत आहे. यासाठी शहरातील सहा युवकांनी एकत्र येऊन श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या...\nसहा महिन्याचा कर माफीबाबतच्या खोट्या अफवा\nनंदुरबार : जो विषय नगर पालिकेच्या सभेचा अजेंड्यावरच नाही तर त्याबाबत चर्चा किंवा निर्णय घेण्याचा विषयच येत नाही. तरीही विरोधक त्या विषयाला सभेत...\nम्‍हणूनच प्राचार्य चौधरींची उचलले टोकाचे पाऊल\nनंदुरबार : जिजामाता महाविद्यालयाच्या फार्मसी कॉलेजच्या प्राचार्यांच्या आत्महत्येप्रकरणी अकरा जणांविरुद्ध अखेर आज आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/yuvraj-singh-say-ms-dhoni--shows-me-correct-picture-about-2019-world-cup-sports", "date_download": "2020-10-20T11:53:36Z", "digest": "sha1:GYWY2BOY24IA5TFEWOVEPC57FJ3ZX5ME", "length": 22484, "nlines": 343, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने (Former India all-rounder Yuvraj Singh) केला खुलासा - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nकल्याण डोंबिवली कोरोना उपडते\nकल्याण डोंबिवलीत २३८ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७...\nकल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा...\nकल्याण डोंबिवलीत ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nव्हिव्होने त्यांच्या प्रायोजकतेच्या वचनबद्धतेतून...\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL...\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nजगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट\nनवी मुंबईतील नामांकित पत्रकार सावन आर वैश्य यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब...\nउद्योजग मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री....\nलोकनेते माननीय श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना...\nअहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची...\nपालघर जिल्हा महिला मोर्चा महामंत्री (जनरल सेक्रटरी)...\nपंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव...\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nनविमुंबईतील घणसोली मध्ये चोरांचा उच्छाद\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nसैन्य कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार...\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये दाखल\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...\nबाजी प्रभु देशपांडे शौर्य दिन.\nथोर भारतीय योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म...\nभारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने (Former India all-rounder Yuvraj Singh) केला खुलासा\nभारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने (Former India all-rounder Yuvraj Singh) केला खुलासा\nभारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने (Former India all-rounder Yuvraj Singh) खुलासा केला आहे की, भारतीय कर्णधार विराट कोहलीने (India captain Virat Kolhi) त्याला खूप पाठिंबा दर्शविला होता, परंतु माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (former captain Mahendra Singh Dhoni) यांनी त्यांना सांगितले की, २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडकर्ता त्याचा विचार करीत नाहीत.\nभारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने (Former India all-rounder Yuvraj Singh) केला खुलासा\nनवी दिल्ली (New Delhi)- भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने (Former India all-rounder Yuvraj Singh) खुलासा केला आहे की, भारतीय कर्णधार विराट कोहलीने (India captain Virat Kolhi) त्याला खूप पाठिंबा दर्शविला होता, परंतु माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (former captain Mahendra Singh Dhoni) यांनी त्यांना सांगितले की, २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडकर्ता त्याचा विचार करीत नाहीत.\nयुवराजने (Yuvraj Singh) नुकतीच मेमरी लेन खाली केली आणि आठवले जेव्हा महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni ) त्याला एक स्पष्ट चित्र दाखवले ज्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीविषयी निर्णय घेण्यात मदत झाली.\nजून २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय सेवानिवृत्तीची घोषणा करणाऱ्या साऊथपावने अखेरचा सामना २०१७ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध (West Indies) खेळला होता. पंजाबच्या क्रिकेटपटूने (Punjab Cricketer) आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पुनरागमन केले आणि २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध (England) कटक (Cutak) येथे १५० धावांचा समावेश असलेल्या ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३७२ धावा केल्या.\n\"जेव्हा मी पुनरागमन केले तेव्हा विराट कोहलीने (Virat kolhi) मला पाठिंबा दर्शविला असता. त्याने मला पाठिंबा दिला नसता तर मी परत येऊ शकलो नसतो. परंतु नंतर महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) मला २०१२ च्या विश्वचषक विषयी योग्य चित्र दाखविले होते जे निवडक नाहीत. आपल्याकडे पहात असता,\" डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू न्यूज 18 ने म्हटला आहे. \"त्याने मला खरे चित्र दाखविले. त्याने मला स्पष्टता दिली. त्याने शक्य तितके केले.\"\n२०११ च्या स्पर्धेतील प्लेअर ऑफ टूर्नामेंट युवराजनेही सांगितले की, धोनी २०११ वर्ल्डकपपर्यंत त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला होता परंतु आजारातून परत आल्यानंतर त्याच्यासाठी गोष्टी बदलल्या. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी अष्टपैलू खेळाडूनेही संघात भाग घेण्याची संधी गमावली.\nयुवराज म्हणाला, \" २०११ च्या विश्वकरंडापर्यंत MS चा माझ्यावर खूप विश्वास होता आणि तो 'तू माझा मुख्य खेळाडू' असे मला सांगत असे.\" परंतु आजारातून परत आल्यानंतर खेळ बदलला आणि संघात बरीच बदल घडले. म्हणून २०१५ वर्ल्ड कपचा प्रश्न आहे की आपण खरोखर एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणून हा खूप वैयक्तिक कॉल आहे.\n\"म्हणून मला समजले की एक कर्णधार म्हणून कधीकधी आपण सर्वकाही न्याय ठरवू शकत नाही कारण दिवस संपल्यानंतर आपल्याला देश कसा कामगिरी करतो हे पहावे लागेल,\" ते पुढे म्हणाले.\nAlso See: बीसीसीआयला (BCCI) इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2020) १३ वा सत्र यूएईमध्ये (UAE) आयोजित करण्यासाठी परवानगी\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL 13 चे आयोजन करण्याच्या निर्णयाला...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा भोंगळ...\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL 13 चे आयोजन...\nबीसीसीआयला (BCCI) इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2020) १३...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\n लवकरच आयपीएल (IPL) स्पर्धा...\nपालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले इस्कॉनचे टेंडर...\nशेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा...\nकाळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे \nसफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास...\nराज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या...\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nJEE आणि NEET परीक्षेसाठी उत्तम प्रयत्न करा : मायावती\nअन्य राजकीय नेत्यांप्रमाणे बहुजन समाज पक्षाने (BSP) सुप्रीमो मायावती यांनी मंगळवारी...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख व आतिक...\nतळोजा पनवेल येथील प्रसिद्ध समाजसेवक तथा आएशा-ए- मस्जिदचे संस्थापक अध्यक्ष श्री....\nबेडेकर मिसळ आज पासून 8 दिवस बंद\nपुण्यातील प्रसिद्ध बेडेकर मिसळचे मालक कोविद-१९ पॉझिटिव्ह\nमहाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री.राजेशजी टोपे (Health Minister...\nआरोग्यमंत्री श्री.राजेशजी टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या मातोश्री शारदाताई...\nपश्चिम घाटातील गावे वगळून विकासाला चालना देण्याची योजना\nपश्चिम घाटातील गावे वगळून विकासाला चालना देण्याची योजना\nपुण्यातील कोव्हिड सेंटरचं उद्घाटन करत असताना मुख्यमंत्रीं...\nपुणे (Pune): कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेक ठिकाणी...\nपाली-विक्रमगड मार्गावर भीषण अपघात\nपाली-विक्रमगड मार्गावर बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात ११ जण जखमी\nकल्याण डोंबिवली कोरोना अपडेट\nकल्याण डोंबिवलीत ५९१ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nनवी मुंबई पुन्हा एकदा लॉकडाऊन.\nजळगावच्या कारागृहातून फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात...\nगंदगी मुक्त भारत अभियानास खडवली बेहेरे ग्रामपंचायतीमध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%22%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%87%22-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8./hjylp0.html", "date_download": "2020-10-20T11:22:57Z", "digest": "sha1:AHZFL3G2FSRQKC3BXSIHQMWBAHSVIJJO", "length": 8091, "nlines": 49, "source_domain": "krishnakath.page", "title": "श्री संतकृपा इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आॅनलाईन पध्दतीने \"इंजिनिअर्स डे\" संपन्न. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nश्री संतकृपा इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आॅनलाईन पध्दतीने \"इंजिनिअर्स डे\" संपन्न.\nSeptember 21, 2020 • चंद्रकांत चव्हाण • शैक्षणिक\nश्री संतकृपा इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आॅनलाईन पध्दतीने \"इंजिनिअर्स डे\" संपन्न.\nआपली आवड, कल, क्षमता, पाहून भविष्यातील करीअरची दिशा ठरवा उद्योजक: सचिन नागपूरे\nकराड दि. : विध्यार्थ्यांने आपली आवड, कल, क्षमता पाहूनच आपल्या भविष्यातील व्यवसाय, नोकरी याची निवड करावी. जीवनाची दिशा ठरवावी व त्याच प्रमाणे जीवनाचे उद्दिष्टये असणे गरजेचे आहे. तरच आपण आपल्या भावी आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.\nअसे प्रतिपादन पूणे येथील Dran इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड चे डायरेक्टर सचिन नागपूरे यांनी केले.\nघोगांव तालुका कराड येथील श्री संतकृपा इंजिनिअरिंग बी. टेक या महाविद्यालयाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन पध्दतीने \"इंजिनिअर्स डे\" साजरा करण्यात आला. झूम ॲप द्वारे सुमारे २०० विधाथीँ तसेच शिक्षक आॅनलाईन या कार्यक्रमात सहभागी झाले होते.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी होते.\nया कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सचिन नागपूरे होते.\nयावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.\nयावेळी पुणे येथील इंडस्ट्री कॉर्डिनेटर प्रसाद भागवत, प्राचार्य स्वानंद कुलकर्णी आदी मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.\nयावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन नागपुरे पुढे म्हणाले विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये घेतलेले ज्ञान व कौशल्य त्याच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक वैशिष्ट्यपूर्ण गुण असतो. तो प्रत्येकाने ओळखून नोकरीमध्ये आपले डिपार्टमेंट निवडा. इंडस्ट्रीमध्ये प्रथमता डिपार्टमेंट स्किल तपासले जाते. आवडणाऱ्या विषयात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करा व पुढे जा.\nप्रत्येक तरुणांमध्ये एक ऊर्जा असते ती जिवंत ठेवायची असेल तर आपल्याकडे निश्चितच उद्दिष्ट असले पाहिजे. प्रत्येकाने आपले कौशल्य विकसित केले पाहिजे. आपल्यातील कलागुणांचा शोध घेतला पाहिजे तोच विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतो. आपल्यातील क्षमता आपणच शोधली पाहिजे तरच आपण जीवनात अमुलाग्र बदल करू शकतो.\nयावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव प्रसून जोहरी म्हणाले जीवनात सदैव सकारात्मक असणे गरजेचे आहे. तुम्ही भविष्यातील या देशाचे आदर्श इंजिनिअर आहात. त्यामुळे तुम्ही नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा व त्याचा परिपूर्ण अभ्यास करा तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. \"इंजिनिअर्स डे\" च्या आपणा सर्वांना शुभेच्छा.\nमहाविद्यालयाचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केल��� व सर्व विद्यार्थ्यांना . \"इंजिनिअर्स डे\" च्या शुभेच्छा दिल्या.\nप्रज्ञा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.\nअमित जगदाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%9C/", "date_download": "2020-10-20T11:34:27Z", "digest": "sha1:WE7AQDHE4KOS4CHXKY7XTKNMNEXGBA3K", "length": 8231, "nlines": 107, "source_domain": "sajagtimes.com", "title": "वडज | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nअखेर मीना खोऱ्यातील १२ गावातील शेतकऱ्यांच्या पाणी संघर्षाला यश\nअखेर मीना खोऱ्यातील १२ गावातील शेतकऱ्यांच्या पाणी संघर्षाला यश\nनारायणगाव | वडज धरणातून सोडलेल्या पाण्याच्या आवर्तनाला अनेक दिवस उलटून गेले असल्याने मीना कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे पाण्या अभावी हाल होत होते. याच अनुषंगाने बुधवार दि. ३० जानेवारी रोजी तालुक्यातील बारा गावांतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी पाठबंधारे विभाग नारायणगाव येथे निवेदने देत आदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज शेतकरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालय आवारात उपस्थित होते. निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, तसेच युवा नेते अमित बेनके हे देखील उपस्थित होते. आज दोन दिवसांची मुदत संपल्याने शेतकरी ठिय्या आंदोलन करण्याकरीता पाटबंधारे विभाग कार्यालय कुकडी कॉलनी येथे पोहचले, परंतु याच वेळी ग्रामस्थांच्या विनंतीची दखल घेऊन येत्या अर्ध्या तासांत पाणी सोडण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता मांडे यांनी सांगितले.\nकाही वेळातच पाणीही सोडण्यात आल्याने उपस्थित नागरिकांनी जल्लोष करत, या संघर्षात शेतकऱ्यांसोबत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी, उपस्थित असणाऱ्या अतुल बेनके यांना खांद्यावर उचलून घेत ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ आशा घोषणा दिल्या, या वेळी सामाजिक कार्यकर्ते जे. एल. वाबळे, जयहिंद उद्योग समूहाचे तात्यासाहेब गुंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, सुरज वाजगे, राहुल गावडे, पप्पू नायकोडी तसेच १२ गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nया वेळी शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीसाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांचे व पत्रकारांचेही आभार मानले.\nBy sajagtimes latest, Politics, जुन्नर, पुणे आर्वी, निमदरी, पिंपळगाव, मीना डावा कालवा, वडज 0 Comments\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://suryakantdolase.blogspot.com/2020/10/blog-post_39.html", "date_download": "2020-10-20T12:15:18Z", "digest": "sha1:TUX3AAE7TMUMAHTWBJKMZLYDB3IDWQLD", "length": 15468, "nlines": 271, "source_domain": "suryakantdolase.blogspot.com", "title": "सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती: नाजूक प्रश्न", "raw_content": "\nइकडे जावे की तिकडे आज बंडखोरांना चिंता आहे. सगळेच सत्ताधारी आहेत, हाच खूप मोठा गुंता आहे.\nनवा पक्ष निवडण्यासाठी छापा काट्याची पाळी आहे मोठा नाजूक प्रश्न, बंडखोरांच्या भाळी आहे \n-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7435 दैनिक झुंजार नेता 15ऑक्टोबर2020\nआजची वात्रटिका -------------------------- गैरसमज आपला गैरसमज असा की, त्यांना राजकारणाची चटक आहे. पण राजकारण हा लोकशाहीचा, अगदीच अविभाज्य...\nसा.सूर्यकांतीचे सर्व अंक डाऊनलोड करण्यासाठी खालील लोगोवर क्लिक करा.\nसाप्ताहिक सूर्यकांती दीपोत्सव 2017\nखालील फोटोवर क्लिक करून आपण माझे वात्रटिका संग्रह वाचू शकता.डाऊनलोडही करू शकता.\nया ब्लॉग वर माझ्या 18 हजार वात्रटिकांपैकी 25 वर्षातील गेल्या 10\nवर्षातील 5000हून जास्त वात्रटिका आपल्याला वाचायला मिळतील.\nबघा...वाचा...अभिप्राय लिहायला विसरू नका.\nयाच ब्लॉगवर इतर माझ्या इतर ब्लॉगच्याही लिंक जोडलेल्या आहेत.त्यांनाही भेट द्या.आपल्याला नक्की आवडतील.\nसूर्यकांत डोळसे हे उभ्या म���ाराष्ट्राला सामाजिक भाष्यकार, लोकप्रिय कवी,प्रसिद्ध वात्रटिकाकार आणि ई-साहित्यिक म्हणून परिचित आहेत. त्याचबरोबर ते स्तंभलेखक,मुक्तपत्रकार,शिक्षक,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यकर्ते,पुरोगामी विचारवंत,परखड वक्ते आणि मराठीतील लोकप्रिय ब्लॉगर म्हणून ओळखले जातात.. गेल्या 15 वर्षांपासून दैनिक पुण्यनगरीच्या पहिल्या पानावर दररोज प्रकाशित होणारा चिमटा आणि दैनिक झुंजार नेताच्या पहिल्या पानावर गेले 20 वर्षे दररोज आणि अखंडपणे प्रसिद्ध होणारा फेरफटका या वात्रटिका स्तंभांनी तर इतिहासाच घडविला आहे. आज महाराष्ट्रात आणि मराठीत त्यांचा कोट्यावधींचा हक्काचा असा वाचकवर्ग तयार झालेला आहे.त्यांच्या वात्रटिकांची लोक आवर्जून वाट बघत असतात.त्यांचे अनेक कॉलम्स गाजलेले आहेत. खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेल्या पहिल्या आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिकाचे ते संपादक आहेत.तसेच त्यांचे अनेक ब्लॉग्ज आज लोकप्रिय आहेत. त्यांच्या आजपर्यंत १७ हजारांहून जास्त वात्रटिका प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे ३४वात्रटिकासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या व्याख्यानांचे अनेक कार्यक्रम शाळा,महाविद्यालये,विविध सामाजिक संस्था,क्लब्समधून गाजलेली आहेत,गाजत आहेत. त्यांच्या व्याख्यानांचे.... १) राजे चला तुम्हांला तुमचा महाराष्ट्र दाखवतो... २) काय होते बाबासाहेब... ३) होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय... ४) तुकोबा या नाठाळांच्या माथी काठी हाणा.... ५) सूर्यकांती ६)चेंडूची फुले आदी कार्यक्रम आज महाराष्ट्रात गाजत आहेत. सूर्यकांत डोळसे यांची शैक्षणिक पात्रता एम..ए.एम.एड,जरनॅलिझमअशी आहे. आयुष्यात कोणताही शासकीय अथवा अशासकीय पुरस्कार न घेण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे.\nसाप्ताहिक सूर्यकांतीचा नवा अंक वाचण्यासाठी खालील मुखपृष्ठावर क्लिक करा\nसूर्यकांती:सूर्यकांत डॊळसे यांच्या विडंबन कविता\n - आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिंकडे वरती खाली मोदी भरे, शहासंगे मोदी फिरे; उरात भरला, देशांत उरला, जगांत फिरला, मोदी ...\nसाप्ताहिक सूर्यकांती दीपोत्सव2018 - साप्ताहिक सूर्यकांती वर आपले स्वागत आहे.हा अंक वाचण्यासाठी प्रथम fullscreen हा पर्याय निवडा.म्हणजे तुम्हांला अंक चांगल्या प्रकारे वाचता येईल.अंक वाचा आणि आ...\nसूर्यकांती लाईव्ह: सूर्यकांत डोळसे यांचे युट्युब ...\nसूर्यकांती : वात्रटिक��ंचा जबरदस्त कार्यक्रम\nदैनिक वात्रटिका 12ऑक्टोबर2020,जावई पुराण\nबघा आणि गप्प बसा\nप्रथमत:सूर्यकांतीवर आपले मन:पूर्वक स्वागत.या ब्लॉग बरोबरच माझे कविता,वात्रटिका ई बुक्स,बाल सूर्यकांती आणि विडंबन कवितांचेही ब्लॉग आवश्य बघा.अभिप्रायांची वाट बघतोय.\nया ब्लॉग मध्ये वापरण्यात आलेली चित्रे,व्यंगचित्रे,फोटो,पूरक चित्रे,नकाशे,आलेख,रेखाटने गुगलवरून साभार घेतली आहेत.ब्लॉगर गुगलचा आभारी आहे.\nया ब्लॉग वर प्रसिद्ध झालेल्या सर्व वात्रटिका पूर्वप्रसिद्ध आहेत.संदर्भासाठी घेण्यास हरकत नाही.. Picture Window theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/chief-minister-speak-in-state-marathi-literary-meet-1174393/", "date_download": "2020-10-20T11:56:25Z", "digest": "sha1:CP4PQC4ZJPVWF7SSXZ53CMK442L7V6GH", "length": 12908, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "साहित्यिकांनी राजसत्तेचे खिदमतगार होऊ नये.. | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nसाहित्यिकांनी राजसत्तेचे खिदमतगार होऊ नये..\nसाहित्यिकांनी राजसत्तेचे खिदमतगार होऊ नये..\nसाहित्यिकांनी कधीही राजसत्तेचे खिदमतगार होऊ नये.\nदेशात असिष्णुतेचे वातावरण निर्माण झाल्याच्या कारणावरून पुरस्कार परत केले जात आहेत.\nराज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nसाहित्यिकांनी कधीही राजसत्तेचे खिदमतगार होऊ नये. महाराष्ट्रात साहित्यिकांनी सत्तेची कधीही खिदमत केली नाही. ज्या दिवशी साहित्यिक सत्तेची खिदमत करायला लागतील त्या दिवशी साहित्य संपून जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nपद्मगंधा प्रतिष्ठान व साहित्य विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि.स. जोग, खासदार अजय संचेती, माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, साहित्य विहारच्या अध्यक्ष आशा पांडे, स्वागताध्यक्ष प्रा. भाऊराव बिरेवार, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी ��ुलगुरू डॉ. पंकज चांदे, डॉ. प्रज्ञा आपटे, माजी कुलगुरू एस.टी देशमुख उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.\nदेशात असिष्णुतेचे वातावरण निर्माण झाल्याच्या कारणावरून पुरस्कार परत केले जात आहेत. मात्र, देशात तसे वातावरण नसून ते निर्माण केले जात आहे. माझ्यावर जन्मजात सहिष्णुतेचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे भविष्यात माझ्यावर कितीही टीका झाली तरी मला दिलेले पुरस्कार आणि मानपत्र कधीही परत करणार नाही, असे मत व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात पुरस्कार परत करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.\nजोपर्यंत साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्राला राजमान्यता लाभत नाही, तोपर्यंत या क्षेत्राच्या विकासात अनेक अडचणी असतात. राजमान्यता नाकारल्यानंतरही साहित्य क्षेत्र जिवंत राहिले आहे. साहित्य, संस्कृती आणि कला माणसाला वैचारिकदृष्टय़ा समृद्ध करते. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शासन मदत करणार असल्याचे आश्वासन यावेळी फडणवीस यांनी दिले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nदुष्काळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटणार\nमुंबईत वर्षभरात सीसीटीव्हीचे जाळे\nअखेर भाजप आमदारांना उशिराने जाग\nकर्नाटक मुख्यमंत्र्यांचे सत्तर लाखाचे घड्याळ\n‘मोदी गुजरातचे पंतप्रधान, तर फडणवीस विदर्भाचे मुख्यमंत्री’\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कला��ंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 बौद्धिकाला दांडी मारणाऱ्या भाजप आमदारांना विचारणा\n2 परमार प्रकरणी कायदेशीर बाबी तपासूनच मोक्का\n3 ‘सीएसटी’चे नाव बदलण्यासाठी प्रस्ताव\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67397", "date_download": "2020-10-20T12:05:00Z", "digest": "sha1:HPT5IZY7MN4J7MAMUJ3EPGDKC6MESUPY", "length": 41003, "nlines": 259, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"घायल\" - एका सळसळत्या रक्ताने घेतलेल्या सुडाची कथा. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /दक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान /\"घायल\" - एका सळसळत्या रक्ताने घेतलेल्या सुडाची कथा.\n\"घायल\" - एका सळसळत्या रक्ताने घेतलेल्या सुडाची कथा.\n\"बलवन्त राय के कुत्ते\" हा डायलॉग बहुधा \"अरे ओ सांबा\" इतका गाजलेला नसला तरीही आजही समप्रमाणात वजन राखून आहे. १९९० च्या आसपास म्हणजे मी शाळेत असताना प्रदर्शित झालेला हा सिनेमा. पण तेव्हा आज सारखे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याचे फॅड नव्हते. शिवाय मल्टिप्लेक्सच मूळात अस्तित्वात नसल्याने एक चित्रपट फारतर २ चित्रपटगृहात लागलेला असे. त्यातूनही आमची मजल कयामत से, किंवा मैने प्यार किया सारखे 'प्रेमळ' सिनेमे पाहण्यापर्यंत असल्याने \"अ‍ॅक्शनपॅक्ड\" हा शब्द आम्ही फक्त वर्तमानपत्राच्या चित्रपटाच्या जाहिरातीतच वाचायचो. मूळात अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमा म्हणजे काय हे तेव्हापर्यंत निदान मी तरी पाहिले नव्हते. या सिनेमाशी माझी पहिली ओळख झाली ती कॅसेटच्या माध्यमातून. त्याकाळी नुसत्या 'डायलॉग' च्या कॅसेट्स मिळत. अशीच शेजारी पाजारी मिळाली आणि ती कॅसेट ऐकून मी तेव्हाच 'घायल' सिनेमाची फॅन झाले. त्यामुळे हा चित्रपट मी पाहण्या अगोदर 'ऐकला' म्हटलं तर वावगं ठरणार नाही.\nअजय मेहरा (सनी डिऑल) हा एक उत्तम बॉक्सर दिल्लिहून चांगल्या करियर साठी मुंबईत स्थलांतरीत होतो. जिथे त्याचा थोरला भाऊ अशोक मेहरा (राज बब्बर) आणि वहिनी संध्या (मौशुमी चॅटर्जी) रहात असतात. एक दिवस अचानक राज बब्बर नाहिसा झाल्याने पोलिसात तक्रार द्यायला गेलेल्या अजय ला भावाबद्दल अनेक गोष्ट�� हळू हळू उलगडू लागतात. असाच शोध घेताना एक दारूडा (अन्नु कपूर) त्याला अत्यंत महत्वाची माहिती पुरवतो ती म्हणजे त्याचा भाऊ नाहिसा होण्यामागे बलवन्त राय (अमरिश पुरी) या नामांकित उद्योजकाचा हात आहे. कर्जात बुडालेल्या अशोक मेहरा ला बलवन्त राय पैसे देऊ करून त्याच्या व्यवसायाच्या आडून आपले काळे धंदे करतो. यथावकाश अशोक त्याचे कर्ज फेडूनही बलवन्त त्याच्या (अशोकच्या) व्यवसायाचा गैरफायदा घेत असल्याचे अशोकच्या लक्षात येते आणि तो आपल्याला हे पसंत नसल्याचे सांगतो. बलवन्त राय अशोकला पळवून आणून आपल्या अड्ड्यावर बंदी करून ठेवतो.\nदरम्यान भावाला शोधून थकलेला अजय थेट बलवन्त रायच्या घरी त्याच्या पार्टित जाऊन त्याला खुलेआम धमकी देतो. रायच्या लोकांनी त्यावेळी केलेल्या मारहाणीने अजय ची खात्री पटते की आपला भाऊ याच्याच ताब्यात आहे. इकडे पार्टित धुमाकुळ झाल्याने अपमानित झालेला राय रात्री अजय ला फोन करून सेंट्रल पार्क मध्ये भावाला भेटायला ये असा फोन करतो. तिथे अजय च्या हातात पडते ते भावाचे प्रेत. खुनाचा आळ प्रत्यक्ष अजय वर येतो आणि खरा चित्रपट इथून सुरू होतो. कोर्टात, मेहरा कुटुंबाला अत्यंत जवळ असलेले नामवंत वकिल रामशरण गुप्ता (शफी इनामदार) हे रायच्या पावरपुढे दबलेले असल्याने अजय च्या विरूद्ध साक्ष देऊन त्यानेच भावाचा खून केल्याचे सांगतात, इतकेच नव्हे तर संध्या आणि अजय यांचे अनैतिक संबंधही होते असे ही खोटे सांगतात. त्या खोट्या आरोपाच्या धक्क्याने संध्या आत्महत्या करते आणि एक कुटुंब उध्वस्त होते.\n५ वर्षाच्या कारावासात अजय ला तुरूंगात अजून ३ आरोपी जे इतर गुन्ह्यासाठी शिक्षा भोगत असतात ते मदतीचा हात पुढे करतात. आणि पुढे चित्रपट अजून थरारक होत जातो. संधी साधून तुरूंगातून पळून अजय आणि त्याचे तीन साथीदार एक थ्रीटन्/हाफ्टन सारखे वाहन अपहृत करून आपल्या कामगिरीवर निघतात. बलवन्त राय हा जरी मुख्य काटा असला तरिही अधले मधले अडथळे (शफी इनामदार इन्स्पेक्टर शर्मा इ.) सारखे छोटे काटे ही अजय दूर करून अखेर बलवन्त राय ला संपवतो. हे सर्व कसे घडते हे चित्रपटात पाहणे हा एक विलक्षण अनुभव आहे असं निदान मला तरी वाटतं. आज हा चित्रपट पाहताना आपल्याला ते तितकेसे जाणवणार नाही पण ९० च्या दशकात नक्कीच हा एक अफलातून प्रयोग होता.\nआज दुपारी चॅनल्स सर्फ करताना अचानक हा सि���ेमा दिसला आणि मग मी तो सिनेमा पाहण्याची संधी दवडली नाही. चित्रपटात भाव खाल्लाय तो निव्वळ आणि निव्वळ अजय चे काम केलेल्या सनी डिऑल ने. मला जाणवलं की मी आजतागायत त्याचे जे काही सिनेमे पाहिले त्यात त्याला नीट निरखून पाहिलेच नाही. कुटुंब उध्वस्त झाल्याने आतून उद्विग्न झालेला अजय मेहरा त्याने खूपच ताकदिने साकारला आहे. अनावर होणारा राग, कमिशनर ला come on commissioner, this is your job, your job commissioner असे बजावून सांगत कर्तव्याची जाणिव करून देणारा अजय, जुन्या घरात गेल्यावर भाऊ आणि वहिनीच्या आठवणीने भावूक होणारा अजय, आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या चिडीने इरेला पेटलेला अजय. अशी अनेक रूपं आपल्याला त्याच्यात दिसतात.\nसंवादाचे तर काय कौतुक करावे खुद्द राय ला \"ये गिधड भपकियां किसि और को देना बलवन्त राय, अगर मेरे भाई को कुछ हो गया, तो मै तुम्हारा वो हश्र करूंगा की तुम्हे अपने पैदा होने पे अफसोस होगा. \" अशा धमक्या देणं. तिथून पोलिसांच्या मारहाणीत \"अगर तुमने मुझे जिंदा छोड दिया तो बहोत पछताओगे इन्स्पेक्टर \" असं खुद्द इन्स्पेक्टरला सांगणं. तुरूंगात \"झक मारती है पुलिस, उतारकर फेक दो ये वर्दी, और पेहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले में. \" असं म्हणत अख्ख्या पोलिस डिपार्टमेंटला इरसाल शिवी देणं....हे आणि यासारखे इतर संवाद प्रेक्षकांचं सुद्धा रक्त तापवून जातात. आणि एव्हरग्रीन संवाद जो डिऑल फॅमिलीत पिढिजात आहे \"कुत्ते कमिने मैं तेरा खून पी जाऊंगा\" तो पण सिनेमात आहेच.\nमला व्यक्तिश: मजबुत यष्टी, पांढरा बनियन आणि मोठ्या डायलचे घड्याळ घातलेले पुरूष हे डोळ्यांना मेजवानी वाटतात. पैकी सनीने या सिनेमात घड्याळ घातलेले नाही आणि बनियन ब्राऊन घातलेला आहे. पण त्याचा आवेश आणि त्वेष आणि एकूण शरिरयष्टी पाहून मी ब्राऊन कलर खपवून घेतला. सिनेमात जरी, तो \"घायल\" असला तरी त्याला पाहून इकडे मी पुरती \"घायाळ\" झाले होते. बलवन्त रायच्या पार्टित ४-६ गुंडांना न आवरणारा, कोर्टात वहिनी आणि आपल्यावर झालेला खोटा आरोप ऐकून चिडून आरोपिचा पिंजराच पुरता उध्वस्त करणारा आणि चित्रपटाच्या शेवटी आजूबाजूला हजारोंचा जमाव असून, एका हाताने बलवन्त राय ची मान गच्च आवळून धरलेला सनी आणि मागून त्याला जोर लावून दूर करण्याच्या प्रयत्नात असलेले ५-६ पोलिस... यश कुणालाच येत नाही, पण सिनेमात तो प्रसंग इतका हुबेहुब रंगवलाय की, सनी ने त्याची मान खरंच गच्च आवळली आहे आणि पोलिस पण खरंच संपुर्ण जोर लावून त्याला दूर करतायत तरी हा कुणाला आवरला जात नाही हे पाहून आपण मनात नक्की म्हणतो \"अर्रे हिरो असावा तर असा....\"\nस्टारकास्ट मजबूत असली तरिही खासम खास लक्षात राहतो तो फक्त आणि फक्त अ‍ॅन्ग्री यंग मॅन सनी आणि अमरिश पुरीच. मिनाक्षी शेषाद्री, कुलभुषण खरबंदा, ओमपुरी, शफी इनामदार, आशालता यांचेही रोल जिथल्या तिथे सशक्त आहेत आणि ते वठवलेत ही खूप छान.\nसिनेमा बॉलिवूडचा असल्याने तो सर्वांग सुंदरच असेल कशावरून काही लूप होल्स आपल्याला ठळकपणे जाणवतात पण सिनेमा इतका अ‍ॅक्शनपॅक्ड आहे की आपले त्याकडे सहज दुर्लक्ष होते. जसं की\n*तुरूंगातून पळून जाताना अजय आणि त्याचे साथीदार पोलिसांच्या अख्ख्या तुकडीवर हल्ला करतात आणि एक साखळी तोडून पळून जातात, रस्त्यात त्यांना एक मोठे वाहन मिळते त्यात योगायोगाने चार लोक असतात आणि हे पण चार. आणखी योगायोग म्हणजे त्या चौघांचे कपडे यांना फिट बसतात.\n* डेका च्या अड्ड्याला आग लावल्यावर अड्ड्याच्या समोर बसून सनी बलवन्त राय ला फोन करतो, उघड्या मैदानात वायर्ड फोन ही फॅक्ट पचत नाही पण असो.\n* ९० च्या दशकात कुणाचा माग काढणं आजच्या इतकं सोपं नव्हतं कारण त्यावेळी मोबाईल्स नव्हतेच. पण तरिही पोलिस बरोबर या चौघांचा माग काढत \"खंडहर\" नामक जागी येतात जिथे डिस्को शांती \"प्यासी जवानी है\" गाणं म्हणत नाचत असते. पोलिस नेमके तिथेच कसे येतात, सनी ला त्यांची चाहूल कशी लागते हे प्रश्न विचारायचे नाहीत. त्यातूनही ते चौघे निघून गेल्यावरही पोलिस तिथे येई पर्यंत ही डिस्कोशांती नाचतच राहते, ते का हे तर अजिबातच विचारायचं नाही.\n* कमिशनरच्या घरात खुलेआम हे चौघे शिरतात पण कुणीच त्यांना पहात नाही.\nअर्थात अशी अनेक निरिक्षणं आहेत, काढायचीच ठरवली तर लिस्टच निघेल.\nनॉर्मली अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचे संगित हे फारसे लक्षात घेतले जात नाही, तरिही मला वाटते सनीच्या सर्व सिनेमांची गाणी दखल घेण्याइतपत चांगली होती. या सिनेमातली 'सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा\" \"माहिया तेरी कसम\" आणि \"प्यासी जवानी है\" हे गाणं थोडं बोल्ड असलं तरी ऐकण्याजोगी आहेत.\n काही सिनेमे आपल्या मनात घर करून राहतात त्यातलाच हा एक राजकुमार संतोषीचा सिनेमा. कथा साधारण असली तरिही राजकुमार संतोषींच्या डायरेक्शन आणि सनीच्या अ‍ॅक्शन���े प्रेक्षकांना त्याकाळी ही खिळवून ठेवले होते आणि आजही हा सिनेमा पाहिला तर आपण तो जिथून पहायला लागू तिथपासून ते तो संपेपर्यंत चॅनल ओलांडून जाऊ देत नाही. या सिनेमा नंतर राजकुमार संतोषी, सनी हे एक उत्तम मिश्रण बॉलिवुड ला लाभलं आणि त्यांचे पुढचे सिनेमे (घातक आणि दामिनी ) सुद्धा सुपरहिट ठरले. घायल नंतर सनीची गणती उत्तम डायलॉग डिलिव्हरी करणार्‍या अभिनेत्यांमध्ये होऊ लागली. \"घायल\" हा नि:शंकपणे सनीच्या एकूण चित्रपट कारकिर्दितला मैलाचा दगड आहे.\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nआठवणी ताज्या केल्यास. मस्त लेख.\nराजकुमार संतोषी यांनी या\nराजकुमार संतोषी यांनी या सिनेमासाठी इंग्लंडहून फाईट सीन्स साठी तज्ञ बोलावले होते. अर्जुन मधे राहुल रवैल यांनी पण विदेशी फाईट मास्टर वापरले होते. छत्र्यांचा सीन आणि भर बाजारात गुप्ता वर झालेला हल्ला हे सीन्स यादगार झाले आहेत. शेवट मात्र टिपीकल बॉलीवूड स्टाईल.\nदोनदा बघितलाय हा, एकदा थेटरात एकदा टीव्हीवर.\nलूपहोल्स बरेच असले तरी छान ग्रिप आहे चित्रपटाला.\nदोनदा बघितलाय >>> फक्त \nदोनदा बघितलाय >>> फक्त \nरामायण, महाभारत, शोले, घायल हे किती वेळा ऐकले , वाचले, पाहीले हे सांगायचे, मोजायचे नसते. फक्त मनोभावे पारायणं करायची असतात.\n(हळूच भलतीकडे पहाणारा )\nमी पण 'य' वेळा पाहिलाय सिनेमा\nमी पण 'य' वेळा पाहिलाय सिनेमा.\nयेस.घायल. सुंदर पिक्चर होता\nयेस.घायल. सुंदर पिक्चर होता.सनी देओल अश्या पिक्चर मध्ये काहीही करतो.खूप चिडतो.पण तो नेहमीच पटतो.अर्जुन, घायल, घातक,दामिनी आणि गदर सगळे पिक्चर पठ्ठ्याने डायलॉग आणि आवेशावर चालवले आहेत.\nमाझी आवड वेगळी असल्याने एकदाच\nमाझी आवड वेगळी असल्याने एकदाच पाहीला. पण तुम्ही लिहिलय मात्र झकास.\nघातक थिएटरात बघितला तेव्हा\nघातक थिएटरात बघितला तेव्हा आवडला होता ,घायल सिनेमाचे नाव ऐकुण आहे,पण बघितला नाहीए अजून . माहीती करुन देण्यासाठी धन्यवाद.\n. पण तरिही पोलिस बरोबर या\n. पण तरिही पोलिस बरोबर या चौघांचा माग काढत \"खंडहर\" नामक जागी येतात जिथे डिस्को शांती \"प्यासी जवानी है\" गाणं म्हणत नाचत असते. पोलिस नेमके तिथेच कसे येतात >> हे गाणे मागाहून सिनेमात टाकले आहे असे वाटत राहते. सुरूवातीच्या प्रिंट्समधे गाण्याच्या सुरूवातीला आणि नंतर रीळांचे नंबर्स दिसले होते. नंतर ते गाणे मागाहून टाकल्याचे वाचले देखील होते. एडीटिंग सदोष झाल्याने तो पॅच वर्क वाटतो. डॉन मधे शेवटी अमिताभच्या मागे पोलीस आणि गुंड लागतात. दिग्दर्शक चंद्रा बारोट ने हा सिनेमा मनोजकुमार यांना दाखवला (मनोजकुमार अभिनेता म्हणून कसाही असला तरी दिग्दर्शक म्हणून बाप होता). मनोजकुमारने सांगितले इंटरव्हलनंतर सिनेमात खूप टेण्शन आहे. ते रीलीज करण्यासाठी एखादे धडक फडक गाणे टाक. चंद्रा बारोटने मनोजकुमारचा सल्ला मानला आणि खईके पान बनारस वाला हे गाणे अक्षरशः एका दिवसात पूर्ण करून सिनेमात टाकले.\nघायलमधेही सुरूवातीच्या अर्ध्या तासात गाणी संपतात. नंतर ताण वाढत जातो. कदाचित या एकमेव कारणासाठी गाणे टाकले असावे. ते टाकताना पुढचे आणि मागचे प्रसंग जोडून घेता आलेले नाहीत.\nमलापण खूप आवडतो घायल. जबरदस्त\nमलापण खूप आवडतो घायल. जबरदस्त आहे.\nबादवे - घातक मधले डायलॉगस जास्त भारी आहेत.\nसोच्ना क्या गाणे कॉपीड आहे.\nघातक मधले डायलॉगस जास्त भारी आहेत >>>> +१\nमस्तच लिहिलंय, सनी देवल\nमस्तच लिहिलंय, सनी देवल लास्टच्या फायटिंगला कसलीच जबराट उडी मारतं आमपुरीवर, ते पण एव्हड्या उंच आकाशपाळण्याच्या टोकावरून. ज्याचा ढाई किलोचा हात लोकांवर पडल्यावर लोक उठते नही तर उठ जाते है, अशी ख्याती असणारा माणूस अख्खा आमपुरीवर पडतो तरी आमपुरीला साधा खरचटत पण नाय, माझा या लास्टच्या फायटिंगमुलं वाईच गोंधल उडाला होता नक्की हिरो कोन\nढाई किलो का हाथ ते तिकडे\nढाई किलो का हाथ ते तिकडे दामिनी मध्ये.. कुठेही काही जोडाल तर गोंधळ व्हईलच. बिचार्‍या सनीचा काय दोष.\nआमरसपुरी, मटणपुरी हे दोन भाऊ माहीत होते.\nहोतंय हो असं कधीकधी हिंदी\nहोतंय हो असं कधीकधी हिंदी सिनेमात पण.\nत्या अग्निपथ मध्ये पण नाय का, बिचारा धडधाकट ह्रितीक जवळजवळ मरायला टेकला होता तेव्हा कुठे थोडं लक मिळून कांचा छिना ला मारता आलं.\nहा पिक्चर नाही बघितला पण तू\nहा पिक्चर नाही बघितला पण तू छान लिहीलं आहेस, दक्षे.\nघायल टीव्हीवर पाहिलाय. हा सिनेमा आला तेव्हा मी ४थी त होते. आणि थिएटरला असे पिच्चर बघायला मला कुणी न्यायचं नाही.\nअर्जुन, घायल, घातक, दामिनी, झिद्दी, गदर सगळे पिच्चर आवडतात.\nसनी बेताब, अर्जुन पासून आपला आवडता. अर्जुनमध्ये तर भलताच आवडला होता.\nत्या तुलनेत घायलमधला त्याचा वावर जरा इव्हॉल्व्ड वाटला होता. पण ती सनीपेक्षा संतोषीची कमाल होती.\nघायल खरा राजकुमार संतोषीचाच \nनंतर��ा घातक मला तितकासा आवडला नाही.\nदक्षिणा , छान लिहिलंयस ग\nदक्षिणा , छान लिहिलंयस ग\nमी ही सनी फॅन . अर्जुन, घायल, घातक, दामिनी, झिद्दी, गदर सगळे पिच्चर आवडतात. नवरा आणि सगळे कझिन्स जाम चिडवतात मला सनी आवडतो म्हणून.\nघायल तेव्हा लहान असल्यामुळे थीयेटर मधे पहिला न्हवता त्याची कसर घायल रीटर्न बघुन भरुन काढली. तो ही आवडलाच.\nएक चित्रपट आहे: फरीदा जलाल\nएक चित्रपट आहे: फरीदा जलाल सनीची आई, दिल्लीला सुधारवून मुंबईत येतात, सनीला शपथ दिल्याने तो हातही उगारत नसतो, मग एक दिवस शपथ मागे घेऊन फरीदा जलाल म्हणते - अब इस शहर को भी सुधार देंगे. आणि मग सनीच्या कारवाया, एका फाईटमध्ये माणसं अक्षरशः उडतात असे दाखवलेय. हा चित्रपट कोणता कुणाला आठवतंय का\nवहावत जाण्याच्या वयात बघितलेला हा चित्रपट, माझ्या कडे २५ एक लहान मोठे फोटो होते सनी देओल चे. आणि एक मोठे पोस्टर सुद्धा होते पुस्तकान्च्या कपाटात आतुन लावलेले, ह्या विशयी वडिलांना पण आक्शेप नव्ह्ता, पोरगं व्यायाम करतय ह्यातच त्याना आनंद होता\nमी पण असले चित्रपट बघितले की व्यायाम सुरू करायचो काही दिवस.\nमी घायल नाही घातक फॅन आहे..\nमी घायल नाही घातक फॅन आहे..\nलेख वाचायला बसली तर डोक्यात घातकच सुरु होता आणि म्हटल अरे साला स्टोरी कधी बदलली..हेहेहे..\nअसो.. घायल नाही पाहिला.. घातक मात्र खुपदा पाहिलाय.. आता घायल पाहावा लागेल..\nये मजदूर का हाथ है कातीया\nये मजदूर का हाथ है कातीया\nछान झाला आहे लेख.\nछान झाला आहे लेख.\n<० च्या दशकात कुणाचा माग\n<० च्या दशकात कुणाचा माग काढणं आजच्या इतकं सोपं नव्हतं कारण त्यावेळी मोबाईल्स नव्हतेच. पण तरिही पोलिस बरोबर या चौघांचा माग काढत \"खंडहर\" नामक जागी येतात जिथे डिस्को शांती \"प्यासी जवानी है\" गाणं म्हणत नाचत असते. >\nफारेंडांच्या 'तिरंगा'ची आठवण झाली.\nसनी देवलचे बरेच फॅन आहेत\nसनी देवलचे बरेच फॅन आहेत वाटतं.\nघायल, घातक, अर्जुन वगैरे कोणताच चित्रपट पाहिला नाही.\nराजकुमार संतोषी ने मीनाक्षी\nराजकुमार संतोषी ने मीनाक्षी शेषाद्री वर मनापासून प्रेम केले. त्याच्या चित्रपटात ती जेवढी सुंदर दिसलिये तेवढी अन्य कुठल्याही चित्रपटात दिसली नाही. सनी देओल - मीनाक्षी ही एकमेकाना पूरक अशी जोडी असल्यामुळे लक्षात राहिलीये.\nसनी आणि राजकुमार संतोषी चे आम्ही फॅन. शक्यतो एकही चित्रपट सोडला नाहीये.\nAMi -नक्की बघा, निराश नाही\nAMi -नक्की बघा, निराश नाही होणार तुम्ही. घातक पासून सुरू करा, नंतर दामिनी बघा, गदर बघितला असेलच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satara.news/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A4%AD%E0%A4%8A-%E0%A4%B8%E0%A4%A0-%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%A5-%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%A8", "date_download": "2020-10-20T12:05:01Z", "digest": "sha1:IUNQCSKGBGU6UZWIXAL5DSV533CL2FZC", "length": 18637, "nlines": 267, "source_domain": "satara.news", "title": "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमीत्त सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन - Satara - News", "raw_content": "\nम्हसवड कोव्हीड सेंटरला जंबो सिलेंडर भेट\nजेष्ठ अभिनेत्री आशालता यांचा करोनामुळे मृत्यू;...\nआमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे...\nकोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्ययंत्रणेसह...\nखटाव तालुक्यातील वर्धन ऍग्रो साखर कारखान्याच्या...\nकोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे...\n‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत...\nएका दमात अवघ्या 50 मिनिटांत राज्यपालांनी शिवजन्मस्थळ...\nकरोना लस २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल\nएमआयडीसीतील एका कंपनीत तब्बल 110 कामगारांना कोरोनाची...\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘दिलखुलास’ मध्ये...\nमुंबई महापालिका क्षेत्रात सार्वजनिक उत्सवासाठी...\nकोरोना व्हायरसमुळे छोट्यातल्या छोट्या व्यवसायापासून...\nराज्यातील जिम सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने...\nमुंबई अहमदाबाद महामार्गावर एसटी व इकोचा अपघात\nद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली उड्डाणपुलाची...\nखाद्य सुरक्षा जनजागृती मोहिम मुंबई विभागाची प्रशंसनीय...\nसुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे...\n‘विकेल ते पिकेल’अभियान देईल शेतमालाला हमखास भाव...\nनागपूर पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त व्यक्तींना...\nभारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे निधन\nयूएईमध्ये आयपीएलच्या आयोजनासाठी सरकारकडून मंजूरी\n2021 मध्ये पार पडणारा आयसीसी टी20 वर्ल्ड कप भारतात...\nआयपीएलच्या स्पॉन्सर��िपसाठी बीसीसीआय आणि रिलायन्स...\nखेळाडूंना यूएईमध्ये काही दिवस आयसोलेशनमध्ये राहण्यास...\nआदित्य यांच्यामध्ये जिद्द असून, त्यांच्या माध्यमातून...\nकॅप्टनने टीमवर नियंत्रण ठेवावे - शरद पवार\nकरोना संकटकाळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण...\nभाजपाच्या ‘वाघा’लाही केवळ एक सभा घेऊन लोळवणारा...\n‘पहले मंदिर, फिर सरकार’ म्हणणारे ठाकरे आता ‘पहले...\n‘तालीम २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज\nआर. माधवन घेऊन येतोय रॉकेट्राय - नॅम्बी इफेक्ट\n‘डेंजरस’ वेब सीरिजच्या माध्यमातून बिपाशा बासू...\nकिक चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा निर्माता- दिग्दर्शक...\nस्वरा भास्कर नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या...\nऑक्सफर्डच्या कोरोना लसीसाठी भारतातही सीरम इन्स्टिट्यूट...\nकॅप्टन यादव यांनी तयार केलेल्या सहा आसनी विमानाची...\nमहेंद्र सिंह धोनीने निवृत्तीची घोषणा केली त्याच्या...\nमणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारी एक नाही पाच...\nकॅम स्कॅनर अ‍ॅपच्या तोडीसतोड मेड इन इंडिया फोटोस्टॅट\nकोरोना संसर्गानंतर शरीरातील विषाणूच्या संख्येत...\nभारतात ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं चिनी कंपन्यांच्या...\nभारत संकटाच्या काळात बैरुतच्या मदतीसाठी धावला\nआपल्या ताकदीपेक्षा अधिक काहीतरी करणे महागात पडू...\nसंपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरस...\nजगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत...\nरिलायन्स जिओ कंपनी घेऊन येत आहे खास ऑफर\nभारतात ६ नवीन मेड इन इंडिया टीव्ही लाँच\nजिओ आणि गूगल देशातील त्या लोकांपर्यंत पोहचू शकतात\n‘मेड इन इंडिया’ स्मार्ट TV हवाय\n8 वर्षापूर्वी मुलीच्या बापानं लग्नास नकार दिला...\nआईनेच आपल्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केल्याची...\nहवेत अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोणावळा परिसरात...\nपोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू\nपोहण्याचा मोह तरुणांच्या जीवावर बेतला\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमीत्त सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमीत्त सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचा कार्यकाळ (१ ऑगस्ट १९२० — १८ जुलै १९६९) पर्यंत होता. मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते .\nकाल त्यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष श्री. किशोर शिंदे, भाजपा गटनेत्या आणि नगरसेविका सिद्धीताई पवार, बांधकाम विभागाचे प्रमुख श्री. भाऊसाहेब पाटील, अभियंता श्री सुधीर चव्हाण , श्री गणेश दुबळे व इतर मान्यवर उपस्थित होते .\nसातारा शहरातील पोवई नाका या ठिकाणी रस्त्यावर पडलेला खड्डा आज वाहतूक पोलिसांनी स्वतः...\nसीमा भागात स्थापन करण्यात येणाऱ्या महाविद्यालयाच्या कामाला गती देण्याचे उच्च व तंत्र...\nकैलास स्मशानभूमी सातारा यांच्यावतीने विनम्र आवाहन - लाईव्ह...\nसातारा जिल्हा समन्वय समितिवर डाँक्टर नितीन उत्तमराव सावंत...\nसातारा जावली चे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे...\nसातारा जिल्हा परिषदेकडून कंत्राटी पदभरती\nहार्दिक-नताशा यांना पुत्ररत्न झाले\nसातारा जिल्ह्यात आज 120 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह\nआमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे 300 बेडचं...\nरावणाने पहिल्यांदा केले होते विमानाचे उड्डाण, श्रीलंकेचा...\nम्हसवड कोव्हीड सेंटरला जंबो सिलेंडर भेट\nआमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे 300 बेडचं...\nजेष्ठ अभिनेत्री आशालता यांचा करोनामुळे मृत्यू; सातार्‍यातील...\nनागपूर - पबजीच्या वेडापायी पोलिसाच्या मुलानं केली आत्महत्या\nराज्यात आज १० हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी\nमाण तालुक्यात युरिया खताचा तुटवडा की साठेबाजी लक्ष द्या...\nलॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा अन्यथा विज कंपनीला टाळे...\nमार्डी हायस्कुल चा निकाल 95.83%\nसाता-यात कोरोना सत्र सुरूच एका दिवसात कोरोना बाधित रुग्ण...\nपाकिस्तानी क्रिकेटपटूने उधळली धोनीवर स्तुतीसुमने\nअमेरिकेकडून भारताला एमएच ६०-आर हेलिकॉप्टर देण्यात येणार\nराज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर कायम\nद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका...\nइनोव्हेशन - मातीच्या भांड्यात सूर्यप्रकाशात चार्ज होणारे...\nमुंबई - कांदिवली स्टेशनजवळ रेल्वेची ट्रकला धडक, बॅरिकेट्स...\nमुंबईला पावसाने अक्षरश: झोडपलं\nराफेल विमानांमुळे भारतीय वायुदलाचं सामर्थ्य वाढलं आहे.\nकरोनाचे संकट घोंघावत असताना मुंबईकरांवर लेप्टो या आजाराचा...\nआपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये...\nमुंबई-पुण्यात ऑक्सफर्डच्या करोना लसीचे मानव परीक्षण\n१५ जूनच्या रात्री शहीद झालेल्या २० भारतीय जवानांची नावे...\nकोरोना प्रतिबंधक लस रशियाकडून भारताला देखील मिळू शकते\nआयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी तज्ज्ञांनी मार्गदर्शक सूचना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/there-good-demand-ova-crop-cultivate-crop-through-group-farming-vice-chancellor-dr-ashok", "date_download": "2020-10-20T12:34:17Z", "digest": "sha1:ZFDZKXWZP2VWZUOSS53S5F25G2VXMSVP", "length": 20365, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "ओवा पिकाला चांगली मागणी असल्याने गट शेतीच्या माध्यमातून पिकाची लागवड करा ः कुलगुरु डॉ. अशोक ढवण - Since there is a good demand for ova crop, cultivate the crop through group farming: Vice Chancellor Dr. Ashok Dhawan parbhani news | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nओवा पिकाला चांगली मागणी असल्याने गट शेतीच्या माध्यमातून पिकाची लागवड करा ः कुलगुरु डॉ. अशोक ढवण\nया पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी व यातील निर्यातीच्या संधीचा लाभ घेण्‍यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटांच्या माध्यमातून या पिकाची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सोमवारी (ता.१७) केले.\nपरभणी ः महाराष्ट्रातल्या कोरडवाहू भागामध्ये ओवा हे पीक एक चांगला पर्याय आहे. या पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी व यातील निर्यातीच्या संधीचा लाभ घेण्‍यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटांच्या माध्यमातून या पिकाची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सोमवारी (ता.१७) केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असेलेले औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्र व अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑगस्ट रोजी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन ओवा पीक लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले, अजमेर येथील राष्ट्रीय मसाला बियाणे संशोधन संस्थेचे संचालक डॉ. गोपाल लाल, आयसीएआर-अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nजवळपास १७ टक्के मालाची निर्य���त केली जाते\nकुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विदर्भातील ओवा पिकाखालील क्षेत्र आणि त्याची सद्यपरिस्थिती याबद्दल माहिती देऊन अकोला कृषि विद्यापीठ विकसित ओवा मळणी यंत्राचा ओव्याच्या काढणी पश्‍चात प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. डॉ. गोपाल लाल म्‍हणाले, आरोग्याच्या दृष्टीनेही ओव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशात जवळपास दोन मिलियन टन ओवाचे उत्पादन होते. त्यापैकी जवळपास १७ टक्के मालाची निर्यात केली जाते. या पिकांत निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात संधी असल्याचंही त्यांनी सांगितले. डॉ. लाखन सिंग यांनी प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर प्राथमिक स्वरूपाचा मसाला पिकांचा पार्क असणे गरजेचे आहे. अशा प्रकारचा पार्क प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राने आपल्या प्रक्षेत्रावर व दत्तक गावांत विकसित करावा असे सुचविले. डॉ. डी. बी. देवसरकर यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाच्या शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या विविध संयुक्तिक कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.\nहेही वाचा - नांदेडला कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अडीचहजारावर\nओवा पिकाच्या लागवड तंत्रज्ञान व यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा\nविद्यापीठे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सदैव कार्यरत असल्याचे सांगितले. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस.एस मीना यांनी राष्ट्रीय मसाला बियाणे संशोधन संस्था अजमेर यांच्या ओवा पिकाच्या विविध शिफारशी व संस्थेने विकसित केलेल्या विविध वाणाबद्दल सविस्तर माहिती दिली. औरंगाबाद येथील 'एनएआरपी' चे प्रमुख डॉ. एस. बी. पवार यांनी प्रास्ताविक करून औरंगाबाद जिल्ह्यातील ओवा पिकांची सद्य परिस्थितीबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले. अकोला कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. घावडे यांनी ओवा पीक-महत्त्व, सद्यस्थिती व भविष्यातील संधी या विषयावर तर परभणी कृषि विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ. बी. व्ही आसेवार यांनी ओवा पीक-आपत्कालीन परिस्थितीतील शाश्वत पर्याय या विषयावर व कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादचे प्रमुख डॉ. के. के झाडे यांनी ओवा पिकाच्या लागवड तंत्रज्ञान व यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा याबद्दल मार्गदर्शन केले.\nआदीसह इतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.\n���ार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. पी. के. नागरे, औरंगाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आदी मान्यवरांसह शंभर शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या शंकाचे समाधानही शास्त्रज्ञामार्फत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. बसवराज पिसुरे, इरफान शेख, अशोक निर्वाळ आदीसह इतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.\nसंपादन - प्रल्हाद कांबळे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध : गृह राज्यमंत्री देसाई\nतांबवे (जि. सातारा) : पावसाने नुकसान झालेल्या पीक नुकसानीचे अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...\nदहावी-बारावीची पुरवणी परीक्षा डिसेंबरमध्ये आजपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात\nसोलापूर ः कोरोना संसर्गामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष पूर्णपणे रखडले आहे. मार्चच्या दरम्यान याचा प्रसार सुरु झाल्याने दहावीचा भूगोलाचा पेपरही रद्द करावा...\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात...\n'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार'\nकोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत. त्याबाबत येत्या 26 आक्‍टोबर पूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरण कंपनीला टाळे...\nतासाभरात शेताच्या बांधावर या, अन्यथा मोठी मिरवणूकच काढतो ; नीतेश राणेंची अधिकार्‍यांना धमकी ; व्हिडिओ व्हायरल\nकणकवली- एका तासाच्या आता लिंगडाळ येथील शेतावर या अन्यथा तुमची मिरवणूक काढूनच इथे आणतो. अशा शब्दात आमदार नीतेश राणे यांनी कृषी अधिकार्‍यांना झापले....\nगडचिरोलीत नवरात्रोत्सवातही दारूची सर्रास विक्री सुरूच; मद्यपींचा आनंद द्विगुणित\nभामरागड (जि. गडचिरोली) : सध्या देशात नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असतानासुद्धा काही दारूविक्रेते छुप्या मार्गाने अवैध्यरीत्या दारू वाहतूक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\n��काळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://lmad.in/nikhil-deepkamal-ghadge.php", "date_download": "2020-10-20T11:36:10Z", "digest": "sha1:IC7OE3IMRPGWD4CWQNYINRCPLCYUNXTY", "length": 13943, "nlines": 29, "source_domain": "lmad.in", "title": "Nikhil Deepkamal Ghadge - Satara, Maharashtra", "raw_content": "\nमी निखील दिपकमल घाडगे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामधील खातगुण हे माझ मुळ गाव. वडील आर्मीमध्ये होते व आई गृहीणी. मोठी बहीण नंदिता, भाऊ विक्रम आणि मी असे आमचे कुटुंब. वडील दारु प्यायचे त्यामुळे घरची संपुर्ण जबाबदारी आईवर होती. पैशांसाठी आत्या व काका सतत त्रास देत असत. वडीलांच्या सततच्या दारुने व आजारपणामुळे बहीणीचे लग्न १७ व्या वर्षी लावले. काही दिवसांतच आईने आत्महत्या केली व वडीलही आजारपणाने गेले.\nमी माध्यमीक शिक्षणासाठी मावशीकडे राहीलो. उत्तम शिक्षकांमुळे व परिस्थीतीच्या जाणीवेमुळे दहावीत मला ८०.९२% मार्क्स मिळाले व मी शाळेत पहीला आलो. हा आनंद मोठा होता आणि घातकही.... दहावीच्या मार्क्समुळे मी अतिआत्मविश्वासीत झालो. कोणाचेही काहीही न ऐकता व माझ्यातील क्षमतेचा विचार न करता अकरावी सायन्सला अॅडमीशन घेतले. आपण खुप हुशार आहोत या गैरसमजात मी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले. लेक्चर बुडवणे, टाईमपास करणे, फिरणे व चुकीच्या मित्रांच्या संगतीमुळे माझी शैक्षणीक प्रगती खालावली. याचा थेट परिणाम म्हणजे अकरावीत मला अवघे ६६% मार्क्स मिळाले.\nत्यातुनही मी काहीच बोध घेतला नाही. बारावीच्या महत्वाच्या वर्षात मी पुन्हा तीच चुक केली. आणि बारावीत फक्त ५४% मार्क्स मिळाले. आता मात्र परिस्थीती बिकट झाली. कोठेच अॅडमीशन मिळेनासे झाले. भविष्याबाबत चिंता वाटु लागली. कुटुंबीय तणावात होते. माझ्या सर्व चुका मला आठवु लागल्या. आपण आयुष्यातील खुप मोठी चुक केली आहे असे सतत जाणवु लागले.....\nबारावीतील कमी मार्क्समुळे नाईलाजास्तव बारामतीतील एका इंजीनीअरींग काॅलेजमध्ये मेकॅनिकल डिप्लोमाच्या प्रथम वर्षाला अॅडमीशन घेतले. ( बारावीत जर चांगले गुण असते तर थेट दुसर्‍या वर्षाला अॅडमीशन मिळते व एक वर्ष व वर्षाच�� खर्च वाचतो.) १ आॅगस्ट २०१२ ला काॅलेज सुरु झाले. त्यावेळी नोटीस बोर्डला MRA IofC 'LMAD' ची युथ काॅन्फरेन्स बारामती येथे होणार आहे असे पोस्टर वाचले. माझ्या काॅलेजमधुन सहभागी होणार्‍या मुलांची संपुर्ण फी काॅलेज भरणार असल्यामुळे व चार दिवसांची संपुर्ण हजेरी लावली जाणार होती त्यामुळे मी काॅन्फरन्सला जाण्याचा निर्णय घेतला. ११ ते १४ आॅगस्ट असे चार दिवस ती काॅन्फरन्स होणार होती. त्यासाठी आमच्या काॅलेजमधुन २५ विद्यार्थी सहभागी झाले होते.\nपहील्या दिवशी उद्घाटन व ओळख झाले. नवीन मित्र, मैत्रीणी मिळाले. आठ ग्रुप पाडले गेले. माझ्या ग्रुपमध्ये चाळीस लोक होते. दुसर्‍या दिवशी सकाळी विरल सरांनी डायरी व पेन दिले. \"क्वाईट टाईम\" ही संकल्पना समजावली व आम्हाला \"क्वाईट टाईमसाठी\" वेळ दिला. जेव्हा डायरीवर लिहायला सुरुवात केली तेव्हा माझा भुतकाळ डोळ्यांसमोर उभा राहीला. सगळ्या चुका समोर दिसु लागल्या. सगळ डायरीमध्ये उतरवु लागलो. आणि रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवु लागला. गोल्फबाॅल एक्सरसाईज, जार एक्सरसाईज, आय एक्सरसाईज, लेटर टु सेल्फ, फॅमिली सेशन सगळ समजवुन घेतल. ग्रुप डिस्कशनमधील विषय व त्यातील चर्चा खुप छान व्हायच्या. माझे अनुभव व विचार मांडता आले. चार दिवसांत मला माझ्या सगळ्या चुकांची जाणीव झाली होती व त्या चुका आता कशा सुधरतील यावर विचार करण्यासाठी \"क्वाईट टाईम\" करण्याचा संकल्प केला.\nकाॅन्फरन्स नंतर मला माझ्यातला बदल जाणवु लागला. विरल सरांबरोबर संपर्क वाढला. माझ्या अडचणींवर ते मार्गदर्शन करु लागले. सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. \"इनर वाॅईस\" जागा झाला. अभ्यासात प्रगती झाली. वर्तनुक सुधारली. आणि याचा थेट परिणाम म्हणजे माझा जेव्हा पहील्या वर्षाचा निकाल लागला तेव्हा मलासुद्धा सुखद धक्का बसला कारण मला गुण होते ८४.४% आणि मी वर्गात पहीला आलो होतो......\nहेच सातत्य ठेवण्यासाठी मी १-८ जुन २०१३ ला पाचगणी येथे नॅशनल युथ काॅन्फरन्समध्ये सहभागी झालो. देश-विदेशातील मित्रमैत्रीणी व MRA सेंटरशी आजन्म नातं तयार झाल. २०१३ पासुन बारामतीत को-आॅरडीनेटर म्हणुन काम पाहतोय. अभ्यासातली गती पुन्हा मिळाली. फॅमिली रिलेशन्स चांगले झाले. शेवटच्या वर्षी ७०% गुण मिळाले. आज \"क्लाउज युनियन\" या मल्टीनॅशनल कंपणीत प्रोडक्शन इंजीनीअर म्हणुन कामाला आहे.\nआयुष्याला कलाटणी देणारी ती चार दिवसांची काॅन्फरन्स केली याचा आज आनंद होतोय. विरल सरांच्या सानिध्यात आल्यामुळे आज व्यवस्थीत व चांगले जीवण जगत आहे. MRA या दुसर्‍या कुटुंबाचा मी सदस्य आहे याचा अभिमान वाटतोय. IofC Lmad ची विचारधारा कायम आचरणात ठेवण्याचा प्रयत्न करेन. या प्रवाहात आल्यामुळेच मला माझ्यातला \"मी\" सापडला.........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/04/dadabhai-naoroji-bhishmacharya-congress/", "date_download": "2020-10-20T11:46:36Z", "digest": "sha1:SCCP7VISTBBBKVTF7I32GPRJS5MD42AY", "length": 12433, "nlines": 150, "source_domain": "krushirang.com", "title": "भीष्माचार्य होते दादाभाई; जयंतीनिमित्त वाचा त्यांच्यावरील लेख | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर भीष्माचार्य होते दादाभाई; जयंतीनिमित्त वाचा त्यांच्यावरील लेख\nभीष्माचार्य होते दादाभाई; जयंतीनिमित्त वाचा त्यांच्यावरील लेख\nभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेचे श्रेय ए. ओ .ह्युम व दिनशा वाच्छा यांच्या बरोबर दादाभाई नौरोजी यांना पण तितकेच जाते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर रोजी झाला. हलाखीची परिस्थिति, दादाभाई चार वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले मात्र तरीही त्यांनी संघर्ष केला,परिस्थितीचे कारण न दाखवता त्यांनी शिक्षण घेतले. मुंबई मधी एलफिन्स्टंट इंस्टीट्यूट मधून त्यांनी शिक्षण घेतले. १८४५ मध्ये ते पदवीधर झाले. त्याच महाविद्यालयात त्यांनी गणित आणि तत्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली,अशी महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून नेमणूक झालेले दादाभाई नौरोजी हे पहिले भारतीय होते.\nत्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने खूप सार्‍या नंतरच्या काळात परदेश वार्‍या झाल्या.त्यांनी याच काळात ’लंडन इंडिया सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. १९०७ पर्यन्त ते या संस्थेचे अध्यक्षा होते. तसेच त्यांनी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असो. नावाची स्थापन केली.\nभारतातील अर्थकारण या विषयावर ब्रिटिश सरकारने 1873 मध्ये नेमलेल्या संसदीय समितीच्या समोर दादाभाई नौरोजी यांनी जी साक्ष दिली होती ती आजही भारताच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करणार्‍या लोकांच्या स्मृति पटलावर जशीच्या तशीच आहे. त्यांनी संगितले होते की भारतीयांचे सरासरी आर्थिक वार्षिक उत्पन्न हे 20 रुपये आहे; याचबरोबर त्यांनी हे पुरावे देऊन सिद्धा सुद्धा करून दाखवले होते. त्यांनी कॉंग्रेस चे स्थापनेत जसा पुढाकार घेतला तसेच ते 1886,1893,1906 असे तब्बल तीन वेळेस अध्यक्ष पदावर राहिले. त्यांनी कॉंग्रेस चा विचार जनमानसत रुजवण्याचे काम त्या वेळी भक्कम पाने केले होते. भारतातील एकमेव ते अशी व्यक्ति होते की त्यांनी लंडन च्या लिबरल पक्षाच्या मार्फत सदस्य म्हणून निवड होऊन ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे ते पहिली व्यक्ति होते व त्याच वेळी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या साथी आवाज उठवणारे पण पहिले भारतीय होते.\nत्यांनी नामांकित अशा महत्वाच्या नियतकालिकांच्या माध्यमातून अनेक लेख आणि निबंध लिहिले. भारताच्या अर्थ शास्त्रीय विभागात त्यांचे मौलिक करी म्हणजे भारताच्या राष्ट्रीय उत्पपणाचे निर्धारण त्यांनी केले. ब्रिटिश सरकारने चालवलेल्या आर्थिक पिळवणुकीवर त्यांनी, आर्थिक लूटीवर त्यांनी वेळोवेळी खडे बोल सुनावले. भारताने स्वयंपूर्ण व्हावं असे त्यांचे स्वप्न होते. स्वदेशी व्यवसाय भारतीयांनी मोठ्या प्रमाणात करावेत अशी त्यांची वेळोवेळी भूमिका राहत असे. त्यांनी फक्त बोलून न थांबता, जमशेदजी टाटा यांना पोलाद कारखाना उभारण्यासाठी लोकांच्या कडून भांडवल गोळा करण्यासाठी आवाहन केले होते.\nसंदर्भ :- मराठी विश्वकोश\nसंपादन : गणेश शिंदे\nआता आम्ही ऑनलाईन आहोतआपली सेवा अधिक चांगली करण्यासाठी आणि कोविड -१ under च्या अंतर्गत आपल्या कुटुंबाची सुरक्षा…\nPrevious articleDRS बाबत शशी थरूर म्हणतात की; पहा तेंडूलकर-धोनीबाबत यानिमित्ताने त्यांनी काय म्हटलेय ते\nNext article‘त्या’ कंपन्या करणार नोकरभरती; १ लाखांपेक्षा जास्तीची भरती होण्याची शक्यता, वाचा अन शेअर करा\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/14/1744-aurangabad-market-apmc-rates/", "date_download": "2020-10-20T12:08:04Z", "digest": "sha1:AHHYCPTORUKSD47A3ITKB5F5VC4ARUBN", "length": 9159, "nlines": 184, "source_domain": "krushirang.com", "title": "औरंगाबाद मार्केट अपडेट : आवक वाढल्याने कोथींबीर गडगडली; पहा सगळे बाजारभाव | krushirang.com", "raw_content": "\nHome Home औरंगाबाद मार्केट अपडेट : आवक वाढल्याने कोथींबीर गडगडली; पहा सगळे बाजारभाव\nऔरंगाबाद मार्केट अपडेट : आवक वाढल्याने कोथींबीर गडगडली; पहा सगळे बाजारभाव\nसध्या मराठवाडा भागात कोथिंबीर आणि इतरही भाजीपाला पिकाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातच हॉटेल आणि मेस अजूनही चालू नसल्याने कोथिंबीर आणि इतर भाजीपाला पिकाचे भाव गडगडले आहेत. सध्या या बाजार समितीमध्ये कोथिंबीर जुडी सरासरी ४ रुपये दराने विकली जात आहे.\nसोमवार दि. १४ सप्टेंबर २०२० रोजीचे औरंगाबाद बाजार समितीमधील बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :\nबाजार समिती आवक किमान कमाल सरासरी\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nस्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nPrevious articleबटाट्याचेही भाव स्थिर; पहा महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव\nNext articleब्रेकिंग : कांद्याच्या निर्यातीला मोदी सरकारचा ब्रेक..\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/employees-of-maharashtra-raj-bhavan-governor-found-corona-virus-positive-52661", "date_download": "2020-10-20T12:17:35Z", "digest": "sha1:MGTTPSZDRQKDXEUINAE7UOSHK5BJZIU6", "length": 8614, "nlines": 119, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "राजभवनात कोरोनाचा शिरकाव! राज्यपाल झाले क्वारंटाईन | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमहाराष्ट्रातील राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनातील तब्बल १८ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमहाराष्ट्रातील राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनातील तब्बल १८ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तर अजून ५७ कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे रिपाेर्ट हाती यायचे आहेत. राजभवनातील एवढ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी क्वॉरंटाईन झाले आहेत.\nराजभवनात एका इलेक्ट्रिशियनला खोकला आणि ताप आला होता. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत संबंधित कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्याच्या संपर्कात असलेल्या राजभवनातील इतर १०० कर्मचाऱ्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत १८ जणांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. तर ५७ कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल हाती यायचे आहेत. एकाच वेळी राजभवनातील १८ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी क्वॉरंटाइन झाले आहेत. त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार असून राजभवनानं सॅनिटाइझेशन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nदरम्यान, राज्यात शनिवार ११ जुलै रोजी कोरोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचे निदान झालं. यामुळे सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शनिवारी २२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ टक्के एवढा आहे.\n“पालघरमधील प्रदूषण महिन्याभरात कमी करा”\n अखेर महिलांना मिळा��ी लोकल प्रवासाची परवानगी\nमिठी नदी विकास प्रकल्पाचा आदित्य ठाकरेंकडून आढावा\nमहिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती\nमुंबईतील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=WebsiteThumbnails", "date_download": "2020-10-20T12:37:52Z", "digest": "sha1:D4Y3Z3SXUPRK2GLK4D7YVUHJSNEUXQOO", "length": 8996, "nlines": 166, "source_domain": "mr.grabz.it", "title": "मी वेबसाइट लघुप्रतिमा कसे घेऊ?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nमी वेबसाइट लघुप्रतिमा कसे घेऊ\nGrabzIt चे API आणि ऑनलाईन स्क्रीनशॉट साधन स्क्रीनशॉट स्वयंचलितपणे रूपांतरित करते into वेबसाइटच्या लघुप्रतिमा प्रतिमांचे आकार बदलून वापरकर्त्याच्या पॅकेजवर जास्तीत जास्त आकारात बसत नाही.\nतथापि आपल्याला थंबनेलसाठी स्वतःचे परिमाण निर्दिष्ट करायचे असल्यास, लघुप्रतिमांची रुंदी आणि उंची ब्राउझरच्या रुंदी आणि उंचीपेक्षा लहान असावी, जी डीफॉल्टनुसार अनुक्रमे 1024px आणि 768px आहे.\nपुढे हे महत्वाचे आहे की रुंदी आणि उंची दोन्ही परिमाणे ब्राउझरहाइट आणि ब्राउझरविड्थ पॅरामीटर्सच्या समान प्रमाणात ठेवल्या पाहिजेत. उदाहरणार्थ जर आपल्याला लघुप्रतिमा ब्राउझरचा आकार 50% असावी इच्छित असेल तर उंची आणि ब्राउझर रुंदीचे मापदंड आपण अनुक्रमे रुंदी आणि उंचीचे परिमाण 512px आणि 384px बनवाल. GrabzIt API किंवा ऑनलाइन स्क्रीनशॉट साधन आता वेबसाइट 512px प्रतिमेद्वारे 384px वर लघुप्रतिमा बनवेल.\nथंबनेल आकारमान सहजतेने मोजण्यासाठी आणि कोड उदाहरणे पाहण्यासाठी हा लेख पहा वेबसाइट लघुप्रतिमा.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2020-10-20T12:55:42Z", "digest": "sha1:RNDKQ7FEGTLTQFXENLTZSKZ3G2Q2GTYV", "length": 4957, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:अमेरिकेतील आंतरराज्य महामार्गला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:अमेरिकेतील आंतरराज्य महामार्गला जोडलेली पाने\n← साचा:अमेरिकेतील आंतरराज्य महामार्ग\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:अमेरिकेतील आंतरराज्य महामार्ग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइंटरस्टेट हायवे सिस्टम (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nइंटरस्टेट २५ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nइंटरस्टेट ७० (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nइंटरस्टेट २ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nइंटरस्टेट ८० (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nइंटरस्टेट ७६ (कॉलोराडो-नेब्रास्का) (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nइंटरस्टेट ३५ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nइंटरस्टेट ९४ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nइंटरस्टेट ५ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nआय ९० (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%80/16", "date_download": "2020-10-20T12:52:24Z", "digest": "sha1:S2CGCIYJIEOIDZJE5QS64TLDSKI5GBUT", "length": 2487, "nlines": 43, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संपादन गाळणीचे संपादन - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादन गाळणी सुचालन (स्वगृह | Recent filter changes | मागील संपादने तपासा | संपादन गाळणीने टिपलेल्या नोंदी)\nया संपादन गाळणीचे विवरण सार्वजनिक नाही, ते आपण बघू शकत नाही. विकिपीडिया नवीन स��पादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते.मराठी विकिपीडियाच्या सार्वजनिक स्वरूपाच्या [[विशेष:दुरूपयोग_गाळणी]] आपल्या सक्रीय सहभागाचे स्वागत आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3308/Clat-2020-admission-schedule-and-result-date-announced.html", "date_download": "2020-10-20T12:17:05Z", "digest": "sha1:ZMFYRE7W5YHWLYXT22ELMMTPLXMQ7RUS", "length": 19381, "nlines": 107, "source_domain": "naukriadda.com", "title": "Clat 2020 चे प्रवेशाचे वेळापत्रक व निकालाची तारीख जाहीर", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nClat 2020 चे प्रवेशाचे वेळापत्रक व निकालाची तारीख जाहीर\nविधी अभ्यासक्रमांच्या सीईटीनंतरचे प्रवेशाचे वेळापत्रक कन्सोर्टियम ऑफ एनएलयूने जाहीर केले आहे.\nCLAT Result 2020: कन्सोर्टियम ऑफ एनएलयूने क्लॅट २०२० परीक्षा होण्याआधीच एक पोस्ट-एक्झाम कॅलेंडर जारी केले आहे. क्लॅट २०२० परीक्षा येत्या २८ सप्टेंबर रोजी होत आहे. कन्सोर्टियमच्या निर्णयानुसार, निकालाच्या प्रक्रियेला कोणताही विलंब न करता तत्काळ सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत परीक्षा झाली की तत्काळ त्याच दिवशी आन्सर की म्हणजेच गुणतालिका जाहीर करण्यात येणार आहे.\nकोविड – १९ महामारीमुळे ही परीक्षा आधीच खूप वेळा लांबणीवर पडली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ताज्या गाईडलाइन्सनुसार, महाविद्यालये १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.\nकॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (CLAT) २८ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. या परीक्षेसंदर्भात एनएलयूच्या कन्सोर्टियमने अनेक नोटिसा जारी केल्या आहेत.\nCLAT 2020 exam guidelines: देशातील विविध राष्ट्रीय विधी विद्यापीठांमध्ये (NLU) प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेसाठी कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (CLAT) २८ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. या परीक्षेसंदर्भात एनएलयूच्या कन्सोर्टियमने अनेक नोटिसा जारी केल्या आहेत. यामध्ये परीक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. जर आपण सीएलएटी 2020 साठी अर्ज केला असेल तर परीक्षेपूर्वी या सूचना अवश्य जाणून घ्या.\nपहिली सूचना अर्जातील जन्म तारखेच्या संबंधात आहे. त्यात नमूद केले आहे की अर्जात जन्मतारखेची सुधारणा करण्याची लिंक consortiumofnlus.ac.in या अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आली आहे. २६ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत उमेदवार त्यात सुधारणा करू शकतात. यानंतर मात्र दुरुस्तीसाठी कोणतीही संधी मिळणार नाही.\nकन्सोर्टियम ऑफ एनएलयूने नमूद केले आहे की अर्जात दुरुस्त केलेली जन्मतारीख पुढील प्रक्रियेत अद्ययावत केली जाईल. मात्र, प्रवेश पत्रात नमूद केलेली तारीख तशीच राहील.\nकोविड -१९ बाबत सूचना\nकोविड -१९ साथीच्या काळात ही परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या संदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत. कन्सोर्टियमच्या गाईडलाइन्सनुसार, ‘जे उमेदवार कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून येईल, जे वैद्यकीय निरीक्षणाखाली असतील किंवा विलगीकरणात असतील, त्यांना क्लॅट २०२० मध्ये सहभागी होता येणार नाही.’\nपरीक्षेच्या दिवसासाठी इतर महत्वाच्या सूचना\n२८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत संगणक आधारित पद्धतीने घेण्यात येतील. दोन तासांच्या परीक्षेमध्ये यूजी अभ्यासक्रमांसाठी एकूण १५० प्रश्न तर पीजी कोर्ससाठी १२० प्रश्न विचारले जातील.\nउमेदवारांना परीक्षेच्या एक तास आधी केंद्रावर पोहोचावे लागेल. परीक्षा सुरू होण्याच्या १५ मिनिटे आधी प्रवेश बंद होईल. यानंतर कोणत्याही परिस्थितीत केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही आणि उमेदवार परीक्षा देऊ शकणार नाहीत.\nजर आपण रफ कागद वापरत असाल तर त्यावर आपला रोल नंबर लिहा आणि परीक्षेनंतर तिथे ठेवलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये ठेवा.\nपरीक्षेत या गोष्टी जरूर घेऊन जा\n– पारदर्शक पाण्याची बाटली – मास्क, ग्लोव्हज, हँड सॅनिटायझर ( ५० एमएल) – सेल्फ हेल्थ डिक्लरेशन – पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट (जर या श्रेणीनुसार अर्ज केला असेल तर)\n– निळे किंवा काळे बॉलपेन\n– वैध फोटो आयडी कार्ड\nही उत्तरतालिका प्राथमिक स्वरुपाची असणार आहे. विद्यार्थ्यांना काही हरकती नोंदवायच्या असतील तर त्यासाठी २९ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंतचा वेळ दिला जाणार आहे. हरकत पुरावा आणि शुल्कासह पाठवायच्या आहेत. जर हरकतींचा स्वीकार झाला तर ते उत्तर अंतिम उत्तरतालिकेच समाविष्ट करण्यात येईल. वेळापत्रकानुसार अंतिम उत्तरतालिका ३ ऑक्टोबर रोजी अपलोड केली जाणार आहे.\nअंतिम निकाल ५ ऑक्टोबर रोजी गुणवत्ता यादीसह जाहीर केला जाणार आहे. काउन्सेलिंग गुणवत्ता यादीनुसार होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज आणि अ���्यासक्रम निवडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांचे गुणवत्ता यादीतील स्थान आणि त्यांचे पसंतीक्रम यानुसार प्रवेश दिले जातील. काउन्सेलिंग प्रक्रिया ९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होईल. उमेदवारांना काऊन्सेलिंग फी म्हणून ५० हजार रुपये भरावे लागतील. यासाठी ६ आणि ७ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला जाईल. हे शुल्क त्यांच्या युनिव्हर्सिटी फीमध्ये अॅडजस्ट केले जाईल.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nभारतीय उद्योग लिमिटेड येथे भरती २०२०\nनिती आयोग येथे विविध पदांची भरती २०२०\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nवर्धा येथे NHM अंतर्गत भरती २०२०\nमुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०\nखुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\n'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर\n'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास \nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन\nकेंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार\n७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे\nBECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०\nBECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०\nमुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०\nECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०\nअमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०\nभारतीय उद्योग लिमिटेड येथे भरती २०२०\nनिती आयोग येथे विविध पदांची भरती २०२०\nUPSC मध्ये भरती २०२०\nमुंबई कुशल कारागीर पदभरती निकाल डाउनलोड\nNEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर\nनीट २०२० परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर\nयूपीएससी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस प���ीक्षेचे admit card जारी\nस्टाफ सिलेक्शन कमिशन: CHSL 2019 परीक्षेचं प्रवेशपत्र (admit card) जारी\nCISF कॉन्स्टेबल / ड्रायव्हर पदभरती परीक्षा प्रवेशपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/mla-bhimrao-keram-elected-committee-nanded-news-341761", "date_download": "2020-10-20T12:18:30Z", "digest": "sha1:QIRC7NAMBDIHYFVE63X225EPBIFSGLD5", "length": 15437, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "आमदार भीमराव केराम यांची या समितीवर निवड - MLA Bhimrao Keram elected on this committee nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nआमदार भीमराव केराम यांची या समितीवर निवड\nविरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अशोक उईके आणि प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतिया यांनी ही निवड घोषित केली.\nनांदेड : भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर आमदार भीमराव केराम, प्रकाश तोटावांड, बाबुराव पुजारवाड यांच्यासह पाच जणांची निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अशोक उईके आणि प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतिया यांनी ही निवड घोषित केली.\nभारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर किनवट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार भीमराव केराम यांच्यासह विशेष निमंत्रित म्हणून प्रकाश तोटावांड, बाबुराव पुजारवाड, विठ्ठलराव कुडमुलवार यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस म्हणून गोविंद अनुकूलवाड यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणून किशन जैता मडावी यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अशोक उईके आणि प्रदेश चिटणीस श्रीकांत भारतीय यांनी ही निवड घोषित केली आहे.\nहेही वाचा - हिंगोली : घरकुलांसाठी एक कोटी सहा लाखाचा निधी प्राप्त- खासदार हेमंत पाटील\nया निवडीबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अशोक उईके आणि प्रदेश चिटणीस ��्रीकांत भारतीय यांचे आणि प्रदेश कार्यकारिणीवर निवड झालेल्या सर्वांचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, माजी खा.डी.बी.पाटील, आ.डॉ.तुषार राठोड, आ.राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, माजी आ.बापूसाहेब गोरठेकर, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेड महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांनी अभिनंदन केले आहे. सर्व सामान्य कार्यकर्त्यास प्रदेश कार्यकारिणीवर संधी मिळून दिल्याबदद्ल खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचेही आभार व्यक्त करण्यात येत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड वाघाळा महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी\nनांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या व इतर मागण्यांचे निवेदन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने...\n जुनी गाडी घ्यायची, तर अशी घ्या काळजी\nनांदेड : गेल्या काही वर्षात शहरामध्ये जुन्या गाड्यांची विक्री करणाऱ्या आॅटोडिल व्यवसायाचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आजघडीला जुन्या...\nहिंगोली : ग्रामीण भागातील बससेवा बंदच, प्रवाशांना करावा लागतो खासगी वाहनाने प्रवास\nकळमनुरी (जि.हिंगोली) : कळमनुरी आगाराच्या ग्रामीण भागातील बस फेऱ्या मागील सहा महिन्यापासून बंद आहेत. याचा फटका आगाराच्या उत्पन्नावर पडत...\nनांदेड - कोरोनाचे सावट , विद्यार्थ्यांची वर्दळ थांबणार दोन हजार विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्याची आशा\nनांदेड - मुंबई - पुण्यानंतर नांदेड शहर राज्यातील वैद्यकीय शिक्षणासाठीचे प्रथम पसंतीचे शहर म्हणून उदयास आले आहे. राजस्थानातील कोटा शहरावरही मात करत...\nकोरोना काळात हत्तीरोग विभाग बिनधास्त\nभोकर, (जि. नांदेड) ः शहर आणि तालुक्यात हत्तीरोग विभाग प्रभावीपणे काम करित नसल्याने डासांपासून होणारे विविध आजार बळावत आहेत. कोविडच्या कामात...\nनांदेडला मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष\nनांदेड - नांदेड शहर आणि परिसरात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष करून आठवडी बाजार, बसस्थानक तसेच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसका�� इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/man-created-fake-story-money-raining-crime-360767", "date_download": "2020-10-20T12:13:36Z", "digest": "sha1:PJKBSMQUWSAOCZNLJHZD4XK7YD3B3TI5", "length": 14388, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "सावळीच्या मंदिर परिसरात पडला चक्क पैशांचा पाऊस; अखेर पोलिसांनी बाहेर आणले सत्य - man created fake story of money raining for crime | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nसावळीच्या मंदिर परिसरात पडला चक्क पैशांचा पाऊस; अखेर पोलिसांनी बाहेर आणले सत्य\nअमरावती येथून अटक करण्यात आली. याप्रकरणात एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.\nअचलपूर,(जि. अमरावती) ः पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने सावळी मंदिर परिसरात पुजाऱ्यासह मामा-मामीच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेतील संजय गायकवाड हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याला अमरावती येथून अटक करण्यात आली. याप्रकरणात एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.\nजाणून घ्या - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल\nपरतवाडा ते अंजनगाव मार्गावरील सावळी मंदिर परिसरातील सभागृहात 25 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेत सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे सक्षम पुरावे नसताना सत्य बाहेर काढणे पोलिसांसमोर एक आव्हान होते.\nमात्र काही तासांतच तपासाची चक्रे फिरवित परतवाडा पोलिसांनी सत्य बाहेर आणले. त्यानंतर पीडित युतीच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला.\nत्यापैकी सात जणांना यापूर्वीच अटक केली होती, तर तीन जण फरार होते. त्या तिघांपैकी संजय गायकवाड याला शुक्रवारी (ता.16) अमरावतीच्या यशोदानगर येथून पोलिसांनी अटक केली.\nक्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स\nसदर घटनेतील आठव्या संशयित आरोपीला अटक करण्यात आले आहे. या घटनेतील दोन संशयित आरोपी अद्यापही फरार असून त्यांच्या शोधार्थ पोलि�� टीम रवाना केल्या आहेत, त्यांचा कसून शोध सुरू आहे.\nउपविभागीय पोलिस अधिकारी, अचलपूर.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलालपरीला उत्तम प्रतिसाद; दिवसाला ८७ फेऱ्या, तर जिल्हाबाह्य एसटी सुरू\nसावनेर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ऑगस्ट महिन्यात एसटीची सेवा सुरू केली. सुरुवातीला काही दिवस एसटीला प्रवासीच मिळत नव्हते. त्यामुळे दोन-तीन...\nसुमारे एक लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा गोंधळ, अॅप ‘नॉट वर्कींग’, अधिकारी ‘नॉट रिचेबल’\nअकोला: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या १२ ऑक्टोबर पासून होणाऱ्या परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या आज २० ऑक्टोबर...\nचाळीसचे फेडले ८५ लाख; तरी सावकार करायचा १३ लाखांची मागणी; त्रास असह्य झाल्याने घेतला गळफास\nनागपूर : सावकार थेट घरी येऊन हेमंत आणि पत्नीशी असभ्य भाषेत बोलून त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला हेमंत कंटाळले होते. त्यांनी अनेकदा पत्नीशी बोलताना...\nइच्छापूर्ती दुर्गामाता मंदिराचा दरवाजा बंद, महोत्सव सुरू\nदर्यापूर : नवरात्र महोत्सव सुरू झाला असला तरी महोत्सव सुरू करण्यास शासनाची परवानगी नाही. कोरोनाची भीती असल्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद आहेत. भाविकांचे...\nअमरावतीवरून येत होते वाळूमाफिये दोन देशी कट्टे घेऊन, मात्र पुलगावात अडकले पोलिसांच्या जाळ्यात\nपुलगाव (जि. वर्धा) : वाळूमाफियांचे प्रस्थ असलेल्या पुलगावात देशीकट्टा वापरणाऱ्या दोन वाळूमाफियांना पुलगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून...\nशेतकऱ्यांना खरंच कोणी वाली नाही; पायाला जिवंत वीज तार गुंडाळून बळीराजाने घेतला टोकाचा निर्णय\nमहागाव (जि. यवतमाळ) : गेल्या तीन वर्षांपासून पत्नीला झालेला पक्षघाताचा आजार व यंदा परतीच्या पावसाने कपाशीचे नुकसान झाले. त्यामुळे विवंचनेत असलेल्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-abhay-yojana-for-income-tax-holders-with-arrears-of-up-to-rs-50-lakh-hemant-rasne/", "date_download": "2020-10-20T12:17:28Z", "digest": "sha1:EPZOYCI3JKIISIR7TQ52M4BLNF4O5G2D", "length": 24797, "nlines": 219, "source_domain": "policenama.com", "title": "Pune : 50 लाखांपर्यंतची थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांसाठी अभय योजना : हेमंत रासने | Pune Abhay Yojana for income tax holders with arrears of up to Rs 50 lakh Hemant Rasne | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n पोलिस मुख्यालयात मध्यरात्री महिलाचा लागला ‘डोळा’,…\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन बोलावं’, भाजप नेत्याचा निशाणा\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन् केलं रोमॅन्टिक चॅटिंग,…\nPune : 50 लाखांपर्यंतची थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांसाठी अभय योजना : हेमंत रासने\nPune : 50 लाखांपर्यंतची थकबाकी असलेल्या मिळकतकर धारकांसाठी अभय योजना : हेमंत रासने\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मिळकत कराची 50 लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या मिळकत धारकांसाठी 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंम्बर दरम्यान अभय योजना राबविण्याबाबतचा ठराव आज स्थायी समिती मध्ये दोन उपासूचनांसह एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र हा प्रस्ताव मंजूर करताना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने दिलेल्या उपसुचनांमुळे सत्ताधारी भाजपला दोन पावले मागे यावे लागले यावे लागले.\nमिळकतीवर आकारण्यात येणारी तीन पट शास्ती व दंडामुळे मोठ्याप्रमाणावर मिळकतकराची थकबाकी वाढली आहे. मागीलवर्षी पावसामुळे झालेले नुकसान तसेच यंदाच्या वर्षी कोरोना संसर्गामुळे आलेले आर्थीक आरिष्ट या पार्श्‍वभूमीवर थकबाकीदार मिळकत धारकांकडून थकबाकी वसुल करण्यासाठी थकबाकीवर दरमहा आकारण्यात आलेला २ टक्के दंडाच्या रकमेत 80 टक्के सूट देण्यात यावी. यासाठी २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मिळकतकर अभय योजना राबवावी, असा प्रस्ताव सदस्यांनी स्थायी समितीपुढे ठेवला होता.\nदरम्यान आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना सदस्यांनी सरसकट थकबाकीदारांना सवलत देण्यास विरोध केला. प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करून कोट्यवधी रुपायांची थकबाकी असलेल्यांना ही सवलत देऊ नये अशी भुमिका घेतली. त्याऐवजी 50 लाख रुपयांपर्यंत चे थकबाकीदाराना ही सवलत द्यावी. तसेच 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मिळकत कर भरणाऱ्या थकबाकीदाराना सर्वसाधारण करामध्ये 15 टक्के सवलत देण्याची उपसूचना सर्व पक्षीय सदस्यांनी दिली. या उपसुचनेसह मूळ प्रस्ताव एक मताने मंजूर करण्यात आला.\nदरम्यान, शहरातील निवासी, बिगरनिवासी तसेच मोबाईल टॉवरची मिळकतकर थकबाकी ५ हजार ७३९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मोबाईल टॉवर वगळता शहरातील निवासी व बिगर निवासी अशा ५ लाख ३४ हजार ४१० मिळकतींची थकबाकी ही २ हजार ११७ कोटी रुपये आहे. थकबाकीवर दरमहा आकारण्यात येणारा २ टक्के दंड तसेच विनापरवाना बांधलेल्या मिळकतींवर आकारण्यात येणार्‍या दंडामुळे ही थकबाकीची रक्कम वाढत जाउन २ हजार ४६८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरमहा आकारण्यात येणार्‍या शास्तीमुळे मिळकतकराची थकबाकी वाढत असल्याने अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर ही रक्कम आवाक्या बाहेर असल्याने ती भरण्याकडे मिळकतधारकही पाठ फिरवत आहेत. याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावरही होत आहे. प्रत्यक्षात मोबाईल टॉवर्सच्या मिळकतकराचा वाद हा न्यायालयात असल्याने सदस्यांनी यातून मोबाईल टॉवर्स या योजनेतून वगळले आहेत.\nमागील वर्षी शहरात पावसामुळे झालेले आर्थिक नुकसान तसेच यावर्षी कोरोना संसर्गामुळे आलेल्या आर्थीक आरिष्टाचा परिणाम रोजगार, उद्योग व व्यवसायावर झाला आहे. अगोदरच आर्थिक घडी विस्कळीत असताना दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या कराच्या बोज्यामुळे नागरिक हवालदील झाले आहेत. थकबाकीवर दरमहा आकारण्यात येणारी २ टक्के शास्ती कमी करावी अशी मागणी नागरिकांकडून मोठ्याप्रमाणावर होत आहे. यास्तव अभय राबविल्यास नागरिकांना महापालिकेची थकबाकी भरणेही शक्य होणार असून महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. महापालिकेने यापुर्वी देखिल वेळोवेळी थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर मोबाईल टॉवर्सची थकबाकी वगळता अन्य आस्थापनांसाठी २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२० असे दोन महिने ही योजना राबवावी, अशी मागणी सदस्यांनी प्रस्तावामध्ये केली आहे.\nस्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने –\nमोठ्याप्रमाणावर थकबाकी आहे. मोबाईल टॉवर वगळून 50 लाखापर्यन्तची थकबाकी असलेल्या मिळकत धारकांसाठी ही योजना असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठया प्रमाणावर उत्पन्न घटले आहे. तर कोरोनावरील उपाय योजनांसाठी मोठा खर्च आहे. यातून विकासही ठप्प झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी ���ी अभय योजना एकमताने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 50 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांकडून वसुली साठी कठोर उपाययोजना राबवण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.\nमहेंद्र पठारे, स्थायी समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस –\nअभय योजनेद्वारे मिळणारी सवलत ही केवळ 50 लाखापर्यंत मिळकत कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांना देण्यात यावी, ही आमची भूमिका होती. ती भूमिका सत्ताधाऱ्यांनी मान्य केल्याने सर्वपक्षीय एकमत झाले आणि हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.\nआबा बागुल, ( गटनेते, काँग्रेस) –\nपृथ्वीराज सुतार ( गटनेते, शिवसेना ) –\nअभय योजने संदर्भात स्थायी समितीपुढे आलेल्या प्रस्तावामुळे कोट्यवधी ची थकबाकी ठेवणाऱ्या धनदांडग्यांना अभय मिळणार होते. याला आम्ही विरोध केला. याउलट 25 लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या मध्यमवर्गीय नागरिक आणि व्यावसायिकांना या योजनेचा लाभ द्यावा. तसेच ज्या प्रामाणिक करदात्यांनी यापूर्वीच करभरणा केला आहे, त्यांच्यांवर अन्याय होऊ नये यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत तर भरणाऱ्या करदात्यांना सर्वसाधारण करामध्ये यावर्षी 15 टक्के सूट द्यावी, अशी आमची भुमिका होती. त्यावर स्थायी समितीमध्ये एकमताने उपसूचना देऊन ती मंजूर करण्यात आली. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांचे व सदस्यांचे अभिनंदन करतो.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n आता वर्षभर नोकरी केल्यानंतर देखील मिळणार ‘ग्रॅच्युटी’\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना रणौत देखील होणार सहभागी\n पोलिस मुख्यालयात मध्यरात्री महिलाचा लागला ‘डोळा’,…\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन् केलं रोमॅन्टिक चॅटिंग,…\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तरूणाची झाली 3 लाखाची फसवणूक\nPune : सदाशिव पेठेतील कुंटे चौकातील ज्येष्ठास धमकावत घेतला दुकानाचा ताबा, 1 कोटी 80…\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार नाहीत’\nPune : सर्वसामान्य नागरिकांना दिलासा Sassoon Hospital मध्ये नियमित शस्त्रक्रिया…\nPune : शिवाजीनगरपेक्षाही कात्रज, खडकवासला येथे सर्वाधिक पाऊस\nCoronavirus In India : देशात 83 दिवसानंतर 50 हजारांपेक्षा…\nPune : आबुधाबीत नोकरीच्या आमिषानं तर��णाला पावणे 3 लाखांना…\nभारतातील 40 वर्षांखालील सर्वात श्रीमंत व्यावसायिक, एकूण…\n‘राज्य चालवणं हे येड्या गबाळ्याचं काम नव्हे’ :…\nतुम्हीसुद्धा विनाकारण व्हिटॅमिनच्या गोळ्या घेत असाल तर…\nपाकिस्तानी जनतेवर नाराज असलेल्या TikTok स्टार जन्नत मिर्झानं…\nउपवास करताना वजन कमी करण्याबरोबरच पोटाच्या समस्याही दूर…\nगरोदरपणात विशेष काळजी न घेतल्यामुळे स्वमग्न मुलांमध्ये होतेय…\nभोपळाच नव्हे तर त्याची ‘साल’ देखील…\nCoronavirus : निष्काळजीपणामुळं ‘कोरोना’ फोफावला…\nगोरा रंग मिळवण्यासाठी दीपिकासह ‘या’ बड्या…\nरोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करु नका ‘या’…\nपोटाच्या उजव्या भागात वेदनेची असू शकतात ‘ही’ 4…\nहाताल ६ बोटे असणे असते फायद्याचे\nकॅन्सरशी यशस्वी लढा दिलेल्या रिटा शहा करतात रूग्णांचे…\nअहमदनगरला ये, हाथरसची पुनरावृत्ती करतो \nSmita Patil : 31 वर्षांच्या आयुष्यामध्ये चित्रपटसृष्टीला खुप…\nड्रग्ज प्रकरणात नाव आल्यावर दीपिकानं घेतला मोठा निर्णय,…\nएक चूक महागात पडली राणी मुखर्जीला नाहीतर आज झाली असती बच्चन…\nरॉकेट अन् सॅटेलाइटच्या तुकडयांमध्ये ‘टक्कर’…\nसीरम इन्स्टीट्यूटला मिळाली इंट्रानॅसल ‘कोरोना’…\n‘तुझ्या बापाचा नोकर नाहीय’, रात्री मदतीसाठी फोन…\n‘कोरोना’ काळात EPFO ने केले ‘हे’…\n पोलिस मुख्यालयात मध्यरात्री महिलाचा लागला…\nSairat मधील ‘सल्या’ अन ‘लंगड्या’चा…\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन…\nDDLJ सिनेमा आणि ‘या’ शेअर्समध्ये मोठे कनेक्शन \nकियारा आडवाणीला Life Partener मध्ये हवेत ‘हे’…\nएकनाथ खडसेंच्या समर्थकांनी बॅनरवरून ‘कमळ’ हटवलं,…\n‘आयटम’ वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं,…\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन्…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’ काळात EPFO ने केले ‘हे’ मोठे बदल, PF…\nपावसामुळं लाखोंचं नुकसान झालं अन् मुख्यमंत्र्यांनी दिले फक्त 3800,…\n‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर अनेक वर्षाची परंपरा खंडित,…\nअक्कलकोट : जनावरांचा आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी \nPM नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधित करणार, ट्वि�� करत…\nरिकव्हरीनंतर 2-3 महिन्यापर्यंत दिसतात Covid-19 ची लक्षणे,ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा दावा\n‘सत्ता गेल्यामुळे त्यांचा तोल जातोय’ फडणवीस यांना थोरातांच प्रत्युत्तर\nCoronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 817 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kedusworld.blogspot.com/2010/07/blog-post.html", "date_download": "2020-10-20T12:12:12Z", "digest": "sha1:X3IN677EZNIHKKD72OF4IITQNDNKSLOC", "length": 21590, "nlines": 76, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: नभ उतरू आलं", "raw_content": "\nसंध्याकाळचे साधारण सात वाजले असतील, रीतु तिच्या अलिशान बंगल्याच्या बेडरूममध्ये एकटिच होती. तिशीतली रीतु दिसायला फारच सुंदर होती, साडेपाच फुट उंची, बांधेसूद शरीरयष्टी, गोरा वर्ण, लंब गोल चेहरा, आणि बोलके पिंगट टपोरे डोळे. सिल्कचा शॉर्ट कुरता, जीन्स आणि त्यावर सोडलेले मोकळे केस अशा पेहेरावात ती एकदम मोहक वाटत होती. नुकताच टिव्हीवरील एक इंग्रजी चित्रपट संपवून ती बेडरुमच्या खिडकीत उभी होती. हातात वाफाळणार्‍या कॉफिचा मग घेऊन ती बंगल्याच्या मागच पावसाळी दृष्य न्याहाळत होती. बाहेर आकाश छान दाटून आल होत, आभाळात ढगांची नुसती रेलचेल झाली होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे आधीच अंधार आणि त्यावर हे ढग, त्यामुळे काळोख अधिकच गडद भासत होता. एव्हाना पावसानं मुक्त हस्तांनी जलधारांचा शिडकाव करायला सुरुवात केली होती. पडणार्‍या पावसाच्या सरी हिरव्या गडद बागेला चिंब भिजवून टाकत होत्या. पानांमधून पावसाच्या ओळि खाली पडून अंगणातल्या पाण्यात छान वर्तुळ बनवत होत्या. हवेत एक वेगळाच तरल असा गारवा पसरला होता. पावसाच्या पाण्याचा आणि झाडांच्या मधुन घोंघावणारा वार्‍याचा आवाज वातावरण अगदी फुलवून टाकत होता. रीतुनं हळूच आपला हात खिडकीतून बाहेर काढला तसं त्या थंडगार पावसाच्या पाण्याचे थेंब तिच्या हातावर पडले आणि तिच्या सर्वांगावर शहारे आले. तिच्या अंगावर एक वेगळच रोमांच संचारल. अशा या रोमॅन्टिक वातावरणात तिला संजीवची खूप आठवण येत होती. त्याच्या मिठीत स्वतःला घट्ट गुरफटून घ्यावसं तिला वाटत होत. त्याच्या ओठावर आपले ओठ ठेवून प्रेमाच्या इंद्रधनुवर स्वार व्हावंसं वाटत होत. पाउस जसा जोर धरु लागला तशी रीतुच्या मनाची तगमग अधिकच वाढायला लागली होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. रीतु मनांतून खूप खुश झाली तिला वाटल संजीवच आला असावा.\nरीतुनं दार उघडल तर समोर राहुल उभा होता. राहुल संजीवच्या ऑफिसमध्ये त्याचा असिस्टंट म्हणून काम करत असे. उंच, देखणा, भरदार छाती, आणि सावळा वर्ण असलेल्या राहुल ची रीतुशी चांगलीच ओळख होती. राहुलच नेहमी कामानिमित्ताने त्यांच्या घरी ये जा होत असे. रीतुला पण मनमोकळ्या स्वभावाचा राहुल मनापासून आवडत असे, अगदी थोड्याच कालावधीत दोघांची छान मैत्री पण झाली होती. तर अशा ह्या धुंद वातावरणात समोर राहुलला पाहुन रीतुच्या काळजाचा ठोका चुकला. क्षणभर ती त्याच्याकडे पहातच राहिली. मग स्वताला सावरत ती म्हणाली.\n\"मी आत येउ शकतो\" हातातली छत्री बंद करत राहुल हसतच म्हणाला.\n\"हो नक्किच ये ना\" त्याला आत घेत रीतु म्हणाली. तिन राहुलला समोर सोफ्यावर बसण्याकरता हात केला आणि ती दार लावुन म्हणाली. .\n\"बस मी पाणी आणते\"\n\"नको रीतु त्याची काहि गरज नाहिसे, तू बस\"\n मी इथे संजीवचा निरोप द्यायला आलो होतो. संजीवला आज अचानक एका मिटिंग करता मुंबईला जाव लागल त्यामुळे तो आता एकदम उद्याच येईल. आम्ही तुझा मोबाईल ट्राय करत होता पण तू फोन उचलत नव्हतीस. म्हणून मग त्यान मलाच पाठवल हा निरोप द्यायला.\"\n\"हं...नेहमीचच आहे हे. त्यात नवीन ते काय, तो आला नसता तरी मी हे समजून गेले असतेच\" ती ओशाळलेल्या स्वरात म्हणाली.\n\"अरे आज दुपारपासून घरचा फोन डेड आहे आणि मोबाईल सायलेंट मोड वर आहे.\" तिच्या आवाजात खूप उदासिनता जाणवत होती..\n\"काय झाल रीतु तू एकदम डिस्टर्ब दिसतेय. काहि प्रॉब्लेम\" आता मात्र रीतुच संयम सुटला, तिच्या डोळ्यात पाणी तरारलं.\n\"काय सांगु राहुल, आमच्या लग्नाला आता तीन वर्ष झालीत, पण ह्या तीन वर्षात आम्ही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच क्षण एकत्र घालवलेत. मला हे सुद्धा आठवत नाहिसे कि तो मला शेवटच असा मनापासून कधी भेटला. त्याला फक्त आपला बिझनेस, क्लायंट्स आणि मिटिंग्स हेच प्रिय असतात. आपल्याला घर आहे आणि घरात आपली बायकोपण आहे जी आपल्या सहवासाकरता व्याकुळ असते. त्याच्या एका स्पर्शाकरता आसुसलेली असते याची जाणीवच नसते. त्याला असं वाटत कि तो मला ह्या वैभवात लोळवतोय, उच्च राहणीमान देतोय, म्हणजे सगळ झाल. अरे ह्या सगळ्या हि पेक्षा एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे एकमेकांचा सहवास. तो दिवसातला दोन मिनिट जरी असला ना तरी सुखावून जातो रे.\" आणि रीतुच्या डोळ्यातून घळाघळ�� पाणी वहायला लागलं. राहुलला क्षणभर काहिच सुचेना काय कराव ते. तो आपल्या जागेवरून उठला आणि रीतुच्या बाजुला जाउन बसला मग तिचा हात हातात घेउन तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करु लागला. .\n\"रीतु, शांत हो सगळ काहि ठिक होईल.\"\nराहुलच्या हाताचा स्पर्श रीतुच्या सर्वांगावर शहारा आणून गेला. मग एकदम भानावर येत आणि आपला दुसरा हात राहुलच्या हातावर ठेवत म्हणाली\n\"आय एम सॉरी राहुल मी उगाचच माझं रडगाणं तुझ्या समोर गात बसले आहे.\" रीतुनं तिचा हात राहुलच्या हातावर हळुच दाबला, तशी राहुलच्या शरीरात एक वेगळीच लय फिरून गेली. तो आणि रीतु क्षणभर एकमेकांच्या डोळ्यात नुसतेच बघत राहिले. मग काहिशा घोगर्‍या आवाजात राहुल तिला म्हणाला.\n\"अस का म्हणतेस रीतु, आफ्टर ऑल वुइ आर फ्रेंन्ड्स.\"\nतेवढ्यात बाहेरन जोरात ढगांच्या गडगडाटाचा आवाज आला. तशी रीतु दचकली आणि पटकन जाउन राहुलला बिलगली. राहुलच्या छातीचा स्पर्श रीतुला एकदम सुखावुन गेला. तिला असच त्याच्या मिठीत स्वतःला गुंतून ठेवावसं वाटत होत. ती सगळ आजूबाजूचं जग विसरली होती तिला फक्त कळत होता तो राहुल. इथे राहुलची अवस्था पण काहि वेगळी नव्हती. रीतु जेव्हा त्याला बिलगली तेव्हा क्षणभर तो गोंधळून गेला मग स्वतःला सावरत त्यानं पण रीतुला आपल्या मिठीत घट्ट आवळून घेतल. दोघंही थोडावेळ तसेच एकमेकांच्या मिठीत बसून राहिले मग रीतुन हळुवार त्याची मिठी सोडवली आणि जगाचे सगळे नीती नियम बाजुला ठेवून आपले ओठ राहुलच्या ओठावर ठेवले.\nदुसर्‍या दिवशी पहाटेच राहुलला जाग आली, त्यानं हळूच रीतुच्या रेशमी मीठिमधून स्वतःला सोडवून घेतलं आणि बाजूलाच पडलेले स्वतःचे कपडे घातले. मग त्यानं रीतुच्या सुंदर गोर्‍या कायेवरुन नजर फिरवली आणि विस्कटलेल पांघरुणं नीट करुन तो तिथुन निघून गेला. सकाळी रीतुला थोडं उशीराच जाग आली, ती तशीच स्वतःला सावरत उठून बसली. तिनं आजूबाजूला पाहिल पण राहुल केव्हाच निघून गेला होता. मग आदल्या दिवशीची संध्याकाळ आठवून स्वतःशीच हसली. पण क्षणार्धात ती गंभीर झाली. तिच्या मनात एक वेगळीच अपराधी पणाची भावना जागृत व्हायला लागली होती. तिला असं वाटायला लागल होत कि कुठेतरी तिनं संजीवचा विश्वासघात केला होता रीतुन तिचा गाऊन घालत खिडकीतून बाहेर पाहिल. बाहेर छान कोवळे उन्ह पडल होत. झाडांची हिरवीगार ओली पान सूर्याच्या प्रकाशात छान चमकत ह���ती पण अंगणात जमा झालेला चिखल मात्र ह्या सुंदर चित्रात एके विचित्र छटा निर्माण करत होता. रीतुच्या मनाची स्थिती पण ह्याच्यापेक्षा वेगळी नव्हती रात्रीच्या त्या प्रसंगानी एकीकडे ती अगदी मोहरुन गेली होती पण दुसरी कडे संजीव बरोबरच्या विश्वासघाताची भावना तिचं मन खात होती. ती एका विचित्र द्वंद्वात सापडली होती. ती किचनमध्ये गेली आणि सकाळच्या नाश्त्याची तयारी करु लागली. दुपार पर्यंत तिच्या मनात आपण संजीवचा विश्वासघात केला हि भावना बळावत चालली होती. दुपारचे तीन वाजले असतील, रीतु घरातल्या लायब्ररीत एक पुस्तक वाचत होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली, तिनं दार उघडल तर समोर संजीव उभा होता. तो थोडा थकल्या सारखा वाटत होता रीतुच्या हातात आपली बॅग देत तो म्हणाला.\n\"हाय, स्वीट हार्ट, खूप थकलोय थोडं तासभर जाउन पडतो बेडरुममधे, आणि हो मला जरा दोन दिवस दिल्लीला जाव लागेल, काहि महत्त्वाच्या मिटिंग्स आहेत. मी संध्याकाळि सहापर्यंत निघेन तोपर्यंत माझी बॅग पॅक करुन ठेव.\" अस म्हणत तो बेडरुममध्ये निघून गेला. रीतुनं निर्विकारपणे त्याच सगळ बोलण ऐकल आणि पुन्हा लायब्ररीत निघून गेली. साधारण पावणेसहा पर्यंत संजीव तयार होऊन डायनींग टेबलच्या खुर्चीत येऊन बसला आणि टेबलावर ठेवलेला इकोनोमिक टाइम्स चाळायला लागला. रीतुन मग नाश्त्याची प्लेट त्याच्या पुढ्यात ठेवली. नाश्ता करता करता संजीव तिला म्हणाला.\n\"काल रात्री खूप पाउस पडला, मुंबईमध्ये तर सगळिकडे ट्रॅफिक जाम होत.\" ह्यावर रीतु काहिच बोलली नाहि.\n\"तुला तर असा मोठा पाउस खूप आवडतो ना मग भिजलीस कि नाहि पावसात मग भिजलीस कि नाहि पावसात\" ह्या प्रश्नावर रीतुची कळि एकदम खुलली.\n\"हो भिजले ना मनसोक्त भिजले, अगदी चिंब भिजले\" पण रीतुच हे उत्तर ऐकेस्तोवर संजीव आपल्या मोबाईल फोनवर बिझी झाला होता. फोनवर बोलता बोलताच त्यान रीतुला बाय केल आणि निघून गेला आणि इथेच सकाळपासून रीतुच्या मनात सुरु असलेलं द्वंद्व संपुष्टात आले.\nआज पण कालच्या सारखीच संध्याकाळ होती. आकाश काळवंडलं होत, वीजा चमकायला लागल्या होत्या, एव्हाना बाहेर पाऊस पण सुरु झाला होता. रीतु खिडकीत उभी राहुन गरम कॉफीच्या घुटक्यासोबत बाहेरच्या सौंदर्‍याचा अस्वाद घेत होती आणि कालची संध्याकाळ आठवून सुखावत होती. तेवढ्यात तिचा मोबाइल वाजला, मोबाइलच्या डिस्प्लेवर चमकणारे न��व वाचून ती एकदम प्रफुल्लित झाली. तिनं क्षणार्धात फोन कानाला लावला अन् म्हणाली..\nat शुक्रवार, जुलै ३०, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/tag/raj-thackrey/", "date_download": "2020-10-20T11:00:52Z", "digest": "sha1:HGPHJENCJCKOBQAFYW5VTJDY3UEIENNJ", "length": 5143, "nlines": 124, "source_domain": "krushirang.com", "title": "Raj Thackrey | krushirang.com", "raw_content": "\nमराठमोळे श्रीकांत दातार झाले ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’चे डीन; राज ठाकरेंनी केली...\nराजसाहेबांची ठाम भूमिका आणि ‘त्या’ गोष्टीमुळेच ठाकरे सरकार रुळावर आले; मनसेचा...\nकोरोनाचे ‘ते’ नियम मोडल्यामुळे राज ठाकरेंनी भरला ‘एवढा’ दंड\n‘त्या’ मुद्द्यावरून राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; वाचा काय...\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\nपुणेकरांच्या सवयीवरचे काही इरसाल किस्से; नक्कीच वाचा मंडळी\nस्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा; आत्मविश्वास वाढेल\nआईविषयीची ही कविता वाचून डोळ्यात येईल पाणी; नक्कीच वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/environment/mumbai-rains-rains-are-expected-to-increase-over-mumbai-from-july-4-52146", "date_download": "2020-10-20T11:40:45Z", "digest": "sha1:A2HOZD6MFWSBFHIMP7EO5SRDXXPVILYJ", "length": 8574, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mumbai Rains: ४ जुलैपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nMumbai Rains: ४ जुलैपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता\nMumbai Rains: ४ जुलैपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता\nमुंबईच्या विविध भागांत तुरळक पाऊस पडल्यानंतर ४ जुलैच्���ा सुमारास शहरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम पर्यावरण\nमुंबईच्या विविध भागांत तुरळक पाऊस पडल्यानंतर ४ जुलैच्या सुमारास शहरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटच्या म्हणण्यानुसार दक्षिण गुजरात आणि आसपासच्या भागात चक्रीवादळ फिरत आहे. हे चक्रीवादळ जोर धरण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात ३ जुलै किंवा ४ जुलैपर्यंत मान्सून सक्रिय होईल. चक्रीवादळामुळे ६ किंवा ७ जुलैपर्यंत हीच परिस्थिती राहू शकेल. या दिवसांत मुंबई व उपनगरामध्ये मुसळधार पावसासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील २ दिवस तरी मुंबईत तुरळकच पाऊस पडत राहील.\nहेही वाचा - आला पावसाळा, आपल्या त्वचेला सांभाळा\nस्कायमेटच्या नोंदीनुसार गेल्या २४ तासांमध्ये कुलाबा वेधशाळा परिसरात ६ मिमी, सांताक्रूझमध्ये ९.४ मिमी आणि हाजी अलीमध्ये ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून सक्रिय होताच तापमानात काही प्रमाणात घसरण होईल. परिणामी मुंबईकरांना उष्ण व दमट हवामानातून दिलासा मिळेल.\nमुंबईत जुलै महिन्यात सरासरी ८४०.७ मिमी म्हणजेच चांगलाच पाऊस पडतो. परंतु यावर्षी मान्सून सक्रिय होण्यास विलंब झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे ७ तलाव म्हणजे भातसा, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर आणि तुळशी आणि विहार अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईत आतापर्यंत तुरळक पाऊस पडला असला, तरी मागील ६ वर्षांमध्ये या तलावांत १० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा मुंबईकर करत आहेत.\nहेही वाचा - मुंबई मेट्रो-३साठी पावसाळी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज\nमहिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती\nमुंबईतील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\nअधिकाधिक लोकांना मिळावी लोकल प्रवासाची मुभा, हायकोर्टाचं निरिक्षण\nतर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ८१.८५ लाख कोरोना चाचण्या\n ठाण्यात कोविड सेंटरमध्ये ३ डॉक्टर अप्रशिक्षित\nमुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३ महिन्यांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%AE", "date_download": "2020-10-20T11:18:15Z", "digest": "sha1:LZS6ZDXKRMAHQR57IBQJNGP4EDYUCSNF", "length": 1861, "nlines": 10, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "पूर्ण तेरा सर्वात तरुण आमदार अमेरिका (की आम्ही शोधू शकलो)", "raw_content": "पूर्ण तेरा सर्वात तरुण आमदार अमेरिका (की आम्ही शोधू शकलो)\nसरासरी वय एक राज्य आमदार राष्ट्रीय आहे, पण नाही थांबवू या जाताना वाटेत पासून कार्यरत कार्यालय\nसर्वात तरुण एक होता निवडून, आणि अगदी सर्वात जुनी आहे फक्त\nपूर्ण तेरा सर्वात तरुण राज्य आमदार देशात, म्हणून आतापर्यंत आम्ही सांगू शकतो. सुधारणा: या पोस्ट अद्यतनित केले गेले आहे की प्रतिबिंबित करण्यासाठी आजोबा, नाही, त्याचे वडील, एक राज्य सिनेटचा सदस्य होते आणि पूर्वी एक राज्य प्रतिनिधी आहे\n← ब्राझिलियन स्थलांतरीत महिला शोध ब्राझिलियन पुरुष ऑनलाइन - ब्राझील बातम्या\nडेटिंगचा पोर्तुगीज लोक किंवा कसे लग्न पोर्तुगाल मध्ये पोर्तुगाल एक देश आहे जेथे →\n© 2020 व्हिडिओ गप्पा मेक्सिको", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98", "date_download": "2020-10-20T13:11:16Z", "digest": "sha1:V7AJ26MN2L7UTEAUX7LRNUJSN6EOFQCJ", "length": 6794, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामदास वाघ - विकिपीडिया", "raw_content": "\nरामदास वाघ हे धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात राहणारे एक अहिराणी बोलीभाषेत कविता करणारे साहित्यिक आहेत. ते गावशीव या पहिल्या अहिराणी नियतकालिकाचे संपादकही आहेत.\nरामदास वाघ यांनी अहिराणी बोलीत लिहिलेल्या १२ कवितासंग्रहांचे प्रकाशन, १२ व्यक्तींकडून, १२-१२-२०१२ या दिवशी दुपारी १२ वाजून १२ मिनिटे या वेळी झाले. या उपक्रमाची नोंद ’लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' ने घेतली आहे\n१ ते १२ कवितासंग्रह असे\n२ पुरस्कार आणि सन्मान\n४ इंग्रजी व्याकरण - द बेस्ट इंग्लिश ग्रामर\nते १२ कवितासंग्रह असे[संपादन]\nखरं से खोटं सांगाऊ नही\nतुना काय बापनं जास\nयाले जीवन आसं नाव\nधरणगाव येथील ‘साहित्य कला मंच’ व ‘पी.आर. हायस्कूल शतक महोत्सव समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेला राज्यस्तरीय ‘बालकवी काव्य पुरस्कार’ (’तुना बापानं काय जास’ या काव्यसंग्रहाला).\nखानदेश अहिराणी कला व सांस्कृतिक संस्था आणि सानेगुरुजी अहिराणी लोककला साहित्य विकास मंच यांच्या तर्फे निगडी (पुणे) येथे २३ फेब्रुवारी २०१४ला झालेल्या ४थ्या अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद..\nरामदास वाघ लिखित \"कष्टाची भाकर\" नावाचा मराठी काव्यसंग्रह आहे.\nइंग्रजी व्याकरण - द बेस्ट इंग्लिश ग्रामर[संपादन]\nरामदास वाघ यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यानांदेखील आकलन होईल अशा सरळ आणि सोप्या भाषेत इंग्रजी व्याकरणाच्या अभ्यासासाठी \"द बेस्ट इंग्लिश ग्रामर\" हे पुस्तक प्रकाशित केले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी ००:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2013/11/", "date_download": "2020-10-20T11:48:46Z", "digest": "sha1:HHJI5SFPJT2YJJZQEHSICPWXRZXWFMON", "length": 73664, "nlines": 254, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : November 2013", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\n‘गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटूंबाचे कल्‍याण करी’ अभिनव उपक्रमास ग्रामीण महिलांचा उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृह विज्ञान महाविद्यालय, परभणी तर्फे मराठवाड्यातील विविध खेड्यातून ज्ञान प्रबोधनाचे कार्य करण्‍याच्‍या दृष्‍टीने ‘गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटूंबाचे कल्‍याण करी’ अभिनव अभियानाचे उदघाटन नुकतेच आय. आय. टी. दिल्‍ली येथील आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीच्‍या प्राध्‍यापिका डॉ. रत्‍नमाला चटर्जी, शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री काशीनाथ पागिरे, गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम यांच्‍या उपस्थितीत पार पडला. अभियानामध्‍ये निवडक शंभर गावात वेगवेगळ्या चम���ंद्वारे शनिवारी वेगवेगळ्या महत्‍वाच्‍या विषयांवर ग्रामस्‍थ व त्‍यांच्‍या कुटूंबियांना गृह विज्ञान ज्ञान विषयक माहिती देऊन त्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा उंचावण्‍यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येणार आहे. कार्यक्रमांतर्गत प्रभावीपणे मल्‍टीमीडीयाचा उपयोग करुन तसेच प्रात्‍यक्षिके दाखवून महिलांना, विद्यार्थ्‍यांना तसेच ग्रामस्‍थांना महत्‍वाच्‍या विविध कौटुंबिक आणि वैयक्तिक सक्षमीकरणासंबंधी सजग करण्‍यात येणार आहे. या करिता दृकश्राव्‍य साधने, मल्‍टीमिडीया, प्रदर्शने, व्हिडीओ फिल्‍म, साउंड बार, प्रात्‍यक्षिके, प्रत्‍यक्ष अनुभव इ. प्रभावी साधने व पध्‍दतीचा उपयोग करण्‍यात येणार आहे. अभियानांतर्गत पहिल्‍या फेरीमध्‍ये हिंगोली जिल्‍ह्यातील हट्टा, आडगांव आणि बोरी सावंत या उपक्रमास प्रत्‍यक्ष प्रारंभ करण्‍यात आला, त्‍यास ग्रामीण महिलां, विद्यार्थी तथा ग्रामस्‍थानी उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद दिला. हट्टा येथे डॉ. रत्‍नमाला चटर्जी यांनी भेट देऊन सरपंच व उपस्थित महिलांशी संवाद साधला व उपक्रमास शुभेच्‍छा दिल्‍या. या कार्यक्रमात सदरील गावामध्‍ये महिलांना गर्भावस्‍थेत घ्‍यावयाची काळजी व महत्‍व या विषयावर सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटनम यांनी तर सक्षम गृहिणींच्‍या आवश्‍यक जबाबदा-या व याकरीता घ्‍यावयाची विशेष खबरदारी व शेतीमधील कष्‍ट्प्रद कामे कमी करण्‍यासाठी उपयुक्‍त शेती अवजारे या विषयांवर विभाग प्रमुख डॉ. हेमांगीनी सरंबेकर यांनी मार्गदर्शन केले. मौजे आडगांव आणि बोरी सावंत येथे गृह विज्ञान शिक्षण आणि दर्जेदार बाल शिक्षणाची गरज या विषयांवर अनुक्रमे डॉ. जया बंगाळे व डॉ. वीणा भालेराव यांनी मार्गदर्शन केले.\nकार्यक्रमाच्‍या शेवटी तज्ञांनी केलेल्‍या मार्गदर्शनावर आधारित प्रश्‍न मंजुषा घेवून अचुक उत्‍तरे देणा-या लाभार्थ्‍यांना उत्‍कृष्‍ट श्रोता पुरस्‍कार देण्‍यात आले. इलेक्‍ट्रॉनिक साधनांच्‍या सहाय्याने उपयुक्‍त घोषवाक्‍यांच्‍या माध्‍यमातून गावांमधून जागरुकता निर्माण केली. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. प्रभा अंतवाल, डॉ. शंकर पुरी, चित्रा बेलूरकर, रेश्‍मा शेख, ज्‍योत्‍स्‍ना नेर्लेकर, संगीता नाईक, मंजुषा रेवणवार, रुपाली पतंगे व अर्चना भोयर आदीनी परीश्रम घेतले.\nकराड येथील राष्ट्रिय कृषि प्रदर्शनातील विद्यापीठाच्‍या दालनास मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्री यांची भेट\nविद्यापीठाचे दालनास महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मा मुख्‍यमंत्री मा ना श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व मा उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांनी भेट दिली त्‍यावेळी माहिती देतांना विद्यापीठाचे श्री वैजनाथ सातपुते.\nस्‍वर्गीय यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या 29 व्‍या स्‍मृती दिनानिमित्‍त दि. 24 ते 28 नोव्‍हेबर 2013 दरम्‍यान कराड येथे 10 वे यशवंतराव चव्‍हाण कृषि औद्योगीक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले असुन या प्रदर्शनाचे उदघाटन मा मुख्‍यमंत्री मा ना श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रदर्शनात या प्रदर्शनात राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे, कृषि विभाग, विविध कंपन्‍या आदीचे दालने उभारण्‍यात आले असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे दालनास महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मा मुख्‍यमंत्री मा ना श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व मा उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांनी दि 25 नोव्‍हेबर रोजी भेट दिली. विद्यापीठाच्‍या दालनात विद्यापीठाने विकसीत केलेले विविध तंत्रज्ञान, पिकांचे विविध वाणे व नमुणे, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे विविध प्रक्रिया पदार्थ ठेवण्‍यात आलेले आहेत. या दालनास मा मुख्‍यमंत्री व मा उपमुख्‍यमंत्री यांच्‍यासह कृषि‍ व पणन मंत्री मा ना श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील, वनमंत्री मा. ना. श्री पतंगराव कदम, पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसाय मंत्री मा. ना. श्री मधुकरराव चव्‍हाण, कृषि आयुक्‍त मा. श्री उमाकांतजी दांगट आदि मान्‍यवरांनी भेटी दिल्‍या. मा. मुख्‍यंमंत्री यांनी विद्यापीठाचा सोयाबीनच्‍या एमएयुएस-162 या वाणाची विशेष चौकशी केली.\nया विद्यापीठाच्‍या दालनास शेतक-यांनी मोठ्या संख्‍येनी शेतक-यांनी भेटी दिल्‍या असुन विद्यापीठाने विकसीत केलेल्‍या सोयाबीनचे वाण एमएयुएस-71 व एमएयुएस-162 या वाणाची विशेष मागणी करीत आहेत. विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली या कृषि प्रदर्शनात विद्यापीठाचे दालण मांडण्‍यात आले असून श्री वैजनाथ सातपुते व श्री संजय मोरे हे शेतक-यांना माहिती देत आहेत.\n‘गृहविज्ञान आपल्‍या दारी : कुटुंबाचे कल्‍याण करी’ या अभिनव अभियानास प्रारंभ\n‘गृहविज्ञान आपल्‍या दारी : कुटुंबाचे कल्‍याण करी’ या अभिनव अभियानाचे उदघाटन प्रसंगी दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या आंतरराष्‍ट्रीय किर्तीच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी , शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागीरे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार आदी\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत गृहविज्ञान विद्याशाखा इ. स. 1976 पासुन परभणी जिल्‍ह्यातील विविध खेड्यातून ज्ञान प्रबोधनाचे कार्य करत आहे. गृहविज्ञान विद्याशाखेत विद्यार्थ्‍यांना दिले जाणा-या विविध विषयाचे ज्ञान हे प्रत्‍येक कुटुंबाला, व्‍यक्‍तीला आवश्‍यक आणि सहजपणे अवलंब करता येण्‍यासारखे आहे, जेणेकरुन ग्रामीण कुटुंबांना त्‍यांचे जीवनमान तसेच राहणीमान उंचावण्‍यास मदत होते. असे हे गृहविज्ञान शाखेचे मराठवाड्यातील जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील कुटूंबाला मिळावे अश्‍या हेतुने ‘गृहविज्ञान आपल्‍या दारी: कुटुंबाचे कल्‍याण करी’ या अभिनव अभियानाची कल्‍पना गृहविज्ञान विद्याशाखेच्‍या वतीने ग्रामीण कुटूंबांना गृहविज्ञानाचा अधिकाधिक फायदा व्‍हावा म्‍हणून नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या 23 तारखेपासून हे अभियानाचे उदघाटन दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या आंतरराष्‍ट्रीय किर्तीच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी , शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागीरे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार यांच्‍या प्रमुख उपस्थिती दि 22 नोव्‍हेबर रोजी झाले. या अभियानांतर्गत प्रत्‍येक शनिवारी गृहविज्ञान तज्ञ, संशोधन सहयोगी, इतर स्‍थानिक तज्ञ यांचे दोन चमु दोन खेड्यात जाउन विविध विषयावर व्‍याख्‍याने, प्रात्‍यक्षिके, व्हिडीओ फिल्‍म आणि प्रदर्शनी यांच्‍या सहाय्याने तज्ञ प्रबोधन करतील. वातावरण्‍ निर्मितीसाठी इलेक्‍ट्रानिक माध्‍यमातुन ग्रामीण जीवनाचा दर्जा उंचावण्‍याशी सुसंगत घोषवाक्‍याचा गजर संपू���्ण गावभरात केला जाणार आहे. यात पुढील विषयावर विशेष मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.\n1. घ्‍या गृहविज्ञानाचे शिक्षण विकासाचे वरदानी दालन.\n2. स्त्रियांचे दरहजारी घटणारे प्रमाण : सामाजिक स्‍थैर्यावरील मोठे संकट\n3. सक्षम गृहिणी - आवश्‍यक खबरदारी आणि जबाबदारी\n4. स्‍वस्‍थ कौटुंबिक संबंध - स्‍वस्‍थ मानसीक आरोग्‍य\n5. महाभारत दर्शन - कौटुंबिक कल्‍याण दर्पण\n6. दर्जेदार बाल शिक्षण - पाल्‍याच्‍या उज्‍वल भविष्‍याची गुरुकिल्‍ली\n7. किशोरवयीन मुल्‍यांचे स्‍वयंकाळजी – पाल्‍य पालकांतील संघर्षाचे समायोजन\n8. चांगले पोषण चांगले आरोग्‍य – हीच खरी कौटुंबिक बचत / दौलत\n9. कौटुंबिक उत्‍पनास लावण्‍या हातभार – गृहिणींनो करा लघु उद्योगाचा स्विकार\n10. पर्यावरणा विषयक आव्‍हाने : कुटुंबाची जबाबदारी\nतसेच कार्यक्रमाच्‍या शेवटी तज्ञांनी केलेल्‍या प्रबोधनावर आधारीत 10 प्रश्‍न विचारले जातील सर्व प्रश्‍नांची अचुक उत्‍तरे देण्‍याच्‍या सहभागी व्‍यक्‍तीस ‘उत्‍कृष्‍ट श्रवण पुरस्‍कार’ देण्‍यात येईल.\nनॅनो तंत्रज्ञानात मनुष्‍याचे जीवन सुकर करण्‍याची मोठी शक्‍ती.....नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी\nदिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या आंतरराष्‍ट्रीय किर्तीच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी मार्गदर्शन करतांना\nअध्‍यक्ष समारोपीय भाषणात शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे मार्गदर्शन करतांना, व्यासपीठावर नॅनोतज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व कुलसचिव श्री का वि पागीरे, प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार आदी\nकॅन्‍सर सारख्‍या आजारामध्‍ये केमोथेरपीमुळे रूग्‍नास अनेक दुष्‍परीणामास सामोरे जावे लागते, नॅनो तंत्रज्ञानामुळे हया प्रकारचे दुष्‍परिणाम कमी होणार आहे. नॅनो तंत्रज्ञानात मनुष्‍याचे जीवन सुकर करण्‍याची मोठी शक्‍ती आहे, असे प्रतिपादन दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या आंतरराष्‍ट्रीय किर्तीच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘नॅनो तंत्रज्ञान : एक संशोधनात्‍मक दृष्टिक्षेप’ याविषयावर नॅनोतज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी यांचे व्‍याख्‍यान गृ‍हविज्ञान महाविद्यालय व कृषि महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने आयोजित करण्‍यात आले होते, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व कुलसचिव श्री का वि पागीरे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.\nव्‍याख्‍यानात त्‍या पुढे म्‍हणाल्‍या की, कृषि क्षेत्रात अधिक उत्‍पादनासाठी, किड व रोगाचे निदान व व्‍यवस्‍थापन, जल व्‍यवस्‍थापन, उर्जा बचत, दुग्‍ध शास्‍त्र आदी शाखेत नॅनो तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार आहे. यावेळी त्‍यांनी पॉवर पाईन्‍टच्‍या मदतीने नॅनो तंत्रज्ञानाबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. अध्‍यक्ष समारोपीय भाषणात शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे म्‍हणाले की, नॅनो तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांतीकारक बदल होणार आहे. उपलब्‍ध तंत्रज्ञानाने न सोडविण्‍यात येणारे कृषि क्षेत्रातील अनेक प्रश्‍न नॅनो तंत्रज्ञानाने आपण सोडवु शकु.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम यांनी केले. सुत्रसंचलन डॉ विना भालेराव तर आभार प्रदर्शन डॉ जया बंगाळे यांनी केले. व्‍याख्‍यानास विद्यार्थी, प्राध्‍यापकवृंद व कर्मचारीवृंदानी मोठया संख्‍येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात गृ‍हविज्ञान महाविद्यालयचा ‘गृहविज्ञान आपल्‍या दारी : कुटूबाचे कल्‍याण करी‘ या अभिनव विस्‍तार शिक्षण कार्यक्रमाचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले.\nवानप्रस्‍थाश्रमातील जीवनही नातवडांमुळे सुसहय\nजीवनाच्‍या तिस-या टप्‍प्‍यातील म्‍हणजेच वानप्रस्‍थाश्रमातील जीवनही केवळ नातवंडामुळे सुसहय व आनंदी झाले असल्‍याची कबुली जागतिक आजीआजोबा महोत्‍सवात उपस्थित आजीआजोबांनी दिली. नोव्‍हेबर महिन्‍यातील तिस-या रविवारी साज-या होणा-या जागतिक आजीआजोबा महोत्‍सवाचे आयोजन विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयातील एलपीपी स्‍कुल मार्फत करण्‍यात आले होते.\nकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षा सहयागी अधिष्‍ठाता तश्रा प्राचार्या प्रा विशाला पटणम होते तर आजी आजोबांचे प्रतिनिधी श्री शिवाजी कच्‍छवे, श्रीमती कुसुमताई औंढेकर, प्रा रमन्‍ना देसेटी यांची विशेष उपस्थिती होती. कुटुंबामध्‍ये नातवंडाच्‍या संगोपनात महत्‍त्‍वाची भुमिका निभावणा-या आजी आजोबांविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी हा महोत्‍सव सर्व कुटुबियांनी मोठया उत्‍साहाने साजरा करण्‍याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा विशाला पटणम यांनी भाषणात केले. ज्‍या बालकांना आजी आजोबांचा सहवास लाभतो अशा बालकांचा सर्वागींण विकास‍ही उत्‍तमरित्‍या होतो असे त्‍या म्‍हणल्‍या. या महोत्‍सवानिमित्‍त ‘नातवंडाच्‍या संगोपणात माझा वाटा’ याविषयावर निबंध स्‍पर्धा आजी आजोबांसाठी घेण्‍यात आली, त्‍या स्‍पर्धातील विजेते श्रीमती लक्ष्‍मीबाई कामाजी डाकोरे, मनिषा दत्‍तात्रय जोशी, श्री शिवाजी कच्‍छवे व कुसुम शंकरराव औढेंकर यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला त्‍यांचे अध्‍यक्षांच्‍या हस्‍ते स्‍मृतीचिन्‍ह व प्रमाणपत्रे देउन सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी विजेत्‍या आजी आजोबांनी आपल्‍या उत्‍कट भावना व्‍यक्‍त केल्‍या. कार्यक्रमाचे संचलन डॉ जया बंगाळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ वीणा भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभागातील प्राध्‍यापक वृंद व कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले.\nजागतिक पुरूष दिन उत्साहात साजरा\nगुजरात येथील नवसारी कृषी विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यानी दिली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भेट\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आलेल्या गुजरात येथील नवसारी कृषि विद्यापीठच्या ८४ विद्यार्थ्‍यानी दि १८.११.२०१३ रोजी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रास भेट दिली. या प्रसंगी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे यांनी \"विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावारी\" या महत्वाकांशी उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या जाती / बी -बियाणे बद्दल माहिती दिली. कृषी विषयी माहिती देणारे विविध प्रकाशने, घडीपत्रिका, माहिती पुस्तिका या बद्दल मार्गदर्शन केले. ऑडीवो कॉन्फेर्सिंग आणि दर मंगळवारी सकाळी १० ते १२ या वेळेत प्रसारित होणा-या \"कृषी वाहिनी\" व स्पर्श पटल (टच स्क्रीन) या सेवेबदल मार्गदर्शन केले. विद्यापीठ आणि कृषी तंत्रज्ञ���न माहिती केंद्राने सुरु केलेल्या नवीन ब्लोग बदल व कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र मध्ये शेतकरीसाठी नवीन सुरु केलेल्या संगणक विभाग बद्दल माहिती दिली. याप्रसंगी केंद्राचे कर्मचारी डी. डी. पटाईत, सतीश जाधव, दयानंद दिक्षित, रंजना लांडगे, सचिन रनर, श्री कठारे हे उपस्थित होते. सदरिल विद्यार्थ्‍यांनी विद्यापीठातील उती-संवर्धन, पशु-संवर्धन व दुग्ध व्‍यवसाय, कृषी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी विभाग, उद्यानविद्या विभागास भेटी दिल्या.\nगृ‍हविज्ञान महाविद्यालयातील एलपीपी स्कुलच्या‍ विद्यार्थ्यानीं लुटला बालकदिनाचा आनंद\n‘नॅनो तंत्रज्ञान : एक संशोधनात्मक दृष्टिक्षेप’ यावर नॅनोतज्ञा डॉ रत्नमाला चॅटर्जी यांचे व्याख्यान\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘नॅनो तंत्रज्ञान : एक संशोधनात्‍मक दृष्टिक्षेप’ याविषयावर नवी दिल्‍ली ये‍थील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या नॅनो तज्ञा डॉ रत्‍नमाला चॅटर्जी यांचे व्‍याख्‍यानाचे आयोजन दि 22 नोव्‍हेंबर 2013 शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे राहणार असुन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व कुलसचिव श्री का वि पागीरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. व्‍याख्‍यानास विद्यार्थी, प्राध्‍यापकवृंद व कर्मचारीवृंदानी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ बी बी भोसले यांनी केले आहे. याच कार्यक्रमात गृ‍हविज्ञान महाविद्यालयचा ‘गृहविज्ञान आपल्‍या दारी : कुटूबाचे कल्‍याण करी‘ या अभिनव विस्‍तार शिक्षण कार्यक्रमाचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात येणार आहे.\nमा कुलगूरू श्री संजीव जयस्‍वाल यांनी घेतला विद्यापीठ कार्याचा आढावा\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगूरू तथा विभागीय आयुक्‍त मा श्री संजीव जयस्‍वाल विद्यापीठाच्‍या कार्याचा आढावा बैढकीत मार्गदर्शन करतांना. बैठकीस परभणी जिल्‍हाचे जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग, औरंगाबादचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी मा श्री किशन लवांदे, शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व कुलसचिव श्री का वि पागिर\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगूरू तथा विभागीय आयुक्‍त मा श्री संजीव जयस्‍वाल यांनी दि 13 नोव्‍हेंबर 2013 रोजी बैढकीत विद्यापीठाच्‍या कार्याचा आढावा घेतला. बैठकीस परभणी जिल्‍हाचे जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग, औरंगाबादचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी मा श्री किशन लवांदे व विद्यापीठाचे वरिष्‍ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे यांनी विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्याबाबत, विस्‍तार कार्याबाबत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी तर संशोधन कार्याबाबत संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी सविस्‍तर माहीती दिली. बैठकीत विद्यापीठाच्‍या विविध प्रश्‍नांची चर्चा करण्‍यात आली. विद्यापीठाचे प्रशासकीय पातळीवरील काही प्रलंबित प्रश्‍न विभागीय आयुक्‍त या नात्‍याने माझ्या कार्यकाळात मार्गी लावता आल्‍यास मला आंनद होईल, असे उद्गार मा श्री संजीव जयस्‍वाल यांनी काढले. बैठकीच्‍या शेवटी मा कुलगरू यांनी विद्यापीठाच्‍या वरिष्‍ठांना विद्यापीठाचा प्रशासनाच्‍या दृष्टिने योग्‍य त्‍या सुचना दिल्‍या. बैठकीस कुलसचिव श्री का वि पागिर, विद्यापीठ नियंत्रक श्री एन जे सोनकांबळे, विद्यापीठ अभियंता श्री अब्‍दुल रहिम, निम्‍नस्‍तर शिक्षणाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, परभणी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ बी बी भोसले, गोळेगांब कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ विलास पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ उदय खोडके, गृ‍ह विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य प्रा विशाला पटणम, उदयानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ एस बी रोहीदास व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ के पी गोरे यांना निरोप\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ के पी गोरे यांनी वयाचे 65 वर्ष पुर्ण केल्‍यामुळे दि 07 नोब्‍हेंबर 2013 रोजी कुलगुरू पदावरून निवृ���्‍त झाले. त्‍यानिमित्‍त विद्यापीठाच्‍या वतीने समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी परभणीचे जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग हे होते तर शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागिरे, सौ कलावंतीताई गोरे, जेष्‍ट स्‍वातंत्रसेनानी श्री आर डी देशमुख, प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मा डॉ के पी गोरे यांचा जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग यांच्‍या हस्‍ते सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला.\nसत्‍काराला उत्‍तर देतांना कुलगूरू मा डॉ के पी गोरे म्‍हणाले की, विद्यापीठ ही केवळ संस्‍था नसून आमचा सर्वांचा श्‍वास आहे, येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व सर्व सहकारी यांच्‍या मोलाच्‍या सहकार्यामुळे आज विद्यापीठाचा नावलौकिक देशपातळी झाला आहे. आपल्‍या भूमीची व लोकांची सेवा करण्‍याची कुलगूरू या नात्‍याने संधी मिळाली, त्‍यासंधीचा विद्यापीठाचा विकास व प्रगतीसाठी उपयोग केला. ज्‍या विद्यापीठात शिक्षण घेतले त्‍याच विद्यापीठाचा कुलगुरू झालो हे माझे भाग्‍य समजतो असे भाग्‍य फार थोडया व्‍यक्‍तीना प्राप्‍त होते. याच भागातील असल्‍यामुळे सहाजिकच या विभागाची प्रगतीसाठी,शेतकरीवर्गाची उन्‍नतीसाठी विद्यापीठ परिवाराच्‍या सहकार्याने प्रयत्‍न केले. राष्‍ट्रीय पातळीवर जेआरएफ परिक्षेत विद्यापीठाच्‍या 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्‍यांचे यश, द्विपदवी सामंजस्‍य करार, दर्जेदार शिक्षण व संशोधनासाठी प्रयोगशाळांची निर्मिती व बळकटीकरण, ग्रंथालये व वर्ग खोल्‍यांचे अदयावतीकरण, विद्यापीठास्‍तरावर उत्‍कृष्‍ट शिक्षक पुरस्‍काऱांची सुरूवात, पिंगळगड सिंचन विकास प्रकल्‍प, शेती अवजारे निर्मिती, चाचणी व प्रशिक्षण केंद्र, विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी हा विशेष विस्‍तार उपक्रम, सार्वजनिक – खाजगी भागीदारीतील अन्‍न व फळ प्रक्रिया प्रकल्‍प, गोळेगांव येथे ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतक-यांच्‍या दृष्‍टीने कृषि महाविद्यालयाची स्‍थापना, चाकूर येथील कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन महाविद्यालयास शिक्षक व शिक्षकेत्‍तर पदांची मान्‍यता, नांदेड व चाकूर येथील अतिक्रमण काढण्‍याची मोहिम आदी उपक्रम कमी मनुष्‍यबळ असतांनाही यशस्‍वीरित्‍या राबवु शकलो. यासाठी कल्‍पना माझी होती परंतु ही कल्‍पना साकार करण्‍याचे कार्य सर्वानी केली हे निश्चित. विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व कर्मचारी आदीनी शेतकरी व विद्यार्थी केंद्रबिंदु मानुन प्रामाणिकपणे कार्य करावे, असा सल्‍ला ही त्‍यांनी दिला.\nअध्‍यक्षीय समारोपात जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग म्‍हणाले की, मा डॉ के पी गोरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठाचे नावलौ‍किक देशापातळी झाले. त्‍यांच्‍या कमी कार्यकाळात विद्यापीठाचे कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्य अधिक वेगाने व प्रभावीपणे झाले. त्‍यांचे हेच कार्य याच पध्‍दतीने पुढे नेण्‍याची जबाबदारी विद्यापीठाच्‍या कर्मचारांवर आहे. डॉ गोरे यांच्‍या कल्‍पनेने सुरू केलेला विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी यासारख्‍या उपक्रमाची व्‍याप्‍ती वाढविणे गरजेचे आहे. ज्‍याप्रमाणे आई आपल्‍या मुलावर प्रेम करते तसे प्रेम डॉ गोरे यांनी विद्यापीठावर केले, त्‍यामुळे आज विद्यापीठ गतीमान झालेले दिसत आहे. प्रत्‍येकाची भुमिका विद्यापीठ विकासासाठी महत्‍वाची आहेच, पंरतु डॉ गोरे यांच्‍या सारख्‍या नेतृत्‍वाची जोड पाहीजे हे निश्चित. हा वारसा पुढे नेण्‍याचे काम आता विद्यापीठाच्‍या कर्मचारांवर आहे, असे गौरोवदगार त्‍यांनी काढले.\nयावेळी मान्‍यवरांसह परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी बी भोसले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटणम, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ एच व्‍ही काळपांडे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.\nकार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापकवृंद, कर्मचारीवृंद, विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी, प्रतिष्‍ठीत नागरीक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ माधुरी कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री उदय वाईकर यांच्‍या निरोपगीतानी झाली.\nकुलगूरू पदाचा अतिरिक्‍त कार्यभार विभागीय आयुक्‍त मा श्री संजीव जयस्‍वाल यांच्‍याकडे\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ के पी गोरे यांनी वयाचे 65 वर्ष पुर्ण केल्‍यामुळे दि 07 नोब्‍हेंबर 2013 रोजी कुलगुरू पदावरून निवृत्‍त झाले. कुलगूरू पदाचा अतिरिक्‍त कार्यभार विभागीय आयुक्‍त मा श्री संजीव जयस्‍वाल (आय ए एस) यांना स्‍वीकाराण्‍याचे आदेश महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल तथा कुलपती मा श्री के शंकरनारायणन यांच्‍याकडुन विद्यापीठास प्राप्‍त झाले. मा डॉ के पी गोरे यांनी 25 जानेवारी 2011 रोजी कुलगुरू पदाचा कार्यभार स्‍वीकारला होता.\nमा डॉ के पी गोरे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून निवृत्त झाले त्यानिमित्ते ऋणनिर्देश\nकृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार सेवानिवृत\nडॉ एन डी पवार यांचा सेवानिवृतीनिमित्त सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यातांना विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ किशनराव गोरे, शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव श्री का वि पागिरे, सौ पुष्‍पाताई पवार व श्री औटुंबर चव्‍हाण\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार दि 31 ऑक्‍टोबर रोजी सेवानिवृत झाले. त्‍यानिमित्‍त विद्यापीठाच्‍यावतीने त्‍यांना निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे तर शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव श्री का वि पागिरे, सौ पुष्‍पाताई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात डॉ एन डी पवार यांचा सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला.\nअध्‍यक्षयीय भाषणात मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे म्‍हणाले कि, डॉ एन डि पवार यांच्‍या काळात विद्यार्थी-प्राध्‍यापकांत चांगले संबंध निर्माण झाले. परभणीचे कृषि महाविद्यालयाने राष्ट्रिय व राज्‍य पातळीवर मोठया प्रमाण प्रशासक, कृषि शास्‍त्रज्ञ, अधिकारी निर्माण केले असुन राज्‍यात महाविद्यालयाची एक वेगळी ओळख आहे. हे महाविद्यालय विद्यापीठ प्रशासनाच्‍या दृष्टिने अत्‍यंत महत्‍वाचा घटक असुन त्‍यांचा कार्यभार डॉ पवार यांनी मोठया कार्यकुशलतेने सांभाळा. कोणतीही संस्‍था हि मोठे कार्य करू शकते जर त्‍यातील कार्यरत व्‍यक्‍तीचे कार्य चांगले असेल. ��ॉ पवार यांचे यशाचे गमक म्‍हणजे त्‍यांचे टिम वर्क आधारे केले प्रशासन होय. डॉ पवार यांच्‍या कार्यकाळात विद्यार्थ्‍याचे आंतरराष्ट्रिय वसतीगृहाचे बांधकाम, जुने वसतीगृहे, वर्ग खोल्‍या व प्रयोगशाळांचे मोठया प्रमाणावर नुतनीकरण केले गेले. महाविद्यालयाचा परिसर चांगले नंदनवन निर्माण झाले आहे. गेली चार वर्षे डॉ पवार यांच्‍या कार्यकाळात विद्यार्थ्‍यात शिस्‍तीचे वातावरण निर्माण झाले तसेच परिसर मुलाखतीमार्फत मोठया प्रमाणात विद्यार्थ्‍यांना नौक-या प्राप्‍त झाल्‍या. डॉ पवार यांच्‍यातील कार्यतत्‍परता व प्रामाणिकपणा हे गुण तरूण शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांनी प्रेरणादायी आहेत.\nसत्‍काराला उत्‍तर देतांना डॉ एन डी पवार म्‍हणाले की, सर्वाच्‍या सहकार्यानी व कुलगूरूच्‍या खंबीर पाठिंबामुळे सर्वात मोठया कृषि महाविद्यालयाचा कार्यभार यशस्‍वीपणे पुर्ण करू शकलो.\nकार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्या प्रा विशाला पटणम, प्राचार्या डॉ विलास पाटील, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्‍यक्ष प्रा दिलीप मोरे, डॉ आनंद गोरे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, डॉ एच व्‍ही काळेपांडे, प्रा अनिस कांबळे, श्री औटुंबर चव्‍हाण आदीनीं आपले मनोगत व्‍यक्‍त केले.\nडॉ एन डी पवार यांनी विद्यापीठात 37 वर्ष सेवा केली. नौकरीची कृषि सहायक पदावरून सुरूवात करून ते सहायक प्राध्‍यापक, सहयोगी प्राध्‍यापक, प्राध्‍यापक, विभाग प्रमुख ते सहयोगी अधिष्‍ठाता याविविध पदावर कार्य केले. काही काळ ते विस्‍तार शिक्षण संचालक म्‍हणुनही कार्यतर होते. विद्यापीठाच्‍या कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रात त्‍यांनी मोलाचे योगदान दिले. विशेषता विद्यापीठातर्गत असलेल्‍या सर्वात मोठया कृषि महाविद्यालयाचा कमी मनुष्‍यबळात महाविद्यालयाचा कारभार यशस्‍वीरित्‍या सांभाळला.\nकार्यक्रमात नवनियुक्‍त कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचर्या डॉ बी बी भोसले यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ नंदु भुते यांनी तर आभार प्रदर्शन डॉ धीरज कदम यांनी केले. प्रास्‍ताविक डॉ बी एम ठोंबरे यांनी केले तर श्री उदय वाईकर यांच्‍या निरोप गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास विद्यार्थी, क��्मचारी व प्राध्‍यापक वृंद मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\n‘गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटूंबाचे कल्‍याण करी’ ...\nकराड येथील राष्ट्रिय कृषि प्रदर्शनातील विद्यापीठाच...\n‘गृहविज्ञान आपल्‍या दारी : कुटुंबाचे कल्‍याण करी’ ...\nनॅनो तंत्रज्ञानात मनुष्‍याचे जीवन सुकर करण्‍याची म...\nवानप्रस्‍थाश्रमातील जीवनही नातवडांमुळे सुसहय\nजागतिक पुरूष दिन उत्साहात साजरा\nगुजरात येथील नवसारी कृषी विद्यापीठाच्‍या विद्यार्थ...\nगृ‍हविज्ञान महाविद्यालयातील एलपीपी स्कुलच्या‍ विद्...\n‘नॅनो तंत्रज्ञान : एक संशोधनात्मक दृष्टिक्षेप’ याव...\nमा कुलगूरू श्री संजीव जयस्‍वाल यांनी घेतला विद्याप...\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा...\nकुलगूरू पदाचा अतिरिक्‍त कार्यभार विभागीय आयुक्‍त म...\nमा डॉ के पी गोरे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या ...\nकृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य ...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाच��� उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/heavy-rainfall-in-roha-raigad-weather-forecast", "date_download": "2020-10-20T11:56:53Z", "digest": "sha1:KYDHJOUBEMPKHMYLEHD7T6UY7JLO7QF5", "length": 18754, "nlines": 325, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "रायगडमध्ये पावसाची अतिवृष्टी | Heavy rainfall in Raigad - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nकल्याण डोंबिवली कोरोना उपडते\nकल्याण डोंबिवलीत २३८ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७...\nकल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा...\nकल्याण डोंबिवलीत ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nव्हिव्होने त्यांच्या प्रायोजकतेच्या वचनबद्धतेतून...\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL...\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nजगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट\nनवी मुंबईतील नामांकित पत्रकार सावन आर वैश्य यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब...\nउद्योजग मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री....\nलोकनेते माननीय श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना...\nअहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची...\nपालघर जिल्हा महिला मोर्चा महामंत्री (जनरल सेक्रटरी)...\nपंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव...\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nनविमुंबईतील घणसोली मध्ये चोरांचा उच्छाद\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nसैन्य कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार...\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये दाखल\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...\nबाजी प्रभु देशपांडे ���ौर्य दिन.\nथोर भारतीय योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म...\nरायगडमध्ये पावसाची अतिवृष्टी | Heavy rainfall in Raigad\nरायगडमध्ये पावसाची अतिवृष्टी | Heavy rainfall in Raigad\nरोहा, रायगड (Roha Raigad): अतिवृष्टीमुळे रायगड (Raigad) मधील काळसगिरी (Kalasgiri) वरून धोधो वाहणारा पाणी मेहेंदळे हायस्कूलकडून (Mehendale Highschool) वेगाने वाहताना दिसत आहे.\nरायगडमध्ये पावसाची अतिवृष्टी | Heavy rainfall in Raigad\nरोहा, रायगड (Roha Raigad): अतिवृष्टीमुळे रायगड (Raigad) मधील काळसगिरी (Kalasgiri) वरून धोधो वाहणारा पाणी मेहेंदळे हायस्कूलकडून (Mehendale Highschool) वेगाने वाहताना दिसत आहे.\nराज्यभरात पावसाच्या अतिवृष्टीने काही जिल्ह्यात पूर आले आहेत मुंबईमध्ये काही ठिकाणे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेली आहेत. राज्यात बऱ्याच जिल्ह्यात नद्या, नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत. रायगडमध्ये काळसगिरी (Kalasgiri,Roha Raigad) मधून पाणी वाहत मेहेंदळे हायस्कूल कडे वेगाने वाहत असताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.\nभारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) ७ ऑगस्ट आणि ९ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यात (Raigad District) काही ठिकाणी जोरदार पावसाचा (heavy rainfall) तीव्र अंदाज व्यक्त केला आहे.\nउत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर (North Maharashtra Coast) किनाऱ्यापासून ७५ कि.मी.पर्यंत वार्‍याचा वेगासह हवामानाचा वेग ५०-६० किमी प्रतितास पर्यंत असण्याची संभवता आहे. ६ आणि ७ ऑगस्ट २०२० रोजी उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर (coast of North Maharashtra) व बाहेर पडून जाण्याची शक्यता आहे.\nमहाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणखी तीन- चार दिवस मुसळधार पाऊस कायम असण्याची शक्यता...\nसुशांतसिंग राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput suicide case) प्रकरणात रिया चक्रवर्तीला...\nजगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट\nरायगड जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक चक्रीवादळ मूळे पैशांनी...\nआंध्रा आणि केरळ पाठोपाठ महाराष्ट्रातही मान्सून दाखल\nमहाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचे केले आवाहन\nपालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले इस्कॉनचे टेंडर...\nशेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा...\nकाळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे \nसफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास...\nराज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या...\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ��� उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nनागरिकांचे बळी घेतलेल्या खड्यांकडे महापालिकाचे दुर्लक्ष\nकल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना या...\nकांद्रेभुरे येथील होमगार्डला कोरोनाची लागण\nमनसे खडवली जनसंपर्क कार्यालयाचे अविनाश जाधव यांच्या हस्ते...\nसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर आवाज उठविण्यासाठी एक हक्काची जागा हवी यासाठी...\nकोरोना पॉसिटीव्ह ऐश्वर्या राय , आराध्या देखील नानावटी रुग्णालयात....\nअभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात...\nक्वारंटाईन सेन्टरमध्ये कोरोनाबाधित मुलीवर बलात्कार , व्हिडीओ...\nराष्ट्रीय राजधानी दिल्ली मध्ये कोरोना पॉझिटिव्ह अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची...\nपुण्यात दिवसभरात 660 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.\nराज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन, सिंगापूरमध्ये सुरु...\nराज्यसभा खासदार अमर सिंह, राज्यसभेचे सदस्य आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह...\nलेबनीजची राजधानी बेरूत येथे मोठा स्फोट (Explosion at Lebanese...\nमंगळवारी संध्याकाळी लेबनीजची राजधानी बेरूत (Lebanese capital Beirut ) येथे मोठा...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nकल्याण डोंबिवली कोरोना अपडेट\nमहाराष्ट्र राज्य सरकारकडून ऑनलाईन पुस्तकांचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=8524", "date_download": "2020-10-20T11:51:28Z", "digest": "sha1:VZIQAD2Y5ITBKK33NZVDX3WG6KRXWJ6M", "length": 19626, "nlines": 146, "source_domain": "rajtantra.com", "title": "हितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome राजकारण हितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\nहितेंद्र ठाकूर यांचा मोठा राजकीय जुगाड; मार्क्सवादी कम्युनिस्टांचा मिळवला पाठिंबा\nRajtantra Media/संजीव जोशी (पालघर) दि. २१: पालघर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा खासदार निवडून आणण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसली आहे. भाजप आणि शिवसेना विरोधातील सर्व मते एकत्रित करण्यासाठी ठाकूर हे प्रयत्नशील असून या प्रयत्नांना पहिल्या टप्प्यात मोठे यश मिळाले आहे. धुलिवंदनाचा मुहूर्त साधत बविआच्या पिवळ्या रंगात माकपाचा लाल रंग मिसळला जाणार असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. मनोर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत माकपाचे नेते अशोक ढवळे व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही घोषणा केली. यावेळी बविआतर्फे माजी राज्यमंत्री मनिषा निमकर, वसई विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील, आमदार विलास तरे, माकपाचे बारक्या मांगात उपस्थित होते. ही आघाडी लोकसभा निवडणूकीपुरती मर्यादित नसून आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदा, विधानसभा निवडणुकांमध्ये देखील असेल असेही यावेळी उभय पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले.\nयावेळी अशोक ढवळे यांनी मांडलेली भूमिका:\nभाजपच्या सत्ताकाळात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ४२ टक्के वाढ, बाल कुपोषणात वाढ, बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ, वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत अपयश या मुद्द्यांवर भाजपला पराभूत करण्यासाठी पाठिंबा दिला. आमदार ठाकूर यांचा यापूर्वीचा अनुभव चांगला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिल्यास स्वागतच आहे.\nहितेंद्र ठाकूर यांनी मांडलेली भूमिका:\nभाजप आणि सेनेला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससह उर्वरित सर्व पक्षांकडे पाठिंबा मागितला आहे व प्रयत्न चालू आहेत. खोटे बोल पण रेटून बोल या पद्धतीने भाजपचा कारभार चालू आहे. भाजप व सेनेच्या विरोधातील शक्ती एकत्र आणून त्यांना पराभूत करु. माकपच्या सोबतीने जिल्ह्यात बदल घडवू.\nराज्यातील भाजप सरकारचा पाठिंबा काढणार का जिल्हा परिषदेतील सत्तेतील सहभाग सोडणार का जिल्हा परिषदेतील सत्तेतील सहभाग सोडणार का या प्रश्नावर आमदार ठाकूर यांनी ठोस उत्तरे देणे टाळून आमच्या पाठिंब्यावर राज्य सरकार अवलंबून नाही असे सांगून प्रश्नांना बगल दिली.\nभाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या 28 मे 2018 रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत वनगा यांचे बंडखोर पुत्�� श्रीनिवास यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. तर भाजपने कॉंग्रेसमधून बंडखोरी केलेले माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना उमेदवारी देऊन निवडणूक जिंकली होती. या अटीतटीच्या निवडणूकीत भाजपच्या राजेंद्र गावीत यांना 2 लाख 72 हजार 782 मते मिळाली होती. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे 2 लाख 43 हजार 210 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर २०१४ च्या निवडणूकीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव 2 लाख 22 हजार 838 मतांसह तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपली 71 हजार 887 पारंपारिक मते शाबूत ठेवून चौथे स्थान राखले तर कॉंग्रेसला अवघ्या 47 हजार 714 मतांसह पालघर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सर्वात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.\n२०१८ च्या पोटनिवडणुकीचे वैशिष्ट्य काय होते\nभाजप आणि शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. त्यामुळे भाजपसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रचारात पूर्ण ताकद लावली होती. त्या तुलनेत बहुजन विकास आघाडीने ही पोट निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नाही. कॉंग्रेस विजयापासून खूप दूर होते. यामुळे भाजप व शिवसेना विरोधी मते बहुजन विकास आघाडी अथवा कॉंग्रेसकडे न जाता भाजप विरोधातील मते सेनेकडे तर सेना विरोधातील मते भाजपकडे विभागली गेली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मते देखील मोठ्या प्रमाणात भाजप व सेनेकडे विभागली गेली. राजेंद्र गावीत यांच्या उमेदवारीचा देखील भाजपला लाभ झाला.\nआज काय परिस्थिती आहे\nभाजप आणि शिवसेना यांची युती झाली असून त्यांच्या एकत्रित मतांची बेरीज 5 लाख 15 हजार 992 मते इतकी होते. त्या तुलनेत बहुजन विकास आघाडीची स्वतःची 2 लाख 22 हजार 838 मते व माकपची 71 हजार 887 मते अशा एकूण 2 लाख 94 हजार 725 मतांची बविआ कडे जुळवणूक झाली आहे. त्यात कॉंग्रेसची 47 हजार 714 मते जमा झाल्यास मतांची बेरीज 3 लाख 42 हजार 439 पर्यंत पोहोचते. उर्वरित 1 लाख 73 हजार 553 मतांचा फरक तोडण्यासाठी बविआला शिवसेना भाजपची किमान 90 हजार मते स्वतःकडे खेचावी लागतील. भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याच्या चर्चा आहेत. त्यातून निर्माण होणारी भाजपमधील संभाव्य नाराजी, पालघर नगरपरिषद निवडणूकीतील शिवसेनेची मोठी बंडखोरी व राजेंद्र गावीत यांच्या खच्चीकरणामुळे त्यांना मानणाऱ्यांच्य��� मनातील खदखद याचा उपयोग करुन घेण्यासाठी बविआ प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.\nराजेंद्र गावीत यांच्या नावाची चाचपणी:\nपालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार असल्यामुळे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करुन औटघटकेचे खासदार झालेल्या राजेंद्र गावीत यांचे राजकीय जीवन धोक्यात आलेले आहे. त्यांना बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा चालू आहेत. परंतु राजेंद्र गावीत यांनी मात्र असा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. ही बातमी बहुजन विकास आघाडीकडूनच पेरण्यात आल्याचा राजकीय निरिक्षकांचा अंदाज असून त्यातून राजेंद्र गावीत व जनमताची चाचपणी केली जात असल्याचे मानले जाते. यासंदर्भात आमदार ठाकूर यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी योग्य वेळी योग्य ती माहिती सांगितली जाईल असे सांगून सस्पेन्स कायम राखला आहे.\nएकंदरीतच २०१९ ची पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चूरशीची होणार असून हितेंद्र ठाकूर यांनी त्यात रंग भरण्यामध्ये आघाडी घेतल्याचे दिसत आहे.\nPrevious articleवाडा नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांविरोधात उपोषण\nNext articleपालघर : सत्यम बुक कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन भीषण आग\nडहाणू : पिस्तुलाचा धाक दाखवत 1.10 लाखांची लूट; 4 तासांत आरोपी गजाआड\nपालघरमध्ये 17 हजारांचा गांजा पकडला; दोन आरोपी गजाआड\nदोन्ही हात नसताना बारावीत 68 टक्के; पालघरच्या कल्पेशचे जिल्हाधिकार्‍यांकडून कौतूक\nविद्यार्थी दशेतच घटनात्मक अधिकार समजून घ्या\nडहाणू : बिपीन लोहार यांच्यावर विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल\nडहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक सईद शेख अपात्र घोषित\nडॉ. विजयकुमार द्वासे आडमुठेगिरी सोडा, घाऊक भाजीबाजाराची अडचण समजून घ्या\nपालघर उपविभागीय कार्यालय होणार जमीनदोस्त\nनिवडणुकीच्या राखीव कर्मचा-यांना मानधन न देताच दाखविली घरची वाट\nमा. गृहमंत्री महोदय, ” त्या ” तृतीयपंथीयांना आपल्या शुभहस्ते मदत द्यायची...\nडहाणू नगरपालिका निवडणूक 2017 : अजूनही सर्व पक्षांमध्ये उमेदवारीबाबत अनिश्चितता\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विल���न कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\nमिहीर शहा होणार डहाणूरोड जनता बॅंकेचे नवे अध्यक्ष\nआचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2020-10-20T12:50:04Z", "digest": "sha1:TJHB7F25B32FW57A3YYEETMCLENTC5PN", "length": 8788, "nlines": 255, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:मार्गक्रमण युरोपातील देश - विकिपीडिया", "raw_content": "\nयुरोपातील देश व संस्थाने\nअझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रो‌एशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी\nआक्रोतिरी आणि ढेकेलिया २ · फेरो द्वीपसमूह · जिब्राल्टर · गर्न्सी · यान मायेन · जर्सी · आईल ऑफ मान · स्वालबार्ड\nअबखाझिया · कोसोव्हो५ · नागोर्नो-काराबाख२ · दक्षिण ओसेशिया · ट्रान्सनिस्ट्रिया · उत्तर सायप्रस२\nटीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१८ वाजता केला गेला.\nय��थील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2015/01/", "date_download": "2020-10-20T11:22:48Z", "digest": "sha1:PR7ZXHWHCA62MOSLT4CKDZITLXUXZDSH", "length": 102506, "nlines": 312, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : January 2015", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nबियाणाबाबत शेतक-यांची फसवणुक होऊ नये यासाठी विद्यापीठ व बीजप्रमाणीकरण यंत्रणेने समन्‍वयाने कार्य करावे ....... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु\nरब्‍बी पिके बिजोत्‍पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न\nकार्यक्रमात अध्‍यक्षीय भाषण करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ व्‍ही डी सोळुंके, श्री सुदाम घुगे आदी\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या बीज तंत्रज्ञान संशोधन व पैदासकर बियाणे उत्‍पादन विभागाच्‍या वतीने अखिल भारतीय अनुसंधान परिषदेच्‍या प्रकल्‍पांर्गत रब्‍बी पिके बिजोत्‍पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि २८ जानेवारी रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू होते तर संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विभागीय बीजप्रमाणिकरण अधिकारी सुदाम घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमात परभणी व जालना येथील विभागीय बीज प्रमाणिकरण यंत्रणा व महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळाच्‍या ६४ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू म्‍हणाले की, शेतक-यांची बियाणाबाबत फसवणुक होऊ नये आणि वेळेवर बियाण्‍याची उपलब्‍धता व्‍हावी यासाठी विद्यापीठ व बीजप्रमाणीकरण यंत्रणेने समन्‍वयाने कार्य करावे. मराठवाडयात ग��राम बीजोत्‍पादन कार्यक्रमास मोठा वाव असुन त्‍यासाठीही प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.\nसशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, विद्यापीठ प्रक्षेत्रावर करडई, सोयाबीन, तुर आदी पीकांचे बिजोत्‍पादनाकरिता मोठया प्रमाणात यांत्रिकीकरणाचा वापर करण्‍यात आले असुन सार्वजनिक - खाजगी भागदारी तत्‍वाच्‍या आधारे बिजोत्‍पादन करण्‍यास मोठा वाव आहे.\nया प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ. एस. बी. सरोदे यांनी हरभरा बिजोत्‍पादन, डॉ. एस. बी. घुगे यांनी करडई बिजोत्‍पादन तर गहू बिजोत्‍पादन यावर डॉ. व्हि. डी. साळुंके व रब्‍बी ज्‍वार बिजोत्‍पादन तंत्रज्ञानाबाबत प्रा. अंबीका मोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थीनी ज्‍वार संशोधन केंद्र, गहू संशोधन केंद्र, करडई संशोधन केंद्र व सोयाबीन संशोधन केंद्र येथील प्रक्षेत्रावरील विविध पिकांच्‍या वाणाच्‍या बिजोत्‍पादन पा‍हाणी केली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सहयेागी संचालक (बियाणे) डॉ. व्‍ही. डी. सोळूंके यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. व्हि. एम. घोळवे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस. बी. घुगे यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रा. आर एम कोकाटे, श्री एम बी भोसले, श्री व्‍ही जे बोंडे, श्री अनिल मुंढे, मो. सलीम, डॉ. रोहीत सोनवणे यांनी परिश्रम घेतले.\nमार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर\nकृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात “मुलभुत कर्तव्य व तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम” या विषयावर जनजागृती शिबीर संपन्न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या राष्ट्रीय सेवा योजना व परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने “मुलभुत कर्तव्‍य व तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम” या विषयावर जनजागृती शिबीराचे आयोजन दि २८ जानेवारी रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ उदय खोडके हे होते तर व्यासपीठावर सहदिवाणी न्यायधीश पी. एस. भंडारी, डॉ. एस. डी. रामढवे, अॅड. जीवन पेडगावकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांची उपस्थिती होती.\nअध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, व्यक्तीकडे इच्छाशक्ती असेल तर व्यसनावर मात करू शकतो. प्��त्येक व्यक्ती संविधानातील मुलभूत अधिकाराचाच विचार करतो, मात्र मुलभूत कर्तव्याचा त्‍यास विसर पाडतो. प्रत्येक व्‍यक्‍तीने नैतिक कर्तव्ये पार पडल्यास स्वतः सोबतच आपले कुटुंब, महाविद्यालय व समाज यांच्या प्रगतीस चालना मिळेल, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.\nसहदिवाणी न्यायधीश पी. एस. भंडारी आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, समाजात कायदेविषयक जनजागृतीसाठी सर्व महाविद्यालयांनी राष्‍ट्रीय सेवा योजनेतंर्गत असे उपक्रम घेण्‍याची आवश्‍यकता असुन विद्यार्थ्‍याच्‍या महाविद्यालयीन वयात आपल्या मुलभूत कर्तव्याची जाणीव होईल.\nआरोग्‍यतज्ञ डॉ. एस. डी. रामढवे म्‍हणाले की, व्‍यसनी व्‍यक्‍तींना व्‍यसनमुक्‍तीसाठी अनेक उपचार पध्‍दती उपलब्‍ध असुन याबाबत योग्‍य समुपदेश्‍न होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्‍यायाम व योग्य आहारावर लक्ष दिल्यास सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी केले.\nया प्रसंगी व्‍यसनमुक्‍तीवर आधारित प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले होते. डॉ एस डी रामढवे यांनी दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करून तंबाखूचे व्यसनाचे दुष्‍परिणामबाबत माहिती दिली तसेच सर्व विद्यार्थ्यांनी भविष्‍यात कुठलेही वाईट व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद फुलारी याने केले तर आभार प्रदर्शन कार्याक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. सुमंत जाधव, प्रा. स्मिता खोडके, प्रा. मधुकर मोरे, प्रा. विवेकानंद भोसले, श्री. संजय पवार, प्रा. संदीप पायाळ, श्री. लक्ष्‍मीकांत राऊतमारे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कल्पना भोसले, वृषाली खाकाळ, जान्हवी जोशी, हर्षदा जाधव, नवनाथ घोडके, सागर झावरे, प्रवीण तौर, सुनील शिंदे, निर्मल सिंघाडीया, पंकज भोसले आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.\nसामाजिक दायीत्व म्हणुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सार्वजनिक परिसर स्वच्छ‍ता मोहिम हाती घ्यावी....... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु\nवनामकृवित स्‍वच्‍छ भारत अभियानातंर्गत स्‍वच्‍छता मोहिमेची सांगता\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने “स्‍वच्‍छ भारत अभियांना��ा” भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली. दि २८ जानेवारी रोजी वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहाच्‍या परिसरात स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येऊन मोहीमेची सांगता करण्‍यात आली. आजच्‍या स्‍वच्‍छता कार्यक्रमाची सुरूवात कुलगुरू डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली. याप्रसंगी मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, स्‍वच्‍छ भारत अभियांनातंर्गत गेल्‍या एक आठवडयापासुन विद्यापीठ परिसर स्‍वच्‍छतेत विद्यार्थ्‍यांनी मोठे योगदान दिले असुन सामाजिक दायीत्‍व म्‍हणुन महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनी शहरातील मुख्‍य सार्वजनिक ठिकाणे जसे की रेल्‍वे स्‍टेशन, बसस्‍थानक, भाजीमार्केट आदी परिसर स्‍वच्‍छतेची मोहिम हाती घ्‍यावी.\nस्‍वच्‍छता मोहिमेच्‍या सांगता कार्यक्रमाच्‍या अ‍ध्‍यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ बी आर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, जगात विविध क्षेत्रात देशाचे मोठे नाव आहे परंतु परिसर स्‍वच्‍छतेत आपण पिछाडीवर आहोत. देशात परिसर स्‍वच्‍छतेबाबत मोठा वाव असुन भविष्‍यात आपल्‍या परिसरात घाणच होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. छोटया छोटया गोष्‍टीतुनच आपण मोठे कार्य घडत असते. स्‍वच्‍छ शरीर, स्‍वच्‍छ परिसर तरच मनही स्‍वच्‍छ राहील, स्‍वच्‍छता ही विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनशैलीचा भाग व्‍हावा, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.\nविद्यापीठाचे कुलसचिव डॉ दिनकर जाधव म्‍हणाले की, स्‍वच्‍छतेची सुरूवात स्‍वत: पासुन करून ही मोहिम तळगाळापर्यंत पोहजली पाहिजे. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले की, गेल्‍या आठवडयापासुन विद्यापीठाचा परिसरात स्‍वच्‍छतेची मोहिम राबविली असुन सर्व विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यींनीसह प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचा-यांनी यात मनापासुन योगदान दिले­. सर्वांनी या पुढेही महिन्‍यातुन एक दिवस श्रमदानासाठी देण्‍याचा संकल्‍प करावा.\nस्‍वच्‍छतेच्‍या मोहिमेमुळे विद्यापीठातील परिसराच्‍या प्रसन्‍नतेत वाढ झाली असुन याचा अनुकुल ���रिणाम आम्‍हास अभ्‍यासासाठी होईल, असे मत पदव्‍युत्‍तर विद्यार्थी सय्यद शेख यांनी आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ जी एम वाघमारे, डॉ राकेश आहिरे, सहाय्यक वसतीगृह अधिक्षक डॉ जी के लोंढे, डॉ व्‍ही एस खंदारे, डॉ के डि नवगिरे, डॉ विशाल अवसरमल, राष्‍ट्रीय छात्रसेना अधिकारी डॉ आशिष बागडे व रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा अनिल कांबळे यांच्‍यासह पदव्‍युत्‍तर विदयार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.\nस्‍वच्‍छ भारत अभियांनातंर्गत स्‍वच्‍छता मोहिमेचे सांगता कार्यक्रमात अध्‍यक्षीय भाषण करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ बाबासाहेब ठोंबरे आदी.\nकृषि विद्यापीठाकडुन शेतक-यांच्या व समाजाच्या असलेल्या अपेक्षा पुर्ण करण्याचा करूया संकल्प...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यं‍कटेश्वरलु यांचे प्रतिपादन\nवनामकृवित ६६ व्‍या प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा\nपरभणी:मराठवाडयातील शेतकरी गेल्‍या तीन वर्षापासुन अवेळी पाऊस, दुष्‍काळ, गारपिटी अश्‍या अनेक नैसर्गिक आपत्‍तीचा सामना करीत असुन या आपत्‍तीतील शेती समस्‍यांना तोंड देण्‍यासाठी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ कृषी तंत्रज्ञानाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करित आहे. परंतु कृषि विद्यापीठाकडुन शेतक-यांच्‍या व समाजाच्‍या अनेक अपेक्षा असुन त्‍या सर्वाच्‍या सहकार्याने येणा-या काळात पुर्ण करण्‍याचा संकल्‍प करूया, असे प्रतिपादन ६६ व्‍या प्रजासत्‍ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा देतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी आपल्‍या भाषणात केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रागंणात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आला, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, गेल्‍या वर्षी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उन्‍हाळयात फळबागा व मोसंबीबागा वाचविण्‍यासाठी विशेष अभियान घेतले. ���ावर्षी दुष्‍काळ परिस्थितीत शेतक-यांना उभारी देण्‍यासाठी विस्‍तार शिक्षण संचालनालयाव्‍दारे उमेद उपक्रम राबविण्‍यात येत असुन आजपावतो साधारणत: ६० गावांत उपक्रम घेण्‍यात आला, त्‍यास शेतक-यांचा चांगला प्रतिसाद असुन विद्यापीठ शास्‍त्रज्ञ दुष्‍काळ परिस्थितीत उपयुक्‍त विविध शेती तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करीत आहेत. याची दखल राज्‍याचे माननीय राज्‍यपाल यांनी त्‍यांच्‍या उस्‍मानबाद जिल्‍हयाच्‍या दौरात घेऊन विद्यापीठाच्‍या या उपक्रमाबाबत समाधान व्‍यक्‍त केले. मराठवाडयातील शेतीला बदलत्‍या हवामानाचा मोठा फटका बसत असुन याचा अभ्‍यास करून उपाययोजना आखण्‍यासाठी व दुष्‍काळावर मात करण्‍यासाठी विद्यापीठाने नुकताच बदनापुर येथे कृषी हवामान संशोधन केंद्राचा प्रस्‍ताव शासनास सादर केला आहे, असे त्‍यांनी सांगितले.\nकुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, यावर्षी कमी पर्जन्‍यमान असुनही खरिप हंगामात विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावर अनेक अडचणी असतांना साधारणत: ५०० एकर वर सोयाबीन व तुर या पीकांची लागवड करण्‍यात आली. यापासुन २००० क्विंटल बियाण्याचे अपेक्षित उत्‍पादन होणार असुन यामुळे विद्यापीठाच्‍या बियाणाबाबत शेतक-यांमध्‍ये असलेली मागणी काही प्रमाणात पुर्ण होऊ शकेल. गेली काही वर्षापासुन विद्यापीठातील कर्मचारी व प्राध्‍यपाकांची भरती प्रक्रिया रखडली गेली असुन येणा-या सहा-सात महि‍न्‍यात नवीन भरती प्रक्रियास गती देण्‍यात येऊन मर्यादीत मनुष्‍यबळाचा प्रश्‍न सोडविण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येईल. विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांचे काही मुलभुत सुविधांचे प्रश्‍न गेल्‍या वर्षी निधी अभावी पुर्ण करता आल्‍या नाहीत, याबाबत यावर्षी लक्ष देण्‍यात येईल. विद्यापीठातील सेवानिवृत्‍त कर्मचा-यांचे पेन्‍शंनचे अनेक प्रश्‍न निधी अभावी प्रलंबित होते, परंतु गेल्‍या हिवाळी अधिवेशात राज्‍य शासनाने निधी मंजुर केल्‍यामुळे येत्‍या मार्चपर्यंत पेन्‍शनबाबतचे प्रश्‍न मार्गी लावण्‍यात येतील. केंद्र शासनाच्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानात मागील आठवडयापासुन विद्यापीठातील विद्यार्थ्‍यानी मोठा सहभाग नोंदविला असुन हे अभियान विद्यापीठ परिसरापुरतेच मर्यादीत न राहता, शहरातील मुख्‍य ठिकाणे जसे रेल्‍वे स्‍टेशन व बस स��‍थानक परिसर स्‍वच्‍छतेसाठी उपक्रम विद्यार्थ्‍यानी हाती घ्‍यावा, अशी अपेक्षा यावेळी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी व्‍यक्‍त केली.\nया प्रसंगी राष्‍ट्रीय ध्‍वजाला मानवंदना देण्‍यात येऊन राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या स्‍वयंसेवकांनी संचलन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उदय वाईकर यांनी केले. यावेळी विविध महावि़द्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nकृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी साजरा केला मशरूमींग फिएस्‍टा (अळंबी महोत्‍सव)\nअनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमातंर्गत आळंबी (मशरूम) उत्‍पादन केंद्राच्‍या विद्यार्थ्‍यांचा उपक्रम\nपरभणी, २६: प्रजासत्‍ताक दिनाचे औजित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि वि़द्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमातंर्गत आळंबी (मशरूम) उत्‍पादन केंद्राच्‍या विद्यार्थ्‍यांनी ‍दिनांक २६ जानेवारी रोजी “मशरूमींग फिएस्‍टा” (आंळबी महोत्‍सव) चे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, विभाग प्रमुख डॉ के टि आपेट यांची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्‍यक्षयीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, आळंबीमध्‍ये प्रथिनांचे प्रमाण जास्‍त असुन रोजच्‍या जेवणात प्रत्‍येक भाज्‍यांमध्‍ये याचा वापर केल्‍यास अन्‍नाची पोषकता वाढेल. विशेषत: मधुमेहाच्‍या रूग्‍णासाठी हा एक कमी उष्‍मांक असलेला चांगला पदार्थ असुन याबाबत समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे. महिला बचत गटांना आळंबीच्‍या उत्‍पादनात मोठी संधी असल्‍याचे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nशिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, अन्‍नसुरक्षेचे उदिष्‍टे साध्‍य करण्‍यात आळंबीचा वापर करता येईल. आळंबी उत्‍पादनासाठी मराठवाडयात मोठा वाव असुन आळंबीचा वापर रोजच्‍या जेवणात वाढला पाहिजे. पदवी अभ्‍यासक्रमातील अनुभवाधारीत शिक्षणाचा विद्यार्��्‍यांना जीवनात निश्चितच फायदा होईल, असे मत कुलसचिव डॉ डि एल जाधव यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.\nप्रास्‍ताविकात कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी कृषि महाविद्यालयात राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रवींन्‍द्रकुमार राय यांनी केले तर आभार प्रदर्शन सारीका गुटटे हिने केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ के टि आपेट यांच्‍या मार्गदर्शनासाठी आंळबी उत्‍पादन केंद्राचे विद्यार्थीनी परिश्रम घेतले.\nया मशरूमींग फेस्‍टात आळंबी उत्‍पादन केंद्रातील विद्यार्थ्‍यी निखील कुमार, मनिषा दहे, स्‍वेता जगताप, सुरेश कुलदिपके, गोविंद डोके, भागवत गवळी, धनंजय चतरकर व संतोष गडगिळे यांनी तयार केलेल्‍या आंळबीचे महत्‍व अधोरेखित करणारे भिंतीपत्रिकेचे वि‍मोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. प्रकृती मेशराम, आकांशा किर्ती, देशी योगिता, शिशीरा आरयन, माधुरी भोसले, मनिषा गव्‍हाणे, शैलेजा जोंधळे, केतकी नवगिरे, प्रिया शेळके, कांचन सोडगिर व दिपाली लंगोटे यांनी आंळबी आधारित रांगोळी रेखाटली होती. गोविंद डोंगरे, खलील शेख, हर्षल वाघमारे, अमोल वैद्य, बबन गायके, विजय लामदाडे, अश्विनी गोटमवाड, प्रदिप हजारे, कोमल शिंदे, प्रीती थोरात, सुशील बावळे, अशोक डंबाळे आदी विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या आंळबीपासुन पौष्टिक असा मशरूम पुलाव व मशरूम भजी याचा स्‍वादही मान्‍यवरांनी घेतला.\nमशरूम पुलाव व भजी\nई-निविदामुळे विद्यापीठाच्‍या आर्थिक कामकाजात अधिक पारदर्शकता येईल\nवनामकृवित ई-निविदाबाबत प्रशिक्षण कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचे प्रतिपादन\nपरभणी, ता. २३: ई-निविदेव्‍दारे निविदा मागविल्‍यामुळे विद्यापीठातील आर्थिक कामकाजात अधिक पारदर्शकता येऊन शासनाव्‍दारे प्राप्‍त निधीचा योग्‍य प्रकारे विनियोग होण्‍यास मदत होईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या नियंत्रक कार्यालयाच्‍या वतीने दि २३ जानेवारी रोजी ई-निविदेबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यक्रमाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. डि. एल. जाधव, विद्यापीठ नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे, उपकुलसचिव श्री आर. व्‍ही. जुक्‍टे, विद्यापीठ अभियंता श्री अब्‍दुल रहिम यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरु मा. डॉ. बी व्‍यंकटेश्‍वरलू पुढे म्‍हणाले, की विद्यापीठात ई-निविदेची प्रक्रिया विद्यापीठ अभियंता कार्यालयाने यशस्‍वीपणे राबविण्‍यात आलेली असुन ई-निविदेव्‍दारे रु. ३ लक्ष पेक्षा जास्‍त रक्‍कमेंच्‍या सर्व निविदा मागविल्‍यामुळे विद्यापीठातील आर्थिक प्रशासनात अधिक सु-सुत्रतता येईल.\nकार्यक्रमाच्‍या प्रस्‍ताविकात विद्यापीठ नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे यांनी ई-निविदेचे महत्‍व सांगीतले. प्रशिक्षण कार्यक्रमात ई-निविदा सुलभतेने राबविण्‍याकरीता सिफी नेक्‍स इंडिया प्रा. लि. या संस्‍थेचे तांत्रीक सल्‍लागार श्री परितोष मान्‍जुरे यांनी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. सदरील प्रशिक्षणात नवीन निविदा तयार करणे, प्रसिध्‍दी देणे, उघडणे व बंद करणे या बाबतची सविस्‍तर माहिती देण्‍यात आली तसेच ई-निविदा ही https:/maharashtra.etenders.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आल्‍याचे सांगितले.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक नियंत्रक श्री जी. बी. ऊबाळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सुधीर खंदाडे, गजानन रापते, किशोर शिंदे, तुकाराम शिंदे आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठातील विविध कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृविच्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानात महाविद्यालयाच्‍या युवतीही सरसावल्‍या\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत “स्‍वच्‍छ भारत अभियानाचा” भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येत असुन आज दि २२ जानेवारी रोजी जिजामाता, उत्‍तरा, वर्षा व दिवाकर रावते मुलींच्‍या वसतीगृहाच्‍या परिसराची स्‍वच्‍छता करण्‍यात आली. या मोहिमेची सुरूवात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली. आज या मोहिमेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेले कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या म‍हाविद्यालय, ग��हविज्ञान महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या साधारणता ३०० विद्यार्थींनी सहभाग नोंदविला. यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्य डॉ हेमांगिनी सरंबेकर, डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ विजया नलावडे, डॉ जयश्री एकाळे, डॉ विजया पवार, प्रा मेधा उकळकर, डॉ अनिल कांबळे, प्रा वैशाली भगत, प्रा. विजय जाधव, डॉ विणा भालेराव आदीं उपस्थित होते.\nमहाविद्यालयीन विद्यार्थांनी रस्ता सुरक्षेचे दूत म्हणून कार्य करावे – प्राचार्य डॉ. उदय खोडके\nछायाचित्रात प्राचार्य डॉ. उदय खोडके, निरीक्षक तानाजी धुमाळ, विनोद चौधरी, प्रा. मिलिंद साळवी, प्रा. विवेकानंद भोसले, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे व विद्यार्थी दिसत आहेत.\nवसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व उपप्रादेशिक परिवहन विभाग परभणी यांच्या संयुक्‍त विद्यमाने दि २१ जानेवारी रोजी २६ व्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय खोडके तर उपप्रादेशीक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ, विनोद चौधरी, प्रा. मिलिंद साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. उदय खोडके म्‍हणाले, की विद्यार्थ्‍यांनी वाहने चालवितांना वेग मर्यादा पाळावी व रस्ता सुरक्षेचे दूत म्हणून कार्य करावे तर मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ आपल्‍या मार्गदर्शनात म्हणाले कि, आज तरुणांकडून वेगाचे भान न राखता दुचाकीचा वापर होत असुन त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडतात व परिणामी शरीराचे अवयव निकामी होण्याबरोबरच जीव दगावण्याची सुद्धा शक्यता असते.\nविनोद चौधरी यांनी विद्यार्थ्यांना वाहन चालकांच्‍या नियमावलीची माहिती देऊन अपघात झाल्याचे पाहिल्यास शासकीय रुग्णवाहिकासाठी तातडीने १०८ या क्रमांकावर संपर्क करावा असे सुचविले. प्रा. मिलिंद साळवी यांनी दुचाकीवर जात असताना हेल्मेट व चारचाकी वाहनातून प्रवास करताना सीट बेल्टाचा वापर करण्‍याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद फुलारी यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद भोसले, श्री. संजय पवार, प्रा. पंडित मुंढे, प्रा.गोपाल शिंदे, प्रा. मधुकर मोरे, प्रा. प्रमोदिनी मोरे आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण तौर, नवनाथ घोडके, सागर झावरे, कल्पना भोसले, वृषाली खाकाळ, मयुरी काळे, अर्चना कार्णले, मायावती मोरे, स्नेहल कदम, वैशाली संगेकर आदींनी परिश्रम घेतले.\nस्‍वच्‍छ भारत अभियानातंर्गत ग्रीष्‍म वसतीगृहाच्‍या परिसराची स्‍वच्‍छता\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत “स्‍वच्‍छ भारत अभियानाचा” भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येत असुन आज दि २१ जानेवारी रोजी ग्रीष्‍म वसतीगृहाच्‍या परिसराची स्‍वच्‍छता करण्‍यात आली. या मोहिमेची सुरूवात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली. यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ राकेश आहिरे, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ अनिल कांबळे, प्रा. विजय जाधव आदीं उपस्थित होते.\nस्‍वच्‍छता ही सवयीचा भाग झाला पाहिजे........ कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु\nवनामकृवित स्‍वच्‍छ भारत अभियानातंर्गत स्‍वच्‍छता मोहिमेस प्रारंभ\nपरभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने “स्‍वच्‍छ भारत अभियांनाचा” भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येणार असुन याची सुरूवात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते नागनाथ वसतीगृहात करण्‍यात आली, त्‍यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डी एल जाधव, प्राचार्य डॉ डी एन गोखले, प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोबंरे आदींसह सहभागी विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी.\nमहात्‍मा गांधींचे स्‍वच्‍छ भारताचे स्‍वप्‍न पुर्ण करण्‍यासाठी महात्‍मा गांधीच्‍या जंयतीस संपुर्ण देशात स्‍वच्छ भारत अभियानास सुरूवात झाली, प्रत्‍येक भारतीयांनी यात सहभाग नोंदवीला पाहीजे, विशेषता युवकांनी यात पुढाकार घ्‍यावा. स्‍वच्‍छता ही अभियानापुरतेच मर्यादित न राहता, स्‍वच्‍छता ही सवयीचा भाग झाला पाहिजे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठ���ाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.\nपरभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने “स्‍वच्‍छ भारत अभियांनाचा” भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येणार असुन याची सुरूवात आज दि २० जानेवारी रोजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते नागनाथ वसतीगृहात करण्‍यात आली, त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डी एल जाधव, कृषि म‍‍‍हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोबंरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की आपण ज्‍या ठिकाणी राहतो तो परिसर स्‍वच्छ राहण्‍यासाठी कचराच होऊ नये यासाठी आपण कटीबध्‍द राहीले पाहिजे, स्‍वच्‍छता ही अविरतपणे चालणारी मोहिम ठर‍ली पाहिजे.\nयावेळी राष्‍ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी प्रा अनिल कांबळे व राष्‍ट्रीय छात्रसेनेचे अधिकारी प्रा अशिष बागडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसेवकासह नागनाथ वसतिगृहतील विद्यार्थ्‍यानी परिसर स्‍वच्‍छ केला. या मोहिमे कृषि महाविद्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.\nमार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सोबत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डि एल जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ व्हि डि पाटील, डॉ बी एम ठोंबरे आदीसह विद्यार्थी\nयुवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती‍ – प्राचार्य डॉ. उदय खोडके\nमार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ उदय खोडके\nयुवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती असून देशाच्या विकासात युवकांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी केले. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 12 जानेवारी रोजी आयोजीत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कार्यक्रमात ते बोलत होते. प्रखर राष्ट्रवाद व सर्वधर्मसमभाव ही विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्‍ट्य असुन स्वामी विवेकानंदांचे विचार आजही युवकांसाठी मार्गदर्शक आहेत. जीवनात यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रमाशिवाय पर्याय��� नाही, युवकांनी स्‍वामी विवेकानंदाच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वापासुन प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करावे, असा सल्‍ला यावेळी त्यांनी दिला. याप्रसंगी व्यासपीठावर जिमखाना उपाध्यक्ष्य प्रा. विवेकानंद भोसले, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, प्रा. हरीश आवारी आदींची उपस्थिती होती.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मधुकर मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रसन्ना पवार व आभार प्रदर्शन प्रदीप तौर यांनी केले. यावेळी विद्यार्थी अक्षय ढाकणे, उमेश राजपूत, गोविंद फुलारी, रामेश्वर गिराम आदींनी आपले विचार मांडले तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर सहाव्या सत्राच्या विद्यार्थिनिनी स्वागत गीत गायिले. कार्यक्रमास प्रा. पंडीत मुंडे, प्रा. दयानंद टेकाळे, प्रा. सुमंत जाधव, प्रा.संदीप पायाळ, प्रा. गोपाळ शिंदे, प्रा. रवींद्र शिंदे, प्रा. प्रमोदिनी मोरे, प्रा. संजय पवार, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, श्री. शिवणकर, श्री.फाजगे, श्री. उबाळे, श्री. मनोहर आदींसह महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.\nभाषण करतांना विद्यार्थी अक्षय ढाकणे व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ उदय खोडके, जिमखाना उपाध्‍यक्ष प्रा. विवेकांनद भोसले व डॉ स्‍मिता खोडके\nऔरंगाबाद जिल्‍हयातील मौजे गोळेगांव येथे उमेद उपक्रमाचे आयोजन (19.01.2015)\nकार्यक्रम समन्‍वयक, कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद\nकोरडवाहु शेतीचे तंत्रज्ञान शेतक-याच्‍या परिस्थितीस अनुकूल असावे....कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु\nएक दिवसीय कार्यशाळेत शेतकरी व कृषि शास्‍त्रज्ञ यांच्‍यात थेट संवाद\nसंशोधनाच्‍या आधारे कृषि विद्यापीठ शेतक-यांसाठी विविध तंत्रज्ञानाची शिफारस करते, परंतु हे तंत्रज्ञान अवलंब करतांना शेतक-यांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागते, त्‍यासाठी कृषि शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांच्‍या प्रत्‍यक्ष चर्चा होणे गरजेचे आहे, म्‍हणजे कृषि शास्‍त्रज्ञांना शेतक-यांना अनुकूल तंत्रज्ञान देता येईल, असे प्रति‍पादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत ���ोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प व हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍था (क्रीडा) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कोरडवाहु शेतीसाठी उपयुक्‍त तंत्रज्ञानात सुधारणा करण्‍यासाठी एक दिवसीय सल्‍ला कार्यशाळेचे दि. १३ जानेवारी रोजी आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यशाळेच्‍या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते, यावेळी व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेचे (क्रीडा) प्रकल्‍प समन्‍वयक डॉ रविंद्र चारी, कुलसचिव डॉ डि एल जाधव, आत्‍माचे उपप्रकल्‍प संचालक श्री अशोक काळे, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ सुरेंद्र चौलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की मराठवाडयातील शेती ही कोरडवाहु असल्‍यामुळे कोरडवाहु शेतीचा विकास म्‍हणजेच मराठवाडयातील शेतक-यांचा विकास होय. याभागात कापुस व सोयाबीन ही मुख्‍य पिके असुन यावर्षीच्‍या खरिप हंगामात कृषि विभाग व विद्यापीठाने सोयाबीन लागवडीसाठी रूंद वरंबा व सरी (बीबीएफ) पध्‍दतीचा मोठा प्रसार केला, यासाठी कृषि विभागाच्‍या वतीने बीबीएफ लागवड यंत्राचे वाटप करण्‍यात आले होते. ज्‍या शेतक-यांनी सोयाबीनची लागवड बीबीएफ पध्‍दतीने केली, त्‍यांना कमी पर्जन्‍यमानातही निश्चितच ब-यापैकी उत्‍पादन मिळाले.\nडॉ रविंद्र चारी यांनी कोरडवाहु संशोधनाबाबत माहिती देतांना सांगितले, की कोरडवाहु शेतीसाठी विद्यापीठाने व क्रीडा संस्‍थेने अनेक तंत्रज्ञान शिफारसी दिल्‍या आहेत, परंतु या शिफारसी शेतक-यापर्यंत परिपुर्ण पोहचल्‍या आहेत का त्‍यांचा अवलंब करतांना शेतक-यांना काय समस्‍या येतात त्‍यांचा अवलंब करतांना शेतक-यांना काय समस्‍या येतात त्‍याच्‍या प्रसार व विस्‍तारासाठी कीती वाव आहे त्‍याच्‍या प्रसार व विस्‍तारासाठी कीती वाव आहे हयासाठी याप्रका-याच्‍या कार्यशाळा आयोजीत करणे गरजेचे आहे. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले, की कोरडवाहु शेतीत अनेक आव्‍हाने आहेत, कमी पर्जन्‍यमानात तग धरू शकतील असे तंत्रज्ञान विकसित करण्‍यासाठी वेळोवेळी शास्‍त्रज्ञ, कृषि विस्‍तारक व शेतकरी यांचात संवाद होणे गरजेचे असुन अशा कार्यशाळेचे आयोजनावर विद्यापीठ भर देत आहे. कृषि विभागाने संपुर्ण राज्‍यात कोरडवाह��� शेतक-यांसाठी साधारणत: सात हजार बीबीएफ लागवड यंत्राचे वाटप केल्‍याची माहिती आत्‍माचे उपप्रकल्‍प संचालक श्री अशोक काळे यांनी दिली.\nकार्यशाळेत कोरडवाहु संशोधन केंद्राने विकसित केलेले तंत्रज्ञान जसे की, बीबीएफ लागवड पध्‍दत, जलसंधारण सरी, आंतरपिक पध्‍दती, विहीर पुर्नभरण, शेततळे व संरक्षित सिंचन आदींवर डॉ सुरेंद्र चौलवार, डॉ मदन पेंडके व वरिष्‍ट शास्‍त्रज्ञ डॉ आनंद गोरे यांनी सादरीकरणाव्‍दारे सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. याप्रसंगी या तंत्रज्ञानाबाबत शेतक-यांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांना व समस्‍यांना कृषि शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली. याचर्चेत अकोला येथील डॉ महेंद्र नागदिवे, सोलापुर येथील डॉ विजय अमृतसागर, डॉ एम जी उमाटे, डॉ डि ए चव्‍हाण व प्रगतशील शेतकरी श्री सोपनराव अवचार, श्री उदयराव खेडेकर, श्री गिरीष पारधे यांच्‍यासह विविध भागातील शेतकरी, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेत शेतक-यांनी दिलेल्‍या माहितीच्‍या आधारे वि़द्यापीठ शास्‍त्रज्ञ कोरडवाहु शेतीसाठी उपयुक्‍त तंत्रज्ञानात संशोधनाच्‍या आधारे सुधारणा करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पी एच गौरखेडे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ सुरेंद्र चौलवार यांनी केले. कार्यशाळा यशस्‍वीतेसाठी डॉ जी के गायकवाड, श्रीमती सारिका नारळे, श्री माणिक समिद्रे, शेख सय्यद, सुनिल चोपडे आदींनी परिश्रम घेतले.\nरासायनिक तणनाशकांचा वापर काळजीपुर्वक व्‍हावा..... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु\nप्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, कुलसचिव डॉ डि एल जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ अशोक जाधव आदी.\nशेतक-यांचा पिकातील तण व्‍यवस्थापनासाठी मोठा खर्च होते त्‍यावर पर्याय म्‍हणुन रासायनिक तणनाशकांचा वापर आज देशात व राज्‍यात वाढत आहे, परंतु त्‍याचा अमर्यादित वापर होऊ नये. ब-याच वेळा शेतकरी तणनाशकांचा वापर खत व बियाणे विक्रीत्‍यांचा सल्‍लाने करतात, परंतु खत व बियाणे विक्रीत्‍यांना त्‍याचे पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्‍यामुळे त्‍यांना देखिल याबाबत प्रशिक्षीत करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.\nक���ंद्रीय कृषि मंत्रालयाच्‍या सौजन्‍याने व वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी वि़द्यापीठाच्‍या संशोधन संचालनालय व कृषिविद्या विभाग यांच्‍या विद्यमाने ‘पीक उत्‍पादन वाढीसाठी तणनाशकाचा योग्‍य वापर’ या विषयावर राज्‍याच्‍या कृषी विभागातील कृ‍षी पदवीधारक कर्मचारी, कृषि विद्यापीठातील, कृषि विज्ञान केंद्रातील कृषि विस्‍तारकांसाठी दि ६ ते १३ जानेवारी दरम्‍यान आठ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍या प्रशिक्षणाच्‍या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास कुलसचिव डॉ डी एल जाधव, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले व प्रा डॉ बी व्‍ही आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या संपर्कात असणारे कृषि विस्‍तारकांचे अनुभव हे विद्यापीठाच्‍या संशोधनासाठी उपयुक्‍त असुन यासाठी याप्रकारच्‍या प्रशिक्षणाची आवश्‍यकता आहे. कुलसचिव डॉ डी एल जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले, की आज बाजारात अनेक नवनवीन तणनाशके उपलब्‍ध होत असुन त्‍याच्‍या वापराबाबत शेतक-यांना अनेक अडचणी येतात, त्‍या सोडविण्‍याचे महत्‍वाचे कार्य कृषि विभागाच्‍या अधिकारी व कर्मचा-यांना करावे लागते, त्‍यांनाच शेतक-यांचा सल्‍लागार म्‍हणुन भुमिका बजवावी लागते. यासाठी अशाप्रकाराच्‍या प्रशिक्षणातील ज्ञान उपयुक्‍त आहे.\nकार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थी कृषि अधिकारी सय्यद रहिम यांनी प्रशिक्षणात प्राप्‍त केलेल्‍या ज्ञानाचा उपयोग प्रत्‍यक्ष शेतक-यांना मार्गदर्शन करतांना निश्चित होईल असे मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ ए एस कार्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण समन्‍वयक डॉ अशोक जाधव यांनी केले. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमास सहभागी प्रशिक्षणार्थी, विद्यापीठातील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nक्षणचित्र महिला शेतकरी मेळावा 2015\nजनुकीयदृष्‍टया परिवर्तीत पीके शेतक-यांच्‍या फायदयाचीच.......कुलगुरू मा.डॉ.बी.व्‍यंकटेश्‍वरलु\nवनामकृवीत जनुकीयदृष्‍टया सुधारित पीकांसंबधी एक दिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन\nकार्यशाळेचे उद्घाटनाप्रसंगी दिपप्रज्‍वलन करतांना मानोलीचे प्रगतशील शेतकरी मदन महाराज शिंदे, कुलगुरू मा बी व्‍यंकटेश्वरलु, डॉ ओ पी गोवीला, डॉ विभा आहुजा, डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ अशोक ढवण, डॉ बी बी भोसले आदी\nमार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु\nविविध देशात जनुकीय परिवर्तीत पीके ही किड व रोग प्रतिकारक, तणनाशकाशी मुकाबला करणारी, शेतमाल टिकावुपणा व पोषणमुल्‍य वृध्‍दी अशा विविध गुणधर्मांनी संपन्‍न अशी विकसित करण्‍यात आली असुन यामुळे उत्‍पादनवाढ, पर्यावरणाचा समतोल व मशागतीच्‍या खर्चात कपात होऊन शेतक-यांना फायदयाचीच आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेड, नवी दिल्‍ली यांचे संयुक्‍त विद्यमाने दि ९ जानेवारी रोजी जनुकीयदृष्‍टया सुधारित पीकांसंबधीच्‍या विविध पैलुंवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यशाळेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर जनुक अभियांत्रिकी मान्‍यता समितीचे सदस्‍य डॉ ओ पी गोवीला, नवी दिल्‍ली येथील बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेडच्‍या मुख्‍य सरव्‍यवस्‍‍थापिका डॉ विभा आहुजा, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की राज्‍यातील शेतक-यांनी बी टी कापसाला मोठा प्रतिसाद दिला असुन स्‍वत: शेतकरी डोळसपणे तंत्रज्ञान अवलंब करित असुन आपआपल्‍या स्‍तरावर तंत्रज्ञानात बदल करीत आहेत. मराठवाडयातील जालना व औरंगाबाद जिल्‍हयात मोठया प्रमाण विविध पीकांचे बियाणे निर्मिती होऊन देशातील अनेक राज्‍यात त्‍याची विक्री होते. मराठवाडयातील कापुस व सोयाबीन ही मुख्‍य जिरायती पीके असुन अनिश्चित हवामानामुळे पीकांची उत्‍पादकता कमी झाली आहे. वनामकृविनेही महाबीजशी साम्‍यजंस्‍य करार केला असुन कपाशीच्‍या एनएचएच-४४ (नांदेड-४४) वाण हे लवकरच जनुकीयदृष्‍टया परिवर्तीत करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nजनुक अभियांत्रिकी मान्‍���ता समितीचे सदस्‍य डॉ ओ पी गोवीला आपल्‍या भाषणात म्‍हणाले, तंत्रज्ञानाच्‍या जोरावर देशात हरितक्रांती होऊन अन्‍नधान्‍याच्‍या बाबतीत स्‍वयंपुर्ण झाला, परंतु गेली काही वर्षात अन्‍नधान्‍याचे उत्‍पादनात अपेक्षीत वाढ दिसुन येत नाही. यासाठी जैवतंत्रज्ञानाचा आधार आपणास घ्‍यावा लागेल. कपाशीत बोंडअळयाच्‍या नियंत्रणासाठी अमर्याद रासायनिक किटकनाशकाच्‍या फवारण्‍या करून अळींचे नियंत्रण होत नव्‍हते, परंतु बी टी वाणामुळे फवारण्‍या कमी होऊन शकल्‍या, कपाशीत रसशोषण करणा-या किडींना प्रतिकारक वाणासाठीचे संशोधन सुरू आहे. तसेच विविध पीकांत पाण्‍याचा कार्यक्षम वापर करणारे जनुकियदृष्‍टया सुधारत वाण येणार असुन यामुळे कमी पाण्‍यात चांगले उत्‍पादन आपणास मिळु शकेल.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले, की देशात जनुकीयदृष्‍टया सुधारित पिकांच्‍या चाचणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहीला आहे. जनुकीय परिवर्तीत पीकांबाबत शेतक-यांत व समाजात समज व गैरसमज निर्माण झाले असुन ते दुर करण्‍यासाठी व समाजात जागृती होण्‍यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सुत्रसंचालन मेघा उमरीकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ जी के लोंढे यांनी केले.\nसदरिल कार्यशाळेत नवी दिल्‍ली येथील बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेडच्‍या मुख्‍य सरव्‍यवस्‍‍थापीका डॉ विभा आहुजा यांनी भारतातील जनुकीय परिवर्तीत पिकांकरिता नियामक पध्‍दतीची माहिती दिली तर डॉ पजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ संतोष गहुकर यांनी जनुकीय परिवर्तीत पीकांची भुमिका या विषयावर मार्गदर्शन केले. राष्‍ट्रीय पोषण संस्‍थेचे शास्त्रज्ञ डॉ बी दिनेश कुमार यांनी जनुकीय परिवर्तीत पीके व मानवाच्‍या अन्‍नसुरक्षीततावर प्रकाश टाकला तर पुणे येथील राष्‍ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्‍या मुख्‍य शास्‍त्रज्ञा डॉ विद्या गुप्‍ता यांनी जनुकीय परिवर्तीत पिकांच्‍या विकासातील विविध अवस्‍थेबाबत माहिती दिली. महिको कंपनीचे संशोधक डॉ नरेंद्र नायर यांनी महीको कंपनीचे जनुकीय परिवर्तीत पिकाच्‍या वाण निर्मितीतील भुमिका विषद केली. कार्यशाळेत विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी व महिला शेतकर��, कृषि विभागातील कर्मचारी, पदव्‍युत्‍तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nमार्गदर्शन करतांना डॉ ओ पी गोवीला\nप्रास्‍ताविक करतांना डॉ दत्‍तप्रसाद वासकर\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nबियाणाबाबत शेतक-यांची फसवणुक होऊ नये यासाठी विद्या...\nकृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात “मुलभुत कर्तव्य व ...\nसामाजिक दायीत्व म्हणुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यां...\nकृषि विद्यापीठाकडुन शेतक-यांच्या व समाजाच्या असलेल...\nकृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी साजरा केला...\nई-निविदामुळे विद्यापीठाच्‍या आर्थिक कामकाजात अधिक ...\nवनामकृविच्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानात महाविद्यालयाच...\nमहाविद्यालयीन विद्यार्थांनी रस्ता सुरक्षेचे दूत म्...\nस्‍वच्‍छ भारत अभियानातंर्गत ग्रीष्‍म वसतीगृहाच्‍य...\nस्‍वच्‍छता ही सवयीचा भाग झाला पाहिजे........ कुलगु...\nयुवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती‍ – प्राचार्य डॉ. ...\nऔरंगाबाद जिल्‍हयातील मौजे गोळेगांव येथे उमेद उपक्र...\nकोरडवाहु शेतीचे तंत्रज्ञान शेतक-याच्‍या परिस्थितीस...\nरासायनिक तणनाशकांचा वापर काळजीपुर्वक व्‍हावा..... ...\nक्षणचित्र महिला शेतकरी मेळावा 2015\nजनुकीयदृष्‍टया परिवर्तीत पीके शेतक-यांच्‍या फायदया...\nशेतक-यांच्‍या उन्‍नतीसाठी सामुदायिक प्रयत्‍नांची ग...\nहवामान बदलाचा राज्‍यातील शेतीवर मोठा परिणाम..........\nप्राचार्य डॉ विलास पाटील हे शिक्षण महर्षी वसंतराव ...\nएकात्मिक तण व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाचा काटेकोर अवल...\nशेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी स्‍त्रीयांन...\nवनामकृविच्‍या उमेद उपक्रमात शालेय मुलांव्‍दारे पाल...\nकुलगुरू मा डॉ बी व्‍यकटेश्‍वरलु यांची मौजे सारोळा ...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा की��ीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/category/sampadkiya/", "date_download": "2020-10-20T12:08:14Z", "digest": "sha1:M7YZKUPIJDZ5AJAVPHSKV2JWNQELIAEC", "length": 19978, "nlines": 123, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "संपादकीय – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nविज्ञानाचा इतिहास केवळ 500 वर्षांचा. या काळात अनेक विस्मयकारी शोधांनी मानवी संस्कृतीमध्ये क्रांतिकारी बदल केले. सर आर्थर एडिंग्टन यांचं एक वचन आहे - ‘सागरात बोट उभी आहे. बोटीमध्ये तळघरात बटाट्याची...\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\n21 सप्टेंबर 1995 – अंधारलेला दिवस\nपंचवीस वर्षांपूर्वी, 21 सप्टेंबर 1995 ला गणेश दुग्धप्राशनाची अफवा सगळ्या देशभर पसरली आणि जो-तो हातात दुधाची वाटी आणि चमचा घेत गणपतीच्या मूर्तीपुढे गणपतीला दूध पाजण्यासाठी रांगा लावू लागला. ‘त्या’ दिवसाच्या...\n- सप्टेंबर 2020 सप्टेंबर 2020\nदाभोलकरांच्या खुनाची सात वर्षे\nया संपादकीयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक मिनिटाचे मौन पाळतो... केवळ शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीला 20 ऑगस्टच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या खुनाला सात वर्षे झाली तरी या खुनाचा...\nडॉ. दाभोलकर अभिवादन विशेषांक - ऑगस्ट 2020 ऑगस्ट 2020\nरूढी, परंपरा पुढील शरणता चिंताजनक\nकोरोना साथीची साखळी तोडण्यासाठी जाहीर केलेली देशव्यापी टाळेबंदी पुढे पाच टप्प्यांत वाढवत नेत टाळेबंदीच्या शेवटच्या टप्प्यात, टप्प्याटप्प्याने टाळेबंदी उठविण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. एका बाजूला ही प्रक्रिया चालू आहे...\nहा अंक प्रकाशित होईपर्यंत देशव्यापी टाळेबंदीचा चौथा टप्पा पार पडला असेल. टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात कोरोना संसर्गाच्या केसेस देशात व राज्यातील पुणे-मुंबईसारख्या काही भागात दिवसागणिक वेगाने वाढतच आहेत. देशव्यापी टाळेबंदीला दोन...\nकोरोनाच्या साथीचा विळखा जगभरात आणखीच घट्ट होत चाललेला आहे. हा लेख लिहित असताना कोरोनाबाधितांची जगभरातील संख्या 28 लाख 50 हजारांपर्यंत पोचली असून मृतांची संख्या 1 लाख 98 हजार 116 पर्यंत...\n‘लढा कोरोनाशी’ विशेषांक - मे 2020 जून 2020\nसध्या असत्य आणि तथ्यहीन, अवैज्ञानिक, अविवेकी, स्त्रियांना तुच्छ लेखणार्‍या, मध्ययुगीन नीतिमूल्यांचा उदो-उदो करणार्‍या, जाती-धर्मात द्वेष पसरवणार्‍या, जहाल राष्ट्रवादाचा ढोल पिटत सरकारवर टीका करणार्‍यांना देशद्रोही ठरवणार्‍या बेताल वक्तव्यांचे पेव फुटले आहे....\n- मार्च 2020 ऑगस्ट 2020\nदेशभरात उसळलेली सीएए,एनआरसी,एनपीआर विरोधातील लाट, जी अद्यापही ओसरलेली नाही; उलट देशाच्या अनेक भागात ही लाट पसरतच चालल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपने संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सहजतेने मंजूर करून घेतले,...\n- फेब्रुवारी 2020 सप्टेंबर 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सु��ाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2016/11/", "date_download": "2020-10-20T11:50:40Z", "digest": "sha1:ZOKPDED7IXODJ6NNFUZENXOKB52FFH6Y", "length": 26638, "nlines": 232, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : November 2016", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतर��व नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nक्रीडा महोत्‍सवातील मैदानी स्‍पर्धेचा निकाल दिनांक 30 नोव्‍हेेबर\nटिप - स्‍तर प्रथम - सुवर्णपदक विजयते, स्‍तर व्दितीय - रौप्‍यपदक विजयते, स्‍तर तृतीय - कांस्‍यपदक विजयते खेळाडु\nउंच उडी पुरूष क्षणचित्र\nमहिला रिले स्‍पर्धाचे क्षणचित्र\nपुरूष रिले स्‍पर्धेचे क्षणचित्र\nमैदानी स्‍पर्धेतील निकाल दिनांक 29 नोंव्‍हेबर\nटिप - स्‍तर प्रथम - सुवर्णपदक विजयते, स्‍तर व्दितीय - रौप्‍यपदक विजयते, स्‍तर तृतीय - कांस्‍यपदक विजयते खेळाडु\nक्रीडा महोत्‍सवातील काही मैदानी स्‍पर्धेतील निकाल\nपंधराशे मीटर धावणे (पुरूष) स्‍पर्धेतील विजेयी खेळाडू किसन तडवी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) सुवर्णपदक , हिरामन थाविल (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) रौप्‍यपदक , दिपु नानु (मुंबई विद्यापीठ) कांस्‍यपदक - सोबत मान्‍यवर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य प्रा हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी\nपंधराशे मीटर धावणे (महिला) स्‍पर्धेतील विजेयी खेळाडू - संजीवनी जाधव (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) सुवर्णपदक , प्रियंका चवरकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) रौप्‍यपदक , शितल बाराई (राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज्‍ा विद्यापीठ, नागपुर) कांस्‍यपदक - यांना पदक प्रदान करतांना विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख\nगोळाफेक (पुरूष) मैदानी स्‍पर्धेतील विजेयी खेळाडु - राहुल कृष्‍णा (स्‍वारातीमवि, नांदेड) सुवर्णपदक, किर्तीकुमार बेनाके (शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर) रौप्‍यपदक, निखिल जानराव (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) कांस्‍यपदक - सोबत मान्‍यवर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य प्रा हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी\nतिहेरी उडी (पुरूष) मैदानी स्‍पर्धेतील विजेयी खेळाडु - जय शहा (मुंबई विद्यापीठ) सुवर्णपदक, आर व्‍ही आपसानवाड (स्‍वारातीमवि, नांदेड) रौप्‍यपदक व हार्दीक शहा (मुंबई विद्यापीठ) कांस्‍यपदक सोबत मान्‍यवर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य प्रा हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी\nमहाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्‍सवात वनामकृविचा महिला व्‍हॉलीबॉल संघाची नेत्रदिपक कामगिरी\nवनामकृविचा महिला व्‍हॉलीबॉल संघ उपांत्‍य फेरीत दाखल\nवनामकृविच्‍या विजयी महिला व्‍हॉलीबॉल संघासोबत विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, संघ व्‍यवस्‍थापक डॉ आशा देशमुख, सहायक प्रशिक्षक रामा खोबे, विजय सावंत, जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे, प्रा. प्रदिप जंपनगिरे आदी.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे चालु असलेल्‍या 20 व्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्‍सवात व्‍हॉलीबॉल मध्‍ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विरुध्‍द संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती यांच्‍यामध्‍ये साखळी फेरीतील उपांत्‍यपुर्व चुरसीच्‍या लढतीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यपीठाने बाजी मारली व उपांत्‍य फेरी गाठली. चुरशीच्‍या ठरलेल्‍या या लढतीत 25 – 16, 18 – 25 व 15 – 07 अशा तीन सेटमध्‍ये विजय संपादन करून आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्‍सव स्‍पर्धेच्‍या इतिहासामध्‍ये प्रथमच वनामकृविच्‍या महिला हॉलीबॉल संघानी नेत्रदिपक कामगीरी केली. या संघामध्‍ये कर्णधार शारदा चोपडे हिच्‍या नेतृत्‍वाखाली संजीवनी बारंगुळे, अपर्णा उजगीरे, प्राजक्‍ता चौगुले, जयश्री भालेराव, अश्‍लेषा क्षिरसागर, प्रतिक्षा पवार, रजनी टकले, शितल पतंगे, विशाखा चोपडे, गीतांजली फोपसे यांचा समावेश होता. सदरिल संघ यशस्‍वीतेसाठी विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली संघ व्‍यवस्‍थापक डॉ. आशा संजय देशमुख, प्रशिक्षक सतिष चिमन्‍ना, सहाय्यक प्रशिक्षक राम खोबे, विजयकुमार काळे, विजय सावंत, डॉ. जयकुमार देशमुख, प्रा. गजानन गडदे, डॉ. सचिन मोरे, श्री जी. बी. उबाळे, किशोर शिंदे, प्रदिप जंपनगीरे, चंद्रमोहन यादव, प्रमोद राजगुरु, सुनिल खटींग, दिपक गोरे, के. डी. शेषणे, पठाण, निखील बचेलवार, किशन सुर्यवंशी आदिंनी परिश्रम घेतले.\nखो-खो स्‍पर्धेचे सकाळच्‍या सत्रातील निकाल\nखो खो महिला -शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर विरूध्‍द उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठ, जळगांव\nछायाचित्र - खोखो पुरुष - डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद��यापीठ, दापोली विरुध्‍द महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ,नाशिक\nकबड्डी स्‍पर्धतील सकाळच्‍या सत्रातील निकास 29 नोब्‍हेंबर\nछायाचित्र - कबड्डी महिला - शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर विरूध्‍द डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली\nछायाचित्र - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विरूध्‍द डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली\nव्‍हॉलीबॉल स्‍पर्धेतील सकाळच्‍या सत्रातील निकाल\nव्‍हॉलीबॉल पुरूष - डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला विरूध्‍द शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर\nव्‍हॉलीबॉल पुरूष - उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठ, जळगांव विरूध्‍द सोलापुर विद्यापीठ, सोलापुर\nमैदानी क्रीडा स्‍पर्धेतील निकाल\nचारशे मीटर धावणे पुरूष विजयी संघासोबत विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य प्रा.हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी\nचारशे मीटर धावणे विजयी महिला संघासोबत विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, प्राचार्य प्रा.हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी\nक्रीडा महोत्‍सवातील मैदानी स्‍पर्धेचे निकाल\nशंभर मीटर धावणे महिला - विजयी खेळाडु सोबत विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी\nशंभर मीटर धावणे पुरूष - विजयी खेळाडु सोबत विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी\nक्षणचित्र - शंभर मीटर धावणे महिला\nगोळा फेक महिला-विजेयी खेळाडु सोबत मान्‍यवर\nछायाचित्र - गोळा फेक महिला\nक्रीडा स्‍पर्धेतील काही खेळांचे हाती आलेले निकाल दिनांक 28 नोब्‍हेंबर वेळ सायं 5.30\nक्षणचित्र - डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला विरूध्‍द सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे\nक्षणचित्र - मुंबई विद्यापीठ, मुंबई विरूध्‍द महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठ, नागपुर\nक्षणचित्र - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विरूध्‍द स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड\nछायाचित्र - महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्य���पीठ, नाशिक विरूध्‍द डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद\nछायाचित्र - महाराष्‍ट्र् पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठ, नागपुरू विरूध्‍द शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर\nछायाचित्र : खो खो महिला - स्‍वामी रामा‍नंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड‍ विरुध्‍द डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.\nछायाचित्र -खो खो - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विरूध्‍द डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला\nछायाचित्र - कबड्डी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विरूध्‍द डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, परभणी\nछायाचित्र - कबड्डी महिला - उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठ, जळगांव विरूध्‍द स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nक्रीडा महोत्‍सवातील मैदानी स्‍पर्धेचा निकाल दिनांक...\nमैदानी स्‍पर्धेतील निकाल दिनांक 29 नोंव्‍हेबर\nक्रीडा महोत्‍सवातील काही मैदानी स्‍पर्धेतील निकाल\nमहाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्‍सवा...\nखो-खो स्‍पर्धेचे सकाळच्‍या सत्रातील निकाल\nकबड्डी स्‍पर्धतील सकाळच्‍या सत्रातील निकास 29 नोब्...\nव्‍हॉलीबॉल स्‍पर्धेतील सकाळच्‍या सत्रातील निकाल\nमैदानी क्रीडा स्‍पर्धेतील निकाल\nक्रीडा महोत्‍सवातील मैदानी स्‍पर्धेचे निकाल\nक्रीडा स्‍पर्धेतील काही खेळांचे हाती आलेले निकाल द...\nमहाविद्यालयीन युवकांनी समाजात सकारात्‍मक बदल घडविण...\nवनामकृवित विसाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्या...\nगृहविज्ञान महाविद्यालयात जागतिक पुरूष दिन साजरा\nवनामकृवित आयोजित अश्‍वमेध क्रीडा स्‍पर्धेची तयारी ...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sanjay-raut-interviews-chief-minister-uddhav-thackeray-will-published-july-27-323935", "date_download": "2020-10-20T11:55:11Z", "digest": "sha1:VB3XVKN7JZTYXRMICBNM7V3LK6HVETMX", "length": 15822, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत, 'या' दिवशी होणार प्रसारित - Sanjay Raut interviews Chief Minister Uddhav thackeray Will published on July 27 | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nसंजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत, 'या' दिवशी होणार प्रसारित\nसंजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही विशेष मुलाखत घेतली आहे. फेसबुकवर एक पोस्ट करुन त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.\nमुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेने नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. आता संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही विशेष मुलाखत घेतली आहे. फेसबुकवर एक पोस्ट करुन त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. येत्या २७ जुलैला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं दरवर्षी संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत असतात. त्याप्रमाणे याही वर्षी ही मुलाखत प्रसारित होईल. यावेळी मात्र उद्धव ठाकरे एक मुख्यमंत्री म्हणून बोलतील, कारण आजपर्यत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मुलाखत द्यायचे यावेळी मात्र शिवसेना पक्षप्रमुखसोबतचं ते राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. याच पार्श्वभूमीवर देश आणि राज्य स्तरावरचे विविध प्रश्नं आणि सध्या कोरोनाचं संकट यावर ही मुलाखत असेल.\nयेत्या 25 आणि 26 जुलैला अशा दोन भागात ही मुलाखत सामना डिजीटलच्या माध्यातून प्रसिद्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंबंधी संजय राऊत यांनी फेसबुक पोस्टही शेअर केलीय. यात उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल असा उल्लेख राऊतांनी केला आहे.\nसंजय राऊतांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळाली... उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले.. मुलाखत 25 आणि 26 जुलै रोजी वाचता पाहता येईल.\nगेल्या आठवड्यामध्ये संजय राऊतांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत शरद पवारांनी बऱ्याच प्रश्नांची चोख उत्तरं दिली होती. एकच शरद सगळे गारद असं या मुलाखतीचं मुख्य शीर्षक होतं. ही मुलाखत ३ भागांमध्ये प्रसारित केली होती. या मुलाखतीत कोरोना महामारी, महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग, चीनचा प्रश्न, केंद्र सरकार या आणि अशा अनेक विषयांवर त्यांनी मुलाखतीत चर्चा केली होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेची परवानगी मिळाली\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद आता थांबलाय. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून...\nनव्या विद्यापीठ कायद्यात होणार सुधारणा; डॉ. सुखदेव थोरातांच्या अध्यक्षतेखाली समिती\nनागपूर ः राज्य सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये दुरुस्तीची तयारी सुरू केली असून, त्यात बदल करण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ...\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत काँग्रेस भाजपमध्ये खडाखडी\nमुंबई - मुंबईत महिलांच्या उपनगरी गाड्यांमधील प्रवासाबाबत राज्य सरकारला सहकार्य करू नये, यासाठी भाजप नेते वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत आहेत, असा...\nदाऊदचा विश्वासू इकबाल मिर्चीच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर टाच; ईडीची कारवाई\nमुंबई : दाऊदचा विश्वासू इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांशी संबंधीत सुमारे 23 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) टाच आणली आहे....\nसर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर; बांधकाम धोरणाविषयी व्यक्त होतेय नाराजी\n���ंढरपूर (सोलापूर) : बांधकाम नियमावलीच्या मंजुरीच्या विलंबाने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर पडत आहे. या संदर्भातील शासनाच्या उदासीनतेमुळे...\nअवैध रेती उपसा करणाऱ्यांना शहापुर तहसीलदारांचा दणका पाच बोटी केल्या नष्ट\nशहापूर: वैतरणा धरणात अवैध रेतीउपसा व वाहतुकीसाठी वापरलेल्या 11 बोटीपैकी पाच बोटी महसूल विभागाने कारवाई करत जप्त केल्या होत्या; तर सहा बोटी रेतीउपसा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/one-lakh-cm-assistance-fund-waghere-pratishthan-pimpri-chinchwad-303943", "date_download": "2020-10-20T12:37:21Z", "digest": "sha1:RMTNBJKWR3A52OS5U4DEA2CAJDTFWOYB", "length": 13803, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "पिंपरी : वाघेरे प्रतिष्ठानकडून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत; अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपुर्द - one lakh to cm assistance fund from waghere pratishthan at pimpri chinchwad | Pimpri Chinchwad Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nपिंपरी : वाघेरे प्रतिष्ठानकडून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत; अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपुर्द\nमाजी महापौर भिकू वाघेरे पाटील स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करून भिकू वाघेरे प्रतिष्ठानतर्फे कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचा निधी देण्यात आला.\nपिंपरी : माजी महापौर भिकू वाघेरे पाटील स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करून भिकू वाघेरे प्रतिष्ठानतर्फे कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचा निधी देण्यात आला.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी धनादेश सुपूर्द केला. या वेळी महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक राजू मिसाळ आदी उपस्थित होते.\nपिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nदरम्यान, महापौर उषा ढोरे यांनी भिकू वाघेरे यांच्या प्रतिमेल�� पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेवक राहुल कलाटे, उषा वाघेरे, रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, गिरीजा कुदळे, शांती सेन, महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, फजल शेख आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात १०५ जणांनी सहभाग घेतला. त्यांना सॅनिटायझर, नॅपकिन व प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या देण्यात आल्या.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'सांगितले 30 पण दिले 5 हजार', दीड महिन्यातच कामावरून काढलेल्या जम्बोच्या परिचारिकांची व्यथा\nपिंपरी : बुलडाणा, अकोल्याहून आम्ही आलो आहोत. परिचारिका म्हणू बारा- बारा तास 'ड्यूटी' केली. 30 हजार रुपये वेतन मिळणार असे सांगण्यात आले होते....\nनोकरदारांना किती दिवस घरी बसविणार\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यातून रेल्वेने पुण्याला जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि छोटे व्यापारी गेली सात महिने घरी बसून आहेत, त्यांना...\nपदवीधर मतदारसंघ वार्तापत्र : निष्ठावान की, आयात; भाजपसमोरचा पेच\nसांगली : भाजपसाठी हक्काचा आणि आता प्रतिष्ठेचाही असलेल्या पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून यावेळी उमेदवार निवडीचे मोठे आव्हान असेल. विद्यमान...\nमेडीकलसाठी दुकान देण्याच्या बहाण्याने 5 लाखांची फसवणूक; सराईत गुन्हेगारासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे : मेडीकल सुरू करुन देण्यासाठी दुकान देण्याचा बहाना करुन चौघांनी एका व्यक्तीला तब्बल पाच लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस...\n कळवण तालुक्यात २८ किमी पांधी, शिवार रस्ते खुले\nनाशिक : (कळवण) शेतबांधासाठी भावाभावांची भांडणे होऊन बांध फोडणे, रास्ता अडवणे हे प्रकार गावागावांत नेहमीच होत असतात. मात्र कळवण तहसीलच्या महाराजस्व...\nयेरवडा ते शिक्रापूर रस्त्यासाठी केंद्राचा निधी\nपुणे - नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापूर दरम्यानचा रस्ता सहा पदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव आता...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/covid-care-center-capacity-100-patients-baramati-341408", "date_download": "2020-10-20T12:38:01Z", "digest": "sha1:ZMICZV4LA6ONZK3KRFP45ACEJYR4TU2A", "length": 15907, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "बारामतीत लोकसहभागातून 100 रुग्ण क्षमतेचे कोविड केअर सेंटर - Covid Care Center with a capacity of 100 patients in Baramati | Pune Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबारामतीत लोकसहभागातून 100 रुग्ण क्षमतेचे कोविड केअर सेंटर\nबारामती शहरातील लोकसहभागातून सुरू केलेल्या पहिल्या कोविड केअर सेंटरचा प्रारंभ काल बारामतीत झाला. येथील नटराज नाट्य कला मंडळ बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहामध्ये 100 रुग्ण क्षमतेच्या सेंटरचे संपूर्ण व्यवस्थापन करणार आहे.\nबारामती (पुणे) : बारामती शहरातील लोकसहभागातून सुरू केलेल्या पहिल्या कोविड केअर सेंटरचा प्रारंभ काल बारामतीत झाला. येथील नटराज नाट्य कला मंडळ बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहामध्ये 100 रुग्ण क्षमतेच्या सेंटरचे संपूर्ण व्यवस्थापन करणार आहे.\nपुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nप्रशासनावरील ताण हलका व्हावा व आरोग्य विभागाच्या लोकांना रुग्णांच्या तब्येतीकडे अधिकाधिक लक्ष देता यावे, या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंटर सुरु केल्याची माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली. या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, उपविभागीय अभियंता विश्वास ओहोळ, नगरसेविका नीता चव्हाण व मयूरी शिंदे आदी उपस्थित होते.\nपुण्यात चार लाख नागरिकांना ई पास\nया कोविड सेंटरमध्ये निवास, भोजन, चहा, नाश्ता यासह इतर सुविधा नटराजच्या वतीने विनामूल्य पुरविल्या जाणार आहेत. या शिवाय डॉक्टर व परिचारिकांची सेवा, नियमित तपासणी, औषधोपचार अशी कामे आरोग्य विभागाच्या वतीने केली जातील. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जेव्हा या सेंटरमध्ये रुग्णाला दाखल करण्याचा निर्णय डॉक्टर घेतील, तेव्हा संबंधित रुग्णाला रुग्णवाहिकेच���या मदतीने सेंटरमध्ये दाखल करण्यापासून ते 14 दिवस त्याला तेथे ठेवण्यासह त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार आहे.\nखडकवासला धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती\nआवश्यकतेनुसार येथेही रुग्ण हलविले जाऊ शकतात. येथे रुग्णाच्या निवासासोबतच त्याच्या करमणुकीसाठी टीव्ही हॉलचीही सुविधा दिली जाणार आहे. प्रशासनाच्या सहकार्याने प्रशासनावरील अतिरिक्त ताण कमी करण्याचा प्रयत्न नटराज नाट्य कला मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी करणार आहेत. स्वागत कक्षापासून ते इतर सर्व प्रकारची जबाबदारी मंडळ स्विकारणार आहे. सध्या रुग्णांची वाढती संख्या व उपलब्ध मनुष्यबळात काम करताना प्रशासनाची कसरत होत आहे, या पार्श्वभूमीवर मदतीचा हात पुढे करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबीकेबीएन रस्त्याने प्रवास करताय का मग ही बातमी नक्की वाचा\nवालचंदनगर : इंदापूर व बारामती तालुक्यातील मुसळधार पावसामुळे बारामती-कळंब-बावडा-नरसिंगपूर (बीकेबीएन) रस्त्यावरील पुलांची दुरावस्था झाली असून, पुलावरती...\nनिरुपयोगी आमदारांच्या यादीत तुम्ही सर्वांत वर : आमदार भालकेंची माजी पालकमंत्री देशमुखांवर टीका\nमंगळवेढा (सोलापूर) : राज्यातील सर्वांत निरुपयोगी आमदारांची यादी तपासली तर आपण सर्वांत वरच्या क्रमांकावर आहात, हे विसरू नका, अशी टीका आमदार भारत भालके...\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच बारामती दौरा, राजकीय रंग नको : खासदार बारणे\nवडगाव निंबाळकर : शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या पोचवणे हा दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. शिवसेना नेत्यांच्या बारामती...\nफेसबुक फ्रेंडने केला घात; तरुणीवर अत्याचार करून फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी\nपुणे : फेसबुकवरुन ओळख झालेल्या व्यक्तीने तरुणीशी मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याचबरोबर तरुणीचे अश्‍लील छायाचित्र काढून ते व्हॉटस्‌...\nबाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी : फडवणीस\nउंडवडी : \"अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करणे गरजेचे आहे.\" असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र...\nदेवेंद्र फडणवीसांची बारामतीत जोरदार बँटींग; म्हणाले पवार साहेबांना...\nबारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी य���ंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन मदतीची ग्वाही दिली आहे, केंद्र सरकार तर मदत करणारच आहे. ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/buldanas-four-corona-report-positive-280564", "date_download": "2020-10-20T12:28:52Z", "digest": "sha1:ETZOZZ2UEY55FOPLAATOJBZ7MVYGPYVR", "length": 14502, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "चिंताजनक : विदर्भातील या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 21 वर - buldana's four corona report positive | Marathi News - eSakal", "raw_content": "\nचिंताजनक : विदर्भातील या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 21 वर\nगेल्या 4 दिवसांपासून जवळपास 50 रिपोर्ट प्रलंबीत होते. ते सर्व निगेटिव्ह आले होते. परंतु परवा आणि काल जे स्वॅब नव्याने पाठविले होते, त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे.\nबुलडाणा : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील आणखी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज (ता. 14) दिली. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 21 वर पोहोचली आहे. या चार नव्या रुग्णांपैकी तीन मलकापूर येथील तर एक रुग्ण बुलडाण्यातील आहे.\nजिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ही माहिती जिल्हा माहिती अधिकार्‍यांमार्फत दिली आहे. तीन दिवसांपासून 17 वर थांबलेली संख्या 4 ने वाढली. यात एक बुलडाण्याचा तर 3 मलकापूरचे कोरोना संसर्गीत आहे. गेल्या 4 दिवसांपासून जवळपास 50 रिपोर्ट प्रलंबीत होते. ते सर्व निगेटिव्ह आले होते. परंतु परवा आणि काल जे स्वॅब नव्याने पाठविले होते, त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. मलकापूरच्या एकूण स्वॅबपैकी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीष रावळ कोरोना निगेटिव्ह निघालेले आहेत. शिवाय मलकपूरच्या कोरोना रुग्णाला तपासणारे डॉक्टरसुद्धा निगेटीव्ह आले. परंतु संबंधीत कोरोना संसर्गीताच्या कुटुंबातील तीन जण पॉझिटीव्ह निघाल्याची माहिती आहे.\nहेही वाचा - Video : भंगार दुकानाला आग, दुकाने जळून खाक\nतर बुलडाणा शहरात कोरोना संसर्गीताची एकाने वाढ झाली आहे. संबंधीत नवीन कोरोना रुग्ण हा त्याच भागातील असून त्याचे दिल्ली कनेक्शन असल्याचे कळते. त्याचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता पण दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. ही संख्या वाढल्यामुळे बुलडाणा जिल्हा रेड झोन ठरत असून मलकापूरसाठीही ही धोक्याची घंटा आहे. एकट्या मलकापूरमध्ये एकूण चार रुग्ण झाले आहेत. आता बुलडाणा एकूण 6 (एक मृत), मलकापूर 4, शेगांव 3, चिखली 3, खामगाव (चितोडा) 2, देऊळगांवराजा 2 आणि सिंदखेडराजा एक, असे एकूण 21 जण कोरोना बाधित संसर्गीत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा पहिल्याच दिवशी गोंधळ, अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित\nमांगलादेवी (जि. यवतमाळ ): अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा आज (मंगळवार)पहिला दिवस होता. मात्र, पहिल्याच दिवशी परीक्षेचा फज्जा उडाल्याचे...\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात...\n'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार'\nकोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत. त्याबाबत येत्या 26 आक्‍टोबर पूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरण कंपनीला टाळे...\n'माझे कुटूंब माझी जबाबदारी'नंतरही को-मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी आज 31 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू\nसोलापूर : शहरातील रुग्णांची संख्या एकूण टेस्टच्या तुलनेत 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. 12 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील केवळ 88 हजार 407...\nरोहित पवारांनी आणले न्यायालय इमारतीसाठी साडेदहा कोटी रूपये\nजामखेड ः तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 681.10 लक्ष रुपयांची मूळ प्रशासकीय...\n चाकरमान्यांची प्रवासभाड्यात ट्रॅव्हल्सकडून लूट\nबिजवडी (जि. सातारा) : माणदेशातील आटपाडी, सांगोला, माण, म्हसवड, दहिवडी, फलटण, खटाव या भागातील बहुतांश लोक नोकरी-व्यवसायासाठी मुंबई महानगरात आहेत....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2009/12/blog-post.html", "date_download": "2020-10-20T12:21:41Z", "digest": "sha1:W6MUXDPSSUDICCEZCA7GRGL3UTR5BDTJ", "length": 29251, "nlines": 352, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: साने गुरूजी", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ��या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. प���हिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nअमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग.\n\"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे. `ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा' केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खर्‍या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत. प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणार्‍यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दांत बोलायचे म्हणजे-\nतुका म्हणे व्हावी प्राणासवे आटी\nनाही तरी गोष्टी बोलू नये\nअशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं , पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाच�� स्थान दिले पाहिजे. गुरुजींना निसर्गाने किती सुंदर दर्शन घडते. झाडू, टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. सार्‍या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या-बजावण्याऎवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का जुन्या काळचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की, तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घायला हवा. गुरुजी गेले. गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो...\"\nपु.लंचा कंठ दाटुन आला होता. डोळ्यांत गुरुजींचेच अश्रू दाटुन आले होते. पु.लंनी स्वत:ला सावरलं. \"शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी `ऊठवू सारे रान आता पेटवू सारे रान' म्हणणारा, स्त्रियांची गाणी, लोकगीतं दारोदार, खेडोपाडी फिरून माताबहिणींमधली कविता सुखदु:ख वेचून घेणारा, त्यांच्या दु:खांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंत:करणातली बंद कवाडं खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्रभूमीत राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोलबोलता नाहिसा झाला.\"\nभन्नाट, अतीशय सुंदर ब्लाग आहे आपला... मी बराच वेळ ह्या पानाव�� शोधत होतो कि ह्या ब्लाग चा फोलोवर कसं व्हायचं ते... नाही मिळाले, तरीही मी वारंवार येत राहनार इअकडे,.. अतिशय सुदर उपक्रम आहे हा.... अगदी मनापासून.\nसुंदर.... आम्हा सगळ्यांना हा लेख उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद.\nथोड्या दुरुस्त्या सुचवत आहे... जमल्यास दुरुस्ती कराच.\nअहो, तुम्ही फीड रीडर का नाही वापरत\nयावर तुम्ही नेहमी वाचण्याचे ब्लॉग/बातम्या/इतर पानं पाहू शकता, एकाच ठिकाणी. यासाठी त्या त्या पानावरचे feeds subscribe करावे लागतील, एकदा का ते झाले, की नविन लेख आल्यावर तो दाखवणारच... विस्मरण होणार नाही.\nमात्र फायरफॉक्स किंवा तसा एखादा चांगला ब्राउजर वापरा.... Internet Explorer नको, त्यात फीड ची खुण दिसतच नाही... सबस्क्राइब करणे खुपच कठीण.\nआपण सुचवलेल्या सुधारणा केल्या आहेत. आपले सहकार्य असेच मिळत राहो ही अपेक्षा.\nखरच आवडले शाळेत असताना साने गुरुजींची पुस्तक वाचली योग्य वयात ती वाचावयास मिळाली त्या पुस्तकांनी आम्हाला जगावयाचे कसे ते शिकविले . आपला ब्लोग नियमित वाचतो आणि मित्रांना देखील वाचण्यास सांगतो.\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/gold-price-today-gold-declines-rs-631-silver-tumbles-rs-1681/223783/", "date_download": "2020-10-20T11:58:40Z", "digest": "sha1:4FAKSWNBZL4LXNRQ7A466EUB4IBA2OQE", "length": 10249, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "लवकर करा सोनं खरेदी, दोन दिवसांत १ हजार रुपयांनी झालं स्वस्त | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी लवकर करा सोनं खरेदी, दोन दिवसांत १ हजार रुपयांनी झालं स्वस्त\nलवकर करा सोनं खरेदी, दोन दिवसांत १ हजार रुपयांनी झालं स्वस्त\nलवकर करा सोनं खरेदी, दोन दिवसांत १ हजार रुपयांनी झालं स्वस्त\nगेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या भावात घसरण होताना दिसत आहे. मागील दोन दिवसांत १ हजार रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. दरम्यान अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. बुधवारी दिल्लीतील सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची किंमतीत घसरण झाली आहे. स��न्याची किंमत ६३१ रुपयांनी कमी होऊन ५१ हजार ६६७ प्रति तोळावर पोहोचली होती. तर चांदीची किंमत १ हजार ६८१ रुपयांनी घसरून ६१ हजार १५८ प्रति किलोग्रॅमवर पोहोचली. रुपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत घसरल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं.\nसोनं मंगळवारी ५१ हजार ९९८ रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीची किंमत ६३ हजार ८८९३९ रुपये प्रति किलोग्रॅम बंद झाली होती. रुपयांची मुल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत वधारले होते. त्यामुळे ७३.३१ रुपये प्रति डॉलरवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची किंमत १ हजार ८९६ डॉलर प्रति औंस तर चांदी २४.१६ डॉल प्रति औंस आहे.\nदरम्यान वायदे बाजारामध्ये सोन्याची किंमत वधारली असून सोन्याचे दर येथे १३६ रुपये म्हणजे ०.२७ टक्क्यांनी वाढून ५० हजार ३८१ रुपयांवर पोहोचली आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची किंमत १३६ रुपयांनी वाढून ५० हजार ३८१ प्रति तोळा झाली आहे.\nयामुळे सोनं झालं स्वत\nअमेरिकेतील स्टिम्यूलस पॅकजमुळे शेअर बाजारात तेजी आली आहे. म्हणून सोन्याचे दर कमी होत आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून रुपयाची किंमत वधारत आहे. त्याच्या परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला असून दिवाळीपर्यंत आणखीन सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांच्या मते आहे.\nपण पुढील वर्षापर्यंत डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमतीत अचानक वाढ होऊ शकते. सोन्यामध्ये काही काळच कमजोरी असेल, असे मत कमोडिटी आणि करन्सी सेगमेंटचे व्हाउस प्रेसिडेंट अनुज गुप्ता यांनी व्यक्त केले आहे. सोन्याची मागणी वाढल्यामुळे दिवाळी दरम्यान किंमत पुन्हा वाढू शकते. यामुळे पुन्हा ५२ हजारांवर सोन्याची किंमत पोहोचू शकते. तसेच डिसेंबर महिन्याच्या अखेरस सोन्याची किंमत ५६ हजार प्रति तोळाचा टप्पा गाळू शकते. पण आता ४७ हजार ते ४८ हजार रुपये प्रति तोळाच्या जवळपास सोन्याची किंमत येण्याची अधिक शक्यता आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nया आहेत बॉलिवुडच्या टॉप १० ऐक्ट्रस\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2018/01/", "date_download": "2020-10-20T11:26:29Z", "digest": "sha1:X3NSJRQFEZQU243WIBRXHRLBDVI2WXLA", "length": 65797, "nlines": 238, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : January 2018", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nशेतक-यांसाठी किफायतीशीर व उपयुक्‍त बैलचलित शेती औजार निर्मितीवर भर द्यावा लागेल ......डॉ. बी. एस. प्रकाश\nवनामकृवित पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या राष्‍ट्रीय वार्षिक कार्यशाळाचे उदघाटन\nराष्‍ट्रीय स्‍तरावर शेती उपयुक्‍त जनावरांची संख्‍या दिवसेंदिवस घटत आहे, भारतीय शेतक-यांची सरासरी जमीन धारण क्षमता केवळ 1.15 हेक्‍टर असुन 45 टक्के शेतक-यांकडे 0.6 हेक्‍टर पेक्षा कमी जमीन वहितीखाली आहे. या शेतक-यांचे उत्‍पादन दुप्‍पट करण्‍यावर आपणास भर द्यावा लागेल. या शेतक-यांना शेतमजुरी परवडत नाही तर दुस-या बाजुस शेतीचे यांत्रिकीकरणही करता येत नाही. तेव्‍हा या शेतक-यांसाठी किफायतीशीर व उपयुक्‍त बैलचलित शेती औजार निर्मितीवर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहसंचालक (पशु विज्ञान) डॉ बी एस प्रकाश यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयित संशोधन प्रकल्‍पातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील वार्षिक दोन दिवसीय कार्यशाळाच्‍या उदघाटनप्रसंगी (दिनांक 30 जानेवारी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, भोपाळ येथील डॉ एम दिन, गंगटोक येथील डॉ एस के राऊतरे, डॉ के एन अग्रवाल, अभियंता प्रा स्मिता सोलंकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nडॉ बी एस प्रकाश पुढे म्‍हणाले की, राज्‍यातील अल्‍पभुधारक शेतकरी आ���ही शेतकामासाठी पशुशक्‍तीवरच अवलंबुन आहेत. महाराष्‍ट्रातील देवणी व लाल कंधारी जाती हवामान बदलात तग धरणा-या असुन या पशुशक्‍तीचा वापर शेतीत कार्यक्षमरित्‍या करता येईल.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाडयात अल्‍पभुधारक शेतक-यांमध्‍ये टॅक्‍टरच्‍या वापरावर मर्यादा आहेत, त्‍यामुळे शेतीत पशुशक्‍तीचा योग्‍य व कार्यक्षम वापर करावा लागेल. सद्यस्थितीत शेतीत पाणी व मजुराची कमतरता ही मुख्‍य समस्‍या असुन यासाठी कृषि संशोधन क्षेत्रात कृषि अभियंत्‍याना महत्‍वाची भुमिका बजवावी लागेल. राज्‍यात यवतमाळ जिल्‍हा किटकनाशक फवारणीमुळे अनेक शेतक-यांना प्राण गमवावे लागले. परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केले बैलजलित सौर ऊर्जेवर जालणारे फवारणी यंत्र निश्चितच उप‍युक्‍त आहे, यात फवारणी करतांना शेतक-यांचा कमीत कमी किटकनाशकांशी संबंध येतो, या यंत्राचा प्रसार करावा लागेल.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. सुत्रसंचालक डॉ निता गायकवाड यांनी केले तर आभार प्रा स्मिता सोलंकी यांनी मानले. सदरिल कार्यशाळेसाठी देशातील कर्नाटक, हरियाणा, बिहार, उत्‍तर प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, मध्‍यप्रदेश, नागालॅड आदी राज्‍यातील 9 केंद्राचे 30 शास्‍त्रज्ञ व नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषद व भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्‍थेतील शास्‍त्रज्ञ सहभागी झाले आहेत. कार्यशाळेत कृषी क्षेत्रात पशुशक्‍तीचा योग्‍य व कार्यक्षम वापर या विषयावर देशातील शास्‍त्रज्ञ विविध संशोधन शोध निबंध सादर करून विचार मंथन करणार आहेत. विशेष म्‍हणजे देशातील केवळ नऊ कृषी विद्यापीठांमध्‍ये सदर प्रकल्‍प कार्यन्‍वीत असुन राज्‍यात हा प्रकल्‍प केवळ परभणी कृषि विद्यापीठात आहे.\nवनामकृविच्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा संपन्न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात “व्यक्तिमत्व विकासव समुपदेशन” या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा दिनांक २४ व २५ जानेवारी रोजी संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी शि��्षण संचालक डॉ. व्ही. डी. पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, व्यावसायिक प्रशिक्षक आर. एम. कुबडे, मुंबई येथील पोलिस उपनिरिक्षक अंजली वाणी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू म्हणाले की, व्यक्तिमत्व विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकासाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून नेहमी सकारात्मक भाव दिसणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.\nया दोन दिवसीय कार्यशाळेत शिक्षण संचालक डॉ. व्ही. डी. पाटील, व्यावसायिक प्रशिक्षक आर. एम. कुबडे, पोलिस उपनिरिक्षक अंजली वाणी, माजी प्राचार्य डॉ. आर जी नादरे, महाराष्ट्र रिमोट सेसिंग सेंटर, नागपूर येथील शास्त्रज्ञ संजय अप्तुरकर, जळगाव येथील जैन इरिगेशन कंपनीचे उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम, माजी प्राचार्य डॉ. जगदीश कानडे यांनी मार्गदर्शन केले.\nसमारोप कार्यक्रमास विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ. पी. आर. शिवपूजे, माजी प्राचार्य बापू अडकिने, माजी प्राचार्य डॉ सुरेश सोनी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक कडाळे उपस्थित होते. समारोपीय भाषणात मा. डॉ शिवपूजे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्‍यासक्रमाबरोबर स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी प्रशिक्षणार्थीनी अनुभव कथन केले. कार्यशाळेला सुमारे १२५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते तर प्रशिक्षणार्थिना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक कडाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी केले तर आभार प्रा. सुमंत जाधव यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.\nवनामकृवित पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्या राष्‍ट्रीय वार्षिक कार्यशाळेचे आयोजन\nअखिल भारतीय समन्‍वयित संशोधन प्रकल्‍पातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेची राष्‍ट्रीय पातळीवरील वार्षिक कार्यशाळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी आयोजित करण्‍यात आले आहे. कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता प्रशासकीय इमारत हॉल क्र 18 येथे होणार असुन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहसंचालक (कृषी अभियांत्रिकी) डॉ कांचन के सिंग व सहसंचालक (पशु विज्ञान) डॉ बी एस प्रकाश यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.\nसदरिल कार्यशाळेसाठी देशातील 9 केंद्राचे 40 शास्‍त्रज्ञ व नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषद व भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्‍था येथुन मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत कृषी क्षेत्रात पशुशक्‍तीचा योग्‍य व कार्यक्षम वापर या विषयावर देशातील शास्‍त्रज्ञ विविध संशोधन शोध निबंध सादर करणार असुन सांगोपांग चर्चा करण्‍यात येणार आहे. विशेष म्‍हणजे देशातील केवळ नऊ कृषी विद्यापीठांमध्‍ये सदर प्रकल्‍प कार्यन्‍वीत असुन राज्‍यात हा प्रकल्‍प केवळ परभणी कृषि विद्यापीठात आहे. कार्यशाळेचे नियोजन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली संशोधन अभियंता प्रा स्मिता सोलंकी व इतर शास्‍त्रज्ञ करत आहेत.\nशेतीत द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढविणे गरजेचे....शिक्षण संचालक डॉ विलास पाटील\nवनामकृवित सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभाग आणि वनस्‍पती विकृ‍तीशास्त्र यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक 23 जाने ते 25 जाने दरम्‍यान द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटक उत्‍पादन तंत्रज्ञान यावर सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. शिबीराचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या हस्‍ते झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ डि एन धुतराज, डॉ के टी आपेट, प्रशिक्षण समन्‍वयक डॉ ए एल धमक आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ विलास पाटील महणाले की, शाश्‍वत शेती उत्‍पादनासाठी द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. सुशिक्षीत बेरोजगार युवकांना द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांची निर्मिती उद्योग करण्‍यास वाव आहे. सदरिल प्रशिक्षण हे सुशिक्षीत बेरोज��ारांना स्‍वयंरोजगार उपलब्‍ध करून देणारे साधन ठरेल असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. प्राचार्य डॉ गोखले यांनी ही मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात 25 सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी सहभाग घेतला होता. समारोपीय कार्यक्रमात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले. प्रशिक्षार्थी गोविंदराज भाग्नगरे व अनिल आडे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ स्‍वाती झाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ सुरेश वाईकर, डॉ अडकिणे, प्रा अनिल मोरे, श्रीमती महावलकर, श्रीमती सवंडकर आदींनी परिश्रम घेतले.\nकृषि विद्यापीठातील सर्व पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी सामा‍ईक प्रवेश परीक्षा अनिवार्य\nमहाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सर्व पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशास सन 2018 - 19 या शैक्षणिक वर्षापासुन सामाईक प्रवेश परीक्षा अनिवार्य केली आहे. राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत कृषी, उद्यानविद्या, वनशास्‍त्र, सामाजिक विज्ञान (गृहविज्ञान), कृषी अभियांत्रीकी, अन्‍नतंत्र, कृ‍षी जैवतंत्रज्ञान, मत्‍स्‍य विज्ञान, पशुसंवर्धन व व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन या पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आयो‍जीत केलेली एमएचटी - सीईटी (MHT-CET) ही सामाईक प्रवेश परीक्षा सन 2018 - 19 या शैक्षणिक वर्षापासुन अनिवाय केली आहे. प्रवेश इच्‍छुक विद्यार्थ्‍यांनी राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आयोजित केलेली एमएचटी-सीईटी (MHT-CET) किंवा JEE/NEET/AIEEA-UG (भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली यांच्‍या मार्फत घेण्‍यात येणारी परीक्षा All India Entrance Examination Test for Admission) यापैकी कोणतीही एक सामाईक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक राहील.\nसदरिल सामाईक प्रवेश परीक्षांमध्‍ये प्राप्‍त झालेल्‍या गुणाच्‍या 70 टक्के गुण व पात्रता परिक्षेमध्‍ये (म्‍हणजे इयत्‍ता 12 विज्ञान परीक्षेमध्‍ये) प्राप्‍त झालेल्‍या गुणाच्‍या एकुण 30 टक्के गुण तसेच कृषी परिषदेच्‍या सद्यस्थितीतील तरतुदी / नियमानुसार इतर अधिभार यांच्‍या आधारावर उमेदवाराची गुणवत्‍ता निश्चित करण्‍यात येईल. प्रवेश प्रक्रियेबाबत इतर नियम व कार्यपध्‍दती प्रचलीत पध्‍दतीप्रमाणे असतील. राज्‍य सामाईक परीक्षेचे वेळापत्रक व माहितीपुस्‍तीका www.dtemaharashtra.gov.in/mhtcet2018 या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे तरी इच्‍छुक उमेदवारांनी सदरील संकेतस्‍थळावर सामा‍ईक प्रवेश परीक्षेकरिता अर्ज दाखल करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ विलास पाटील यांनी केले आहे.\nवनामकृवितील मृद विज्ञान व‍ कृषि रसायनशास्‍त्र विभागात मध्‍यवर्ती उपकरण केंद्राच्‍या विस्‍तारीत कक्षाचे उदघाटन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागात मध्‍यवर्ती उपकरण केंद्राचे विस्‍तारीकरण करण्‍यात आले असुन दिनांक 20 जानेवारी रोजी सदरिल विस्‍तारीत कक्षाचे उदघाटन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ एस के चौधरी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माइल आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठातील आचार्य पदवी व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना संशोधन कार्यासाठी सदरिल उपकरण केंद्राचा मोठा उपयोग होणार आहे. मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागातर्फे माती, पाणी, ऊती विषयक विविध घटकाचे रासायनिक पृथ: क्करण करण्‍याची नियमित गरज भासते, त्‍या दृष्‍टीकोनातुन सदरिल कक्षाचा उपयोग होणार आहे. तसेच शेतक-यांचे माती व पाणी नमुने तपास‍णीसाठीही याचा उपयोग होणार आहे.\nवनामकृवित शेती आधारीत तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nमराठवाडयातील अनेक जिल्‍हातील शेतक-यांचा सहभाग\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व आत्‍मा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि. 12 जानेवारी रोजी शेती आधारीत तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर होते. व्‍यासपीठावर डॉ. यु.एन. आळसे, डॉ. ए. एस. जाधव, डॉ. बी. व्हि आसेवार, आत्मा प्रकल्प संचालक श्री. एम. एल. चपळे, केंद्रिय रेशीम मंडळाचे श्री. ए.जे. कारंडे, डॉ सी बी लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाडयातील विविध पीकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढत असून पीक पध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. शेती किफायतीशीर करण्‍यासाठी शेतक-यांना शेती पुरक व्‍यवसाय रेशीम उद्योग निश्चितच आर्थिक स्‍थर्य प्राप्‍त करून देऊ शकतो. कर्नाटक राज्‍यातील रामनगर येथील बाजारपेठेत रेशीम कोषास चांगला भाव मिळत असुन कोषाचे एखादे पिक गेले तरी वर्ष वाया जाण्‍याची भीती नाही. प्रत्‍येक शेतक-यांनी दिड - दोन एकर क्षेत्रावर तुती लागवड करून इतर पीकाच्या तुलनेत वर्षाकाठी रेशीम कोषाचे 6 ते 7 पीके घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.\nसंशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी मराठवाडा तुती रेशीम उद्योगात तुती लागवड व कोष उत्पादनात राज्यात आघाडीवर असल्याचे सांगुन विद्यापीठातंर्गत मराठवाडयातील सर्व जिल्हयात कृषि विज्ञान केंद्रामार्फत रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण घेणार असल्याचे जाहिर केले.\nतांत्रिक सत्रात डॉ. यु. एम. आळसे यांनी कृषि उद्योजकतेच्या बाबत पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडयातील शेतकरी मागे असून रेशीम उद्योगाच्या संधीचा फायदा घेण्याचे सांगितले. श्री. ए. जे. कारंडे यांनी रेशीम शेती व कीटक संगोपनातील तांत्रीक मार्गदर्शन केले तर प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी श्री एम एल चपळे शेतक-यांनी रेशीम गट शेतक-यानी स्थापन करुन फायदा घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ सी बी लटपटे यांनी केले. कार्यक्रमास लातूर, बीड, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयातून 150 शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी जे एन चौडेकर, ए. बी काकडे, बालासाहेब गोंधळकर, रुपा राऊत, शेख सलीम आदीसह अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थींनी परिश्रम घेतले.\nवनामकृवितील स्‍पर्धा मंच व परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील स्‍पर्धा मंच व परभणी कृषि महाविद्यालय यांचे संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय युवा दिनाने औजित्‍य साधुन दिनांक 13 जानेवारी रोजी स्‍पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी पुणे येथील ज्ञानदीप अॅकॅडमीचे संचालक श्री महेश शिंदे, नायब तहसिलद��र डॉ निकेतन वाळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री पंडित रेजितवाड, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर, डॉ सी बी लटपटे, डॉ एस एन बडगुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करतांना श्री महेश शिंदे म्‍हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांनी कोणत्‍याही प्रकारचा न्‍युनगंड न बाळगता नियोजनबध्‍द अभ्‍यास करावा. कठोर परिश्रमाला योग्‍य नियोजनाची जोड दिली तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यीही स्‍पर्धा परिक्षेत मोठया प्रमाणात यश प्राप्‍त करू शकतात.\nयाप्रसंगी नायब तहसिलदार डॉ निकेतन वाळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री पंडित रेजितवाड, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदींनीही मार्गदर्शन केले. सदरिल कार्यक्रम प्राचार्य डॉ डि एन गोखले यांच्‍या मार्गदर्शनाने घेण्‍यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल इंगळे यांनी केले तर आभार चंद्रकांत दाडगे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठ विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यशस्‍वीतेसाठी स्‍पर्धा मंचाचे अध्‍यक्ष कैलास भाकड व सर्व सदस्‍यांनी परिश्रम घेतले.\nमौजे उमरा (जि. हिंगोली) येथे वनामकृवितील सामाजिक विज्ञान महाविद्यालय विकसीत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व मार्गदर्शन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सामाजिक विज्ञान महाविद्यालयातील अखिल भारतीय सन्‍मवयीत संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने विविध विभागाने विकसित केलेल्या शेतकरी महिलांना उपयुक्‍त कृषि तंत्रज्ञानाचे भव्य प्रदर्शन मौजे उमरा (ता. कळमणुरी जि. हिंगोली) येथे दि. 15 जानेवारी रोजी भरविण्यात आले. सदरिल प्रदर्शन गावातील उगम ग्राम विकास संस्थेच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त बचत गटाच्या शेतकरी महिला व पुरुष यांच्या करीता आयोजित करण्‍यात आले होते. तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञा प्रा. निता गायकवाड यांनी ‘बालकांच्या सर्वांगिन विकासात मातांची भूमिका’ तसेच ‘गृहविज्ञान विकसीत तंत्रज्ञानाचा शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी उपयोग’ या विषयी मार्गदर्शन करून प्रात्याक्षिके दाखविले. कार्यक्रमास शेतकरी महिला व शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. यशस्‍वीतेसाठी उगम ग्राम विकास संस्थेचे सदस्‍य व वरिष्ठ संशोधन सहाय्यक रुपाली पतंगे यांचे सहकार्य लाभले.\nराष्‍ट्र व समाज घडविण्‍यासाठी चारित्र्य संपन्‍न युवक घडवावे लागतील......समाज प्रबोधनकार डॉ उध्‍दव गाडेकर\nवनामकृविच्‍या परभणी कृषि महावि़द्यालयात रासेयोच्या वतीने स्‍वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी\nराष्‍ट्र व समाज घडविण्‍यासाठी देशात चारित्र्य संपन्‍न युवक घडवावे लागतील, यासाठी युवक व बालकांवरील संस्‍कार महत्‍वाचे असुन आईच हे संस्‍कार देऊ शकते. जिजाऊ मातेच्‍या संस्‍कारातुन छत्रपती शिवाजी घडले. व्‍यक्‍तीचे जीवन सुंदर करण्‍यासाठी व्‍यक्‍ती चारित्र्य संपन्‍न, र्निव्‍यसनी व प्रामाणिक पाहिजे, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार डॉ उध्‍दव गाडेकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने स्‍वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्‍ट्रीय युवक दिनाचे औजित्‍य साधुन दिनांक 12 जानेवारी रोजी ‘एकविसाव्‍या शतकात युवकांची भुमिका’ याविषयावर व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे हे प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थित होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ सय्यद इस्‍माईल आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nप्रबोधनकार डॉ उध्‍दव गाडेकर पुढे म्‍हणाले की, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीताच्‍या माध्‍यमातुन समाजातील अनेक समस्‍यावर उपाय असुन प्रत्‍येक तरूणांनी ग्रामगीतेचे वाचन करावे. देशाचा विकास करावयाचा असेल तर प्रत्‍येक गांव व प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा विकास करावा लागेल. शेतक-यांच्‍या श्रमास प्रतिष्‍ठा प्राप्‍त झाली पाहिजे. चारित्रसंपन्‍न राष्‍ट्रासाठी स्‍वामी विवेकांनद व राजमाता जिजाऊ यांच्‍या विचाराचे समाजात आचरण व्‍हावे लागेल. परंपरा सोडु नका पण परिवर्तनाला विसरू नका. जगातील सर्व धर्मात माणुसकीचीच शिकवण दिली जाते.\nअध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, भारत जगातील सर्वात तरूण देश असुन या युवाशक्‍तीच्‍या जोरावर भारत जागतिक महासत्‍ता होऊ शकतो.\nडॉ पी आर शिवपुजे मार्गदर्शनात म्‍हणाले की, स्‍वामी विवेकानंद सारख्‍या व्‍यक्‍तींचे आदर्श युवकांनी डोळयासमोर ठेऊन आचरण करावे. ध्‍येय निश्चिती करून शिस्‍त व कठोर परिश्रम केल्‍यास यश मिळतेच.\nयाप्रसंगी रासेयोच्‍या स्‍वयंसेवक सोनाली उबाळे, शुभदा खरे, पंकज घोडके आदींनीही मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा विजय जाधव यांनी केले. सुत्रसंचालन यांनी डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयोच्‍या स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.\nबचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिलांनी संघटित व्‍हावे.....महिला उद्योजिका श्रीमती कमलताई परदेशी\nवनामकृवित क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जंयतीनिमित्‍त आयोजित महिला शेतकरी मेळावा संपन्‍न\nवनामकृवितील महिला शेतकरी मेळाव्‍यात आयोजित कृषि प्रदर्शनीचे उदघाटन करतांना मान्‍यवर\nवनामकृवित आयोजित महिला शेतकरी मेळाव्‍याचे उदघाटन करतांना मान्‍यवर\nकोणताही व्‍यवसाय करतांना चिकाटी पाहिजे, ती चिकाटी महिलांमध्‍ये आहे. बचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिलांनी संघटित व्‍हावे, त्‍यातुन स्‍वत: व कूटुंबाचा आर्थिक विकास साधावा. राज्‍यात अनेक महिला बचत गट स्‍थापन झाली, चांगला दृष्‍टीकोन ठेऊन कार्य करणारी बचत गटे यशस्‍वीपणे प्रगती करीत आहेत, असे प्रतिपादन भांडगाव (ता. दौंड जि. पुणे) येथील अंबिका महिला औद्यागिक सहकारी संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा श्रीमती कमलताई परदेशी यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व सामाजिक विज्ञान महाविद्यालय तसेच ठ शेतकरी महीला कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दिनांक 3 जानेवारी रोजी महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. मेळाव्‍यास परभणीच्‍या महापौर मा. श्रीमती मीनाताई वरपुडकर हया प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थित होत्‍या तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले हे होते. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर श���वपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुल‍सचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्रभारी प्राचार्या डॉ विजया नलावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nश्रीमती कमलताई परदेशी यांनी यशस्‍वी महिला उद्योजिका होतांनाचा अनुभव कथन करतांना म्‍हणाल्‍या की, ग्रामीण भागातील परिस्थिती बदलयाची असेल तर महिला बचत गटांनी शेतमाला प्रक्रिया उद्योगात उतरावे. मी ग्रामीण भागातील निरिक्षण शेतमजुर महिला होते, परंतु 2000 साली महिला बचत गट स्‍थापन करून आज 200 कुटूंब आम्‍ही काम करून मसाल्‍याची पदार्थ तयार करत आहोत. यशस्‍वीपणे बाजारात अंबिका मसाल्‍याची मोठया प्रमाणात विक्री करित असुन आज देशातील विविध राज्‍यात व परदेशात आम्‍हाच्‍या मालास ही मोठी मागणी होत आहे, याचे मुख्‍य कारण म्‍हणाजे मालाची गुणवत्‍ता व दर्जा. यासाठी बचत गटातील महिलांची एकजुट महत्‍वाची आहे. बचत गटातील सदस्‍यांनी सामाजिक बांधिकी म्‍हणुन सामाजिक कार्यातही भाग घ्‍यावा. विशेषत: गाव स्‍वच्‍छता अभियान व वृक्ष लागवड उपक्रमात योगदान घ्‍यावे, गरजुंना मदत करावी, असे मतही त्‍यांनी व्‍यक्‍त केले.\nपरभणीच्‍या महापौर मा. श्रीमती मीनाताई वरपुडकर आपल्‍या भाषणात म्‍हणाल्‍या की, आजही ग्रामीण भागात पुरूषप्रधान संस्‍कृती आहे, ती बदलण्‍याची गरज आहे. देशात व राज्‍यात स्‍वच्‍छतेसाठी मोठे अभियान राबविण्‍यात येत आहे, परंतु प्रत्‍येक नागरिकांनी स्‍वत:ची जबाबदारी ओळखुन योगदान दिल्‍या शिवाय यश प्राप्‍त होणे शक्‍य नाही. अनेक महिला बचत गटाच्‍या माध्‍यमातुन यशस्‍वीरित्‍या वाटचाल करित असुन श्रीमती कमलताई त्‍यातील एक आहेत. शेतमजुर ते लघुउद्योजिका कमलताईनी स्‍वत:च्‍या अनुभवाच्‍या जोरावर आज मोठे यश प्राप्‍त केले आहे.\nअध्‍यक्षीय समारोपात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले म्‍हणाले की, शुन्‍यातुन विश्‍व निर्माण करणा-यां महिलाकडुन इतर महिलांनी प्रेरणा घ्‍यावी. महिला बचत गटांना तांत्रिक मार्गदर्शन करण्‍यासाठी विद्यापीठ सदैव तयार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्रभारी प्राचार्या डॉ विजया नलावडे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्��या हस्‍ते करण्‍यात आले तसेच शेतीभाती महिला विशेषांकाचे व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिका, घडीपुस्तिका आदी प्रकाशनाचे विमोचन करण्‍यात आले. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात डॉ जयश्री झेंड यांनी शेती कामातील धोके व आरोग्‍य यावर तर डॉ आशा आर्या यांनी शेती निगडीत पूरक व्‍यवसाय व प्रा. विशाला पटनम यांनी ग्रामीण बालकांचे विकासांक वृध्‍दीगत करण्‍यात कुटुंबाची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. मेळाव्‍यास शेतकरी महिला, शेतकरी बांधव, महिला कृषि उद्योजक, अधिकारी, कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nमार्गदर्शन करतांना मा श्रीमती कमलताई परदेशी\nमार्गदर्शन करतांना परभणीच्‍या महापौर मा. श्रीमती मीनाताई वरपुडकर\nअध्‍यक्षीय भाषण करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nशेतक-यांसाठी किफायतीशीर व उपयुक्‍त बैलचलित शेती औज...\nवनामकृविच्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महावि...\nवनामकृवित पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्या राष्‍ट...\nशेतीत द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढ...\nकृषि विद्यापीठातील सर्व पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्र...\nवनामकृवितील मृद विज्ञान व‍ कृषि रसायनशास्‍त्र विभा...\nवनामकृवित शेती आधारीत तुती रेशीम उद्योग प्रात्यक्ष...\nवनामकृवितील स्‍पर्धा मंच व परभणी कृषि महाविद्यालया...\nमौजे उमरा (जि. हिंगोली) येथे वनामकृवितील सामाजिक व...\nराष्‍ट्र व समाज घडविण्‍यासाठी चारित्र्य संपन्‍न यु...\nबचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिलांनी संघटित व्‍हावे.....\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही ��िवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/cm-uddhav-thackeray-says-we-finished-night-work-day-61501", "date_download": "2020-10-20T11:35:28Z", "digest": "sha1:AIJKU7QHTMFVVV4UNXBYUPITTGAEWFNG", "length": 12761, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "`रात्री चालणारी कामे आम्ही दिवसाढवळ्या करतो!.. हो ना अजितदादा?` - CM uddhav thackeray says we finished night work in day | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`रात्री चालणारी कामे आम्ही दिवसाढवळ्या करतो.. हो ना अजितदादा.. हो ना अजितदादा\n`रात्री चालणारी कामे आम्ही दिवसाढवळ्या करतो.. हो ना अजितदादा.. हो ना अजितदादा\n`रात्री चालणारी कामे आम्ही दिवसाढवळ्या करतो.. हो ना अजितदादा.. हो ना अजितदादा\nमंगळवार, 8 सप्टेंबर 2020\nपुढील काही वर्षे आमच्या सरकारला तुमचे सहकार्य असेच राहू द्या, अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोमणा मारला.\nमुंबई : आरेच्या जंगलात मेट्रोसाठी रात्रीची वृक्षतोड केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना मारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री चालणारी कामे आम्ही दिवसाढवळ्या करतो, हो ना अजितदादा, असे विधान करत एकाच वेळी एका दगडात दोन पक्षी मारले.\nविधानसभेच्या अधिवेशनाचा समारोप करताना ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोरोना संकटात सरकारला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.\n``मी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद देतो. हे संकट म्हणजे विष्णुबरोबरचे युद्ध आहे. रुग्णसंख्येतील वाढ आपण मर्यादित ठेवली. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे संकट इतक्या लवकर संपेल असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळेढे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. प्रत्येक पाऊल दक्षतेने टाकावं लागेल. हिमाचल प्रदेश येथील विधानसभेच्या अध्यक्षांनी सदस्यांना सांगितलं की ओरडून बोलल्यामुळे कोरोना होतो. (टोला) पुढच्या अधिवेशनात हे आपण पाळू या, असे त्यांनी सांगितले.\n``आपण अनलाॅक करायला सुरवात केली आहे. सरकारने अनेक गोष्टी जबाबदारीने पार पाडल्या. सुमारे 19.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केली. काम करताना इगो असता काम नये. तसा शॉर्ट कट मारू नये (फडणवीस यांना टोला). रात्री चालणारी काम आम्ही दिवसाढवळ्या करत आहोत बरोबर ना दादा आरे कार शेडसाठी जो खर्च झाला तो वाया जाऊ देणार नाही. आरे विभाग हा संपूर्ण परिसर जंगल म्हणूज घोषित केले. मुंबईसाठी सोयीसुविधा देत असताना आपले वन्यप्राण्यांसोबतचे सहजीवन आरेमुळे कायम राहू शकेल.\nकोरोनाला अटकावासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी या वेळी केली. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात जाऊन टीम चौकशी करणार आहे. त्यानंतर आवश्यक वाटणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येईल. आता झोपडपट्टीपेक्षा इमारतीमध्ये जास्त कोरोनाग्रस्त पाहायला मिळतात. त्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशरद पवार ते काम मनापासून करताहेत, असं वाटत नाही : चंद्रकांतदादा\nपुणे : \"ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्य सरकारला वारंवार प्रोटेक्‍ट करावं लागतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भलामण करावी लागते, याचं वाईट...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\n नगर जिल्हा विभाजनाचा लढा तीव्र करायचा\nश्रीरामपूर : नगर जिल्हा विभाजनाचे तुनतुने पुन्हा वाजू लागले आहे. निवडणुकीपूर्वी सुरू असलेली चळवळ कोरोनामुळे थांबली होती. जिल्ह्याचे विभाजन करून...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nफडणवीस टोलवाटोलवीत तरबेज, मुख्यमंत्री असतांना पाच वर्ष हेच शिकले..\nउस्मानाबाद ः शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाणार नसली तरी एकही नुकसानग्रस्त शेतकरी मंदतीपासून वंचित राहणार नाही, याच्या सुचना प्रशासनाला दिल्या...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nशेतकऱ्यांना एकरी 40 हजारांची नुकसान भरपाई द्या : डॉ. भारत पाटणकर\nसातारा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकरी 40 हजार रूपये भरपाई तातडीने द्यावी, तसेच पुन्हा पुन्हा आपत्ती येऊन सरकारच्या तिजोरीवर...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nफडणवीसांकडे मुद्दा नसल्यानेच त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांबद्दल विधाने : जयंत पाटील\nमुंबई : देवेंद्र फडणवीस यांना कोणताही मुद्दा राहिला नाही म्हणून ते मुख्यमंत्र्याविषयी विधाने करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत असे शब्द वापरणे चूक...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare मुंबई mumbai वृक्षतोड कोरोना corona महाराष्ट्र maharashtra आरोग्य health हिमाचल प्रदेश टोल आरे aarey विभाग sections वन forest\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/lets-go-nannaj-solapur-district-see-animals-and-birds-sanctuary-348239", "date_download": "2020-10-20T12:48:44Z", "digest": "sha1:D6WDXQZTLVYS4E3OJNXW7FB57BZPLMWS", "length": 20097, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "अभयारण्यातील प्राणी, पक्षी पाहण्यासाठी चला सोलापूर जिल्ह्यातील नान्नजला - Let's go to Nannaj in Solapur district to see the animals and birds in the sanctuary | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअभयारण्यातील प्राणी, पक्षी पाहण्यासाठी चला सोलापूर जिल्ह्यातील नान्नजला\nउघड्या गवतावर नयनरम्य नाच करणारा मोर\nआपल्या इवलशा डोळ्यांनी व आकाराने मन मोहणारा ससा\nउंच उडीसाठी प्रसिद्ध असलेला काळवीट व हरीण\nमावळ्यांना लडाईच्यावेळी मदत करणारी घोरपड\nआपल्या भक्षासाठी नेहमीच सतर्क असणारा लांडगा\nयासह विविध प्रकारचे पक्षी अभयारण्यात पाहता येतील.\nसोलापूर ः सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे. त्याचे हिरव्या शालूतील रुप पाहण्यासाठी पर्यटकांची पावले साहजिकच सोलापूरपासून जवळ असलेल्या नान्नज येथील अभयारण्याकडे वळल्याशिवाय राहत नाहीत. माळढोक पक्षी अभयारण्य म्हणून जरी हे परिचीत असले तरी मागील काही वर्षांपासून त्याठिकाणी माळढोकचे वास्तव्य दिसले नाही. पण, काळवीट, हरीण, लांडगा, नाचणारा मोर, ससा, घोरपड, खोकड, चित्तर, चंडोल, घुबड यासारखे प्राणी-पक्षी पाहण्याचा मनमुराद आनंद पर्यटकांना नान्नज (ता. उत्तर सोलापूर) याठिकाणी असलेल्या अभयारण्यात घेता येऊ शकतो.\nयंदाच्या हंगामात पावसाची सुरवात अतिशय चांगली झाली आहे. त्यामुळे धरतीने हिरवागार शालू नेसला आहे. शहराच्या बाहेर पडल्यानंतर धरतीचे हे मनमोहक रुप आपल्याला पाहायल�� मिळते. सोलापूर-बार्शी राज्य महामार्गावर सोलापूरपासून 20 ते 22 किलोमीटरच्या अंतरावर नान्नज हे गाव आहे. त्याठिकाणी माळढोक पक्षी अभयारण्य आहे. पूर्वी या अभयारण्यात 30 ते 35 माळढोकपक्षी पाहायला मिळत होते. मात्र, अलीकडे माळढोकचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता या अभयारण्याच्या परिसरात एक माळढोक पक्षी कधीतरी पाहायला मिळतो. नान्ज, मार्डी, अकोलेकाटी, नरोटेवाडी, कारंबा या गावाच्या उजाड माळरानावर हे अभयारण्य पसरले आहे. या अभयारण्यात वेगवेगळ्या पक्षांचा वावर पाहायला मिळतो. या अभयारण्यामध्ये सध्या हिरवेगार गवत सगळ्यांचे मन वेधून घेत आहे. त्याठिकाणी असलेली वेगवेगळ्या झाडांची फुले आकर्षक दिसत आहेत. नान्नज-मार्डी रस्त्यावर या अभयारण्याचे कार्यालय आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी विश्रामगृहही आहे. त्या विश्रामगृहामध्ये एकावेळी जवळपास 10 ते 15 जणांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. याठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या जेवणाचीही सोय केली जाते. त्यासाठी ठरलेले पैसे पर्यटकांना मोजावे लागतात.\nअभयारण्यात आलेल्या पर्यटकांना सकाळी सहा ते आठ व सायंकाळी पाच ते अंधार पडेपर्यंत अभयारण्यात पक्षी, प्राणी पाहण्याची सोय केली आहे. वन्यजीव विभागाच्यावतीने लपणगृह, टॉवर, निरीक्षण कुटीची निर्मिती याठिकाणी केली आहे. त्याच्या सहायाने पक्षी निरीक्षणाचा आनंद पर्यटक घेऊ शकतात. अभयारण्यात असलेल्या प्राणी व पक्षांच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी वन्यजीव विभागाच्यावतीने पाणवठ्यांची निर्मिती केली आहे. या पाणवठ्याच्या माध्यमातून प्राणी, पक्षी आपली तहान भागवतात. अभयारण्यात 11 ठिकाणी हे पाणवठे निर्माण केले आहेत. अभयारण्यात लांडग्यांचा वावारही मोठ्या प्रमाणात आहे. अनेकवेळा शेजारील शेतकऱ्यांना त्यांचा काहीप्रमाणात त्रासही सहन करावा लागतो. त्याचबरोबर काळवीट व हरीणांची संख्याही मोठी आहे. अभयारण्यात हिरवेगार गवत असल्यामुळे काळवीट व हरणांसाठी उपयुक्त असलेले खाद्या त्याठिकाणी उपलब्ध असल्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. लांडग्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. लांडगीणीच्या वेतासाठी \"डेन' तयार करण्यात आला आहे. त्याठिकाणी येऊन ती आपल्या पिलाला जन्म देऊ शकते. तसी व्यवस्था \"डेन'च्या माध्यमातून वन्यजीव विभागाने केली आहे.\nनान्न��� अभयारण्यात कसे जाल...\nसोलापूर-बार्शी रोडवर नान्नज हे गाव\nसोलापूरपासून 22 किलोमीटर अंतरावर\nपर्यटकांच्या निवासासाठी विश्रामगृहाची सोय\nमराठवाड्यातून येणाऱ्यांसाठी सोलापूर-तुळजापूर रोडवर तामलवाडी येथून मार्डी मार्गे अभयारण्यात येण्याची सोय.\nमराठवाड्यातून येणाऱ्या पर्यटकांकडे स्वतःची वाहन व्यवस्था असावी.\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर सध्या अभयारण्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ज्यावेळी लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल होईल व सरकारचे नव्याने आदेश येतील त्यावेळीच पर्यटकांना अभयारण्यात येता येईल. माळढोक जरी आता दिसला नसला तरी इतर प्राणी, पक्षी अभयारण्यात पाहता येतील. अभयारण्यातील हिरवे गवत मनमोहक आहे.\nकल्याणराव साबळे, वनपरीक्षेत्र अधिकारी, नान्नज.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"कोविड सेंटर्समधील महिलांची छेडछाड टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात\"\nमुंबई, 20 : कोविड सेंटर्समध्ये महिलांच्या छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच महिलांच्या तक्रारींप्रकरणात तातडीने लक्ष...\nBreaking:दहावी-बारावीची पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर\nपुणे : फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण न झालेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी पुरवणी लेखी...\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध : गृह राज्यमंत्री देसाई\nतांबवे (जि. सातारा) : पावसाने नुकसान झालेल्या पीक नुकसानीचे अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...\nदहावी-बारावीची पुरवणी परीक्षा डिसेंबरमध्ये आजपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात\nसोलापूर ः कोरोना संसर्गामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष पूर्णपणे रखडले आहे. मार्चच्या दरम्यान याचा प्रसार सुरु झाल्याने दहावीचा भूगोलाचा पेपरही रद्द करावा...\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात...\n'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार'\nकोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज ��िले माफ करावीत. त्याबाबत येत्या 26 आक्‍टोबर पूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरण कंपनीला टाळे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/01/blog-post_494.html", "date_download": "2020-10-20T11:15:41Z", "digest": "sha1:WEATNTWACO3YYWOJ36ENBPAV6MREPBHE", "length": 5427, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "आठवडा बाजारातुन चिमुकल्या मुलांनी घेतले व्यवहार ज्ञनाचे धडे", "raw_content": "\nHomeसाताराआठवडा बाजारातुन चिमुकल्या मुलांनी घेतले व्यवहार ज्ञनाचे धडे\nआठवडा बाजारातुन चिमुकल्या मुलांनी घेतले व्यवहार ज्ञनाचे धडे\nशनीवार दि.0५/०१/२०१९रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले मायणी येथे आठवडी बाजार भरला या बाजारात मुलीनी १५ हजाराच्या असपास उलाढाल केली यावेळी गावातील ग्रामस्थांना बरोबर मायणी चे उप सरपंच ग्रामपंचायत सदस्य सिनीयर काँलेज चे शिक्षक गावातील मान्यवर सुट्टी साठी आलेले परराज्यातीत सोना चांदी दुकान दारांनी बाजार करण्याचा आनंद घेतला माजी जिल्हा परिषद शिक्षकांनी पण खरेदी चा आनंद घेतला\nअतिशय छान प्रतिसाद'मिळाला मायणी मंधील ग्रामस्थ आणि पालकांचा पहली ते चैथी-शाळेंतील मुलानी पालेभाज्या, भेळ ,खेळणी. खाउची.\nस्टेशनरी साहित्याची दुकाने आनंदाने थाटली होती यात विशेष म्हणजे काही संदेश देणारे दुकान होते या वेळी खरेदी 'पालक ग्रामस्थ यांनी भरपूर केली यासाठी शालेय व्यवस्थापन कमिटी सर्व शिक्षक ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मार्गदर्शन लाभले'सर्व.मुलांना' व्यवहार ज्ञान मिळाले आनंद मिळाला नियोजन करणारें सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक , मुख्याध्यापिका वडगावकर मँडम. पिसाळ मॅडम,देशपांडे मॅडम. निकम मॅडम. कालेकर मॅडम,सणगर मँडम,कांबळे मँडम,जगताप गुरुजी व तसेच केंद्र प्रमुख जगदाळे साहेब सर्वांचे आभार अभिनंदन अशाच प्रकारें शाळेच्या प्रगतीचा आल्लेख उंच जात राहावा या सदिच्छा ग्रामस्थांनी दिल्या.\nआठवडी बाजारात विषेश म्हणजे सर्व मुलांनी शेतकरी पोषक घालुन सर्व ग्रामस्थाचे लक्ष वेधले होते आणि महिला ग्रमस्थांनी विशेष गर्दी मोठ्या प्रमाणात होती.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/kashi-jagadgurus-great-contribution-in-the-field-of-education-too/", "date_download": "2020-10-20T11:35:03Z", "digest": "sha1:LWJ33LXVBC3C226WRU57GPZA6GTZCXFG", "length": 11582, "nlines": 89, "source_domain": "www.mh13news.com", "title": "काशी जगद्गुरुंचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान ! | MH13 News", "raw_content": "\nकाशी जगद्गुरुंचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान \nसोलापूर : समाजाला चांगला व योग्य मार्ग दाखवणे,समाजातील आबालवृद्धांचे वैचारिक प्रबोधन करणे यासाठी अध्यात्मिक ज्ञान देणे याबरोबरच गरीब, गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देणे, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणे हे कार्य पाहता काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे असे प्रतिपादन श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मल्लीकार्जून कावळे यांनी केले.\nश्री जगद्गुरु विश्वाराध्य ज्ञानसिंहासन, काशीपीठ, जंगमवाडी मठ, वाराणसीचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकडून देण्यात येणाऱ्या श्री जगद्गुरु विश्वेश्वर शिवाचार्य शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर आर्किटेक्चर महाविद्यालयाचे संचालक यादगिरी कोंडा, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर, शिष्यवृत्ती विभाग सहाय्यक राजशेखर बुरकुले, बटरफ्लाय इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिकाद्वय विजया बिराजदार व रश्मी पूर्वत उपस्थित होते.\nयाप्रसंगी कावळे यांनी स्पर्धेच्या युगात शिक्षण खूप महत्वाचे असून जिद्द, चिकाटी व मेहनतीद्वारे आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. व्यसनांपासून दूर राहून आई-वडील व समाजाची मदत घेऊन जीवनात यशस्वी व्हावे असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.\nकाशीपीठातर्फे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. त्यापैकी उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या देशभरातून 300 विद्यार्थ्यांन�� प्रत्येकी प्रतिमहिना एक हजार रुपये शिक्षण सुरू झाल्यापासून शिक्षण संपेपर्यंत दिले जाते. त्याचे संपूर्ण कामकाज सोलापुरातून चालते. त्यापैकी सोलापूर शहरातील स्थानिक 12 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रुपयांचे धनादेश यावेळी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा केली जाते.\nकार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विजया बिराजदार यांनी काशीपीठाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती संबंधी माहिती दिली. उपस्थितांचे स्वागत रश्मी पूर्वत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवणसिद्ध वाडकर यांनी तर आभारप्रदर्शन राजशेखर बुरकुले यांनी केले.\nयाप्रसंगी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांचे पालक आदी उपस्थित होते.\nNextपंढरपूर 74,माळशिरस 57, मंगळवेढा 30 ; ग्रामीण भागात वाढले 258 तर 8 जणांचा मृत्यू... »\nPrevious « सावकारी | तरुणावर प्राणघातक हल्ला ; राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह...\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअस्सल भान | ‘या’ मोबाइल विक्रेत्याने व्यसनाधीन ग्राहकांना केली दुकानबंदी ; वाचा हटके बातमी…\nकेंद्राच्या आयुष मंत्रालयावर डॉ. शिवरत्न शेटे यांची नियुक्ती\nसोलापूर | तब्बल 48 तासानंतर सूर्यनारायण दर्शन ;महिला वर्ग सुखावला\nAction | ‘अवैध धंद्यां’ना तालुक्यात कुठेही थारा नाही : पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते\nहाय अलर्ट | एनडीआरएफच्या तुकड्या तैनात, मदतीसाठी वायूसेना, नौदलासह, लष्कर…\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nMH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nMH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nMH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nMH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nसोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.datemypet.com/mr/5-things-celebrities-can-teach-us-about-relationships", "date_download": "2020-10-20T12:21:43Z", "digest": "sha1:HU6NX7JMNLYT6H6LHV4ENUH4BWCQP3P5", "length": 10772, "nlines": 63, "source_domain": "www.datemypet.com", "title": "तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे » 5 गोष्टी ख्यातनाम संबंध आम्हाला शिकवाल का", "raw_content": "\nप्रेम & लिंग प्रौढ जिव्हाळ्याचा संबंध साठी सल्ला.\nसुचालनमुख्यपृष्ठसल्लाप्रेम आणि लिंगप्रथम तारीखऑनलाइन टिपापाळीव प्राणी अनुकूल\nद्वारे जेनिफर ब्राऊन बँका\n5 गोष्टी ख्यातनाम संबंध आम्हाला शिकवाल का\nशेवटचे अद्यावत: ऑक्टोबर. 13 2020 | 2 मि वाचा\nबातम्या \"पुष्टी पदवीधर\" च्या जॉर्ज Clooney एक स्वयंपाकघर एक वंगण आग तितक्या लवकर पसरली; राष्ट्र धक्कादायक, आणि जगभरातील एक आशेचा किरण महिला देणे.\nतो \"पुष्टी\" आहे: भव्य जॉर्ज लग्न आहे\nमोहरीचा दाणा पूर्णपणे ठीक होऊ शकतो की बांधिलकी घृणा सिद्ध ला.\nतसेच आम्ही आज येथे अन्वेषण करू काही इतर गोष्टी स्थापन ...\nसर्व त्यांच्या साठी glitz, जादू, पैसे, आणि गौरव, तो डेटिंगचा आणि वीण येतो तेव्हा, नाकारली जाऊ शकत नाही की एक गोष्ट आहे: तारे फक्त आम्हाला लोकांप्रमाणे आहेत.\nबरोबर. आम्ही अनेकदा देव मागणे आणि मनोरथ की हे लोक दिसत, आपल्याला त्याच समस्या आणि आव्हाने काही संघर्ष \"दाखवली.\"\nअसुरक्षितता गोष्टी, बाळ आई नाटक, भीती, गोंधळ, आणि व्यभिचार– काही नाव. प्रेम सिद्ध अंतिम लायझर आहे.\nयेथे सर्वात मोठा फरक\nख्यातनाम वैयक्तिक जीवनात छाननी आहेत, टीका आणि राष्ट्रीय मंचावर बाहेर नाही, सार्वजनिक पाहण्यासाठी.\nयामुळे, येथे आम्ही त्यांचे दृश्यमान \"भूमिका\" आणि romances ते जाणून घेऊ शकता काही पाठ आहेत.\nआपल्���ा पेन्सिल तयार करा.\n1. व्यभिचार \"इतर स्त्री\" prettier जात किंवा टेबल अधिक चालना बद्दल नेहमी नाही. दुर्दैवाने, अगं नेहमी \"व्यापार.\" नाही\nसुंदर विचार करा, प्रतिभावान, हॉलीवूडचा मध्ये स्त्रिया यांनी फसवणूक आहेत अशा सार्वजनिक आकडेवारी अग्रगण्य कुशल: हल्ले बेरी, Sandra बैलांच्या, जेनिफर अण्निस्टोन, मारिया एकमेकींची आयुष्ये. आम्ही येथे काय जाणून घेऊ शकता व्यक्ती फसवणूक जात पेक्षा व्यभिचार इतर व्यक्ती प्रश्न अधिक आहे. वागू नका, चांगले असेल.\n2. नेहमी आनंद खरेदी करू शकत नाही मनी. सांख्यिकी अमेरिका घटस्फोटाची अग्रगण्य कारणे एक पैसा आहे, हे दाखवण्यासाठी. पण, हॉलीवूडचा मध्ये, प्रसिद्ध लोकांना अधिक रोख जेथे आम्हाला सर्वात कधीही आयुष्यात दिसेल पेक्षा, \"समस्या नंदनवन आहे.\" अजूनही आहे आम्ही दुरुपयोग साप्ताहिक मथळे वाचा, वीज संघर्ष, व्यसन वर्तन, राग व्यवस्थापन, आणि व्यभिचार. फक्त संपत्ती नेहमी आनंद प्रभावित करत नाही दर्शविण्यासाठी नाही.\n3. वय फरक एक \"डील ब्रेकर असण्याची गरज नाही.\"जेनिफर लोपेज आणि तिच्या नृत्यदिग्दर्शक मधली पहा, कॅसपर. सुमारे 20 वर्ष वय प्रसार या दोन आहे, fabulously पण ते दिसतात बाजूने मिळत करणे. खरं तर, या दिवशी तिच्या चेहऱ्यावर एक स्मित न JLO पाहण्यासाठी दुर्मिळ आहे. आपण मुलगी जा\n4. पुष्टी स्नातक पश्चात्ताप असू शकतात.\nकाहीवेळा तो योग्य स्त्री घेते. इतर वेळा, वेळेनुसार एक मोठा घटक असू शकते. नाही म्हणू नका.\n5. \"प्रथम तुम्ही यशस्वी होणार नाही, तर, पुन्हा प्रयत्न करा. \" तरी आम्हाला काही आम्ही काही तारे सह साक्षीदार आहे भागीदार आणि संक्षिप्त चकमकी रोटेशन अनुभव इच्छितो, ते त्यांच्या वैयक्तिक प्रेम कथा एक \"आनंदी शेवट\" लिहू शकता की त्यांच्या भावनिक सावरण्याची आणि त्यांच्या विश्वास सांगितले जाऊ काहीतरी आहे, प्रेम खुले राहून. उदाहरणार्थ, स्टीव्ह हार्वे सारख्या ख्यातनाम, जेनिफर लोपेज, एलिझाबेथ बर्टन, आणि अर्धा मूर अधिक वेळ किंवा दोन पेक्षा जायची वाट खाली देवा आहेत. त्यांचे तत्वज्ञान आहे असे गृहीत धरले अखेरीस, तो चिकटविणे बांधले आहे.\nपण ते सक्षम आहेत.\nतारे आम्हाला मनोरंजनासाठी. कधी कधी ते आम्हाला शिक्षण करू शकता. या पाच धडे या कारणासाठी विशेषत सेवा. आम्ही सर्व त्यांना आपण लक्ष दिले पाहिजे.\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर साम��यिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nReddit वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\n5 प्रत्येकजण बरोबर मत की डेटिंग व्हायरस\nकुत्रे प्रेम करणे आवश्यक आहे\nशीर्ष 6 पाककला प्रेम हॉट आहे का कारणे\nघटस्फोट केले सुलभ केल्यानंतर एक तरुण बाई डेटिंग\nशीर्ष 5 प्रेमी चिक फ्लिक चित्रपट\nपाळीव प्राण्यांचे प्रेमी केवळ निर्माण अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट. आपण एक जोडीदार शोधत आहात की नाही, आपल्या पाळीव प्राण्याचे किंवा फक्त कोणी मित्रासह फिरायला, स्वत: ला आवडत पाळीव प्राणी प्रेमी - येथे आपण शोधत आहेत नक्की शोधण्यात सक्षम व्हाल.\n+ प्रेम & लिंग\n+ ऑनलाइन डेटिंगचा टिपा\n+ पाळीव प्राणी अनुकूल\nप्रेम शेअर करत आहे\n© कॉपीराईट 2020 तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे. बनवलेला द्वारे 8celerate स्टुडिओ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/breaking-five-coronated-including-social-justice-minister-dhananjay-munde-306224", "date_download": "2020-10-20T12:30:00Z", "digest": "sha1:6IXR3SXRLMGZUZWNHQ54PEL3O2ON3TKC", "length": 13754, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "ब्रेकिंग : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण कोरोनाबधित - Breaking: Five Coronated Including Social Justice Minister Dhananjay Munde | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nब्रेकिंग : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण कोरोनाबधित\nधंनजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, चालक व कर्मचारी अशा पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत समोर आलेले आहे. जिल्ह्यात असलेले मुंडे तीन दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते.\nबीड : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या सोबतच्या इतर चार कर्मचारी अशा पाच जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे.\nमागच्या चार दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत: होम क्वारंटाईन व्हावे व गरजेनुसार तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले.\nचार दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी (ता. आठ जून) रोजी त्यांच्या हस्ते अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोशाळेचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर दोन दिवसांनी श्री. मुंडे मुंबईला गेले.\nमुंबईला जातेवेळी त्यांच्यामध्ये कुठलेही कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. मात्र, गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, चालक व इतरांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. यापूर्वीही आघाडीतील मराठवाड्यातील मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. मात्र, उपचारानंतर ते नुकतेच बरे झाले.\nमागच्या चार दिवसांत धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत: क्वारंटाईन व्हावं, जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधून तपासणी करुन घ्यावी.\n- राहुल रेखावार ,जिल्हाधिकारी बीड\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nत्या’ दोघ्या बहिणी निघाल्या गर्भवती, तिहेरी हत्याकांड प्रकरण\nमोताळा (जि.अकोला) : मुलीच्या अनैतिक संबंधातून तिघ्या मायलेकींचा निर्घृण खून झाल्याची घटना पिंपळखुटा बुद्रुक येथे ता. १४...\nनिवडणुक बिहारची, पण त्याचा फटका पुण्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंटला\nपुणे : सरकारने अनलॉक ५ मध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरु करण्याची परवानगी दिली आहे. तसे असले तरी बिहार निवडणुकीचा चांगलाच फटका हॉटेल ...\nडोंबिवलीत वाहन चोरी करणारे त्रिकुट अटकेत, दोन बाईकसह ७ रिक्षा हस्तगत\nमुंबईः डोंबिवलीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकानं तिघा सराईत वाहन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांकडून...\nरिक्षांचे वय आता 21 वर्षे; रिक्षा मालकांना मोठा दिलासा\nसातारा : प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऍटोरिक्षांची वयोमर्यादा 16 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी वयोमर्यादा...\nलॉकडाऊनच्या काळात रोखले २२ बालविवाह, महिला व बालकल्याण विभागाचे यश\nऔरंगाबाद : लॉकडाऊन काळात बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लोकांमध्ये जागृती आणि कायद्याचे अज्ञान याचा परिणाम असल्याचे...\nबेस्ट बस चालकाला हृदयविकाराचा झटका; बसची भाजी मंडईला धडक\nमुंबई - चेंबूर वरुन घाटकोपरला येणाऱ्या 381 क्रमांकाच्या बेस्ट बसचे चालक हरिदास पाटील यांना ह्रद्यविकाराचा झटका आला. चेंबूर पोलिस स्टेशन ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या ���ातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-political-minute-minute-drama-238746", "date_download": "2020-10-20T11:53:22Z", "digest": "sha1:TUGNYDN3BMXL37A74JSOHZU4OPNKSZQL", "length": 14088, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "दिवसभरात नेमके काय घडले; मिनिट टू मिनिट घडामोडी - maharashtra political minute to minute drama | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nदिवसभरात नेमके काय घडले; मिनिट टू मिनिट घडामोडी\nसकाळी 10.51 : विश्‍वासदर्शक ठराव उद्याच (ता. 27) मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. उद्या पाच वाजेपर्यंत हंगामी अध्यक्ष निवडून, सदस्यांचा शपथविधी आणि लगेचच ठराव.\nसकाळी 10.51 : विश्‍वासदर्शक ठराव उद्याच (ता. 27) मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. उद्या पाच वाजेपर्यंत हंगामी अध्यक्ष निवडून, सदस्यांचा शपथविधी आणि लगेचच ठराव.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\n11.00 : महाविकास आघाडीकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत\n11.25 : \"वर्षा'वर भाजप नेत्यांची बैठक. अजित पवारही बैठकीला उपस्थित\n12.25 : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदारांच्या स्वतंत्रपणे बैठका\n12.30 : बाळासाहेब थोरात यांची कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते म्हणून निवड\n1.30 : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची सोफिटेल हॉटेलमध्ये बैठक.\n2.30 : अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\n3.30 : संख्याबळ नसल्याने राजीनामा देत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\n4.41 : फडणवीस यांनी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला.\n5.05 : शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्यास सोनिया गांधी यांची मंजुरी\n5.15 : भाजपचे कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड.\n5.45 : उद्धव ठाकरे हे पुढील मुख्यमंत्री असतील, असे राष्ट्रवादीकडून जाहीर.\n5.50 : विधानसभेचे विशेष सत्र बुधवारी (ता. 27) सकाळी आठ वाजता बोलाविल्याचे राज्यपालांचे निवेदन\n6.40 : शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे आमदार हॉटेल ट्रायडंटमध्ये जमले.\n9.30 : अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक येथे दाखल...\nसस्पेंस थ्रिलर नंतरचा महासत्ता अंक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nGood News For Students : बी.एड. सीईटी परीक्षार्थ्यांच��� होणार विशेष परीक्षा; एकाच तारखेने गोंधळ\nनागपूर : राज्याच्या सीईटी सेलअंतर्गत २१ ते २३ ऑक्टोबरला बी.एड. सीईटीची परीक्षा होणार आहे. यादरम्यान राज्यातील अकृषक विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या...\n\"पारंपरिक पध्दतीने विचार करू नका\", सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायालयांंना निर्देश\nमुंबई : मोटार अपघात दाव्यांवर निर्णय देताना चौकटीतील मोजमाप लावून पारंपरिक पध्दतीने विचार करू नका, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व...\n'अन्यथा विद्यापीठासमोर तीव्र आंदोलनच' राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा विद्यार्थ्यांना पाठिंबा\nनाशिक : (सटाणा) कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या राज्यातील महाविद्यालयांच्या ऑनलाईन परीक्षेत विद्यापीठांच्या नियोजनशून्य...\nन्यायालय ही मनमानीची जागा नाही : न्यायालय\nनवी दिल्ली - दिलेल्या मुदतीत अपील करण्यात सरकारी खात्यांकडून होत असलेल्या विलंबाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. दिलेल्या वेळेकडे...\nसांगोला तालुक्‍यात बैल-घोडागाडी शर्यत सुरू होण्यापूर्वीच पोलिसांचा छापा\nसांगोला (सोलापूर) : सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही बेकायदेशीररित्या बैल-घोडागाडीच्या शर्यतीचे आयोजन करणाऱ्या मनोहर उर्फ मनोज रमेश व्हरगर,...\nमराठा आरक्षणप्रश्नी त्वरित निर्णय घ्या, राजे प्रतिष्ठानचा सरकारला इशारा\nमसूर (जि. सातारा) : मराठा आरक्षण स्थगिती रद्द करून आरक्षण सुरू करा, अन्यथा राजे प्रतिष्ठान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/nine-nagpur-pune-shivshahi-buses-run-daily-aurangabad-news-358083", "date_download": "2020-10-20T12:30:56Z", "digest": "sha1:R24EO2U4DZU5YZV557EP4D6WPHKLD7VU", "length": 14796, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "नागपूर-पुणे मार्गावर तब्बल नऊ शिवशाही सुरु, कोरोनानंतर एसटी महामंडळाने कसली कंबर - Nine Nagpur-Pune Shivshahi Buses Run Daily Aurangabad News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nनागपूर-पुणे मार्गावर तब्बल नऊ शिवशाही सुरु, कोरोनानंतर एसटी महामंडळाने कसली कंबर\nलॉकडाऊननंतर एस. टी. बससेवा पूर्ववत होत आहे. आता नागपूर-पुणे मार्गावर वातानुकूलित आसनी शिवशाही बस सुरु करण्यात आली आहे.\nऔरंगाबाद : लॉकडाऊननंतर एस. टी. बससेवा पूर्ववत होत आहे. आता नागपूर-पुणे मार्गावर वातानुकूलित आसनी शिवशाही बस सुरु करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी प्रत्येक अर्ध्या ते एक तासाला बससेवा सुरु असणार आहे. कोरोनामुळे जवळपास पाच-सहा महिने एसटी बससेवा बंद होती. कोरोनाच्या काळात एसटीचे दररोज २२ कोटींचे उत्पन्न बुडत होते. मार्च महिन्यानंतर कोरोना काळातील १५३ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये सुमारे तीन हजार ३६६ कोटींचे एसटीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर २० ऑंगस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. दररोज ६६ लाख प्रवाशांना सेवा देणारी एसटी सध्या केवळ ३.८ लाख प्रवाशांची वाहतूक करत आहे. अजूनही एसटीला रोज पंधरा ते वीस कोटींचा फटका बसत आहे. असे असले तरीही आता हळूहळू एसटीची सेवा पूर्वपदावर येत आहे.\nजायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले, गोदावरी दुथडी वाहू लागली\nनागपूर - पुणे मार्गावर नवीन आसनी शिवशाही सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मोजके थांबे देण्यात आलेले आहे. नागपूर-पुणे (जाताना) सिडको बसस्थानकातून सुटण्याच्या वेळा अशा : २३.५०, ०१.५०, ०२.५०, ०३.५०, ०४.२०, ०४.५०, ०५.२०, ०५.५०, ०७.२० तर हीच बस मध्यवर्ती बसस्थानकातून ००.००, .०२.००, ०३.००, ०४००, ०४.३०, ०५.००, ५.३०, ०६.००, ०७.३० याप्रमाणे आहे. तर पुणे -नागपूर (येताना) वेळा अशा : मध्यवर्ती बसस्थानकातून १७.४५, १९.४५, २०.४५, २१.१५, २१.४५, २२.१५, २२.४५, २३.१५, २३.४५, ०१.१५ तर सिडको बसस्थानकातील वेळा : १७.५५, १९.५५, २०.५५, २१.२५, २१.५५, २२.२५, २२.५५, २३.२५, २३.५५, ०१.२५ याप्रमाणे प्रत्येक अर्ध्या व एक तासाला बससेवा राहणार आहे. बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.\nसंपादन - गणेश पिटेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनव्या विद्यापीठ कायद्यात होणार सुधारणा; डॉ. सुखदेव थोरातांच्या अध्यक्षतेखाली समिती\nनागपूर ः राज्य सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये दुरुस्तीची तयारी सुरू केली असून, त्यात बदल करण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ...\nसामाजिकदृष्ट्या मागासलेल्या भागांच्या विकासामुळे देश स्वावलंबी होणे शक्य - गडकरी\nनागपूर : स्वदेशीचा आधार घेऊन तंत्रज्ञानाचा विकास करीत आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या भागाचा विकास करून देश स्वावलंबी होऊ शकतो. तसेच विविध...\n\"साहेब, माफ करा चूक झाली\" माजी नगराध्यक्षांना लाच देणाऱ्याने मागितली जाहीर माफी\nवाडी (जि. नागपूर) : मागील वर्षी वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना त्यांच्या प्रत्यक्ष घरी लाच देऊन लाचलुचपत खात्याकडून अटक कार्यवाही घडवून आणणारे...\nआंतरराष्ट्रीय शेफ डे : नववीत असताना घडलेल्या एका प्रसंगानं विष्णू मनोहर बनले प्रसिद्ध शेफ\nनागपूर - खवय्यांची आवड पूर्ण करणारे शेफ म्हणजे विष्णू मनोहर. त्यांनी सर्वात मोठा पराठा बनविण्याचा विक्रम केला आहे. तसेच ५३ तास अविरत स्वयंपाक करूनही...\nदिवाळीसाठी घरी परतू इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा, धावणार स्पेशल ट्रेन\nनागपूर ः अनलॉक प्रक्रियेंतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व क्षेत्रे खुली केली जात आहेत. रेल्वेही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचे संकट ओसरत...\nनागरिकांच्या जीवात आला जीव; ‘वॉंटेड’ दुचाकी चोरट्याला नागपूर पोलिसांनी केली अटक\nनागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपुरात चोरट्यांचा हैदोस सूरु आहे. नागरिकांच्या प्रचंड तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या होत्या. काही नागरिकांच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/raid-umri-gambling-raid-40-thousand-confiscated-nanded-news-305413", "date_download": "2020-10-20T11:26:18Z", "digest": "sha1:U7WSLHSE4QXCMQCYQHMJAL7RDV4EHKRD", "length": 16850, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "उमरीतील जुगार अड्ड्यावर छापा, ४० हजार जप्त - Raid on Umri gambling raid 40 thousand confiscated nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nउमरीतील जुगार अड्ड्यावर छापा, ४० हजार जप्त\nत्यांच्याकडून रोख ४० हजारासह जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई बळेगाव (ता. उमरी) शिवारात मंगळवा���ी (ता. नऊ) दुपारी साडेतीन वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी केली.\nनांदेड : उमरी तालुक्यातील बळेगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करून सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख ४० हजारासह जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई बळेगाव (ता. उमरी) शिवारात मंगळवारी (ता. नऊ) दुपारी साडेतीन वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी केली.\nउमरी तालुक्यात जुगार, मटका आणि वाळू अशी तिहेरी अवैध धंदे जोरात चालतात. स्थानिक पोलिस याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच अवैध धंदे या परिसरात राजरोसपणे चालतात. तसेच या उमरी तालुक्यात गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी उमरी पोलिसांची कानउघाडणी केल्यानंतर एका जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली.\nपोलिस दिसताच दोघांनी ठोकली धूम\nउमरी पोलिसांना अंधारात ठेवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून गस्त सुरू केली. बळेगाव (ता. उमरी) येथील भगवान गाडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली झन्ना- मन्ना नावाचा जुगार सेरू होता. पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर कारावई केली. यावेळी अड्यावरून काही जुगारी पोलिस दिसताच पसार झाले. मात्र पोलिसांनी दत्ताहरी व्यंकट जाधव, मारोती माधवराव संगुरवार, शिवाजी मारोती शिंदे आणि संभाजी आत्माराम ढगे यांना अटक केली. तर पापा कावळे आणि चंदु होनशेटे यांनी पोलिस दिसताच धूम ठोकली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार पिराजी गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन उमरी पोलिस ठाण्यात वरील सहा जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. मुंडलोड करत आहेत.\nहेही वाचा - धोपटी आंंदोलकांवर गुन्हे दाखल...कुठे ते वाचा... \nजिल्हाध्यक्षपदी रमेश गांजापुरकर यांची निवड\nनांदेड : राज्य कार्यकारिणीच्या मान्यतेवरुन राज्य संघटना अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी नांदेड जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केली असून यात जिल्हाध्यक्षपदी रमेश गांजापूरकर यांची त निवड मंगळवार (ता. नऊ) रोजी करण्यात आली.\nअखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे राज्य संघटना अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहिर केली. यात अध्यक्ष रमेश गांजापूरकर, उपाध्यक्ष अशोक बापसीकर, कार्याध्यक्ष किसनरावजी स���वंत, महासचिव श्रीदत्त घोडजकर, संघटक प्रभाकर आरेवार, सचिव निसारोद्दीन गौस यांची नियुक्ती करण्यात आली.\nधान्य त्वरीत उचल करुन वितरणास सुरुवात करावी\nसर्व पदाधिकाऱ्यानी जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांच्या येणा-या अडीअडचणी बाबत प्रशासना सोबत बैठक आयोजीत करुन प्रश्‍न सोडविण्यास रास्तभाव दुकानदारांना सहकार्य करुन दुकानदारांच्या हिताचे प्रश्‍न सोडविण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी माहे-जून महिण्याचे धान्य त्वरीत उचल करुन वितरणास सुरुवात करावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नुतन जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर यांनी केले आहे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदीड लाख कोटींची ‘दिवाळी‘\nनागपूर : कोरोनाच्या काळातील मंदीनंतर बाजारात पुन्हा ग्राहकांची वर्दळ वाढू लागल्याने उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीपर्यंत बाजारात नवचैतन्य...\nपापड व्यवसायातून मुलांना पदव्युत्तर शिक्षण देणारी पापरीची दुर्गा\nमोहोळ (सोलापूर) : ग्रामीण भागात कुठलाही व्यवसाय करणे तसे अवघडच. एक तर व्यवसायाला पोषक वातावरण नसते. त्यामुळे उत्पादीत मालाच्या विक्रीसाठी मोठी कसरत...\nआयपीएलच्या सामन्यावर बेटींग ; एकास अटक\nकोल्हापूर - तावडे हॉटेल येथील तनवाणी हॉटेलवर आयपीएलच्या सामान्यावर जुगार (बेटींग) घेणाऱ्या सांगलीतील एकास अटक करण्यात आली. उमेश नंदकुमार शिंदे (वय 39...\nपिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड\nपिंपरी : महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी (ता. 19) अर्ज दाखल करण्यात आले. विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार न दिल्याने...\nठाणे पालिकेचा ग्लोबल हॉस्पिटलसाठी कोट्यवधींचा प्रस्ताव; हिशोबावर भाजपाचा आक्षेप\nठाणे ः बाळकूम येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथील एक हजार बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी बिल्डरांच्या देणग्या थेट 'एमसीएचआय' आणि जितो...\nनांदेड : आयपीएलवर सट्टेबाजी, पाच जणांना अटक\nनांदेड : जिल्ह्यात मटका, जुगारासोबतच आता आयपीएल क्रिकेटव सट्टा लावून लाखोंची उलाढाल होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या अवैध धंद्याची पाळेमुळे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nस���ाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/navratri-festival-special-story-satish-jadhav-belgaum-360568", "date_download": "2020-10-20T11:04:03Z", "digest": "sha1:DIP45R7PHV773R46RGP743H4LPUK2UGQ", "length": 15761, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "Navratri Special : कोरोना काळात ‘त्या’ बनल्या संकटमोचक - navratri festival special story by satish jadhav belgaum | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nNavratri Special : कोरोना काळात ‘त्या’ बनल्या संकटमोचक\nसुषमा पाटील यांचे कार्य; समुपदेशन, उपचार, आर्थिक मदतीचेही वितरण\nबेळगाव : कोरोना काळात लॉकडाउनमध्ये अनेक बेघरांना विविध संस्था, संघटनांकडून मदत देण्यात आली. अशा संस्था, संघटना सोशल मीडिया, वृत्तपत्राच्या माध्यमातून काम प्रकाशझोतात आल्या. त्यांचा अनेकांनी गौरवही केला. मात्र, प्रसिद्धीपासून दूर राहून महापूर तसेच कोरोनाकाळात अनेक बेघरांचा आधार बनलेल्या आरपीडी क्रॉसवरील सुश्रृषा प्राणिक हिलींग सेंटरच्या प्रमुख सुषमा पाटील व सहकाऱ्यांनी अनेकांना मदतीचा आधार दिला आहे. कोरोनाकाळात समुपदेशन करण्यापासून उपचार, आर्थिक मदत व खाण्यापिण्याचे साहित्यही त्यांनी दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक संस्था संघटनांकडूनही त्यांचा गौरव झाला आहे.\nशहरात कोरोनामुळे २४ मार्चपासून लॉकडाउन झाले. या काळात राज्य पातळीवर कार्यरत योग विद्या प्राणिक हिलींग सेंटर, बेळगावातील फूड फॉर ॲग्री व सुश्रृषा प्राणिक हिलींग सेंटरच्या माध्यमातून सुषमा पाटील व सदस्यांनी काम केले आहे. पाटील कुटुंबीयांकडून राज्य सरकारलाही मोठे आर्थिक सहकार्य केले आहे. बेळगाव तालुक्‍यासह खानापूर तालुक्‍यातील दुर्गम भागात गरजूंना अन्नधान्य, सॅनिटरी नॅपकीन, बेघरांना ब्लॅंकेट्‌स, महिलांना साड्या, कपडे, रस्त्याच्या बाजूला झोपलेल्यांना चहा, बिस्कीट, कचरा गोळा करणाऱ्या महिलांना २० दिवस पुरेल इतका अन्नसाठा, औषधोपचार आदी साहित्य देऊन मदत केली.\nहेही वाचा- Navdurga Special : व्यंगावर मात करत तिने घेतला आरोग्य सेवेचा वसा ,मंडणगडातील नवदुर्गाची कहाणी -\nअग्निशामक दल, पोलिस ठाण्यालाही मास्कसह सॅनिटायझरचे वितरण केले आह��. गतवर्षी ऑगस्टमधील महापुरावेळी फाऊंडेशनर्फे अनेकांना मदतीचा हात दिला. चार वर्षांपूर्वी सेंटरतर्फे राज्य पातळीवर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशानाचा कार्यक्रम झाला. यामध्ये सुमारे १ लाख जणांनी, केवळ बेळगावमधून विविध शाळा व महाविद्यालयांच्या सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यानंतरही त्यांनी समुपदेशानाचे काम सुरूच ठेवले. त्यांना स्मिता मांगले, शिल्पा वडवडगी, विद्युत, नीलिमा अजगावकर, मयुरा मिर्जी, भारती गुगी, रेखा भंडारी, श्‍वेता पाटील, इंदिरा जोशी, शिल्पा होसमनी आणि सुमा यांची मदत मिळत आहे.\nमहापूर व कोरोनाकाळात ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना मदत केली आहे. अनेकांना मास्क, सॅनिटायझर व आर्थिक सहकार्यही केले आहे. यानंतरही आमचे मदत कार्य सुरु राहील. सुश्रृशा प्राणिक हिलिंग सेंटरच्या माध्यमातून समुपदेशानाचे कार्यही सुरु आहे.\n-सुषमा पाटील, प्रमुख, सुश्रृषा प्राणिक हिलिंग सेंटर\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबेळगावात विद्यागम योजना पुन्हा सुरू होणार\nबेळगाव : शिक्षण खात्याने विद्यागम योजना तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुढील महिन्यातही शाळा सुरू न झाल्यास विद्यागम योजना पुन्हा...\nफोटोग्राफी क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी बेळगावची नवदुर्गा\nबेळगाव : पुरुषांची मक्‍तेदारी असलेल्या विविध क्षेत्रांत महिलांनी कर्तृत्वाच्या जोरावर आपली छाप पाडली आहे. फोटोग्राफी क्षेत्रही यापैकीच एक आहे. या...\nरांका ज्वेलर्सकडून पद्मावती देवीसाठी सुवर्णालंकार\nपुणे : पिसोळी परिसराची ग्रामकुलदेवी असणाऱ्या पद्मावती देवीसाठी अलंकार घडविण्याचे काम प्रसिद्ध सुवर्णपेढी रांका ज्वेलर्सने पूर्ण केले आहे. रांका...\nकांदा रडवणार, गाठली शंभरी\nरत्नागिरी - अतिवृष्टीमुळे राज्यातील नवीन कांदा पिकाचे झालेले नुकसान, तुलनेने कमी प्रमाणात जुना कांदा उपलब्ध आणि परराज्यातून असलेल्या मागणीमुळे...\nप्रस्तावित बांदा-संकेश्‍वर महामार्ग होणार तरी कसा\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बांदा ते संकेश्‍वर (कर्नाटक) या एनएच 548 या दोन हजार कोटी रुपयांच्या 108 किलोमीटर चौपदरी राष्ट्रीय महामार्गाला केंद्राने...\nबेळगावात एक ब्रास वाळूपासुन बनवली रेणुका देवीची मुर्ती\nबेळगाव : श��र आणि परिसरातील भक्‍तांचे श्रध्दास्थान असणाऱ्या जत्तीमठ मंदिर येथे वाळुपासुन सौंदत्ती रेणुका देवीची सुबक आणि आकर्षक मुर्ती साकारण्यात आली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-aadivashi-pada-kerosene-85-percent-deduction-344203", "date_download": "2020-10-20T12:03:40Z", "digest": "sha1:XA2M5TQB6GBSHH3PWPLKKB67TTD3L6RM", "length": 15584, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "केरोसिनच्या कोट्यात ८५ टक्के कपात - marathi news nandurbar aadivashi pada Kerosene 85 percent deduction | Marathi News - eSakal", "raw_content": "\nकेरोसिनच्या कोट्यात ८५ टक्के कपात\nजिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारींच्या मनमानी कारभारामुळे तालुक्याला आॅगस्टमध्ये केवळ बारा हजार लिटर रॉकेल मिळाले आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला चिमणी पेटवण्यासाठी देखील रॉकेल न मिळाल्याने ऐन पावसाळ्यात अंधारात ठेवण्याचा हा गंभीर प्रकार आहे.\nवाण्याविहीर (नंदुरबार) : अक्कलकुवा तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांच्या हक्काच्या रॉकेल कोट्यात ८५ टक्के कपात करून प्रशासनाने ऐन पावसाळ्यात त्यांची गैरसोय केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारींनी केवळ हेतूपुरस्करपणे केरोसीन कपात केली असून नियोजनाप्रमाणे रॉकेल साठा उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.\nजिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारींच्या मनमानी कारभारामुळे तालुक्याला आॅगस्टमध्ये केवळ बारा हजार लिटर रॉकेल मिळाले आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला चिमणी पेटवण्यासाठी देखील रॉकेल न मिळाल्याने ऐन पावसाळ्यात अंधारात ठेवण्याचा हा गंभीर प्रकार आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काचे रॉकेल मंजूर नियतनाप्रमाणे त्वरित उपलब्ध करून द्यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनाही देण्यात आले आहे.\nप्रत्येक पात्र शिधापत्रिकाधारकांच्या वाट्याला केवळ ४०० एम एल एवढेच रॉकेल येत असल्याने ते कोणत्या पद्धतीने वाटप करावे असा प्रश्न उपस्थित करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी वाटप कसे करायचे ते ही सांगावे. अनेक शिधापत्रिकाधारक गॅसपासून वंचित असून त्यांना दैनंदिन जीवनासाठी केरोसीनची गरज असताना केवळ कागदावरच शंभर टक्के गॅस योजनेचा लाभ मिळाल्याचे दाखविले जात आहे. केरोसीन पात्र शिधापत्रिका धारककांचे केरोसीन बंद करण्यात आले आहे.\nतालुक्यामध्ये शासकीय योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना गॅस जोडणी मिळाली आहे योजनेचा लाभ घेतलेले किती लाभार्थी नियमित गॅस वापरत आहेत योजनेचा लाभ घेतलेले किती लाभार्थी नियमित गॅस वापरत आहेत किती लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत किती लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत याबाबत ही चौकशी करण्यात यावी जेणेकरून शासकीय योजनेतून लाभ घेतलेल्या योजना लाभार्थ्यांची खरी आकडेवारी समोर येईल अशी ही मागणीही श्री. पाडवी यांनी केली आहे.\nशिधापत्रिकाधारक ः ४६ हजार १८६\nगॅसधारक ः २३ हजार ५६२\nकेरोसिनसाठी पात्र ः २२ हजार ६४०.\nआवश्यक केरोसिन ः ८६ हजार ५६ लिटर\nमिळालेला साठा ः १२ हजार लिटर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहा शोलेचा सिन नव्हे; नेटवर्क शोधण्याचा प्रयत्‍न\nसारंगखेडा (नंदुरबार) : केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रात डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केल्याचा गाजावाजा केल्या जातो. मात्र सातुर्खे (ता. नंदूरबार) येथील...\n५३ शिक्षकांना मिळणार पदस्थापना\nनंदुरबार : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ५३ शिक्षकांना सहा महिन्यांपासून पदस्थापना मिळाली नव्हती. हे शिक्षक कोणत्या शाळेवर नियुक्ती मिळते, याबाबत...\nशेतकऱ्यांकडून लाच घेणाऱया कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापकला अटक\nनंदुरबार ः कृषी विभागातर्फे शेतकरी गटांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या कृषी निविष्टा व बियाणे पुरविल्याचा मोबदल्यात गटातील प्रति शेतकऱ्याकडून २५०...\nकर्ज काढत रूग्‍णसेवेसाठी उपलब्‍ध केली रूग्णवाहिका; युवकांचे कार्य\nशहादा (नंदुरबार) : कोविड-१९ मुळे रुग्णवाहिकांचा तुटवडा भासत आहे. यासाठी शहरातील सहा युवकांनी एकत्र येऊन श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या...\nसहा महिन्याचा कर माफीबाबतच्��ा खोट्या अफवा\nनंदुरबार : जो विषय नगर पालिकेच्या सभेचा अजेंड्यावरच नाही तर त्याबाबत चर्चा किंवा निर्णय घेण्याचा विषयच येत नाही. तरीही विरोधक त्या विषयाला सभेत...\nम्‍हणूनच प्राचार्य चौधरींची उचलले टोकाचे पाऊल\nनंदुरबार : जिजामाता महाविद्यालयाच्या फार्मसी कॉलेजच्या प्राचार्यांच्या आत्महत्येप्रकरणी अकरा जणांविरुद्ध अखेर आज आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/30591", "date_download": "2020-10-20T11:28:11Z", "digest": "sha1:MTO7MPZIVRQGFDDFUMOU5DF4OJGBAHCU", "length": 24547, "nlines": 260, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)\nउत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)\nया आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:\n१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा\n२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर\n३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )\n४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)\nकदंब राजवंशाच्या राजा रवि वर्मनची राजधानी \"हलशी\". बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यापासुन अंदाजे १४ किमी अंतरावर हलशी गाव आहे. येथील १२व्या शतकातील पुरातन नृसिंह-वराह हे एक देखणे मंदिर. या मंदिरात नृसिंह, वराह नारायण, सूर्य, विष्णु यांच्या पुरातन मूर्ती आहेत.\nया मंदिराच्या आत दोन गर्भगृह एकमेकांसमोर असुन दोघांच्या मध्ये एक विशाल कासव आहे. एका गाभार्‍यात श्री विष्णुची बसलेली मूर्ती असुन त्याच्या समोरच्याच गाभार्‍यात भूवराह नारायणाची ११८६-८७ सालातील पुरातन आणि अतिशय देखणी मूर्ती आहे. सध्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या कंदब स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या या अतिशय सुंदर आणि पुरातन मंदिराला अवश्य भेट द्या.\nमुख्य मंदिरापासुन जवळच असलेले भग्नावस्थेतील एक पुरातन शिवमंदिर.\nया देवतांची देवळे दुर्मिळच\nया देवतांची देवळे दुर्मिळच आहेत. सुंदर फोटो.\n हे पण फोटो मस्तच\nप्रचि १२ व १६ मधली श्रीशंकराची पिंडी नेहेमीपेक्षा वेगळी आहे ... चैकोनी/आयताकृती वाटत्येय.... आधी बघितली नव्हती अशी. नेहमी गोलच बघितली आहे.\nसर्व प्रचि - नेहेमीप्रमाणेच\nसर्व प्रचि - नेहेमीप्रमाणेच अप्रतिम.\nप्र चि ४,५,८,९ मधील मूर्ति काय सुंदर आहेत - किती नजाकतीचे कोरीव काम / शिल्प काम....... शब्द नाहीत वर्णन करायला....\nव्वा रे.. सुंदर मंदिर. ७ आणी\n७ आणी ११ आवडले...\nप्र चि ४,५,८,९ मधील मूर्ति\nप्र चि ४,५,८,९ मधील मूर्ति काय सुंदर आहेत - किती नजाकतीचे कोरीव काम / शिल्प काम>>>अगदी अगदी\nचैकोनी/आयताकृती वाटत्येय.... आधी बघितली नव्हती अशी.>>>>मीपण पहिल्यांदाच पाहिली.\nमस्त आहे रे फोटो. अशा जुन्या\nमस्त आहे रे फोटो. अशा जुन्या वास्तुंमध्ये गेलो की काहीतरी वेगळाच गुढ असा फिल येतो.\nछान... वराह नारायण आणि विष्णु\nछान... वराह नारायण आणि विष्णु यांच्या मुर्ती खुप आवडल्या...\nनिवडक १० त टाकणार होतो पण आपण माझे एकुलते एक मुंडके उडवले म्हणुन... (प्रचि २)\nछान, सुंदर, मस्त, अप्रतिम्....मझा शब्दकोश संपला राव...प्रत्येक वेळी नवा शब्द कुठे शोधणार यार... नेस्ट टाईम प्रतिसादात फक्त डॉट (.) देणार... भावना समजुन घे\nहां.. मलाही साधना सारखंच\nहां.. मलाही साधना सारखंच वाटलं.. या प्राचीन वास्तूंमधून हिंडताना नेहमी एकप्रकारचं रहस्यमयी वातावरण तयार होतं आसपास..\nसुरेख मंदिर आणि फोटो. शांत\nसुरेख मंदिर आणि फोटो. शांत वातावरण असावे असे वाटते.\nमाझ्या मित्राचं आजोळ हलशीचं. त्याला मी तुझे आधीचे फोटो दाखवत असताना त्याने हलशीच्या नृसिंह-वराह मंदिराचा उल्लेख केला होता. आत्ता ही लिंकपण त्याला पाठवतो.\nअप्रतिम. कदंबांचा गोव्याशी जवळचा संबंध. म्हणजे या हलशी कदंबांची एक शाखा गोव्यात चंद्रपूर (चांदोर) इथून राज्य करत होती. या शैलीतली काही देवळे पोर्तुगीजांच्या विध्वंसातून वाचून अजून दिमाखाने उभी आहेत.\nयातील एक म्हणजे तांबडी सुर्ला इथलं महादेव मंदिर. आणि खांडेपारचं सप्तकोटेश्वर. या देवळातही चौकोनी पिंडिका असलेलं शिवलिंग आहे.\nहलशी इथे जायची खूप इच्छा आहे. त्याशिवाय 'आमचे गोंय' मालिका पूर्ण झाली असं वाटणार नाही. गोव्याहून अनमोडच्या घाटातून बेळगावकडे जाताना कुठून रस्ता आहे\nजिप्सी, मी ठ��वलं होतं की\nजिप्सी, मी ठरवलं होतं की तुझ्या ट्रीपचे सगळे फोटो बघितले की मग प्रतिसाद द्यायचा. पण छे: कस्चं काय इतके सुंदर फोटो बघून शेवटी राहवलं नाही. काय अप्रतिम फोटो आहेत इतके सुंदर फोटो बघून शेवटी राहवलं नाही. काय अप्रतिम फोटो आहेत\nअशा जुन्या वास्तुंमध्ये गेलो की काहीतरी वेगळाच गुढ असा फिल येतो.>>>>अगदी अगदी\nनिवडक १० त टाकणार होतो पण आपण माझे एकुलते एक मुंडके उडवले म्हणुन...>>>>हो ना, तुलाच पूर्ण उडवायला पाहिजे होतं फोटो अजुन चांगला आला असता\nकदंबांचा गोव्याशी जवळचा संबंध. म्हणजे या हलशी कदंबांची एक शाखा गोव्यात चंद्रपूर (चांदोर) इथून राज्य करत होती.>>>>येस्स ज्योति, अगदी बरोबर. कंदंबाचा गोव्याशी जवळचा संबध हे वाचल होत :-).\nगोव्याहून अनमोडच्या घाटातून बेळगावकडे जाताना कुठून रस्ता आहे>>>>मला पण नक्की माहित नाही पण, गोव्याहुन बेळगावला रामनगर, लोंढा मार्गे येताना खानापुरच्या आधी (साधारण ९-१० किमी आधी) एक रस्ता कित्तुरला जातो. त्या फाट्यावरून जवळच हलशी गाव आहे. (somebody please correct me if i am wrong )\nखानापूर-रामनगर रस्त्यावर खानापूरच्या साधारण १०-१२ किमी नंतर नंदगड गावाला जायचा फाटा आहे. खानापूरात नंदगडला जायचा रस्ता विचारायचा. खानापूरहून दर १ तासाला नंदगड-हलशीसाठी टेम्पोही मिळतात. स्वतःचे वाहन असेल, तर सरळ या गाड्यांच्या मागे जाणे हा उत्तम पर्याय हलशीला जायला व्हाया नंदगड जावे लागते. नंदगड-हलशी अंतर जेमतेम ६-७ किमी आहे.\nजिप्सी फोटो भन्नाट आले आहेत. इतक्या वेळेला हलशीला जाऊनसुद्धा एवढे बारकाईने कधीच फोटो काढले नाहीत. लहानपणी बर्‍याचदा जायचो हलशीला, पण त्यावेळी मंदिर आणि परिसर याचा एकच उपयोग माहित होता... क्रिकेट/लपाछपी खेळणे :).... नाही म्हणायला प्रचि २ मधल्या विहीरीचा वापर गणपती विसर्जनासाठी व्हायचा, हल्लीच हा परिसर पुरातत्व विभागाकडे गेलाय. त्यामुळे विहीरीत गणपती विसर्जनाला बंदी आहे.\nनृसिंह मंदिरातील नृसिंहाची मूळ मूर्ती (ही मूर्ती प्रचि ५ च्या गाभार्‍यातच आहे) :-\nनृसिंह आणि वराह या देवतांची मंदिरं मुळातच कमी असतील. वराह देवतेची इतकी सुंदर-सुबक मूर्ती (प्रचि ४) अजून कुठे पहाण्यातही नाही आली.\nप्रचि ३ मधला रथ लाकडी आहे. हलशीमधे दर १२ वर्षांनी लक्ष्मीची जत्रा असते, तेव्हा हा वापरतात. वर उल्लेखलेल्या नंदगड गावातही असाच रथ आहे. पण तो प्रचि ३ मधल्या रथाच्या दुप���पट ते तिप्पट आकाराचा आहे.\nअजून माहिती आठवेल तशी लिहिन\nधन्यवाद मित, अधिक माहिती आणि\nधन्यवाद मित, अधिक माहिती आणि नृसिंहाची मूळ मूर्ती प्रचिकरीता. याचकरीता मी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत होतो\nनृसिंह आणि वराह या देवतांची मंदिरं मुळातच कमी असतील. वराह देवतेची इतकी सुंदर-सुबक मूर्ती (प्रचि ४) अजून कुठे पहाण्यातही नाही आली. >>>>>अनुमोदन\nसगळेच आवडले. आता तुला माहीती\nआता तुला माहीती आहे की तुझी फोटोग्राफी उत्तम आहे आणि आम्हाला त्याचं अमाप कौतुक आहे ते.. तेव्हा समजून घे, शब्दांशिवायच.\nपहिल्या लेखानंतर गायबलेला जिप्सी-टच पुन्हा प्रकट झाला. मस्तच.\n'देऊळ' विषयावरच्या विजेत्या छायाचित्रकाराला साजेशी छायाचित्रे. त्यातही ११ अणि १३ खासच.\nविहीरीचा फोटो खूप आवडला.\nविहीरीचा फोटो खूप आवडला.\nमालिका मस्त चाललीये हे\nमालिका मस्त चाललीये हे प्र.ची. सुंदरच नेहमीप्रमाणे माहिती पण उपयोगी , धन्यवाद\nएक नंबर फोटोज...सगळ्याच मूर्त्या खल्लास आल्यात...\nप्रचि ३ मधले काय आहे रे....प्रतिकृती आहे का\nप्रचि ८ मध्ये फोकल कलर्स ऑप्शन वापरण्यापेक्षा तुला अजून एक पर्याय देतो\n कदंबांची स्थापत्यशैली छानच आहे. ज्योति कामत म्हणतात त्याप्रमाणे मलाही तांबडीसुर्लातलं महादेवाचं देऊळ आठवलं. ही देऊळं तर एकमेकांची कार्बन कॉपी वाटावीत इतकी सारखी आहेत. फक्त तांबडीसुर्लाचं देऊळ काळ्या कातळात बेसॉल्टात बांधलेलं आहे इतकाच काय तो फरक\nसुंदर मालिका. मजा येते आहे.\nजिप्सी हा पण लेख सुंदर\nजिप्सी हा पण लेख सुंदर\nमस्त प्रचि आहेत... माहिती हि\nमाहिती हि छान.बाकि बेळगाव च नाव आल इथ कि भारि आनंद होतो....माहेर आहे शेवटी\nजिप्सि छन प्रचि.मी अगदी\nजिप्सि छन प्रचि.मी अगदी लहानपणी पाहिलय हल्शि.इतक्यांदा खानापुरला जाउन हल्शि पाहिल नाहि याची खंत वाटली.\".बाकि बेळगाव च नाव आल इथ कि भारि आनंद होतो....माहेर आहे शेवटी + १ गोपिका.माझही माहेर खानापुर.बेळ्गाव नंदगड हल्शि गावाची नाव वाचुनही छान वाटल.हल्शि बसनी बेळगावहुन खानापुरला अनेकवेळा आलिय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60615", "date_download": "2020-10-20T12:06:57Z", "digest": "sha1:WVY5OYWBYSVLIMSHIBIQVHHIGXUQEWYG", "length": 13828, "nlines": 221, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुन्हा एकदा वारी.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुन्हा एकदा वारी....\nअनुभवावी वारी एकदा ,सह्याद्रीच्या पंढरीची..\nलागेल ओढ मनाला, मग कायमची..\nमाऊली आमची रांगड्या निसर्गाची...\nकाळ्या पाषाणातील, संस्कृती आपल्या अभिमानाची...\nरोरावतो वारा जणु ,गाज सागराची...\nढगांवर होउन स्वार,पहा शान कोकणकड्याची...\nउगवतीला गाठा उंची ,तारामती शिखराची..\nरंगलेल्या क्षितिजावर पडेल,खोल सावली मावळतीची...\nतोलार खिंड,नळीची वाट,साधले घाटाची..\nअभेद्य कातळकड्याला, गरज नाही तटबंदीची..\nदडलेय महती इथे, इतिहासाच्या पानांची...\nहोउंदे गजर गडाचा,साद वारकरी भटक्यांची..\nकरावी वारी पुन्हा एकदा ,सह्याद्रीच्या पंढरीची.....\nडोंगरदर्‍यात हुंदडणार्‍या आम्हा वारकरी भटक्यांची पंढरी म्हणजे हरिश्चंद्र गड..\nअशा या पंढरीची ओळख पहिल्याच सह्यभेटित झाली होती.त्याच गारुड अजुन मनावर आहे.\nमाझ्या पहिल्या ट्रेकची गोष्ट..... मधे सह्याद्रीने वेड लावले होते. अन हेच सह्याद्रीच वेड डोंगर दर्‍यात खेचुन घेउन जायला कारणीभुत होत.त्यामुळे सह्याद्रीची पारायणे अधुनमधुन चालु असतात.प्रत्येक वेळी सह्याद्री नव्याने उलगड असतो...उमजत असतो.\nजवळजवळ आठ वर्षानंतर या सह्यपंढरीला परत वारी करण्याचा योग जुळुन आला.अट्टल भटक्यांची सोबत होती.अन पावसाच्या आगमनाआधी चातक बनुन आमची स्वारी सह्याद्रीच्या दिशेने निघाली.\nअष्टमीचा चंद्र होता दिमतीला..\nअन झाली सुरु ढगांची लगीनघाई...\nकस बदलल निसर्गाच रुपडं...\nतस पडल सरड्याला कोडं..\nरानफुलांचा येई मधाळ वास...\nभटक्यांना फक्त रानमेव्याची आस...\nअन आम्हा भटक्यांचा वेगळाच थाट..\nअन पाखरु बसल वळचणीला..\nदरीत झालाय सुरु लपंडाव...\nढगांच्या आड लपलाय साव..\nकाळ्या कातळात दडलाय कोरीव इतिहास..\nपुवर्जांच्या पाऊलखुणांचा अनोखा प्रवास..\nरौद्र साज म्हणजे कोकणकडा..\nवार्‍याची गाज म्हणजे कोकणकडा...\nतस मन झाले दंग...\nअन धुक्यात पहाट जागी झाली.\nढगांच्या पडद्यावर सुर्यकिरणांची सावली .....\nझाली किमया बघा इंद्रवज्ररुपी माऊली....\nभास्कराच्या खोपटात करुन चहापान..\nवारकरी भटक्यांनी केले प्रस्ठान...\nसह्यवारीने मन झाले शांत..\nप्रपंचासाठी धरला घरचा प्रांत...\nओढ ��ह्याद्रीची राहिल नेहमी..\nवारीची देतो पुन्हा आम्ही हमी..\n- रोहित ..एक मावळा\n क्या बात, क्या बात\nप्रचि सुंदरच पण लिखाणही आवडलं.\nभारी सुरवात नी मस्त\nभारी सुरवात नी मस्त फोटो...\nपुन्हा एकदा केलेली सफर डोळ्यासमोर उभी राहिली\nमस्त रे. फोटो एकदम कडक\nमस्त रे. फोटो एकदम कडक\nधन्यवाद... जिप्सी,यो,स सा,शा गं\nतो चौघांच्या उडीचा फोटो इतका देखणा आलाय की थोडा क्रॉप करून नक्षी म्हणूनही वापरता येइल.\nत्याच फोटोत यो आणि त्याच्या पुढच्याची उडी इतकी मस्त कॅप्चर झालीये की असं वाटतय यो शिखर एका पायावर उतरतोय आणि पुढचा दोन शिखरांमध्ये उडी मारतोय.\nवा, मस्त फोटो.. आणि खुप\nवा, मस्त फोटो.. आणि खुप दिवसांनी \nप्रचि सुंदरच पण लिखाणही\nप्रचि सुंदरच पण लिखाणही आवडलं.\nप्रचि न लिखाण दोन्ही सुंदर\nप्रचि न लिखाण दोन्ही सुंदर\nरोमा... क्लासिक रे एक्दम\nरोमा... क्लासिक रे एक्दम\nव्वा क्या बात है\nव्वा क्या बात है\nअवर्णनिय प्र.ची आणि लेखन लाजवाब..... /\\....\nमस्त रे. फोटो एकदम कडक\nमस्त रे. फोटो एकदम कडक\nलेखन आणि फोटो दोन्ही आवडले\nलेखन आणि फोटो दोन्ही आवडले\nधन्यवाद... माधव,दिनेशदा,सुनटुन्या,चनस,चंबु ,संदिप ,सायु,इंद्रा, हर्पेन\nआहाहा, मस्त झालाय लेख\nमस्त लेख आणी प्रचि.\nमस्त लेख आणी प्रचि.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24888", "date_download": "2020-10-20T10:59:44Z", "digest": "sha1:6YD3KOJOVNASVDCL5NIP2TLFXD53OTXG", "length": 3011, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मसाला मिर्च मकई : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मसाला मिर्च मकई\nRead more about मसाला मिर्च-मकई\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2008/06/blog-post_4095.html", "date_download": "2020-10-20T11:56:35Z", "digest": "sha1:32JUNLMYCW7GV3KJPOV7TKTUSX5PFC6O", "length": 29184, "nlines": 327, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रे��: दलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी?", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा ���जही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\n��पताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nमहाराष्ट्र टाईम्स १२ जुन २००८\nचंद्रपूर येथील अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ४ मार्च १९८९ ला पुलंनी केलल्या भाषणातला अंश...\nआयुष्यात माणसाला निखळ माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा मंत्र मला केशवसुतांच्या ' मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदी न मला साहे ' या ओळीत सापडला. शाळकरी वयापासून आजतागायत केशवसुतांना मी अनेक वेळा भेटत आलो. माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेकांसाठी केशवसूत आजही गातचि बसले आहेत. वाढत्या वयाबरोबर आसपास पाहायला लागल्यावर वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या मळ्याला जात, धर्म, राष्ट्रीयत्त्वाच्या भ्रामक कल्पना, देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म, कर्मविपाक अशा नाना प्रकारची नाना कारणांनी उभारलेली असंख्य कुंपणं दिसायला लागली.\nऐहिक आणि पारलौकिक दहशतीच्या दगडांच्या भिंतीची ती कुंपणं होती. अशा या अंधा-या वातावरणात जगणा-यांच्या जीवनात वीज चमकावी, गडगडाट व्हावा, मुसळधार पाऊस कोसळून नांगरल्याविण पडलेल्या भूमीवर नवं पीक येण्याची चिन्हं दिसावी अशी अवस्था झाली. बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे ' धम्म ' . ' धम्म ' या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं. बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव ' धम्म ' असं आहे.\nबाबासाहेब हे सामाजिक शोषणाच्या पाळामुळाशी जाऊन कुदळ चालवणारे पहिले क्रांतिकारक म्हणायला हवेत. उन��मत्ताच्या टाचेखाली रगडल्या जाणा-या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. चवदार तळ्याचं पाणी सर्वांना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रुढी पाळणा-या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनवण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती.\nदलित साहित्याचं जे सूर्यकूल आपण मानतो त्याची पहाट महाडच्या क्षितीजावर फुटली होती, असं म्हणायला पाहिजे. शरसंधानासारखं हे शब्दसंधान होतं. एका नव्या त्वेषाने पेटलेल्या कवींना आणि कथा-आत्मकथा-कादंबरीकारांनी या प्रतिमासृष्टीतून वास्तवाचं जे दर्शन घडवलं, ते साहित्यात अभूतपूर्व असं होतं. जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्चनीच भेद ठरवणा-या रुढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. ' बहुजन हिताय बहुजन सुखाय ' हीच मुळी या साहित्याची मूळ प्रतिज्ञा आहे. वास्तवाशी इमान राखून तिथे पदोपदी जाणवणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, या ध्येयाने प्रेरित झालेले हे साहित्य जन्मजातच दुय्यम दर्जाचे, असा साहित्यिक हिशेब मांडणा-यांना दलित साहित्य हा शब्द खटकणारच.\nदलित शब्दाची व्याप्ती लक्षात न घेणा-यांना दलित संमेलन हा सवतासुभा वाटतो. पण ही विचारसरणी नवी नाही. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा विश्वव्यापी विचार घेऊन लढलेल्या आंबेडकरांना हिंदू समाजातल्या अस्पृश्यांचे पुढारी म्हणून एका कुंपणात टाकून देण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या साहित्यालाही अशाच प्रकारचं लेबल लावून त्यामागील व्यापकता आकुंचित करण्यात आली तर त्यात नवल नाही. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल. पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सा���्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे, असं मी मानतो.\nहे फ़क्त पु ला च लिवु शकतात. जाट, धर्म याच्या पलिकडे जाऊं न जे ते बोलले यात त्यांचे निर्मल अंतकरण दिसून येते. अर्थात यात अम्बेद्कराचा मोठेपणा तर आहेच पण ते मान्य करून पु ला नि जो मनाचा मोठेपणा दाखवला तो कमी मुलीच नाही.\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/09/ushamanabad.html", "date_download": "2020-10-20T11:53:59Z", "digest": "sha1:7G74BRT7F5F5OQQMXW67JTBXZ6DPZZEL", "length": 7219, "nlines": 63, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "श्री संत सेना महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न", "raw_content": "\nHomeचंद्रपूरश्री संत सेना महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न\nश्री संत सेना महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न\nश्री संत सेना महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न\nदिनचर्या न्युज :- उस्मानाबाद\n\"कोरोनाच्या या कठीण काळात *श्री संत सेना महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न* \n\"कोरोनाच्या या कठीण काळात नागरिकांना मानसिक स्थैर्य आणि समाधानाची अत्यंत आवश्यकता आहे. मंदिरे हा श्रद्धास्थानांचा केंद्रबिंदू असल्याने त्यांचा विकास मला महत्त्वाचा वाटतो \nविकासनगर, उस्मानाबाद येथे आपल्या आमदार निधीतून २०१९ रोजी नाभिक समाजासाठी संत सेना महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान येथे सभा मंडपासाठी ७.५० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. या सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले असून जेष्ठ नागरिक श्री.मल्हारी माने व श्री.तात्यासाहेब राऊत यांच्या हस्ते सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. निधी उपलब्ध करून देऊन हे कार्य संपन्न केल्याबद्दल नाभिक समाज बांधवांनी माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.\nयाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, माजी अध्यक्ष श्री.नेताजी पाटील, श्री.दत्ता कुलकर्णी, अॅड.श्री.खंडेराव चौरे, श्री.युवर���ज नळे, श्री.योगेश जाधव, सौ.राणीताई पवार, श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, श्री.विनोद निंबाळकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हाध्यक्ष श्री.लक्ष्मण माने, मंदिर संस्थान अध्यक्ष अॅड.श्री.विजयसिंह माने, मंदिर उपाध्यक्ष श्री.किशोर राऊत, मंदिर सचिव श्री.ज्ञानेश्वर पंडीत, शहराध्यक्ष श्री.व्यंकट पवार, श्री.दाजीआप्पा पवार, श्री.अक्षय माने, श्री.अनिल माने, श्री.मल्हारी माने, श्री.तात्यासाहेब राऊत, श्री.दादा गोरे, श्री.अंकुश गाडेकर, श्री.शंकर गोरे, श्री.चंद्रकांत माने, श्री.शाहुराज कावरे, श्री.विशाल गाडेकर, श्री.प्रविण मंडलिक, श्री.उमेश सुर्यवंशी, श्री.सूर्यकांत पवार, सौ.सत्यशीला गायकवाड, श्री.लक्ष्मीकांत माने, सौ.पार्वती माने, श्री.प्रकाश पारवे, श्री.विजय पवार, श्री.आदित्य माने, नाभिक समाज बांधव व नागरिकांची उपस्थिती होती. मानसिक स्थैर्य आणि समाधानाची अत्यंत आवश्यकता आहे. मंदिरे हा श्रद्धास्थानांचा केंद्रबिंदू असल्याने त्यांचा विकास मला महत्त्वाचा वाटतो \n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/give-education-job-reservation-children-farmers-62068", "date_download": "2020-10-20T10:57:16Z", "digest": "sha1:44XSMNYSJQKUXOEQ6NUR7TVGZGIQCQVF", "length": 15958, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण, नोकरीत आरक्षण द्या : राजेनिंबाळकर - Give education, job reservation to the children of farmers | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण, नोकरीत आरक्षण द्या : राजेनिंबाळकर\nशेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण, नोकरीत आरक्षण द्या : राजेनिंबाळकर\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nशेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरीत आरक्षण द्या, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेत केली.\nउस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या मालाला हक्काचा भाव मिळाला पाहिजे, शेतकरी रक्ताचे पाणी करुन शेतीमाल पिकवित असतो. त्यामुळे त्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेत केली. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरीत आरक्षण द्या, अशी मागणीही त्यांनी संसदेत केली आहे.\nकांदा खाणारा माणूस कधी आत्महत्या करीत नाही, कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आत्महत्तेची वेळ येत असल्याची भावना राजेनिंबाळकर यांनी संसदेच्या अधिवेशनात व्यक्त केली.\nसाडेसहा हजारांत शेतकऱ्यांनी कुटुंबाला सावरावे कसे\nलोकसभेच्या अधिवेशनात शेती उत्पादन, व्यापार, व वाणिज्य विधेयकामध्ये चर्चेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सहभाग नोंदवून विविध दुरुस्ती सुचवल्या.\nयावेळी खासदार राजेनिंबाळकर म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला 2022 पर्यंत हमीभाव देण्याची घोषणा केली आहे, पण नुसत्या घोषणा करुन हे साध्य होऊ शकणार नाही. त्यासाठी सरकारने उपाययोजना राबवून त्यादृष्टीने पाऊले टाकणे अपेक्षित असल्याचे खासदार ओमराजे यानी सांगितले.\nशेतकऱ्यांना प्रामुख्याने आधारभूत किंमतीनुसार व्यापाऱ्यांनी शेती माल खरेदी करणे आवश्यक आहे, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरीत आरक्षण देणे अत्यावश्यक बनले असल्याचीही मागणी त्यानी संसदेत केली. नवीन विधेयकामध्ये शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ खुली केल्याने निश्चितपणे त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पण यामध्ये लहान तथा अल्पभुधारक शेतकरी त्याचा माल इतर राज्याच्या बाजारपेठेत कसा घेऊन जाणार हा प्रश्न उपस्थित करुन खासदार ओमराजे यांनी बाहेर राज्यात शेती मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतुक अनुदान देण्याची मागणी केली आहे.\nयाशिवाय शेतकऱ्यांचा माल घेऊन जाण्यासाठी व्यापाऱ्यांची त्यांच्या बांधावर हजेरी लावल्याची अनेक उदाहरणे दिसतात पण पैसे देण्याची वेळ आल्यावर तो व्यापारीच गायब होतो, असे प्रकार पाहायला मिळतात. नवीन विधेयकामध्ये शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्याचे पेंमेट करण्याची बाब स्वागतार्ह असल्याचेही खासदार राजेनिंबाळकर यानी सांगितले. शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाराचे नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य करावे, तसेच कांदा निर्यात बंदी उठवावी, ही प्रमुख मागणी यावेळी खासदार ओमराजे यानी केली. शेवटी त्यानी नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतमालाचे अनुदान शेतकऱ्यास देण्यासह इतरही दुरुस्त्या या विधेयकात सुचविल्या आहेत.\nचिखली येथे शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटनांनी चिखली मतदार संघातील भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कांदा फेको आंदोलन केले. केंद्रात भाजप सरकार असून शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेत सरकारने कांदा निर्यात वर बंदी आणली आहे. त्यामुळे राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. पाऊस आणि कोरोना काळात बराच कांदा खराब झाला आहे. त्यातही नुकसान झाले आणि आता सरकारने निर्यात बंदी आणली आहे. त्यातही भाव पडले आहेत. त्यामुळे त्यांचे आथिर्क नुकसान होत असल्याने या निर्णयाला विरोध म्हणून ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. चिखली येथे हि शेतकऱ्यांनी कांदा फेको आंदोलन केलं. तर पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी हि केली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशरद पवारांच्या दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री मंगळवारी तुळजापुरात येणार..\nउस्मानाबाद ः राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यातील तुळजापुर, उमरगा, औसा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या...\nरविवार, 18 ऑक्टोबर 2020\nक्रांतिकारकांच्या जिल्ह्यात कामाची संधी आनंददायी : ips आंचल दलाल\nसातारा : ऐतिहासिक व क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. येथील नागरीक...\nशनिवार, 17 ऑक्टोबर 2020\nअभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल\nअंधेरी : बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा आणि पत्नी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून गुरुवारी (ता.17...\nशनिवार, 17 ऑक्टोबर 2020\n...तर शाळा संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करू : बच्चू कडू\nनागपूर : सीबीएसई शाळांकडून पालकांना एसएमएस आणि फोन कॉल करुन वाढीव शैक्षणिक शुल्क आणि शाळेतुनच साहित्य खरेदीसाठी त्रस्त केले जात आहे. याविरोधात...\nशनिवार, 17 ऑक्टोबर 2020\n#मराठा आरक्षण ; संभाजी राजे म्हणाले, \"सरकारकडून मागे ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये.. 27 ला सुनावणी\nमुंबई : मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्याच्या प्रकरणावर 27 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. स्थगिती उठवण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा...\nशनिवार, 17 ऑक्टोबर 2020\nशिक्षण नोकरी आरक्षण खासदार उस्मानाबाद usmanabad वन forest शेती farming चंद्रशेखर बावनकुळे september व्यापार सरकार government हमीभाव minimum support price संघटना unions भाजप आमदार आंदोलन agitation पाऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sambhaji-rajes-support-reservation-fight-dhangar-samaj-353823", "date_download": "2020-10-20T12:35:24Z", "digest": "sha1:YJZMU76JWPY3FYXXFDRPF3SH4UHDZXVQ", "length": 14729, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "धनगर समाजाच्या आरक्षण लढ्याला संभाजीराजेंचा पाठिंबा, मराठा आरक्षणा'साठी साथ देण्याची विनंती - Sambhaji Raje's support to the reservation fight of Dhangar Samaj | Marathi News - eSakal", "raw_content": "\nधनगर समाजाच्या आरक्षण लढ्याला संभाजीराजेंचा पाठिंबा, मराठा आरक्षणा'साठी साथ देण्याची विनंती\nधनगर समाजाच्या आरक्षण लढ्याला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मराठा आरक्षण लढ्यामागे धनगर समाजाने एकजुटीने राहावे, अशी विनंतीही केली आहे\nआटपाडी (जि. सांगली ) : धनगर समाजाच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा द्या, अशी साद आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांना घातली होती. त्याला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मराठा आरक्षण लढ्यामागे धनगर समाजाने एकजुटीने राहावे, अशी विनंतीही केली आहे.\nधनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे (एसटी) आरक्षण द्यावे, यासाठी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर पाच वर्षे विविध माध्यमातून लढा देत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी राज्यभर समाजाचे अभूतपूर्व मेळावे घेऊन अखेरचा लढा पुकारला होता. आता पुन्हा एकदा एल्गार पुकारत पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोर त्यांनी \"ढोल बजाव, सरकार जगाव' आंदोलन केले.\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि गावकुसाबाहेरील उपेक्षित घटकाला पहिल्यांदा आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपतींना आमदार पडळकर यांनी पत्र देऊन धनगर समाजाच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्याची साद घातली होती.\nया आवाहनाला खासदार संभाजीराजेंनी तत्काळ प्रतिसाद दिला आहे. श्री. पडळकर यांन�� पत्र पाठवून धनगर आरक्षण लढ्याला पाठिंबा जाहीर केला. आरक्षणासाठी राज्य आणि केंद्राबरोबर पत्रव्यवहार करण्याबरोबरच जे जे शक्‍य ते ते करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच धनगर आरक्षणाच्या लढ्यात तुमच्यासोबत आहे. धनगर समाजानेही एकजुटीने मराठा आरक्षण लढ्यामागे उभे राहावे, अशी विनंती केली आहे.\nसंपादन : युवराज यादव\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रशासकाचे घरी बसून काम; ग्रामस्‍थांनी घातला खुर्चीला हार\nयावल (जळगाव) : साकळी (ता.यावल) येथून जवळच असलेल्या शिरसाड येथील ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्याने...\nगळ्यातील पट्ट्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला 'टायगर\nनिरगुडसर : गळ्यात चुकांचा पट्टा असल्याने बिबटयाने हल्ला करुनही टायगर नावाच्या कुञ्याचे प्राण वाचल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील पांढरीवस्ती (...\nशेतात लागवड केलेला ५९० किलो गांजा जप्त\nशिरपूर (धुळे) : बोराडी (ता. शिरपूर) येथील दोन शेतांमध्ये लागवड केलेली सुमारे सहा क्विंटल गांजाची झाडे सांगवी पोलिसांनी रविवारी (ता. १८) जप्त केली....\nCorona Update : औरंगाबादेत १२० जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३३ हजार ५९४ जण झाले बरे\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता. १८) १२० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६ हजार...\nस्वच्छतेच्या जागृतीसाठी कऱ्हाडात तृतीय पंथियांची रॅली\nकऱ्हाड (जि. सातारा) : माझे कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रमांसह शहरातील स्वच्छतेच्या जागृतीसाठी तृतीय पंथियांनी पुढाकार घेत रॅली काढली. येथील कोल्हापूर...\nनाशिकमध्ये मोबाईल अभावी ४५०० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित\nनाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शाळा बंद असल्या तरी, ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2017/12/blog-post_9.html", "date_download": "2020-10-20T11:39:48Z", "digest": "sha1:ULRYTMNG7PULGRLW6SAU77D4TFAYM6HL", "length": 19797, "nlines": 176, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "दृढ ईमानवंत हादिया | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nमानव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला या जगात कोणताही धर्म नसतो. तो ज्यांच्या संगोपनात वाढतो, त्याला जे धार्मिक ज्ञान त्याच्या पालकांकडून वा आईवडिलांकडून मिळते त्याचे तो अनुकरण करतो. जेव्हा मनुष्य सज्ञान होतो तेव्हा तो अवलंबत असलेली जीवनपद्धती वा अनुसरत असलेला धर्म आपल्या पसंतीचा आहे की नाही याचा शोध घेऊ लागतो. मानवाच्या जन्मत:च निमाणकत्र्या ईश्वराने त्याला धर्मनिवडीचे वा श्रद्धा आत्मसात करण्याचे स्वातंत्र्य बहाले केले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या केरळमधील तथाकथित लव्ह जिहाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.\nकेरळच्या २५ वर्षीय अखिला अशोकन नामक युवतीने तिला लाभलेल्या निर्माणकत्र्याच्या अधिकाराचा वापर करून तिने इस्लाम धर्माची निवड केली आणि ती मुस्लिम झाली. तिने हादिया असे नाव धारण केले. मग तिने शाफिन मुस्लिम युवकाशी विवाह केला. पुढे पुढे अखिला ते हादियापर्यंतचा प्रवास तिला अतिशय खडतरपणे सुरू आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाकडून तिला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा, पोलीस, सांप्रदायिक शक्ती आणि वडिलांकडील मंडळी एकीकडे आणि हादियाचा ईमान एकीकडे. तिच्या ईमानमध्ये इतकी दृढता होती की त्यापासून तिला कोणीही हटवू शकले नाही. शेवटी कोर्टाने तिच्या आईवडिलांच्या कस्टडीतून सुटका केली आणि तिला पुढील शिक्षणासाठी मुक्त केले. तत्पूर्वी उच्च न्यायालयाने तिच्या विवाहाला रद्दबातल ठरविले होते आणि विवाहाच्या एक महिन्यानंतर पतीपासून अलिप्त केले होते. तिच्या पतीवर दहशतवादाचा आरोप केला जात आहे. एनआयएकडून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र कणखर इच्छाशक्ती असलेल्या हादियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि आपल्या इस्लाम स्वीकारण्याच्या आणि विवाहाच्या निर्णयावर ठाम राहिली. हादियाने इस्लाममध्ये स्त्रीला मिळालेल्या अधिकारांचे महत्त्व आणि ईमानवर दृढ राहण्याची क्षमता संपूर्ण समाजाला दाखवून दिली आहे. हादिया ज्या मुस्लिम भगिनींच्या वागण्यामुळे इस्लामकडे प्रभावित झाली त्यापासून मुस्लिम समाजाने निश्चितच धडा घेतला पाहिजे. तिच्या त्या मैत्रिणींनी हादियावर कोणतीही जोरजबरदस्ती केलेली नाही विंâवा मुस्लिम समाजातील कोणत्याही व्यक्ती वा संस्थेने तिला बळजबरीने इस्लाम स्वीकारण्यास सांगितलेले नव्हते. त्याचबरोबर तिला मुस्लिम युवकाशी लग्न करण्यासही कोणी जबरीने प्रवृत्त केलेले नव्हते; हे सर्व तिने सर्वोच्च न्यायालयात परखडपणे सांगितले. इस्लाममध्ये कोणत्याही प्रकारच्या जोरजबरदस्तीला थारा नाही हे त्याच्या शिकवणींवरून स्पष्ट होते. तेच हादियाला पसंत पडले. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हादियाला तिची इच्छा विचारली तेव्हा तिने सांगितले की ती स्वतंत्रपणे इस्लामचे अनुसरण करून आपल्या पतीबरोबर राहू इच्छिते. न्यायालयाने विचारले की तिला सरकारकडून कोणत्या प्रकारची मदत हवी आहे काय तेव्हा तिने उत्तर दिले, माझा पती जिवंत आहे, तोच माझा यापुढील सर्व खर्च भागविण्यास समर्थ आहे. अशा प्रकारचे अनेक प्रश्नांचे अगदी स्पष्ट व सडेतोड उत्तर तिने न्यायाधीशांना दिले. येथील हिंदुत्ववाद्यांनी लव्ह जिहादसारख्या वापर करून केरळमधील इस्लामी संघटना आणि मुस्लिम समाजातील युवकांवर आरोप करण्याचे षङ्यंत्र रचण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या या कुकृत्याला हादिया प्रकरणातील निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. त्यामुळे देशभरातील तथाकथित ‘लव्ह जिहाद’चे रक्षणकर्ते चांगलेच धास्तावले आहेत. केरळ सरकार आणि राज्य पोलिसांनी या प्रकरणी हादिया आणि तिच्या पतीला यापूर्वीच क्लीन चिट दिलेली आहे. मात्र या खटल्याची सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी जानेवारीच्या तिसNया आठवड्यात होणार आहे. न्यायालयाद्वारे एनआयएच्या दहशतवाद व लव्ह जिहाद दृष्टिकोन आणि हादियाच्या विवाहाची वैधतेवरही निर्णय घेतला जाईल. याबाबत हादियाच्या कुटुंबीय आ��ि एनआयएने आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने या खटल्यात संविधानप्रदत्त मौलिक अधिकाराची पुष्टी आणि विविध मानवाधिकांची सुरक्षा केल्याचे दिसून येते. सर्वप्रथम नागरिक या नात्याने हादियाच्या वैयक्तिक अधिकार व जीवन जगण्याचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, आपल्या इच्छेनुसार वागू शकण्याचा आणि एक महिला म्हणून आपल्या हितांचे रक्षण करण्याचा अधिकार हादियाला लाभला आहे. न्यायालयाचे आकलन, निर्णयानंतर ही गोष्ट स्पष्ट होते की आपल्या देशाने आधुनिक युगात प्रवेश केलेला असतानाही वैचारिक दारिद्र्य असून संपलेले नाही. म्हणूनच हादियासारख्या दृढ ईमानवंताला सलाम करावासा वाटतो.\nसरकारने ’वक्फ’कडे ध्यान द्यावे\nजेरूसलेम : अमेरिकेचे पुन्हा आगीत तेल \nअफराजुलची हत्या समस्त मानवजातीची हत्या\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श जीवनचरित्र (उत्तरा...\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमुस्लिमाना चेतावनी देण्याचा प्रकार\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श जीवनचरित्र\nमराठी भाषेत इस्लामी साहित्याच्या निर्मितीमध्ये जमा...\n‘दीन’ राज्यसत्तेच्या स्थितीत : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेषित : ज्यांनी 23 वर्षात जगाचे चित्र बदलून टाकले\nसत्य जीवनमार्गाचा प्रकाश देणारे महानायक\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत\nसहा डिसेंबरची २५ वर्षे\n‘दीन’ राज्यसत्तेच्या स्थितीत : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nकोपर्डीचा निकाल आला पण पुण्याच्या मोहसीन शेखचा नाही\nशासन महिला शेतकर्‍यांची तरी दखल घईल का\nकाश्मीरचे जळते खोरे विझवण्यासाठी\nलूक इन टू आइज् ऑफ मुसलमान - यू विल फाइंड देअर हिंद...\nजिव्हेचे रक्षण : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nलागा वर्दी में दा़ग\nसऊदी अरब मधील यादवी शिगेला\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nप���रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/08/887/", "date_download": "2020-10-20T12:03:26Z", "digest": "sha1:NYKBGP3BLYPJZY2CWH7RCECRV7TBGU2N", "length": 49123, "nlines": 132, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरूपयोग करून मुंबईत भानामती – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nआधुनिक तंत्रज्ञानाचा दुरूपयोग करून मुंबईत भानामती\nआधुनिक तंत्रज्ञानाचा दुरूपयोग करून मुंबईत भानामती\nभानामतीने त्रासलेल्या व्यक्ती जेव्हा सगळे उपाय करून थकतात, तेव्हा त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे येतात. या प्रकरणात देखील असेच घडले. या प्रकरणाचे वेगळेपण म्हणजे ही भानामती ‘हाय-टेक’ होती.\nमहानगरातील एका टोलेजंग इमारतीत एक उच्च-मध्यमवर्गीय कुटुंब कोरोनामुळे बंदिस्त आयुष्य जगत होते. विज्ञानाचे उच्च शिक्षण घेतलेले राजन हे सरकारी नोकरीत उच्चपदस्थ आहेत. त्यांची पत्नी कोमल या एका मोठ्या कंपनीत अधिकारी आहेत. त्यांचा 16-17 वर्षांचा मुलगा रोहित, शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेली साधारण सत्तर वर्षे वय असलेली राजन यांची आई सुमती हे सर्वजण त्या फ्लॅटमध्ये नेहमीप्रमाणे राहतात. त्यांच्याकडे एक देखणा कुत्रा देखील आहे. कोमलचा भाऊ सिंगापूरला असतो. टाळेबंदी सुरू होण्याच्या थोडेच दिवस आधी कोमलचे आई-वडील सिंगापूरला जाऊन आले होते. त्यानंतर ते काही दिवसांसाठी कोमलकडे आलेले असताना टाळेबंदी जाहीर झाल्याने कोमल व राजन यांनी त्यांना तेथेच ठेवून घेतले. टाळेबंदी सुरू झाल्यानंतर तीन महिने त्या घरात हे सहाजण एकत्र राहत होते. राजन आणि कोमलला काहीवेळा नोकरीच्या ठिकाणी जावे लागे, काही दिवस ते घरून काम करत. बाकी चौघेजण पूर्णवेळ घरीच असत.\nराजन आणि कोमलचा प्रेमविवाह होता. त्यांच्या कुटुंबांची जात आणि भाषा वेगवेगळी होती. आम्हाला राजनचा फोन आला, तेव्हा ते अत्यंत हतबल झालेले होते. त्यांच्या घरात; प्रामुख्याने त्यांच्या सासर्‍यांच्याबाबत अतर्क्य घटना घडत होत्या.\nमागील महिनाभरात घडलेल्या घटना राजन यांनी आम्हाला सांगितल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत – कोमल यांचे आई-वडील त्यांच्याकडे राहायला आल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनी या आजोबांना मोबाईल कंपनीकडून फोन आला की, ‘तुमचे नेट रात्रभर चालू राहिल्याने तुम्हाला 3500 रुपये बिल आलेले आहे.’ बिल कमी करून घेण्यासाठी आजोबा दहा-बारा वेळा त्या कंपनी प्रतिनिधीबरोबर बोलले. त्यानंतर प्रतिनिधीने त्यांना संगितले की, ‘तुमचे नाव अनिल आहे, तर हे बिल सुनील यांचे असून ते चुकून तुम्हाला पाठवण्यात आले आहे. तुम्ही माझी तक्रार कंपनीकडे करू नका. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुनील यांच्याशी बोलून घ्या,’ असे म्हणून कंपनी प्रतिनिधीने आजोबांना सुनील यांचा नंबर पाठवला. आजोबांनी सुनील यांना फोन केला व त्यानंतर तो विषय संपला. त्यानंतर आठ दिवसांनी आजोबांना सुनील यांच्या नंबरवरून संदेश येऊ लागले. ‘माझा मुलगा सिंगापूर पोलीसमध्ये आहे, तो तुमच्या मुलाची तक्रार करेल.’ आजोबांनी या संदेशांकडे दुर्लक्ष केले. परंतु हळूहळू संदेश वाढत गेले. ‘मी तुम्हाला तुमच्या मुलीच्या नाही, तर तुमच्या स्वतःच्या घरी येऊन भेटणार आहे. मी तुम्हाला बघून घेईन’ आजोबांकडे त्यांच्या मुलाने दिलेला ‘आय फोन’ व स्मार्ट फोन नसलेला एक साधा फोन असे दोन फोन आहेत. ‘आय फोन’वर संदेश यायचे, काही सेकंद दिसायचे आणि लगेच नाहीसे व्हायचे. रोहित दुपारी आजोबांना ‘साई’ नावाची मालिका टीव्हीवर लावून द्यायचा. घरात स्मार्ट टीव्ही आहे; परंतु डोंगल न घेतल्याने तो ‘वाय-फाय’ला जोडता येत नाही. ‘क्रोम कास्ट’ने रोहित ही सीरियल आजोबांना लावून द्यायचा. काही दिवस���ंनंतर सीरियल मध्येच बंद होऊ लागली व त्यांच्याच घरातील फोटो टीव्हीवर झळकू लागले. हळूहळू तेच फोटो मॉर्फ होऊन टीव्हीवर येऊ लागले. जसे की, आजोबांच्या गळ्याभोवती नाळेचे वेढे आहेत, त्यांच्या डोक्याला वायर गुंडाळलेली आहे, घरातल्या सुरीने आजोबांचा खून होतोय. सगळ्यांना वाटले की, तो जो कोणी आहे त्याने आजोबांचा मोबाईल ‘हॅक’ केला आहे आणि त्यातून तो टीव्ही वापरून हे सगळे करत आहे. कोमल आणि राजन यांनी आजोबांचे सीमकार्ड काढून ठेवले आणि त्यांचे दोन्ही मोबाईल फॉर्मेट करून घेतले.\nत्यानंतर राजन यांनी सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार केली. आजोबांनी त्यांच्याच लॅपटॉपवर ती तक्रार टाईप केली आणि ई-मेल केली. तक्रार ‘सेंड’ केल्यानंतर लगेचच ती ‘सेंट फोल्ड’रमधून गायब झाली. लॅपटॉपमध्ये दुसरीकडे जिथे ती ‘सेव्ह’ केली होती, तेथून पण ती गायब झाली. दुसर्‍याच क्षणाला आजोबांच्याच ‘मेल आय डी’वरून आजोबांना मेसेज आला; त्यात असे लिहिले होते की, ‘तुम्हाला काय असे वाटते का, की मेलेल्या माणसाला पोलीस पकडू शकतात तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप माझ्या ताब्यात आहे तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप माझ्या ताब्यात आहे’ त्यानंतर कुटुंबीयांना असे वाटले की, हा लॅपटॉप देखील ‘हॅक’ केलेला आहे. दुसर्‍या दिवशी पोलिसांसोबत अपॉईंटमेंट होती, म्हणून राजन डीसीपी कार्यालयात गेले. त्यांची चर्चा सुरू असताना घरून दोन-तीन फोन आले, म्हणून त्यांनी फोन घेतला, तेव्हा त्यांना समजले की, घरातील बंद टीव्ही अचानक सुरू होऊन संदेश आला होता की, ‘त्यादिवशी तुमच्या कुत्र्यामुळे तुम्ही वाचलात. आज अमावस्या आहे. त्यामुळे कुत्र्याला पण मी ‘बायपास’ करू शकतो. आज रात्री मी येणार आणि तुम्हाला मारणार.’ पोलिसांना पण नवल वाटलं. ते म्हणाले, ‘आम्हाला पण हे बघावं लागेल.’\nकुटुंबीयांनी आजोबांचा लॅपटॉप बंद केला. आजोबांच्या मुलाचे म्हणणे होते की, ‘आय फोन’ ‘हॅक’ होत नाही त्यामुळे सीम काढून ‘आय फोन’ सुरू ठेवला होता. टीव्हीचे ‘क्रोम कास्ट’ उपकरण काढून ठेवले होते. दुपारी आजोबा राजन यांच्या लॅपटॉपवर ‘साई’ ही मालिका बघत होते, तेव्हा त्यांच्या ‘आय फोन’वर एक संदेश आला आणि एक फोटो ‘स्क्रीन सेव्हर’ म्हणून ‘सेव्ह’ झाला. सिंगापूरहून येताना आजोबांनी व्हील चेअर घेतली होती. जो माणूस ती ढकलत होता, त्यांचा आणि आजोबांचा तो ‘सेल्फी’ होता. सोबतचा संदेश असा होता की, ‘तुम्हाला भेटल्यानंतर दोन दिवसांनी माझा मृत्यू झाला आहे. माझ्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात. त्यामुळे दोन दिवसांनी मी तुम्हाला मारणार आहे.’ राजन हे या फोटोचा ‘स्क्रीन शॉट’ घेऊ शकले. बाकी टीव्हीवर येणारे सगळे संदेश आणि चित्रे हे फोटो काढण्याआधी ‘डिलिट’ व्हायची. नंतर त्यांनी लॅपटॉप पण फॉर्मेट करायला दिला. आजोबांच्या एक विश्वासातले भटजी होते. कुटुंबीयांनी त्यांना दुसर्‍या गावाहून बोलावले. त्यांनी घरात होम केला. ‘ही भानामती आहे. आपण काही कडक उपाय करायला नकोत. कारण त्याचा त्रास होईल, आपण पूजा करून हे हळूहळू घालवू, हे आठवडाभरात कमी होईल,’ असे त्यांनी संगितले. राजन त्यांना सासू-सासर्‍यांच्या घरी देखील घेऊन गेले; पण तेथे काही बाधा नाही, असे भटजींनी सांगितले. त्यानंतर ‘बाहेरचे’ बघण्यासाठी कुटुंबीय अजून दोन ठिकाणी जाऊन विभूती घेऊन आले. एका गुरूंनी सांगितलेल्या विशिष्ट चित्राचे स्टीकर्स त्यांनी प्रत्येक खोलीत लावले.\nरोहित ‘भगवद्गीता’ वाचतो; आजोबांनी झोपताना ते पुस्तक त्यांचे संरक्षण व्हावे, या इच्छेने जवळ ठेवले होते. दुसर्‍या दिवशी आजोबा व आजी या दोघांच्या डोक्यावर अंड्याचा बलक असावा, असे काहीतरी पडले, कुकरची शिट्टी घरंगळत आली आणि रोहितच्या अंगावर पडली. आजोबांच्या साध्या फोनवर संदेश आला की ‘भगवद्गीते’ची जागा बदललीत म्हणून मी काल तुम्हाला, तुमच्या बायकोला व नातवाला प्रसाद दिला आहे.’ लगेच तो संदेश पुसला गेला. हे संदेश कोणत्या नंबरवरून यायचे ते कळायचे नाही. सर्व ‘सेल्फ जनरेटेड’ मेसेज असायचे.\nएके दिवशी घरातून बाहेर पडताना राजन आजोबांना म्हणाले की, ‘इथे तुम्हाला भीती वाटत असेल तर आपण काही दिवस तुमच्या घरी जाऊन राहू.’ त्यानंतर दोन तासांनी राजन यांना घरून फोन आला की, त्यांच्या टीव्हीवरती होम थिएटरचा जो ‘व्हूपर’ आहे, त्यातून आवाज येत आहे. या ‘व्हूपर’ला विजेची जोडणी अजून करायची होती, तरी तो आपोआप सुरू झाला आणि त्यातून कोणीतरी बोलू लागले की, ‘मी तुमची वाट बघतोय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी या, तिथे आल्यानंतर मी तुम्हाला मारेन’ वस्तू पडणे सुरूच होते. त्यानंतर आठवडाभर आजोबा सांगू लागले की, रात्री त्यांची उशी कोणीतरी वर करतंय. एका रात्री त्यांच्या तोंडावर पाणी पडलं. ‘एसी’तून पाणी पडत असेल, असा विचार करून रा���नने ‘एसी’ बंद केला व त्यांना दुसर्‍यास बाजूला तोंड करून झोपवले, तरीदेखील परत त्यांच्य अंगावर पाणी पडले. आजींच्या डोळ्यांत पाणी जाऊन त्यांचे डोळे लाल झाले. हळूहळू पेन ड्राईव्ह, लिंबू, मिरची अशा घरातील वस्तू त्यांच्या अंगावर पडायला लागल्या.\nकुटुंबीय खूपच अस्वस्थ झालेले होते. त्यामुळे ‘कोव्हिड’काळ असून देखील आम्ही तातडीने त्यांच्या घरी भेट द्यायचे ठरवले. भानामतीची प्रकरणे हाताळण्याच्या ‘महाराष्ट्र अंनिस’च्या पद्धतीप्रमाणे भानामती घडत असलेल्या ठिकाणी जाऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी स्वतंत्रपणे संवाद साधणे आवश्यक होते. अनिश पटवर्धन, वंदना शिंदे व मी असे आम्ही तिघेजण दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या घरी गेलो. सुरुवातीला 15-20 मिनिटे आम्ही सर्वांनी एकत्र गप्पा मारल्या. राजन यांच्या आईने डॉ. दाभोलकरांची ‘यू ट्यूब’वरील भाषणे ऐकली होती. त्यांना ‘अंनिस’चे विचार पटतात, हे त्यांनी संगितले. ‘अंनिस’च्या हस्तक्षेपानंतर भानामतीचा प्रकार नक्की थांबतो, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी निश्चिंत असावे, असा आम्ही त्यांना दिलासा दिला. आम्ही तिघांनी मिळून भानामतीची पंधरा प्रकरणे हाताळली होती. त्यामुळे भानामती कोण करते, हे आपल्याला समजते व आपण तो प्रकार थांबवू शकतो, असा आम्हाला विश्वास होता. घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मुलाखतींचे सत्र सुरू झाले. मुलाखतीची पहिली फेरी झाल्यानंतर आम्ही तिघांनी स्वतंत्रपणे एका खोलीत जाऊन आम्हाला मिळालेल्या माहितीबद्दल चर्चा केली. राजनची आई, कोमलची आई, राजन आणि कोमल यांच्याबद्दल संशय घेण्याचे कारण नाही, याबद्दल आमचे एकमत झाले. राजनवर आमचा संशय नव्हता. कारण त्यांनी स्वतः पाठपुरावा करून आम्हाला घरी बोलावून घेतले होते व त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बर्‍याचदा ते घराबाहेर असताना भानामतीचे प्रकार घडलेले होते. राजन यांच्या आईबद्दल संशय न घेण्याचे महत्त्वाचे कारण देखील हेच होते की, भानामतीचा प्रकार घडत असे, तेव्हा बहुतेक वेळा त्या त्यांच्या खोलीत होत्या. कोमल यांच्या आईबद्दल आम्हाला संशय वाटला नाही. कारण त्यांच्याकडे ‘स्मार्ट फोन’ नव्हता व त्यांचे मोबाईलबद्दलचे ज्ञान अगदी जुजबी होते. कोमल यांच्याबद्दल असलेला संशय देखील दूर झाला. कारण बहुतेक वेळा भानामती घडली, तेव्हा त्या घरी असल्��ा तरी भानामतीच्या प्रत्येक घटनेच्या वेळी त्या भानामती घडलेल्या ठिकाणी नव्हत्या. या कुटुंबाशी संवाद साधेेपर्यंत आमच्या मनात एक अशी शंका होती की, कोमलचे आई-वडील येथे राहत आहेत, हे राजनना आवडत नाही, असे आहे का त्यांनी त्यांच्या घरी परत जावे, असा राजन यांनी तगादा लावला आहे का त्यांनी त्यांच्या घरी परत जावे, असा राजन यांनी तगादा लावला आहे का भानामतीतून संदेश देणारा तथाकथित आत्मा कोमलच्या आई-वडिलांनी त्यांच्या घरी जाऊ नये; तेथे गेल्यास त्यांना धोका आहे, असे सांगत असे. आई-वडिलांना त्यांच्या घरी जावे लागू नये, म्हणून कोमल हे करत असतील का भानामतीतून संदेश देणारा तथाकथित आत्मा कोमलच्या आई-वडिलांनी त्यांच्या घरी जाऊ नये; तेथे गेल्यास त्यांना धोका आहे, असे सांगत असे. आई-वडिलांना त्यांच्या घरी जावे लागू नये, म्हणून कोमल हे करत असतील का परंतु कुटुंबीयांना भेटून असे लक्षात आले की, कोमलचा घरातील वावर अत्यंत मोकळा आणि आत्मविश्वासपूर्ण होता. या मुलाखतींमधून असे लक्षात आले की, राजन आणि कोमल यांच्यामध्ये कोमलचे आई- वडील तेथे राहत असण्यावरून कोणताही तणाव नव्हता. कोमलच्या आई-वडिलांना जावयाच्या स्वभावाबद्दल मनापासून कौतुक होते. आजोबांना त्यांच्या मागे लागलेल्या आत्म्याची खूप भीती वाटत असे. त्यामुळे अनेक रात्री कोमल आणि राजन त्यांना मध्ये घेऊन झोपत असत. कोमलशी बोलताना त्यांनी एका पत्राचा ‘स्क्रीन शॉट’ दाखवला. मानवी हस्ताक्षरात, इंग्रजी भाषेत ते पत्र लिहिले होते. आत्म्याने ( परंतु कुटुंबीयांना भेटून असे लक्षात आले की, कोमलचा घरातील वावर अत्यंत मोकळा आणि आत्मविश्वासपूर्ण होता. या मुलाखतींमधून असे लक्षात आले की, राजन आणि कोमल यांच्यामध्ये कोमलचे आई- वडील तेथे राहत असण्यावरून कोणताही तणाव नव्हता. कोमलच्या आई-वडिलांना जावयाच्या स्वभावाबद्दल मनापासून कौतुक होते. आजोबांना त्यांच्या मागे लागलेल्या आत्म्याची खूप भीती वाटत असे. त्यामुळे अनेक रात्री कोमल आणि राजन त्यांना मध्ये घेऊन झोपत असत. कोमलशी बोलताना त्यांनी एका पत्राचा ‘स्क्रीन शॉट’ दाखवला. मानवी हस्ताक्षरात, इंग्रजी भाषेत ते पत्र लिहिले होते. आत्म्याने () त्यात आजोबांसाठीचा संदेश लिहून ते पत्र आजोबांच्या उशीवर ठेवले होते. त्यात लिहिले होते की ‘मी तुझा मित्र आत्मा आहे, तर तुला आता घ���बरायची गरज नाही.’\nआजोबा आणि रोहित या दोनच व्यक्ती अशा होत्या की, ज्या भानामतीची प्रत्येक घटना घडली, तेव्हा तेथे हजर होत्या. आजोबांशी बोलताना त्यांना विचारले होते की, त्यांना कशाची चिंता वाटते का तेव्हा त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये एक गोष्ट अशी होती की रोहितची एकाग्रता कमी पडतेय, याची त्यांना चिंता वाटते.\nयानंतर आम्ही घरातील सर्व सदस्यांची एकत्रित बैठक घेतली व त्यांना संगितले की, जगात अतींद्रिय शक्ती अस्तित्वात नाही, याबद्दल आमची शंभर टक्के खात्री आहे. त्यामुळे हे जे काही घडतंय ते कोणीतरी माणूसच करत आहे आणि ती व्यक्ती या घरातीलच आहे, हे नक्की. आम्ही हे देखील सांगितले की, जे कोणी हे करत आहे, त्या व्यक्तीचा इतरांना त्रास देणे हा हेतू नसून, स्वतःच्या मनातील ताणाचा निचरा करणे, ही त्या व्यक्तीची गरज आहे. त्या व्यक्तीची घुसमट तिला व्यक्त करता येत नाही. त्यामुळे तिने हा मार्ग निवडला आहे. त्या व्यक्तीला मानसोपचारतज्ज्ञाची मदत मिळाली पाहिजे. पुढे जाऊन हे देखील संगितले की, स्वतःमध्ये अतींद्रिय शक्ती असल्याचा आभास निर्माण करून दहशत माजवणे, हा जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा आहे आणि जे कोणी हे करत असेल, त्याने हे तात्काळ थांबवावे. यानंतर आम्ही चहा घेत असताना घरातील वेगवेगळ्या व्यक्तींनी स्वतंत्रपणे अगदी कमी वेळात आम्हाला काही गोष्टी सांगितल्या, त्यावरून स्पष्ट झालेले संपूर्ण चित्र पुढीलप्रमाणे –\nरोहित अभ्यासात खूप हुशार होता. त्याने इंजिनिअर व्हावे व त्यानंतर ‘यूपीएससी’ करावे, असे त्याच्या वडिलांना वाटे. सगळ्या सोयी असूनही तो कष्ट करण्यात कमी पडतो, असे म्हणून ते अभ्यासासाठी रोहितच्या खूप मागे लागत. त्याला मार देखील पडे. वडिलांसमोर स्वतःचे एक रूप सादर करायचे आणि वडील नसताना स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचे, असे करून रोहित वडिलांच्या अपेक्षांच्या मार्‍यापासून स्वतःचा बचाव करत असे. वडिलांच्या अपेक्षांना तोंड देताना त्याची घुसमट होतेय, हे घरातील इतर लोकांच्या लक्षात येत होते. परंतु राजन त्यांच्या मतावर व वागण्यावर अडून होते. भानामती करणारी व्यक्ती साधारणपणे स्वतःच्या बाबतीत घटना घडताहेत, असे दाखवते; पण रोहितने आपल्या 85 वर्षांच्या आजोबांच्या माध्यमातून भानामती करायला सुरुवात केली. या भानामतीत वापरली गेलेली तांत्रिक कौशल्ये ही आजोबांना प्राप्त असणे शक्य नाही, असे आम्हाला वाटत होते; पण प्रत्येक घटना त्यांच्याच बाबतीत घडत होती, त्यामुळे मनात शंका होती. प्रत्येक घटना घडताना रोहितदेखील खोलीत होता, हे लक्षात आले आणि शंका फिटली. यानंतर राजन आणि कोमल यांच्याशी आमचे मनमोकळे बोलणे झाले. त्या सर्वांनी मिळून मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचे ठरवले. राजन यांच्या आईने त्या त्यांच्या गावी गेल्यावर ‘अंनिस’च्या कामाला जोडून घेण्याची इच्छा व्यक्त केली.\n‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना भानामतीची प्रकरणे सोडवता येतात, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जगात कोणतीही अतींद्रिय शक्ती नाही, यावर त्यांचा शंभर टक्के विश्वास असतो. इतर अनेकांना ‘अतींद्रिय शक्ती नाही, याची जवळपास खात्री असते; पण कदाचित असली तर काय सांगावे’ असे देखील वाटत असते.\nरोहित हे सगळं नेमकं कसं करायचा, हे आम्हाला माहीत नाही. एका मित्राचा मुलगा एकदा सांगत होता की, तो एका नातेवाईकांच्या घरी गेलेला असताना त्यांनी लग्नाची सीडी लावून सगळ्यांना बोअर करायला सुरुवात केल्यावर याने मोबाईल वापरून ती धडाधड ‘फॉरवर्ड’ करायला सुरुवात केली. काहीतरी गोंधळ होतोय म्हणून त्यांनी शेवटी ती सीडी बंद केली. मोठ्यांनी ‘पॉवर’ वापरली तर मुले ‘सुपरपॉवर’ वापरतात.\nडॉ. दाभोलकर अभिवादन विशेषांक - ऑगस्ट 2020 ऑगस्ट 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n�� अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\n‘अंनिस’ सत्यशोधनाला येणार म्हणताच ‘भानामती’ने ठोकली धूम\nपंढरपूरच्या देवदासीची केली जटेतून मुक्तता\n‘ग्रहणामुळे बाळाला व्यंग निर्माण होते’ ही अंधश्रद्धा – अंनिस\nमंदिरातील अशास्त्रीय सर्पदंश उपचार बंद करा : रायगड अंनिसची मागणी\nमूल होत नसल्याच्या कारणावरून अघोरी पूजा\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्���ृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A4%BE", "date_download": "2020-10-20T13:10:48Z", "digest": "sha1:XNVLOABHRMG427IRI7ZJDW5ADYIZDA5T", "length": 29394, "nlines": 293, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंफ्लुएंझा - विकिपीडिया", "raw_content": "\nइन्फ्लुएंझा हा एक पक्षी,पशु व मानवामध्ये आढळणारा विषाणूजन्य आजार आहे. इन्फ्लुएंझालाच संक्षिप्त रूपात \" कॉमन फ्लू / फ्लू\" हा प्रचलित शब्द आहे. या लेखात काही ठिकाणी विषाणूच्या जागी वायरस हा शब्द वापरला आहे.\nइन्फ्लुएंझा बद्दल माहिती ऐका.\n६ यापूर्वी काही इन्फ्लुएंझा विषाणूंनी निर्माण केलेल्या साथी\n९ इतर प्राण्यांमधील इन्फ्लुएंझा\n'इन्फ्लुएंझा' हा शब्द इटालियन भाषेतील इन्फ्लुएन्स या शब्दावरून आला आहे; ज्याचा अर्थ रोगाचे कारण असा होतो. याचमुळे इन्फ्लुएंझा हा स्वतः एक गंभीर आजार नसून अनेक आजारांचे कारण किंवा मूळ आहे असे म्हणता येईल.\nइन्फ्लुएंझा ची लक्षणे जंतूंचे संक्रमण झाल्यापासून लगेचच दोन ते तीन दिवसात दिसतात.थंडी वाजणे, खाज सुटणे हि महत्त्वाची लक्षणे आहेत. ह्यावेळी शरीराचे तापमान १०० ते १०३ फॅरेनहाइट पर्यंत असू शकते. काही अतिशय आजारी लोक दिवसातले निम्म्याधिक तास पडून किंवा झोपून असतात. त्यांचे पाठ व पाय खूप दुखतात.इतर काही महत्त्वाची लक्षणे म्हणजे:\nआजाराच्या सुरुवातीला साधा ताप व फ्लू ह्यांमधील फरक कळणे अवघड असते. पण फ्लू शरीराचे जास्त तापमान व टोकाची क्षीणता ह्यांमुळे ओळखला जाऊ शकतो. अतिसार व अपचन हे वृद्ध माणसांच्या फ्लूची लक्षणे आहेत. तरीसुद्धा मुलांमध्ये सुद्धा हि लक्षणे आढळून येतात. प्रतिविषाणू औषधे आजाराच्या सुरुवातीला दिल्यास खूप उपयोगी ठरतात. वर दिलेल्या लक्षणांपैकी तापाबरोबर खोकला, कोरडा घसा व श्वास घेण्यातील त्रास हे निदानातील अचूकता वाढवण्यास मदत करतात.सध्याच्या उपलब्ध असलेल्या तपासण्या व उपचार ह्यांमध्ये बऱ्याच सुधारणा होत आहेत.अमेरिकेच्या रोग नियंत्रण व शमन संस्थेकडे सर्व अद्ययावत सुविधा व उपचार उपलब्ध आहेत.हे उपचार फ्लू च्या साथीच्या वेळी खूप उपयोगी असतील.\nइन्फ्लुएंझा हा आजार मुख्यतः इन्फ्लुएंझा विषाणू अ, इन्फ्लुएंझा विषाणू ब, इन्फ्लुएंझा विषाणू क यांच्यामुळे होतो. हे तिन्ही विषाणू ऑर्थोमिक्झोव्हायरीडे ह्या विषाणू कुटुंबात मोडतात.\nहे विषाणू मुख्यत्वे तीन प्रकारांनी एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत जातो.\nथेट संक्रमण म्हणजे शिंकण्यातून उडलेले कण श्वासाद्वारे अथवा तोंडाद्वारे दुसऱ्याच्या शरीरात जाणे\nहवेद्वारे संक्रमण म्हणजेच रोग्याच्या शिंकेतील, खोकल्यातील अथवा थुंकीतील अतिशय छोट्या कणांचा श्वासाद्वारे संसर्ग होणे\nदूषित पृष्ठभागांद्वारे हाताच्या हाताशी , नाकाशी वा तोंडाशी होणाऱ्या स्पर्शाद्वारे संसर्ग होणे.\nहे विषाणू आपल्या शरीराच्या बाहेरही नीट राहू शकत असल्यामुळे आपल्या रोजच्या वापराच्या गोष्टी जसे नाणीनोटा, दरवाज्याच्या कड्या, विजेच्या उपकरणांची बटणे इ. द्वारेही पसरू शकतात ; त्यामुळे रोग्याला सर्व गोष्टी अतिशय काळजीपूर्वकरित्या हाताळल्या पाहिजेत. हे विषाणू प्लास्टिक अथवा धातुसारख्या टणक व अछिद्र पृष्ठभागांवर एक ते दोन दिवस ; कागदासारख्या वस्तुंवर १५ - २० मिनिटे तर मानवी त्वचेवर फक्त ५ मिनिटे टिकू शकतात. परंतु कफासारखे पदार्थ या विषाणूला तब्बल १७ दिवसांपर्यंत जगवू शकतात.\nइन्फ्लुएंझाची चाचणी जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार दरवर्षीच्या हिवाळ्यात जगभरात काही कोटी लोकांना फ्लू होतो. फ्लू चे निदान करण्यासाठी रक्तचाचणी करावी लागते. या चाचणीला अधिकृतरित्या इन्फ्लुएंझा रॅपिड अ ॅंण्टिजेन टेस्ट असे म्हणतात. परंतु सामान्यतः ह्याला फ्लू टेस्ट असे म्हणतात.\n५० वर्षांच्या वरची माणसे तसेच तान्ही मुले व इतर वयोगटातील माणसे ज्यांना काही दीर्घकालीन आजार आहेत अश्या लोकांना इन्फ्लुएंझाच्या माध्यमातून ब्रॉङ्कायटिस व सायनस् इ. त्रास ओढावू शकतात.\nयापूर्वी काही इन्फ्लुएंझा विषाणूंनी निर्माण केलेल्या साथी[संपादन]\nएच १ एन १ (H1N1) : ह्या विषाणूमुळे १९१८ साली स्पॅनिश फ्लू (बळींची संख्या - नक्की माहित नाही. अंदाज २ कोटी ते १० कोटी पर्यंत आहेत) व २००९ साली बहुचर्चित अश्या स्वाइन फ्लू (बळींची संख्या - १८०००) ह्या आजारांची साथ आली होती.\nएच २ एन २ (H2N2) : ह्या विषाणूमुळे १९५७ साली एशियन फ्लूची साथ आली होती. (बळींची संख्या - १० लाख ते १५ लाख अंदाजे)\nएच ३ एन २ (H3N2) : ह्या विषाणूमुळे १९६८ साली हॉंगकॉंग फ्लूची साथ आली होती. (बळींची संख्या - ७ लाख ते १० लाख)\nएच ५ एन १ (H5N1) : या विषाणूमुळे २००४ साली खूप गाजावाजा झालेल्��ा बर्ड फ्लूची साथ आली होती.\nटीप : हे सर्व विषाणू इन्फ्लुएंझा विषाणूंच्या अ गटातील आहेत.\nअशा वेळी रुग्णाला पूर्ण आरामाची, खूप द्रव पदार्थांची गरज असते(दारू व तंबाखू सारखे पदार्थ सोडून). फ्लू मुळे होणाऱ्या ताप ,स्नायू दुखी यांचे प्रमाण कमी करण्यासाठी paracetamol या औषधाचा उपयोग करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जेव्हा फ्लूची लक्षणे लहान मुलांपासून ते २० वर्षाच्या मुलांपर्यंत सापडतात तेव्हा aspirin हे औषध देणं टाळावं खास करून जेव्हा \"इन्फ्लुएंझा प्रकार ब\" चे संक्रमण होते. ह्या औषधामुळे Reye's syndrome हा प्राणघातक यकृताचा रोग होऊ शकतो. हा रोग विषाणूंमुळे होतो ,त्यामुळे ह्या वर प्रतिजैविक औषधांचा काहीही परिणाम होत नाही.तरी पण ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानीच घ्यावीत. ह्या औषधांमुळे दुय्यम संसर्गाचा (जीवाणूंपासून होणारा न्युमोनियाचा) धोका टळतो.\nफ्लूवर आत्ता तरी 'Neuraminidase inhibitors' हे औषध वापरला जातं (कारण ते कमी विषमय आणि जास्त परिणामकारक असतात).२००९ मध्ये WHO नी असं सांगितलं कि फ्लूची लक्षणे दिसू लागल्यास, अत्यधिकधोका असलेल्या व्यक्ती म्हणजेच गरोदर स्त्रिया,२ वर्षा खालील मुले व श्वसनविकार असलेली माणसे यांनी वरील विषाणूप्रतिबंधक औषधे घेणे लगेच सुरु करावे.\nneuraminidase inhibitors ओसेल्तामिवीर (oseltamivir) आणि झानामिवीर (zanamivir) ही दोन्ही औषधे इन्फ्लुएंझा प्रकार 'अ' आणि 'ब' वर परिणामकारक ठरतं.\nM2 protein inhibitors अमंटाडाईन(amantadine) आणि रीमंटाडाईन(rimantadine) ही औषधे viral ion channel मध्ये अडथळा होतात आणि आपल्या पेशीना संक्रमित होण्यापासून वाचवतात.ही औषधे फक्त इन्फ्लुएंझा प्रकार 'अ'ची लक्षणे दिसताच रुग्णाला दिली गेली तरच उपयोगी पडतात पण हीच औषधे इन्फ्लुएंझा प्रकार 'ब' वर परिणाम दाखवत नाहीत कारण प्रकार 'ब' विषाणूंमध्ये M२ रेणू नसतात.\nचायना आणि रशिया या देशांमध्ये इन्फ्लुएंझाचा प्रसार होण्यासाठी, मुबलक प्रमाणात Amantadine असणं कारणीभूत ठरलं. यामुळे इन्फ्लुएंझा विषाणूंची प्रतिकारक शक्ती वाढली.\nविश्व आरोग्य संघटन म्हणजेच World Health Organisation व अमेरिकेच्या रोग नियंत्रण व शमन संस्था ह्यांने वृद्धांना, बालकांना, हृदयविकार असलेल्यांना, मधुमेह असलेल्यांना व अस्थमा च्या त्रासाने पिडीत असलेल्या लोकांना इन्फ्लुएंझा लस वापरण्याचा सल्ला दिला आहे. हि लस शरीरातील विषाणूंची संख्या कमी करण्यास मदत करते.ह्या लसीने दोन वर्षावरील मुलांवर सुद्धा परिणाम दाखविला होता.पण हे अजूनही सिद्ध झालेले नाही कि ह्यामुळे अस्थमा वर उपचार करता येतात. जे लोक एड्स ने पिडीत आहेत, त्यांमध्ये एक कमी अंशतेचा फ्लू असल्याचेही सिद्ध झाले आहे. आरोग्य देखभाल कार्यकर्त्यांना स्वास्थ्य विज्ञानाचे शिक्षण देऊन त्यांची राहणी सुधारल्यावर रुग्णांची परिस्थिती सुधारण्यास मदत होते हे आर्धावत सिद्ध झाले आहे. विशेषतः जे कार्यकर्ते वृद्ध लोकांसाठी काम करतात. वायरसच्या उच्च उत्परिवर्तन दरामुळे हि लस फक्त काही वर्षच काम करते. दर वर्षी, आधीच्या वर्षाचे आकडे बघून जागतिक आरोग्य संघटना असे वायरस शोधते जे येत्या दिवसात सक्रिय राहू शकतात. ज्यामुळे औषधे तयार करणारे कारखाने त्यासाठी पाऊले उचलू शकतात. ती लस त्या काळात चालू असलेल्या काही फ्लूस साठी पुन्हा तयार केली जाते; सर्व फ्लूस साठी नाही. उत्पादकांना काही कोटी डोस तयार करायला ६ ते ७ महिने लागतात. त्यामुळे त्या काळात नवीन उदयाला आलेला फ्लू बलशाली होतो. लसीकरणाच्या काही दिवस आधी रोग झाल्यावर लसीचा परिणाम होण्यासाठी कमीत कमी दोन आठवडे लागतात. लासिकरणामुळे शरीर रोग झालेले नसतानाही रोग झाल्यासारखे प्रतिक्रिया देते.Allergy हि सर्वात धोकादायक प्रतिक्रिया असू शकते. पण ह्या खूप दुर्मिळ प्रतिक्रिया असतात.\nफ्लू वायरस चे संक्रमण थांबवण्यासाठी काही सोप्या गोष्टी:\nआपल्या नाकाला तोंडाला डोळ्याला हात लावू नका\nसतत आपले हात साबण लावून स्वच्छ धुणे\nआजारी असलेल्या लोकांपासून दूर राहणे\nआपण आजारी असाल तरी घरीच थांबणे\nशिंकताना व खोकताना नाक व तोंड झाकणे\nसार्वजनिक जागेत थुंकू नका\nबाहेर जाताना तोंडावर मास्क लावा\nसिगरेट ओढणा-यांबरोबरच त्याचा वास घेणा-यांनाही त्रास होतो म्हणूनच सार्वजनिक जागेत सिगरेट ओढू नये\nघरातल्या घरात जंतू पसरण्यापासून रोखण्यासाठी घर साफ ठेवा\nमाणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येसुद्धा फ्लू असू शकतो व तो माणसांप्रमाणेच एकमेकांकडे पसरतो.सर्वात जास्ती हा पक्ष्यामध्येच सापडतो. मागील काही वर्षात स्वाइन फ्लू ची साथ आली होती.\nपक्ष्यांमधील फ्लूची लक्षणे वेगवेगळी व अविशिष्ट असतात. काही लक्षणे म्हणजे अंड्यांच्या उत्पत्ती मध्ये घट, झालरदार पंखांची पिसे, व उडताना कमी वेग किंवा जास्ती न उडणे(दम लागल्यामुळे). ह्यामुळे तपासणी करायला अडथळे येऊ शकतात. अ���ियन H९N२ हा पोल्ट्री साठी सर्वात घातक असा वायरस आहे ह्यामुळे शेतकऱ्यांना व पोल्ट्री फार्मर्स ला भरपूर आर्थिक नुकसान होऊ शकते. H5N1 फ्लू म्हणजेच अवैवन फ्लू किंवा बर्ड फ्लू हा आता जगभर पसरत आहे. त्यामुळे ह्याचा धोका सर्वच पक्ष्यांना आहे. पण अजून तरी माणसांमध्ये हा वायरस प्रसारित होण्यासाठीचे गुण नसल्यामुळे माणसाला हा फ्लू होण्याचा धोका नाही.\nस्वाइन फ्लू हा H1N1 या वायरस मुळे होतो. हा वायरस डुक्कर ते माणूस व माणूस ते माणूस असा वाहू शकतो . अमेरिकेतील मेक्सिको या शहरात ह्या वायरस चे संक्रमण झालेल्या एका डुकराला माणसाने मांसाहारासाठी वापरले म्हणून त्याला स्वाइन फ्लू झाला व त्यामुळे तेथील अनेक लोकांना झाला. २००९ साली आलेल्या स्वाइन फ्लू च्या लाटेचे हेच कारण होते असेही लोक म्हणतात.हा फ्लू झाल्याची माणसांतील लक्षणे म्हणजे:\nडुकरांना फ्लू झाल्यास त्यांचे वजन ३ ते ४ आठवड्यात १५ ते २० किलोने कमी होते. ह्यामुळे गर्भपात सुद्धा होतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०२० रोजी ०७:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2020-10-20T13:05:15Z", "digest": "sha1:GER52VQISLI5M6Z4VD2QM5TRZCZYTMNW", "length": 6954, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:भारतीय अंतराळ संशोधन - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्���ॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २०१८ रोजी १९:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/gujarat/article/agrostar-information-article-5c9a057aab9c8d86245ba2ce", "date_download": "2020-10-20T11:35:08Z", "digest": "sha1:J6SI6QBTVSCF6LOBHUX2H5CWXZHCPYIM", "length": 6411, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - अवकाळी पावसाची शक्यता - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nहवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )\nराज्यावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील्यामुळे किमान व कमाल तापमानात वाढ होईल. ३१ मार्चला कोकण व मध्य भागावर १०१० हेप्टापास्कल तर विदर्भ आणि मराठवाडयावर १०१८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भातील कमाल व किमान तापमाना��� वाढ होईल. १ एप्रिलला कोकण व घाटमाथ्यावर १०१० तर राज्याच्या मध्य व उत्तरेकडील भागासहित विदर्भावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. कमाल व किमान तापमानात वाढ होईल.\nउन्हाची तीव्रता वाढेल. ३ व ४ एप्रिलला पश्चिमेकडून वादळी वारे प्रवेश करतील व राज्याच्या पूर्व व मध्य भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. १. भाजीपाला पिकांवरील किडींचे नियंत्रण २. आंबा पिकांवरील तुडतुडे किडी व भुरी रोगांवर नियंत्रण ३. उन्हाळी हंगामात जनावरांची काळजी योग्य प्रकारे घ्या ४. उन्हाळी भुईमूग पिकाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करा ५. ऊस पिकावरील शेंडा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करा संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nपहा, महाराष्ट्रामधील येत्या २४ तासातील हवामानाचा पूर्वानुमान\nशेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये येत्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असाच संपूर्ण देशभरातील...\nहवामान अपडेट | स्कायमेट\nकोकण, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता...\nशेतकरी मित्रांनो, येत्या २ ते ३ दिवसातील महाराष्ट्रामधील हवामानाचा पूर्वानुमान कसा असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nहवामान अपडेट | अ‍ॅग्रोस्टार इंडिया\nपहा, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान पूर्वानुमान\nशेतकरी मित्रांनो, १४ तारखेला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई व उपनगरी भागातही हलका पाऊस पडेल. १५ ऑक्टोबर रोजी पावसाचे प्रमाण...\nहवामान अपडेट | स्कायमेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-10-20T11:15:40Z", "digest": "sha1:CUGTKFXJHKA5TFWNW67CF4ZGVNJR7FE4", "length": 13902, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "महिला कोण हलविले साठी प्रेम सामायिक करा पुढील काय घडले", "raw_content": "महिला कोण हलविले साठी प्रेम सामायिक करा पुढील काय घडले\nमोठी प्रणयरम्य ‘येऊन मला’ मुख-मुद्रा संयोजन. जवळजवळ अर्धा हलविले साठी प्र���म, तो नाही म्हणून महान त्यानुसार, एक नवीन सर्वेक्षण. घरे सर्वेक्षण, लोक कसे शोधण्यासाठी अनेक हलविले होते, त्यांच्या संबंध आणि काय घडले. तो बाहेर वळते, हलवून जाऊ शकते आपल्या लक्षणीय इतर अधिक आहे सामान्य आपण विचार कदाचित जास्त. सुमारे पाच एक सर्वेक्षणात नोंदवले संबंध आणि एक तृतीयांश त्या केले होते तो एकदा पेक्षा अधिक आहे. महिला जात अहवाल किंचित अधिक शक्यता हलवा पुरुष पेक्षा. नंतर हलवा, अठरा टक्के जतन करण्यात अयशस्वी त्यांच्या रॉकी संबंध, सतरा टक्के नापसंत त्यांच्या नवीन स्थान, आणि अकरा टक्के अगदी प्रेमात पडलो कोणीतरी. शेवटी, तो जेथे बद्दल आपल्या मूल्ये खोटे आहे. ‘फक्त गोष्ट आहे असे मला हलवा प्रेम आहे,’ संकट म्हणतो. ‘माझ्या आयुष्यात, मी नाही असे वाटते की, एक काम आहे, पुरेशी हलविण्यासाठी एक कारण कुठेही संबंध आहेत काय ठरवते जेथे मी आहे. दुसऱ्या शब्दांत, नाही लाज तर आपण हलवू इच्छित प्रेम आहे की नाही हे कार्य करते किंवा नाही. मी हलविले देशभरात एक संबंध आहे. आम्ही खूप बोललो आधी, दरम्यान, आणि नंतर याची खात्री करण्यासाठी माझ्या पुढे होता म्हणून बद्दल जास्त. जे चांगले होते, कारण आम्ही विभाजित खेळीमेळीने एक-दोन वर्षांनंतर. पण मी अजूनही डोके-प्रती- वायव्य, मित्र, इ. तो विसरलात पाहून कोणीतरी.\nतो घेतला तर नख्या की एक आहे. माझा सल्ला एक तुकडा: हलवू नका, एक भागीदार आहे. ‘माझे पती आणि मी लग्न होते पण जिवंत विविध अमेरिकन शहरात तेव्हा तो आला नोकरी देऊ रवांडा. तो हलविले आणि मी त्यानंतर एक महिना नंतर मागे सोडून, माझे स्वप्न नोकरी. हलवा मला ढकलले मध्ये चालू आहे माझे फोटो चित्रपट निर्मितीवर व्यवसाय, पूर्ण-वेळ आहे, आणि तरी मी खूप काळजी होती मिळत काम, ते सर्व बाहेर चालू पेक्षा जास्त चांगले, मी अपेक्षा आहे. पाच वर्षांनंतर आणि मी अजूनही कार्यरत माझा व्यवसाय, पूर्ण-वेळ.\nतो कुटुंब होते येथे आहे आणि मी नाही. सुदैवाने, माझ्या स्वत: च्या आश्चर्यकारक स्वप्नाळू कुटुंब मला मदत केली मिळवा मध्ये एक अपार्टमेंट येथे तेव्हा आम्ही तोडले. माझ्या होता शक्ती शिल्लक आहे, खरोखर सक्यूड दिशेने भागीदार मोठे आर्थिक सुरक्षा आणि कनेक्शन सिटी (आधीचा गोंधळ बरा, मी अंदाज). पण मी दु: ख नाही हलवा, प्रत्यक्षात. मी होते जोपासणे भरपूर स्वातंत्र्य आणि परिपक्वता नंतर मी एकच होते पुन्हा.\n‘मी हे केले होते ���ेव्हा मी\nमी थरथर विचार करण्याची माझी मुलगी हे करत आहे. मी हलविले बोस्टन, लॉस आंजल्स माझ्या नंतर प्रियकर. नाही सुखाने कधीही नंतर त्याला, पण मी पूर्ण माझे पती लॉस आंजल्स पाच वर्षे केल्यानंतर, मी हलविले आहे. ‘मी हलविले एक कॉलेज प्रियकर ओलांडून राज्य, फिलाडेल्फिया. मला माहीत नाही एक आत्मा फिलाडेल्फिया, होती कधीही वास्तव्य आहे, किंवा अगदी पेक्षा अधिक भेट दिली दोनदा, एकतर. आता मागे वळून पाहताना, असे दिसते मुका. पहिल्या काही वर्षे होते उग्र आहे. मी लग्न करायचे होते आणि तो नाही, त्यामुळे आम्ही होते बंदिवास. परत विचार करण्यासाठी वेळ आहे, पण तो होता की एक धोका. आम्ही लग्न वीस वर्षे आता दोन मुले. ‘मी महाविद्यालयीन शिक्षण आणि सहा दिवस नंतर हलविले आयोवा करण्यासाठी कोलोरॅडो असल्याचे जवळ एक मुलगा मी भेटले मेक्सिको मध्ये स्प्रिंग ब्रेक. मी सर्वांना सांगितले, कोण ऐका की माझ्या हलवून काहीही होते, मुलगा (समावेश त्याला). मी कधीच नाही, नोकरी नाही, संभावना, जगणे जागा नाही, आणि सुमारे सहा लाख डॉलर्स पैसा माझ्या खिशात. आम्ही लग्न झाले आणि आहे एक सुंदर वर्षीय मुलगी आहे. वैयक्तिक परत तेव्हा कोणीही वापरले ऑनलाइन डेटिंगचा आणि हलविले फ्लोरिडा पासून ते. आम्ही लग्न केले एकोणीस वर्षे आणि दोन मुले. मी शिकलो की, तो घेऊन वाचतो एक संधी आहे की काहीतरी आहे असे दिसते वेडा. याशिवाय, आपण नेहमी हलवा पुन्हा. ‘मी हलविले देशभरात आणि बाकी एक करिअर मी प्रेम माझे पती च्या लष्करी कारकीर्द, फक्त महिने नंतर आम्ही लग्न केलं. हे केले गेले आहे, आता एक वर्ष आणि मी, पण मी खूप शिकलो आणि स्वत: बद्दल संबंध त्या वेळी. तो एक वर्ष केले समजून, सामना, स्वीकारताना, शिक्षण, आणि वाढत आहे. मला काही महिने नंतर, कारण तो वरवर पाहता आवडले मला चांगले होते तेव्हा मी खूप दूर करण्यासाठी पाहण्यासाठी नियमितपणे. पण तो दूर हलविले लांब, तर मी अजूनही येथे राहतात आणि प्रेम.\nमी आला चांगले शेवटी करार\n‘मी हलविले पेनसिल्वेनिया पासून कॅलिफोर्निया. आम्ही एकत्र केले पंधरा वर्षे लग्न, नऊ आणि दहा वर्षांपूर्वी मी ड्रॅग त्याला परत पेनसिल्वेनिया. जीवन धोका आहे आणि घेत शक्यता मी आनंदी नाही फार काळ टिकला आहे. ‘मी हलविले, नॉरफोक, व्हर्जिनिया, जेथे मी कधीच केले, एक संबंध होते की अजूनही खूप नवीन आहे, पण अतिशय प्रखर आणि गंभीर आहे. आम्ही तोडले द��ा महिने नंतर, आणि मी मंदिराच्या ठेवले. मी, प्रक्रिया, विक्री आता, तीन वर्षे केल्यानंतर, आम्ही विकत घेतले, येथे एक प्रचंड तोटा आहे. ‘मी निर्धारित माझे जीवन हलवा कोस्टा रिका असेल माझा प्रियकर दोन वर्षे. मी बाहेर आढळले होते लग्न दोन आठवडे आगमन केल्यानंतर. ‘मी राहत होता पार्क सिटी, युटा आणि उचलला पर्यटन एक बार मध्ये. तो राहत होता, पण आम्ही बाहेर आढळले, आम्ही दोन्ही मध्ये मोठा झालो इंडियाना. आम्ही बंद बार आणि खर्च पुढील दोन वर्षे, चेहरा वेळेनुसार, आणि उड्डाण करणारे हवाई परिवहन मागे आणि पुढे देशभरात होईपर्यंत आम्ही आला पहाटे हलविले क्लीव्हलँड. आम्ही लग्न झाले, ओहायो, आणि आम्ही एक बाळ मार्ग आहे. तो महान मानवी मी कधीही ओळखले केले. प्रयत्न केला आहे, एक स्वतंत्ररित्या काम करणारा पत्रकार विशेष आरोग्य, संस्कृती, आणि टेक, आणि ती नियमितपणे योगदान आऊटलेट्स जसे प्रतिबंध, महिलांचे आरोग्य, आकार, आकर्षण, पुरुष आरोग्य, जॉन हॉपकिन्स आरोग्य पुनरावलोकन, आणि अधिक. महिला आरोग्य सहभाग विविध संलग्न विपणन कार्यक्रम, याचा अर्थ आम्ही मिळवू शकतो सशुल्क कमिशन निवडले उत्पादने खरेदी माध्यमातून आमच्या दुवे किरकोळ विक्रेता साइट आहे\n← फ्रेंच व्हिडिओ गप्पा\nपूर्ण आणि लग्न करण्यासाठी एक ब्राझिलियन पूर्ण करण्यासाठी एक माणूस एक गंभीर संबंध सल्ला देणे, त्याला लग्न करण्यासाठी एक परदेशी →\n© 2020 व्हिडिओ गप्पा मेक्सिको", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/2211-new-corona-patient-found-and-48-deaths-today-in-mumbai/223688/", "date_download": "2020-10-20T12:02:29Z", "digest": "sha1:QVX5LTYSYMGNZA4ZSLU7GRO2ZE4E2DQZ", "length": 6450, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "2211 new corona patient found and 48 deaths today-in mumbai", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई Mumbai Corona: आज दिवसभरात २ हजारांहून अधिकांना कोरोनाची बाधा; ४८ जणांचा बळी\nMumbai Corona: आज दिवसभरात २ हजारांहून अधिकांना कोरोनाची बाधा; ४८ जणांचा बळी\nमुंबईत आज कोरोनाचे २ हजार २११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद\nराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून आज १०,५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,५४,३८९ झाली आहे. राज्यात १,९६,२८८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. तर मुंबईत आज कोरोनाचे २ हजार २११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३४ हजार ६०६ वर पोहचली आहे. तर ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार ५५२ वर पोहचला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nतरुणाचा भयानक स्टंट; पाहून तुम्हालाही भरेल धडकी\nदिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nमंदिरे बंद, उघडले बार…उद्धवा अजब तुझे सरकार…\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/index.aspx?uniqueId=protect-web-captures", "date_download": "2020-10-20T12:34:36Z", "digest": "sha1:3GXGOW4MTARZG5ECFOQWSKT6BE7D3OLZ", "length": 25387, "nlines": 295, "source_domain": "mr.grabz.it", "title": "कॅप्चरची सामग्री कशी संरक्षित करावी?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nकॅप्चरची सामग्री कशी संरक्षित करावी\nसामान्य डेटा संरक्षण नियमन किंवा जीडीपीआर वापरकर्त्याच्या माहितीचे संरक्षण यासारख्या कायद्यांच्या युगात पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे बनले आहे. जेव्हा एखादा कॅप्चर घेतला जातो तेव्हा डाउनलोड करण्यासाठी ते सक्षम करण्यासाठी आमच्या सर्व्हरवर थोड्या काळासाठी कॅश्ड केले जाते. आमचे सर्व्हर सुरक्षित असून आम्ही परवानगीशिवाय वापरकर्त्याच्या कॅप्चरची तपासणी करत नाही. वैयक्तिक माहिती हाताळताना हे काही परिस्थितींमध्ये पुरेसे संरक्षण नाही.\nप्रथम संभाव्य सुधारणा आपल्या कॅशेची लांबी शून्य मिनिटांमध्ये बदलून यापुढे कॅप्चर करणे नाहीत खाते पृष्ठ. लक्षात ठेवा, याचा अर्थ असा की कॅप्चर फार काळ डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार नाही म्हणून ते तयार झाल्यानंतर लगेचच डाउनलोड केले जाणे आवश्यक आहे.\nआणखी एक संभाव्य सुरक्षा चिंता ही आम्हाला संवेदनशील डेटा पाठविण्याची वास्तविक प्रक्रिया आहे. हा डेटा सुरक्षित करण्यासाठी आपण प्रथम पाहिजे एसएसएल सक्षम करा, नंतर एकदा आम्हाला डेटा प्राप्त झाला आणि त्यावर प्रक्रिया केली गेली, जी अगदी त्वरेने घडते, सुरक्षिततेचा कोणताही उल्लंघन होत नाही हे सुनिश्चित करण्यासाठी तो आमच्या सिस्टमवरून स्वयंचलितपणे हटविला जाईल.\nत्याद्वारे पीडीएफ किंवा डीओसीएक्स कॅप्चरमध्ये अधिक सुरक्षा देखील जोडली जाऊ शकते कागदपत्रांचे संरक्षण करणे. हे सुनिश्चित करते की केवळ योग्य संकेतशब्द असणारे वापरकर्ते संरक्षित फाइलमध्ये प्रवेश करू शकतात.\nतथापि, जर आपण अत्यंत संवेदनशील माहिती जसे की इस्पितळातील नोंदी इ. हस्तगत करीत असाल आणि अतिरिक्त संरक्षणाची पातळी हवी असेल तर आपण परिणामी कॅप्चर स्वतःच कूटबद्ध करू शकता. हे करण्यासाठी आपण प्रत्येक विनंतीसह एक कूटबद्धीकरण की निर्दिष्ट करा, या की GrabzIt द्वारे संग्रहित नाहीत. या कीचा वापर माहितीचे संरक्षण करणार्‍या कॅप्चरला एन्क्रिप्ट करण्यासाठी केला जाईल. आम्ही की संचयित करत नसल्यामुळे आम्ही आपल्याला एनक्रिप्टेड कॅप्चर पुनर्प्राप्त करण्यात मदत करू शकत नाही. एकदा आपल्याला कॅप्चर प्राप्त झाल्यानंतर आपण डीक्रिप्ट करण्यासाठी आधी तयार केलेली की वापरा.\nखाली दिलेल्या उदाहरणात एक क्रिप्टोग्राफिकरित्या सुरक्षित की तयार केली गेली आहे आणि ग्रॅब्झआयटीला पाठविली गेली, त्यानंतर हे कॅप्चर एन्क्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर हीच एनक्रिप्शन की नंतर निकाल डीक्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते.\nखाली दिलेल्या उदाहरणात एक क्रिप्टोग्राफिकरित्या सुरक्षित की तयार केली गेली आहे आणि ग्रॅब्झआयटीला पाठविली गेली, त्यानंतर हे कॅप्चर एन्क्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर हीच एनक्रिप्शन की नंतर निकाल डीक्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते.\nजावा एक्सएनयूएमएक्स, एक्सएनयूएमएक्स आणि एक्सएनयूएमएक्ससह कूटबद्ध केलेले कॅप्चर वापरण्यासाठी कृपया जावा क्रिप्टोग्राफी विस्तार (जेसीई) अमर्यादित सामर्थ्य अधिकार क्षेत्र फायली स्थापित करा. into जावा प्रतिष्ठापन फोल्डरमधील सर्व / jre / lib / सुरक्षा / फोल्डर्स.\nखाली दिलेल्या उदाहरणात एक क्रिप्टोग्राफिक सुरक्षित की स्वयंचलितपणे तयार क���ली जाते आणि ग्रॅबझआयटीला पाठविली जाते, त्यानंतर हे कॅप्चर एनक्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते. हीच कूटबद्धीकरण की नंतर डेटायूआरआय पद्धतीत खरे करुन आपोआप निकाल डिक्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते, जी नंतर कॉलबॅक पद्धतीत वाचली जाऊ शकते.\nखाली दिलेल्या उदाहरणात एक क्रिप्टोग्राफिकरित्या सुरक्षित की तयार केली गेली आहे आणि ग्रॅब्झआयटीला पाठविली गेली, त्यानंतर हे कॅप्चर एन्क्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर हीच एनक्रिप्शन की नंतर निकाल डीक्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते.\nदुर्दैवाने पर्ल एईएस कूटबद्धीकरण मूळपणे डीक्रिप्ट करू शकत नाही आणि बाह्य एक्झिक्युटेबल किंवा सी संकलन आवश्यक आहे. म्हणून आम्ही आमच्या पर्ल एपीआय मध्ये ही कार्यक्षमता जोडली नाही त्याऐवजी आपण खाली मार्गदर्शक वापरुन आपण ही कार्यक्षमता स्वत: ला जोडू शकता.\nखाली दिलेल्या उदाहरणात एक क्रिप्टोग्राफिकरित्या सुरक्षित की तयार केली गेली आहे आणि ग्रॅब्झआयटीला पाठविली गेली, त्यानंतर हे कॅप्चर एन्क्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर हीच एनक्रिप्शन की नंतर निकाल डीक्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते.\nखाली दिलेल्या उदाहरणात एक क्रिप्टोग्राफिकरित्या सुरक्षित की तयार केली गेली आहे आणि ग्रॅब्झआयटीला पाठविली गेली, त्यानंतर हे कॅप्चर एन्क्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर हीच एनक्रिप्शन की नंतर निकाल डीक्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते.\nखाली दिलेल्या उदाहरणात एक क्रिप्टोग्राफिकरित्या सुरक्षित की तयार केली गेली आहे आणि ग्रॅब्झआयटीला पाठविली गेली, त्यानंतर हे कॅप्चर एन्क्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर हीच एनक्रिप्शन की नंतर निकाल डीक्रिप्ट करण्यासाठी वापरली जाते.\nग्रॅबझिटचे कॅप्चर एन्क्रिप्शन कसे कार्य करते\nहे मार्गदर्शक खूप तांत्रिक आहे आणि आमचे कूटबद्धीकरण कसे कार्य करते हे विकसकांना मदत करणे हे आहे. पर्ल विकसकांसाठी याचा विशेष उपयोग झाला पाहिजे, कारण भाषेमध्ये ओपन सोर्स पर्ल पॅकेज नाही ज्यास ओपन एसएसएल सारख्या तृतीय पक्षाच्या साधनांची पूर्तता किंवा स्थापना आवश्यक नाही.\nकूटबद्ध केलेले कॅप्चर 256 बिट प्रगत एनक्रिप्शन स्टँडर्ड (एईएस) कूटबद्धीकरण वापरते. हे ऑपरेशनचा एक सिफर ब्लॉक चैनिंग (सीबीसी) ब्लॉक सिफर मोड देखील वापरते.\nGrabzIt ने कॅ��्चरला एनक्रिप्ट करण्यासाठी बेस 64 कूटबद्धीकरण की जी एक्सएनयूएमएक्सएक्सएक्स वर्ण लांब ऑप्शन ऑब्जेक्टवर पुरविली जाणे आवश्यक आहे. ही एनक्रिप्शन की तयार करण्यासाठी आपण एक्सएनयूएमएक्स यादृच्छिक क्रिप्टोग्राफिकरित्या सुरक्षित बाइट निवडावे. त्यानंतर बेस एक्सएनयूएमएक्सवर हे एन्कोड केले जावे. ते क्रिप्टोग्राफिकदृष्ट्या सुरक्षित बाइट्स असल्याने त्यांचा अंदाज करणे कठीण होईल आणि म्हणूनच त्याला क्रॅक करणे कठीण होईल.\nजेव्हा ग्रॅबझीटला एनक्रिप्शन की सह एक कॅप्चर विनंती प्राप्त होते, तेव्हा कॅप्चर एन्क्रिप्टेड होते आणि फाईलच्या सुरूवातीस इनिशिएशन वेक्टर (IV) समाविष्ट केले जाते. हा चौथा एक्सएनएमएक्सएक्स बाइट लांब आहे आणि डिक्रिप्शनपूर्वी फाइलच्या पुढील भागातून काढला जाणे आवश्यक आहे. डिक्रिप्टिंग सक्षम करण्यासाठी IV ला AES अल्गोरिदम देखील पास करणे आवश्यक आहे. जेव्हा कॅप्चर एनक्रिप्ट केले जाते तेव्हा फाइलमध्ये कोणतेही पॅडिंग जोडले जात नाही तेव्हा डिक्रिप्टिंग पॅडिंग अक्षम करणे आवश्यक असते.\nलक्षात ठेवा आपण आमच्या विद्यमान क्लायंट एपीआय पैकी एखाद्यामध्ये सुधारणा तयार केली असल्यास किंवा संपूर्ण नवीन भाषेसाठी आपण त्यास समुदायासह सामायिक करू शकता. github.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2019/09/", "date_download": "2020-10-20T12:00:20Z", "digest": "sha1:4BXFVSKKPJ5YNXIMMB46O3GDQAY3YORC", "length": 54768, "nlines": 209, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : September 2019", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nवनामकृविचा विद्यापीठ आपल्या दारी उपक्रमास पाथरी तालुक्यात शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक-यांच्‍या बांधापर्यंत पोहोचण्याकरिता विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी या विस्‍तार उपक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिम दिनांक १९ सप्‍टेंबर ते ७ ऑक्‍टोबर दरम्‍यान परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण ५६ गावांमध्ये राबविण्‍यात येते असुन या उपक्रमाचा कृती आराखडा कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांच्‍या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. दिनांक १९ सप्टेंबरपासून सुरवात करण्यात आलेल्‍या या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर भेट, छोटे मेळावे, गटचर्चा, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञाचे दोन पथक करण्यात येऊन यात कृषिविद्या, कीटकशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि उद्यानविद्या विभागातील विषय तज्ञांचा समावेश आहे. या पथकात कृषि विद्यावेत्‍ता डॉ यू एन आळसे यांच्‍या नेतृत्‍वात डॉ एस जी पुरी, डॉ एम एस दडके, डाँ पी बी केदार, प्रा डी डी पटाईत, डॉ ए टी दौंडे, डॉ अे जी बडगुजर, डॉ एस आर बरकुले, डॉ सी व्ही अंबाडकर, डॉ एस व्ही पवार, डॉ आर एस जाधव, डॉ आय ए बी मिर्झा आदींचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत दिनांक २५ सप्‍टेबर रोजी विद्यापीठ शास्त्रज्ञ व तालुका कृषी अधिकारी, यांनी पाथरी तालुक्यातील मौजे रेनापुर, जैतापूरवाडी, बोरगव्हाण व रामपुरी (खु.) या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, किटकशास्त्रज्ञ, डॉ. अे. जी. बडगुजर, वनस्पती विकृती शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. अंबाडकर, तालुका कृषी अधिकारी श्री. व्ही. टी. शिंदे व इतर कर्मचारी उपस्थित होते. सदरिल गावांत मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. यावेळी विविध कृषि विषयक समस्‍याबाबत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.\nडॉ.बडगुजर यांनी कपाशीवरील आकस्मिक मर आढळल्‍यास करावयाच्‍या उपाययोजने बाबत मार्गदर्शन केले. कपाशीच्‍या उमळलेल्या झाडांना युरिया अधिक म्युरेट ऑफ पोटॅश प्रत्येकी १५० ग्रॅम व कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करण्‍याचा सल्‍ला दिला. तर कपाशीवर लाल्या विकृती आढळल्यास मॅग्नेशियम सल्फेट ०.२ टक्के (२० ग्रॅम / लिटर) व डीएपी २.० टक्के (२० ग्रॅम / लिटर) प्रमाणे दोन फवारण्या करण्याचा सल्ला डॉ. आळसे यांनी दिला.\nकाही कपाशीवर सध्या फुलकिडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असुन त्यासाठी फेनप्रोपॅथ्रीन १५ टक्के ईसी + पायरी प्रॉक्झीफेन ५ टक्के ईसी १ मिली / लिटर पाण्यातून साध्या पंपाने फवारण्याचे सुचवले. वनस्‍पती विकृतीशास्‍त्रज्ञ डॉ. अंबाडकर यांनी कपाशीवरील अनुजीव जन्य करपा व पानावरील ठिपके रोगाकरिता कॉपर ऑक्सीक्लोराईड अधिक स्ट्रोटोसायक्लीन २.५ ग्रॅम + १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी श्री. शिंदे यांनी विद्यापीठ आपल्या दारी कार्यक्रमाचे महत्त्व विषद करून कृषी विभागाच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली.\nगुणवंत विद्यार्थ्‍यांचा कृषी अभ्‍यासक्रमाकडे वाढता कल......कुलगुरू मा डॉ अशोक ढवण\nवनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात आयोजित प्रथम वर्षात नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांच्‍या स्‍वागत समारंभात प्रतिपादन\nकृषीच्‍या विद्यार्थ्‍यांना शासकीय क्षेत्रात, बॅकिंग व खासगी शेती निविष्‍ठाच्‍या कंपनी मध्‍ये रोजगाराच्‍या संधी आहेत. परंतु कृषि व कृषी सलंग्‍न उद्योगात स्‍वयंरोजगाराच्‍या अमर्याद संधी उपलब्‍ध असुन यासाठी विद्यार्थ्‍यींनी उद्योजकता विकासाकडे लक्ष देण्‍याची गरज आहे. यावर्षी मोठया प्रमाणात कृषि व कृषि संलग्‍न अभ्‍यासक्रमात गुणवंत विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेतला असुन गुणवंत विद्यार्थ्‍यांचा कृषी अभ्‍यासक्रमाकडे कल वाढत आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयात कृषि पदवीच्‍या प्रथम वर्षात नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत समारंभ व उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २५ सप्‍टेबर रोजी करण्‍यात आले होते, त्‍या प्रसंगी ते अध्‍यक्षीय भाषणात बोलत होते. व्‍यासपीठावर परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुकाराम तांबे, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍नस्‍तर शिक्षण) डॉ डि एन धुतराज, शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, बहुतांश कृषीचे विद्यार्थ���‍यी हे मध्‍यमवर्गीय व शेतकरी कुटूंबातुन आलेले असतात, प्रतिकुल परिस्थितीत देखिल अनेक कृषि पदवीधरांनी विविध क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्‍यांचा व्‍यक्‍तीमत्‍व विकास होत असतो, महाविद्यालयातील वातावरण व शिक्षकांचे संस्‍कारामुळे विद्यार्थ्‍यी घडत असतात. शिक्षणामुळेच आपणास प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्‍याचे सामर्थ्‍य प्राप्‍त होते.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन संजय येवले व वैभव ठोंबरे यांनी केले तर आभार प्रा विजय जाधव यांनी मानले. कार्यक्रमास म‍हाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला, तसेच कृषि अभ्‍यासक्रमाबाबत शैक्षणिक बाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यांचे पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृविचा विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमांर्गत सोनपेठ तालुक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक-यांच्‍या बांधापर्यंत पोहोचण्याकरिता विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी या विस्‍तार उपक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिम दिनांक १९ सप्‍टेंबर ते ७ ऑक्‍टोबर दरम्‍यान परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण ५६ गावांमध्ये राबविण्‍यात येते असुन या उपक्रमाचा कृती आराखडा कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांच्‍या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. दिनांक १९ सप्टेंबरपासून सुरवात करण्यात आलेल्‍या या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर भेट, छोटे मेळावे, गटचर्चा, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञाचे दोन पथक करण्यात येऊन यात कृषिविद्या, कीटकशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि उद्यानविद्या विभागातील विषय तज्ञांचा समावेश आहे. या पथकात कृषि विद्यावेत्‍ता डॉ यू एन आळसे यांच्‍या नेतृत्‍वात डॉ एस जी पुरी, डॉ एम एस दडके, डाँ पी ��ी केदार, प्रा डी डी पटाईत, डॉ ए टी दौंडे, डॉ अे जी बडगुजर, डॉ एस आर बरकुले, डॉ सी व्ही अंबाडकर, डॉ एस व्ही पवार, डॉ आर एस जाधव, डॉ आय ए बी मिर्झा आदींचा समावेश आहे.\nया उपक्रमांतर्गत दिनांक २४ सप्‍टेबर रोजी सोनपेठ तालुक्यातील मौजे नारवाडी, खपाट पिंपरी आणि धामोणी येथे भेट देऊन विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मौजे नारवाडी आणि खपाट पिंपरी येथे शेतकरी मेळाव्यात किटकशास्‍त्रज्ञ डॉ पी बी केदार यांनी कापूस, सोयाबीन, तूर, मका आदीं पिकावरील किडींच्‍या नियंत्रणाकरिता विविध उपाययोजन व कीटकनाशक हाताळताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले तसेच डॉ एस व्ही पवार यांनी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत माहिती सांगून रबी हंगामाच्या नियोजनात बीजप्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविकात डॉ एस जी पुरी यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती दिली. मौजे नारवाडी येथील शेतकरी श्री. अर्जुन जोगदंड यांचे ठिबक सिंचनावरील नांदेड-४४ बीटी कापसाच्या प्रक्षेञास शास्‍त्रज्ञांनी भेट दिली. तसेच मौजे धामोणी येथे प्रगतशील शेतकरी कृषिभूषण श्री नाथराव कराड यांच्या प्रक्षेत्र आणि पूरक उद्योग समूह एक हजार कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायास भेट दिली. सोनपेठ तालुक्यातील सदरिल उपक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री गणेश कोरेवाड, मंडळ कृषी अधिकारी श्री वाळके, कृषी विभाचे श्री मुंडे, श्री पवार आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.\nकृषिच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता सामजंस्‍य करार\nवनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालय व महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्र, परभणी यांचा उपक्रम\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय व महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्र, परभणी यांच्‍यात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थितीत दिनांक 16 सप्‍टेंबर रोजी सामजंस्‍य करार करण्‍यात आला. यावेळी शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्रकल्‍प अधिकारी श्रीमती रूपाली कनगुडे, विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे, शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण आदींची उपस्थिती होती. परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकास व्‍हावा या उद्देशाने हा साम���ंस्‍य करार करण्‍यात आला असुन करारावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले व प्रकल्‍प अधिकारी श्रीमती रूपाली कनगुडे यांनी सहया केल्‍या. या करारानुसार कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करण्‍यात येणार आहेत तसेच शासनाच्‍या विविध उद्योजकता विकास कार्यक्रम व योजना यांची माहिती विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहचविण्‍यात येऊन कृषि निगडीत उद्योग करण्‍यासाठी मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.\nविद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमांतर्गत विद्यापीठ शास्‍त्रज्ञाची टीम पूर्णा तालुक्यात\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी हा उपक्रम दिनांक 19 सप्‍टेबर ते 7 ऑक्‍टोबर दरम्यान परभणी व हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांर्गत दिनांक 19 सप्‍टेबर रोजी विद्यापीठ शास्त्रज्ञांचा चमू व कृषी विभाग अधिकारी यांनी पूर्णा तालुक्यातील दस्तापूर, कमलापूर, मजलापुर, खडाळा माख्णी, धानोरा (काळे), कानडखेडा या गावांतील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रास भेट व गटचर्चा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांच्‍या पिक परिस्थिती व गरजेनुसार मार्गदर्शन करण्‍यात आले. मौजे दस्तापूर येथील श्री. रामानंद कारले यांच्या गांडूळ खत निर्मिती केंद्र व सेंद्रिय डाळिंब बागेला भेट देऊन आयोजित चर्चासत्रात उपस्थित शेतकऱ्यांना सद्यपरिस्थितीतील कीड-रोग व्‍यवस्‍थापन, रब्बी नियोजन, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री शेतकरी पेन्शन योजना आदीं विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दस्तापूर येथील श्री माणिक कारले, मजलापुर येथे श्री बाळासाहेब हिंगे व मौजे कमलापूर येथील श्री. गजानन सूर्यवंशी यांच्या कापूस पिकास भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. मौजे खंडाळा येथे शेतकरी चर्चासत्रात उपस्थित शेतकर्‍यांना कीटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी, कापूस व हळद किड व रोग व्यवस्थापन, रब्‍बी नियोजन याविषयी तसेच यावेळी उपस्थित शेतकर्‍यांना टाटा रॅलीस कंपनी तर्फे कीटकनाशक संरक्षण किट वाटप करण्यात आली. यावेळी कीटकनाशक हाताळताना घ्यावया���ी काळजी याविषयी जनजागृती मोहिमेचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. एस. बी. आळसे व विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ यू एन आळसे यांच्या हस्ते करण्यात आले.\nमौजे माखणी व धानोरा (काळे) येथील विद्यापीठ व महाबीज यांच्याद्वारे विकसित नांदेड 44 बीटी कपाशी वाणाच्या प्रक्षेत्रास भेट देऊन शेतकऱ्यांना विविध किडींची व मित्र किडीची प्रत्यक्ष शेतात ओळख करून देण्यात आली तसेच फवारणीसाठी कीटकनाशक निवडताना महत्त्वाच्या सूचना देण्‍यात आलया. मौजे कानडखेड येथील शेतकरी श्री. अमृत कदम यांच्या शेतातील हळद पिकास भेट देऊन कंदमाशी, खोडकिडा, करपा, कंदकूज याविषयी ओळख करून व्यवस्थापन विषयी माहिती देण्यात आली. उपस्थित शेतकर्‍यांना चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या ग्राम बीजोत्पादन, प्रक्रिया उद्योग, कपाशी कीड व्यवस्थापन याविषयीच्या प्रश्नांची सखोल उत्तरे देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मोहिमेअंतर्गत तालुक्यातील २०० ते २५० शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषी विभाग अधिकारी यांच्याशी संवाद साधला. सदर कार्यक्रमास विद्यापीठाच्‍या चमूमध्ये चमू प्रमुख व विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ यु एन आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री एस बी आळसे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री सागर खटकाळे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री के आर सराफ, रोग शास्त्रज्ञ डॉ एम एस दडके, कीटकशास्त्रज्ञ श्री डी डी पटाईत, तालुका कृषी अधिकारी श्री. नितीन देशमुख, मानवत तालुका कृषी अधिकारी श्री. पी. एच. कच्छवे, पाथरी तालुका कृषी अधिकारी श्री. व्‍ही. टी. शिंदे व विविध मंडळ कृषी अधिकारी यांनी सहभाग घेतला.\nविद्यापीठ आपल्या दारी उपक्रमांतर्गत गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांशी विद्यापीठ शास्त्रीज्ञांचा संवाद व मार्गदर्शन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषी विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने 19 सप्‍टेबर पासुन परभणी व हिंगोली जिल्‍हयातील विविध गावांमध्‍ये विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमात विशेष संरक्षण मोहिम कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी दिनांक 28 सप्‍टेंबर रोजी गंगाखेड तालुक्‍यातील मौजे कौडगाव, शिवाजी नगर, इसाद आणि गंगाखेड येथील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर प्रत्‍यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधुन मार्गदर्शन केले. यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एस जी पुरी, प्रा पी के वाघमारे, तालुका कृषी अधिकारी श्री निरस, मंडळ कृषी अधिकारी श्री देशमुख आदींनी शेतक-यांशी सुसंवाद साधुन शेतीविषयक शंकाचे समाधान केले.\nमोहिमेंतर्गत मौजे कौडगाव येथे शेतक-यांना मार्गदर्शन करतांना प्रा. वाघमारे यांनी पिकांना रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळुन सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, योग्य मशागत करून जमिनीची अन्‍नद्रव्‍यांची भूक भागवावी असे सांगुन कापूस व सोयाबीन पिकाची सद्यपरिस्थितीत घ्‍यावयाची काळजी व रबी हंगामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. डॉ. एस. जी. पुरी यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याबाबत माहिती देऊन मका पिकावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. यावेळी महिला प्रगतशील शेतकरी सौ जयश्री जामगे सह अनेक ग्रामस्थ सहभागी होते. मौजे इसाद येथे श्री. रामप्रसाद सातपुते व श्री.राजाभाऊ सातपुते यांच्या पिकांची पाहणी करून उपस्थित शेतकरी बांधवाच्‍या शेती विषयक समस्यांचे चर्चेव्‍दारे समाधान केले तर गंगाखेड येथील शेतकरी श्री पंडित चौधरी व श्री महाजन तसेच मौजे शिवाजीनगर येथील शेतकरी श्री काशिनाथ निळे यांच्या शेतावर भेट देऊन कापूस पिकावरील किड व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी कृषी विभागातील श्री. मुंडे, श्री. कच्छवे, श्री राठोड, श्री राऊत, श्री सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले.\nरेशीम कीटकावरील परोपजीवी कीड उझी माशीचे व्यवस्थापन\nमराठवाडयातील दुष्‍काळ मुक्‍तीसाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज......विधानसभा सदस्‍य मा आमदार श्री अमित देशमुख\nवनामकृवितील लातुर येथील कृषि महाविद्यालयात आयोजित रबी पीक शेतकरी मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद, महिलांचा उल्‍लेखिनीय सहभाग\nमराठवाडयात सातत्‍याने पडत असणा-या दुष्‍काळामुळे शेतकरी त्रस्‍त असुन मराठवाडा दुष्‍काळ मुक्‍त करण्‍यासाठी शासन, शेतकरी, कृषी विभाग व कृषि विद्यापीठ सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. इस्राईल सारख्‍या देशात महाराष्‍ट्र पेक्षाही कमी पाऊस पडतो, तरीही तो देश जगात कृषि उत्‍पादनात अग्रेसर आहे. इस्‍त्राईल तंत्रज्ञानाचा अभ्‍यास ��ास्‍त्रज्ञांनी करून ते तंत्रज्ञान राज्‍यातील शेतक-यांना देण्‍याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन लातुर विधानसभा सदस्‍य माननीय आमदार श्री अमित देशमुख यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी लातुर येथील कृषि महाविद्यालयात आयोजित रबी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले हे होते तर व्‍यासपीठावर लातुर जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री डी एस गावसाने, आत्‍माचे प्रकल्‍प संचालक डॉ दिनकर जाधव, प्रगतशील शेतकरी श्री राजकुमार बिराजदार, प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे, प्राचार्य डॉ हेमंत पाटील, प्राचार्य डॉ भगवान इंदुलकर, प्राचार्य डॉ व्‍यंकट जगताप, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, डॉ अरूण कदम, डॉ दिगांबर चव्‍हाण, डॉ सचिन डिग्रसे, प्रगतशील शेतकरी श्री अशोकराव चिंते, प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती मालनताई राऊत, डॉ महारूद्र घोडके, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमार्गदर्शनात माननीय आमदार श्री अमित देशमुख पुढे म्‍हणाले की, शेतक-यांनी आपल्‍या शेतीला शेतीपुरक व्‍यवसायाची जोड दयावी. सामान्‍य शेतकरी केंद्रबिंदु ठेवुन शासनाचे कृषि धोरण पाहिजे, गाव आधारित पिक विमा योजना राबवावी लागेल. शेतमालाची आधारभुत किंमती वाढविण्‍याची गरज असुन शेतकरी आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी ठोस शासकिय धोरण आखावे लागेल. ऊसापासुन इथेनॉल व वीज निर्मितीवर भर द्यावा लागेल, साखर हा उपपदार्थ झाला पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.\nअध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ विविध माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञान विस्‍ताराचे कार्य करित असुन शेतक-यांनी कृषि तंत्रज्ञानाची माहितीसाठी कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांशी सातत्‍याने संपर्कात रहावे. शेतक-यांनी एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करावा. गटशेतीही काळाची गरज असुन शेतमाल विक्रीसाठी शेतक-यांनी एकत्रित येण्‍याची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले.\nजिल्‍हा अधिक्षक क���षि अधिकारी श्री डी एस गावसाने यांनी आपल्‍या भाषणात शेतक-यांनी कृषि विभागाच्‍या विविध योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले तर आत्‍माचे प्रकल्‍प संचालक डॉ डि एल जाधव यांनी शेतक-यांनी संघटित होऊन शेती करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन केले. प्रगतशील शेतकरी श्री राजकुमार बिराजदार,श्री अशोकराव चिंते, महिला शेतकरी श्रीमती मालनाताई राऊत यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे व डॉ जयश्री देशमुख यांनी केले तर आभार डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी मानले. तांत्रिक सत्रात हवामान बदलावर आधारीत पिक पध्‍दतीवर डॉ भगवान आसेवार, सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञानावर डॉ प्रशांत पगार, गळीत धान्‍य लागवड तंत्रज्ञानावर डॉ महारूद्र घोडके तर रबी हंगामातील किडी व्‍यवस्‍थापनावर डॉ संजय बंटेवाड आदी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तर चर्चासत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या विविध शेतीविषयी शंकांचे निरासरण केले. तसेच तुती पिकावरील ऊझी माशीचे व्‍यवस्‍थापन या घडीपत्रिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर काही निवडक शेतक-यांना विद्यापीठ विकसित विविध पिकांचे बियाणे व दोन हजार वृक्ष वाटप करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ शिफारसीत तंत्रज्ञानावर आधारित व इतर संलग्‍न विभागांचे प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्यात विद्यापीठ संशोधित बियाणांची विक्रीस शेतक-यांचा मोठा प्रतिसाद होता. मेळाव्‍यास शेतकरी बांधवासह बचत गटांच्‍या शेतकरी महिलांचा उल्‍लेखनिय सहभाग होता.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवनामकृविचा विद्यापीठ आपल्या दारी उपक्रमास पाथरी ता...\nगुणवंत विद्यार्थ्‍यांचा कृषी अभ्‍यासक्रमाकडे वाढता...\nवनामकृविचा विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावर...\nकृषिच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासाकरि...\nविद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमां...\nविद्यापीठ आपल्या दारी उपक्रमांतर्गत गंगाखेड तालुक्...\nरेशीम कीटकावरील परोपजीवी कीड उझी माशीचे व्यवस्थापन\nमराठवाडयातील दुष्‍काळ मुक्‍तीसाठी सर्वांनी प्रयत्‍...\nवनामकृविच्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयात शेतकर...\nसोशल मिडियाचा अयोग्‍य वापरामुळे तरूणांमधील विचार क...\nवनामकृवितील डिजिटल शेती प्रशिक्षण प्रकल्प देशातील ...\nमनुष्‍यांनी इतिहासापासुन धडा घेतला पाहिजे...... डॉ...\nवनामकृवित डिजिटल शेतीवर आधारित प्रशिक्षण प्रकल्‍पा...\nवनामकृविच्‍या उत्तरा मुलींच्या वसतीगृहात गणेश उत्‍...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/28517", "date_download": "2020-10-20T12:25:26Z", "digest": "sha1:HI52BL6EHYIFMIKO73NL2BECV75MJXJP", "length": 32925, "nlines": 244, "source_domain": "www.maayboli.com", "title": "साखरचौथीचा गणपती - जागू | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /साखरचौथीचा गणपती - जागू\nसाखरचौथीचा गणपती - जागू\nभाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तर, उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फुलमार्केटमध्ये सजावटीची फुल���, कंठ्या नी दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरण, माळांनी घरा-घरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडींची दुकाने गणेश भक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते. गणेशमूर्तीही बाजारातील दुकानांमध्ये आपापल्या मेकअपवर फायनल टच मारून मखरात विराजमान होण्यासाठी तयार होत असतात.\nघराघरात रंगरंगोटी चालू असते. घरातील आडोशाची भांडीही चमकू लागतात. चिवडा, लाडू गणपती बाप्पाच्या व पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपला खमंगपणा पणाला लावतात. थर्माकोलचे मखर, पुष्परचना, दीपमाळा घरात ट्रायल घेत असतात. नाक्यावर सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंडप घालून पडद्याआड देखावे, सजावटीचे काम चालू असते. चलचित्रांची रिहर्सल चालू होते.\nदीड दिवसांचा गणपती असेल तर दुसर्‍या दिवशी संध्याकाळी धामधुमीत विसर्जन केल जातं. असे ५ दिवसांचे, १० दिवसांचे, २१ दिवसांचे गणपती असतात. अनंतचतुर्दशीपर्यंत सर्व गणपतींचे विसर्जन झाले की घरातील माणसे जड अंत:करणाने सुन्या असलेल्या मखराजवळ येउन आरती करतात. मग सगळंच उदास होउन जात. अगदी सगळी घरं, बाजारपेठा, दुकाने, रस्ते, गल्ली सगळेच.... एक मलूल वातावरण होतं आणि ते पूर्ववत व्हायला काही दिवस जातात.\nअहं... पण कोकणात, विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये मात्र इतक्या लवकर संपत नाही हा उत्सव\nआमच्याकडे ह्या गणपतींचं विसर्जन झाल की चाहुल लागते ती भाद्रपदातल्याच संकष्टीची - म्हणजेच साखरचौथीची. पुन्हा नव्याने तेच वातावरण अनुभवण्याची.\nसाखरचौथीच्या गणपतीची प्रथा वर्षानुवर्षे, परंपरांगत चालत आली आहे. या प्रथेकरता काही लिखित आधार मिळत नाही किंवा कोणती पौराणिक कथा आढळून येत नाही. पितृपक्ष जरी असला तरी गणेश हा गणनायक असल्याने स्थापनेसाठी पितृपक्षाचा विचार केला जात नाही.\nही प्रथा कोकणातच प्रचलित आहे. कोकणात गणपती मुख्य कुटुंबात एकच बसवला जातो. कुटुंबातील मूळ गणपतीची सेवा मुख्य कुटुंबाला करावी लागते. अशा कुटुंबातील भक्त श्रद्धेने गणेशाकडे काही नवस करतात आणि त्याची पूर्तता झाली की भाद्रपदातल्या संकष्टी चतुर्थी म्हणजेच साखरचौथीला गणपतीबाप्पाची स्थापना करतात. नवसाचे हे गणपती तीन वर्षे आणेन, पाच वर्षे आणेन असे नवस बोलले जातात पण ज्यांना ह्यांचा सहवास कायम हवा असतो ते कायम म्हणजे दर साखरचौथीला गणपतीबाप्पाची स्थापना करतात. ह्यातही दीड दिवस, पाच दिवस, २१ दिवस असे गणपती आणले जातात.\nह्या स्थापनेमागचा दुसरा उद्देश म्हणजे हल्ली विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालली आहे. त्यामुळे काही हौशी भक्त मूळ कुटुंबात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती असल्यामुळे आपल्याही घरात गणपती यावा, आपल्या घरातील वातावरण पवित्र व्हावं ह्या उद्देशाने साखरचौथीच्या दिवशी आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात.\nअजून एक प्रथा म्हणजे गणेश चतुर्थीच्या काळात जर घरात काही सुयेर किंवा सुतक आले तर ते संपल्यावर त्यावर्षी साखरचौथीच्या दिवशी ते गणेशभक्त गणपतीची स्थापना करतात. हल्ली तर सणांची हौस म्हणून साखरचौथीचा सार्वजनीक गणपतीही आणला जातो. हा देखील ५ दिवस, १० दिवस अथवा २१ दिवसांचा ठेवला जातो.\nसाखरचौथीच्या गणपतीच्या स्थापनेचा विधी गणेश चतुर्थीच्या विधी सारखाच केला जातो. फक्त गणपती बापाचे आवडते मोदक हे साखरेच्या पुरणाचे केले जातात. उंदीरमामाच्या मोदकांची कावड साखर भरुन केली जाते.\nगणेशचतुर्थीच्या दिवशी पहिल्या दिवशी चंद्र पाहिला जात नाही. काही जण तर चंद्र पहायचा नाही म्हणून घरातूनही बाहेर पडत नाहीत पण साखरचौथीला मात्र पुराण कथेत गणपतीने चंद्राला जो उ:शाप दिला होता तो पाळावा लागतो. त्यामुळे चंद्रोदय झाल्याशिवाय, चंद्राचे तोंड पाहिल्या शिवाय गणपती बाप्पाला नैवैद्य दाखविला जात नाही. आधी चंद्राची पूजा केली जाते. आरती करताना ती ताटात, ताम्हणात नसून मोठ्या परातीत केली जाते. २१ साखरेचे मोदक, ५ दिवे, काकड्यांच्या जाड्या गोल चकत्या करुन एक आख्ख केळं, एक काकडीची चकती असे ठेवून काकडी व केळ्यात झेंडूची देठासकट फुले तुर्‍याप्रमाणे लावतात. केळ्यावरच अगरबत्ती लावली जाते व या ताटाची आरती प्रथम चंद्राला ओवाळून मग गणपतीबाप्पाची आरती केली जाते.\nसाखरचौथीचे व्रतासाठी महत्व असते. जे भक्त ११ संकष्टी, २१ संकष्टीचे व्रत करतात त्यांच्या व्रताची सांगता साखरचौथीच्या दिवशी केली जाते. मग ह्या दिवशी साखरेच्या मोदकांमध्ये एक मोदक मिठाचा खडा ठेवून केला जातो. उपास करणार्‍याने त्या दिवशी हे मोदक खाऊन उपास सोडायचा असतो. एक एक मोदक ख��ताना, मीठाचा खडा असलेला मोदक आला की जेवण बंद करायचे. पहिलाच मोदक मीठाचा आला तर मग तेवढाच खायचा. या उलट शेवटपर्यंत मीठाचा मोदक आला नाही तर\nमाझ्या लग्नापुर्वीपासूनच माझ्या सासरी साखरचौथीच्या दिवशी गणपतीबाप्पा आणतात.आम्ही निसर्गप्रेमी म्हणून थर्माकोलचे वगैरे मखर न करता जास्तीत जास्त फुलांचे डेकोरेशन करतो.\nहे आहेत आमचे गणपतीबाप्पा :\nआमचा दीड दिवसाचा गणपती असतो. दुपार पर्यंत भरपूर पाहुण्यांची रेलचेल असते. संध्याकाळी बाप्पा निघायची लगबग सुरू होते. एक वेगळंच शांत वातावरण तेव्हा घरात पसरतं. लेक सासरी जाते तेव्हा जशी संमिश्र भावना मनात दाटते तशीच काहीशी. घरातून अगदी दारकशीबाहेर आणून बाप्पाची पाठवणी करताना आरती केली जाते. आणि मग 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' हे आग्रहाचे निमंत्रण बाप्पांना निघतानाच केले जाते. हाच जयघोष पूर्ण रस्ताभर चालू असतो. शेजारचे, त्या परिसरात असलेले गणपतीबाप्पा एकमेकांची वाट पाहत थांबलेले असतात निघण्यासाठी सगळे सोबतच निघतात. आमच्या इथे गणेशजयंतीच्या गणपती विसर्जना एवढीच गर्दी ह्या साखरचौथीच्या बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी होते. वाट काढत रांगेत बाप्पा आपल्या भक्तांसोबत निघतात. विसर्जन स्थळी पोहोचल्यावर पुन्हा आरती करुन बाप्पाचे विसर्जन केले जाते. बाप्पांचे पाण्यात पूर्णपणे विसर्जन होईपर्यंत पाणीभरल्या डोळ्याने भक्त त्यांना निरोप देतात आणि पुढच्या वर्षीच्या त्यांच्या आगमनाची वाट पाहतात.\nसुरेख माहिती जागू मग ह्या\nमग ह्या दिवशी साखरेच्या मोदकांमध्ये एक मोदक मिठाचा खडा ठेवून केला जातो. उपास करणार्‍याने त्या दिवशी हे मोदक खाऊन उपास सोडायचा असतो. एक एक मोदक खाताना, मीठाचा खडा असलेला मोदक आला की जेवण बंद करायचे. पहिलाच मोदक मीठाचा आला तर मग तेवढाच खायचा. या उलट शेवटपर्यंत मीठाचा मोदक आला नाही तर बापरे...... >>>>हे पाहिलंय प्रत्यक्ष.\nमस्त माहिती आणि फुलांचं\nमस्त माहिती आणि फुलांचं डेकोरेशनही छानच.\nजागू, तुझ्यामुळे नवीनच माहिती\nजागू, तुझ्यामुळे नवीनच माहिती समजली\nतुझ्या बाप्पांचे डेकोरेशन एकदम मस्त झालयं साखरचौथीच्यावेळी पण असेच डेकोरेशन वगैरे करता का साखरचौथीच्यावेळी पण असेच डेकोरेशन वगैरे करता का त्याचेही फोटो टाक. म्हणजे आम्हाला पण सुनं सुनं वाटणार नाही\nछान व नवीन माहिती. त्���ा\nछान व नवीन माहिती. त्या आरतीच्या ताटाचे फोटो बघण्यास आवडेल.\n<<आरती करताना ती ताटात,\n<<आरती करताना ती ताटात, ताम्हणात नसून मोठ्या परातीत केली जाते. २१ साखरेचे मोदक, ५ दिवे, काकड्यांच्या जाड्या गोल चकत्या करुन एक आख्ख केळं, एक काकडीची चकती असे ठेवून काकडी व केळ्यात झेंडूची देठासकट फुले तुर्‍याप्रमाणे लावतात. केळ्यावरच अगरबत्ती लावली जाते व या ताटाची आरती प्रथम चंद्राला ओवाळून मग गणपतीबाप्पाची आरती केली जाते. <<\nजागु, आमच्याकडे खान्देशात पण साखरचतुर्थीचं ताट भरलं जात. फरक एवढाच की हे ताट पारंपारीक काश्याचं (कास्य) असतं नि पुरणपोळीचा नैवेद्य, पुरणाचे दिवे भरले जातात. आणि मग हे आख्खं ताट देवाला ओवाळतात.\nउपास करणार्‍याने त्या दिवशी\nउपास करणार्‍याने त्या दिवशी हे मोदक खाऊन उपास सोडायचा असतो. एक एक मोदक खाताना, मीठाचा खडा असलेला मोदक आला की जेवण बंद करायचे. पहिलाच मोदक मीठाचा आला तर मग तेवढाच खायचा. या उलट शेवटपर्यंत मीठाचा मोदक आला नाही तर बापरे...... >>> खरंच ग \nजागु. मस्त माहिती. पण ते वर\nजागु. मस्त माहिती. पण ते वर गणेशजयंतीच्या ऐवजी गणेशचतुर्थी करशील का\nजागूले..ही प्रथा ठाऊक होती पण\nजागूले..ही प्रथा ठाऊक होती पण त्याची एवढी माहिती नव्हती..धन्स\nजागू.. खूपच अनोखी माहिती\nजागू.. खूपच अनोखी माहिती सांगितल्याबद्दल धन्स .. उपास मोडताना पहिलाच मिठाचा मोदक आला तर.. अरे बापरे\nजिप्सि, सायो, वनराई, सुमेनिष,\nजिप्सि, सायो, वनराई, सुमेनिष, वर्षू धन्यवाद.\nवत्सला अग यायचा आहे अजुन १६ ला आहे. तेंव्हा टाकेन फोटो.\nअश्विनी मामी टाकणार आहे नंतर फोटो. धन्स.\nआर्या आमच्याकडे ते जीवतीला करतात.\nआस चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. संयोजकांना सांगते चुकीची दुरुस्ती करायला. मला आता करता येणार नाही.\nसाखरचौथीच्या गणपतीबद्दल ऐकले होते, पण अशी डिटेल माहिती नव्हती. माहितीबद्दल धन्यवाद जागू.\nयावर्षी फोटो काढून टाकशील का इकडे म्हणजे, आरतीच्या ताटाचे वगैरे फोटो मिळतील बघायला.\nआस, जागू, बदल केला आहे.\nआस, जागू, बदल केला आहे.\nछान सविस्तर माहिती. आता\nछान सविस्तर माहिती. आता फ़ोटोची वाट बघणार बरं का.\nप्राची, दिनेशदा नक्की टाकेन.\nप्राची, दिनेशदा नक्की टाकेन.\nजागू, मस्त माहिती आणि फोटो\nजागू, मस्त माहिती आणि फोटो यावर्षी किती तारखेला येतोय आणि किती दिवस असणार आहे\nअश्विनी धन्स. १६ सप्���ेंबरला\nअश्विनी धन्स. १६ सप्टेंबरला येऊन १७ सप्टेंबरला संध्याकाळी विसर्जन.\nवा जागू, छान माहिती. गेल्या\nवा जागू, छान माहिती. गेल्या वर्षी तू फोटो टाकले होतेस ना\nजागू, मस्त माहिती. << मग ह्या\n<< मग ह्या दिवशी साखरेच्या मोदकांमध्ये एक मोदक मिठाचा खडा ठेवून केला जातो. उपास करणार्‍याने त्या दिवशी हे मोदक खाऊन उपास सोडायचा असतो. एक एक मोदक खाताना, मीठाचा खडा असलेला मोदक आला की जेवण बंद करायचे. पहिलाच मोदक मीठाचा आला तर मग तेवढाच खायचा. या उलट शेवटपर्यंत मीठाचा मोदक आला नाही तर बापरे...... >> माझ्या एका मावशीला लग्नानंतर १३-१४ वर्षे झाले तरी मूल झाले नव्हते. तेव्हा तिने असाच नवस केला होता. ती प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला असे मोदक करायची. त्याच वर्षात तिला बाळ झाले.\nनवस आणि त्याची फळं हा विषय मी कितीही बुप्रावादी असले तरी अजूनही माझ्या आकलनाच्या बाहेरच आहे \n>>शेजारचे, त्या परिसरात असलेले गणपतीबाप्पा एकमेकांची वाट पाहत थांबलेले असतात निघण्यासाठी सगळे सोबतच निघतात.\nहे खूप क्यूट वाटलं. तुमचा बाप्पाही भलताच गोड आहे. ह्या प्रथेबद्दल मला काहीच माहित नव्हतं. तुमच्यामुळे माहित झालं म्हणून खूप आभार आरतीच्या ताटाचे फोटो प्लीज टाका. बघायची खूप उत्सुकता आहे.\nअनघा नक्की टाकेन. छाया,\nछाया, रुणुझुणू, स्वप्ना धन्यवाद. नक्की टाकेन आरतीचे फोटो.\nआज अलिबागला गेले होते. तिथे\nआज अलिबागला गेले होते. तिथे सार्वजनिक साखरचौथ गणेशोत्सवाचे फलक लागलेले. मनात आले, आता हळूहळू मुंबईतही हे लोण पसरेल.\nमी लहानपणी चाळीत राहताना\nमी लहानपणी चाळीत राहताना अनुभवलेय.. चंद्राची आरती वगैरे.. मजा यायची.. फारसे आठवत नाहीये पण चंद्राची भर आंगणात उभे राहून केलेली आरती लक्षात आहे.. थँक्स हे शेअर केल्याबद्दल..\nसाधना तू म्हणतेयस ते खर आहे.\nसाधना तू म्हणतेयस ते खर आहे. अग आमच्या उरण मध्ये १५ वर्षापुर्वी फक्त तिन्-चारच साखरचौथीचे गणपती होते. विसर्जन कधीव्हायचे ते कळायचे पण नाही. पण आता ५ दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाएवढीच गर्दी असते विसर्जनासाठी.\nयोगेश माझी आई पण दर साखरचौथीला आरती करायची परातीतली.\nजागू, मस्त लेख आहे हं,मला\nमस्त लेख आहे हं,मला नविनच कळाली ही माहिती. खूप धम्माल आलेली दिसतेय ह्या गणेशोत्सवात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस���थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38291", "date_download": "2020-10-20T12:33:01Z", "digest": "sha1:QPXRUSCOXTNVK7CPVZASY25OIQMAWSJU", "length": 4373, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तों.पा.सू- नैवेद्य | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तों.पा.सू- नैवेद्य\nगणपतीला मराठी आणि अमेरिकन नैवैद्य.\nया playdough पासून सर्व\nया playdough पासून सर्व पदार्थ तयार केले आहेत.\nबाप्पा छान झाला आहे.\nबाप्पा छान झाला आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/aurangabad-local-news/regarding-online-exam-fees/articleshow/77732298.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-20T11:29:30Z", "digest": "sha1:5BAGLPSSI6F2VKCL4T24E6AH24YPFLNW", "length": 9378, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऑनलाईन परीक्षा फीस बाबत\nऑनलाईन फीस बाबत संस्थांना व विद्यार्थ्यांना परीक्षा/ संलग्नता फीस ऑनलाईन भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे नेट बँकिंग क्रेडिट कार्ड फोन पे गुगल पे इत्यादी प्रकारची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना व संस्थांना त्रास सहन करावा लागत आहे डिजिटल युगामध्ये हे तंत्र तंत्र शिक्षण मंडळाकडे नसणे ही खेदाची गोष्ट आहे तरी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने विद्यार्थी कुठेही असो त्याला परीक्षा फीस कोणत्याही ठिकाणाहून किंवा घरी बसून भरता यावी यासाठी लवकरात लवकर नेट बँकिंग गुगल पे फोन पे इत्यादी डिजिटल माध्यमाचा वापर सुरू करावा व या जाचातुन विद्यार्थ्यांना मुक्त करावे. अशी मागणी होत आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलो�� करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nसार्वजनिक ठिकाणी मास्कने वापर...\nसंचारबंदी शिथिल केल्यानंतर ......\nकरुणा मुळे यंदाच्या गणेशोत्सवात काळात मंडळाची संयम महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोल्हापूर'कांदा साठा तपासायला कुणी आले तर दांडक्याने सोलून काढा'\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nआयपीएलकेदार जाधव, चावला यांच्यात कोणता स्पार्क दिसतोय; धोनीवर जोरदार हल्लाबोल\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nअर्थवृत्तकेंद्र सरकारचा दणका; चीनचे ४० हजार कोटींचे दिवाळे निघाले\nमुंबईअर्णब गोस्वामींच्या अडचणीत भर; माजी पोलिस अधिकाऱ्याची कोर्टात धाव\nमुंबईपोकळ गप्पा मारण्याऐवजी 'हे' एक काम करा; थोरातांचा भाजप नेत्यांना टोला\nमनोरंजनअभिनेता स्वप्निल जोशीला चाहत्यांकडून अनोखी भेट\nआयपीएलIPL: तब्बल १०.७५ कोटींना विकत घेतले; ९ सामन्यात फक्त ५८ धावा\nगुन्हेगारीदारू पिण्यास विरोध केल्याने पेव्हर ब्लॉकने दोघांची डोकी फोडली\nफॅशनज्वेलरीचं हटके डिझाइन शोधताय ऐश्वर्याचे ‘हे’ स्टायलिश दागिने पाहिले का\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nमोबाइलWhatsApp वेबवरून मिळणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची मजा\nधार्मिकदुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही 'असे' पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये Kia ची धमाकेदार ऑफर, कार खरेदीवर १.५६ लाखांपर्यंत बचत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/lifestyle/yogasana-get-rid-of-fear-and-anxiety-with-these-asanas/224409/", "date_download": "2020-10-20T11:39:04Z", "digest": "sha1:D6N4VHDN2NVCQNLHY4YKVYTGU2CXU3JZ", "length": 8570, "nlines": 121, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Yogasana : ‘या’ आसनांनी भीती आणि काळजी दूर करा! | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर लाईफस्टाईल Yogasana : ‘या’ आसनांनी भीती आणि काळजी दूर करा\nYogasana : ‘या’ आसनांनी भीती आणि काळजी दूर करा\nएखादी कोणतीही गोष्ट होणे किंवा होण्याची शक्यता घेऊन स्वतःला त्रास करून घेणे, त्यासाठीची भीती बाळगणे. एक घाबरलेला व्यक्ती तणावात राहून सहजच काळजीत पडू शकतो. श्वासोच्छ्वास वेगाने होणे, घाम फुटणे, कापरं भरणे, स्नायूंमध्ये ताण येणे, अंधुक दृष्टी होणे, श्वास घ्यायला त्रास होण्यासारखं जाणवणे हे महत्वाचे लक्षणे आहेत. योगाने किंवा व्यायामाने काळजी किंवा भीतीवर उपचार सहज शक्य आहे. जर का आपण काळजी, भीतीने किंवा नैराश्याने ग्रस्त असाल तर या योग क्रियेचा किंवा या काही व्यायामाचा सराव करावा.\nहे योगा प्रकार करतील भीती दूर –\nअनुलोम -विलोम – हा व्यायाम केल्यानं रक्त विसरणं चांगलं होतं, संसर्गाला दूर करण्यास मदत करते.\nपश्चिमोत्तानासन – काळजी वाळजी राहील दूर, मन मेंदूला ठेवणार हा कूल. हा व्यायाम केल्यानं मन आणि मेंदू शांत राहतं आणि काळजी दूर होते.\nमत्स्यासन – हा व्यायाम केल्यानं शरीर आणि मनामध्ये व्यवस्थितरीत्या संतुलन राहतं. काळजी नाहीशी होते.\nशशांकासन – हा व्यायाम केल्यानं मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहतं, दररोजच्या सरावाने मानसिक आजार देखील दूर होतात.\nचंद्रभेदी प्राणायाम – हा व्यायाम केल्यानं झोप न येण्याची समस्या पासून सुटका होते. तसंच मानसिक शांतीसाठी दररोज दररोज चंद्रभेदी प्राणायाम करावा.\nवृक्षासन – हा व्यायाम केल्यानं शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतील, कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य असणारा व्यायाम.\nनाडी शोधन प्राणायाम – हा व्यायाम केल्यानं मन शांत आणि एकाग्र होतं. दररोज याचा सराव केल्यानं काळजी दूर होते.\nभुजंगासन – हा व्यायाम केल्यानं मणक्याचे हाड बळकट होऊन नैराश्य दूर होतं, या भुजंगासनाने भीती किंवा धास्ती दूर होते.\nनवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: राजगिऱ्याचे थालीपीठ\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nआरोग्याचं काम हे आता देशाचं काम\nपायाला भिंगरी लावून पिंजला कानाकोपरा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/?s=%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-10-20T12:22:18Z", "digest": "sha1:BXYAMYYNEMVH3WUSNIPLUSQI3YQIY5WH", "length": 21680, "nlines": 141, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "“अंनिवा” च्या शोधाचे निकाल – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nअंनिवाचा मे 2020 चा ई-अंक अमूल्य\nएखाद्या सामाजिक संघटनेचे मुखपत्र असलेले मासिक सतत तीस वर्ष चालते, दिवसेंदिवस वर्धिष्णू राहते आणि आपल्या अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या अनोख्या कामाचा लेखाजोखा सांभाळून ठेवते ही एक प्रशंसनीयआणि उल्लेखनीय बाब आहे. सामाजिक चळवळ...\nकर्नाटक अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला मंजुरी\nफेब्रुवारी 2020 सप्टेंबर 2020\nअंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2016, 17 नोव्हेंबर 2017 मध्ये भाजपचा विरोध डावलून राज्य विधानसभेत मंजूर झाला होता. या मसुद्यावर कर्नाटकच्या राज्यपालांनी सही केली आणि हा कायदा कर्नाटकात लागू झाला. कशावर बंदी...\nमार्च 2020 ऑगस्ट 2020\nदिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर कारवाईचा प्रस्ताव त्वचा जळजळणे, उंची वाढणे, केसांची वाढ होणे यासह शरीरसंबंधाबाबत दावे करणार्‍या आक्षेपार्ह जाहिराती केल्यास आता 50 लाख रुपयापर्यंतचा दंड आणि पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता...\nमार्च 2020 ऑगस्ट 2020\nविजयवाडा येथील नास्तिक परिषद विवेकवादी, नास्तिकवादी आणि मानवतावादी विचारच समाजाचे भले करू शकतो, असे प्रतिपादन गॅरी मॅकलेलँडल यांनी नास्तिक केंद्र, विजयवाडा, आंध्र प्रदेशच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्ताने 11 व्या जागतिक...\nदाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणी संथ तपासाबद्दल उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले\nमार्च 2020 ऑगस्ट 2020\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेला जवळपास साडेसहा वर्षे लोटली. तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या घटनेला जवळपास पाच वर्षे पूर्ण झाली. तरीही तपास यंत्रणांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही....\nकोरोनाच्या साथीचा विळखा जगभरात आणखीच घट्ट होत चाललेला आहे. हा लेख लिहित असताना कोरोनाबाधितांची जगभरातील संख्या 28 लाख 50 हजारांपर्यंत पोचली असून मृतांची संख्या 1 लाख 98 हजार 116 पर्यंत...\nविजयवाडा येथील नास्तिक केंद्राचे प्रमुख, डॉ. विजयम गोर�� यांना विनम्र आदरांजली\nविजयवाडा, आंध्र प्रदेश येथील नास्तिक केंद्राचे प्रमुख डॉ. विजयम (1936-2020) यांचा 22 मे 2020 रोजी वृद्धापकाळामुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे भारतातील नास्तिक चळवळीचे अध्वर्यू कायमचे काळाच्या पडद्याआड अस्तंगत झाले. आपण...\nसांगली ‘अंनिस’कडून एका महिलेची जटेतून मुक्तता\nकोरोना संकटकाळात योग्य खबरदारी घेत अंनिसचे कार्य सुरूच मिरज तालुक्यातील नांद्रे या गावी लक्ष्मी सुभाष सादरे या महिलेला गेल्या 10 वर्षांपासून डोक्यात जट तयार झाली होती. त्यांचा मुलगा मिरासो हा...\nमल्हार इंदुलकर, राधामोहन आणि साबरमती, क्रेग लिसन 5 जून, जागतिक पर्यावरण दिन, त्या निमित्ताने तीन व्यक्तींनी (यात एक पिता-पुत्रीची जोडी आहे) आपापल्यापरीने पर्यावरणासाठी केलेल्या कामाचा परिचय आम्ही अंनिवाच्या वाचकांना करून...\nजागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा\n28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. म.अंनिस महिला सहभाग विभागाने या दिवशी ‘गुगल मीट’च्या माध्यमातून संवाद साधला. ही संवाद सभा सुशीला मुंडे, राज्य प्रधान सचिव...\n1 2 3 पुढील\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अ���ोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/immunity-will-never-increase-these-4-mistakes/", "date_download": "2020-10-20T11:30:34Z", "digest": "sha1:2YOFSRYBAEV2VJKWDAGJYGLYENVOBT4P", "length": 10276, "nlines": 115, "source_domain": "arogyanama.com", "title": "Immunity never increase mistakes|चुका केल्या वाढणार नाही रोगप्रतिकारकशक्ती", "raw_content": "\n‘या’ 4 चुका केल्या तर कधीही वाढणार नाही रोगप्रतिकारकशक्ती, वेळीच सावध व्हा\nआरोग्यनामा ऑनलाईन- कोरोनाचा धोका आणि पावसाळ्यात पसरणारे आजार या दोन्हीपासून बचाव करायचा असेल तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खुप आवश्यक आहे. जीवनशैलीत बदल आणि योग्य आहार, आयुर्वेदिक उपाय इत्यादीने रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढू शकते. मात्र काही चुका जर तुमच्याकडून सतत होत असतील तर रोगप्रतिकारकशक्त(Immunity) वाढत नाही. या चुका कोणत्या ते जाणून घेवूयात…\nया आहेत त्या चुका\n1 आहार आणि वेळा\nखाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणे, जेवणाच्या आणि नाष्त्याच्या वेळा न पाळणे, कधीही मुड होईल तेव्हा जेवणे, यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.\nआळस अंगात भरलेला असल्यास व्यायामकडे दुर्लक्ष होते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.\nपुरेशी झोप न घेतल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. कमी व अशांत झोपेमुळे शरीरातील एंटिजन्स योग्यप्रकारे काम करत नाहीत.\nशरीरात व्हिटामीन डी ची कमतरता निर्माण झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात थांबा.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nआजारी असताना चुकूनही खाऊ नका ‘हे’ ३ पदार्थ, अन्यथा होईल त्रास\n५ मिनिटांत ‘प्लास्टिक बॉटल’ करा स्वच्छ कशी आहे पद्धत ते जाणून घ्या\nnews : मधुमेह रूग्णांनी या गोष्टी कराव्या आहारात समाविष्ट,रक्तातील साखर नेहमीच राहील नियंत्रणात\n‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा सम���वेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\n‘या’ 4 चुका केल्या तर कधीही वाढणार नाही रोगप्रतिकारकशक्ती, वेळीच सावध व्हा\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2020/07/blog-post_94.html", "date_download": "2020-10-20T11:59:15Z", "digest": "sha1:54L6TMXWP2C3ULIASJOYGJYB4SGPNHVN", "length": 16325, "nlines": 185, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : मराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन\nमराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत आहे; या करिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि शास्‍त्रज्ञांनी उपाय योजना करण्‍याची शिफारस केली आहे. लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होतात, सोयाबीन पिवळे पडते. ही क्लोरोसिस एक शारीरिक विकृती आहे.\nलक्षणे: लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरां फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच,नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.\nकारणे : लोह ची कमतरता विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरव्या रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते. तथापि, बर्‍याचदा जा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते.\nव्यवस्थापन: शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी. ०.५ ते १.० टक्के फेरस सल्फेट ची पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड (II) ५०० ग्रॅम प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nअधिक माहितीसाठी करता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठीच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९००० यावर संपर्क करावा, अशी माहिती विद्यापीठाच्‍या वतीने देण्‍यात आली आहे.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑ...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित वेबिनार मध्‍ये शेतमाल प...\nवनामकृविमध्ये राज्यस्तरीय ऑनलाइन बाल विकास प्रशिक्...\nवनामकृविच्‍या वतीने सुद्दढ पर्यावरणासाठी कृषि रसाय...\nशेतकरी व शेतीच्या विकासाकरिता शेतमाल प्रक्रिया आवश...\nकापसात गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाकरिता कामगंध...\nकाय आहे यशस्‍वी कृषी प्रक्रिया उद्योजकांच्‍या यशाच...\nवनामकृवितील क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत हिंगोली जिल्ह...\nवनामकृवितील सामुदायिक विज्ञान पदवी अभ्‍यासक्रम\nसंत्री व मोसंबीवरील पाने खाणारी अळी व सिट्रस सायला...\nवनामकृवि व आयआयटी खरगपुर संयुक्‍त विद्यमाने आयोजित...\nवनामकृवित क्���ॉपसॅप अंतर्गत जिल्हास्तरीय ऑनलाईन प्र...\nवनामकृवित डिजिटल शेती तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी महि...\nकृषि यांत्रीकीकरणाचे तंत्र या विषयावर एक दिवसीय ऑन...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत...\nवनामकृविच्‍या वतीने सोयाबिन प्रक्रिया लघुउद्योग या...\nवनामकृविच्‍या वतीने कृषी संजीवनी सप्ताहाची ऑनलाइन ...\nकाटेकोर शेतीसाठी सूक्ष्मसिंचन पद्धतीचे तंत्र आवश्य...\nमौजे सणपुरी येथे शेती औजरांचा वापर, निगा व सौर ड्र...\nशेतमाल डिजिटल मार्केटिंगद्वारे थेट ग्राहकांना ऑनला...\nरेशीम उद्योगातुन आत्मनिर्भरतेकडे या विषयीवर वेबिना...\nअधिक उत्पादनक्षम वाण विकसित करतांना अजैविक ताण सह...\nपिक लागवडीवरील खर्च कमी करणारे कृषी तंत्रज्ञान अवल...\nअर्धापुर तालुक्‍यातील मौजे मेंढल व लहान येथील शेतक...\nवनामकृविच्‍या वतीने शेतकरी महिलांसाठी डिजिटल तंत्र...\nमहिला शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी .....\nवनामकृविच्‍या वतीने वसमत तालुक्‍यातील मौजे चिखली व...\nकृषि दिनी मौजे धानोरा काळे येथे शेतकरी महिलांनी घे...\nमौजे बाभळी येथे वनामकृविचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण ...\nकृषिदिनी शेतकरी महिलां सामुदायिक विज्ञान महाविद्या...\nमाजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. ...\nशेतकरी बांधवासाठी समर्पण भावनेने कार्य करा ..........\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थ��पन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/tanzanian-citizen-was-arrested-selling-cocaine-341864", "date_download": "2020-10-20T11:55:49Z", "digest": "sha1:FKE2DURZUFH5EYIFU3UD6TMDRKSHKNEW", "length": 14608, "nlines": 267, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुण्यातील उच्चभ्रू गर्दुल्ये...कोकेनचा झोल...टांझानियाचा बहाद्दर अन्... - A Tanzanian citizen was arrested for selling cocaine | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nपुण्यातील उच्चभ्रू गर्दुल्ये...कोकेनचा झोल...टांझानियाचा बहाद्दर अन्...\nउच्चभ्रू गर्दुल्यांना कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टांझानियाच्या (दक्षिण आफ्रीका) नागरीकाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.\nपुणे : उच्चभ्रू गर्दुल्यांना कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टांझानियाच्या (दक्षिण आफ्रीका) नागरीकाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून कोकेनसह साडे तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. संबंधीत आफ्रीकन नागरीकाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.\nपुण्यातील जम्बो व्हेंटिलेटरवर; ‘लाइफलाइन’ ला ‘पीएमआरडीए’ची नोटीस\nजेम्स हिलरी ऍसी (वय 27 , रा. कोंढवा बुद्रुक, मुळ रा. मवांझा, टांझानिया, दक्षिण आफ्रिका) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे ( पूर्व) वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय विजय टिकोळे हे त्यांच्या पथकासह कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे गस्त घालत होते. त्यावेळी कोंढवा-येवलेवाडी रस्त्यावरील मरळनगर येथील एका दुकानासमोर दुचाकीवर आफ्रीकन व्यक्ती थांबला असल्याचे व त्याच्या हालचाली संशयास्पदरीत्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यास ताब्यात घेऊन प्रश्‍न विचारल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 55 ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याकडून कोकेनसह मोबाईल व दुचाकी असा तीन लाख 62 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.\nपुण्यातील रुग्णांच्या नातेवाइकांनी घेतला धसका\nदरम्यान, पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अटक केलेल्या व्यक्तीकडून अंमली पदार्थ विक्री केव्हापासून व कोणाकोणाला केली जात आहे. याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक बापु रायकर यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'सांगितले 30 पण दिले 5 हजार', दीड महिन्यातच कामावरून काढलेल्या जम्बोच्या परिचारिकांची व्यथा\nपिंपरी : बुलडाणा, अकोल्याहून आम्ही आलो आहोत. परिचारिका म्हणू बारा- बारा तास 'ड्यूटी' केली. 30 हजार रुपये वेतन मिळणार असे सांगण्यात आले होते....\nनव्या विद्यापीठ कायद्यात होणार सुधारणा; डॉ. सुखदेव थोरातांच्या अध्यक्षतेखाली समिती\nनागपूर ः राज्य सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये दुरुस्तीची तयारी सुरू केली असून, त्यात बदल करण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ...\nलोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागरीकांनो सावधान, कारण...\nलोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागरीकांनो सावधान, आपल्या घऱातील किंमती ऐवजाची काळजी घ्या..कारण कदमवाकवस्ती,...\nनोकरदारांना किती दिवस घरी बसविणार\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यातून रेल्वेने पुण्याला जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि छोटे व्यापारी गेली सात महिने घरी बसून आहेत, त्यांना...\nसोसायट्यांना दिशा देणारा तरुण : केदार ध्रुवकुमार कुलकर्णी\nछान, सुंदर आपलं घर झालं की आनंदाला पारावर राहत नाही. गोकुळासारख्या नांदणाऱ्या लोकांच्या छोट्याश्या कुटुंबाला गृहनिर्माण संस्थेचं ...\nदिवाळीत मुलांची भेट अधांतरी; ताबा न मिळण्याची अनेक पालकांना भीती\nपुणे :''दिवाळीच्या सुटीत माझी 12 वर्षांची मुलगी दरवर्षी किमान आठ दिवस माझ्याकडे रहायला येते. मी व माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना तिचा सहवास...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/agitation-open-temple-trimbakeswar-nashik-marathi-news-358392", "date_download": "2020-10-20T12:09:31Z", "digest": "sha1:XPTGNBOQM4ATN37QQFZWLXVDD7FEU4BQ", "length": 15545, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "'मंदिरे बंद उघडले बार, उध्दवा धुंद तुझे सरकार'; उपरोधिक भजन गात आंदोलन - agitation to open temple in trimbakeswar nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n'मंदिरे बंद उघडले बार, उध्दवा धुंद तुझे सरकार'; उपरोधिक भजन गात आंदोलन\nसात महिने होत आले तरीही महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद असल्याने भाविकांची श्रध्दा व शक्ती स्थाने बंदमुळे विपरीत परिणाम होत असुन उर्जादेणाऱ्या स्थानास बंदी व मदिरा-बारला परवानगी हा कुठला रोगावर उपचार होत आहे असा प्रश्न ग्रामस्थांना विचारत आहेत आहे.\nनाशिक : (त्रंबकेश्वर) सात महिने होत आले तरीही महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद असल्याने भाविकांची श्रध्दा व शक्ती स्थाने बंदमुळे विपरीत परिणाम होत असुन उर्जादेणाऱ्या स्थानास बंदी व मदिरा-बारला परवानगी हा कुठला रोगावर उपचार होत आहे असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.\nत्रंबकेश्वर नगरीची अर्थव्यवस्थाच ह्या मंदिरावर अवलंबुन आहे. मंदिर बंद अल्याने नागरिक सर्वदृष्टया मेटाकुटीला आले असताना महाराष्ट्र सरकार या‌ बाबद निश्चित धोरण स्विकारत नसल्याने तसेच नगरवासीयांच्या जीवन मरणाचा प्रश्न सोडवित नसल्याच्या निषेधार्थ त्रंबकेश्वर मंदिरा समोर हा.ज.पा. तर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत हे उपोषण करण्यात आले.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा\nया उपेषणात जिल्हा पदाधिकारी बच्छाव, अँड.श्रीकांत गायधनी, तालुकाध्यक्ष विष्णु दोबाडे, सुयोग वाडेकर, विराट मुळे अखिल भारतीय षडदर्शन आखाड्याचे प्रमुख सागरानंद सरस्वती, महंत शंकरानंद व गिरीजानंद सरस्वती जुना आखाड्याचे ठाणापती यासह नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नगरसेवक श्याम गंगापुत्र, पुरोहित संघाचे विश्वस्त प्रशांत गायधनी, तृप्ती कारणे, संजय कुलकर्णी असे पदाधिकारी यात सहभागी झाले होते. येथील मंदिर��� तात्काळ उघडावीत व दर्शन व पुजेसाठी आरोग्य दक्षतेच्या अटी व नियमांची अमंलबजावनी करावी असे सागरानंद सरस्वती यांनी सुचित केले.जिल्हा पदाधिकारी येण्या पर्यंत या लाक्षणिक उपोषणात सहभागी होणारे पदाधिकारी वाट पहात बसल्याचे दिसत होते. तर स्थानिक पालिकेत भाजपची सत्ता असुनही प्रत्येकवेळी संख्याकमी असल्याने हेवेदावे जोरदार असल्याचे लक्षात येत होते.\nहेही वाचा > हाऊज द जोश जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतासाभरात शेताच्या बांधावर या, अन्यथा मोठी मिरवणूकच काढतो ; नीतेश राणेंची अधिकार्‍यांना धमकी ; व्हिडिओ व्हायरल\nकणकवली- एका तासाच्या आता लिंगडाळ येथील शेतावर या अन्यथा तुमची मिरवणूक काढूनच इथे आणतो. अशा शब्दात आमदार नीतेश राणे यांनी कृषी अधिकार्‍यांना झापले....\n'सांगितले 30 पण दिले 5 हजार', दीड महिन्यातच कामावरून काढलेल्या जम्बोच्या परिचारिकांची व्यथा\nपिंपरी : बुलडाणा, अकोल्याहून आम्ही आलो आहोत. परिचारिका म्हणू बारा- बारा तास 'ड्यूटी' केली. 30 हजार रुपये वेतन मिळणार असे सांगण्यात आले होते....\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत काँग्रेस भाजपमध्ये खडाखडी\nमुंबई - मुंबईत महिलांच्या उपनगरी गाड्यांमधील प्रवासाबाबत राज्य सरकारला सहकार्य करू नये, यासाठी भाजप नेते वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत आहेत, असा...\nदाऊदचा विश्वासू इकबाल मिर्चीच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर टाच; ईडीची कारवाई\nमुंबई : दाऊदचा विश्वासू इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांशी संबंधीत सुमारे 23 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) टाच आणली आहे....\nसर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर; बांधकाम धोरणाविषयी व्यक्त होतेय नाराजी\nपंढरपूर (सोलापूर) : बांधकाम नियमावलीच्या मंजुरीच्या विलंबाने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर पडत आहे. या संदर्भातील शासनाच्या उदासीनतेमुळे...\nपरभणीच्या मेडीकल कॉलेजसाठी सरकार सकारात्मक... परंतू होत का नाही \nपरभणी ः परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी परभणीत सांगितले. राज्य...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\n��काळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/ipl-2020-mi-vs-rr-anukul-roy-superman-catch/221998/", "date_download": "2020-10-20T11:59:26Z", "digest": "sha1:GA3Y3HHHKM44RX54MNLWZB7RBQJDMB3E", "length": 7953, "nlines": 116, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Video: अनुकुलने घेतला ‘सुपरमॅन’ कॅच; निता अंबानींच्या प्रश्नाला दिलं भन्नाट उत्तर | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर IPL 2020 Video: अनुकुलने घेतला ‘सुपरमॅन’ कॅच; निता अंबानींच्या प्रश्नाला दिलं भन्नाट उत्तर\nVideo: अनुकुलने घेतला ‘सुपरमॅन’ कॅच; निता अंबानींच्या प्रश्नाला दिलं भन्नाट उत्तर\nसूर्यकुमार यादवचं (Surya Kumar Yadav) अर्धशतक आणि जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) आणि ट्रेंट बोल्टच्या (Trent Boult) अचूक माऱ्यामुळे मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) ५७ धावांनी पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला. या सामन्यात सर्वात विशेष म्हणजे अनुकुल रॉयचा (Anukul Roy Catch) झेल. त्याने सुपरमॅन सारखी उड्डी मारत झेल घेतला. सामना जिंकल्यानंतर संघाची मालक नीता अंबानी यांनी फोन करून त्यांच्याशी संवाद साधला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nराजस्थान रॉयल्सचे तीन फलंदाज लवकर तंबूत परतले. राजस्थानने सुरुवातीच्या ८ षटकांत केवळ ४२ धावा केल्या. सामना पूर्णपणे मुंबईच्या हातात होता. ९ व्या षटकात राहुल चहर गोलंदाजी करायला आला. त्याच्या चेंडूवर महिपालने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षणासाठी आलेला अनुकुल रॉय धावत आला आणि त्याने हवेत उड्डी मारुन झेल घेतला.\nसामना जिंकल्यानंतर संघाची मालक नीता अंबानी यांनी खेळाडूंशी फोनवरुन संवाद साधत विजयाबद्दल अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी शानदार कॅच पकडणार्‍या अनुकुल रॉयशी बोलल्या. त्याने त्या खेळाडूला विचारले – तुला कसं वाटतंय त्यावर अनुकुल म्हणाला, ‘मला खूप चांगलं वाटतं मॅम.’ त्याचं उत्तर ऐकून इतर खेळाडू हसले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nप्रभादेवी मंदिर तीन शतका��चा धार्मिक ठेवा\nपंजाब प्ले-ऑफ गाठणार का\nकोरोनाने दिली इज्जत अन् हिंमतही\nशितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास\nPhoto: प्रदूषणात हरवलं ताजमहालचे सौंदर्य\nखासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट\nदसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी\nभाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nPhoto: लॉकडाऊननंतर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला\nPhoto : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48396", "date_download": "2020-10-20T12:02:29Z", "digest": "sha1:UUNBHPPOAS37VJNTPAVV7CXHY72OD447", "length": 19832, "nlines": 167, "source_domain": "www.maayboli.com", "title": "घराचा उंबरठा आणि हुरहुर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /घराचा उंबरठा आणि हुरहुर\nघराचा उंबरठा आणि हुरहुर\nहल्ली ना मनातील हुरहुर पुन्हा पुन्हा वर उसळी मारायला लागली आहे. जेव्हा घराचा उंबरठा ओलांडला तेव्हापासून ह्या हुरहुरीने अगदी एका मैत्रिणीसारखी सोबत केली, अक्षरशः पिच्छाच सोडला नाही. तसं बघितलं तर अमेरिकेने खूप काही दिलं, जोडीदाराबरोबर एक अनोखा प्रवास सुरु झाला. रक्ताचं काहीही नातं नसताना प्रेमातली नि:स्पृहता अनुभवता आली. एका नव्या जगाचे दरवाजे खुले झाले. नव्या ओळखी झाल्या आणि लोकंही ओळखायला यायला लागली. सुरक्षित छत्रछाया सोडून घरट्याबाहेरचं वास्तव दिसलं, त्याला कसं सामोरं जायचा ह्याचं आपोआपच प्रात्यक्षिक मिळालं, काही काही गोष्टी ना शिकवून येतंच नाहीत त्या अनुभवायला लागतात. पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही म्हण नेहमीच लागू होत नाही, आपापल्या ठेचाच आणि स्वतःचे बरेवाईट अनुभवच आयुष्याला खरी झळाळी प्राप्त करून देतात. इथे कर्तृत्व सिद्ध करायची संधी मिळाली, स्वतंत्र अशी एक वेगळी ओळख निर्माण झाली. स्वत्वाला स्वबळाची जाणीव झाली, मात्र यशाला नम्रतेचं कोदंण खूप गरजेचं आहे ह्या घराच्या संस्काराचे महत्त्व इथे येऊन कळले, अगदी खोलवर पोहोचले. आकाशात लांबवर भरारी मारा पण पाय मात्र जमिनीवर असुद्यात, वाटलं खरंच कितीतरी तथ्य आहे ह्यात.\nदूरदेशी राहून अशीच भरारी मारता मारता मायभूमीच्या पुन:श्च प्रेमात पडणे हे अपरिहार्यच असतं. आपल्या माणसांचीही अधिक ओढ वाटू लागते, खरतरं त्यांची किंमतच कळते म्हणा ना कितीतरी गोष्टी आपण गृहीत धरतो ह्याची तीव्रतेने जाणीव होते. घराबाहेर पडलेल्या प्रत्येकालाच काही दिवसांनंतर खूप \"मिस\" व्हायला लागतं ते घरचं सात्विक जेवण. मग ते स्वतःच करायला शिकून ती खास चव पुन्हा जिभेवर रेंगाळली की आनंदाला परिसीमा उरत नाही. सगळे सणवार इथे अगदी दुप्पट उत्साहाने साजरे केले जातात तरीही आपल्या माणसांची अनुपस्थिती कुठेतरी खटकतेच. मनाच्या कप्प्यात साठवलेले ते जुने दिवस वारंवार नजरेसमोरून तरळून जायला लागतात. त्या कस्तुरीचा सुगंध कायम आसपासच दरवळत असतो आणि त्यावर फक्त आणि फक्त तुमचाच हक्क असतो.\nमला ना घरावरचा तो आभाळाचा तुकडाही आपलासा वाटतो. ते समोरचं अंगण, त्यापलिकडंच ते हिरवंकंच लॉन, जिथे भावंडांबरोबर हुंदडत नाना प्रकारचे खेळ खेळणं. त्या दिमाखदार बागा आणि तो गच्च हिरवा वास. ते विशाल वृक्षं, त्यावर नागपंचमीला हौसेने झोपाळा बांधून झुलणे. उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आजोळी जाणं. तो वेड्यावाकड्या वळणांचा घाट, वाटेत आवर्जून मिसळीवर ताव मारणे. तो अथांग सागर, तो खारा वारा, ती डौलदार झुलणारी नारळाची झाडं, लाल चिरा दगडांची उशी घेऊन गर्द सावलीची दुलई पांघरलेली ती चढण. किती त्या मनोरम्य आठवणी. तो प्रशस्त निवांतपणा स्वतःभोवती परत एकदा वेढून घ्यावासा वाटतो. इथे दिवसभर बंदिस्त प्रयोगशाळेत किंवा airconditioned office मध्ये बसून कधी एकदा विकांताला निसर्गाच्या कुशीत शिरतो असं होऊन जातं, गंमत म्हणजे हाच निसर्ग जेव्हा हाकेच्या अंतरावर होता तेव्हा त्याचं कधी फारसं कौतुक वाटलं नाही. व्यक्तींचं आणि गोष्टींचं महत्त्व त्यांच्यापासून दूर गेल्यावर कळतं हेच खरं\nआत्तापर्यंतचं आयुष्य अगदी रेखीव, सुरळीत गेलं, काहीच तक्रारीला वाव नाही, पण आता मात्र ही हुरहुर स्वस्थ बसू देईना. Advanced technology अगदी बोटांच्या इशाऱ्यावर नाचत असताना, virtual जगात अगदी सगळ्यांशी सहज संपर्क साधू शकत असताना, वास्तव जग कुठेतरी हरवत असल्याची बोच तीव्र होऊ लागली. कुठेतरी काहीतरी निसटून जातंय असं वाटू लागलं. आत्मपरीक्षण करताना आपल्या सुरक्षित जगापलीकडे एक उपेक्षित सामाजिक वर्ग आहे आणि शेवटी आपण समाजाचंही देणं लागतो ही जाणीव कुठेतरी मनामधे मूळ धरू लागली. आत्मिक समाधानाचा शोध घेण्याची आणि true passion चा मागोवा घेण्याची हीच ती वेळ हे कळून चुकलं. अंत:करणात ��क प्रामाणिक तळमळ पसरू लागली आणि अंतर्मनाची साद ऐकू आली. आज पुन्हा एकदा एका उंबरठ्यावर उभी आहे आणि पलीकडचा प्रकाश आतुरतेने वाट बघत आहे.\nहा माझा प्रथमच प्रयत्न आहे\nहा माझा प्रथमच प्रयत्न आहे admin, कृपया ललित लेखनात हा धागा हलवाल का\nमेघना, हा आपला लिखाणातील\nमेघना, हा आपला लिखाणातील पहिला प्रयत्न की मायबोलीवर प्रकाशित करायचा पहिलाच प्रयत्न\nकारण लिखाणाचा पहिला प्रयत्न वाटत नाही, असल्यास पहिल्याच प्रयत्नात फारच सुंदर लिहिले आहे.\nललितमध्ये आपण स्वता हलवू शकता. संपादनमध्ये जा आणि तिथे कथा काढून ललितचा पर्याय सिलेक्ट करायचा ऑपशन दिसेलच.\nमनापासून धन्यवाद अभिषेक, लिखाणाचाच पहिला प्रयत्न आहे म्हणजे अगदी लहानपणापासूनच साहित्यावर खूप प्रेम, पण कधी seriously लिहायचा विचार केला नाही, rather शिक्षण/नोकरी ह्या व्यापात कधी आवर्जून वेळ काढला नाही, मायबोलीवरही इतके दिवस रोमातच होते. आता मात्र ज्या गोष्टी मनापासून समाधान देतात त्या करण्यासाठी प्रयत्न करायचाच असे ठरवले आहे.\nस्तुत्य प्रयत्न पु ले शु\nपु ले शु अर्थात पुढील लेखनास शुभेच्छा\n फार छान लिहिलं आहे\n फार छान लिहिलं आहे आणि भावना अगदी पोचल्या आणि भावना अगदी पोचल्या पुनश्च सीमोल्लंघनासाठी शुभेच्छा होपफुली लवकरच या ठिकाणी स्वतःला पाहण्याची इच्छा आहे\nमेघना, हा आपला लिखाणातील\nमेघना, हा आपला लिखाणातील पहिला प्रयत्न की मायबोलीवर प्रकाशित करायचा पहिलाच प्रयत्न\nकारण लिखाणाचा पहिला प्रयत्न वाटत नाही, असल्यास पहिल्याच प्रयत्नात फारच सुंदर लिहिले आहे.......अगदी खरंय. तुम्ही खूप छान लिहिलंय .\nज्या गोष्टी मनापासून समाधान\nज्या गोष्टी मनापासून समाधान देतात त्या करण्यासाठी प्रयत्न करायचाच असे ठरवले आहे>>> शुभेच्छा\nखूप मनापासून लिहिलंयस म्हणून\nखूप मनापासून लिहिलंयस म्हणून पोचलं इथपर्यंत.. रिलेट ही झालं\nतुम्ही भारतात परत जाणार आहात का (असं लेखातल्या सूरावरुन तरी वाटतंय.) तसं असल्यास त्या अनुभवाबद्दल लिहा. तेही वाचायला आवडेल इथे\nदूरदेशी राहून अशीच भरारी मारता मारता मायभूमीच्या पुन:श्च प्रेमात पडणे हे अपरिहार्यच असतं.\nखूप आभारी आहे जिज्ञासा,\nखूप आभारी आहे जिज्ञासा, देवकी, अंजली, राजसी, वर्षू, आशिका, चनस, वेदिका\nजिज्ञासा, वर्षू, तुम्ही रिलेट\nजिज्ञासा, वर्षू, तुम्ही रिलेट करू शकलात म्हणजे लेखाचा मुख्य ��द्देश पूर्ण झाला, खूप बरं वाटलं...\n अगदी अ‍ॅप्ट शब्द आहे\nवेदिका, हो नक्कीच लिहीन, परत जायचं, जायचं अशी खरंतर खूप लोकांची इच्छा असते असं बघितलय मी, आणि कुठेतरी त्या open ended decision ला closure द्यायची गरज भासते, कायम तळ्यात मळ्यात असायचा नक्कीच त्रास होत असणार..\nवा... सुरेख लिहिलय. माझ्यासाठी सुद्धा ही नक्कीच सह-वेदना आहे.\nओहो दाद, तुझी दाद मिळणं\nओहो दाद, तुझी दाद मिळणं म्हणजे मोठीच पोचपावती खूप खूप आभार...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=BlockAccessToGrabzItCallback", "date_download": "2020-10-20T11:53:23Z", "digest": "sha1:Z2EORIYOTYZIDKR36KLT56V6EK4ZIPE3", "length": 8338, "nlines": 172, "source_domain": "mr.grabz.it", "title": "मला ग्रॅबझिट वगळता माझ्या कॉलबॅक हँडलरमध्ये प्रवेश अवरोधित करायचा आहे, हे शक्य आहे का?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nमला ग्रॅबझिट वगळता माझ्या कॉलबॅक हँडलरमध्ये प्रवेश अवरोधित करायचा आहे, हे शक्य आहे का\nहोय, आयपी पत्त्याद्वारे आमच्या कॉलबॅकची श्वेत-सूची करणे अव्यावहारिक आहे. आमच्या सर्व कॉलबॅकमध्ये वापरकर्ता एजंट हेडर आहे GrabzIt म्हणून आपण .htaccess किंवा आपल्याकडे हाताळणा to्यास सर्व HTTP विनंत्या अवरोधित करण्यासाठी इतर कोणतीही पद्धत वापरु शकत नाही GrabzIt वापरकर्ता एजंट.\nHtaccess चे येथे एक उदाहरण आहे:\nआमच्या कॅप्चर सर्व्हर आणि आपल्या अॅप दरम्यान कॉलबॅक हा एकमेव थेट संवाद आहे. इतर सर्व संप्रेषण आमच्या वेब सर्व्हरद्वारे केले पाहिजे.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=pdf-borders", "date_download": "2020-10-20T11:57:25Z", "digest": "sha1:VU5GQGZFKDTBQKYXC6LCHLXJYUUEIMRJ", "length": 8487, "nlines": 189, "source_domain": "mr.grabz.it", "title": "पीडीएफ कागदपत्रांमध्ये सीमा कशी जोडावी?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nपीडीएफ कागदपत्रांमध्ये सीमा कशी जोडावी\nआपण निश्चित स्थान आणि सीमा असलेले HTML घटक जोडून पीडीएफ दस्तऐवजात सीमा जोडू शकता. तथापि ते असले पाहिजे कोणतीही सामग्री नाही हे नंतर आपल्या पीडीएफ प्रत्येक पृष्ठावर वापरले जाईल. ज्याचे एक उदाहरण खाली दर्शविले आहे.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A6", "date_download": "2020-10-20T12:32:29Z", "digest": "sha1:KKSZKD4XUFSEVR7TKRBVHUGKFZAIZXCY", "length": 5309, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:माद्रिद - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः माद्रिद.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► माद्रिद मधील इमारती व वास्तू‎ (१ प)\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nअदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ\n१९७८ महिला हॉकी विश्वचषक\n२००६ महिला हॉकी विश्वचषक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/membership/academic-memberships/?lang=mr", "date_download": "2020-10-20T11:54:42Z", "digest": "sha1:UUVVUKTE7HVSXBUYCRT6RCXJ5K3W2BOK", "length": 32188, "nlines": 375, "source_domain": "www.ifpug.org", "title": "शैक्षणिक सदस्यता – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण ���्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक ��ायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nशैक्षणिक सदस्यता दोन प्रकार आहेत:\n1.- विद्यापीठ / महाविद्यालय सदस्यत्व\nएक मान्यताप्राप्त संस्था, कॉलेज, विद्यापीठ, किंवा इतर तत्सम व्यवसाय त्याच्या प्राथमिक अस्तित्व त्याच्या नोंदणीकृत विद्यार्थी शिक्षण आणि प्रशिक्षण आहे. एक पात्रता संस्था पदवी परिणाम की एक अभ्यासक्रम भाग म्हणून अभ्यासक्रम देते विशिष्ट कमी दोन वर्षे, तसेच चार वर्ष पदवी व पदव्युत्तर अंश म्हणून.\nविद्यापीठ / महाविद्यालय सदस्य कार्यशाळा घ्या आणि परिषद उपस्थित पात्र आहेत 50% घटना प्रभावी किंमत. जेवण अतिरिक्त खर्च आहेत.\nविद्यापीठ / महाविद्यालय आणि IFPUG योग्य म्हणून अभ्यासक्रम मध्ये फंक्शन बिंदू माहिती एकत्रित करण्यासाठी एकत्र काम करणार.\nविद्यापीठ / महाविद्यालय पासून प्राध्यापकांची मतमोजणी आचरण मॅन्युअल इलेक्ट्रॉनिक प्रसारित प्रती प्रदान केले जाणार नाही (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे) फुकट.\nIFPUG नियुक्त पुस्तकांच्या दुकानात किंवा वर्ग आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रत केंद्रे IFPUG प्रकाशने वितरण परवाना जाईल.\nविद्यापीठ / महाविद्यालय सदस्य IFPUG कार्यालय माध्यमातून सदस्य सवलत किंमत IFPUG प्रकाशने खरेदी करू शकता.\nIFPUG अर्थात विद्यार्थी खरेदी आवश्यक आहेत की, जे त्यांच्या अभ्यासक्रम आत IFPUG प्रकाशने वापरत आहे एक इन्स्ट्रक्टर कोणत्याही प्रकाशन मुक्त प्रत प्रदान करेल.\nते प्रत्येक मतदान सदस्य च्या वैयक्तिक सदस्य किंमत समतुल्य पैसे मोजत विद्यापीठ / महाविद्यालय सदस्य मतदान विशेषाधिकार नाहीत.\nविद्यापीठ / महाविद्यालय प्रत्येक विभाग IFPUG व्यस्त बनवू एक प्राथमिक संपर्क निर्दिष्ट करणे आवश्यक आहे.\nअध्यापक सदस्य / संस्था पुढील IFPUG प्रकाशने वितरीत करू शकत नाही (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे समावेश) मोफत कोणालाही, त्यांनी किंवा इंटरनेट किंवा इंट्रानेट वेब साइटवर स्थीत करणे शक्य.\nशैक्षणिक सदस्य IFPUG विद्यार्थी अध्याय सेट करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.\nIFPUG परवानगीने प्रकाशित करण्यासाठी शैक्षणिक सदस्य प्रकाशित कोणतीही कार्य बिंदू संबंधित लेख उपलब्ध केले पाहिज��.\nसदस्यत्व एक वर्ष-टू-वर्ष आधारावर अक्षय आहे. प्रथम एक वर्ष मुदतीच्या नंतर, विद्यापीठ सदस्य आयटम पालन कोण 1 – 4 खाली आणखी एक वर्ष त्यांच्या विद्यापीठ सदस्यत्व कायम पात्र आहेत:\nएक) सक्रियपणे सॉफ्टवेअर मेट्रिक्स प्रचार आणि शिक्षण संपर्क बिंदू व्हा, कार्य मुद्द्यांसह, आपले शैक्षणिक संस्था च्या भाग म्हणून, विद्यापीठ किंवा कॉलेजच्या अभ्यासक्रम, किंवा ब) सक्रियपणे शिक्षण समिती यांनी प्रायोजित संशोधन प्रकल्प, समर्थन देण्यासाठी, यासह परंतु संशोधन प्रकल्प पूर्ण मर्यादित नाही, किंवा पदवीधर किंवा वरिष्ठ प्रबंध विद्यार्थी विद्याशाखा सल्लागार म्हणून काम.\nयेत्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक वर्षात पूर्ण उपक्रम रुपरेषा MetricViews दोन परिच्छेद लेख किमान आणि प्रस्तावित उपक्रम लिहा.\nपूर्ण आणि IFPUG कार्यालयात विद्यापीठ सदस्यत्व फॉर्म विनंती सादर. आम्ही या ई-मेल केले जाऊ पसंत (ifpug@ifpug.org), पण पोस्टल मेल मान्य आहे. शिक्षण समितीचे लक्ष चिन्हांकित करा, आणि\nशैक्षणिक वर्षाच्या शेवटी शिक्षण समिती अंतिम अहवाल सादर करा.\nएक विद्यार्थी सदस्यत्व वार्षिक दर $50 एक पूर्ण-वेळ विद्यार्थी होते पुरावा उपलब्ध आहे.\nविद्यार्थी सदस्य कार्यशाळा घ्या आणि परिषद उपस्थित पात्र आहेत 50% कार्यक्रम परिणाम किंमत बंद. जेवण अतिरिक्त खर्च आहेत.\nविद्यार्थी सदस्य मतमोजणी आचरण मॅन्युअल इलेक्ट्रॉनिक प्रसारित प्रती प्रदान केले जाणार नाही $10.\nविद्यार्थी सदस्य IFPUG कार्यालय माध्यमातून सदस्य सवलत किंमत IFPUG प्रकाशने खरेदी करू शकता.\nविद्यार्थी सदस्य नाही मतदानाचा अधिकार आहे.\nजानेवारी दरम्यान नियमित सदस्य म्हणून IFPUG सामील एक व्यक्ती किंवा संस्था 1 आणि एप्रिल 30 कोणत्याही वर्षात एक-अर्धा चालू वार्षिक फी समान वितरित केलेले देय रक्कम शुल्क आकारले जाईल. मे दरम्यान नियमित सदस्य म्हणून IFPUG सामील एक व्यक्ती किंवा संस्था 1 आणि जून 30 कोणत्याही वर्षात पूर्ण वार्षिक फी आकारली जाईल. मात्र, अशा व्यक्ती किंवा संस्था जून माध्यमातून सदस्यत्व देण्यात येईल 30 पुढील वर्षी. उदा. एक व्यक्ती मे रोजी सामील 1 बारा किंमत चौदा महिने सदस्यत्व प्राप्त होईल.\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nकॅफे वेबिनार मालिका: माईनफील्ड नेव्हिगेट करत आहे – आवश्यकता पूर्ण होण्यापूर्व�� अंदाज बांधणे\nस्नॅप, आयएसओ मानक होण्यासाठी उमेदवार. आपल्या अनुभवाबद्दल प्रश्नावली\nआयएफपीयूजी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\nIFPUG नॉलेज वेबिनार: आयएसबीएसजी प्रकल्प आणि अनुप्रयोग डेटा. सप्टेंबर 16, 2020\n2020 IFPUG मंडळ उमेदवार जाहीर संचालक\nआयएफपीयूजी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\n2020 IFPUG मंडळ उमेदवार जाहीर संचालक\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/08/29/netflix-birthaday-23-years/", "date_download": "2020-10-20T11:25:32Z", "digest": "sha1:YQUBJZPJQE74ETDYYIMHVXOD7IOIEWTC", "length": 11322, "nlines": 149, "source_domain": "krushirang.com", "title": "Netflix ची तेवीशी पूर्ण; वाढदिवसानिमित्त वाचा तुमच्या लाडक्या ब्रँडची स्टोरी | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर Netflix ची तेवीशी पूर्ण; वाढदिवसानिमित्त वाचा तुमच्या लाडक्या ब्रँडची स्टोरी\nNetflix ची तेवीशी पूर्ण; वाढदिवसानिमित्त वाचा तुमच्या लाडक्या ब्रँडची स्टोरी\nआज तुमचे लाडके नेटफलिक्स २३ वर्ष पूर्ण करत २४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. रीड हेस्टिंग्ज आणि मार्क रॅंडॉल्फ या दोघांनी मिळून Netflix कंपनीची स्थापना १९९७ मध्ये केली. DVD भाड्याने देणाऱ्या कंपनीपासून ते थेट दर्जेदार वेब सिरीज, चित्रपट, डॉक्युमेंट्री निर्माण करणारी जगातील एक महत्त्वाची कंपनी असा त्यांचा प्रवास आहे. हा प्रवास महत्त्वाचा आहे. कारण, आता जगातील पहिल्या टॉपमोस्ट १० ब्रँडमध्ये ही कंपनी आहे.\nभारतीय मनोरंजन क्षेत्रातही वेब सिरीज, चित्रपट, डॉक्युमेंट्री अशा जबरदस्त ताकद असणारा कंटेंट भारतीय रसिकांना पुरवणारी महत्वाची कंपनी म्हणून सध्याच्या घडीला Netflix कडे पाहता येईल. तरुणाईने अक्षरशः Netflix ला गणपती बाप्पा सारखे डोक्यावर घेतले आहे, मात्र कायम स्वरुपीसाठी असे म्हणायला सध्यातरी हरकत नाही..\nYou Tube, TV, Family Drama असणाऱ्या सिरीयल, पांचट फिल्मला पाहून वैतागलेला मोठा वर्ग Netflix कंपनीने स्वतःकडे खेचला आहे. ‘लै महाग आहे’, ‘आपल्याला परवडणार नाही’ असे पण म्हणायला त्यांनी जागा ठेवली नाही. कारण, चार-पाच लोकांत मिळून मेंबरशिप घेऊन दणक्यात गणपतीच्या वर्गणीसारखा जल्लोष करत पाहणे आता कोणालाही सोपं जात आहे. हा, फक्त त्यासाठी चार-पाच जिगरी मित्रांचा ग्रुप असला पाहिजे हे नक्कीच. काहीकाही दानशूर मित्र असले तरी आपण परजीवी वनस्पतीसारखे Netflix वापरू शकतो. अजिबात चोरी नाही, की कोणाला फसवल्याची भावना मनात न येऊ देताही..\nरेडिओचे मार्केट टीव्हीने खाल्ले, मात्र टीव्हीचे पण मार्केट कोणी खाल्ले असेल तर ते Netflix आहे. कुठं मोबाईल घेऊन जावा, मोबाईलमध्ये डेटा आणि एक पॉवर बँक किंवा चार्जर सोबत असलं तरी खूप झालं. तुम्हाला कंटाळा येणार नाही इतकं दर्जेदार मटेरियल एका क्लिकवर इथे मिळतं. भारतासारख्या देशात २०१९ आणि २०२० मध्ये ३ हजार कोटींची गुंतवणूक ही Netflix कंपनीने केली. Netflix कंपनीची स्पर्धा नेमकी कोणाशी आहे या बाबतीतचं रीड हेस्टिंग्ज यांनी मांडलेले मत खूपच प्रसिद्ध आहे. ते म्हणतात “Netflix चा सर्वांत मोठा स्पर्धक हा You Tube किंवा अमेझॉन नव्हे तर, Netflix चा सर्वात मोठा स्पर्धक हा झोप आहे. आमची स्पर्धा ही माणसाच्या झोपेशी आहे. कारण माणसाचा मोकळा वेळ म्हणजे झोप, आम्ही झोपेसारख्या बलाढ्य स्पर्धकाशी लढतो आहोत..\nलेखक : गणेश शिंदे (सरकार)\nPrevious articleतर इकॉनॉमीला बुस्ट करू शकते फ़क़्त शेती; पहा नेमके काय म्हटलेय अहवालात\nNext article‘काँग्रेसची ही जुनीच खोड’ म्हणत उदाहरण देऊन भाजप प्रवक्त्यांनी दाखवले ‘हे’; ..आणि प्रतिकियांचा पडला पाउस..\nBLOG : चिराग नावाचा हनुमान नेमकी कोणाची लंका जाळणार; बिहारमध्ये मोदींच्या नावावर लोजपा मागतेय मतदान..\n‘या’ कंपनीचा मोठा धमाका; ’अवघ्या’ ३ हजारात देणार ५ जी स्मार्टफोन\nसोन्याच्या किमतीही घसरल्या, पेट्रोल-डिझेलबाबतही सामान्यांना दिलासा; वाचा काय आहेत इंधनाचे दर\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%81%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-10-20T13:10:59Z", "digest": "sha1:QFTON4F2APDTB2H3DZF4LYB4POUJIFV6", "length": 5689, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेशावर पँथर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nपेशावर पॅंथर्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, पेशावर शहरातील आहे.\nफैसल बँक सुपर ८ टी२० चषक\n२०११ (रावळपिंडी) • २०१२ (सियालकोट)\nअब्बोटाबाद फाल्कन्स • अफगान चिताज • फैसलाबाद वूल्व्स • हैद्राबाद हॉक्स • इस्लामाबाद लियोपार्ड्स • कराची डॉल्फिन्स • कराची झेब्राज • लाहोर ईगल्स • लाहोर लायन्स • मुल्ता�� टायगर्स • पेशावर पँथर्स • क्वेटा बेअर्स\nरावळपिंडी रॅम्स • सियालकोट स्टॅलियन्स\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १७:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/harihar-killa/", "date_download": "2020-10-20T12:05:48Z", "digest": "sha1:UEEZR2YYKS5W5SZBNKMJ5TPPABGSAE25", "length": 12095, "nlines": 87, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "सह्याद्रीतील असा एकमेव गड ज्याच्या स्थापत्यसौंदर्याने इंग्रजांनी त्या गडाला उध्वस्त केलं नाही - Shodh Itihasacha", "raw_content": "\nसह्याद्रीतील असा एकमेव गड ज्याच्या स्थापत्यसौंदर्याने इंग्रजांनी त्या गडाला उध्वस्त केलं नाही\nसह्याद्रीतील असा एकमेव गड ज्याच्या स्थापत्यसौंदर्याने इंग्रजांनी त्या गडाला उध्वस्त केलं नाही\nApril 28, 2020 April 28, 2020 adminLeave a Comment on सह्याद्रीतील असा एकमेव गड ज्याच्या स्थापत्यसौंदर्याने इंग्रजांनी त्या गडाला उध्वस्त केलं नाही\nसह्याद्री च्या अंगाखांद्यावर अनेक किल्ले आपल्या पराक्रमाची साक्ष सांगत निधड्या छातीने उभे आहेत. छत्रपती शिवरायांनी जे ३५० हुन अधिक किल्ल्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं आणि अभूतपूर्व पराक्रम करून दाखवला. तो पराक्रम पुढच्या पिढीपर्यंत पोहचू नये म्हणून इंग्रजांनी कपटी हेतूने स्वराज्यातले गड किल्ले उध्वस्त केले.\n१८१८ ला इंग्रजांनी महाराष्ट्रातील सर्व किल्ले जिंकले व त्याचे मार्ग उध्वस्त केले पण नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ला याला अपवाद ठरला. कारण हरिहर जिंकल्यानंतर हरिहरच्या पायऱ्या किंबहूना या किल्ल्याचे स्थापत्य सौंदर्य पाहून खुश झालेल्या कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने या किल्ल्याला नुकसान पोहचवले नाही.\nहरिहरगड ओळखला जातो तो पायऱ्यांमुळे कारण या किल्ल्याच्या पायऱ्या या जवळपास ९०अंशाच्या कोनात बांधल्या आहेत. फक्त पावसाळ्यात च नाही तर वर्षाच्या बारा महिने सह्याद���रीच्या भटक्यांसाठी हा किल्ला नेहमी आकर्षणाचा विषय राहिला आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी या किल्ल्याच्या चढाईचे फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असतील. व्हिडिओ पाहत असताना अक्षरशः श्वास रोखला जातो.\nगडावरील किंवा कडे कपारीत पुरातन मंदिरात कातळात म्हणजे अंदाज न लावता येणार भला मोठ्ठा दगड अश्या दगडांवर पायऱ्या कोरण्‍याची पद्धत ही सातवाहन काळापासून चालत आली आहे. सगळ्याच गडकिल्ल्यांच्यावर तशा पायऱ्या दिसतातही; परंतु अनेक ठिकाणी त्या कालौघात, किंवा निसर्गाच्या अवकृपेने तर काही विशेषत: इंग्रजांनी १८१८ मध्ये केलेल्या विध्वंसात नष्ट झाल्या.\nनाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकजवळील हर्शवाडी गावाजवळ हरिहर किल्ला मोठ्या दिमाखात विसावला आहे. हरिहर किल्‍ला कधी बांधला यांची नोंद अद्याप तरी नाहीये. याचा पहिला उल्लेख अढळतो तो शहाजी राजांच्या काळात हा किल्ला तेंव्हा हा किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली त्र्यंबकगडासोबत हरिहर किल्ला ही जिंकून घेतला.\nनंतर, १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड मोगलांकडून जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. पुढे मोगल सरदार मातब्बरखान याने हरिहर किल्ला मराठ्यांकडून ८ जानेवारी १६८९ रोजी जिंकला. शेवटी, १८१८ मध्ये तो गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतिहासात अशी विविध मालकी आणि सत्ता अनुभवलेला हा गड.\nपायथ्याला असलेल्या ‘हर्शवाडी’ या गावामुळे याला हर्शगड म्हणून सुद्धा ओळखतात. हरिहरगडाचा त्रिकोणी आकार, गडावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या, पुढे लागणारा बोगदा आणि गडावरील भग्नावशेष अशा साऱ्याच गोष्‍टी हरीहर किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतात. समुद्रसपाटीपासून सुमारे ११२० मीटर उंचीवर हा गड आहे.\n१८१८ साली कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहरगड जिंकून घेतला. मात्र गडाच्या स्थापत्य शैली आणि पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच.\nसुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्‍यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला धक्‍काही लावला नाही. यावरूनही त्‍या पायऱ्यांची आकर्��कता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो.\nदारूगोळ्याचे भांडार अशी ख्याती असलेला किल्ला\nमहाराष्ट्रातील या किल्ल्यावर चक्क हेलियमचा शोध घेण्यात आला होता \nकातळ लेण्यांचा अनुभव देणारा स्वराज्यातील एक दुर्लक्षित गड\nनिसर्गाच्या अदभूत विश्वात घेऊन जाणारा माहुली गड\nभूतांचे वास्तव्य असलेला एक किल्ला\nअंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\n२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/09/ajache-dinvishesh-29-march-20.html", "date_download": "2020-10-20T12:17:20Z", "digest": "sha1:JE7AIDNNSXA2UJECVMAHCD4D4X4VJT7T", "length": 5554, "nlines": 86, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - २९ मार्च", "raw_content": "\nHomeमार्चदैनंदिन दिनविशेष - २९ मार्च\nदैनंदिन दिनविशेष - २९ मार्च\n१८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.\n१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.\n१९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.\n१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.\n१९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.\n१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.\n२०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.\n१८६९: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९४४)\n१९१८: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९२)\n१९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २०१०)\n१९२९: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३)\n१९३०: मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.\n१९३९: भारतीय चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदकार सय्यद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ सुरमा भोपाली यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै २०२०)\n१९४३: इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.\n१९४८: साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि���्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.\n१९५५: भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार रांजॉन घोषाल यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २०२०)\n१५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५०४)\n१९६४: इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.\n१९७१: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)\n१९९७: सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/10/1337/", "date_download": "2020-10-20T11:27:02Z", "digest": "sha1:BVUHM5IGP7ZU3Y56LMQDHYZ32FCR2MFA", "length": 25616, "nlines": 132, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "बार्शी येथे कोरोनादेवीची स्थापना – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nबार्शी येथे कोरोनादेवीची स्थापना\nबार्शी येथे कोरोनादेवीची स्थापना\nप्रा. डॉ. अशोक कदम - 9850012530\nसंपूर्ण जग कोरोना (कोविड-19) महामारीने ग्रासलेले आहे. जगातील अनेक देशांत या रोगावर अनेक वैज्ञानिक खात्रीशीर उपाय शोधत आहेत, प्रयोगशाळेत लसीची चाचपणी चालू आहे. अजूनसुद्धा त्यावर प्रभावी लस शोधण्यात यश आलेले नाही. तथापि, भारतात मात्र तथाकथित बुवा-बाबा आयुर्वेदाच्या नावाखाली ‘जालीम’ उपाय सांगत असताना आपण दररोज वाचत असतो व ऐकत असतो. काहींनी ‘काढा’ शोधला आहे, तर काहींनी ‘चूर्ण’ तयार केले आहे. तथापि, यावर काही जण देवाचा आधार घेऊन कोरोनाला पळविण्याचा आटापिटा करत आहेत. मात्र यावर खात्रीशीर औषध तयार नाही. यावर सर्वसामान्य; तसेच तथाकथित सुशिक्षित लोकसुद्धा विश्वास ठेवायला तयार नाहीत.\nअसाच प्रकार बार्शी (जि. सोलापूर) येथे ऑगस्ट महिन्यात घडला. बार्शी शहरालगत सोलापूर रोड येथे ब्रिटीशकालीन फ्री कन्टेनमेंट वस्ती आहे. तेथील पारधी वस्तीतील ताराबाई पवार, कमलाबाई पवार, सोमनाथ पवार आदी लोकांनी कोरोनादेवीची स्थापना केली. कमलाबाई पवार नावाच्या मध्यमवयीन स्त्रीच्या स्वप्नात कोरोनादेवी आली आणि तिने तिची प्रतिष्ठापना करण्यास सांगितले. तसे केल्यास कोरोना रोगाच्या संकटातून सर्वांची सुटका होेईल, असा सल्ला दिला. त्यानुसार संबंधित स्त्रीने घरासमोर तीन दगडे रचून कोरोनादेवीची स्थापना केली. काहींनी आपल्या घरातील देव्हार्‍यातच तिची स्थापना केली व त्यावर हळद-कुंकू, बुक्का, लिंबू आदी वस्तू ठेवून पूजा सुरू केली व बकर्‍या-कोंबड्याचा नैवेद्य द्यायला सुरुवात केली. याची कुणकुण एका स्थानिक न्यूज चॅनेलवाल्याला लागली आणि त्यानं पारधी समाजातील काही जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे ही बातमी सगळीकडे वार्‍यासारखी पसरली.\nयावर कहर म्हणजे कोरोनादेवीने मास्क घालण्यास मनाई केली आहे. ‘फिजिकल डिस्टन्स’ या सर्व गोष्टी थोतांड आहेत, असे सांगावयास सुरुवात केली. कोरोनादेवीच्या कृपेमुळे पारधी समाजातील लोकांना कोरोना होत नाही; झाला तर बकर्‍याचा किंवा कोंबड्याचा बळी दिल्यास कोरोना बरा होतो, असे सांगितले. त्यामुळे बार्शी पोलीस स्टेशनने याची दखल घेतली व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 188, 3 प्रमाणे (गुन्हा नं. 654/2020) गुन्हा नोंदवून दोन व्यक्तींना अटक केली.\nही घटना घडल्यानंतर बार्शी ‘अंनिस’ शाखेने तत्परता दाखवून या स्थानिक न्यूज चॅनेलवरून कोरोना महामारीसंदर्भात प्रबोधन/निवेदन केले. कोरोना आजारावर अजून लस निघालेली नसून, अशा अफवेवर विश्वास न ठेवता, मास्कचा वापर करावा, फिजिकल/सोशल डिस्टन्स ठेवावे व रोगाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटावे, असे आवाहन केले. त्यानंतर पारधी समाजामध्ये जाऊन स्थानिक पत्रकारांच्या सहकार्याने प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला असता समाजातील पुढार्‍याने न येण्याची विनंती केली. आमच्या समाजातील लोकांना आपली चूक कळली असून, बाहेर पडताना लोक मास्क घालत आहेत. कोरोनादेवी काढून टाकण्यात आली आहे. तिथे कोणता बळी दिला जात नाही, असे सांगितले. तसेच वातावरण निवळल्यानंतर आपण येऊन प्रबोधन करा, असे सांगितले.\nयावरून अंधश्रद्धेविरुद्धची लढाई किती कठीण आहे, याची प्रचिती येते.\nबार्शी शहर पोलीस स्टेशन\nगु. र. नं. 654/2020 भा. दं. वि. संहिता कलम 188, राष्ट्रीय आपती व्यवस्थापन कायदा कलम 52, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम कायदा कलम 3. प्रमाणे\n1) फिर्यादी- पोलीस कॉन्स्टेबल 457 रविकांत चंद्रकांत लगदिवे, नेमणूक बार्शी शहर पोलीस ठाणे\n2) आरोपी – (1) सोमनाथ परशुराम पवार वय 42 वर्षे, रा सोलापूर रोड बार्शी ता. बार्शी\n(2) ताराबाई भगवंत पवार वय 52 वर्षे, रा. सोलापूर रोड, बार्शी ता. बार्शी\n3) गु.घ.ता.वेळ ठिकाण- दिनांक 30/08/2020 ते दिनांक 02/09/2020 रोजी सकाळी 11-00 वा. पर्यंत\n4) गु.द.ता.वेळ- दिनांक 02/09/2020 रोजी\nहकिकत यातील आरोपीत मजकूर यांनी कोविडदेवी स्थापन केल्याचे सांगून लोकांना देवीला नैवेद्य वाहिल्यास मास्क वापरण्याची गरज नाही आम्ही इतके दिवस झाले देवीची पूजा करतो, म्हणून आम्हाला मास्क न वापरता; तसेच इतर कोणतीही काळजी न घेता आजपर्यंत काही झाले नाही. देवीची ओटी भरल्यास कोरोना रुग्ण देखील बरा होतो, अशी अफवा पसरवून कोरोना रोगाचा प्रसार होईल, असे कृत्य केल्याने त्यांनी भा. दं. वि. संहिता कलम 188, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे कलम 52. साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम कायदा कलम 3. प्रमाणे त्याचे विरुद्ध फिर्यादी यांनी समक्ष पोलीस ठाण्यास येऊन फिर्याद दिल्याने नमूदप्रमाणे गुन्हा दाखल\nतपास पो.ना. 466 शेलार\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प���रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nमोठे मठ, संप्रदाय स्थापन करून फसवणूक करणार्‍या ढोंगी लोकांपासून विद्यार्थ्यांनी लांब राहावे – अनंत बागाईतकर\nकल्याणमध्ये अंधश्रद्धेचा बळी; भूत उतरवण्यासाठी मारहाण; काकासह आजीचा जीव घेतला\nभंडारा जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून चौघांची विवस्त्र धिंड\nतोंडात चप्पल ठेवून तरुणीची गावभर धिंड\nबाळूमामाच्या नावाने बुवाबाजी करणार्‍या बल्लू महाराजाच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2016/11/demonetisation_65.html", "date_download": "2020-10-20T11:21:34Z", "digest": "sha1:ADM65HCU7WPLKYV3IAH5QVE76M3TEMDH", "length": 33613, "nlines": 265, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: डिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ४)", "raw_content": "\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ४)\nभाग १ | भाग २ भाग ३ भाग ४ | भाग ५\nडिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\nडिमॉनेटायझेशनबाब��� काही जणांना असे वाटते की जुने चलन रद्दबातल केल्यामुळे देशाचे नुकसान होते किंवा देश गरीब होतो. जे लोक आपल्याकडील जुने चलन कुठल्याही कारणामुळे सरकारकडे जमा करणार नाहीत त्यांना तो पैसा नवीन चलनाच्या रूपात परत मिळणार नाही. आणि आता जुने चलन रद्दबातल केले असल्यामुळे त्यांच्याकडील जुन्या नोटा कुचकामी ठरतील. म्हणजे ते सर्व लोक गरीब होतील आणि पर्यायाने देश देखील गरीब होईल असा विचार या समजूतीमागे असतो.\nहा तर्क, पैसा म्हणजे संपत्ती या योग्य गृहितकावर आधारलेला असला तरी चुकीचा आहे. या तर्कातील चूक समजण्यासाठी आपण प्रथम पैसा म्हणजे संपत्ती हे गृहीतक योग्य कसे ते समजून घेऊया. पहिल्या भागाच्या सुरवातीला, 'पैसा म्हणजे वस्तू आणि सेवांचे उत्पादन’, हे आपण मान्य केले आहे. ‘जेवढी निकड तेवढीच रोकड’ आपण बाळगून असतो. त्यामुळे आपल्यापैकी बहुतेकजण आपल्याकडील खर्च न झालेले उत्पन्न, सोने-चांदी, जमीन-जुमला, हिरे-मोती, शेअर्स-मुदत ठेवी, गाई-गुरे, वाहने, घरगुती उपयोगाची उपकरणे, करमणुकीची साधने वगैरे चल किंवा अचल वस्तूंमध्ये गुंतवतो. आणि या गुंतवणुकीला संपत्ती म्हणतो. संपत्ती म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर मूल्यवृद्धी किंवा उपयुक्तता याच गोष्टी असतात. पैशाला रोकड स्वरूपात साठवून ठेवले तर यापैकी दोन्ही गोष्टी होत नाहीत म्हणून आपण सहसा रोकड पैशाला संपत्ती मानत नाही.\nअर्थक्रांतीचे श्री. बोकील यांनी ABP माझा वरील मुलाखतीत पैशाच्या या संपत्तीकरणाला सरसकट नाकारले असे मला वाटले. माझ्या मते असे नाकारणे अयोग्य आहे. केवळ विनिमयाचे साधन (medium of exchange) हा पैशाचा एकमेव उपयोग नसून, मूल्य साठवण (storage value) हा देखील पैशाचा महत्वाचा उपयोग आहे. पैसा रंगहीन, चवहीन आणि सुगंधहीन असतो तसेच तो नाशिवंत नसतो. फाटलेल्या पण अधिकृत नोटा बँकेतून बदलून मिळणे शक्य असते. पैसा ठेवायचाच असेल तर लॉकर किंवा तळघरात न ठेवता किमान बँकेतील खात्यात ठेवावा असे श्री. बोकीलांचे म्हणणे असावे आणि मुलाखतीच्या मर्यादेमुळे ते त्यांना स्पष्टपणे मांडता आले नसावे हे मला (या विषयावरील त्यांचे इतर विवेचन ऐकल्यामुळे) मान्य आहे. त्यांची ही अपेक्षा रास्त असली तरी बँकांचे अपुरे जाळे असलेल्या आपल्या देशात ही अपेक्षा थोडी अवाजवी ठरते.\nअनेक नागरिकांना, त्यांनी आधी कमवून ठेवलेल्या संपत्तीची साठवणूक चल किंव��� अचल संपत्तीच्या स्वरूपात न करता नोटांच्या स्वरूपात करणे आवडू शकते. असे आवडण्याची अनेक कारणे असू शकतात. साठवून ठेवलेला पैसा, काळा पैसा असणे हे जरी त्यातील महत्वाचे कारण असले तरी ते एकमेव कारण नाही. अनेक गृहिणी, बँकिंग सेवांपासून दूर राहणारे नागरिक देखील रोकड संपत्ती बाळगून असतात. त्याशिवाय बाकी सर्व प्रकारच्या संपत्तीमध्ये मूल्यवृद्धी होत असली तरी त्या संपत्तीला हव्या त्या वेळी हव्या त्या किमतीला ताबडतोब गिऱ्हाईक मिळून त्या संपत्तीचे पुन्हा नगद चलनाच्या रूपात रूपांतर करणे सोपे असेलच असे नाही. म्हणून ज्यांना तात्काळ रोख हाताशी असणे महत्वाचे वाटते ते सर्वजण आपली संपत्ती रोकड पैशाच्या स्वरूपात धरून ठेवू शकतात. अश्या प्रकारे नोटा साठवून ठेवणे बेकायदेशीर नाही. अश्या तऱ्हेने रोकड पैसा जो प्रामुख्याने वस्तू आणि सेवांच्या विनिमयाचे साधन असायला हवा, तो स्वतःच एक वस्तू किंवा संपत्ती बनू शकतो.\nकाळी असो व पांढरी शेवटी ही रोकड स्वरूपातील संपत्ती म्हणजे भूतकाळातील खर्च न झालेल्या उत्पन्नाचे रूप असते. जेव्हा सरकार व्यवहारातून जुने चलन बाद करते, तेव्हा सरकार या गतकालीन उत्पन्नाला नष्ट करते. जेव्हा एखाद्याचे घर भूकंपात पडते, अपघातात वाहन नष्ट होते, आजाराच्या साथीत गुरे मरतात, टीव्ही-फ्रिज-मिक्सर नादुरुस्त होऊन कायमचे बंद पडतात, हिरे भंगतात, मोत्यांचा चक्काचूर होतो तेव्हा त्याचे नुकसान होते. ही सर्व अस्मानी संकटे असल्याने आपल्या दुर्दैवाला बोल लावत ते नुकसान सहन करण्यापलीकडे त्या नागरिकांच्या हातात काही नसते. पण जेव्हा सरकार चलन बाद करते आणि कुठल्याही कारणाने आपल्याकडील जुने चलन जर कुणी बदलून घेऊ शकत नाही तर त्याचे नुकसान होते. आणि चलन बाद करणे अस्मानी नसून सुलतानी संकट आहे. त्यात गतकालीन उत्पन्न नाहीसे होते. संपत्ती नाहीशी होते. व्यक्तीचे आणि परिणामी देशाचे नुकसान होते. देश गरीब होतो. म्हणून डिमॉनेटायझेशन चुकीचे आहे. असा हा तर्क आहे.\nतर्क काय ते समजून घेतल्यानंतर आपण आता यातील गडबड काय ते पाहू.\nतिसऱ्या भागात 'कोंबडी आधी की अंडे' या शीर्षकाखाली अर्थव्यवस्थेत चलन कसे आणले जाते याबद्दल मी लिहिले होते. त्यात आपण असे समजून घेतले आहे की छापील चलन म्हणजे RBI ने सरकारच्या हमीवरून देशाला दिलेले बिनव्याजी कर्ज. याची परतफेड करण्याची गरज नसते. हे कर्ज चलनी नोटांच्या स्वरूपात देशभरात वाटले जाते. आता सरकार आणि RBI दोघे म्हणू लागतात की, 'या नोटा परत द्या आम्ही तुम्हाला नव्या नोटा देतो. कर्जाची रक्कम तीच राहणार आहे फक्त त्या कर्जाचे वाटप ज्या नोटांच्या स्वरूपात केले होते त्या नोटा बदलणार आहे'. यातील, 'कर्जाची रक्कम तीच राहणार आहे' हे वाक्य लक्षात ठेवायचे.\nमग जर कुणी RBI कडे आपल्याकडील जुन्या नोटा परत करायला विसरला तर कर्ज तितकेच ठेवून परत न आलेल्या नोटांच्या मूल्याइतके चलन नव्याने छापायला RBI आणि सरकार, दोघेही मोकळे होतात. जर हे चलन छापले नाही तर देशावरील RBI च्या कर्जाचा आकार कमी होतो. देशात फिरणारे चलन कमी झाल्याने अर्थव्यवस्थारूपी मोटरसायकलच्या मागील चाकाचा आकार छोटा होतो. आणि डिमॉनेटायझेशन करण्यापूर्वी महागाई भडकली असेल तर चलन फुगवटा कमी झाल्याने महागाई कमी होण्यास मदत होते. याउलट जर हे परत न आलेले चलन छापले तरी आता ते कुठल्या नागरिकाला द्यावयाचे नसल्याने हे नवीन छापलेले चलन सरकारला स्वतःच्या इच्छेप्रमाणे वापरता येते. मग सरकार पायाभूत सुविधा बांधणी, शिक्षण, आरोग्य, सैन्य अश्या कुठल्याही क्षेत्रावर हा खर्च करू शकते. आणि हा नवा खर्च करूनसुद्धा देशावरचे कर्ज वाढलेले नसते.\nम्हणजे जुने चलन परत करायला कुणी विसरला तर त्यामुळे तो गरीब होतो पण देश गरीब होत नाही. कारण त्याच्या या विसरभोळेपणामुळे देशावरचे कर्ज कमी तरी होते किंवा कर्ज तितकेच राहून देशाला आवश्यक त्या गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध होतो. जर काळे धन तयार न करता नागरिकांनी आपल्या उत्पन्न आणि उत्पादनाची यथायोग्य माहिती सरकारला माहिती दिली असती तर त्यांना फार कमी कर भरावा लागला असता (कारण भारतात प्रत्यक्ष कराचा जास्तीत जास्त दार ३०% आहे). तसे ना करता आपले उत्पन्न दडवून आणि ते रोख रकमेच्या स्वरूपात धरून ठेवलेल्या माणसाने नोटा न बदलल्याने आता १००% कर भरल्यासारखी स्थिती होते. कुठलीही धाड न घालता, संपूर्ण देशभरातून एकाच वेळी असा पूर्वी दडवलेल्या उत्पन्नावरचा १००% कर वसूल करण्यास सरकार यशस्वी होते. सरकारची नियत चांगली असेल आणि प्रशासनावर सरकारची पकड घट्ट असेल तर हा कर देशाच्या विकासासाठी वापरता येऊ शकतो. म्हणजे डिमॉनेटायझेश करून सरकार धनदांडग्या चोरांकडून दडवलेला पैसे काढून घेऊन तो गोरगरिब��ंना वाटून टाकणाऱ्या रॉबिन हूड सारखे वागू शकते.\nसोप्या शब्दात सांगायचे झाल्यास डिमॉनेटायझेशनमुळे दडवून ठेवलेला रोकड स्वरूपातील काळा आणि पांढरा पैसा चलनात येऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि देश श्रीमंत होतो. जर तो बाहेर न येता नष्ट झाला तरीही देशावरील कर्ज कमी होऊन किंवा सरकारच्या हाती कल्याणकारी योजनांसाठी पैसा येऊन देश पुन्हा एकदा श्रीमंत होतो. अश्या तऱ्हेने \"चित भी देशकी पट भी देशकी\" असा हा उपाय आहे. आणि हा अमलात आणण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवल्याबद्दल सरकारचे अभिनंदन.\nमला याची पूर्ण जाणीव आहे की भारतीय अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी केवळ डिमॉनेटायझेशन हा उपाय नाही. ह्याला मी फारतर उपचाराची सुरवात म्हणू शकतो. अजूनही करप्रणालीत सुधार आणि पारदर्शकता, मोठ्या प्रमाणावर पसरलेले बँकिंगचे जाळे, श्रमप्रतिष्ठा, सर्व नागरिकांची अर्थसाक्षरता आणि मूल्यशिक्षण, उद्योगाला पैसा उभारण्यासाठी सोपी मार्गदर्शक प्रणाली, आजारी पडलेले उद्योग बंद करण्यासाठी सोपी पद्धत; यासारखे अनेक उपाय एकाच वेळी सुरु करून दीर्घकाळ चालू ठेवावे लागतील. डिमॉनेटायझेशनचा निर्णय घेताना सरकारला जितकी राजकीय इच्छाशक्ती वापरावी लागली त्यापेक्षा कितीतरी मोठी इच्छाशक्ती या सर्व उपायांसाठी लागेल.\nयातील बहुतेक सर्व उपायांना प्रखर राजकीय विरोध होणे आणि सरकारवर हेत्वारोप होणे; स्वाभाविक आहे. त्या विरोधाला देखील जनतेचा पाठिंबा मिळणे शक्य आहे. विरोधक देखील याच देशाचे नागरिक आहेत. ज्या घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून सरकार इतका मोठा निर्णय घेऊ शकले त्याच घटनेने सर्वांना सरकारला विरोध करण्याचे देखील स्वातंत्र्य दिलेले आहे. विरोध मूर्खपणाचा आहे, विरोध करण्याचा हक्कच नाही, विरोधक देशद्रोही आहेत असा प्रचार जर समर्थक करतील तर ते दुर्दैवी आहे. सरकारची नियत चांगली असेल आणि विरोधकांच्या संकल्पना चुकिच्या पायावर उभ्या असतील तर विरोधकांना येणारा भविष्यकाळ आपोआप चपराक लगावेल. भविष्यकाळाचे काम सरकार समर्थकांनी वर्तमानकाळात आपल्या खांद्यावर घेऊन सामाजिक वाटेवर बिघडवू नये, असे माझे ठाम मत आहे. सरकारला निवडणुकीची गणिते सोडवत असताना सर्व उपाय करायचे आहेत. विरोधकांनी क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी केलेला विरोध आणि त्यावर समर्थकांनी ��डवलेला धुरळा यामुळे या सर्व कार्यक्रमाचा वेग कमी तरी होईल किंवा राजकीयआणि सामाजिक स्वातंत्र्याचा संकोच तरी होईल.\nहे दोन्ही परिणाम अर्थव्यवस्थेला त्रासदायक आहेत, म्हणून विरोधकांनी आपले मुद्दे काळजीपूर्वक निवडून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सरकारला भाग पाडावे अश्या मताचा मी आहे. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी या विषयावर पहिल्यांदा प्रतिसाद देताना जो संयम आणि नेमकेपणा दाखवला तो माझ्यातील सकारात्मक विचार करणाऱ्या नागरिकाला सुखावतो.\nज्या दिवशी सरकारने हा निर्णय जाहीर केला त्याच रात्री मी मित्राला म्हटले होते की हा निर्णय चांगला आहे परंतु या निर्णयाकडे जादूची कांडी म्हणून पाहू नये. अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. अर्थात तीव्र पाठिंबा आणि तीव्र विरोध करण्याच्या या युगात, आर्थिक गृहीतकांना वापरून भरकटलेले तर्क करणे सुरूच आहे. त्यातले काही तर्क फारच हास्यास्पद होते तर काही पूर्णपणे गैरसमज वाढवणारे होते. त्यातील काही तर्कांबद्दल बोलल्याशिवाय राहवत नाही म्हणून अजून दोन मुद्द्यांबद्दल पुढील भागात लिहितो आणि ही लेखमाला संपवतो.\nभाग १ | भाग २ भाग ३ भाग ४ | भाग ५\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nबोकिलांची अर्थक्रांती मूळ स्वरूपात राबवणे शक्य आहे...\nनोटा बदलणे विरुद्ध निश्चलनीकरण\nकाळे धन खरोखरंच अपायकारक आहे का\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ५)\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ४)\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ३)\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग २)\nडिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग १)\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुल���ट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nअब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’)\nपुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/new-study-revel-how-the-coronavirus-affects-entire-body-52752", "date_download": "2020-10-20T11:26:24Z", "digest": "sha1:EEJC5CPMJS5DMN7KJQ2VQXUVMJ2IWEN5", "length": 9988, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कोरोनाव्हायरस फक्त फुफ्फुसांसाठीच नाही, तर 'या' अवयवांसाठी घातक", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकोरोनाव्हायरस फक्त फुफ्फुसांसाठीच नाही, तर 'या' अवयवांसाठी घातक\nकोरोनाव्हायरस फक्त फुफ्फुसांसाठीच नाही, तर 'या' अवयवांसाठी घातक\nकोलंबिया डॉक्टरांनी या संदर्भात अभ्यास केला. त्यातूनच कोरोना संदर्भात ही नवी माहिती समोर आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nकोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतआहे. त्यामुळे अधिक चिंता वाढत आहे. त्यात कोरोना संदर्भात दरवेळी काही ना काही धक्कादायक माहिती समोर येत असते. आता तर माहिती समोर आली आहे की, कोरोना फक्त फुफ्फुसांवर नाही तर इतर अवयांवरही हल्ला करतो. कोलंबिया डॉक्टरांनी या संदर्भात अभ्यास केला. त्यातूनच कोरोना संदर्भात ही नवी माहिती समोर आली आहे.\nकोरोनाव्हायरस हा किडनी, लिव्हर, हार्ट, मेंदू आणि तुमच्या नर्व्हस सिस्टिमवरही हल्ला करतो, असं या तंज्ज्ञांचं मत आहे. कोलंबिया विद्यापीठातल्या (Columbia University) हॉस्पिटलमध्ये गेली तीन महिने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्या अभ्यासानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या व्हायरसनं महत्त्वाच्या अवयवांवर हल्ला केला तर परिस्थिती आणखी बिकट होते. ज्या व्यक्तिंना इतर आजार आहेत त्यांना धोका जास्त असतो, असं मतही डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.\nतर नुकत्याच जर्मनीमध्ये झालेल्या अभ्यासानुसार कोरोनाबाबत आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गंभीर प्रकरणांमध्ये त्याचा मेंदूवर परिणाम होतो. मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होत जाते किंवा बऱ्याजवेळा मेंदू काम करणं बंद करत असल्याचं समोर आलं आहे.\nकोरोनाचा संसर्ग झालेले आणि प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांमध्ये अनेक समस्या दिसून आल्या आहेत. थरथर कापणं, सतत बेशुद्ध होणं, हृदयाचे ठोके कमी जास्त होणं इत्यादी. जर्मनीमध्ये तज्ज्ञांनी ११ रुग्णांवर अभ्यास केला ज्यांची प्रकृती कोरोनामुळे खूप खालावली होती. त्यानंतर हे समोर आलं.\nफुफ्फुसांवर देखील होणारा परिणाम कोरोना रुग्ण बरा झाला तरी त्याला झेलावा लागू शकतो, हे देखील समोर आलं आहे. कोरोना रुग्ण बरा झाला तरी त्याला भविष्यात अनेक श्वसनाचे आजार संभवू शकतात. याशिवाय भविष्यात त्याला ऑक्सीजनची आवश्यक्ता वारंवार लागू शकते.\nकोरोनाव्हायरसवर अनेक देशांमध्ये अभ्यास करण्यात येत आहे. त्यातून नव नवीन माहिती मिळत ���हे. यापूर्वी एका विद्यापीठानं केलेल्या अभ्यासातून समोर आलं होतं की, कोरोना पुरुषांच्या शुक्राणूवर देखील परिणाम करतो. त्यामुळे भविष्यात बरे झालेल्या कोरोना रुग्णांना याचा फटका बसू शकतो.\nमालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर भागात 'इतके' रुग्ण\nमुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवसांवर\nमुंबईत महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\nअधिकाधिक लोकांना मिळावी लोकल प्रवासाची मुभा, हायकोर्टाचं निरिक्षण\nतर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ८१.८५ लाख कोरोना चाचण्या\n ठाण्यात कोविड सेंटरमध्ये ३ डॉक्टर अप्रशिक्षित\nमुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३ महिन्यांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/molestation-of-a-female-colleague-by-doctors-at-jumbo-covid-center-in-pune-filed-fir-aau-svk-88-2286716/", "date_download": "2020-10-20T11:25:35Z", "digest": "sha1:FNCTZT4VT77DLOZYGZRBLTW6RCDRQ46V", "length": 12149, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Molestation of a female colleague by doctors at Jumbo covid Center in Pune Filed FIR aau svk 88 |पुण्यात कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून सहकारी महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nपुण्यात कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून सहकारी महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल\nपुण्यात कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून सहकारी महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल\nदोघेही डॉक्टर पीडित महिला डॉक्टरला वारंवार त्रास देत होते.\nपुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरमधील दोन डॉक्टरांकडून आपल्या एका सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन्ही डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. योगेश भानुशाला भद्रा आणि डॉ. अजय बागल कोट या दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही सहकारी महिला डॉक्टरला वारंवार त्रास देत होते, त्यामुळे कंटाळून या महिलेने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिवाजीनगर येथील सीओईपी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी सध्याच्या करोनाच्या संकट काळात एक २५ वर्षीय महिला डॉक्टर रुग्णसेवा करीत आहे. तिच्यासोबत डॉ. योगेश भानुशाला भद्रा आणि डॉ. अजय बागल कोट हे देखील अनेक दिवसापांसून येथे काम करीत आहेत. या दोघांनी तिला अनेक वेळा शरीर सुखाची मागणी केली होती. याविरोधात पीडित डॉक्टर महिलेने तेथील प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली. मात्र, आरोपी डॉक्टरांविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.\nतक्रार करुनही हे प्रकार थांबत नसल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित डॉक्टर महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून विनयभंगप्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरेल्वे सज्ज, पण राज्याची दिरंगाई\nमुंबईत १,२३३ नवे रुग्ण\nसावधपणे निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच\nऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील करोना चाचण्यांमध्ये १८ टक्क्यांनी घट\nदेशभरात २४ तासांमध्ये ४६ हजार ७९१ नवे करोनाबाधित, ५८७ रुग्णांचा मृत्यू\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\n2 पुण्यात दिवसभरात ३६ रुग्णांचा मृत्यू, नव्याने आढळले १६७३ करोनाबाधित\n3 पुण्यातील कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली महिला अखेर पोलिसांना सापडली\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/mobile-thief-fataka-ang-active-on-mumbai-suburban-local/223519/", "date_download": "2020-10-20T11:49:20Z", "digest": "sha1:DBEN3VLBL2X4KN67MPSP35JWVO5IGJRH", "length": 10863, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mobile thief fataka ang active on mumbai suburban local", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई पॅरोलवर सुटून बाहेर आला, अन् पहिलाच फटका मोबाईलवर मारला\nपॅरोलवर सुटून बाहेर आला, अन् पहिलाच फटका मोबाईलवर मारला\nकोरोनामुळे कारागृहांमधील कैद्यांना पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले आहे. पण ज्या गुन्ह्यासाठी गेल्या वर्षभरापासून एक गुन्हेगार शिक्षा भोगत आहे, त्याने पुन्हा आपल्या मुळच्या कामाला सुरूवात केल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकल ट्रेनवर फटका गॅंगची दहशत लॉकडाऊनच्या काळात थांबली होती. पण लोकलमधील वाढलेली गर्दी पाहता ही फटका गॅंग आता पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे.\nमुंबई लोकल ट्रेनमध्ये लुटमार करणारी फटका गॅंग पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. मुंबई लोकल प्रवाशांच्या संख्येत झालेली वाढ पाहता तसेच ट्रेनचे थांबे वाढल्यानंतर ही गॅंग पुन्हा कामाला लागली असल्याचे समोर आले आहे. सोमवारच्या सकाळच्या पिक अवर्सच्या वेळेत फटका गॅंगने सीएसटी पनवेल लोकलमधील काही लोकांना टार्गेट केले. पण पोलिसांनी आपली गस्त कायम ठेवताना या फटका गॅंगच्या मुसक्या आवळल्या.\nरेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी हार्बर लाईनवर बिलाल शेखसह फटका गॅंगमधील आणखी दोघांना अटक केली आहे. बिलाल शेखवर चोरीचे आणि दरोड्याचे पाच गुन्हे दाखल आहेत. २०१६ पासून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिलाल पॅरोलवर सुटून आलेला असतानाच त्याने हा गुन्हा केला. ओमकार कुलकर्णी हे अंबरनाथचे रहिवासी आहेत. ते लोकलने वडाळ्याच्या दिशेने डोअरवर उभे राहून प्रवास करत होते. आपल्या मोबाईलवर काही पाहत असतानाच त्यांच्या दिशेने काही तरी येत असल्याचे त्यांनी पाहिले. तितक्यातच त्यांच्या हातावर कोणीतरी जोरात फटका मारला आणि त्यांचा फोन हातातून खाली पडला. एका पोलवर उभे राहून ट्रेनमधील प्रवाशांना एक व्यक्ती टार्गेट करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर लगेचच रे रोड स्टेशनला उतरून एका कॉन्स्टेबलच्या मदतीने ते पुन्हा दुसरी लोकल पकडून प्रवास करू लागले.\nतोपर्यंत बिलाल आणि त्याचे साथीदार जागेवरून हटले नव्हते. त्यांना आणखी काही लोकांचे मोबाईल काढायचे असल्याने ते तिथेच थांबून होते. रेल्वे पोलिसांच्या तत्काळ प्रतिसादामुळे बिलालचे साथीदार अल्लाउद्दीन शेख आणि तारीफ मंडल यांना चोरीच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली. याआधी सप्टेंबर २०१८ मध्ये एका व्यापाऱ्याला चालत्या गाडीतून खेचून या गॅंगने मोबाईल खेचला होता. त्यामध्ये या व्यापाऱ्याला गंभीर इजा होऊन त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बिलालवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक गुन्हेगारांना कोविडमुळे कारागृहाबाहेर पॅरोलवर सोडण्यात आले आहे.\nबिलाल हा सराईत गुन्हेगार होता. त्याने चोरीसाठी आपल्यासोबतच काही तरूणांना हाताशी घेतले होते. अल्लाउद्दीन हा बिलालला पोलवर चढण्यासाठी मदत करायचा. त्यानंतर तो लोकलवर लक्ष ठेवायचा. तर मंडल हा साथीदार लोकलमधून पडलेला मोबाईल फोन खाली पडल्यावर उचलून पळून जायचा.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nमंदिरे बंद, उघडले बार…उद्धवा अजब तुझे सरकार…\nमराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2020/06/blog-post_8.html", "date_download": "2020-10-20T12:03:49Z", "digest": "sha1:I6XQUDSUZKYX4PHEERRRDZSIZSZUKZFH", "length": 15691, "nlines": 177, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : कृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस���तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन\nपद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्‍या साथी व संसर्गजन्‍य रोग विभागाचे राष्‍ट्रीय प्रमुख आहेत.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) च्‍या वतीने दिनांक 9 ते 13 जुन दरम्‍यान कोरोना विषाणु प्रादुर्भावाचा कृषि शिक्षणावर परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 9 जुन रोजी सकाळी 10.00 वाजता प्रशिक्षण वर्गाच्‍या उदघाटन कार्यक्रमात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर व नवी मुंबई येथील एमजीएम आरोग्‍य विज्ञान संस्‍थेचे कुलगुरू मा डॉ शंशाक दळवी हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार असुन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले व सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ जयश्री झेंड यांची प्रमुख उप‍स्थिती राहणार आहे.\nसदरिल प्रशिक्षणात कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावर संबंधित विविध विषयावर पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्‍पीटलचे डॉ बालासाहेब पवार, आयआयडी मुंबईचे डॉ सतिश अग्नीहोत्री, राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य मिशनचे डॉ लिना बडगुजर, परभणी येथील प्रसिध्‍द वैद्यकीय चिकित्‍सक डॉ रामेश्‍वर नाईक, पशुविज्ञान महाविद्यालयाचे डॉ आनंद देशपांडे, आहारतज्ञ डॉ आशा आर्या, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ किरण सागर, डॉ भारत पुरंदरे, डॉ सुजा कोशी, मनोचिकित्‍सक डॉ राजेंद्र बर्वे आदी मार्गदर्शन करणार आहेत. समारोपीय कार्यक्रमास नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार व जयपुर येथील सीसीएस राष्‍ट्रीय कृषि विपणन संस्‍थेचे संचालक डॉ चंद्रशेखर यांचा प्रमुख सहभाग राहणार आहेत.\nसदरिल प्रशिक्षण वर्गात देशातील विविध विद्यापीठातील व संस्‍थेचे पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञ सहभागी होणार असुन उदघाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्‍या यूट्यूब चॅनेल https://www.youtube.com/user/VNMKV/ वर होणार आहे, अशी माहिती आयोजक डॉ गोपाल शिंदे, डॉ विना भालेराव, प्रा संजय पवार, डॉ मेघा जगताप यांनी दिली आहे.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवनामकृवित सेंद्रीय शेती आणि सौरउर्जेचा कार्यक्षम व...\nवनामकृवित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्ग...\nकोरडवाहु शेतीत शाश्‍वत उत्‍पादनाकरिता अजैविक ताण स...\nवनामकृवित एकात्मिक तण व्यवस्थापन यावर एक दिवसीय ऑन...\nवनामकृवित डिजिटल साधनाच्‍या माध्‍यमातुन पिकांच्या ...\nऊस पीक व्यवस्थापन विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन\nवनामकृवि अंतर्गत असलेल्‍या गोळेगाव येथील कृषि महाव...\nवनामकृवित भविष्यातील कृषि यांत्रिकीकरण विषयावर आं...\nकापुस व सोयाबीन पीक व्यवस्थापनावर ऑनलाईन मार्गदर्शन\nवनामकृवि विकसित पाच फणी रूंद वरंबा व सरी (बीबीएफ) ...\nवनामकृविचे माननीय कुलगुरू शेतक-यांच्‍या बांधावर\nहवामान बदलानुरूप शेती तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यां...\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भावाचा कृषि...\nयू ट्यूब लाईव्ह द्वारे वनामकृवि शास्‍त्रज्ञांचे शे...\nएकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करावा लागेल ...... म...\nमौजे पेठ बाभळगांव येथे हुमणी किडी व्‍यवस्‍थापनाबाब...\nदेशातील प्रत्‍येक नागरिकास कोरोना योध्‍दा म्‍हणुन ...\nवनामकृवित आयोजीत रिमोट सेन्सींग व जीआयएस तंत्रज्ञा...\nवनामकृविच्‍या अंबाजोगाई येथील सिताफळ संशोधन केंद्र...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी स...\nउत्‍पादन वाढीसाठी पिकांना अन्‍नद्रव्‍यांचा पुरवठा ...\nशेतीत जैवतंत्रज्ञान आधारे विकसित केलेल्या जैविक कि...\nपर्यावरण संतुलनाच्‍या दृष्‍टीने आपण ऐतिहासिक वळणाव...\nकृषि हवामानशास्‍त्रातील अद्यायवत तंत्रावर ऑनलाईन र...\nसोयाबीनचा मानवी व पशु आहारात वापर वाढविल्‍यास कुपो...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा वि���्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/adbhoot-mahuli-gadh/", "date_download": "2020-10-20T12:29:02Z", "digest": "sha1:KK5A7Z3262TQDUK7EHNDE2KF3G35K3W3", "length": 14325, "nlines": 92, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "निसर्गाच्या अदभूत विश्वात घेऊन जाणारा माहुली गड - Shodh Itihasacha", "raw_content": "\nनिसर्गाच्या अदभूत विश्वात घेऊन जाणारा माहुली गड\nनिसर्गाच्या अदभूत विश्वात घेऊन जाणारा माहुली गड\nJune 20, 2020 adminLeave a Comment on निसर्गाच्या अदभूत विश्वात घेऊन जाणारा माहुली गड\nमाहुली गड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर डोंगररांगेतील हा किल्ला पावसाळी ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. ठाणे जिल्ह्यात शहापूर आसन गावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे.\nमाहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो.\nमाहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या व इतिहासाच्या पाउलखुणांचा साक्षीदार असणारा माहुली किल्ला हा शहापुरचे ऐतिहा��िक वैभव आहे. गिरीभ्रमण करणाऱ्या सर्वच गिर्यारोहकांचा हा आवडता किल्ला असल्याची साक्ष येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवरून स्पष्ट होते.\nमाहुली हा सर्वात उंच किल्ला असून त्याची समुद्रसपाटी पासूनची उंची २८१५ फूट आहे. माहुलीच्या किल्ल्याचे सुळके मुंबई-नाशिक महामार्गावरूनही दिसतात. या सुळक्यांना स्थानिकांनी नवरा-नवरी, नव-याची करवली, नवरीची करवली अशी नांवे ठेवली आहेत. लोक काय हो देवाला पण नावं ठेवतात. माहुलीवरील टाक्यांकडून भंडारगडाच्या दिशेने जाताना दोन शिल्पे असून त्यांचे चेहरे डूक्करांसारखे आहेत. म्हणून त्याला डूक्करतोंडी शिल्पे असे म्हणतात.\nपायथ्याजवळील मंदिराच्या परिसरात पडलेल्या विरगळ प्रमाणे येथे सुद्धा एक विरगळ आहे. मध्यभागी काही ज्योतीसुद्धा आहे. त्याच्यापुढे एक तळे व काराविमध्ये हरवलेली माहुलेश्वर मंदिराची जागा आहे.\nभंडारगडावर दहा खांबांचा एक हत्तीखाना असून येथे कायम थंडगार पाणी असते. माथ्यावर पश्चिम दिशेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा कल्याण दरवाजा आहे. इ.स. १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोकणातील अनेक किल्ले जिंकले. त्यावेळी माहुलीचा किल्लाही त्याने सर केला.\n१६३६ मध्ये शहाजीराजांनी शिवबा व आईसाहेबांसह माहुलीचा आश्रय घेतला. मोगल सेनापती खानजमानने माहुलीस वेढा दिला. शहाजीराजांनी किल्ला शेवटपर्यंत लढवला पण त्यांना अपयश आले. पुढे हा किल्ला निजामशाहीच्या अस्ताचा जणू साक्षीदारच ठरला.\n८ जानेवारी १६५८ रोजी शिवाजीरांनी हा किल्ला मोघलांकडून जिंकला पण दुर्दैवाने १६६६ च्या पुरंदरच्या तहात मोगलांना परत केला. उत्तरेला पळसगड, दक्षिणेस भंडारगड व मध्यावर माहुली असे तीन भाग आहेत. म्हणजे वेगवेगळे किल्ले आहेत असे दर्शविले गेल्याने चक्कदोन गड वाचले.\nइस १६७० मध्ये महाराजांनी दीड हजार मावळ्यांसमवेत रात्री अचानक छापा टाकून गड काबीज करण्याचा प्रयत्न केला. परंतु माहुलीचा रजपूत किल्लेदार मनोहरदास गौंड याच्या दक्षतेमुळे अपयश आले.\n१६ जून १६७० रोजी दोन महिन्यांच्या वेढ्या नंतर मोरोपंत पिंगळे यांनी माहुली पळसगड व भंडारगडा हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले. त्यानंतर माहुलीवर मराठ्यांचे निषाण फडकले. तेव्हापासून इ. स. १८१७ मधील इंग्रज व पेशवे यांच्या तहापर्यंत या किल्ल्याचे स्वामित्व मराठयांकडे हो��े.\nपुढे तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. किल्ल्याच्या पायथ्याशी इतिहासाची साक्ष देणारी पेशवाईच्या सरदारांची कचेरी, त्यांचे वाडे व इतर बारा बलुतेदारांचे वाडे तसेच शेती होती. अजूनही काही वाडयांचे अवशेष आजही पाहायला मिळतात.\nशिवपदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याच्या पुर्वेस आजोबा आग्नेय भागात हरिश्चंद्रगड, भैरवगड, नाणेघाट, जीवधनगड, गोरखगड, सिध्दगड, भिमाशंकरचे पठार, तुंगी, दक्षिणेस माथेरान, चंदेरी, नैऋत्येस मलंगगड, पश्चिमेस वज्रेश्वरी, वायव्येस क्रोहोज, उत्तरेस तानसा तलाव, ईशान्येस अलंग-कुलंग-मदन, रतनगड आदी विस्तीर्ण प्रदेशाचे विहंगम दृष्य पहायला मिळते.\nमाहुली गावांच्या पायथ्याशी शंभू महादेवाचे मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर, एडकाबाई देवीचे मंदिर अशा चार मंदिरांचे दर्शन होते. गडावर जाताना प्रथम दर्शनी गडाचे देखणे प्रवेशद्वार प्राचिन शिल्पकलेची साक्ष देते.\nपायवाटेने गेल्यास मात्र लोखंडी शिडीने गडावरील डोंगरमाथ्यावर, पठारावर जाता येते. डोंगरमाथ्यावर पेशवेकालीन इमारतीचे भग्न अवशेष पहावयास मिळतात. येथे समोरच एक थंडगार, निळाशार पाण्याचा हौद व जवळच मोठा तलाव व जवळ महालाच्या भितींचे भग्नावशेष दिसतात. या किल्ल्यावरील अवघड पायवाट व त्यावरील उंच सुळके कायमच साहसी गिर्यारोहकांना आकर्षित करतात.\nअहिल्यादेवी होळकरांनी २०० वर्षा पूर्वी बांधलेल्या या विहिरीला टोप बारव का म्हणतात\nINS मैसूर च्या ध्वजावर असलेल्या चिन्हाचा अर्थ काय होतो\nशिवरायांच्या हाताचे अन पायाचे ठसे असलेला किल्ला\nफारसा रक्तपात न होता स्वराज्यात आलेला तमिळनाडू शहरातील एक महत्वाचा किल्ला\nशिवरायांनी बुद्धिकौशल्याने जिंकलेल्या खेळणा किल्ल्याचं नाव बदलून काय ठेवलं माहीत आहे का\nअंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\n२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/ganimikava-ani-pedgaoncha-shahana/", "date_download": "2020-10-20T11:45:51Z", "digest": "sha1:RGCFYZ5IBLXPED5TQ76VSARKBMSG6QZN", "length": 15803, "nlines": 100, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "मराठ्यांचा गनिमीकावा आणि पेडगाव चा शहाणा - Shodh Itihasacha", "raw_content": "\nमर��ठ्यांचा गनिमीकावा आणि पेडगाव चा शहाणा\nमराठ्यांचा गनिमीकावा आणि पेडगाव चा शहाणा\nMarch 1, 2020 April 24, 2020 admin1 Comment on मराठ्यांचा गनिमीकावा आणि पेडगाव चा शहाणा\nछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजे ६ जून १६७४ रोजी रायगडावर संपन्न झाला. रयतेच्या हक्काच ३२ मण सुवर्ण सिंहासन मोठया दिमाखात उभे राहिले.\nफक्त रायगडावरच नाही तर संपूर्ण स्वराज्यच आनंदात न्हाऊन निघाल. कारण लोकांच्या मनातलं लोककल्याणकारी स्वराज्य अभिमानाने उभं राहत होतं. कित्येक वर्षांचा घनदाट अंधार हटवून राज्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि स्वराज्याची जडण घडण च मुळी शून्यातून झाली होती.\nशिवाजी महाराज राज्यभिषेक करणार ही बातमी औरंगजेबास समजली. सोहळ्याच्या अगोदर औरंगजेबाने आपला दुधभाऊ खानजहां बहादूरखान कोकलताश जफरजंग याला महाराजांचा राज्यभिषेकास विघ्न आणण्यासाठी दक्षिणेत पाठवले.\nकोकलताश श्रीगोंदयाजवळ भीमेच्या काठी एक गाव आहे पेडगाव. आता या पेडगाव चा थोडक्यात इतिहास म्हणजे इथे पूर्वी खूप मोठा पेठ वसवली होती या पेठ च अपभ्रंश होऊन पेडगाव झालं तर या पेडगाव येथील बहादूरगड येथे आला होता. तर या बहादुराने या गडाला बहादूरखानाचे नाव दिले होते.\nबहादूर गडाची सर्वात भयंकर आणि दुर्दैवी आठवण म्हणजे आपल्या शंभुराजांना कैद करून बहादूरगडी बंदी करून ठेवलेले. बहादूरखानाने राज्याभिषेकाला बाधा आणण्याचे प्रयत्न खुप केले परंतु जेष्ठातील पावसाळ्यात त्याचं काही चाललं नाही.\nराज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर औरंगजेबाने खानाची कानउघाडणी केली. पण कोकलताश ने कुठे तरी छापा घालून एक करोड नगद आणि ताज्या दमाचे मजबूत अंगाचे दोनशे घोडे जमा केलेत जे पाऊस ओसरला की आगऱ्याला पाठवून देतो. बहादूर खानाच्या या कृती मुळे औरंगजेब थोडा शांत झाला.\nपण ही खबर औरंगजेब ला पोहचण्या आधी बहिर्जी नाईकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी ती खबर रायगडावर पोहोचवली. महाराजांनी योजना आखली आणि आपले जे सैन्य होतं त्यांना आदेशाची सूचना दिली. त्यावेळी बहादूरगड किल्ल्यावर जवळपास २५ ते ३० हजारांचे सैन्य असावे जे मराठा सैन्याच्या समोर खूप जास्त होते.\nपण आपल्या सैन्याचा नेतृत्व त्यावेळी हंबीरराव मोहिते यांनी केल्याची शक्यता आहे. तर सेनाप्रमुखांनी हाताशी असलेल्या नऊ हजाराच्या आसपास ���राठी सैन्य घेऊन बहादूर गडावर हल्ला चढवला.\nया सैनिकांच्या पुन्हा दोन तुकड्या बनवल्या, या पैकी एक तुकडी ज्यात दोन हजार सैनिक होते ते, पुणे-यवत-केडगाव-पाटस मार्गे बहादुरगडाजवळ कुरकुंभ ला मुक्कामी थांबले.तर उरलेल्या सात हजाराची फौज आरडाओरडा करत आणि महादेवाची गर्जना करत पुणे-रांजणगाव-शिरूर-नगर मार्गे श्रीगोंदयाकडे रवाना झाले.\nया आरडाओरड्या मुळे बहादूर खानच्या सैनिकांना वाटलं मराठयांनी हल्ला चढवला. त्यांनी हल्ल्याची बातमी बहादूरखानाला दिली. मोठ्याने आक्रोश करत मराठे येत असल्याने ते नक्की किती आहेत याचा अंदाज बहादूरखानाला आला नाही.\nमराठयांनी गडावर येऊन हल्ला करण्याऐवजी मराठ्यांना मैदानी प्रदेशात गाठून त्यांचा कायमचा बंदोबस्त करू असं म्हणत संपूर्ण गड रिकामा करून बहादूरखान मराठयांच्या दिशेने मोठ्या त्वेषाने निघाले. मराठे देखील जबरदस्त जोशात आरोळ्या अन गर्जना करत पुढे पुढे सरकत होते.\nपण समोर येणाऱ्या बहादूरखान आणि त्यांच्या सैनिकांना पाहून मराठ्यांनी माघार घेतली. माघारी पळणाऱ्या मराठ्यांना पाहून खान खुश झाला त्याला वाटलं आपण यांना आता सहज हरवू. त्यात औरंगजेबाने कानउघाडणी केल्यामुळे बहादूरखानाला काही करून मराठ्यांना धडा शिकवायचा होता. पण मराठा सैन्य जवळपास चार पाच मैल पुढे निघून गेल्यावर खानाने हताशपणे पुन्हा गडाची वाट धरली.\nगडाकडे निघताना मध्येच पुन्हा मराठे माघारी येताना दिसले खानाने पुन्हा आपला मोर्चा मराठयांच्या दिशेने वळवला. खान येतोय हे पाहून मराठा सैनिक पुन्हा माघारी फिरलं.\nमराठयांनी असं दोन तीन वेळा झालं खानाला हा काय प्रकार चालू आहे ते कळालं च नाही. तिसऱ्या वेळी पुन्हा मराठा सैनिक माघारी फिरलं. बहादूर खान आता खूप चिडला होता या मराठयांना धडा शिकवल्या शिवाय परतायचं नाही. खानाने मराठा सैनिकांचा पाठलाग तसाच सुरू ठेवला खान सैन्य आता नगर येथून निघून शिरूर जवळ पोहोचलं पण मराठा सैनिक कुठे गायब झालं खानाला कळलं नाही.\nमराठयांच्या एका तुकडीने खानाला पुण्यापर्यंत नेलं हे समजताच उरलेल्या दोन हजाराची तुकडी जी पुणे-यवत-केडगाव-पाटस मार्गे बहादूरगडावर पोहोचली. त्या तुकडी ने गडावर हल्ला करत गडावरील असलेल्या मुद्देमाला सहित २०० अरबी घोडे घेऊन आल्या पावली रायगडावर निघाले. आणि जाता जाता त्यांनी गड पेटवून दि��ा. गडावर असलेल्या मोजक्याच बाजारबुणग्याना मराठा सैनिकांवर हल्ला करताच आला नाही.\nइकडे खान मराठयांना धूळ चारत पुण्यापर्यंत पोहचवलं या आवेशात तो येत होता. पण बहादूरगडावर आल्यावर गडाची अवस्था पाहून खान हबकला. गडाची अवस्था अशी अवस्था कोणी केली तो अधिकच संतापला कारण गडाची अशी दुर्दशा करणारे दुसरे तिसरे कोणी नसून मराठेच होते.\nरणभूमीवर न उतरता आणि युद्ध न करता, २५ हजारांच्या फौजेशी न लढता फक्त आणि फक्त गनिमी काव्याच्या जोरावर, एक कोटी होनांची दौलत अन घोडी सहजच स्वराज्याला मिळाली आणि ते ही रक्ताचा एकही थेंब न सांडता. कदाचित या पेडगावला झालेल्या फजिती मुळेच मराठी मध्ये आला मोठा “पेडगावचा शहाणा” ही म्हण रुजू झाली.\nछत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पहिले शिल्प\nशिवरायांच्या गनिमीकाव्याचं सर्वोत्तम उदाहरण उंबरखिंड चं युद्ध\nगनिमीकावा न करता रणांगणात जिंकलेली लढाई\n1 thought on “मराठ्यांचा गनिमीकावा आणि पेडगाव चा शहाणा”\nअंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\n२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C/msOIEM.html", "date_download": "2020-10-20T11:00:29Z", "digest": "sha1:USAYOWR55X4FCWZJ5QG5IRBDIL6TP564", "length": 3589, "nlines": 39, "source_domain": "krishnakath.page", "title": "कृष्णा मेडिकल कॉलेज येथील अकरा जणांना आज डिस्चार्ज - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nकृष्णा मेडिकल कॉलेज येथील अकरा जणांना आज डिस्चार्ज\nJune 2, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nकृष्णा मेडिकल कॉलेज येथील अकरा जणांना आज डिस्चार्ज,\nजिल्ह्यात आज पर्यंत 211 बरे होऊन गेले घरी\nसातारा दि. 2 ( जि. मा. का ): कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणा���े 11 जण आज कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.\nआज पर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधासारण रुग्णालय, सह्याद्री हॉस्पिटल, जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर अशा विविध ठिकाणावरून आता पर्यंत 211 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.\nया कोरोनामुक्त मध्ये कराड तालुक्यातील खालकरवाडी चरेंगाव येथील 25 वर्षीय युवक, इंदोली येथील 37 वर्षीय महिला, 12 व 14 वर्षीय मुली, म्हासोली येथील 55,30,55 वर्षीय महिला व 9 वर्षीय मुलगा, पाटण तालुक्यातील शिराळ येथील 25 वर्षीय युवक, खाले येथील 21 वर्षीय महिला, बनपुरी येथील 16 वर्षीय युवक असे 11 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sufficient-supply-of-remedesivir-injection-in-pune-minister-amit-deshmukh/", "date_download": "2020-10-20T12:09:20Z", "digest": "sha1:JAC2YCWBGJLDDMKECQCOZODUYGDQMU66", "length": 17975, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा पुण्याला कमी पडू दिला जाणार नाही : मंत्री अमित देशमुख | sufficient supply of Remedesivir injection in pune Minister Amit Deshmukh | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन बोलावं’, भाजप नेत्याचा निशाणा\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन् केलं रोमॅन्टिक चॅटिंग,…\nPimpri : ‘त्यांना तिथंच ठोकलं पाहिजे’, पुण्यातील गुंडांच्या प्रतापामुळं…\nरेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा पुण्याला कमी पडू दिला जाणार नाही : मंत्री अमित देशमुख\nरेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा पुण्याला कमी पडू दिला जाणार नाही : मंत्री अमित देशमुख\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनच्या चार उत्पादक कंपन्यांशी वैद्यकीय, शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी संपर्क साधला त्यावेळी पुण्यात या इंजेक्शनचा तुटवडा भासू दिला जाणार नाही अशी हमी त्या कंपन्यांनी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.\nगेल्या काही दिवसापासून पुण्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. यासाठी उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून ही इंजेक्शन्स उपलब्ध करुन द्यावीत अशी मागणी मोहन जोशी यांनी वैद्यकीय, शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे मुंबईत, मंत्रालयात भेट घेऊन केली. ही मागणी ऐकल्यावर देशमुख यांनी तातडीने दखल घेतली आणि आरोग्य संचालक तात्यासाहेब लहाने यांना बोलावून घेतले आणि रेमडेसीवीरच्या उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याप्रमाणे संपर्क साधण्यात आला. सुमारे एक लाख इंजेक्शन्सचा साठा कंपन्यांकडे उपलब्ध आहे अशी माहिती चार उत्पादक कंपन्यांनी दिली. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांनी आवश्यकतेनुसार ७२ तास आधी ऑर्डर नोंदविल्यास इंजेक्शन्सचा पुरेसा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन इंजेक्शन्स उत्पादकांनी मंत्री देशमुख यांना दिले, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.\nमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी मोहन जोशी यांनी संपर्क साधला आणि कंपन्यांनी दिलेल्या हमीची माहिती राव यांना दिली आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी अशी सूचना राव यांना केली. लगेचच कार्यवाही करण्याचे आश्वासन राव यांनी जोशी यांना दिले.\nमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार २० सप्टेंबरपासून राज्य शासनाने रेमडेसीवीर इंजेक्शनची किंमत कमी करुन ती बावीसशे रुपये निर्धारित केली आहे. त्यानुसार रुग्णांकडून आकारणी केली जावी. इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये आणि ते खाजगी बाजारपेठेतही उपलब्ध व्हावे अशी मागणी मोहन जोशी यांनी विभागीय आयुक्तांकडे केली.\nइंजेक्शनच्या तुटवड्या संदर्भात वैद्यकीय, शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी तातडीने हालचाली केल्याबद्दल मोहन जोशी यांनी समाधान व्यक्त केले.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nविरारमध्ये दिवसाढवळ्या कंत्राटदाराच्या छातीवर झाडल्या गोळ्या, प्रचंड खळबळ\nजाणून घ्या ‘लेझी आय’ची लक्षणे, मुलामध्ये देखील आहे समस्या तर त्वरित करा उपचार\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन बोलावं’, भाजप नेत्याचा निशाणा\nएकनाथ खडसेंच्या समर्थकांनी बॅनरवरून ‘कमळ’ हटवलं, मुंबईच्या दिशेनं…\n‘आयटम’ वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं, म्हणाले – ‘अशी भाषा…\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन् केलं रोमॅन्टिक चॅटिंग,…\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तरूणाची झाली 3 लाखाची फसवणूक\nPune : सदाशिव पेठेतील कुंटे चौकातील ज्येष्ठास धमकावत घेतला दुकानाचा ताबा, 1 कोटी 80…\nएक्सपर्टशी प्रश्��ोत्तरे : मी श्वास घेताना आवाज येतो आणि…\n‘कसं काय जमतं बुवा यांना हे सगळं \nआई राजा उदो उदो…. PM नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना…\n‘इन्फोसिस’चा चांगला निकाल, 12 रुपये प्रति शेअर…\nGold Sliver Rate : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा झाले बदल,…\n‘क’ पासून क्राइम, ‘ख’ पासून खतरा,…\nCM उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ मताशी…\nIRCTC देणार दक्षिण भारत दौरा करण्याची संधी, कन्याकुमारी आणि…\n‘ओम नम: शिवाय’ किंवा ‘ओम’चं उच्चारण…\nसुरकुत्या अन् टॅनिंग दूर करण्यासाठी ‘असा’ करा…\nबोगस डॉक्टरांमुळे रुग्णांच्या जीवितास धोका, आरोग्य यंत्रणेचे…\nपाणी पिण्याचे ‘हे’ 9 नियम पाळा, होतील 6 खास…\nतोंड उघडताना येतेय समस्या, जाणून घ्या ट्रिसमसची लक्षणे आणि…\nसौंदर्य खुलवण्यासाठी फेशिअल मसाजच्या 5 सोप्या टीप्स \n“स्वाइन फ्लू’चा विळखा कायम\nवजन कमी करण्यासाठी ‘लो-कार्ब’ डाएट घेताय \nकेस ओले राहिले म्हणून सर्दी होते हा गैरसमज \nज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना दुर्मिळ आजारानं ग्रासलं,…\nSmita Patil : 31 वर्षांच्या आयुष्यामध्ये चित्रपटसृष्टीला खुप…\nकंगना रणौतच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ, कर्नाटक पोलिसांकडून…\nKumar Sanu : गायक कुमार सानू यांना ‘कोरोना’ची…\n20 ऑक्टोबर राशिफळ : नोकरी आणि नफ्यात ‘या’ 7 राशी…\nPM नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधित करणार,…\nGold Price Today : जाणून घ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीचे…\nPune : सर्वसामान्य नागरिकांना दिलासा \nSairat मधील ‘सल्या’ अन ‘लंगड्या’चा…\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन…\nDDLJ सिनेमा आणि ‘या’ शेअर्समध्ये मोठे कनेक्शन \nकियारा आडवाणीला Life Partener मध्ये हवेत ‘हे’…\nएकनाथ खडसेंच्या समर्थकांनी बॅनरवरून ‘कमळ’ हटवलं,…\n‘आयटम’ वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं,…\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन्…\nDepression Diet : जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर, सर्वात आधी…\nPimpri : ‘त्यांना तिथंच ठोकलं पाहिजे’, पुण्यातील…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nSairat मधील ‘सल्या’ अन ‘लंगड्या’चा ‘Free Hit…\nभाजपाने सर्वाधिक प्रभावी असलेल्या खडसेंची पाहिजे तशी नोंद घेतली नाही :…\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतं केळीचं फूल, या पध्दतीनं वापरा,…\nपवारांच्या दौऱ्यात चोरी, शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची चार…\nPune : विमानतळ परिसरातील बंगला चोरटयांनी फोडला, सव्वा 2 लाखाचा ऐवज…\nचोरट्याने पोलीस ठाण्यातून चोरून नेला ट्रक\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तरूणाची झाली 3 लाखाची फसवणूक\nCoronavirus : राज्यात गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी रुग्ण वाढ, दिवसभरात 5984 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=callback-handler-issues", "date_download": "2020-10-20T12:34:48Z", "digest": "sha1:NJVSFCWGQ4Z7IEQKSS2EXBSVXSTJ572H", "length": 9802, "nlines": 167, "source_domain": "mr.grabz.it", "title": "आपल्या कॉलबॅक हँडलरसह समस्या कशा सोडवायच्या?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nआपल्या कॉलबॅक हँडलरसह समस्या कशा सोडवायच्या\nकॉलबॅक हँडलर कार्य करत नाही याची अनेक कारणे असू शकतात, जरी हे सहसा असे असते कारण काही कारणास्तव हँडलर संपर्क साधू शकत नाही. आपले हँडलर लॉजिक कार्य करते की नाही हे तपासण्यासाठी आपण आमचे वापरून याची चाचणी घेऊ शकता कॉलबॅक हँडलर चाचणी साधन. आपला कॉलबॅक हँडलर अद्याप कार्य करत नसल्यास आपण खालीलपैकी कोणतीही समस्या लागू होत नाही हे तपासावे.\nप्रथम संभाव्य समस्या अशी आहे की कॉलबॅक यूआरएल पास झाली save पद्धत चुकीची आहे, जर डोमेन चुकीची असेल तर त्याचा परिणाम त्रुटी होऊ शकतो आपण अस्तित्वात नसलेली कॉलबॅक यूआरएल वापरण्याचा प्रयत्न करीत आहात कृपया अशी URL प्रविष्ट करा जी निरपेक्ष आणि सार्वजनिक आहे.\nदुसरी संभाव्य समस्या ही आहे की कदाचित URL कदाचित अवैध असेल, ती चुकीच्या स्वरूपात किंवा सार्वजनिक नसलेली, स्थानिक URL असू शकते. या प्रकरणात त्रुटी संदेश दर्शविला पाहिजे: अवैध कॉलबॅक URL. कृपया वैध वेब पत्ता द्या.\nतिसरी संभाव्य समस्या अशी आहे की वेब होस्ट कदाचित ग्रॅबझिट कडील विनंत्या अवरोधित करत असेल. आपण कधीकधी मोठ्या संख्येने कॅप्चरची विनंती करत असाल ज्यामुळे काही होस्टिंग कंपन्या चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात अशा कॉलबॅकची मोठ्या संख्येने विनंती करत असाल तर असे होऊ शकते.intसर्व्हिस अटॅकचा नकार म्हणून अर्थ लावा.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2020-10-20T12:54:27Z", "digest": "sha1:O23Y4UA5YPJK4QPS2TXSAZSA425BVHCE", "length": 4829, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दैकी इवामसा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदैकी इवामसा हा जपानचा फुटबॉलपटू आहे.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/two-100-bed-rural-hospitals-be-set-east-haveli-says-mp-amol-kolhe-359895", "date_download": "2020-10-20T12:04:43Z", "digest": "sha1:KRBUHVFPC5MEXZYXQLX2TZ24D4567KNC", "length": 20362, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुर्व हवेलीत शंभर बेडची दोन ग्रामीण रूग्णालये उभारणार : खासदार अमोल कोल्हे - Two 100-bed rural hospitals to be set up in East Haveli says mp amol kolhe | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nपुर्व हवेलीत शंभर बेडची दोन ग्रामीण रूग्णालये उभारणार : खासदार अमोल कोल्हे\nपुर्व हवेलीत अत्याधनिक व सर्व सेवासुविधांनी परीपुर्ण असलेली शंभर बेडची दोन ग्रामीण रुग्णालये उभारणार असणार असल्याची घोषणा खासदार अमोल कोल्हे यांनी लोणी काळभोर य़ेथे केली.\nलोणी काळभोर (पुणे) : भविष्य़काळात कोरोनासारख्या रोगाची साथ आल्यास नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी, पुर्व हवेलीत अत्याधनिक व सर्व सेवासुविधांनी परीपुर्ण असलेली शंभर बेडची दोन ग्रामीण रुग्णालये उभारणार असणार असल्याची घोषणा खासदार अमोल कोल्हे यांनी लोणी काळभोर य़ेथे केली. ही रुग्णालये पुणे-सोलापुर महामार्गावर उरुळी कांचन अथवा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत एक तर नगर रोडला एक अशी असणार आहेत.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमागील पंधऱा दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचे दिसत असले तरी, दिवाळीनंतर थंडीच्या दिवसात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेकडून वर्तवली जात आहे. यामुळे नागरीकांनी यापुढील काळात गाफील न रहाता, कोरोनापासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला दुर ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहनही खासदार कोल्हे यांनी यावेळी केले.\nशिरुर येथील रावलक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने शिरुर व हवेली तालुक्यात जिल्हा परीषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना १५ ऑक्सिजन मशिन भेट देण्यात येणार आहेत. याची सुरुवात खासदार कोल्हे यांच्या हस्ते लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन मशिन भेट देऊन, शुक्रवारी (ता. १६) करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना कोल्हे यांनी वरील आश्वासन दिले.\nसिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nयावेळी आमदार अशोक पवार, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, साधना बॅकेचे संचालक सुभाष काशिनाथ काळभोर, माजी उपसरपंच आण्णा काळभोर, राजाराम काळभोर, महाराष्ट्र केसरी राहूल काळभोर, राजलक्ष्मी फाउडेशनचे संस्थापक ॠषिराज पवार, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव व त्यांचे सहकारी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, ''उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक ती सर्व मदत केल्याने मागील काही दिवसात पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील कोरोनाचे रूग्ण कमी झाल्याचे आशायदायक चित्र दिसून येत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र यापुढील काळात अशीच परीस्थिती राहिल अशी चिन्हे दिसत नाही. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने पुढील दोन महिण्यानंतर थंडीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असा इशारा दिला आहे. सध्या ��ागरीकांनी मास्कचा वापर वाढविल्याने व योग्य ते अंतर ठेवल्याने कोरोना आटोक्यात आला ही बाब खरी आहे. मात्र यापुढील काळातही अशाच पध्दतीने पुढे जोण्याची गरज आहे.''\nते पुढे म्हणाले, मागील चार महिण्यांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमानात असताना, नागरीकांना उपचारासाठी मोठ्या प्रमानात धावाधाव करावी लागली. अनेकांना बेड उपलब्ध न झाल्याने, उपचाराअभावी जिवही गमवावे लागले. ही परिस्थिती लक्षात घेऊन, पुढील काही महिण्यात पुणे-सोलापुर महामार्गावर उरुळी कांचन अथवा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत एक तर नगर रोडला एक अशी दोन ग्रामीण रुग्णालये उभी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करण्यात येणार आहे. आमदार अशोक पवार यांनी याबाबत लेखी मागणीही केलेली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघातील नागरीकांना सर्वोच्च आरोग्य सुविधा मिळाव्यात हीच यामागची भावना आहे.''\nPune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी\nआमदार अशोक पवार म्हणाले, ''पुर्व हवेलीची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातात व्यक्ती मृत झाल्यास अथवा एखाद्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यास, संबधित व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात न्यावा लागतो. तेथील रुग्णांची संख्या अधिक असल्याने, या भागातील नागरीकांना शवविच्छेदनासाठी ताटकळत बसावे लागते. यातून नातेवाईकांना होणारा मानसिक त्रास टाळण्यासाठी पुढील काही महिण्यात लोणी काळभोर शवविच्छेदन गृह उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.''\n(संपादन : सागर दिलीपराव शेलार)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइंडोनेशियन तरुणीने पुणेकर मित्राला गंडवले; खोट्या लोकेशनद्वारे मित्राची फसवणूक\nपाली ः आपल्या पुण्यातील मित्राला भेटण्यासाठी इंडोनेशियावरून एक तरुणी रविवारी (ता. 18) आली होती. मात्र उबेर चालकाने तिला पुण्याऐवजी सुधागड तालुक्‍...\n'सांगितले 30 पण दिले 5 हजार', दीड महिन्यातच कामावरून काढलेल्या जम्बोच्या परिचारिकांची व्यथा\nपिंपरी : बुलडाणा, अकोल्याहून आम्ही आलो आहोत. परिचारिका म्हणू बारा- बारा तास 'ड्यूटी' केली. 30 हजार रुपये वेतन मिळणार असे सांगण्यात आले होते....\nनव्या विद्यापीठ कायद्यात होणार सुधारणा; ��ॉ. सुखदेव थोरातांच्या अध्यक्षतेखाली समिती\nनागपूर ः राज्य सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये दुरुस्तीची तयारी सुरू केली असून, त्यात बदल करण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ...\nलोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागरीकांनो सावधान, कारण...\nलोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागरीकांनो सावधान, आपल्या घऱातील किंमती ऐवजाची काळजी घ्या..कारण कदमवाकवस्ती,...\nनोकरदारांना किती दिवस घरी बसविणार\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यातून रेल्वेने पुण्याला जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि छोटे व्यापारी गेली सात महिने घरी बसून आहेत, त्यांना...\nसोसायट्यांना दिशा देणारा तरुण : केदार ध्रुवकुमार कुलकर्णी\nछान, सुंदर आपलं घर झालं की आनंदाला पारावर राहत नाही. गोकुळासारख्या नांदणाऱ्या लोकांच्या छोट्याश्या कुटुंबाला गृहनिर्माण संस्थेचं ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2020-10-20T11:44:19Z", "digest": "sha1:RBVATBX2VIHUA3HCBGL2HIGNGG7X2DFA", "length": 8873, "nlines": 227, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नियोडायमियम - विकिपीडिया", "raw_content": "\n(Nd) (अणुक्रमांक ६०) रासायनिक पदार्थ.\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम ��मेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१७ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/antitrust-act-1888319/", "date_download": "2020-10-20T10:55:25Z", "digest": "sha1:ZGFXBZCSUZTXAOB3KILJD7EV6PC4H3H3", "length": 14957, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Antitrust Act | अँटी-ट्रस्ट अ‍ॅक्ट | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nसमजा एखाद्या देशात एखादे उत्पादन बनवणारी एकच कंपनी असेल तर काय होईल\nसमजा एखाद्या देशात एखादे उत्पादन बनवणारी एकच कंपनी असेल तर काय होईल रेल्वेच्या सगळ्या मार्गावर एकच खासगी कंपनी कार्यरत असेल तर काय होईल रेल्वेच्या सगळ्या मार्गावर एकच खासगी कंपनी कार्यरत असेल तर काय होईल एक कंपनीच अख्खा उद्योग नियंत्रित करत असेल तर काय होईल\nया सगळ्या प्रश्नांचे एकच उत्तर\nबाजारपेठेवर ठरावीक लोकांची मक्तेदारी निर्माण होईल आणि ग्राहकांसाठी ही बातमी अजिबात चांगली नाही\nआर्थिक व्यवस्थेवर नेमकं कोणाचं वर्चस्व आणि कुणाचं नियंत्रण असावं या दोन मुद्दय़ांच्या संदर्भात ट्रस्ट-अँटी ��्रस्ट कायदा ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. जेव्हा एखादी कंपनी ही बाजारपेठेचा बहुतांश हिस्सा काबीज करते किंवा विविध उद्योगांमध्ये आघाडीवर असेलल्या कंपन्या या अप्रत्यक्षरीत्या एकाच ट्रस्टच्या वर्चस्वाखाली असतात, तेव्हा हे उद्योग व्यवस्थेला डोईजड होऊ लागतात. अशी कल्पना करा की, एकाच महाउद्योगाच्या तेल, दूरसंचार, वाहतूक, खाद्यपदार्थ अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या एवढय़ा मोठय़ा आहेत की त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेवरच त्यांचे एकछत्री अंमल आहे. असे झाल्यास तो उद्योगच व्यवस्था ताब्यात घेईल अशी भीती निर्माण होणारच एकाधिकारशाही कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक असते. अशावेळी सरकारची नियंत्रक आणि प्रशासक म्हणून जबाबदारी वाढते. अमेरिकेत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस काही निवडक कंपन्यांनीच बाजारपेठेचा मोठा हिस्सा काबीज करायची जणू लाटच आली होती. त्या वेळी ‘शेरमन अँटी-ट्रस्ट अ‍ॅक्ट, १८९०’ हा कायदा करून अमेरिकी सरकारने या मक्तेदारीयुक्त स्पर्धेला मोडीत काढले. जशा अमेरिकेत आर्थिक सुधारणा होऊ लागल्या, अर्थव्यवस्था भरभराटीला येऊ लागली तसे ‘ट्रस्ट’ निर्माण करून काही निवडक कंपन्या या बाजारपेठेतील आपले वर्चस्व अबाधित राहील याची सोय करत असत. याचे उदाहरण म्हणजे यूएस स्टील आणि स्टँडर्ड ऑइल हे ट्रस्ट.\nजॉन डी रॉकफेलर, जे पी मॉर्गन या उद्योग साम्राज्यांचे प्राबल्य ट्रस्टमार्फतच होते. कोणत्याही उद्योगाने अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठे होऊ नये म्हणून हा कायदा करण्यात आला. या कायद्यान्वये मोठय़ा कंपन्या चक्क ‘तोडून’ त्यांचे बाजारपेठेवरील वर्चस्व नाहीसे करावे अशी सोय केली गेली. १९१४ मध्ये याच प्रकारचा ‘क्लेटन अ‍ॅक्ट’ आला. कंपन्यांचे आपापसात विलीनीकरण करून मुक्त स्पध्रेला धोका निर्माण होत असेल तर अशा प्रकारची ‘मर्जर्स’ या कायद्यान्वये आटोक्यात ठेवण्याची सोय होती.\nसत्तरीच्या अखेरीस आयबीएम, नंतर बलाढय़ दूरसंचार कंपनी एटी अँड टी यांचे वर्चस्व नियंत्रित करण्यासाठी या कायद्याचा वापर केला गेला. मात्र याचा किती प्रत्यक्ष फायदा झाला हा मुद्दा वादाचा आहे नव्वदीत मायक्रोसॉफ्टला वेग नियंत्रित करायला लावण्यात आले. येथे एक मुद्दा महत्त्वाचा, तो म्हणजे अशा कायद्यांची अंमलबजावणी करणारे सरकार अणि उद्योगसम्राट यांचेच साटेलोटे असेल तर\nभारताची वेगवान आर्थिक प्रगती होत असताना व्यवस्थेपेक्षा उद्योग मोठे होणे आपल्याला अजिबात परवडणारे नाही तुम्हाला असे अनसíगक पद्धतीने वाढलेले उद्योग दिसतात का तुम्हाला असे अनसíगक पद्धतीने वाढलेले उद्योग दिसतात का उद्योग व्यवसायात सुदृढ स्पर्धा असणे हे ग्राहक, सरकार आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दृष्टीने फलदायी असते.\n(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 शब्दावाचून कळले शब्दांच्या पलीकडले\n2 उज्ज्वल भविष्यासाठी दीर्घकालीन सोबती\n3 कर्जाचा विळखा.. कसा तोडाल\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tips-for-strong-bone/", "date_download": "2020-10-20T11:29:31Z", "digest": "sha1:Q3PB4LN7OZTC3UTQNOJRWCQKFWKHKZPV", "length": 9940, "nlines": 105, "source_domain": "arogyanama.com", "title": "हाडे बळकट बनवण्यासाठी 'हे' उपाय आवश्य करा - Arogyanama", "raw_content": "\nहाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – हाडे कमकुव�� झाल्याने छोट्याशा अपघातातही होड मोडण्याचा धोका वाढतो. अशाप्रकारे अचानक शरीराच्या एखाद्या भागात फ्रॅक्चर झाल्यास तुमच्या कामावर आणि सर्वच व्यवहारांवर त्याचा विपरित परिणाम होतो. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. खाण्या-पिण्यामध्ये काही बदल केल्यास हाडे बळकट होऊ शकतात.\nहाडे मजबूत करण्यासाठी प्रिझव्र्हेटिव्ह खाद्यपदार्थांचे सेवन करू नका. यामध्ये मोठय़ा प्रमाणात असलेल्या फॉस्फरसमुळे हाडे कमकुवत होतात. होडे कमकुवत असल्यास जास्त चालणे-फिरणे किंवा काम करणे टाळावे. जेणेकरून इतर समस्या किंवा दुखापतीचा धोका कमी करता येईल. सोडायुक्त आणि कॅफिनयुक्त पेय पदार्थांचे सेवन करू नका. अशा पदार्थांचे सेवन केल्यास रिकव्हरी होण्यास वेळ लागतो. जेवणात भरपूर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा समावेश असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.\nयामुळे हाडांची झालेली झीज भरून निघते आणि स्नायू बळकट होतात. फ्रॅक्चर झाले असल्यास वजनदार सामान उचलू नये. यामुळे फ्रॅक्चर असलेल्या हाडावर अनावश्यक भार पडतो. आणि समस्या आणखी वाढण्याचा धोका असतो. हाडाला फ्रॅक्चर झाले असल्यास जोपर्यंत प्लास्टर काढले जात नाही तोपर्यंत नियमितपणे अननसाचे सेवन करावे. अननसात असलेल्या ब्रोमेलन एंझाइममुळे फ्रॅक्चर झालेल्या हाडाची सूज कमी होण्यास आणि हाडे बळकट होण्यास मदत होते. तसेच अशा स्थितीत डॉक्टर ब्रोमेलन सप्लिमेंट घेण्याचा सल्लाही देतात.\nTags: arogyanamabonesBromelan supplementFracturehealthphosphorusआरोग्यआरोग्यनामाफॉस्फरसफ्रॅक्चरब्रोमेलन सप्लिमेंटहाडे\nसततच्या डोकेदुखीमुळं त्रस्त आहात करा ‘हे’ 9 सोपे घरगुती उपाय \nWork From Home : पाठदुखीपासून मिळेल मुक्ती, ‘या’ 4 सोप्या टिप्स जाणून घ्या\nआयुर्वेदात तुळशीची पाने चावून खाण्यासाठी ‘सक्त’ मनाई \nरक्तातील व्हिटॅमीनची पातळी आरोग्याच्या धोक्याबाबत देते संकेत : संशोधन\n जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ \nएंडोमेट्रीयल हायपरप्लासियाचा ‘अर्थ’, ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ \nगाढ व शांत झोप लागण्यासाठी जपा 1, 2, 3 चा मंत्र, जाणून घ्या\nअहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा’\nसतत सेल्फी काढण्याची सवय धोकादायक\nनस अचानक चढल्यावर करा ‘हा’ घरगुती उपाय, मिळेल त्रासापासून सुटका\nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदात��ंना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\nब्लड शुगर लेवल कमी करायचं असेल तर, सूरनचं सेवन अवश्य करा\nAnaesthesia : मुलांच्या आरोग्यासाठी कितीपत योग्य ‘हा’ डोस, जाणून घ्या तज्ञांचं मत\nHealth Advice : ‘कोरोना’च्या काळात अमृत समान आहेत ‘ही’ 4 औषधं, घेतल्यास नाही काही धोका, जाणून घ्या\nनवरात्रीत सैंधव मीठ (जाड मीठ) का खाल्लं जातं, जाणून घ्या त्याचे फायदे\nCoronavirus : ‘या’ कारणांमुळं थंडीच्या दिवसात वाढू शकतो ‘कोरोना’चा धोका जाणून घ्या तज्ज्ञांचं मत\nCovid-19 diet tips : लठ्ठपणाने पीडित लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो ‘कोरोना’, वजन कमी करण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन\nचिकन, अंडी आणि दुधातच नाही तर ‘या’ 8 फळांमध्ये देखील आढळतात प्रथिने , जाणून घ्या\nहाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2015/02/", "date_download": "2020-10-20T10:57:11Z", "digest": "sha1:5674JOIWZNNIPKS7UONVQIOPNUTT7QYU", "length": 90329, "nlines": 298, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : February 2015", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विसावा दीक्षान्‍त समारंभाचे आयोजन\nपरभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा विसावा दीक्षान्‍त समारंभ दि ५ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणात संपन्‍न होणार असुन कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थान महाराष्‍ट्र राज्‍याचे राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती महामहिम श्री. चेन्‍नमनेनी विद्यासागर राव भूषविणार असुन दीक्षान्‍त भाषण अणुउर्जा आयोगाचे माजी अध्‍यक्ष तथा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्‍यक्ष मा. डॉ. अनिल काकोडकर करणार आहेत. महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि व फलोत्‍पादन, पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती मा. ना. श्री. एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्‍न होणार आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍यासमवेत कार्यकारी परिषदेचे सन्‍माननीय सदस्‍यांसह अनेक मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनकर जाधव यांनी कळविले आहे.\nइंदेगाव (ता.पैठण जि. औरंगाबाद) येथे आद्यरेषीय गहू प्रात्याक्षिकांतर्गत शेतकरी मेळावा संपन्न\nसुधारित बियाण्‍यामुळे गहू उत्‍पादनात वाढ शक्‍य.......संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या गहू व मका संशोधन केंद्र व कर्नाल (हरीयाणा) येथील गहू संशोधन संचालनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आद्यरेषीय गहू प्रात्‍यक्षिकांतर्गत इंदे्गाव (ता.पैठण जि. औरंगाबाद) येथे २५ फेब्रवारी रोजी शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेट आयोजित करण्‍यात आले होते. मेळाव्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर हे होते तर सरपंच अशोकरावजी बाबर, राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाचे शास्‍त्रज्ञ डॉ. बी. जी. हिरवाळे, गहू व मका पैदासकार डॉ. व्हि. डी. साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. इंदेगाव येथील शेतक-यांच्‍या शेतावर प्रात्‍यक्षिकांतर्गत कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्‍या एमएसीएच-६४७२ या गव्‍हाच्‍या सुधारित वाणांची लागवड करण्‍यात असुन सध्‍या पीकांची वाढ समाधानकारक आहे.\nयावेळी अध्‍यक्षीय भाषणात डॉ. डी. पी. वासकर यांनी गव्‍हाच्‍या प्रतवारी, प्रक्रीया, पॅकेजिंग, इत्‍यादीचे महत्‍व विषद करून सुधारीत वाण व लागवड तंत्रज्ञानाच्‍या वापरामुळे गव्‍हाच्‍या उत्‍पादनात हमखास वाढ होणार असल्‍याचे सांगितले. तसेच शेतक-यांनी आर्थिकर्स्‍थयेतेसाठी फळबाग लागवडीकडे वळावे असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. शास्त्रज्ञ डॉ. बी. जी. हिरवाळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी गव्‍हाच्‍या सुधारीत वाण व लागवड तंत्रज्ञानाच्‍या वापरामुळे होणा-या उत्‍पादन वाढीचा आढावा घेण्‍यात आला.\nकार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ. व्‍ही. डी. साळुंके यांनी गहू पिकाच्‍या सुधारीत लागवड तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल मुंढे यांनी केले तर रामेश्‍वर ठोंबरे यांनी आभार मानले. मेळाव्‍यास शेतकरी बंधु भगिनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. रोहित सोनवणे, राहूल झोटे, सचिन रणेर आदींनी परिश���रम घेतले.\nफिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळेव्दारे सेलु तालुक्यातील दिडशे शेतक-यांचे माती परीक्षण\nवनामकृविच्‍या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागाचे जमिनीचे आरोग्‍य जागृती अभियान\nजमिनीचे आरोग्‍य जागृती अभियानांतर्गत सहभागी मृदाशास्‍त्रज्ञ डॉ ह‍रिहर कौसडीकर, डॉ अनिल धमक, शेतकरी व अनुभवाधारित शिक्षणाचे विद्यार्थी\nपरभणी: संयुक्‍त राष्‍ट्र संघाने २०१५ हे वर्ष आंतरराष्‍ट्रीय मृदा वर्ष म्‍हणुन घोषीत केले असुन यानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विघ्‍यापीठाच्‍या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागातर्फे विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली जमिनीचे आरोग्‍य जागृती अभियान राबविण्‍यात येत आहे. या अभियानांतर्गत सेलु तालुक्‍यामध्‍ये धनेगाव व कुंडी येथे दि २४ फेब्रुवारी रोजी फिरती माती परीक्षण प्रयोगशाळेचे एक दिवशीय माती परीक्षण शिबीर व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या उपक्रमात परीसरातील १५० शेतक-यांनी सहभाग नोंदविला. यावेळी मृदाशास्‍त्रज्ञ डॉ हरिहर कौसडीकर व डॉ अनिल धमक यांच्यासह पदवीपुर्व अनुभवाधारित शिक्षण अभ्‍यासक्रमाच्‍या दहा विध्‍यार्थनी शिवारातील शेतक-यांच्‍या शेतावर जाउन मातीचे नमुने गोळा केले. शेतकरी मेळाव्‍यात मृदाशास्‍त्रज्ञ डॉ हरिहर कौसडीकर यांनी संतुलीत पिक पोषणासाठी माती परिक्षणाचे महत्‍व व त्यानुसार द्यावयाच्‍या खताच्या शिफारसाठी याबाबत तर डॉ अनिल धमक मृदशास्‍त्रज्ञ यांनी माती परीक्षण व पीक व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. मृदाशास्‍त्र विभागातील अनुभवाधारित शिक्षण प्रकल्‍पाचे विद्यार्थी सतीश कटारे, शिवप्रसाद संगेकर, आकाश देशमुख, गणेश कटुले, पुरूषौत्‍तम गाडेकर, वसंत जाधव, विलास झाटे, आकाश सुर्यवंशी, प्रदिप राठोड, राहुल पाथरकर, मयुर हालनौर यांच्‍यासह ग्रामस्‍थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जगन्‍नाथराव कटारे, किशोर जोशी, किरण कुंडीकर, जावळेकर, उध्‍दवराव कटारे, सुभाष कटारे, अंकुश मोगल, शरद मोगल, अजय मोगल आदीसह गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृविच्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या कपाशीच्‍या धाग्‍याची गुणवत्‍ता परिक्षण प्रयोगशाळेचे उदघाटन\nसौजन्‍य - कापुस संशोधन केंद्र, वनामकृवि, नांदेड\nवनामकृविच्‍य��� सेवानिवृत्‍त अधिकारी व कर्मचारी यांना अंशदान व उपदान वाटप\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सेवेतुन सन २०१३-१४ व २०१४-१५ या आर्थिक वर्षात सेवानिवृत्‍त झालेल्‍या कर्मचा-यांना अनुदान अभावी सेवानिवृत्‍तीनंतरचे लाभ अदा करण्‍यात आले नव्‍हते. प्रलंबित राहीलेली रक्‍कम प्राप्‍त करण्‍याबाबत कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व नियंत्रक श्री आप्‍पासाहेब चाटे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्‍यामुळे शासनाकडुन रू २२.५९ कोटी मंजुर करून विद्यापीठास प्राप्‍त झाले. त्‍याअनुषंगाने सन २०१३-१४ व २०१४-१५ या आर्थिक वर्षात सेवानिवृत्‍त झालेल्‍या अधिकारी व कर्मचा-यांना त्‍यांच्‍या निवृत्‍ती अंशदान व उपदानाची रक्‍कम दि २० फेब्रुवारी रोजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते अदा करण्‍यात आली. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव, नियंत्रक श्री आप्‍पासाहेब चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री जी बी ऊबाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्री ना ज सोनकांबळे, श्री चिंतारे, श्री सुर्यवंशी, श्री किशोर शिंदे, श्रीमती हवलदार, श्री कदम यांनी परिश्रम घेतले.\nछत्रपतीचे विचार आजही उपयुक्‍त .........जेष्‍ट पत्रकार मा श्री अमर हबीब\nवनामकृवित शिवजयंती उत्‍साहात साजरी\nछत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्‍या युगातही उपयुक्‍त असुन त्‍यांच्‍या विचारापासुन युवकांनी प्रेरणा घ्‍यावी, असे प्रतिपादन अंबेजोगाई येथील जेष्ट पत्रकार तथा विचारवंत मा श्री अमर हबीब यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाच्‍या वतीने शिवजयंतीनिमित्‍त ‘शिवशाहीचे आजचे संदर्भ’ या विषयावर आयोजीत व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डि एल जाधव, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटणम, डॉ पी एन सत्‍वधर, माजी कुलसचिव डॉ डि ए चव्‍हाण, डॉ दिलीप मोरे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.\nजेष्‍ट पत्रकार मा श्री अमर हबीब पुढे म्‍हणाले की, छत्रपती उच्‍चतम प्रशासक व सयंमी व्‍यक्‍तीमत्‍व होते. समाजातील प्रत्‍येक घटकांचा विचार ते करीत, अत्‍यंत महत्‍वाचा घटक म्‍हणुन शेतक-यांचा आदर करीत. छत्रपतींनी शेतक-यांची जमीन मोजण्‍याची पध्‍दत विकसीत केली होती व उत्‍पादनावर आधारीत शेतसारा देण्‍याची पध्‍दतीचा प्रारंभ त्‍यांनी केला. कोणावरही अन्‍याय व अत्‍याचार होणार नाही यासाठी महाराज विशेष लक्ष देत असत, सध्‍या राष्‍ट्रीय अखंडतेसाठी देशात सामाजिक एकोप्‍याचे प्रयत्‍न मोठया प्रमाणात होत असुन छत्रपतीचे स्‍वराज्‍य हे आपल्‍या समोरील एक आदर्श आहे. त्‍यांचे विचार सद्य: स्थितीतही उपयुक्‍त असुन ते आचरणात आणणे आवश्‍यक आहेत, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आशा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्‍यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेची ढोलताशाच्‍या गजरात विद्यापीठाच्‍या वतीने शहरात मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nराजा शिवछत्रपती हे लोककल्याणकारी राजे होते ........ डॉ.अशोक ढवन\n‘गड आला पण सिंह गेला’ ही एकांकिका सादर करतांना कृषी आभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यी\nशिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले होते, सर्वसामान्याच्या कल्याणासाठी रयतेचे राज्य निर्माण करणारे ते लोककल्याणकारी राजे होते, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन यांनी कृषी आभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके हे होते.\nसहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके अध्यक्षीय भाषणात म्‍हणाले की, शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजे होते तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाचे कार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष्य प्रा.विवेकानंद भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना पवार व राजेंद्र पवार यांनी तर आभार प्रदर्शन नवनाथ घोडके यांनी केले.\nप्रारंभीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अक्षय ढाकणे आणि उमेश पवार यांनी स्वागतगीत तर प्रशांत अटकळ याने शिवगीत गायिले. ‘गड आला पण सिंह गेला’ ही एकांकिका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केली. विद्यार्थी प्रतिनिधी गोविंद फुलारी, स्नेहा कांबळे, अजय सातपुते, जान्हवी जोशी, देविका वल्खंडे, अश्विनी पवार, महेश लोंढे आणि विश्वास कदम यांनीही आपले विचार मांडले. याप्रसंगी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमास डॉ. स्मिता खोडके, प्रा. हरीश आवारी, प्रा. मधुकर मोरे, प्रा. सुमंत जाधव, प्रा.संदीप पायाळ, प्रा. रवींद्र शिंदे, प्रा. प्रमोदिनी मोरे, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, श्री.फाजगे आदींसह महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.\nरेशीम उद्योग देऊ शकतो शेतक-यांना आर्थिक स्‍थैर्य ........ माजी कुलगुरू मा डॉ एस एन पुरी\nवनामकृवित ‘शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन’ यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन\nमार्गदर्शन करतांना डॉ एस एन पुरी\nमार्गदर्शन करतांन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु\nपरभणी: देशात विविध पीकांची उत्‍पादकता वाढली, परंतु त्‍यातुलनेत शेतक-यांची उत्‍पन्‍नात वाढ झाली नाही. शेतक-यांचे निव्‍वळ नफा वाढीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, यासाठी शेती क्षेत्रात विविधता आणावी लागेल. रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील बेरोजगारांना गाव स्‍तरावर रोजगार उपलब्‍ध करून देण्‍यावी प्रचंड क्षमता या उद्योगात असुन शेतक-यांना आर्थिक स्‍थैर्यता देण्‍याची क्षमता यात आहे, असे प्रतिपादन इम्‍फाळ येथील केंद्रिय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एन. पुरी यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाच्‍या रेशीम संशोधन केंद्र व किडकशास्‍त्र विभाग यांच्‍या वतीने ‘शाश्‍��त संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन’ यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि १७ ते २४ फेब्रवारी दरम्‍यान करण्‍यात आले असुन त्‍या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि १७ फेब्रवारी रोजी माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एन. पुरी यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, रेशीम संचलनालयाचे संचालक डॉ सी जे हिवरे, म्‍हैसुर येथील केद्रिंय रेशीम संशोधन संस्‍थेचे माजी संचालक डॉ एस एम एच कादरी, कुलसचिव डॉ डि एल जाधव, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले, परळी येथील रेशीम उद्योजक श्री डि पी मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमाजी कुलगुरू मा. डॉ. एस. एन. पुरी पुढे म्‍हणाले की, शेतमालाला भाव मिळण्‍यासाठी शेतक-यांनीही शेतमालाच्‍या विक्रीचे तंत्र अवगत करावे. तसेच कृ‍षी पदवीधरांनी शेतमालाच्‍या बाजारपेठेत उतरावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु अध्‍यक्षीय समारोपात म्‍हणाले की, बदलते हवामान, पारंपारिक पीक उत्‍पादनात अनिश्चितता, वाढता उत्‍पादन खर्च आदी राज्‍यातील शेतीपुढे अनेक समस्‍या असुन राज्‍यातील वातावरण रेशीम उद्योगास पोषक आहे. राज्‍यात रेशीम उद्योगाचे क्षेत्र विस्‍तारत असुन रेशीम उत्‍पादनात श्रम सुलभतेसाठी शास्‍त्रज्ञांनी संशोधन करावे.\nरेशीम संचलनालयाचे संचालक डॉ सी जे हिवरे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, रेशीम उद्योग हा कमी कालावधीचा उद्योग असल्याने एका वर्षात शेतकरी सहा ते आठ वेळेस उत्‍पादन घेता येते, जे पारंपारिक पिक पध्‍दतीत शक्‍य होत नाही. हा उद्योग ग्रामीण भागातील लोकांचा शहराकडे जाणारा लोंढा कमी करण्‍यासाठी उपयुक्‍त आहे.\nबायहोल्‍टाईन संकरीत कोष उत्‍पादनाबाबत प्रशिक्षण देणारे राज्‍यातील हे पहिलेच प्रशिक्षण असल्‍याचे प्रशिक्षण समन्‍वयक डॉ सी बी लटपटे यांनी प्रास्‍ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ फरिया खान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण सहसमन्‍वयक डॉ पी आर झंवर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ धीरज कदम, डॉ डि डि पटाईत, डॉ ए जी बडगुजर, डॉ के टी जाधव, आर बी तुरे, जे एन जवडेकर, बालासाहेब ��ोंधळकर तसेच आठव्‍या सत्रातील वि‍द्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nसदरिल आठ दिवस चालणा-या प्रशिक्षणात राज्‍याचा कृषि विभागातील व कृषि विज्ञान केंद्रातील कृषि विस्‍तारकांना शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षीत करण्‍यात येणार असुन प्रत्‍यक्ष प्रात्‍यक्षिकामार्फत विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.\nमौजे. बाभळगाव येथील वनामकृविच्‍या कीड व्‍यवस्‍थापनावरील शेतीदिनास उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे राष्‍ट्रीय कृषि विकास योजनांर्तगत मौजे बाभळगाव (ता.जि.परभणी) येथे दि. ७ फेब्रुवारी रेाजी कीड व्‍यवस्‍थापनावर शेतीदिनाचे आयोजित करण्‍यात आले होते. या शेतीदिनामध्‍ये विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. आनंद गोरे, कीटकशास्‍त्रज्ञ डॉ. धिरज कदम, कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी डी.टी. सामाले यांची उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.\nराष्‍ट्रीय कृषि विकास योजनांर्तगत मौजे बाभळगाव येथे हरभरा व रब्‍बी ज्‍वारीचे प्रात्‍यक्षीके घेण्‍यात आलेले असुन सदरिल प्रात्‍यक्षीकच्‍या प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले होते. हरभरा पीक हे घाटे भरण्‍याच्‍या अवस्‍थेत असुन या अवस्‍थेत शेतक-यांनी कीड व्‍यवस्‍थापनाबाबत डॉ. धिरज कदम मार्गदर्शन केले तर डॉ. आनंद गोरे यांनी रब्‍बी पीकातील पाणी व्‍यवस्‍थापन यावर माहिती सांगितली. तसेच डी.टी. सामाले यांनीही शेतक-यांना सध्‍याच्‍या दुष्‍काळ परिस्थिीतीत निराश न होता काम करावे व कृषि विभागाच्‍या योजनांचा लाभ घ्‍यावा असे आवाहन केले.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर जाधव यांनी केले व कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राहुल मांडवगडे, इंद्रजीत खटींग, दगडोबा पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सरपंच विठठल पारधे तसेच शेतकरी माऊली पारधे, उत्‍तम दळवे, कैलास उमाळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृवित ‘शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन’ यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन\nपरभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाच्‍या रेशीम संशोधन केंद्र व किडकशास्‍त्र विभाग यांच्‍या वतीने ‘शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन’ यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि १७ ते २४ फेब्रवारी दरम्‍यान करण्‍यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि १७ फेब्रवारी रोजी कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात होणार असुन इम्‍फाळ येथील केंद्रिय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एन. पुरी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे राहणार असुन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, रेशीम संचलनालयाचे संचालक डॉ सी जे हिवरे, म्‍हैसुर येथील केद्रिंय रेशीम संशोधन संस्‍थेचे माजी संचालक डॉ एस एम एच कादरी, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्‍याचा कृषि विभागातील व कृषि विज्ञान केंद्रातील कृषि विस्‍तारकांना शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षीत करणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुळ उद्देश आहे, असे प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्‍वयक डॉ सी बी लटपटे व सहसमन्‍वयक डॉ पी आर झंवर यांनी कळविले आहे.\nमौजे उजळअंबा (ता.जि.परभणी) येथे ‘उमेद’ उपक्रमांतर्गत कार्यक्रम संपन्‍न\nमराठवाडयातील शेतक-यांना सद्य दुष्‍काळस्थितीस धैर्याने तोंड देण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेतून व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली ‘उमेद’ उपक्रम राबविण्‍यात येत असुन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दि. ७ फेब्रुवारी रोजी मौजे उजळअंबा (ता.जि.परभणी) येथे ‘उमेद’ उपक्रमांतर्गत तंत्रज्ञान प्रसार व उमेद निर्मीती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. धीरज कदम, मंडळ कृषि अधिकारी डी.टी.सामाले, मुख्‍याध्‍यापक जे.बी. देवकते आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. आनंद गोरे म्‍हणाले की, सद्यस्थितीत रब्‍बी हंगामात हलक्‍या कोळपण्‍या करुन भेगा बुजवणे, संरक्षित सिंचन देणे, एक आड एक सरी पध्‍दतीने पाणी देणे, आच्‍छादनाचा वापर, खते जमिनीतुन न देता पोटॅशियम नायट्र���ट 0.5 टक्‍के किंवा म्‍युरेट ऑफ पोटॅश या खतांची फवारणी करावी. सदयस्थित रब्‍बी पिकांमध्‍ये कीड व्‍यवस्‍थापनाबाबत शास्‍त्रज्ञ डॉ. धिरज कदम यांनी मागर्शन केले. रब्‍बी ज्‍वार पिकामध्‍ये मावा किडींच्‍या नियंत्रणासाठी डायमिथेाएट 10 मि.ली. किंवा इमीडाक्‍लोप्रिड 7.5 मिली प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. तसेच हरभरा पिकात घाटेअळीसाठी प्राथमिक अवस्‍थेत निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्‍यानंतर क्विनॉलफॉस किंवा क्‍लोरोपायरीफॉस 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. अधिक प्रादुर्भाव आढळुन आल्‍यास इमामेक्‍टीन बेंनझाएट 4 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. मंडळ कृषी अधिकारी डी.टी.सामाले यांनी शेतक-यांनी कृषि विभागाच्‍या विविध योजनांचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले.\nयाप्रसंगी गटचर्चेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांशी संवाद साधुन विविध विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात आले. समाधानकारक पाऊस न झाल्‍यामुळे रब्‍बी हंगामातील पेरा कमी असुन रब्‍बी पिकांचे व्‍यवस्‍थापन, फळबागेचे व्‍यवस्‍थापन, चारापिकांचे नियोजन यावर तांत्रिक मार्गदर्शन करण्‍यात आले. दिर्घकालीन उपायांमध्‍ये मृद व जलसंधारण, विहिर पुर्नभरण, कुपनलीका पुर्नभरण, शेततळे, योग्‍य पीक पध्‍दती, कृषि जोडधंदे व एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब गटशेतीच्‍या माध्‍यमातुन करावा असे विद्यापीठातर्फे आवाहन करण्‍यात आले.\nप्रारंभी जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थीच्‍या सहकार्याने गावात प्रभातफेरी काढुन शेतक-यामध्‍ये उमेद निर्मीतीसाठी जागर करण्‍यात आला. कार्यक्रमास सरपंच राम मोगले, मोगले विष्‍णु, रामराव गोरे, तानाजी कांबळे, साहेबराव गिरी आदीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर जाधव यांनी केले तर कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राहुल मांडवगडे, इंद्रजीत खटींग, दगडोबा पाटील, एम. डी. गायकवाड, जी. आर. खान, विलास गिरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थिती होते.\nशेती समस्यांच्‍या निराकरणासाठी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी.......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु\nहिंगोली जिल्हयातील सापटगाव (ता. सेनगाव) येथे उमेद कार्यक्रम\nप्रभातफेरीच्‍या प्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ बी ब��� भोसले, डॉ उदय खोडके आदीं\nशालेय विद्यार्थ्‍यानी शेतकरी नृत्‍य सादर केले त्‍यावेळी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ बी बी भोसले, डॉ उदय खोडके आदी\nअनिश्चित हवामान व कमी पर्जन्यमानामुळे बदललेल्या परिस्थितीला शेतक-यांनी धैर्याने तोंड दयावे. विद्यापीठ शेतकऱ्यांच्या विविध शेती समस्यांच्या निराकरणासाठी सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी.व्यंकटेश्‍वरलु यांनी केले.\nपर‍भणी येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हिंगोली जिल्हातील सापटगाव (ता. सेनगाव) येथे शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी उमेद कार्यक्रमाचे दि ११ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते, त्‍या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, सरपंच नामदेवराव अवचार, तालुका कृषी अधिकारी रवी हरणे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पी. पी. शेळके, प्रा. राजेश भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, शेतक-यांनी शेतीतील सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, शेतीपूरक व्यवसाय करावेत म्‍हणजे आर्थिक स्‍थैर्य येईल. विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी. भोसले आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, पीक उत्‍पादन वाढीसाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा वापर करावा, यामुळे पीक उत्‍पादन खर्च कमी होऊन अपेक्षित उत्‍पादन प्राप्‍त होईल.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, ज्यांनी पावलोपावली दुःख भोगले तोच नेहमी इतरांना आनंदी ठेवू शकतो. शेतकरी बांधवाना प्रोत्साहन देण्याचे कार्य उमेद कार्यक्रमाच्‍या माध्यमातून विद्यापीठ करीत असल्‍याचे सांगितले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी दुःखद विवंचनेतून मुक्त व्हावे याकरिता प्रा. जयप्रकाश पाटील गोरेगावकर यांनी ह्रदयस्पर्शी ग्रामगीत सादर केले.\nतांत्रिक चर्चासत्रात कोरडवाहू शेतीकरिता उपयुक्त अशा जलसंधारण सरी, आंतरपिक पध्‍दती, बीबीएफ लागवड, विहीर पुर्नभरण, शेततळे व संरक्षित सिंचन, हळद व डाळींब लागवड, अपारंपरिक उर्जा व सौर फवारणी यंत्रे आदींवर डॉ. आनंद गोरे, प्रा. सुमंत जाधव, प्रा. मधुकर मोरे, श्री. संजय पवार, प्रा. शिवाजी शिंदे, प्रा. संदीप पायाळ यांनी मार्गदर्शन केले व शेतक-यांनी उपस्थित केलेल्‍या तंत्रज्ञानाबाबत प्रश्‍नांना व समस्‍यांना कृषि शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली.\nकार्यक्रमाची प्रारंभी जिल्हा परिषदेच्‍या शाळेतील विद्यार्थी व रासेयो स्वयंसेवकांची गावातून प्रभातफेरी काढून जागर करण्यात आला. विशेष म्‍हणजे शाळेचे मुख्याधापक व सर्व शिक्षक मार्गदर्शनाखाली प्रभातफेरीत सर्व शालेय विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या पोशाखात सहभागी नोंदविला होता. कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी मनमोहक असे शेतकरी नृत्यही सादर केले. महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांनी प्रा. मधुकर मोरे लिखित “मृद व जलसंधारणावरील” पथनाट्य सादर करून शेतकरी बांधवाना पाण्याच्या सुयोग्य वापराने पाणलोट क्षेत्रविकासाचे तंत्र शिकविले. प्रक्षेत्र पाहणीच्या अंतर्गत प्रगतशील शेतकरी गजानन अवचार यांच्या शेतावर खडकाळ जमिनीत वाढविलेल्या डाळिंब बागेची पाहणी मान्‍यवरांनी केली.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गोपाल शिंदे यांनी केले. कार्यक्रमास सापटगावं व परिसरातील गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यार्थी कल्पना भोसले, पूजा सस्ते, देविका बलखंडे, कोमल गाडेकर, ऐश्वर्या देवकाते, गोविंद फुलारी, सुयोग खोसे, महेश देशमुख, प्रसाद वारे, सुशांत वान्नाले, राहुल तांबे, संतोष कुरे, शंकर जवळकर, प्रीतीश पवार, अमृत मुडके आदींनी परिश्रम घेतले.\nमार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु\nगृहविज्ञान महाविद्यालयच्‍या एलपीपी स्‍कुलचा टॅलेन्‍ट शो संपन्‍न\nउत्‍कृष्‍ट सेवेबाबत शिक्षिका संध्‍या चौधरी हीचा पारितोषिक देऊन सन्‍मान करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सहयोगी अधिष्‍ठाता प्रा विशाला पटणम, प्रा विना भालेराव\nसौजन्‍य - गृहविज्ञान महाविद्यालय, परभणी\nगृहविज्ञान महाविद्यालयाचा नृसिंह पोखर्णी येथे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालय व कृषि तंत्रजान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा), परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि. ४ ते ७ फेब्रुवारी दरम्‍���ान नृसिंह पोखर्णी येथे “शेतकरी महिलांचे जीवनमान उंचावण्‍यासाठी आर्थिक सक्षमीकरण” याविषयावर चार दिवसीय विनामूल्‍य प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाला. हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्‍हाधिकाकरी मा. श्री. सचिंद्र प्रताप सिंग यांच्‍या मार्गदर्शनानुसार घेण्‍यात आला तर विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी या प्रशिक्षणास शुभेच्‍छा दिल्‍या होत्‍या. महिलांनी पैशांची बचत करणे व स्‍वत: अर्थाजन करुण कुटूंबाचे जीवनमान उंचावणे हा मुख्‍य उद्देश प्रशिक्षणाचा होता. प्रशिक्षणात मातांनी बालकांची काळजी घेणे, बांधणी तंत्र वापरुन कपडा रंगविण्‍याची कला, शेतकरी महिलांचे काबाडकष्‍ट कमी करण्‍याचे तंत्रज्ञान, पुष्‍पगुच्‍छ, पुष्‍पगालीचा तयार करणे, रिबनपासून बॅजेस तयार करणे इ. विषयी प्रात्‍यक्षीकासह मार्गदर्शन करण्‍यात आले. प्रशिक्षणात पन्‍नासचं शेतकरी महिलांनी नोंदणी करून त्‍यापेक्षा जास्‍त महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रात्‍यक्षिके देऊन माहिती दिल्‍यामुळे ज्ञान व कौशल्‍य वृध्दिंगत झाल्‍याचे मनोगत प्रशिक्षणार्थींनी व्‍यक्‍त केले. प्रशिक्षणार्थ्‍यांना प्रशिक्षणाचे प्रशस्‍तीपत्र प्राचार्या प्रा. विशाला पटनम, सरपंच मदनराव वाघ, उपसरपंच शेषेराव वाघ यांच्‍या हस्‍ते वितरीत करण्‍यात आली. कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्या विशाला पटनम व श्री मारेाती चपळे प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) हे होते. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रा.निता गायकवाड, डॉ.जयश्री झेंड, संगीता नाईक, रेश्‍मा शेख, मंजुषा रेवणवार आदींनी परिश्रम घेतले.\nस्वच्छ भारत अभियानातंर्गत कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी रेल्वे स्टेशन व बस स्थानक परिसर केला स्वच्छ\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍वच्‍छ भारत अभियांनातर्गत काढण्‍यात आलेल्‍या जनजागृती रॅलीस हिरवा झेंडा दाखवीतांना जिल्‍हाधिकारी मा श्री संभाजी झावरे, महापौर सौ सं‍गिताताई वडकर, आयुक्‍त मा श्री अभय महाजन, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डि एल जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदी\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍वच्‍छ भारत अभियांनातर्गत आयोजीत कार्यक्रमात स्‍वच्‍छतेचा संदेश दे���ांना जिल्‍हाधिकारी मा श्री संभाजी झावरे, महापौर सौ सं‍गिताताई वडकर, आयुक्‍त मा श्री अभय महाजन, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डि एल जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, श्री दिपक पुजारी, रणजित पाटील आदी\nबस स्‍थानकावर स्‍वच्‍छता मोहिम राबवितांना\nपरभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने “स्‍वच्‍छ भारत अभियांनाचा” भाग म्‍हणुन कुरूगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या संकल्‍पनेने दि ११ फेब्रुवारी रोजी शहरातील मुख्‍य गर्दीचे सार्वजनिक ठिकाणे जसे रेल्‍वे स्‍टेशन व बस स्‍थानक परिसरात स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली. या स्‍वच्‍छता मोहिमेचे उद्घाटन परभणीचे जिल्‍हाधिकारी मा. श्री संभाजीराव झावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रमुख पाहुण्‍या म्‍हणुन परभणीच्‍या महापौर मा सौ संगिताताई वडकर तर अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक मा डॉ अशोक ढवण हे होते. मनपाचे आयुक्‍त मा श्री अभय महाजन, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ दिनकर जाधव, उपजिल्‍हाधिकारी सुभाष शिंदे, उपायुक्‍त दिपक पुजारी, उपायुक्‍त रणजीत पाटील, कृषि म‍हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ उदय खोडके, डॉ ए एस कदम, डॉ सत्‍वधर आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nयाप्रसंगी स्‍वच्‍छतेचा संदेश देतांना जिल्‍हाधिकारी मा श्री संभाजी झावरे म्‍हणाले की, जिल्‍हा प्रशासन, नागरिक, विद्यार्थ्‍यी या सर्वांच्‍या मदतीने परिसर स्‍वच्‍छतेचे स्‍वप्‍न पुर्ण करू शकतो, स्‍वच्छतेची ही मोहिम चळवळ बनली पाहिजे. महापौर मा सौ संगिताताई वडकर म्‍हणाल्‍या की, विद्यापीठाने राबविलेल्‍या स्‍वच्‍छता मोहिम ही एक प्रतीकात्‍मक असुन यापासुन शहरातील नागरिक प्रेरणा घेऊन शहर स्‍वच्‍छतेत सहभाग घेतील.\nशिक्षण संचालक डॉ अशोक ढवण मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, विद्यार्थी–विद्यार्थीनीनी विद्यापीठ परिसरासोबतच शहरातील मुख्‍य ठिकाणाची परिसर स्‍वच्‍छता मोहिम हाती घेऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे तर स्‍वच्‍छतेसाठी सातत्‍याने जनजागृती होणे गरजेचे असुन प्रत्‍येक नागरिकांनी स्‍वच्‍छतेच्‍या मोहिमेत छोटा का असेना सहभाग दयावा, असे आवाहन मनपाचे आयुक्‍त मा श्री अभय महाजन यांनी केले. परिसर स्‍वच्‍छता हे सर्वांचे कर्तव्‍य असल्‍याचे कुलसच��व डॉ दिनकर जाधव यांनी सांगितले.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी स्‍वच्‍छतेची मोहिम तळागाळात पोहचण्‍यासाठी विद्यापीठाने हा कार्यक्रम घेतल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण यांनी तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.\nकार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रेल्‍वेचे देविदास भिसे, बसचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे, विभाग प्रमुख डॉ बी आर पवार, डॉ जी एम वाघमारे, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ के टी आपेट, डॉ पी आर झंवर, डॉ राकेश आहिरे, राष्‍ट्रीय छात्रसेना अधिकारी डॉ आशिष बागडे व रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा व्‍ही बी जाधव, डॉ के डि नवगिरे, डॉ विशाल अवसरमल, प्रा गुळभीले, प्रा राठोड, प्रा चव्‍हाण, डॉ आशा शेळके आदींच्‍या यांच्‍या मार्गदर्शनाखाली साधारणत: ६०० विदयार्थ्‍यां-विद्यार्थ्‍यीनींनी परिश्रम घेतले.\nमार्गदर्शन करतांना महापौर मा सौ संगिताताई वडकर\nमार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण\nरेल्‍वे स्‍थानकावर स्‍वच्‍छता मोहिम राबवितांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, महापौर सौ संगिताताई वडकर, कुलसचिव डॉ डि एल जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदी\nगटशेतीच्‍या माध्‍यमातुन कमी खर्चात अधिक उत्‍पादन देणा-या तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा......कुलसचिव डॉ डि एल जाधव\nवनामकृविचा ‘उमेद’ कार्यक्रमास माळसोन्‍ना येथे मोठा प्रतिसाद\nमौजे माळसोन्‍ना येथील उमेद उपक्रमाच्‍या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ डि एल जाधव, व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ डि एन गोखले, सरपंच मधुकरराव लाड, प्रल्‍हाद लाड, डॉ राकेश आहीरे, आर एन शिंदे आदी\nमौजे मालसोन्‍ना येथील उमेद उपक्रमाच्‍या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ डि एन गोखले\nपरभणी : नैसर्गिक कारणासह शेतीतील वाढता खर्च व शेतमालाला कमी बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असुन गटशेतीच्‍या माध्‍यमातुन कमी खर्चात अधिक उत्‍पादन देण्‍यारे तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डि एल जाधव यांनी केले.\nमराठवाडयात कमी पर्जन्‍यमानामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला असुन शेतक-यांनी नाऊमेद न होता प्राप्‍त परिस्थितीला धीराने सामोरे जाण्‍यासाठी कृषि विद्���ापीठाच्‍या वतीने ‘उमेद’ उपक्रम कुलगुरु मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत असुन या उपक्रमातंर्गत कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने दि १० फेब्रुवारी रोजी माळसोन्‍ना येथे कार्यक्रम घेण्‍यात आला, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले तर जल व्‍यवस्‍थापन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ ए एस कडाळे, गांवचे सरपंच मधुकरराव लाड, विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे, मुख्‍याध्‍यापक आर एन शिंदे, प्रल्‍हाद लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलसचिव डॉ डि एल जाधव पुढे म्‍हणाले, की मानवाचे आयुष्‍य हे अमुल्‍य असुन शेतक-यांनी मित्राशी व कुटुबातील सदस्‍याशी संवाद साधल्‍यास मनातील दु:खाचे मळभ दुर होतील. अध्‍यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले, की शेतक-यांनी एकाच पीकाच्‍या मागे न लागता, या भागातील हवामान व जमिनीचा अभ्‍यास करून पीकांची निवड करावी. बाजारात भाव असेल तेव्‍हा बाजारात शेतमाला विक्रीसाठी आणण्‍याची एैपत जेव्‍हा शेतक-यांत येईल, तेव्‍हाच शेतक-यांची प्रगती होईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. जल व्‍यवस्‍थापन शास्‍त्रज्ञ डॉ ए एस कडाळे यांनी आपल्‍या भाषणात मुलस्‍थानी जलसंधारण, शेततळे, शेतीची बांधबंदिस्‍ती आदी विषयावर मार्गदर्शन केले.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ राकेश आहिरे यांनी केले तर सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे व आभार प्रदर्शन गोविंद लाड यांनी केले. मुख्‍याध्‍यापक श्री आर एन शिंदे यांच्‍या सहकार्याने शाळेच्‍या विद्यार्थ्‍याची गावात प्रभातफेरी काढुण जागर करण्‍यात आला. कार्यक्रमास गांवातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी तुकाराम दहे, चद्रशेखर नखाते, कृषि अधिकारी बी पी घोगाळे, ग्रामसेवक श्री चिलगर, कृषि सहायक श्री मानोलीकर, तलाठी श्री झिंगे, उपसरपंच बालासाहेब पुर्णे, केशवराव चव्‍हाण, माणिक चव्‍हाण, मुजांजी लाड, आनंद लाड, कृषि विस्‍तार विभागाचे विद्यार्थी यांनी सहाकार्य केले.\nगावातुन प्रभारफेरी काढण्‍यात आली त्‍याप्रसंगी\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ���त विसावा दीक्...\nइंदेगाव (ता.पैठण जि. औरंगाबाद) येथे आद्यरेषीय गहू ...\nफिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळेव्दारे सेलु तालुक्...\nवनामकृविच्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍...\nवनामकृविच्‍या सेवानिवृत्‍त अधिकारी व कर्मचारी यांन...\nछत्रपतीचे विचार आजही उपयुक्‍त .........जेष्‍ट पत्र...\nराजा शिवछत्रपती हे लोककल्याणकारी राजे होते ..........\nरेशीम उद्योग देऊ शकतो शेतक-यांना आर्थिक स्‍थैर्य ....\nमौजे. बाभळगाव येथील वनामकृविच्‍या कीड व्‍यवस्‍थापन...\nवनामकृवित ‘शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन’ य...\nमौजे उजळअंबा (ता.जि.परभणी) येथे ‘उमेद’ उपक्रमांतर्...\nशेती समस्यांच्‍या निराकरणासाठी विद्यापीठ शेतकऱ्यां...\nगृहविज्ञान महाविद्यालयच्‍या एलपीपी स्‍कुलचा टॅलेन्...\nगृहविज्ञान महाविद्यालयाचा नृसिंह पोखर्णी येथे महिल...\nस्वच्छ भारत अभियानातंर्गत कृषि महाविद्यालयाच्या व...\nगटशेतीच्‍या माध्‍यमातुन कमी खर्चात अधिक उत्‍पादन द...\nशेतीत यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही ......... कुल...\nनृसिंह पौखर्णी येथे वनामकृविच्‍या ‘उमेद’ उपक्रमातं...\nवनामकृवित मुख्‍य पीकाकरीता पीक संरक्षण याविषयावर द...\nउद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या विद्यार्थीनी –हदयस्...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन प��वळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://smskhoj.com/ram-varma-information-marathi/", "date_download": "2020-10-20T11:57:19Z", "digest": "sha1:IDRR7TWOSWN57YURVJ77Z7UU3NWTVROE", "length": 14220, "nlines": 57, "source_domain": "smskhoj.com", "title": "स्वाथि थिरूनल राम वर्मा - Sms Khoj", "raw_content": "\nस्वाथि थिरूनल राम वर्मा\nस्वाती तिरुनल राम वर्मा प्राचीन श्रावण राज्य त्रावणकोरचा राजा होता. यासह, ते प्राचीन भारतीय शास्त्री संगीताचे उत्तम संरक्षक आणि स्वत: सिद्धार्थ संगीतकार देखील होते. त्यांनी आपल्या दरबारात अनेक नामांकित संगीतकारांनाही स्थान दिले, ज्यात त्याचे संगीतावरील विशेष प्रेम आहे.\n1829 ते सन 1846 पर्यंत स्वाती थिरुनाल यांनी त्रावणकोरच्या महाराजा म्हणून राज्य केले. जरी त्यांना स्वतः दक्षिण भारतीय कर्नाटकी संगीताची जाणीव होती, परंतु त्यांनी आपल्या राज्यातील लोकांना आणि संगीत प्रेमींना हिंदुस्थानी संगीत शैली अवलंबण्यास प्रोत्साहित केले. 400 हून अधिक संगीत रचना तयार करण्याचे श्रेयही त्यांच्यावर जाते. या रचनांपैकी त्यांच्या प्रसिद्ध रचना – पद्मनाभ पाही, देवता देवा, सरसीजनाभा आणि श्री रमण विभो या त्यांच्या रचना आहेत.\nत्यांच्याबद्दल असेही सांगितले जाते की ते संस्कृत, हिंदी, मल्याळम, मराठी, तेलगू, कन्नड, बंगाली, तामिळ, उडिया आणि इंग्रजी इत्यादी बर्‍याच देशी आणि परदेशी भाषांमध्ये तज्ञ होते. राजा असूनही त्यांनी संगीत क्षेत्रातील विशेष आवड व्यतिरिक्त इतर क्षेत्रांच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिले. मुख्य म्हणजे – तिरुअनंतपुरम, संग्रहालय, प्राणीसंग्रहालय, शासकीय प्रेस, त्रिवेंद्रम सार्वजनिक ग्रंथालय (आता राज्य मध्य ग्रंथालय म्हणूनही ओळखले जाते), ओरिएंटल हस्तलिखित ग्रंथालय आणि इतर अनेक प्रसिद्ध प्रतिष्ठान इत्यादी खगोलशास्त्रीय वेधशाळेचे बांधकाम.\nस्वाती थिरुनल राम वर्मा यांचा जन्म 16 एप्रिल 1813 रोजी दक्षिण भारतातील प्राचीन राज्य, त्रावणकोर (सध्याचा केरळ राज्य) येथे झाला. महाराणी गोवारी लक्ष्मीबाई आणि राजाराज वर्मा यांची ही दुसरी मुले होती. तो कोयतामपुरातल्या चंगन��शरीच्या वाड्यात वाढला होता. त्यांच्या मोठ्या बहिणीचे नाव रुक्मिणीबाई आणि धाकट्या भावाचे नाव उथ्राम थिरुनल मार्टांड वर्मा होते. धाकट्या भावाच्या जन्मानंतर त्याच्या आईचे दोन महिन्यांनंतर निधन झाले. यावेळी स्वाती तिरुनल फक्त 17 महिन्यांचा होता. त्यांच्या आईची बहीण (काकू) गोवारी पार्वतीबाईंनी ती मोठी होईपर्यंत राज्याचा कारभार स्वीकारली. वयाच्या 14 व्या वर्षी राज्याभिषेक झाला आणि त्यांनी राज्याचा कारभार स्वीकारला. त्यावेळी त्यांचे वडील आणि काकू दोघेही चांगले शिक्षण घेतले होते, त्यांनी त्यांचे शिक्षण आणि दीक्षा यावर विशेष लक्ष दिले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी संस्कृत आणि मल्याळम आणि सात व्या वर्षी इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली. तरुण असताना त्यांनी मल्याळम, तामिळ, कन्नड, हिंदुस्थानी, तेलगू, मराठी, इंग्रजी, पर्शियन आणि संस्कृत इत्यादी अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. भाषांव्यतिरिक्त, त्यांनी तरुण वयात व्याकरण, कविता आणि नाटकात देखील रस घेतला. एक विद्वान राजा म्हणून त्याने आपल्या राज्यात कला, संस्कृती आणि संगीताला विशेष महत्त्व दिले.\nश्री स्वाती तिरुनल राम वर्मा यांचे लहान वयातच लग्न झाले होते, परंतु त्यांच्या पहिल्या पत्नीचा लवकरच मृत्यू झाला. यानंतर तिरुवतार अम्माविदू कुटुंबातील तिरुवतार अम्माची पानपिलाइ अम्मा श्रीमती नारायणी पिल्लई कोचम्माशी त्यांचे लग्न झाले. त्याची दुसरी पत्नी कर्नाटक शैलीची गायिका आणि कुशल वीणा वादक होती. त्या दोघांनाही एक मुलगा झाला, तिचे नाव तिरुवतार चितीरा नाल अनंत पद्मनाभन चंपाकरमण थंपी. सन 1876 मध्ये, स्वाती तिरुनलने तिसर्या विवाह त्रिवेंद्रममधून विस्थापित झालेल्या मुदलीयरची कन्या सुंदर लक्ष्मी अम्माल यांच्याशी केला. सुंदर लक्ष्मी सुगंधवल्ली म्हणूनही परिचित होती, ती एक नर्तक होती. असेही म्हटले जाते की तिरुनालच्या दुसर्‍या पत्नीने हे तिसरे लग्न ओळखले नाही, म्हणून सुगंधवल्ली त्रावणकोर सोडून इतरत्र गेले. ज्यामुळे तिरुनल खूप दु: खी झाले. या संदर्भात असेही म्हणतात की तिरुनलला हा विरह सहन होत नव्हता आणि यामुळे 1846 साली वयाच्या 33 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.\nसंगीत संगीत आणि कलेसाठी समर्पित जीवन\nश्री स्वाती तिरुनल राम वर्मा यांच्या जीवनाचा इतिहास पाहिल्य��स हे लक्षात येते की लहानपणापासूनच त्यांना संगीतावर विशेष प्रेम होते. त्याला वाटले की वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी संगीत हे एक उत्तम माध्यम बनू शकते. त्यांचे संगीत शिक्षण प्रशिक्षण करमण सुब्रमण्य भागवतरा आणि करमण पद्मनाभ भागवतारा यांच्या देखरेखीखाली सुरू झाले. यानंतर त्यांनी इंग्रजी शिक्षक सुब्बाराव यांच्याकडूनही संगीत शिक्षण घेतले. नंतर त्यांनी संगीत शिकण्यासाठी त्या काळातील नामांकित संगीतकारांना ऐकण्यावर आणि स्वतःवर सराव करण्यावर विशेष भर दिला.\nहा काळ होता जेव्हा दक्षिण भारतातील विविध भागात संगीत आणि इतर कला त्यांच्या सुरुवातीच्या काळात भरभराट होत. त्या काळात कर्नाटक संगीताची त्रिकुट म्हणून ओळखले जाणारे, त्यागराज, श्यामा शास्त्री आणि मुथुस्वामी दीक्षितार हे दक्षिण भारतात संगीताच्या संवर्धनात विशेष योगदान देत होते. त्यावेळी अनेक नामांकित संगीतकार आणि कलाकार अनेकदा स्वाती तिरुनलच्या दरबारात आपली कला सादर करीत असत. त्यापैकी तंजावूर येथील प्रसिद्ध चार भाऊ, त्यागराज यांचे शिष्य कन्न्याय भगवतार, महाराष्ट्रीयन गायक अनंथपद्मनाभ गोस्वामी आणि तत्सम लोकांचे समकालीन कलाकार प्रमुख होते.\nभारतीय संगीताच्या उदयातील त्यांचे योगदान\nस्वाती तिरुनालने भारतीय संगीताच्या प्रगतीत अतुलनीय योगदान दिले आहे. स्वत: त्यांनी 500 हून अधिक गाणी तयार केली. याव्यतिरिक्त, तो आहे\nआम्हाला आशा आहे कि तुम्हाला स्वाथि थिरूनल राम वर्मा माहिती आवडली असेल जर माहिती मध्ये काही चुकीचे आढळले असल्यास आम्हला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते नक्कीच update करू. हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका धन्यवाद\nमुथुस्वामी दीक्षितार || Muthuswami Dikshitar\nडॉ. शांती स्वरूप भटनागर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2020-10-20T10:56:38Z", "digest": "sha1:ZGUS32NYDBOQMIFQ2RDFAPBVDJ62VICG", "length": 13737, "nlines": 90, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "युरोपियांनी रायगडाची स्तुती पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून का केली असेल? - Shodh Itihasacha", "raw_content": "\nयुरोपियांनी रायगडाची स्तुती पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून का केली असेल\nयुरोपियांनी रायगडाची स्तुती पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून का केली असेल\nMay 3, 2020 adminLeave a Comment on युरोपियांनी रायगडाची स्तुती पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून का केली असेल\nस्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आत्ताच्या रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी न करता पुन्हा नव्याने बांधून घेतला.\nसमुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर म्हणजे अंदाजे २७०० फूट उंचीवर रायगड किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. मराठा साम्राजाच्या इतिहासामध्ये रायगडाची एक खास ओळख आहे.\nछत्रपती शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि भौगोलिक महत्त्व पाहून १७व्या शतकात स्वराज्याची राजधानी बनविली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायर्‍या आहेत. इंग्रजांनी गड काबीज केल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली.\nरायगडाचा इतिहास सांगायचा झाला तर पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. स्थानिक लोक त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी नावाने ओळखत असे. पुढे जाऊन त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दर्‍या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग केवळ कैदी ठेवण्यापुरता व्हायचा.\nजावळ खोऱ्यातील मोर्‍यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला होता. मोरे येण्यापूर्वी हा डोंगर शिर्क्यांकडे होता कदाचित शिर्क्यांपैकी कोणीतरी शिरकाई देवीची स्थापना गडावर केली.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. रायरी चा डोंगर पाहून याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडचा पूर्ण परिसर राजधानी बनवण्यास सोयीचा व मुबलक पुरेसा आहे. रायगडाचा भौगोलिक प्रदेशामुळे रायगड चढाईस आणि हल्ला करण्यासाठी अधिक अवघड ठिकाण आहे.\nरायगडापासून समुद्र किनारा देखील जवळ असल्याने आरमारासाठी आणि सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली असावी.याच दुर्गदुर्गेश्र्वर रायगडास विविध नावांनी ओळखले गेले आहे. नंदादीप, रायरी, रायगड, जंबुद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर, इस्लामगड आणि प��र्वेकडील जिब्राल्टर.\nआता आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात “पुर्वेकडील जिब्राल्टर” म्हणून इंग्रजांनी ज्याची स्तुती केली, युरोपियन मुख्यतः इंग्रज म्हणतात की, रायगडाची अभेद्यता इतकी मजबूत आहे की, जिब्राल्टरच्या रॉकशी त्याची तुलना व्हावी. रायगडावर अनेक इंग्रजी वकील येऊन गेले, स्टॉमस निकल्स, हेन्री अॉक्झीन्डन, स्टॉमस निकल्स हा सर्वांनी कमी अधिक प्रमाणात असेच वर्णन केले आहे.\nस्टॉमस निकल्स हे एका पत्रात म्हणतात की, शिवाजी महाराजांनी रायगड घेतल्याच्या नंतर त्यावर एक मुख्य तटबंधी बांधली, त्यानंतर त्याच्या आत एक तटबंधी बांधून किल्ला इतका मजबूत केला आहे की, जर गडावर पुरेसा अन्नसाठा असेल तर रायगड संपुर्ण जगाविरुद्ध लढू शकेल.\nबांधकाम, तंत्रज्ञान, स्थापत्य कौशल्य सर्व शिवराय आणि हिरोजी इंदुलकर यांचं, किल्ला महाराष्ट्रातील व त्याच कौतुक इंग्रज लोक करतात म्हणजे हि काही सोपी गोष्ट नक्कीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हयात होते तो पर्यंत कोणाचीही गडावर हल्ला करण्याची किंवा अवैधरित्या चढाई करण्याचे प्रयत्न केले नाही. चढाई करण्याचे मार्ग शक्य होते त्यांना देखील तासून ते मार्ग अभेद्य केले.\nस्पेनच्या दक्षिणेकडच्या टोकावर भूमध्य समुद्राच्या आणि जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या तोंडाशी असलेला हा भाग स्पेन या देशाचाच एक तुकडा आहे. पण त्याची मालकी मात्र ब्रिटिशांकडे होती. वास्तविक ६.७ चौरस कि. मी. आकाराचा स्पेनचा हा दक्षिणेकडचा तुकडा; परंतु अत्यंत महत्त्वाच्या, मोक्याच्या जागी.\nभूमध्य समुद्राच्या तोंडाशी १३ कि. मी. रुंदीची सामुद्रधुनी असलेला हा प्रदेश येथून अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या सुवेझ कालव्याकडे जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर पहारा ठेवता येऊ शकतो. बऱ्याच वर्षा पर्यंत हा जिब्राल्टर चा खडक अभ्येद्य राहिला. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम.\nमराठ्यांकडून किल्ला जिंकता येत नाही म्हणून मुघलांनी चक्क मांत्रिकाला बोलावलं\nशिवाजी राजांचे नौदल मला भीतीदायक वाटते, कारण एका पोर्तुगीजाने पाठवलेलं पत्र\nमायनाक भंडारी यांचे अजोड साहस\nछत्रपतींच्याकडून “सरखेल” किताब घेणारे दर्यासम्राट कान्होजी आंग्रे\nमुंबईत सुरू झालेलं पण जगाच्या इतिहासात नोंद झालेलं चले जाव आंदोलन\nअंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\n२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/central-railway-mobile-ticket-akp-94-2030609/", "date_download": "2020-10-20T12:21:10Z", "digest": "sha1:5QCCHCFLHMI2VZAYI33NAHO34VNNPQUI", "length": 14176, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Central Railway Mobile Ticket akp 94 | मध्य रेल्वेवर दररोज ७५ हजार मोबाइल तिकिटांचा खप | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nमध्य रेल्वेवर दररोज ७५ हजार मोबाइल तिकिटांचा खप\nमध्य रेल्वेवर दररोज ७५ हजार मोबाइल तिकिटांचा खप\nउपनगरीय प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्या, एटीव्हीएम तसेच जनसाधारण तिकीट सेवक उपलब्ध आहेत.\nठाणे, ऐरोली, सीएसएमटी स्थानकांतील प्रवाशांकडून सर्वाधिक वापर\nरेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांसमोर लागणाऱ्या लांब रांगा कमी करण्यासाठी रेल्वेने सुरू केलेल्या मोबाइल यूटीएस अ‍ॅपला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज ७५ हजारांपेक्षा अधिक तिकिटे मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांतून काढली जात आहेत. यामध्ये सर्वाधिक तिकिटे ठाणे स्थानकातून काढली जात असून त्याखालोखाल ऐरोली, सीएसएमटी आणि कल्याण या स्थानकांत मोबाइल तिकिटांचा अधिक वापर केला जात आहे.\nउपनगरीय प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्या, एटीव्हीएम तसेच जनसाधारण तिकीट सेवक उपलब्ध आहेत. त्याहीपेक्षा प्रवाशांना झटपट तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी मोबाइल तिकीट अ‍ॅपची सुविधा साधारण तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. या अ‍ॅपवर कागदविरहित किंवा एटीव्हीएमद्वारे छापील तिकीट मिळवण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध आहे. यासाठी रेल्वेची जीपीएस यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. रेल्वे हद्दीत ३० मीटर अंतरापर्यंत जीपीएस यंत्रणा कार्यरत असते. त्यातही अनेक अडथळे येत असल्याने तिकीट काढणे वेळखाऊ प्रक्रिया होती.\nपरंतु रेल्वेने जीपीएसची व्याप्ती वाढवल्याने अ‍ॅपवरील तिकीट सहज मिळू लागले. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत यूटीएस अ‍ॅपचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.\nसध्या दररोज ७५ हजारांपेक्षा जास्त मोबाइल तिकिटे काढली जात असून, यात ठाणे स्थानक आघाडीवर आहे. ठाण्यात तिकीट खिडक्या, जनसाधारण आणि एटीव्हीममधून दररोज काढल्या जाणाऱ्या एकूण ८२ हजार तिकिटांपैकी सरासरी ४,५८७ तिकिटे मोबाइल यूटीएस अ‍ॅपमधून काढली जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nहे प्रमाण १० टक्के एवढे आहे. त्यापाठोपाठ ऐरोलीत एकूण १५,७२९ तिकिटांपैकी २,१०४ तिकिटे मोबाइल अ‍ॅपमधून काढली जातात. सीएसएमटीतील १,९७० तिकिटे मोबाइल अ‍ॅपमधून काढण्यात येत आहेत.\nमोबाइल अ‍ॅपवर तिकीट काढताना प्रवाशांना तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागतो. काही वेळा मोबाइलवर तिकीट काढताना नेटवर्कची समस्या येते आणि त्याचवेळी संपर्क तुटतो. त्यामुळे तिकिटाचे पैसे खात्यातून जातात. मात्र तिकीट उपलब्ध होत नाही. २४ तासांत किंवा तीन ते सात दिवसांत पुन्हा पैसे प्रवाशांच्या खात्यात जमा होतात. याचा प्रवाशांना मनस्ताप होतो.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nतीन दिवसांपासून कसारा- टिटवाळा रेल्वे सेवा ठप्प; संतप्त प्रवाशांचा वाशिंदमध्ये रेलरोको\nअंबरनाथमध्ये लोकलचा पेंटाग्राफ तुटला, मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प\nपावसाची संततधार सुरुच, मुंबईची लाईफलाईन कोलमडली\nनववर्षातही ‘मरे’चे रडगाणे सुरुच, पहिल्याच दिवशी लोकल ट्रेनचा ‘लेट मार्क’\nदिवा-कोपर दरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वे अर्धा तास उशिराने\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरा��्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 गुन्हे वृत्त : चित्रनगरीतील संघटित टोळीच्या गुंडाला अटक\n2 नवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\n3 …हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल: राज ठाकरे\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/election-of-4000-co-operative-societies-postponed-abn-97-2287777/", "date_download": "2020-10-20T11:39:11Z", "digest": "sha1:FNIOBTGNGBH57DODKSQAOZ2GTILLBAWV", "length": 11097, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Election of 4000 co operative societies postponed abn 97 | सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nसहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर\nसहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर\n४७ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका तिसऱ्यांदा लांबणीवर\nकरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका डिसेंबर अखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच साखर कारखाने अशा ४७ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका तिसऱ्यांदा लांबणीवर पडल्या आहेत.\nराज्यात गेल्या वर्षी विविध कारणांमुळे १६ हजार ३७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून यावर्षी डिसेंबर अखेर ३० हजार ५४ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे-नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अकोला, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच साखर कारखाने, सूत गिरण्या अशा अ वर्ग दर्जाच्या ११६ संस्था, तर नागरी सहकारी बँक���, सहकारी सोसायटी, सेवा सोसायटी अशा ब वर्गाच्या १३ हजार तसेच गृहनिर्माण संस्था, दूध सोसायटी अशा क वर्गातील १३ हजार आणि ड वर्गातील २१ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका डिसेंबर अखेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरेल्वे सज्ज, पण राज्याची दिरंगाई\nमुंबईत १,२३३ नवे रुग्ण\nसावधपणे निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच\nऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील करोना चाचण्यांमध्ये १८ टक्क्यांनी घट\nदेशभरात २४ तासांमध्ये ४६ हजार ७९१ नवे करोनाबाधित, ५८७ रुग्णांचा मृत्यू\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 लोकल प्रवासासाठी सामान्यांची धडपड\n2 ‘प्रेमदान’ आश्रमातील ११६ महिला करोनामुक्त\n3 कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी करोनाबाधितांना टॅब\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62400", "date_download": "2020-10-20T11:54:03Z", "digest": "sha1:FFPUZTBCXUGVYFNEKVUXBHQ3UN32VH3X", "length": 40318, "nlines": 298, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जल............ नीर, तोय, उदक...........जीवन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nपाणी हेच जीवन .... ही गोष्ट आपण शाळेत शिकलेली व पुढे आयुष्यात पदोपदी अनुभवलेली आहे. निसर्गाने प्रत्येक सजीवास जीवन जगण्यासाठी उचित प्रमाणात अन्न पाणी नेहमीच उपलब्ध ठेवलेले आहे. नैसर्गिक अन्न साखळीतील मानवी हस्तक्षेपाने आज आपल्याला पाणी टंचाई जाणवते.\nपाणी वाचवा .. ह्याविषयी अनेक मते जाहीर व्यक्तव्यातून किंवा लिखित संदेशातून मांडून जनजागरण करायचे प्रयत्न चालू झाले. त्यात महत्वाचे व समान मुद्दे म्हणजे पाण्याचा वापर जपून करा - पाणी अडवा पाणी जिरवा - वृक्ष संवर्धन करा ... हेच दिसून येतात. सुजाण नागरिक निश्चितच पाणी फुकट घालवायचे ह्या उद्देशाने ते फुकट घालवत नाहीत तरी वापर करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ते काही प्रमाणात फुकट जातेच. हे झाले व्यक्तिगत पातळीवर, तर आता सामाजीक पातळीवरील प्रयत्न पहिले कि कित्येक संघटना दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम हिरीरीने राबवताना दिसून येतात. काही जणांचे हे कार्य फोटोसेशनपुरताच मर्यादित राहत असले तरी बहुतांशी संस्था खरोखरच तळमळीने हे कार्य करत असतात. तरीही ह्या प्रयत्नांतील झाडांचे जगण्याचे प्रमाण अनेक कारणांमुळे फारच कमी असते.\nपण म्हणून काय आपण परिस्थितीपुढे हार मानायची का \nनक्कीच नाही ... काळ आणि वेगाचे भान राखून उचित दिशेने प्रयास केले कि मार्ग निघतोच. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे - वारका वॉटर तंत्रज्ञान\nइटालियन आर्किटेक असणारे अरतुरो विट्टोरी यांनी वारका वॉटर या संकल्पनेचा शोध लावला आहे. हवेतून पिण्याचे योग्य पाणी संकलित करण्याचे हे तंत्र आहे. चित्रात दर्शविल्याप्रमाणे वारका वॉटर टॉवर उभे करण्यात येतात. हे टॉवर पर्यावरण दृष्टय़ा टिकाऊ आणि जैविक विघटन होणारे आहे. वारका वॉटर ही एक उभी संरचना असते. त्याच्या आतल्या बाजूस विशिष्ट प्रकारचा कपडा लावण्यात आलेला असतो. जो हवेतून पिण्यायोग्य पाणी संकलित करतो. वारका वॉटर टॉवर उभं करणे अतिशय सोपे असून ते गावकरी स्वत: स्थानिक पातळीवर मिळणा-या साधनांपासून बनवू शकतात. विशेष म्हणजे त्याची निर्मिती आणि देखभाल करायला पैसे लागत नाहीत. या तंत्रांमुळे दररोज ५० ते १०० लिटर पिण्याचे पाणी संकलित होते, असा दावा करण्यात आला आहे\nहे झाले पिण्याच्या पाण्यासाठी वापरू शकणारे तंत्रज्ञान, पण मग शेतीचे काय ह्यासाठी सुद्धा उपयोगात येते अतिशय कमी पाण्यावर चालणारी शेती पद्धती म्हणजेच हायड्���ोपोनिक्स.\nदेशात अनेक ठिकाणी दुष्काळ आणि पूर, वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमागे हवामानाची अनियमितता हे कारण असल्याने, ही संकटे रोखणे शक्य नसले, तरी त्याचा मुकाबला करणे मात्र शक्य असते. चाऱ्याविना पशुधन वाचवायचे कसे, हा प्रश्‍न सर्वत्र विचारला जात असताना काही शेतकरी मात्र नवीन वाट चोखाळत आहेत व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यास पुरेपूर यशसुद्धा मिळत आहे. या प्रकारात दोन किलो धान्या पासून १५/२० किलो हिरवा चारा निर्मिती होते. जो एका जनावरास एका दिवसासाठी पुरेसा असतो. यात जमीन अत्यल्प आणि पाणीही कमी लागते. उन्हाळ्यात कमी पाणी,कमी जमीन असलेले जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आता दुधाळ जनावरे जोपासणे सोपे होऊ शकते.\nखरे तर चीन, जपानसारख्या देशांत 1970 पासून हे तंत्रज्ञान वापरात आहे. हायड्रोपोनिक चारायंत्र (हायड्रोपोनिक फॉडर मशिन) म्हणून परिचित असलेले हे परदेशी बनावटीचे महागडे यंत्र विकत घेणे आपल्या इथल्या शेतकऱ्यांना मात्र परवडणारे नाही. ते भारतीय बनावटीनुसार उपलब्ध झाल्यास फायदेशीर होऊ शकते, असा विचार करून गेल्या काही वर्षापासून अनेक कृषी संस्था वेगवेगळे प्रयोग करीत आहेत ज्याचे फलित म्हणजे ही हायड्रोपोनिक चारा पद्धत.\nहायड्रोपोनिक्‍स चाऱ्याचे फायदे -\n1. चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा चांगला पर्याय.\n2. कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती.\n3. जनावरांना 90 टक्के चारा पचतो.\n4. पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी.\n5. जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ.\n6. दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ.\n7. जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते.\n8. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ.\n9. जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्‍यकता आहे.\n10. प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्‍सिडंट्‌स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-3, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात\nह्याच पद्धतीद्वारे अनेक भाज्या फळे ह्यांचे सुद्धा भरघोस उत्पादन व्यावसायिक पातळीवर घेतले जाते.\nवरील दोन्ही गोष्टी बहुतांशी ग्रामीण परिस्थितीमध्ये वापरली जाऊ शकणारी असल्याने शहरी वातावरणात चुकीच्या सवयीने जे पाणी फुकट जाते त्याचे काय ... ह्याला सुद्धा विज्ञानाने उत्तर शोधलेले आ���ेच. गेली अनेक वर्षे प्रचलित असलेले नाव म्हणजे rain water harvesting.\nह्याचा अनेक शहरात वापर सुरु झालेला असला तरी म्हणावा तसा देशभरात अजून सर्वत्र प्रचार न झाल्याने समाजाचा मुलभूत घटक म्हणून हा प्रकल्प घरोघरी राबवला जात नाही असेच चित्र सध्या दिसते , अर्थात हे चित्र लवकरात लवकर बदलणे हेच आपल्या हिताचे असेल. हा उपक्रम फक्त पावसाळ्यापुरताच मर्यादित असल्याने अजून एका शोधाचा इथे उल्लेख करावासा वाटतो ज्याचा वापर केल्यास फुकट जाणारे पाणी नक्कीच वाचवू शकतो. ही गोष्ट म्हणजे अनेक जणांना पर्वणीच आहे कारण स्वत:च्या मनाला समजत असूनही काहीवेळा अनवधानाने आपल्या हातून घरातील नळ उघडा राहून पाणी फुकट जाते त्याला आता नक्कीच आळा असू शकतो. Kitchen & Washbasin Tap Water Saving Aerator/Filter ह्या अनुषंगाने शोधले तर कित्येक मॉडेल आपल्याला उपलब्ध होतील. उदाहरणार्थ -\nस्प्रिंकलर /फॉगर सारखे अतिशय सोपे तंत्र वापरून फक्त ओलाव्यापुरता आवश्यक पाणी वापरून बाजूने ओघळून जाणारे नळाचे पाणी वाचवत इथे पाण्याची अनेक पटीत बचत केली जाणे शक्य आहे हे दिसून येतेय. ह्या सारखी अजून काही उदाहरणे आपल्यास माहिती असतील तर प्रतिसादांमधून जाणून घायला सर्वांनाच आवडतील आणि त्याचा नक्कीच सर्व वाचकांना लाभ होईल.\nह्या सर्व प्रकारात सध्याच्या घडीस झोपडपट्टी किंवा कारखान्यांची पाणी चोरी वगैरे माध्यमातून होत असणारी पाण्याची नासाडी तूर्तास वगळली आहे कारण वरील उदाहरणांसारखे विज्ञाननिष्ठ उपकरण किंवा तंत्रज्ञान सध्यातरी माझ्या माहितीत ह्या प्रकारास आळा घालू शकेल असे नाही. ह्यासाठी फक्त समाज प्रबोधन हाच मार्ग आजतरी डोळ्यासमोर दिसतोय, पुढील काळात नक्कीच काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा धरायला हरकत नाही.\nमहत्वाच्या विषयावरील शास्त्रीय उपयुक्त माहिती देणारा चांगला व समयोचित लेख.\nतूम्ही वारका तंत्राबद्दल लिहिलेय त्याचे एक साधे स्वरुप दक्षिण अमेरिकेत वापरलेले ( एका माहितीपटात )\nसमुद्रालगत असणार्‍या एका कड्यावर मोठे गोणपाटासारखे एक कापड आडवे लावले होते. समुद्रावरुन\nयेणारे बाष्पयुक्त वारे या कापडातून जाताना त्यातले बाष्प मात्र या कापडात शोषले जाते, आणि\nमग ते खालच्या बाजूला लावलेल्या पन्हळीतून गोळा केले जाते, अर्थात त्यासाठी तिथली थंड\nहवा, मदत करत असणार.\nसायकल सारखे एक साधे उपकरण वापरून, सांडपाणी स्वच्��� करण्याचे उपकरणही एका माहितीपटात\nबघितले होते. अशी साधी, सोप्या तंत्रावर चालणारी उपकरणे हि काळाची गरज आहे.\nकालच चिनी चॅनेलवर आणखी एक\nकालच चिनी चॅनेलवर आणखी एक तंत्र दाखवल त्यात कमी जमीनीवर जास्त शेती करता येणे शक्य होते.\nमला कितपत वर्णन करता येतेय ते बघतो.\nआपल्याकडे पुर्वी जत्रेत लाकडी पाळणे असायचे तसे पण यातले पाळणे लांबट वाफ्याच्या स्वरुपात.\nएका साध्या तंत्राने हे पाळणे आपल्या जत्रेतल्या पाळण्याप्रमाणेच गोल फिरवले जातात पण अत्यंत कमी\nवेगाने. असे केल्याने प्रत्येक वाफ्याला उन मिळते ( आणि बहुदा जास्त वेळ उन्हात राहिल्याने होणारे\nबाष्पीभवन वाचते ) माझ्या अंदाजाप्रमाणे पाचपट क्षेत्रफळ जास्तीचे मिळते या तंत्राने.\nकुमारजी आणि दिनेशजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद\nचीनी तंत्रज्ञानाची माहीती दिल्याबद्दल खुप खुप आभारी आहे. बहुतेक त्याला पर्माकल्चर म्हणतात. ही लिंक पाहुन तुम्ही कन्फर्म करू शकाल http://permaculturenews.org/2014/07/25/vertical-farming-singapores-solut...\nवरती एक हायड्रोपोनिक्स चाऱ्यासंबधी फोटो दिलाय न पोस्ट मध्ये त्या ट्रे सिस्टिमला वर्टिकल फार्मिंग असेही म्हणतात आणि पर्मा कल्चर त्यातील अधिक प्रगत तंत्रज्ञान झाले.\nहो, हो हेच ते.\nहो, हो हेच ते.\nपण ते खर्चिक असणार ना तसा काहिसा सूर होता त्या कार्यक्रमात.\nया चॅनेलवर फार सुंदर कार्यक्रम दाखवतात. कलिंगडाचे वेलही असे उभे वाढवले होते.\nप्रत्येक फळाला, जाळीचा आधार दिला होता. आणि ती वेगळी जात होती.\nओंजळभर आकार आणि त्यातही पांढरा भाग अगदीच कमी.\nनिवेदिकेने ते फळ हातानेच उकलले, कापायची गरज नव्हती.\nखरे पाहता नैसर्गिक ऊर्जा\nखरे पाहता नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत सोडून इतर कुठलीही पद्धत वापरायची ठरवली तर ती नेहमीच खर्चिक ठरते. एक गोष्ट मिळवत असताना माणूस दूसरे काहीतरी नेहमी गमावतो. म्हणून सायन्स कितीही प्रगत झाले तरी पंचमहाभूते नाही बनवु शकत. त्याला सबस्टिट्यूट शोधत सूर्यप्रकाशाऐवजी फारतर LED लाईट वापरून भाज्या पिकवतो.\nकलिंगड़बद्दल खुप छान प्रयोग जपानमध्ये झाले आहेत ते म्हणजे त्याचा आकार चौकोनी ठेवण्याबाबत.एक एक कलिंगड़ 100 डॉलरला विकले जाते असे हां वीडियो सांगतो\nखूप छान माहितीपूर्ण लेख\nखूप छान माहितीपूर्ण लेख\nजगाचा सत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला असला तरी पिण्यायोग्य आणि वापरायोग्य पाण्याचा तुटवडा वाढत्या ल��कसंख्येसोबत वाढतच जाणार.. येत्या काळात हे उपाय फार मोठ्या प्रमाणावर राबवावे लागणार आहेत\nखूप छान लेख . वाचायच्या आधी\nखूप छान लेख . वाचायच्या आधी तेच ते नेहमीचे दात कोरून पोट भरण्याचे म्हणजे पाणी कंजूष पणे वापरण्याचे उपाय असतील असं वाटलं होतं पण खूप छान, नवीन , वेगळा विचार देणारी आणि उपयुक्त अशी माहिती मिळाली .\n{{ वाचायच्या आधी तेच ते नेहमीचे दात कोरून पोट भरण्याचे म्हणजे पाणी कंजूष पणे वापरण्याचे उपाय असतील असं वाटलं होतं..... }} - धन्यवाद मनीमोहोर , शिर्षक एकदम घिसा पिटा होते हे लक्षात आणून दिल्याबद्दल कुछ हटके ठेवायचा प्रयास करत जुने - पाणी हेच जीवन - हे बदलून आता नवीन ठेवलंय.\nअरे हे शीर्षकबदलाचे नवीन\nअरे हे शीर्षकबदलाचे नवीन फ्याड काय आले आहे माबोवर\nपाणी संबर्धनाचे ... आधुनिक / इनोवेटीव / अनकन्वेन्शल / हटके / अप्रचलित / नवनवीन ... वगैरे उपाय असे काहीसे आतला मजकूर समजेल आणि पुढे मागे शोधायला सोपे जाईल असे शीर्षक हवे ना या प्रकारच्या माहितीपर लेखांना...\nसमुद्रातील शेती.. ( मासे\nसमुद्रातील शेती.. ( मासे नव्हेत ) या क्षेत्रात काही नवीन होतेय का आपल्याकडे \nभारतात तरी आपल्या आहारात नाहीत या वनस्पति.\nबायबल मधला जो प्रवास आहे ( आजच्या इथिओपिया पासून आजच्या जॉर्डन पर्यंत ) त्या ४० दिवसात,\nत्या लोकांना अन्न पुरवण्यासाठी \"देवा\"ने एक उपकरण दिले होते. त्यातून \"मायना\" ( बहुतेक हेच नाव )\nमिळवून त्या लोकांनी तो प्रवास पार पाडला. काय असावे ते उपकरण \nमी बघितलेल्या एका माहितीपटानुसार ते शैवालच असावे.\nसी वीडस (समुद्री शैवाल ) अनेक\nसी वीडस (समुद्री शैवाल ) अनेक बाबतीत उपयुक्त आहे - आहारात , खते म्हणून तसेच फार्मा कंपनी साठी, वगैरे तर हे वापरले जातेच पण शेती मध्येही पाणी संवर्धनासाठी विशेष उपयोगी पडते. ह्याचा जाड थर मल्चिंग म्हणून कार्य करतो आणि इतर तण वाढू देत नाही. ट्रेस एलिमेंट , मिनरल्स भरपूर प्रमाणात असल्याने पिकांची वाढ छान होते. समुद्र जवळ असलेल्या मायबोलीकरांनी आपल्या बाल्कनी गार्डन / कुंड्यांमध्येही ह्याचा वापर करून बघायला हरकत नाही. https://www.facebook.com/ambadnyaYogesh.Joshi/posts/751618348310514\nवारका तंत्रज्ञानाबद्दल मागे शोधले होते, तेव्हा ती केवळ एक संकल्पना आहे असे कळले, प्रत्यक्षात असे पाणी मिळवू शकणारे स्ट्रक्चर तयार झालेले नाही. याबाबतीत काही नवीन घडले असल्यास कळवावे.\nसोबतच. पाणी साठवण्याचे एक नवीन तंत्र म्हणून super absorbent polymer for agriculture हे आले आहे. यात पॉलिमरचे छोटे बॉल्स पाणी शोषून घेतात व हे पाणी बराच काळ, सुमारे ८ वर्ष सांभाळून ठेवता येते. शेतीच्या पेरणीच्या वेळी बियांसोबत हे बॉल्स खतांसारखे सोडल्यास रुजण्यासाठीच्या पाण्याची गरज भरुन निघते. भरपूर पाऊस असतांना हे बॉल्स भिजवायचे, व नंतर दुष्काळात वापरायचे असा एक उपाय आहे.\n14 मार्च 2015 मध्ये IIT पवईला\n14 मार्च 2015 मध्ये IIT पवईला ह्यबद्दल एक सेमीनार झाला. प्रत्यक्ष प्रोजेक्ट आफ्रिकन देशात यशस्वी रित्या राबवला जातोय. लिंक पहा.. https://googleweblight.com/i\nवारका तंत्रज्ञान खरेच पाणी\nवारका तंत्रज्ञान खरेच पाणी देत असेल तर लगोलग उभारणी करुन दुष्काळी भागात आताच छावण्या उभारता येतील काय त्याबद्दल व्यवस्थित माहिती, खर्चापासून सामानापर्यंत सर्व माहिती कुठे मिळेल त्याबद्दल व्यवस्थित माहिती, खर्चापासून सामानापर्यंत सर्व माहिती कुठे मिळेल भारतात कोणी याबद्दल काम केले आहे काय\nदिनेशदा आणि नानाकळा, तुमचे प्रतिसाद पण आवडले. वारकाची अधिकृत वेबसाईट फारच माहितीपूर्ण आहे.\nखूप छान आणि माहितीपूर्ण लेख.\nखूप छान आणि माहितीपूर्ण लेख.\nघरगुती नित्य वापरात सुद्धा छोटे छोटे बदल आपल्या सवयीत केले तर पाणी वाचवण्याच्या कामात खूप मोठा हातभार लागतो. आमच्याकडे सकाळी कुकर लावताना तांदूळ धुतल्यावर येणारे पाणी फेकून न देता तसेच दुसऱ्या एका पातेल्यात ठेवतो आणि नंतर ते बाल्कनीतील कुंड्यांना वापरतो. हीच गोष्ट डाळी कडधान्ये धुताना आम्ही करतो. डाळी शिजवलेले पाणी तर सत्वयुक्त असतेच मग असे आधीचे पाणी का बरे फुकट घालावा नं \nखुप छान लेख.. आवडला..\nखुप छान लेख.. आवडला..\nछान लिन्क्स आल्यात या ओघात.\nछान लिन्क्स आल्यात या ओघात.\nनानाकळा, आजकाल बाजारात शोभेच्या झाडांसाठी पारदर्शक बॉल्स विकायला असतात. पाण्यात भिजले\nकि त्यांचा आकार वाढतो. तेच का हे \nदिनेश. साधारण त्याच धर्तीवर\nदिनेश. साधारण त्याच धर्तीवर आहेत ते. अंबज्ञ यांनी लिंक दिलीये तेच.\nआभार नानाकळा. .. आपल्याकडे\nआभार नानाकळा. .. आपल्याकडे खर्चिक होईल ना हे \nपैश्याचा विचार कायम करायलाच लागणार ना \nस्वित्झर्लंड मधे मी एक बघितले होते, दोन पातळ्यावर सरोवरे होती आणि तिथे\nवरच्या पातळीवरुन खाली पाणी सोडून वीज तयार केली जात होती. पण वीजेची\nमागणी जास्त असली कि, खालच्या पातळीवरचे ��ाणी परत पंपाने वर नेत आणि\nपरत वीज निर्माण करत, आणि ती वीज मात्र चढ्या भावाने विकत असत.\n(जेणेकरून तो पाणी वर चढवण्याचा खर्च भरुन येईल. )\nतिथे नदीच्या पात्रातील वाहत्या पाण्याचा उपयोग करून पूर्वापार कापड गिरण्या\nचालवल्या जातात. आता तो उद्योगच तिथे संपला आहे तरी त्या गिरण्या अजून आहेत.\nतहान फार लागली न म्हणून तो पय\nतहान फार लागली न म्हणून तो पय पेल्यातून प्यायलो आरारा सर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-10-20T13:10:06Z", "digest": "sha1:QYTH5VDWT7XCN73YQJZXZJJSKKX6Q4BN", "length": 6722, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जिबूटी फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\n(जिबूती फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआफ्रिकेमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (सी.ए.एफ.)\nअल्जीरिया • इजिप्त • लीबिया • मोरोक्को • ट्युनिसिया\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • कोत द'ईवोआर • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nबुरुंडी • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • रवांडा • सोमालिया • दक्षिण सुदान • सुदान • टांझानिया • युगांडा\nकामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे व प्रिन्सिप\nअँगोला • बोत्स्वाना • कोमोरोस • लेसोथो • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • नामिबिया • सेशेल्स • दक्षिण आफ्रिका • स्वाझीलँड • झांबिया • झिम्बाब्वे\nराष्ट्रीय फुटबॉल संघ विस्तार विनंती\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nये���े काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१५ रोजी १७:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3139/index.html", "date_download": "2020-10-20T12:24:54Z", "digest": "sha1:6JKXRD6UA2HTDU2RTQL7FV45JJ7QLEME", "length": 10512, "nlines": 71, "source_domain": "naukriadda.com", "title": "सोलापूर येथील RTO भरती का अडकली ?", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसोलापूर येथील RTO भरती का अडकली \nSolapur RTO Bharti 2020 – येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अनेक अडचणींचा सामना करीत आहे़ कार्यालयासाठी अनेक पदे मंजूर आहेत. मोटार वाहन सहायक निरीक्षक आणि निरीक्षकांच्या ४९ जागा मंजूर असून, उलटपक्षी १२ जागा रिक्त आहेत़ जिल्ह्यात सर्वप्रकारच्या जवळपास १५ लाख वाहनांची नोंदणी असून, त्यांचे फिटनेस, परवाने आदी कामे कोरोना काळात १५ टक्के मनुष्यबळावर होत आहे़ मात्र, प्रत्यक्ष भरतीला कोरोनाचे ग्रहण लागले आहे.\nयेथील उपप्रादेशिक कार्यालयाचे कामकाज पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय अख्त्यारीत असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मदतीला दोन सहायक परिवहन अधिकारी आहेत. मोटार वाहन निरीक्षकांना नवीन वाहनांची नोंदणी, कच्चे-पक्के लायसन्स, चाचणी वाहन योग्यता प्रमाणपत्र, वाहन हस्तांतरणाची कागदपत्रे तपासणी कामे करावी लागतात़ या वाहन निरीक्षकांच्या मदतीसाठी सहायक मोटार वाहन निरीक्षक आहेत.\nपूर्वी वाहन तपासणीकरिता वाहन संख्येचे बंधन नसल्याने आलेल्या वाहनांकडून शुल्क भरून घेऊन योग्यता प्रमाणपत्र देत होते़ असाच प्रकार लायसन्सबाबतीत सुरू होता़ या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली़ यावर न्यायालयाने एका मोटार वाहन निरीक्षकाने त्याच्या कार्यालयीन वेळेत किती वाहने तपासावीत, लायसन्स देण्यास ठराविक संख्या निश्चित केली़ सरकारने याच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले़ सुरुवातीला याकडे दुर्लक्ष झाले़ सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिकाही दाखल झाली़ काम न करणारे अनेक मोटार वाहन निरीक्षक ���्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित झाले़ आदेशानुसार एक मोटार वाहन निरीक्षक दिवसाकाठी फक्त २५ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र, ३० जणांची चाचणी घेऊन पक्के लायसन्स देऊ शकतो.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nभारतीय उद्योग लिमिटेड येथे भरती २०२०\nनिती आयोग येथे विविध पदांची भरती २०२०\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nवर्धा येथे NHM अंतर्गत भरती २०२०\nमुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०\nखुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\n'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर\n'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास \nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन\nकेंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार\n७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे\nBECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०\nBECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०\nमुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०\nECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०\nअमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०\nभारतीय उद्योग लिमिटेड येथे भरती २०२०\nनिती आयोग येथे विविध पदांची भरती २०२०\nUPSC मध्ये भरती २०२०\nमुंबई कुशल कारागीर पदभरती निकाल डाउनलोड\nNEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर\nनीट २०२० परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर\nयूपीएससी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेचे admit card जारी\nस्टाफ सिलेक्शन कमिशन: CHSL 2019 परीक्षेचं प्रवेशपत्र (admit card) जारी\nCISF कॉन्स्टेबल / ड्रायव्हर पदभरती परीक्षा प्रवेशपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/isma11/?lang=mr", "date_download": "2020-10-20T12:14:03Z", "digest": "sha1:C6IGIAUWOMRIATA5IQJJ5TMZLEIPSBQ5", "length": 24809, "nlines": 362, "source_domain": "www.ifpug.org", "title": "ISMA11 – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाच��� यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nतारीख: 18 नोव्हेंबर, 2015\nस्थान: ब्लू वृक्ष प्रीमियम Morumbi\nBrooklin नोव्हो – साओ पावलो – पोलीस अधीक्षक\nव्यावसायिक आणि संशोधक सर्वात अलीकडील नियोजन प्रगती चर्चा आणि व्यावहारिक आणि सैद्धांतिक दृष्टीकोन दोन्ही मापन कार्यक्रम कायम करण्यासाठी IFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने परिषद अकराव्या आवृत्तीत एक व्यासपीठ उपलब्ध होईल. आम्ही जबाबदार व्यावसायिक आमंत्रित, मध्ये सहभागी, किंवा नाविन्यपूर्ण कल्पना सामायिक करण्यासाठी सॉफ्टवेअर मापन रस, अनुभव, आणि हे व्याप्ती आत चिंता.\nजो Schofield, सांडीया राष्ट्रीय प्रयोगशाळा (योग्य.) – WebEx द्वारे\nलुई पातळ रस्सा, अभियांत्रिकी Ingegneria Informatica स्पा\nस्टीव्हन वुडवर्ड, मेघ दृष्टीकोन\nटॉम Cagley, डेव्हिड कन्सल्टिंग ग्रूपचे\n लवकरच आगामी अधिक माहिती.\nपहा BFPUG वेबसाइट अधिक.\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nकॅफे वेबिनार मालिका: माईनफील्ड नेव्हिगेट करत आहे – आवश्यकता पूर्ण होण्यापूर्वी अंदाज बांधणे\nस्नॅप, आयएसओ मानक होण्यासाठी उमेदवार. आपल्या अनुभवाबद्दल प्रश्नावली\nआयएफपीयूजी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\nIFPUG नॉलेज वेबिनार: आयएसबीएसजी प्रकल्प आणि अनुप्रयोग डेटा. सप्टेंबर 16, 2020\n2020 IFPUG मंडळ उमेदवार जाहीर संचालक\nआयएफपीयूजी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\n2020 IFPUG मंडळ उमेदवार जाहीर संचालक\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/12/blog-post_48.html", "date_download": "2020-10-20T12:19:24Z", "digest": "sha1:3ZGCP3PBEQH7PY5PXLWCRXRLZEHTXTZE", "length": 6353, "nlines": 45, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "जगातील पहिले शिवचरित्र ! | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nछत्रपती शिवरायांबद्दल अफाट आकर्षण,प्रचंड प्रेम आणि नितांत आदर असणारा हा व्यक्ती मराठी हि नव्हता आणि भारतीय सुद्धा नव्हता. मुळचा पोर्तुगीज असणार्या या व्यक्तीच नाव होतं 'कॉस्मे दी गार्डा'. गोव्याचा मार्मागोवा भागात हा राहत होता आणि एक प्रशासकीय अधिकारी सुद्धा होता.\nछत्रपती शिवरायांच्या मृत्युच्या नंतर फक्त १५ वर्षांनी म्हणजे १६९५ साली कॉस्मे दी गार्डा ने शिवचरित्र लिहून पूर्ण केले, या चरित्राचे पोर्तुगीज नाव 'Vida e accoens do famoso e felicissimo Sevagy' असे होते, याचा अर्थ इंग्रजीमध्ये 'Celebrated life of famous Shivaji the Great',तर मराठी मध्ये 'सर्वप्रसिध्द अस��ार्या शिवाजी महाराजांची जीवनगाथा ' असा होतो.\n१६९५ चा काळ मराठा,मोगल,पोर्तुगीज सर्वांसाठीच कठीण आणि धामधुमीचा होता,त्यामुळे हे शिवचरित्र प्रकाशात येण्यासाठी १७३० साल उजाडले,महत्वाची गोष्ट अशी कि तेव्हा हे शिवचरित्र भारतातून निघून लिस्बन,पोर्तुगाल येथे पोचले होते.१७३० च्या दशकात छत्रपती थोरले शाहू यांच्या आधिपत्याखाली भारताचा बराच भाग आला होता.त्यामुळे मराठ्यांचे नाव सर्वदूर पसरलेले. याचाच फायदा घेत लिस्बन येथील एका वृत्तपत्राने या मराठा साम्राज्याचे संस्थापक असलेल्या शिवरायांचे हे पोर्तुगीज भाषेतील चरित्र काही भागात छापले,आणि युरोपियन लोकांना शिवाजी महाराज खर्या अर्थाने कळले.\nधन्य तो शिवभक्त कॉस्मे दी गार्डा आणि धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे जीवन भारतीयच नाही तर परदेशी लोकांसाठीसुद्धा प्रेरणादायी ठरले \n\"आपल्या प्रजेला ते अत्यंत आदराने वागवत, ते राज्यकारभार इतका प्रामाणिकपणे करत कि लोकांना त्यांच्याविषयी प्रेम आणि विश्वासाच्या भावनेशिवाय दुसरे काही वाटत नसे \" - कॉस्मे दी गार्डा चे शिवरायांबद्दल गौरवोद्गार \n- हे शिवचरित्र लिस्बन येथील National Library of Portugal येथे जतन करण्यात आले आहे.\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/narendra-modi-claims-his-government-working-poor-dalits-and-tribals-63000", "date_download": "2020-10-20T12:22:30Z", "digest": "sha1:COLGUU5DCDEU6FTYPYONCYIWT3I4QEQY", "length": 15631, "nlines": 198, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "गोरगरीब, दलित, आदिवासींसाठी आपले सरकार काम करतंय, नरेंद्र मोदींचा दावा - Narendra Modi claims that his government is working for the poor, dalits and tribals | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोरगरीब, दलित, आदिवासींसाठी आपले सरकार काम करतंय, नरेंद्र मोदींचा दावा\nगोरगरीब, दलित, आदिवासींसाठी आपले सरकार काम करतंय, नरेंद्र मोदीं��ा दावा\nगोरगरीब, दलित, आदिवासींसाठी आपले सरकार काम करतंय, नरेंद्र मोदींचा दावा\nशनिवार, 3 ऑक्टोबर 2020\nहिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी लांबीच्या ‘अटल टनल रोहतांग’ या बोगद्याचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं.\nमनाली (हिमाचल प्रदेश) : \"\" आपले सरकार गोरगरीब, दलित, आदिवासी आणि वंचित समाजासाठी काम करीत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. गेल्या साठ वर्षात ज्या अठरा हजार गावात वीज नव्हती त्या गावात आता प्रकाश पडला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.\nमोदी म्हणाले, की केंद्रात आपले सरकार आल्यापासून देशाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. देशातील आदिवासी, गरीब, दलित, विंचत समाजासाठी काम करीत आहे. स्वातंत्र्याला सात दशकं उलटल्यानंतरही देशातील 18 हजार गावात साधी वीजही पोचली नव्हती. पण, अशा गावात आपल्या सरकारने वीज नेली आहे. त्या गावांना विजपुरवठा करण्यात आला आहे.\nतसेच गावात शौलालये, स्वंयपाकासाठी गॅस कनेक्‍शनही देण्यात आले आहे, गरीबांवर चांगले उपचार व्हावे म्हणून पाच लाखापर्यंत मोफत उपचार करण्यासाठी सेवा देण्यात येत आहेत.\nहिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी लांबीच्या ‘अटल टनल रोहतांग’ या बोगद्याचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. या बोगद्यामुळे मनाली आणि केलॉन्गमधील अंतर तीन ते चार तासांनी कमी होईल असंही त्यांनी सांगितलं. भारताच्या युद्धनीती विषयक धोरणांमध्ये हा बोगदा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे.\nतसेच देशातील रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहेत. कोरोनाच्या संकटात सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी तोंडाला मास्क लावा, हातपाय स्वच्छ धुवा आणि आरोग्याकडे लक्ष द्या असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले आहे.\nहे ही वाचा :\nसंजय राऊतांचा योगींवर निशाणा\n\"\" मला समजत नाही बुलगढी (जि, हाथरस, यूपी) गावात जाण्यापासून मीडियाला का रोखले जर सरकारने कुठलीही गोष्ट चुकीची केली नसेल तेथे मीडियाला जावू द्यायला हवे होत.े जे काही तथ्य आहे ते बाहेर आले असते असे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी योगी ��रकारला धारेवर धरले आहे.\nहाथरसप्रकरणावरून देशभर वातावरण तापले आहे. कॉंग्रेससह देशभरातील लहानमोठ्या पक्षांनी या प्रकरणाचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. शिवसेने तर आज मुंबईत योगी सरकारच्या निषेधार्थ आंदोलनही केले आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मीडियाची बाजू घेत बुलगढी गावात मीडिया का जावू दिले नाही असा सवाल केला आहे. तसे ट्विट राऊत यांनी केले आहे.\nशिवसेना इतक्‍यावरच थांबली नाही तर आजच्या आपल्या मुखपत्रात योगी सरकारचा जो काही समाचार घ्यायचा आहे तो घेतला आहे.\"\" ए अबले, माफ कर हे तुमचे हिंदुत्व' या शीर्षकाखाली लिहिलेल्या संपादकीयमध्ये उत्तरप्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.\nयोगी सरकार आणि भाजपला जबरदस्त टोले लगावताना या अग्रलेखात म्हटले आहे, की महाराष्ट्रातील पालघरात दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱ्या योगींची विधाने आम्ही पाहिली आहेत. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावे शंख फुंकत होता, मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे मुंबईत एका नटींचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून कर्कश मीडियाचे अँकर्सही आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत मुंबईत एका नटींचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून कर्कश मीडियाचे अँकर्सही आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत असा सवालही केला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकंगना, ती व्यक्ती मुलींसाठी खूपच धोकादायक\nमुंबई : \"कंगना, तू ज्या व्यक्तीचे आभार मानत आहेस, त्या व्यक्तीलाच तू घाबरायला हवं. कारण, ती व्यक्ती मुलींसाठी खूप धोकादायक आहे,' अशा शब्दांत...\nमंगळवार, 1 सप्टेंबर 2020\nराज्यपाल नियुक्त आमदारपदी बीडमध्ये कोणाला संधी...\nबीड : नियमांवर बोट ठेवण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा नियमावर बोट ठेवण्याचा पुर्वानुभव पाहता सत्ताधारी पक्षांकडूनही राज्यपाल नियुक्त जागांबाबत...\nशुक्रवार, 3 जुलै 2020\n'मन की बात' मधून मोदींनी 'यांचे' केले कैातुक\nपुणे : देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार, उद्योग, व्यवसाय निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...\nरविवार, 31 मे 2020\nएका निवृत्त मुंडे समर्थकाच्या जागी मुंडे समर्थक नेत्यालाच मिळाली ���ाज्यसभेची उमेदवारी...\nनवी दिल्ली : राज्यसभेवर भाजपकडून महाराष्ट्रातून निवडून येणाऱ्या तिसऱ्या जागेवर औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी आज जाहीर करण्यात...\nगुरुवार, 12 मार्च 2020\nविधान परिषदेसाठी मुंडे, पंडित, क्षीरसागर, रजनी पाटलांची चर्चा; कोणाला मिळणार संधी\nबीड : दीड महिन्यांनी आमदारांतून निवडून द्यायच्या आणि त्यानंतर राज्यपाल नियुक्त अशा विधान परिषदेच्या साधारण १९ जागा भरल्या जाणार आहेत. सत्तेमुळे...\nसोमवार, 24 फेब्रुवारी 2020\nहिमाचल प्रदेश दलित नरेंद्र मोदी विकास रोजगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/cbiforssr-%C2%A0-bjp-mlas-say-anil-deshmukh-should-resign-60361", "date_download": "2020-10-20T12:27:07Z", "digest": "sha1:OKUDM364FJI6ND3SIE7HNOQEFQ6AI6PI", "length": 13777, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "#CBIForSSR : भाजपचे हे आमदार म्हणतात, \"अनिल देशमुख राजीनामा द्या\" - #CBIForSSR: BJP MLAs say, \"Anil Deshmukh should resign\" | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n#CBIForSSR : भाजपचे हे आमदार म्हणतात, \"अनिल देशमुख राजीनामा द्या\"\n#CBIForSSR : भाजपचे हे आमदार म्हणतात, \"अनिल देशमुख राजीनामा द्या\"\nबुधवार, 19 ऑगस्ट 2020\nमुंबईचे पोलिस आयुक्त व संबंधित पोलिस उपायुक्त यांचे निलंबन झाले नाही तर आपण याबाबत पंतप्रधानांकडे तक्रार करू, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.\nमुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जोरदार चपराक आहे. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.\nयाप्रकरणी पोलिसांवर राज्यातून राजकीय दबाव होता का याचीही सीबीआयने तपासणी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी भातखळकर यांनी समाजमाध्यमांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा तपास सीबीआयकडं सोपविणे हा लोकशाहीचा विजय आहे व एका अर्थाने महाविकास आघाडी व मुंबईचे पोलिस आयुक्त यांच्यावर ठपकाच आहे. त्यामुळे देशमुखांनी स्वतः राजीनामा देण्यापूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त तसेच या प्रकरणाचा कथित तपास करणारे संबंधित विभागाचे पोलिस उपायुक्त यांच्याही निलंबनाची शिफारस केंद्राला करावी, असा टोलाही भातखळकर यांनी लगावला आहे.\nमुंबईचे पोलिस आयुक्त व संबंधित पोलिस उपायुक्त यांचे निलंबन झाले नाही तर आपण याबाबत पंतप्रधानांकडे तक्रार करू, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी आपणच सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती, याची आठवणही त्यांनी या मागणीसंदर्भात करून दिली आहे.\nआता सीबीआयच्या तपासात सुशांतसिंह आत्महत्येचे सत्य बाहेर येईलच. महाविकास आघाडीने यातील सत्य लपवण्याचा केलेला प्रयत्नही आता उधळला जाईल, अशीही खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचीही चौकशी सीबीआय ने करावी. त्या अधिकाऱ्यांवर राज्यातून राजकीय दबाव येत होता का, याचीही पडताळणी करावी, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत सर्व सहकार्य करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहे. या प्रकरणाचं सर्व पुरावे महाराष्ट्र सरकारने सीबीआयला द्यावे, आदेशाचं पालनं करावं, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारनं दाखल केलेला गुन्हा योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. बिहार सरकारला तपासाला अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशिवसेनेचे आमदार रवीद्र वायकर यांच्या तक्रारीची मनपा आयुक्तांकडून गंभीर दखल\nमुंबई : जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रवीद्र वायकर यांनी गोरेगाव (पूर्व ) येथील मोहन गोखले मार्ग येथील एका भुखंडावर होत...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला `हनी ट्रॅप`मध्ये अडकविण्याचा प्रयत्न : पोलिसांकडे केली तक्रार\nजळगाव : जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील याना हनी टॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला.याबाबत त्यांनी...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nफडणवीसांकडे मुद्दा नसल्यानेच त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांबद्दल विधाने : ��यंत पाटील\nमुंबई : देवेंद्र फडणवीस यांना कोणताही मुद्दा राहिला नाही म्हणून ते मुख्यमंत्र्याविषयी विधाने करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत असे शब्द वापरणे चूक...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nमहिलांना लोकल प्रवास नाकारण्यात भाजप नेत्यांचा हात - सचीन सावंत\nमुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील माता भगिनींना लोकल प्रवासाची सुविधा द्यावी हा निर्णय राज्य सरकारने रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर मिळून घेतला होता. रेल्वे...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nनाथाभाऊ म्हणतात, मी आजही भाजपतच, राष्ट्रवादीकडून कोणताही निरोप आलेला नाही \nमुंबई : \"\" मला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोणताही निरोप आलेला नाही. राष्ट्रवादीसोबची चर्चा अजूनही पूर्ण झालेली नाही अशी माहीती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nमुंबई mumbai पोलिस पोलिस आयुक्त विभाग sections सीबीआय सर्वोच्च न्यायालय विकास अनिल देशमुख anil deshmukh भाजप आमदार विजय victory टोल अभिनेता महाराष्ट्र maharashtra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/driving-licence", "date_download": "2020-10-20T12:22:55Z", "digest": "sha1:HBJFKEFUAXXNSHEG542JYNLG3OCTKVMT", "length": 8346, "nlines": 161, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Driving Licence Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nBhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुहेरी संकटात, हायकोर्टाकडून अवमानाची नोटीस\nPM Narendra Modi LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार\nसिनेमागृह, दोन बंगले, हॉटेल, फार्म हाऊसवर टाच; डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांची 22 कोटींची मालमत्ता जप्त\nआजोबा शरद पवारांचे नातवाला ड्राईव्हिंगचे धडे, आई सुप्रिया सुळेंचा आनंद गगनात मावेना\nविजय सुळे यांनी मातोश्री सुप्रिया सुळे आणि आजोबा अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पहिल्यांदा ड्राईव्हवर नेले\nBhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुहेरी संकटात, हायकोर्टाकडून अवमानाची नोटीस\nPM Narendra Modi LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार\nसिनेमागृह, दोन बंगले, हॉटेल, फार्म हाऊसवर टाच; डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांची 22 कोटींची मालमत्ता जप्त\nरेल्वेची नेहमीच तयारी होती, पण महाराष्ट्राचं पत्र आज मिळालं, रेल्वेमंत्र्यांचं ठाकरे सरकारकडे बोट\nIPL 2020, KXIP vs DC Live : दिल्ली प्लेऑफ गाठणार की पंजाब आव्हान राखणार \nBhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुहेरी संकटात, हायकोर्टाकडून अव��ानाची नोटीस\nPM Narendra Modi LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार\nसिनेमागृह, दोन बंगले, हॉटेल, फार्म हाऊसवर टाच; डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांची 22 कोटींची मालमत्ता जप्त\nरेल्वेची नेहमीच तयारी होती, पण महाराष्ट्राचं पत्र आज मिळालं, रेल्वेमंत्र्यांचं ठाकरे सरकारकडे बोट\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/ajache-dinvishesh-8-november-20.html", "date_download": "2020-10-20T11:16:18Z", "digest": "sha1:EV57NJZ7DXSDVPWII7LCGFTOPZNZPYFV", "length": 8472, "nlines": 95, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - ८ नोव्हेंबर (जागतिक शहरीकरण दिन आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन)", "raw_content": "\nHomeनोव्हेंबरदैनंदिन दिनविशेष - ८ नोव्हेंबर (जागतिक शहरीकरण दिन आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन)\nदैनंदिन दिनविशेष - ८ नोव्हेंबर (जागतिक शहरीकरण दिन आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन)\n१८८९: मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.\n१८९५: दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.\n१९३२: अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.\n१९३९: म्युनिक येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.\n१९४७: पंजाब अँड हरयाणा उच्‍च न्यायालयाची स्थापना.\n१९६०: अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.\n१९८७: पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केली.\n१९९६: कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.\n२००२: जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n२०१६: तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.\n२०१६: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.\n१६५६: खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा जन्म. धूमकेतूची कक्षा मोजणारे पहिले शास्रज्ञ. (मृत्यू: १४ जानेवारी १७४२)\n१८३१: भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल रॉबर्ट बुलवेर-लिटन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १८९१)\n१८६६: ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९४१)\n१८९३: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९४१)\n१९०९: स्वातंत्रसैनिक व पत्रकार नरुभाई लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९८)\n१९१७: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २०००)\n१९१९: प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेते पुरूषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २००० – पुणे)\n१९२०: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१४)\n१९२७: भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म.\n१९५३: भारतीय राजकारणी नंद कुमार पटेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २०१३)\n१९७०: मायस्पेस चे सहसंस्थापक टॉम एंडरसन यांचा जन्म.\n१९७४: नारुतो चे जनक मसाशी किशिमोतो यांचा जन्म.\n१९७६: ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली यांचा जन्म.\n१२२६: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर ११८७)\n१६७४: कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १६०८)\n१९६०: भारतीय हवाई दलप्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे निधन.\n२०१३: भारतीय पत्रकार आणि अभिनेते अमांची वेक्कत सुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९५७)\n२०१५: भारतीय एअर मर्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १९१९)\n२०१५: उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे सुपुत्र तसेच कँपँरो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंगद पॉल यांचे अपघाती निधन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2018/02/", "date_download": "2020-10-20T11:03:23Z", "digest": "sha1:ZNB5FVXOGQKNJ7ZZ3UOFF4UPAQBPL7NH", "length": 45876, "nlines": 216, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार ��िक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : February 2018", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nसौजन्य – दुरदर्शन सहयाद्रि वाहिनी\nमहाविद्यालयीन जीवनातच भावी आयुष्‍याचा पाया रचला जातो.....डॉ मंजिरी कुलकर्णी\nवनामकृविच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने ‘जालना टु युएसए व्‍हाया परभणी – जपान’ व्‍याख्‍यानाचे आयोजन\nमहाविद्यालयीन वर्ष ही विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनाला दिशा देणारी असतात, महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्‍यांच्‍या भावी आयुष्‍याचा पाया रचला जातो. स्‍वत:च्‍या कोषातुन बाहेर पडा, नावीण्‍यपुर्ण गोष्‍टी शिकण्‍याची तयारी ठेवा, असे प्रतिपादन डॉ मंजिरी कुलकर्णी हिने केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ‘जालना टु युएसए व्‍हाया परभणी – जपान’ याविषयावर परभणी कृषि महाविद्यालयाची माजी विद्यार्थ्‍यींनी डॉ मंजिरी कुलकर्णी यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, कक्षाचे सहअध्‍यक्ष डॉ हिराकांत काळपांडे आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.\nमार्गदर्शनात डॉ मंजिरी कुलकर्णी पुढे म्‍हणाल्‍या की, विद्यार्थ्‍यांनी धरसोडवृत्‍ती ठेऊ नये, मोठी स्‍वप्‍न पाहा, योग्‍य नियोजनासोबत जिद्द व मेहनतीच्‍या बळावर नक्कीच साकार होते. महाविद्यालयीन जीवनातच चांगल्‍या गोष्‍टी संपादन करा, विद्यापीठातील मुलभुत सुविधांचा व ग्रंथालयाचा वापर करा. प्राध्‍यापकांचे व वरिष्‍ठ विद्यार्थ्‍यांचा सल्‍ला घ्‍या. महाविद्यालयीन जीवनातच व्‍यवस्‍थापन कौशल्‍य शिकण्‍याची संधी असते. कृषी अभ्‍यासक्रमात अनेक विषयाचा अभ्‍यास आहे, त्‍यामुळे कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांना अनेक विषयात संधी आहेत, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.\nडॉ मंजिरी कुलकर्णी हिने 2008 साली परभणी कृषी महाविद्यालयातु��� पदवी पुर्ण केल्‍यानंतर तामीळनाडु कृषि विद्यापीठात बॉयोटेक्‍नोलीजी मध्‍ये पपई वरील विषाणुवर संशोधन करून एम एस्‍सी पदवी प्राप्‍त केली. जपान सरकाराची शिष्‍यवृत्‍ती मिळवुन टोकीयो विद्यापीठातुन डेंगु विषाणुवर संशोधन करून पीएच डी प्राप्‍त केली, नंतर अमेरीकेतील इलिनॉय विद्यापीठातुन पोस्‍ट डॉक अभ्‍यासक्रम पुर्ण केला. विविध देश व विदेशातील परिसंवादात सहभाग नोदंवुन संशोधन लेख सादर केली. नुकतेच देशाचे पंतप्रधान जपान दौ-यावर असतांना त्‍यांच्‍याशी संवाद साधला. सध्‍या त्‍यांची टोकीओ विद्यापीठात वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ म्‍हणुन निवड झाली आहे.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, महाराष्‍ट्र व मराठवाडा विभागातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये इंग्रजी भाषेबाबत न्‍युनगंड असतो, त्‍यामुळे इंग्रजी भाषावर प्रभुत्‍व मिळविण्‍यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्‍न करावेत.\nप्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील म्‍हणाले की, विद्यापीठाचे अनेक माजी विद्यार्थ्‍यी विदेशात व देशात उच्‍च पदावर कार्यरत असुन या व्‍यक्‍ती विद्यापीठाचे ऑयकॉन आहेत. विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन कक्षाच्‍या माध्‍यमातुन त्‍यांचे व्‍याख्‍यान वेळोवेळी आयोजित करण्‍यात येईल.\nकार्यक्रमात प्रमुख पाहुण्‍याचा अल्‍पपरिचय डॉ हिराकांत काळपांडे यांनी करून दिला. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा एस व्‍ही कल्‍याणकर, डॉ ए बी बागडे, डॉ एम पी वानखडे, भागवत चव्‍हाण, मनोज करंजे, अमोल सोळंके, विजय रेडडी, कैलास भाकड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृवित कृषि अवजाराचे प्रदर्शन व प्रात्‍यक्षिकांचे आयोजन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्‍प अंतर्गत पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या वतीने कृषि यांत्रिकीकरण दिवसाचे औचित्‍य साधुन दिनांक 23 फेब्रूवारी रोजी सकाळी 11.00 वाजता सुधारीत कृषि अवजारे व अपारंपारिक ऊर्जा साधनांचे प्रदर्शन व प्रात्‍याक्षिक कार्यक्रमाचे आयोजन कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्य���लय जवळील ऊर्जा उद्यानात करण्‍यात आले असुन कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात होणार आहे. कार्यक्रमास परभणीचे जिल्‍हाधिकारी मा. श्री पी शिवा शंकर यांची प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थिती लाभणार असुन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कृषि विकास अधिकारी श्री बळीराम कच्‍छवे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात ट्रॅक्टर चलित विविध कंपन्‍याचे अवजारे, सौरचलित अवजारे, सुधारित बैल‍चलित अवजारे आदींचे प्रदर्शन व प्रात्‍य‍ाक्षिके दाखविण्‍यात येणार असुन यावर चर्चासत्रही होणार आहे. सदरिल कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या संशोधन अभियंता प्रा. स्मिता एन सोलंकी यांनी केले आहे. तरी जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवानी या प्रदर्शनीचा लाभ घेण्‍याचे आवाहन आयोजकांच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.\nवनामकृवित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्‍साहात साजरी\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. याप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ डि एन गोखले यांच्‍या हस्‍ते शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी कुल‍सचिव डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, प्राचार्य डॉ हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ ए आर सावते, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेचे ढोलताशाच्‍या गजरात शहरात मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते.\nजैवतंत्रज्ञान व आण्विक कृषि क्षेत्रात कृषि पदवीधरांना अनेक संधी..... भाभा अणुसंशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ अशोक बडिगंनवार\nवनामकृविच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने व्‍याख्‍यानाचे आयोजन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने आण्विक कृषि व जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संधी याविषयावर मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्राचे वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ अशोक बडिगंनवार यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन दिनांक 16 फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, कक्षाचे सहअध्‍यक्ष डॉ एच व्‍ही काळपांडे आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.\nमार्गदर्शनात डॉ अशोक बडिगंनवार म्‍हणाले की, कृषि संशोधनामुळेच देश आज 250 दशलक्ष मे. टन पेक्षा जास्‍त अन्‍नधान्‍य उत्‍पादनाचे लक्ष गाठु शकला. भाभा अणुसंशोधन केंद्राने आण्विक तंत्रज्ञानाच्‍या आधारे विकसित केलेले विविध पिकातील अनेक उपयुक्‍त वाण देशातील शेतक-यांमध्‍ये प्रचलित झाले आहेत. आण्विक कृषि व जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नौकरीच्‍या अनेक संधी कृषी पदवीधरांना आहेत, परंतु या क्षेत्राबाबत विद्यार्थ्‍यी अनभिज्ञ आहेत. यावेळी त्‍यांनी देशातील व विदेशातील विविध संस्‍थेच्‍या वतीने देण्‍यात येणा-या शिष्‍यवृत्‍त्‍याबाबत मार्गदर्शन केले.\nअध्‍यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील म्‍हणाले की, विद्यापीठस्‍तरावर स्‍थापन करण्‍यात आलेला मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष अधिक बळकट करून कृषि पदवीधरांना रोजगाराच्‍या विविध संधीचे दालन उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. कार्यक्रमात प्रमुख पाहुणाचा अल्‍प परिचय डॉ एच व्‍ही काळपांडे यांनी करून दिला. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार भागवत यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nसमाज घडविण्‍यासाठी संस्‍कारांचे विचारपीठ उभे करावी लागतील.......श्री यशवंत गोसावी\nवनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयात शिवजयंती महोत्‍सवानिमित्‍त व्‍याख्‍यानमालेचे आयोजन\nकमी वयातच शिवछत्रपती, शाहु महाराज, ज्‍योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आदीं थोर पुरूषांनी इतिहास रचला. या थोर व्‍यक्‍तीमत्‍वाच्‍या विचारांचा महाविद्यालयीन युवकांनी अभ्‍यास केला पाहिजे, शिवचरित्राचे चिंतन केले पाहिजे. चांगला समाज घडविण्‍यासाठी महाविद्यालयांनी व पालकांनी संस्‍काराचे विचारपीठ उभे केली पाहिजेत, असे प्रतिपादन शिवव्‍याख्‍याते श्री यशवंत गोसावी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने शिवजयंती निमित्‍त शिवव्‍याख्‍यान मालेचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 12 फेब्रुवारी रोजी शिवश्री यशवंत गोसावी यांनी पहिले पुष्‍प गुंफले. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ डि एन गोखले, कृषि परिषदेचे शिक्षण संचालक डॉ एच के कौसडीकर, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ सय्यद र्इस्‍माईल यांची प्रमुख उपस्थिती होती.\nश्री यशवंत गोसावी पुढे म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनात व्‍यसनापासुन व समाज माध्‍यमाच्‍या आभासी जगापासुन दुर रहावे. गरिबी हे जीवनात अपयशाचे कारण होऊ शकत नाही कारण अनेक गरिब कुटूंबातील विद्यार्थ्‍यींनी उत्तुंग असे यश संपादन केले आहे. युवकांनी आपले ध्‍येय निश्चित करून निरंतर परिश्रम घेतले पाहिजे. आई - वडीलांचे स्‍वप्‍न पुर्ण करणे हेच युवकांचे ध्‍येय असले पाहिजे.\nकार्यक्रमात डॉ एच के कौसडीकर यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन अक्षय नाटकर यांनी केले तर आभार अदिती वाघ हिने मानले. कार्यक्रमास प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी शिवजयंती महोत्‍सव 2018 समितीचे अध्‍यक्ष महेश भोसले, उपाध्‍यक्ष तुकाराम कु-हे व इतर सदस्‍यांनी परिश्रम घेतले.\nतुळजापुर (जि. उस्मानाबाद) येथील कृषि विज्ञान केंद्रात कृषि तंत्रज्ञान महोत्सवानिमित्त महिला मेळावा संपन्न\nवनामकृवितील एलपीपी स्‍कुलमध्‍ये कॉन्‍व्‍होकेशन व टॅलेंट शो साजरा\nवनामकृविच्‍या सामाजिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व अभ्यास विभागातर्फे एलपीपी स्कूल मध्‍ये नववे कॉन्व्होकेशन व टॅलेंट शो जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. हेमांगिनी सरंबेकर, माजी प्राचार्य प्रा. विशाला पटनम, एलपीपी स्कूलचे माजी विद्यार्थीं व सध्‍या टोरन्टो (कॅनडा) येथे कार्यरत असणारे इंजिनीअर श्री अनिकेत पाटील, डॉ. जया बंगाळे, डॉ. वीणा भालेराव, डॉ. रमन्ना देसेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती. टॅलेंश शो मध्‍ये एलपीपी स्कु��च्‍या विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या विविध कलागुणांचे सादरिकरण केले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मान्‍यवरांनी एलपीपी स्कूलमधील उच्च दर्जाच्या बालशिक्षणामुळे अनेक विद्या‍र्थ्‍यीं पुढे प्रौढावस्थेत उत्तूंग भरारी घेत असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमास विद्यार्थ्‍यांचे पालक, महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृविच्‍या प्रक्षेत्रावरील कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनासाठीच्‍या पी बी रोप संरक्षक धाग्‍याच्‍या प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावर कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनासाठीच्‍या पी आय इंडस्‍ट्रीजच्‍या पी बी रोप या संरक्षक धाग्‍याच्‍या प्रात्‍यक्षिके घेण्‍यात आले असुन प्रात्‍यक्षिक भेटीचे आयोजन दिनांक 8 फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ जी के लोढे, कापुस विशेषतज्ञ डॉ के एस बेग, प्रभारी अधिकारी डॉ व्‍ही के खर्गखराटे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ एस एम तेलंग, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ आसेवार, डॉ यु एन आळसे, पी आय इंडस्‍ट्रीजचे संजय खर्चे, प्रविण जाधव व संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सन 2017 मधील खरिप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे राज्‍यातील कापसाचे अतोनात नुकसान झाले. पी बी रोप हे जपानी तंत्रज्ञान असुन भारतात पी आय इंडस्‍ट्रीजन आणले आहे. सद‍र पी बी रोप संरक्षक धाग्‍याची प्रक्षेत्र चाचणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कपाशीवर मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावर घेण्‍यात आले आहे. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठातील प्रक्षेत्रावर घेण्‍यात आलेल्‍या प्रात्‍यक्षिकात आशादायक निर्ष्‍कष हाती आले असुन हे तंत्रज्ञान एकात्मिक किड वयवस्‍थापनामध्‍ये एक महत्‍वाची भुमिका बजावु शकतो व गुलाबी बोंडअळीचा कपाशीवरील प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो.\nसदरिल तंत्रज्ञान विषयी थोडक्‍यात माहिती\nनिसर्गात किटक हे विविध पध्‍दतींचा वापर करत रासायनिक संदेशवहनाने एकमेकांशी संवाद साधतात. पतंगवर्गीय किटकांमध्‍ये प्र��ढ मादी ही एक अशाच प्रकारे संदेशवाहक सोडते, ज्‍याला कामगंध किंवा फेरोमन असेही म्‍हणतात. प्रौढ नर या कामगंधाकडे आकर्षित होऊन त्‍यांचे प्रजनन होते व पुढील पिढी जन्‍मास येते. किडनियंत्रणाच परंपरागत पध्‍दतीमध्‍ये कामगंधाचा वापर ही एक प्रभावी पण दुर्लक्षीत पध्‍दत आहे. कामगंध हा एकात्मिक किड व्‍यवस्‍थापनामध्‍ये एक महत्‍वाची भुमिका बजावतो. गुलाबी बोंडअळीची मादी ही गॉसिप्‍लुर नावाचा कामगंध सोडते, ज्‍याकडे गुलाबी बोंडअळीचा नर आकर्षित होऊन त्‍यांचे प्रजनन होते. पी बी रोप हा 20 सेमी धागा असुन ज्‍यामध्‍ये गॉसिप्‍लुर कामगंध भरलेला असतो. कपाशीचे पिक 35 ते 40 दिवसांचे असते, तेव्‍हा हा धागा शेतात एक वेळेसच बांधायचा असतो. हा धागा शेताच्‍या कडेने व आत समान अंतरावर बांधावयाचा असुन एकदा पी बी रोप बांधल्‍यावर 90 ते 100 दिवसांपर्यंत गॉसिप्‍लुर सोडत राहतो. या धाग्‍यातुन निघालेल्‍या गॉसिप्‍लुर मुळे गुलाबी बोंडअळीचा नर मादीला शोधु शकत नाही, ज्‍यामुळे गुलाबी बोंडअळीच्‍या प्रजननास आळा बसतो. हया कमी झालेल्‍या प्रजननामुळे गुलाबी बोंडअळीची संख्‍या पिढयानपिढया कमी होते व अशा प्रकारे गुलाबी बोंडअळीच प्रादुर्भावास अटकाव होतो. पी बी रोपचा वापर जास्‍त क्षेत्रावर केल्‍यावर त्‍याचा अधिक प्रभाव होतो. यामुळे गुलाबी बोंडअळीच्‍या नियंत्रणासाठीच्‍या किटकनाशकांचा वापर कमी होतो. त्‍यामुळे मित्र किटींची संख्‍येत वाढ होते.\nसदरिल प्रात्‍यक्षिक कार्यक्रमास मराठवाडयातील अनेक शेतक-यांनी सहभाग नोंदवला व तंत्रज्ञानाची माहिती घेतली.\nवनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात वक्तृत्‍व स्‍पर्धा संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने कृषी शिक्षण दिनाचे औचित्‍य साधुन माध्‍यामिक शालेय विद्यार्थ्‍यांकरिता जिल्‍हास्‍तरीय वक्‍तृत्‍व स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेत जिल्‍हातील पाच शाळेतील विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदविला होता. यात कु. वसुंधरा जाधव हीने प्रथम, कु. साक्षी आसेवार हीने व्दितीय तर कु. सुरेखा माने हीने तृतीय क्रमांक पटकविला. कु. गायत्री कुलकर्णी हीला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्‍यात आले. स्‍पर्धेचे पारितोषिक वितरण कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते देण्‍यात आले, ���ावेळी प्राचार्य डॉ डि एन गोखले, अप्‍पर जिल्‍हाधिकारी डॉ अण्‍णासाहेब शिंदे, डॉ पी आर झंवर आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी शालेय मुलांमध्‍ये कृषि व कृषि शिक्षणाबाबत जनजागृती करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले. सदरिल स्‍पर्धेचे आयोजन भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्‍ली यांच्‍या सुचनेवर करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा विजय जाधव यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nमहाविद्यालयीन जीवनातच भावी आयुष्‍याचा पाया रचला जा...\nवनामकृवित कृषि अवजाराचे प्रदर्शन व प्रात्‍यक्षिकां...\nवनामकृवित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्‍सा...\nजैवतंत्रज्ञान व आण्विक कृषि क्षेत्रात कृषि पदवीधरा...\nसमाज घडविण्‍यासाठी संस्‍कारांचे विचारपीठ उभे करावी...\nतुळजापुर (जि. उस्मानाबाद) येथील कृषि विज्ञान केंद्...\nवनामकृवितील एलपीपी स्‍कुलमध्‍ये कॉन्‍व्‍होकेशन व ट...\nवनामकृविच्‍या प्रक्षेत्रावरील कापसावरील गुलाबी बों...\nवनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात वक्तृत्‍व स्‍...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/dont-be-afraid-of-anyone-even-remove-my-illegal-construction-or-encroachment-said-ajit-pawar-288846.html", "date_download": "2020-10-20T12:29:41Z", "digest": "sha1:EDVGNQWNRPOPF3UE36NF5DSM7R2HN6DA", "length": 17505, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ये दादा का स्टाईल है! बांधावर उभं राहून दादा म्हणाले, अजित पवारचाही मुलाहिजा बाळगू नका! Ajit Pawar visits Baramati Dada style", "raw_content": "\nराहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या बहिणींना दिल्या घराच्या चाव्या\nदेवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची आठवण, म्हणाले – ‘दुर्दैवानं मी पदावर नाही पण…’\nLive Update : उस्मानाबादमध्ये देवेंद्र फडणवीस बेगडा गावात देणार भेट\nये दादा का स्टाईल है बांधावर उभं राहून दादा म्हणाले, अजित पवारचाही मुलाहिजा बाळगू नका\nये दादा का स्टाईल है बांधावर उभं राहून दादा म्हणाले, अजित पवारचाही मुलाहिजा बाळगू नका\nअजित पवार यांनी आज सकाळी बारामतीत (Ajit Pawar visits Baramati) जाऊन, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.\nनविद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती\nबारामती (पुणे) : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी बारामतीत (Ajit Pawar visits Baramati) जाऊन, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी नद्यांसह ओढ्याभोवतीची अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. अजित पवार म्हणाले, “नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणं तातडीने हटवा. माझं- अजित पवारांचे अतिक्रमण असेल तरी मुलाहिजा बाळगू नका”\nवर्षानुवर्षे नदीपात्रासह ओढे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळं अतिवृष्टी किंवा पुराच्या काळात मोठं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर नद्यांसह ओढ्याभोवतालची अतिक्रमणे त्वरीत काढावीत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्याचवेळी अतिक्रमणे काढताना कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका, भले ते अतिक्रमण अजित पवारांचे असले तरी काढून टाका, असं सांगत अजितदादांनी अधिकाऱ्यांना तत्पर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. (Ajit Pawar visits Baramati Dada style)\nनुकसानग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान अजित पवार यांनी ठिकठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधत अधिकारी वर्गालाही सूचना दिल्या. पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांचे खोलीकरण करण्यासह नदी आणि ओढ्यांच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्याची सूचना त्यांनी केली. नदी अथवा ओढ्यावर अजित पवारांचे अतिक्रमण असले तरी ते काढून टाका, कुणाचाही मुलाहिजा बाळगू नका असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला.\nअजित पवार यांनी आज सकाळी सात वाजताच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी भिगवण रस्त्यासह तांदुळवाडी, चांदगुडे वस्ती, खंडोबानगर, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, पाहुणेवाडी, गुणवडी परिसराची पाहणी केली. त्यानंतर सणसर, जंक्शन, निमगाव केतकी येथे पाहणी करून त्यांनी उजनी धरण परिसरात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्क रहाण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.\nअजित पवार हे आपल्या कामाच्या पद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही कामाबाबत तत्पर निर्णय ही खासियत असलेल्या अजित पवार यांनी आज नदी खोलीकरणासारख्या महत्वपूर्ण कामाबाबत सूचना केल्याच.. त्याचवेळी अजित पवारांनी केलेलं अतिक्रमण असलं तरी मुलाहिजा बाळगू नका असा ‘दादा स्टाईल’ आदेश दिलाय. त्यामुळं येणाऱ्या काळात नदीपात्रांसह ओढेही मोकळा श्वास घेतील, असं म्हणायला हरकत नाही. (Ajit Pawar visits Baramati Dada style)\nभल्या सकाळी अजित पवार मैदानात, बारामतीत नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनाम्याचे आदेश\nकेंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण आपण काय करणार आहात\nफडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडीओ', जुने दाखले देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना…\nआपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन…\nशेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी\nWeather Alert: पुढच्या 24 तासांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा…\nऐशी वर्षांच्या योद्ध्याची बळीराजासाठी धडपड, शरद पवारांच्या मराठवाडा दौऱ्याकडे नुकसानग्रस्तांचे…\nबाळासाहेबांचा वारस असल्याचे सिद्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा; विनायक मेटेंचा…\nPHOTO | अजित पवार बांधावर, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं आश्वासन\nगावकरी पलिकडे, फडणवीस अलिकडे, ��ूल वाहून गेल्याने शेतकरी पोहत-पोहत फडणवीसांच्या…\nHappy B’day Gautam Gambhir | दुर्लक्षित राहिलेला भारताचा हिरो -…\nनिवडणूक आयोगाकडून शिवसेनेला 'बिस्कीट', आम्हाला ते चिन्ह नको, सेनेची भूमिका\nLIVE : MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार सकारात्मक : विनायक…\nSushant Singh case | 'एम्स'च्या रिपोर्टने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळला,…\nHathras rape case | मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवा, शिवसेनेची…\nHathras Gang Rape | उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा;…\n6 ऑक्टोबरला 'मातोश्री'बाहेर आंदोलन तर 10 ऑक्टोबर रोजी 'महाराष्ट्र बंद';…\nराहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या बहिणींना दिल्या घराच्या चाव्या\nदेवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची आठवण, म्हणाले – ‘दुर्दैवानं मी पदावर नाही पण…’\nLive Update : उस्मानाबादमध्ये देवेंद्र फडणवीस बेगडा गावात देणार भेट\nमनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली\nतीन पक्षांमध्ये खूप मतभेद, पण हात झटकण्यात तीनही तरबेज : देवेंद्र फडणवीस\nराहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या बहिणींना दिल्या घराच्या चाव्या\nदेवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची आठवण, म्हणाले – ‘दुर्दैवानं मी पदावर नाही पण…’\nLive Update : उस्मानाबादमध्ये देवेंद्र फडणवीस बेगडा गावात देणार भेट\nमनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/india-covid19-case-tally-at-54-87-lakh-with-a-spike-of-86-961-new-cases-and-1130-deaths-in-the-last-24-hours-msr-87-2280740/", "date_download": "2020-10-20T12:27:30Z", "digest": "sha1:DPFN6GREHNV6CKTJPQ5Y52SCW72GD3IU", "length": 12612, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India COVID19 case tally at 54.87 lakh with a spike of 86 961 new cases and 1130 deaths in the last 24 hours msr 87|देशभरात २४ तासांत ८६ हजार ९६१ नवे करोनाबाधित, १ हजार १३० मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nदेशभरात २४ तासांत ८६ हजार ९६१ नवे करोनाबाधित, १ हजार १३० मृत्यू\nदेशभरात २४ तासांत ८६ हजार ९६१ नवे करोनाबाधित, १ हजार १३० मृत्यू\nकरोनाबाधितांची एकूण संख्या ५४ लाख ८७ हजारांच्या पुढे\nदेशभरात अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मागील २४ तासांमध्ये ८६ हजार ९६१ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार १३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५४ लाख ८७ हजारांच्या पुढे पोहचली आहे.\nदेशभरातील एकूण ५४ लाख ८७ हजार ५८१ करोनाबाधितांमध्ये १० लाख ३ हजार २९९ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ४३ लाख ९६ हजार ३९९ व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ८७ हजार ८८२ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.\n२० सप्टेंबरपर्यंत ६,४३,९२,५९४ नमूने तपासण्यात आले आहेत. यापैकी ७ लाख ३१ हजार ५३४ नमूने काल तपासण्यात आले. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.\nजगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत असला, तरी देखील एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत भारताने अव्वल स्थान मिळवले असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यावरून देशात दिवसागणिक करोनावर मात केलेल्यांच्या संख्येतही भर पडत असल्याचे दिसून येत आहे. भारतातील करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येने ४३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.\nजगभरातील करोनामुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येपैकी १९ टक्के संख्या ही भारताची आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकरोनावरील संभाव्य उपचारासाठी भारतीय वंशाच्या मुलीस पुरस्कार\nरेल्वे सज्ज, पण राज्याची दिरंगाई\nप्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही, बंद करण्याचा विचार सुरू; ICMRची महत्त्वाची माहिती\nसावधपणे निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच\nऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील करोना चाचण्यांमध्ये १८ टक्क्यांनी घट\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 रामविलास पासवान ‘आयसीयू’मध्ये दाखल ; चिराग पासवान यांचे पक्ष नेत्यांना भावनिक पत्र\n2 करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/pimpri-chinchwad-bmc-garbage-vehicles-running-on-road-jud-87-1929858/", "date_download": "2020-10-20T11:46:08Z", "digest": "sha1:ACJENLWDARF3EBGP2V2ECJAPQV6KYEC3", "length": 11581, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pimpri chinchwad bmc garbage vehicles running on road | बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या गाड्या पिंपरी-चिंचवड शहरात उचलत आहेत कचरा! | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nमुंबई पालिकेच्या गाड्या पिंपरी-चिंचवड शहरात उचलत आहेत कचरा\nमुंबई पालिकेच्या गाड्या पिंपरी-चिंचवड शहरात उचलत आहेत कचरा\nमुंबई येथील ठेकेदाराला दिले आहे कंत्राट\nपिंपरी-चिंचवड शहरात कचरा समस्या गहन होत चालली असून चक्क बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या शहरात दिसत आहेत. त्या नेहमी प्रमाणे शहरातील कचरा उचलताना दिसत असून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील हेडगेवार भवन येथे या गाड्या थांबल्या असून सकाळच्या वेळी कचरा उचलण्यास शहरात जागोजागी दिसतात.\nपिंपरी-चिंचवड शहरात अनेक दिवसांपासून कचरा प्रश्न नागरिकांना आणि सत्ताधाऱ्यांना सतावत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाकडून दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या कक्षाबाहेर कचरा टाकून आंदोलन केले होते. तेव्हा, आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कचऱ्यातून वाट काढून बाहेर यावे लागले होते. शहरातील अनेक भागात कचऱ्याचे मोठे मोठे ढिगारे आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे धोका निर्माण होऊ शकतो. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे दुर्गंधी पसरत आहे.\nदरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्यांचे पासिंग झालेले नाही. त्यामुळे गाड्याना रस्त्यावर उतरून कचरा जमा करता येत नाही. याच कारणाने अँथोनी नावाच्या कंपनीला शहरातील कचरा उचलण्याचा ठेका दिला आहे. ठेकेदाराचे बृहन्मुंबई महानगरपालिका येथे देखील कचरा उचण्याचा ठेका असून तेथील काही गाड्या पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्या आहेत. त्या शहरातील कचरा उचलताना दिसत आहेत. असे पिंपरी-चिंचवड शहरात कधीच पाहायला मिळालेले नव्हते. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात��रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 पुण्याचा नवा ‘गोल्डमॅन’ अंगावर बाळगतो तब्बल ५ किलो सोनं\n2 अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी आज\n3 कोटय़वधी लिटर पर्जन्य जलसंचय\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3315/Recruitment-2020-at-Central-Railway-Mumbai.html", "date_download": "2020-10-20T11:59:07Z", "digest": "sha1:C5HDJIRH2LWK2HCTVUTVRSHCBV7CB5FV", "length": 7449, "nlines": 93, "source_domain": "naukriadda.com", "title": "मध्य रेल्वे, मुंबई येथे भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमध्य रेल्वे, मुंबई येथे भरती २०२०\nवैद्यकीय चिकित्सक या पदासाठी मध्य रेल्वे, मुंबई येथे एकूण 04 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 ऑक्टोबर 2020 पर्यत अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : ०४\nपद आणि संख्या :\nवैद्यकीय चिकित्सक - ०४\nएकूण - ०४ जागा\nअर्ज करण्याची पद्धत: ई-मेल\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १२/१०/२०२०.\n(अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.)\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nनिती आयोग येथे विविध पदांची भरती २०२०\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nवर्धा येथे NHM अंतर्गत भरती २०२०\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मध्ये विविध पदांची भरती २०२०\nमुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०\nखुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\n'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर\n'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास \nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन\nकेंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार\n७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे\nBECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०\nBECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०\nमुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०\nECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०\nअमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०\nनिती आयोग येथे विविध पदांची भरती २०२०\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nमुंबई कुशल कारागीर पदभरती निकाल डाउनलोड\nNEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर\nनीट २०२० परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर\nयूपीएससी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेचे admit card जारी\nस्टाफ सिलेक्शन कमिशन: CHSL 2019 परीक्षेचं प्रवेशपत्र (admit card) जारी\nCISF कॉन्स्टेबल / ड्रायव्हर पदभरती परीक्षा प्रवेशपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2017/04/blog-post.html?showComment=1553012735067", "date_download": "2020-10-20T10:54:38Z", "digest": "sha1:W5GKHAWS5ZLWJ2VSV73TLPS572BOICFZ", "length": 36799, "nlines": 264, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६)", "raw_content": "\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६)\nआगमन निर्गमन आणि पुनरागमन ह्या तीन संकल्पना आपण कुठल्याही समाजाला किंवा असामान्य आणि सामान्य व्यक्तींच्या आयुष्याला लावून पाहू शकतो. जेव्हा समाज किंवा व्यक्ती आगमन, निर्गमन किंवा पुनरागमानापैकी कुठल्याही एका वादळात सापडतात तेव्हा त्या वादळाला त्यांनी ज्या प्रकारे तोंड दिले त्यावरून त्यांचा भविष्यकाळ ठरतो.\nआगमन म्हणजे आक्रमण नव्हे. आक्रमण ही एक लष्करी चाल आहे. याउलट आगमन म्हणजे प्रस्थापित मोठ्या लोकसमूहात आलेले नवीन विचार. हे नवीन विचार समूहांतर्गत घटकांकडून येऊ शकतात किंवा समूहबाह्य व्यक्तींकडूनदेखील येऊ शकतात. निर्गमन म्हणजे अश्या प्रस्थापित मोठ्या लोकसमूहातील काही व्यक्तींचे बहिर्गमन आणि त्या अनुषंगाने जेत्यांच्या समाजातील विचारांशी, त्यांची झालेली झटापट. तर पुनरागमन म्हणजे अश्या बहिर्गम���त व्यक्तींचे त्यांच्या स्वतःच्या प्रस्थापित समूहात पुन्हा झालेले आगमन आणि त्यामुळे व्यक्ती आणि समाज या दोघांची होणारी वैचारिक ससेहोलपट. माझे वाचन अपुरे आहे पण माझ्या माहितीप्रमाणे ही तिन्ही वादळे एकाच समुदायात घडूनही तो समाज टिकून असण्याचे भारत हे एकमेव उदाहरण आहे. बाकीचे कित्येक समाज यापैकी कुठल्यातरी एका वादळात समूळ नष्ट झालेले आहेत.\nमाणूस ही निसर्गाची निर्मिती आहे. गुंतागुंतीचे मानवी समाज ही मात्र मानवी विचारांची निर्मिती आहे. कुठलाही मानवी समुदाय धार्मिक, आर्थिक आणि राजकीय आधारस्तंभांवर उभा असतो. आणि या तिघांवरही सातत्याने नवीन विचारांचे किंवा नव्या बाटलीत जुनीच दारू अश्या प्रकारे जुन्या विचारांचे आगमन होताना दिसते. त्यात कधी आगमनकर्ता नवा विचार तर कधी जुनी समाजव्यवस्था विजेती झालेली दिसते.\nधार्मिक विचारांचा मागोवा घेतला तर असे जाणवते की, जिज्ञासू असणारे सर्वजण चिकित्सक असतीलच खात्री देता नाही. त्यामुळे आस्तिक असणे ही जणू सर्व माणसांची नैसर्गिक स्थिती आहे. परिणामी वेगवेगळ्या स्वरूपात आलेल्या आस्तिक विचारांना मान्य करणे मानवी समाजांना शक्य झालेले आहे. पण आस्तिकतेच्या खुळचटपणाला ओळखून नास्तिक विचारांचे आगमन कुठल्याही काळात झाल्यास ते मात्र तितके प्रभावी झालेले नाही. म्हणजे नास्तिकांच्या समाजात आस्तिक विचारांचे आगमन किंवा एका प्रकारे आस्तिक असणाऱ्या समाजात दुसऱ्या देवाचे किंवा पूजा पद्धतीचे आगमन मोठ्या प्रमाणात यशस्वी होते. पण आस्तिकांच्या समाजात नास्तिक विचारांचे आगमन मात्र अल्पजीवी ठरते. चार्वाक दर्शनांसारख्या दर्शनांचा क्रूर मृत्यू, अत्त दीपो भव म्हणणाऱ्या बुद्धाच्या धर्मात मूर्तिपूजाप्रधान महायान पंथाचा उदय आणि एकेश्वरवादी अब्राहमीक धर्मांचा जगावरील गेल्या दोन हजार वर्षांचा प्रभाव, या सर्व गोष्टी मानवी मनाच्या आस्तिक्यप्रेमी असण्याचे द्योतक आहेत असे मला वाटते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास आगमन करणारा विचार जर आस्तिक्याचा उद्घोष करणारा असेल तर तो जिंकतो, याउलट आगमन जर नास्तिक्याचे असेल तर प्रस्थापित समाज त्याला दडपण्यात यशस्वी होतो, असे इतिहास सांगतो.\nज्यू जरी एकेश्वरवादी असले तरी समतावादी नाहीत. याउलट ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांचे धर्म केवळ एकेश्वरवादी नसून समतावा��ी आहेत. हे एकेश्वरवादी आणि समतावादी धर्म थोड्याच काळात अस्थिर होऊ लागतात. ‘सगळेच समान तर मग कोणाची इच्छा बलवान आणि इतरांसाठी शिरोधार्य’ हा प्रश्न मोठा गुंतागुंतीचा आहे आणि गेल्या दोन हजार वर्षात त्याला उत्तर सापडलेले नाही. त्यामुळे त्या प्रश्नाला बगल देत या दोन्ही धर्मांनी धर्मांतरातून विस्तारवाद हे तत्व स्वीकारले आहे. त्यातूनच या दोन्ही धर्मविचारांचे जगाच्या कानाकोपऱ्यात आगमन झाले. आणि त्यांच्यापुढे (भारतीय समाज सोडता) अनेकेश्वरवादी धर्मांनी सपशेल शरणागती पत्करली.\nआर्थिक विचारांचा मागोवा घेतला तर त्यातही आस्तिक नास्तिक प्रमाणे उत्पादन आणि खाजगीमालमत्ताकेंद्री व्यवस्था विरुद्ध वितरण आणि सामाजिकमलमत्ताकेंद्री व्यवस्था असे दोन विचार प्रवाह दिसून येतात.\nमूत्रविसर्जन करून एखादे क्षेत्र आपल्या अधिपत्याखाली आहे हे दर्शविणाऱ्या वाघ - सिंहाप्रमाणे खाजगी मालमत्ता बाळगणे ही माणसांची सहजप्रवृत्ती आहे असे आपल्याला वाटत असले तरी खाजगी मालमत्तेचा आकार आणि तिच्यात काय काय अंतर्भूत असायला हवे याबाबत व्यक्तींची मते वेगवेगळी असतात. इतकेच काय, वयोमानापरत्वे या बाबतीतील एकाच व्यक्तीची मतेदेखील बदलताना आढळतात. त्यामुळे जो आर्थिक विचार एकाच वेळी माणसांतील या दोन्ही प्रवृत्तीना व्यवस्थितरित्या सामावून घेऊ शकतो तोच विजयी होऊ शकतो. सध्याचे आर्थिक विचार, मानवी स्वभावातील या असमानता आणि अनित्यतेला सामावून घेऊ शकणारे नसल्याने ते एकमेकांच्या प्रदेशात आगमन करीत आहेत आणि एकमेकांसोबत स्वतःला परिपूर्ण करून घेत आहेत असे माझे मत आहे.\nढोबळमानाने असे म्हणता येईल की अभावग्रस्त समाजात प्रथम वितरण आणि सामाजिक मालमत्ताकेंद्री विचारांचे आगमन यशस्वी होते. समूहशक्तीतून उत्पादनवाढ झाल्यास तिथे उत्पादन आणि खाजगी मालमत्ताकेंद्री विचारांचे आगमन होते आणि ते यशस्वीदेखील होते. खाजगी मालमत्तेच्या अधिकाराचा अतिरेक झाला आणि राजकीय विचारांचे आकृतीबंध, मूठभर लोकांच्या हातात एकवटलेला खाजगी मालमत्तेचा हा डोलारा सांभाळण्यास कमी पडू लागले की लोकांना हे मूठभर धनिक नकोसे होतात. मग खरे तर सामाजिक मालमत्तेच्या विचारांचे आगमन व्हायला हवे पण तसे न होता केवळ खाजगी मालमत्तेला विरोधाचा मुखवटा घातलेल्या क्रांतीविचारांचे आगमन होते. ते सध्याच्या प्रस्थापितांना हलवून इतरांनी प्रस्थापित होण्याचा मार्ग सुकर करते.\nयाउलट मुबलकता असलेल्या समूहात, वितरण आणि सामाजिक मालमत्ताकेंद्री विचारांचे आगमन तितकेसे यशस्वी होत नाही. कारण अभावाच्या पातळीपासून थोडे दूर मुबलकतेच्या दिशेने गेल्यावर खाजगी मालमत्तेचे आकर्षण अधिक जोरदार असते.\nज्या समाजात पशुशक्ती, यंत्रशक्ती आणि औद्योगिकीकरण होते त्यांचे उत्पादन उपभोगाच्या तुलनेत वाढून विक्रीसाठी स्थलांतर आवश्यक होते. अश्या समाजात व्यक्तींनी एकत्र येण्याचे नवनवे मार्ग शोधले जातात आणि मग या व्यक्तीसमूहांच्या लालसेचे इतर अप्रगत समाजात जेव्हा आगमन होते तेव्हा हे इतर समाज अक्षरशः मोडकळीस येतात. अमेरिकेतील रेड इंडियन्स, पेरूतील इंका, आफ्रिकेतील नीग्रो, न्यूझीलंडमधील माओरी किंवा ऑस्ट्रेलियातील अबॉरिजिनल लोकांच्या समाजात व्यापारी संस्कृतीच्या आगमनाने झालेली पडझड त्याचेच उदाहरण आहे.\nराजकीय विचारांचा मागोवा घेतला तर असे दिसते की माणूस एकटा असताना व्यक्तिकेंद्री असतो. जेव्हा तो समूहात जातो तेव्हाही तो व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असतो मात्र समूहातील इतरांचे कुणीतरी नियंत्रण करावे असे त्याला तीव्रतेने वाटते. स्वतःच्या स्वातंत्र्याला जपण्यासाठी इतरांचे व्यक्तीस्वातंत्र्य थोड्याफार प्रमाणात किंवा संपूर्णपणे हिरावून घेणे त्याला अयोग्य वाटत नाही. त्यामुळे त्याला एकाच वेळी त्याच्या मताचा आदर करणारी लोकशाही आणि इतरांच्या मताला उडवून लावणारी राजेशाही या दोघींचे आकर्षण असते.\nआर्थिक विचारांप्रमाणे राजकीय विचार देखील प्रथम समाजकेंद्रीत आणि नंतर व्यक्तिकेंद्रित होत जाताना दिसतात. आणि समाजकेंद्रीत व्यवस्था जेव्हा आर्थिक गर्तेत व्यक्तिकेंद्रित व्यवस्था विचारांचे तिथे आगमन सुकर होते. याउलट व्यक्तिकेंद्रित व्यवस्थांमध्ये जेव्हा स्वातंत्र्याचा लोप होतो तेव्हा समाजकेंद्रीत व्यवस्था विचारांचे तिथे आगमन होण्याचा मार्ग प्रशस्त होतो.\nराजकीय विचार म्हणजे ‘इतरांच्या नकळत आपले विचार त्यांच्यावर लादण्याची व्यवस्था’ असल्याने त्यात अधिकारांचे वाटप समान रीतीने होत नाही. उलट अधिकारवाटपाच्या वेळी लिंगभेद, वर्णभेद, वंशभेद, जातीभेद, आर्थिक स्तरभेद अश्या वेगेवगेळ्या भेदविचारांचे त्या व्यवस्थेत आगमन होत असते. तसेच अधिकारांचे हस्तांतरण होत असताना घराणेशाही, भाऊबंदकी, रक्तपात, उठाव या विचारांचे आगमन होताना दिसते. सध्याच्या लोकशाहीने रक्तपात आणि सशस्त्र उठाव हे मार्ग जवळपास नष्ट केले असले तरी अधिकारांचे हस्तांतरण होत असताना; घराणेशाही, भाऊबंदकी आणि वैचारिक अनागोंदीचे आगमन रोखणे लोकशाहीला शक्य झालेले नाही. त्यामुळे लोकशाहीलासुद्धा अधिकारांच्या हस्तांतरणाच्या प्रत्येक प्रसंगी सामूहिक भ्रम, उन्माद, मनगटशाही आणि आर्थिक मुजोरी या सर्वांच्या आगमनाला सामोरे लागते.\nलोकशाही परिपूर्ण राजकीय व्यवस्था नाही. लोकशाहीच्या बुरख्याआडून कधी धनदांडगे, कधी धर्मवादी, कधी जातीवादी, कधी प्रांतवादी, कधी वंशवादी तर कधी द्वेषवादी विचार सत्तेवर येऊ शकतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे लोकशाही विचाराचे सध्याचे स्वरूप परिपूर्ण नसल्याने अधिकार वाटप आणि हस्तांतरणाच्या वेळी तिच्यात इतर राजकीय व्यवस्थांतील विचारांचे आगमन होत राहाते.\nकित्येकदा बहुसंख्यांच्या अपुऱ्या विचारक्षमतेचा फटका बसून कार्यक्षम व्यक्तीना आणि समाजोपयोगी विचारांना जास्त काळ अडगळीत पडून राहावे लागू शकते. असे असले तरी प्रत्येक विचाराला पुढे येण्याची, बहुमताच्या रूपाने क्रिटिकल मास उत्पन्न करण्याची, त्यायोगे स्वतःला राबवण्याची जी क्षमता लोकशाही देते तशी किंवा त्यापेक्षा सरस क्षमता देण्याची शक्ती इतर कुठल्याही व्यवस्थेत नसल्याने लोकशाही विचाराचे जवळपास साऱ्या जगात आगमन झालेले आहे आणि जिथे ते झालेले नाही तेथील जनता ते लवकरच घडवून आणेल याची मला खात्री आहे. बहुसंख्येच्या बाजूने निसर्ग देखील झुकतो त्या अर्थाने इतर कुठल्याही व्यवस्थेपेक्षा लोकशाही अधिक नैसर्गिक आहे.\nआगमन संकल्पनेत नव्या विचाराविरूध्द समग्र समाजाची लढाई चालू असते. त्यामुळे त्यात विविध व्यक्तींचे विविध अनुभव असतात. काही व्यक्ती नव्याचे स्वागत स्वार्थभावाने काही उदात्तभावाने तर काही जण अबोधपणे करत असतात. काहीजण त्याच स्वार्थ किंवा उदात्त किंवा अबोधभावाने नव्याचा विरोध करत असतात आणि बहुतांश समाज उदासीनतेने तटस्थ असतो. आगमन अयशस्वी झाले तर जेता समाज त्याला राक्षसांचे आक्रमण म्हणून रंगवतो आणि ते यशस्वी झाले तर जेता विचार जित समाजातील संघर्षाला इतिहासात स्थान मिळू देत नाहीत. त्यामुळे आग���नाच्या प्रसंगांशी व्यक्तीच्या आणि तथ्यांच्या पातळीवर एकरूप होणे कठीण असते. त्यामुळे हा भाग लिहिताना मलादेखील अंधारात चाचपडल्यासारखे होत होते.\nयज्ञप्रधान आणि बळीप्रथा मानणाऱ्या संस्कृतीत अहिंसेचे तत्वज्ञान मांडणाऱ्या जैन विचारांचे आगमन, पुनर्जन्म आणि पुण्याच्या चक्रात फिरणाऱ्या हिंदू समाजाला मृत्यूनंतरच्या प्रवासाकडे दुर्लक्ष करायला लावून तृष्णेभोवती जीवनाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या बौद्ध विचारांचे आगमन, सिध्दार्थाच्या, विठ्ठलपंतांच्या, तुकारामांच्या आयुष्यात झालेलं वैराग्याचं आगमन. मूर्तीपूजक भारतीयांच्या आयुष्यात मूर्तीभंजक इस्लामचे आगमन, खुल्क खुदाका मुल्क बादशहाका म्हणण्यात धन्यता मानणाऱ्या मराठी वतनदारांत शहाजीराजे जिजाऊसाहेब आणि शिवबांच्या रूपाने स्वराज्याचे आगमन, रोटीबेटी व्यवहारातही स्पृश्यास्पृश्यता पाळणाऱ्या भारतीयांच्यात येशूचा प्रेमाचा संदेश घेऊन येणाऱ्या आणि विहिरीत पाव टाकून धर्म बाटवणाऱ्या युरोपियनांचे आगमन, अमानुष सतीप्रथा पाळणाऱ्या भारतात राम मोहन रॉय यांच्या नवविचारांचे आगमन, सोवळ्यातल्या विधवांच्या दयनीय आयुष्यात विधवा विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या महर्षी कर्व्यांचे आगमन, शिक्षणाचा हक्क केवळ जातींपुरता मर्यादित असलेल्या समाजात स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांचे आगमन या साऱ्या घटनांतून आपण आगमनाचे स्वरूप समजून घेऊ शकतो.\nमराठीतील, ह. ना. आपटेंची 'पण लक्ष्यात कोण घेतो', पडघवली ही गोनीदांची, खानोलकरांच्या आणि पेंडश्यांच्या कादंबऱ्या, त्याशिवाय विनोदी अंगाने लिहिलेले पुलंचे बटाट्याची चाळ किंवा जयवंत दळवींचे सारे प्रवासी घडीचे ही पुस्तके; कन्नडमधील भैरप्पांची वंशवृक्ष, अनंतमूर्तीची संस्कार आणि कारंथांची डोंगराएव्हढा या कादंबऱ्या; मी वाचलेल्या साहित्यात मला आगमनाचे प्रवाह टिपणाऱ्या वाटतात.\n या मालिकेतला आतापर्यंतचा बेस्ट भाग.\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ९)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ८)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ७)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६)\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nअब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’)\nपुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/nifty-and-sensex-showing-gradual-increase%C2%A0-357845", "date_download": "2020-10-20T12:07:31Z", "digest": "sha1:SSMEJTOGSAHK2QKBX6LOQO7RLN4QD47P", "length": 13480, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "Share Market: भांडवली बाजार तेजीत; सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ - NIFTY and SENSEX showing gradual increase | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nShare Market: भांडवली बाजार तेजीत; सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ\nजागतिक बाजारापेठेत सकारात्मक ट्रेंड असताना, एचडीएफसी, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स वाढताना दिसले.\nनवी दिल्ली: जागतिक बाजारापेठेत सकारात्मक ट्रेंड असताना, एचडीएफसी, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 400 अंकांनी वधारताना दिसले.\nसत्राच्या सुरुवातीला बीएसईचा (BSE) शेअर्सचा सेन्सेक्स 396 अंकांनी वाढून 40,905.49 वर स्थिरावला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (NIFTY) 107.85 अंकांनी म्हणजेच 0.91 टक्क्यांनी वाढून 12,022.05 वर स्थिरावला.\nसेन्सेक्समध्ये स्टेट बँकेचे शेअर्स सर्वाधिक सुमारे तीन टक्क्यांनी वाढला आहे. आयटीसी, पॉवरग्रीड, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि कोटक बँकेचे शेअर्सही वाढताना दिसले आहेत.\nदुसरीकडे बजाज ऑटो, ओएनजीसी, टायटन, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंट्सचे शेअर्स कमी होऊन तोट्यात जाताना दिसले. मागील सत्रात सेन्सेक्स 326.82 अंकांनी वाढून 40,509.49 अंकांवर बंद झाला. निफ्टी 79.60 अंकांनी वधारून 11,914 अंशांवर स्थिरावला.\nअमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने जागतिक बाजारपेठेला उभारी येताना दिसत आहे. जागतिक स्तरावर मध्यवर्ती बॅंकांनी सोने खरेदी बंद केल्याने सोन्याच्या दरातही अस्थिरता दिसत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशाहरुखला ''डीडीएलजे'' करायचा नव्हता, स्क्रिप्ट नाकारली; डीडीएलजीची 25 वर्षे\nमुंबई -फार कमी चित्रपटांना ''डीडीएलजे'' सारखे भाग्य लाभते. बॉलीवूडमधला एक ट्रेंड सेटर मुव्ही म्हणून आजवर त्याच्याकडे पाहिले गेले. त्यावरुन वेगवेगळ्या...\nदसरा, दिवाळीनिमित्त घरांच्या मागणीत वाढ मुंबईकरांची शहरांबाहेर वास्तव्याला अधिक पसंती\nनाशिक : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेली कपात, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्राप्त होणारे अनुदान व कोरोनामुळे अर्थचक्राला गती मिळावी म्हणून...\nसोन्याला झळाळी; साठ हजारांचा आकडा करेल पार, ग्राहकांची पावले वळू लागली दुकानांकडे\nनागपूर : नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. सोन्यांच्या दरही ५२ हजारांच्या आसपास असल्याने बाजारातील ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे. अनलॉकमध्ये लग्न...\nसोन्याला झळाळी लग्नाचा डबल धमाका\nनागपूर : नवरात्रोत्सव सुरू झाला असून सोन्यांच्या दरही ५२ हजाराच्या आसपास असल्याने बाजारातील ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे. अनलॉकमध्ये लग्न...\nसोशल मिडीयाच्या ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडची दखल\nनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुर परिस्थितीमुळे लाखो हेक्टरवरील हंगामी पिकांसह बागायती व फळबागांचे नुकसान झाले. हाताशी आलेला घास...\nजो बत्ती करतो गुल, तो नेता 'पावरफुल्ल'\nसातारा : विधानसभा व सातारा लोकसभेची पोटनिवडणूक गेल्यावर्षी एकत्र झाली. यावेळी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची भरपावसात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18659", "date_download": "2020-10-20T12:32:41Z", "digest": "sha1:S4LOWAXDWDWOY5OXS2CDLYFRJAEQ3TPO", "length": 3069, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बेळगावी कुंदा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बेळगावी कुंदा\nRead more about बेळगावी कुंदा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टें���र १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/72801", "date_download": "2020-10-20T12:28:02Z", "digest": "sha1:GFN7YCKJSIPXWN7HDD6N6LMWRQ3PH7QD", "length": 41466, "nlines": 238, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आमार कोलकाता - भाग १ - प्रास्ताविक आणि मनोगत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आमार कोलकाता - भाग १ - प्रास्ताविक आणि मनोगत\nआमार कोलकाता - भाग १ - प्रास्ताविक आणि मनोगत\nप्रास्ताविक आणि मनोगत :\nगेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दलच्या आणि काही दिवसांपूर्वी 'बंगभोज' ह्या कोलकात्याच्या खाद्ययात्रेविषयी लिहिलेल्या लेखाला भरभरून कौतुक मिळाले. त्यामुळे 'आमार कोलकाता' ही लेखमाला आजपासून क्रमश: प्रकाशित करीत आहे. उपलब्ध प्रवासवर्णनं आणि पर्यटकांच्या दृष्टीपलीकडल्या कोलकाता शहराची जडणघडण, तेथील लोक, समाज, त्यांचा वेगवेगळा आणि सामायिक इतिहास, स्थापत्य-कला-नाटक-सिनेमा-संगीत-भाषा-भूषा-भोजन अशी बहुअंगी ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.\nतुम्हां गुणिजनांचे अभिप्राय, सूचना, सल्ले आणि प्रतिसाद प्रार्थनीय आहेत.\nआमार कोलकाता - भाग १\nकोलकाता शहर म्हटले की तुम्हाला पटकन काय सुचतं\nमाणसांची प्रचंड गर्दी, हुगळी नदीचे विस्तीर्ण पात्र अन त्यावरचा अनोखा हावडा ब्रिज, क्रिकेटचे ईडन गार्डन, फुटबॉलचे मोहन बागान आणि इस्ट बंगाल क्लब्स, ट्राम, भुयारी मेट्रो, रेल्वे, काळ्या-पिवळ्या जुनाट अँबेसेडर टॅक्सी आणि हातरिक्षा एकसाथ नांदणारे गर्दीचे रस्ते, सत्यजित रॉय - ऋत्विक घटक यांचे बंगाली चित्रपट, देशातील सर्वाधिक जुन्या शिक्षण संस्था, ब्रिटिशकालीन राजेशाही इमारती, मोठाली उद्याने, कळकट्ट झोपडपट्ट्या यापैकी काही गोष्टी डोळ्यांपुढे तरळतात ना ह्या एका शहराच्या पोटात अनेक शहरं नांदतात. काहीजण शहराला 'सिटी ऑफ जॉय' म्हणतात तर काहींच्या मते कोलकाता हे गचाळ-गलिच्छ आणि गतवैभवावर जगणारे शहर. हे शहर काहींना विद्वानांची-विचारकांची भूमी वाटते तर काहींना निरर्थक वादविवादांमध्ये गुंग असलेल्या ‘स्युडो इंटलेच्युअल’ लोकांचे माहेरघर.\nआपल्याच देशातील शहरं, आपलेच लोक ह्यामध्ये आपसात संपर्क, संवाद आणि देवाणघेवाण थोडी कमी आहे. पूर्व भारताशी तर आणखीच कमी. कोलकाता शहराबद्दल आधीच अनेक प्रवाद-पूर्वग्रह, त्यातून उर्वरित भारतीयांप्रमाणे मराठी जनतेचाही इकडे वावर-संपर्क कमी असल्यामुळे हे पूर्वग्रह अधिकच गडद आहेत.\nमाझं मत विचाराल तर महाराष्ट्र आणि बंगाल ही दोन्ही राज्ये काही बाबतीत अगदी भावंडं म्हणावी इतपत सारखी आहेत. समाजसुधारकांची सुदीर्घ परंपरा, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जहाल-मवाळ दोन्ही गटांचे बलिदान, विद्वानांची चिकित्सक वृत्ती, काव्य शास्त्र विनोदात रमणारे सुशिक्षित शहरी लोक, बऱ्यापैकी निष्पक्ष पत्रकारिता, स्थानिक संगीताची एक ठळक वेगळी परंपरा आणि नाटकांचे वेड. अनेक बाबीत सारखेपणा आहे, साम्यस्थळे आहेत. ह्या सर्व क्षेत्रांमध्ये होणार ऱ्हास सुद्धा दोन्हीकडे सारखाच आहे. कोलकाता आणि मुंबई शहरांच्या जडणघडणीत देखील अनेक बाबतीत समानता आहे.\nइमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही. असे जिवंत शहर एका दिवसात आकाराला येत नाही. गंगेसारखी नदी अनेक शतकांचा मैलोनमैल प्रवास करून सागराला जाऊन मिळते तेंव्हा नदीमुखाशी सुपीक गाळ साचतो. गंगेच्या खडतर प्रवासाचं संचितच जणू. ह्याची अनेक आवर्तनं होतात, गाळाच्या थरांची बेटं तयार होतात. यथावकाश निसर्गाची कृपा होऊन दलदल, जंगल, तळी, मानवी वस्ती, शेती, कोळी-दर्यावर्दी, व्यापारी अशी कालक्रमणा होऊन हळूहळू शहर आकाराला येतं. हेच ते कोलकाता, भारतातील जुन्या महानगरांपैकी एक.\nआज सुमारे सव्वातीनशे वर्षे वयोमान असलेल्या कोलकाताने काळाचे अनेक चढउतार बघितले आहेत. ब्रिटिश अंमलाखालील भारताची राजधानी असण्याचा प्रदीर्घ सन्मान असो की भारतीय उद्योगजगताची पंढरी असण्याचा अल्पजीवी रुबाब - कोलकाता एखाद्या स्थितप्रज्ञ योग्याप्रमाणे सर्व बदलांचा निर्लेप मनाने स्वीकार करत असल्यासारखे वाटते. ब्रिटिश भारताची राजधानी म्हणून सुमारे चौदा दशकं मानाचे स्थान मिळवलेल्या ह्या शहरातून राजधानी दिल्लीला हलवली ती १९११ साली. त्यानंतर कोलकात्याच्या वैभवाची सोनेरी उन्हं उतरणीला लागली. ‘कलकत्ता’ शहर २००१ पासून 'कोलकाता' झालं, त्यालाही आता बराच क���ळ लोटला. 'विकास' करण्याच्या मागे कोलकाता फार उशिरा लागलं म्हणून असेल, आजही इतिहासातल्या वैभवाच्या खुणा सरसकट पुसल्या गेल्या नाहीत. एखाद्या जुन्या संस्थानिकाच्या पडक्या महालात आरसे-झुंबर, सांबराची शिंगे, पेंढा भरलेले वाघ-चित्ते ठेवले असावेत तसे ह्या शहराच्या विविध भागात गतवैभवाच्या इतिहासखुणा विखुरल्या आहेत. बहुतेक वयस्कर बंगाली भद्रलोकांना (‘जंटलमन’ला हा खास बंगाली शब्द - भद्रलोक.) स्वतःच्या इतिहासात रमायला आवडते, त्याबद्दल बोलायला, गप्पा मारायला तर खूप आवडते. स्वतःच्या जुन्या घराबद्दल, संयुक्त परिवाराच्या गोतावळ्याबद्दल, गल्लीतल्या दुर्गापूजेबद्दल, हुगळीच्या घाटाबद्दल, भोजनसंस्कृतीबद्दल, पिढीजात असलेल्या नातेसंबंधांबद्दल ठळक जाणवणारा जिव्हाळा असतो. ज्याला आपण इंग्रजीत ‘हॅविंग सेन्स ऑफ हिस्ट्री’ म्हणतो तो भाव कोलकात्याच्या भद्रलोकांत आढळतो. त्यामुळे काळ पुढे सरकला, बदलला तरी त्यांचं कोलकाता शहर त्यांना परकं होत नाही आणि माझ्यासारख्या उपऱ्यांनाही ते एका हव्याहव्याश्या आकर्षणात बांधून ठेवतं.\nबंगाली भाषा-संस्कृतीचा पगडा असला तरी शहर पूर्वापार बहुआयामी आहे. कोण नाही इथं स्थानिकांसोबत पूर्व बंगालातून (म्हणजे आताच्या बांगलादेशातून) आलेले बंगाली आहेत, पिढ्यानपिढ्या राहणारे चिनी आहेत. पारशी, ज्यू, अर्मेनियन, अफगाणी, अँग्लो-इंडियन, नेपाळी आहेत. देशाच्या अन्य प्रांतातून आलेले मारवाडी, गुजराती, बिहारी, आसामी आहेतच. आता सर्वांनी हे शहर आपले मानले आहे आणि शहराने त्यांना सामावून घेतले आहे. कोलकात्याच्या इतिहासाने जेव्हढे समुदाय बघितले आणि रिचवले आहेत तेव्हढे अभिसरण आशियातील फार कमी शहरात झाले असेल. प्रदीर्घ ब्रिटिश अंमलाचा दृश्य परिणाम शहरावर आहे. पुलॉक स्ट्रीट, ब्रेबॉर्न रोड, कॅनिंग स्ट्रीट, सॉल्ट लेक, ईडन गार्डन स्टेडियम, बाजार स्ट्रीट, एक्सप्लेनेड, रायटर्स बिल्डिंग अश्या इंग्रजाळलेल्या नावांच्या इमारती-रस्ते म्हणजे इथल्या ब्रिटिश राजवटीच्या पाऊलखुणा.\nपुण्यसलीला गंगा इथे ‘हुगळी’ आहे. तिचे विस्तीर्ण पात्र, दोन्ही काठांवर दाटीवाटीने वसलेले महानगर आणि तो प्रसिद्ध 'हावडा ब्रिज' हे कोलकात्याचे चित्र जुनेच पण नित्यनूतन आहे.\nकोलकाता एक नैसर्गिक बंदर आहे. समुद्री मार्गाने व्यापारासाठी एक भरवशाचे ठिकाण असा लौकिक पूर्वापार आहे. भौगोलिक रचनेमुळे गंगा समुद्राला मिळते त्या खाडीमुखातून समुद्री जहाजे आतल्या प्रदेशात हाकारणे सोपे. गंगेच्या विस्तीर्ण पात्रातून देशांतर्गत जलवाहतूक परंपरागतरित्या होत असल्यामुळे बंदर अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय अश्या दोन्ही प्रकारच्या व्यापाऱ्यांना फायद्याचे होते. आजचे कोलकाता शहर आहे त्या भूमीवर इंग्रज व्यापारी पार १६९० सालापासून ये-जा करीत होते. आर्मेनियन, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीझ व्यापारी त्याही आधीपासून. गंगेकाठच्या विस्तीर्ण प्रदेशात बराच व्यापार जलमार्गाने बिनबोभाट चालत होता. ह्यात तो कुप्रसिद्ध अफूचा व्यापारही आला. भारतात पिकलेली अफू विकत घेऊन ती समुद्रमार्गे चीनमध्ये आणि अन्यत्र नेण्याचा उद्योग हुगळीकाठी जोरात होता.\nवस्तूंच्या व्यापाराबरोबरच सुमारे पाच लाख भारतीय मजुरांना भारताबाहेर सूरीनाम, फिजी, गुयाना, मॉरिशस अश्या अनेक देशात नेण्यासाठी कोलकात्याचे बंदर प्रामुख्याने वापरण्यात आले. विदेशी लोक भारतात येणे आणि भारतवंशीय लोक जगभर विखुरणे - दोन्ही अभिसरणात कोलकात्याच्या वाटा आहे तो असा. भारताच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर खुष्कीच्या मार्गाने किंवा जुन्या रेशीम मार्गाने होणाऱ्या प्राचीन व्यापाराचे आणि अनुषंगिक राजकारण, युद्धे, सामाजिक क्रियाकलापांचे जेवढे दस्तावेजीकरण झाले आहे तेवढे भारताच्या पूर्व भागातल्या व्यापार-राजकारण-समाज विषयांचे झाले नाही किंवा फारसे अभ्यासले गेले नाही. आजही परिस्थिती फार वेगळी नाही, भारतीय पूर्वभाग थोडा उपेक्षित आहे हे उघड आहे. तर ते एक असो.\nआजचे कोलकाता शहर वसण्याची खरी सुरुवात झाली १६९० साली ब्रिटिश गोऱ्या साहेबानी सबर्ण रॉयचौधुरी ह्या स्थानिक जमीनदाराला त्याच्या ताब्यातली तीन छोटी गावे भाड्यानी मागितली. भाषेची अडचण आल्यामुळे दुभाषा म्हणून मुर्शिदाबादहून एक माणूस बोलावण्यात आला, चर्चा होऊन भाडे ठरले १३०० रुपये महिना. स्थानिक वस्तीला हात लावायचा नाही ही जमीनदाराची अट ब्रिटिशांनी मान्य केली आणि रिकाम्या जमिनीवर ब्रिटिशांना हव्या त्या इमारती बांधण्याची सूट रॉयचौधुरीनी दिली. भाडेकरार झाला.\nदलदलीचा भाग जास्त, त्यामुळे चिखल, साप, डास आणि कीटकांची संख्या प्रचंड. प्यायला शुद्ध पाणी, चांगले रस्ते आणि घरे बांधण्यासाठी लागणा��े सामान - सर्व बाबतीत आनंदच होता. त्यात दरवर्षी येणाऱ्या साथीच्या रोगांमध्ये अनेक माणसे दगावत. तरीही एकदा निर्णय घेतला की तो सहसा बदलायचा नाही ह्या ब्रिटिश शिरस्त्याप्रमाणे कोलकाता शहराची मुहूर्तमेढ रोवली गेली, हळू हळू वस्ती वाढू लागली. धनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच. तस्मात, व्यापाराची मुळे धरू लागली तशा अडचणी कमी वाटू लागल्या. दोन पाच वर्षात एक छोटा किल्ला आणि वखार आकाराला आली.\nशतक पालटले. ह्याचसुमारास अर्मेनिया ह्या देशातून आलेले काही श्रीमंत व्यापारी भारताच्या पूर्व भागात व्यापारासाठी चांगल्या बंदराच्या शोधात होते. ते हुगळीच्या दुसऱ्या काठावर जमीन विकत घेते झाले. सधन आर्मेनियन व्यापाऱ्यांना त्यांचा धर्म प्राणप्यारा होता, त्यामुळे लवकरच १७०७ साली त्यांनी हुबळीकाठी स्वतःचे 'होली चर्च ऑफ नाझरेथ' प्रार्थनास्थळ बांधले आणि त्याजवळ वस्ती केली. (हे चर्च सध्याच्या पार्क सर्कस भागात सर्वबाजूनी प्रचंड बांधकामे आणि घनदाट वस्ती असलेल्या भागात एका छोट्या गल्लीत आहे. त्याला आर्मेनियन ‘चर्च’ म्हणतात पण दुरून ही इमारत एखाद्या हिंदू मंदिरासारखी दिसते.)\n१७२६ साली ब्रिटिश सम्राट जॉर्ज पहिला (हा ब्रिटिश सम्राट जर्मन होता आणि आजही जर्मनीतच चिरविश्रांती घेतोय) यानी फर्मान काढून कोलकात्याला 'मेयर्स कोर्ट' नियुक्त केले आणि अधिकृतरित्या 'कोलकाता शहर' आकारास आले. आता चिखल वाळवून रस्ते बांधण्यात आले, शौचासाठी थोड्या दूरवर वेगळ्या जागा ठरल्या, कुडाच्या झोपड्या जाऊन पक्क्या चुना-विटांच्या इमारती बांध्याची सुरवात झाली. राजनियुक्त मेयरकडे न्यायनिवाडा करण्याचे अधिकारही देण्यात आले.\nअफूच्या प्रचंड नफा देणाऱ्या व्यापाराबरोबरच चहा, नीळ, रेशमी वस्त्रे, मसाले, कापूस, मीठ अश्या अनेक भारतीय पदार्थांचा व्यापार कोलकात्यातून चालत असे. ब्रिटिश व्यापारी कोलकात्यातून स्थानिक माल युरोपात विकून गब्बर होऊ लागले तशी त्यांना वखारींसाठी जास्त जागेची गरज भासू लागली. म्हणून अधिकची गावे - जमिनी विकत घेण्यात आल्या. पुढे १७६५ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांताचे दिवाणी हक्क मिळाले आणि खऱ्या अर्थाने कोलकात्याचे भाग्य फळफळले. व्यापाराबरोबरच आता करवसुली आणि सत्ता संचालनाचे काम ब्रिटिश साहेबाच्या हाती आले. कर घेतो म्हट��्यावर नागरिकांसाठी सोईसुविधा निर्माण करण्याची आणि त्यांच्या देखरेखीची जबाबदारी आली. यथावकाश १७७३ साली कोलकात्याला ब्रिटिश-इंडियाची राजधानी करायचे ठरले आणि कोलकात्याचे सुवर्णयुग क्षितिजावर दिसू लागले.\nब्रिटिश सत्तेनी कोलकात्याला आपले ठाणे केले आणि इथे व्यापारी उलाढाल वाढली. देशोदेशीचे भारतात ये-जा असलेले व्यापारी कलकत्त्याला खास थांबा घेऊ लागले. शहर भरभराटीला आले तसे अनेक देशातून आलेल्या व्यापाऱ्यांनी वखारी स्थापन केल्या, काहींनी कोलकात्याला वास्तव्य करायला सुरवात केली. ब्रिटिश, डच, फ्रेंच, आर्मेनियन, चिनी असे देशोदेशीचे व्यापारी येऊन वसल्यामुळे बंगाली वळणाचे कोलकाता बहुभाषक आणि बहुसांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाले, ‘कॉस्मोपॉलिटन’ झाले. १७०० सालापासून कोलकाता हे पाश्चात्य धाटणीचे शहर म्हणून आकारास येऊ लागले होते, तत्कालीन भारतीय शहरांपेक्षा थोडे वेगळे. (पुढे मुंबई-बॉम्बे आणि चेन्नई-मद्रास ही शहरे पण अशीच विकसित झालीत).\nबंगालची फाळणी, बांगलादेशची निर्मिती, व्यापार-रोजगाराच्या संधी आणि शहरीकरणामुळे कोलकात्यात नव्याने येऊन स्थायिक होणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्याने उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच ह्या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते. फार काही बोलले-वाचले जात नसले तरी अनेक बाबतीत प्रथमपदाचा मान कोलकाता शहराकडे आहे. भूतकाळात रमलेले, भविष्याकडे आशेने बघत आजचा दिवस आनंदाने साजरा करणारे कोलकाता शहर पुढील भागांमध्ये आपण जवळून बघणार आहोत.\n(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)\nछान सुरुवात, पु भा प्र\nचांगली सुरुवात, पु भा प्र\n फोटो तर कसले classic आहेत\nचांगली सुरुवात. वाचायची उत्सुकता आहे.\nभद्रलोक म्हणजे gentleman नाही. भद्रलोक या शब्दाला विशिष्ट वर्ण, वर्ग यांचं कोंदण आहे. इंग्रजांमुळे आलेली श्रामंती आणि पाश्चात्य शिक्षण यांमुळे भद्रलोकाचा उदय झाला. बंगालातला प्रबोधनकाळ, विविध समाजांचा, संस्थांचा उदय यांत भद्रलोकाचा सहभाग होता. भद्रलोक ही व्यक्ती नसून एक सामाजिक वर्ग होता.\nGentleman या अर्थी वापरला जाणारा शब्द ��्हणजे बाबू. बंगाली समाजातल्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींसाठी हा शब्द वापरला जाई. समाजात वजन राखणार्‍या पुरुषांसाठीचा हा शब्द नंतर कारकुनांसाठी वापरला जाऊ लागला.\n....भद्रलोक या शब्दाला विशिष्ट वर्ण, वर्ग यांचं कोंदण आहे.....\nमला कोलकात्याला जाण्याचा योग\nइमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. >> सहमत कोणतेही ठिकाण असे जाणून घेण्यासाठी संवेदनशील मन हवे\nमला कोलकात्याला जाण्याचा योग आला नाही अजून आणि परिचयातल्या ज्यांनी कोणी भेटी दिल्या त्यांचे या शहराबद्दलचे मत अधिकतर नकारात्मकच होते.\nलेखामध्ये तुमची या शहराविषयी, वंगसंस्कृतीविषयी आत्मीयता जाणवते. तुमच्या अभ्यासपूर्ण लेखाने ज्ञानात भर पडेल आणि पूर्वग्रह दूर व्हायला मदत होईल. धन्यवाद आणि पुभाप्र\nछान सुरुवात. पुढच्या भागाची\nछान सुरुवात. पुढच्या भागाची वाट बघते आहे.\nमस्तच. महाराष्ट्रा आणि बंगाल\nमस्तच. महाराष्ट्रा आणि बंगाल मध्ये बरीच साम्य स्थळे आहेत अस मला नेहमी वाटायच. तुम्ही ते अगदी मस्त एक्सप्लेन केले आहे.\nमस्त सुरूवात. पुढे वाचायची\nमस्त सुरूवात. पुढे वाचायची उत्सुकता आहे.\nही सिरीज वाचायला आवडेल. अन मग\nही सिरीज वाचायला आवडेल. अन मग कोलकाता बघायलाही.\nमस्त सुरवात.... पुढील लेखांच्या प्रतीक्षेत.\nप्रतिसादांबद्दल आभारी आहे, लवकरच पुढील भाग प्रकाशित करतो.\nलेखातील मला स्वतःला सर्वाधिक आवडलेले वाक्यच तुम्ही कोट केले आहे\nभेट देणाऱ्यांचा नकारात्मक प्रतिसाद म्हणाल तर देशातील अनेक शहरे वेगाने बकाल होत आहेत, कोलकाता अपवाद नाही. त्याबद्दलही लिहीन.\n.... महाराष्ट्र आणि बंगाल मध्ये साम्य ...... मला तरी तसेच वाटते.\nमस्त सुरूवात. पुढे वाचायची\nमस्त सुरूवात. पुढे वाचायची उत्सुकता आहे. >>>>> + 9999\nज्यांनी इथवर वाचलंय त्यांच्यासाठी पुढील भाग इथे आहे :-\nछान जमलाय पहिला भाग\nछान जमलाय पहिला भाग\nआता लेखमालेचे ८ + १ भाग प्रकाशित केले आहेत इथे. तेही वाचावेत असा आग्रह.\nयाबद्दल थोडाफार वाद असला तरी\nयाबद्दल थोडाफार वाद असला तरी विंग्रजी तारखेप्रमाणे आज २४ ऑगस्ट कोलकात्याचा बड्डे आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रत���धिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2020-10-20T12:49:23Z", "digest": "sha1:P6KFGHYMLZNEVTEKDMBSGINRK22XRUDJ", "length": 5011, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अकिलिस - विकिपीडिया", "raw_content": "\nअकिलिस होमरच्या इलियड या महाकाव्यातील एक अतुलनीय धनुर्धारी होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-10-20T11:55:32Z", "digest": "sha1:4P7ZNFWR2M5AFUFWDDT3IQBGPDEN7YYE", "length": 4034, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सियेरा लिओनचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n\"सियेरा लिओनचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जानेवारी २०१५ रोजी १२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/mahadaji-shinde/", "date_download": "2020-10-20T12:17:13Z", "digest": "sha1:QG4LN3HK5XPJWP6K4HR5TYTDQNWAEKR2", "length": 12980, "nlines": 89, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "दिल्लीसह ब्रिटिशांना टाचे खाली आणणारा एक मराठा योद्धा - Shodh Itihasacha", "raw_content": "\nदिल्लीसह ब्रिटिशांना टाचे खाली आणणारा एक मराठा योद्धा\nदिल्लीसह ब्रिटिशांना टाचे खाली आणणारा एक मराठा योद्धा\nAugust 4, 2020 adminLeave a Comment on दिल्लीसह ब्रिटिशांना टाचे खाली आणणारा एक मराठा योद्धा\n१७६१ रोजी पानिपत येथे झालेल्या युद्धात भयानक नरसंहार झाला होता, विश्वासराव यांच्या हत्येमुळे युद्धाचे स्वरूप बदलले आणि मराठ्यांचा पराभव झाला. या युद्धात २५ ते ३० वर्षांचे लाखो मराठा तरुण मृत्युमुखी पडले.\nयुद्धाची ही भीषणता एका तिशीच्या तरुणाने फार जवळून पाहिली उरलेल्या आपल्या भरावश्याच्या मराठयांना घेऊन या पराभवाचा बदला घेण्याचा घ्यायचं ठरवलं. आपल्या उरलेल्या सैन्यासह परत आपल्या राज्यात परत आले. कधी कधी वाघ सुद्धा दोन पावलं मागे येतो मोठी झेप घेण्यासाठी आज आपण अश्याच वाघाचं काळीज असणारा वीर मराठा योध्याबद्दल.\nपानिपतची लढाई मराठा साम्राज्यासाठी काळ्या रात्रीसारखी होती, ज्या काळ्या रात्रीने नानासाहेब पेशवे, सदाशिवभाऊ आणि विश्वासराव यांच्या सह अनेक मातब्बर स्वराज्यनिष्ठ मराठे गिळंकृत केले. त्याचबरोबर रघुनाथरावांचे राजकारणाचे खेळ सुरू झाले. पण माधवराव पेशवे, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांनी काळोखात गेलेलं मराठा साम्राज्य एक नवा अध्याय सुरू केला. या तीनही जणांनी मिळून मराठा साम्राज्याला सोन्याची उंची दिली होती.\nपानिपतच्या युद्धापर्यंत शिंदे घराण्याचे प्रमुख जाणकोजी शिंदे हे लढत राहिले. पानिपत युद्धाच्या ६ वर्षानंतर महादजी शिंदे ग्वालेरच्या घराण्याचे प्रमुख झाले. पानिपत युद्धानंतर उत्तर भारतात अक्षरशः अशांततेचं केंद्रच बनला होता.\nप्लासी युद्धाच्या विजयानंतर ब्रिटिशांना दिल्लीवर सत्ता गाजवायची होती. त्यांनी १७६४ साली झालेल्या बक्सर च्या युद्धा नंतर असेच केले आणि मुघल बादशहाला गुलाम केले. पण इंग्रजांना मात्र दिल्ली ताब्यात घेण्यासाठी बराच काळ जाणार होता.\nप्लासी ते दिल्ली पर्यंत पोहोचण्यासाठी ब्रिटिशांना ग्वाल्हेर मधून जावे लागणार होतं. आणि ग्वाल्हेरला महादजी शिंदे यांचा अंमल असून ते ब्रिटिशांना पुरते ओळखून होते. १७७१ साली महादजी शिंदे यांनी मुघलांना मराठ्यांच्या टाचे खाली आणलं.\nइतकं की दिल्लीतील साधं पान सुद्धा मराठ्यांच्या मर्जीने हलु शकत नव्हतं. अगदी मुघल बादशहादेखील नाही. पानीपतमध्ये ज्याने नजीब व रोहिलो यांनी हिंदु स्वराज्याविरूद्ध डोके उंचावले होते, महादजींनी ते झुकवलं होतं. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य शिगेला होते.\nजानवारी १७७९ साली, वडगाव च्या युद्धात ब्रिटीशांनी मराठ्यांमार्फत मुंबईहून आपले सैन्य पाठवले, कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी रघुनाथरावांच्या सैन्यासह पुण्याकडे कूच केली. त्यांना पराभूत करण्याचे काम महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्यावर होते, या दोघांनी आपल्या तलवारीच्या आणि बुद्धीच्या जोरावर ब्रिटीश सैन्याची गती बरीच मंदावली होती. इतकं की मराठ्यांनी ब्रिटिश सैन्यला अन्न व पाण्यासाठी तरसवल होतं.\n१३ जानेवारी १७७९ च्या रात्री महादजी शिंदे यांनी ब्रिटीशांवर केलेल्या हल्ल्यात त्यांचा पूर्णपणे पराभव केला. महादजी शिंदे, त्यांचे शौर्य फक्त एका युद्धाद्वारे सांगता येत नाही, शांतता वेळी त्यांची बुद्धी युद्धाच्या वेळी शांतते काळा पेक्षा अधिक शांत होती.\nत्यांनी हैदराबादच्या निजामचा पराभव केला आणि उत्तर भारताच्या राजकारणापासून निजामाचा कायमचा बंदोबस्त केला. टिपू सुलतान ची हुकूमत संपवण्यासाठी निजाम, मराठे आणि ब्रिटीश यांच्या अखंड युतीत महादजींची भूमिका खूप महत्वाची होती.\nब्रिटिशांना हे देखील ठाऊक होते की उत्तर भारत किंवा दक्षिण भारत महादजी यांचं नेतृत्व असल्यामुळे ते मराठ्यांशी कोठेही शत्रुत्व घेऊ शकत नाहीत. मराठा साम्राज्याच्या दोन सर्वोत्कृष्ट रत्नांमध्ये महादजी शिंदे आणि नाना फडणवीस दोघांचेही मतभेद होते, परंतु दोघांनाही इतके चांगले माहित होते की या मतभेदांना त्यांनी कधीही विश्वासघातात रुपांतर होऊ दिले नाही आणि दिल्लीत भगवा झेंडा बऱ्याच काळापर्यंत तसाच फडकत ठेवला होता.\nनारली पुनवेचे सणाला… जाऊ दर्याचे पूजेला…\nस्वराज्यामध्ये महत्वाची भूमिका बजवणारा हिरडस मावळचा रक्षक\n१७९१ साली अमेरिकन अर्थतज्ज्ञाने सांगितलेलं हिंदवी स्वराज्याचं व्यापार संरक्षण धोरण\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\nछत्रपती शंभुराजेंच्या हत्येचा बदला “या” कर्तृत्ववान मराठा सरदाराने घेतला.\nअंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\n२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-20T11:04:20Z", "digest": "sha1:GT3B7ZF7DSUIKBPQ4NE5GBZHYTYLCXVY", "length": 5970, "nlines": 112, "source_domain": "sajagtimes.com", "title": "लॉकडाऊन | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nकाय आहे पुणे शहरातील लॉकडाऊनचे नियोजन\nकाय आहे पुणे शहरातील लॉकडाऊनचे नियोजन\nकाय आहे पुणे शहरातील लॉकडाऊनचे नियोजन\nसजग वेब टीम , पुणे\nपुणे | पुणे शहरात लागू करण्यात आलेला नवा लॉकडाऊन एकूण दहा दिवसांचा असणार आहे. १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून तर २३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत हा टप्पा असेल. यात प्रामुख्याने दोन टप्पे करण्यात आले आहेत.\n१) १४ जुलै ते १८ जुलैपर्यंत केवळ औषधे, वैद्यकीय सेवा आणि दूध उपलब्ध असणार\n२) १९ जुलैपासून अत्यावश्यक सेवा (वैद्यकीयसह इतर) स. १० ते दु. ४ सुरु राहतील\n३) दहा दिवसांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी ऑनलाईन पास देण्याची व्यवस्था असेल.\n४) शेवटच्या टप्प्यात आढावा घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येणार\nया संदर्भात लेखी आदेश आज निर्गमित केले जाणार आहेत \nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/shivneri/", "date_download": "2020-10-20T11:02:29Z", "digest": "sha1:XTUFE5CPZLQZXEISCPMAJJ6M7ZNTYPMN", "length": 15186, "nlines": 129, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Shivneri | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nछत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व; शिवनेरीवर येण्याचे भाग्य लाभले – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी\nछत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व; शिवनेरीवर येण्याचे भाग्य लाभले – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी\nछत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व; महाराजांच्या जन्मस्थळी येण्याचे भाग्य लाभले – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी\nसजग वेब टीम, जुन्नर\nजुन्नर | छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते, महाराजांच्या जन्मस्थळी भेट देण्याचे भाग्य आज मला मिळाले असं प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी किल्ले शिवनेरी येथे केले.\nकिल्ले शिवनेरीवर जाऊन नतमस्तक होण्यासाठी राज्यपाल कोश्यारी हे आज सकाळी ठीक ११.०० वाजता किल्ले शिवनेरीवर पोहचले. गडाच्या पहिल्या दरवाजापासून ते शिवजन्मस्थळापर्यंत ते न थकता चालत गेले. यावेळी जुन्नर चे आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी मान्यवर राज्यपालांसोबत होते.\nगडावर जाताना आई शिवाई देवीचे दर्शन घेऊन राज्यपालांनी देवीची आरती सुद्धा केली. यावेळी गडावर पायी जाताना एक वेगळी ऊर्जा मिळते असे सांगताना “शिवाजी महाराज यहा पैदल आये थे तो हम भी पैदल आये” असंही ते म्हणाले.\nकिल्ल्यावर सर्वच राजकारण्यांनी पायीच आलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.\n“शिवनेरीवर येण्याअगोदर अनेक जण मला पाऊस आहे असं सांगून घाबरवत होते. पण केवळ महाराजांविषयी असलेल्या श्रद्धेमुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो,” असेही राज्यपाल कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.\nराज्यपालांनी गडावरील विविध पुरातन वास्तू व किल्ले संवर्धनाची माहिती घेतली. शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली व शिवकुंज येथे जिजाऊ आणि बाल शिवबांच्या प्रतिमेचे दर्शन घेत राज्यपाल नतमस्तक झाले.\nयाप्रसंगी शिवकुंज इमारतीजवळ राज्यपालांच्या हस्ते पिंपळवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.\nया दरम्यान जुन्नर तालुक्याच्या ���तीने आमदार अतुल बेनके यांनी शिवछत्रपतींची मूर्ती देऊन राज्यपालांचा आदर सत्कार केला. तसेच जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी मावळा पगडी घालून व शाल देऊन राज्यपालांचा सत्कार केला.\nश्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना निवडणूकीचे शांततेत मतदान\nश्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना निवडणूकीचे शांततेत मतदान\n१९,१५४ मतदारांपैकी १०,६५५ मतदारांनी बजावला सरासरी ५५.६२% मतदानाचा हक्क\nउद्या सोमवार (दि.१०) श्री.क्षेत्र ओझर येथे मतमोजणीनंतर जाहीर होणार निकाल\nसजग वेब टीम जुन्नर\n जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज रविवार (दि.९) सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कालावधीत शांततेत मतदान पार पडले. जुन्नर,शिरोली बु.||., ओतूर, पिंपळवंडी आणि घोडेगाव असे पाच गट तसेच महिला राखीव प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग आणि भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग यासाठी ५५.६२% सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा जोशी व सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीखंडे साो. यांनी दिली\nविघ्नहर कारखान्याचे एकूण १९१५४ सभासद आहेत. त्याकरिता जुन्नर, शिरोलीबु.||., नारायणगाव, ओतूर, पिंपळवंडी, बोरी बु.||. आणि मंचर अशी एकूण-७ मतदार केंद्र तयार करण्यात आली होती.\n(नारायणगाव मतदान केंद्र येथे विजयी मुद्रा दाखवताना चेअरमन सत्यशिल शेरकर, संतोषनाना खैरे, कुंडलिक गायकवाड, गणेश कवडे व कार्यकर्ते )\nजुन्नर गटामध्ये ३०५० पैकी १८३८ (६०.२६%), शिरोली बु.||. गटामध्ये ४३४६ पैकी शिरोली बु. येथे १४०६ ( ६४.४६%) व नारायणगाव येथे १२४५ ( ५७.५०%), ओतूर गटामध्ये ३३८८ पैकी १७०६ (५०.३५% ), पिंपळवंडी गटामध्ये ६१६५ पैकी पिंपळवंडी येथे १८१२ ( ५१.०९% ) व बोरी बु .|| येथे १५७६ ( ६०.१७% ) तर घोडेगाव गटामध्ये २२०५ पैकी १०७२ ( ४८.६१% ) मतदारांनी आपली मतदानाचा हक्क बजावला.\nवरील सर्व आकडेवारी पाहता श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या एकूण १९१५४ सभासद मतदारांपैकी १०, ६५५ मतदारांनी मतदान केले असून सरासरी ५५.६२% मतदान झाले आहे. उद्या सोमवार ( दि.१०) श्री क्षेत्र ओझर येथे मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.\nया निवडणुकीबाबत बोलताना शिवनेर पॅनलचे प्रमुख सत्यशिल शेरकर म्हणाले की, शेतकरी वर्गाविषयी असलेली तळमळ आणि पारदर्शक कारभारामुळे ही निवडणूक पूर्णतः सभासद मतदारांनी हातामध्ये घेतली होती. त्यामुळे सभासद मतदारांचा विश्वास आणि उस्फूर्तपणे केलेल्या मतदानामुळे शिवनेर पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधीक्क्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/private-ambulances-will-be-taken-over-by-the-government-52161", "date_download": "2020-10-20T11:56:52Z", "digest": "sha1:TWT36QNZREEVEQN7HPBXP6B2T5QVUZYN", "length": 13007, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "खासगी रुग्णवाहिकांकडून होणारी लूट आता थांबणार, खासगी रुग्णवाहिका शासन", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nखासगी रुग्णवाहिकांकडून होणारी लूट आता थांबणार, खासगी रुग्णवाहिका शासन ताब्यात घेणार\nखासगी रुग्णवाहिकांकडून होणारी लूट आता थांबणार, खासगी रुग्णवाहिका शासन ताब्यात घेणार\nरुग्णवाहिकांची आवश्यकता लक्षात घेता त्यांची संख्या वाढविण्याकरीता जिल्ह्यांमध्ये रुग्णालये, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील रुग्णवाहिका गरज भासल्यास शासन ती वाहने ताब्यात घेणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nराज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती पाहता रुग्णवाहिकांची संख्या रुग्णांच्या संख्येत कमी पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्णवाहिकांची कमी जाणवू नये. यासाठी खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. अधिग्रहीत केलेले रुग्ण वाहक वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल.\nहेही वाचाः- मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी\nराज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी त्यांची संख्या वाढविण्याकरीता जिल्ह्यांमध्ये रुग्णालये, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतानाचा गरज भासल्या, खासगी वाहन पुरवठादारांची वाहने देखील रुग्ण वाहक वाहन म्हणून वापर करण्याचा निर्णय झाला आहे. कोरोना काळात खासगी रुग्णवाहिकांसाठी रुग्णांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन खासगी रुग्णवाहिका आणि वाहने अधीग्रहीत करताना त्यांचा दर निश्चित करून ते उपलब्ध करून देण्यात येईल. २४ तास ह्या अधीग्रहीत केलेल्या रुग्णवाहिका आणि वाहने उपलब्ध राहतील. रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी (महापालिका क्षेत्र वगळता ) आणि महापालिका आयुक्त (महापालिका क्षेत्रात) राबवतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nप्रादेशिक परिवहन प्राधीकरणाने ठरवून दिलेल्या दरानुसार भाडे तत्वावरील वाहनांचे दर निश्चित करावे. त्यासाठी वाहनाचे भाडे, प्रत्यक्ष प्रवासाचे अंतर (किलोमीटर्स) याचा विचार करण्यात यावा असे या शासन निर्णयात म्हटले आहे. या रुग्णवाहिका वाहन चालकासह, इंधनाच्या खर्चासह भाडे तत्वावर घेता येतील अथवा जेथे वाहन चालक उपलब्ध नसेल तेथे रुग्णवाहिका मासिक भाडेतत्वावर ताब्यात घेण्यात येतील. त्यांना स्थानिक परिवहन मंडळ, राज्य परिवहन, चालक पुरवठा कंपन्या, स्थानिक प्रशासनाकडील वाहनचालकांच्या सेवा अधीग्रहीत करून चालक उपलब्ध केले जातील. यारुग्णवाहिकांच्या इंधनाचा खर्च स्थानिक प्रशासनामार्फत केला जाईल. लक्षणे नसलेल्या तसेच इतर रुग्णांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने या अधीग३हीत केलेल्या वाहनांमध्ये किरकोळ बदल करून रुग्णवाहक वाहन म्हणून त्याचा वापर करावा व आवश्यकतेनुसार वाहने ताब्यात घ्यावीत, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी शासन निर्णयात म्हटले आहे.\nहेही वाचा:-Mumbai Rains: ४ ��ुलैपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता\n• जिल्हाधिकाऱ्यांनी अधीग्रहीत केलेल्या रुग्णवाहिका व वाहनांव्यतीरिक्त अन्य खासगी रुग्णवाहिका व वाहनांसाठी प्रादेशीक परिवहन प्राधीकरणामार्फत किमान दर निश्चित करण्यात यावा. या दरामप्रमाणे खासगी वाहनचालक आकारणी करीत आहेत हे तपासण्यासाठी तपासणी यंत्रणा तयार करण्यात येईल.\n• जादा दर आकारणीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त त्यांच्या कार्यक्षेत्रात यंत्रणा तयार करतील.\n• अधीग्रहीत केलेली रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असेल\n• रुग्णवाहिकेत स्मार्ट फोन, इंटरनेट सुविधा असेल. टोल फ्री १०८ रुग्णवाहिकेचे ॲप त्यात असेल ते या क्रमांकाच्या प्रणालीशी जोडले जाईल.\n• रुग्णवाहिकेला संपर्कासाठी रुग्णांना १०८ क्रमांक किंवा स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.\n अखेर महिलांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाली\nमिठी नदी विकास प्रकल्पाचा आदित्य ठाकरेंकडून आढावा\nमहिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती\nमुंबईतील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\nअधिकाधिक लोकांना मिळावी लोकल प्रवासाची मुभा, हायकोर्टाचं निरिक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/pune/shaikh-family-of-shikrapur-welcomes-baby-girl-with-showering-flowers-289002.html", "date_download": "2020-10-20T11:25:04Z", "digest": "sha1:B76Q4D4FYTENPCJRMX7CNGEOU3LTFMEL", "length": 19272, "nlines": 202, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत Shaikh family of Shikrapur welcomes baby girl with showering flowers", "raw_content": "\nकेंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमध्ये नवे कृषी विधेयक, हमीभावापेक्षा कमी पैसे देणाऱ्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा, पाचवा जलदगती गोलंदाज ठरतोय डोकेदुखी\nशेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल, तर मातोश्रीवर दिवाळी बघू : रवी राणा\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nशिक्रापूरमधील शेख कुटुंबीयांनी मुलीच्या जन्माचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं आहे. आईसह मुलगी घरी आल्यानंतर फटाक्यांची आताषबाजी, पेढे वाटप करण्यात आले. Shaikh family of Shikrapur welcomes baby girl with showering flowers\nअश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील मुस्लीम समाजातील शेख कुटुंबीयांनं मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. आईसह मुलगी घरी आल्यानंतर फटाक्यांची आताषबाजी, पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेख कुटुंबीयांनी मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करून समाजाला ‘लेक वाचवा’ ‘मुलगी वाचवा’ तसेच ‘बेटी धन की पेटी’ असा अनोखा आणि आगळावेगळा संदेश दिला आहे. (Shaikh family of Shikrapur welcomes baby girl with showering flowers)\nशेरखान शेख व नसीम शेख या दाम्पत्यांने मुलीला जन्म दिला, मुलीचा जन्म झाल्याचे समजताच शेख कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी शेख कुटुंबीयांनी फटाके वाजवले, पेढे वाटून आंदोत्सव साजरा केला. इतकेच नव्हे तर मुलीचे चुलते समीर शेख यांनी आपल्या नवजात पुतणीच्या वापरासाठी लागणारी भांडी चांदीची आणली.\nमुलीला हॉस्पिटलमधून घरी आणताना मुलीचे चुलते समीर शेख व आमीर शेख यांसह सर्व शेख कुटुंबीयांनी फुलांची गाडी सजवून आणि रस्त्याने फटाके वाजवून फुलांची उधळण करत रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घालून मुलीला घरात आणले. तर, मुलीच्या चुलती सलमा शेख, आर्शिया शेख, मावशी निलोफर अन्सारी, आत्या आरजू शेख व आदींनी घरामध्ये फुलांची, फुग्यांची सजावट करून मुलीला घरात आणल्यानंतर एकमेकांना पेढे चारून आनंदोत्सव साजरा केला.\nआमच्या कुटुंबात मुलगी झाल्यामुळं आनंदाचे वातावरण आहे. समाजानं मुलींच्या जन्मानंतर आनंदोत्सव साजरा केला पाहिजे, असं मुलीचे वडील शेरखान शेख यांनी सांगितले.\nमुलीच्या जन्माने आमच्या कुटुंबाचं स्वप्न साकार झालं असून आमच्या घरात मुलगी जन्माला आल्याचे समजल्यानंतर आम्ही आमच्या नातीचे स्वागत केले. मुलगी होऊन देखील पेढेच वाटले अशाच प्रकारे समाजाने मुलीचा स्वीकार करून मुलीच्या जन्माचे स्वागत करावे, असे मुलीचे आजोबा सिकंदर शेख आणि आजी जरीना शेख यांनी म्हटले.\nमुलीला घरी आणताना शेख कुटुंबीयांनी मुलीचे केलेले स्वागत पाहून परिसरातील नागरिक देखील आश्चर्यचकित झाले होते. शेख कुटुंबीयांनी मुलीच्या जन्माचा साजरा केलेला आनंदोत्सव पाहून शिक्रापूर येथील अष्टविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. शरद लांडगे यांनी हॉस्पिटलचे बिल देखील अगदी नाममात्र स्वरुपात घेऊन शेख कुटुंबीयांच्या आनंदात भर टाकली.\nसमाजाने शेख कुटुंबियांचा आदर्श घ्यावा.तसेच शिक्रापूर येथे हॉस्पिटल मधून रुग्णांना सेवा देत असताना अनेकदा मुलगी जन्माला आली म्हणून पालक नाराजी व्यक्त व्यक्त करण्यापेक्षा मुलगी झाल्यानंतर पालकांनी आनंदोत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा डॉ.शरद लांडगेंनी व्यक्त केली.\nमुलगी जन्माला आल्यानंतर समाजामध्ये एक प्रकारे नाराजी व्यक्त केली जाते. काही वेळा मुलगी नको म्हणून गर्भपात देखील केला जातो. मात्र, शेख कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा करून समाजापुढं आदर्श ठेवला आहे.\nसिंचन घोटाळ्याची ईडीकडून चौकशी; अजितदादा म्हणाले…\nदिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही : अजित पवार\nआता ईश्वराने मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मदत देण्याची शक्ती दिलीय, तातडीने मदत…\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट'\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nऐशी वर्षांच्या योद्ध्याची बळीराजासाठी धडपड, शरद पवारांच्या मराठवाडा दौऱ्याकडे नुकसानग्रस्तांचे…\nबाबांनो लाईटली घेऊ नका, पुण्यात डिसेंबर-जानेवारीत दुसरी लाट येण्याचा अंदाज…\nव्होडाफोन-आयडिया नेटवर्क डाऊन, नेमकं कारण अखेर समोर\nVodafone down | राज्यात व्होडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क गायब, लाखो ग्राहकांना…\nMaharashtra Rain LIVE | राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा उघडला\nराज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, सदाभाऊ खोत यांची मागणी\nरत्नागिरीमध्ये आणखी एका धरणाला गळती, तिवरे दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती\nशेतकऱ्याची मुलगी बनली एका दिवसाची जिल्हाधिकारी, महिलांविषयी घेतला मोठा निर्णय\nराहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या बहिणींना दिल्या घराच्या चाव्या\nPhoto| मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांसह शेतकरी नेते बांधावर, सर्वपक्षीय नेत्यांकडून नुकसानाचा…\nतेलंगणाने करुन दाखवलं, 550 कोटींचे पॅकेज जाहीर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना…\nLadkah | भारतीय हद्दीत चीनच्या सैनिकाला पकडले, चौकशी सुरू\nकांदा आयात केल्यास केंद्र व राज्यातील मंत्र्यांना फिरकू देणार नाही,…\nकेंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमध्ये नवे कृषी विधेयक, हमीभावापेक्षा कमी पैसे देणाऱ्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा, पाचवा जलदगती गोलंदाज ठरतोय डोकेदुखी\nशेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल, तर मातोश्रीवर दिवाळी बघू : रवी राणा\nPhoto : अकिंता लोखंडेचा नवा अवतार, ट्रॅडिशनल फोटोशूट व्हायरल\nआमदाराच्या बाईकवर बसून मंत्री बांधावर, अब्दुल सत्तारांकडून नुकसानीची अनोखी पाहणी\nकेंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमध्ये नवे कृषी विधेयक, हमीभावापेक्षा कमी पैसे देणाऱ्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा, पाचवा जलदगती गोलंदाज ठरतोय डोकेदुखी\nशेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल, तर मातोश्रीवर दिवाळी बघू : रवी राणा\nPhoto : अकिंता लोखंडेचा नवा अवतार, ट्रॅडिशनल फोटोशूट व्हायरल\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2019/11/blog-post_14.html", "date_download": "2020-10-20T12:26:39Z", "digest": "sha1:WOI3F7FGAENCFD4RRYDVOW2YAOKTFPUB", "length": 39763, "nlines": 335, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: आमचे भाई आजोबा !", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे का��\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल��हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nपु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी सांगतेनिमित्त त्यांचा नातू आशुतोष ठाकूर यांनी भाई आजोबांच्या आठवणींना दिलेला उजाळा.\nभाई आजोबांनी विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल, असे काम करतानाच समाजाची नैतिकता उंचीवर नेण्यासाठीही प्रयत्न केले. जुन्या गोष्टींचा आनंद घ्यावा, मात्र त्यात फार अडकून न पडता नव्या वाटा शोधाव्यात आणि नव्या उद्दिष्टांच्या पूर्��ीसाठी प्रयत्न करत राहावे, ही शिकवण त्यांच्याकडूनच मिळाली...\nमी सतरा वर्षांचा होतो, त्या वेळची म्हणजे २००९ मधील गोष्ट. अमेरिकेतील महाविद्यालयीन शिक्षणासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून मला निबंध लिहून द्यायचा होता. विषय होता तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी व्यक्ती. त्या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यावर नेमका काय प्रभाव पडला, हे लिहिणे अपेक्षित होते. माझ्यासाठी ही पर्वणीच होती. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत सोपा निबंध होता. मराठीतील एक महान लेखक पु. ल. देशपांडे हे माझे आजोबा. सांस्कृतिक नेतृत्व करणाऱ्या मंडळींचा समाजावर मोठा प्रभाव पडत असतो आणि त्यातून समाजाच्या प्रगतीच्या वाटा अधिक मजबूत होत असतात, ही बाब आजोबांच्या सहवासातून मला शिकायला मिळाली. अगदी लहान वयात ज्या वेळी इतर मुलांना पोलिस किंवा अशाच प्रकारचे काही तरी व्हावे असे वाटत असताना मी मात्र माझ्या आजोबांच्या पावलांवरून पाऊल टाकण्याचा निश्‍चय केला होता. पुलं हे साहित्य, नाटक, संगीत, वक्तृत्व आणि इतर कलांच्या माध्यमातून समाजाचे मनोरंजन करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल, असे काम करतानाच त्यांनी समाजाची नैतिकता उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न केले. पुलंची उंची गाठणे आपल्याला शक्‍य नाही हे मला अगदी सुरवातीलाच उमगले होते. मात्र त्यांचे आयुष्य आणि अनुभवांतून मी बरेच काही शिकलो.\nकुटुंबातील सर्वांत मोठा मुलगा असलेल्या पुलंवरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. वेगवेगळ्या कला आणि संगीतातील गती हाच घरातून मिळालेला वारसा होता. त्याच्या आधारे पुलंनी आपला पुढचा प्रवास सुरू ठेवला. पुढे त्यांना ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ हा बहुमान प्राप्त झाला, तोही याच कला-कौशल्यांच्या बळावर. आयुष्यातील संघर्षामुळे पुलंना अगदी सुरवातीलाच शिक्षणाचे महत्त्व समजले होते. शिक्षण हेच पालकांनी आपल्याला दिलेली सर्वांत मोठी भेट असते आणि शिक्षणाच्या बळावर आपली स्वप्ने साकारत भविष्याला आकार देता येऊ शकतो, हे मी पुलंचा प्रवास पाहून शिकलो. भाई आजोबा केलेले कुठलेही काम असो, त्याची आजच्या तरुण पिढीलाही भुरळ पडतो. साहित्य, अभिनय, वक्ते, संगीतकार, गायक, चित्रपट दिग्दर्शक आणि कवी अशा सर्वच क्षेत्रांत ��ुलंनी मुशाफिरी करत, एकापेक्षा एक महान कलाकृतींची निर्मिती केली. आयुष्यभर अनेक मानसन्मान लाभलेले पुलं अखेरच्या क्षणापर्यंत त्याच उत्साहाने, समरसतेने काम करीत होते. जुन्या गोष्टींचा आनंद घ्यावा, मात्र त्यात फार अडकून न पडता नव्या वाटा शोधाव्यात आणि नव्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करत राहावे, ही शिकवण मला भाई आजोबांकडून मिळाली. त्यांनी मोठी संपत्ती कमावली होती, त्यामुळे त्यांनी ठरविले असते तर ते अतिशय सुखासीन आयुष्य जगू शकले असते. मात्र अखेरपर्यंत साधे आयुष्य जगून आपल्या संपत्तीमधील मोठा भाग त्यांनी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना देऊन टाकला. चांगले आयुष्य जगण्यासाठी भौतिक सुखांची रेलचेल आवश्‍यक नसते. त्यासाठी हवी असते इतरांच्या मदतीची आस असलेले संवेदनशील हृदय आणि नवनव्या कल्पनांनी भरलेले कलात्मक मन. हे भाई आजोबांकडे पाहूनच मी शिकलो.\nसमोरच्या व्यक्तींमधील सकारात्मक गुण फक्त पुलंना दिसत असत. इतरांच्या गुणांचे, कौशल्याचे कौतुक करण्याचा मोठेपणा त्यांच्या अंगी ठायी ठायी भरलेला होता. समोरच्यात दडलेला एखादा गुण दिसला, की पुलं त्याला हमखास सांगणार म्हणजे सांगणारच. हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे अनेक मोठे कलाकार उजेडात आले. प्रत्येक व्यक्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असतो, त्यामुळे इतरांमध्ये दडलेल्या गुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्या व्यक्तीला बळ मिळते, हा त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला प्रचंड भावला.\nया अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा मोठा सहवास मिळण्याचे भाग्य मला लाभले. मला तबल्याची ओळख त्यांनीच करून दिली. त्यांच्या आशीर्वादामुळेच मला भारतातील अनेक मोठे संगीतकार, अभिनेते, वक्ते आणि कवींचा सहवास लाभला. भारतीय संगीत आणि संस्कृतीमधील माझी रुची त्यांच्यामुळेच वाढली. त्याचबरोबर पाश्‍चिमात्य संस्कृती आणि विज्ञानाचे महत्त्वही त्यांनी मला समजावून सांगितले. समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि समाजाला घडविण्यासाठी चांगल्या सांस्कृतिक नेतृत्वाची फार आवश्‍यकता असते, हे मला भाई आजोबांमुळेच समजले.\nशेतकरी लोकांची भूक भागवतो, डॉक्‍टर त्यांना बरे करतो, लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते, मात्र लोकांना हसविण्याची, त्यांचे मनोरंजन करण्याची आणि त्यांच्यातील सर्जनशीलता वाढविण्याचे जन्मजात कौशल्य फार थोड्या जणांकडे असते...\n‘जीवन त्यांना कळले हो....’\nआता या दहा वर्षांनंतर मला वाटणारा भाई आजोबा आणि माई आज्जी (सुनीता देशपांडे) यांच्याबद्दलचा आदर दिवसेंदिवस वाढतो आहे. मी अवघा आठ वर्षांचा होतो, त्या वेळी भाई आजोबा जग सोडून गेले. माझ्या आजोबांमुळेच मला भीम काका (भीमसेन जोशी) यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराचे प्रेम मिळाले. पैसे नसताना लहानपणी संगीत शिकण्यासाठी केलेली धडपड आणि विनातिकीट केलेला प्रवास आणि तिकीट तपासनीसाने पकडल्यानंतर गाणे गाऊन करून घेतलेली सुटका अशा अनेक गोष्टी भीम काका मला सांगत. ते मला दोस्त म्हणूनही हाक मारत. तबला आणि संगीत शिकण्याच्या माझ्या प्रवासात सत्यशील देशपांडे काका, प्रभाकर कारेकर काका, शंकर अभ्यंकर काका आणि गुरुजी सुरेश तळवलकर अशा अनेक मोठ्या कलाकारांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्याकडून मला लहान असताना मिळालेले प्रेम आजही कायम आहे. ही सारी भाई आजोबा आणि माई आजी यांची पुण्याई आहे.\nकुमारगंधर्व, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, बेगम अख्तर अशा अनेकांबरोबरच्या त्यांच्या मैफिलींच्या आठवणी ऐकण्याची संधी मला आणि माझ्या कुटुंबीयांना भाई आजोबांमुळे मिळाली. आपली भाषणे आणि साहित्यातून लोकांना एकत्र आणण्याची हातोटी पुलंकडे होती. प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याचे नैसर्गिक कौशल्य त्यांच्याकडे होते. भाई आजोबा हे मैफिलीत रमणारे माणूस होते.\nत्यांच्याभोवती सदैव त्यांच्या ‘गॅंग’ची उपस्थिती असायची. मग त्यात साहित्य, नाटक, संगीत अशा सर्वच क्षेत्रांतील बड्या मंडळींचा समावेश असायचा. आयुष्य ही एक मैफील आहे, असे समजूनच पुलं जगले. कुठल्याही मैफिलीत रंग भरण्याचे कसब हे तर पुलंचे वैशिष्ट्य होते. भाई आजोबांनी त्यांच्या पुस्तकांतून, रेखाटनांमधून, नाटकांतून अनेक काल्पनिक पात्रे रंगविली, जिवंत केली. या पात्रांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अवकाशावर अमिट ठसा उमटलेला तुम्हाला दिसून येईल. पुलंचा विनोद हा नेहमीच वरच्या दर्जाचा असायचा. त्यांनी कधीही सामान्य दर्जाचा किंवा कमरेच्या खालील विनोदाला स्थान दिले नाही. स्वतःवरच हसता येते आणि अशा पद्धतीने हसता हसता स्वतःबद्दल शिकताही येते, हे पुलंनी आपल्या विनोदातून दाखवून दिले.\nआपणच आपला आत्मशोध घेऊ शकतो, फक्त त्याला विनोदाची जोड दिली, की ही प्रक्रिया अतिशय आनंददायी बनते हे भाई आजोबांनी समाजाला आपल्या पद्धतीने समजावले. त्यांच्या साहित्यात बदलत्या कालखंडाचे प्रभावी चित्रण आहे. बदलत्या काळात जगलेल्या माणसांच्या कथा त्यांनी आपल्या साहित्यातून समोर आणल्या आहेत. विनोद आणि उपहासाचा आधार घेत तो काळ, त्या काळातील व्यक्तिमत्त्वे, संस्कृती आणि कलेचा पट आपल्या कलाकृतींमधून मांडला आहे. जुन्या काळातील अनेक गोष्टी मला भाई आजोबांच्या साहित्यामुळे कळू शकल्या. लिहिलेले शब्द आणि भाषेची शक्तीही मला भाई आजोबांमुळेच समजली. पुलं हे संगीतकार होते आणि अतिशय प्रभावीपणे आपली कला लोकांसमोर सादर करण्याचा गुणही त्यांच्याकडे होता. सहजता हा मला त्यांच्यातील कलाकारामध्ये असलेला सर्वांत मोठा गुण वाटत आलेला आहे. भीमसेन जोशी, कुमारगंधर्व अशा एकाहून एक सरस कलाकारांबरोबर पुलंनी काम केले आहे. समोर कितीही मोठा कलावंत असो, आपली छाप कार्यक्रमावर टाकणार नाहीत, ते पुलं कसले मोठा कलावंत तयारी आणि रियाज यांच्या पलीकडे जात उपजेने आपली कला सादर करतो.\nभाई आजोबा हे चार्ली चॅपलीनचे मोठे चाहते होते. चॅपलीनच्या ‘ग्रेट डिक्‍टेटर’ या प्रसिद्ध चित्रपटातील अखेरचे भाषण हे पुलंचे सर्वांत आवडते भाषण होते. ‘या दुनियेत प्रत्येकाला श्रीमंत करणारे खूप आहेत. त्यामुळे इतरांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा सारेजण आनंदाने जगू...’ या आशयाचे चॅपलीनचे शब्द पुलं हे अक्षरशः जगले, असे मला वाटते. इतरांवर हसण्याऐवजी स्वतःवर हसायला पुलंनी आपल्याला शिकविले. आयुष्य हे मुक्त आणि सुंदर आहे, हेच त्यांनी आपली कला, संगीत आदींमधून दाखवून दिले. ‘जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो...’ हे बोरकरांचे शब्द भाई आजोबांच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरे ठरतात\n(पुलंच्या नातवाने मूळ इंग्रजीत लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश)\n(अनुवाद - अशोक जावळे)\nLabels: आठवणीतले पु.ल., चाहत्यांचे पु.ल., पु.ल., पु.लं., पुलकित लेख\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/susan-anton-transit-today.asp", "date_download": "2020-10-20T11:59:44Z", "digest": "sha1:GUJEZORJ7TVLGDXOT2V6ZSUCREAQDHQ6", "length": 10571, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Susan Anton पारगमन 2020 कुंडली | Susan Anton ज्योतिष पारगमन 2020 Hollywood Actress, American Actress, Singer", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2020 कुंडली\nज्योतिष अक्षांश: 35 N 7\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nSusan Anton प्रेम जन्मपत्रिका\nSusan Anton व्यवसाय जन्मपत्रिका\nSusan Anton जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nSusan Anton ज्योतिष अहवाल\nSusan Anton फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nSusan Anton गुरु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nSusan Anton शनि त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nSusan Anton राहु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nया काळात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही धाडसी निर्णय घ्याल. तुमच्या नातेवाईकांसाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन प्रयत्न करा. यश निश्चित आहे. काही भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. तुम्ही जमीन आणि यंत्रांची खरेदी कराल. उद्योग आणि व्यवसायातून फायदा मिळेल. तुमचे शत्रूंचे तुमच्यासमोर काही चालणार नाही. दूरच्या प्रदेशातील लोकांच्या ओळखी होतील. प्रेमप्रकरणाचा विचार करता हा कालावधी अनुकूल आहे. क��टुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.\nSusan Anton केतु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.\nSusan Anton मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nSusan Anton शनि साडेसाती अहवाल\nSusan Anton दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2020-10-20T12:27:29Z", "digest": "sha1:YSDUSDPRH3B2NVVQXPG2I762KNFJ35AM", "length": 21389, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "असुर - विकिपीडिया", "raw_content": "\nअसुर जमात याच्याशी गल्लत करू नका.\nअसुर किंवा दैत्य हे हिंदू पुराणांत वर्णिलेले लोक आहेत. असुर हे सुर (देव) नाहीत असे लोक होय. असुरांकडे देवांप्रमाणेच अमानवी शक्ती असते.[१]\nअगदी सुरुवातीच्या वैदिक ग्रंथांमध्ये अग्नी, इंद्र व इतर देवांचा उल्लेख असुर (ज्ञान, शक्ती आणि प्रदेशांचे अधिपती या अर्थाने) असाच केलेला आहे. नंतरच्या वैदिक साहित्यामध्ये आणि वेदोत्तर साहित्यामध्ये देव आणि असुर हे एकमेकांचे शत्रू असून ते एकमेकांवर सतत कुरघोडी करीत असल्याचे आढळते. असुरांचे दोन गट असून त्यांतील 'सुष्ट' असुरांचा नेता वरुण आहे तर 'दुष्ट' असुरांचा नेता वृत्र होय.[२]\nअसुर हे राक्षस, यक्ष किंवा दस्यु या लोकांसमान असले तरी हे गण एकच नाहीत.\nशुक्राचार्य - असुरांचा गुरु\nअघासुर : बकासुराचा भाऊ ; याला कृष्णाने मारले.\nअंधकासुर : हिरण्याक्षाचा मुलगा. आपल्या शक्तीमुळे हा इतका ताठला की याला पुढचे मागचे काही दिसेना. त्याने पार्वतीला पळवून नेले होते. शंकराने याचा नाश करून पार्वतीला सोडविले आणि अंधकासुराचे रूपांतर वास्तुपुरुषात केले.\nअनलासुर : हा सतत आग ओकणारा असुर होता. पर्वताएवढा मोठा होऊन गणपतीने या असुराला गिळले. पोटात आग होऊ लागल्याने गणेशाने दुर्वा सेवन केल्या.\nअरिष्टासुर : याला श्रीकृष्णाने बालपणीच वध केला. ह्याचेच दुसरे नाव वृषभासुर.\nआग्यासुर : असुर जमातीची देवता.\nकाकासुर :श्रीरामाने बालपणीच गळा दाबून वध केला.\nकामासुर : याला मुकाम्बिका देवीने मारले.\nकिर्मीरासुर :बकासुराचा भाऊ. भीमाने याचा वध केला. (हा असुर नसून राक्षस असावा.)\nकैटभ : मधु-कैटभ जोडीला अेक.\nकोयलासुर : असुर जमातीची देवता.\nकोल्हासुर : केशी राक्षसाचा मुलगा ,कोल्हासुर नावाचा दैत्यराजा प्रजेला आणि देवांना पुष्कळ त्रास देत असे. श्रीमहालक्ष्मीदेवीने त्याचा वध केला.\nगजासुर : हा महिषासुराचा मुलगा. इच्छेनुसार कधीही हत्ती होऊ शकत असे. ब्रह्मदेवाने याला कामवासनेने वश होणाऱ्या व्यक्तीकडून मरण येणार नाही असा वर दिला होता. शंकराने याला मारून याचे डोके गणपतीला बसवले.\nगयासुर : याच्या पाठीवर शिळा ठेवून देवांनी यज्ञ केला, आणि त्याला मुक्ती दिली. बिहारमधल्या ज्या ठिकाण हे घडले तेथे गया नावाचे शहर आहे.\nघोरासुर : घोरत असलेल्या माणसाला मराठीत घोरासुर म्हणतात. आणि त्याच्या घोरण्यातून निर्माण होणाऱ्या संगीताला 'घोरासुराचे आख्यान'. या देवीपुराणात 'महिषासुराचा' उल्लेखही केला आहे.\nजंभासुर : श्रीदत्तात्रेयाची पत्नी अनघालक्ष्मी देवीने वध केला.\nतारकासुर : याला कार्तिकेयाने वध केला.\nत्रिपुरासुर : याला भगवान शंकराने मारले, आणि त्यांची तीन नगरे (पुरे) जाळून टाकली. ही घटना कार्तिक पौर्णिमेला घडली म्हणून त्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरान्तक पौर्णिमा म्हणतात.\nधेनुकासुर : गाढवाच्या वेशातल्या या असुराच्या तंगड्या धरून छोट्या बलरामाने त्याला झाडावर आपटले. त्यातच त्याचा अंत झाला.\nनरकासुर : सत्यभामेने वध केला. याचेच नाव भौमासुर. याच्या कैदेत असलेल्या १६,१०० स्त्रियांना श्रीकृष्णाने पत्नी म्हणून स्वीकारले. नरकासुराचा वध ज्या दिवशी झाला त्या आश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी भारतात दिवाळीचा पहिला दिवस- नरक चतुर्दशी- साजरा होतो.\nपंचजन दैत्य : शंखासुराचे दुसरे नाव.\nपुलोमा . हा असुरांचा राज होता. याच्या पुलोमी नावाच्या कन्येचा इंद्राशी विवाह झाला होता.\nप्रलंबासुर : याला बलरामाने वध केला.\nबकासुर : एकचक्रा नगरीच्या जवळ राहणाऱ्या खादाड आणि नरभक्षक बकासुराला भीमाने बुकलून बुकलून मारले. २. बगळ्याच्य�� रूपात असलेल्या एका बकासुराला गायी चरायला आलेल्या श्रीकृष्णाने गळा दाबून मारले.\nबली : श्रीविष्णूने याला बटुरूपात येऊन पाताळात धाडले.\nबाणासुर : श्रीकृष्णाने वध केला.\nभस्मासुर : श्रीविष्णूने मोहिनीरूप घेऊन याला भस्मसात केले. हाच वृकासुर.\nभौमासुर : नरकासुराचेच दुसरे नाव. याच्या कैदेत असलेल्या १६,१०० स्त्रियांना श्रीकृष्णाने पत्नी म्हणून स्वीकारले.\nमधु-कैटभ : राक्षसांचे पूर्वज असुर. यांचा वध भगवान विष्णूने केला; म्हणून त्याला मधुसूदन आणि कैटभाजित् ही नावॆ मिळाली. मार्कंडेय पुराणानुसार कैटभाचा वध दुर्गॆने केला, म्हणू दुर्गेला कैटभा हे नाव मिळाले.\nमयासुर : त्वष्ट्याचा हा पुत्र मोठा स्थापत्यकार होता. पांडवासाठी याने मयसभा बांधली. २. रावणपत्नी मंदोदरीच्या वडलांचे नावही मयासुर होते.\nमहिषासुर : ह्याचा वध दुर्गादेवीने केला. या वधाअगोदर महिषाने समस्त देवींचा जबरदस्त पराभव केला होता. दुर्दशा झालेल्या या तमाम देवी मदत मागण्यासाठी दारोदार फिरल्या. इंद्र त्यांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला. त्याने या देवींना शिवाकडे पाठवले आणि शिवाने विष्णूकडे. विष्णूने महामाया दुर्गेला सांगितले आणि शेवटी या दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला.\nमुकासुर : याला मुकाम्बिका देवीने मारले.\nरावण : रामायणातला खलनायक\nलवणासुर : याने मथुरा नगरी सजवली. हा मधुदैत्याचा मुलगा होता. जिचे लक्ष्मणाने नाक-कान कापले ती शूर्पणखा लवणासुराची मावशी.\nलोहासुर : असुर जमातीची देवता.\nवत्सासुर : गाईच्या वासराच्या (वत्साच्या) रूपात गायरानात आलेल्या या असुराला कृष्णाने पोटात ठोसे मारून ठार केले.\nअसुर वरुण : पारसी लोकांचा देव -अहुर मज़्दा अवस्ताई भाषा.\nवलासुर : हे अनेक होते. ऋगवेदातील कथेनुसार देवांच्या पणी नावाच्या नोकरांनी देवांच्या गायी पळवून त्या आपल्या देशात (फिनीशियात) नेऊन वलासुरांच्या पहाऱ्यात ठेवल्या होत्या. सरमा नावाच्या कुत्रीने त्यांचा शोध लावला. इंद्राने गाई सोडवून आणल्या.\nअसुर वातापि : दक्षकन्या दनूचा मुलगा. याला नरकासुर आदी नऊ भाऊ होते. याचॆ नाव महाभारतात आले आहे.\nवृकासुर : भस्मासुराचे आधीचे नाव. २. शकुनीच्या एका मुलाचे नाव वृकासुर होते.\nवृत्रासुर : याला देवराज इंद्राने दधीची ऋषीच्या हाडांपासून बनवलेल्या वज्राने मारले.\nवृषभासुर : अरिष्टासुराचे दुसरे नाव.\nव्���ोमासुर : कंसाच्या या गुप्तहेराने खेळातल्या मेंढ्या बनलेल्या बाल कृष्णाच्या सवंगड्यांना आपल्या गुहेत लपवून ठेवले. कृष्णाने त्याला शोधले आणि ठार केले.\nशंकासुर : निष्कारण शंका काढणाऱ्या माणसाला शंकासुर म्हणतात.\nशंखचूड़ : पूर्वजन्माच्या वेळी श्रीकृष्णाचा मित्र गोप सुदामा होता, त्याला राधाने असुर योनीत जन्म घेण्याचा शाप दिला.\nशंखासुर : या नावाचा एक दैत्य समुद्रात रहात असे. त्याला पंचजन हे आणखी एक नाव होते. त्याच्या शरीरावर पांचजन्य नावाचा शंख होता. श्रीकृष्णाने समुद्रात बुडी मारून पंचजनाला मारले आणि शंख ताब्यात घेतला. संकासुर नावाचा पुष्पवृक्ष.\nअसुर शुम्भ- निशुम्भ : देवीमहात्म्यानुसार कालिका देवीने वध केला.\nअसुर स्वरभानु (राहु/केतु):श्रीविष्णूने मोहिनीरूप घेऊन याला सुदर्शनचक्राने दैत्यासुर राहुचे शिरच्छेद केला.\nसंकासुर : हे एका पुष्पवृक्षाचे नाव आहे. काही लोक या झाडाला शंखासुर म्हणतात. इंग्रजीत Peacock Flower Tree. शास्त्रीय नाव - Caesalpinia pulcherrima\nसिंधुरासुर : या असुराचा वध गणपतीने केला. त्यावेळी गणपती मोरावर बसून आला होता. ज्या ठिकाणी हा वध झाला तेथे, म्हणजे मोरगावात, अष्टविनायकांतले मयुरेश्वराचे देऊळ आहे.\nहयग्रीवासुर : विष्णूपुराणनुसार मस्त्यावतारात विष्णूने एका राक्षसाला मारले होते. या हयग्रीव राक्षसाने ब्रह्माकडून वेद चोरून समुद्रात लपविले होते.\nहिडिंब : हा असुर नसून किर्मीरासुराप्रमाणे राक्षस होता.\nअसुर हिरण्यकशिपु वा हिरण्यकश्यप :श्रीविष्णूने नृसिंहरूप घेऊन हिरण्यकशिपूला तीक्ष्ण नंखाने वध केला.\nअसुर हिरण्याक्ष :श्रीविष्णूने वाराहरूप घेऊन हिरण्याक्षला तीक्ष्ण दातांने वध केला.\nअसुर - एका पराभूताची गोष्ट (आनंद नीलकांतन); मंजुल पब्लिशिंग हाऊस\nअसुर : शक्तिशाली साम्राज्याचा अस्त - रावणाची आणि राक्षसकुळाची अज्ञातकथा (आनंद नीलकंठन)\nअसुरेंद्र (ना.बा. रणसिंग) : लंकाधिपती रावणाची गोष्ट\nमहात्मा रावण (डॉ. वि.भि. कोलते)\nरावण राजा राक्षसांचा (शरद तांदळे)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२० रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्��� अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8", "date_download": "2020-10-20T12:43:03Z", "digest": "sha1:EN25NZUGSXA2EJRXILUSTJX7I5U2NPLX", "length": 5152, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मानवी वर्तन - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► अपशब्द‎ (१ क)\n► उपयोजित नैतिकमूल्ये‎ (२ क)\n► मानवी क्रिया‎ (२ क)\n► विरंगुळा‎ (२ क)\n► स्पर्धा‎ (२ क)\n\"मानवी वर्तन\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०१८ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/22-corona-patient-raise-in-ahmednagar-district", "date_download": "2020-10-20T12:16:37Z", "digest": "sha1:P4KOZG4CYZ4AH6AOMT2URN2D233LVW5E", "length": 4589, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "22 corona patient raise in ahmednagar district", "raw_content": "\nजिल्ह्यात वाढले २२ नवे रुग्ण\nआज ३६८ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज\nअहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar\nजिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६३० इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५३३३ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६६.१९ इतकी आहे.\nकाल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये कोपरगाव ०१ - टाकळी फाटा ०१, मनपा ०५ - मुकुंदनगर ०१,. विनायकनगर ०१, सिव्हील हडको ०१, संजय नगर ०१, पोलीस मुख्यालय ०१, नगर ग्रामीण ०३ - घोगरगाव ०१, केडगाव ०१, जेऊर ०१, कॅन्टोन्मेंट ०६, शेवगाव ०१, राहुरी ०१ , कर्जत ०१ - मल ठण ०१, नेवासा ०१ - खेडले काजळी ०१, पारनेर ०२- पिंपळगाव तुर्क ०१, पारनेर ०१, श्रीगोंदा ०१ - उक्कलगाव ०१.\nदरम्यान, आज एकूण ३६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १३५, संगमनेर ३२, राहाता ०७, पाथर्डी १९, नगर ग्रा.१३, श्रीरामपूर २२, कॅन्टोन्मेंट २०, नेवासा ४१, श्रीगोंदा २, पारनेर २९, अकोले ११,राहुरी ०१, शेवगाव २, कोपरगाव १७, जामखेड ०२, कर्जत १५ रुग्णाचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/07/blog-post_29.html", "date_download": "2020-10-20T12:21:55Z", "digest": "sha1:B367B6S26YGXY3POGMVTGG5H4GYWN2RK", "length": 8558, "nlines": 99, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - ३ जुलै", "raw_content": "\nHomeजुलैदैनंदिन दिनविशेष - ३ जुलै\nदैनंदिन दिनविशेष - ३ जुलै\n१६०८: सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्‍वेबेक शहराची स्थापना केली.\n१८५०: ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.\n१८५२: महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.\n१८५५: भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.\n१८८४: डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.\n१८८६: जर्मनीच्या कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.\n१८९०: ओहायो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.\n१९२८: लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.\n१९३८: मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी २०२ किमी वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.\n१९९८: कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.\n२०००: विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.\n२००१: सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.\n२००६: एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.\n१६८३: इंग्लिश कवी एडवर्ड यंग यांचे जन्म.\n१८३८: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)\n१८८६: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक रामचंद्र दत्तात्रय तथा गुरू��ेव रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९५७)\n१९०९: कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००४)\n१९१२: मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७७)\n१९१४: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)\n१९१८:भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. रंगारा राव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९७४)\n१९२४: तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे ६वे राष्ट्राध्यक्ष सेल्लप्पन रामनाथन यांचा जन्म.\n१९२४: भारतीय क्रिकेटपटू अर्जुन नायडू यांचा जन्म.\n१९२६: लेखिका स्वातंत्र्य सैनिक सुनीता देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)\n१९५१: न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू सररिचर्ड हॅडली यांचा जन्म.\n१९५२: भारतीय गायक अमित कुमार यांचा जन्म.\n१९५२: भारतीय कॅनेडियन लेखक रोहिनटन मिस्त्री यांचा जन्म.\n१९७१: विकीलीक्स चे संस्थापक ज्युलियन असांज यांचा जन्म.\n१९७६: झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू हेन्‍री ओलोंगा यांचा जन्म.\n१९८०: भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा जन्म.\n१९८७: युवसेना जिल्हाअधिकारी जळगाव माननीय प्रितेश ठाकूर यांचा जन्म.\n१३५०: संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ ऑक्टोबर १२७०)\n१९३३: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचे निधन. (जम: १२ जुलै १८५२)\n१९३५: सिट्रोएन कंपनीचे संस्थापक आंद्रे सीट्रोएन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८७८)\n१९६९: द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक ब्रायन जोन्स यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2020-10-20T12:55:31Z", "digest": "sha1:NZ4JDWBTJ3KW4QWN3U6NTQQ5U2EGJEYL", "length": 7169, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेंत-देनिस - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १२.३६ चौ. किमी (४.७७ चौ. मैल)\n- घनता ८,५५६ /चौ. किमी (२२,१६० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nफ्रान्समधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतु��्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nसेंत-देनिस (फ्रेंच: Saint-Denis) हे फ्रान्स देशाच्या पॅरिस महानगरामधील एक शहर आहे. हे शहर पॅरिसच्या ९.४ किमी उत्तरेस इल-दा-फ्रान्स प्रदेशाच्या सीन-सेंत-देनिस विभागात वसले आहे.\n१.०५ लाख लोकसंख्या असलेले सेंत-देनिस येथील स्ताद दा फ्रान्स ह्या स्टेडियमसाठी प्रसिद्ध आहे. १९९८ फिफा विश्वचषकासाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला होता. सध्या फ्रान्स फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथूनच खेळतो.\nसेंत-देनिस पॅरिस मेट्रोच्या चार मार्गांनी पॅरिस व इतर उपनगरांसोबत जोडले गेले आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nफ्रान्स मधील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1123", "date_download": "2020-10-20T12:33:19Z", "digest": "sha1:5ZFTSWKEC4NINOWZL5HQS4SDFNROTWWZ", "length": 12283, "nlines": 202, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भरतकाम : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भरतकाम\nनमस्कार मी आश्विनी जोशी.\nमी (एकुन २) भरतकामावर चित्रफित बनवल्या आहे. मी ती इथे देत आहे. आशा आहे त्या आपल्या उपयोगी येतील.\nहया फिती बनवन्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तूमच्या प्रतिक्रिया व सूचनाचे स्वागत आहे.\nलाल मखमलीवर सँटिन रीबननी केलेले भरतकाम\nRead more about सँटिन रीबन भरतकाम\nमाझा विरंगुळा ( भरतकाम )\nभरतकाम - शिवणकामाची मला लहानपणापासूनच फार आवड. शाळेत असताना आम्हाला होतं शिवणकाम आणि भरतकाम . मी अगदी हौसेने आणि मन लावून ते करत असे. भरतकामाचे माझे नमुने शाळेच्या नोटीस बोर्ड वर ही लावले जात असत. पण हे सगळं फक्त सातवी आठवी पर्यंतच. नंतर नव्हते हे विषय शाळेत.\nRead more about माझा विरंगुळा ( भरतकाम )\nलहान असताना सिन्ड्रेला ची गोष्ट ऐकली कि तीच्या पायातले काचेचे सुंदर बूट कसे असतील याचा विचार करत कल्पना करायचे, आपल्याला तसेच बूट मिळाले तर कित्ती मज्जा येईल असं वाटायचं. मग मोठे होत गेलो वय वाढल विचार बदलले पण सिन्ड्रेला चे बूट अजूनही एका कोपऱ्यात घर करून बसलेत, असो ...\nथंडी सुरु झाली तेव्हा लागलीच बूट घेतले, म्हटलं काहीतरी करूया याच्यावर , विद्यालयात असताना एक प्रयोग केला होता बुटांवर म्हटलं आत्ता करायला काय हरकत आहे म्हणून सुरुवात केली पण थंडी गेली आणि माझा उद्योग पूर्ण झाला, जाऊदे पुढच्या हिवाळ्यात वापरता येतील आता....\nतर हा माझा उपद्व्याप\nRead more about सिंड्रेलाचा कापडी बूट\nमी केलेला छाकडा - भरतकाम\nहा मी भरतकाम केलेला चाकडा -\nमाप - ३२ इंच * ३२ इंच\nRead more about मी केलेला छाकडा - भरतकाम\nपॅचवर्क आणि एम्ब्रॉयडरी - काही नमुने\nमाझ्या आईने केलेले हे पॅचवर्कचे काही नमुने. खूप जुने आहेत. जवळजवळ ४० वर्षांपूर्वीचे. त्यामुळे काही ठिकाणी कापड थोडं विटलं आणि विरलं आहे.\nही शकुंतला. खरंतर आईला अजून तीन नायिका करायच्या होत्या. मत्स्यगंधा, दमयंती आणि अजून एक कोणीतरी होती. त्यांची चित्रं आईनं तिच्या एका आर्टिस्ट मैत्रिणीकडून काढून देखिल आणली होती. पण ते प्रोजेक्ट काही पूर्ण होऊ शकले नाही.\nRead more about पॅचवर्क आणि एम्ब्रॉयडरी - काही नमुने\nमी एक ब्रेक नंतर भरतकाम परत आता सुरू केले\nआता मी ड्रेस साठी भरतकाम केले आहे\nमी केलेले ड्रेसवरील भरतकाम\nRead more about मी केलेले ड्रेसवरील भरतकाम\nभरतकाम - साडी आणि कुर्तीच्या बाह्या\n१२ वर्षांपुर्वी प्लेन टसर सिल्क ताग्यातून कापून घेतलं होतं आणि त्यावर भरत केलं होतं. मस्त साडी बनली. अजून जशीच्या तशी आहे (वापरलीही कमीच)\nफिशबोन टाका, बटनहोल टाका, उलट टीप घातले आहेत.\nही कुर्ती. ह्याच्या लांब बाह्या पुर्ण ह्या डिझाईनने भरुन टाकल्या. ही कुर्ती वापरली बर्‍यापैकी पण अजूनही एकही भरतकामाचा टाका निघाला नाही. इथे सॅटिन स्टीच आणि उलट टीप वापरले.\nRead more about भरतकाम - साडी आणि कुर्तीच्या बाह्या\nभरतकामाची सुरवात भाग-- २\n१. हा शॉर्टटॉप जीन्स वर घालण्या साठी भरला आहे. कच्छी टाका पूर्ण भरण्या आधी जी फ्रेम तयार होते ती वापरली आहे.\n२. या कुर्ती साठी कोणत्या प्रकारची सलवार, ओढणी { प्रिंटेड का प्लेन, तसेच कोणते रंग }चांगली दिसेल या साठी सूचना कराव्यात.\nहे बा���ी वरचे डिज़ाइन.\nगुलमोहर - इतर कला\nRead more about भरतकामाची सुरवात भाग-- २\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=12036", "date_download": "2020-10-20T10:59:24Z", "digest": "sha1:3TAHAZGLCVMQHINPY6EIIUGNQCLHLZVY", "length": 10474, "nlines": 127, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणूतील तरुणांचा मडगाव ते कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Uncategorized डहाणूतील तरुणांचा मडगाव ते कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास\nडहाणूतील तरुणांचा मडगाव ते कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास\nआठ दिवसात गाठले सुमारे 1350 किलोमीटर अंतर\nराजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 26 : तालुक्यातील धाकटी डहाणू येथील दोन तरुणांनी गोव्यातील मडगाव ते कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास सायकलवरुन पुर्ण करण्याची किमया केली आहे. आठ दिवसात या तरुणांनी तब्बल 1250 ते 1350 किमीपर्यंतचा हा पल्ला गाठला. गौरव किशोर तांडेल (वय 28) व प्रज्योत नरेश तामोरे (वय 26) अशी सदर तरुणांची नावे आहेत. तर गणेश भरत पागधरे (वय 28) या तरुणाची तब्येत खालावल्याने त्याला अर्ध्यातूनच हा प्रवास सोडावा लागला.\nगौरव तांडेल, प्रज्योत तामोरे व गणेश पागधरे यांनी 13 डिसेंबर रोजी रेल्वेने मडगाव गाठले व पुढे सायकलवरुन कन्याकुमारी गाठण्याच्या त्यांच्या खर्‍या प्रवासाला 14 डिसेंबर रोजी मडगाव रेल्वे स्टेशनवरून सुरुवात झाली. यानंतर या तिघांनी गोवा, कर्नाटक, केरळ व शेवटी तामिळनाडू असे 4 राज्य केवळ 8 दिवसात पार केले. या प्रवासादरम्यान त्यांना बर्‍याच अडचणींना देखील सामोरे जावे लागले. एनआरसी व सीएए कायद्याविरोधात मंगलोर आणि केरळ येथे झालेल्या आंदोलनसारख्या परिस्थितींचा यात समावेश आहे. या सर्व अडचणी पार करुन मंगलोर गाठल्यानंतर आणखी एक वाईट परिस्थिती या तरुणांच्या वाटेला आली व त्यांच्यापैकी गणेश पागधरे या तरुणाची तब्येत खालावल्यामुळे त्याला प्रवास अर्ध्यात सोडून परतावे लागले. असे असताना गौरव आणि प्रज्योत यांनी माघारी न फिरत प्रवास चालू ठेवला आणि आपले ध्येय साकारले. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक ��साहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य चिकित्सकांचा आयआरबीला इशारा\nआजचे विद्यार्थी होणार उद्याचे जागरुक नागरीक; पालघर पोलीस दलाकडुन जिल्ह्यातील 26 शाळांमध्ये स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रामचे आयोजन\nकेळवा : तरुणींना फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अश्लिल मॅसेज करणारा तरुण गजाआड\nPrevious articleसीएए व एनआरसी विरोधात बहुजन समाजाचा मूक मोर्चा\nNext articleवाडा : अक्षय लॉजवर पोलिसांचा छापा; 7 युगुलांवर कारवाई\nकोरोना : पालघर तालुक्यात 57 नवे रुग्ण; एकुण रुग्णांचा आकडा 1100...\nमुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करावी; जिल्हाधिकारी यांचे आवाहन\nशेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांविरोधात संघर्ष करू – शरद पवार...\nमहिला पोलिस अधिकाऱ्यावर गोळीबार पालघर जिल्ह्यात सुरक्षित कोण\nजिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी घातले सलग 201 सुर्यनमस्कार\nजिल्हा परिषद विषय समितीच्या सभापतींची निवड जाहीर\nडहाणूतील थोर समाज सेविका शकुंतला करंदीकर यांचे निधन\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\nमनोर : चिल्हार कानल पाड्यात घर कोसळले\nवेठबिगारीच्या पाशात अडकलेल्या मोखाड्यातील आदिवासी मजूरांची सुटका\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/corners-black-get-ridn-with-home-remedies/", "date_download": "2020-10-20T10:58:37Z", "digest": "sha1:S7UW4CRP5ZVJIYA7HT5SBCWDBQMEIOD6", "length": 11442, "nlines": 111, "source_domain": "arogyanama.com", "title": "corners black? Get ridn with home remedies|या घरगुती उपचारांसह करा दूर", "raw_content": "\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा करा दूर, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन- उन्हाळ्यात आपण बर्‍याचदा स्लीव्ह-लेस किंवा हाफ-स्लीव्ह ड्रेस घा��तो. यामुळे हातांचे कोपरे काळे(corners black) पडतात, ज्यावर आपले लक्ष फारच कमी जाते. सूर्यप्रकाशामुळे आणि त्वचेवरील मृत पेशींमुळे तुमच्या कोपरची त्वचा शरीराच्या इतर भागांपेक्षा जास्त गडद दिसते. कोपरे काळे (corners black) उन्हाळ्यात ती आपल्यासाठी समस्या बनू शकते. जर आपल्याला आपल्या चेहऱ्याप्रमाणे कोपऱ्याची त्वचा चमकदार बनवायची असेल तर आपल्या हातांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी काही घरगुती उपचार आहेत, ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमचे कोपर चांगले बनवू शकता.\nलिंबू: आपल्या कोपरचा रंग हलका करण्यासाठी लिंबू खूप प्रभावी ठरेल. लिंबू कापून तो आपल्या कोपऱ्यावर घासा. हे नियमितपणे केल्याने आपल्याला कोपर काळा होण्यापासून मुक्ती मिळेल.\nदूध: कच्चे दूधदेखील त्वचेचा काळेपणा कमी करते. कच्च्या दुधात कापूस भिजवून कोपऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर धुवा. आपण दररोज ही कृती करून पाहू शकता.\nबेकिंग सोडा: दुधामध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि पेस्ट बनवा. आता ही पेस्ट कोपऱ्याच्या काळेपणावर चोळा आणि नंतर कोपर पाण्याने धुवा. ही कृती नियमितपणे केल्याने कोपरचा काळपट सहजपणे दूर होईल.\nऑलिव ऑइल आणि साखर: ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा साखर विरघळेपर्यंत मिक्स करा. यानंतर, ते मिश्रण कोपऱ्यावर लावा आणि हलके हातांनी मालिश करा. काळेपणा दूर होईल आणि त्वचा देखील मऊ होईल.\nकोरफड: हळद, कोरफड जेल आणि दूध मधात मिसळा आणि कोपरांवर लावा. सुमारे एक तास ते कोरडे होऊ द्या आणि ते कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा ही कृती करणे आवश्यक आहे.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे य���ते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nसर्दीसह, पोटदुखी, सांधेदुखी आणि दम्यावर बहुगुणी अद्रक\n डेंग्यू, मलेरियाच्या डासांपासून करा मुलांचे संरक्षण, ‘हे’ आहेत ११ उपाय\nव्‍यायामानंतर चुकूनही करु नये ‘या’ ७ गोष्‍टी, होतील ‘हे’ दुष्‍परिणाम\nगुलाबाच्‍या पाकळ्यांनी १५ दिवसांत करा १० किलो वजन कमी, अशी आहे पद्धत\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\n ‘या’ घरगुती उपचारांसह काळेपणा करा दूर, जाणून घ्या\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5/", "date_download": "2020-10-20T12:31:02Z", "digest": "sha1:KKWIAQLC4TNZIGTHKSY3TJPAA2DTYXNS", "length": 6885, "nlines": 108, "source_domain": "sajagtimes.com", "title": "राहुल जाधव | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nथापलिंग येथील बैलगाडा शर्यतीचा घाट बंद करणे दुर्देवी- महापौर राहुल जाधव\nTag - राहुल जाधव\nथापलिंग येथील बैलगाडा शर्यतीचा घाट बंद करणे दुर्देवी- महापौर राहुल जाधव\nथापलिंग येथील बैलगाडा शर्यतीचा घाट बंद करणे दुर्देवी-महापौर राहुल जाधव\nसजग वेब टिम – बाबाजी पवळे\nनागापूर ( ता.आंबेगाव ) | श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा या ठिकाणी बैलगाडा घाटा मध्ये पोलीस प्रशासनाने जेसेबीच्या साहाय्याने घाट खोदून बंद केलेली घटना दुर्देवी असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले दावडी (ता.खेड ) येथील सातपुते परिवाराने त्यांच्या लाडक्या बैलाच्या घातलेल्या दशक्रिया विधी कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते .\nश्री क्षेत्र थापलिंग येथे बैलगाडा शर्यती दरवर्षीप्रमाणे फळी फोडण्याची तसेच नवसाचे बैलगाडे पळविण्याची परंपरा आहे,परंतु थापलिंग येथे बैलगाडा शर्यत होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने जेसीबी घेऊन घाटच उकरून टाकला, ही दुर्दैवी बाब आहे मी सुध्दा एक बैलगाडा मालक असून बैलगाडा शर्यती पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले या वेळी मोठ्या संख्येने बैलगाडा मालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.\nBy sajagtimes Politics, आंबेगाव, खेड खेड, बैलगाडा, राहुल जाधव 0 Comments\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://thepunekar.com/all-the-best/", "date_download": "2020-10-20T11:14:03Z", "digest": "sha1:BR3LESRXDIX3IP7FT7WEKLWT4DCRWHQD", "length": 7764, "nlines": 144, "source_domain": "thepunekar.com", "title": "\tAll the best - The Punekar", "raw_content": "\nखाशाबा जाधव, एक संघर्षकथा\nकुमार परिसर समोर foodzen नावाच्या दुकानात चहाची ऑर्डर देऊन मी आणि माझे friends स्थानापन्न झालो. बाजूला पांढऱ्या रंगाची कुत्री चुपचाप झोपली होती. आमच्या तिघांच्या आवाजाने तिची झोपमोड होवू नये म्हणून आम्ही जरा हळू आवाजात गप्पा मारत होतो. कागदी कपात चहा आला आणि त्याचा चटका बसू नये म्हणून त्याबरोबर तीन extra कागदी कप देखील आले. मग मालकाने आत जाऊन डॉग फूड चा डबा आणला आणि शेजारच्या बंद दुकानाच्या दारात ते एका प्��ेट मध्ये काढून ठेवले. आम्ही त्या झोपलेल्या कुत्रीला जणू मराठी येते असे समजून जा खा ते वगैरे बोलायला लागलो. मालक जवळ आला आणि म्हणाला ती बहिरी आहे.\nइतक्यात मग तीन पायाचा कुत्रा तिथे आला, त्याचा मागच्या बाजूचा पाय बहुदा अपघातात गेला असावा. ते प्लेट मधील डॉग फूड खाऊन तो आला तसा निघून गेला. थोड्या वेळाने एक घाऱ्या डोळ्याचा कुत्रा आला. मालकाने आतून मारी बिस्किटे आणली आणि ती रिकाम्या प्लेट मध्ये टाकली. त्याकडे दुर्लक्ष करून तो फक्त पाणी पिऊन निघून गेला.\nइतक्या वेळ झोपलेली ती कुत्री उठली आणि वास घेत एक एक करून ती बिस्किटे तिने खाऊन टाकली आणि परत आमच्या पायाशी येऊन झोपली.\nपुढे आमचं त्या दुकानात जाणं वाढले तसे लक्षात यायला लागलं की ह्या कुत्र्यांचा हा जवळपास रोजचाच दिनक्रम आहे. मग एके दिवशी त्या मालकाला विचारलं आज आम्ही देऊ का डॉग फूड चे पैसे तर त्याने politely नकार दिला.\nLockdown नंतर धंद्यावर झालेला परिणाम खूपच नकारात्मक असून देखील त्या मुक्या प्राण्यांवर त्यांच्या खाण्या पिण्यावर त्यांनी कोणताही परिणाम होवू दिला नव्हता.\nएका गुरूवारी चहाला गेलो तर दुकान बंद होतं. एक दुकान सोडून बाजूला eatery cheese नावाचा कॅफे दिसला. आम्ही कॉफी ची ऑर्डर देऊन खुर्चीवर बसलो. थोड्या वेळाने कॉफी आली. तसेच आमचे तिघे लाडके dogs देखील आले. किराणा दुकानातून बिस्किटे आणायला मी उठणार इतक्यात मालकाने आतून पाणी आणि बिस्किटे आणून त्या तिघांना खायला दिले. Covid मुळे सगळ्यात जास्त नुकसान कदाचित restaurant सेक्टर च झालंय. पण त्यामुळे त्यांची माणुसकी आणि त्यांचा पुणेरी पणा मात्र कुठेही कमी झालेला नाहीये. ती कुत्री अश्या लोकांमुळेच सेफ आहेत.\nखाशाबा जाधव, एक संघर्षकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/anil-baluni-dashaphal.asp", "date_download": "2020-10-20T12:21:59Z", "digest": "sha1:BYMOTTWVXZGMZEZDVBMS3ONRXXACLTJX", "length": 16340, "nlines": 140, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Anil Baluni दशा विश्लेषण | Anil Baluni जीवनाचा अंदाज Anil Baluni, politician", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Anil Baluni दशा फल\nAnil Baluni दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 78 E 3\nज्योतिष अक्षांश: 30 N 19\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nAnil Baluni प्रेम जन्मपत्रिका\nAnil Baluni व्यवसाय जन्मपत्रिका\nAnil Baluni जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nAnil Baluni ज्योतिष अहवाल\nAnil Baluni फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंड��ी मिळवा\nAnil Baluni दशा फल जन्मपत्रिका\nAnil Baluni च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर February 2, 1975 पर्यंत\nमित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी काळजीपूर्वक वागा कारण वाद होण्याची शक्यता आहे. उद्योगासाठी हा चांगला कालावधी नाही आणि आर्थिक नुकसान संभवते. काही गुप्त कामांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव आणि दु:ख सहन करावे लागेल. जखमा आणि घाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन सांभाळून चालवा.\nहा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.\nतुम्ही स्वत:ची काळजी घ्या आणि स्वत:वर जास्त दबाव येऊ देऊ नका, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकाल. काही अपेक्षाभंगाचे प्रसंग घडतील. तुमचे धाडस आणि अंदाज हे तुमचे बलाढ्य गुण आहेत, पण त्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार चढू शकेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यातून फायदा होणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळणार नाही. कुटुंबातील व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि तुम्हाला मळमळ, ताप, कानाची दुखणी आणि उलट्या यासारखे विकार संभवतात.\nनवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल.\nमालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्���िक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.\nतुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तुम्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणार प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल.\nमाणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. या सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठाकंडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल.\nप्रकृती नाजूक असल्यामुळे शारीरिक थकवा येणारे काम करू शकणार नाही. तुमच्या हातून काही अविवेकी काम होण्याची शक्यता. तुम्ही शेती करत असाल तर आर्थिक नुकसान संभवते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता. आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरी तुम्हाला नको असलेला बदल संभवतो. निष्काळजीपणे वाहन चालवू नका.\nआर्थिक लाभ मिळविण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. या कालावधीत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही संभवतात. हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी फलदायी ठरणार आहे.\nAnil Baluni मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nAnil Baluni शनि साडेसाती अहवाल\nAnil Baluni पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी ��ाजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/scraper/documentation/downloadimages.aspx", "date_download": "2020-10-20T11:46:37Z", "digest": "sha1:MWXK5AOKZTHRAOEDRJLJADNMEWILVW7T", "length": 10798, "nlines": 174, "source_domain": "mr.grabz.it", "title": "वेबसाइटवरून सर्व प्रतिमा डाउनलोड करा", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nवेबसाइटवरून सर्व प्रतिमा डाउनलोड करा\nहे उदाहरण देखील उपलब्ध आहे साचा.\nएक सामान्य कार्य म्हणजे वेबसाइटसह प्रतिमा डाउनलोड करणे GrabzIt चे वेब स्क्रॅपर हे सोपे आहे. सर्वप्रथम स्क्रॅपचे प्रारंभिक पृष्ठ आणि इतर कोणत्याही पर्यायांसारख्या सामान्य तपशीलांसह एक नवीन स्क्रॅप तयार करा.\nमग जा स्क्रॅप सूचना टॅबवर क्लिक करा आणि बटण. हे प्रविष्ट करेल Page कीवर्ड into स्क्रॅप सूचना आणि एक ड्रॉप डाउन उघडेल. निवडा getTagAttributes यादीतून. पुढील जोडा 'src' प्रथम पॅरामीटर म्हणून, हे वेब स्क्रॅपरला src विशेषता काढण्यास सांगते, नंतर स्वल्पविराम टाइप करा.\nपुढे क्लिक करा हे आपल्याला वेब स्क्रॅपरला सांगण्यास अनुमती देते की कोणत्या घटकांमधून एसआरपी विशेषता प्राप्त करायची. फिल्टर विंडोमध्ये हे सुनिश्चित करा की 'वेब पृष्ठ' वर प्रकार सेट केला गेला आहे आणि निर्बंध 'टॅग नाव' आणि 'समान' आहेत. मग एंटर करा img मजकूर बॉक्समध्ये आणि नंतर जोडा बटणावर क्लिक करा आणि नंतर फिल्टर बटण घाला. ओळीच्या शेवटी अर्ध-कोलन जोडून सूचना समाप्त करा.\nआपल्याला खाली दर्शविल्यासारखे काहीतरी सोडले पाहिजे.\nवरील कोड वेब पृष्ठावरील सर्व प्रतिमा URL काढेल, परंतु आम्हाला आता त्या प्रतिमा URL चा वापर करणे आवश्यक आहे save त्या प्रतिमा फायली म्हणून. हे करण्यासाठी आपण कमांड वजा अर्धविराम a मध्ये लपेटू Data.saveFile आज्ञा. हे करण्यासाठी ओळीच्या सुरुवातीस जा आणि निवडा बटण. ड्रॉप डाऊन मध्ये सिलेक्ट करा saveFile, नंतर ओळीच्या शेवटी जा आणि एक जोडा ) अर्धविराम करण्यापूर्वी\nआपल्याकडे आता खालील स्क्रॅप सूचना असतील.\nआता आपण स्क्रॅप चालवत असल्यास आपण व��बसाइटवरून सर्व प्रतिमा काढू शकता. या ट्युटोरियलचा बर्‍याच भाग स्क्रॅप इंस्ट्रक्शन्स टूलबारमधील विझार्ड बटणाचा वापर करून देखील साध्य केले जाऊ शकते.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/theft-ozar-vighnahar-ganpati-temple-326906", "date_download": "2020-10-20T12:11:43Z", "digest": "sha1:VLKX5FMOEJ3WOSYY2IBPJ5VDVIECBYE7", "length": 13611, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात चोरी; दिड किलोची चांदीची छत्री केली लंपास - theft at Ozar Vighnahar Ganpati temple | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात चोरी; दिड किलोची चांदीची छत्री केली लंपास\nया घटनेत मंदिराच्या गाभाऱ्यातील गणेशमूर्तीच्यावरची अंदाजे दिड किलो वजनाची चांदीची छत्री चोरटयांनी लंपास केली तसेच गाभाऱ्यातील एक तिजोरी पळविण्याचा प्रयत्न केला. तिजोरी फोडून त्यातील रक्कम काढून घेऊन ती मंदिराच्या बाहेर फेकून चोरटे पळून गेले. ​\nओझर : अष्टविनायकातील तिर्थक्षेत्र ओझर (ता.जुन्नर) येथील विघ्नहर गणपती मंदिरात पहाटे दोनच्या सुमारस चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये दोन अज्ञात चोरटे असल्याचे दिसून येते.\n- सरकारी कर्मचारी बदल्या रद्दचा 'नांदेड-लातूर पॅटर्न' पुण्यात राबवा​\nया घटनेत मंदिराच्या गाभाऱ्यातील गणेशमूर्तीच्यावरची अंदाजे दिड किलो वजनाची चांदीची छत्री चोरटयांनी लंपास केली तसेच गाभाऱ्यातील एक तिजोरी पळविण्याचा प्रयत्न केला. तिजोरी फोडून त्यातील रक्कम काढून घेऊन ती मंदिराच्या बाहेर फेकून चोरटे पळून गेले.\n- पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केल्या 'या' मागण्या; वाचा सविस्तर\nएप्रिल महिन्यात तिजोरीतील रक्कमेची मोजदात करण्यात आली होती. कोरोनाच्या संसर्गामुळे गेली चार महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने तिजोरीत फारशी रक्कम नसावी अशी माहिती विघ्नहर गणपती देवस्थानचे अध्यक्ष बी.व्ही. मांडे यांनी दिली. या घटनेचा अधिकचा तपास ओतूर पोलिस करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाकिस्तानला माहिती पुरविणारा दीपक शिरसाठ अखेर कारागृहात; लंडनहून हनीट्रॅप\nनाशिक : सोशल मीडियावरील ट्रॅपद्वारे नाशिकच्या दीपक शिरसाठला जाळ्यात अडकवत त्‍याच्‍याकडून एचएएलमधील संवेदनशील माहिती पाकिस्तानमध्ये बसलेल्‍या व्‍...\nनातेवाईकांकडे रिक्षाने जाणे पडले लाख रुपयांना; सहप्रवासी महिलांचा धक्कादायक कारनामा\nनाशिक : वृद्ध महिला नातेवाईकांकडे जाण्यास निघाली. रिक्षाने प्रवासादरम्यान दोन सहप्रवासी महिलादेखील होत्या. थोडीसुद्धा भनक न लागू देता, त्या दोघींनी...\nजुन्नर कृषि उत्पन्न बाजार समिती : बोऱ्हाडे यांचे संचालक पद रद्द\nनारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष व जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश उर्फ शिरीष बोऱ्हाडे यांचे संचालक पद रद्द...\n१ नोव्हेंबरपासून सिलेंडर होम डिलिव्हरीचे नियम बदलणार; जाणून घ्या नवे नियम\nनाशिक : (ओझर) घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलणार आहेत. पुढील महिन्यापासून होम डिलिव्हरीच्या नियमांमध्ये...\nमहावितरणच्या वीजवहिनीसाठी झाडांची कत्तल; वावी-मिठसागरेदरम्यान अनेक झाडांवर कुऱ्हाड\nसिन्नर (जि.नाशिक) : वीज महावितरण कंपनीकडून वावी (ता. सिन्नर) येथील वीज उपकेंद्रतून शिंदेवाडी फीडर जोडण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या नवीन उच्च...\nवाळूमाफियांची आता खैर नाही; पाचोरा, भडगाव तालुक्यात कलम १४४ लागू \nजळगाव : अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलले असून, पाचोरा व भडगाव तालुक्यातील गिरणा, तितूर व गडद या तीन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/trimbakeshwar-temple-will-be-open-nashik-marathi-news-358271", "date_download": "2020-10-20T12:03:21Z", "digest": "sha1:WHGDRQIIZIOC2YRFHFGJ2CE2T3SG2VEQ", "length": 17783, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "त���र्यंबकेश्‍वर दर्शनबारीला मुहूर्त कधी? लॉकडाउननंतर मंदिराच्या कामांना ब्रेक - Trimbakeshwar temple will be open nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nत्र्यंबकेश्‍वर दर्शनबारीला मुहूर्त कधी लॉकडाउननंतर मंदिराच्या कामांना ब्रेक\nत्र्यंबकेश्‍वरच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी काहीही सुविधा झाल्या नाहीत. सात महिन्यांपासून देशभर कोरोनामुळे लॉकडाउन आहे. लॉकडाउनच्या काळात मंदिर परिसर बंद असल्याने या काळात देवस्थान व मंदिर प्रशासनाने भाविकांसाठीच्या सोयी-सुविधांची कामे उरकून घेणे आवश्‍यक होते.\nनाशिक / त्र्यंबकेश्‍वर : त्र्यंबकेश्‍वर मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या आवारात दर्शनबारी व पक्क्या मंडपाच्या उभारणीचा निर्णय झाला. मात्र लॉकडाउनच्या सात महिन्यांच्या शांततेच्या काळातही ही कामे ठप्पच आहेत. त्यामुळे एरवी भाविकांच्या गर्दीमुळे होत नसलेली कामे आता लॉकडाउनमुळे ठप्प आहेत.\nत्र्यंबकेश्‍वर दर्शनबारीला मुहूर्त कधी\nत्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर वर्षी पूर्व दरवाजात भाविकांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रणासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या मंडपाची उभारणी केली जाते. त्यासाठी दर वर्षी काही ला़खांची रक्कम खर्ची पडते. मात्र भाविकांच्या असुविधा कायम असतात. भाविकांची गर्दी वाढली म्हणजे, पर्यायी व्यवस्था म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचे शेड व दर्शनरांगा, भाविकांसाठी प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागते. दर वर्षी तात्पुरत्या स्वरूपाच्या सुविधांवर खर्च करण्याऐवजी कायमस्वरूपी व्यवस्थेसाठी आराखडा तयार करण्यात आला. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील नियमांशी बांधिल राहून म्हणजेच मंदिराच्या कोटाच्या भिंतीच्या वर कोणतेही पक्के वा तात्पुरते बांधकाम न करता किंवा मंदिर परिसरात अंतर्गत काहीही बदल न करता अटी व शर्तीचे पालन करीत भाविकांना सुविधा देण्याचे नियोजन होते.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा\nकामांना गती देण्याचा प्रयत्न नाही.\nमात्र, सध्याच्या विद्यमान विश्वस्तांना दोन वर्षांपेक्षा जास्त काळ पद स्वीकारून झाला आहे. पूर्वीच्या विश्वस्तांनी हा आराखडा मंजूर असल्याने ही कामे लवकर सुरू होतील, अशी अपे��्षा होती. मात्र, वर्षापासून चर्चा आणि केवळ चर्चाच सुरू राहिली. त्याशिवाय त्र्यंबकेश्‍वरच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी काहीही सुविधा झाल्या नाहीत. सात महिन्यांपासून देशभर कोरोनामुळे\nलॉकडाउन आहे. लॉकडाउनच्या काळात मंदिर परिसर बंद असल्याने या काळात देवस्थान व मंदिर प्रशासनाने भाविकांसाठीच्या सोयी-सुविधांची कामे उरकून घेणे आवश्‍यक होते. मात्र कुठल्याही सोयी-सुविधा येथे झालेल्या नाहीत. तात्पुरत्या पत्र्याच्या मंडपाची उभारणी, दर्शनरांगा, शौचालये व पिण्याच्या पाण्याची सोय, वृद्ध व बालके, अपंग भाविकांसाठी व्यवस्था, स्क्रिनवर आतील दर्शन आदीच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न दिसत नाही.\nहेही वाचा > हाऊज द जोश जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी\nलॉकडाउन ही संधी मानून मंदिराच्या कामासाठी परवानग्या मिळविणे, तात्पुरती कामे पूर्ण करून घेणे यांसारखी कामे करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी लॉकडाउनचा काळ हा संधी मानून प्रयत्न होण्याची गरज आहे.\nसंपादन - ज्योती देवरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n यंदा गोदावरीला महापुर नाहीच; तब्बल ४८ वर्षांनंतर परंपरेत खंड\nनाशिक / पंचवटी : नाशिक जिल्ह्यात यंदा सरासरीइतका पाऊस झालेला आहे. मात्र नेहमी अधिक पाऊस होणा-या इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर परिसरात कमी तर सतत...\nप्रभावी कृषी विस्तारासाठी शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’; कृषिमंत्र्यांचे मार्गदर्शन लाभणार\nनाशिक : कृषी विभागाची स्वतःची विस्ताराची व्यवस्था आहे. त्यापलीकडे प्रत्यक्ष प्रयोगशील यशस्वी शेतकऱ्यांकडून इतरांना मार्गदर्शन मिळावे म्हणून राज्यातील...\n बायको पळविल्याच्या रागातून केला युवकाचा खून; सावरगाव येथील घटना\nनाशिक : सावरगाव शिवारातील गंगापूर धरणाच्या पाटबंधारे विभागाच्या जागेतील खूनाचे अखेर गुढ उकललेच. 'त्याने माझी बायको पळून नेली होती, म्हणून त्याला...\nत्र्यंबकेश्‍वरला मंदिर उघडण्याची प्रतीक्षा; अर्थकारण मार्चपासून ठप्प\nनाशिक : (त्र्यंबकेश्‍वर)बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्‍वर एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. दक्षिण भारताची गंगा गोदावरीचे उगमस्थान, आणि वारकरी...\nनिम्मा जिल्हा रोगप्रतिकारशक्ती तयार होण्याच्य��� वाटेवर रुग्णसंख्या नोव्हेंबरअखेर कमी होण्याचा अंदाज\nनाशिक : आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठांशी झालेल्या संवादातून निम्मा जिल्हा रोगप्रतिकाशक्ती तयार होण्याच्या वाटेवर पोचल्याचे चित्र पुढे आले आहे. जिल्हा...\nत्र्यंबकेश्‍वरला मंदिर उघडण्याची प्रतीक्षा; मंदिरावर आधारित अर्थकारण पडलंय ठप्प\nनाशिक/त्र्यंबकेश्‍वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्‍वर एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. दक्षिण भारताची गंगा गोदावरीचे उगमस्थान, आणि...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/17837", "date_download": "2020-10-20T11:30:20Z", "digest": "sha1:7XDOJNEQG6YYNJCLEHAN44XUAYKCWP2B", "length": 33559, "nlines": 270, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गानभुली - जय जय राम कृष्णं हरी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /गानभुली /गानभुली - जय जय राम कृष्णं हरी\nगानभुली - जय जय राम कृष्णं हरी\n'जय जय राम कृष्ण हरी’\nह्या मंत्राची भूल तर सगळ्या वारकरी संप्रदायाला पडली होती. पण माझ्यासाठीतरी ह्याचा गानमंत्र केला पंडितजींनी, पं. भीमसेन जोशींनी.\nफार पूर्वीची गोष्टं आहे. गावात पंडितजींचा अभंगवाणीचा कार्यक्रम होता. किती किती ऐकून होते ह्या कार्यक्रमाबद्दल. क्लासमधे गुरूजीसुद्धा खूप बोलले पंडितजींबद्दल, किराणा घराण्याबद्दल... गोष्टी, किस्से... काही दिवस आयुष्यं नुस्तं पंडितजी आणि त्यांचा अभंगवाणीचा होणारा कार्यक्रम ह्याभोवतीच घोटाळलं.\nपंडितजी, त्यांचं गाणं, त्यांचे अभंग, ह्याच्यावर बोल बोल बोलत होतो... आम्ही सगळेच...\nघरातल्या मोठ्यांनी शेवटी, ’तिथे जाऊन तरी गप्पं बसेल’ एव्हढ्या एकाच आशेवर घरून लवकर निघायला कबुली दिली.\nतरी आम्ही कार्यक्रमास्थळी पोचेपर्यंत सूर्य मावळून गेला होता. पण कार्यक्रमातला पहिला ’सा’ तरी ऐकून जा‌ऊया असल्या चुकार प्रयत्नात काही ओढाळ किरणं अजून मैदानावर रेंगाळत होती. इतरवेळीचं ते मैदान आता वेगळंच दिसत होतं. प्रवेशदाराची कमान, त्यावरची झेंडूच्या माळांची झालर, आंब्याच्या पानांची तोरणं, इथे तिथे वावरणार्‍या कार्यकर्त्यांची लगबग, आता ये‌ऊ लागलेल्या प्रेक्षकांचे घोळके, अत्तरांचे, गजर्‍यांचे वास.... ह्यामुळे इतरवेळी त्याच्या व्याप्तीमुळे अंगावर येणारं मैदान एकदम घरच्या अंगणासारखं मवाळ, ओळखीचं अन तरीही वेगळं वाटू लागलं.\nमाझं लक्ष प्रकाशाचे झोत सोडलेला भल्या थोरल्या मंचाकडे गेलं. स्टेजवरच एका बाजूला एका छोट्या लहान उंचावलेल्या स्थानावर पखवाज आणि तबला दोन्ही होते. दुसया बाजूला एक ऑर्गन म्हणजे पायपेटी होती. बर्रोब्बर मधे एका मंचावर चार तानपुरे उभे करून ठेवले होते आणि एका बाजूला साधी हार्मोनियम. त्याहूनही कहर म्हणजे समोर दोन ओळीत दहा दहा टाळांचे जोड. हे नुस्तं बघुनच मला भिरभिरल्यासारखं झालं.\nमागे सजावटीत लावलेला, कर कटी घे‌ऊन विटेवरी उभा वैकुंठीचा राणा, हे कौतुक जवळून न्याहाळायला पा‌ऊल टाकतो की काय अस्सं वाटलं.\nसगळ्या ओळखीच्यांना हात कर, हाका मार, बोलावून घेऊन बोल, न आले तर तिथे जाऊन बोल, ह्या सगळ्यातून कधीतरी स्टेजवरचा ऑर्गन आणि त्या नंतर तानपुरे वाजू लागल्याचं कानांनी टिपलं. तबला, पखवाज लागल्याचंही जाणवलं... आणि आपसूकच अवधान स्टेजकडे वळलं.\nभगवे फेटे घालून वीस टाळकरी जेव्हा स्टेजवर आले आणि मागे, कोनात मिळणार्‍या दोन तिरक्या ओळीत बसले.... तेव्हा त्या भल्या थोरल्या मैदानातली हजाराची गर्दी नि:शब्द झाली.\nमग ह्या सोहोळ्याचे आनंद निधान पंडितजी शाल सावरीत मंचावर आले आणि ’नाभी नाभी’ म्हणणार्‍या त्या राजस सुकुमाराच्या आकृतीला मागे वळून नमस्कार करीत स्थानापन्न झाले. पुन्हा एकदा तानपुरे हातात घेऊन पंडितजींचं सूर-जवारी तपासून होईपर्यंत, त्याला स्वत:लाच ओझं झालेलं निवेदन निवेदकाने उरकलं होतं.\n...पंडितजींनी खूण करताच साधी उठान घेत पखवाज भजनी ठेका बोलू लागला... धीरगंभीर सागराच्या गाजेसारखा.. संथ तरी वाहता, स्थिर तरी सजीव.\nपखवाजाला एक गंभीर नाद आहे.... मुग्ध करणारा. आपल्याच मनाच्या तळाशी बुडी मारून बसावं असं वाटू लावणारा... एखाद्या अंतर्नादासारखा....\nदोन-तीनच आवर्तनात त्याला तबल्याचा निर्झरू ये‌ऊन मिळला. स्वराच्या तबल्याने निर्माण झालेला खळाळ, तितकाच काय तो दोन प्रवाहातला खंड म्हणायचा... परत दोन्ह�� वाजू लागताच एकच एक भजनीचा प्रवाह वाहू लागला.\nइतका वेधक असतो भजनी ठेका तर होय. असतो.... त्याचं काय असेल ते कारण, डोक्याच्या, मनाच्या तळी बुडी मारून शोधू जाण्या‌आधीच एक अकल्पित घडलं....\nएकाचवेळी चाळीस हात उठले, एका स्वरातल्या वीसच्या वीस टाळांनी उठान घेतली... आणि वीस आघातांचा एकच आवाज, एकाच लयीत वाहू लागला.\nअंगावरचा रोम न रोम तरारून उठला, डोळ्यात पाणी आलं, समोरचं दृश्य दिसेनासं झालं, फक्तं भजनी ठेक्याची ती धारा आणि त्याचाच एक भाग बनून वाहणारं हे जग... आपल्यासहं.\nअजून शब्दाचाच काय पण, स्वराचाही स्पर्श न झालेल्या, नादाच्या ह्या प्रवाहाला इतकं आगळं वेगळं वेधक रूप कोण देतंय अशी कोणती ही शक्ती\nआत्ता इतकं मोठं झाल्यावर लक्षात येतय....साध्या पाण्याचं ’तीर्थं’ करणारी जी कोणती शक्ती आहे ना, तीच ती\n...... अन ह्या सार्‍याहूनही साजिरं दिसत होतं पंडितजींचं डोलणं. लहान लहान चुटक्या वाजवीत जागच्या जागी डोलणारी ती मूर्त. त्यांच्या मिटल्या डोळ्यांना ’हाल कारे कृष्णा डोल कारे कॄष्णा’चं रुपडं आपला सकंकण बाहू हालवीत, त्याच तालात डोलत असलेलं दिसत असणार बहुतेक...\nसारं अस्तित्वं कानात ये‌ऊन उभं रहाणं म्हणजे काय ते त्याक्षणी तन-मनाने तिथेच असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाने नक्की अनुभवलं असणार. त्यांच्याकडे बघता बघताना जाणवलंच की, ओंकाराचं ’सा’रूप छातीत कोंदून आत्ता हुंकार फुटणार....\n....हात उंचावत, आकाशाकडे डोळे लावत पंडितजींनी आपल्या गुण-गंभीर आकारात, वरच्या ’सा’ पासून धबधब्यासारखी कोसळणारी एक तान घेतली आणि सूर शब्दावले....\n’जय जय राम कृष्ण हरी’\nसमोर बसलेल्यांत ज्यांच्या मुखातून काही उमटू शकलं, ते होतं, ’अहाहा’, किंवा काळजाच्या चुकलेल्या ठोक्यासाठी ’च्च च्च’..... उरलेले सगळे नि:शब्दी फक्तं विनम्र अन हतबलही हो‌ऊन मान हलवते झाले.\nत्यानंतर सुरू झाला यमन रागात नुसता ’जय जय राम कृष्ण हरी’चा जप. एकतर यमन राग हाच मुळी एखाद्या प्रचंड सागरासारखा... त्या संथ लयीशी खेळत पंडितजी गात होते.... दुसरं काssही नाही.... हा तेरा अक्षरी मंत्र फक्त...\nआधी-व्याधींच्या स्पर्शातून मुक्तं करणारा, सुख-दु:खाची पुटं झटकून मोकळा झालेला असा निव्वळ भक्तिरसाचा झळाळ अगदी काहीच क्षणांसाठी का होईना पण.... पडेल का कधी आमच्यासारख्या सर्वसामान्य मनांच्या उमाठ्यावर.... त्याक्षणी तेच झालं... अगदी तेच झालं\nत्��ा यमन रागाच्या अथांग सागरात ’राम कृष्ण हरी’ची पताका दे‌ऊन लोटून दिलं पंडितजींनी आम्हाला.... जणू एकच भरवसा.... एकच भाव... ’भक्ती’\nकाही आवर्तनांनंतर त्यांनी लय वाढवली. फक्त पाच शब्द, सात स्वर, एक ठेका... एव्हढ्या जुजबी सामनासहीत ह्या गानसम्राटाने निर्माण केलेलं भक्ती रसाचं राज्यं... राम आणि कृष्णाच्या सत्-चिताचं, आनंदाचं साम्राज्य....\nहे असं किती वेळ... माहीत नाही, आठवत नाही...\nत्यानंतर पंडितजी उरलेल्या कार्यक्रमात काय गायले, आठवत नाही...\nएक मात्रं लख्खं आठवतंय..... की त्या गजराच्या वेळी स्थळ, काळाचं माझंतरी भान नुरलं होतं....\nअजूनही कधीतरी यमन रागात ’जय जय राम कृष्ण हरी’ चा जप मनाच्याच कुठल्यातरी अंतर्कोनातून लहरत मन:पटलावर येतो.\nत्याला अगदी आता आता पर्यंत त्या कार्यक्रमाचा, आमच्या त्या दिवसाच्या तयारीचा, त्या सजावटीचा, वातावरणाचा संदर्भ होता....\nआता हळू हळू ती आवरणं गळून पडलीयेत आणि उरलाय तो फक्त नादाचा, सुराचा रस. पंडितजींचा आवाज, पखवाज-तबल्याचा, वीस टाळांचा नाद, ऑर्गनचा सूर ह्यात गुंथला.... निव्वळ भक्तिभाव\n‹ गानभुली - काळ देहासी आला खाऊ up गानभुली - झाकीर आणि तबला, एक अद्वैत ›\nदाद.. तुमच्या शब्दातून मैफील\nतुमच्या शब्दातून मैफील आम्हालाही अनुभवायला मिळाली..\nजय जय राम क्रुष्ण हरी........\nजियो दाद, एका मैफिलीची\nजियो दाद, एका मैफिलीची सुरूवात अनुभवायला मिळाली.\nशब्दभुल पडली आहे खरेच.\nअप्रतिम. असा अनुभव इतका सुंदर\nअप्रतिम. असा अनुभव इतका सुंदर शब्दबद्ध करता येणं म्हणजे ग्रेटच. माझे आजोबा वारकरी पंथाचे. आजोळी दिवाळीत नरकचतुर्दशीला सकाळी भजनाचा कार्यक्रम असे. जेव्हा सर्वजण सामुहिक रीतीने टाळ वाजवायला लागत तेव्हा अंगावर शहारा यायचा.काहीतरी विलक्षण वाटायचं.\nआणि भक्तीरसाबद्दल काय बोलणार सगळ्या नद्या शेवटी सागराला मिळतात तसंच सर्व रसांचं.\nसुरेखच लिहिलं आहे तुम्ही दाद\nसुरेखच लिहिलं आहे तुम्ही दाद \nहा खास दाद टच\nहा खास दाद टच\nहे असं फक्त दादच लिहू जाणे\nहे असं फक्त दादच लिहू जाणे\n एवढ्या चपखलपणे शब्दबद्ध तुच करु शकतेस\nदाद ला काय दाद द्यावी\nदाद ला काय दाद द्यावी\nसर्व प्रत्यक्ष अनुभवल्यासारख वाटलं. अंगावर रोमांच आलेत. कानात टाळांचा गजर घुमतोय\nभिमण्णा डोळ्यासमोर आले. माझे गानदैवत आहेत ते\nधन्यवाद दाद... खुप सुंदर वाटतय\nसुराना शब्दात पकडण्याचे अवघड\nसुरा���ा शब्दात पकडण्याचे अवघड काम लीलया केले आहे.\nदाद, हे वाचून मला पटकन् असं\nदाद, हे वाचून मला पटकन् असं वाटलं की नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळि उठून चुलीवरच्या पाण्याने उटणं लावून आंघोळीची तयारी करतोय....\nह्या सगळ्या गोष्टींशी कुठेतरी नाळ जोडली गेलीये मग दिवाळीचं अभ्यंगस्नान म्हणजे नुस्त शुचिर्भूत होणं रहात नाही आणि टाळांची किणकिण नुस्ता ताल बनू शकत नाही. हे उतरतं आपल्यात खोल खोल आतमध्ये. पण असला अनुभव शब्दबद्ध करण हे अतिशय ताकदीचं काम आणि तू ते समर्थ पणे पेलल्याच जाणवतय प्रत्येक वाक्यातून....\nजय जय रामकृष्णं हरी\nधन्यवाद (काय पण औपचारिक शब्द\nधन्यवाद (काय पण औपचारिक शब्द आहे... 'आभारी आहे' सुद्धा तीच गत).\nअशी भरभरून दाद आल्यावर काय बोलायचं ते कळतच नाही.\nहे लिहिताना मला स्वतःला अत्यंत समाधान लाभलं. का कुणास ठाऊक काही काही गोष्टी इतक्या \"हिट द स्पॉट\" होतात की, त्याचे डिटेल्स गायब झाले तरीही त्याच्या समाधानाचं, परिपूर्णतेची पातळी किंचितही कमी होत नाही... नाही का\nपुण्यात जन्म झाला तरी\nपुण्यात जन्म झाला तरी पंडीतजींना ऐकण्याचा योग कधी आला नाही. पण भक्तीगीतांबद्दल म्हणायचं झालं तर खरोखर, टाळ, मृदूंग , पखवाज, विणा , अन कपाळी नाम ओढलेले ते तल्लीन वारकरी, किंवा भजनी मंडळी पाहण्याचा योग, दरवर्षी तूकाराम बीजेला देहू येथील गाथा मंदिरात हमखास येतो. कुणास ठाऊक का पण त्यांना अगदी त्यांच्या डोळ्यासमोर देव दिसत असावा तेव्हाच ते इतर सारे काही विसरून त्याच्या भक्तीभावात अक्षरशः स्वतःचे अस्तित्व विसरून जातात.\nआजही, पं. भिमसेन जोशी यांची दोन गाणी मला ऐकायला आवडतात. ती म्हणजे...\nटाळ बोले चिपळीला,नाच माझ्यासंग\nदेवाजीच्या दारी आज, रंगला अभंग..\nबिजलीचा टाळ नभाचा मृदूंग,\nतुझ्या किर्तनाला देवा धरती होईल दंग..\nएकाचवेळी चाळीस हात उठले, एका\nएकाचवेळी चाळीस हात उठले, एका स्वरातल्या वीसच्या वीस टाळांनी उठान घेतली... आणि वीस आघातांचा एकच आवाज, एकाच लयीत वाहू लागला.>>\nहे वाचत असतानाच माझ्या अंगावर रोमांच आले.\nअजून शब्दाचाच काय पण, स्वराचाही स्पर्श न झालेल्या, नादाच्या ह्या प्रवाहाला इतकं आगळं वेगळं वेधक रूप कोण देतंय अशी कोणती ही शक्ती अशी कोणती ही शक्ती>> काय अनुभूती आहे\nतीच शक्ती दादच्या लिखाणात आहे. अन्यथा शब्दातून ही अनुभूती आमच्यापर्यंत पोचवणे कसे जमले असते\nखूप छान, तो अनुभव आणि हे लिखाण दोन्ही.\nखूप भिडणारा अनुभव आहे आणि तुम्ही तो शब्दबध्दही सुरेख केला आहे.\nदाद तुझ्या दृष्टीकोनातून पंडितजी अनुभवायला मिळाले. धन्यवाद.\nमला एकही पंडितजींची चांगली मैफल प्रत्यक्ष ऐकायला मिळाली नाही. सवाई गंधर्वच्या सांगता समारोहातही नुसता उपचार उरल्यासारखा वाटायचा. पण अभंगवाणीच्या रेकॉर्डस ऐकुन बर्‍यापैकी समाधान वाटले.\nअगदी अलिकडे चतुरंग रंगसंगीताच्या कार्यक्रमाची ध्वनीफीत मिळाली आणि त्यातली साध्या नमननटवरा तील दणदणीत तान ऐकली आणि जाणवले आपण किती मिस केले ते.\nनिव्व्ळ अप्रतिम लिहीलयं.. अगदी स्वतःच मैफिलीत असल्यासारखं वाटतयं.\n साधनाचीच भूल एव्हढी आहे कि साध्य नजरेआडच राहाते.\nएकाचवेळी चाळीस हात उठले, एका\nएकाचवेळी चाळीस हात उठले, एका स्वरातल्या वीसच्या वीस टाळांनी उठान घेतली... आणि वीस आघातांचा एकच आवाज, एकाच लयीत वाहू लागला.>>\nहे वाचत असतानाच माझ्या अंगावर रोमांच आले>>>>>>>>\n रोमांचक अनुभव तितक्याच ताकदीने शब्दबद्ध केलाय तुम्ही. असा सुंदर अनुभव इतक्या सुंदर शैलीत आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल खरच, अगदी मनापासून धन्यवाद.\nदाद, खूप सुरेख लिहीलंय\nत्या वातावरणात घेउन गेलात. क्षणभर आपणही तिथेच बसुन हे सारे स्वतः अनुभवतो आहे अशी भावना झाली.\n वाचूनच रोमांच आले अंगावर. प्रत्यक्ष अनुभवायला काय मजा येत असेल.\nसाध्या पाण्याचं ’तीर्थं’ करणारी जी कोणती शक्ती आहे ना, तीच ती\nहे आणि असं काही... फक्त तूच लिहावंस बायो. सलाम तुला.\nआणि सूर शब्दावले >>\nआणि सूर शब्दावले >> अप्रतीम\nपंडितजींची एक मैफील ऐकायचे सौभाग्य माझ्या नावावर जमा आहे. खूप दिवस झाले फारसे काही आठवत नाहिये पण एक गोष्ट नाही विसरली - तेच ते पाच शब्द आणि ते ऐकून डोळ्यात आलेले पाणी. अगदी आईला वगैरे रडवणार्‍या एखाद्या चित्रपटातील प्रसंगाची हसत हसत मजा घेणारा मी, माहीत नाही कसा फशी पडलो त्या शब्दांना.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/ajache-dinvishesh-30-august-20.html", "date_download": "2020-10-20T11:04:57Z", "digest": "sha1:CZRLAJFFIKTTN4KE7T2WBXMEPBJQ6R4Y", "length": 7906, "nlines": 94, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - ३० ऑगस्ट", "raw_content": "\nHomeऑगस्टदैनंदिन दिनविशेष - ३० ऑगस्ट\nदैनंदिन दिनविशेष - ३० ऑगस्ट\n१५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.\n१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.\n१८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.\n१९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.\n१९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड – कुमेन – मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.\n१७२०: व्हिटब्रेड हॉटेल्स चे संस्थापक सॅम्युअल व्हिटब्रेड यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७९६)\n१८१२: ब्यूएना विस्टा वाइनरी चे संस्थापक अगोगोस्टन हरसत्थी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १८६९)\n१८१३: बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९६१)\n१८५०: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १८९३)\n१८७१: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९३७)\n१८८३: योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९६६ – मुंबई)\n१९०३: हिंदी कथाकार, कादबंरीकार, कवी भगवतीचरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८१)\n१९०४: उद्योगपती नवल होर्मुसजी टाटा यांचा जन्म.\n१९२३: हिंदी चित्रपट गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेंद्र यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९६६)\n१९३०: संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल २००८ – डोंबिवली, मुंबई)\n१९३०: अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा जन्म.\n१९३४: लेग स्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००५)\n१९३७: मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक ब्रुस मॅक्लारेन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७०)\n१९५४: बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष अलेक्झांडर लुकासेंको यांचा जन्म.\n१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.\n१७७३: सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (जन्म: १० ऑगस्ट १७५५)\n१९४०: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८५६)\n१९४७: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२)\n१९८१: शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक जे. पी. नाईक यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९०७)\n१९९४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शं. गो. तुळपुळे यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)\n१९९८: स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार नरुभाऊ लिमये यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)\n२००३: अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)\n२०१४: भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन. (जन्म: २७ मे १९२८)\n२०१५: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/138215/soya-chunks-mutter-kheema/", "date_download": "2020-10-20T12:39:31Z", "digest": "sha1:73HKEUCINDMMPEMIPKJ2ULR6YHNFT3CE", "length": 20511, "nlines": 374, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Soya Chunks Mutter Kheema recipe by Shraddha Juwatkar in Marathi at BetterButter", "raw_content": "\nपाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर\nकृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा\nमुख्यपृष्ठ / पाककृती / सोया चंक्स मटर खीमा\nसोया चंक्स मटर खीमा\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nसोया चंक्स मटर खीमा कृती बद्दल\nसोयाबीनमध्ये डाळीच्या दुप्पट प्रमाणात प्रथिने असतात. सोयाबीन शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय आहे कारण हयात कोलेस्ट्रॉल नसतं. सोयाबीन मधील कॅल्शियम, झिंक,मॅग्नेशियम, ब गटातील, ई आणि अ जीवनसत्व असे अनेक महत्वाचे अन्न घटक आहेत.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी सोयाबीन उपयुक्त आहे.\n1 कप सोया चंक्स\n1 कप हिरवे मटार\n2 टेबलस्पून आले लसूण हिरवी मिरची पेस्ट\n1 मोठा कांदा बारीक चिरलेला\n1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला\n1 टेबलस्पून लाल तिखट,गरम मसाला पावडर व किचन किंग मसाला\n1 टीस्पून हळद, धणे जिरे पावडर\nफोडणी साठी तेल,तमालपत्र व जिरे\nप्रथम एका पातेल्यात पाणी गरम करून सोया चंक्स घालून 5 मिनिटे उकळून घ्यावे व हिरवे मटार ही चांगले उकडून घेणे\nउकडलेले सोया चंक्स पाणी गाळून हाताने दाबून सर्व पाणी काढून घेणे आणि मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यावे म्हणजे आपला सोया खीमा तयार.\nकढई गरम करून तेल घालावे. तमालपत्र व जिरे घालून फोडणी करावी. जिरे तडतडले की कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा व त्यात हिरवी मिरची आले लस��ण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात टोमॅटो घालून व्यवस्थित मॅश करून त्यात हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर घालून खमंग परतावे.\nमसाला खमंग परतून झाल्यावर त्यात मटार व सोया खीमा घालून चांगले एकजीव करुन घ्यावे व मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ काढावी.\nपाच मिनिटांनी झाकण काढून गरम मसाला पावडर व किचन किंग मसाला घालून एक दणदणीत वाफ काढून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nसोया खिमा पराठा पॉकेट\nमिनी सोया चंक्स ची भाजी\nसोया चंक्स मटर खीमा\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nसोया चंक्स मटर खीमा\nप्रथम एका पातेल्यात पाणी गरम करून सोया चंक्स घालून 5 मिनिटे उकळून घ्यावे व हिरवे मटार ही चांगले उकडून घेणे\nउकडलेले सोया चंक्स पाणी गाळून हाताने दाबून सर्व पाणी काढून घेणे आणि मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यावे म्हणजे आपला सोया खीमा तयार.\nकढई गरम करून तेल घालावे. तमालपत्र व जिरे घालून फोडणी करावी. जिरे तडतडले की कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा व त्यात हिरवी मिरची आले लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात टोमॅटो घालून व्यवस्थित मॅश करून त्यात हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर घालून खमंग परतावे.\nमसाला खमंग परतून झाल्यावर त्यात मटार व सोया खीमा घालून चांगले एकजीव करुन घ्यावे व मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ काढावी.\nपाच मिनिटांनी झाकण काढून गरम मसाला पावडर व किचन किंग मसाला घालून एक दणदणीत वाफ काढून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.\n1 कप सोया चंक्स\n1 कप हिरवे मटार\n2 टेबलस्पून आले लसूण हिरवी मिरची पेस्ट\n1 मोठा कांदा बारीक चिरलेला\n1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला\n1 टेबलस्पून लाल तिखट,गरम मसाला पावडर व किचन किंग मसाला\n1 टीस्पून हळद, धणे जिरे पावडर\nफोडणी साठी तेल,तमालपत्र व जिरे\nसोया चंक्स मटर खीमा - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलस��� सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/it-impossible-defeat-corona-without-global-unity-serious-warning-who-311490", "date_download": "2020-10-20T12:25:23Z", "digest": "sha1:MDD5MHYZZDFEFD5M4OQ4WA3DCXV6KUCG", "length": 14895, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "...तर आपण कोरोना हरवू शकत नाही, डब्ल्यूएचओ महासंचालकांचा गंभीर इशारा - It is impossible to defeat Corona without global unity, a serious warning from the WHO | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n...तर आपण कोरोना हरवू शकत नाही, डब्ल्यूएचओ महासंचालकांचा गंभीर इशारा\nशास्त्रज्ञ या विषाणूवर लस शोधण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यांवर करत आहेत. रुग्णांच्या संख्येत दररोज वेगाने वाढ होत आहे.\nदुबई : जागतिक स्तरावर एकजूट नसल्यास आपण कोरोनाला हरवू शकत नाही, असे स्पष्ट मत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी व्यक्त केले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे व्हर्च्युअल हेल्थ फोरम परिषदेत ते बोलत होते.\nमोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...\nगेले तीन-चार महिने जगाला कोरोना महामारीने हैराण केले आहे. शास्त्रज्ञ या विषाणूवर लस शोधण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यांवर करत आहेत. रुग्णांच्या संख्येत दररोज वेगाने वाढ होत आहे. सुरुवातीला कोव्हिडच्या रुग्णांची संख्या 10 लाख होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला; मात्र आता आठ दिवसांत 10 लाख रुग्णांची भर पडत आहे, असे डॉ. घेब्रेयेसस म्हणाले.\nBIG NEWS - पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड..\nसध्याच्या काळात सगळ्यात मोठा धोका कोरोना विषाणूपासून नाही; तर जागतिक एकजूट कमी असल्यामुळे आहे. एकजुटीचा अभाव असल्यास आपण कोरोनाच्या महामारीचा सामना करू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. कोव्हिड-19 विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात चार लाख 65 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या काळात कोणीही राजकारण करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.\nनक्की वाचा : तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय \nविषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. संपूर्ण जगावर एक मोठे संकट आले आहे, असे सांगत कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी बोलून दाखवली. कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी आता अनेक देश प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात...\n'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार'\nकोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत. त्याबाबत येत्या 26 आक्‍टोबर पूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरण कंपनीला टाळे...\n'माझे कुटूंब माझी जबाबदारी'नंतरही ���ो-मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी आज 31 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू\nसोलापूर : शहरातील रुग्णांची संख्या एकूण टेस्टच्या तुलनेत 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. 12 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील केवळ 88 हजार 407...\nरोहित पवारांनी आणले न्यायालय इमारतीसाठी साडेदहा कोटी रूपये\nजामखेड ः तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 681.10 लक्ष रुपयांची मूळ प्रशासकीय...\n चाकरमान्यांची प्रवासभाड्यात ट्रॅव्हल्सकडून लूट\nबिजवडी (जि. सातारा) : माणदेशातील आटपाडी, सांगोला, माण, म्हसवड, दहिवडी, फलटण, खटाव या भागातील बहुतांश लोक नोकरी-व्यवसायासाठी मुंबई महानगरात आहेत....\nलालपरीला उत्तम प्रतिसाद; दिवसाला ८७ फेऱ्या, तर जिल्हाबाह्य एसटी सुरू\nसावनेर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ऑगस्ट महिन्यात एसटीची सेवा सुरू केली. सुरुवातीला काही दिवस एसटीला प्रवासीच मिळत नव्हते. त्यामुळे दोन-तीन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-206/", "date_download": "2020-10-20T11:18:54Z", "digest": "sha1:SXGOTHPAIAGUS6KRYNAPZHY7QZE2ZCJD", "length": 11655, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-११-२०१८) – eNavakal\n»6:56 pm: भारतीय संगीतातील सूर हरपला, पंडित जसराज यांचं निधन\n»1:58 pm: मुंबई – डॉक्टरांबद्दल मनात आदरच आहे-संजय राऊत\n»5:57 pm: नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन\n»3:14 pm: नांदेड – किनवटचे मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावर यांची आत्महत्या\n»2:31 pm: मुंबईत कोरोना पाठोपाठ आता मलेरियाचे थैमान\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-११-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (३०-०७-���०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०८-२०१८)\nमुंबईतील मनपा सफाई कामगारांचे आंदोलन मागे\n#SabrimalaTemple तृप्ती देसाई मंदिर प्रवेशाशिवाय माघारी\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज स्मृतिदिन # होळी २०१८ कसा आहे तुमचा आजचा दिवस\n(व्हिडीओ) सपना चौधरीने रजनीकांतचाही रेकॉर्ड मोडला\n (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे का बाजारपेठेतील गौरीच्या सुंदर मूर्ती… कसा आहे...\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\n(व्हिडीओ) भारतात प्रथमच फलाटांवर ‘सेग्वे’चा वापर\n (१०-१०-२०१८) (व्हिडीओ) नवरात्रीचे नऊ रंग ही फॅशन नव्हे, देवीच्या रूपानुसार रंग ठरतो कसा...\n(व्हिडीओ) जनतेचा सवाल ७\n (२८-१०-२०१८) (व्हिडीओ) शैली ब्रँँडच्या कापडी आकाशकंंदिलांची नवलाई कसा आहे तुमचा आजचा दिवस \nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\n नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले\nनवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nदहशतवादी हल्ला देश संरक्षण\nलष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा\nश्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात...\nसरकारमुळे क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण भयंकर असेल, इम्रान खानची मोदी सरकारवर टीका\nकराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं व��्तव्य केले आहे. ज्यावेळी...\nराहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही- देवेंद्र फडणवीस\nमुंबई – फेसबुक आणि व्हाट्स अँप भाजपच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...\nमध्यमवर्गीय कुटुंबातील निशिकांत कामत यांची मराठी, तामिळ, हिंदी सिनेसृष्टीत दमदार कामगिरी\nमुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ५० वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत...\nआघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई\nराज्यातून आज दिलासादायक आकडेवारी, बरे झालेल्या रुग्णांचीही संख्या अधिक\nमुंब – राज्यात आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नवीन रुग्णांचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=send-results-via-amazon-s3", "date_download": "2020-10-20T12:37:45Z", "digest": "sha1:QCJN223MM45ARJ3ZUVPXQWLUE3J7NL3L", "length": 8894, "nlines": 166, "source_domain": "mr.grabz.it", "title": "मी Amazonमेझॉन एसएक्सएनयूएमएक्स मार्गे परिणाम कसे पाठवू?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nमी Amazonमेझॉन एसएक्सएनयूएमएक्स मार्गे परिणाम कसे पाठवू\nSमेझॉन एस 3 हा storageमेझॉन द्वारे प्रदान केलेला एक ऑनलाइन स्टोरेज सोल्यूशन आहे. Amazonमेझॉन एस 3 बादलीवर परिणाम पाठविण्यासाठी आपण नोंदणी करणे आवश्यक आहे खात्यासाठी Amazonमेझॉन एस 3.\nनवीन किंवा आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या बादलीला प्रवेश देण्यासाठी आम्ही शिफारस करतो की आपण नवीन वापरकर्ता तयार करा जो फक्त ग्रॅबझीट वापरेल जोपर्यंत आपल्याला समस्या असल्यास सहजपणे प्रवेश मागे घेऊ शकता. नंतर बादलीला या वापरकर्त्यास प्रवेशाचे अधिकार द्या.\nनंतर स्क्रीनशॉट साधन किंवा वेब स्क्रॅपरमध्ये, निवडा निर्यात पर्याय टॅब. ड्रॉप डाऊन सूचीतून Amazonमेझॉन एस 3 निवडा. त्यानंतर आपल्याला बकेट नाव, त्याचे क्षेत्र तसेच अधिकृत अ‍ॅमेझॉन वापरकर्त्या���े ग्रॅबझिटवर प्रवेश की आणि secretक्सेस सीके निर्दिष्ट करणे आवश्यक आहे.\nपॅरामीटर्स कार्य करतात हे तपासण्यासाठी शेवटी चाचणी कनेक्शन बटण दाबा.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-10-20T11:17:24Z", "digest": "sha1:TIYTFYG2YG53SROVLMURC3IS33HQCKJL", "length": 4673, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अल्पाका - विकिपीडिया", "raw_content": "\nअल्पाका ही उंटाच्या चार उप-जातींपैकी एक जाती . या पैकी लामा , ग्वुनाको, विकुना या दक्षिण अमेरिका खंडात आढळणाऱ्या उप प्रजाती आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०१४ रोजी ०९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/cms-pic-with-criminal-goes-viral-3127", "date_download": "2020-10-20T11:42:58Z", "digest": "sha1:PTEXJ7OFMKRBWMHADUTU7Z4F5LF2TUHI", "length": 7055, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आणखी एका फोटोमुळे मुख्यमंत्री अडचणीत | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nआणखी एका फोटोमुळे मुख्यमंत्री अडचणीत\nआणखी एका फोटोमुळे मुख्यमंत्री अडचणीत\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या आणखी एका फोटोमुळे चांगलेच चर्चेत आलेत. मुख्यमंत्र्यांसोबत अकबर हुसैन उर्फ राजू बाटला याचा फोटो सध्या व्हायरल होतोय. सूत्रांच्या माहितूनुसार अकबर हुसैन उर्फ राजू बाटलाच्या विरोधात २३ खटले दाखल आहेत. स्मगलिंग, खून, खूनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे त्याच्यावर आहेत. त्याला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हत्येच्या कटामध्ये अटक झाली होती. दरम्यान 2015 मधील एका कार्यक्रमात नगरसेविका खैरून्निसा हुसेन आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा पती अकबर हुसेन उर्फ राजू बाटला आला होता. त्यावेळी इतर मान्यवरांसोबत हा फोटो काढल्याची सारवासारव मुख्यमंत्री कार्यालयातून करण्यात आलीय.\nमहिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती\nमुंबईतील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\nअधिकाधिक लोकांना मिळावी लोकल प्रवासाची मुभा, हायकोर्टाचं निरिक्षण\nतर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ८१.८५ लाख कोरोना चाचण्या\nतर, डबेवाल्यांची मुलं विमानाने फिरतील- राज्यपाल\nतर पंतप्रधानही घराबाहेर पडतील, उद्धव ठाकरेंचा खोचक सल्ला\nकेंद्रातलं सरकार परदेशी नाही, मदत मागण्यात गैर काय\nराज्य सरकारचा नाकर्तेपणा लपवणं एवढंच पवारांचं काम- देवेंद्र फडणवीस\nमहिलांच्या लोकल प्रवासासाठी भाजप घंटानाद का करत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/goa/article/agrostar-information-article-5c514f29b513f8a83c6477f0", "date_download": "2020-10-20T11:49:13Z", "digest": "sha1:HGXIZO76PVNZNHIGQFBYG6EITD2EMV7U", "length": 7352, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कृषी आयसाठी मोठे उपाय होण्याची शक्यता- कृषी मंत्री - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकृषी आयसाठी मोठे उपाय होण्याची शक्यता- कृषी मंत्री\nकृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या इशाऱ्यानुसार, केंद्र सरकार कृषी क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी लवकरच मोठे उपाय करण्याची घोषणा वर्तविली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी मंत्रालयाने लहान आणि सीमांत शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील कमतरतेच्या समस्या हाताळण्यासाठी मसुदा तयार केला आहे. या मसुदयामध्ये एक वित्तीय पॅकेज आणि वेळोवेळी पिकांचे कर्ज चुकविण्याकरता व्याज माफी तसेच विविध उपाय प्रस्तावित केले आहेत. कारण पंतप्रधानांच्या कार्यालयातील निती आयोग, कृषी व वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत कित्येक बैठकीनंतर हा मसुदा अंतिम स्वरुपात तयार करण्यात आला आहे. लघु कृषी व्यापार संघ (एसएफएसी) च्या रजत जयंती समारोहमध्ये कृषी मंत्री म्हणाले की, आम बजट पूर्वी किंवा त्याच्या दरम्यान प्रत्येक वर्षी, आम्ही शेतकऱ्यांसाठी काही नवीन घोषणा केले आहे,त्यामुळे यंदा ही शेतकऱ्यांसाठी काही नावीन्यता ही असणार आहे.\nकृषी मंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी व्यक्तिगत सर्व कृषी योजनांचे निरीक्षण केले जाते. कित्येक योजनांचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. मागील साडे चार वर्षांत कृषी क्षेत्रासाठी आर्थिक संकल्पात हिस्सा वाढला आहे. ते म्हणाले की, नेहमीच कृषी क्षेत्र सरकारसाठी प्राधान्य आहे, तसेच या वर्षाच्या अखेरीस प्रत्येक शेतीमध्ये पाणी आणि वीज मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १८ जानेवारी २०१९\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञानयोजना व अनुदान\nबँकांनी 70 लाख किसान कार्डधारकांना 62,870 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले\nखरीप हंगामात पिकांच्या पेरणीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी बँकांनी ६२,८७० कोटी रुपयांच्या कर्जाची मर्यादा असलेल्या शेतकऱ्यांना ७०.३२ लाख किसान क्रेडिट कार्ड दिले आहेत. अर्थमंत्री...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\nकृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी ज्ञान\nखतांच्या संतुलित वापराविषयी १ लाख गावात शासन जनजागृती मोहीम\nसेंद्रीय खतांचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना जागरूक करेल. सेंद्रिय खतांच्या वापरास चालना देण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी सरकार १...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञान\nअर्थसंकल्पात खतांच्या कच्च्या मालच्या आयातवर शुल्क कमी करण्याची शक्यता\nकेंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात येणारा अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये खतांचे घरेलू उत्पादन वाढविण्यासाठी कच्चा मालच्या आयात शुल्कमध्ये कमी करण्याची शक्यता...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/sikkim/article/vigorous-growth-and-healthy-farm-of-ridge-gourd-5cfa315dab9c8d8624448be6", "date_download": "2020-10-20T11:46:30Z", "digest": "sha1:BLHUKMRJSZMIANKINIQWDD2YPP2OWTKD", "length": 4701, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जोमदार व निरोगी वाढ असलेली दोडक्याची शेती - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nजोमदार व निरोगी वाढ असलेली दोडक्याची शेती\nशेतकऱ्याचे नाव - श्री बसू ममांनी राज्य - कर्नाटक सल्ला प्रती एकर १९:१९:१९ @३ किलो ठिबकद्वारे द्यावे.तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याची २० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nकाकडीकारलेकृषी ज्ञानपीक संरक्षणदोडकाअॅग्री डॉक्टर सल्ला\nकारले पिकातील फळमाशीचे नियंत्रण\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nवेलवर्गीय पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी व्यवस्थापन\n• काकडी, दोडका व कारले यांसारख्या वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये अयोग्य फुलधारणा आणि फळधारणेमध्ये येणाऱ्या समस्यांसाठी प्रतिकूल वातावरणाचा ताण, लागवडीची अयोग्य...\nगुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभाज्यांमध्ये ‘३ जी कटिंग’ पद्धतीने अधिक उत्पादन शक्य\nशेतकरी बंधूंनो, वनस्पतीच्या तिसऱ्या पिढीतील शाखेपासून रोपे वाढवण्याच्या पद्धतीला ३ जी कटींग किंवा ३ जी शेंडा खुडणी पद्धत म्हणतात. या आधुनिक पद्धतीमुळे वेलवर्गीय व अन्य...\nसल्लागार लेख | अ‍ॅग्रोवन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2020-10-20T11:04:45Z", "digest": "sha1:RE2YMRYTUPPFRVDH47CLSY6FYGJMRI3A", "length": 7214, "nlines": 48, "source_domain": "jaihindbks.com", "title": "राष्ट्रीय पोलीस आयोग – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: राष्ट्रीय पोलीस आयोग\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती\nसर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्य व जिल्हा पातळीवर पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण (Police Complaints Authority) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत व तसे न केल्यास संबंधित शासनविरोधात न्यायालयीन अवमाननेची कारवाई करण्याचेही नमूद केले आहे\nTagged अकार्यक्षम पोलीस, एफआयआर, कायदा व सुव्यवस्था यंत्रणा, खंडणी, जिल्हा पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण, न्यायालयीन आवमानना, न्यायालयीन निर्णय, पद्मानाभै, पोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी, पोलीस, पोलीस कोठडीतील मृत्यू, पोलीस खोटी तक्रार, पोलीस ठाणे, पोलीस तक्रार, पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण, पोलीस तपास, पोलीस तपास यंत्रणा, पोलीस दबाव, पोलीस दल, पोलीस पदाचा दुरुपयोग, पोलीस प्राथमिक चौकशी, पोलीस भ्रष्टाचार, पोलीस यंत्रणा, पोलीससंबंधी कायदे व नियम, बलात्कार अथवा बलात्काराचा प्रयत्न, भारतीय दंड संहिते अंतर्गत कलम ३२० नुसार गंभीर दुखापत, भारतीय राज्य घटना कलम १४२, भारतीय राज्य घटना कलम ३२, भारतीय राज्यघटना कलम १४४, भ्रष्ट पोलीस, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, भ्रष्टाचार, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मलीमथ समिती, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र पोलीस सुधारणा, राष्ट्रीय पोलीस आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, रिबेरो समिती, सर्वोच्च न्यायालय पोलीस निर्णय, सर्वोच्च न्यायालय पोलीससंबंधी निर्देश, सोली सोराबजी समिती, Police Complaints Authority MarathiLeave a comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nमहत्वाचे- आमचे अँड्रॉईड ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि सर्व लेख डिजिटल पुस्तक स्वरूपात मोबाईलमध्ये वाचा\nखराब रस्ते, खड्डे ई. विरोधात न्यायालयीन निर्णय, तक्रार प्रणाली व कायद्याने लढा देणेबाबत सविस्तर मार्गदर्शन\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nबालहक्क संबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nराष्ट्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोग- तक्रार प्रणाली, पत्ते व अधिकार क्षेत्र सविस्तर माहिती\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती\nअन्याय व भ्रष्टाचार विरोधात कायद्याने लढाईस सुरुवात कशी करावी\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.in/forts/", "date_download": "2020-10-20T11:25:15Z", "digest": "sha1:NDZFCJJWSW56XZ72UUVUVS347NF4DK75", "length": 1913, "nlines": 42, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "किल्ले - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nकोळीवाड्यात लपलेला वरळी किल्ला\nकोळीवाड्यात लपलेला वरळी किल्ला\nमंचर येथील यादवकालीन बारव\nवेरुळ गावातील अष्टभुजा विष्णू\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलत��न बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\n© 2020 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/actress-payal-ghosh-claims-that-cricketer-irfan-pathan-know-about-harassment-of-herself-by-anurag-kashyap-289424.html", "date_download": "2020-10-20T12:11:43Z", "digest": "sha1:M2MM5KK2J2MILBO7VWWTKRHOC2MWNNLQ", "length": 17177, "nlines": 205, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "इरफान पठाणला अनुराग कश्यपबद्दल माहिती, पायल घोषचा नवा दावा actress Payal Ghosh claims that cricketer Irfan Pathan know about harassment of herself by Anurag Kashyap", "raw_content": "\nDevendra Fadnavis Osmanabad Visit : देवेंद्र फडणवीसांचा उस्मानाबाद दौरा, थेट शेतकऱ्यांशी संवाद\n‘या’ तारखेपर्यंत राज्यावर अस्मानी संकट, आज 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा\nफेब्रुवारीपर्यंत अर्ध्या देशाला कोरोना संसर्ग, नियम न पाळल्यास महिन्याला 26 लाख रुग्ण, सरकारी समितीतील सदस्याचे भाकित\nइरफान पठाणला अनुराग कश्यपबद्दल माहिती, पायल घोषचा नवा दावा\nइरफान पठाणला अनुराग कश्यपबद्दल माहिती, पायल घोषचा नवा दावा\nपायल घोषने ट्विट करत आणखी एक दावा केला असून माझ्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची क्रिकेटपटू इरफान पठाणला (Irfan Pathan) माहिती असल्याचे तिने म्हटले आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) नवा दावा केला आहे. अनुराग कश्यप आणि तिच्यातील वादाबद्दल क्रिकेटपटू इरफान पठाणला माहिती असल्याचं तिनं म्हटलंय. (actress Payal Ghosh claims that cricketer Irfan Pathan know about harassment of herself by Anurag Kashyap)\nपायल घोषने आपल्या ट्विटमध्ये इरफान पठाणला टॅग केलं आहे. पायलने म्हटलंय की, “अनुराग कश्यपने माझ्यावर बलात्कार केल्याचं मी इरफान पठाणला सांगितलं नाही. पण, अनुराग कश्यप आणि माझ्यातील वादाबद्दल इरफानला निश्चितच माहिती होतं. माझा चांगला मित्र असल्याचा इरफान दावा करायचा, पण अनुराग आणि माझ्याबद्दल सगळं काही माहीत असूनही तो या वेळी गप्प आहे.”\nपायल घोषच्या या ट्विटमुळे बालिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. पायल घोषने इरफान पठाणचं नाव घेतल्यानंतर आणखी काही ट्विट्स केले आहेत. ती आपल्या दाव्यावर ठाम असून ट्विटमध्ये इरफानसोबतचा फोटो शेअर केला आहे. 2014 मध्ये होळीच्या एक दिवस आधी अनुराग कश्यपने तिला मेसेज केल्याचा दावा तिने केलाय. त्यावेळी इरफान पठाण तिच्या घरी होता. ��सेच इरफानमध्ये कसलंही स्वारस्य नसून अनुरागसोबतचा वाद माहीत असल्यामुळेच त्याचं नाव घेतल्याचं ती म्हणाली.\nदरम्यान, पायलने केलेल्या या धक्कादायक खुलाशामुळे बॉलिवुड विश्वात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. इरफान पठाण या सगळ्याबद्दल लवकरच बोलेल, अशी आशा पायलने व्यक्त केलीय. इरफान पठाणने यावर अजूनतरी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.\nAnurag Kashyap | अनुराग कश्यप खोटारडे, त्यांची नार्को टेस्ट करा, पायल घोषची मागणी\n‘हे माफिया माझी हत्या करुन आत्महत्या असं दाखवतील’, पायल घोषची पीएम मोदींना हाक\nPayal Ghosh | पायल घोषच्या ‘बिनशर्त’ माफीला उच्च न्यायालयाची मंजुरी, ऋचाकडून ‘मानहानी’ केस रद्द\nPayal Ghosh | पायल घोषची ‘टीवटीव’ पुन्हा सुरू, रिचा चड्ढाच्या…\nPayal Ghosh | पायल घोषच्या ‘बिनशर्त’ माफीला उच्च न्यायालयाची मंजुरी,…\nApology : पायल घोषची हायकोर्टासमोर माघार; ऋचा चड्ढाची बिनशर्त माफी\n'हे माफिया माझी हत्या करुन आत्महत्या असं दाखवतील', पायल घोषची…\nड्रग्ज कनेक्शन प्रकरणी रियाला जामीन, कोणी माफी मागितली का\nपायल घोषविरोधात रिचा चढ्ढा कोर्टात, ठोकला 1.1 कोटींचा मानहानीचा दावा\nPayal Ghosh | अनुराग विरोधात ठोठावले राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे,…\nवय हे काहींसाठी संघाबाहेर काढण्यासाठीचं कारण, इरफान पठाणचा धोनीवर अप्रत्यक्ष…\nफेब्रुवारीपर्यंत अर्ध्या देशाला कोरोना संसर्ग, नियम न पाळल्यास महिन्याला 26…\nदेशात गरिबी मोजण्याचे मापदंड बदलणार, 'या' निकषांवर गरिबी ठरणार\nमध्य प्रदेशात राजकारण तापलं, कमलनाथ यांच्या 'त्या' वक्तव्यावर इमरती देवींची…\nआधी पालघरवासियांचे पुनर्वसन, नंतर मुंबईसाठी धरण, आमदार दौलत दरोडा आक्रमक\n...तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार, संभाजीराजे कडाडले\nमुंबई आयुक्त इकबाल सिंह चहल यांची 'फेम इंडिया 2020' मध्ये…\nGlobal Hunger Index | भारतापेक्षा पाकिस्तानात कमी उपासमार; 'ग्लोबल हंगर…\n भाजीपाल्यांचे भाव गगनाला; दिवाळीपर्यंत महागाईची फोडणी कायम राहणार\nDevendra Fadnavis Osmanabad Visit : देवेंद्र फडणवीसांचा उस्मानाबाद दौरा, थेट शेतकऱ्यांशी संवाद\n‘या’ तारखेपर्यंत राज्यावर अस्मानी संकट, आज 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा\nफेब्रुवारीपर्यंत अर्ध्या देशाला कोरोना संसर्ग, नियम न पाळल्यास महिन्याला 26 लाख रुग्ण, सरकारी समितीतील सदस्याचे भाकित\nआक्षेपार्ह वक्तव्याबद्दल कमलन��थ यांचा अखेर माफीनामा, राष्ट्रीय महिला आयोगाकडून मात्र नोटीस\nहॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्याने कांद्याच्या मागणीत वाढ; किरकोळ बाजारात कांदा नव्वदीपार\nDevendra Fadnavis Osmanabad Visit : देवेंद्र फडणवीसांचा उस्मानाबाद दौरा, थेट शेतकऱ्यांशी संवाद\n‘या’ तारखेपर्यंत राज्यावर अस्मानी संकट, आज 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा\nफेब्रुवारीपर्यंत अर्ध्या देशाला कोरोना संसर्ग, नियम न पाळल्यास महिन्याला 26 लाख रुग्ण, सरकारी समितीतील सदस्याचे भाकित\nआक्षेपार्ह वक्तव्याबद्दल कमलनाथ यांचा अखेर माफीनामा, राष्ट्रीय महिला आयोगाकडून मात्र नोटीस\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/bjps-it-cell-creator-of-fake-twitter-account/222177/", "date_download": "2020-10-20T12:03:15Z", "digest": "sha1:HFFCGQCDEQGOSHKJK7RCMH5LP52ZEW7E", "length": 11109, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "८० हजार खोट्या ट्विटर अकाऊंटचा निर्माता भाजपचा आयटी सेल ? | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश ८० हजार खोट्या ट्विटर अकाऊंटचा निर्माता भाजपचा आयटी सेल \n८० हजार खोट्या ट्विटर अकाऊंटचा निर्माता भाजपचा आयटी सेल \nकाँग्रेसकडील पुरावे पोलीस आयुक्तांच्या स्वाधीन\nसुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांसह महाराष्ट्र सरकारची बदनामी करण्याच्या कटाचे हाती लागलेले धागेदोरे थेट भाजपच्या आयटी सेलपर्यंत पोहोचले असून, यातील पुरावे काँग्रेस पक्षाने मुंबई पोलीस आयुक्तांच्या स्वाधीन केले. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे पुरावे पोलीस आयुक्तांच्या स्वाधीन करताना या पुराव्यांच्या आधारे संबंधितांविरोधी कडक कारवाई करण्याची मागणी या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.\nसुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या घटनेचा गै���फायदा घेत मुंबई पोलीस आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीची मोहीम राबवली जात होती, अशी माहिती पुढे आली आहे. ही मोहीम चालवण्यासाठी 80 हजार खोटे ट्विटर अकाऊंट उघडण्यात आल्याची बाब पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत उघड केली होती. याच दरम्यान अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठानेही विशेष अहवाल तयार करून खोट्या ट्विटर अकाऊंटची माहिती पुढे आणली होती. पोलीस आयुक्तांकडील माहितीत खोटे अकाऊंट उघडलेल्यांनी मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केलीच; पण पोलीस दलात उत्तम काम करणार्‍या अधिकार्‍यांचीही अवहेलना करताना त्यांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.\nबदनामी हा कट भाजपच्या आयटी सेलने सुरू केल्याची पुराव्यासह माहिती काँग्रेस पक्षाच्या आयटी सेलने शोधून काढली असून, खोटे अकाऊंट धारण केलेल्यांचा थेट संबंध भाजपच्या आयटी सेलशी असल्याची बाब काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिली. देशात लोकशाही संपवण्याचा कट एका गटाकडून सुरू आहे, सुशांत सिंह प्रकरणात फेसबुक, ट्विटरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. काही निवडक चॅनेलसुद्धा या अपप्रचारात पुढे होते, असे सावंत यांनी स्पष्ट केले.\nसुशांतच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आणि सरकारविरोधी जनमत तयार करून त्यावर भाजप नेत्यांनी जाहीर वक्तव्ये दिली. हा सारा प्रकार बिहारची निवडणूक डोळ्यापुढे धरून केला जात असल्याचा आरोप करताना सचिन सावंत यांनी या टेरेरिझममागे भाजप असल्याचा पुनरुच्चार यांनी केला. पालघरमध्ये साधूंच्या हत्या प्रकरणातही भाजपची चाल याच पध्दतीची होती, असा आरोप सावंत यांनी केला.\nजुलै महिन्यात तयार करण्यात आलेल्या या बनावट ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून 48 हजार संदेश पाठवण्यात आल्याची माहितीही सावंत यांनी आयुक्तांना दिली. महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांच्या विरोधात एका मिनिटात 25 हजार ट्विट्स पडत होते. यात काही एजन्सींचाही हात होता. त्यांना फॉलो करणारी फेक अकाऊंट आहेत. याद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सरकारला पध्दतशीर बदनाम केले जात होते, याचे पुरावेही सावंत यांनी पोलीस आयुक्तांच्या हाती दिले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nप्रभादेवी मंदिर तीन शतकांचा धार्मिक ठेवा\nपंजाब प्ले-ऑफ गाठणार का\nकोरोनाने दिली इज्जत अन् हिंमतही\nशितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास\nPhoto: प्रदूषणात हरवलं ताजमहालचे सौंदर्य\nखासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट\nदसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी\nभाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nPhoto: लॉकडाऊननंतर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला\nPhoto : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/kidneys-will-be-clean-without-medicine-stone-and-immunity-also-have-tremendous-benefits-of-these-3-things/", "date_download": "2020-10-20T11:21:34Z", "digest": "sha1:DZF3GWFJMWEFCPTFH55E44XX2GX6UAMI", "length": 14549, "nlines": 120, "source_domain": "arogyanama.com", "title": "Kidneys will be clean without medicine | औषधाविना किडनी होईल स्वच्छ", "raw_content": "\nऔषधाविना किडनी होईल स्वच्छ, स्टोन आणि इम्यूनिटीमध्ये देखील ‘या’ 3 गोष्टींचा होते जबरदस्त फायदा\nआरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्लीः वृत्तसंस्था: किडनी(Kidneys) आपल्या शरीरात डिटॉक्सिफाई करण्याचे काम करते. ते मूत्रमार्गाने शरीरातून कचरा, विषारी आणि जास्त प्रमाणात द्रव बाहेर टाकते. जर शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करणारी किडनी(Kidneys) स्वच्छ ठेवली नाही तर, ओटीपोटात वेदना, ताप, अस्वस्थ आणि उलट्या यासारख्या गंभीर समस्या वाढू शकतात.\nकिडनी कसे बनते मृत्यूचे कारण\nएवढेच नव्हे तर किडनीत साठलेले विषारी पदार्थ रक्त शुध्दीकरणाला अडथळा आणून माणसाचा जीव देखील घेऊ शकतात. आपण खाण्याच्या बाबतीत सावधगिरीने आहारात तीन चांगल्या गोष्टींचा समावेश केल्यास किडनी साफ करणे सहज शक्य आहे. आपण या गोष्टी स्वयंपाक किंवा पेयच्या रुपात वापरू शकता.\nकोथिंबीर सामान्यतः प्रत्येक किचनमध्ये अन्नाची चव वाढविण्यासाठी वापरली जाते. परंतु आपणास हे माहित आहे की कोथिंबिरीमध्ये असलेले डीटॉक्सिफिकेशनचे गुणधर्म शरीरातून कचरा आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास उपयुक्त ठरतात. आपण रात्रीच्या जेवणात किंवा ज्यूसमध्ये याचा वापर करू शकता.\nडाळीला तडका देण्यासाठी वापरलेले जीरे किडनी स्वच्छ करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. लिंबूच्या 4-5 स्लाइड्समध्ये जिरे आणि धणे एकत्र करून डिटोक्सिफाई ड्रिंक घरी तयार केले जाऊ शकते. हे पेय किडनी गतीने साफ करण्यासाठी खूप प्रभावी आहे.\nधणे आणि जिरे पेय\nगॅस मंद आचेवर ठेवा आणि त्यावर पाणी उकळा. यानंतर कोथिंबीरची पाने धुवून पाण्यात टाकून 10 मिनिटे उकळी येऊ द्या. आता उकडलेल्या पाण्यात चिरलेली लिंबाचे तुकडे आणि एक चमचा जिरे घाला. तीनही गोष्टींना पाच मिनिटे उकळी येऊ द्या आणि नंतर गाळून घ्या आणि प्या. दररोज हे पेय पिण्यामुळे तुमची किडनी पूर्णपणे स्वच्छ होईल. यासह पोटाचे अनेक मोठे आजारही नाहिशे होतील.\nबऱ्याचदा तुम्ही लोकांना कणीसावरचे केस खाताना पाहिले असेल. परंतु आपणास माहित आहे की, कणीसावरचे केसांवर दिसणारे सोनेरी रंगाचे तंतू आपल्या किडनी डिटॉक्सिफाय करू शकतात. किडनी आणि मूत्राशय डिटॉक्सिफाय करण्याबरोबरच, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास हे देखील प्रभावी आहे.\nपेय कसे तयार करावे\nकॉर्न केसांचा पेय तयार करण्यासाठी दोन ग्लास पाणी उकळा. यानंतर कॉर्न केस पाण्यात ठेवून मंद आचेवर उकळा. या पाण्यात दोन तुकडे लिंबाचे टाका आणि पाणी एक ग्लास शिल्लक होईपर्यंत उकळवा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी हे पेय पिल्याने, लवकरच आपल्याला फायदे दिसण्यास सुरु होईल. ज्यांना स्टोनच्या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी हे पेय फायदेशीर आहे.\nमाणसाची किडनी कधी खराब होते \nतज्ञांच्या मते, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या किडनीत शरीरात पुरेसे रक्त फिल्टर होणे थांबते तेव्हा त्याला किडनी फेलियर म्हणतात. उच्च रक्तदाब (मधुमेह), ग्लोमेरुलोनेफ्रायटिस (रक्त फिल्टर करणार्‍या भागाचे नुकसान) किंवा किडनी स्टोन झाल्यावर एखाद्या व्यक्तीची किडनी खराब होऊ शकते.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणू��� घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\n‘या’ पद्धतीने लावा केसांना ‘कंडिशनर’ अन्यथा …\nविविध रोगांवर कडूलिंबाचे तेल रामबाण उपाय, अशा प्रकारे करावा वापर ; जाणून घ्या\nकारल्याची पाने अनेक आजार करतात गायब, ‘हे’ उपाय करून पहा\n‘काकडी’ अन् ‘टोमॅटो’ एकत्र खाल्ल्यानं होऊ शकतं मोठं नुकसान \nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\nऔषधाविना किडनी होईल स्वच्छ, स्टोन आणि इम्यूनिटीमध्ये देखील ‘या’ 3 गोष्टींचा होते जबरदस्त फायदा\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/community/screenshot-tool/?uid=5f10435f2bd5d2100c113301", "date_download": "2020-10-20T12:33:04Z", "digest": "sha1:57UWWDRRPO3QIDBM5XXXT4QAZYJK363K", "length": 11897, "nlines": 187, "source_domain": "mr.grabz.it", "title": "GrabzIt समुदाय: Save AWS S3 बादलीवरील स्क्रीनशॉट प्रतिमा", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nSave AWS S3 बादलीवरील स्क्रीनशॉट प्रतिमा\nआम्ही कसे करू शकतो save AWS S3 बादलीवरील स्क्रीनशॉट प्रतिमा\n16 जुलै 2020 रोजी अज्ञात द्वारा विचारले\nकसे वापरावे याबद्दलची माहिती येथे आहे Optionमेझॉन एस 3 एक्सपोर्ट पर्याय म्हणून.\n16 जुलै 2020 रोजी ग्रॅबझिट सपोर्टने उत्तर दिले\nप्रतिसादाबद्दल धन्यवाद. स्क्रीनशॉट टूल वर क्लिक करा / निर्यात करा टास्क नावाची फक्त एक डाउनलोड फाईल उघडा, जिथे मी तपशीलाने तपशील प्रविष्ट करतो तेथे कोणतेही पृष्ठ उघडत नाही\n16 जुलै 2020 रोजी अज्ञात व्यक्तींना उत्तर दिले\nतपशील जाईल into फील्डः सेंड_दो, सेंड_दो_इमेल, सेंड_दो_उर्ल, सेंड_ट_ओ_ फोल्डर, सेंड_टो_उजरनेम, सेंड_टो_पास्वर्ड\nहे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याद्वारे करणे intचाचणी स्क्रीनशॉटसह इरफेस. वर वर्णन केल्याप्रमाणे. एकदा आपण कनेक्टॅक्टिनची चाचणी घेतली आणि आपण कार्य करू शकता हे पाहू शकता. निर्यात करा.\nत्यानंतर स्तंभ योग्य प्रकारे भरले जातील.\n16 जुलै 2020 रोजी ग्रॅबझिट सपोर्टने उत्तर दिले\nमला कोणताही इंटरफेस दिसत नाही, आपल्याकडे अधिक चांगले दस्तऐवज आहेत मी फक्त अ‍ॅप्लिकेशनमधील ड्रॉपबॉक्स पाहू शकतो\n17 जुलै 2020 रोजी अज्ञात व्यक्तींना उत्तर दिले\nक्षमस्व, आपल्याला त्रास होत आहे. आपण वाचले का समर्थन लेख हे कसे करावे याबद्दल आम्ही आधी संदर्भित केला आहे समर्थन लेख हे कसे करावे याबद्दल आम्ही आधी संदर्भित केला आहे हे कसे करावे हे स्पष्ट करते. आपल्याला आपल्या सेटिंग्ज जोडण्याची आवश्यकता आहे intस्क्रीनशॉट साधन निर्यात टॅब.\n17 जुलै 2020 रोजी ग्रॅबझिट सपोर्टने उत्तर दिले\nमला ते आता मिळाले, परंतु नंतर दुसरा प्रश्न येथे येतो. त्या कार्यात मी डायनॅमिकली स्क्रीनशॉट यूआरएल कशी जोडू कारण स्क्रीनशॉट यूआरएलला डायनॅमिकली जोडणे आवश्यक आहे आणि जेव्हा आयडब्ल्यूएस वर जोडला जातो तेव्हा मला परत मिळणारी कोणतीही आयडी आहे का\n17 जुलै 2020 रोजी अज्ञात व्यक्तींना उत्तर दिले\nते गतिकरित्या जोडण्यासाठी आपल्याला आमचे API वापरावे लागेल, स्क्रीनशॉट साधन नाही. कसे करावे याबद्दल माहिती येथे आहे एपीआय मार्गे अ‍ॅमेझॉन एस 3 वर निर्यात करा.\nआपण वाचले तर एपीआय दस्तऐवजीकरण. आपण प्रत्येक कॉलवर कॉलबॅक हँडलर निर्दिष्ट करू शकता हे आपल्याला दिसेल. हे आपल्याला कॅप्चरचे फाइलनाव आणि आयडी परत करेल.\n17 जुलै 2020 रोजी ग्रॅबझिट सपोर्टने उत्तर दिले\nउत्तर प्रश्नसर्व स्क्रीनशॉट साधन प्रश्न पहा\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरल��कृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satara.news/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B6-%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%9D%E0%A4%B2", "date_download": "2020-10-20T12:06:00Z", "digest": "sha1:6WBBD3HMM4PRUX6SYY5DK5HGMIZTXDHC", "length": 17762, "nlines": 267, "source_domain": "satara.news", "title": "हार्दिक-नताशा यांना पुत्ररत्न झाले - Satara - News", "raw_content": "\nम्हसवड कोव्हीड सेंटरला जंबो सिलेंडर भेट\nजेष्ठ अभिनेत्री आशालता यांचा करोनामुळे मृत्यू;...\nआमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे...\nकोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्ययंत्रणेसह...\nखटाव तालुक्यातील वर्धन ऍग्रो साखर कारखान्याच्या...\nकोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे...\n‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत...\nएका दमात अवघ्या 50 मिनिटांत राज्यपालांनी शिवजन्मस्थळ...\nकरोना लस २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल\nएमआयडीसीतील एका कंपनीत तब्बल 110 कामगारांना कोरोनाची...\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘दिलखुलास’ मध्ये...\nमुंबई महापालिका क्षेत्रात सार्वजनिक उत्सवासाठी...\nकोरोना व्हायरसमुळे छोट्यातल्या छोट्या व्यवसायापासून...\nराज्यातील जिम सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने...\nमुंबई अहमदाबाद महामार्गावर एसटी व इकोचा अपघात\nद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली उड्डाणपुलाची...\nखाद्य सुरक्षा जनजागृती मोहिम मुंबई विभागाची प्रशंसनीय...\nसुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे...\n‘विकेल ते पिकेल’अभियान देईल शेतमालाला हमखास भाव...\nनागपूर पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त व्यक्तींना...\nभारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे निधन\nयूएईमध्ये आयपीएलच्या आयोजनासाठी सरकारकडून मंजूरी\n2021 मध्ये पार पडणारा आयसीसी टी20 वर्ल्ड कप भारतात...\nआयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआय आणि रिलायन्स...\nखेळाडूंना यूएईमध्ये काही दिवस आयसोलेशनमध्ये राहण्यास...\nआदित्य यांच्यामध्ये जिद्द असून, त्यांच्या माध्यमातून...\nकॅप्टनने टीमवर नियंत्रण ठेवावे - शरद पवार\nकरोना संकटकाळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण...\nभाजपाच्या ‘वाघा’लाही केवळ एक सभा घेऊन लोळवणारा...\n‘पहले मंदिर, फिर सरकार’ म्हणणारे ठाकरे आता ‘पहले...\n‘तालीम २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज\nआर. माधवन घेऊन येतोय रॉकेट्राय - नॅम्बी इफेक्ट\n‘डेंजरस’ वेब सीरिजच्या माध्यमातून बिपाशा बासू...\nकिक चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा निर्माता- दिग्दर्शक...\nस्वरा भास्कर नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या...\nऑक्सफर्डच्या कोरोना लसीसाठी भारतातही सीरम इन्स्टिट्यूट...\nकॅप्टन यादव यांनी तयार केलेल्या सहा आसनी विमानाची...\nमहेंद्र सिंह धोनीने निवृत्तीची घोषणा केली त्याच्या...\nमणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारी एक नाही पाच...\nकॅम स्कॅनर अ‍ॅपच्या तोडीसतोड मेड इन इंडिया फोटोस्टॅट\nकोरोना संसर्गानंतर शरीरातील विषाणूच्या संख्येत...\nभारतात ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं चिनी कंपन्यांच्या...\nभारत संकटाच्या काळात बैरुतच्या मदतीसाठी धावला\nआपल्या ताकदीपेक्षा अधिक काहीतरी करणे महागात पडू...\nसंपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरस...\nजगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत...\nरिलायन्स जिओ कंपनी घेऊन येत आहे खास ऑफर\nभारतात ६ नवीन मेड इन इंडिया टीव्ही लाँच\nजिओ आणि गूगल देशातील त्या लोकांपर्यंत पोहचू शकतात\n‘मेड इन इंडिया’ स्मार्ट TV हवाय\n8 वर्षापूर्वी मुलीच्या बापानं लग्नास नकार दिला...\nआईनेच आपल्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केल्याची...\nहवेत अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोणावळा परिसरात...\nपोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू\nपोहण्याचा मोह तरुणांच्या जीवावर बेतला\nहार्दिक-नताशा यांना पुत्ररत्न झाले\nहार्दिक-नताशा यांना पुत्ररत्न झाले\nभारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आज हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा खूप गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांना ही गोड बातमी सांगितली.\n२० वर्षांनंतर भारतीय चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात\n१० ऑगस्टपर्यंत कोरोनावरच्या पहिल्या लसीला मंजुरी देऊ शकतो - रशिया\nखेळाडूंना यूएईमध्ये काही दिवस आयसोलेशन���ध्ये राहण्यास सांगितले...\nमहिलांसाठीही आयपीएलचं आयोजन होणार\nपाकिस्तानी क्रिकेटपटूने उधळली धोनीवर स्तुतीसुमने\nसातारा जिल्हा परिषदेकडून कंत्राटी पदभरती\nहार्दिक-नताशा यांना पुत्ररत्न झाले\nसातारा जिल्ह्यात आज 120 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह\nआमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे 300 बेडचं...\nरावणाने पहिल्यांदा केले होते विमानाचे उड्डाण, श्रीलंकेचा...\nम्हसवड कोव्हीड सेंटरला जंबो सिलेंडर भेट\nआमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे 300 बेडचं...\nजेष्ठ अभिनेत्री आशालता यांचा करोनामुळे मृत्यू; सातार्‍यातील...\nनागपूर - पबजीच्या वेडापायी पोलिसाच्या मुलानं केली आत्महत्या\nराज्यात आज १० हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी\nमाण तालुक्यात युरिया खताचा तुटवडा की साठेबाजी लक्ष द्या...\nलॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा अन्यथा विज कंपनीला टाळे...\nमार्डी हायस्कुल चा निकाल 95.83%\nसाता-यात कोरोना सत्र सुरूच एका दिवसात कोरोना बाधित रुग्ण...\nपाकिस्तानी क्रिकेटपटूने उधळली धोनीवर स्तुतीसुमने\n‘मेड इन इंडिया’ स्मार्ट TV हवाय, या कंपन्या बेस्ट\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमीत्त सातारा...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री...\nमहिला बचत गटांसाठी जिल्ह्यात १०० कोटींच्या निधीचे नियोजन...\nस्वरा भास्कर नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत...\nवर्षा उसगावकर दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर\nकेंद्र सरकारने चीनच्या आणखी 47 अ‍ॅप्सवर बंदी घातली\nसंपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरस या आजाराच...\nमाण तालुक्यात युरिया खताचा तुटवडा की साठेबाजी लक्ष द्या...\nसिप्लातर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीला ३ कोटी रुपयांची...\nपैसे देऊन लाइक्स मिळवणाऱ्या रॅपर आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया...\nनागपूर पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त व्यक्तींना १६ कोटी...\nखेळाडूंना यूएईमध्ये काही दिवस आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/and-the-trend-of-vaibhav-vibhuti-is-spreading-on-social-media/", "date_download": "2020-10-20T12:10:50Z", "digest": "sha1:2KVREA7TRCEU4H6X3M76OKALQYCOL33D", "length": 12139, "nlines": 92, "source_domain": "www.mh13news.com", "title": "अन्… सोशल मीडियावर गाजतोय ‘वैभव विभूतीचे’ ट्रेंड | MH13 News", "raw_content": "\nअन्… सोशल मीडियावर गाजतोय ‘वैभव विभूतीचे’ ट्रेंड\nवीरशैव व्हीजन महिला आघाडीचा उपक्रम\nकेली कोरोना मुक्तीसाठी प्रार्थना…\nसध्या महिलांमध्ये साडी चॅलेंज, नथीचा नखरा अनेक ट्रेंड अथवा चॅलेंज चालू आहेत. त्यामध्ये महिला त्या ट्रेंडप्रमाणे फोटो काढून अथवा व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत.\nत्याच पद्धतीने वीरशैव व्हीजन महिला आघाडीच्या वतीने ‘वैभव विभूतीचे’ हा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. यामध्ये आपल्या कपाळावर विभूती लावून त्याचा फोटो व व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करावयाचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोरोनातून मुक्त कर अशी प्रार्थना ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्याकडे या माध्यमातून करत असल्याचे वीरशैव व्हीजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी यांनी सांगितले.\n‘वैभव विभूतीचे’ या ट्रेंडद्वारे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वीरशैव धर्म आचरणाचा संदेश देण्याबरोबरच विभूतीचे महत्व व विभूती लावण्याचे कारण सांगण्याचा प्रयत्न वीरशैव व्हीजन महिला आघाडी करत आहे.\nविभूती लावणे हे भगवान शंकराच्याप्रती सन्मान व्यक्त करण्याचा प्रकार मानला जातो. विभूतीमधील तीनही रेषा प्रतिकात्मक मानल्या जातात. पहिली रेषा अहंकाराला दूर करण्याचे प्रतिक आहे. दुसरी रेषा अज्ञानपणा दूर करण्याचे प्रतिक आहे आणि तिसरी रेषा वाईट कर्मांना दूर करण्याचे प्रतीक आहे.\nविभूती लावल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विभूतीमुळे शरीरातील सात चक्र नियंत्रित करण्यास मदत होते. विभूती मस्तकावर धारण केल्याने ध्यान, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते. विभूती शरीरासाठी खुप उपयुक्त मानण्यात येते. विभूतीमुळे डोकेदुखी व एलर्जी दूर होण्यास मदत होते.\nवीरशैव व्हीजन महिला आघाडीच्या ‘वैभव विभूतीचे’ या ट्रेंडला समाजातून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ महिलाच नव्हे तर तर पुरुष मंडळी, लहान मुले, मुली व तरुणतरुणी देखील मोठ्या उत्साहाने या ट्रेंडमध्ये सहभागी होत असल्याचे कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते यांनी सांगितले.\nहा ट्रेंड यशस्वी करण्यासाठी वीरशैव व्हीजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिवा माधुरी बिराजदार, सहसचिवा श्रीदेवी पाच्छापुरे-कोनापुरे, कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते, सह���ार्याध्यक्षा पल्लवी हुमनाबादकर, कोषाध्यक्षा ज्योती शेटे, सहकोषाध्यक्षा राजश्री गोटे, प्रसिद्धीप्रमुख सुचित्रा बिराजदार, रेणुका धुमाळे, स्वीटी करजगीकर, कल्पना तोटद, रेश्मा निडगुंडी, पूजा साखरे, गायत्री गाढवे, गौरी खंडाळे, अमृता नकाते, पुष्पा कत्ते, दीपा तोटद, मंगल परशेट्टी, अरुंधती शेटे आदी परिश्रम घेत आहेत.\nNextBreaking : बाप रे ...एकाच दिवशी 81 बाधित रुग्ण ; 6 मयत »\nPrevious « स्वॅबचा अहवाल मिळावा तत्काळ, सिव्हीलमध्ये सीसीटीव्ही बसवा..\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअस्सल भान | ‘या’ मोबाइल विक्रेत्याने व्यसनाधीन ग्राहकांना केली दुकानबंदी ; वाचा हटके बातमी…\nकेंद्राच्या आयुष मंत्रालयावर डॉ. शिवरत्न शेटे यांची नियुक्ती\nसोलापूर | तब्बल 48 तासानंतर सूर्यनारायण दर्शन ;महिला वर्ग सुखावला\nAction | ‘अवैध धंद्यां’ना तालुक्यात कुठेही थारा नाही : पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते\nहाय अलर्ट | एनडीआरएफच्या तुकड्या तैनात, मदतीसाठी वायूसेना, नौदलासह, लष्कर…\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nMH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nMH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nMH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nMH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nसोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण त���यप्पा…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.in/caves/", "date_download": "2020-10-20T11:05:54Z", "digest": "sha1:7BMIZ6HHD7J5L4ZPZPEXTMROYSRFW5DK", "length": 1938, "nlines": 41, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "लेणी - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nमहामार्गालगत असलेली गांधारपाले लेणी\nवर्दळीपासून दूर असलेली ‘बेडसे लेणी’\nकान्हेरी लेणी आणि परदेशी यात्रेकरू\nकोळीवाड्यात लपलेला वरळी किल्ला\nमंचर येथील यादवकालीन बारव\nवेरुळ गावातील अष्टभुजा विष्णू\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\n© 2020 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2020-10-20T11:52:24Z", "digest": "sha1:ECC6JKZIXZCICHA5GMBLCVHF627MHCNM", "length": 27548, "nlines": 147, "source_domain": "sajagtimes.com", "title": "दुष्काळ | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nदुष्काळप्रश्नी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट\nदुष्काळप्रश्नी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट\nदुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा;मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालण्याचे दिले आश्वासन\nसजग वेब टिम, मुंबई\nमुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी ८ वाजता राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.\nसोलापूर जिल्ह्यातील काही गावे त्याचप्रमाणे दिनांक १२ आणि १३रोजी सातारा जिल्ह्यातील माण, अहमदनगर जिल्ह्यातील काही गावे आणि बीड जिल्ह्यातील गावांना शरद पवारांनी भेट देत तेथील जनतेच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्या समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बैठकीदरम्यान मांडल्या.\nपिण्याच्या पाण्याच्या समस्याबद्दल सांगताना पिण्याचे पाणी हे पुरेसं नियमित वेळेवर नाही. कमी अधिक प्रमाणात त्याचबरोब��� अशुद्ध पाणी पुरवठा व जनावरांसाठी पाणी नसताना या सगळ्या बाबींचा विशेषत्वाने उल्लेख केला. टँकरसाठी पाणी भरताना त्यामुळे वीजेची समस्यासुद्धा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात मोठी अडचण असल्याचे निदर्शनास आणलं. शिवाय बीड जिल्ह्यामध्ये भेट दिली. त्यावेळी येथील चारा संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. छावण्या सुरू झाल्या तरी चारा न मिळाल्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर असल्यामुळे व्याजाचा भुर्दंड बसत असल्यामुळे जनावरांना चारा देण्याची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे छावण्या बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सगळ्या समस्यांचे गांभीर्य निदर्शनास आणून देत त्यांची देयके वेळेवर जातील याकडे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.\nत्याचप्रमाणे चारा छावणी चालण्यातील अडचणीत केवळ उसाचा चारा देवू केला जात आहे. त्याचे प्रमाण कमी असणे याची पद्धत क्‍लिष्ट स्वरूपाची असेल असं जनावरांचे आकडेवारी रोजच्या रोज कळवणं अशा बऱ्याच समस्या या बाबींचा चारा छावणी चालकांना त्रास होत असल्याचा प्रामुख्याने निदर्शनास आणून दिले.\nप्रति जनावर 90 रुपये इतके चारा छावणी चालवण्यासाठी असणारे अनुदान अपुरे असल्याचे देखील शरद पवारांनी निदर्शनास आणले. ते आता शंभर रुपये प्रति जनावर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.\nकेंद्रशासनाने अन्नसुरक्षा कायदा लागू केल्यानंतर सुद्धा दुष्काळी भागातील जनतेला रेशन कार्डवर अन्नधान्य मिळत नसल्याची तक्रार शरद पवारसाहेबांनी केली. त्यावेळेस साधारणतः बीपीएल अंतर्गत 7 कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्याचा शासनाचा असल्याचं शासनातर्फे सांगण्यात आलं मात्र दुष्काळी परिस्थितीमध्ये बीपीएल, एपीएल आणि सर्वांनाच यांना अत्यल्प दरात आणि त्यावरील असलेले घटक असतील त्यांना परवडेल असे दरामध्ये धान्य सरसकट देण्यात यावे ही विनंती देखील शरद पवारांनी केली.\nया बैठकीत प्रति जनावर रुपये शंभर येथे चारा छावण्या अनुदान केल्याचं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणि त्यामध्ये 120 रुपयेपर्यंत वाढ करण्याच्या दृष्टीने निश्चित लक्ष देईल असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.\nबीड जिल्ह्यामध्ये धनगर समाजातील प्रतिनिधींनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणले की, शेळ्या-मेंढ्यांचा सुद्धा जनावरांच्या छावणीत प्रमाणे विचार करण्यात यावा त्यासाठी स्वतंत्र विचार करण्यात यावा ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणली. या गोष्टीकडे देखील लक्ष पुरवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nयावेळी विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, आमदार राणा जगजितसिंह, आमदार राजेश टोपे आदींसह दुष्काळी भागातील काही प्रतिनिधी उपस्थित होते.\nBy sajagtimes latest, Politics, महाराष्ट्र दुष्काळ, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार 0 Comments\nपाण्याअभावी खामगाव भागातील पिके लागली जळू\nसजग वेब टीम, जुन्नर\nजुन्नर | जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई चे चित्र दिसत आहे. माणिकडोह धरण उशाला आणि कोरड खामगावकरांच्या घशाला अशी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचा जेमतेम पुरवठा आणि शेतीतील पाण्याअभावी होरपळणारी पिके अशा अवस्थेत सध्या मावळ भागातील लोक राहत आहेत.\nशेतकऱ्यांच्या कृषी पंप पाण्याअभावी बंद आहेत. या सर्व परिस्थितीला प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असं शेतकरी म्हणत आहेत. काही भागात टँकर चालू करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी केली आहे. डिसेंबर जानेवारी पासूनच पूर्व भागातील गावांची पाण्यासाठी ओरड चालू झाली होती. त्यातच नियोजनापेक्षा अधिक पाणी कुकडी प्रकल्पातून सोडण्यात आल्याच्या बातम्याही येऊन गेल्या. त्यामुळे शेतकरी म्हणतात त्यात तथ्य असल्याचे जाणकारांचे मत आहे.\nBy sajagtimes latest, जुन्नर, पुणे खामगाव, जुन्नर, दुष्काळ, पाणी प्रश्न, माणिकडोह 0 Comments\nदुष्काळ निवारण करण्यात सरकारचे नियोजन पूर्णपणे ढेपाळले – खा.अशोक चव्हाण\nदुष्काळ निवारण करण्यात सरकारचे नियोजन पूर्णपणे ढेपाळले\nमुंबई | राज्यातील दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली असताना भाजप-शिवसेना सरकारचे नियोजन मात्र कुठेच दिसत नाही. चारा व पाण्याची अनुपलब्धी राज्यभर जनतेच्या जीवावर उठली आहे. याचाच परिणाम दुष्काळी भागातून स्थलांतर वाढण्यात झाले आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.\nदुष्काळी परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर जत भागात तर जुन्नरमध्ये गिरीश महाजन नुकतेच भेट देण्यास गेले असता या दोन्ही मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या आक्रोषाला सामोरे जावे लागले, यातूनच जनता किती त्रस्त आहे हे दिसून येते. पण सरकारी पातळीवर मात्र दुष्काळाकडे गंभीरपणे पाहिले जात नाही असे चित्र आहे.\nदुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असून केंद्र सरकारकडून राज्याला निधी मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, मग हा निधी दुष्काळी जनतेला पावसाळा सुरु झाल्यानंतर देणार आहात का केंद्राकडून मदत मिळवण्यात एवढी दिरंगाई का झाली केंद्राकडून मदत मिळवण्यात एवढी दिरंगाई का झालीअसा संतप्त सवाल अशोक चव्हाण यांनी विचारला आहे.\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यासह, सोलापूर व इतर भागातून स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या भागातले लोक पुणे, मुंबईसारख्या शहरात नातेवाईकांकडे आसरा घेऊ लागले आहेत. तर काही लोकांना मुंबईच्या फुटपाथ, उड्डाणपुलाच्या खाली मोकळ्या जागेचा आधार घ्यावा लागत आहे, राज्य सरकारने त्यांना योग्य ती मदत देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.\nदुष्काळाची दाहकता प्रचंड आहे, पाण्याची समस्या जशी उग्र बनली आहे, तशीच रोजगाराची समस्याही आहे. सरकारचे नियोजन नसल्यामुळेच सामान्य जनतेला त्याची मोठी झळ बसत आहे. हे पाहता दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.\nBy sajagtimes latest, Politics, महाराष्ट्र अशोक चव्हाण, काँग्रेस, दुष्काळ, महाराष्ट्र, राज्य सरकार 0 Comments\nखेड तालुक्यात दुष्काळी योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मनसेची मागणी\nसजग वेब टीम, राजगुरूनगर\nराजगुरूनगर | राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी होत नाही.असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्दशनास आले आहे .सर्वच योजना लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत अजुनही पोहचलेल्या नाहीत .त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असुन शेतकरी आत्महत्या करीत आहेत .दुष्काळी योजना फक्त कागदावरच दिसत आहे .या बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे .शासन निर्णय लागु करण्यास मंजुरी देण्यात आली होती.त्यामुळे खेड तालुक्यात दुष्काळी योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे\nजमीन महसुलात सुट,सहकारी कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती,कृषी पंपाच्या विज बिलात ३३.५०% सुट,शालेय महाविद्यालयांचे विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर,टंचाई जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची विज खंडीत न करणे तसेच शासनाच्या सर्व सवलती ज्या लाभार्थी शेतकरी यांना देण्यात आल्या आहेत,त्याची सविस्तर लेखी माहिती लाभार्थ्यांच्या नावासह यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात यावी.\nतसेच ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे तेथील किती विहिरी अधिग्रहीत केल्या किती टँकर लावले याची सविस्तर माहिती द्यावी .तालुक्यातील एकुण जलसाठा व तालुक्यातील पशुधनास एप्रिल २०१९ पर्यंत पुरेल एवढा पुरेसा चार उपलब्धतेबाबत माहिती सुद्धा देण्यात यावी .दरम्यान तालुकाप्रशासनाने तालुक्यातील सगळ्या सार्वजनिक विहिरींचा गाळ काढावा व विहिरी दुरुस्त्या कराव्यात पाण्यांच्या योजनांच्या दुरुस्त्या कराव्यात टंचाईग्रस्त गावत ५००० लि.पाण्याची टाकी बसवावी . मनरेगा योजना प्रभावीपणे राबवावी.योग्य रितीने चारा पुरवठा करावा .अनुदानित अन्नधान्य साठी पात्र असलेल्यांना शिधापत्रिका त्वरित बनवुन द्यावी.दुष्काळी गावात अपंग ,विधवा ,निराधार ,वृद्ध ,अत्यंत पिडीत अश्या लोकांसाठी सामुहीक स्वयंपाक घर सुरु करण्यात यावे .अशी मागणी सुद्धा आम्ही करीत अहोत.तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या\nतसेच गाई म्हशी विकत घेणे,शेळीपालन, कुक्कुटपाल,शेड –नेट हाऊस,पॉलीहाऊस,मिनी डाळ मिल ,पॅकिंग व ग्रेडिंग सेंटर,ट्रॅक्टर व अवजारे ,पॉवर टिलर या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची माहिती ७ दिवसांच्या आत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उपलब्ध करून द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईल आंदोलन करेल असा इशारा या निवेदनाव्दारे देण्यात आला.\nयावेळी जिल्हा अध्यक्ष समिरभाऊ थिगळे,सुधीर बधे संघटक पुणे जिल्हा,मनोजदादा खराबी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मंगेशभाऊ सावंत,उपाध्यक्ष पुणे जिल्हा संदीप पवार,अध्यक्ष खेड तालुका नितीन ताठे, सचिव खेड\nतालुका विश्वास टोपे कामगार नेते तुषार बवले अध्यक्ष खेड तालुका मनवीसे,अतुलभाऊ मुळूक\nमा अध्यक्�� खेड तालुका मनविसे मिनीनाथ ताम्हाणे उपाध्यक्ष खेड तालुका,महेश खलाटे उपाध्यक्ष खेड तालुका, सुजित थिगळे उपाध्यक्ष खेड तालुका, किशोर सांडभोर अध्यक्ष राजगुरुनगर शहर, सलीम सय्यद उपाध्यक्ष राजगुरूनगर शहर,विशाल कड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2020/02/", "date_download": "2020-10-20T11:41:07Z", "digest": "sha1:TBO3YUCXSHSZK2IU4WPNFRSLFQ3X7EDA", "length": 54734, "nlines": 291, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: February 2020", "raw_content": "\nभैरप्पांची साक्षी आणि कुरोसावांचा राशोमोन\nभैरप्पांची साक्षी ही नवीन प्रसिद्ध झालेली कादंबरी वाचली. नवीन म्हणजे मराठीत नवीन. कारण मूळ कानडी कादंबरी तीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली होती. तिचा मराठी अनुवाद आता प्रसिद्ध झाला.\nस्त्री पुरुष संबंध. एका माणसाची टोकाची अनिर्बंध कामेच्छा आणि त्यातून झालेला त्याचा खून. एक माणसाचा टोकाचा सत्यवादीपणा आणि त्यातून त्याने केलेली आत्महत्या; एका माणसाचा टोकाचा कंजूषपणा आणि त्यातून झालेली त्याच्या मोजक्या कुटुंबियांची कुचंबणा; एका स्त्रीचा टोकाचा हट्टीपणा आणि त्यातून झालेली तिची परवड; एका माणसाचा टोकाचा निरिच्छपणा आणि त्यातून त्याच्या कुटुंबीयांची होणारी घुसमट; एका स्त्रीचा टोकाचा राग आणि त्यामुळे तिच्या हातून घडलेला नृशंस खून; हे साक्षीचे मुख्य खांब आहेत. आणि या खांबांच्या बरोबर भारतीय पुराणातील चित्रगुप्ताची कल्पना वापरत भैरप्पा सत्य या संकल्पनेचे पदर उलगडण्याचा प्रयत्न करतात.\nकादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झालेला असल्याने कादंबरीचा गोषवारा देऊन वाचकांचा रसभंग करणं मला योग्य वाटत नाही. त्याचप्रमाणे मी रूढार्थाने समीक्षकही नाही. त्यामुळे कादंबरीच्या कथावस्तूबद्दल न बोलता कादंबरी वाचताना माझ्या आयुष्यातील काही प्रसंगांमुळे माझ्या मनात कोणकोणते विचार आले तेव्हढेच मांडायचा प्रयत्न करतो आहे.\nभारतीय परंपरेत, चित्रगुप्ताकडे सगळ्यांच्या पाप पुण्याचा हिशोब असतो आणि मृत्यूनंतर आत्म्याला स्वर्गात पाठवायचे की नरकात याचा निर्णय घेण्यासाठी यमधर्माला या हिशोबाचा उपयोग होतो असं मानलं जातं. भैरप्पा या संकल्पनेचा विस्तार करत चित्रगुप्त ही एक व्यक्ती नसून एक व्यवस्था आहे असं चित्र रंगवतात. प्रत्येक व्यक्तीबरोबर एक चित्रगुप्त त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अदृश्य साक्षी म्हणून वावरत असतो. मृत्यूनंतर जेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा यमधर्मासमोर उभा राहतो तेव्हा त्याला आपल्या आयुष्याचा लेखाजोखा स्वतःच मांडायचा असतो. हे करत असताना जर त्या व्यक्तीच्या आत्म्याने असत्याचा आधार घेतला तर मात्र चित्रगुप्ताचा नम्र आणि गंभीर आवाज मधे येतो आणि घडलेल्या घटनांवर व्यक्तीने चढवलेले असत्याचे आवरण दूर करतो असा भैरप्पांचा कल्पनाविस्तार आहे.\nपुनर्जन्म ही भारतीय परंपरेला मान्य असलेली संकल्पना आहे. त्यामुळे पहिला जन्म संपल्यावर त्याचा पाढा यमधर्मासमोर वाचायचा मग स्वर्ग किंवा नरकवास. पुण्यक्षय किंवा पापक्षयानंतर स्वर्ग किंवा नरकवास संपवून मग दुसरा जन्म मग पुन्हा मृत्यूनंतर पुन्हा आयुष्यातील घटनांची उजळणी मग पुन्हा स्वर्ग किंवा नरकवास. हे चक्र मोक्ष मिळेपर्यंत चालू राहणार आहे अशी भारतीय मान्यता आहे. त्यात आयुष्याची उजळणी करताना मनुष्य असत्य बोलू शकतो हे गृहीत धरलेलं आहे. म्हणजे असत्याचा जन्म माणसाच्या जन्माआधीच झालेला असतो आणि माणसाच्या मृत्यूनंतरही असत्याचा मृत्यू होत नाही. किंबहुना सत्य आणि असत्य हे सृष्टीचे मूळ घटक असावेत आणि त्यापैकी कशाचा वापर करावा ते व्यक्ती ठरवते. त्यामुळे व्यक्ती सत्य सांगते आहे की असत्य ते प्रत्यक्ष यमधर्मालाही माहीत नसते. ते माहीत करून घेण्यासाठी मग यमधर्माला गरज पडते ती साक्षीची.\nअर्थात इथे भैरप्पा घटनेच्या सर्व बाजू त्या घटनेत सहभागी असलेल्यां��ा माहिती असतातंच पण तरीही व्यक्ती असत्य बोलतात असा मुद्दा मांडत नाहीत. याउलट एखाद्या घटनेत आपला सहभाग किती होता आणि का होता याचं स्पष्टीकरण देताना व्यक्ती असत्याचा आधार घेऊ शकते असा मुद्दा मांडतात. म्हणजे कादंबरीत सत्य असत्याची केलेली चर्चा ही घटनेच्या सत्य स्वरूपाबद्दल नसून घटनेतील सहभागी व्यक्तींनी आपापल्या वर्तणुकीच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याच्या सत्यासत्यतेबद्दल आहे. मग हे समर्थन सत्य आहे की असत्य ते ठरवणार कसं त्यासाठी भैरप्पा चित्रगुप्त या व्यवस्थेची योजना करतात.\nजो सर्व घटनांच्या वेळी होता पण कुठल्याही घटनेत कुठल्याही प्रकारे ज्याची भावनिक गुंतवणूक नव्हती, कुठल्याही घटनेतून ज्याला कुठलाही फायदा अगर तोटा होणार नसतो तोच खरा साक्षी असू असतो. आणि त्याने साक्ष देताना केलेलं व्यक्तीच्या मनोव्यापारांचं वर्णन हेच सत्यकथन असू शकतं असा एक मुद्दा भैरप्पांनी मांडला आहे.\nकादंबरी वाचून संपली. सत्य असत्याबद्दल आणि सत्यकथनाबद्दल भैरप्पांचे विचार मनात घोळत राहिले.\nमग एके दिवशी चुलत सासू सासऱ्यांना पुण्याहून डोंबिवलीला घेऊन जात असताना भरपूर गप्पा मारत होतो. बोलता बोलता बोलेरो या संगीताचा विषय निघाला. म्हणून यूट्यूबवर त्यांना बोलेरो लावून ऐकवलं.\nमग त्याबद्दल बोललो. मग हे कुठे कुठे वापरलं आहे ते सांगताना राशोमोनचा विषय निघाला. म्हणून राशोमोनमधे वापरलेला जपानी बाजाचा बोलेरोचा तुकडा त्यांना ऐकवला.\nमग राशोमोनबद्दल बोललो. गाडीचं स्टीयरिंग माझ्या हातात असल्याने, मी जे ऐकवीन आणि सांगीन ते निमूटपणे ऐकण्यापलीकडे त्यांच्या हातात काही नव्हतं. पण घरी गेल्यावर जेव्हा मी त्यांना राशोमोन पाहणार का असं विचारलं तेव्हा त्यांनी चटकन हो म्हटलं त्यामुळे मी त्यांना अगदीच बोअर केलं नाही हे जाणवून मला थोडं हायसं वाटलं.\nराशोमोन सुरु केला. लाकूडतोड्याची साक्ष संपली. पोलिसाची साक्ष संपली. सामुराई योद्ध्याच्या बायकोची साक्ष संपली. सासरे आणि मुलं तल्लीन होऊन राशोमोन पाहत होते. आणि त्यांना आपण एक महान आनंद मिळवून दिला आहे असा विचार करून मी खूष होत होतो. मग राशोमोनमधला महत्वाचा प्रसंग सुरु झाला. मृत सामुराई योद्ध्याच्या आत्म्याला साक्ष देण्यासाठी कोर्टांत बोलावलं गेलं. आणि मी चपापलो. मृताम्याची साक्ष. चार दिवसांपूर्वी भै���प्पांनी शब्दरूपात रंगवलेली मृत व्यक्तीची साक्ष वाचली होती आणि आता कुरोसावांनी चित्रपटात रंगवलेली मृत व्यक्तीची साक्ष बघत होतो.\nमाझ्या नकळत मनातल्या मनात या दोन्ही साक्षींची तुलना सुरु झाली.\nसाक्षीमधे आणि राशोमोनमध्ये सत्य काय असत्य काय हे समान सूत्र आहे. पण त्यांचा विस्तार मात्र वेगवेगळ्या दिशेने जातो.\nराशोमोनमधील साक्ष मानवी न्यायालयात आहे.\nघटनेचे अनेक पदर असतात. आणि प्रत्येक व्यक्ती जेव्हा तिच्या बाजूने घटना मांडते तेव्हा एकाच घटनेबद्दल वेगवेगळ्या कथा समोर येतात. मग त्यातील सत्य कुठली आणि असत्य कुठली, हे कसं ठरवायचं, हे कसं ठरवायचं वेगवेगळ्या कथनांमधून कुणावर विश्वास ठेवायचा वेगवेगळ्या कथनांमधून कुणावर विश्वास ठेवायचा हे मुद्दे राशोमोमधे मांडलेले आहेत. लाकूडतोड्या असत्य सांगत आहे हे यात्रेकरूला लगेच कळतं. त्यामुळे बुद्ध भिक्षूलाही लाकूडतोड्या, पोलीस, ताजोमारू, बलात्कारित स्त्री, सामुराईचा आत्मा यापैकी कुणीच संपूर्ण सत्य सांगत नाही आहे याचा उलगडा होतो. आणि तिथेच राशोमोन पुढचा प्रश्न टाकतो.\nजेव्हा सगळेच खोटं बोलत आहेत हे कळून चुकतं तेव्हा माणसाने कुणावरही विश्वास ठेवण्यासाठी कशाचा आधार घ्यायचा लाकूडतोड्याकडे लहान मूल सोपवून बुद्ध भिक्षू त्याची निर्णय घेण्याची पद्धत आपल्याला सांगतो. जेव्हा सगळे जण खोटं बोलत आहेत असं कळतं तेव्हा ज्याच्याकडे खोटं बोलण्यासाठी सबळ कारण आहे आणि ते जीवनाला पुढे नेणारं आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा अशी मांडणी राशोमोनने केली आहे, असं माझं आकलन आहे.\nम्हणजे माझ्या मते सत्य काय असत्य काय या प्रश्नांवरून सुरु होणारा राशोमोनचा प्रवास सगळेच आपापल्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी असत्याचा आधार घेत असताना विश्वास कुणावर ठेवावा\nराशोमोनच्या माध्यमातून असत्याचा जन्म कसा होतो ते कुरोसावा आपल्याला सांगतात आणि त्यापासून सुटका नाही हेही समजावतात. व्यक्तीला दिसणारी घटना अर्धसत्य असते. त्या घटनेचं स्वतःच्या प्रतिमेला सुसंगत असं चित्र प्रत्येक व्यक्ती तयार करते आणि त्यालाच सत्य मानते. त्यामुळे घटनेची न दिसलेली बाजू आणि स्वप्रतिमाप्रेम यातून असत्याचा जन्म होतो. मूळ घटना आणि व्यक्तीने सांगितलेली घटना यात किती अंतर आहे हे सांगणं कुणालाही शक्य नाही; अशी सिद्धता मांडून मग वेगवे��ळ्या असत्यांत जगत असताना माणसाने आजूबाजूंच्यापैकी कोणावर आणि कशाच्या आधारावर विश्वास ठेवावा या प्रश्नाकडे कुरोसावा आपलं लक्ष वेधतात.\nयाउलट साक्षी कादंबरीतील साक्ष यमधर्मासमोर आहे.\nसाक्षी कादंबरीमध्ये मृत व्यक्तीने केलेलं वर्णन सत्य आहे की असत्य आहे हे सांगण्यासाठी चित्रगुप्त या दैवी साक्षीदाराची योजना केलेली आहे. आणि यमधर्माच्या तोंडी, 'इथे चित्रगुप्ताचा शब्द प्रमाण मानला जातो', या अर्थाचं वाक्य आहे.\nम्हणजे साक्षीत असत्य हा जीवनाचा एक घटक मानला आहे. त्याची निवड करावी अगर नाही तो व्यक्तीचा निर्णय असतो. व्यक्तीला जे दिसतं ते अर्धसत्य आहे हे भैरप्पांनाही मान्य आहे. पण आपल्याला दिसलेलं अर्धसत्य जसं आहे तसंच सांगावं की त्यात स्वतःची प्रतिमा वाचवणारे आणि स्वतःचे हेतू दडवणारे रंग मिसळून त्याला बदलावं हा व्यक्तीचा निर्णय असतो. आणि व्यक्तीने असे रंग मिसळले आहेत की नाहीत ते सांगणं चित्रगुप्ताला शक्य असतं, असं प्रतिपादन साक्षी कादंबरी करते. जर सत्य काय आहे ते शोधणं शक्य असेल तर वेगवेगळ्या असत्यांच्या जगात विश्वास कुणावर आणि कशाच्या आधारावर ठेवायचा, हा प्रश्न भैरप्पांच्या पात्रांना पडत नाही.\nम्हणजे राशोमोनमध्ये घटना सत्य, तिचा अनुभव घेणाऱ्यांना होणारं तिचं आकलन अर्धसत्य तर त्यांच्या कथनातून जगाला त्या घटनेची होणारी वेगवेगळी दर्शनं म्हणजे असत्याची वेगवेगळी रूपं असा मुद्दा आहे. याउलट साक्षीमध्ये घटना सत्य, तिचा अनुभव घेणाऱ्यांना होणारं तिचं आकलन भलेही अर्धसत्य असलं तरी त्याच्यापुरतं ते सत्य आणि जर त्याने त्याच कथन करताना आपले रंग त्यात मिसळले तर ते असत्य असा मुद्दा आहे.\nराशोमोनमध्ये असत्यापासून सुटका नाही. याउलट साक्षीमध्ये चित्रगुप्त साक्षीदार असल्याने आणि त्याचा शब्द प्रमाण मानणे हाच नियम असल्याने असत्याला झिडकारणे शक्य आहे.\nअसा विचार करत मी भानावर आलो. तोपर्यंत सासरे झोपी गेले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा काही सांगण्यासाठी झोपेतून उठवणं मला जीवावर आलं होतं. त्यामुळे माझ्या मनात आलेला शेवटचा प्रश्न अनुत्तरीत राहिला. 'जर भैरप्पा जपानी परंपरेत वाढलेले असते तर चित्रगुप्ताशिवाय त्यांनी साक्षी कादंबरी कशाप्रकारे मांडली असती आणि जर कुरोसावा भारतीय परंपरेत वाढलेले असते तर चित्रगुप्त वापरून त्यांनी राशोमोनचा शेवट कसा केला असता\nLabels: गद्य, चित्रपट, मुक्तचिंतन\nविविध परंपरा आणि अध्यक्षीय लोकशाही\nवेगवेगळ्या चालीरीती, परंपरा, आहारविहार पध्दती असूनही सलग भूभागामुळे व एकसदृश संस्कृतीने आणि युरोपियनांच्या कृपेने आधुनिक कायदापध्दतीने एक देश म्हणून एकत्र होणाऱ्या प्रदेशांतून देशनिर्माण होण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून आणि परंपरांतील भिन्नत्वामुळे विघटनवादी विचार भविष्यात प्रबळ होऊ नयेत म्हणून, 'ताकदवान केंद्रीय सत्ता आणि किंचित कमी ताकदवान प्रादेशिक सत्ता', असं प्रारूप भारतीय घटनेने स्वीकारलं.\nस्वातंत्र्य चळवळीत दीर्घकालीन सक्रिय सहभाग आणि भारतीय जनतेच्या मूळ भावनिक व वैचारिक बैठकीशी सांधा जुळलेल्या कॉंग्रेस पक्षाला स्वातंत्र्यचळवळीनंतर या घटनात्मक प्रारुपाचा फायदा झाला. परिणामी प्रबळ केंद्रीय सत्ता आणि किंचित कमी ताकदवान प्रादेशिक सत्ताही हाती आलेला कॉंग्रेस, हा एक प्रबळ राजकीय पक्ष होत गेला. त्याचबरोबर देशात सत्ता राबवायची तर केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी एकंच पक्ष हवा हा विचारही दृढ होत गेला.\nभिन्न परंपरा आणि भिन्न राजकीय अस्मिता असलेल्या या नवजात देशात घटनाकारांना ज्याचा अंदाज आला होता त्याप्रमाणे हळूहळू प्रादेशिक पक्षही जन्म घेऊ लागले. आणि स्वातंत्र्यचळवळीतील 'आपण एक देश आहोत' ही जाणीव हळूहळू हरपू लागली आणि आपापल्या प्रदेशाची अस्मिता उच्चारवात मांडणाऱ्या राजकीय पक्षांकडे लोक ओढले जाऊ लागले. यातून कॉंग्रेस पक्षाला अन्य राजकीय पक्षांचे टेकू घेणं आणि आपल्या देशाला एकामागून एक कडबोळं सरकार मिळणं असा काळ सुरू झाला. सध्या केंद्रात प्रबळ असलेल्या भाजपलाही प्रादेशिक पक्षांबरोबर हातमिळवणी करत करतंच आपलं राष्ट्रीय स्वरुप प्राप्त करता आलं आहे.\nम्हणजे कॉंग्रेसचा प्रवास प्रबळ राष्ट्रीय पक्षाकडून प्रादेशिक पक्षांच्या टेकूवर चालणारा राष्ट्रीय पक्ष असा होत असताना भाजपचा प्रवास मात्र प्रादेशिक पक्षांच्या टेकूवर चालणाऱ्या पक्षाकडून प्रबळ केंद्रीय पक्ष असा होत गेला. तुम्ही ज्यांच्याशी स्पर्धा करता त्यांच्यासारखेच तुम्ही बनत जाता या नियमाला अनुसरूनंच दोन्ही पक्षांची वाटचाल झाली आहे. प्रादेशिक पक्षांच्या अरेरावीमुळे आणि संकुचित दृष्टिकोनामुळे वैतागलेल्या नागरिकांच्या पाठिंब्य��ने भाजपची वाटचाल अधिक वेगवान होत गेली आणि त्याचबरोबर अजून एक विचारप्रवाह सुरू झाला की आपल्या देशात अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय प्रारुप आणि द्विपक्षीय राजकीय पध्दत अमलात यावी.\nप्रबळ एक धर्म, मोठ्या जनसमूहाची एक भाषा आणि बहुतांश समाजाचा एक देव असलेल्या अमेरिकेचं हे प्रारुप व पध्दत आपल्याला आवडणं यात चुकीचं काहीच नाही. देखणी बायको दुसऱ्याची याप्रमाणे चांगली राजकीय पध्दतही दुसऱ्याचीच असते. विशेषतः संकुचित मानसिकतेचे प्रादेशिक पक्ष आणि आपापल्या गटातटांना फायदा करुन देण्यासाठी सत्ता वापरण्याची त्यांची मानसिकता दिसत राहिली की अमेरिकन घटना आणि अमेरिकन राजकीय पक्षप्रणाली आवडली नाही तर नवलच.\nहा विचारप्रवाह भाजप आणि कॉंग्रेस या दोघांच्या पथ्यावर पडणारा असल्याने त्यांचे समर्थक या विचाराला कळतनकळत पुढे रेटत रहाणार हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे.\nपण ती पध्दत, प्रणाली व प्रारुप एक भाषा, एक धर्म, एक अस्मिता तयार करून(कुठलेही अत्याचार करुनका होईना) झाल्यानंतर अधिक प्रभावीपणे वापरणं शक्य आहे. आणि जर ते आपल्याला मान्य असेल तर आपल्या या नवजात देशातील कित्येक परंपरा, धर्म, आहारविहार पध्दती यांच्यावर वरवंटा फिरवणंही आपल्याला मान्य करावं लागेल. हे वेगवेगळ्या परंपरांचे पर्वतप्राय उंचवटे आपल्याला समतल करावे लागतील. कुणी कितीही सांगो पण ती प्रक्रिया अन्यायकारीच असणार आहे. जर हा अन्याय करण्याचं पातक आपल्या माथी नको असेल तर मग प्रादेशिक अस्मितांच्या जंजाळात न गुंतवता आणि दमनकारी समतलतेचा आग्रह न धरणाऱ्या प्रबळ केंद्रीय सत्तेच्या वरवंट्याखाली जाऊ न देता, या देशाला प्रगतीपथावर नेण्याचा मार्ग कुठला या प्रश्नाने मलाही छळलं होतं.\nपण दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने निवडणूक लढण्यासाठी ज्या मुद्द्यांची निवड केली आणि प्रचार संपेपर्यंत त्यापासून न ढळता आपली बांधिलकी घट्ट केली ते पहाता या प्रश्नाचं उत्तर सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं मला वाटतं.\nप्रादेशिक पक्षांनी आपापल्या अस्मिता जपताना केवळ विकासाकडे आणि नागरी जीवन सुखकर करण्याकडे लक्ष दिलं तर अनेकानेक प्रादेशिक पक्ष असूनही; विविध परंपरा, भाषा, धर्म, आहारविहार पध्दती असूनही ; त्यांच्यावर वरवंटा न फिरवता प्रगती साधणं कठीण असलं तरी अशक्य नाही. आणि त्यात ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्माप्रमाणे एकमेव मार्गाचा आग्रह नसून 'विप्रा बहुधा वदन्ति' चा भारतीय सूर आहे.\nत्यामुळे 'आप'ला दिल्ली निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि अन्य राज्यांतील भाजपेतर पक्षांच्या सरकारांना आपचे निवडणूक मॉडेल आपापल्या परंपरांच्या कोंदणात कसे बसवता येईल ते लवकर सुचो या शुभेच्छा. त्याचबरोबर विरोधी विचारांना देशद्रोही न ठरवता व कुठलाही धरबंद न ठेवता कुणालाही जवळ करण्याची सवय सोडून प्रबळ केंद्रीय सत्तेचं काय करायचं याचं उत्तर भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनाही सुचो अशा त्यांना शुभेच्छा. आणि सर्वात शेवटी 'केंद्रात व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असावी' याऐवजी 'केंद्रात पूर्ण बहुमत असलेल्या राष्ट्रीय पक्षाची तर राज्यात पूर्ण बहुमत असलेल्या प्रादेशिक पक्षाची सत्ता असावी' हा विचार भारतीय मातीतून मोठा होऊन प्रगतीचा नवा मार्ग जगाला मिळो ही सर्वांना शुभेच्छा.\nआजच्या अर्थसंकल्पातील सगळ्यात जास्त चर्चा झालेला मुद्दा म्हणजे आयकराच्या दरांची नवीन रचना.\nअर्थशास्त्रात भांडवलाची उभारणी करण्याचे तीन टप्पे मानले जातात. बचत > गुंतवणूक > भांडवल. ज्या देशात नागरिकांना बचतीची सवय नसते, किंवा त्यांची बचत दागिने अथवा तळघरातील हंड्यात अडकलेली असते तिथे गुंतवणूक होणं आणि नंतर त्यातून भांडवलाची निर्मिती होणं हे पुढचे दोन्ही टप्पे प्रत्यक्षात येणं अशक्य असतं.\nस्वातंत्र्यानंतर आपल्या देशात बचतीबाबत व मुख्य प्रवाहात तिच्या गुंतवणुकीबाबत कमालीचं औदासिन्य होतं. लोक साधा आयुर्विमा काढायला नकार द्यायचे. आयुर्विमा काढणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण अशी धारणा असलेली कित्येक वडिलधारी मंडळी माझ्या ओळखीची आहेत. मेडिक्लेम, म्युच्युअल फंड, घरबांधणी, मुलांचं शिक्षण यासारख्या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या कित्येक बाबतीत, आपल्या देशातल्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या कर्त्या पिढीत काहीही आकर्षण नव्हते.\nत्यातून सुरु झाला आयकर कायद्याचा कल्पक वापर. आयुर्विमा काढा, मेडिक्लेम काढा, घर बांधा, सरकारी कर्जरोखे घ्या, मुलांच्या शिक्षणावर खर्च करा आणि यातल्या बहुतेक सर्व गोष्टी तुमच्यासाठी गुंतवणूक असली तरी ती तुमच्या उत्पन्नातून वजा करा आणि मग उरलेल्या उत्पन्नावर कर भरा. करही कमी आणि चांगल्या भविष्याची हमी अशी ही व्यवस्था होती.\nयातून भांडवल निर्मितीच्या पहिल्या दोन टप्प्यांवर आपल्या अर्थव्यवस्थेने पुढे जाण्यास सुरुवात केली. पण तिसरा टप्पा म्हणजे भांडवलाची निर्मिती; तिथे मात्र आपण अडखळलो.\nउत्पादन क्षेत्रात भरारी न घेता आपण सेवाक्षेत्रात उड्डाण केलं. काही लोकांच्या हातात खेळता पैसा आला. त्यावरचा आयकर कमी करण्यासाठी बचतीचा मार्ग खुला होता. त्यामुळे रियल इस्टेट सेक्टरमधे झुकाव निर्माण झाला. बहुसंख्य लोकांना परवडतील अशी छोटी आणि मध्यम आकाराची घरे बांधण्याऐवजी मोठी घरे बांधण्याकडे आणि ती विकली जात नसल्यास किंमत कमी करण्याऐवजी त्यांना तसेच पडून राहू देण्याकडे या क्षेत्राचा कल वाढला. भांडवल तयार होण्याऐवजी अडकू लागलं.\nरियल इस्टेटमधे अनैसर्गिक भाववाढ होत असताना लोक आयकरात सूट मिळावी म्हणून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतंच होते, एलआयसीत करत होते आणि मग या संस्थेकडील रकमेला पाय फुटत होते. सरकारातील चलाख लोक या संस्थांचा पैसा आपल्या हेतूंसाठी वापरून घेत होते. आयकरातील सवलतीमुळे नवीन गुंतवणूकदार येत असल्याने जुन्यांच्या पैशाची परतफेड करणं शक्य होत होतं. पण अर्थव्यवस्था केवळ भगवानभरोसे चालत होती. चांगली भाजायला घेतलेली भाकरी करपायला लागली होती.\nया सरकारने घेतलेला कराच्या नवीन दरांचा निर्णय मात्र भाकरी फिरवायची सुरुवात आहे. आज ज्यांच्या डोक्यावर गृहकर्ज आहे ते नवीन कररचनेचा फायदा घेणार नाहीत हे सरकारला माहिती आहे. किंबहुना ही कररचना त्यांच्यासाठी नाही. आजच्या बजेटमुळे त्यांना कुठल्याही नवीन सवलती मिळालेल्या नाहीत. पण ज्यांच्या डोक्यावर कर्ज नाही त्यांनी ते घेताना पुन्हा विचार करावा. ज्यांच्या प्रपंचाच्या बहुतेक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांनी केवळ आयकरात सूट मिळावी म्हणून गुंतवणूक न करता आता ते पैसे सरळ खर्च करावेत अशी व्यवस्था आज अस्तित्वात आली आहे.\nपुढे जाऊन सर्व वजावटी आणि सुटी रद्द करण्याचा सरकारचा मानस असल्याने येत्या काही वर्षांत ज्यांच्या नावावर अजून एकही घर नाही ते लोकही घर विकत घेणं आणि भाड्यावर घेणं यात खरोखर फायदेशीर काय त्याचं गणित मांडून मगंच कर्जाचं ओझं डोक्यावर घेतील. एलआयसीत किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी शंभरदा विचार करतील याची शक्यता जास्त आहे. अनेक लोक आयुर्विमा काढणं बंद करतील असं मी म्हणत नसून. आयुर्विमा विकणं आता अधिक कठीण होत जाणार आहे.\nबाजार स्वतःहून आपल्या फायद्याचा झुकाव सोडणं अशक्य आहे. त्यामुळे ही फिरलेली भाकरी आता तो झुकाव मोडते का ते बघणं मोठं औत्सुक्याचं ठरेल.\nसरकारने आज जे निर्णय घेतले आहेत त्यामुळे रियल इस्टेट सेक्टरमधे मागणी घटणे, विमा व अन्य गुंतवणूक क्षेत्रात लोकांचा रस कमी होणे हे परिणाम घडताना दिसतील. पण भारतीय जनता या उरलेल्या पैशाचे काय करेल त्यावर आपली भाकरी कच्ची राहील की चांगली शेकून निघेल ते ठरेल. आणि आजपासून पन्नास साठ वर्षांनी आपल्या व्यवस्थेतील वृध्दांकडे जर पुरेशी गुंतवणूक नसेल तर तेव्हाच्या कुटुंबव्यवस्थेतील वृध्दांचं स्थान दयनीय असेल.\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nभैरप्पांची साक्षी आणि कुरोसावांचा राशोमोन\nविविध परंपरा आणि अध्यक्षीय लोकशाही\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nअब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’)\nपुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/bacchu-kadu-sambhaji-bhide-mango-eat-1695177/", "date_download": "2020-10-20T11:39:52Z", "digest": "sha1:TUNV36N4JS7RUU2DEZG6PZIXXFNMFEHB", "length": 13197, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bacchu kadu Sambhaji bhide mango eat| मनोहर भिडे यांनाच मुलं झाली नाहीत तर त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार – बच्चू कडू | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nमनोहर भिडे यांनाच मुलं झाली नाहीत तर त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार – बच्चू कडू\nमनोहर भिडे यांनाच मुलं झाली नाहीत तर त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार – बच्चू कडू\nमनोहर भिडे यांनाच मुलं झाली नाहीत, तर त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार. ते जर असं वक्त��्य करत असतील तर त्यांच्यावर गुन्हाच दाखल करायला हवा असे\nमनोहर भिडे यांनाच मुलं झाली नाहीत, तर त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार. ते स्वतःला शिक्षणातील गोल्ड मेडलिस्ट म्हणवतात. ते जर असं वक्तव्य करत असतील तर त्यांच्यावर गुन्हाच दाखल करायला हवा असे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.\nहे खाल्लं के ते होतं असं बोलून फायद्याच्या गोष्टी सांगितल्या जात असतील तर आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात तशी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्याचा रिपोर्ट देऊन आम्ही गुन्हा दाखल कसा होईल हे पाहतोय. आता आम्हाला भिडेलाच आंबे खायला घालावे लागतील. किमान पुरुषाकडून डिलिव्हरी होईल अन यानिमित्ताने नवा उपक्रम सुरू होईल असे आमदार बच्चू कडू पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.\nकाय म्हणाले आहेत संभाजी भिडे\nमाझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं अजब वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नाशिकमधील एका सभेत ते बोलत होते.\n“लग्न होऊन १५ वर्ष झालेल्यांनाही मुलं होतं नाहीत. अशा स्त्री, पुरुषांनी ही फळं खाल्ल्यास त्यांनी निश्चित मुलं होतील. मी आतापर्यंत १८० हून जास्त जणांना तसंच जोडप्यांना हे फळ खायला दिलं असून १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली आहेत”, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल असाही दावा त्यांनी केला आहे.\nमाझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं वक्तव्य करुन अंधश्रद्धा पसरवणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात कारवाई करण्यासाची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्या समर्थकांना ते आपल्याला कोणत्या युगात नेत आहेत हे पहावं असंही त्यांनी म्हटलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआंबा खा, पण जरा जपून\nकलाम, अमिताभ आणि आजम नावाचे रसाळ आंबे\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 संभाजी भिडेंवर कायदेशीर कारवाई करा, अंनिसची मागणी\n2 मोदींविरोधातील कटाच्या बातम्या ही भाजपाने सहानुभूतीसाठी रचलेली चाल : शरद पवार\n3 राष्ट्रवादीने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/08/blog-post_65.html", "date_download": "2020-10-20T11:00:46Z", "digest": "sha1:CWWDMU2FSG6VGDEHDGO6MH6W2OWNBIHF", "length": 6053, "nlines": 53, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "दिंडी निघणार आहे काव्य संग्रहाला जे के जाधव साहित्य पुरस्कार प्रदान ! - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » दिंडी निघणार आहे काव्य संग्रहाला जे के जाधव साहित्य पुरस्कार प्रदान \nदिंडी निघणार आहे काव्य संग्रहाला जे के जाधव साहित्य पुरस्कार प्रदान \nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८ | सोमवार, ऑगस्ट २७, २०१८\nदिंडी निघणार आहे काव्य संग्रहाला जे के जाधव साहित्य पुरस्कार प्रदान \nयेथील विद्रोही कवी प्रा. शिवाजी भालेराव यांच्या दिंडी निघणार आहे या काव्य संग्रहास वाड्:मयीन चळवळीशी बांधीलकी जपणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय जे. के. जाधव साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nवैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील जे. के. जाधव ��ला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने राज्यातील दर्जेदार काव्य संग्रहाला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण २३ रोजी दुपारी १२ वाजता वैजापूर येथील विनायकराव पाटील सभागृहात अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे मा.अध्यक्ष प्रा. दत्ता भगत यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष जे.के. जाधव यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आले. पाच हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरुप होते. या कार्यक्रम प्रसंगी पोलिस निरिक्षक सुनिल लांजेवार, गटाविकास अधिकारी पवार, आयोजक डॉ. प्राचार्य भिमराव वाघचौरे, जेष्ठ कादंबरीकार ऋषीकेश देशमुख, जगदीश कदम आदी. मान्यवर उपस्थित होते. या आगोदर दिंडी निघणार आहे, या काव्य संग्रहाला बडोदा येथील मराठी वाड्:मयीन परिषदेच्या वतीने देण्यात येणारा अभिरुची गौरव पुरस्कार मिळाला आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2020/03/blog-post.html", "date_download": "2020-10-20T12:15:36Z", "digest": "sha1:TLGAYSMME7L3CDG3M5WJ4LL4AGOHVSBS", "length": 28418, "nlines": 338, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: पुलंची संस्मरणीय भेट", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि ��ल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\n१९९९ मधला नोव्हेंबर महिना..\nतेव्हा मी गोदरेज-जीई अप्लायन्सेस मध्ये कामाला होतो. तिथला माझा सहकारी विक्रम भोपटकर, (माझ्यासारखाच पुलंचा वेडा चाहता) मला एकदा बसमध्ये म्हणाला (त्यावेळी पुणे ते गोदरेज - शिरवळ, बस ने ये-जा करत असू), पुलंना भेटायची खूप इच्छा आहे रे. त्यांचा ८ नोव्हेंबर ला वाढदिवस आहे. त्याला विचारलं तुला खरंच भेटायचंय हो म्हणा��ा.. ठीक आहे.. मी करतो व्यवस्था. (अस्मादिक), कशी काय हो म्हणाला.. ठीक आहे.. मी करतो व्यवस्था. (अस्मादिक), कशी काय\nमी घरी पोहोचल्यावर टेलिफोन डिरेक्टरी मधून पुलंचा घरचा नंबर शोधून काढला.. आणि थेट फोन लावला..\nस्वतः सुनीताताई देशपांडेंनी माझा कॉल घेतला..\nमी - नमस्कार.. मी शशी करंदीकर, उद्या पुलंचा वाढदिवस आहे, त्यांना भेटायची इच्छा आहे.. कधी आलं तर चालेल\nसुनीताताई - तुम्ही पुण्यात राहता ना मग एक काम करा, उद्या यायच्या ऐवजी तुम्ही १२ तारखेला या म्हणजे तुम्हाला शांतपणे त्यांना भेटता येईल. उद्या खूप गर्दी असेल त्यामुळे तुम्हाला नीट भेटता येणार नाही.\nमी - चालेल.. परत कॉल करू का\nसुनीताताई - हो ११ तारखेला मला कॉल करा आणि आजच्या संभाषणाचा संदर्भ द्या म्हणजे मला चटकन कळेल.\nमी - ठीक आहे. अच्छा\n७ नोव्हेंबर पासून ११ नोव्हेंबर पर्यंतचा काळ जाता जात नव्हता.. शेवटी ती ११ तारीख उजाडली आणि पुन्हा नव्या उत्साहाने सुनीताताईंना कॉल केला.\nमी - नमस्कार, मी शशी करंदीकर. आपले ७ तारखेला बोलणे झाले होते पुलं ना भेटण्यासंदर्भात.. आपण मला त्यांना उद्या भेटायला या असे सुचविले होते..\nसुनीताताई - हो हो आहे लक्षात.. या तुम्ही उद्या.. ७ ~ साडेसात पर्यंत या\nमी - एक छोटासा प्रॉब्लेम आहे.. मी शिरवळहून बस ने येणार.. ट्रॅफिकमुळे उशीर होऊ शकतो..\nसुनीताताई - हरकत नाही, पण शक्यतोवर लवकर येण्याचा प्रयत्न करा..त्यांना फार वेळ जागं ठेवता येत नाही.\nमी - नक्की अच्छा\nविक्रम ला हि बातमी दिली आणि तो माझ्यावर प्रचंड खुश झाला..\nह्याच दिवशी सकाळच्या सुमारास माझी मैत्रीण सोनाली अधिकारी हिचा कॉल आला.. \"आज माझ्या \"वाऱ्यावरची वरात\" नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे बालगंधर्व ला, तू येतोयस\"..(ती त्या नाटकात कडवेकरमामींची भूमिका करत होती). किती छान योगायोग आहे असा विचार करून तिलाही सोबत न्यायचे ठरवले.. तिला हे समजल्यावर तीही प्रचंड खुश झाली कारण तीसुद्धा त्यांना पहिल्यांदाच भेटणार होती..\nशेवटी भेटीची वेळ ठरली आणि आम्ही भांडारकर रोड वरच्या \"मालती-माधव' बिल्डिंगमधल्या त्यांच्या घरी वेळेत पोहोचलो..\nघराचा दरवाजा स्वतः सुनीताताईंनी उघडला.. आणि आमचं स्वागत इतक्या अगत्यपूर्वक केलं की जसे काही आमचा वर्षानुवर्ष परिचय आहे. घरात प्रवेश करताच एक विशेष समाधान लाभले.. स्वतः सुनीताताई आमच्यासाठी खाऊ आणि पाणी घेऊन आल्या.. आम्हाला कुठलेही अवघडलेपण येणार नाही याची विशेष दक्षता त्या घेत होत्या आणि आम्ही सर्व मनातल्या मनात, \"आपण कित्ती भाग्यवान आहोत\" याचाच विचार करीत आमचं म्हणजे कधी एकदा पुलंना भेटतोय असं झालं होतं.. आणि इतक्यात, व्हीलचेअरवरून सुनीताताई पुलंना दिवाणखान्यात घेऊन आल्या.. देवाचे दर्शन झाल्याचा साक्षात्कार त्याक्षणी झाला. मी सोफ्यावर बसलो होतो तो ताडकन उठून त्यांच्या पायाशी बसलो. सुरवातीला काही क्षण वाक्य जुळवण्यात गेली.. आणि मनाचा हिय्या करून प्रत्येकाची ओळख करून दिली.. सोनालीची विशेष ओळख करून दिली कारण ती त्यांच्या नाटकात काम करत होती. तिनेही त्यांना वाकून नमस्कार केला आणि तिने तिच्या शुभारंभाच्या प्रयोगाला साक्षात पुलंचा आशीर्वाद घेतला.. मग मी माझ्याविषयी सांगताना, माझ्या आजोबांबद्दल विषय काढला.. दोघेही कलाप्रांतातले.. मी म्हंटलं, कि आपल्या भारतातल्या पहिल्या बोलपटाचे \"आलमआरा\" चे कॅमेरामन माझे आजोबा होते.. ते विशेष बोलत नव्हते पण माझ्याशी काही वाक्य बोलले.. त्यांनी नाव विचारल्यावर मी सांगितले, अनंत परशुराम करंदीकर.. त्यावर चटकन पुलं म्हणाले.. हां हां बरोबर ती त्रयी होती.. करंदीकर दिवेकर आणि पाटणकर.. पुलंच्या त्या अवस्थेतही त्यांची स्मरणशक्ती इतकी जबरदस्त आहे हे बघून आम्ही सर्वच अचंबित झालो होतो.. त्यांच्या आजाराची पूर्ण कल्पना असल्यामुळे, त्यांना जास्त त्रास द्यायचा नाही ह्या उद्देशाने आम्ही आमची भेट १५ ते २० मिनिटात एक फोटो सेशन करून आटोपती घेतली . ती २० मिनिटं आमच्यापैकी कोणीही विसरणं शक्य नाही.. खरोखर धन्य ते पुलं.. त्यांच्या प्रतिभेला त्रिवार वंदन\nLabels: चाहत्यांचे पु.ल., पु.ल., पु.लं., पुलंचे भाषण\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/category/more/court/", "date_download": "2020-10-20T11:28:59Z", "digest": "sha1:BVP5LLAUDYXSHAAGVL5Z3QI6PVG3KWTV", "length": 3279, "nlines": 77, "source_domain": "www.mh13news.com", "title": "न्यायालय | MH13 News", "raw_content": "\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\n‘त्या’ जिम साहित्याच्या च���रीचा लागला छडा ; 12 लाखांच्या मुद्देमालासह…\nBreaking | सोमवारी जिल्ह्यातील एस.टी. सेवा बंद\nतर…महापालिका मालामाल ; जुनी मिलच्या शेकडो कोटींच्या जागेवर सोडले पाणी -वाचा सविस्तर\nपोलीस भरती स्थगित न केल्यास गंभीर परिणाम – मराठा क्रांती मोर्चा\nसोलापुरी सावकारी | अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी ‘यांना’ जामीन ; वाचा\n कुटील डाव – छत्रपती संभाजी राजे संतापले …वाचा\nसोलापूर बंद | सर्वपक्षीय नेत्यांचा जाहीर पाठिंबा ; सकल मराठा समाज बैठकीत सहभाग\nसोलापूर बंद | आता माघार नाही ; ‘येथे’ होणार आसूड आंदोलन -सकल मराठा समाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/public-water-supply-well-sarni-currently-under-construction-356175", "date_download": "2020-10-20T12:45:44Z", "digest": "sha1:JJL7VQLRK7GEZXT327KOERTAQUA7T4ND", "length": 14557, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "विहिरीच्या कामावर गावातील मृत महिलेचे नाव दाखविण्याचा प्रताप उघडकीस - Public water supply well at Sarni is currently under construction | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nविहिरीच्या कामावर गावातील मृत महिलेचे नाव दाखविण्याचा प्रताप उघडकीस\nसारणी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे सध्या काम सुरू आहे. या विहिरीच्या कामावर गावातील मृत महिलेचे नाव दाखविण्याचा प्रताप उघडकीस आला.\nकेज (बीड) : सारणी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे सध्या काम सुरू आहे. या विहिरीच्या कामावर गावातील मृत महिलेचे नाव दाखविण्याचा प्रताप उघडकीस आला. विशेष म्हणजे जुलै २०१५ रोजी ही महिला मृत झाल्याची नोंद ग्रामपंचायतच्या जन्म-मृत्यू अभिलेखात करण्यात आलेली आहे.\nतालुक्यात मनरेगाअंतर्गत अनियमिततेची तक्रार आली होती. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केज तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीची वर्ष २०१९-२० व २०२०-२१ मध्ये झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील एकशे चौदा ग्रामपंचायतींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या पथकाने मंगळवारपासून (ता.सहा) कामांची प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात केली आहे.\nपथकांची चौकशी सुरू होताच अनेक ग्रामपंचायतींनी केलेले घोटाळे उजेडात येऊ लागले आहेत. यामध्ये सारणी (आनंदगाव) ग्रामपंचायतीने वर्ष २०१५ मध्ये मृत झालेल्या सुभद्रा व्यंकटी सोनवणे या महिलेच्या नावाने मस्टर भरून ग्रामपंचायतने पैसे उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आठ जुलै २०१�� रोजी वयाच्या ७० व्या वर्षी मृत झाल्याची नोंद ग्रामपंचायतीच्या जन्म-मृत्यू अभिलेखात करण्यात आलेली आहे.\nतरीही ती या कामावर १२ मार्च २०२० ते १८ मार्च २०२०, ता.२० मार्च २०२० ते २५ मार्च २०२० व ता. २३ एप्रिल २०२० ते ०६ मे २०२० या कालावधीत हजर असल्याची नोंद आहे. याबाबत गावातील तरुण बाप्पासाहेब भागवत सोनवणे यांनी तक्रार केली असून यामध्ये दोषी असलेले सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत; तसेच इतरही अनेक कामात अनियमितता झाली असून त्याची चौकशी करावी. अन्यथा आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.\nसंपादन - सुस्मिता वडतिले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाळू धरण भरल्याने दोन वर्षांची चिंता मिटली\nपारनेर ः तालुक्यातील ढवळपुरी परीसराला वरदान ठरलेला काळू नदीवरील काळू प्रकल्प यंदा तुडुंब भरला आहे. या प्राकल्पामुळे ढवळपुरी परीसर सुजलाम...\nसोसायट्यांना दिशा देणारा तरुण : केदार ध्रुवकुमार कुलकर्णी\nछान, सुंदर आपलं घर झालं की आनंदाला पारावर राहत नाही. गोकुळासारख्या नांदणाऱ्या लोकांच्या छोट्याश्या कुटुंबाला गृहनिर्माण संस्थेचं ...\nअतिवृष्टीच्या संकटानंतर आता मोसंबीवर काळ्या डागाचा प्रार्दूभाव, उत्पादक संकटात\nपाचोड (जि.औरंगाबाद) : घराला घरपण अन् चार चौघांत मोठेपणा देणाऱ्या पाचोडसह (ता.पैठण) परिसरातील मोसंबीच्या बागा चार महिन्यांच्या सतत पावसामुळे संकटात...\nनागपूरच्या धर्तीवर नाशिकलाही पाणी पुनर्वापराचे पैसे मिळावे; महापालिकेची शासनाकडे मागणी\nनाशिक : नागपूर महापालिकेला पाणी पुनर्वापराचे पंधरा कोटी रुपये मिळत असल्याच्या धर्तीवर नाशिक महापालिकेलादेखील वीस कोटी रुपये मिळाले पाहिजे, अशी...\nनागपूर महापालिकेचा २,७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nनागपूर : महापालिकेचा कोव्हिडमुळे रेंगाळलेला अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी सभागृहात सादर केला. २०२०-२१ या वर्षासाठी झलके...\nशिवेंद्रसिंहराजेंनी दादांकडून आणला काेट्यावधींचा निधी\nसातारा : वाढीव निधी मिळत नसल्याने कास तलावाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजें���्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7048", "date_download": "2020-10-20T12:35:36Z", "digest": "sha1:FZRAO5ZZYV6RN3KAY7DRFGXBFRZVPHFJ", "length": 5830, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सीमोल्लंघन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सीमोल्लंघन\nमन से रावण जो निकालू राम मेरे मन में है\nअन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि पापावर पुण्याचा विजय साजरा करण्याचा दिवस म्हणजे दसरा. ह्याच दिवशी रामाने रावणाचा वध केला, ह्याच दिवशी दुर्गामातेने महिषासुराचा वध केला, ह्याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपवून शमीच्या वृक्षावरून आपली शस्त्रास्त्रे पुन्हा हस्तगत केली. दसऱ्याच्या दिवसाचे महत्व सांगणाऱ्या ह्या आणि अशा अनेक कथा आपल्या पुराणांमध्ये आहेत. पांडवांनी अज्ञातवास संपवून युद्धाची तयारी सुरु केली म्हणूनच असेल कदाचित, पूर्वीच्या काळी युद्धाच्या मोहिमा दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरु केल्या जात होत्या. दसऱ्याच्या दिवशी आपल्या राज्याच्या सीमा विस्तारित करण्यासाठी सीमोल्लंघन होत होते.\nRead more about मन से रावण जो निकालू राम मेरे मन में है\nरावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. सीतेला पळवून नेल्यानंतर, तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/09/ajache-dinvishesh-22-january-20.html", "date_download": "2020-10-20T11:24:49Z", "digest": "sha1:I6O6MNPGN7BNDGSC5TQRRANGAJDXBI6S", "length": 8527, "nlines": 97, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - २२ जानेवारी", "raw_content": "\nHomeजानेवारीदैनंदिन दिनविशेष - २२ जानेवारी\nदैनंदिन दिनविशेष - २२ जानेवारी\n१९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.\n१९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.\n१९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.\n१९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.\n१९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.\n१९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.\n२००१: आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.\n२०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.\n१५६१: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)\n१८९६: कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म.\n१८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.\n१९०१: भारतीय मानवशास्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचा जन्म.\n१९०९: संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस यू. थांट यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)\n१९११: मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.\n१९१६: गुजराथी लेखक आणि कवी हरीलाल उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)\n१९१६: बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक सत्येन बोस यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९३)\n१९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.\n१९२२: मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.\n१९३४: हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक विजय आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)\n१९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.\n१२९७: योगी चांगदेव यांनी समाधी घेतली.\n१६६६: ५ वे मुघल सम्राट शहाजहान यांचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन. (जन्म: ५ जानेवारी १५९२)\n१६८२: समर्थ रामदास स्वामी यांचे निधन.\n१७९९: ऑस्ट्���ीयन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे यांचे निधन.\n१९०१: ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणारी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचे निधन. (जन्म: २४ मे १८१९)\n१९२२: शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बायर फिद्रिक यांचे निधन.\n१९६७: क्रांतिकारक, दिद्वान, कृषितज्ज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)\n१९७२: राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)\n१९७३: अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)\n१९७५: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)\n१९७८: इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)\n१९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्याच्या दोन मुलांची ओदिशाच्या केओंझोर जिल्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/09/ajache-dinvishesh-26-april-20.html", "date_download": "2020-10-20T12:21:36Z", "digest": "sha1:YDXNYCA5D3FHREV2DVC6SU2BGWI7VT5K", "length": 5715, "nlines": 85, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - २६ एप्रिल (जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन)", "raw_content": "\nHomeएप्रिलदैनंदिन दिनविशेष - २६ एप्रिल (जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन)\nदैनंदिन दिनविशेष - २६ एप्रिल (जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन)\n१९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.\n१९३३: नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.\n१९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.\n१९६४: टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.\n१९७०: जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणारया अधिवेशनाची अंमलबजावणी झाली.\n१९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.\n१९८६: रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.\n१९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.\n१९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.\n२००५: आंतरराष्ट���रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.\n१४७९: पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म.\n१९००: रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक चार्लस रिश्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९८५)\n१९०८: भारताचे १३ वे सरन्यायाधीश सर्व मित्र सिकरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९९२)\n१९४०: भारतीय मोल्वी आणि राजकारणी मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर २०१४)\n१९४८: अभिनेत्री मौशमी चटर्जी यांचा जन्म.\n१९७०: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा जन्म.\n१९२०: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे निधन. (जन्म: २२ डिसेंबर १८८७)\n१९७६: साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३०)\n१९८७: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)\n१९९९: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान मनमोहन अधिकारी यांचे निधन. (जन्म: २० जून १९२०)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events/chat-with-killa-actor/", "date_download": "2020-10-20T12:04:36Z", "digest": "sha1:MB5LUPF6RRLQKKHUIT4ZTXSONMN7SQG3", "length": 3759, "nlines": 50, "source_domain": "balranjankendra.org", "title": "गप्पा गौरीश गावडेशी | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nदिनांक: २१ जुलै, २०१५\nकिल्ला सिनेमातील ‘युवराज’- गौरीश गावडे हा बालरंजन केंद्राचा माजी विद्यार्थी. आपल्या ह्या मित्राचा सिनेमा ‘किल्ला’ बालरंजन केंद्राच्या मुलांनी एकत्र पहिला. त्या निमित्ताने गौरीशशी गप्पा मारण्याचा कार्यक्रम बालरंजन केंद्राने आयोजित केला होता. सिनेमा पाहताना पडलेले प्रश्न मुलांनी त्याला विचारले आणि शुटींगच्या वेळच्या त्याच्या गमती-जमती ऐकताना मुले रंगून गेली. गौरीशचे वडील श्री.रामदास गावडेही यावेळी उपस्थित होते. ‘बालरंजन केंद्राने केलेल्या कौतुकाने मी भारावून गेलो आहे’ अशी भावना यावेळी गौरीशने व्यक्त केली.\n“बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गातील मुलांना अनेक संधी मिळतात. त्यातून पुढे गेलेल्या मुलांचे अनुभव आताच्या छोट्या मुलांना समृद्ध करतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे आयोजन मोलाचे ठरते” असे याप्रसंगी संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2020-10-20T12:40:07Z", "digest": "sha1:56W5ZH5RHL7Q42XAZ74OZZMUG5G4O6OX", "length": 7088, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निलगिरी प्रकारची फ्रिगेट - विकिपीडिया", "raw_content": "\nनिलगिरी प्रकारच्या फ्रिगेटा भारतीय नौदलातील लढाऊ फ्रिगेटा आहेत. यांची बांधणी रॉयल नेव्हीच्या लिॲंडर प्रकारच्या फ्रिगेटांवर आधारित आहे.\nमाझगांव डॉक लिमिटेडने इ.स. १९७२ ते इ.स. १९८१ दरम्यान या प्रकारच्या सहा फ्रिगेटा बांधल्या. २०१३नंतर या सगळ्या सेवानिवृत्त झाल्या. या नौकांना चौदाव्या फ्रिगेट स्क्वॉड्रनमध्ये शामिल करण्यात आले होते.\nआयएनएस निलगिरी F33 २३ जून, इ.स. १९७२ इ.स. १९९६ २४ एप्रिल, इ.स. १९९७ रोजी भारतीय आरमाराच्या सी हॅरियर विमानातून सोडलेल्या सी ईगल प्रकारच्या क्षेपणास्त्राच्या चाचणीत समुदरसृप्यंतु.\nआयएनएस हिमगिरी F34 २३ नोव्हेंबर, इ.स. १९७४ ६ मे, इ.स. २००५ बंदराला न येता सर्वाधिक दिवस समुद्रात राहणारी या वर्गातील फ्रिगेट.\nआयएनएस उदयगिरी F35 १८ फेब्रुवारी, इ.स. १९७६ २४ ऑगस्ट, इ.स. २००७[१]\nआयएनएस दुनागिरी F36 ५ मे, इ.स. १९७७ २० ऑक्टोबर, इ.स. २०१०\nआयएनएस तारागिरी F41 १६ मे, इ.स. १९८० २७ जून, इ.स. २०१३ या वर्गातील निवृत्त होणारी शेवटची फ्रिगेट.\nआयएनएस विंध्यगिरी F42 ८ जुलै, इ.स. १९८१ १४ जून, इ.स. २०१२[२]\n(३० जानेवारी, २०११ ते १५ फेब्रुवारी, २०११ दरम्यान पाण्यात बुडलेल्या अवस्थेत) ३० जानेवारी, २०११ रोजी ही नौका एमव्ही नॉर्ड लेक या सामानवाहू नौकेला धडकली. त्यात लागलेल्या आगीनंतर विंध्यगिरी एकही हताहत न होती मुंबई बंदरात बुडाली. १५ फेब्रुवारी रोजी तिला पुन्हा तरंगती करून १४ जूनला सर्व सन्मानांसह तिला निवृत्त करण्यात आले.\nCS1 रशियन-भाषा स्रोत (ru)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_19.html", "date_download": "2020-10-20T11:06:11Z", "digest": "sha1:KLF7J3BVF5PF4ZSZUGPOOKM7SSIB5NSX", "length": 42810, "nlines": 328, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: पुलोपदेश", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\n���ेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेज�� पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nडॉ. श्रीरंग आडारकर यांचे चिरंजीव अशोक आडारकर यांना त्यांच्या विवाहानिमित्त पु. ल. देशपांडे यांनी पाठविलेले पत्र...\n१, रुपाली, ७७७, शिवाजी नगर, पुणे - ४.\n८ जून १९८० प्रिय अशोक आजचा दिवस तुझ्या आणी कोमलच्या आयुष्यात सर्वात\nमहत्वाचा. सुमारे चौतीस वर्षांपूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्वाचा दिवस माझ्या आणी तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता. या चौतीस वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर 'लग्न' या विषयावर तुला चार उपदेशपर गोष्टी सांगाव्या, असं मला वाटतं. वास्तविक लग्न या विषयावर कुणीही कुणालाही उपदेशपर चार शब्द सांगू नये, असा माझा सगळ्यांनाच उपदेश असतो. तरीही यशस्वी संसारासंबंधी चार युक्तीच्या गोष्टी तुला सांगाव्या, असं मला वाटलं. या संबंधात ऑस्कर वाइल्डचे एक वाक्य ध्यानात ठेव. \"A Perfect marriage is based on perfect mutual misunderstanding\".लग्न हे नवराबायकोच्या एकमेकाविषयी असणा-या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असते. आता माझेच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे, असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टरबुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्ट्रारच्या ह्यॅटवर. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याचा त्या ह्यॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीच फरक दिसला नाही. एकदा कुणाच्या तरी चष्म्यावर बसलो होतो, तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या\nमाझ्या लेंग्याच्या आणि काचा घूसू नयेत तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आजही नेमका याच ठिकाणी घाम फुटतो. पण ते जाऊ दे. सांगायची गोष्ट मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकवून ठेवला आहे. यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल आणि साबणाची वडी या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू न विसरता विसरून येत���. मग सुनीताला वस्तू हरवल्याचा दु:खापेक्षा 'मी अव्यवस्थित आहे', या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचा भयंकर आनंद होतो. आता कोमल ही डॉक्टर असल्यामुळे 'तू प्रकृतीची काळजी घेत नाहीस', असा जर तिचा गैरसमज झाला, तर तो टिकवून ठेव. तुला जरी तू भक्कम आहेस असं वाटत असलं, तरी स्री-दृष्टी हा एक खास प्रकार आहे. या नजरेने पुरुषमाणसाला पाहता येत नाही. तेव्हा तू स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नाहीस, रात्रदिंवस हापिसच्या कामाचीच चितां करतोस असा जर कोमलचा समज झाला, तर अधूनमधून खोकला वगैरे काढून तो समज टिकवून ठेव. तिने दिलेली गोळी वगैरे खाऊन टाक. डॉक्टरीण बायकोने केलेल्या गोळीच्या सांबाऱ्यापेक्षा ही गोळी अधिक चवदार असते, असे एका डॉक्टरणीशी लग्न केलेल्या फिजिओथेरापिस्टचे मत आहे. (पुढील सहा महिने मी जसलोकपुढून जाणार नाही) आता खोकला काढताना या ठिकाणी दुसरी कोणी तरुणी नाही, याची खात्री करून घे. ('तरुणी' हे वय हल्ली ५७-५८ वर्षांपर्यंत नेण्यात आले आहे. कारमायकेल रोडवरून एक चक्कर मारून आल्यावर तुला हे कळेल.)\nगाफीलपणाने खोकला काढलास तर 'हा खोकला कुणासाठी काढला होता ते खरं सांगा-' या प्रश्नाचे उत्तर द्यायची हिंमत बाळगावी लागेल. तेव्हा गैरसमज वाढवत ठेवताना योग्य ती दक्षता घ्यावी.\nसुखी संसारात नवऱ्याला स्वत:चे मत नसणे, यासारखे सुख नाही. विशेषत: प्रापचिंक बाबतीत. खोमेनी, सादत, मोशे दायान, अरबी तेलाचा प्रश्न यावर मतभेद चालतील. पण भरलेले पापलेट आणि तळलेले पापलेट यातले अधिक चांगले कुठले या विषयावर सौ.पक्षाचे मत ऐकून तेच ‚ग्र्याह्य मानावे. बेसावधपणाने कारवारी पद्धतीच्या स्वैपाकावर बोलून जाशील. मुख्य म्हणजे 'राव' या आडनावाचा/ची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कुठल्या क्षणाची कुठला/ कुठली राव ही वधूपक्षाभ्या नात्यातली निघेल, हे सांगणे अशक्य आहे. मी रवीनद्रनाथाविंषयी नेहमी चांगलेच बोलतो याचे खरे कारण यांचे आडनाव 'ठाकूर' आहे हे तुला म्हणून सांगतो. राव या आडनावाप्रमाणे 'बोरकर' या आडनावाविषयीही सावध असावे. जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. संसार म्हणजे खायची गोष्ट नाही. (बायकोच्या हातचे जेवण सोडून. ते खावेच लागते.) उदाहरणरार्थ, 'मीसुद्धा मनात आणले असते, तर डॉक्टर झालो असतो,' हे वाक्य चुकूनही उच्चारू नये. उलट, 'बापरे या विषयावर सौ.पक्षाचे मत ऐकून ��ेच ‚ग्र्याह्य मानावे. बेसावधपणाने कारवारी पद्धतीच्या स्वैपाकावर बोलून जाशील. मुख्य म्हणजे 'राव' या आडनावाचा/ची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कुठल्या क्षणाची कुठला/ कुठली राव ही वधूपक्षाभ्या नात्यातली निघेल, हे सांगणे अशक्य आहे. मी रवीनद्रनाथाविंषयी नेहमी चांगलेच बोलतो याचे खरे कारण यांचे आडनाव 'ठाकूर' आहे हे तुला म्हणून सांगतो. राव या आडनावाप्रमाणे 'बोरकर' या आडनावाविषयीही सावध असावे. जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. संसार म्हणजे खायची गोष्ट नाही. (बायकोच्या हातचे जेवण सोडून. ते खावेच लागते.) उदाहरणरार्थ, 'मीसुद्धा मनात आणले असते, तर डॉक्टर झालो असतो,' हे वाक्य चुकूनही उच्चारू नये. उलट, 'बापरे डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं. याला तुझ्यासारखी निराळीच बुद्धिमत्ता लागते,' हे वाक्य दर महिन्याला पगाराच्या दिवशी वधूपक्षाला ऐकवीत जावे. म्हणजे त्या आनंदात शॉपिंगचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. तुला एकूण Medical Professionविषयी जपूनच बोलावं लागेल. वधूपक्षातले तीन विरुद्ध तू एक या सामन्यात तुझ्या कराटेच उपयोग नाही. शिवाय कराटेमुळे विटा फोडता आल्या, तरी मते फोडता येत नाहीत. यामुळे MedicalProfessionसंबंधी उगीचच मतभेद व्यक्त करणे टाळावे. तुझ्या Technologyबद्दल घरात एक अक्षर न काढणे बरे. फारच कोणी वखुपक्षीयांनी सख्या काय चाललंय वगैरे विचारलं, तर सात-आठ टेक्नीकल शब्द घालून एक वाक्य फेक. (यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही, याची खात्री करून घे डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं. याला तुझ्यासारखी निराळीच बुद्धिमत्ता लागते,' हे वाक्य दर महिन्याला पगाराच्या दिवशी वधूपक्षाला ऐकवीत जावे. म्हणजे त्या आनंदात शॉपिंगचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. तुला एकूण Medical Professionविषयी जपूनच बोलावं लागेल. वधूपक्षातले तीन विरुद्ध तू एक या सामन्यात तुझ्या कराटेच उपयोग नाही. शिवाय कराटेमुळे विटा फोडता आल्या, तरी मते फोडता येत नाहीत. यामुळे MedicalProfessionसंबंधी उगीचच मतभेद व्यक्त करणे टाळावे. तुझ्या Technologyबद्दल घरात एक अक्षर न काढणे बरे. फारच कोणी वखुपक्षीयांनी सख्या काय चाललंय वगैरे विचारलं, तर सात-आठ टेक्नीकल शब्द घालून एक वाक्य फेक. (यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही, याची खात्री करून घे) म्हणजे तू तुझ्या विषयातल्या जगातल्या पाच शास्रज्ञांपैकी एक आहेस, ��ा समज (गैरसमज म्हणत नाही) म्हणजे तू तुझ्या विषयातल्या जगातल्या पाच शास्रज्ञांपैकी एक आहेस, हा समज (गैरसमज म्हणत नाही) पक्का होईल. आणिDiamond Shamrockमधला तूच काय तो डायमंड आणि इतर सगळे Shamकिंवा निर्बुद्धrockहा समज वाढीला लागून घरात इज्जत वाढेल.\nकोमलच्या गृहप्रवेशानंतर तुमच्या घरातली स्री-मतदारांची संख्या एका आकड्याने वाढत आहे, हे विसरू नये. भरतचा मुक्काम कुठल्या तरी अज्ञात कारणाने अमेरिकेत लांबत चालल्यामुळे तू आणि आमचे परममित्र बाबूराव (अख्यक्ष शेणवी सहकारी पेढी) विरुद्ध मालती, पुन्नी, कोमल असे गव्हर्मेंट आहे. तेव्हा काही दिवस तरी 'पंजा'चे राज्य आहे हे विसरू नये. आणि घरात सतत होणा-या 'शॉपिंगला' उगीचच विरोध न करता बाजारातून जे जे काही म्हणून घरात विकत आणले जाईल,याचे ''अरे वा'', ''छान'' अशा शब्दांनी स्वागत करावे. बाहेर जाताना 'ही साडी नेसू का' हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावे म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा प्रश्न असला, तरी कौटुबिंक व्याकरणात ते एक 'मी ही साडी नेसणार आहे' असं Firm Statementअसते. या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्याचा (साडीकडे) अभिनय करून- वा' हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावे म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा प्रश्न असला, तरी कौटुबिंक व्याकरणात ते एक 'मी ही साडी नेसणार आहे' असं Firm Statementअसते. या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्याचा (साडीकडे) अभिनय करून- वा हूंss - हो हो -, छान - फार तर Fantastic Idea, असे प्रसंग पाहून आवाज काढावे. अगर 'ही नेसतेस' - अच्छा वगैरे डायलॉग म्हणावा. कृपा करून 'कुठलीही नेस. कोण बघतंय' यासारखी वाक्यं ओठाशी आली, तरी गिळून टाकावी. या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा. प्रधानमंत्रीजींकडून सूचना आली की लगेच agreedम्हणून सही. राष्ट्रपतींचे हे धोरण सर्वसामान्य पतींनीही स्वीकारावे. उलट पार्टीला वगैरे जाताना 'यातला कुठला बुशशर्ट घालू' - अच्छा वगैरे डायलॉग म्हणावा. कृपा करून 'कुठलीही नेस. कोण बघतंय' यासारखी वाक्यं ओठाशी आली, तरी गिळून टाकावी. या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा. प्रधानमंत्रीजींकडून सूचना आली की लगेच agreedम्हणून सही. राष्ट्रपतींचे हे धोरण सर्वसामान्य पतींनीही स्वीकारावे. उलट पार्टीला वगैरे जाताना 'यातला कुठला बुशशर्ट घालू तुझा Choiceनेहमीच फसक्लास असतो - वगैरे वाक्यं टाकावी. माझ्या Choiceपेक्षा तुझा Choiceचांगल��� असतो, या वाक्यातली अंदरकी बात मात्र वधूपक्षाच्या लक्षात येणार नाही, याची खात्री बाळगावी. नाहीतर 'कळतात ही बोलणी ...' हे वेदाइतकं जुनं वाक्य ऐकावं लागेल. मग यानंतरच्या प्रत्येक प्रश्नाला 'मला नाही माहीत' हे उत्तर. शेवटी प्रचंड महत्वाची गोष्ट. सौ.च्या वाढदिवसाची तारीख विसरू नये. एक वेळ ऑफिसात जाताना पॅण्ट घालायला विसरलास तरी चालेल. पण बायकोची जन्मतारीख विसरणाच्या गुन्ह्याला क्षमा नाही. इमानी नवरे हा वाढदिवस निरनिराळ्या रीतीने साजरा करतात. presentsसुद्धा देतात. पण इतर कुठल्याही Presentपेक्षा या दिवशी नवऱ्याने ऑफिसला absentराहण्यासारखे दुसरे Presentनाही. कांदेनवमीला जसे आपल्याला कांदा आवडला नाही, तरी धार्मिक भावनेने कांदा खातात, तसे बायकोच्या वाढदिवसाला आपल्याला एरवी, ज्यांना निर्मनुष्य बेटावर भेटले तरी टाळावे असे वाटते - तसल्या, बायकोच्या तमाम नातेवाईकांना, काहींना दुपारी आणि काहींना रात्री जेवायला बोलावण्याचा बायकोला आग्रह करावा, असे एका तज्ञ पतीचं मत आहे. म्हणजे आपण सुटी घेऊन घरी राहिलो म्हणून बायको खुश. बरं तिच्याच नातलगांना गिळायला बोलावल्यामुळे ती दिवसभर स्वैपाकघरात. घरात तिचेच नातलग आणि यांची प्रजा. घरातली काचेची भांडी या बालकांच्या सहज हाती लागतील, अशा जागी ठेवावी. भावाच्या किंवा बहिणिच्या मुलांनीच ती फोडल्यामुळे सौ.चा 'आवाज' बंद. आपणही हा मोका साधून - अहो - मुलंच ती - करणारच मस्ती. वगैरे बोलावं. आणि मेहुणे-मेव्हण्या वगैरेंच्या मुलांना सहज फोडता येतील किंवा सांडता येतील अशा वस्तू यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवाव्यात. फक्त जिथे आपला टेपरेकॉर्डर, डिक्स वगैरे असतात, या खोलीतल्या विजेच्या बटणांना शॉक येतो असे सांगून ती खोली बंद ठेवावी. मी केलेल्या उपदेशातला बाकीचा सर्व उपदेश विसरलास तरी चालेल, पण बायकोचा वाढदिवस विसरू नकोस. वाढदिवस कितवा, याला महत्वाचा नाही. त्रिलोकरशेट या माझ्या परममित्राला आपल्या बायकोच्या वाढदिवसाचा विसर पडला, ती हकीकत यांनी मला सागिंतली, तशी तुला सांगतो. ऐक. ''सालं काय सांगू तुला, अरे वाईफचा बर्थ डे. टोटली फरगॉट, जी भडकली. सालं विचारू नको. एकदम नो टॉक. बरं, साली बायको अशी टॉकीच्याबद्दल सायलेंट फिल्म होऊन बसली की, आपण तोंड बंद ठेवतो. - जी भडकली - जी भडकली - मी ब्रेकफासला काय आहे विचारल्यावर टीपॉयवरची दाताची कवळीच तिनी का��ून खिडकीतून भायेर फेकून दिली. साली टू-थर्टिफाइव रुपीज टिकवून तळपदे डेंटिसकडून आणलेली कवळी भाई जीवनजी लेनवर, साले बत्तीसच्या बत्तीस दात पसरले. आणि साला जोक सांगतो तुला. कवळी फेकली ती माझी समजून तिची स्वत:चीच. माझे दात पाण्यानी भरलेल्या बाऊलमधून तिच्याकडे बघून साले काच फुटेपर्यंत हसत होते. मी सालं पटकन माझी कवळी तोंडात घातली - तिचं विदाऊट टूथ तोंड पाह्यल्यावर एकदम साली आमच्या डोळ्यातली ट्यूब पेटली - साला वाईफचा फिफ्टिएट्थ बर्थ डे. कारण बरोबर फिफ्टीसेकंड बर्थडेला मी तिला तळपदे डॉक्टरकडून कवळी बसवली होती. बर्थडेच्या दिवशी कवळी फेकून बसली - मला सालं समजेना, हॅपी बर्थ डे म्हणू का नको म्हणू तुझा Choiceनेहमीच फसक्लास असतो - वगैरे वाक्यं टाकावी. माझ्या Choiceपेक्षा तुझा Choiceचांगला असतो, या वाक्यातली अंदरकी बात मात्र वधूपक्षाच्या लक्षात येणार नाही, याची खात्री बाळगावी. नाहीतर 'कळतात ही बोलणी ...' हे वेदाइतकं जुनं वाक्य ऐकावं लागेल. मग यानंतरच्या प्रत्येक प्रश्नाला 'मला नाही माहीत' हे उत्तर. शेवटी प्रचंड महत्वाची गोष्ट. सौ.च्या वाढदिवसाची तारीख विसरू नये. एक वेळ ऑफिसात जाताना पॅण्ट घालायला विसरलास तरी चालेल. पण बायकोची जन्मतारीख विसरणाच्या गुन्ह्याला क्षमा नाही. इमानी नवरे हा वाढदिवस निरनिराळ्या रीतीने साजरा करतात. presentsसुद्धा देतात. पण इतर कुठल्याही Presentपेक्षा या दिवशी नवऱ्याने ऑफिसला absentराहण्यासारखे दुसरे Presentनाही. कांदेनवमीला जसे आपल्याला कांदा आवडला नाही, तरी धार्मिक भावनेने कांदा खातात, तसे बायकोच्या वाढदिवसाला आपल्याला एरवी, ज्यांना निर्मनुष्य बेटावर भेटले तरी टाळावे असे वाटते - तसल्या, बायकोच्या तमाम नातेवाईकांना, काहींना दुपारी आणि काहींना रात्री जेवायला बोलावण्याचा बायकोला आग्रह करावा, असे एका तज्ञ पतीचं मत आहे. म्हणजे आपण सुटी घेऊन घरी राहिलो म्हणून बायको खुश. बरं तिच्याच नातलगांना गिळायला बोलावल्यामुळे ती दिवसभर स्वैपाकघरात. घरात तिचेच नातलग आणि यांची प्रजा. घरातली काचेची भांडी या बालकांच्या सहज हाती लागतील, अशा जागी ठेवावी. भावाच्या किंवा बहिणिच्या मुलांनीच ती फोडल्यामुळे सौ.चा 'आवाज' बंद. आपणही हा मोका साधून - अहो - मुलंच ती - करणारच मस्ती. वगैरे बोलावं. आणि मेहुणे-मेव्हण्या वगैरेंच्या मुलांना सहज फोडता येतील किंवा सांडता येत��ल अशा वस्तू यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवाव्यात. फक्त जिथे आपला टेपरेकॉर्डर, डिक्स वगैरे असतात, या खोलीतल्या विजेच्या बटणांना शॉक येतो असे सांगून ती खोली बंद ठेवावी. मी केलेल्या उपदेशातला बाकीचा सर्व उपदेश विसरलास तरी चालेल, पण बायकोचा वाढदिवस विसरू नकोस. वाढदिवस कितवा, याला महत्वाचा नाही. त्रिलोकरशेट या माझ्या परममित्राला आपल्या बायकोच्या वाढदिवसाचा विसर पडला, ती हकीकत यांनी मला सागिंतली, तशी तुला सांगतो. ऐक. ''सालं काय सांगू तुला, अरे वाईफचा बर्थ डे. टोटली फरगॉट, जी भडकली. सालं विचारू नको. एकदम नो टॉक. बरं, साली बायको अशी टॉकीच्याबद्दल सायलेंट फिल्म होऊन बसली की, आपण तोंड बंद ठेवतो. - जी भडकली - जी भडकली - मी ब्रेकफासला काय आहे विचारल्यावर टीपॉयवरची दाताची कवळीच तिनी काढून खिडकीतून भायेर फेकून दिली. साली टू-थर्टिफाइव रुपीज टिकवून तळपदे डेंटिसकडून आणलेली कवळी भाई जीवनजी लेनवर, साले बत्तीसच्या बत्तीस दात पसरले. आणि साला जोक सांगतो तुला. कवळी फेकली ती माझी समजून तिची स्वत:चीच. माझे दात पाण्यानी भरलेल्या बाऊलमधून तिच्याकडे बघून साले काच फुटेपर्यंत हसत होते. मी सालं पटकन माझी कवळी तोंडात घातली - तिचं विदाऊट टूथ तोंड पाह्यल्यावर एकदम साली आमच्या डोळ्यातली ट्यूब पेटली - साला वाईफचा फिफ्टिएट्थ बर्थ डे. कारण बरोबर फिफ्टीसेकंड बर्थडेला मी तिला तळपदे डॉक्टरकडून कवळी बसवली होती. बर्थडेच्या दिवशी कवळी फेकून बसली - मला सालं समजेना, हॅपी बर्थ डे म्हणू का नको म्हणू तसाच साला चफ्पल घालून निघालो आणि तिला खुश करावं म्हणून तिच्या आवडीचे लाडू घेऊन आलो. तो साला फणसवाडीतला दयाराम मिठायवाला पण अवंग साला. याला धादा वॉर्न करून सागिंतलं - नरम बुंदी. तर या इडियटनी पिशवीत भरून दिले एक डझन कडक बुंदी. साला वाईफच्या तोंडात नाय दात - ती कडक बुंदी काय खाणार कफ्पाळ. साला तिला वाटलं, मी पर्पजली कडक बुंदी आणली. साला तुला सांगतो. तोंडात दात नसताना या वाइफ लोक जेव्हा भडकून बोलतात ना, तो साला साऊंडपण हॉरिबल आणि साईट तर मल्टिफ्लाईड बाय हंड्रेड हॉरिबल. आता मी काय ट्रिक केलीय म्हाईत आहे तसाच साला चफ्पल घालून निघालो आणि तिला खुश करावं म्हणून तिच्या आवडीचे लाडू घेऊन आलो. तो साला फणसवाडीतला दयाराम मिठायवाला पण अवंग साला. याला धादा वॉर्न करून सागिंतलं - नरम बुंदी. तर या इडियटनी पिशवीत भरून दिले एक डझन कडक बुंदी. साला वाईफच्या तोंडात नाय दात - ती कडक बुंदी काय खाणार कफ्पाळ. साला तिला वाटलं, मी पर्पजली कडक बुंदी आणली. साला तुला सांगतो. तोंडात दात नसताना या वाइफ लोक जेव्हा भडकून बोलतात ना, तो साला साऊंडपण हॉरिबल आणि साईट तर मल्टिफ्लाईड बाय हंड्रेड हॉरिबल. आता मी काय ट्रिक केलीय म्हाईत आहे साईबाबाच्या फोटोखाली भिंतीवर खिळ्यांनी वाईफची बर्थ डेट कोरून ठेवली आहे. साल्या दाताच्या कवळ्या म्हाग किती झाल्यायेत म्हाइत नाय तुला साईबाबाच्या फोटोखाली भिंतीवर खिळ्यांनी वाईफची बर्थ डेट कोरून ठेवली आहे. साल्या दाताच्या कवळ्या म्हाग किती झाल्यायेत म्हाइत नाय तुला - करणार काय मीच इडियट साला. वाईफचा बर्थ डे विसरलो. ''\nअसो. नवीन लग्न झालेल्या वराचा फार वेळ घेऊ नये. असा वेळ घेणारा माणूस पुढल्या जन्मी गुरखा नाही तर दूधवाला भय्या होतो म्हणतात. पण माझा हा उपदेश पाळणा-यास उत्तम संसारसुख प्राप्त होऊन, ताजे मासे, धनधान्य, संतती, संपत्ती, साखर, मुलांना शाळेत प्रवेश, वह्या, बसमख्ये आणि लोकलमध्ये खिडकीजवळची जागा, टेलिफोनवर हवा तोच नंबर मिळणे वगैरे सर्व गोष्टींचा भरपूर लाभ होवोन संसारात सदैव आनंदी, आनंद नांदेल. तथास्तु.\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-10-20T12:58:14Z", "digest": "sha1:D4E35HBWJC2NGIVGLTIIBCYNHWXMLE2W", "length": 5794, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्वाक्षरी - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची स्वाक्षरी\nमोहनदास करमचंद गांधी यांची स्वाक्षरी\nस्वाक्षरी किंवा सही (इंग्रजी: Signature) एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या हाताने लिहिलेले (आणि कधीकधी विशिष्ट शैलीमध्ये) नाव किंवा आडनाव (किंवा इतर काही) संदर्भित करते. स्वाक्षरी ही एखाद्या कागदपत्रांवर किंवा घोषणांवर केली जाते जी दर्शविते की ही 'योग्य व्यक्ती'द्वारे प्रसारित केली गेली आहे. जर एखाद्या रचनेवर एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी असेल तर ती कोणी तयार केली हे माहिती होते. कोणतीही व्यक्ती जगातील कोणत्याही ज्ञात भाषेच्या लिपीमध्ये स्वाक्षरी करू शकते. स्वाक्षरी ही त्या व्यक्तीची वेगळी ओळख असते.\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जुलै २०२० रोजी १९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-296/", "date_download": "2020-10-20T12:12:08Z", "digest": "sha1:OVCGSRWBEJNMXKIP44M2UXNYRXHP6Y7R", "length": 11896, "nlines": 134, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-०२-२०१९) – eNavakal\n»11:47 am: मुंबई – अंकिता लोखंडेच्या घराचे हफ्ते सुशांतच भरत होता, ईडीच्या चौकशी बाब समोर\n»10:56 am: नवी दिल्ली – मुलींच्या विवाहाचं वय बदलणार, मोदींनी दिले संकेत\n»10:47 am: नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांना कोरोनाची लागण\n»10:28 am: मुंबई – मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न\n»8:30 am: मुंबई – मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेही कोकणासाठी गाड्या सोडणार\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-०२-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२७-१२-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०६-०२-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-१२-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-०२-२०१९)\nशहिदांचे खोटे फोटो शेअर करू नका\nशिवजयंती निमित्त मंगळवारी किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रम\n(व्हिडीओ) …म्हणून उन्हाळ्यात उसाचा रस प्यावा\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: (व्हिडीओ) ताकाची थंडाई (व्हिडीओ) रसरशीत मोसंबी (व्हिडीओ) गुणकारी गुलकंद (व्हिडीओ) आरोग्यवर्धक दही\nआज फॅशन डॉल बार्बीचा वाढदिवस\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज स्मृतिदिन # होळी २०१८ मिलान फॅशन वीक २०१८ स्टाईलच्या बाबतीत विराटचा नवा रेकाॅर्ड\n(व्हिडीओ) मुंबईचा ‘गली बॉय’ ‘डिवाईन’\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०३-११-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...\nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\n नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले\nनवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nखासदार नवनीत राणा यांची प्रकृती स्थिर, आयसीयूतून सामान्य कक्षात हलवले\nमुंबई- कोरोनाचा संसर्ग झाल्याने लिलावती रुग्णालयात उपचार घेत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांना आयसीयूतून सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. प्रकृतीत थोडी सुधारणा...\nआघाडीच्या बातम्या देश विदेश\nपाकिस्तानची वेबसाईट हॅक, भारताचा तिरंगा फडकला\nनवी दिल्ली- आज देशात स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी पाकिस्तानच्या वेबसाइट्सवरही शुभेच्छांचे संदेश दिसून आले आहेत. पाकिस्तानच्या फातिमा जिन्ना महिला विद्यापीठासह...\n९० दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करण्याचा डोनाल्ड ट्रम्पचा आदेश\nन्यूयॉर्क – काही दिवसांपूर्वी अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घातली होती. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्सला ९० दिवसांत अमेरिकेतील टिकटॉकची...\nआघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई\n कॅप्टन अमोल यादव यांनी बनविले भारतीय बनावटीचे पहिले विमान\nमुंबई – आज भारताच्या स्वातंत्र्य दिनी मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून यावी अशी ऐतिहासिक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप येथे राहणारे कॅप्टन अमोल शिवाजी...\nशरद पवारांचं एक आदर्श कुटुंब, पार्थ पवारांविषयीचा प्रश्न एका मिनिटांत सोडवतील-राजेश टोपे\nजालना – ‘पार्थ पवार अपरिपक्व आहेत, त्यांच्या शब्दाला कवडीची किंमत देत नाही, असं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत वाद असल्याचं बोललं जात आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/chimukalis-unique-rakhi-pornima/", "date_download": "2020-10-20T11:58:07Z", "digest": "sha1:RPLOOFKCMKENGCN4VEPU6GAXYCSX3ZHN", "length": 10160, "nlines": 87, "source_domain": "www.mh13news.com", "title": "सोलापूर | ‘या’ चिमुकलीची अनोखी राखी पौर्णिमा | MH13 News", "raw_content": "\nसोलापूर | ‘या’ चिमुकलीची अनोखी राखी पौर्णिमा\nम्हणतात ना लहान मुलांच्या भावविश्वात नेमकं काय सुरू असेल कोणालाही नाही सांगता येणार.. असंच काहीसं म्हणावं असं सोलापुरातील एका चिमुकल्या मुलीने आजच्या शुभ दिवसाचे औचित्य साधून अनोखी राखी पौर्णिमा साजरी केली.\nझाडं, पानं, फुलांबद्दल ‘गाथा’च्या इवल्याशा मनात खूप मोठं कुतूहल. हे झाड छोटं का ते कधी मोठं होणार ते कधी मोठं होणार त्याचं पान छोटं अन् याचं केवढं मोठं त्याचं पान छोटं अन् याचं केवढं मोठं ते हार्टशेप, हे लांब, या पानांची कटिंग देवबाप्पा करतो का ते हार्टशेप, हे लांब, या पानांची कटिंग देवबाप्पा करतो का या तिच्या रोजच्या बालसुलभ भाबड्या प्रश्नांना उत्तर देताना आई-बाबांची पुरती दमछाक होते. तरीही अगदी आनंदाने तिचं कुतूहल वाढवण्यात आमचे आई- बाबा खूप सजग असतात. देवपूजा करताना तुळस, बेलपत्री, दुर्वा, आघाडा, आंब्याची पानं दाखवून त्या प्रत्येकाचं वेगळेपण दररोज गाथाला सांगताहेत. कधी आंब्याच्या पानांचं तोरण करायला शिकवून तरी कधी पानांचा विडा करून.\nआजही असच राखी पौर्णिमा निमित्ताने घडलं, झाडांच्या बिया अन् कडधान्यापासून राखी तयार करण्याची अफलातून कल्पना सौ. केतकीने मांडली. अन् मग काय, गाथा लागली कामाला. लगेच सगळ्या डाळी, कडधान्य काढली. चहाच्या बॉक्सवर आकार काढून त्या भोवती कडधान्य, फुलांच्या बियांची सजावट केली. तेव्हा साकारली एक नैसर्गिक राखी. गाथाने मनापासून ते केलं. राखी तयार झाल्यावरची तिच्या डोळ्यातली चमकच सांगत होती तिच्या मनाचं समाधान. नवनिर्मितीचा, सृजनाचा आनंद तिच्या च��हऱ्यावर स्पष्ट दिसत होता.\nआज (सोमवारी ) वाड्याच्या मागील परसबागेतील झाडांना राखी बांधण्यात आली. गाथाने तिच्या आवडीच्या शेवगाच्या झाडाला राखी बांधली. मनापासून त्यास औक्षण करून रोपाला मिठी मारली. तिच्या समवेत सौ. आई व सौ. केतकी यांनी झाडांना राखी बांधली.अशी प्रतिक्रिया ‘रानवेध’चे विनोद कामतकर यांनी व्यक्त केली.\nNextभरदिवसा व्यापाऱ्याची रोकड चोरट्यांनी केली लंपास »\nPrevious « कोरोना | आदेश लागू ; अशी असेल दंडात्मक कारवाई - जिल्हाधिकारी\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअस्सल भान | ‘या’ मोबाइल विक्रेत्याने व्यसनाधीन ग्राहकांना केली दुकानबंदी ; वाचा हटके बातमी…\nकेंद्राच्या आयुष मंत्रालयावर डॉ. शिवरत्न शेटे यांची नियुक्ती\nसोलापूर | तब्बल 48 तासानंतर सूर्यनारायण दर्शन ;महिला वर्ग सुखावला\nAction | ‘अवैध धंद्यां’ना तालुक्यात कुठेही थारा नाही : पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते\nहाय अलर्ट | एनडीआरएफच्या तुकड्या तैनात, मदतीसाठी वायूसेना, नौदलासह, लष्कर…\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nMH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nMH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nMH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nMH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nसोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B2/", "date_download": "2020-10-20T11:48:49Z", "digest": "sha1:KXPOW6FBEU3EXAYHEXJWMLPDGGZHRADY", "length": 22591, "nlines": 167, "source_domain": "jaihindbks.com", "title": "मराठी कायदे मार्गदर्शन लेख – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTag: मराठी कायदे मार्गदर्शन लेख\nपरीक्षांचे निकाल, उत्तरपत्रिका पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकनसंबंधी नियम, कायदे व न्यायालयीन निर्णय\nमहाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील निकालासंबंधी तरतुदी व मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश व सविस्तर तपशील यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी जन आंदोलन अथवा न्यायालयीन मार्गाने लढा दिल्यास मोठी क्रांती घडू शकेल.\nTagged उत्तरपत्रिका तपासणी, तपासणीस, परीक्षा निकाल, पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकन, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, मुंबई उच्च न्यायालयाचे पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकनसंबंधी निर्णय, मुंबई विद्यापीठ, विद्यार्थी हितसंबंधी कायदे, शैक्षणिक कायदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, Maharashtra Public Universities Act 2016 marathi, The Maharashtra Universities Act 1994 marathiLeave a comment\nशाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक\nराज्य शासनाने २१ एप्रिल सन २०१२ रोजी कोणत्याही शाळेने देणगी शुल्क वसूल केल्यास त्याविरोधात १० पट दंड रक्कमेची कार्यवाही करण्यास जिल्हा शिक्षण अधिकारी/ शिक्षण निरीक्षक यांना निर्देश दिले आहेत.\nTagged बाल अधिकार संबंधी कानून तथा न्यायालायीन निर्णय, बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, बालहक्क संरक्षण कायदे, मराठी कायदे मार्गदर्शन लेखLeave a comment\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nसर्वोच्च न्यायालय- फसवणूक करणे, बनावट कागदपत्र बनविणे हे लोकसेवकाचे कार्य नाही म्���णून अशा गुन्ह्यांपासून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १९७ ( Section 197 of The Code of Criminal Procedure 1973) संरक्षण मिळणार नाही\nTagged न्यायालयीन निर्णय, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय दंड संहिता १८६०, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, लोकसेवक, लोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीविरोधात फौजदारी गुन्ह्यासंबंधी तरतुदी, लोकसेवक संबंधी फौजदारी गुन्हा, लोकसेवकावर गुन्हा कसा दाखल करावा, लोकसेवकावर गुन्हा दाखल करणे, शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारीवर गुन्हा दाखल करणे, सर्वोच्च न्यायलय, Indian Penal Code 1860 marathi, Legal Provisions & Judgments related to criminally prosecute public servant, Section 197 of The Code of Criminal Procedure 19735 Comments\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\nएफआयआर (FIR) म्हणजे प्रथम खबरी अहवाल (First Information Report) कशी दाखल करावी याबाबत मॅजिस्ट्रेट कोर्ट, आयोग व प्राधिकरण तसेच कायद्यांबाबत मार्गदर्शन माहिती\nTagged अदखलपात्र गुन्हे, एफआयआर FIR कशी करावी, दखलपात्र गुन्हे, पोलिसांना तक्रार कशी करावी, पोलीस ठाणेस लेखी तक्रार करणे, प्रथम खबरी अहवाल, प्रायवेट कम्प्लेंट, फौजदारी कायदे, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय दंड संहिता १८६०, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, सीआरपीसी १५६(३)Leave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम १९८७- देणगीविरोधी कायद्यातील तरतुदी\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम १९८७- देणगीविरोधी कायद्यातील तरतुदी. जनतेस शाळा अथवा महाविद्यालय यांनी शिक्षणसंस्थेत प्रवेशासाठी किंवा पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी देणगी (कॅपिटेशन फी), बेकायदा शुल्क अथवा शासन निर्धारित दरापेक्षा जास्तीची फी मागितल्यास त्याविरोधात कुठे दाद मागावी याबाबत संभ्रम असतो. कित्येक वेळा केवळ शिक्षण विभागाकडे तक्रार करणे हाच मार्ग उपलब्ध असल्याचा गैरसमज त्यांच्याकडून करण्यात येतो व पोलीस प्रशासनाकडे बेकायदा शुल्कवसुली विरोधात तक्रार करावयास गेले असता 'आम्ही कोणत्या कायद्यांतर्गत शैक्षणिक संस्थांवर कारवाई करू' असा प्रतिप्रश्न करून शिक्षण विभागाकडे दाद मागण्याची समज सामान्य जनतेस दिली जाते. मात्र राज्य शासनाने सन १९८७ साली महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्र��िबंध) अधिनियम १९८७ लागू केला असून त्यामध्ये देणगी (कॅपिटेशन फी) मागणे व वसूल करणे हा दखलपात्र गुन्हा जाहीर केला असून त्यासाठी कमीत कमी १ वर्ष तर जास्तीत जास्त ३ वर्षे कारावासाची कठोर शिक्षा तसेच वसूल केलेली देणगी (कॅपिटेशन फी) सव्याज परत मिळवून देण्याचीही तरतूद करण्यात आलेली आहे\nTagged अनुदानित शैक्षणिक संस्थांचे शुल्क दर, कॅपिटेशन फी अथवा देणगी ची व्याख्या, कॅपिटेशन फीसंबंधी नियम व कायदे, देणगी मागणे व वसूल करणे बेकायदा, देणगीविरोधी कायदा महाराष्ट्र, देणगीसंबंधी कायदे व नियम, प्रवेशासाठी देणगी गुन्हा, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, विना अनुदानित व खाजगी शिक्षणसंस्थांचे दर, शिक्षणसंस्था प्रवेशासाठी देणगी मागणे बेकायदा, शिक्षणसंस्था विरोधात पोलीस तक्रार, capitation fee laws Maharashtra, donation for admission illegal, donation laws Maharashtra, law related to donation marathiLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nसीबीएसई बोर्डाने सरस्वती मंदिर शाळेचा संलग्नता अर्ज बंधनकारक कागदपत्रांच्या अभावी नाकारले\nसीबीएसई बोर्डाने शाळा प्रशासनाने बोर्डाशी संलग्नतेसाठी बंधनकारक असलेल्या कागदपात्रांची यादी देऊन शाळेने ती दाखल न केल्याने अर्ज नाकारल्याचे स्पष्ट केले आहे.\nTagged बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या, सीबीएसईLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nशुल्क न भरल्याच्या कारणास्तव शाळांना कागदपत्रांची अडवणूक करता येणार नाही-मद्रास उच्च न्यायालय\nपालकांनी शालेय शुल्क न भरल्याच्या कारणास्तव शाळांना विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट, मार्कलिस्ट ई. यांची अडवणूक करता येणार नाही.\nTagged न्यायालयीन निर्णय, बाल हक्क अधिकार हनन संबंधी बातम्या, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्याLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कायद्यांतर्गत कर्जासाठी व्याजदराची माहिती\nसहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक १६ सप्टेंबर २०१४ रोजी याबाबत अधिसूचना काढून शेतकरी तसेच शेती व्यतिरिक्त कर्जासाठी व्याजदर निर्धारित केले आहेत.\nTagged कायदे व नियम, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या, महाराष्ट्र, महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४Leave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nकायदे, अधिनियम व शासकीय योजना यांची माहिती देणाऱ्या शासकीय वेबसाईटबद्दल माहिती\nनॅशनल पोर्टल ऑफ इंडिया, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व मुंबई उच्च न्यायालयाच्या ई-लायब्ररी सुविधांचा वापर करून कायदे व योजना यांची माहिती मिळते. त्याचेच सविस्तर मार्गदर्शन या लेखात दिले आहे.\nTagged अधिनियम, कायदे, कायदे व नियम, केंद्र सरकार कायदे, केंद्र सरकार शासकीय योजना, नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, माहिती, मुंबई उच्च न्यायालय ई-लायब्ररी, योजना, राज्य सरकार कायदे, राज्य सरकार शासकीय योजना, सरकारी योजनाLeave a comment\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी\nमहाराष्ट्रातील शासकीय कर्मचारींच्या वर्तणूक विषयक नियम, त्यांची कर्तव्ये, त्यांच्यावर शास्तीची कारवाई करण्यासंदर्भात असलेले नियम याबाबतची विस्तृत माहिती.\nTagged अधिकारी, कर्मचारी, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध बातम्या, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, मराठी बातम्या, महाराष्ट्र, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९, शासकीय कर्मचारी शास्तीचे नियम1 Comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nमहत्वाचे- आमचे अँड्रॉईड ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि सर्व लेख डिजिटल पुस्तक स्वरूपात मोबाईलमध्ये वाचा\nखराब रस्ते, खड्डे ई. विरोधात न्यायालयीन निर्णय, तक्रार प्रणाली व कायद्याने लढा देणेबाबत सविस्तर मार्गदर्शन\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nबालहक्क संबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nराष्ट्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोग- तक्रार प्रणाली, पत्ते व अधिकार क्षेत्र सविस्��र माहिती\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती\nअन्याय व भ्रष्टाचार विरोधात कायद्याने लढाईस सुरुवात कशी करावी\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2020-10-20T10:52:40Z", "digest": "sha1:HIR7OFSOZVAC7ZRGI5MHDBLRB345TMLG", "length": 4400, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:ऑलिंपिक खेळ फुटबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२\nऑलिंपिक फुटबॉल पदक विजेत्यांची यादी\nऑलिंपिक खेळ मार्गक्रमण साचे\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/due-to-technical-difficulties-all-the-upcoming-exams-of-idol-which-could-not-be-held-will-start-from-19th-october-2020/222200/", "date_download": "2020-10-20T11:51:47Z", "digest": "sha1:IGIPJQJVDJCOCCRB5GNTBUPIFN6HG776", "length": 8588, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "महत्त्वाची बातमी! सर्व परिक्षांसह आयडॉलच्या न होऊ शकलेल्या परीक्षा १९ ॲाक्टोबरपासून सुरू | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई महत्त्वाची बातमी सर्व परिक्षांसह आयडॉलच्या न होऊ शकलेल्या परीक्षा १९ ॲाक्टोबरपासून सुरू\n सर्व परिक्षांसह आयडॉलच्या न होऊ शकलेल्या परीक्षा १९ ॲाक्टोबरपासून सुरू\nपरिक्षेचा पॅटर्न ठरला, या पध्दतीने अंतिम वर्षातील परीक्षा होणार\nतांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या व पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून सूरू होणार आहेत. याबाबतीत पुढील परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. आज, बुधवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा घेतांना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार असून विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू नये, असेही संचालक डॅा विनोद पाटील यांनी सांगितले.\nदूरस्थ व मुक्त अध्ययन शिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मंगळवारी तांत्रिक अडचणीचे कारण देत मुंबई विद्यापीठाने अचानक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गोंधळाला जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच कंपनीचे मानधन थांबवण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आला होता. मात्र आता परिक्षेची तारीख निश्चित झाली असून विद्यार्थ्यांमधील संभ्रमदेखील दूर झाला आहे.\nकाढा प्यायल्यामुळे लिव्हरला त्रास होतो आयुष मंत्रालयानं सांगितलं सत्य\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपायाला भिंगरी लावून पिंजला कानाकोपरा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dhamma.org/mr/about/goenka", "date_download": "2020-10-20T10:53:33Z", "digest": "sha1:TNQ73EVD3BYRLTS6FA2YLGXPVXY7FAWF", "length": 51995, "nlines": 205, "source_domain": "www.dhamma.org", "title": "Vipassana Meditation", "raw_content": "\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nश्री सत्य नारायण गोयन्का\nश्री सत्यनारायण गोयन्काजी आपल्या काळातील सर्वोत्तम विपश्यना (Vipassana) साधना परंपरेमधील गृहस्थ आचार्य आहेत.\nजरी भारतीय वंशाचे असले तरी श्री गोयन्काजींचा जन्म आणि मोठेपण म्यानमारमध्येच(ब्रह्मदेश) झाले. तेथे रहात असतानाच सुदैवाने ते सयाजी उ बा खिन यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्याकडून विपश्यनेचे प्रशिक्षण प्राप्त केले. चौदा वर्षांपर्यंत आपल्या गुरुदेवांकडून प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर श्री गोयन्काजी भारतात आले आणि त्यांनी १९६९ पासून विपश्यना शिकविणे चालू केले. जातीयता तसेच सांप्रदायिकतेने विभागलेल्या भारतात श्री गोयन्काजींच्या शिबीरांत समाजाच्या प्रत्येक थरातील हजारो लोकानी आकर्षित होऊन भाग घेतला. त्याशिवाय विश्वभरातील अनेक देशांतील लोक विपश्यना शिबीरात भाग घेऊन लाभान्वित होत आहेत.\nसुमारे ४५ वर्षांच्या कालावधीमध्ये श्री गोयन्काजी आणि त्यांच्या साहाय्यक आचार्यांनी भारत तसेच पूर्व व पाश्चिमात्य देशांमध्ये शिबीरांद्वारा हजारो-लाखोंना विपश्यना शिकविली. आज, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित झालेली ध्यान केंद्रे आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया इथे कार्यरत आहेत.\nआज जी विपश्यना गोयन्काजी शिकवितात ती विद्या जवळजवळ २५०० वर्षांपूर्वी भारतामध्ये भगवान बुध्दांनी पुन्हा शोधून काढली होती. भगवान बुध्दांनी कधीही सांप्रदायिकतेचे शिक्षण दिले नाही. त्यांनी धर्म(धम्म-Dhamma) शिकविला, कि जो मुक्तीचा सार्वजनीन मार्ग आहे. ह्याच परंपरेप्रमाणे श्री गोयन्काजी देखील सांप्रदायिकताविहीन विद्या शिकवितात. यामुळेच ही विद्या विश्वभरातील कोणतीही पार्श्वभूमी असलेल्या लोकांना, जरी तो कोणत्याही संप्रदायाचा असो किंवा संप्रदायावर विश्वास नसलेला असो आकर्षित करते.\nश्री. गोयन्काजीना त्यांच्या जीवनकाळात अनेक पुरस्कार मिळाले ज्यात भारताच्या राष्ट्रपतींकडून २०१२ मध्ये प्रतिष्ठेचा पद्म पुरस्कार देखील आहे. भारत सरकारतर्फे दिला जाणारा हा एक Padma Awardsउच्च नागरी पुरस्कार आहे.\nसत्यनारायण गोयंकाजीनी सप्टेंबर २०१३ मध्ये आपला अंतीम श्वास घेतला, त्यावेळेस त्यांचे वय ८९ होते. एक अविनाशी वारसा त्यांनी सोडला आहेः विपश्यनेचे तंत्र, जे आता जगभरांतील लोकांसाठी अधिक प्रमाणांत उपलब्ध आहे.\nयुनो मधील शांति शिखर परिषद\n२९ ऑगस्ट २००० मध्ये प्रमुख आचार्य श्री गोयन्काजीना अमेरिकेत न्युयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल एसेंब्ली हॉल येथे आयोजिलेल्या “सहस्राब्दि विश्व शांति संमेलन” साठी विश्वभरांतील मान्यवर आध्यात्मिक तसेच धार्मिक नेत्यांबरोबर भाषणासाठी आमंत्रित केले होते.\nश्री सत्य नारायण गोयन्काजी यांचे शांति परिषदेला संबोधित भाषण\nबिल हिगिन्स ऑगस्ट २९, २०००\nछायाचित्र Beliefnet,Inc. कडून साभार\nन्युयॉर्क---, जिथे पहिल्या प्रथम आध्यात्मिक तसेच धार्मिक नेत्यांचे संमेलन भरले होते तिथे विपश्यना आचार्य गोयन्काजीनी सहस्राब्दि विश्व शांति संमेलनांतील प्रतिनिधिंना राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्ली हॉलमध्ये संबोधित केले.\nधार्मिक समन्वय, सहिष्णुता तसेच शांतिपूर्व सह-अस्तित्व इत्यादि विषयांवर चर्चा चालू असताना आचार्य गोयन्काजीनी कॉन्फ्लिक्ट ट्रांसफॉर्मेशन नामक सत्रामध्ये भाषण दिले.\n“लोकांना एका संप्रदायातून दुसऱ्या संप्रदायात रुपांतर करण्याऐवजी”, श्री गोयन्काजी म्हणाले, “हे चांगले होईल की लोकांना दुःखापासून सुखाकडे, बंधनातून मुक्तिकडे, क्रूरतेपासून करुणेकडे वळविण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे.”\nजवळजवळ दोन हजार प्रतिनिधी आणि निरिक्षकांच्या समुदायासमोर संमेलनातील दुपारच्या सत्रांत श्री गोयन्काजीनी हे भाषण दिले. हे सत्र सी.एन.एन. चे संस्थापक टेड टर्नर यांच्या भाषणानंतर झाले. श्री टर्नर हे संमेलनाच्या आर्थिक पुरस्कर्त���यापैकी एक होते.\nशिखर संमेलनाचा विषय विश्व शांति हा आहे हे ध्यानात ठेवून श्री गोएन्काजीनी ह्या गोष्टीवर जोर दिला की जोपर्यंत व्यक्तिव्यक्तिमध्ये आंतरिक शांति नसेल, तोपर्यंत विश्वामध्ये शांति स्थापन होऊ शकणार नाही. “ विश्वामध्ये शांति प्रस्थापित होऊ शकणार नाही जोपर्यंत लोकांच्या मनांत क्रोध तसेच घृणा आहे. मैत्री आणि करुणेने भरलेल्या हॄदयाद्वारेच विश्वामध्ये शांति स्थापित होऊ शकेल.”\nशिखर संमेलनाचा महत्वपूर्ण उद्देश हा आहे की विश्वामध्ये सांप्रदायिक लढाई-भांडण तसेच तणाव कमी करणे. ह्याबद्दल बोलताना श्री गोएन्काजी म्हणाले, “ जोपर्यंत अंतःकरणात क्रोध व द्वेष आहे तोपर्यंत, जरी तो इसाई असो, हिन्दू असो, मुसलमान असो किंवा बौध्द असला तरी सुध्दा दुःखीच असणार.”\nतसेच टाळ्यांच्या कडकडाटातच त्यांनी सांगितले, “ ज्यांच्या शुध्द हॄदयांत प्रेम तसेच करुणा आहे तेच आंतरिक स्वर्गीय सुखाचा अनुभव करु शकतात. हाच निसर्गाचा नियम आहे, कुणाला वाटल्यास ईश्वराची इच्छा आहे असे समजावे.”\nविश्वांतील प्रमुख धार्मिक नेत्यांच्या ह्या सभेत त्यांनी सांगितले, “ आपण सर्व संप्रदायांच्या समान तत्वावर ध्यान देऊ या, त्यांना महत्व देऊ या. हॄदयाच्या शुध्दतेला महत्व देऊ या, जे सर्व संप्रदायांचे सार आहे. वादविवाद टाळण्यासाठी बाह्य कवचाकडे जसे की सांप्रदायिक कर्मकांड, आचारपध्दती, उत्सव, परंपरा इत्यादिची दखल न घेता आपण धर्माच्या ह्या अंगाला महत्व देऊ.”\nआपल्या प्रवचनाचा सारांश सांगताना श्री गोएन्काजीनी सम्राट अशोकाच्या शिलालेखातील वाक्याचा उल्लेख केला ज्यात म्हटले आहे की, “ फक्त आपल्याच धर्माचा सन्मान आणि दुसऱ्यांच्या धर्माची निंदा करु नये. तर पुष्कळशा इतर कारणांमुळे दुसऱ्यांच्या धर्माचा सन्मान करायला हवा. असे केल्याने आपल्या धर्माच्या वाढीस मदत होतेच शिवाय दुसऱ्यांच्या धर्माची सेवा देखील होते. असे न केल्यास आपल्या धर्माची तर कबर खोदली जातेच परंतु दुसऱ्यांच्या धर्माची देखील हानी होते. जो कोणी आपल्या धर्माचा सन्मान करत दुसऱ्यांच्या धर्माची निंदा आपल्या धर्माच्या भक्तीपोटी करत असताना विचार करेल की, “मी माझ्या धर्माचा मी गौरव करेन; परंतु स्वतःच्या अशा वागण्यामुळे तो आपल्याच धर्माचे मोठे नुकसान करतो. ऐक्य हे चांगले आहे. दुसऱ्या धर्मांच�� जो उपदेश आहे तो आपण ऐकूया आणि ऐकण्याची उत्सुकता दाखवूया.”\nसंयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव कोफी अन्नान यांनी आशावाद दाखविला की, “ या शिखर परिषदेमध्ये एकत्रित झालेल्या विश्वांतील प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांच्या शांतिच्या एकोप्याने केलेल्या पुकारामुळे नव्या सहस्राब्दिमध्ये शांति वाढेल.”\nपहिल्या प्रथमच अशा प्रकारच्या झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या या परिषदेत आध्यात्मिक नेत्याना आमंत्रित केले होते ज्यामध्ये स्वामिनारायण चळवळीतील प्रमुख स्वामी, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी अग्निवेश, माता अमृतानंदमयी देवी आणि दादा वासवानी खेरीज प्रमुख विद्वान जसे की डॉ. करण सिंग व एल. एम. सिंघवी ह्यांचा समावेश होता.\nधार्मिक आणि सांस्कृतिक वैविध्यतेतील भाग घेणाऱ्यांचा संदर्भ देताना अन्नान म्हणाले,” संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे वेलबुट्टीदार कापड आहे, फक्त साडी व सुटाचे नव्हे तर पाद्री लोकांची गळपट्टी, नन्सचा(जोगीण) पोषाख आणि लामांचा झगा; बिशपचा, डोक्यावरील टोपी, यारमुल्क इत्यादि.”\nपुन्हा पुन्हा अन्नानना तिबेटन नेत्यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारले असता, प्रयत्नपूर्वक प्रश्नाचा रोख परिषदेच्या उद्देशाकडे वळवून ते म्हणाले,” शांतीदूत आणि शांतता प्रस्थापित करणारी ही धर्माची रास्त भूमिका पुनर्स्थापित करण्यासाठी—वादविवादाचा प्रश्न हा बायबल किंवा तोराह किंवा कुराण असा कधीच नव्हता. खरोखर श्रद्धेचा प्रश्न कधीच नव्हता—विश्वास आणि आपण एकमेकाशी कसे वागतो हा होता. विश्वासपूर्ण असा शांती आणि सहिष्णुतेचा मार्ग तुम्ही परत एकदा शिकविला पाहिजे.”\nसंयुक्त राष्ट्र्संघाच्या नेत्यांनी आशा केली की जर जगांतील ८३%लोकसंख्या वरपांगी धार्मिक किंवा आध्यात्मिक विश्वासाला चिकटून रहात असेल तर ह्या धार्मिक नेत्यांनी आपल्या प्रभावाने अनुयायांना शांतीकडे वळवले पाहिजे.\nसंयुक्त राष्ट्रसंघ आशा करतो की परिषदेमुळे जागतिक समाज योग्य बाजूकडे वळेल, शब्दांच्या एका दस्तावेजामध्ये सांगायचे म्ह्णजे, ”आध्यात्मिक बळ स्विकारू आणि अत्यंत वाईट अशा मानवी क्रूरतेचे निर्मूलन आपल्या हातांत आहे हे ओळखू-युध्द- तसेच युध्दाच्या मूळ कारणापैकी एक म्हणजे गरीबी. जगांतील आध्यात्मिक नेत्यांनी संयुक्त राष्ट्रासमवेत एकत्रित होऊन मनुष्यजातीच��या अत्यावश्यक गरजा संबोधित करण्याची वेळ आलेली आहे.”\nसहभागी नेत्यांनी जागतिक शांततेकरिता जाहीरनाम्यावर सह्या केल्यानंतर तसेच शांतता स्थापनेकरिता आणि शांतता राखण्याकरिता संयुक्त राष्ट्र संघ आणि राष्ट्रसंघाचे महासचिव यांच्यासमवेत कार्य करणारी धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांची आंतरराष्ट्रीय सल्लागार परिषद स्थापन झाल्यानंतर सदरहू शिखर परिषद येत्या गुरुवारी दि. ३१ ऑगस्ट रोजी समाप्त होईल.\n“धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार परिषदेचे ध्येय, संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्याचे विस्तारिकरण आणि मजबूतीकरण हे आहे”, असे जागतिक शांतता शिखर परिषदेचे महासचिव श्री. बावा जैन यांनी सांगितले. “विवादाप्रसंगी, जगातील थोर आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांना अशा ज्वलंत मुद्द्यांवर अहिंसात्मक तोडगा काढण्यासाठी एका पीठावर आणता येईल, अशी आमची प्रामाणिक आशा आहे.”\nसंयुक्त राष्ट्र संघातील प्रवचन\nसहस्राब्दि जागतिक शांतता शिखर परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहात मंगळवार दि. २९ ऑगस्ट २००० रोजी श्री. स. ना. गोयन्काजींनी दिलेले संपूर्ण प्रवचन खालीलप्रमाणे आहे.\nश्री स. ना. गोयन्काजी द्वारा ‘विश्वशांतीसाठी सार्वभौम आध्यात्मिकता’\nतारिखः ऑगस्ट २९, २०००\nजिथे अंधार असतो, तिथे प्रकाश आवश्यक असतो. आज हिंसेने निर्माण केलेले वादविवाद, युद्ध आणि रक्तपातामुळे सर्वत्र दुःखदायक स्थिती असताना जगाला आत्यंतिक आवश्यकता आहे, ती ऐक्याची आणि शांततेची. धार्मिक आणि आध्यात्मिक नेत्यांसाठी हे फार मोठे आव्हान आहे. हे आव्हान आपण स्वीकारूया.\nप्रत्येक धर्माचे एक बाह्य आवरण असते आणि एक अंतरंग, एक मध्य असतो. बाह्यावरणामध्ये विधी, आचारपद्धती, संस्कार, मत, रूपक आणि सिद्धांत असतात. हे धर्मागणिक बदलते असतात. परंतु सर्व धर्मांचे अंतरंग मात्र समान असते ; ते म्हणजे सदाचार आणि उदारता शिकवणारे, तसेच सहिष्णुता, सौहार्दता, दया आणि प्रेम यांनी परिपूर्ण असणाऱ्या शुद्ध आणि शिस्तपूर्ण मनाची शिकवण देणारे सार्वभौम असे ज्ञान. ह्या समान सूत्रावर प्रत्येक धार्मिक नेत्याने भर दिला पाहिजे आणि धर्माभिमान्यांनी आचरणात आणले पाहिजे. सर्व धर्मांच्या ह्या अंतरंगाला जर योग्य महत्त्व दिले गेले आणि बाह्य भावांप्रती अधिक सहिष्णुता दाखवली गेली, तर विवाद कमी होतील.\nसर्व व्यक्तींना आपल्या श्रद्धेचे अनुगमन करण्याचे आणि तदनुषंगिक आचरणाचे स्वातंत्र्य असावे. मात्र असे करताना त्यांनी त्यांच्या धर्माच्या अंतरंगाकडे, अंतरतत्वाकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ नये तसेच त्यांच्या धार्मिक आचरणामुळे इतरांचा शांतीभंग होऊ नये, त्यांच्या धर्मश्रद्धांना कमी लेखू नये अथवा त्यांची निंदा करू नये, ही काळजी घ्यावी.\nधर्मश्रद्धांमधले वैविध्य लक्षात घेता, आपल्याला मतभेदांवर मात कशी करता येईल आणि शांततेसाठी परिपूर्ण योजना कशी साकारता येईल निरनिराळी मते असणारे अनेक जण ज्ञान प्राप्त झालेल्या अशा गौतम बुद्धाकडे जात असत. त्यांना तो सांगत असे, “आपण आपले मतभेद बाजूला ठेवूया. आपले एकमत ज्याच्यावर होऊ शकेल, अशा बाबींकडेच आपण लक्ष देऊया आणि तेच आचरणात आणूया, भांडायचे कशासाठी निरनिराळी मते असणारे अनेक जण ज्ञान प्राप्त झालेल्या अशा गौतम बुद्धाकडे जात असत. त्यांना तो सांगत असे, “आपण आपले मतभेद बाजूला ठेवूया. आपले एकमत ज्याच्यावर होऊ शकेल, अशा बाबींकडेच आपण लक्ष देऊया आणि तेच आचरणात आणूया, भांडायचे कशासाठी” तो शहाणा सल्ला आजही तितकाच मौल्यवान आहे.\nमी अशा भूमीतून आलो आहे, जिने गेल्या काही सहस्राब्धींमध्ये अनेक तत्वज्ञान आणि आध्यात्मिक मत-शाखांना जन्म दिला आहे. हिंसेच्या काही तुरळक स्वतंत्र घटना वगळता, शांततापूर्ण सहजीवनाचा नमुना म्हणून माझ्या देशाकडे पाहिले जाते. सुमारे २३०० वर्षांपूर्वी ज्यावर सम्राट अशोकाने राज्य केले होते, तेव्हाचे राज्य आजच्या अफगाणिस्तानापासून ते बांगलादेशापर्यंत पसरलेले होते. ह्या दयाळू राजाने त्याच्या संपूर्ण राज्यकारकिर्दीत दगडी आज्ञापत्रे खोदून घेतली, ज्यामध्ये सर्व धर्मश्रद्धांचा आदर करण्याबाबतचे आदेश होते, परिणामतः सर्व आध्यात्मिक परंपरेतल्या अनुयायांना त्याच्या छत्राखाली सुरक्षित वाटत असे. तो आपल्या प्रजाजनांना नीतीपूर्ण आयुष्य जगण्यास, आपल्या माता-पित्यांच्या व वडीलधाऱ्यांचा मान ठेवण्यास तसेच हिंसेपासून परावृत्त होण्यास सांगत असे. आपल्या प्रजाजनांना प्रवृत्त करणारे त्याचे ते शब्द आजही समर्पक आहेत.\nफक्त स्वतःच्या धर्माला मान देऊन इतर धर्मांची निंदा करू नये. त्यापेक्षा, प्रत्येकाने विविध कारणांसाठी दुसऱ्या धर्मांचाही मान ठेवावा. असे करण्याने तो आपलाच धर्म वाढण्यास मदत करत असतो आणि इतरांच्या धर्माचीही सेवा करत असतो. ह्याउलट विरूध्द आचरणातून तो आपल्या धर्मासाठी थडगे तर खणतोच, पण इतरांच्या धर्माचीही हानी करतो. स्वतःच्या धर्माचा आदर ठेवणे आणि दुसऱ्याच्या धर्माची निंदा करणे, हे एखादा कदाचित स्वतःच्या धर्मनिष्ठेखातर ‘माझ्या धर्माचा मी गौरव करेन’ अशा विचाराने करतही असेल, परंतु त्याचे हे कृत्य त्याच्याच धर्माची अधिक हानी करेल. आपापसातील एकता अधिक चांगली. आपण सर्व इतर धार्मिक सिद्धांत ऐकूया आणि ऐकण्याची इच्छाही ठेवूया. (कोरीव पाषाण १२).\nसम्राट अशोक, हा सहिष्णूता, सहवर्तन आणि शांतीपूर्ण संयोगीकरणाच्या गौरवपूर्ण परंपरेचे प्रतिनिधीत्व करतो. ही परंपरा आजच्या शासन आणि राज्यकर्त्यांमध्ये जागृत आहे. याचे उदाहरण म्हणजे ओमानचे थोर राजे, ज्यांनी स्वतःच्या धर्माचे निष्ठापूर्वक आणि एकाग्र पालन करताना इतर धर्मश्रद्धांच्या चर्च आणि मंदिरांसाठी जमीन उपलब्ध करून दिली. मला खात्री आहे की, असे दयाळू राजे आणि शासनकर्ते पुढील काळात जगभरातील अनेक देशांमध्ये निर्माण होत राहतील. म्हटले आहेच, “शांतीनिर्माते धन्य आहेत, कारण ते ईश्वराची संतान म्हणून ओळखले जातील”.\nहे अतिस्पष्ट आहे, की हिंसेचे उपासक प्रथम स्वतःचे आप्त आणि नातेवाईक यांची हानी करतात. त्यांच्या असहिष्णुपणातून ते असे प्रत्यक्ष तरी करतील, किंवा मग त्यांच्या कृतीला हिंसात्मक प्रतिसाद मिळण्याकरिता चिथावून अप्रत्यक्षरित्या तरी करतील. उलटपक्षी असे म्हटले आहे की, “धन्य ते क्षमावंत, कारण त्यांनाच क्षमा मिळेल”. हा निसर्गनियम आहे. दुसऱ्या शब्दांत यालाच ईश्वराचा निर्णय किंवा मार्ग असेही म्हणता येईल. गौतम बुद्धाने म्हटले आहे, “वैर हे वैराने संपणार नाही, तर फक्त त्याच्याविरुद्ध केलेल्या कृतीनेच संपेल. हा शाश्वत धर्म आहे. [आध्यात्मिक नियम].” भारतात ज्याला धर्म असे संबोधले जाते, त्याचा हिंदुत्व, बुद्धीझम, जैनीझम, ख्रिस्तीझम, इस्लाम, ज्युडाझम, शीखिझम किंबहुना अशा इतर कोणत्याही “इझम”शी संबंध नाही. हे सरळ साधे सत्य आहे कीः इतरांची हानी करण्याआधी नकारात्मक मानसिक विचारांच्या निर्मितीमुळे तुमची स्वतःची हानी प्रथम होते, आणि ही नकारात्मकता काढून टाकली, तर तुम्हाला स्वतःमध्येच शांतता मिळेल आणि विश्वशांती अधिक दृढ होईल.\nधर��म म्हणवण्यालायक प्रत्येक धर्म त्याच्या अनुयायांना भावनिक शुद्धतेचा अभ्यास करण्यासाठी व मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि हृदयाची शुद्धता व नैतिक जीवन जगण्याविषयी उपदेश देतो. एक परंपरा असे सांगते, \"Love thy neighbor\"; “शेजाऱ्यावर प्रेम करा”, दुसरी सांगते, सलाम वालेकुम –‘तुझ्याबरोबर शांती राहोत’, आणखी एक सांगते, “भवतु सब्ब मंगलम्” किंवा “सर्वे भवन्तु सुखिनः” –“सर्वजण सुखी, आनंदी राहोत”. बायबल असो, कुराण असो अथवा गीता असो, सर्व धर्मग्रंथ शांती आणि बंधुत्वाचाच उपदेश करतात. भगवान् महावीरांपासून येशू ख्रिस्तापर्यंत सर्व थोर धर्मसंस्थापक सहिष्णुता आणि शांतता यांचे आदर्श होते. तरीही आपले जग धार्मिक आणि सांप्रदायिक संघर्षाप्रमाणे प्रेरित होते, किंवा युद्धाप्रमाणेही- कारण आपण धर्माच्या केवळ बाह्य आवरणाला महत्त्व दिलेले असते, आणि त्याच्या अंतरंगाकडे दुर्लक्ष केलेले असते. हा परिणाम प्रेमाच्या आणि दयेच्या मनातल्या अभावामुळे झालेला असतो.\nप्रत्येक व्यक्तीमध्ये शांती निर्माण झाल्याशिवाय विश्वात शांती प्रस्थापित होऊ शकणार नाही. प्रक्षोभ आणि शांती एकत्र नांदू शकत नाहीत. अंतर्गत शांती प्राप्त करण्याचा एक मार्ग म्हणजे विपश्यना किंवा सूक्ष्म दृष्टीने ध्यान – एक असांप्रदायिक, वैज्ञानिक, परिणाम-केंद्रित तंत्रज्ञान अशी स्व-निरीक्षणाची आणि सत्यानुभूतीची साधनापद्धती. ह्या साधनापद्धतीच्या अभ्यासाने मन आणि शरीर यांच्या परस्पर-क्रियांचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभूतीतून मिळते. प्रत्येक वेळी मनामध्ये जेव्हा द्वेषासारखी नकारात्मक मानसिकता उदभवते, तेव्हा ती शरीरावर दुःखदायक संवेदनांना चालना देते. प्रत्येक वेळी मनामध्ये जेव्हा निरपेक्ष प्रेमाचा, दयेचा आणि सौहार्दाचा उदय होतो, तेव्हा संपूर्ण शरीरामध्ये जणू आनंददायी संवेदनांचा पूर लोटतो. विपश्यनेच्या अभ्यासातून हे सुद्धा समजते, की प्रत्येक शारीरिक आणि वाचिक कृतीआधी मानसिक कृती उमटते, जी ती प्रत्यक्ष कृती हितकारक असेल की अहितकारक असेल, ते ठरवते. मन अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण मनाला शुद्ध आणि शांत करणाऱ्या यथार्थ आणि अनुभविक पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे. जागतिक शांतता शिखर परिषदेतून तयार होणाऱ्या सामुहिक जाहीरनाम्याची परिणामकारकता अशा साधनापद्धतींमुळे आणखी वृध्दिंगत होईल.\nप्राचीन भारताने दोन प्रकारच्या आचरण पध्दती विश्वाला दिल्या. एक म्हणजे योग आसनाचा शारिरिक व्यायाम आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी श्वासावर ताबा (प्राणायाम). दुसरा म्हणजे मन निरोगी ठेवण्यासाठी विपश्यनेतून मनाचा व्यायाम. कोणत्याही प्रकारच्या धर्मश्रध्दा असलेले लोक ह्या दोन्ही प्रकारच्या पध्दती आचरणात आणू शकतात. त्याचवेळी ते स्वतःचा धर्म शांततेने आणि एकतेने पाळू शकतात; धर्मांतर ज्याचे मूळ कारण तणाव आणि झगडा आहे ते करण्याची आवश्यकता नाही\nसमाज जर स्वस्थ रहायचा असेल तर समाजांतील जास्तीत जास्त लोक शांत असायला हवेत. नेते म्हणून आदर्श असणे व प्रेरणा देणे ही आपली जबाबदारी आहे. एकदा ज्ञानी पुरुष म्हणाले,” दुसऱ्यांचे अथिर मन स्थिर करण्यासाठी स्थिर मनाचीच आवश्यकता असते.”\nसारांशाने, शांतिप्रिय समाज आपल्या नैसर्गिक स्थितित शांततेत राहाण्याचा मार्ग शोधेल. वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी, ते मलीन होणे थांबवण्याची गरज आहे हे आपल्याला समजते. पण ते करण्यापासून आपल्याला अडवतात ते आपले मानसिक दोष, जसे की अज्ञान, निष्ठूरता किंवा लोभीपण हे आहे. असे मालिन्य काढून टाकल्यास मानवांमध्ये शांतीला प्रोत्साहन मिळेल, तसेच समाज आणि नैसर्गिक वातावरण ह्यामधील समतोल व निरोगी संबंध राखण्यासाठी साहाय्यकारी होईल. अशा प्रकारे धर्म वातावरणाचे संरक्षण करण्यास उत्तेजन देऊ शकेल.\nअहिंसाः धर्माच्या परिभाषेची किल्ली\nदोन धर्मांमध्ये फरक असणे साहजिक आहे. काही झाले तरी ह्या जागतिक शांतता परिषदेंत जमलेल्या विविध विचार धारेच्या नेत्यांनी जागतिक शांततेसाठी काम करण्याचे दर्शविले आहे. प्रथम शांतता, नंतर पहिले मूलतत्व “ जागतिक धर्म ”चे. आपण सर्वजण जाहीर करूया की आम्ही ह्त्या करण्यापासून दूर राहू, आम्ही हिंसेची निंदा करतो. युध्द किंवा शांतता यांत मुख्य भूमिका बजावणाऱ्या राजकिय नेत्यानी देखील ह्या जाहीरनाम्यात सामील व्हावे ह्यासाठी मी आग्रह करेन. ते यामध्ये सामील होवोत वा न होवोत, कमीतकमी येथे आणि आता तरी आपण स्विकारु याः हिंसा आणि हत्येला क्षमा करण्याऐवजी, विषेशतः धर्माच्या नावाखाली जेव्हा हिंसेचे दुष्ट कर्म होते तेव्हा आम्ही अशा कृत्याची विनाअट निंदा करतो असे जाहीर करुया.\nकाही आध्यात्मिक नेत्यांना आपल्या स्वतःच्या धार्मिकश्रध्देच्या नावाखाली केलेल्या हिंसेला दोष देण्याचे द्रष्टेपण आणि धैर्य असतेच असते. केली गेलेली हिंसा आणि त्या हत्येला क्षमा मिळवण्याचे वा पश्चात्ताप करण्याचे तत्वज्ञान आणि ब्रम्हज्ञान अवलोकनाचे दॄष्टिकोन वेगळे असू शकतात; परंतु पूर्वी केलेल्या हिंसेची कबुली सूचविते की ते कृत्य चुकीचे होते आणि भविष्यांत अशांना क्षमा केली जाणार नाही.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या छत्राखाली आपण धर्म आणि अध्यात्माची अहिंसेला अधोरेखीत करणारी व्याख्या सुत्ररुपाने तयार करण्याचा प्रयत्न करु या, आणि हिंसा व हत्येला उत्तेजन देण्याचे नाकारुया. शांतता हाच धर्माला प्रतिशब्द असल्याची व्याख्या न केल्यास मानवजातीस या पेक्षा मोठे अपयश असणार नाही. ही शिखर परिषद “जागतिक धर्म” किंवा ”पंथरहित आध्यात्मिकता” या कल्पनेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या पसंतीसाठी पुढे करु या.\nधर्माच्या खऱ्या उद्देशावर जगाचे लक्ष केन्द्रीत करण्यासाठी ही शिखर परिषद मदत करेल याची मला खात्री आहे.\nधर्म आपल्याला एकत्र आणतो\nविभक्त करीत नाही; तो आपल्याला शांती आणि अंतःकरणाची शुध्दता शिकवितो.\nया ऐतिहासिक शिखर परिषदेचे आयोजन करणाऱ्यांचे त्यांच्या दुरददृष्टी व प्रयत्नांबाद्दल मी अभिनंदन करतो. मी धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांचे अभिनन्दन करतो ज्यांची परिपक्वता एकवाक्यतेसाठी काम करण्याची, तसेच अशी आशा दाखविताना की ज्यामुळे धर्म आणि आध्यात्मिकता मानवजातीला शांततापूर्वक भविष्याकडे नेईल.\nसर्वजण द्वेषापासून मुक्त होवोत आणि सुखी होवोत.\nऐक्य आणि शांती नांदो.\nप्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | ईमेल वेबमास्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.finolexpipes.com/about-finolex-industries/leadership-team/?lang=mr", "date_download": "2020-10-20T11:12:53Z", "digest": "sha1:PLFLQJDZYGDWJHJZMQRJN4CJRNMQJYAB", "length": 5995, "nlines": 137, "source_domain": "www.finolexpipes.com", "title": "Finolex Leadership Team", "raw_content": "\nफिनोलेक्स टीमबद्दल सर्व माहिती\nकोड आणि आचार्यांची धोरणे\nपाणी आणि पर्यावरण संवर्धन\nशोधा / एक विक्रेता व्हा\nहोम » फिनोलेक्स इंडस्ट्रीज » नेतृत्व गट\nआमची लीडरशिप टीम धोरणात्मक दििा ििशविते. टीम मध्ये समािेि आहे:\nश्री. प्रकाश पी. छाब्रिया\nश्री. संजय के. आिर\nश्री. कन्त्हैयालाल एन. आत्मरमानी\nश्री. दारा एन छाबररया\nश्री. सौरभ एस. धनोरकार\nश्री. श्रीकृष्ण एन. इनामदार\nश्री. प्रभाकर डी. कारंदीकर\nडॉ. सुनील यु पाठक\nपाण�� आणि पर्यावरण संवर्धन\nखाली तपशील भरा आणि आमच्या अधिकाऱ्यांपैकी एक लवकरच आपल्याकडे परत येईल.\nश्रेणी निवडा उत्पाद गुंतवणूकदार मीडिया कारकीर्द\nहम आप तक वापस आ रहे हैं जल्द ही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/2019/11/06/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3/", "date_download": "2020-10-20T12:16:00Z", "digest": "sha1:7ZMZQOFXLBHQTNRROTCW4FECOIRBFTY3", "length": 35394, "nlines": 138, "source_domain": "jaihindbks.com", "title": "वेबसाईटने पैसे कमवून देणाऱ्या Website Monetizing Networks ची माहिती – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nTelegram चॅनेलसाठी क्लिक करा अथवा Telegram मध्ये @marathilaw असे सर्च करा\nवेबसाईटने पैसे कमवून देणाऱ्या Website Monetizing Networks ची माहिती\nकित्येक वेबसाईटचे लेखक हे आपल्या वेबसाईटवर अनेक लेख अथवा ब्लॉग लिहित असतात. असे लेख अथवा कंटेंट हे काही वेळेस हजारो तर काही लाखोंच्या संखेने पाहिले जातात. मात्र असे असले तरी कित्येक अशा वेबसाईट जाहिरातीद्वारे पैसे कमविण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांच्या वेबसाईटद्वारे ते पैसेही कमवू शकतात ही बाब खूप कमी लोकांना माहित असते किंवा माहित असली तरी ती कशी कमवावी व त्यासाठी कोणत्या अधिकृत वेबसाईट आहेत (Website Monetizing Networks) याबाबत कल्पना नसल्याने ते आपल्या वेबसाईटद्वारे पैसे कमविण्याचा भाग सोडून देतात आणि त्यातून त्यांचे आर्थिक उत्पन बुडते.\nमहत्वाचे- कायदे शिका, अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात स्वतः लढा, आता कायद्याच्या मार्गदर्शनाचे लेख प्राप्त करा अँड्रॉईड ॲप्लिकेशनद्वारे, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा\nपरिणामी आज आपण अशा विश्वासार्ह Website Monetizing Networks ची माहिती घेणार आहोत जे आपल्या वेबसाईटला विशेषतः भारतीय वेबसाईटना चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतात. त्यांची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे-\nGoogle AdSense हे कोणत्याही भारतीय अथवा जगातील वेबसाईटना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी क्रमांक १ ची पसंती असते. Google कडून Google Adsense या त्यांच्या वेबसाईटवर जाहिराती दाखविणाऱ्या विभागाकडून कोणत्याही वेबसाईटला मान्यता (Approval) भेटणे हे वेबसाईटसाठी एक प्रतिष्ठेची बाब असते. Google AdSense कडून वेबसाईटला मान्यता मिळाल्यास आपल्या वेबसाईटवर Google कडून जाहिराती दाखविल्या जातात व त्यातून आपल्या वेबसाईटला चांगले उत्पन्न मिळते.\nआपण अद्याप आपली वेबसाईट जाहीर केली नसल्यास आमचा खालील लेख जरूर वाचवा व कोणत्��ाही प्रोग्रामरच्या मदतीशिवाय स्वतःची वेबसाईट कशी काढावी याची माहिती घ्यावी-\n WordPress वर Programmer च्या मदतीशिवाय वेबसाईट बनविणेबाबत मार्गदर्शिका\nGoogle Adsense कडून मान्यता तसेच काही महत्वाच्या बाबी-\n१) आपला कंटेंट चांगला असेल (अभ्यासू लेख, दुसऱ्या वेबसाईटवरून न चोरलेले लेख, अश्लीलता नसलेले लेख ई.) व आपल्या वेबसाईटला चांगला Traffic असेल तर Google AdSense हे आपली वेबसाईट Approve करते. एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे खूप Traffic नसेल अगदी दिवसा १००-२०० चा User Traffic असेल तरीही वर नमूद केल्याप्रमाणे कंटेंट चांगला असेल तर Google AdSense कडून आपल्या वेबसाईट ला मान्यता भेटू शकते.\nGoogle AdSense ला अर्ज केल्यानंतर (खाली लिंक दिली आहे) Google तर्फे आपणास एक Website Code देण्यात येतो तो आपल्या वेबसाईटच्या Admin Panel मध्ये जाऊन Header Footer Section मध्ये टाकल्यानंतर जर वेबसाईटला Approval भेटले तर आपल्या वेबसाईट वर Google कडून जाहिराती दाखविण्यास सुरुवात होते.\n३) वर नमूद केल्याप्रमाणे Google Adsense कडून Approval भेटल्यानंतरही Google आपल्या नावाचे ओळखपत्र व आपण दिलेल्या पत्त्यावर PIN पाठवते ते आपण अपलोड केल्यानंतर आपले अकाऊंट पूर्णतः Approve केले जाते. ओळखपत्रासाठी आधार कार्ड Google कडून मान्य केले जात नाही परंतु पासपोर्ट, ड्रायविंग लायसेन्स ई. ची Scan केलेली प्रत Google ला अपलोड करावी लागते.\nGoogle Adsense ला अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा-\nवर नमूद केल्याप्रमाणे Google AdSense कडून Approval मिळविणे हे खूप अवघड आहे. मात्र आजकाल Google Adsense कडून मराठी व हिंदी वेबसाईटना सुद्धा चांगला कंटेंट असेल तर मान्यता देण्यात येत आहे. तरी Google Adsense कडून मान्यता न भेटल्यास खालील Website Monetizing Networks ला सुद्धा आपण अर्ज करून आपल्या वेबसाईटवर जाहिराती दाखवू शकता व चांगली रक्कम कमवू शकता.\nमहत्वपूर्ण-अब हमाँरे सभी क़ानूनी मार्गदर्शन लेख डिजिटल किताब रूप में अपने मोबाईल में अँड्रॉईड ॲप्लिकेशनद्वारा पढ़ें, डाऊनलोड हेतु क्लिक करें\nहिंदी कानूनी मार्गदर्शन लेखों के लिए क्लिक करें\nमराठीतून कायद्यांबाबत मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nGoogle Adsense प्रमाणे Infolinks हे सुद्धा Website Monetizing Network असून तूर्तास ते मराठी वेबसाईटला मान्यता देत नाही परिणामी ते इंग्रजी वेबसाईटनाच मान्यता देतात, किंवा इंग्रजी व मराठी संमिश्र वेबसाईटना मान्यता Infolinks कडून दिली जाते.. तसेच एकदा का या वेबसाईटला अर्ज केला व त्यानंतर त्यांचे Code हे वेबस��ईटला मान्य झाले तर Infolinks च्या Admin Panel मध्ये आपण केवळ कोणत्या प्रकारच्या जाहिराती आपल्या वेबसाईट वर दाखवायच्या आहेत असे Option निवडले की आपल्या वेबसाईटवर Infolinks च्या जाहिराती दाखविण्यास सुरुवात होते. Infolinks द्वारे In Text, In Fold, In Tag & In Frame अशा प्रकारच्या जाहिराती दाखविण्यात येतात. आपणास Approval भेटल्यानंतर Infolinks हे आपणास स्वतः या जाहिराती आपल्या वेबसाईटवर कशा दिसतील याचे प्रात्यक्षिक दाखवते. Infolinks ला अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा-\nज्यांना चांगली Traffic असूनही Google Adsense ची मान्यता भेटत नाही त्यासाठी Adgebra अतिशय उपयुक्त ठरते. स्थानिक राज्यातील भाषेनुसार जाहिराती दाखविणारे अत्यंत उपयोगी असलेल्या Adgebra ही Website Monetizing Network कंपनी Approval भेटल्यानंतर अतिशय सोप्या पद्धतीने जाहिराती दाखविण्यास सुरु करते. यामध्ये वेबसाईट मालक हे स्वतः कोणत्या पद्धतीची जाहिरात Banner स्वरुपात दाखवायची याचा निर्णय घेतात.\nमराठी बातम्या- भ्रष्ट व्यवस्थेस जागे करण्यासाठी\nआता मराठी कायदे मार्गदर्शन विडीयोद्वारेही, आमचे YouTube चॅनेल जरूर Subscribe करा\nराज्यातील कित्येक वृत्तवाहिन्या या Adgebra द्वारे जाहिराती दाखवितात. अर्थातच Adgebra ला अर्ज करणे हे इतर Website Monetizing Network च्या दृष्टीने थोडे क्लिष्ट आहे कारण Adgebra कडून रद्द केलेले चेक व अनेक तपशील द्यावे लागतात. मात्र एकदा त्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या व Adgebra कडून मान्यता भेटली तर मात्र त्यानंतरची प्रक्रिया ही अत्यंत सोपी असून केवळ विविध Banner चे कोड आपल्या वेबसाईट मध्ये टाकणे व जाहिरात दाखविणे सोपे होऊन जाते.\nBanner ला अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा-\nRevenueHits ही सुद्धा जाहिरात मिळवून देण्यासाठी एक महत्वाचे Website Monetizing Network असून चांगली बाब म्हणजे यासाठी Approval ची गरज नसून वेबसाईटमध्ये RevenueHits ने दिलेला Code टाकला कि त्यानंतर आपण थेट Admin Panel मध्ये जाऊन आपल्याला हवा तो जाहिरात प्रकाराचा कोड घेऊन आपण आपल्या वेबसाईटमध्ये टाकू शकता. इथे एक महत्वाची बाब म्हणजे RevenueHits हे जाहिराती दाखविण्यासाठी पैसे देत नाही. तर आपली जाहिरातीवर कुणी क्लिक केले व त्यापुढे कार्यवाही झाली तर मात्र RevenueHits अतिशय चांगली रक्कम देते.\nRevenueHits हे १० वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती दाखवते. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे Banner, Pop Under, Mobile Interstitial या जाहिरात प्रकारांचा समावेश होतो. RevenueHits चे Banner जाहिराती या केवळ ‘Download’ असे जाहिराती दर्शवितात. त्यामुळे ते करमणूकीच्या वेबसाईटसाठीच उपयुक्त आहेत. RevenueHits चे Mobile Interstitial जाहिराती मात्र अत्यंत चांगल्या असून त्या प्रत्येक वेबसाईटना त्या उपयुक्त ठरू शकतात.\nमहत्वाचे- आमचे अँड्रॉईड ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि सर्व लेख डिजिटल पुस्तक स्वरूपात मोबाईलमध्ये वाचा\nतसेच RevenueHits द्वारे Pop Under जाहीरातीचाही प्रकार देण्यात आला आहे. Pop Under जाहिरात म्हणजे आपल्या वेबसाईटवर कुणी Visit दिली आणि त्याने Screen वर कोठेही क्लिक केले किंवा आपला लेख वाचताना Screen Touch केले तर RevenueHits आपोआप त्याला नवीन जाहिरात पेजवर घेऊन जाते व आपणास त्यासाठी चांगले पैसे भेटतात. बऱ्याच करमणुकीच्या वेबसाईटमध्ये आपण हा प्रकार पहिला असेल.\nमात्र Pop Under प्रकाराने क्लिक्स व चांगले पैसे भेटत असले तरी आपल्या वेबसाईट Visitor ला खराब अनुभव आल्याने तो पुन्हा आपल्या वेबसाईटवर येण्याचे टाळू शकतो. त्यामुळे अशी जाहिरात केवळ करमणुकीच्या वेबसाईटना परवडते. अर्थातच त्यामुळे RevenueHits मधील Mobile Interstitial ही जाहिरात आपल्या वेबसाईटला टाकलेली चांगली. मात्र Pop Under जाहिरात सुद्धा चांगली कमाई मिळवून देत असल्याने याबाबतचा निर्णय वेबसाईटच्या मालकाने घ्यावयाचा आहे.\nRevenueHits ला अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा-\n(एक अत्यंत महत्वाची बाब RevenueHits जरी Adult Content दाखवत नाही असे लेखी देत असले तरी RevenueHits ची जाहिरात आपल्या वेबसाईटवर टाकताना त्यांना आधीच ई-मेल द्वारे Adult Content माझ्या वेबसाईटवर दाखवू नये अशी ई-मेल द्वारे सूचना जरूर करावी. काही Users च्या अनुभवाने त्यांना RevenueHits कडून चुकून Adult Content आल्याचे निदर्शनास आणले आहेत. मात्र असा ई मेल केल्यानंतर RevenueHits टीम कडून आपली वेबसाईट फिल्टर Filter केली जाते व Adult Content दाखविले जात नाहीत. त्यामुळे खात्रीचा उपाय म्हणून असा ई-मेल आधीच केलेला कधीही उपयुक्त.\nवरील Website Monetizing Network हे जाहिराती दाखविण्याचे अथवा त्यावर क्लिक केल्यास वेबसाईटच्या मालकास पैसे कमवून देतात. त्यामुळे खूप Traffic असेल तर त्यातून चांगली कमाई होऊ शकते. मात्र आपल्या वेबसाईटवर जाहिरात करण्याचा अजून एक प्रकार म्हणजे Affiliate Marketing. यामध्ये आपल्या वेबसाईटवर अगदी १० Users नी Visit दिली व आपल्या वेबसाईट वरील जाहिरातीचे Product खरेदी केले तर त्यातून आपणास चांगले कमिशन मिळते व याउलट हजारो Users नी Visit दिली मात्र काहीच खरेदी केले नाही तर कोणतीही कमाई होत नाही. यालाच Affiliate Marketing असे म्हणतात. यातील का��ी महत्वाच्या Website Monetizing Network पाहूयात.\nCuelinks हे Affiliate Marketing Website Monetizing Network असून त्यासाठी आपला अर्ज थेट Approve करण्यात येतो व आपल्या वेबसाईटवर थेट जाहिराती दाखविता येतात. Cuelinks द्वारा Amazon, Flipkart, MakeMyTrip अशा अनेक नामांकित कंपन्यांच्या जाहिराती थेट आपल्या वेबसाईटवर दाखवता येतात. Cuelinks- चे एक विशेष Feature म्हणजे म्हणजे Deal Box व Coupon Box जे एकदा पण वेबसाईटवर टाकले की आपल्याला त्यापुढे काहीच करायची गरज नाही, Cuelinks स्वतः या बॉक्समध्ये जाहिराती व चांगले Product दाखवत असते. उदाहरणसाठी Coupon Box खालीलप्रमाणे-\nCuelinks- हे त्यांना जाहिरातदार कंपनीकडून मिळणाऱ्या कमिशनमधून आपणास ७५% कमिशन व २५%. रक्कम स्वतः ठेवते. Cuelinks कडे Amazon, Flipkart, Jabong, Myntra, Swiggy, McDonals, Dominoz अशा अनेक नामवंत कंपन्या या कोणत्याही अटीशिवाय त्यांच्या जाहिराती आपणास उपलब्ध करून देतात त्यामुळे Cuelinks द्वारे भारतीय वेबसाईटना मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nCuelinks ला अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा-\nAmazon कंपनी सुद्धा आपले Product हे Affiliate Marketing द्वारे उपलब्ध करून देत असते. आपण कंपनीस अर्ज केला की आपण Amazon कंपनीचे Products आपल्या वेबसाईटवर जाहिरात म्हणून दाखवू शकता. मात्र एक बाब लक्षात घ्या, Amazon जाहिराती मध्ये भयंकर स्पर्धा असल्याने आपल्या वेबसाईटवरून ग्राहक ते Product विकत घेईलच असे नाही व Amazon चे रोज नवनवीन Product टाकले तरी त्याचे खरेदीमध्ये रुपांतर (Conversion) होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आपण Amazon वेबसाईट Approval साठी खालील लिंकद्वारे अर्ज करू शकता-\nCommission Junction हे सुद्धा जागतिक दर्जाचे Affiliate Marketing Network असून आपण अर्ज केल्यानंतर कंपनीकडून आपल्या वेबसाईट Review केला जातो व त्यानंतरच वेबसाईटला मान्यता भेटते. त्यानंतर आपण विविध Product ची लिंक वापरून आपल्या वेबसाईटला जाहिरात करू शकता. इथे एक बाब लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे Commission Junction ची जरी आपल्याला मान्यता भेटली तरी त्यातील कंपन्यांच्या जाहिराती दाखविण्यासाठी आपणास परत त्या कंपन्यांना अर्ज करावा लागतो व त्यांनी मान्यता दिल्यासच आपण त्यांचे प्रोडक्ट जाहिरातीसाठी आपल्या वेबसाईटवर दाखवू शकता.\nतसेच कमिशन जंक्शन मध्ये विशेष करून विविध कोर्सेस व Computer Product & Services आणि विशेषतः अमेरिका व इतर देशातील युजर्ससाठी जास्त जाहिराती असून भारतीय कंपन्या तिथे तुलनेने खूप कमी आढळतात. त्यामुळे आपल्या वेबसाईटला बाहेरील देशांचे विशेषतः अमेरिकेचे Visitors असतील तर विविध कंपन्यांना अर्ज करून आपण विदेशी कंपन्यांच्या जाहिराती आपल्या वेबसाईटवर दाखवू शकता. Commission Junction ला आपण खालील लिंकद्वारे अर्ज करू शकता-\nकाही अत्यंत महत्वाच्या बाबी-\n१) जाहिरात टाकली म्हणजे पैसे कमविण्यास सुरु होईल अशी अपेक्षा न ठेवलेली बरी. कारण हजारोंच्या संख्येने Visitors नसतील तर Google Adsense पासून ते इतर Website Monetizing Network कंपन्यांकडून चांगली कमाई मिळणे कठीण असते.\n२) Affiliate Marketing मध्ये बऱ्याच वेळा हजारो क्लिक भेटूनही त्याचे उत्पन्नात रूपांतरण Conversion होत नाही.\n३) आपल्या वेबसाईटवर खूप जाहिराती करू नयेत त्याने वेबसाईटची Ranking खालावते.\n४) Google Adsense ने जर मान्यता दिली असेल तर त्यासोबत चुकुनही Pop Under जाहिरात लावू नये अन्यथा Google Adsense आपल्या वेबसाईटला बंदी करून पुन्हा जाहिरात देण्याची परवानगी देणार नाही व अशी बंदी ही कायमची असते. कित्येक वेबसाईट धारकांनी त्यांनी केलेल्या चुकांमुळे त्यांचे Google Adsense चे कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत गमावले आहेत.\n५) याचा अर्थ असा नाही की आपण Google Adsense बरोबर इतर Website Monetizing Network चे जाहिराती दाखवू शकत नाही. Google Adsense या कंपन्यांच्या जाहिराती या Cuelinks, Infolinks, Commission Junction, Amazon बरोबर Compatible आहेत मात्र तशी जाहिरात करण्यापूर्वी आपल्या Website Monetizing Network कडून पूर्ण माहिती घेतल्याशिवाय Google Adsense सोबत इतर कोणतीही जाहिरात टाकू नये.\n५) कोणत्याही पद्धतीने जाहिरात देणाऱ्या कंपनीस फसवू नये. त्यांच्याकडे आपल्या जाहिराती व युजर्सबाबत अहोरात्र काम करणारी टीम काम करत असते व कोणत्याही वेबसाईटने काही चुकीचे प्रकार केल्यास त्यांनी कमावलेली रक्कम जप्त करणे व कायमची बंदी टाकणे अशी कारवाई करण्यात येते.\n६) केवळ वेबसाईटवर जाहिरात टाकून त्यालाच कमाईचे साधन बनवू नये, वर सांगितल्याप्रमाणे वेबसाईटच्या जाहिरातीतून पैसे हे हजारो नियमित Visitors असतील तरच भेटतात व त्यासाठीही कित्येक प्रयोग करावे लागतात त्यामुळे संयमाने आपल्या वेबसाईटची गुणवत्ता वाढवावी व प्रामाणिकपणे नवनवीन प्रयोग करत राहावे. त्यास कालांतराने नक्कीच यश मिळते.\nPrevious postवेबसाईट कशी बनवावी WordPress वर Programmer च्या मदतीशिवाय वेबसाईट बनविणेबाबत मार्गदर्शिका\nNext postशैक्षणिक शुल्क कायद्यात पालकविरोधी तरतुदी अखेरीस मंजूर केल्याचे उघड\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nमहत्वाचे- आमचे अँड्रॉईड ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि सर्व लेख डिजिटल पुस्तक स्वरूपात मोबाईलमध्ये वाचा\nहिंदी कानूनी मार्गदर्शन लेखों के लिए क्लिक करें\nमराठीतून कायद्यांबाबत मार्गदर्शन करणारे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nTelegram चॅनेलसाठी क्लिक करा अथवा Telegram मध्ये @marathilaw असे सर्च करा\nखराब रस्ते, खड्डे ई. विरोधात न्यायालयीन निर्णय, तक्रार प्रणाली व कायद्याने लढा देणेबाबत सविस्तर मार्गदर्शन\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nबालहक्क संबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nराष्ट्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोग- तक्रार प्रणाली, पत्ते व अधिकार क्षेत्र सविस्तर माहिती\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती\nअन्याय व भ्रष्टाचार विरोधात कायद्याने लढाईस सुरुवात कशी करावी\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/19/ipl-2020-first-match-mumbai-indians-vs-chennai-super-kings-live-cricket-score-updates/", "date_download": "2020-10-20T12:14:13Z", "digest": "sha1:GFREJSL55ZBCWFT5GUFZOH2XTAWZBPGT", "length": 8336, "nlines": 151, "source_domain": "krushirang.com", "title": "IPL Live : मुंबई इंडियंस vs चेन्नई सुपरकिंग्स सामन्यातील हायलाईट | krushirang.com", "raw_content": "\nHome Home IPL Live : मुंबई इंडियंस vs चेन्नई सुपरकिंग्स सामन्यातील हायलाईट\nIPL Live : मुंबई इंडियंस vs चेन्नई सुपरकिंग्स सामन्यातील हायलाईट\nआज आयपीएल २०२० सीजनच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. मुंबई इंडियंस विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स\nसामन्यातील महत्वाच्या हायलाईट पुढीलप्रमाणे :\nचेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टॉस जिंकल्यावर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.\nमुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फ़क़्त १२ रन करून आपली विकेट गमावली.\nरोहितने चौका मारून दणक्यात सुरुवात केली मात्र पुढे त्याला काही खास करता आले नाही.\nचेन्नई टीम : मुरली विजय, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू, केदार जाधव, एमएस धोनी (कप्तान और विकेटकीपर), रवींद्र जडेजा, सैम करन, दीपक चाहर, पीयूष चावला, लुंगी गिडी\nमुंबई टीम : रोहित शर्मा (कप्तान), क्विंटन डि कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, क्रुणाल पंड्या, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, जेम्स पैटिनसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह\nसंपादन : सचिन पाटील\nPrevious articleशेतीसाठीची यंत्र मिळतात ‘या’ योजनेतून; लगोलग अर्ज भरून पावती घ्या\nNext articleम्हणून शेतकऱ्यांनी दिली ‘भारत बंद’ची हाक; मोदी सरकारच्या निर्णयाला संघटनांचा जोरदार विरोध\nBLOG : चिराग नावाचा हनुमान नेमकी कोणाची लंका जाळणार; बिहारमध्ये मोदींच्या नावावर लोजपा मागतेय मतदान..\nप्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीवर आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद; पहा काय म्हटलेय त्यांनी\nब्रेकिंग : अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल; वाचा, काय आहे प्रकरण\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3297/Recruitment-2020-at-High-Court-Bombay.html", "date_download": "2020-10-20T11:39:24Z", "digest": "sha1:VUIOBX2RFHK5BZYBMUUAA7QZBMKZEW7B", "length": 9156, "nlines": 99, "source_domain": "naukriadda.com", "title": "उच्च न्यायालय बॉम्बे येथे भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nउच्च न्यायालय बॉम्बे येथे भरती २०२०\nसिनियर सिस्टिम ऑफिसर, सिस्टिम ऑफिसर या पदांसाठी बॉम्बे उच्च न्यायालय येथे पदाच्या 111 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 08 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे.\nएकूण पदसंख्या : १११\nपद आणि संख्या :\n१) सिनियर सिस्टिम ऑफिसर - ३१\n२) सिस्टिम ऑफिसर - ८०\nएकूण - १११ जागा\nपद क्र. ०१ साठी - बी.ए. / बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. संगणक विज्ञान / अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी / एमसीए किंवा समकक्ष पात्रतेमध्ये\nपद क्र. ०२ साठ�� - बी.ए. / बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. संगणक विज्ञान / अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी / एमसीए किंवा समकक्ष पात्रतेमध्ये\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nनोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र\nअर्ज सुरु होण्याची दिनांक - २४/०९/२०२०.\nअर्ज करण्याची शेवटची दिनांक - ०८/१०/२०२०.\n(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.)\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nवर्धा येथे NHM अंतर्गत भरती २०२०\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मध्ये विविध पदांची भरती २०२०\nदिवाळीपूर्वी सरकार जाहीर करणार नवीन योजना, नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी\nमुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०\nखुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\n'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर\n'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास \nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन\nकेंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार\n७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे\nBECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०\nBECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०\nमुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०\nECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०\nअमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nवर्धा येथे NHM अंतर्गत भरती २०२०\nमुंबई कुशल कारागीर पदभरती निकाल डाउनलोड\nNEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर\nनीट २०२० परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर\nयूपीएससी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेचे admit card जारी\nस्टाफ सिलेक्शन कमिशन: CHSL 2019 परीक्षेचं प्रवेशपत्र (admit card) जारी\nCISF कॉन्स्टेबल / ड्रायव्हर पदभरती परीक्षा प्रवेशपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3489", "date_download": "2020-10-20T12:23:29Z", "digest": "sha1:XWH7NMRV44VYO7ZQFKYFC44BKDHEI33G", "length": 3322, "nlines": 86, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ताज महाल हॉटेल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ताज महाल हॉटेल\nअन्नं वै प्राणा: (६)\nशूरवीर पाय घट्ट रोवून उभे,\nझाडंही त्यांच्याकडून उभं राहायला शिकली - अकबरनामा\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2020-10-20T12:11:26Z", "digest": "sha1:R5SNMXWDFG6G2NCV7G6KEBWNYBZHDQ5B", "length": 4352, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ३१७ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ३१७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ३१० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जून २०१५ रोजी १७:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.digit.in/mr/slideshows/5-best-smartphones-comes-with-fingerprint-sensor-1.html", "date_download": "2020-10-20T12:02:48Z", "digest": "sha1:KJPPPAYH3H2OTN4BL5E3655GKVEU64EA", "length": 12622, "nlines": 152, "source_domain": "www.digit.in", "title": "Slide 1 - फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…", "raw_content": "\n10000 च्या आतील बेस्ट फोन्स\nफिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…\nफिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…\nआपला फोनमध्ये इतरांमध्ये उठून दिसावा, ह्यासाठी आजकाल प्रत्येकाल आपल्या मोबाईलमध्ये नवे-नवीन फिचर्स हवे असतात. ह्या फिचर्सच्या यादी सर्वात पहिला नंबर येतो तो, फिंगरप्रिंट सेंसरचा. मोबाईल डाटा सुरक्षा सध्या खूपच महत्त्वाचा आणि गंभीर विषय बनत चालला आहे. कारण जर तुमच्या मोबाईल योग्य सुरक्षा नसेल, तर त्यातील महत्त्वाचा डाटा गहाळ होण्याची शक्यता असते. म्हणूनच आम्ही तुमची ही अडचण लक्षात घेता, तुमच्यासाठी १०,००० रुपयाच्या किंमतीत येणा-या आणि फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज असलेल्या स्मार्टफोन्सची नावे सांगणार आहोत. चला तर माहित करुन घेऊयात कोणते आहेत हे स्मार्टफोन्स….\nलेनोवो वाइब K4 नोट\nह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080p आहे. हा कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने संरक्षित आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 441ppi आहे.ह्या स्मार्टफोनमध्ये 64 बिट मिडियाटेक MT6753 ऑक्टा-कोर प्रोसेसर, माली T-720-MP3 दिला गेला आहे. तसेच ह्यात 3GB चे रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला १२८ जीबी पर्यंत वाढवू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा PDAF रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 3300mAh ची बॅटरी देण्यात आली असून हा अॅनड्रॉईड ५.१ वर चालतो.\nशाओमी रेडमी नोट 3 (2GB)\nह्यात 5.5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920x1280 पिक्सेल आहे. ह्यात 2GB रॅमे आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. हा 1.8GHz हेक्सा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात 4050mAh ची बॅटरी दिली आहे. ह्यात 16MP चा रियर कॅमेरा दिला गेला आहे.\nLe 1S विषयी बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन केवळ 7.5mm चा आहे. त्याचबरोबर ह्यात मिडियाटेक हेलिओ X10 चिपसेट दिले गेले आहे, जो 2.2GHz ऑक्टा-कोर CPU वर चालतो. त्याशिवाय ह्यात 3GB ची रॅम दिली आहे. ह्याच्या अंतर्गत स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण वाढवू शकत नाही. त्याचबरोबर ह्याचे वजन १६९ ग्रॅम आहे.ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची IPS LCD डिस्प्ले 1080p रिझोल्युशनसह दिली आहे. त्याचबरोबर ह्याची पीक ब्राइटनेस 500 निट्स जी इतकी वाईटही नाही. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनच्या मागील बाजूकडे लक्ष दिले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिले गेले आहे. फोटोग्राफीसाठी ह्यात 13MP चा रियर कॅमेरा ISOCELL कॅमेरा सिंगल LED फ्लॅशसह दिला गेला आहे आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.\nह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन किरिन 650 64-बिट ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 2GB ची रॅम देण्यात आली आहे. हा फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या फोनला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा फोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे आणि ह्यावर हुआवे EMUI 4.1 दिला आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्याचे अॅपर्चर f/2.0 आहे. हा 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमे-यासह येतो. हा 77 डिग्री वाइड अँगल्स लेन्ससह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE सह VoLTE सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे.\nकूलपॅड नोट 3 प्लस\nकूलपॅड नोट 3 प्लसमध्ये ५.५ इंचाची डिस्प्ले 1080x1920 पिक्सेल रिझोल्युशनसह दिली आहे. हा 1.3GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 3GB रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ह्यात 3000mAh ची बॅटरी दिली आहे. ह्यात 13MP चा कॅमेरा LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 वर चालतो.\n6GB रॅमने सुसज्ज आहेत हे आकर्षक स्मार्टफोन्स\nफिंगरप्रिंट सेंसरसह आपल्या बजेटमध्ये येणारे हे ५ स्मार्टफोन्स\nहे आहेत भारतात मिळणारे सर्वोत्कृष्ट वॉटरप्रुफ स्मार्टफोन्स\n2.5D कर्व्ह्ड डिस्प्लेसह येतात भारतातील हे आकर्षक स्मार्टफोन्स\nभारतात उपलब्ध आहेत हे आकर्षक स्मार्टफोन्स, आपल्याला माहित आहेत का हे स्मार्टफोन्स कोणते ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?cat=24", "date_download": "2020-10-20T11:20:22Z", "digest": "sha1:WK3U4PPACSWXBGVRE4CJ3PGYNE5LKQYA", "length": 6212, "nlines": 108, "source_domain": "rajtantra.com", "title": "स्पॉट पंचनामा | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\n21 ऑगस्ट रोजी कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघातग्रस्त झालेल्या टॅन्कर मध्ये कुठले रसायन होते अपघात दाखल करण्यासाठी 57 तास का लागले\nलॉक डाऊन लाभार्थी: निविदा सूचना न उघडताच राई गावचा रस्ता तयार होऊन त्यावर कोंबडा आरवला\nमा. जिल्हाध��कारी डॉ. कैलास शिंदे, वेदांत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्ण 0 का तुमचा अभ्यास कमी आहे की तुम्ही अर्थपूर्ण रितीने झोपेचे सोंग घेता आहात\nनरपड ग्रामपंचायतीचा एअर कंडीशनर कोणी चोरला\nडहाणूचे नायब तहसीलदार स्वतःच मास्क वापरत नाहीत.\nपालघर जिल्हा पोलिसांमध्ये गटबाजी व कुरघोडी\nज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश करंदीकर यांची इंडियन लॉ सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवड\nवाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका\nप्रदुषणकारी कंपन्यांवर कारवाई होणार\nमाकपाकडून किरण गहला व वनसा दुमाडाचं अर्ज दाखल\nकुत्र्याला मारहाण; प्राणी मित्रांची पोलीसांकडे तक्रार\nडहाणू शहरात आणखी 2 डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह\n14 मार्च 2020 रोजी कोळश्याच्या जहाजावर, ठार झालेल्या झारखंडच्या मजूरांच्या टाळूवरील...\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2020/10/blog-post_17.html", "date_download": "2020-10-20T11:21:50Z", "digest": "sha1:YXS5GWHFYPYALAYZHMBMLOOOLQZONDBH", "length": 11106, "nlines": 161, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : मौजे मानोली येथे प्रात्‍यक्षिकाकरीता रब्बी ज्‍वारी बियाणाचे वाटप", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nमौजे मानोली येथे प्रात्‍यक्षिकाकरीता रब्बी ज्‍वारी बियाणाचे वाटप\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतील अखिल भारतीय समन्‍वयीत ज्‍वार सुधार प्रकल्‍पांतर्गत मानवत तालुक्‍यातील मौजे मानोली येथील शेतकरी बांधवाना आद्यरेषीय पिक प्रात्‍यक्षिकांतर्गत परभणी सुपर मोती व सीएसव्‍ही २९ आर या रब्‍बी ज्‍वारीचे बियाणे वाटप ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ के आर कांबळे यांच्‍या हस्‍ते दिनांक १५ ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले. यावेळी प्रगतीशील शेतकरी श्री मदन महाराज शिंदे, ज्‍वार कृषि विद्यावेत्‍ता डॉ जी एम कोटे, शेषेराव शिंदे, रामराव शिंदे, विठ्ठल शिंदे आदींची उपस्थिती होती.\nयावेळी रब्‍बी ज्‍वार लागवडीबाबत मार्गदर्शन करतांना डॉ के आर कांबळे म्‍हणाले की, संतुलीत आहारात ज्‍वारीचे महत्‍व असुन ज्‍वारीचा कडबा जनावरांसाठी चांगले खाद्य आहे. रब्‍बी करिता विद्यापीठ विकसित परभणी सुपर मोती हे वाण ज्‍वारी व कडब्‍याकरीता चांगला वाण आहे. तसेच खरीप हंगामातील परभणी शक्‍ती या वाणात लोह व जस्‍ताचे प्रमाण इतर वाणापेक्षा अधिक आहे. प्रास्‍ताविक डॉ जी एम कोटे यांनी केले, कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवनामकृविच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठा पासुन वि...\nमौजे मानोली येथे प्रात्‍यक्षिकाकरीता रब्बी ज्‍वारी...\nसामुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक अन्न दिन साजरा\nकृषिचा पदवीधर केवळ नौकरदार न बनता, नौकरी देणारा दा...\nवनामकृविच्‍या वतीने भारतातील कृषि शिक्षणाचे पुनरूज...\nजमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीकरिता विशेष प्रयत्‍न कर...\nसेंद्रीय भाजीपाला लागवड करतांना स्थानिक व देशी वाण...\nपीक निहाय गटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेती यशस्वी...\nहवामान बदलाच्या पार्श्वभुमीवर रेशीम उद्योग फायदेश...\nसेंद्रीय शेतमालाची विक्री करतांना राष्‍ट्रीय व आंत...\nवनामकृवि आयोजित पंधरा दिवसीय ऑनलाईन वेबीनार मध्‍ये...\nमौजे नांदापुर येथे प्रात्‍यक्षिकाकरिता विद्यापीठ व...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/ifpug-board-of-directors-approves-two-new-certifications/?lang=mr", "date_download": "2020-10-20T11:09:25Z", "digest": "sha1:IIQAY6OZADNYYDMUOMX74KQKR5ZCBTS4", "length": 25378, "nlines": 367, "source_domain": "www.ifpug.org", "title": "संचालक IFPUG मंडळ मान्यता दोन नवीन प्रमाणपत्रे – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल ���सोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nसंचालक IFPUG मंडळ मान्यता दोन नवीन प्रमाणपत्रे\nकरून प्रशासन · मार्च 27, 2012\nसंचालक IFPUG मंडळ अलीकडे ऑर्लॅंडो आयोजित वार्षिक बैठकीत दोन नवीन प्रमाणपत्रे मंजूर, लवकर मार्च मध्ये फ्लोरिडा.\nप्रमाणित कार्य पॉइंट चिकित्सक (CFPP)\nप्रमाणित कार्य पॉइंट स्पेशॅलिस्ट – फेलो\nपुढील कथा नवीन प्रमाणपत्र नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमागील कथा NEC भेटवस्तू: चार्ल्स Wesolowski\nआपण देखील आवडेल ...\nCFPS नवीन परीक्षा तंत्रज्ञान & CFPP प्रमाणपत्र IFPUG सदस्य येत\nकरून प्रशासन · प्रकाशित ऑक्टोबर 12, 2016 · गेल्या बदल जून 10, 2019\nकरून प्रशासन · प्रकाशित मे 22, 2012\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक नोंदणी उघडा (CSP) इंडियन शुगर मिल असोसिएशनने परीक्षा 8\nकरून प्रशासन · प्रकाशित जुलै 3, 2013\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nकॅफे वेबिनार मालिका: माईनफील्ड नेव्हिगेट करत आहे – आवश्यकता पूर्ण होण्यापूर्वी अ��दाज बांधणे\nस्नॅप, आयएसओ मानक होण्यासाठी उमेदवार. आपल्या अनुभवाबद्दल प्रश्नावली\nआयएफपीयूजी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\nIFPUG नॉलेज वेबिनार: आयएसबीएसजी प्रकल्प आणि अनुप्रयोग डेटा. सप्टेंबर 16, 2020\n2020 IFPUG मंडळ उमेदवार जाहीर संचालक\nआयएफपीयूजी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\n2020 IFPUG मंडळ उमेदवार जाहीर संचालक\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?cat=25", "date_download": "2020-10-20T11:14:13Z", "digest": "sha1:PZY3LVPBDMTBB3Z5UHIA6AU2UMMSR7VZ", "length": 7848, "nlines": 127, "source_domain": "rajtantra.com", "title": "उद्योग / कामगार | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome उद्योग / कामगार\nपालघर जिल्ह्यातील औद���योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nपालघर : बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन वेबिनार; लाभ घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन\nलविनो कपूर कॉटन्स: त्या कामगाराला पुढील उपचार व हक्काचा पगारही मिळणार\nबोईसर व पालघर औद्योगिक वसाहतींतील सर्व कर्मचार्‍यांची रॅपिड अँटीजन टेस्ट होणार\nमशिनमध्ये हात गेला, कामगाराला वाऱ्यावर सोडले; तारापूरच्या लविनो कपूर कॉटन्स कारखान्यातील घटना\nकरमतारा इंजिनिअरिंग : कामगाराच्या नुकसानभरपाईपोटी तातडीने साडे नऊ लाख जमा केले\nकरमतारा इंजिनिअरिंगच्या मालकांवर फौजदारी कारवाई होणार – औद्योगिक सुरक्षा व आरोग्य...\nतारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये अपघाती मृत्यू कसे पचवले जातात\nकरमतारा इंजिनिअरिंग कडून 5 बोटे कापल्याबद्दल 5 हजारांची फुटकळ नुकसानभरपाई\nगिधाडांनी मानवी जन्म घेतला असेल का त्यांना तारापूर एमआयडीसी गवसली असेल...\nबोईसर स्फोट: 1 बळी, 4 जखमी\nतारापूर औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट; 1 ठार, चार जखमी\nतारापूर प्रदूषणनगरी : 160 कोटी रुपयांची नुकसानभरपाई वसुलीची शिफारस; आरती ड्रग्ज...\nजिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जायचे आहे\nतारापूर एमआयडीसीतील नॅपरॉड कंपनीला आग\nक्रायमिन या साथीच्या रोगा बाबत अफवांवर विश्वास ठेवू नये\nडहाणू नगरपरिषद: 69 लाख रुपये निकृष्ट दर्जाच्या गटारात\nसूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्‍या शेतकर्‍यांसोबत सकारात्मक चर्चा\nजिल्ह्यात 24 तासांत 527 नवे +Ve\nराज्यातील 917 शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा\nडिटीइपीए म्हणजे काय रे भाऊ\nपालघर : प्रस्तावित जिल्हा न्यायालय पक्षकारांसाठी ठरणार गैरसोयीचे\nकास पठारावर गवसलेले बालपण\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/mp-chatrapati-sambhajiraje-critisize-vadettivar/223003/", "date_download": "2020-10-20T11:48:30Z", "digest": "sha1:LUJHKXTHBHIEHADP2PNVGPE5I4L2GYF7", "length": 7288, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "MP Chatrapati SambhajiRaje critisize Vadettivar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक खासदार छत्रपती संभाजीराजेंनी वडेट्टीवारांना सुनावले\nखासदार छत्रपती संभाजीराजेंनी वडेट्टीवारांना सुनावले\nओबीसीतून तर नकोच नको, आम्हाला आमचेच आरक्षण देण्याचा केला पुनरुच्चार\nसंभाजीराजे छत्रपती यांची खंत\nआम्हाला कोणाचाच हक्क हिरावून घ्यायचा नाही. ओबीसीतून तर नकोच नको, आम्हाला आमचेच आरक्षण द्या. ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींचे आहे. उगाच ते आमच्या नावाने खपवू नका, अशा शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांना खडे बोल सुनावले. माझ्या वाक्याचा गैर अर्थ काढू नका, असेही ते म्हणाले.\nओबीसीमधून आरक्षण आम्हाला नको. आम्ही एसईबीसीमधून आरक्षण मागितले आहे. ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींचे आरक्षण आहे. एसईबीसीचे आमचे आहे. जे ईडब्ल्यूएस म्हणत आहेत, ते वेगळे आहे, केंद्राचे आहे. त्यातून जर धोका निर्माण होत असेल तर ते कोण घेणार त्याबाबत जे भूमिका घेत आहेत, त्यांनी समाजाला लिहून द्यावे, अशा शब्दात म्हणत राजेंनी घणाघात केला.\n…तर माझी पात्रता नसेल\nदलित, ओबीसीविरोधी जर मी बोललो असेल तर माझी छत्रपती घराण्याचा वंशज म्हणवण्याची पात्रता नसेल. माझे पूर्ण भाषण ऐकले तर त्यांना समजेल. ओबीसी आणि दलितांचे हित बिघडेल, अशी माझी कधीच भूमिका नव्हती, असेही त्यांनी म्हटले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमराठीच्या मुद्यावरून मनसेचा Amazon Flipkart ला दणका\n तुमचीही होते अपुरी झोप\nराज्यातला पहिला ‘पोस्ट कोविड सेंटर’ प्रकल्प ठाण्यात तयार\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/13/6000-onion-market-rate-maharashtra-export-issue-apmc/", "date_download": "2020-10-20T12:05:20Z", "digest": "sha1:ES2J4B5WJPXDBBGHXD3DDLC3ZD2T3JXL", "length": 11119, "nlines": 190, "source_domain": "krushirang.com", "title": "हुर्रे.. आली की गुड न्यूज; कांदा पोहोचला थेट रु. 6000 / क्विंटलवर; पहा कुठे मिळतोय दणक्यात बाजारभाव | krushirang.com", "raw_content": "\nHome Home हुर्रे.. आली की गुड न्यूज; कांदा पोहोचला थेट रु. 6000 / क्विंटलवर;...\nहुर्रे.. आली की गुड न्यूज; कांदा पोहोचला थेट रु. 6000 / क्विंटलवर; पहा कुठे मिळतोय दणक्यात बाजारभाव\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कांद्याची निर्यातबंदी लागू केल्याने भाव कोसळले होते. त्याचा कालावधीत अनेक व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला. आता त्याच कांद्याचे आणि ज्यांनी त्यावेळी घाईत कांदा विकला नाही त्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन आलेले आहेत.\nकांद्याला आज अनेक बाजार समित्यांमध्ये 55 ते 65 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे या मार्केट यार्डमध्ये आज कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला. त्याचबरोबर आळेफाटा (जुन्नर), कळवण आणि राहता या बाजार समित्यांमध्ये कांदा उत्पादकांना दणक्यात भाव मिळाला आहे.\nमंगळवार दि. 13/10/2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :\nबाजार समिती वाणाचा प्रकार आवक किमान कमाल सरासरी\nमुंबई – कांदा बटाटा मार्केट — 4250 3500 5000 4250\nजुन्नर -आळेफाटा चिंचवड 4277 3000 6000 5200\nसांगली -फळे भाजीपाला लोकल 693 1000 5000 3000\nपुणे-मांजरी लोकल 46 1100 3200 1800\nयेवला -आंदरसूल उन्हाळी 1964 1000 5351 4450\nलासलगाव उन्हाळी 5892 1200 4812 4250\nमालेगाव-मुंगसे उन्हाळी 7000 1700 4600 3550\nचाळीसगाव उन्हाळी 175 1500 4400 3800\nकोपरगाव उन्हाळी 3250 900 4700 3980\nपिंपळगाव बसवंत उन्हाळी 6011 1700 5700 4051\nपिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी 1450 1800 5001 4000\nदिंडोरी-वणी उन्हाळी 675 3800 5565 4625\nसंपादन : माधुरी सचिन चोभे\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nPrevious articleआम्हाला कुणी ‘त्या’बद्दल शिकवू नये; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला\nNext articleम्हणून वाढले टॉमेटोचेही मार्केट; पहा कुठे मिळतोय सर्वाधिक बाजारभाव\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nस्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा; आत्मविश्वास वाढेल\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE-kangana-vs-bmc-case-bombay-high-court-asks-kangana-lawyer-to-produce-sanjay-rauts-statement-video/", "date_download": "2020-10-20T11:08:32Z", "digest": "sha1:6TEWBWD7AAZVOWBQPOCWMASBOYXFZW7W", "length": 18242, "nlines": 212, "source_domain": "policenama.com", "title": "कंगना | court asks kangana lawyer to produce sanjay rauts statement video", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तरूणाची झाली 3 लाखाची फसवणूक\nPune : सदाशिव पेठेतील कुंटे चौकातील ज्येष्ठास धमकावत घेतला दुकानाचा ताबा, 1 कोटी 80…\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार नाहीत’\nकंगना प्रकरण : कोर्टानं मागवला संजय राऊतांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ\nकंगना प्रकरण : कोर्टानं मागवला संजय राऊतांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी कंगना राणावत हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण व्हिडीओ न्यायालयात सादर करा असे निर्देश उच्च न्यायालयानं आज कंगना (Kangana Ranaut) च्या वकिलांना दिले आहेत.\nकंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेनं कारवाई केल्यानंतर याविरोधात कंगनानं न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यावर सुनावणी सुरू आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं महापालिकेनं ही कारवाई केली असा दावा कंगनानं केला आहे.\n“कंगना ट्विटच्या माध्यमातून सरकारच्या धोरणांवर टीका करत होती. त्यातील एका ट्विटवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची तिखट प्रतिक्रिया आली. त्यांनी कगंनाला धडा शिकवायला हवा असं म्हटलं. हरामखोर ���सा शब्दही वापरला. महापालिकेनं कारवाईच्या हालचाली सुरू केल्या तेव्हाच हे सगळं घडलं. राऊत यांच्या माझ्या विरोधातील वक्तव्यानंतरच पालिकेचे अधिकारी बंगल्याची पाहणी करण्यासाठी आले” असा यक्तिवाद आज कंगनाच्या वकिलांनी केला आहे.\nसंजय राऊत यांच्या वकिलांनी तो युक्तिवाद फेटाळला. वृत्तवाहिनीला दिलेल्या बाईटमध्ये राऊत यांनी कुठेही याचिकादार कंगनाचं नाव घेतलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यावर, राऊत यांनी कंगनाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरला नाही असं तुमचं म्हणणं आहे का असा सवाल न्यायालयानं केला असता त्यावर राऊतांच्या वकिलांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. अखेर न्यायालयानं राऊतांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ न्यायालयात सादर करा असे निर्देश कंगनाच्या वकिलांना दिले.\n‘महापालिकेनं पुरेसा वेळ दिला नाही’\nकारवाई करण्यापूर्वी किमान 15 दिवसांची नोटी द्यायला हवी असं मुंबई हायकोर्टानं पूर्वी काही निवाड्यांत स्पष्ट केलं आहे. तर सुप्रीम कोर्टानं संबंधित अनधिकृत बांधकामाच्या फोटोंसह किमान 7 दिवसांची नोटीस देण्याचा नियम घालून दिला आहे. तरीही पालिकेनं उत्तर देण्याची पुरेशी संधी न देता 24 तासांची नोटीस देऊन घाईघाईत तोडकामाची कारवाई केली याकडेही कंगनाच्या वकिलांनी लक्ष वेधलं\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत असताना कात्रज बोगद्याजवळ…\nकृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर पेटविल्याचा व्हिडीओ व्हायरल\n‘कसं काय जमतं बुवा यांना हे सगळं ते रहस्यच’, शिवसेनेचा भाजपा-जेडीयू…\nकर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यासह कुटुंबातील 8 जणांना ‘कोरोना’ची लागण, मुलगा…\n कटींगसाठी 150 तर दाढीसाठी मोजावे लागणार 100 रुपये\nSaamana Editorial On BJP News : ‘रावसाहेब दानवे म्हणाले ते त्रिवार सत्य, सरकार…\nज्योतिरादित्य शिंदेंच्या सभेतच शेतकर्‍याचा मृत्यू, श्रद्धांजली वाहून केलं प्रचाराचं…\nभारताची लोकशाही आतापर्यंतच्या सर्वात कठीण काळातून जातेय, सोनिया गांधींचा थेट…\nSEX वर्कर महिलेच्या हत्येनं खळबळ, गुप्तांगाला इजा करून आवळला…\nJio 5G हँडसेटची प्रारंभिक किंमत 5 हजार रुपये असेल, नंतर ती…\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशा��द्दल विचारलं, तर अजित…\nआई राजा उदो उदो…. PM नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना…\nज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना दुर्मिळ आजारानं ग्रासलं,…\n कटींगसाठी 150 तर दाढीसाठी मोजावे…\n‘कोंबडा आरवला नाही तरी सकाळ होते \nPune : आंबील ओढा सिमाभिंतीचे काम तातडीने करा,…\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील…\n कमी वयाच्या लोकांना होतोय या प्रकारचा कॅन्सर, जाणून…\nस्मोकिंग करणार्‍या तरूण महिलांना हृदयरोगाचा जास्त धोका,…\nवजन कमी करण्यासाठी कोरफड अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या…\nअनेक जणांमध्ये असते ‘या’ 7 आवश्यक पोषकतत्वांची…\nआरोग्य आणि सौंदर्यासाठी ‘रामबाण’ आहे…\nशिबिरातील तपासणीत २५ टक्के मुंबईकरांमध्ये आढळला मधुमेह\nदात सैल झालेत किंवा काही खाताना हलतात का \n‘वजन’ वाढण्याची ’ही’ 6 कारणे जाणून घ्या,…\nअहमदनगरला ये, हाथरसची पुनरावृत्ती करतो \nकंगना राणावतनंतर आता विवेक ओबेरॉयवरून केंद्र आणि महाविकास…\nSmita Patil : 31 वर्षांच्या आयुष्यामध्ये चित्रपटसृष्टीला खुप…\nड्रग्ज प्रकरणात नाव आल्यावर दीपिकानं घेतला मोठा निर्णय,…\n सलमानच्या ‘या’ हिरोइननं आजपर्यंत…\nIPL 2020 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, कॅप्टन रोहित शर्मा…\nचीनच्या बाबतीत नरमाईची भूमिका असल्यानं बिडेन भारतासाठी योग्य…\nपुरंदर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राहुल शिंदे यांंची…\nPune : पुणेकरांची कामे लवकर व्हावेत म्हणून पोलीस आयुक्त…\nशरीरातील प्रदुषणास निकामी करतील ‘या’ 5 गोष्टी,…\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तरूणाची झाली 3 लाखाची…\nPune : सदाशिव पेठेतील कुंटे चौकातील ज्येष्ठास धमकावत घेतला…\nलोणावळयात टपालाव्दारे आलेले 55 लाखांचे ड्रग्ज पार्सल…\n‘हे’ कार्ड असणार्‍यांनाच ‘कोरोना’ची…\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार…\nVideo : ‘नितीश कुमार चोर है… मनरेगा का पैसा खाया…\nहर्षद मेहता तुरूगांत गेला अन् राकेश झुनझुनवाला ठरले Big Bull…\nरिकव्हरीनंतर 2-3 महिन्यापर्यंत दिसतात Covid-19 ची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशरीरातील प्रदुषणास निकामी करतील ‘या’ 5 गोष्टी, अस्थमा-कोरडा…\n गरीब विद्यार्थ्या���च्या शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार,…\n‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर अनेक वर्षाची परंपरा खंडित,…\nज्योतिरादित्य शिंदेंच्या सभेतच शेतकर्‍याचा मृत्यू, श्रद्धांजली वाहून…\n‘तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलात, लगेच PM नरेंद्र मोदींशी…\nPune : आर्थिक गुन्हे शाखेची देखील झोन नुसार असणार युनिट : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता\nमोदी सरकार परदेशातलं नाही, मदत मागण्यात गैर काय , CM उध्दव ठाकरेंचा फडणवीसांवर ‘निशाणा’\n 4 टक्क्यांपेक्षाही कमी व्याजानं मिळतंय कर्ज, सोबतच 8 लाख रूपयांचं ‘व्हाउचर’, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/bhartacha-nepolian/", "date_download": "2020-10-20T12:04:41Z", "digest": "sha1:FECZDWF2BVF7I7QGMQBTPLJBZDJAONHK", "length": 12627, "nlines": 89, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "अखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन - Shodh Itihasacha", "raw_content": "\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nOctober 4, 2020 adminLeave a Comment on अखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nअखंड भारतामध्ये जेंव्हा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या राजांनी अनेक शतके राज्य केले. अशा परिस्थितीत बरेच राजे आले आणि गेले. स्वतंत्र भारतात राजांची सत्ता यापुढे राहिलेली नाही, परंतु त्यांच्या कृत्यांबद्दल आणि त्यांच्या अदम्य धाडसाच्या अनेक कथा आजही प्रसिद्ध आहेत.\nअश्या महान राजांच्या ओजस्वी इतिहासात लक्षात राहण्याजोगा एक राजा म्हणजे समुद्रगुप्त हा राजा गुप्त घराण्याचा राजा बनला तोच समुद्रगुप्त, ज्याला आतापर्यंत भारताचा नेपोलियन म्हणून संबोधले जायचे तोच समुद्रगुप्त, ज्याला आतापर्यंत भारताचा नेपोलियन म्हणून संबोधले जायचे त्याने अनेक विदेशी शक्तींचा पराभव करून केवळ आपल्या शक्तीची खात्री पटली नाही तर आपला मुलगा विक्रमादित्य यांच्यासह असलेला कालखंड हा भारताचा सुवर्णकाळ म्हणून गणला जातो.\nतर बघुयात भारतीय इतिहासात ज्या राजाचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं अश्या महान राजा विषयी. समुद्रगुप्त यांचा जन्म कधी आणि कुठे झाला याबाबतचे पुरावे अद्याप तरी उपलब्ध नाही आहेत. परंतु समुद्रगुप्त यांचा कालखंड हा इसवी सन ३३०-३८० च्या आसपास च्या काळात आहे याची खात्रीपूर्वक माहिती मिळते.\nसमुद्रगुप्त लहानपणापासूनच हुशार होते. त्यांच्या कडे एक आदर्श राजा होण्याचे सर्व गुण होत��. हेच कारण आहे की त्याचे वडील चंद्रगुप्त यांनी त्यांना आपल्या पुष्कळ मुलांपैकी उत्तराधिकारी म्हणून निवडले होते पण समुद्रगुप्त यांची प्रजेविषयी असलेली काळजी आणि युद्धनीती चा अभ्यास पाहून समुद्रगुप्त यांना राज्य देण्याचा विचार केला होता.\nकाही लोकांना चंद्रगुप्त यांचा निर्णय आवडला नाही. विशेषत: समुद्रगुप्त बंधूंना. या गोष्टीचा त्यांनी तीव्र विरोध केला हा विरोध इतका टोकाचा होता की त्यांच्या भावंडांनी युद्धही छेडले.\nसमुद्रगुप्तने त्याला कठोर लढा दिला आणि त्यांचा पराभव केला आणि आपल्या वडिलांचा निर्णय योग्य होता हे दाखवून दिले. यानंतर जणू त्यांच्या महत्वकांक्षेला पंख लागले. त्याने गुप्त राजवंशाच्या विस्तारात स्वत: ला पूर्णपणे झोकून दिले. समुद्रगुप्त जेव्हा सिंहासनावर आले तेव्हा त्या काळात गुप्त साम्राज्य फारच लहान होते.\nसंपूर्ण देश अनेक लहान राज्यांमध्ये विभागला गेला. या राज्यात परस्पर वैर दिसले. अशा परिस्थितीत समुद्रगुप्तने अनेक राज्यांवर विजय मिळवून आपले साम्राज्य वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याने साम्राज्य निर्माण करण्याचे दृढनिश्चय केले.\nभारत जिंकण्याच्या त्यांच्या बहुतेक मोहिमे प्रत्येक वेळा यशस्वी झाल्या. त्याच्या पहिल्या युद्धामध्ये त्याने प्रतिस्पर्धी तीन राजांचा पराभव केला आणि विजयाचा झेंडा फडकविला. यानंतर, दक्षिण भारताच्या युद्धामध्ये त्याने दक्षिणेकडील बारा राजांना पराभूत करून गुप्त साम्राज्याचा विस्तार केला.\nया युद्धाची खास गोष्ट अशी होती की जर त्याला हवे असेल तर तो पराभूत झालेल्यांना ठार मारू शकले असते, परंतु त्यांनी तसे न करता अनेकांना जीवनदान देऊन त्यांच्या राज्यात महत्वाची जबाबदारी दिली. कदाचित त्याचे काही दूरदर्शी लोक यामागील विचार करीत असतील.\nराज्यांना जिंकण्याची प्रक्रिया पुढे सुरूच राहिली, त्याअगोदर त्यांनी बऱ्याच युद्धामध्ये त्यांच्या विरोधकांचा सामना केला आणि त्यांना स्वतःची जाणीव करून दिली. या अनुक्रमात त्याने अनेक परकीय शक्तींना त्यांची पोलादी शक्ती ची जाणीव करून दिली. असे म्हटले जाते की त्या काळात समुद्रगुप्त यांच्या तोडीचा एकही विरोधक नव्हता, जो त्यांच्या विरोधात अगदी क्षणभर देखील उभा राहू शकेलं.\nअसे म्हणतात की संपूर्ण भारत जिंकके पर्यंत त्याने एक दिवसही व��श्रांती घेतली नाही. उत्तरेकडील हिमालय, दक्षिणेस नर्मदा नदी, पूर्वेस ब्रह्मपुत्र नदी आणि पश्चिमेस यमुना नदीपर्यंत त्याचे राज्य पसरविण्यात त्यांना यश आले. कदाचित म्हणूनच त्याला भारताचा नेपोलियन म्हटले गेले.\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nएका मराठ्याने तर ताजमहाल चा वापर घोडे बांधण्यासाठी केला होता.\nयुरोपियांनी रायगडाची स्तुती पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून का केली असेल\n३०० वर्षांत कधीही न आटलेली विहीर आणि त्या विहिरीवर बांधलेला राजवाडा\nअंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\n२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?cat=26", "date_download": "2020-10-20T11:07:46Z", "digest": "sha1:ZJ4CJAKAPVNHFA6GWV4Z66YVAGKKIJI5", "length": 7789, "nlines": 127, "source_domain": "rajtantra.com", "title": "Covid 19 | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nपालघर जिल्ह्याची मागील 15 दिवसांची (1-15 ऑक्टोबर) कोव्हिड 19 ची आकडेवारी दिलासादायक\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी डहाणू दौरा\nएसीजी कॅप्सुल समुहाच्या सौजन्याने, आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप\nक्रायमिन या साथीच्या रोगा बाबत अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ\nडहाणूतील वैद्यकीय व्यावसाईकांबद्दल गैरसमज करुन घेऊ नका – इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डहाणू शाखेचे आवाहन\nकोरोनावर यशस्वी मात करणार्‍या योध्यांनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन (वाचा प्लाझ्मा...\nजव्हार येथे मोफत कोव्हिड-19 अँटिजेन टेस्ट शिबिराचे आयोजन\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविणार -जिल्हाधिकारी डॉ.माणिक...\nमृत्यू दर घटवण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्वाची\nकोरोना अपडेट : पालघर ग्रामीणमधील रुग्णांचा आकडा 10 हजार 903 वर\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन\nबोईसर: पत्रकार मनोज पंडित यांचे निधन\nइंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे राज्य सरकार विरुद्��� लढा\nबोईसर व पालघर औद्योगिक वसाहतींतील सर्व कर्मचार्‍यांची रॅपिड अँटीजन टेस्ट होणार\nजिल्हाधिकारी डॉ. गुरसूळ यांचा भूकंपग्रस्त भागात दौरा\nबोईसर : नागझरीजवळ मोठी दुर्घटना टळली\nडहाणू नगरपरिषद: डॉ. द्वासेंची बदली झाली, खूर्ची घरी नेली\nबोईसरमध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा\nडहाणू : ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण\nपोलिस निरीक्षक सुदाम शिंदेंविरोधात श्रमजीवी आक्रमक\nकरोनाच्या मुकाबल्यासाठी खोडाळ्यात लॉक डाऊन\nकोरोना : पालघर तालुक्यात एकाच दिवसात 53 रुग्णांची भर; 3 मृत्यू\nजव्हार रुग्णालयास 200 खाटांची मंजूरी\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/medical-college-sindhudurg-next-year-360013", "date_download": "2020-10-20T11:42:45Z", "digest": "sha1:I3ACA7NMAZFYNL3KZDPZGBLPAA3SKSFH", "length": 18372, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षीपासून ः सामंत - Medical college at Sindhudurg from next year | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nवैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षीपासून ः सामंत\nपालकमंत्री सामंत म्हणाले, \"\"गेल्या अनेक वर्षांपासून असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची, मागणी पूर्ण झाली आहे.\nसिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात नव्याने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षी प्रवेश सुरू व्हावेत, यादृष्टीने प्रयत्न आहेत. येत्या आठ दिवसांत आवश्‍यक कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nझूम ऍपच्या माध्यमातून पालकमंत्री सामंत यांनी आज जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून जिल्ह्यात रखडलेल्या अनेक प्रकल्पांची कामे मार्गी लावल्याचे सांगून पालकमंत्री सामंत म्हणाले, \"\"गेल्या अनेक वर्षांपासून असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची, मागणी पूर्ण झाली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा दौऱ्यावेळीच सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्याल सुरू करण्याचे संकेत दिले होते. ते पूर्ण करत सध्याच्या कोरोनाच्या काळातही शासकीय वैद्यकीय महाविद्याल मंजूर करण्याचे काम राज्य शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केले आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या पद निर्मितीचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून त्यास लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल असा मला विश्वास आहे.\nमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीचा निधी कमी झाला आहे. त्यावेळी मी जिल्हावासीयांना शब्द दिला होता की त्यापेक्षा जास्त निधी मी जिल्ह्यात आणेन. त्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. त्याचाच भाग म्हणून आंगणेवाडीच्या नळपाणी योजनेसाठी 22 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. भालचंद्र महाराज मठासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सावंतवाडी नगरपालिकेस सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कणकवली, कुडाळ, मालवण नगरपालिकांनाही 5 ते 6 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.\nजिल्ह्यात कोविड - 19 तपासणी प्रयोगशाळा सुरू झाली आहे. ऑक्‍सिजन प्लांट सुरू झाला आहे. जिल्ह्यात रखडलेली अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्यामध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक, मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक, चिपी विमानतळाचे प्रश्न, विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे 40 कोटींचा निधी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व विश्रामगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी 20 कोटींचा निधी देण्यात आला आहे.''\nआडाळी आयुषचा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार नाही\nपालकमंत्री सामंत म्हणाले, \"\"दोडामार्ग तालुक्‍यातील आडाळी येथे होणारा आयुष्य मंत्रालयाचा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार नाही. यासंबंधी केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाणार असल्याचे वृत्त हे खोटे आहे. उमेदच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ नियुक्ती देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिक���री यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदचे खासगीकरण होणार नाही.''\nटीका करण्यापेक्षा एकत्र विकास करुया\nजिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून जर फक्त टीकेला उत्तरच देत बसलो तर काम कधी करणार असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, \"\"विकासकामांसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया. टीका करण्यापेक्षा काम करुया. मनात आणले तर विकासकामे झपाट्याने करता येतात हे मी घेतलेल्या निर्णयातून दिसून येते. जिल्ह्यातील सर्व प्रश्‍न सोडवण्याचा आणि कामे मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि यापुढेही याच भूमिकेतून काम करत राहणार आहे.''\nसंपादन - राहुल पाटील\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसणासुदीसाठी नऊ उत्सव विशेष एक्स्प्रेस गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची सुविधा\nनाशिक रोड / भुसावळ : आगामी सण, उत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उत्सव विशेष आरक्षित गाड्या चालविण्याचा...\nपाठलाग करून कणकवलीजवळ बनावट दारू पकडली\nकणकवली : गोवा ते उत्तर प्रदेश अशी दारू वाहतूक करणारा ट्रक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलिसांनी शहरातील नरडवे तिठा येथे सोमवारी थरारक पाठलाग करून...\nसिंधुदुर्गातील नुकसानग्रस्त शेतीसाठी वाढीव भरपाईचे प्रयत्न\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आठ दिवसांत पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर...\nसावंतवाडीत विनामास्क लोकांना प्रशासनाचा हिसका\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावाने लागण झालेल्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली असली मास्क न...\nखचलेला करूळ घाट पुन्हा सेवेत, दुरुस्ती पूर्ण\nवैभववाडी (सिंधुदुर्ग) - खचलेल्या करूळ घाटरस्त्याच्या तात्पुरत्या दुरूस्तीचे काम रविवारी (ता.18) रात्री पूर्ण करण्यात बांधकाम विभागाला यश आले....\nओटवणेत यंदा दसरोत्सव दर्शन ऑनलाईन\nओटवणे (सिंधुदुर्ग) - श्री देवी सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानाच्या वार्षिक दसरोत्सवाची परंपरा खंडीत होवू नये, यासाठी कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग ���ेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nandedkars-dont-be-afraid-corona-give-yourself-swab-nanded-news-333073", "date_download": "2020-10-20T11:34:34Z", "digest": "sha1:OSHRRQCJCU5YB5HBJZSIIJ7UTMXV7A42", "length": 17465, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेडकरांनो कोरोनाला घाबरू नका, स्वतःहून स्वॅब द्या - Nandedkars, don't be afraid of Corona, give yourself a swab, Nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nनांदेडकरांनो कोरोनाला घाबरू नका, स्वतःहून स्वॅब द्या\nनांदेड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून शहरातील विविध भागात असलेले व्यापारी, दुकानदार तसेच त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी, कामगार, मुनीम यांची ॲन्टीजेन रॅपीड टेस्टद्वारे तपासणी करण्यात येत आहे. तीन दिवसात एकूण २१९ जण पॉझिटिव्ह आढळून आले.\nनांदेड - नांदेडकरांनो कोरोना संसर्गाला घाबरू नका, अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे वाटल्यास लगेचच स्वतःहून स्वॅब द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपले आणि कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवा, असे आवाहन नांदेड महापालिकेच्या वतीने बुधवारी (ता.१२) करण्यात आले.\nनांदेड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून शहरातील विविध भागात असलेले व्यापारी, दुकानदार तसेच त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी, कामगार, मुनीम यांची ॲन्टीजेन रॅपीड टेस्टद्वारे तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी (ता. दहा) एक हजार व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली त्यात ५४ जण पॉझिटिव्ह आढळले तर मंगळवारी (ता. ११) एक हजार २३६ जणांच्या तपासणत ८६ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. बुधवारी (ता. १२) एक हजार १८४ जणांची तपासणी केली त्यात ७९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. असे तीन दिवसात एकूण २१९ जण पॉझिटिव्ह आढळून आले.\nहेही वाचा - नांदेडला मृत्यूदर कमी करण्यासाठी सामुहिक प्रयत्न\nनवा मोंढा भागात तपासणी\nनवा मोंढा भागात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी भवनात या भागातील व्यापारी, खते, बी-बियाणे आदी दुकानदारांच्या व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचारी, कामगार, हमाल, मुनीम आदींचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वॅब घेण्यात आले. यावेळी मह��पालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, सभागृह नेते वीरेंद्रसिंग गाडीवाले, स्थायी समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नगरसेवक किशोर स्वामी, माजी उपमहापौर उमेश पवळे, नगरसेवक प्रशांत तिडके पाटील, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, सहायक आयुक्त डॉ. मिर्झा बेग, सखाराम तुप्पेकर, व्यापारी मधुकर मामडे, विपीन कासलीवाल, प्रवीण कासलीवाल, डॉ. विक्रम रामतीर्थे, सुदर्शन आदमनकर, नरेंद्र आनरे, पाशा शेख आदी उपस्थित होते.\nयावेळी आयुक्त डॉ. लहाने यांनी कोरोना संसर्गासंदर्भातील माहिती देऊन नागरिकांनी स्वतःहून स्वॅब देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. माजी सभापती स्वामी यांनी नागरिकांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी; तसेच अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिल्यास काळजी घेण्याचे आवाहन केले.\nहेही वाचलेच पाहिजे - या भाजीच्या उत्पन्नापासून मिळू शकतात भरपूर पैसे; शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग\nबुधवारी ७९ व्यापारी पॉझिटिव्ह\nगेल्या तीन दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील विविध भागांत पाच पथकांद्वारे दुकानदार, व्यापारी व त्यांच्याकडील कर्मचारी, कामगारांची चाचणी करण्यात येत आहे. बुधवारी एकूण एक हजार १८४ जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्यात आली. त्यात ७९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. नवा मोंढा येथे १८७ जणांमध्ये १२ आढळून आले. सिडकोत ९७ पैकी पाच, नाना-नानी पार्क येथे २८६ पैकी ३३, चक्रधर नगरला २३० पैकी १३, कापड मार्केटला दोनशेपैकी दहा, संतकृपा मार्केटमध्ये १४९ पैकी तीन तसेच खासगी रुग्णालयात २८ पैकी तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड वाघाळा महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी\nनांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या व इतर मागण्यांचे निवेदन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने...\n जुनी गाडी घ्यायची, तर अशी घ्या काळजी\nनांदेड : गेल्या काही वर्षात शहरामध्ये जुन्या गाड्यांची विक्री करणाऱ्या आॅटोडिल व्यवसायाचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आजघडीला जुन्या...\nहिंगोली : ग्रामीण भागातील बससेवा बंदच, प्रवाशांना करावा लागतो खासगी वाहनाने प्रवास\nकळमनुरी (जि.हिंगोली) : कळमनुरी आगाराच्या ग्रामीण भागातील बस फेऱ्या मागील सहा महिन्यापासून बंद आहेत. याचा फटका आगाराच्या उत्पन्नावर पडत...\nनांदेड - कोरोनाचे सावट , विद्यार्थ्यांची वर्दळ थांबणार दोन हजार विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्याची आशा\nनांदेड - मुंबई - पुण्यानंतर नांदेड शहर राज्यातील वैद्यकीय शिक्षणासाठीचे प्रथम पसंतीचे शहर म्हणून उदयास आले आहे. राजस्थानातील कोटा शहरावरही मात करत...\nकोरोना काळात हत्तीरोग विभाग बिनधास्त\nभोकर, (जि. नांदेड) ः शहर आणि तालुक्यात हत्तीरोग विभाग प्रभावीपणे काम करित नसल्याने डासांपासून होणारे विविध आजार बळावत आहेत. कोविडच्या कामात...\nनांदेडला मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष\nनांदेड - नांदेड शहर आणि परिसरात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष करून आठवडी बाजार, बसस्थानक तसेच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/22/2503-bhai-jagtap-congress-asking-question-about-new-agriculture-bill/", "date_download": "2020-10-20T11:06:23Z", "digest": "sha1:KJHY4E5TVQXJOVTKDCRBZSGR7DC3PHQH", "length": 9278, "nlines": 157, "source_domain": "krushirang.com", "title": "हेलीकॉप्टरमधून उतरून शेती करणारे शेतकरी आता कुठे गेले; ‘या’ कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल | krushirang.com", "raw_content": "\nHome Home हेलीकॉप्टरमधून उतरून शेती करणारे शेतकरी आता कुठे गेले; ‘या’ कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल\nहेलीकॉप्टरमधून उतरून शेती करणारे शेतकरी आता कुठे गेले; ‘या’ कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल\nमागील लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यावर लोकांनी अक्षरशः सडकून टीका केली होती. हातात भारा बांधलेला असा तो फोटो होता. ज्यावरून लोकांनी हे नाटकी आहे, फोटोपुरते आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. तोच फोटो समोर आणत ‘हेलीकॉप्टरमधून उतरून शेती करणारे शेतकरी आता कुठे गेले’ असा सवाल कॉंग्रेस नेते व माजी आमदार भाई जगताप यांनी उभा केला आहे.\nनव्याने आणल���ल्या शेतकरी विधेयकावरून त्यांनी ही टीका केली आहे. तसेच त्यांनी या शेतकरी विधेयकासबंधित ईतरही काही प्रश्न उपस्थित करत काही मागण्या केल्या आहेत.\n१) शेतकऱ्यांना MSP देणं बंधनकारक असेल हे नवीन कायद्यात लिहून द्या\n२) शेतकऱ्यांना MSP नाही मिळाली तर सरकारने जबाबदारी घ्यावी.\n३) MSP न देणाऱ्या कंपनीला सजेची तरतूद कायद्यात असावी\nहेलीकॉप्टर से उतर के खेती करने वाले किसान \nसंपादन : स्वप्नील पवार\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\nपुणेकरांच्या सवयीवरचे काही इरसाल किस्से; नक्कीच वाचा मंडळी\nPrevious articleकॉंग्रेसने समोर आणला फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ; पहा काय म्हणालेत फडणवीस\nNext articleअबबब ५ वर्षात मोदींनी केले ५८ देशांचे दौरे; झालाय ‘एवढा’ खर्च\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\nपुणेकरांच्या सवयीवरचे काही इरसाल किस्से; नक्कीच वाचा मंडळी\nस्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा; आत्मविश्वास वाढेल\nआईविषयीची ही कविता वाचून डोळ्यात येईल पाणी; नक्कीच वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=CreditAndDebit", "date_download": "2020-10-20T11:52:09Z", "digest": "sha1:WD7PUHXHAI6TL6HZCYHJNOPVGPSGIBIU", "length": 8212, "nlines": 164, "source_domain": "mr.grabz.it", "title": "आपण क्रेडिट आणि डेबिट कार्ड पेमेंटचे समर्थन करता?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nआपण क्रेडिट आणि डेबिट कार्ड पेमेंटचे समर्थन करता\nहोय, क्रेडिट आणि डेबिट कार्ड पेमेंट्स आता समर्थित आहेत चेकआऊट पृष्ठावरील पर्याय निवडा. वैकल्पिकरित्या जर ते आपल्यासाठी कार्य करत नसेल तर आपण पेपल खात्याशिवाय पेपलद्वारे आपले क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरू शकता. फक्त वेतन निवडा आपले क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून पैसे द्या आपण पोपल पेमेंट पृष्ठावर जाता तेव्हा पर्याय. जर हा पर्याय त्वरित उपलब्ध नसेल तर आपल्याला स्क्रीनशॉटमध्ये दर्शविलेल्या दुव्यावर क्लिक करावे लागेल.\nआपण इच्छित असल्यास नक्कीच आपण आपल्या पेपल खात्याचा उपयोग करुन पैसे देऊ शकता.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-10-20T12:42:51Z", "digest": "sha1:AWO5MQXRSD4JWPFBXFYLH5AYNW5FB3UW", "length": 4972, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्बेर्तो मोराव्हिया - विकिपीडिया", "raw_content": "\n२८ नोव्हेंबर १९०७ (1907-11-28)\n२६ सप्टेंबर, १९९० (वय ८२)\nआल्बेर्तो मोराव्हिया (इटालियन: Alberto Moravia; २८ नोव्हेंबर १९०७ - २६ सप्टेंबर १९९०) हा एक इटालियन लेखक होता. त्याच्या कादंबऱ्यांचे विषय लैंगिकता, अस्तित्ववाद, सामाजिक उपेक्षा इत्यादी असत.\nइ.स. १९०७ मधील जन्म\nइ.स. १९९० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-10-20T11:28:52Z", "digest": "sha1:B5JAIQNTW64ARPVVSO4TAU7MLPRG3SYG", "length": 5054, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भूमध्य समुद्रीय हवामान - विकिपीडिया", "raw_content": "\nभूमध्य समुद्रीय हवामान भूमध्य समुद्राचा लगत भूप्रदेशात आढळणारे हवामान आहे. असे हवामान स्पेन, इटली, ग्रीस, तुर्कस्तान, इजिप्त, ट्युनिशिया, अल्जिरिया, मोरोक्को या देशांच्या समुद्र किनारालगत आढळून येते. भूमध्य समुद्र सोडता, अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यातही असेच हवामान अनुभवायास मिळते. उबदार हवामान, माफक थंडी, माफक पाउस हे या हवामानाचे वैशिष्ट्य आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०१५ रोजी ११:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/2823-new-corona-patient-found-and-48-deaths-today-in-mumbai/222438/", "date_download": "2020-10-20T12:21:17Z", "digest": "sha1:SVR4CVAO6C7WCDCF56LJS2CWC7ZZU2KW", "length": 8202, "nlines": 120, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "2823 new corona patient found and 48 deaths today in mumbai", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर CORONA UPDATE Mumbai Corona: आज दिवसभरात २,८२३ नवे रूग्ण; ४८ जणांचा कोरोनामुळे बळी\nMumbai Corona: आज दिवसभरात २,८२३ नवे रूग्ण; ४८ जणांचा कोरोनामुळे बळी\nमुंबईत कोरोनाबाधितांची संख्या २ लाख २२ हजार ७६१ वर\nमुंबईत आज कोरोनाचे २ हजार ८२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख २२ हजार ७६१ वर पोहचली आहे. तर ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार २९३ वर पोहचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज २ हजार ९३३ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ८६ हजार ६७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nतसेच चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २४ हजार ७८९ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये आज २ हजार ८२३ नवे रुग्ण सापडले असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४१ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३४ पुरुष तर १४ महिलांचा समावेश आहे. ३८ जण हे ६० वर्षांवरील, तर १० जण हे ४० ते ६० वर���षादरम्यान होते. तर दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८३% आहे.\nसध्या धारावीत १८७ रूग्णांवर उपचार सुरू\nमुंबईतील धारावी भागात आज ८ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर धारावीतील बाधितांचा आकडा हा ३ हजार ३०० वर जाऊन पोहोचला आहे. सध्या धारावीत १८७ रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर २ हजारांहून अधिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nराज्यात १३,३९५ नवे रुग्ण, ३५८ जणांचा मृत्यू\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nमंदिरे बंद, उघडले बार…उद्धवा अजब तुझे सरकार…\nमराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.in/inscription/", "date_download": "2020-10-20T11:59:14Z", "digest": "sha1:LT7TNFXKYKVXH6TP42KNBF5XSMNSMY4X", "length": 2946, "nlines": 50, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "शिलालेख - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nअपरादित्य दुसरा याचा नांदुई शिलालेख\nशेवटचा शिलाहार राजा – सोमेश्वर आणि त्याचे लेख\nशिलाहार राजा झंज आणि शिवमंदिरे\nकेशिदेव दुसरा याचा चौधरपाडा शिलालेख आणि षोंपेश्वर मंदिर\nअनंतदेव याचा शिलालेख असलेली विहार गध्देगाळ\nमहामार्गालगत असलेली गांधारपाले लेणी\nवर्दळीपासून दूर असलेली ‘बेडसे लेणी’\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nकोळीवाड्यात लपलेला वरळी किल्ला\nमंचर येथील यादवकालीन बारव\nवेरुळ गावातील अष्टभुजा विष्णू\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पु���ातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\n© 2020 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2018/03/", "date_download": "2020-10-20T12:33:45Z", "digest": "sha1:3BMHCMDNFPCLVXM5V3XVBMTHZLDA5P6L", "length": 89057, "nlines": 281, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : March 2018", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nवनामकृवितील पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्‍या वतीने आदिवासी शेतकरी मेळावा संपन्न\nआदिवासी शेतक-यांना तुषार व ठिबक सिंचन संचाचे वाटप\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्‍या वतीने आदिवासी उपयोजना अंतर्गत दि. ३१ मार्च रोजी आदिवासी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी. आर. शिवपुजे, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, मुख्यशास्त्रज्ञ डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ हेमा सरंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाव्‍दारे राबविण्‍यात येत असलेल्‍या आदिवासी उपयोजनेमुळे आदिवासी शेतक-यांमध्‍ये नवीन कृषि तंत्रज्ञानाबाबत जागृती होत असल्‍याचे मत व्‍यक्‍त करून प्रकल्पातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच आदिवासी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाव्‍दारे तांत्रिक कार्यशाळाचे आयो‍जन करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या.\nमा. डॉ पी आर शिवपूजे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आदिवासी शेतक-यांनी केवळ शेती उत्पादन वाढवून न थांबता मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योग सुरु करावीत तसेच शेतीस पशुपालन व दुध उत्पादानाची जोड देण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी वाई या गावात सन २०१५ पासून विद्यापीठाने राबविलेल्या विविध योजानांची माहिती देऊन मौजे जावरला येथील शेतकऱ्यांना यापुढेही विद्यापीठाकडून तांत्रिक पाठिंबा राहील असे आश्वासन दिले.\nजावरला येथील सरपंच भूपेंद्र आडे व वाई येथील शेतकरी श्री दुधाळकर यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठ आदिवासी गावात राबवित असलेल्‍या उपक्रमाबाबत आभार व्‍यक्‍त करून यापुढेहि विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी तांत्रिक साहाय्य करण्‍याची विनंती केली. कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते नांदेड जिल्‍हातील किनवट तालुक्‍यातील मौजे जावरला येथील अकरा आदिवासी शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच तर हिंगोली जिल्‍हातील कळमनुरी तालुक्‍यातील मौजे वाई येथील अकरा आदिवासी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच वाटप करण्यात आले.\nप्रास्ताविकात मुख्य शास्त्रज्ञ डॉ उदय खोडके यांनी आदिवासी उपयोजना उपक्रमांची माहिती दिली तर सुत्रसंचालन प्रा. गजानन गडदे यांनी केले. तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन पद्धती वापर व काळजी याबाबत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमास आदिवासी शेतक-यांसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकिशोर गिराम, प्रभाकर सावंत, अंजली इंगळे, रत्नाकर पाटील, दादाराव भरोसे, देवेंद्र कुरा, प्रकाश मोते, संजय देशमुख आदींनी परिश्रम घेतले.\nबौध्दिक स्‍वामित्‍व कायद्याव्‍दारे स्‍वत: पैदासकार शेतकरी पिकांच्‍या वाणाची रॉयल्‍टी मिळवु शकतात....बौध्दिक संपदा सल्‍लागार श्रीमती पल्‍लवी कदम\nवनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व स्‍पर्धा मंच यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व वनामकृवि विद्यार्थ्‍यी स्‍पर्धामंच यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 27 मार्च रोजी ‘पिकांच्‍या वाणांचे पेटंट व शेतक-यांचे हक्‍क संरक्षण’ याविषयावर पुणे येथील बौध्दिक संपदा सल्‍लागार श्रीमती पल्‍लवी कदम यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.\nमार्गदर्शनात श्रीमती पल्‍लवी कदम म्‍हणाल्‍या की, शेतक-यांचा वाण म्‍हणजे जो शेतक-यांचे पुर्वापार पध्‍दतीने लागवड करून शोधला आहे किंवा शेतक-यांच्‍या शेतावर ज्‍याचा शोध लागतो, अशा पिकांच्‍या वाणाची नोंदणी बौध्दिक स्‍वामित्‍व कायद्याव्‍दारे स्‍वत: पैदासकार शेतकरी करून रॉयल्‍टी मिळवु शकतो. अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी बौध्‍दीक स्‍वामित्‍व कायद्याचा अभ्‍यास करावा, या क्षेत्रात सल्‍लागार म्‍हणुन निश्चितच कॅरियर करू शकतील.\nप्रास्‍ताविक प्रा. आर व्‍ही चव्‍हाण यांनी तर सुत्रसंचालन प्रा. पी के वाघमारे यांनी केले, आभार डॉ पी आर झंवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी स्‍पर्धामंचाच्‍या सदस्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nविद्यार्थ्यांनी स्वत:तील कमतरता ओळखुन त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत.....नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद\nवनामकृवितील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन\nस्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना, मनात दृढ निश्चिय असला पाहिजे. विद्यार्थ्‍यांना स्‍वत: तील सामर्थ्‍य व कमतरतेची जाणीव असली पाहिजे. स्‍वत:तील कमतरता ओळखुन त्‍यावर मात करण्‍यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्‍न करावेत, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक 28 मार्च रोजी ‘स्‍पर्धा परिक्षा व व्‍यक्‍तीमत्‍व विकास’ याविषयावर आयोजित व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर परभणी जिल्‍हा पोलिस अधिक्षक डॉ दिलीप झळके, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री संदिप घुगे, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, कक्षाचे सहअध्‍यक्ष डॉ एच व्‍ही काळपांडे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.\nमार्गदर्शनात मा. श्री. चिरंजीव प्रसाद पुढे म्‍हणाले की, उपलब्‍ध संसाधनांचा योग्‍य वापर व दुरदृष्‍टी ही दोन गुण असलेली व्‍यक्‍ती चांगले नेतृत्‍व करू शकत. डॉ. ए पी जी अब्‍दुल कलाम, डॉ. स्वामीनाथन, डॉ वर्गीस कुरियन आदी शास्‍त्रज्ञामध्‍ये नेतृत्‍व गुण होती, या महान व्‍यक्‍तींच्‍या कार्यांनी व विचारांनी समाजातील अनेक व्‍यक्‍तींचे जीवन प्रभावीत झाले. विद्यार्थ्‍यांनी जाणीवपुवर्क स्‍वत:तील संवाद कौशल्‍य व लिखाण कौशल्‍य विकसित करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला.\nतुळजापुर येथील सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री संदिप घुगे आपल्‍या मार्गदर्शनांत म्‍हणाले की, स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना वेळेचे नियोजन करणे गरजेचे असुन आपली दिनचर्या निश्चित केली पाहिजे, वायफळ बाबींवर वेळ खर्च करू नये. महाविद्यालयीन जीवनात कोणत्‍याही कायद्याच्‍या कचाटयात अडकु नये, याची दक्षता विद्यार्थ्‍यांनी घेण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.\nकार्यक्रमात विद्यार्थ्‍यी विचारलेल्‍या स्‍पर्धेपरिक्षेबाबतच्‍या अनेक शंका व प्रश्‍नांना मान्‍यवरांनी उत्‍तरे देऊन समाधान केले. विद्यापीठातील राष्‍ट्रीय छात्रसेनेतील छात्रसैनिक राहिलेले व आज उच्‍चपदावर पोलिस अधिकारी म्‍हणुन कार्यरत असलेले पंडित रेजितवाड, देविदास मुपडे, रामदास निर्दोडे, शशिकांत शेळके, अण्‍णासाहेब पवार आदींचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.\nप्रास्‍ताविक शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा एस व्‍ही कल्‍याणकर, डॉ मीना वानखडे, कैलास भाकड, सतिश सुरासे, विजय रेड्डी, सिताराम पवार, अजित पाटील, पुजा मकासरे, मानकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृवि अंतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील बाजरी संशोधन प्रकल्‍प सर्वोकृष्‍ट संशोधन केंद्र\nअखिल भारतीय समन्‍वयीत बाजरी संशोधन प्रकल्‍पाच्‍या 53 व्‍या वार्षिक गट बैठकीचे जोधपुर (राजस्‍थान) येथील कृषि विद्यापीठात दिनांक 22 ते 24 मार्च दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल बैठकीत वसंत���ाव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाच्‍या अखिल भारतीय सन्‍मवयीत बाजरी संशोधन प्रकल्‍पास सन 2017-18 साठी उल्‍लेखनीय संशोधन कार्यासाठी सर्वोकृष्‍ट संशोधन केंद्र म्‍हणुन सन्‍मानित करण्‍यात आले. जोधपुर कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बलराज सिंग हस्‍ते प्रमाणपत्र व मानचिन्‍ह विद्यापीठ शास्‍त्रज्ञांना प्रदान करण्‍यात आले. यावेळी आयसीएआरचे सहाय्यक महासंचालक डॉ आय एस सोलंकी, प्रकल्‍प सन्‍मवयक डॉ सी तारा सत्‍यवती आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nवनामकृविच्‍या औरंगाबाद येथील बाजरी संशोधन प्रकल्‍प केंद्रानी लोहयुक्‍त एएचबी-1200 व एएचबी-1269 ही दोन वाण विकसित केलेली असुन या वाणांची राष्‍ट्रीय पातळीवर लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आलेली आहे तसेच हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रीसॅट सोबतच्‍या उत्‍कृष्‍ट सन्‍मवयीत संशोधन कार्य, कृषिविद्या व पिक विकृतीशास्‍त्रातील शिफारसी आदी संशोधन कार्याच्‍या योगदानामुळे केंद्रास सन्‍माननित करण्‍यात आले आहे. कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदरिल बाजरी संशोधन केंद्रातील कार्यरत शास्‍त्रज्ञ सहयोगी संशोधन संचालक डॉ एस बी पवार, वरिष्‍ठ पैदासकार डॉ एन वाय सातपुते, डॉ जी पी जगताप, डॉ डि एम लोमटे, डॉ आर सी सावंत, डॉ एस एस घुगे, प्रा. एस बी कदम, डॉ एस आर जक्‍कावाड, डॉ एन आर पतंगे, एस एल माने, बी एन लघाने आदीचे संशोधनात मोलाचे योगदान आहे.\nकृषी पद्व्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाच्‍या सामाईक परीक्षा सुरळीत प्रारंभ\nपुणे येथील महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळा तर्फे महाराष्‍ट्र राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमांत प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्‍यात येते. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठीच्‍या प्रवेशासाठी सदरिल परीक्षेचे आयोजन दिनांक 23 ते 25 मार्चच्‍या दरम्‍यान असुन सदरिल परीक्षांची सुरूवात दिनांक 23 मार्च झाली. या परिक्षेची परिक्षा केंद्रे मराठवाडयात परभणी, बदनापुर, अंबेजोगाई, लातुर या ठिकाणी असलेल्‍या कृषि महाविद्यालयात करण्‍यात आली आहे. दिनांक 25 मार्च रोजी परभणी येथील परिक्षा केंद्रावर एकुण 1532 परिक्षार्थी परिक्षा देणार असुन त्‍यांची आसनव्‍यवस्‍था कृषि महाविद्यालय (परीक्षा आसन क्र. 04010001 ते 0401108), अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय (परीक्षा आसन क्र. 04011009 ते 04011248) व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात (परीक्षा आसन क्र. 04011249 ते 04011447) करण्‍यात आली आहे, असे विद्यापीठ परीक्षा विभागाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.\nसदरिल परीक्षा महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या चारही कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी, उद्यानविद्या, वनशास्‍त्र, सामाजिक विज्ञान, कृषि अभियांत्रिकी, अन्‍नतंत्र, जैवतंत्रज्ञान, मत्‍स्‍यविज्ञान, पशुसंवर्धन व कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन याविषयातील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठी राबविण्‍यात येत आहेत.\nमाळसोन्ना येथे सामाजिक विज्ञान महाविद्यालयाचे रासेयो विशेष शिबिर संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठातील सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने माळसोन्ना (ता. जि. परभणी) येथे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. दिनांक 19 मार्च रोजी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. हेमांगिनी सरंबेकर, सरपंच सौ. लक्ष्मीबाई पूर्णे, प्रा पी एस चव्हाण, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. अनुराधा लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करतांना डॉ. पी. जी. इंगोले यांनी विद्यापीठ प्रकाशित शेतीभाती मासिकाची शेतक-यांसाठी उपयुक्तता सांगितली तर रासेयोच्‍या स्वयंसेवकांनी पथनाट्याच्‍या माध्‍यमातुन समाज प्रबोधन करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. डॉ. हेमांगिनी सरंबेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना व स्वयंसेवकांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले. शिबिरात महिला, युवक व बालकांचा विकास व कल्याण हा उद्देश ठेऊन विविध उपक्रम राबविण्‍यात आले. शिबिरात डॉ. जया बंगाळे यांनी ‘बालविकासात पालकांची भूमिका’ यावर मार्गदर्शन केले तर डॉ. जया रोडगे यांनी कृत्रिम दागिने बनविण्याचे प्रात्यक्षिके दाखविली. तसेच डॉ. सुनिता काळे यांनी ‘वस्त्र कलेतून उद्योजकता’ या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. फरझाना फारुखी य���ंनी टोमॅटो सॉस व चिंचेचे लोणचे तयार करण्‍याचे प्रात्यक्षिके सादर केली. सदर शिबिरातील मार्गदर्शन उपयुक्त असल्याचे मनोगत ग्रामस्थांनी व्यक्त केले. शिबिर यशस्वितेसाठी रासेयो स्वयंसेवकांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.\nकृषि विज्ञान केंद्रे जिल्‍हास्‍तरावरील कृषि ज्ञानाचे मुख्‍य केंद्रस्‍थान.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु\nवनामकृवित अंतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राची वार्षिक कृति आराखडा कार्यशाळा संपन्‍न\nदेशात साधारणत: 590 पेक्षा जास्‍त कृषि विज्ञान केंद्रे असुन जिल्‍हास्‍तरावर ही केंद्रे कृषि ज्ञानाचे मुख्‍य केंद्रस्‍थान आहेत, यामुळे केंद्रातील विषय विशेषज्ञावर कृषि तंत्रज्ञान विस्‍ताराची मोठी तांत्रिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील अकरा कृषि विज्ञान केंद्राच्‍या दिनांक २२ मार्च रोजी आयोजित वार्षिक कृषि आराखडा कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर पुणे येथील अटारीचे संचालक डॉ लखन सिंग, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि विज्ञान केंद्राच्‍या कृति आराखडाचे नियोजन काळजीपुर्वक करून आराखडयाची प्रभावी व कार्यक्षमरित्‍या अंमलबजावणी करावी. विद्यापीठ विकसित विविध पिकांची वाण व कृषि तंत्रज्ञान प्रसारावर भर द्यावा. येणा-या हंगामात कापसावरील शेंदरी बोंडअळीचा प्रार्दुभाव होऊ नये म्‍हणुन शेतकरी, कृषि विभाग, कापुस व्‍यापारी व कापुस प्रक्रीयादार आदीच्‍या सहकार्याने कार्य करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला.\nपुणे अटारीचे संचालक डॉ लखण सिंग आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, प्रत्‍येक कृषि विज्ञान केंद्रानी आपआपल्‍या भागातील कृषि परिस्थितीकेचा अभ्‍यास करून अनूकुल नवीनतम कृषि तंत्रज्ञानाचा समावेश शेतक-यांच्‍या शेतावर घेण्‍यात येणा-या प्रात्‍याक्षिकांत करावा व त्‍या तंत्रज्ञानाचे परिणाम विश्‍लेषण करावे.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यशाळेत विद्यापीठातील कृषि शास्‍त्रज्ञ व विभाग प्रमुख यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यशाळेत मराठवाडयातील एकरा कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम सन्मवयक व विषय विशेषज्ञांनानी सहभाग नोंदविला व वार्षिक कृति आराखडा निश्चित करण्‍यात आला.\nवनामकृवित अखिल भारतीय उच्‍च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मानव संसाधन विकास मंत्रालयाच्‍या वतीने राबविण्‍यात येत असलेले अखिल भारतीय उच्‍च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 19 मार्च रोजी करण्‍यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, विभाग प्रमुख डॉ के व्‍ही देशमुख, प्रा. हेमंत पाटील, प्रशिक्षक सागर बांदर, परसप्‍पा माशाळ, विद्यापीठ समन्‍वयक अधिकारी प्रा. आर व्‍ही चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, राष्‍ट्रीय पातळीवर उच्‍च शिक्षणाबाबत धोरणात्‍मक निर्णय घेतांना प्रत्‍यक्ष देशातील उच्‍च शिक्षणाबाबत सांख्यिकिय आडकेवारी अत्‍यंत महत्‍वाची भुमिका बजावते, त्‍याकरिता प्रत्‍येक उच्‍च शिक्षण देणा-या संस्‍थांनी सदरिल आकडेवारी तत्‍परतेने अद्यावत करणे आवश्‍यक आहे.\nशिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ के व्‍ही देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ सचिन मोरे यांनी केले तर आभार विद्यापीठ समन्‍वयक अधिकारी प्रा. आर व्‍ही चव्‍हाण यांनी मानले. कार्यक्रमास मराठवाडयातील विद्यापीठ अंतर्गत विविध घटक व संलग्‍न महाविद्यालयाचे एकुण 38 प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्‍वीतेसाठी प्रा. विजय जाधव, प्रा आर एफ ठोंबरे, एम जी कठाळे आदीसह कृषि अर्थशास्‍त्र विभागातील अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेतले.\nवेबकास्टींग व्दारे माननीय पंतप्रधानांनी देशातील शेतकरी व कृषि शास्त्रज्ञांना केले संबोधित\nवनामकृवि अंतर्गत जालना जिल्‍हातील बदनापुर येथे नवीन कृषि विज्ञान केंद्राचे पंतप्रधानाच्‍या हस���‍ते उदघाटन\nनवी दिल्‍ली येथे आयोजित कृषि उन्‍नती मेळावा 2018 निमित्‍त देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिनांक 17 मार्च रोजी वेबकास्‍टींग व्‍दारे देशातील शेतकरी व कृषि शास्त्रज्ञाना संबोधित केले. सदरिल कार्यक्रमाच्‍या थेट प्रक्षेपणाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व परभणी येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले होते. यावेळी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख, अतिक व्‍यवस्‍थापक डॉ यु एन आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमाननीय पंतप्रधान आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याच्‍या दृष्‍टीने सरकारने अनेक योजना कार्यान्‍वीत केल्‍या आहेत. नवीन कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून अनेक राज्‍यातील शेतकरी दुध, दाळ, गहु आदीं शेतमालाचे विक्रमी उत्‍पादन घेत आहेत. कृषि उन्‍नती मेळाच्‍या माध्‍यमातुन देशातील दोन महत्‍वाच्‍या घटकांशी बोलण्‍याची संधी प्राप्‍त झाली असुन एक शेतकरी जो आपल्‍यासाठी भोजनाची सोय करतो व दुसरा कृषि शास्‍त्रज्ञ जे नवनवीन कृषि तंत्रज्ञानाची निर्मिती करतात, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.\nकार्यक्रमात देशातील 25 नवीन कृषि विज्ञान केंद्राचे उदघाटन माननीय पंतप्रधान यांच्‍या हस्‍ते झाले, यात वनामकृवि अंतर्गत बदनापुर (जिल्‍हा जालना) येथील कृषि विज्ञान केंद्राचाही समावेश आहे. सदरिल आयोजित वेबकास्‍टींग कार्यक्रमास शेतकरी, विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अरूणा खरवडे, अनिल तुपे, डॉ एस जी पुरी, डॉ एन एम तांबोळी आदींनी परिश्रम घेतले.\nमौजे खटिंग सायाळा येथे वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या महाविद्यालयाच्‍या रासेयो स्‍वयंसेवकांनी राबविले विविध सामाजिक उपक्रम\nस्‍वयंसेवकांनी बांधला गेबीयन बंधारा व 70 स्‍वयंसेवकांनी केले रक्‍तदान\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच उद्यानविद्या महा��िद्यालय यांच्‍या संयुक्त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबीराचे आयोजन मौजे खटिंग सायाळा येथे करण्‍यात आले होते. सदरिल शिबीरात स्‍वयंसेवकांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. श्रमदानाच्‍या माध्‍यमातुन गेबीयन बंधारा बाधला तसेच ग्रामस्‍वच्‍छता, व्‍यक्‍तीमत्‍व विकास, उमेद कार्यक्रम, कृषि तंत्रज्ञान प्रसार मोहिम, स्‍वच्‍छता फेरी, शेतकरी चर्चासत्र, अंधश्रध्‍दा निर्मुलन, योग प्रशिक्षण, एडस जनजागरण, आरोग्‍य तपासणी आदी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. वाचवा पाणी, वाचवा शेतकरी याविषयावर कृषि महाविद्यालयातील स्‍वयंसेव‍क लक्ष्‍मण कदम, उन्‍नती निकम, विद्या ढेपे, कृष्‍णा हरकळ, गोपाल जंगले, शामबाला माने आदीनी पथनाटय सादर केले. डॉ कनकदंडे यांनी रक्‍तदानाचे महत्‍व विशद करून रक्‍तदान शि‍बीराची सुरूवात केली. रक्‍तदान शिबीरात 70 स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविकांनी रक्‍तदान केले. दिनांक 14 मार्च रोजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी स्‍वयंसेवकांना शेतक-यांसाठी कार्य करण्‍याचा सल्‍ला दिला. सदरिल शिबीराचा समारोप दिनांक 15 मार्च रोजी झाला. यावेळी व्‍यासपीठावर प्रसिध्‍द कवी प्रा अरूण पवार, प्रा. राजेंद्र गहाळ, डॉ. कनकदंडे, डॉ शिरूरे, सरपंचा वच्‍छलाबाई काळे, उपसरपंच लक्ष्‍मणराव खटिंग, प्रा. आर व्‍ही चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रसिध्‍द कवी प्रा अरूण पवार यांनी अफु नावाची कविता सादर करून शेतक-यांच्‍या समस्‍या मांडल्‍या तसेच स्‍त्रीवरील अत्‍याचाराचे चित्र आपल्‍या कवितेच्‍या माध्‍यमातुन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्‍ध केले.\nअध्‍यक्षीय समारोप प्रा. आर व्‍ही चव्‍हाण यांनी केला तर प्रास्‍ताविक डॉ जयकुमार देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन विनोद ओसावार यांनी केले तर आभार रंगोली पडघण हिने केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. विजयकुमार जाधव, डॉ जयकुमार देशमुख, प्रा. एस पी सोळंके, डॉ पपिता गोरखेडे, डॉ संजय पवार आदींसह रासेयोचे स्‍वयंसेवक स्‍नेहल इंगले, स्‍वप्‍ना शिंदे, सुमीत माने, तेजस्विनी भदरे, रोहणी पालेकर, प्रतिक्षा गुंडरे, कृष्‍णा, उफाड व गावकरी यांनी परिश्रम घेतले.\nवनामकृवितील विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने शेतकरी आत्महत्याच्या बाबींची मिमांसा प्रकल्पातंर्ग��� पाथरी व सेलु येथे कार्यशाळा संपन्न\nवसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण विभाग आणि राष्‍ट्रीय कृषि विज्ञान निधी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राबविण्‍यात येत असलेला 'शेतकरी कुटुबांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीतुन शेतकरी आत्‍महत्‍याच्‍या बाबींची मिमांसा' या प्रकल्‍पांतर्गत स्‍वयंसेवकांसाठी दिनांक 8 व 9 मार्च रोजी पाथरी व सेलु येथील कृषि महावि़द्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.\nयावेळी विस्‍तार शिक्षणाचे विभाग प्रमुख डॉ. आर. डी. अहिरे, प्राचार्य डॉ एस जी जोंधळे, डॉ. पी. एस. कापसे, डॉ कुत्‍ताबादकर, आर बी लोंढे, प्रा निरज चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत डॉ. आर. डी. आहिरे यांनी ‘शेतकरी आत्‍महत्‍या मागील कारणे’ या विषयावर विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करून कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी तणावग्रस्‍त शेतकरी बांधवांशी संवाद साधुन त्‍यांना मानसिक आधार देण्‍याचा सल्‍ला दिला. सदरिल प्रकल्‍प प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत आहे. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवकांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीवर भर देण्‍यात येत असुन तणावग्रस्‍त शेतक-यांचा संशोधनात्‍मक अभ्‍यास करण्‍यात येत आहे. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांतुन स्‍वयंसेवकाची निवड करून त्‍यांना प्रशिक्षीत करण्‍यात येत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पी. एस. कापसे यांनी तर आभार आर बी लोंढे यांनी मानले. या कार्यशाळेत पाथरी येथील 150 तसेच सेलु येथील 120 कृषि पदवीच्‍या विद्यार्थ्‍यीनी सहभाग नोंदविला होता.\nराष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या उपक्रमातुन सामाजिक बांधिलकीची जाण महाविद्यालयीन युवकांना होते....शिक्षण संचालक डॉ विलास पाटील\nवनामकृवि अंतर्गत असलेल्‍या विविध महाविद्यालयाच्‍या रासेयो अंतर्गत मौजे खटिंग सायाळा येथे आयोजित विशेष शिबीराचे उदघाटन\nराष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या विविध उपक्रमातुन सामाजिक बांधिलकीची जाण महाविद्यालयीन युवकांना होऊन आत्‍मविश्‍वास वाढीस लागण्‍यास मदत होते. राष्‍ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्‍याच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासासाठी मोठे व्‍यासपीठ आहे, असे प्रतिपादन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच उद्यानविद्या महाविद्यालय यांच्‍या संयुक्त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबीराचे आयोजन मौजे खटिंग सायाळा येथे करण्‍यात आले असुन दिनांक 13 मार्च रोजी उदघाटना प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर अंधश्रध्‍दा निर्मुलन समितीचे राज्‍य सचिव प्रा माधव बावगे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ ए एस कडाळे, प्राचार्य डॉ टी बी तांबे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ ए एस देशमुख, सरपंचा वच्‍छलाबाई काळे, उपसरपंच लक्ष्‍मणराव खटिंग आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nअंधश्रध्‍दा निर्मुलन समितीचे राज्‍य सचिव प्रा माधव बावगे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बुवाबाजी व भोंदुगिरी हा समाजास लागलेला रोग असुन उच्‍च शिक्षित वर्ग ही यास बळी पडत आहे, असे सांगुन प्रात्‍यक्षिकाव्‍दारे समाजातील अंधश्रध्‍देच्‍या आधारे होत असलेल्‍या फसवेगिरी वर प्रकाश टाकला.\nकार्यक्रमात प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ ए एस कडाळे, प्राचार्य डॉ टी बी तांबे व विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ ए एस देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविक प्रा. व्‍ही बी जाधव यांनी केले. सुत्रसंचालन तेजस्‍वीनी भदरे हिने केले तर आभार स्मिता देशमुख हिने मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. विजयकुमार जाधव, डॉ जयकुमार देशमुख, प्रा. एस पी सोळंके, डॉ पपिता गोरखेडे, डॉ संजय पवार आदींसह रासेयोचे स्‍वयंसेवक व गावकरी यांनी परिश्रम घेतले.\nयावेळी रासेयो स्‍वयंसेविकांनी महिला सबलीकरण व स्‍त्रीभ्रुण हत्‍यावर आधारित पथनाटय सादर केले. सदरिल शिबीरात ग्रामस्‍वच्‍छता, श्रमदान, व्‍यक्‍तीमत्‍व विकास, उमेद कार्यक्रम, कृषि तंत्रज्ञान प्रसार मोहिम, प्रभात फेरी, शेतकरी चर्चासत्र, अंधश्रध्‍दा निर्मुलन, योग प्रशिक्षण, एडस जनजागरण, आरोग्‍य तपासणी, रक्‍तदान शिबीर आदी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.\nरेशीम कोष उत्‍पादन वाढीसाठी शेतकरी कौशल्‍य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न\nकेंद्रिय रेशीम मंडळाचे परभणी येथील अनुसंधान विस्‍तार केंद्र व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्‍या संयुक्‍त विदयामान�� दुबार रेशीम कोष उत्‍पादन वाढीसाठी शेतकरी कौशल्‍य विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि. 9 ते 11 मार्च दरम्‍यान रेशीम संशोधन योजना येथे संपन्‍न झाला. दि. 9 मार्च रोजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.पी.जी. इंगोले यांच्‍या हस्‍ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी कृषि माहिती तंत्रज्ञान प्रसार केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. यु. एन. आळसे, अनुसंधान विस्‍तार केंद्राचे शास्‍त्रज्ञ श्री. ए. जे. कारंडे, रेशीम संशोधन योजनाचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे आदींची उपस्थिती होती.\nयावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. पी. जी. इंगोले म्‍हणाले की, शेतक-यांनी आत्‍मा प्रकल्‍पांतर्गत शेतकरी गट स्‍थापन करून आधुनिक शेती पध्‍दतीने यशस्‍वीरित्‍या रेशीम कोष उत्‍पादनाबरोबर पशुधन व दुग्‍धव्‍यवसाय, फुलशेती, फळशेती करु शकतात. शासनासही शेतकरी गटास प्रशिक्षण व अनुदान देणे सोयीचे होते.\nकार्यक्रमाचे आयोजक श्री. ए. जे. कारंडे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. रेशीम संशोधन योजनाचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे यांनी शास्‍त्रीय पध्‍दतीने तुती लागवड व तुती मशागत, तुती छाटणी, प्‍लास्‍टीक नेत्रीका व संगोपन गृह निर्जंतूकीकरण याचे प्रात्‍यक्षिकासह शेतक-यांना मार्गदर्शन केले.\nतसेच शेंद्रा येथील उदयोजक प्रगतीशील शेतकरी माऊली अवचार व आतम चिमाजी जोंधळे यांच्‍या कीटक संगोपन शेडला प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमात हिंगोली, लातूर, बीड, परभणी आदी जिल्‍हयातून 57 शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.सी.बी. लटपटे यांनी केले. कार्यक्रमास यशस्‍वीतेसाठी रुपा राऊत, शेख सलीम, राकेश व्‍यास, जे.एन. चौडेकर, बालासाहेब गोंधळकर, अरुण काकडे आदींनी परिश्रम घेतले.\nदेशसेवा करण्‍याची संधी असा दृष्टिकोन ठेवुन स्‍पर्धा परिक्षेची तयारी करा....माजी आयएएस अधिकारी मा. श्री. अविनाश धर्माधिकारी\nवनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व स्‍पर्धा मंच यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन\nप्रशासकीय क्षेत्रात करिअर निवडतांना पैसा, सुरक्षितता, सन्‍मान, अधिकार व देशसेवेची संधी या पंचशिलांचा विचार करतांना देशसेवेची संधी असा दृष्टिकोन ठेवुन स्‍पर्धा परिक्षेची तयारी करा. स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना सर्वांचे भले क���ण्‍याचा उद्देश असणे आवश्‍यक असुन प्रशाकीय सेवेत स्‍वच्‍छ व कार्यक्षम अधिकारी होण्‍याचे स्‍वप्‍न उराशी बाळगले पाहिजे, असे प्रतिपादन माजी भारतीय प्रशासकीय अधिकारी तथा पुणे येथील चाणक्‍य मंडळाचे संचालक मा. श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व वनामकृवि विद्यार्थ्‍यी स्‍पर्धामंच यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 9 मार्च रोजी ‘आधुनिक भारताचा इतिहास’ याविषयावर आयोजित व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, कक्षाचे अध्‍यक्ष डॉ पी आर झंवर, स्‍पर्धामंचाचे अध्‍यक्ष कैलास भाकड आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.\nमार्गदर्शनात मा. श्री अविनाश धर्माधिकारी पुढे म्‍हणाले की, कोणतेही काम हाती घेतल्‍यास कामावर आपली श्रध्‍दा असली पाहिजे. सातत्‍य, चिकाटी व शिस्‍त पाहिजे. भारत जगात निश्चितच महासत्‍ता होणार असुन जगाला शांततेचा संदेश देणार देश होणार आहे. भारताच्‍या आधुनिक इतिहासाची वर्तमानाशी जोड लावा. इतिहासापासुन प्रेरणा घेऊन आधुनिक भारत घडविणारे व्‍यक्‍ती बना. इंग्रजांनी आपल्‍या देशावर दिडशे वर्ष राज्‍य केले, आज आपण स्‍वतंत्र झालो परंतु आपल्‍या मनावर इंग्रजांचे राज्‍य आजही कायम आहे, असे मत व्‍यक्‍त करून त्‍यांनी भारतीय इतिहासाबाबत सविस्‍तर माहिती दिली.\nविस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगाले अध्‍यक्षीय भाषणात म्हणाले की विद्यार्थ्‍यींनी निर्धारासह कष्‍ट व सातत्‍याची जोड दिल्‍यास कोणत्‍याही क्षेत्रात यश संपादन करू शकतात.\nप्रास्‍ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण यांनी तर आभार डॉ पी आर झंवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कैलास भाकड, चंद्रकांत दाडगे, शशीकांत गळमे, विशाल पाटील आदींसह स्‍पर्धामंचाच्‍या सदस्‍यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nशालेय मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न\nवसंतराव नाईक ��राठवाडा कृषि पिद्यापीठातील मानव विकास व अभ्यास विभागाच्या अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमांतर्गत शालेय मुलांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन दिनांक 6 मार्च रोजी करण्‍यात आले होते. परभणी शहरातील एकूण 13 शाळांच्या 92 विद्यार्थ्‍यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. कार्यशाळेस प्रमुख मार्गदशिका, बाल विकास शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख प्रा.विशाला पटनम या होत्या. कार्यशाळेत विकासाचे टप्पे, वैयक्तिक काळजी, चांगल्या सवयी, शिष्टाचार, मनावरील ताबा आदीं विद्यार्थ्‍यांचे जीवनावश्‍यक विषयावर माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्‍यांची वाढांक पडताळणी करून दहा विद्यार्थ्‍यांना बेस्ट चाईल्ड बेस्ट पॅरेटं अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्‍यांची पृथ्थकरण व कल्पनाशक्‍ती पडताळणीकरीता स्पर्धा घेण्यात येऊन पवन, शुभम धापसे, जीवन, मानव, सुजल व शुभम सोनुने या विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यशाळेव्‍दारे अनेक नाविन्यपूर्ण बाबी माहित झाल्याचे मनोगत विद्यार्थ्‍यांनी व्यक्त केले. सदरिल कार्यशाळा अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमांचे विषय शिक्षिका डॉ. वीणा भालेराव व विद्यार्थ्‍यी रोहन वानरे, कोमल वर्मा व कुमार पप्पू यांनी आयोजित केली होती.\nबदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍याची गरज..... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु\nबदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन\nशेती क्षेत्र हे बदलत्‍या हवामानास जास्‍त संवेदनशील असुन आशिया खंडातील विकसनशील देशातील शेतीवर मोठा परिमाण होत आहे. हवामान बदलात तापमान वाढ व पर्यज्‍यमानातील तफावत हे मुख्‍य बाबी असुन याचा त्‍वरित प्रभाव विविध पिकांतील उत्‍पादनावर होत आहे. बदलत्‍या हवामानास अनुकूल विद्यापीठ विकसित कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार शेतक-यांमध्‍ये करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. नवी दिल्‍ली येथील ऊर्जा व साधनसंपत्‍ती संशोधन संस्‍था, महाराष्‍ट्र कृषि स्पर्धात्मकता प्रकल्‍प व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचे संयुक्‍त विद्यमाने बदलत्‍या हवामानास अनूकुल कृषि तंत्रज्ञान प्रकल्‍पाच्‍या वतीने आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन���प्रसंगी (दि. 6 मार्च) ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ डि बी देवसरकर, डेरीच्‍या शास्‍त्रज्ञ डॉ अपर्णा गजभीय आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानामुळे पिकांवरील किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी वेळातच वाढत असुन त्‍यावर नियंत्रण मिळविणे अवघड जात आहे. हवामान बदलाचा शेती पुरक व्‍यवसाय जसे दुध उत्‍पादन व कूकुटपालनावरही प्रभाव होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nकार्यक्रमात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले व डॉ अपर्णा गजभीय यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी प्रकल्‍पाची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ जी ए भालेराव यांनी केले तर आभार शुशांत यांनी मानले. दोन दिवसीय कार्यशाळेत बदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानाबाबत विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन यात मराठवाडयातील आत्‍माचे कृषि अधिकारी सहभागी झाले आहेत. उदघाटन कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व शास्‍त्रज्ञ मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवनामकृवितील पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्‍या वतीने आद...\nबौध्दिक स्‍वामित्‍व कायद्याव्‍दारे स्‍वत: पैदासकार...\nविद्यार्थ्यांनी स्वत:तील कमतरता ओळखुन त्यावर मात क...\nवनामकृवि अंतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील बाजरी सं...\nकृषी पद्व्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाच्‍या सामाईक परीक्ष...\nमाळसोन्ना येथे सामाजिक विज्ञान महाविद्यालयाचे रासे...\nकृषि विज्ञान केंद्रे जिल्‍हास्‍तरावरील कृषि ज्ञाना...\nवनामकृवित अखिल भारतीय उच्‍च शिक्षण सर्वेक्षण कार्य...\nवेबकास्टींग व्दारे माननीय पंतप्रधानांनी देशातील शे...\nमौजे खटिंग सायाळा येथे वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या ...\nवनामकृवितील विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने शेतक...\nराष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या उपक्रमातुन सामाजिक बांध...\nरेशीम कोष उत्‍पादन वाढीसाठी शेतकरी कौशल्‍य विकास प...\nदेशसेवा करण्‍याची संधी असा दृष्टिकोन ठेवुन स्‍पर्ध...\nशालेय मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न\nबदलत्‍या हवामानास अनुकूल कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/mango/", "date_download": "2020-10-20T11:18:47Z", "digest": "sha1:HDU4N2GVHXLI3W4GXI7DUZSGB7C2WZQV", "length": 7906, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mango Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about mango", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nमनोहर भिडे यांनाच मुलं झाली नाहीत तर त्यांच्या आंब्याने...\nकृषक केंद्रातून प्रक्रियायुक्त ९९ टन आंबा अमेरिकेला...\nआंबा, काजूच्या पिकांमध्ये ५० टक्के घट...\nआंबा खा, पण जरा जपून...\nकलाम, अमिताभ आणि आजम नावाचे रसाळ आंबे...\nकिडके हापूस ओळखण्यासाठी एपीएमसीत ‘क्ष-किरण’ चाचणी...\nआंब्याला चांगला दर मिळण्यासाठी दलालांशी चर्चा...\nहापूसच्या गोडीला ‘टंचाई’चा डाग; ‘एपीएमसी’त भाव मात्र स्थिर...\nबदलत्या वातावरणामुळे आंबा उत्पादनात घट...\nआंबा निर्यातवाढीसाठी ‘पणन’ने कंबर कसली...\nअवकाळी पावसाचा दणका; आंब्याची चव यंदाही महाग...\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2011/11/blog-post_11.html", "date_download": "2020-10-20T11:38:17Z", "digest": "sha1:JVIPYI4DOT2FYDWPEWNRCDNBNAM672ED", "length": 43590, "nlines": 341, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: एक आणि एकमेव", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ���े बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\n८ नोव्हेंबरला पुलंच्या जन्मदिनाचं औचित्य साधून 'परचुरे प्रकाशन' तर्फे 'तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात विविध मान्यवरांचे पुलंविषयीचे लेख संकलित करण्यात आलेत. त्यापैकीच पुलंच्या साहित्यिक-सांस्कृतिक व्यक्तिमत्वाचे लोभस पैलू व्यक्त करणारे हे काही लेख...\n-- शांता ज. शेळके\nपु.ल. देशपांडे यांच्या लेखनातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचे आणि त्यांतून प्रकट होणा-या त्यांच्या साहित्यगुणांचे वर्णन अनेकांनी अनेक प्रकारे केले आहे. त्या वर्णनांनाही पुरुन उरेल इतकी चतुरसता, समृद्धता त्यांच्या विविध आणि विपुल वाङ्मयीन आविष्कारांत आहे. तथापि, हे सारे गुणविशेष ध्यानात घेऊनही पु.लं.चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य मला जाणवते, ते म्हणजे त्यांच्या लेखनातून सतत व्यक्त होणारी मध्यमवर्गीय संस्कृती. गेल्या अनेक पिढ्या मराठी माणसाने आपली म्हणून जी संस्कृती, जीवनसरणी अनुभवली आहे, जपली आणि जोपासली आहे; तिचा इतका सर्वांगीण, संपूर्ण आणि खोलवर वेध घेणारा पुलंसारखा अन्य कोणताही लेखक गेल्या अर्धशतकात मराठी साहित्यामध्ये होऊन गेलेला दाखवता येणार नाही. एक लेखक आणि एक माणूस या नात्याने पुलंनी जी अपरंपार लोकप्रियता संपादन केली, त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या साहित्यातून सतत प्रकट होत राहिलेली ही मराठी मध्यमवगीर्य संस्कृती. बहुसंख्य मराठी माणूस ही या संस्कृतीचीच निमिर्ती आहे. म्हणून तिचा सातत्याने आविष्कार करणारे पु.ल. मराठी वाचकांना इतके भावले, आवडले. नुसते आवडले इतकेच नव्हे; हा लेखक त्यांना अगदी आपला, आपल्या घरातला, आपल्याच रक्तामासाचा असा वाटला. पुलंशी त्यांचे अभिन्न, उत्कट असे नाते जडले. ही आपुलकी, ही जवळीक गेल्या अर्धशतकात अन्य कोणत्याही लेखकाच्या वाट्याला आलेली नाही.\nपुलंच्या साहित्यात वारंवार येणा-या या मध्यमवर्गीय संस्कृतीमुळे ते वाचकांच्या सर्व थरांत जाऊन पोहोचले, त्यांना अतिशय लोकप्रियता लाभली ही गोष्ट खरीच आहे; पण त्यामुळेच त्यांच्या साहित्यावर वेळोवेळी काही आक्षेपही घेतले गेले. एका मुलाखतीत पुलंनी या आक्षेपाला आपल्या परीने उत्तर दिले आहे. ते म्हणतात, 'मी मध्यमवगीर्यांवरच सगळं साहित्य लिहिलं, असा आक्षेप मध्ये कुणीतरी माझ्यावर घेतला. पण मी मध्यमवर्गीयांवर लिहिलं याचं कारण मीच मुळात मध्यमवर्गीय आहे, हे आहे. उद्या कुणी म्हणालं, तुम्ही सगळं मराठीतच लिहिलं आहे. तर त्याला काय उत्तर देणार मला मराठीत लिहिता येतं म्हणून मी मराठीत लिहिलंय एवढंच मला मराठीत लिहिता येतं म्हणून मी मराठीत लिहिलंय एवढंच' पुलंनी आपल्या आक्षेपकांना दिलेले हे उत्तर अर्थपूर्ण आहे. पुलंच्या लेखनावर घेतला जाणारा आणखी एक आक्षेप म्हणजे, ते भूतकाळात अधिक रमतात. इंग्रजीत ज्याला nostalgia म्हणतात ती स्मरणरंजनाची वृत्ती हा त्यांच्या वाङ्मयीन आणि व्यक्तिगत स्वभावाचा एक ठळक व���शेष आहे. या दोन्ही आक्षेपांचा थोड्या बारकाईने विचार केला पाहिजे; आणि त्यासाठी पु.लं.चे बालपण ज्या काळात गेले तो काळ, ती परिस्थिती प्रथम ध्यानात घेतली पाहिजे.\nत्या स्वातंत्र्यपूर्व काळात कुटुंब हा मराठी समाजाचा केंदबिंदू होता. बहुतेक मराठी माणसे कुटुंबाच्या आश्रयाने राहत. एकूण जीवनालाच कुटुंबसंस्थेची भरभक्कम बैठक होती. पु.लं.चे संस्कारक्षम वय, त्यांचे बालपण या काळात गेले. कुटुंबजीवनाचे, त्याप्रमाणेच मध्यमवर्गीय संस्कृतीचे खोल ठसे त्यांच्या मनावर उमटले. त्यांनी सिद्ध केलेली नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यपरंपरा ही पु.लं.ची आधारभूत प्रेरणा होती. ती त्यांच्या साहित्यातच नव्हे, तर व्यक्तिगत जीवनातही वारंवार प्रकट होत राहिली. त्या काळातील वाङ्मयीन दैवते, तेव्हाचे राजकीय पुढारी, स्वातंत्र्याकांक्षेने भारलेले तेव्हाचे वातावरण; कोणत्याही संवेदनाक्षम उमलत्या मनाला आतून हेलावून टाकील, उत्तेजित आणि प्रस्फुरित करील असे ते सारे होते. पु.ल. जेव्हा मागच्या या काळाकडे वळून बघत, तेव्हा ते भारावून जात. हे मंत्रभारलेपण त्यांना कधी सोडून गेले नाही. त्यांच्या साहित्यावर वारंवार आढळून येणारी स्मरणरंजनाची वृत्ती ही पु.लं.ना त्या काळाने दिलेली देणगी आहे.\nहे सारे खरे असले, तरी पु.ल. भूतकाळाचे केवळ भाबडे, भाविक भक्त नव्हेत. मध्यमवर्गीय संस्कृतीचा गुणगौरव करणा-या पु.लं.ना तिच्यातले दोषही दिसत होते. खुपत होते. मध्यमवगीर्यांची संकुचित मनोवृत्ती, जातीय अभिमानामुळे त्यांच्या ठायी निर्माण होणारे क्षुद अहंकार, आर्थिक कनिष्ठ जीवन वाट्याला आल्यामुळे श्रीमंतांविषयीचा खोलवर रुजलेला असूयायुक्त हेवा, पूर्वजांची थोरवी सांगून आपले दैन्य झाकण्याची धडपड या दोषांची पु.लं.ना चांगली जाण होती. तिने त्यांच्या विनोदी लेखनाला विषयांचा भरपूर पुरवठा केला. मध्यमवर्गीयांचे गुणदोषमुक्त प्रत्ययवादी चित्रण प्रथम चिं. वि. जोशी यांच्या चिमणरावाने केले. तेच चित्रण पुढे पु.लं.च्या विविध प्रकारच्या लेखांनी, व्यक्तिचित्रांनी अधिक मामिर्कपणे, अधिक जाणकारीने केलेले आढळेल. बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीने या मध्यमवर्गाच्या स्थैर्याला गदगदा हलवले, त्याची स्थिती अनुकंपनीय करून सोडली. या सर्व बदलांबरोबर मिळतेजुळते घेणे त्याला फार अवघड गेले. य��� वावटळीत सापडलेल्या आणि त्यामुळे हतबल झालेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे जे चित्र पु.लं.नी 'असा मी असामी' या पुस्तकात रंगवले आहे, त्याला तोड नाही. ते चित्रण विनोदी आहे तसेच कारुण्यपूर्णही आहे. विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळात सर्वसामान्यांच्या वाट्याला जी ससेहोलपट आली, तिचे अतिशयोक्तीपूर्ण तरीही वास्तव वर्णन वाचताना जुना काळ अनुभवलेल्या कोणत्याही वाचकाला त्यात अंतरीची खूण पटल्याशिवाय राहणार नाही. हसता-हसता त्याचे मन गलबलून आल्याविना राहाणार नाही.\nनंतर देश स्वतंत्र झाला, पण त्याबरोबर सामान्य माणसासमोर काही वेगळ्या समस्या उभ्या राहिल्या. पूर्वीच्या अनेक सुंदर मूल्यांची पडझड होताना त्याने पाहिली. पैसा या गोष्टीला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आणि त्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रांना बाजारूपणाची कळा आली. कला, साहित्य, राजकारण सारे पैशाच्या संदर्भात मोजले आणि विकले जाऊ लागले. सिद्धीपेक्षा प्रसिद्धीला अधिक मोल आले.\nसाहित्य, संगीत, नाट्य या पु.लं.च्या आवडत्या कलाक्षेत्रांतही अनेक प्रकारच्या भंपकपणाचा सुळसुळाट झाला होता. नवकाव्य, नवकथा, नवसंगीत, नवनाट्य यांच्या नावावर अनेकदा खोटे, कृत्रिम, तकलुपी असे बरेच काही निर्माण होत होते आणि भाबडे रसिक त्यावर लुब्ध झाले होते. या बदलांत जे अस्सल, कसदार, समर्थ होते, ते त्या-त्या कलाक्षेत्राला वेगळे, सुंदर परिमाण देऊन गेले. पु.लं.मधल्या मर्मज्ञ रसिकाला त्याची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. पण नवतेचा केवळ आव आणणा-या अनेक ढोंगासोंगांचा फुगा फोडण्याचे कार्यही त्यांच्या भेदक विडंबनांनी तितक्याच उत्कटतेने केले. 'सहानुभाव संप्रदाय', 'शांभवी : एक घेणे', 'आठवणी, साहित्यिक आणि प्रामाणिक', 'एक सौंदर्यवाचक विधान', 'प्रा. अश्व. विश्व. शब्दे' यांसारखे पु.लं.चे अनेक लेख वाचकांना या संदर्भात आठवल्याखेरीज राहणार नाहीत. साहित्याच्या क्षेत्रात माजलेल्या प्रयोगशीलतेच्या नावावर भलभलत्या गोष्टी रूढ करू पाहणा-या कृतक साहित्यसेवकांचा सारा पोकळपणा अशा प्रकारच्या लेखांमधून पु.लं.नी उघडकीला आणला. 'सुरंगा सासवडकर'सारख्या लेखातून त्यांनी सांगीतिक नवसमीक्षेची बेहद्द थट्टा केली आहे, तर 'असा मी असामी'तला नानू सरंजामे किंवा 'बटाट्याच्या चाळी'तला नवलेखक यांच्याद्वारा नवसाहित्यातील कृत्रिम प्रवृत्तींचे अतिशयोक्तीपूर्ण पण प्रभावी चित्र त्यांनी रंगवले आहे.\nपु.लं.च्या या प्रकारच्या लेखनामुळे ते केवळ जुन्याचे अभिमानी, भूतकालीन स्मरणरंजनात रमणारे आहेत; असा ग्रह होतो; पण ते काही विशिष्ट अर्थानेच खरे आहे. गेल्या पन्नास वर्षांत साहित्यात, नाट्यात, संगीतादी कलांत जे नवीन सत्य, चैतन्य आणि सार्मथ्य निर्माण झाले, त्यांचे कौतुक पु.लं.नी अत्यंत स्वागतशील वृत्तीने केले आहे. नाट्यक्षेत्रातले नवे प्रयोग त्यांनी कुतूहलाने न्याहाळले. दलित आणि ग्रामीण यांसारख्या वाङ्मयातील नवप्रवाहांची ताकद त्यांनी ओळखली. मर्ढेकर, विंदा करंदीकर, आरती प्रभू, नारायण सुर्वे यांच्या कवितांनी मराठी काव्याचे साचलेपण कसे मुक्त केले आहे, त्यात नवे खळाळ कसे आणले आहेत हे पु.लं.च्या रसिकतेला नेमके उमगले. रंगभूमीवरील प्रयोगशील नाटककाराच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवूनच ते थांबले नाहीत, तर स्वत:ही 'राजा इडिपस', 'माय फेअर लेडी' किंवा 'थ्री पेनी ऑपेरा' अशा समर्थ नाट्यकृतींना त्यांनी मराठी रंगभूमीवर मराठी भाषा-पेहरावासह आवर्जून आणले\nपु.लं.चे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आवर्जून सांगायला हवे. आज साठी-सत्तरीच्या घरात असलेल्या आणि साहित्यक्षेत्रात प्रस्थापित झालेल्या अनेक थोर कलावंतांनी जुन्याकडे निक्षून पाठ फिरवली आहे की काय, अशी शंका येते. आजचे साहित्य कालच्या साहित्यातूनच विकास पावले आहे या गोष्टींचा त्यांना सोईस्करपणे विसर पडलेला दिसतो. काही साहित्यिक तर आधुनिकतेच्या हव्यासाने इतके पछाडलेले आहेत की; जुन्या कलावंतांचे, जुन्या कलाकृतींचे उल्लेखही ते कटाक्षाने टाळतात. असे केले नाही, तर आपण पारंपरिक ठरू अशी भीती त्यांना वाटत असावी असे दिसते. पु.लं.ना हे असे काही करण्याची कधीही आवश्यकता भासलेली नाही. कृतज्ञता हा पु.लं.च्या स्वभावाचा एक अत्यंत सुंदर असा विशेष आहे. नव्याचा पुरस्कार व स्वीकार करताना जुन्याचा नामनिदेर्शही करू नये इतका सावध धूर्तपणा त्यांनी कधी बाळगलेला नाही. यामुळेच मराठी साहित्यातील जुन्या आणि नव्या अशा सा-याच सुंदर आविष्कारांचे एक सलग व संपूर्ण चित्र त्यांचे लेखन वाचताना आपल्या प्रत्ययास येते.\nश्री. ना. पेंडसे यांच्या नव्या कादंबरीची थोरवी जाणून घेताना हरिभाऊंचे अस्तित्व नाकारण्याची गरज त्यांना वाटत नाही. मर्ढेकरांच्या आणि आ���ती प्रभूंच्या कवितेतील निरूपम नावीन्य सहजपणे ओळखणारे पु.ल. रविकिरण मंडळातील यशवंत, गिरीश किंवा माधव ज्यूलियन यांच्या स्मरणात राहिलेल्या कवितापंक्ती तितक्याच प्रेमादराने दाखवतात.\nपु. ल. देशपांडे हे असे अनेक वाचनांतून, स्मरणांतून, दर्शनांतून, इतकेच नव्हे; तर अगदी साध्या-साध्या लहानशा गोष्टींमधूनही मराठी मनाला सतत भावत राहिले, प्रिय होऊन बसले. अभिनय, विनोद, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, संगीत, नाट्य, वक्तृत्व अशा अनेक पैलूंमधून त्यांनी मराठी माणसाशी संवाद साधला. त्याबरोबर आपल्या असाधारण दातृत्वाने अनेकांच्या जीवनात त्यांनी सुख, सौंदर्य, प्रकाश आणला. मी जेव्हा पु.लं.चा विचार करते, तेव्हा एक फार जुनी आठवण मनात जागी होते. अनेक वर्षांपूर्वी एक इंग्रजी कादंबरी मी वाचली होती. तिचे नाव मला आठवत नाही. त्या कादंबरीत एका छोट्या मुलीचे चित्र रंगवलेले आहे. ही छोटी सकाळी अंथरुणात उठून बसते. खिडकीतून बाहेर दिसणारा सूर्यप्रकाश, उन्हात हसणारी बाग बघते. तिचे हृदय एकदम आनंदाने भरून येते आणि आपले दोन्ही हात पसरून ती आपल्या बाळबोलीतून एकदम आवेगाने उद्गारते, I love all the world\nपु.ल. हा मला त्या छोट्या मुलीचाच एक प्रौढ पण हृदयात सतत लोभस बालभाव बाळगणारा सुंदर आविष्कार वाटतो.\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2018/plastic-ban/", "date_download": "2020-10-20T11:36:39Z", "digest": "sha1:BPPDAZXJXIV2WTHQAUCKF5K6E5XAUB6I", "length": 3685, "nlines": 51, "source_domain": "balranjankendra.org", "title": "बालरंजनची मुले पर्यावरणस्नेही | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nदिनांक: २५ जून, २०१८\nबालरंजन केंद्रात नेहमीच पर्यावरणविषयक कार्यक्रम राबविले जातात. प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी मुलांना कापडी पिशव्यांच्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी या विषयीचे समूहगीत गायले.\nत्यानंतर सर्वांनी कापडी पिशव्या खिशात बाळगण्याचा संकल्प केला. पालकांकडून आधी जमा केलेल्या साड्या, ओढण्या, पडदे इ कापडांच्या पिशव्या माधुरीताईंनी आपल्याच प्रभागातील बचतगटाच्या महिलांकडून शिवून घेतल्या.त्या पिशव्���ांचे वाटप आज करण्यात आले.\n“मुलांचे मन संस्कारक्षम असते. लहानपणीच पर्यावरण रक्षणाचे संस्कार झाले तर त्यांचे वर्तन आयुष्यभरासाठी बदलते.यासाठी आज मुलांना त्यांची अशी खास पिशवी दिलीय.ती त्यांनी नेहमी खिशात बाळगून तिचा वारंवार उपयोग करावा अशी आमची अपेक्षा आहे.” असे माधुरीताइंनी यावेळी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=BlankScreenshot", "date_download": "2020-10-20T12:37:03Z", "digest": "sha1:WQ2FOUHOCWS3GEMJTRB2FIIKBZFKRT6P", "length": 8048, "nlines": 165, "source_domain": "mr.grabz.it", "title": "काही वेब पृष्ठांचा स्क्रीनशॉट घेतल्यामुळे रिक्त किंवा पांढर्‍या कॅप्चरमुळे काय होते?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nकाही वेब पृष्ठांचा स्क्रीनशॉट घेतल्यामुळे रिक्त किंवा पांढर्‍या कॅप्चरमुळे काय होते\nकाही वेब पृष्ठे सामग्री लोड करण्यास उशीर करतात, ज्याचा परिणाम रिक्त किंवा पांढरा प्रतिमा, पीडीएफ किंवा डीओसीएक्स दस्तऐवज होईल. यावर मात करण्यासाठी एक लहान विलंब निर्दिष्ट करा. सहसा 3000 मिलिसेकंदांचा विलंब पुरेसा असतो.\nइतर समस्या देखील आहेत ज्यात रिक्त स्क्रीनशॉट तयार होऊ शकतात, जसे की वेबसाइटसह SSL समस्या किंवा वेबसाइट अवैध सामग्री परत करीत आहे.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/niwad.html", "date_download": "2020-10-20T10:57:48Z", "digest": "sha1:SO7RD5B47VTHGE3X2YNCN27NQHXTHCNS", "length": 4789, "nlines": 60, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "सतीश मिनगुलवार ओबीसी सेलच्या चन्द्रपुर विधानसभा अध्यक्ष पदावर नियुक्ती", "raw_content": "\nHomeचंद्रपूरसतीश मिनगुलवार ओबीसी सेलच्या चन्द्रपुर विधानसभा अध्यक्ष पदावर नियुक्ती\nसतीश मिनगुलवार ओबीसी सेलच्या चन्द्रपुर विधानसभा अध्यक्ष पदावर नियुक्ती\nसतीश_मिनगुलवार ओबीसी सेलच्या चन्द्रपुर_विधानसभा_अध्यक्ष पदावर नियुक्ती\nराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे विचार जास्तीत जास्त जनमानसात रुजावे, पार्टिचे सर्वेसर्वा जानता राजा आदरणीय शरद पवार साहेब यांचे भारतीय राजकारणातीलअविरत 50 वर्षाचे भरीव योगदान , त्यांचे प्रगतिशील, सर्वसमावेशक कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविन्याच्या दॄष्टिने. आज दिनांक 29/ 05/2020 ला छोटेखानी समारंभा मध्ये . राष्ट्रवादी ओबीसी सेल चे मा. प्रदेश्याध्यक्ष बाळबुधे साहेब यांच्या आदेशाने , प्रदेश उपाध्यक्ष मा. हिराचंदजी बोरकुटे यांचे हस्ते , जिल्हाध्यक्ष मा. डी. के. आरिकर, माजी जिल्हा युवाध्यक्ष मा. सुनील दहेगावकर, ग्राहक संरक्षण सेल चे जिल्हाध्यक्ष डॉ. देव कन्नाके, मा. दिनेश एकवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस चे माजी शहर युवाध्यक्ष #सतीश_मिनगुलवार यांना ओबीसी सेलच्या #चन्द्रपुर_विधानसभा_अध्यक्ष या पदावर नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.\nराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चन्द्रपुर जिल्हा तर्फे नियुक्ती बद्धल सतीश मिनगुलवार यांचे हार्दिक अभिनंदन....\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/baba-ramdev-video-elephant-yoga-viral-358899", "date_download": "2020-10-20T11:51:52Z", "digest": "sha1:BS47KPKPN5I6AGGAM732CJNILEPL4MYS", "length": 13202, "nlines": 256, "source_domain": "www.esakal.com", "title": "रामदेव बाबा की जय हो! हत्तीवर बसून योगा करताना पडले; फराह खान म्हणते... - Baba Ramdev video of Elephant Yoga viral | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nरामदेव बाबा की जय हो हत्तीवर बसून योगा करताना पडले; फराह खान म्हणते...\nरामदेव बाबांच्या हत्तीवर बसून योगा करण्याचा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बाबा हत्तीवरुन योगा करताना खाली पडल्यानंतर त्यांच्यावर कमेंटसचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. योगगुरु रामदेवबाबा हे हत्तीवर योगासनं करत होते. त्यानंतर काही वेळातच ते हत्तीवरुन खाली पडले.\nमुंबई - आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे रामदेव बाबा आता त्यांच्या योगामुळे हायलाईट झाले आहेत. बाबांसाठीचा तो दिवस भलताच ''योगायोगाचा'' ठरला. त्यांना अचानक हत्तीवर योगा करण्याची ह��क्की आली. बाबांनी हत्तीवर बसून योगा सुरु केला. हत्तीवर प्रमाणापेक्षा जास्तच अवलंबून असलेल्या बाबांना हत्तीच्या लहरी स्वभावाची कल्पना यायला वेळ गेला. मात्र तोपर्यंत रामदेव बाबा हत्तीवरुन खाली पडले होते. पडल्यानंतर तात्काळ उठून ते चालायलाही लागले होते.\nरामदेव बाबांच्या हत्तीवर बसून योगा करण्याचा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बाबा हत्तीवरुन योगा करताना खाली पडल्यानंतर त्यांच्यावर कमेंटसचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. योगगुरु रामदेवबाबा हे हत्तीवर योगासनं करत होते. त्यानंतर काही वेळातच ते हत्तीवरुन खाली पडले. यासंदर्भातला त्यांचा व्हिडीओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल होतो आहे. रामदेवबाबा खाली पडले पण त्यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यांच्या या लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडीओवर अभिनेत्री फराह खान अली हिने रामदेव बाबांविषयी काळजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, “पाठीच्या कण्याला होणारी दुखापत फार गंभीर असते. मला आशा आहे की ते लवकर बरे होतील.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने रामदेवबाबांसाठी चिंता व्यक्त केली आहे.\n22 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये हत्तीवर बसून बाबा रामदेव योगासनातले एक आसन शिकवत होते . हत्तीवर बसून बाबा रामदेव योगासनं करत असताना अचानक हत्ती हलला. त्यामुळे रामदेव बाबांचा तोल गेला आणि ते खाली पडले. मात्र या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते पडल्यानंतर काही लोक हसले त्याचा आवाजही व्हिडीओत आहे. या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी योगासनांमुळे काय काय फायदे होतात याची माहिती दिली. तसंच अनुलोम व विलोम आणि इतर योगांविषयीही माहिती दिली. योग केल्याने कठीणातले कठीण आजार नाहीसे होतात. लोकांनी रोज सकाळी किंवा संध्याकाळी योगासनं करायला हवीत असंही वक्तव्य त्यांनी केलं.\nयासगळ्य़ावर मात्र बाबांवर सोशल मीडियातून खिल्ली उडविणा-या पोस्ट व्हायरल होत आहे. बाबांना हत्तीवरच बसून योगा का करायचा होता, त्यातून त्यांना काय साध्य करायचे होते. अशी टिप्पणी एकाने केली आहे. 51 कोटी चौरस किलोमीटर जागा आपल्या पृथ्वीवर असताना बाबांना हत्तीवर बसूनच का योगा करायचा होता. यातून असे दिसून येते की, योगा करुन आपल्या मेंदूची वाढ होत नाही. या शब्दांत एका नेटक-याने रामदेव बाबांची खिल्ली उडवली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-kandivali-viral-video-noman-dsouza-stunt-young-boy-arrested-359754", "date_download": "2020-10-20T12:32:22Z", "digest": "sha1:P4D74AZJRLZYT6WRYLFMY6QFGYRJNHRP", "length": 14319, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "Viral Video: 22 व्या मजल्यावरुन स्टंट करणारा तरुण अटकेत - Mumbai kandivali viral Video Noman D'Souza stunt young boy arrested | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nViral Video: 22 व्या मजल्यावरुन स्टंट करणारा तरुण अटकेत\nव्हायरल व्हिडिओत एक तरुण स्टंट करताना दिसत आहे. या तरूणाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नोमाण डिसूजा असे या तरूणाचे नाव आहे.सोशल मीडियावर या तरूणाचा स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.\nमुंबईः आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले आहेत. त्यातच बऱ्याचदा आपण स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहिले असतील. आता असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हा व्हायरल व्हिडिओ मुंबईतला आहे. या व्हायरल व्हिडिओत एक तरुण स्टंट करताना दिसत आहे. या तरूणाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नोमाण डिसूजा असे या तरूणाचे नाव आहे.\nसोशल मीडियावर या तरूणाचा स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरूणाला शोधण्यात मुंबई पोलिसांना यश आले. गुरूवारी रात्री पोलिसांनी या तरूणाला अटक केली. हा तरूण सध्या शिकत असून त्याला स्टंट करण्याची आवड आहे. ११ ऑक्टोबरला हा व्हिडिओ शूट केला होता. या तरुणाविरोधात पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nमुंबईत तरुणाचा २२ मजल्यावरुन जीवघेणा स्टंट, तरुणाचा पोलिसांकडून शोध सुरु#ViralVideo #ViralNews #SakalNews @SakalMediaNews pic.twitter.com/DDkvKZ068w\nमुंबईतल्या एका उंच इमारतीच्या कठड्यावरुन या तरुणानं जीवघेणा स्टंट केला होता. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हा तरुण इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन कठड्यावर बसला आहे. त्यानंतर तो एनर्जी ड्रिंक पितो आणि इमारतीच्या स्लॅबवर उडी मारतो. स्लॅबवर उभा राहून तो हॅण्डस्टँड करताना दिसत आहे. तो तरुण हा स्ंटट करत असताना त्याचे दोन मित्र मोबाईलमध्ये हा सर्व स्टंट शूट करत आहे. त्यातील एक मित्र हा स्टंट शूट करण्यासाठी स्लॅबवर उतरलेला दिसत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरोहित पवारांनी आणले न्यायालय इमारतीसाठी साडेदहा कोटी रूपये\nजामखेड ः तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 681.10 लक्ष रुपयांची मूळ प्रशासकीय...\n चाकरमान्यांची प्रवासभाड्यात ट्रॅव्हल्सकडून लूट\nबिजवडी (जि. सातारा) : माणदेशातील आटपाडी, सांगोला, माण, म्हसवड, दहिवडी, फलटण, खटाव या भागातील बहुतांश लोक नोकरी-व्यवसायासाठी मुंबई महानगरात आहेत....\nइंडोनेशियन तरुणीने पुणेकर मित्राला गंडवले; खोट्या लोकेशनद्वारे मित्राची फसवणूक\nपाली ः आपल्या पुण्यातील मित्राला भेटण्यासाठी इंडोनेशियावरून एक तरुणी रविवारी (ता. 18) आली होती. मात्र उबेर चालकाने तिला पुण्याऐवजी सुधागड तालुक्‍...\n उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेची परवानगी मिळाली\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद आता थांबलाय. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून...\nनव्या विद्यापीठ कायद्यात होणार सुधारणा; डॉ. सुखदेव थोरातांच्या अध्यक्षतेखाली समिती\nनागपूर ः राज्य सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये दुरुस्तीची तयारी सुरू केली असून, त्यात बदल करण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ...\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत काँग्रेस भाजपमध्ये खडाखडी\nमुंबई - मुंबईत महिलांच्या उपनगरी गाड्यांमधील प्रवासाबाबत राज्य सरकारला सहकार्य करू नये, यासाठी भाजप नेते वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत आहेत, असा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ��्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/district-collector-nanded-commissioner-rode-bicycle-what-was-occasion-nanded-news-339546", "date_download": "2020-10-20T12:43:23Z", "digest": "sha1:5KZNWZJGCBXGUKCSDLF7G6DZIY3Z6DWV", "length": 19497, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेडच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांनी चालवली सायकल...काय होते निमित्य... - District Collector of Nanded, Commissioner rode a bicycle ... what was the occasion ..., Nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nनांदेडच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांनी चालवली सायकल...काय होते निमित्य...\nहॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस ता. २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने नांदेडला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह उपस्थित अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सायकल चालवली.\nनांदेड - चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली ही शरिराला मिळणाऱ्या व्यायामात दडलेली असते. हे लक्षात घेता चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास स्वत:च्या आरोग्यासाठी देऊन जमतील तसे खेळ खेळणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शनिवारी (ता. २९) सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह उपस्थित अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सायकल चालवली.\nकोरोनाच्या वातावरणात प्रत्येकाला आपल्या घराच्या परिसरात असलेल्या जागेवरही आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम करता येऊ शकतो, असेही डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले. हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस ता. २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने नांदेडला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले.\nहेही वाचा - नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून प्लाझ्मा थेरपी उपचार सुरु\n‘फिट इंडिया फ्रीडम रन’ उपक्रम\nया कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, शिवछत्रपती पुरस्कारार्थी रामलु पारे, शिवछत्रपती पुरस्का��ार्थी जनार्धन गुपीले, नांदेड सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष निखील लातुरकर, डॉ. पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार आदी उपस्थित होते.\nनवी दिल्ली युवा व खेल मंत्रालयांनी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ हा उपक्रम देशभरात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यामार्फत राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्हयात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.\nजिल्हाधिकारी, आयुक्तांनी चालवली सायकल\nत्यानुषंगाने नांदेड जिल्हयात “फिट इंडिया फ्रीडम रन” हा उपक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नांदेड जिल्हा सायकलिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करुन फिट इंडिया फ्रीडम रन या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते “फिट इंडिया फ्रीडम रन” फ्लेक्सचे रिबीन कापून शुभारंभ करण्यात आला. या सायकल रॅलीमध्ये स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याबरोबर शासकीय अधिकारी, कर्मचारी व सायकलपटू यांनी सहभाग घेतला.\nहेही वाचलेच पाहिजे - Video- उद्धवा, आता तरी उघड मंदिराचे दार; नांदेडमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन\nक्रीडा अधिकारी कार्यालयात समारोप\nया रॅलीचा शुभारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथून जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल-आयटीएम कॉलेज-आयटीआय-श्रीनगर-वर्कशॉपकॉर्नर-भाग्यनगररोड-आनंदनगर-वसंतराव नाईक चौक (नागार्जुना)-अण्णाभाऊ साठे चौक-व्हीआयपी रोड-आयटीएम मार्गे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम सामाजिक अंतराचे पालन करुन यशस्वी करण्यात आला. या क्रीडा अधिकारी किशोर पाठक यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर गुरुदिपसिंघ संधु यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड, स्टेडीयम व्यवस्थापक रमेश चवरे, सायकलींग संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर सोनसळे व त्यांचे सहकारी आणि संजय चव्हाण आदींनी सहकार्य केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड वाघाळा महापालिकेत सातवा वेतन आयोग लाग��� करण्याची मागणी\nनांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या व इतर मागण्यांचे निवेदन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने...\n जुनी गाडी घ्यायची, तर अशी घ्या काळजी\nनांदेड : गेल्या काही वर्षात शहरामध्ये जुन्या गाड्यांची विक्री करणाऱ्या आॅटोडिल व्यवसायाचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आजघडीला जुन्या...\nहिंगोली : ग्रामीण भागातील बससेवा बंदच, प्रवाशांना करावा लागतो खासगी वाहनाने प्रवास\nकळमनुरी (जि.हिंगोली) : कळमनुरी आगाराच्या ग्रामीण भागातील बस फेऱ्या मागील सहा महिन्यापासून बंद आहेत. याचा फटका आगाराच्या उत्पन्नावर पडत...\nनांदेड - कोरोनाचे सावट , विद्यार्थ्यांची वर्दळ थांबणार दोन हजार विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्याची आशा\nनांदेड - मुंबई - पुण्यानंतर नांदेड शहर राज्यातील वैद्यकीय शिक्षणासाठीचे प्रथम पसंतीचे शहर म्हणून उदयास आले आहे. राजस्थानातील कोटा शहरावरही मात करत...\nकोरोना काळात हत्तीरोग विभाग बिनधास्त\nभोकर, (जि. नांदेड) ः शहर आणि तालुक्यात हत्तीरोग विभाग प्रभावीपणे काम करित नसल्याने डासांपासून होणारे विविध आजार बळावत आहेत. कोविडच्या कामात...\nनांदेडला मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष\nनांदेड - नांदेड शहर आणि परिसरात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष करून आठवडी बाजार, बसस्थानक तसेच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/215-police-personnel-tested-positive-for-covid19-in-the-last-24-hours-maharashtra-police-msr-87-2288412/", "date_download": "2020-10-20T11:32:49Z", "digest": "sha1:JHCPPBIKW5WLXESO5HT5PK6YF2CDBLSB", "length": 12002, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "215 police personnel tested positive for COVID19 in the last 24 hours – Maharashtra Police msr 87|राज्यात २४ तासांत आणखी २१५ पोलीस करोना पॉझिटिव्ह | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदी�� नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nराज्यात २४ तासांत आणखी २१५ पोलीस करोना पॉझिटिव्ह\nराज्यात २४ तासांत आणखी २१५ पोलीस करोना पॉझिटिव्ह\nआतापर्यंत राज्यभरात करोनामुळे २४५ पोलिसांचा मृत्यू\nराज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी २१५ पोलीस करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. याचबरोबर राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता २३ हजार ३३ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार १०७ जण, करोनामुक्त झालेले १९ हजार ६८१ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २४५ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.\nराज्यातील एकूण २३ हजार ३३ करोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार ५२१ अधिकारी व २० हजार ५१२ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार १०७ पोलिसांमध्ये ३८८ अधिकारी व २ हजार ७१९ कर्मचारी आहेत.\nकरोनातून बरे झालेल्या झालेल्या १९ हजार ६८१ पोलिसांमध्ये अधिकारी २ हजार १०८ व १७ हजार ५७३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या २४५ पोलिसांमध्ये २५ अधिकारी व २२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.\nराज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरेल्वे सज्ज, पण राज्याची दिरंगाई\nमुंबईत १,२३३ नवे रुग्ण\nसावधपणे निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच\nऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील करोना चाचण्यांमध्ये १८ टक्क्यांनी घट\nदेशभरात २४ तासांमध्ये ४६ हजार ७९१ नवे करोनाबाधित, ५८७ रुग्णांचा मृत्यू\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 संजय राऊत-फडणवीस भेटीवर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…\n2 “एक आमदार तरी…,” एनडीएमध्ये येण्याची ऑफर देणाऱ्या आठवलेंना शरद पवारांचा टोला; म्हणाले…\n3 उद्धव ठाकरे असक्षम असल्याची कंगनाची टीका, संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63901", "date_download": "2020-10-20T12:24:02Z", "digest": "sha1:X5HLRCYXL4MBSOKZV6KX6WME3NT3OT77", "length": 2800, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कासव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कासव\nकासव मराठी चित्रपटाबद्दल हितगुज.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/corona-world-news", "date_download": "2020-10-20T11:08:25Z", "digest": "sha1:MJWFBGF7FC6VKXTRP7VEH6YSPJ7K64LR", "length": 7578, "nlines": 160, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Corona World News Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nदिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार\nPollution | भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वाढीची समस्या, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता\nगायीच्या शेणापासून मोबाईल रेडिएशन कमी करणारी चीप, कामधेनू आयोगाला 600 वैज्ञानिकांचे चॅलेंज\nदिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार\nPollution | भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वाढीची समस्या, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता\nगायीच्या शेणापासून मोबाईल रेडिएशन कमी करणारी चीप, कामधेनू आयोगाला 600 वैज्ञानिकांचे चॅलेंज\nकेंद्राने आधी राज्याच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत; बाळासाहेब थोरातांची मागणी\nIPL 2020, KXIP vs DC : ‘गब्बर’ शिखर धवनला ‘जब्बर’ कामगिरी करण्याची संधी\nदिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार\nPollution | भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वाढीची समस्या, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता\nगायीच्या शेणापासून मोबाईल रेडिएशन कमी करणारी चीप, कामधेनू आयोगाला 600 वैज्ञानिकांचे चॅलेंज\nकेंद्राने आधी राज्याच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत; बाळासाहेब थोरातांची मागणी\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/06/blog-post_2467.html", "date_download": "2020-10-20T11:58:07Z", "digest": "sha1:2S43CQA7RCD2YGCBRRUTQY5DS442EZMQ", "length": 2979, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येमको बँक हॉल मध्ये मनसेचा मेळावा संपन्न - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येमको बँक हॉल मध्ये मनसेचा मेळावा संपन्न\nयेमको बँक हॉल मध्ये मनसेचा मेळावा संपन्न\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २१ जून, २०११ | मंगळवार, जून २१, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/jaswant-singh-had-told-his-property-2014-parliamentary-election-cow-arabic-horses-guns/", "date_download": "2020-10-20T10:51:53Z", "digest": "sha1:ZLRHWQHNI4JT4ND74BKMLBNUYRJ7ZH5P", "length": 19082, "nlines": 214, "source_domain": "policenama.com", "title": "जेव्हा जसवंत सिंह यांनी सांगितली होती त्यांची संपत्ती, 51 गायी, 3 अरबी घोडे अन् 13 बंदूका | jaswant singh had told his property 2014 parliamentary election cow arabic horses guns | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार नाहीत’\nमुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे स्पष्ट करावं, जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा\nSolapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाबाहेर राष्ट्रवादी विद्यार्थी…\nजेव्हा जसवंत सिंह यांनी सांगितली होती त्यांची संपत्ती, 51 गायी, 3 अरबी घोडे अन् 13 बंदूका\nजेव्हा जसवंत सिंह यांनी सांगितली होती त्यांची संपत्ती, 51 गायी, 3 अरबी घोडे अन् 13 बंदूका\nनवी दिल्ली : भाजपाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जसवंत सिंह यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख तसेच अनेक जबाबदार्‍या पार पाडून देशाची सेवा केली होती. एक प्रभावी मंत्री आणि खासदार म्हणून त्यांची ओळख होती.\nलोकसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार जसवंत सिंह यांनी आपल्या संपत्तीची जेव्हा घोषणा केली होती, त्यानुसार त्यांच्याकडे गाई आणि घोडेसुद्धा होते.\nत्यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे 51 गाई आणि तीन अरबी घोडे आहेत. त्यांच्याकडे थारपरकर जातीच्या गाई आहेत, ज्या तेथील स्थानिक प्रजातीच्या आहेत. या गाई त्यांच्या जैसलमेर तसेच जोधपुरच्या फार्ममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.\nजसवंत सिंह यांच्याकडे 3 अरबी घोडे सुद्धा होते. यापैकी दोन त्यांना सौदी अरबच्या राजकुमाराने दिले होते. जोधपुरमध्ये जसवंत सिंहचा फार्म हाऊस आहे, जेथे गाईंचे प्रजनन होते.\nमुलगा भूपेंद्रनुसार, जसवंस सिंह यांनी या गाई आणि रेडे तेथील एका रिसर्च सेंटर तसेच गोशाळेत दान दिल्या आहेत.\nजसवंत सिंह यांच्याकडे 7 कोटी रूपयांची संपत्ती आहे. जसवंत सिंह यांच्याकडे सहा गाड्यासुद्धा होत्या, ज्यापैकी दोन त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत.\nजसवंत सिंह 1960 मध्ये लष्करातून मेजर पदाचा राजीनामा देऊन राजकारणाच्या मैदानात उतरले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील राजग सरकारमध्ये ते आपल्या करियरच्या उच्चस्थानी होते. 1998 ते 2004 पर्यंत राजगच्या शासन काळात त्यांनी अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाचे नेतृत्व केले होते.\nजसवंत यांची राजकीय कारकिर्द अनेक चढ-उतारांची होती. यादरम्यान वाद नेहमी त्यांच्या अवतीभवती असत. 1999 मध्ये एयर इंडियाच्या अपहृत विमानातील प्रवाशांना सोडवण्यासाठी दहशतवाद्यांच्यासोबत कंधारला जाण्याच्या प्रकारणात त्यांच्यावर खुप टिका झाली होती. राजग शासनकाळात जसवंत सिंह अटल बिहारी वाजपेयी यांचे सर्वात विश्वासू आणि जवळचे सहकारी होते. ते ब्रजेश मिश्र आणि प्रमोद महाजन यांच्यासोबत वाजपेयींच्या टीममध्ये महत्वाचे सदस्य होते.\nनंतर ते 2009 पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते आणि गोरखालँडसाठी संघर्ष करणार्‍या स्थानिक पक्षांच्या आवाहनावर ते दार्जिलिंगमधून निवडणूक लढले आणि विजयी झाले. जसवंत सिंहना अशा समस्येचा सामना करावा लागला, जेव्हा ऑगस्ट 2009 मध्ये त्यांना आपले पुस्तक ‘जिन्ना : भारत विभाजन और स्वतंत्रता’ मध्ये पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांची स्तूती केल्याने भाजपातून काढून टाकण्यात आले होते.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nवजन कमी करण्यासाठी जिर्‍याचं करा सेवन, जाणून घ्या\nजाणून घ्या वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे\n‘हे’ कार्ड असणार्‍यांनाच ‘कोरोना’ची लस दिली जाणार \n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार नाहीत’\nVideo : ‘नितीश कुमार चोर है… मनरेगा का पैसा खाया है,’ मुख्यमंत्र्यांच्या…\nहर्षद मेहता तुरूगांत गेला अन् राकेश झुनझुनवाला ठरले Big Bull दिवसाची कमाई तब्बल 5.6…\nरिकव्हरीनंतर 2-3 महिन्यापर्यंत दिसतात Covid-19 ची लक्षणे,ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा…\n‘सत्ता गेल्यामुळे त्यांचा तोल जातोय’ फडणवीस यांना थोरातांच प्रत्युत्तर\nउपवासादरम्यान वाढवा रोगप्रतिकारकशक्ती, फक्त ‘या’…\n विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर आलं…\n799 रूपयांच्या हप्त्यावर घरी घेऊन जा कार, सणांच्या काळात…\nसरकारकडून खासगी बनविलेल्या IDBI बँकेनं ग्राहकांना केलं सावध,…\nप. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nCoronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात…\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे आले अन् बघून गेले, राजू शेट्टींचं…\nअकोला : मिशन बिगेन अंतर्गत 31 आक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात…\n US च्या सुपर कॉम्प्युटरनं शोधला…\n‘ई कोलाई’ संसर्ग म्हणजे काय \nआता सगळे जुने उपाय विसरा आणि वॅक्सिंगचा ‘हा’…\n‘लॉकडाऊन’नंतर पुन्हा जॉगिंगला जाण्यापूर्वी…\nगरोदरपणातील काही अविश्वसनीय गोष्टी, ज्या सत्य आहेत\nचेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, काळेपणा घालवून त्वचा तरूण…\nWork From Home : पाठदुखीपासून मिळेल मुक्ती, ‘या’…\nमुरुमांच्या फोडांच्या समस्येने त्रस्त आहात \nऐकण्याची क्षमता होईल कमी, ‘या’ 4 सवयी सोडून…\nBigg Boss 14 : ‘भाईजान’ सलमाननं पुन्हा नाव न…\nसंजय दत्तने कर्करोगासंबंधित व्हिडिओ केला शेअर, सांगितली…\nNora Fatehi चा इन्स्टाग्रामचा DP आणि बायोमध्ये लपलंय…\nBirthday SPL : खूपच ‘फिल्मी’ आहे हेमा मालिनी आणि…\nPune : आर्थिक गुन्हे शाखेची देखील झोन नुसार असणार युनिट :…\nलडाखच्या डेमचोकमध्ये लष्कराने चीनी सैनिकाला पकडले, मिळाली…\nखुल्या जागांसाठी सर्व समाजाचे उमेदवार पात्र, उच्च…\n‘हे’ कार्ड असणार्‍यांनाच ‘कोरोना’ची…\n‘हे’ कार्ड असणार्‍यांनाच ‘कोरोना’ची…\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार…\nVideo : ‘नितीश कुमार चोर है… मनरेगा का पैसा खाया…\nहर्षद मेहता तुरूगांत गेला अन् राकेश झुनझुनवाला ठरले Big Bull…\nरिकव्हरीनंतर 2-3 महिन्यापर्यंत दिसतात Covid-19 ची…\n‘सत्ता गेल्यामुळे त्यांचा तोल जातोय’ \nथेऊरकडे येणार्‍या रस्त्याची दुरावस्था \nइंदापूर तहसिलवर लोककलावंताचा विविध मागण्यांसाठी जागरण…\nइक्विटी फंडांत गुंतवणूक करण्याअगोदर ‘हा’ नियम…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘हे’ कार्ड असणार्‍यांनाच ‘कोरोना’ची लस दिली जाणार \nमुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा लावलाय , …म्हणून फडणवीसांना आला…\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये वाद, पूल पार करून यायला सांगितल्यामुळे…\n‘घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्ष मदत करू’, CM उध्दव…\n10 रुपयांच्या या जुन्या नोटेच्या बदल्यात मिळत आहे मोठी रक्कम, कसं ते…\nगंभीर आजारानं पीडित मुलांना देता येणार ‘मृत्यू’ ‘या’ देशानं दिली परवानगी\nलडाखच्या डेमचोकमध्ये लष्कराने चीनी सैनिकाला पकडले, मिळाली महत्वाची कागदपत्रं\n2 वर्षांपर्यंत ‘कोरोना’पासून मुक्ती नाही WHO च्या तज्ञांनी दिला ‘या’ 3 गोष्टी अवलंबण्याचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/nitin-raut-said-govt-should-gave-compensation-to-farmers-on-criteria-of-kolhapur-sangli-flood-288750.html", "date_download": "2020-10-20T11:58:06Z", "digest": "sha1:KL5FKKWMFMBP5Q42G6UWQ4CTD3QLL6VG", "length": 16966, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कोल्हापूर-सागंली महापुराच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत : नितीन राऊत Nitin Raut said govt should gave compensation to farmers on criteria of kolhapur sangli flood", "raw_content": "\n दिवसाला 105 मुली बेपत्ता, जबरदस्तीने ढकलले जाते वेश्याव्यवसायात\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला; देवेंद्र फडणवीसांचा सवाल\nDevendra Fadnavis Live : ‘राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही; पण ते सध्या मोजकंच बोलतायत’\nकोल्हापूर-सागंली महापुराच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत : नितीन राऊत\nकोल्हापूर-सागंली महापुराच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत : नितीन राऊत\nशेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे महापूरावेळी लावण्यात आलेल्या निकषांचा वापर करण्यात येणार आहे. त्या निकषांनुसार मदत करण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले. Nitin Raut said govt should gave compensation to farmers on criteria of kolhapur sangli flood\nविनोद राठोड, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली\nनवी दिल्ली: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम सुरू केले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचं पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानाचा अहवाल सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रथम खावटी आणि त्यानंतर तात्काळ नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे महापुरावेळी लावण्यात आलेल्या निकषांचा वापर करण्यात येणार आहे. त्या निकषांनुसार मदत करण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले. (Nitin Raut said govt should gave compensation to farmers on criteria of kolhapur sangli flood)\nमहाज्योतीबाबत मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. येत्या मंत्रीमंडळ बैठकीत महाज्योतीला निधी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. महाज्योतीच्या घटनेत स्वायतत्ता नमूद आहे. मात्र, शासन निधी देत असल्यानं त्यावर नियंत्रण राहणार असल्याचं नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.\nमुंबईतील बत्ती गुल प्रकरण\n���ुंबईमधील बत्तीगुल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर घातपात होता की इतर कोणते कारण होते हे समोर येईल मात्र, घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे नितीन राऊत यांनी सांगितले. उच्चस्तरीय समितीचा अहवाल मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येईल आणि त्यानंतर बत्तीगुल प्रकरणावर बोलता येईल, असे नितीन राऊत यांनी म्हटले.\nदरम्यान , अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद , सोलापूर आणि पंढरपुरात शेतीचे नुकसान झाले आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहे. पण केंद्र सरकारने मदत केली पाहिजे,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. केंद्राकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत मिळत नाही. असेही थोरात म्हणाले.\nमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा, लोकांना दिलासा मिळेल- प्रकाश आंबेडकर\nअतिवृष्टीनंतर शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर, तर अजितदादा बारामतीत\nPhoto | अतिवृष्टीमुळे बीड बसस्थानकाला तळ्याचं स्वरुप, बसेस पाण्यात\nअतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव, तब्बल 44जणांनी जीव गमावला\nMumbai Power Cut: तपास पथकाचा अहवाल आठवडाभरात येणार; दोषी अधिकाऱ्यांवर…\n'बत्ती गुल' होण्यामागे घातपाताची शक्यता- ऊर्जामंत्री, तर जबाबदारी कशी टाळाल\nमुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता- नितीन राऊत\nलॉकडाऊनमधील वाढीव वीज बिलात सवलत द्या, नाना पटोलेंचे सरकारला निर्देश\nMumbai Power cut: मुंबईतील वीजपुरवठा खंडित का झाला; तांत्रिक बिघाडाची…\nप्रियांका गांधींसोबत गैरवर्तन, नोएडा पोलिसांकडून खेद व्यक्त, चौकशीचे आदेश\nPhoto| मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांसह शेतकरी नेते बांधावर, सर्वपक्षीय नेत्यांकडून नुकसानाचा…\nतेलंगणाने करुन दाखवलं, 550 कोटींचे पॅकेज जाहीर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना…\nLadkah | भारतीय हद्दीत चीनच्या सैनिकाला पकडले, चौकशी सुरू\nकांदा आयात केल्यास केंद्र व राज्यातील मंत्र्यांना फिरकू देणार नाही,…\nDonald Trump | पराभव झाल्यास देश सोडून जावं लागेल, ट्रम्प…\nसाखर कारखानदारांना पैसे देता मग शेतकऱ्यासांठी आखडता हात का\nठाण्याचे पालकमंत्री दाखवा, एक हजार मिळवा, एकनाथ शिंदेंवर शहापूरच्या शेतकऱ्यांचा…\nबीकेसी कोव्हिड सेंटरने करुन दाखवलं, एकाही रुग्णाचा मृत्यू नाह��, 10…\n दिवसाला 105 मुली बेपत्ता, जबरदस्तीने ढकलले जाते वेश्याव्यवसायात\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला; देवेंद्र फडणवीसांचा सवाल\nDevendra Fadnavis Live : ‘राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही; पण ते सध्या मोजकंच बोलतायत’\nVIDEO : मिथिला पालकरचा धमाकेदार डान्स व्हिडीओ व्हायरल, आतापर्यंत 14 लाख व्ह्यूज\n‘या’ तारखेपर्यंत राज्यावर अस्मानी संकट, आज 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा\n दिवसाला 105 मुली बेपत्ता, जबरदस्तीने ढकलले जाते वेश्याव्यवसायात\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला; देवेंद्र फडणवीसांचा सवाल\nDevendra Fadnavis Live : ‘राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही; पण ते सध्या मोजकंच बोलतायत’\nVIDEO : मिथिला पालकरचा धमाकेदार डान्स व्हिडीओ व्हायरल, आतापर्यंत 14 लाख व्ह्यूज\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/cm-uddhav-thackeray-visit-flood-affected-solapur-district/224475/", "date_download": "2020-10-20T11:29:36Z", "digest": "sha1:A62CPUC75RZZT7Z7WFP3UNO3VFF6UCQC", "length": 8319, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "मुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई मुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी\nमुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अवघ्या काही मिनिटात ते मातोश्री निवासस्थानावरुन सोलापूरला रवाना होती. त्यानंतर ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जातील. नुकसानग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यानंतर बुधवारी (21ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्ष विभागाने मुख्यमंत्री हे बुधवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती दिली.\nउद्धव ठाकरे हे आज सकाळी 9 वाजता सोलापूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर सकाळी 10.15 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव आणि अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करतील. तसेच शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी 1.45 वाजता मुंबईकडे जाण्यासाठी ते सोलापूरच्या दिशेने रवाना होतील.\nमाजी मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, भाजपच्या महिला उमेदवाराला म्हणाले आयटम\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nआरोग्याचं काम हे आता देशाचं काम\nपायाला भिंगरी लावून पिंजला कानाकोपरा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nPhoto: भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कोरोनामुळे ‘मुंबादेवी’चे दर्शन बंद\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/5290", "date_download": "2020-10-20T11:57:17Z", "digest": "sha1:L3MAJVRKKOGHPYHSYESIGPJDKVN37U5S", "length": 13561, "nlines": 264, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी म्हणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी म्हणी\nहमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो\nमराठी भाषा आणि व्याकरण\nचाराण्याच्या कोंबडीला रुपायचा मसाला, ह्या अर्थाची एखादी ईंग्रजी म्हण आहे का\nमी आज त्याचे एका पत्रा मधे असे रुपांतर केले\n\"खायला फुटाने अन टांग्याला आठाने\"\nही मराठी म्हण लागु पडेल. तु भाषांतर जबरी केले आहेस. फुटलो.\nहे काय कुणालाही ईंग्रजी अर्थाची म्हण माहीत नाही\nThis is like to cook $ 5 chicken, I have to purchase $ 100 extra ingredients>> अरे इथल्या लोकांना इतका मसाला लागत नाही...कोंबडी घेतली , ओव्हन मधे टाकली आणि काढुन खाल्ली की झालं\nअरे इथल्या लोकांना इतका मसाला लागत नाही...>>>> अगदि खरंय...\nआमचे लहानसे, छोटेसे app ह्या लोकांना एका नावाजलेल्या तीन अक्षरी युरोपीअन कंपनीच्या सर्वर वर चालवायचे होते.\nत्या तीन अक्षरी कंपनीच्या कागदांचे २ आठवडे वाचन झाल्यावर माझ्या तोंडातुन ती वाक्य बाहेर पडली.\nपण TP बास, अजुन कुणालाच ईंग्रजी भाषांतर जमले नाही का\nएखादे काम पुर्ण झाले असे म्हणण्यासाठी जे काही करावे लागते, ते सागळे केले गेले आहे.\nrunning लिपी (longhand) मधे लिहीताना लोक i आणि j वर टिंब द्यायला व t मधे cross द्यायला थांबत नाही, संपुर्ण पेज लिहुन झाल्यावर शेवटी परत वाचताना टिंब आणि cross देतात. त्यावरुन पडलेली म्हण.\nआपल्यकडे आखूड शिंगी आणि बहुदुधी असं म्हणतात ना - तर जर्मनी मध्ये आमचं नवीन प्रोजेक्ट्च्या requirementsचं discussion चाललं होतं. आमचा analyst वैतागून म्हणाला - यांना 'eierlegende Wollmilschsau' पाहिजे. म्हणजे अंडी घालणरं, लोकर आणि दूध देणरं डुक्कर\nमहान भाषांतरः) बदलु नकोस , हेच ठेवः))\nपैसे वाचवायचे आणि रूपये घालवायचे...\nआमच्या कामवाल्या बाईंनी नवीन सुनेचं केलेलं वर्णन\n\"घरात घान दारात घान आन हुबी र्‍हायली गोरीपान\"\nअर्थ सांगायची गरजच नाही.\nसही आहे ही म्हण\n\"मी नाही त्यातली, कडी लावा आतली..\"\nफुकटचा च्या आन घुटुघुटु प्या\nशिदुळाले आला राग नी मले म्हना फण्या नाग\nखानदेशी म्हण. शिदुळ = गांडुळ\nमाझ्याकडे पहा आणि फुल वहा....\nकौतुकाची वरात आणि हगायलाही परात \nअर्धा वैद्य, मरणास खाद्य\nअघळ पघ्ळ वेशीला ओघळ\nअक्कल ना बक्कल, गावभर नक्कल\nअरे काय धम्माल म्हणी आहेत या.. सॉल्लिड\nजिथे फु़कट तिथे फॅमिली सकट\nधु म्हनल कि धुवायच, लोंबतया काय म्हणुन इचारायच नाय\nजे फुकट, ते पौष्टिक\nरिकामा सुतार, कुल्ले तासी\nडोक्यावर बशिवला, तर कानात मुताया लागला..\nनेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा\nआसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा\nकाय चालवलय, जनाची नाहीतर मनाची तरी जरा.\nका आपल्याला कोण ओळखत न���ही म्हणून काहीही लिहीत सुटायचे.\nखाई त्याला खव खव\nपानावरती कितीक मजकूर शब्द नव्हे ती किटकिट रे...\nवीतभर गजरा आन गावभर नजरा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा आणि व्याकरण\nसुरुवात : मे 30 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/heartwarming-day-throughout-month-koros-patients-were-found-be-less-half-62292", "date_download": "2020-10-20T11:29:55Z", "digest": "sha1:YEAIKN6LZ35L7AFIJ6UXDSQRLIKZJ2CJ", "length": 13434, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "महिनाभरात दिलासादायक दिवस ! कोरोचे रुग्ण आढळले निम्म्यावर कमी - A heartwarming day throughout the month! Koro's patients were found to be less than half | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n कोरोचे रुग्ण आढळले निम्म्यावर कमी\n कोरोचे रुग्ण आढळले निम्म्यावर कमी\n कोरोचे रुग्ण आढळले निम्म्यावर कमी\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nनिम्म्यावर म्हणजे 405 रुग्ण आढळले. त्यामुळे कालचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला. तर मृत्यूचे प्रमाण मात्र विशेष घटले नसून, काल दिवसभरात कोरोनामुळे 16 मृत्यू झाले.\nनगर : गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढतच होता. रोज किमान 800 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तथापि, काल मात्र निम्म्यावर म्हणजे 405 रुग्ण आढळले. त्यामुळे कालचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला. तर मृत्यूचे प्रमाण मात्र विशेष घटले नसून, काल दिवसभरात कोरोनामुळे 16 मृत्यू झाले.\nजिल्ह्यात काल ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०९ टक्के इतके झाले आहे. काल संख्येत ४०५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार १९७ इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४० आणि अँटीजेन चाचणीत २७२ रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्��ालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, राहाता १, नगर ग्रामीण ११, नेवासा २, श्रीगोंदा ३, पारनेर ३, राहुरी १, शेवगाव १४, कोपरगाव ६, जामखेड ९, कर्जत १, आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३, संगमनेर ७, राहाता २, नगर ग्रामीण ४, श्रीरामपुर २, श्रीगोंदा १, पारनेर ३, अकोले ३, राहुरी १, कोपरगाव २ आणि कर्जत २ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत काल २७२ जण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर ३६, राहाता ४०, पाथर्डी २६, नगर ग्रामीण २, श्रीरामपूर १, कॅंटोन्मेंट ५, नेवासा १२, श्रीगोंदे १५, पारनेर १७, अकोले १८, राहुरी १३, शेवगाव २०, कोपरगाव २८, जामखेड २४ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nसध्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या 32 हजार 448 असून, आतापर्यंत जिल्ह्यात 614 मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या 37 हजार 259 वर गेली आहे.\nग्रामीण भागात एकाच कुटुंबातील अनेकजण\nदरम्यान, कोरोनाचे ग्रामीण भागात रुग्ण आढळत असले, तरी एकाच कुटुंबातील जास्त सदस्य आढळत आहेत. एखाद्या व्यक्तीने कोरोनाचे लक्षणे असताना काळजी घेतली नाही, तर त्याच्यामुळे त्याच्या घरच्या लोकांना बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास त्वरीत कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे पाॅझिटिव्ह आढळल्यास कोविड सेंटरमध्ये उपचार घेणे शक्य होणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n नगर जिल्हा विभाजनाचा लढा तीव्र करायचा\nश्रीरामपूर : नगर जिल्हा विभाजनाचे तुनतुने पुन्हा वाजू लागले आहे. निवडणुकीपूर्वी सुरू असलेली चळवळ कोरोनामुळे थांबली होती. जिल्ह्याचे विभाजन करून...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nफडणवीस टोलवाटोलवीत तरबेज, मुख्यमंत्री असतांना पाच वर्ष हेच शिकले..\nउस्मानाबाद ः शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाणार नसली तरी एकही नुकसानग्रस्त शेतकरी मंदतीपासून वंचित राहणार नाही, याच्या सुचना प्रशासनाला दिल्या...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nपेन्शनमध्ये गेलेल्यांचे कसले टेन्शन गुलाबराव पाटलांचा राणेंना टोला\nजळगाव : भाजपचे खासदार नारायण राणे सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. जळगावात काल ब���लताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nमुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना मदत करण्याची खूप इच्छा, पण कोरोना संकटामुळे अडचण..\nबीड : पिकांची चांगली परिस्थिती तीथे सरसकट मदत शक्य नाही. सरकसट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी तसे करता येणार नाही. शेतकऱ्यांना भरपूर...\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nराहुल द्विवेदी यांची बदली, आर. बी. भोसले नवे जिल्हाधिकारी\nनगर : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली असून, आर. बी. भोसले आता नगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. राज्यातील अधिकाऱ्यांच्या आज बदल्या झाल्या...\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nकोरोना corona नगर संगमनेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=PayPalRejectingCard", "date_download": "2020-10-20T11:47:55Z", "digest": "sha1:RZBCFMLOFWR3VCUJ4ZLMB5CFTKTOV32G", "length": 9492, "nlines": 172, "source_domain": "mr.grabz.it", "title": "पेपल माझे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नाकारतच का आहे?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nपेपल माझे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नाकारतच का आहे\nजर आपले क्रेडिट किंवा डेबिट कार्ड संदेशासह पेपलद्वारे नाकारले जात असेल तर \"आपण प्रविष्ट केलेले कार्ड या देयकासाठी वापरले जाऊ शकत नाही. कृपया भिन्न क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर प्रविष्ट करा.\" पुढीलपैकी एका समस्येमुळे हे उद्भवू शकते:\nआपले कार्ड पेपल खात्याशी संबंधित आहे आणि आपण त्या विशिष्ट खात्यासह लॉग इन करत नाही.\nआपले कार्ड बंद असलेल्या पेपल खात्याशी संबंधित होते.\nआपण पेपलसह आपली कार्ड मर्यादा ओलांडली आहे.\nआपला ईमेल पत्ता पेपलमध्ये लाल ध्वजांकन करीत आहे.\nआपल्याला आपल्या कुकीजसह समस्या आहेत. आपल्या कुकीज साफ करण्याचा प्रयत्न करा आणि व्यवहाराचा पुन्हा प्रयत्न करा.\nआपण एका खात्याशी कार्ड जोडला आहे, परंतु अद्याप याची खातरजमा केली नाही.\nआपण भिन्न क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरू शकत नसल्यास आपण विद्यमान किंवा नवीन पेपल खात्यात एक नवीन बँक खाते निधी स्रोत म्हणून जोडण्याचा प्रयत्न देखील करू शकता.\nमी अद्याप पैसे देऊ शकत ���ाही तर काय करावे\nआपण अद्याप देय देऊ शकत नसल्यास केवळ चेकआउट येथे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पर्याय निवडा आणि आपले देयक दुसर्‍या देय देणा provider्यासह पूर्ण केले जाईल.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57047", "date_download": "2020-10-20T12:22:05Z", "digest": "sha1:U3ZFTBQ3WLDNMZESJAOUZUMQ6MCWZEHC", "length": 85842, "nlines": 278, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्री. विं.चं 'यक्षघर' - श्री. उमेश विनायक कुलकर्णी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान /श्री. विं.चं 'यक्षघर' - श्री. उमेश विनायक कुलकर्णी\nश्री. विं.चं 'यक्षघर' - श्री. उमेश विनायक कुलकर्णी\nकर्‍हाडला सकाळी श्रीनिवास विनायक कुलकर्ण्यांकडे पोहोचलो तेव्हा दहा वाजून गेले होते. ब्रेकफास्टसाठी मंडळी आमच्यासाठी थांबली होती. स्वागत अत्यंत साध्या पद्धतीनं, पण खूप मनापासून केलेलं. ब्रेकफास्टला त्यांच्या पत्नीनं, ललिताकाकूंनी केलेला कणसाचा उपमा खूपच चवदार होता. त्या पाककृतीला त्यांनी एक आत्मीयतेचं बोट लावलं होतं, ज्यामुळे तो अजूनच आत कुठेतरी सुख निर्माण करत होता. आमचं छान जमणार आहे, याची खूण मला ब्रेकफास्टच्या टेबलावरच पटली. मला चटण्या-लोणच्यांमध्ये खूप रस आहे कळल्यावर श्री. विं.चा उत्साह वाढला आणि त्यांनी त्यांच्याकडच्या अगदी ठेवणीतल्या लोणच्यांचे दोन-तीन प्रकार फडताळातून काढून माझ्यासमोर ठेवले. जेवताना एखादी हिरवीगार मिरची किंवा तत्सम झणझणीत काहीतरी खाताना त्यांना माझ्याइतकीच मजा येते, हे कळल्यावर एकाच गावची दोन माणसं भेटल्यावर होतं, तसं काहीसं झालं. जर दोन माणसांच्या खाण्यापिण्याच्या आवडी नेमक्या जुळत असतील, तर त्याचं छान जमतं, असं 'कुणीसं' म्हटलंय. ती थिअरी आमच्या बाबतीत आपसूक खरी ठरली. गेली पाच-सात वर्षं त्यांना निवांत भेटण्याचा मी अधूनमधून प्रयत्न करत होतो, तो योग यावेळीच येणार होता.\nअत्यंत साधं घर. बाहेर झाडं, खूप छाटलेली नाहीत. त्यांना वाढू दिलेलं होतं थोडं मोकळेपणानं. त्यांची आई म्हणायची की, जी झाडं आपली आपण आवारात येता��, त्यांना वाढू द्यावं, त्यांची इच्छा आहे आपल्याकडे वाढायची त्यांत दोन पांढरी आणि एक गुलाबी अशी तीन पेरवांची आपोआप आलेली झाडं होती. त्यांच्या मूळगावी, औंदुबरला, त्यांच्या शेतात याच क्रमानं पूर्व - पश्‍चिम ही तीन पेरवांची झाडं होती. ती त्यांच्या वाटेकर्‍यानं तोडून टाकली होती. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता म्हणून त्यांनीच पुनर्जन्म घेतला आहे इथे, अशी त्यांच्या आईची धारणा होती. त्या पेरूशेजारीच चिक्कूचं झाड होतं. लिंबाचं होतं. कढीलिंबाची अनेक रोपं होती आणि दारासमोर एका डाळिंबाच्या झाडाला काही छोटी डाळिंबं लटकली होती. त्यांवर पावसाळी ऊन पडलं होतं. डाळिंबी रंग म्हणजे काय, हे शिकवणारा त्यांचा रंग होता. तो रंग पाहून वाटलं की, असे सगळे रंग कळायला हवेत. रंग हा एक अनुभव असतो, तो घ्यायला शिकलं पाहिजे. प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं जे गुपित आहे, ते आपल्याला कळलं पाहिजे, तरच आपण त्या रंगाच्या जवळ जाऊ शकू. प्रत्येक वेळी, प्रत्येक कोनातून पाहिलं की तो रंग वेगळा भासतो. प्रकाशामुळे रंगाला अस्तित्व मिळतं आणि अंधारामुळे रंगभेद नाहीसे होतात.\nमग गप्पा मारायला सुरुवात झाली. खाण्याकडून साहित्याकडे...मग शब्दांच्या नजाकतीकडे...निसर्गाकडे...तऱ्हतऱ्हेच्या रंगीबेरंगी माणसांच्या आठवणींकडे...त्यांच्या श्रद्धांकडे...हातचं काहीही राखून न ठेवता, गोलाकार वळणं घेत आमच्या गप्पांचा देशस्थी फड रंगला. एखाद्या रंगलेल्या गप्पांच्या बैठकीमध्ये एका विषयाकडून दुसऱ्या...तिसऱ्या असं करत जाणाऱ्या विषयांच्या प्रवासाचं चित्र काढायचं झालं तर ते कसं असेल त्याला आकार असेल आज किरमिजी गप्पा झाल्या, असं म्हणता येईल तासन्‌तास चाललेल्या आमच्या गप्पांना समांतर माझ्या मनात अनेक कल्पनांच्या भिंगऱ्या उडत होत्या.\nत्यांचं हस्ताक्षर फार सुंदर आहे. बोरूचं वळण त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं. वरवर पाहिलं तर, त्यांच्या अक्षरातली नजाकत लक्षात येत नाही, पण थोडं लक्षपूर्वक पाहिलं की त्यातली गंमत कळते. चांगलं लिहिता येणं आणि अक्षर सुंदर असणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. अक्षर सुंदर असणं ही एक गुणकारी, मन शुद्ध करण्याच्या प्रवासातली पायरी आहे. अक्षरावरून माणसाच्या मनामध्ये काय चाललंय हे कळतं, असं म्हणतात. त्या माणसाचा स्वभाव, त्या माणसाची एकाग्रतेची क्षमता अशा गोष्टी अक्षरामधू�� कळण्याचं कारण काय असावं\nश्री. विं.चा प्रवास अतिशय साधा, सरळ वाटणारा, परंतु त्यात अनेक चढउताराचे क्षण. वडील उत्कृष्ट चित्रकार. या सगळ्या सांगली, कर्‍हाड, कोल्हापूर भागात चित्रकलेचं एक अदृष्य वातावरण आहे. इथल्या वांग्यांना जशी एक विशिष्ट चव आहे, तसं या मातीतून, इथल्या पाण्यातून चित्रकलेचे संस्कारही नकळतपणे होत आहेत. याचं दर्शन खूप सुखावह आणि हुरहूर लावणारं आहे. काय नक्की कारण आहे यामागे कुठून हे पाणी जिरतंय कुठून हे पाणी जिरतंय कुठून हातांना वळण लागतंय कुठून हातांना वळण लागतंय डोळ्यांना दिसणार्‍या सामान्य गोष्टी श्री. वि. ज्या नजरेनं, ज्या दृष्टीनं पाहत आहेत, ती कुठून आली आहे डोळ्यांना दिसणार्‍या सामान्य गोष्टी श्री. वि. ज्या नजरेनं, ज्या दृष्टीनं पाहत आहेत, ती कुठून आली आहे त्यांच्या असण्यातून सतत जो मायाळू, सहज, सुंदर अनुभव येतो, तो नक्की कुठे जन्म घेतो, याचा शोध घ्यायला हवा आहे.\nत्यांच्या बाबांना खूप वाचायचा, शास्त्रीय संगीताचा, अनेक चांगल्या गोष्टींचा नाद होता. त्यांची रेषा ही कसदार होती. पण संधी असूनही त्यांनी चित्रकार म्हणून कारकीर्द करण्याचा विचार केला नाही. ते म्हणायचे, ’देवानं एक गोष्ट आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण दिली आहे, तिचा एवढा बाऊ करण्याची गरज नाही, झाडांना कळ्या येतात, त्यांची सुंदर फुलं उमलतात आणि ती कोमेजतात, एखादी गोष्ट आपल्याला थोडी जास्त चांगली जमतीये म्हणून फुशारून जायला पाहिजे, असं नाही, आणि मग त्याच्या मागे लागून, शिकूनबिकून त्याचा व्यवसाय करायला पाहिजे, असंही नाही’. यामध्ये आयुष्य जास्त सहजपणानं घेणं आहे, तो सहजपणा आपल्यामध्ये यायला पाहिजे, असं श्री. विं.ना भेटल्यावर नेहमी वाटत राहिलं आहे. तो सहजपणा प्रत्येकामध्ये असतोच, पण त्यावर एक आवरण आहे कुठलंतरी, ते बाजूला सारून पाहायला हवं की, आतलं आपलं स्वतःचं मूळ रूप काय आहे\nलेखकांच्या घरी जाण्याचा मला फारसा अनुभव नाही. पण अनेक कलाकारांच्या घरांमध्ये एक मोठी शोकेस असते आणि तीमध्ये आत, बाहेर, भिंतींवर जागा मिळेल तिथे, प्लॅस्टिकची, काचांची स्मृतिचिन्हं, बक्षिसं, सर्टिफिकिटं, बक्षिसं घेतानाचे फोटो असतात. एकदंर खोलीत त्यांचं स्थान इतकं ठाशीव आणि चेंगरुन टाकणारं असतं की, ती बक्षिसं त्या कलाकारांपर्यंत आपल्याला पोहोचूच देत नाहीत. श्री. विं.चं घर याला अर्थातच ��पवाद होतं. घरामध्ये पुस्तकांच्या अनेक थप्प्या होत्या. काचेच्या कपाटांच्या आत जितकी पुस्तकं होती तितकीच किंवा त्याहून जास्त बाहेर होती. ती सगळी पुस्तकं हा त्या खोलीचाच एक भाग होऊन गेली होती. म्हणजे जर ती पुस्तकं तिथे नसती, तर त्या खोलीचं व्यक्तिमत्त्व हरवल्यासारखं झालं असतं. इतक्या पुस्तकांमधल्या एखाद्या पुस्तकाबद्दल बोलणं झालं, तर श्री. विं.ना ते पुस्तक त्या असंख्य पुस्तकांच्या गठ्ठयांमध्ये नेमकं कुठे आहे, हे अचूक ठाऊक होतं. पुस्तकांवर प्रेम असणं, शब्दांविषयी माया असणं या गोष्टी काही बळजबरीनं स्वतःवर लादता येत नाहीत. त्या उपजतच असाव्या लागतात. त्यांच्या घरामध्ये त्या अतिशय स्वाभाविकपणे समोर येत होत्या. त्यात क्लिनिकल व्यवस्थितपणा नव्हता किंवा आपण पुस्तकं कशी व्यवस्थित ठेवतो आणि आपल्याला सगळं कसं जिथल्या तिथं लागतं, याचा मुद्दाम स्वतःला बजावणारा दरारा नव्हता. त्यामुळे फिकट पिवळ्या रंगाच्या त्या खोलीमध्ये एक मोकळेपणा जाणवत होता.\nएखादी कथा पहिल्यांदा कधी प्रकाशित झाली, ती कुठे प्रकाशित झाली, त्या लेखकाच्या आधीच्या - नंतरच्या लिखाणाचा प्रवास कसा होता, या आणि अशा अनेक गोष्टींचा कोष श्री. विं.च्या मनामध्ये गूगल क्लिकपेक्षाही वेगानं तयार होता. एखाद्या घटनेच्या किंवा प्रकाशनाच्या सालाविषयी जर कधी बोलताबोलता त्यांच्या मनात संदेह तयार झाला, म्हणजे एखादी कथा १९५० साली प्रकाशित झाली की १९५१ साली, तर ते दुसर्‍या क्षणाला त्या पोतडीतून नेमकं पुस्तक काढत आणि मग ती कथा १९५०मध्येच, म्हणजे त्यांना जे वाटत होतं, त्याच वर्षात प्रकाशित झाली ना, अशी स्वतःसाठी खात्री करून घेत. माझ्यासारख्या अव्यवस्थित माणसाला असं वाटू शकेल की, १९५० साली काय किंवा ५१ साली प्रकाशित झाली काय, त्यानं काय फरक पडतो पण कुठल्याही पद्धतीनं एखादा संदर्भ आपल्या बोलण्यातून अनवधानानंसुद्धा चुकीचा सांगितला जाऊ नये, याकडे त्यांचा नेहमीच कटाक्ष होता .\nइतक्या ताकदीच्या लेखकाशी बोलण्याचा मला सराव नसल्यानं मी नेहमीसारखं त्यांना ’व्हेग’ प्रश्‍न विचारत होतो, आणि त्यांनी उत्तर दिल्यानंतर मला जाणवत होतं की, मी मला जे विचारायचं आहे ते नेमकेपणानं विचारत नाहीये. त्यामुळे नकळतपणे मी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. प्रत्येकाच्या भाषेच्या वापराची एक गंम�� असते. प्रत्येकाला आपली स्वतःची भाषा चांगल्या पद्धतीनं वापरण्यासाठी जशी शब्दसंग्रहाची गरज असते, तशीच त्या भाषेची लय सापडण्याचीही गरज असते. ज्यांना ही लय सापडते त्यांचं बोलणं हा एक सांगीतिक अनुभव होऊन जातो. श्री. विं.शी तासन्‌तास गप्पा मारल्यावरही कान दुखायला लागत नाहीत. एक गंभीर राग सोपा हो‍त, शांतपणानं, मिष्किल वळणं घेत, मनमोकळं हसत कानातून आपल्या आत हळूहळू पसरत आहे, असं वाटायला लागतं. त्यामध्ये कुठलीही घाईगडबड नसते. कुठे पोहोचण्याची ईर्षा नसते. थांबल्याचा सल नसतो. पावसाचं पाणी जितक्या सहजपणानं वाट काढत जातं, तसा त्यांच्या शब्दांचा प्रवास कुठेही पाल्हाळिक न होता, निवांत सुखी वळणं घेत खेळकर, गंभीर, मऊ, लयदार होत जातो.\nमी त्यांना विचारलं की, तुमच्या मनात एखाद्या लेखाचा आराखडा नेमका कसा तयार होतो आणि तुमच्या लेखामध्ये आढळणारे तुमच्या लहानपणीचे इतके सूक्ष्म बारकावे त्या सगळ्या वातावरणासकट तुम्हांला आठवतात कसे ते म्हणाले की, एखादी गोष्ट पाहिली किंवा जाणवली तर त्या संदर्भातल्या अनेक गोष्टी, घटक एखाद्या पुंजासारखे येऊन त्या गोष्टीला मिळतात. हे कसं होतं, लहानपणाचे प्रसंग, जागा कशा आठवतात, ते सांगता येणार नाही. आठवतं इतकंच. इंदिराबाई संतांनी याचं उत्तर त्यांच्या कवितेतून दिलं आहे - ’आले मी कुठून कशी... आले मी हेच फक्त’.\nश्री. विंच्या घराच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक छान जिना आहे. जिन्याशेजारी इंदिराबाईंचा एक मोठा, सुरेख फोटो आहे. त्या फोटोसमोर उभं राहिलं की, या घराच्या अवकाशात त्यांच्या कवितेतलं अवकाश विरघळलं असल्याचा भास होतो. अर्ध्या जिन्यापाशी एक खिडकी आहे. विशिष्ट वेळी त्या खिडकीतून एक प्रकाश येतो आणि तो पायर्‍यांवर पसरतो. त्या दिवशी तो प्रकाश आणि त्या पायऱ्या यांमधे काहीतरी जादुई असल्याचं वाटत होत. त्या प्रकाशात खिडकीशी टांगलेलं एक सुगरणीचं घरटं होत. त्यांनी सांगितलं की, असं सुगरणीचं घरटं घरात बाधलं तर सापविंचू घरात येत नाहीत, असा एक संकेत आहे. मला अनेक वर्षं या अशा संकेतांबद्दल एक विशेष कुतूहल आहे. म्हणजे लहानपणी आजी किर्तनाला गेली आणि तिला उशीर व्हायला लागला, तर आई फुलपात्र उंबर्‍यात पालथं घालत असे. म्हणजे तसं केल्यानं आपलं माणूस लवकर घरी परत येतं, असा आमच्याकडे एक संकेत होता. त्याच्या खरेखोटेपणापेक्षा या संकेतांच्या निमित्तानं माणसाच्या मनानं किती विविधरंगी विभ्रम स्वतःच्या करमणुकीसाठी तयार केले आहेत, याचं मला आश्‍चर्य वाटत आलं आहे. त्यांनी सांगितलेला अजून एक संकेत. त्यांची आई म्हणत असे की, निजलेल्या माणसाला, विशेषतः स्त्रीला, ओलांडून गेलं, तर जी व्यक्ती ओलांडून गेली आहे, तिच्यासारखं अपत्य त्या स्त्रीला होतं किंवा एखाद्या स्त्रीनं जर पोलकं उलट बाजू वर करून घातलं, तर तिचा पती बाहेरगावी गेला आहे, असा एक संकेत.\nश्री. विं.शी गप्पा मारताना आपण काळाच्या एका मोठ्ठ्या झोपाळ्यावर बसून झोके घेत असल्याचं जाणवत होतं. आपल्या आजूबाजूच्या कितीतरी गोष्टी सतत बदलत राहतात. वाडे पडून इमारती उभ्या राहतात. नात्यांचे पोत बदलतात. कुठेतरी आयटी पार्क उभा राहतो. त्याचवेळी कुंभमेळा सुरू असतो, खाप पंचायत भरलेली असते. बोरू आणि उत्तम हस्ताक्षर थोड्याच वर्षांत पुराणकालीन वाटू लागतील, अशी लहान मुलांच्या हातातले वाढते मोबाईल पाहून खात्री पटते. पुस्तकाची पानं आता आम्ही आमच्या आयपॅडवर सटाकसटाक करत उलटवू शकतो. एकाच वेळी अनेक काळांत राहत असल्याचा अनुभव घ्यायला पुण्यापासून दूर जावं लागत नाही. घरामध्येच सकाळी वेगळा काळ आणि रात्री वेगळा काळ असा पडताळा सर्रास येतो. मग या सगळ्या उलथापालथीमध्येही मला ’तळ्याकाठी संध्याकाळी' वाचताना किंवा ’सुसरींचे दिवस’ वाचताना नक्की काय मिळत असतं आपण जगत असतो एका काळात, पण तो काळही अनेक काळांचा मिळून एकत्रितपणे बनलेला असतो. आपल्या मनातही अनेक काळ एकाच वेळी चालू असतात. मग या इथे असणं, या भवतालाशी याक्षणी एकरूप होणं, म्हणजे काय, याचा अदमास ’डोहापलीकडे’सारखा लेख वाचताना मला लागत असतो का\nआपल्या नकळत आपण काही कलाकृतींकडे ओढले जात असतो. आपल्याला जगताना ज्या जाणिवा होतात, त्या अनेकदा स्पष्टपणे आपल्यासमोर येत नाहीत. त्यांचे पॅटर्न अंधूक स्वप्नांसारखे आपल्या मनाभोवती तरळत असतात. त्यांना ठोस रूप दिलं, त्यांविषयी सांगायला गेलं की, ते विरून जातात. मग या कलाकृती जेव्हा आपल्या आयुष्यात येतात, तेव्हा अचानक असा साक्षात्कार होतो की, आपल्या जाणिवांचं रूप हे कुणालातरी सापडलं आहे आणि त्यांनी ते लीलया मूर्त केलं आहे. इतकंच नव्हे, तर आपल्याला जाणवलेल्या अनुभवाच्या खोल गाभ्यापासून आपल्याला न जाणवलेले, त्याच्या आजूबाजूला असलेले अनेक अवकाश या कलाकृतीनं दृष्यमान केले आहेत. श्री. विं.च्या लेखांनी अशा अनेक खोल जाणिवांना आकार दिला आहे. अगदी रोजच्या जगण्यातल्या गोष्टींकडे इतक्या ताजेपणानं आणि गंभीर खेळकरपणानं पाहतापाहता, त्यांच्या अंतरंगातील आध्यात्मिक गुढतेचा कॅनव्हास हळूहळू दिसू लागतो आणि एक हुरहूर लावणारा अस्वस्थ ओला शांतपणा मनामध्ये झिरपू लागतो.\nआपण श्री. विं.ना भेटायला त्यांच्या घरी जातो आणि मग गप्पा मारायला लागलो की, ते आपल्याला त्यांच्या एका रंगीत माजघरात घेऊन जातात. त्यात त्यांच्याबरोबर इंदिराबाई, श्री. पु. बसलेले असतात. दुर्गाबाई, शांताबाई असतात. विंदा, तेंडुलकर, आरती प्रभू, जी.ए. असतात. आपला ज्यांच्याज्यांच्याशी संवाद व्हावा, अशी आपली इच्छा असते, ती सगळी मांदीयाळी त्यांच्या या रंगीत माजघरात नेहमी गप्पागोष्टींमध्ये मग्न असते. मग ते आपली त्यांच्याशी प्रेमानं ओळख करुन देतात. कधीकधी ही ओळख करून देताना त्यांच्या ओठांवर एक निष्कपट, मिश्किल हसू उमटतं, पण त्यामध्ये कधीही कणभरही विष नसतं. ते आपली ओळख नुकत्याच चोच उघडलेल्या नातवांसारखी करून देत नाहीत, तर ते त्यांच्या नातवंडांची ओळखही आपण आपल्या मित्राची ओळख करून द्यावी, तशी देतात. वयानं अथवा मानानं छोट्या किंवा मोठ्या अशा प्रत्येक माणसाची ते एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळख करून देतात. तो एक निव्वळ उपचार नसतो कारण प्रत्येकाच्या असण्यातलं काहीतरी ’युनिकपण’ त्यांनी टिपलेलं असतं. यांतली अनेक लेखक - कवीमंडळी त्यांच्याकडे एकदोन नव्हे, तर आठआठ, दहादहा दिवस अनेकदा येऊन राहिली आहेत. या सगळ्या मंडळींविषयी, त्यांच्या साहित्याविषयी बोलताना श्री. वि., त्यांच्या मनामध्ये जे आपुलकीचे धागे आहेत, त्यांच्या उभ्याआडव्या टाक्यांनी विणलेल्या या काळाच्या पोताचं वस्त्र आपल्यावर एखाद्या शालीसारखं पांघरत असतात. त्याची ऊब त्यांच्याबरोबर असताना आणि नसतानाही आपल्याला जाणवत राहते.\nवाङ्मयक्षेत्रातील कवीमंडळींशी त्यांचा विशेष स्नेह होता. शांताबाई, बोरकर, पाडगावकर यांचा अनेकदा श्री. विं.कडे मुक्काम असे. अशा एखाद्या मुक्कामाची एखादी ध्वनिचित्रफीत कुणी केली असती आणि ती आपल्याला पाहायला मिळाली असती तर किती मजा आली असती पण कदाचित बरंच झालं, अशा ध्वनिचित्रफितींमध्ये ते क्षण बंदिस्त झाले नाहीत ते. ते अनेक क्षण श्री. विं.च्या मनामध्ये तितकेच ताजे आहेत आणि त्यांनी ज्यांनाज्यांना ते सांगितले असतील, त्यांच्या मनाच्या कोपर्‍यात ते नक्की रुजले असतील. असं होत होत ते काळाच्या कुठल्यातरी कलेक्टिव्ह सबकॉन्शसचा भाग होतील आणि मग विरून जातील. नंतर त्यांचे तपशील गळून पडतील आणि फक्त संवेदनांचे पोत जिवंत राहतील.\n’शब्दांवर जीव लावणारा माणूस’ असं म्हटलं तर आपल्यासमोर कोणती व्यक्ती येते कवितांवर प्रेम असणं वेगळं आणि आपणच एक कविता होणं वेगळं. सुनीताबाईंनी त्यांचं एक पुस्तक कवितांना अर्पण केलं आहे. त्यांना ‘तुम्ही हे पुस्तक कवितांना अर्पण केलंत, पण त्या कवितांपर्यंत ते पोहोचणार कसं कवितांवर प्रेम असणं वेगळं आणि आपणच एक कविता होणं वेगळं. सुनीताबाईंनी त्यांचं एक पुस्तक कवितांना अर्पण केलं आहे. त्यांना ‘तुम्ही हे पुस्तक कवितांना अर्पण केलंत, पण त्या कवितांपर्यंत ते पोहोचणार कसं’, असं खट्याळपणे विचारणार्‍या श्री. विं.च्या आत शेकडो कविता फुलपाखरांसारख्या बागडत असतात. यावेळी प्रवासात इतक्या कवींच्या इतक्या वेगवेगळ्या बाजाच्या कविता त्यांनी ऐकवल्या की मी थक्क होऊन गेलो. इतक्या कविता मुखोद्गत असणार्‍या पहिल्याच माणसाला मी भेटलो होतो. एखाद्या कवीचं नाव बोलण्यात निघालं की, सहजपणानं त्या कवीची त्यांची आवडती कविता ते म्हणू लागत. एक झाली की दुसरी, मग तिसरी...आपल्या स्वतःच्या कविता पाठ म्हणणारे खूप असतात, पण इतर अनेक कवींच्या कविता इतक्या प्रेमानं, इतक्या उत्स्फूर्त सहजपणे म्हणणार्‍या श्री. विं.च्या मनाच्या दर्शनानं मला भूल पडल्यासारखं झालं.\nतशी श्री. विं.च्या लिखाणाची सुरुवात कवितेतूनच झाली. त्यांनी जवळजवळ दोनशेच्या आसपास कविता केल्या आहेत.\n'किती हरवल्या जिवलग गोष्टी\nमृगजळातल्या यक्षघराला होती इथुनिच वाट' यासारखी भारावून टाकणारी कविता त्यांचे मित्र शांताराम रामचंद्र शिंदे यांनी वाचली. ते श्री. विं.ना म्हणाले की, या कवितेत तुम्हांला जो अर्थ अभिप्रेत आहे, तो तुम्ही गद्यात लिहून काढा, ’किती हरवल्या जिवलग गोष्टी’ या कोणत्या गोष्टी आहेत, हे कवितेतून कळत नाही, तुम्ही तुमचं व्यक्त होण्याचं माध्यम बदला, तुम्ही ललित लिहा. श्री. विं.ना जाणवलं की, त्यांचा अनुभव कवितेतून पूर्णांशानं पोहोचत नाहीये आणि मग त्यांनी ललितस्वरूपात लिखाण करायला सुरुवात केली. ही गोष��ट त्यांच्याकडून ऐकल्यावर मला थोडंसं भंजाळल्यासारखं झालं. मला उद्या कुणी कितीही मोठ्या माणसानं असं सांगितलं असतं की, तुझ्या प्रकटनाचं माध्यम बदल, तर मी ते किती सकारात्मक पद्धतीनं घेऊ शकलो असतो या प्रकारचा विश्‍वास टाकण्याची क्षमता माझ्यामधून कधी नाहीशी झाली या प्रकारचा विश्‍वास टाकण्याची क्षमता माझ्यामधून कधी नाहीशी झाली\nसोपं असलं की सोपं होता येतं. असण्यात सहजता, हलकेपणा असला तरच इतकं सहजस्वाभाविक लिहिता येतं. अवकाश मोकळं असलं तरच त्यात काही भरता येतं, हे कळतं पण वळत नाही. आपल्या कलाकृतीबद्दल आपुलकी असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे, पण तिच्याकडे एका पर्स्पेक्टिव्हनं पाहता येणं ही अत्ंयत महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे, याची जाणीव मला झाली. तशीच गोष्ट कर्‍हाडमध्ये राहण्याबद्दलची. नोकरीच्या निमित्तानं कर्‍हाड सोडून जावं लागत असताना यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सांगितलं की, तुम्ही कर्‍हाड सोडून कुठेही जायचं नाही. श्री. विं.नी त्यांच्या सूचनेचा मान राखला आणि कर्‍हाड सोडून ते गेले नाहीत. माझ्या पिढीच्या माणसाला या गोष्टीचं काय करायचं, तिला कसं समजून घ्यायचं, हेच कदाचित कळणार नाही. माणसांवर, दगडधोंड्यांवर, झाडांवर, पक्ष्यांवर असा विश्‍वास ठेवण्याची, त्यांना सहजपणानं आपल्यात सामावून घेण्याची ही जादू मला जमली तर काय मज्जा येईल.\nप्रत्येकच काळात सर्व प्रकारचे कलाकार असतात. आपण कुठल्या प्रकारचे आहोत, याची स्वतःशी खरी ओळख पटण्यासाठी बराच काळ जावा लागतो. आपल्या क्षमता पडताळून पाहण्यासाठी वेळ आणि संधी उपलब्ध व्हाव्या लागतात. त्यासाठी बरंच पाणी भरावं लागतं, आणि एवढं करूनही आजच्या काळात ते कळतंच असं नाही. अनेक कलाबाह्य पॅरामीटर्स आपल्या निर्मितिऊर्जेवर नियत्रंण आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण या सगळ्या गोंधळातून ही ओळख पटली की, मग उगीच निरर्थक झगडा उरत नाही. वेगळ्या भलत्याच अपेक्षांनी आपण स्वतःवर वजन ठेवत नाही, आणि आपल्याला मिळालेल्या एका तेजस्वी टॉर्चनं आपल्या गुहेतल्या अंधारातल्या सूक्ष्म जागा आपण संयमानं पाहायला लागतो.\n‘डोह’ या श्री. विं.च्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला पुढच्या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत आणि पुढच्या वर्षीच त्यांच्या लेखाचं नवं पुस्तक निघणार आहे. हा त्यांचा पाचवा लेखसंग्रह आहे. ते म्ह��ाले की, साधारण दहा वर्षांत त्यांचं एक पुस्तक निघतं. हा त्यांच्या कलाप्रवृत्तीला मानवणारा, त्यांनी स्वीकारलेला किंवा ठरवलेला वेग आहे. आपण स्वतः ठरवलेल्या निकषांवर आपली कलावस्तू जोखून पाहिल्यानंतरच ती खुली करण्याचा निर्णय आणि स्वातंत्र्य त्यांनी त्यांच्याकडे राखून ठेवलं आहे. ही जशी एका काळाची व्हॅल्यू आहे, तशीच ती एका विशिष्ट दृष्टीच्या एका विशिष्ट कार्यपद्धतीची व्हॅल्यू आहे. ती पाहताना मला स्तिमित व्हायला होतं. आज मी ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रात ही व्हॅल्यू कुठल्यातरी परग्रहावरची वाटावी इतकी दुर्मिळ आहे.\nहे सगळं माझ्यापर्यंत पोहोचत होतं याचं कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक सौम्य ’मॅटर ऑफ फॅक्टनेस’ आहे. त्यात जुन्या सुवर्णकाळाचे भावूक उमाळे नाहीत, आणि त्याचवेळी सैनिकी रोखठोकपणाही नाही. त्यावेळी किती चांगलं होतं आणि आता किती वाईट आहे, असं सिनिकल सरधोपट जजमेंट नाही. ‘अमूक एक गोष्ट व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही, असं म्हणण्याला काही अर्थ नाही’, हे निश्‍चितपणानं, विनातक्रार, कुठलीही कटुता न बाळगता आज ते म्हणू शकतात. त्यांच्याकडे पाहताना, त्यांच्याशी बोलताना, घोमळ्यात राहूनही बाहेरून तो पाहता येण्याचं हे इंगित त्यांना सापडलंय, असं वाटत राहतं. अनेकदा कलाकार आणि कलाकृती यांचा मेळ बसत नाही. तो बसवण्याच्या फंदातही शहाण्या माणसानं पडू नये, असं म्हटलं जातं. कुठलीही कलाकृती ही अर्थातच त्या कलाकाराच्या त्या वेळच्या जगण्याच्या भानातून तयार झालेल्या अनेक गोष्टींमधली एक गोष्ट असते. त्यामुळे त्याचं ’हा सूर्य आणि हा जयद्रथ’ असं नातं पडताळून पाहण्याचा प्रयत्न बहुतेक वेळा व्यर्थ असतो. पण तरीही श्री.विं.ना भेटल्यावर त्यांच्या लेखांचं आणि त्यांच्या असण्याचं अद्वैत अतिशय नेमकेपणानं प्रकट झालं, आणि त्यामुळे एकप्रकारचं आश्वासक सुख वाटत राहिलं.\nत्यांच्याबरोबर त्यांच्या गावाला, औदुंबरला गेलो, आणि त्याचं प्रत्येक घराशी असलेलं नातं पाहून मी थक्क झालो. प्रत्येक घरामध्ये किती माणसं आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडलं, काय अडचणी होत्या, इथपासून त्यांची मुलं आता काय करतात या सगळ्यांची एक साखळी त्यांच्या मनामध्ये सतत चालू असते. अशा पद्धतीनं माणसांशी, भवतालाशी, घराच्या भिंतींशी, खिडकीबाहेरच्या झाडाशी, स्वयंप���कघरातल्या खाण्याच्या पदार्थांशी, कपाटातल्या आरशाशी नातं जोडण्याची जादू त्यांना आणि त्यांच्या शब्दांना साधली आहे.\nआता जी माणसं ऐंशी वर्षांच्या आसपास आहेत, त्यांच्यातल्या ऊर्जास्रोताचं रहस्य मला अजूनतरी उलगडलेलं नाही. त्यांच्या लहानपणी भारतात वेगळं पाणी पीत असले पाहिजेत, असं मला नेहमी वाटत आलं आहे. श्री. वि.ही त्याला अपवाद नव्हतेच. आम्ही अथक बोलत होतो. म्हणजे मी प्रश्‍न विचारत होतो आणि ते वेगळीवेगळी रंगीत खेळणी आम्हांला खेळायला देत होते आणि खेळण्यांची किल्ली नक्की कुठे आहे हेही सांगत होते. ते आमच्याबरोबर डोहापलीकडे होडीतून आले. नंतर चालत आम्ही पलीकडे देवळापर्यंत गेलो, मग तिथल्या त्यांच्या आप्तांना भेटलो. दिवसभर हे इकडून तिकडे जाणं चालूच होतं. तरी आम्ही जेव्हा आम्हांलाच मधली सुट्टी हवी असायची, तेव्हा त्यांना विचारायचो की, तुम्हांला विश्रांती घ्यायची असेल, तर आपण थोडा विराम घेऊ. तर ते तत्परतेनं म्हणायचे की, मी तयार आहे, तुम्हांलाच विश्रांती घ्यायची असेल तर जरूर घ्या. या त्यांच्या उत्साहानं आम्हांला पुरतं लाजवलं, पण त्याचबरोबर एक नवं चैतन्यही दिलं.\nसकाळी डोहापलीकडे जाताना होडीच्या टोकाशी पांढरा लाकडी घोडा होता आणि त्या घोड्याच्या कानांना पकडून एक छोटा चिमुरडा वारा खात उभा होता. श्री. वि. होडीच्या दुसर्‍या बाजूला बसले होते आणि त्या मुलाकडे पाहत होते. मी एकाच वेळी त्यांच्या लेखाचा भाग होतो आणि त्याचा प्रेक्षकही होतो. सिनेमा पाहतापाहता आपणच त्या सिनेमात एक पात्र म्हणून प्रवेश केल्यासारखं मला वाटत होतं. आमच्या औंदुबरच्या निवासात तिथे आता नसलेल्या पाचशे वर्षं जुन्या वडाच्या झाडाच्या पानांच न ऐकू येणारं पार्श्‍वसंगीत होतं. काहीच वर्षांपूर्वी हा पाचशे वर्ष जुना वृक्ष कोसळला. पण श्री. विं.च्या कर्‍हाडमधल्या घरामध्ये अजूनही त्याचा नाद त्यांनाच नाही, तर त्यांच्यामार्फत आम्हांलाही ऐकू येत होता. एखाद्या झाडाचं आपल्या आयुष्यात इतकं महत्त्व असू शकतं, याची जाणीव मला होत होती. त्यांच्या लेखांमध्ये तर या वृक्षाचे उल्लेख आहेतच, पण त्याहीपेक्षा गहिरं त्यांचं आणि औदुंबर या गावाचं या वृक्षाशी नातं होतं. याच वृक्षाखाली तिथली अनेक साहित्य समेलनं भरली. या वृक्षाच्या दर्शनानं गावाचा प्रत्येक दिवस सुरू झाला आणि संपला. तो वृक्�� त्या गावातला कॉन्स्ट्न्ट होता. आपल्या जगण्यामध्ये असा कुठला कॉन्स्ट्न्ट आहे, हा एक नवाच अस्वस्थ प्रश्‍न यामुळे मनात आला, पण ते अलाहिदा. तो वृक्ष कोसळण्याआधी काही दिवस विशिष्ट असा करकर आवाज करत होता. जणू आपल्या निर्वाणाची सूचना तो पक्ष्यांना, वार्‍याला, घरांना, माणसांना, अख्ख्या गावाला देत होता. आणि एके दिवशी तो कोसळला. त्या घटनेच्या जाणिवेनं आणि त्यातील क्षतीच्या परिमाणानं मला एकदम ओकंबोकं वाटू लागलं. आपल्या शरीरातीलच एखादा अवयव निखळून पडावा तसं काहीतरी वाटायला लागलं. एका कधीही न पाहिलेल्या वृक्षाच्या नसण्याची जाणीव इतका खोल, न पुसता येणारा परिणाम करू शकली, कारण श्री. विं.नी मला ते आता प्रत्यक्षात नसलेलं झाडं 'दाखवलं'.\nहे झाडच नाही, तर त्यांनी त्यांच्या लेखातून सजीव गोष्टींबरोबरच अनेक जड गोष्टींनाही जिवंत केलं. त्यांनी सहजसाध्या गोष्टीतून गूढ अशा खोल जाणिवेचा मार्ग खुला केला. ही जाणीव पाण्यासारखी पारदर्शक आहे. तिच्यात काळ ओलांडणारं एक अमूर्त, जलरंगाचं चित्र रंगवलेलं आहे. तिच्यात एक खोल वेदना आहे, पण आक्रंदन नाही. तिच्या डोळ्यांत लयबद्ध, पाणीदार संगीत आहे. ही जाणीव वर्षानुवर्षं मनात आत झिरपत राहिली आहे. हे झिरपत जाणं फार महत्त्वाचं आहे. ओझू या जपानी दिग्दर्शकाचे सिनेमे पाहण्यासारखाच हा एक अस्सल अनुभव आहे. ओझूच्या सिनेमात कॅमेरा हलत नाही. तो स्थिर असतो. कॅमेर्‍यासमोरची पात्रं हलतात. खूप गंभीर, हृदयद्रावक प्रसंगसुद्धा साधेपणानं, फारसा आरडाओरडा न करता सादर केले जातात. प्रत्येक चित्रपटाची कथासुद्धा त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा फार वेगळी नसते. एक घर, त्यातील वडील, लग्नाचं वय उलटून जात असलेली मुलगी, माणसामाणसांचे नातेसंबंध, त्यातली मुलायम खेच आणि काळाचं अपरिहार्यपणे पुढे जात राहणं... चित्रपटाचा अनुभव कथेच्या पलीकडे जातो तो त्या प्रसंगांची लय ज्या पद्धतीनं साधली जाते त्यातून. त्या साधेपणातून, त्यातील भाषेच्या उच्चारातून तयार होणार्‍या ध्वनीतून, प्रत्येक शॉटच्या कॉम्पोझिशनमधून, प्रतिमेमध्ये केलेल्या वस्तूंच्या विशिष्ट मांडणीतून आणि या सर्वांना एकत्र घेऊन केलेल्या, आपसूक वाटेल अशा लयीतून एक आध्यात्मिक म्हणता येईल असा निष्कलंक, निष्कपट, कुठल्याही भडक रंगाचे गालबोट न लागलेला सच्छील, अनुभूतीकडे पोहोचू पाहणारा न��र्लेप, नितळ, पारदर्शक प्रत्यय माझ्या मनामध्ये उमलतो.\nश्री. विं.च्या अनेक लेखांतून मला स्वतःला अशा स्वरूपाचा प्रत्यय पुनःपुन्हा येत असतो. ’डोहापलीकडे’ मी अनेक वर्षं वाचत आलो आहे आणि तरीही त्याचं गारूड संपलेलं नाही. संपणारही नाही. त्याचा अनुभव पहाटेच्या वेळी एखाद्या शांत नदीमध्ये नावेतून सावकाशपणे किनार्‍यावरच्या झाडांचे आकार, पोत, हिरव्या रंगाच्या विविध छटा, पक्ष्याच्या झेप घेण्याच्या क्षणीच्या भावमुद्रा, मधूनच येणार्‍या बोचर्‍या वार्‍याची झुळूक, अचानक क्षणभर दिसला न दिसलेला काजवा आणि आकाशातील ढगांचे पाण्यावर ओघळत जाणारे डोळे पाहत आपण बाहेरुन आत चाललो आहोत, असा आहे.\nपूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०१४)\nहा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. उमेश विनायक कुलकर्णी व श्रीमती सुजाता देशमुख (संपादक, 'माहेर') यांचे मनःपूर्वक आभार.\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nछान लेख.. आधी वाचला होता तरी\nछान लेख.. आधी वाचला होता तरी परत वाचावासा वाटला.\nश्रीनिवास विनायक कुलकर्णी ह्यांचे काही ललित लेख मी वाचले आहेत आणि खूप आवडले होते.\nतुला जर कणसाचा उपमा माहिती असेल तर पाककृती देशील का किंवा एक फक्त कसा करायचा ते सांगशील का\nआणि ते उलटे झाम्पर घातले की नवरा घरात नाही हा संकेत सहीच आहे.\nवा, मंत्रमुग्ध करणारा लेख\nवा, मंत्रमुग्ध करणारा लेख आहे ह्या उबदार, दर्दी लेखकाबद्दल इतक्या जणांनी मनापासून लिहिलंय आणि ते सगळं वेगवेगळं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लोकांकडून लिहिलं जाऊनही तंतोतंत जुळतं, म्हणजे तो माणूस किती निखळ उमदा असावा ते कळतं. उमेश कुलर्णींनीही खुपच अप्रतिम चितारलंय श्रीनिवास कुलकर्णींना.\nशेअर केल्याबद्दल थँक्स चिन्मय\nसगळ्या आजुबाजूच्या गदारोळात ओअ‍ॅसिस सापडल्यासारखं वाटत गेलं वाचताना.\n तुला प्रश्न पडावेत असे कैक छान छान मुद्दे आहेत लेखात. पण तू अगदी टोकाचा वेचक निघालास.\nसगळ्या आजुबाजूच्या गदारोळात ओअ‍ॅसिस सापडल्यासारखं वाटत गेलं वाचताना.>>अगदी १००० टक्के खरे\nवेचक ह्यासाठी कि त्यांनी हे लेखन अलवार तरल केले आहे.\nश्री वि कुलकर्णी माझ्या\nश्री वि कुलकर्णी माझ्या सार्वकालिक आवडत्या लेखकांपैकी एक, त्यामुळे लेख माहेर मधे वाचला होता त्याच उत्साहाने परत इथे वाचला. सुरेख जमलाय.\nश्री वि माझेही अत्यंत आवडते\nश्री वि माझेही अत्यंत आवडते लेखक..\nकाय सुरेख लेख लिहिला आहे\nकाय सुरेख लेख लिहिला आहे परत परत वाचावा असा\nउमेश इतकं कधी ’बोलेल’ असं वाटत नाही. त्याची व्यक्त होण्याची माध्यमं वेगळी आहेत. लेखन हे त्यातलं एक सशक्त माध्यम. त्याला त्याच्या आवडत्या लेखकाबद्दल लिहितं केल्याबद्दल धन्यवाद. He truly adores him असं वाटतं.\nगेल्या वर्षी ’रिंगण’मध्ये उमेशनेच श्री. विं.च्या कथांचं अभिवाचन आयोजित केलं होतं. कथा ऐकताना आम्ही श्रोते भारावून गेलो होतो. अभिवाचनाला खुद्द श्री. वि.ही आले होते. नंतर काही लोकांनी त्यांना प्रश्न विचारले, त्याबद्दल त्यांनी इतक्या ’कूलली’ उत्तरं दिली होती. वर उमेशने लिहिलं आहे तोच तो ’सौम्य मॅटर ऑफ फॅक्टनेस’. कमाल माणूस. कमाल लेखन.\nचिनुक्स ,अतिशय सुंदर लिहिलं\nचिनुक्स ,अतिशय सुंदर लिहिलं आहे \nइतका मोठा, तरी इतका निर्व्याज प्रतिभावंत.\nकाय सुरेख लिहिलं आहे. थँक्यु\nकाय सुरेख लिहिलं आहे. थँक्यु फॉर शेअरिंग.\nआपल्यात खरोखर इतका 'रुटेडनेस' नाही असं मला बर्‍याचदा वाटत राहतं अलिकडे.\nसर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जगण्यात आणि मनात इतका अवकाशच उरलेला नाही. स्पेस, स्पेस असं म्हणत असताना काहीतरी निसटून जातय जगण्यातून.\nमाणसांवर, दगडधोंड्यांवर, झाडांवर, पक्ष्यांवर असा विश्‍वास ठेवण्याची, त्यांना सहजपणानं आपल्यात सामावून घेण्याची ही जादू मला जमली तर काय मज्जा येईल. >>\nतो वृक्ष त्या गावातला कॉन्स्ट्न्ट होता. आपल्या जगण्यामध्ये असा कुठला कॉन्स्ट्न्ट आहे, हा एक नवाच अस्वस्थ प्रश्‍न यामुळे मनात आला>>\nआता जी माणसं ऐंशी वर्षांच्या आसपास आहेत, त्यांच्यातल्या ऊर्जास्रोताचं रहस्य मला अजूनतरी उलगडलेलं नाही>>\nकाय सुंदर लिहिलंय... अगदी\nकाय सुंदर लिहिलंय... अगदी मंत्रमुग्ध झाले मी.\nआवडला लेख धन्यवाद चिनूक्स\nकाही वेळा अती भाबडेपणाकडे झुकणारे लिहित असले तरी आवडते लेखक आहेत हे ही\n\"आपण स्वतः ठरवलेल्या निकषांवर आपली कलावस्तू जोखून पाहिल्यानंतरच ती खुली करण्याचा निर्णय आणि स्वातंत्र्य त्यांनी त्यांच्याकडे राखून ठेवलं आहे. ही जशी एका काळाची व्हॅल्यू आहे, तशीच ती एका विशिष्ट दृष्टीच्या एका विशिष्ट कार्यपद्धतीची व्हॅल्यू आहे.\" हे खूप भावले.\nचिंतन मनन न करता अभिव्यक्त होण्याच्या ह्या काळात फार फार दुर्मीळ आहे हा पवित्रा\nखूप सुंदर लेख. आधी वाचला\nखूप सुंदर लेख. आधी वाचला होता. मला अंधुकसं आठवतंय की या लेखाबरोबर श्री.वि.ंच्या घराच्या व्हरान्डा इ. बाहेरील भागाचा एक फार सुंदर फोटोही होता.\nरैना, +१ शहाणी असून snob\nशहाणी असून snob नसलेली माणसं फारच दुर्लभ असतात\nहा नितांतसुंदर लेख मला तरी\nहा नितांतसुंदर लेख मला तरी एका दमात वाचता आला नाही... निवांत वाचताना हळूहळू अनेक गोष्टी आत झिरपू द्याव्यात अशा अनुभूतिचा हा लेख गद्य का काव्य अशा तरल सीमारेषेवरचा आहे ...\nयातील मला आवडलेल्या वाक्यांना एकत्रित करुन परत वाचण्याचा माझा एक वेडा प्रयत्न ...\nत्यांची आई म्हणायची की, जी झाडं आपली आपण आवारात येतात, त्यांना वाढू द्यावं, त्यांची इच्छा आहे आपल्याकडे वाढायची\nप्रकाशामुळे रंगाला अस्तित्व मिळतं आणि अंधारामुळे रंगभेद नाहीसे होतात.\nपुस्तकांवर प्रेम असणं, शब्दांविषयी माया असणं या गोष्टी काही बळजबरीनं स्वतःवर लादता येत नाहीत. त्या उपजतच असाव्या लागतात.\nप्रत्येकाला आपली स्वतःची भाषा चांगल्या पद्धतीनं वापरण्यासाठी जशी शब्दसंग्रहाची गरज असते, तशीच त्या भाषेची लय सापडण्याचीही गरज असते. ज्यांना ही लय सापडते त्यांचं बोलणं हा एक सांगीतिक अनुभव होऊन जातो.\nश्री. विं.शी गप्पा मारताना आपण काळाच्या एका मोठ्ठ्या झोपाळ्यावर बसून झोके घेत असल्याचं जाणवत होतं.\nअगदी रोजच्या जगण्यातल्या गोष्टींकडे इतक्या ताजेपणानं आणि गंभीर खेळकरपणानं पाहतापाहता, त्यांच्या अंतरंगातील आध्यात्मिक गुढतेचा कॅनव्हास हळूहळू दिसू लागतो आणि एक हुरहूर लावणारा अस्वस्थ ओला शांतपणा मनामध्ये झिरपू लागतो.\nया सगळ्या मंडळींविषयी, त्यांच्या साहित्याविषयी बोलताना श्री. वि., त्यांच्या मनामध्ये जे आपुलकीचे धागे आहेत, त्यांच्या उभ्याआडव्या टाक्यांनी विणलेल्या या काळाच्या पोताचं वस्त्र आपल्यावर एखाद्या शालीसारखं पांघरत असतात. त्याची ऊब त्यांच्याबरोबर असताना आणि नसतानाही आपल्याला जाणवत राहते.\n’शब्दांवर जीव लावणारा माणूस’ असं म्हटलं तर आपल्यासमोर कोणती व्यक्ती येते कवितांवर प्रेम असणं वेगळं आणि आपणच एक कविता होणं वेगळं.\nसोपं असलं की सोपं होता येतं. असण्यात सहजता, हलकेपणा असला तरच इतकं सहजस्वाभाविक लिहिता येतं. अवकाश मोकळं असलं तरच त्यात काही भरता येतं, हे कळतं पण वळत नाही. आपल्या कलाकृतीबद्दल आपुलकी असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे, पण तिच्याकडे एका पर्स्पेक्टिव्हनं पाहता येणं ही अत्ंयत महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे, याची जाणीव मला झाली.\nवेगळ्या भलत्याच अपेक्षांनी आपण स्वतःवर वजन ठेवत नाही, आणि आपल्याला मिळालेल्या एका तेजस्वी टॉर्चनं आपल्या गुहेतल्या अंधारातल्या सूक्ष्म जागा आपण संयमानं पाहायला लागतो.\nपण तरीही श्री.विं.ना भेटल्यावर त्यांच्या लेखांचं आणि त्यांच्या असण्याचं अद्वैत अतिशय नेमकेपणानं प्रकट झालं, आणि त्यामुळे एकप्रकारचं आश्वासक सुख वाटत राहिलं.\nएका कधीही न पाहिलेल्या वृक्षाच्या नसण्याची जाणीव इतका खोल, न पुसता येणारा परिणाम करू शकली, कारण श्री. विं.नी मला ते आता प्रत्यक्षात नसलेलं झाडं 'दाखवलं'.\nहे झाडच नाही, तर त्यांनी त्यांच्या लेखातून सजीव गोष्टींबरोबरच अनेक जड गोष्टींनाही जिवंत केलं. त्यांनी सहजसाध्या गोष्टीतून गूढ अशा खोल जाणिवेचा मार्ग खुला केला. ही जाणीव पाण्यासारखी पारदर्शक आहे. तिच्यात काळ ओलांडणारं एक अमूर्त, जलरंगाचं चित्र रंगवलेलं आहे. तिच्यात एक खोल वेदना आहे, पण आक्रंदन नाही.\nनिवांत वाचताना हळूहळू अनेक\nनिवांत वाचताना हळूहळू अनेक गोष्टी आत झिरपू द्याव्यात अशा अनुभूतिचा हा लेख गद्य का काव्य अशा तरल सीमारेषेवरचा आहे ... अगदी अगदी\nमी देखिल परत परत वाचतोय\nअप्रतिम लेख. हा नितांतसुंदर\nहा नितांतसुंदर लेख मला तरी एका दमात वाचता आला नाही. >> पुरंदरे शशांक + १\nबराच काळ झाला असेल इतक सुंदर\nबराच काळ झाला असेल इतक सुंदर काही वाचल्याला . चिनुक्स खूप धन्यवाद हा अप्रतिम लेख आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल\n>>आपण श्री. विं.ना भेटायला\n>>आपण श्री. विं.ना भेटायला त्यांच्या घरी जातो आणि मग गप्पा मारायला लागलो की, ते आपल्याला त्यांच्या एका रंगीत माजघरात घेऊन जातात. त्यात त्यांच्याबरोबर इंदिराबाई, श्री. पु. बसलेले असतात. दुर्गाबाई, शांताबाई असतात. विंदा, तेंडुलकर, आरती प्रभू, जी.ए. असतात. आपला ज्यांच्याज्यांच्याशी संवाद व्हावा, अशी आपली इच्छा असते, ती सगळी मांदीयाळी त्यांच्या या रंगीत माजघरात नेहमी गप्पागोष्टींमध्ये मग्न असते.>>>\nनिव्वळ अप्रतिम....शब्दा पलिकडचे शब्द \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | ��मच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%87", "date_download": "2020-10-20T13:08:51Z", "digest": "sha1:KNQ6NT764KTSA2NRPI66WGOM2W3ZDTWM", "length": 6445, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहन आगाशे - विकिपीडिया", "raw_content": "\nमोहन आगाशे (इ.स. २००८)\n१९८७ - सद्य (अभिनय कारकीर्द)\nडॉ. मोहन आगाशे (जन्मदिनांक २३ जुलै १९४७ - हयात) हे मराठा-भारतीय नाट्य व चित्रपट अभिनेते आहेत. एप्रिल, इ.स. १९९७ ते एप्रिल, इ.स. २००२ या कालखंडात हे एफ.टी.आय.आय. या संस्थेचे सर्वसाधारण संचालक होते. इ.स. १९९६ साली नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरविले.\nआगाशे व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असून पुण्यातील भॉय जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयात व ससून रुग्णालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात.\nथेप्सो जीवनगौरव पुरस्कार (२४-१२-२०१७)\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील मोहन आगाशेचे पान (इंग्लिश मजकूर)\nमोहन आगाशे यांची कारकीर्द\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nइ.स. १९४७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०२० रोजी १२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/illegal-liquor-seize-jalna-284494", "date_download": "2020-10-20T12:38:56Z", "digest": "sha1:W5BYKJOGNO4UPDVIUYMHY7SLCU6IL7SP", "length": 16472, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "कुंडलिकेच्या काठी, लावली हातभट्टी - Illegal liquor seize in Jalna | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nकुंडलिकेच्या काठी, लावली हातभट्टी\nकुंडलिका नदीपात्रात सुरू असलेल्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी (ता.२३) छापा टाकून तब्बल एक लाख १७ हजार ५०० रुपयांच�� मुद्देमाल जप्त केला आहे. यात हातभट्टी दारूसह रसायन, दुचाकीचा समावेश आहे.\nजालना - तालुक्यातील तांदूळवाडी शिवारातील कुंडलिका नदीपात्रात सुरू असलेल्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी (ता.२३) छापा टाकून तब्बल एक लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात हातभट्टी दारूसह रसायन, दुचाकीचा समावेश आहे.\nकोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. मात्र, जिल्ह्यात या लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. अनेकजण चढ्या भावाने मद्यविक्री करीत आहेत.\nहेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद\nदरम्यान, देशी-विदेशी अवैध मद्यविक्रीसह गावठी दारू तयार करून विक्रीचा धंदाही या काळात सुरूच आहे. तालुक्यातील तांदूळवाडी शिवारातील कुंडलिका नदीपात्रात हातभट्टी दारू तयार करणे सुरू असताना गुरुवारी (ता.२३) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने येथे छापा टाकला. यावेळी एक हजार ७८० लिटर गूळमिश्रित रसायन, ११८ लिटर गावठी दारू, एक विना नंबरची दुचाकी असा एकूण एक लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nहेही वाचा : पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री\nयाप्रकरणी दोन गुन्हे नोंद करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. ए. गायकवाड, दुय्यम निरीक्षक अनिल बिडकर, अभय औटे, सुनील कांबळे, विठ्ठल राठोड, संदीप डहाळे, ज्ञानेश्वर सांबरे यांनी केली.\nजालना शहरातील कैकाडी मोहल्ला येथे गुरुवारी (ता.२३) पथकाने छापा टाकून तीन हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत; तसेच सव्वा लाखांचा मुद्देमाल नष्ट करून तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. लॉकडाउनमध्येही शहरासह जिल्ह्यातील हातभट्ट्या बंद होण्यास तयार नाही. अवैध दारूनिर्मिती करून लाकडाउनमध्ये सर्रास विक्री केली जात आहे. कदीम जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कैकाडी मोहल्ला येथे गुरुवारी (ता.२३) जिल्हा दारू बंदी पथकाने छापा टाकला. यावेळी येथे सुरू असलेल्या तीन हातभट्ट्या नष्ट करण्यात आल्या. तसेच एक लाख २५ हजार ५०० रुपयांचे रसायन आणि गावठी दारू नष्ट करण्यात आली. याप्रकरणी तीन महि���ांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संपत पवार, कर्मचारी सुभाष पवार, श्री. धुमाळ, श्री. बायस, श्री. राठोड, श्री.इंगळे, श्री.निकाळजे, महिला कर्मचारी साळवे यांनी केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुसऱ्या पत्नीनं केली अत्याचाराची तक्रार; पहिल्या पत्नीनंही केला गुन्हा दाखल; पोलिसाची नाचक्की\nअमरावती : काही दिवसांपूर्वी आयुष्यात आलेल्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसाविरुद्ध अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर...\nदेशातील पहिली किसान एक्सप्रेस बनली ट्रेंड सेटर\nभुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेवर सुरु झालेली भारताची पहिली किसान रेल्वे आता ट्रेंड सेटर बनली आहे. कारण ती आता देवळाली आणि मुजफ्फरपूर दरम्यान...\nरोहित पवारांनी आणले न्यायालय इमारतीसाठी साडेदहा कोटी रूपये\nजामखेड ः तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 681.10 लक्ष रुपयांची मूळ प्रशासकीय...\nगडचिरोलीत नवरात्रोत्सवातही दारूची सर्रास विक्री सुरूच; मद्यपींचा आनंद द्विगुणित\nभामरागड (जि. गडचिरोली) : सध्या देशात नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असतानासुद्धा काही दारूविक्रेते छुप्या मार्गाने अवैध्यरीत्या दारू वाहतूक...\nनव्या विद्यापीठ कायद्यात होणार सुधारणा; डॉ. सुखदेव थोरातांच्या अध्यक्षतेखाली समिती\nनागपूर ः राज्य सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये दुरुस्तीची तयारी सुरू केली असून, त्यात बदल करण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ...\nमहापुराच्या तडाख्यात बार्शी तालुक्‍यातील पुलांची दुरवस्था; नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू\nमळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात परतीच्या पावसाने धूमशान घातल्याने हिंगणी प्रकल्प, ढाळे पिंपळगाव प्रकल्प, जवळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/meet-the-16-year-old-who-grew-to-7-feet-4-inches-due-to-rare-brain-tumour-1906535/", "date_download": "2020-10-20T11:35:55Z", "digest": "sha1:65CMXR4COSZAAYSNH6OQ4WIJVUVXIZVR", "length": 11736, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Meet the 16-year-old who grew to 7 feet, 4 inches due to rare brain tumour | ब्रेन ट्युमरमुळे मुलगा झाला ताड माड उंच | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nब्रेन ट्युमरमुळे मुलगा झाला ताड माड उंच\nब्रेन ट्युमरमुळे मुलगा झाला ताड माड उंच\nत्याचे वजन कमी झाले मात्र उंची कायमच आहे.\nतो केवळ १६ वर्षांचा आहे, त्याला पुस्तक वाचायला आवडतात, इयत्ता बारावीचा विद्यार्थी असून तो हळुवार बोलतो परंतु तो सामान्य मुलगा नाही. कारण त्याची उंची चक्क ७ फुट ४ इंच तर वजन तब्बल ११३ किलो आहे. हे वर्णन आहे उत्तराखंडातील पिथौरागडच्या मोहन सिंह असे नाव असलेल्या मुलाचे. त्याची असाधारण उंची व वजनाचे कारण आहे त्याला झालेला दुर्लभ असा ब्रेन ट्युमर. अशातच त्याच्यावर एआयआयएमएस येथे शस्त्रक्रिया पार पडली आहे. यानंतर त्याचे वजन कमी झाले मात्र उंची कायमच आहे.\nउत्तरखंडमधील बारावीत शिकणारा मोहन माधव सिंग गेल्या पाच वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. ब्रेन ट्युमरमुळे त्याच्यामध्ये बराच शारिरीक बदल झाला. त्याची उंची सात फूट चार इंच ऐवढी झाली तर वजन ११३ किलो झालं आहे. गिनिज बुकनुसार २९ वर्षीय सुलतान कोसेन जगातील सर्वात उंच व्यक्ती असून त्याची उंची ८ फूट तीन इंच इतकी आहे. १६ वर्षीय मोहन सिंगची नुकतीच एआयआयएमएसमध्ये सर्जरीद्वारे त्याचा ट्युमर काढण्यात आला. सर्जरीनंतर मोहनच वजन कमी झालं आहे. पण त्याची उंची तेवढीच आहे.\nगेल्या पाच वर्षांमध्ये मोहन चर्चेचा विषय आहे. जिथे जातो तेथील लोकांच लक्ष वेधून घेतो. मोहनची वाढची उंची पाहून मी आनंदी असल्याचे वडिल माधव सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मोहनसाठी आम्ही सरोजीनी नगरमधून मोहनसाठी आण्ही फोर एक्स एल मापाचे कपडे मागवले आहेत. त्याला बाथरूमध्येही बसता येत नाही. त्या���्यासाठी आम्ही मेरूतच्या कंपनीमधून बूट मागवले आहेत. असेही माधव सिंग म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 अरुणाचल प्रदेशमधील या चिमुकल्याने गायलेलं राष्ट्रगीत ऐकून तुमची छाती अभिमानाने फुलेल\n2 जेंव्हा पोलीसच सांगतात..’घाबरू नका, तुमचा हरवलेला गांजा आमच्याकडे आहे’\n3 पंतप्रधानांसाठी अजगराच्या चामड्यापासून तयार केला बूट, ५० हजारांचा भरावा लागला दंड\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/68334", "date_download": "2020-10-20T11:55:52Z", "digest": "sha1:M7732IRW4VUM57M6GNQCIAJD5ZHXMCJ4", "length": 4158, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वास्तव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वास्तव\nसाधा भोळा चेहरा होता चांगल्यापैकी गुण होते\nजगाच्या बाजारामध्ये यातले काहीच चालणार नव्हते\nकपडे अगदी साधे होते बूट काय ते माहीत नव्हते\nदुर्लक्षाचे कटाक्ष त्यामुळे अंगावर मात्र पडत होते\nवशिल्याची काही तट्टे होती त्यांचे मात्र बरे होते\nदाखवण्यापुरते त्यांना नाटक फक्त करायचे होते\nफिरणारे काही दलाल होते दादासारखे वावरत होते\nआणि मालवाल्या धेंडाकडे आशेने तर बघत होते\nसाधे अर्ज टोपलीत होते नाटक पूर्ण झाले होते\nगल्लाभरुंच्या जमान्यामध्ये धंदे सगळे जोरात होते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2020-10-20T11:50:09Z", "digest": "sha1:2BQV3QVKDQOZ5BZAOZ76WOXAQ5N4OU4T", "length": 4020, "nlines": 69, "source_domain": "bolbhidu.com", "title": "विक्रमसिंह पाटणकर Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nसामना सिनेमामुळे अकलूजच्या राजकारणात भूकंप झाला होता\nमहाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरवात प्रबोधनकारांनी केली\nअमरावतीमध्ये एक असा ‘बाप’ आहे ज्याची तब्बल १२३ मुलं अंध, अपंग किंवा…\nBol Bhidu - विषय हार्ड\nसामना सिनेमामुळे अकलूजच्या राजकारणात भूकंप झाला होता\nमहाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरवात प्रबोधनकारांनी केली\nअमरावतीमध्ये एक असा ‘बाप’ आहे ज्याची तब्बल १२३ मुलं अंध, अपंग किंवा…\nडोंगर फोडून पाटण तालुक्याचं भविष्य घडवणारा घाटाचा राजा\nसत्तर ऐंशीच्या दशकात पाटण तालुक्याबद्द्ल राजकारणी म्हणायचे, \"डोंगरावरच्या लोकांना डोंगरावरच राहुद्या, ते जर खाली आले तर आपले राजकारण बिघडेल.\" सातारा जिल्ह्यातला पाटण तालुका. कोकणाला देशाशी जोडणारा पाटण हा कोयना नदीच्या खोऱ्यातला डोंगराळ…\nसामना सिनेमामुळे अकलूजच्या राजकारणात भूकंप झाला होता\nम्हणून २५ वर्ष झाली तरी मराठा मंदिर मधून DDLJ उतरवण्यात आलेला नाही..\nमहाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरवात प्रबोधनकारांनी केली\nअमरावतीमध्ये एक असा ‘बाप’ आहे ज्याची तब्बल १२३ मुलं अंध,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2017/06/blog-post.html", "date_download": "2020-10-20T12:31:04Z", "digest": "sha1:ENZLZWZZOEHQCEEIV5C7ZKQVKL6NOJDQ", "length": 34719, "nlines": 333, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: स्मरण", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षि�� व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंम���ी करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\n१२ जून २०००. आपल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. समाजाचा विवेक जागृत ठेवणारा आपला सांस्कृतिक नेता पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तुमचे आमचे पुलं आपल्याला सोडून गेले. काळ फार बलवान असतो असे म्हणतात. पण, पुलंच्या बाबतीत त्याचे गणित नक्कीच चुकले. कारण पुलं काळाच्या पडद्याआड वगैरे असं काहीच होणार नाही. दरवर्षी १२ जून आली की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एखादा तरी पैलू मनाला भावलेला सूर मारून वरती येतो व मनाला घेरून टाकतो.\nपुलंनी माणसावर, समाजावर अतोनात प्रेम केले. ते जसे आपल्या लिखाणाशी समरस होत असत तसेच ते माणसांशी व समाजाशी समरसत होत. समरस होणे याचा अर्थच एकरूप होणे असा आहे आणि म्हणूनच महत्त्वाच्या सामाजिक घटनांशी पुलंचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आलेला आहेच व तो कायम जडला व घडला आहे.\nविलेपार्ले म्युझिक सर्कलची घडण, बालगंधर्व रंगमंदिर बांधण्याची प्रेरणा, त्याचा आठवडाभर चाललेला उद्घाटन सोहळा, आकाशवाणीवर बालगंधर्वाची पहिली पुण्यतिथी सादर करणं, १९५३ मध्ये संगीत नाटक अकादमीची स्थापना व विकास, १९६६ पासून मुंबईमध्ये नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्‌सची उभारणी अशा अनेक पातळ्यांवर पुलंनी समाजाच्या उत्कर्षात स्वत:ला झोकून दिलं.\nआपले विस्तारित मोठे कुटुंब म्हणजे समाज. त्या समाजाशी समरसता साधताना कर्ता व कर्म भिन्न नसतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू. आंतरिक कळकळ माणसाला स्वस्थ बसू देत नाही. पुलंचे समाजाशी असे आगळेवेगळे नाते होते. समाजात कुठे आवश्यकता आहे हे हेरून आपला मदतीचा हात तत्परतेने समोर करणारे, तन, मन व धनाने समर्पित होणारे पुलं बघताना, समाजाला त्यांच्या कार्यातून मिळणारा आनंद, दिलासा, विसावा व समाधान बघितले की, एका समाजाशी नैसर्गिकपणे समरस होणार्‍या योग्याची गोष्ट आठवते. आपल्या कर्मात अगदी चोख, प्रामाणिक व सदाचारी प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा एक योगी असतो. आपल्या आदर्श आचरणाने तो समाजप्रिय असतो. त्याचा सहवास सर्वांना सुखावह वाटत असे. त्यांच्या सद्वर्तनाने भगवंत खुश होऊन आपल्या देवदूताला पाठवतात. देवदूत त्यांना वर मागण्याची विनंती करतात. पण, आपल्या कर्मावर श्रद्धा असणारे योगी वर मागण्यास तयार नसतात. देवदूताचा फारच आग्रह असतो. तेव्हा योगी म्हणतात, ‘भगवंताची सतत कृपा असावी.’ देवदूत म्हणतो, ‘ती तर आहेच. विशेष मागा.’ योगी म्हणतात, ‘ठीक आहे माझ्याकडून माझ्या न कळत सर्वांचे भले होऊ दे.’ भगवंत योग्याच्या सावलीत एक अद्भुत सामर्थ्य भरतात. योगी चालताना सावली पडली की, तेथील दु:खी चेहरे आनंदित होत, वातावरण व निसर्ग प्रसन्न होई. योगी पुढे चालत राही सावली समाजाला सुखावत राही.\nतेच सामर्थ्य भगवंताने पुलंच्या साहित्यात व कर्मात भरले आहे. पुलं जेथे जातील तेथे आनंद निर्माण करीत. कुठल्याही मोठ्या पदाचा विचारही मनात न आणता समाजातील गुणी व्यक्तींना त्यांनी लाभ मिळवून दिला. इंदुबाला एक बंगाली संगीत अभिनेत्री अत्यंत हलाखीत उत्तरायुष्य कंठत होती. पुलंनी आपलं स्थान वापरून तिला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळवून दिला. तर १९६१ सालापासून बालगंधर्वांना मासिक मानधन महाराष्ट्र शासनाचा पाठपुरावा करून मिळवून दिलं. उदयोन्मुख कलावंतांना व्यासपीठ मिळवून दिलं. बाबा आमट्यांच्या आनंदवनाचं कार्य त्यांच्या ध्यासाचा विषय होता. कार्यकर्त्यांची फळी उभारून त्यांचे वार्षिक मेळावे आयोजित करणे, देशपरदेशातल्या नामवंतांच लक्ष आनंदवन कार्याकडे वेधणे असे भरीव सामाजिक कार्य पुलंनी आपला वेळ, प्रतिभा, संकल्पना राबवून समाजासाठी केले.\nएवढे करून ते थांबले नाहीत, तर अशा अनेक कार्यांच्या उभारणीसाठी लागणारा भांडवली पैसा पु.लं. देशपांडे प्रतिष्ठानने पुरवलेला आहे. १९६५ साली स्थापन झालेल्या या प्रतिष्ठानला स्वत:चं स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी, शिपाई असा कोणताही फाफट पसारा नव्हता. योग्य त्या दानेच्छु संस्था शोधणं, त्यांच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून पत्रव्यवहार करणं व संस्थेची नेमकी गरज ओळखून ती पूर्ण करणं हे काम पुलं व सुनीताबाई आपल्या विश्‍वस्त मंडळींना बरोबर घेऊन पूर्ण करत.\nपुलंचे अचाट कर्तृत्व व अफाट दातृत्व संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले आहे व त्यांच्याकडून कधी गाजावाजा नाही. गुप्तदान मोलाचं काम करणार्‍या संस्थांना दिलं. संस्थांचा उत्कर्ष केला. एकदा देणगी दिल्यावर संस्थेशी फारसा संपर्कही ठेवला जात नसे. हेतू हा की देणगीचे दडपण संस्थाचालकांना जाणवू नये. सांस्कृतिक विचारधारेचा विकास व्हायला मुक्त ��ातावरण हवं यावर पुलंचा विश्‍वास होता. पैशासाठी काम खोळंबू नये हा कटाक्ष होता. तळकोकणात काही शाळांमध्ये पेज योजना राबवली. दारिद्र्य व उपासमार असणार्‍या भागात मुलांची शाळेतील हजेरी कमी होते. अशा ठिकाणी वर्षभर शाळा भरताच तांदळाची पेज पोटभर द्यायची अशी योजना होती. ३० टक्क्यांवरून ८० टक्क्यांवर पटावरची संख्या वाढली. मुलांची बौद्धिक पातळी पण वाढते असा निष्कर्ष निघाला.\n‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्र चालू केले. त्याच्या दुसर्‍या वर्धापनदिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पुलं म्हणाले, ‘‘ज्या दिवशी देशात एकही गर्दचा व्यसनी राहणार नाही, त्या दिवसापर्यंत मुक्तांगण चालूच राहील आणि या केंद्राला पैसा कधीही कमी पडू दिला जाणार नाही. असा भक्कम आधार दानत, अशी निरपेक्षता आणि देताना बडेजाव नाही, कोणालाही ओशाळवाणं न करण्याचा मनाचा मोठेपणा खरोखरच दुर्मिळ आहे.\n‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी’\nहे तुकोबाचे वचन पु.ल. देशपांडे प्रतिष्ठानचे बोधवाक्य आहे. सामाजिक बांधिलकीचे ब्रीद म्हणून बोधवाक्य वापरणार्‍या पुलंचे वर्णन रामदासस्वामींच्या दासबोधातील विरक्त लक्षणात ‘उदास असलेला जगमित्र’शी मिळतेजुळते आहे.\nलोकप्रिय माणूस हा सर्वांचा म्हणजे सार्वजनिक असतो. त्याचं दु:ख व आनंद हा पण सार्वजनिक होतो. पुलंनी माणसाला फक्त हसायलाच नाही शिकवलं तर दु:खितांकडे बघून डोळे पुसायलाही शिकवलं व तेही आपल्या कार्यातून. नुसतं अर्थसाहाय्य करून भागत नाही तर, जगण्याला अर्थ द्यायला शिकवलं. माणुसकीचा वस्तुपाठ स्वत:च्या जगण्याने घालून दिला.\nपुलंच्या सामाजिक समरसतेची मुळं खूप मागे जातात. सर्वसाधारण परिस्थितीतल्या पण कलासक्त, अगत्यशील घरामध्ये पुलं वाढले, जोपासले, पार्ल्यात बालपण गेलं ते ज्येष्ठांची भाषणं ऐकत, ध्येयवादाचे संस्कार घेत. शाळेतील शिक्षक, सेवादलाचा संपर्क, फर्ग्युसनमध्ये प्राध्यापकांचा ठसा, महायुद्धपूर्व जीवनाचा अनुभव, गांधीवादी विचारांचा मागोवा अशा अनेक परिणामांमुळे पुलं तरुण वयातच समाजोन्मुख झाले. व्यक्तिगत प्रगती साधताना माणसानं समाजहित जोपासलं पाहिजे हा फार मोलाचा विचार पुलंच्या जीवनातून प्रकर्षाने पुढे येतो.\nस्वकर्तृत्वाने व उत्तम कलाव्यवहाराने जोडलेलं धन पुलंनी उदास विचाराने व्यतीत केले. ‘मला या जीवन वगै���े शब्दांची भयंकर धास्ती वाटते’ असं म्हणणार्‍या पुलंनी जीवनाचा खरा अर्थ पुढच्या कित्येक पिढ्यांना उकलून दाखवला. आपल्याला मिळणार्‍या धनाचा काही भाग तरी सामाजिक संस्थांना देणगी रूपात द्यावा व सामाजिक बांधिलकीची जाणीव, विवेक मनात जागृत ठेवावा हा मोलाचा अनमोल विचार आपण त्यांच्या सामाजिक समरसतेतून घ्यायला हवा.\nLabels: आठवणीतले पु.ल., चाहत्यांचे पु.ल., पु.ल., पुलं, पुलकित लेख\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/scraper/scrapes.aspx", "date_download": "2020-10-20T11:21:11Z", "digest": "sha1:FVYZHMHHLZUOFVGX4KRXNFLZGOMZHYXL", "length": 7708, "nlines": 164, "source_domain": "mr.grabz.it", "title": "नवीन वेब स्क्रॅप तयार करा किंवा आपली सद्य वेब स्क्रॅप्स पहा", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nआपली वेब स्क्रॅप्स व्यवस्थापित करा\nखाली आपली सद्य वेब स्क्रॅप्स पहा आणि व्यवस्थापित करा किंवा नवीन वेब स्क्रॅप तयार करा. लक्षात ठेवा आपल्यास काही समस्या असल्यास आमचे सर्वसमावेशक ऑन-लाइन तपासणे विसरू नका दस्तऐवज.\nतुम्ही हे केलेच पाहिजे साइन इन or खाते तयार करा ते वेब स्क्रॅप करणे प्रारंभ करा. खाते तयार करणे विनामूल्य आहे आणि 20 सेकंदांपेक्षा कमी वेळ घेते\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-municipal-corporations-permission-to-order-parcels-from-hotels-in-pune-till-10-pm/", "date_download": "2020-10-20T11:09:58Z", "digest": "sha1:6ITA7MNFPOAUF2XXOAY6HDQ6DK7LYFYN", "length": 17341, "nlines": 211, "source_domain": "policenama.com", "title": "पुणे महापालिकेनं घेतला महत्वाचा निर्णय, पुणेकरांना मिळाला दिलासा | pune municipal corporations permission to order parcels from hotels in pune till 10 pm | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तर��णाची झाली 3 लाखाची फसवणूक\nPune : सदाशिव पेठेतील कुंटे चौकातील ज्येष्ठास धमकावत घेतला दुकानाचा ताबा, 1 कोटी 80…\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार नाहीत’\nपुणे महापालिकेनं घेतला महत्वाचा निर्णय, पुणेकरांना मिळाला दिलासा\nपुणे महापालिकेनं घेतला महत्वाचा निर्णय, पुणेकरांना मिळाला दिलासा\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शहरी भागासोबत ग्रामीण भागामध्ये कोरोना संसर्गाचा प्रसार वाढला आहे. त्यातच सर्वाधिक रुग्ण हे मुंबई आणि पुण्यात आढळून आले आहे. देशात जून महिन्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याच अनुषंगाने पुणे महापालिकेने पुणेकरांना दिलासा देत आणखी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.\nमागील सहा महिन्यांपासून टाळेबंदीमुळे ठप्प असलेला हॉटेल व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशातच पुणे महापालिकेने हॉटेल व्यवसायिक तसेच नागरिकांना मोठा दिलासा आहे. पुण्यात पार्सल सेवेसाठी हॉटेल्स आता रात्री १० पर्यंत सुरु राहणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना आता रात्री उशिरापर्यंत पार्सल्स घरी मागवता येणार आहे.\nयापूर्वी हॉटेल्समधून पार्सल्स मागण्यासाठी संध्याकाळी ७ ची वेळ देण्यात आली होती. मात्र, संध्याकाळनंतर हॉटेलमधून पार्सल मागवण्याचे प्रमाण वाढले होते. पण वेळेची मर्यादा असल्याने ग्राहकांची गैरसोय होत होती. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेने रात्री १० पर्यंत हॉटेल्समधून पार्सल्स मागवण्याची परवानगी दिली आहे. पुण्यात वाढता कोरोनाचा प्रभाव पाहता पुणेकर फारसे बाहेरच खाणं टाळत आहेत. त्यामुळे हॉटेल्स व्यवसायिक २० टक्केच व्यवसाय होत असल्याने अडचणीत सापडले होते. हॉटेल व्यवसायाला चालना देण्यासाठी पुणे महापालिकेने वेळेत वाढ केल्याने, ग्राहक तसेच हॉटेल्स व्यवसायिकांना दिलासा मिळणार आहे.\nराज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलं\nशुक्रवारी राज्यात १७ हजार ७९४ कोरोना बाधित रुग्ण सापडले. तर १९ हजार ५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच ४१६ जणांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्क्यांवर गेलं आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गुरुवारी राज्यात दिवसभरात १९ हजार १६४ नवे रुग्ण आढळून आले. तर १७ हजार १८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच दिवसभरात ४५९ जणां���ा बळी गेला.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकोरोना : मुंबईच्या KEM रुग्णालयात ‘कोविशील्ड’ लसीची मानवी चाचणी सुरू\nमोठ्या प्रमाणावर होणार ‘पिनाका’ मिसाईलची निर्मिती, DRDO नं सुरू केली आवश्यक प्रक्रिया\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तरूणाची झाली 3 लाखाची फसवणूक\nPune : सदाशिव पेठेतील कुंटे चौकातील ज्येष्ठास धमकावत घेतला दुकानाचा ताबा, 1 कोटी 80…\nलोणावळयात टपालाव्दारे आलेले 55 लाखांचे ड्रग्ज पार्सल कॅनडातून आल्याचं स्पष्ट\n‘हे’ कार्ड असणार्‍यांनाच ‘कोरोना’ची लस दिली जाणार \n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार नाहीत’\nहर्षद मेहता तुरूगांत गेला अन् राकेश झुनझुनवाला ठरले Big Bull दिवसाची कमाई तब्बल 5.6…\nWinter Mistakes : थंडीपासून बचावासाठी तुम्ही तर…\nगेल्या 5 वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत लातूर जिल्ह्यातील पाणी…\nWorld Food Day : शरीर मजबूत करून व्हायरसविरूध्द लढण्यासाठी…\nPune : OLX वर बनावट प्रोफाईल उघडून केले भलतेच धंदे,…\nपुण्याला ‘कोरोना’मुक्त शहर बनवू या :…\nWeight Loss Tips : ना जिम, ना डायट, वजन कमी करण्यासाठी…\nपाथरी येथे नवरात्रोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त बैठक\nखासदार आणि शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांना…\nनाशिक : छगन भुजबळ, गुलाबराव पाटील यांनी घेतला जिल्हयातील…\nउच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल\nघरीच करा ‘ही’ योगासनं, ब्लड सर्क्युलेशन सुरळीत…\nब्रेकिंग – भारतातील आणखी एका राज्यात…\nफक्त ४०० रुपयांत मिळणार शुद्ध हवा\nStress Management : योगासनं करण्याचा कंटाळा येत असेल तर…\nCastor Oil : ‘पिम्पल्स’ आणि ‘फंगल…\nशरीरातील अतिरीक्त ‘चरबी’ आणि ‘वजन’…\nविषारी तणनाशकांचे आरोग्यावर होतात गंभीर परिणाम\nकंगना राणावतच्या अडचणीत भर, जातीय व्देष पसरवल्याच्या…\nTRP घोटाळा : अर्णब यांना समन्स बजावू शकता, पण..; न्यायालयानं…\n‘या’ तारखेला बाळाला जन्म देणार अनुष्का \nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित यांना उपचारासाठी दाखल…\nED च्या चौकशीच्या भीतीने CA ची आत्महत्या \nबलात्कार प्रकरणात पायल घोषनं इरफान पठाण बद्दल केला मोठा…\nचिपळूण : जंगलात शिकारीला निघालेले 7 जण पोलिसांच्या जाळ्यात\nशरीरातील प्रदुषणास निकामी करतील ‘या’ 5 गोष्टी,…\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तर��णाची झाली 3 लाखाची…\nPune : सदाशिव पेठेतील कुंटे चौकातील ज्येष्ठास धमकावत घेतला…\nलोणावळयात टपालाव्दारे आलेले 55 लाखांचे ड्रग्ज पार्सल…\n‘हे’ कार्ड असणार्‍यांनाच ‘कोरोना’ची…\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार…\nVideo : ‘नितीश कुमार चोर है… मनरेगा का पैसा खाया…\nहर्षद मेहता तुरूगांत गेला अन् राकेश झुनझुनवाला ठरले Big Bull…\nरिकव्हरीनंतर 2-3 महिन्यापर्यंत दिसतात Covid-19 ची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशरीरातील प्रदुषणास निकामी करतील ‘या’ 5 गोष्टी, अस्थमा-कोरडा…\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं…\n‘हे’ कार्ड असणार्‍यांनाच ‘कोरोना’ची लस दिली…\nस्प्लिट स्क्रीनने एकाच वेळी करा दोन अ‍ॅपचा वापर, जाणून घ्या ही सोपी…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9060 नवीन…\nSara Ali Khan ला आपल्या सावत्र आईच्या ‘या’ हॅन्डसम भावासोबत लग्न करण्याची इच्छा \nचिकन, अंडी आणि दुधातच नाही तर ‘या’ 8 फळांमध्ये देखील असतात प्रथिने, जाणून घ्या\nPune : कांदा महागला. पुण्यात टंचाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/116042/methi-onion-sabji-nd-nagli-chapati/", "date_download": "2020-10-20T11:29:53Z", "digest": "sha1:IKXRBKAMQJGAW4DTYQFGVHILWHMV4WNN", "length": 18564, "nlines": 384, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Methi onion sabji nd nagli chapati recipe by priya Asawa in Marathi at BetterButter", "raw_content": "\nपाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर\nकृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा\nमुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा मेथी व नाचणी ची चपाती\nकांदा मेथी व नाचणी ची चपाती\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nकांदा मेथी व नाचणी ची चपाती कृती बद्दल\nमेथी ची प्लेन भाजी मुलांना आवडत नाही म्हणून मी कांदा घालून केली व पोळी चा नाचणी चे पिठ ठाकुन पोळी केली आहे जे मुलांच्या लक्षात ही येणार नाही की नाचणी ची पोळी आहे व नाचणी त्यांच्या पोटात जाइल\nबारीक चिरलेली मेथीची भाजी 2 कप\nबारीक चिरलेला कांदा 1 कप\nहिरवी मिरची व कढीपत्तयाची पेस्ट 1 चमचा\nमोहरी, जीरे, हिंग फोडणी साठी\nगव्हाचे पीठ 2 वाटी\nनाचणी चे पिठ 3 चमचे\nदुधाची साय 2 चमचे\nचांगले तुप 2 चमचे\nपोळी साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून पिठ म���ून घ्या व भिजवून ठेवा\nभाजीचा फोडणी साठी तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाले कि मोहरी, जीरे, हिंग घालून फोडणी द्यावी व कांदा घालून परतून घ्यावा, हिरवी मिरची व कढीपत्तयाची पेस्ट, हळद घालून थोडे परतुन घ्या मेथीची भाजी व मीठ घालून वाफवून घ्या\nभिजवून ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या लाटुन, चांगले तुप लावुन खरपूस भाजून घ्या\nआपली पोळ्या व भाजी तयार\nव छोट्या टिफिन मध्ये ओल्या खजूर द्या\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nकांदा मेथी व नाचणी ची चपाती\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nकांदा मेथी व नाचणी ची चपाती\nपोळी साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून पिठ मळून घ्या व भिजवून ठेवा\nभाजीचा फोडणी साठी तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाले कि मोहरी, जीरे, हिंग घालून फोडणी द्यावी व कांदा घालून परतून घ्यावा, हिरवी मिरची व कढीपत्तयाची पेस्ट, हळद घालून थोडे परतुन घ्या मेथीची भाजी व मीठ घालून वाफवून घ्या\nभिजवून ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या लाटुन, चांगले तुप लावुन खरपूस भाजून घ्या\nआपली पोळ्या व भाजी तयार\nव छोट्या टिफिन मध्ये ओल्या खजूर द्या\nबारीक चिरलेली मेथीची भाजी 2 कप\nबारीक चिरलेला कांदा 1 कप\nहिरवी मिरची व कढीपत्तयाची पेस्ट 1 चमचा\nमोहरी, जीरे, हिंग फोडणी साठी\nगव्हाचे पीठ 2 वाटी\nनाचणी चे पिठ 3 चमचे\nदुधाची साय 2 चमचे\nचांगले तुप 2 चमचे\nकांदा मेथी व नाचणी ची चपाती - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प���रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/99577/mirchi-vada-fried-stuffed-chilly/", "date_download": "2020-10-20T12:22:52Z", "digest": "sha1:PYDAJQJXGLCZPNKB7QRJZCC3YUPVWEUR", "length": 21683, "nlines": 401, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Mirchi Vada - Fried Stuffed Chilly recipe by Sudha Kunkalienkar in Marathi at BetterButter", "raw_content": "\nपाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर\nकृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा\nमुख्यपृष्ठ / पाककृती / मिरची वडा - राजस्थानी स्पेशल\nमिरची वडा - राजस्थानी स्पेशल\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nमिरची वडा - राजस्थानी स्पेशल कृती बद्दल\nभावनगरी मिरची मध्ये उकडलेल्या बटाट्याचे सारण भरून मिरच्या बेसनाच्या पिठात बुडवून तळतात. भावनगरी मिरच्या कमी तिखट असतात आणि बटाट्याच्या सारणामुळे तिखटपणा आणखी कमी होतो. खूप चमचमीत असा नाश्त्याचा प्रकार आहे. आता पावसाचे वेध लागलेच आहेत. बाहेर छान पाऊस पडत असताना गरम गरम मिरची वडे आणि चहाचा बेत नक्कीच करा ह्या पावसाळ्यात.\nउकडलेले बटाटे ६-७ मध्यम\nलाल तिखट अर्धा चमचा\nजिरे पूड अर्धा चमचा\nधने पूड अर्धा चमचा\nचिरलेली कोथिंबीर १ चमचा\nतेल २ चमचे आणि तळण्याकरता\nबेसन ६ मोठे चमचे\nतांदूळ पीठ २ मोठे चमचे\nलाल तिखट पाव चमचा\nमिरच्या धुवून सुकवून घ्या. देठं काढू नका. प्रत्येक मिरचीला एका बाजूने उभी चीर द���या. पूर्ण कापू नका.\nहलक्या हाताने मिरचीच्या शीरा आणि बिया काढून टाका. हे करताना शक्यतो हातात ग्लोव्हज किंवा प्लास्टिक पिशवी घाला. नाहीतर नंतर हाताची आग होईल.\nबटाटे साले काढून कुस्करून घ्या.\nएका कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात हळद घाला. बटाट्याचा कुस्करा, लाल तिखट, धने, जिरे पूड, आमचूर, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करा. चांगले मिक्स झाले की मिश्रण एका ताटलीत काढून गार करायला ठेवा.\nहे मिश्रण प्रत्येक मिरचीमध्ये भरा. मिरची तुटू देऊ नका.\nबाहेरील आवरणासाठी एका बाउल मध्ये बेसन आणि बाकी सर्व पदार्थ एकत्र करा. पाणी घालून जाडसर पीठ भिजवून घ्या. नेहमीच्या भज्यांच्या पिठापेक्षा जाड हवे.\nएका कढईत तळण्यासाठी तेल गरम करा. २ चमचे कडकडीत तेल बेसनाच्या पिठात घालून मिक्स करा.\nआता मिरची ह्या बेसनाच्या पिठात बुडवून तेलात सोडा. आणि खमंग तळून घ्या.\nगरमागरम मिरची वडा वर चाट मसाला भुरभुरवून खायला द्या.\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nमिरची वडा - राजस्थानी स्पेशल\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nमिरची वडा - राजस्थानी स्पेशल\nमिरच्या धुवून सुकवून घ्या. देठं काढू नका. प्रत्येक मिरचीला एका बाजूने उभी चीर द्या. पूर्ण कापू नका.\nहलक्या हाताने मिरचीच्या शीरा आणि बिया काढून टाका. हे करताना शक्यतो हातात ग्लोव्हज किंवा प्लास्टिक पिशवी घाला. नाहीतर नंतर हाताची आग होईल.\nबटाटे साले काढून कुस्करून घ्या.\nएका कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात हळद घाला. बटाट्याचा कुस्करा, लाल तिखट, धने, जिरे पूड, आमचूर, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करा. चांगले मिक्स झाले की मिश्रण एका ताटलीत काढून गार करायला ठेवा.\nहे मिश्रण प्रत्येक मिरचीमध्ये भरा. मिरची तुटू देऊ नका.\nबाहेरील आवरणासाठी एका बाउल मध्ये बेसन आणि बाकी सर्व पदार्थ एकत्र करा. पाणी घालून जाडसर पीठ भिजवून घ्या. नेहमीच्या भज्यांच्या पिठापेक्षा जाड हवे.\nएका कढईत तळण्यासाठी तेल गरम करा. २ चमचे कडकडीत तेल बेसनाच्या पिठात घालून मिक्स करा.\nआता मिरची ह्या बेसनाच्या पिठात बुडवून तेलात सोडा. आणि खमंग तळून घ्या.\nगरमागरम मिरची वडा वर चाट मसाला भुरभुरवून खायला द्या.\nउकडलेले बटाटे ६-७ मध्यम\nलाल तिखट अर्धा चमचा\nजिरे पूड अर्धा चमचा\nधने पूड अर्धा ��मचा\nचिरलेली कोथिंबीर १ चमचा\nतेल २ चमचे आणि तळण्याकरता\nबेसन ६ मोठे चमचे\nतांदूळ पीठ २ मोठे चमचे\nलाल तिखट पाव चमचा\nमिरची वडा - राजस्थानी स्पेशल - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/reservation-in-the-state-now-stands-at-68-percent-1789541/", "date_download": "2020-10-20T12:04:09Z", "digest": "sha1:UH5BZNDYFVM5XAOG5ZWRUJJWK3R3QHMW", "length": 21335, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Reservation in the state now stands at 68 percent | राज्यातील आरक्षण आता ६८ टक्के! | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nराज्यातील आरक्षण आता ६८ टक्के\nमराठा समाजाला मागास प्रवर्गात समाविष्ट करत सरसकट १६ टक्के आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्ग आयोगाने केली असल्याचे समजते.\nमराठा समाजाला १६ टक्के स्वतंत्र आरक्षण\nइतर मागास वर्गाच्या आरक्षणाला धक्का नाही\nमराठा समाज मागास असल्याची आयोगाची शिफारस\nमराठा समाजाला मागास प्रवर्गात समाविष्ट करत सरसकट १६ टक्के आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्ग आयोगाने केली असल्याचे समजते. याबाबतचा अहवाल गुरुवारी राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या टक्केवारीला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्याची अहवालात शिफारस आहे. त्यामुळे हा अहवाल स्वीकारला गेल्यास राज्यातील आरक्षणाची टक्केवारी ६८ टक्के इतकी होईल.\nआयोगाच्या शिफारशी स्वीकारण्याची सरकारची मानसिकता असून हे वाढीव आरक्षण न्यायालयात टिकून राहावे यासाठी तमिळनाडूच्या धर्तीवर कार्यवाही करण्याची तयारी सरकारने चालविली आहे.\nमराठा समाज मागास असल्याच्या आयोगाच्या निर्वाळ्यामुळे राज्य सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला असून येत्या रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल मांडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, आयोगाचा अहवाल आल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत त्यावरील वैधानिक कार्यवाही पूर्ण करण्याची घोषणा बुधवारी केल्याने आरक्षणाकडे डोळे लावून बसलेल्या मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१४ मध्ये मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात देण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने घेतला होता. त्या वेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे ��ांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार हे आरक्षण देण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने सरकारचा हा निर्णय रद्द ठरविला होता. राज्यात सत्तांतरानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाने जोरदार आंदोलन केल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक निकषावर मराठा समाज मागास आहे का, याचा शोध घेण्यासाठी सरकारने न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोग नेमला होता.\nया आयोगाकडे मराठा समाजाच्या विविध संघटना आणि लोकांची तब्बल एक लाख ९३ हजार निवेदने आली होती. तसेच आयोगाने तीन संस्थांच्या माध्यमातून ४५ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले होते. तसेच विविध न्यायनिवाडे, सरकारने दिलेली कागदपत्रे, तसेच पुरातन काळातील दाखले यांच्या आधारे आयोगाने आपला अहवाल तयार केला. मराठा समाज पूर्वी जमीनदार होता. मात्र आता त्याच्याकडे जमीनच शिल्लक नसल्याने तो गरीब झाला असून राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मराठा समाजाची संख्या अधिक आहे. तसेच शहरी भागांतील झोपडपट्टीत राहणाऱ्यांमध्येही हा समाज अधिक असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. र्सवकष अभ्यासाच्या आधारे मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत मागासला असल्याचा निकर्ष आयोगाने एकमताने काढला.\nआजवर मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत अनेकवेळा आयोगाने अभ्यास केला मात्र त्यावर कधीही एकमत होत नव्हते. या वेळी मात्र प्रथमच आयोगामध्येही एकवाक्यता दिसून आली. मात्र ओबीसी समाजात मराठा समाजाचा समावेश केल्यास मूळ आरक्षणावर अधिक भार पडेल त्यामुळे मराठा समाजास वेगळे आरक्षण देण्याबाबतचा विचार करण्याचे सूतोवाच अहवालात करण्यात आल्याचे समजते.\nसध्या राज्यात ५२ टक्के आरक्षण आहे. मराठा समाजाला स्वतंत्रपणे १६ टक्के आरक्षण देण्याची आयोगाची शिफारस स्वीकारल्यानंतर राज्यातील आरक्षण टक्केवारी ६८ टक्के इतकी होईल. राज्यात मराठा समाजाचे प्रमाण ३० टक्के आहे. याच अधिवेशनात आरक्षणाचा कायदा करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nओबीसी आरक्षणाला धक्का नाही..\nमराठा समाज मागास असल्याच्या आयोगाच्या निर्वाळ्यामुळे राज्य सरकारनेही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मरा���ा समाजास स्वतंत्र आरक्षण देण्याची तयारी सुरू केली आहे. एखाद्या समाजाचे मागासलेपण सिद्ध झाल्यानंतर विशिष्ट परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेपलीकडे आरक्षण वाढवून देता येते. त्याचाच आधार घेत हे आरक्षण देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.\nकोणत्या वर्गाला किती आरक्षण मिळते\nमागासवर्ग – ३० टक्के (यापैकी साडेतीन टक्के मुस्लीम मागासवर्गीयांना)\nअति मागासवर्ग – २० टक्के\nअनुसूचित जाती – १८ टक्के\nअनुसूचित जमाती – १ टक्के\nमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीर आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल १५ तारखेपर्यंत मिळेल. त्यानंतरच्या १५ दिवसांत सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे याच महिनाअखेरीपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा संपणार आहे.\n– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\nआरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा निश्चित केली असताना तामिळनाडू राज्यात ६९ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. कायदेशीर अडचण येऊ नये या उद्देशाने घटनेच्या नवव्या परिशिष्टाचा आधार त्यासाठी घेण्यात आला. त्यालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, सुनावणी केव्हाच पूर्ण झाली तरी निकाल राखून ठेवण्यात आला आहे. राज्यात मागासवर्गीय किंवा दुर्बल घटक समाजाची लोकसंख्या जास्त असल्यानेच आरक्षणाचे प्रमाण ६९ टक्के ठेवण्यात आल्याचा युक्तिवाद तामिळनाडू सरकारकडून केला जातो. अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोन्ही कट्टर विरोधी पक्षांमध्ये आरक्षणावर मात्र एकमत आहे.\nमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीर आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल १५ तारखेपर्यंत मिळेल. त्यानंतरच्या १५ दिवसांत सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे याच महिनाअखेरीपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा संपणार आहे.\n– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक ���ोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 मुंबईच्या पिंगला मोरेच्या चित्राला गुगल डूडलचा मान\n2 ओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n3 शीव उड्डाणपूल तीन महिने डागडुजीसाठी बंद होणार\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/43982", "date_download": "2020-10-20T12:35:19Z", "digest": "sha1:H5HWMI4XIGOZIPYZC4N66MXZJBL4Q3K3", "length": 29123, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट!!! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट\nरायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट\n....क्रिकेट-बॉलीवूड-राजकारण-भ्रष्टाचार-गुंठेवारी-पैसा-स्वार्थ-दहशतवाद यांच्या कर्कश्य कोलाहलानं कधीकधी खरंच शीण येतो.. अन् मग आपण सह्याद्रीकडे ‘धाव’ घेतो, सह्याद्रीचा 'धावा' करतो... कारण अगदी सोप्पं आहे. आजंही सह्याद्रीच्या कडेकपा-यात, वाड्या-वस्त्यांमध्ये, शेतां-शिवारांत घमघमत असतात इतिहासाची स्मरणं, शिवरायांच्या अन् त्यांच्या शिलेदारांच्या पाउलखुणा - एक अदृश्य कालातीत शक्तीस्त्रोत\n(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)\nअशीच एक भारावलेली कथा ऐकायला मिळते रायगडाभोवतीच्या काळ अन् गांधारी नद्यांच्या खो-यात.. कथा जिगरबाज – ‘सर्जा’ची शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रतिभेतून साकारलेल्या ‘शेलारखिंड’ या अप्रतिम कादंबरीतला हा नायक ‘सर्जा’, शिवाज���राजांचं मन जिंकण्यासाठी ‘भवानीकडा’ चढण्याचं दुर्दम्य आव्हान स्वीकारतो काय, अन् ध्यास घेऊन भवानीकडा चढून जातो काय.. खरं घडलं असेल की दंतकथा; कुणास ठावूक\n(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)\n१९८० च्या दशकात हिरा पंडित, तु. वि. जाधव यांच्या तुकडीनं भवानीकडा सर केला होता. त्यांच्यापासून स्फुर्ती घेऊन, चिंचवडच्या ’मोरया गिरीभ्रमण संस्थेचे’ आम्ही तब्बल ५५ आरोहक भवानीकडा कातळारोहण मोहिमेवर निघालो.\n...सक्काळीचं रायगडवाडीतील भैरोबाच्या मंदिरातला मुक्काम आवरून कूच केलं होतं. रायगडाच्या टकमक व हिरकणी टोकांनी भव्य रायगडाच्या पर्वतातला मराठमोळा बेडरपणा खुलून दिसत होता. भवानी कड्याच्या फक्त पायथ्याजवळ पोहोचण्यासाठीसुद्धा रायगडाला अर्धी प्रदक्षिणा घालावी लागते. रायगडवाडीतून पूर्वेला गर्द झाडीतून वाटचाल सुरू करून, रायनाकाच्या स्मारकापाशी विसावलो. निसर्गाचं एक रांगडं रूप - टकमक टोकाचा उत्तुंग कडा – पायथ्यापासून पाहून थरारलो. टकमक टोकाला वळसा घालत, रायगडाच्या कोसळलेल्या कड्यांच्या पायथ्यापासून आडवं जात राहिलो. आता मोकळवनातून आकाशात घुसलेला भवानी कडा खुणावू लागला. रायगडाचं दुर्गमत्त्व नेमकं कश्यात, हे उलगडणारे दृश्य सामोरं होतं - रायगडाचे कराल कातळकडे उजवीकडे, समोर काळ नदीचं चिंचोळं खोरं, घनदाट गूढ रानवा अन् पाठीमागे सह्याद्रीची मुख्य रांग\n(काळ नदीच्या पात्रापासून रायगड अन् डावीकडे भवानीकडा – दूरदर्शन)\nरायगड परिक्रमा अंदाजे ४-५ किमी झाल्यावर, भवानीकडा काहीसा मागं पडला. इथंवरची वाट तशी सोप्पीच होती. भवानी कड्यापासून लगबगीनं खो-यात उतरणारी कातळधार आता आमच्या उजवीकडे आली. या धारेवर झाडीभरली ‘वाघोलीखिंड’ दिसू लागल्यावर, उजवीकडे दाट झाडीत घुसलो. वाट अशी नव्हतीच. हाताशी येईल ते कारवी-काटकीचं बुटुक धरण्याची, घसा-यावर केविलवाणी धडपड करून जीव मेटाकुटीला आलेला. अखेर डोंगररांगेवर ‘वाघोलीखिंड’ चढून हाफहूफ करत बसलो. वाघोलीखिंडीची थोडीशी सपाटी म्हणजे भवानीकडा मोहिमेचा Advance Base Camp. इथंपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या तीन तासांच्या चालीनं, अन् कोकणातल्या उन्हांनं आमची तुकडी थकत चालली होती. अन् अद्याप प्रत्यक्ष भवानीकडा चढायची सुरुवात पण नाही झालेली..\nसमोर होते भवानीकड्याचे भयाण कातळटप्पे, मध्येच एखादा गवताचा भुरा प��टा, आणि खूप सारा घसारा. समोरच असला, तरी भवानी कड्याच्या प्रत्यक्ष चढाईसाठी कातळधारेवरची खडतर चढाई अजून बाकी होती. फर्स्ट क्लाइम्बरनं रोप, हार्नेस बेल्ट, कॅरॅबिनर्स, रॉक पिटान्स, लोखंडी पेग, हॅमर, एक्स्पांशन बोल्टस आणि घसा-यामध्ये छोट्या पावट्या बनवण्यासाठी चक्क आईसअॅ क्स सोबत घेतली. आरोहणाचा सर्वच भाग घसार्याचा, अरुंद आणि धोकादायक असल्यामुळे वाटेतील मजबूत झाडांच्या सहाय्याने अन् लोखंडी मेख वापरून रोप अँकर वापरून कातळारोहण सुरक्षित केलं होतं. कॅरॅबिनरच्या सहाय्याने स्वत:ला रोपशी जखडून आरोहक मार्गस्थ झाले.\nवणव्यानं काळवंडलेल्या तीव्र उतारावरचे गांडूळमातीनं माखलेले भुसभूशीत उतार असह्य होवू लागले. कोसळलेल्या जिवघेण्या, कर्दनकाळ आणि आ वासलेल्या द-या, तळपणारा सूर्यनारायण, जवळचं पाणी संपलंय, असं असूनंही कोणत्यातरी जबरदस्त इच्छेनं अतिअरुंद पावठ्यांवरून पट्कन पावलं उचलली जात होती. अन् भवानी कड्याचा मुख्य आव्हानात्मक भाग अधिकाधिक जवळ येत चालला होता. दूरवर नजर टाकली, तर सह्याद्रीचे तालेवार शिलेदार - लिंगाणा, कोकणदिवा, राजगड, तोरणा खुणावत होते.\nआता समोरच्या उंच टेपाडाला ट्रॅव्हर्स मारावा लागला. घसा-यातून चढत चढत, झाडीभरला टप्पा आला. समोर भवानी कडा तर डावीकडे खुबलढया बुरुजाची खिंड दिसत होती. भणाणणारा वारा, लांबवर चक्कर मारणारी एखाद-दुसरी घार अन् खोSSSSल गेलेल्या दरीचं दृष्टीभय असा माहोल.\nअखेरीस ५०० मी लांबीच्या अतिअरुंद धारेवरून डोंबारकसरत करत, आम्ही भवानी कड्याच्या प्रत्यक्ष आव्हानात्मक कातळारोहण टप्प्यांपाशी पोहोचलो. आणि, इथं दिसला सपाटीवरचा दगडी चौथरा - निश्चितपणे पहा-याचं मेट म्हणजेच, ‘भवानीकडा’ हे रायगडाची अति-दुर्गम चोरवाट असल्याचा स्पष्ट पुरावाचं मिळाला. इथून २० मिनीट चालल्यावर कड्याच्या ऐन गर्भात पाण्याचं सरपटी गुहाटाकं अन् पाण्याचा विपुल साठा मिळाला.\nभवानी कड्याचा माथा २०० मी उंचीवर होता. त्यातील १५० मी भागात ७५-९० अंशात चढाई होती. उत्तम खाचा असलेले दोन कातळटप्पे करून, १० मी. अवघड टप्प्यापाशी येऊन पोहोचलो. कातळावर कोणत्याही प्रकारचे होल्ड्स नसल्यामुळे जुमारिंग करावे लागणार होते. वेळेची बचत करण्याकरता, जुमारास एट्रीअर (पायर्यासदृश शिडी) जोडण्यात आली. आता या एट्रीअर मध्ये हात-पाय अडकवून मग चढायचे, असा ए���ंदर बेत होता. वर चढायला लागल्यावर मस्त झोका मिळतो...उजवीकडे उंच कातळ, समोर कातळ. आपण वर चढतोय, डावीकडे अन मागे खोल दर्या...झोका मिळाला की एकदम दरीतच जातोय की काय, असं थरारक दरीचं दर्शन व्हायचं. हृदयाचे ठोके वाढले, घामटं आलं, अन् अखेरीस तो टप्पा पार झाला. शेवटच्या दोन टप्प्यांत कातळ ढीले असल्यानं, आरोहण अत्यंत धोकादायक होते. ते पार करून पोहोचलो भवानी कड्याच्या माथ्यावर\nअतिशय आनंदाचा क्षण होता तो आणि विजयाची मजाही काही औरच\n‘राजाच्या रायगडाचा ह्यो भवानी कडा म्या यंगनार..’ असं आव्हान स्वीकारणा-या शेलारखिंड कादंबरीमधल्या ‘सर्जा’च्या नजरेतली जिद्द अन् छातीची धडधड आम्ही अनुभवत कितीतरी वेळ अनुभवत तिथेच पडून राहिलो...\nआमच्या या मोहिमेला तु.वि.जाधव या मुंबईच्या शिवभक्त ट्रेकर अन् सिद्धहस्त लेखकांनी दिलेली अत्यंत मोलाची (अन् देखणी) दाद:::\n१.\t२६-जानेवारी-१९९६ ला केलेली ही मोहीम आहे. माझ्याकडे फोटोज उपलब्ध नाहीत.\n२. दुस-या एका ग्रुपच्या मोहिमेतील फोटो डोंगरभाऊ सुशांत गुजर यांच्या ब्लॉगवरचे बघता येतील: http://sushantgujar.blogspot.in/2013/02/trek-to-raigad-fort-via-bhvani-k...\nप्रवासाचे अनुभव - भारतात\n आम्ही सिंरातोरा केला त्यावेळी वाटेत हिरा पंडीत व त्यांचा चमू भेटलेला.. भवानी कडा आरोहण मोहिम होती त्यांची\nहा संपुर्ण प्रदेश रोमांचीत\nहा संपुर्ण प्रदेश रोमांचीत करतो.\nएकदा वाघ दरवाज्याने उतरायचे स्वप्न आहे.\nउजवीकडे उंच कातळ, समोर कातळ.\nउजवीकडे उंच कातळ, समोर कातळ. आपण वर चढतोय, डावीकडे अन मागे खोल दर्या...झोका मिळाला की एकदम दरीतच जातोय की काय, असं थरारक दरीचं दर्शन व्हायचं. हृदयाचे ठोके वाढले, घामटं आलं, अन् अखेरीस तो टप्पा पार झाला. >>> असा अनुभव नसला तरी तो थरार काय असतो याची जाणिव आहे.. Hats Off DS:)\nहा संपुर्ण प्रदेश रोमांचीत करतो > अगदी.. वाचतानाही रोमांचीत जाहलो होतो.\nएकदा वाघ दरवाज्याने उतरायचे स्वप्न आहे> वाघ दरवाजा बघण्याच आमच स्वप्न पुर्ण झालयं हे काय कमी आहे.\n@हेम: बरोबर आहे, गिर्यारोहक मंडळीत हिरा पंडित, तु.वि.जाधव यांच्या तुकडीनं पहिल्यांदा केला भवानी कडा\n मात्र ब्लॉगवरचे फोटो फक्त कल्पना यावी म्हणून दिलेत, ते आमच्या मोहिमेचे नाहीत.\n@सेनापती: हा संपुर्ण प्रदेश रोमांचीत करतो. >>> +१११११११११११११११११११११११११११११११११११. रायगडाचा प्रदेश शब्दातीत भारावलेला आहे. मी http://www.maayboli.com/node/40397 आणि http://www.maayboli.com/node/40650 इथे वर्णन केल्याप्रमाणे, परत कधी एकदा रायगड घाटवाटा करतोय असं झालंय..\n@इंद्रधनुष्य: असा अनुभव नसला तरी तो थरार काय असतो याची जाणिव आहे.. Hats Off DS:) >>> माझं कर्तृत्त्व काहीच नव्हतं मोहिमेला. मी फक्त थरार मनसोक्त अनुभवला..\nएकदा वाघ दरवाज्याने उतरायचे स्वप्न आहे.\nपहिले २ प्र. चि. खालील\nपहिले २ प्र. चि. खालील पुस्तकातून घेतले आहेत..\nसाभार: ‘शेलारखिंड', श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे\nमस्तच .. सलाम तुम्हाला ..\nमस्तच .. सलाम तुम्हाला ..\nडोंगरवेडा नुतनजे जाई. आनंदयात\nकातळारोहण करताना सामान्य आरोहकानं अनुभवलेला थरार पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय.. प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभारी आहे..\nमस्तच अनुभव. ह्या मोहिमेत\nमस्तच अनुभव. ह्या मोहिमेत सगळ्यांना कातळारोहणाची माहिती असणं आवश्यक होतं का\nजुमारिंगने फार चिडचिड व्हायची. फार वर्षं झाली ते करून.\n-\tआऊटडोअर्स: भवानीकडा मोहीम\n-\tआऊटडोअर्स: भवानीकडा मोहीम आखण्यासाठी कातळारोहण तंत्र अवगत असणं, हे अत्यावश्यक आहे.\nपण एकदा सेटअप तयार झाल्यावर - रोपचा सुरक्षा बिले, अवघड जागी (जुमारिंगच्या ऐवजी) एट्रीअरची शिडी आणि तज्ज्ञ कार्यकर्त्यांच्या मदतीनं, आम्ही आम-जन्ता सुद्धा भवानीकडा चढून गेलो.\nमस्त आवडले. हेम- सिंरातोरा\nमस्त आवडले. हेम- सिंरातोरा नक्कि आहे काय \nसिंहगड, रा़जगड, तोरणा, रायगड\nसिंहगड, रा़जगड, तोरणा, रायगड \nव्वा, छान.... (फोटो दिसताहेत\nव्वा, छान....:) (फोटो दिसताहेत धन्यवाद)\n सुरेश वाडकरांचा १००० वेळा रायगड करण्याचा निश्चय आहे आहे माझ्या अंदाजाने तो लवकरच पुर्णपण होईल किंवा झालेलाही असेल कारण काही वर्षांपुर्वी आम्हाला जेव्हा रायगडावर ते भेटले होते तेव्हाच त्यांची ती ५०० च्या आसपासची भेट होती\nआणखी एक.. सुरेश वाडकर हे पक्षांचे अतीशय हुबेहुब आवाज काढू शकतात.. आम्ही संध्याकाळी टकमक टोकावर बसून त्यांच्या कडून अनेक पक्षांचे आवाज ऐकलेले आहेत\n१००० वेळा रायगड करण्याचा\n१००० वेळा रायगड करण्याचा निश्चय आहे आहे माझ्या अंदाजाने तो लवकरच पुर्णपण होईल किंवा झालेलाही असेल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/solapur-city-corona-information/", "date_download": "2020-10-20T12:13:04Z", "digest": "sha1:TLWF2BZMBSWHRP5LNYZTBLM6Q37YMZKK", "length": 8202, "nlines": 88, "source_domain": "www.mh13news.com", "title": "शहरात कोरोना चाचणी कमीच , पुन्हा 68 ‘पॉझिटिव्ह’ ;या परिसरातील… | MH13 News", "raw_content": "\nशहरात कोरोना चाचणी कमीच , पुन्हा 68 ‘पॉझिटिव्ह’ ;या परिसरातील…\nसोलापूर शहर हद्दीत आज शुक्रवारी दि.19सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 68 रुग्ण आढळले असून यामध्ये 37 पुरुष तर 31 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 32 इतकी आहे. यामध्ये 22 पुरुष तर 10 महिलांचा समावेश होतो.\nआज शनिवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 477 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 409 निगेटीव्ह तर 68 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.\nशहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7824 असून एकूण मृतांची संख्या 454 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 852 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 6518 इतकी आहे.\nNextआता...सोलापूर शहरात मास्कची सक्ती : पालकमंत्री दत्तात्रय भरणे »\nPrevious « सोलापूर | ग्रामीण 453 नवे 'पॉझिटिव्ह' ; मृत्यू... जाणून घ्या...कोणत्या भागात\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअस्सल भान | ‘या’ मोबाइल विक्रेत्याने व्यसनाधीन ग्राहकांना केली दुकानबंदी ; वाचा हटके बातमी…\nकेंद्राच्या आयुष मंत्रालयावर डॉ. शिवरत्न शेटे यांची नियुक्ती\nसोलापूर | तब्बल 48 तासानंतर सूर्यनारायण दर्शन ;महिला वर्ग सुखावला\nAction | ‘अवैध धंद्यां’ना तालुक्यात कुठेही थारा नाही : पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते\nहाय अलर्ट | एनडीआरएफच्या तुकड्या तैनात, मदतीसाठी वायूसेना, नौदलासह, लष्कर…\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nMH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nMH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nMH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nMH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nसोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/weight-loss-with-7-yoga-asan/", "date_download": "2020-10-20T11:00:41Z", "digest": "sha1:VRSM4DTKURBNG7D5YAP262MVF55VUBSN", "length": 12434, "nlines": 118, "source_domain": "arogyanama.com", "title": "पोटाची चरबी कमी करायची आहे? करा 'ही' ७ सोपी योगासने अणि फरक पहा - Arogyanama", "raw_content": "\nपोटाची चरबी कमी करायची आहे करा ‘ही’ ७ सोपी योगासने अणि फरक पहा\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – सुदृढ, सुंदर आणि सुडौल शरीरासाठी योग हा सर्वोत्तम उपाय आहे. शिवाय, यामुळे तुमचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते. परंतु, योग, व्यायाम याकडे दुर्लक्ष केल्याने सध्या लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, मानसिक ताणतणाव हे यास कारणीभूत आहे. मात्र, वाढलेली चरबी, विषेशता पोटाचा घेर कमी करण्यासाठी काही खास आणि सोपी योगासने असून त्याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.\nसरळ उभे राहून श्वास घेत हात डोक्याच्या वर घ्या. श्वास घेत खाली वाकून डोके गुडघ्यापासून खाली टेकवण्याचा प्रयत्न करा. हात पायांजवळ जमिनीवर टेकावेत. काही वेळ याच स्थितीत राहा. २-३ वेळा हेच आसन करा. उच्च रक्तदाब, डोकेदुखी किंवा कंबरदुखी असल्यास हे आसन करू नका.\nप्रथम पाठीवर झोपून हात कमरेखाली दाबावेत. नंतर पाय वर उचला आणि कैचीप्रमाणे वर-खाली करा. दोन मिनिटे हा सराव करा. कंबरदुखी, पाठदुखी किंवा स्लिप डिस्कच�� समस्या असल्यास हे करू नये.\nप्रथम पाठीवर झोपून हात कमरेजवळ जमिनीवर टेकवा. नंतर श्वास घेत हळूहळू पाय वर उचलावेत. पाय डोक्याच्या मागे टेकवण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकता भासल्यास हातांनी कमरेला आधार द्या. थोडा वेळ याच स्थितीत राहा. दोन ते तीन वेळा हीच क्रिया करा. उच रक्तदाब, अल्सर, पाठदुखी, हर्निया किंवा कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये.\nप्रथम पोटावर झोपून शरीराचा वरचा भाग आणि पाय वर उचलावेत. हातांनी टाचा पकडा आणि शरीराला ताण द्या. पाच वेळा ही क्रिया करा. उच रक्तदाब, अल्सर, पाठदुखी, हर्निया किंवा कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये.\nप्रथम पाठीवर झोपून उजवा पाय जमिनीवरून वर उचला. नंतर हा पाय घडाळ्याच्या काट्याप्रमाणे बारा वेळा फिरवा. यानंतर विरुद्ध दिशेने अशाच प्रकारे फिरवा. डाव्या पायाने सुद्धा असेच करा. उच्च रक्तदाब, कंबरदुखी, स्लीप डिस्कची समस्या असेल तर हे आसन करू नये.\nपाठीवर झोपून पाय वाकवून छातीजवळ आणा. शरीराचा वरचा भाग थोडा वर उचला. नंतर हातांनी गुडघ्यावर घट्ट पकडा. नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ याच स्थितीत राहा. असे दोन वेळा करा. कंबरदुखी, हर्निया, उच्च रक्तदाब, मान किंवा गुडघ्यात काही तक्रार असल्यास पवनमुक्तासन करू नये.\nपाठीवर झोपून शरीराचा वरचा भाग आणि पाय एकत्र वर उचला. तीस डिग्रीच्या कोनामध्ये पाय वर उचला. हातांनी पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. वीस सेकंद याच स्थितीत राहा. पाच वेळा हे आसन करा. हे करताना मणक्याचे हाड एकदम सरळ असावे. हृदयविकार, पाठदुखी किंवा पोटासंबंधी समस्या असेल तर हे करू नये.\nजर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर मग करा ‘ही’ 7 आसने, शरिरातील साखर नाही होणार आऊट ऑफ कंट्रोल\nआंबट-थंड पदार्थांचं सेवन केल्यानं सांधेदुखीचा त्रास होतो का \n‘प्राणायम’ आणि ‘जलनेती’नं वाढेल इन्युनिटी, सर्दीमध्ये हल्दीचा उपयोग करा, जाणून घ्या\nWeight loss tips : ना जिम, ना डाएट, वजन कमी करण्यासाठी अवलंबा या 12 सोप्या घरगुती पद्धती\nWeight Loss Tips : जाणून घ्या, वजन कमी करण्यासाठी आपण कधी आणि किती काळ चालत रहावे\nStress Reducing Exercise : तणाव तुमच्यावर ‘हावी’ होत असेल तर फक्त ‘या’ 3 व्यायामांनी करा दूर, जाणून घ्या\nसतत हात धुतल्यानेही होतो आजार, ‘ही’ 7 कारणे वाचून व्हाल थक्क \nअपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे\nपोटाची चरबी कमी करायचीय आजपासून ‘या’ 10 गोष्टींचा आहारात करा समावेश\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\nपोटाची चरबी कमी करायची आहे करा ‘ही’ ७ सोपी योगासने अणि फरक पहा\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=SupportTypes", "date_download": "2020-10-20T12:35:56Z", "digest": "sha1:Y4U2J4UTQ5XDLIPSQZKQBA4QBR6JOISI", "length": 8145, "nlines": 164, "source_domain": "mr.grabz.it", "title": "आपण कोणत्या प्रकारचे समर्थन ऑफर करता?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nआपण कोणत्या प्रकारचे समर्थन ऑफर करता\nआपण सध्या वापरत असलेल्या आमच्या समर्थन सिस्टमच्या स्वरूपात आम्ही ऑनलाईन समर्थन ऑफर करतो. आम्हाला शक्य तितक्या चांगल्या त्वरित समर्थनाची ऑफर देण्यासाठी आम्ही नेहमीच ही प्रणाली सुधारण्याचा प्रयत्न करीत आहोत.\nआमची ऑनलाइन समर्थन प्रणाली आपल्या प्रश्नाचे उत्तर देत नसल्यास आम्ही देखील प्रदान करतो ई-मेल समर्थन आणि फोन समर्थन (0845 8624222), ज्यांचे आम्ही त्वरित उत्तर देणे हे आमचे ध्येय आहे. तथापि प्रीमियम पॅकेज असलेल्या वापरकर्त्यांकडे विनामूल्य वापरकर्त्यांपूर्वी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2020-10-20T12:28:54Z", "digest": "sha1:O5ZQARIA3ZV6IFMGUPE6VEFVHYSBXPST", "length": 6059, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खेकडा - विकिपीडिया", "raw_content": "\nखेकडा हा एक उभयचर प्राणी आहे. जगामधे खेकडयाच्या चार हजारापेक्षा जास्त जाती आहेत. या प्राण्याला कणा नसतो तसेच त्याला मान आणि डोकेही नसते. खेकड्याला आठ पाय आणि दोन मोठया नांग्या असतात. या नांग्यांचा तो आपल्या संरक्षणासाठी उपयोग करतो. त्याच्या लहान पायांमधे चारच पेशी असल्यामुळे या पायांमधली ताकद कमी असते.कोकणात माणसे खेकडे आवडीने खातात\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑक्टोबर २०१९ रोजी १२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2020-10-20T12:31:00Z", "digest": "sha1:RMKFC3NYNCIC2PIVV475IFSABOAKLHVY", "length": 7051, "nlines": 301, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वाद्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\n► अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये‎ (१२ प)\n► अवनद्ध वाद्ये‎ (१ क, २ प)\n► घनवाद्ये‎ (२ प)\n► तंतुवाद्ये‎ (४ क, ५ प, ४ सं.)\n► तबला‎ (१ क, १ प)\n► पखवाज‎ (१ क, १ प)\n► वादक‎ (९ क, १ प)\n► सतार‎ (१ क, १ प)\n► सुषिर वाद्ये‎ (१ क, २ प)\nएकूण ४९ पैकी खालील ४९ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी ११:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/hindustani-music-actress-veena-sahasrabuddhe-passed-away-1259143/", "date_download": "2020-10-20T11:53:33Z", "digest": "sha1:7M4S5QDQTJT5BC5T6DO7QV6EDJX3EN7K", "length": 9720, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वीणा सहस्त्रबुद्धे यांचे निधन | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nवीणा सहस्त्रबुद्धे यांचे निधन\nवीणा सहस्त्रबुद्धे यांचे निधन\nहिंदुस्तानी संगीतातील प्रख्यात कलावंत वीणा सहस्त्रबुद्धे यांचे बुधवारी रात्री येथे निधन झाले.\nहिंदुस्तानी संगीतातील प्रख्यात कलावंत वीणा सहस्त्रबुद्धे यांचे बुधवारी रात्री येथे निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी आणि नातवंडे आहेत. त्यांची ख्याल व भजन गायकी अत्यंत रसिकप्रिय होती. त्यांचे वडील शंकर श्रीपाद बोडस हे प्रख्यात गायक पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य होते. त्यांच्याकडूनच गायकीचे प्राथमिक धडे वीणाताईंनी गिरविले. त्यानंतर मोठे बंधू काशिनाथ, पं. बलवंतराय भट्ट, पं. वसंत ठक्कर आणि पं. गजाननराव जोशी यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे घेतले. त्यामुळे त्यांची गायनशैली ग्वाल्हेर घराण्याची असली तरी जयपूर, किराणा घराण्याचाही प्रभाव त्यांच्या गाण्यावर होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृति�� रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 पालख्यांच्या आगमनाने संचारले भक्तिचैतन्य\n2 पिंपरी पालिकेकडून २९ किलोमीटर लांब वर्तुळाकार वाहतूक मार्गाची प्रक्रिया सुरू\n3 मॉलमध्ये हातचलाखी; चोरटय़ांकडून लाखाच्या वस्तू लंपास\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=behind-proxy", "date_download": "2020-10-20T12:29:55Z", "digest": "sha1:XIDQI3VVXOXKRD3FY6T6ZJGODJ2AN3CC", "length": 10724, "nlines": 220, "source_domain": "mr.grabz.it", "title": "प्रॉक्सीच्या मागे GrabzIt वापरणे", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nप्रॉक्सीच्या मागे GrabzIt वापरणे\nप्रॉक्सीच्या मागे पासून GrabzIt वापरण्यासाठी आपण आपली प्रॉक्सी कनेक्शन सेटिंग्ज निर्दिष्ट करणे आवश्यक आहे. हे आणखी सोपे करण्यासाठी आम्ही खाली एक विझार्ड बनविला आहे. फक्त खालील फॉर्ममध्ये प्रॉक्सी तपशील प्रविष्ट करा आणि नंतर दाबा व्युत्पन्न प्रॉक्सी पत्ता तयार करण्यासाठी बटण. आपण जगाच्या दुसर्‍या भागात प्रॉक्सी सर्व्हरवरून कॅप्चर तयार करू इच्छित असल्यास आपण अनुसरण करणे आवश्यक आहे या सूचना त्याऐवजी\nआवश्यक असल्यास वापरकर्तानाव प्रविष्ट करा\nआवश्यक असल्यास संकेतशब्द प्रविष्ट करा\nएकदा आपण वरचा प्रॉ��्सी पत्ता व्युत्पन्न केल्यानंतर, स्थानिक प्रॉक्सी वापरण्याचे उदाहरण आम्ही सध्या स्थानिक प्रॉक्सीसह, समर्थन देत असलेल्या प्रत्येक प्रोग्रामिंग भाषेसाठी दिसून येईल. जावास्क्रिप्ट एपीआय प्रभावी होणार नाही कारण त्याच्या सर्व विनंत्या ब्राउझरद्वारे केल्या जातील.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Sidebar_with_collapsible_lists", "date_download": "2020-10-20T13:00:10Z", "digest": "sha1:SSGIQDH4R7TSSZS2IA5N7EWYPUQFPAHZ", "length": 4822, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Sidebar with collapsible lists - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०१९ रोजी ११:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2933?page=2", "date_download": "2020-10-20T11:40:44Z", "digest": "sha1:7ZNAIAUUHBZPQA2PADUNAJ22EXBRVI4W", "length": 13706, "nlines": 191, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लघुकथा : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लघुकथा\nवाड्याचे दरवाजे उघडेच होते....कोनाड्यातले दिवे टिमटिम करत जळत होते..आता संध्याकाळ रात्रींकडे झुकत होती... सहसा असं होत नाही पण आज मला अवेळीच झोप लागली..इतकी गाढ झोप मला लागत नाही आणि एरवी माझ्या पलंगाशिवाय मी झोपत नाही पण आज जाग आली तेव्हा चक्क माईच्या पलंगाशेजारी जमिनीवर पसरलेला होतो...सारवलेल्या जमिनीवर झोप छान लागते. ती फरशी वगैरेची सोय अगदीच नावापुरती वाटते...त्यापेक्षा आ��ली जमीनच बरी..कमीतकमी १०० वर्षाचा आहे आमचा वाडा..आत्ताही ठणठणीत आहे..त्यावेळची बांधकामच तशी होती म्हणा...\nRead more about वाडा (संपूर्ण कथा)\nराधिका भाजी आणण्यासाठी घरातून निघाली होती. गल्लीच्या बाहेर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या बाजूला येऊन थांबली. त्या आलिशान कार मधून अति उच्चभ्रू महिला खाली उतरली. उंची कपडे, गॉगल अशा पेहरावात ती एखाद्या राणीसारखी शोभत होती. राधिकाला पाहून तिने ओळखीचे स्मित केले आणि हलकेच तिच्या पाठीवर थाप मारली. राधिकाने वळून पाहिले. ती तिची शाळेतली मैत्रीण नीता होती.\n\"कित्ती बदलली ही, श्रीमंतीची झाक तेव्हाही तिच्या वावरण्यात दिसायची. किंचित गर्वही होता तिला. पण आजचं हिचं रूप जरा सुखावह आहे.\"मनात विचार भर्रकन येतात ना, तसंच झालं राधिकाला\nRead more about चंद्रिका (लघुकथा)\nसहज सुचलं म्हणून .....\n'मी आज काहीतरी लिहिलं' हा आनंद असतोच पण त्याहीपेक्षा लिहिण्याचं 'ते' वातावरण आपल्यासाठी आपण तयार केलेलं असेल किंवा ते नशिबानं म्हणा किंवा कसंही ते तयार झालेलं असेल तर ते feeling ‘लय भारी’ असतं \nमथुरा आज खूप खुष होती कारण तिने नातवासाठी सुमेध साठी खेळण्यातील गाडी बघून ठेवली होती. ती आज मोठ्या गावी जाऊन बाजाराच्या दिवशी खरेदी करणार होती. बाजारात प्रत्येक वेळी सुमेधला घेऊन जाताना सुमेध दुकानातील गाडी बघून आपल्या आज्जीला मागायचा. मागील एका वर्षापासून ती थोडे-थोडे पैसे साठवत होती. पैशाची जमवा जमव जवळपास जुळून आली होती. सुमेध हा मथुराचा एकुलता एक लाडका नातू होता. सुमेधचे वय ३ वर्ष होते आणि तो कायम आज्जी सोबत राहायचा. मथुरा त्याचे जमेल तसे लाड पुरवायची. बाजार जवळच्या मोठ्या गावी भरायचा. त्यांचा अत्यंत साध आणि टुमदार गाव होत.\nआम्ही गावातच शिकलो, तस शहरात शिकायला जाण्यासाठी फारसे पैसेही नव्हते आणि तस जाणं आम्हाला कधी गरजेचंही नाही वाटलं आणि कदाचित आमच्या घरात त्याला विरोधच झाला असता. घरापाठी भवानीमातेच्या मंदिरात आमची शाळा भरायची, शाळेला आत्ता कुठं इमारत मिळाली मागच्या वर्षी. आम्ही मंदिरात सकाळ झाल्या झाल्याचं जाऊन बसायचो, घरात फारसं काही आवराव नाही लागायचं ते सगळं बिचारी आईच करायची आणि काही काम जरी उरलच तरी ते अर्थात ताईवरतीच पडायचं मला अगदी ५वी- ६वी पर्यंत फार काही मोठं काम केल्याचं आठवतच नाही \n\"इथं म��सळ खूप छान मिळते\"\nमी पहिला घास खाल्ल्यावरच म्हणालो. तिने काहीच प्रतिक्रिया नाही दिली.\nनुसतीच हसली, पण हे हसणं वेगळंच होत, आता तीच ते 'वेड' हसणं कुठंतरी गायबच झालेलं होत,\nछान दिसते ती हसल्यावर...\nमी तिच्या हातावर हात ठेवला तसा तिने झटकन हात खाली घेतला आणि पर्स मध्ये काहीतरी शोधायला लागली,\nते पर्स मध्ये शोधणं हे निम्मीत्त होत\nखरतर आजही सुंदर दिसतीये ती..\nतिला स्वतःहून कधी मेकअप करण्याची आवडही नव्हती आणि कधी गरजही नव्हती \nतिला मी आता आयुष्यात नको होतो आणि ते सरळ दिसतही होत, भेटायला उशीरा येणं, माझे कॉल्स टाळणं.\nRead more about रिप्लेसमेंट\n\"तू ऐकूनच नाही घेतेस\"\n\"मी येत्तोय ना दोन दिवसात परत,I'm too trying यार..\"\n\"काय ट्राय करतोयस तू माझी अपॉइंटमेंट होती तेव्हा तू नव्हतासच आणि आता सेलिब्रशन मध्येपण...\"\n\"मी मुद्दाम नाही करते ना पण हे\"\nसोड ना,प्रेफरन्स बदललेत तुझे,डिनरचा प्लॅन होता आज,कॉफीवर भागवतोयस\"\nकॉफीशॉपच्या टेबल नंबर सातवर घडलेलं हे संभाषण.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0./0rOF-F.html", "date_download": "2020-10-20T11:28:28Z", "digest": "sha1:7HQCN6YGL76LMCGJ25DRD6BSFJG2FLTN", "length": 3615, "nlines": 37, "source_domain": "krishnakath.page", "title": "मुख्यमंत्री ठाकरे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर जाणार. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nमुख्यमंत्री ठाकरे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर जाणार.\nApril 9, 2020 • चंद्रकांत चव्हाण.\nमुंबई : घटनात्मक पेच टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक���ती करण्याचा ठराव राज्यमंत्रीमंडळाने आज मंजूर केला.\nठाकरे हे विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सध्या सदस्य नाहीत. त्यांना २६ मे पूर्वी आमदार होणे आवश्यक आहे. मात्र, विधानपरिषदेच्या निवडणुका कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे ठाकरे २६ मे पूर्वी आमदार होणार की नाही, याची शंका घेतली जात होती.\nमात्र, राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त झाल्याने त्यापैकी एका जागेवर ठाकरे यांची शिफारस करण्यात आली. एखाद्या मुख्यमंत्र्याने स्वतःच आपल्या नावाची शिफारस आमदार म्हणून केल्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. राज्यपाल आता ठाकरे यांची शिफारस स्वीकारणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-10-20T12:07:35Z", "digest": "sha1:3M6FPTRD4HFNMMEOEOONSWEYDENF4VU7", "length": 4739, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पूर्व गोदावरी जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्व गोदावरी तथा तूर्पू गोदावरी भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र काकिनाडा येथे आहे.\nअनंतपूर • कडप्पा • कुर्नुल • कृष्णा • गुंटुर • चित्तूर • नेल्लोर • पश्चिम गोदावरी • पूर्व गोदावरी • प्रकाशम • विजयनगरम • विशाखापट्टणम • श्रीकाकुलम\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०१८ रोजी ००:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2933?page=3", "date_download": "2020-10-20T11:35:40Z", "digest": "sha1:AVOL54NICKJU5GRPYDZDNLTZQRVW2DLG", "length": 16172, "nlines": 205, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लघुकथा : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लघुकथा\nमी कालच मावशीकडूनआले. माझ्या मावशीच घर खूप मोठं आहे. तो एक मोठ्ठा bungalow आह��. गावाबाहेरच्या त्या बंगल्यात ती एकटीच राहते. तिथे आजूबाजूला खूप सारी झाड लावलेली आहेत. मावशीच्या शेजारी जोशी काकू राहतात आणि त्या सारख्या मावशीकडे साखर मागायला येतात. मावशीच्या अंगणात पारिजातकाच्या फुलांचा सडा पडतो. मागे खूप सारी आंब्याची झाड आहेत. आई मला तिकडं गेल्यावर फारवेळ बाहेर थांबून देत नाही. मला पारिजातकाचा गजरा घालायला खूप आवडतं.\nवाड्याचे दरवाजे उघडेच होते....कोनाड्यातले दिवे टिमटिम करत जळत होते..आता संध्याकाळ रात्रींकडे झुकत होती... सहसा असं होत नाही पण आज मला अवेळीच झोप लागली..इतकी गाढ झोप मला लागत नाही आणि एरवी माझ्या पलंगाशिवाय मी झोपत नाही पण आज जाग आली तेव्हा चक्क माईच्या पलंगाशेजारी जमिनीवर पसरलेला होतो...सारवलेल्या जमिनीवर झोप छान लागते. ती फरशी वगैरेची सोय अगदीच नावापुरती वाटते...त्यापेक्षा आपली जमीनच बरी..कमीतकमी १०० वर्षाचा आहे आमचा वाडा..आत्ताही ठणठणीत आहे..त्यावेळची बांधकामच तशी होती म्हणा...\nती फिरतफिरत त्या शेल्फपाशी आली...\nवरून तिसऱ्या आणि खालून चौथ्या फळीवरच ते भगवत्गीतेसारखं जाड पुस्तक तिनं उचललं..\nइतक्यात शेजारी बादली आपटल्याचा आवाज आला..\nसाफसाफई करणाऱ्या मावशी कामाला लागलेल्या होत्या...त्यांच्या कामात लुडबुड नको म्हणून ती हातातला कॉफीचा मग घेऊन जिन्याखालच्या कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसली...\nलाइब्ररीतलं ते वातावरण ती आज खूप वर्षांनी अनुभवत होती.पुस्तक वाचायला,कॉफी घ्यायला किंवा नुसत्याच गप्पा मारायला ती इकडे यायची.ग्रुपचा अड्डाच झाला होता हा \nआज फारशी गर्दी नव्हती.वेळ सकाळची होती त्यामुळं गर्दी व्हायला अजून वेळ होता.\nमाझ्या शेजारी कुणीच नको होत आज..एकटंच बसायचं होतं,खिडकीतून बाहेर बघत कानात हेडफोन्स घालून..अंतर थोडंसच होतं म्हणजे जेमतेम २०-२५ किलोमीटरचं असेल पण अंतर कितीही असलं तरी तो एक प्रवास होता आणि मला प्रवास आवडतोच...पहिल्यापासून \nआली संध्याकाळ...रोजरोज येते...नको असली तरी..हवी असली तरी...\nसूर्याभोवती पृथ्वी कि पृथ्वीभोवती सूर्य फिरतो...\nसूर्य डुबतो किंवा आपल्याला डुबल्यासारखा वाटतो..तो दुसरीकडे उगवतो...तिथं सकाळ होते,दुसरीकडं रात्र होते पण मध्येच हि संध्याकाळ येते... मला सकाळ आणि रात्रीशी काही घेणंदेणं नाहीये त्या खूप सहज येतात आणि नकळत निघुनपण जातात...\nमाझा प्रॉब्लेम आहे ती 'संध्या��ाळ'\nखरंतरं काहीच काम नाहीये या 'संध्याकाळचं'\nदुपार आणि रात्र यांना जोडायचं काम करते फक्त ती ...\nRead more about संध्याकाळची गोष्ट\n\"आता आवाज येतोय ना नीट ओरडून ओरडून बसलेला \"\n\"हो येतोय,काहीच प्रॉब्लेम नाही\"\n\"हा ते वाक्क्य बोलेल ना, तिथे मग मी 'अच्छा' म्हणेन आणि पुढचं वाक्क्य घेईन,असं चालेल ना \n\"हा,असच पाहिजे,काही नाही ग निवांत कर,बिनधास्त कर,होतंय सगळं नीट\"\n\"ए ऐक ना,इथं बोलत नका बसू,आपल्या आधीची संपेल आता,५ मिनटात आहे आपली,\n\"ओके,प्रत्त्येकानं आपापली प्रॉपर्टी बघा आपल्यासोबत आहे का ते,ठीके चान्गलीच होणारे आपली,मस्त प्रॅक्टिस झालंय सगळ्यांचं चान्गलीच होणारे आपली,मस्त प्रॅक्टिस झालंय सगळ्यांचं ऑल द बेस्ट सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळ्यांना \n इकडं येत का नाहीस तू आई म्हणते खूप काम असत तुला आणि काम पूर्ण करावंच लागत नाहीतर तुझे साहेब ओरडतात तुला, आमच्या बापट मॅडमसारख्या, पण त्या साहेबाना एवढं कळत नाही का रे कि त्या कामामुळं मला तू कित्येक दिवस दिसलेलाच नाहीयेस ते. असं करत का कुणी \nबागेश्री ती तिच्या दुनियेत मग्न राहायची. ती स्व‍च्छंदी असल्यामुळे सगळ्या सोबत रमायची. पण आजोळी यायला टाळायची आप्पा मुळे. आप्पाच्या फटकळ वागण्यामुळे तिला इथे करमायचे नाही. आनंद आपल्या लाडक्या भाचीला आणि बहिणीला घेण्यासाठी स्टेशन वर आला होता. आप्पा खुप आनंदात होते. आज दिवाळी निमित्त घरी पाहुणे आले होते. नातवंडे, पाहुणे, सुना, मुला मध्ये आप्पाचा जीव रमायचा. आप्पाची मुलगी वसुधा सुद्धा आपल्या मुलीला बागेश्रीला सोबत घेऊन आली होती. तसे बागेश्रीचे जास्त काही जमायचे नाही आजोबा सोबत पण आईच्या आग्रहा खातर ती आली होती. पण या वेळेस बागेश्री आप्पा आनंदी वाटले नाहीत.\nRead more about लघुकथा - अपेक्षा\nतो फोनवर बोलत बोलत पूर्ण हॉल मध्ये फिरत होता.\n\"भीती वाटतेय,तुला काय वाटतं,मी जे करतोय ते बरोबर आहे ना\n\"हो,आणि सर्व काही होणार ठीक.पण ती आहे कुठे\nतेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली.\n\"ती आली, मी तुला नंतर करतो कॉल ,\nएवढ बोलून त्याने कॉल ठेवला आणि दरवाजा उघडला.\n\"काय रे,इतका वेळ लागतो का दरवाजा उघडायला\nआणि तुला कॉल करत होती तर ,\nतू कोणासोबत तरी बोलण्यात गुंग.\nकोणासोबत बोलत होता एवढा\nहातातल्या पिशव्या सांभाळत हसतच ती बोलली.\nRead more about \"पहिल्या प्रेमाची कबुली\"\nही तीच तर नाही\n टी वाय बी कॉम, ब्यूटीक्वीन ..\nह्मम, तीच त�� दिसतेय .. बाहेरची ती लाल गाडी, तिचीच असणार. आजही चेहर्‍यावरचा अ‍ॅटीट्यूड काही कमी दिसत नाही.. प्रदीप स्वत:शीच बोलत होता,\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-207/", "date_download": "2020-10-20T12:11:48Z", "digest": "sha1:O6U2SV4BNZ6TQWDM7DTJK4SZGKQMSVW6", "length": 11710, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-११-२०१८) – eNavakal\n»5:57 pm: नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन\n»3:14 pm: नांदेड – किनवटचे मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावर यांची आत्महत्या\n»2:31 pm: मुंबईत कोरोना पाठोपाठ आता मलेरियाचे थैमान\n»1:50 pm: नागपूर – नागपुरात भर रस्त्यात नगरसेवकावर कुऱ्हाडीने सपासप वार, जागीच मृत्यू\n»1:40 pm: पुणे – गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा श्री गणेशा पुणेकरांसाठी बससेवा सुरू होणार\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-११-२०१८)\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०८-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०९-०९-२०१८)\nमुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, चार जण ठार\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज तयार करू - चंद्रकांतदादा पाटील\nकसा आहे तुमचा आजचा दिवस\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: (व्हिडीओ) झाडांची राणी ‘थिमक्का’ (व्हिडीओ) 90’s ची फॅशन आजही हवी (व्हिडीओ) जालियनवाला बाग हत्याकांड – १०० वर्ष पूर्ण (भाग...\nजनरल रिपोर्टींग देश व्हिडीओ\n(व्हिडीओ) जगातील सुप्रसिद्ध बगीचे\n (०४-०२-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस (२०-०२-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\n(व्हिडीओ) अव्नी वाघिणीच्या जीवावर वनविभाग उठला\n (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे का कसा आहे तुमचा आजचा दिवस कसा आहे तुमचा आजचा दिवस \nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nकसा आहे तुमचा आजचा दिवस \n (२०-०७-२०१८) तिबेटमध्ये सुरू होतोय ‘शो दुन’ फेस्टिवल… कसा आहे तुमचा आजचा दिवस \nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\n नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले\nनवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nवयाच्या ७९ व्या वर्षी राज्यपालांनी किल्ले शिवनेरी केला सर\nपुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र...\nभारतीय क्रिकेटचा गौरवशाली अध्याय संपला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई – माजी क्रिकेटपटू, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू चेतन चौहान यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे, महान खेळाडू सुनील गावस्कर यांच्या...\nकल्याण डोंबिवलीत ३२० नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू\nकल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३२० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ३४१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील...\nभाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण\nमुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादु्र्भाव वाढत असताना अनेक नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण...\nआघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई\nराज्यात आज नव्या ११ हजार १११ रुग्णांची नोंद\nमुंबई – राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/trending/vodafone-idea-network-down-in-parts-of-maharashtra-twitter-trend-memes-viral/223767/", "date_download": "2020-10-20T11:59:02Z", "digest": "sha1:PQ7ELAVBMT2K7CTAYDM4JPLWH4A25XJ6", "length": 10165, "nlines": 129, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Vodafone idea network down in parts of maharashtra twitter trend memes viral", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ट्रेंडिंग Vodafone Idea Network Down: नेटवर्क डाऊन, ग्राहक संतापले; ट्विटरवर ट्रेंड मिम्स व्हायरल\nVodafone Idea Network Down: नेटवर्क डाऊन, ग्राहक संतापले; ट्विटरवर ट्रेंड मिम्स व्हायरल\nVodafone आणि Idea या दोन कंपन्यांचे एकत्रिकरण झाल्यानंतर VI या नावाने या कंपनीचे नेटवर्क ओळखले जाते. कालपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड होऊन VI ची महाराष्ट्रातील सर्विस ढेपाळली आहे. काल पुण्यात तर आज सकाळपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात नेटवर्क डाऊन असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे आपला संताप ग्राहक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. तसेच मिम्सच्या माध्यमातून कंपनीला ट्रोल केले जात आहे.\nराज्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे बुधवारपासूनच अनेक भागात व्होडाफोन आणि आयडियाचे नेटवर्क डाऊन झालेले आहे. त्यामुळे मोबाईल ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. बीड, नाशिक, पुणे या जिल्ह्यात नेटवर्कला सर्वाधिक फटका बसल्याचे सांगितले जात आहे. मात्र कंपनीकडून अजूनपर्यंत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी ट्विटरवरच कंपनीची चिरफाड करायला घेतली आहे.\nकर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या विषयाची दखल घेत एक ट्विट केले आहे. ते म्हणाले की, राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू असल्याने अनेक ठिकाणी मदतीची गरज आहे. अशा स्थितीत वेळीच मदत पोचण्यासाठी संपर्कासाठी मोबाईल कंपन्यांची सेवा विस्कळीत होऊन चालणार नाही. पण काही भागात कॉल ड्रॉप होणं/नेटवर्क न मिळणं या अडचणी येतायेत. मोबाईल कंपन्यांनी याकडं लक्ष द्यावं.”\nराज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू असल्याने अनेक ठिकाणी मदतीची गरज आहे. अशा स्थितीत वेळीच मदत पोचण्यासाठी संपर्कासाठी मोबाईल कंपन्यांची सेवा विस्कळीत होऊन चालणार नाही. पण काही भागात कॉल ड्रॉप होणं/नेटवर्क न मिळणं या अडचणी येतायेत. मोबाईल कंपन्यांनी याकडं लक्ष द्यावं.\nदरम्यान ट्रोलर्सनी व्होडाफोन आणि आयडीयाला चांगलेच फैलावर घेतले आहे. क्र���एटिव्हीटीचा ओघ ट्विटरवर दिसतोय. त्यामुळे ट्रोलरच्या भीतीने तरी नेटवर्क लवकर पुर्ववत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.\nसर्वात शेवटी कंपनीकडून भन्नाट रिप्लाय देण्यात आलाय तुम्हीच पाहा….\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर vs किंग्ज इलेव्हन पंजाब प्रीव्ह्यू\nतरुणाचा भयानक स्टंट; पाहून तुम्हालाही भरेल धडकी\nदिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ganesh-chaturthi-festival/naivedya-recipes/naivaidya-bappacha-batatyachya-vadya-335862", "date_download": "2020-10-20T12:48:52Z", "digest": "sha1:INFPBAC52FBJFKZUM2DN2HFIMNAAIMCS", "length": 8554, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "नैवैद्य बाप्पाचा: बटाट्याच्या वड्या - Naivaidya Bappacha: Batatyachya Vadya | Marathi News - eSakal", "raw_content": "गणेश दर्शन प्राण-प्रतिष्ठापना नैवद्य बाप्पाचा डान्स बाप्पा डान्स 2.0 बाप्पा आणि मी बातम्या विघ्नहर्ता\nनैवैद्य बाप्पाचा: बटाट्याच्या वड्या\nसाहित्य - बटाटे, साखर, वेलदोडा पूड, पुरेसे तूप\nसाहित्य - बटाटे, साखर, वेलदोडा पूड, पुरेसे तूप\nकृती - बटाटे उकडून ते पुरणयंत्रातून वाटून घ्यावेत. या प्रमाणे वाटलेला गोळा दोन वाट्या, साखर दोन वाट्या, अर्ध्या नारळाचे खोवलेले खोबरे असे सर्व एकत्र शिजत ठेवावे. घट्ट गोळा होईपर्यंत शिजवावे. नंतर खाली उतरवून चांगले घोटावे. त्यात वेलदोडा पूड घालावी. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर गोळा गोळा लाटावा व वड्या पाडाव्यात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nत्या’ दोघ्या बहिणी निघाल्या गर्भवती, तिहेरी हत्याकांड प्रकरण\nमोताळा (जि.अकोला) : मुलीच्या अनैतिक संबंधातून तिघ्या मायलेकींचा निर्घृण खून झाल्याची घटना पिंपळखुटा बुद्रुक येथे ता. १४...\nदीड लाख कोटींची ‘दिवाळी‘\nनागपूर : कोरोनाच्या काळातील मंदीनंतर बाजारात पुन्ह��� ग्राहकांची वर्दळ वाढू लागल्याने उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीपर्यंत बाजारात नवचैतन्य...\nपापड व्यवसायातून मुलांना पदव्युत्तर शिक्षण देणारी पापरीची दुर्गा\nमोहोळ (सोलापूर) : ग्रामीण भागात कुठलाही व्यवसाय करणे तसे अवघडच. एक तर व्यवसायाला पोषक वातावरण नसते. त्यामुळे उत्पादीत मालाच्या विक्रीसाठी मोठी कसरत...\nआयपीएलच्या सामन्यावर बेटींग ; एकास अटक\nकोल्हापूर - तावडे हॉटेल येथील तनवाणी हॉटेलवर आयपीएलच्या सामान्यावर जुगार (बेटींग) घेणाऱ्या सांगलीतील एकास अटक करण्यात आली. उमेश नंदकुमार शिंदे (वय 39...\nपिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड\nपिंपरी : महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी (ता. 19) अर्ज दाखल करण्यात आले. विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार न दिल्याने...\nठाणे पालिकेचा ग्लोबल हॉस्पिटलसाठी कोट्यवधींचा प्रस्ताव; हिशोबावर भाजपाचा आक्षेप\nठाणे ः बाळकूम येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथील एक हजार बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी बिल्डरांच्या देणग्या थेट 'एमसीएचआय' आणि जितो...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/unique-mother-involved-art-world-umarga-news-347453", "date_download": "2020-10-20T12:05:03Z", "digest": "sha1:SKV4WIKWOI3W7UVMVJE5MOWAX3XMUZRA", "length": 17437, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "काडीलाही करते ब्रश, कलेच्या विश्वात रमलेली 'अवलिया अम्मा' - Unique mother involved in the art world Umarga News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकाडीलाही करते ब्रश, कलेच्या विश्वात रमलेली 'अवलिया अम्मा'\nउमरगा तालुक्यातील येणेगुर गावात मागील पाच वर्षांपासून एक अवलिया अम्मा राहते आहे. परप्रांतातून आलेली या अवलिया अम्माला मराठी, हिंदी भाषेचा लवलेशही नाही. मात्र, हातात पडलेल्या काडीलाही ती ब्रश करुन आपल्या विश्‍वात रममाण झालेली असते. तीचा हा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. वाचा तीचा प्रवास.\nउमरगा (उस्मानाबाद) : वयाची सत्तरी ओलांडलेली एक जेष���ठ, परप्रांतिय महिला गेल्या पाच-सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गावरील येणेगुर गावात राहते आहे. \"एक अवलिया परप्रांतिय अम्मा\" म्हणुन तिचे ग्रामस्थांशी नाते जुळले आहे. चहा, पाणी व जेवणाच्या सोयीचे नियोजन अनेकाकडून केली जाते. एका गाठोड्यात बिस्तारा. पेटींगचा छंद असल्याने कोऱ्या कागदावर रंग-बेरंगी चित्र ती रेखाटते. त्याच विश्वात ती ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता गुजरान करते आहे.\nमराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..\nराष्ट्रीय महामार्गावरील येणेगुर गावात गेल्या पाच-सहा वर्षापासून एक अनोळखी जेष्ठ महिला आकाशाला छ्त समजून एका वेगळ्या विश्वात रहाते आहे. राजस्थान राज्यातील कोठा जिल्हयातील पापडा गावची रहिवाशी असून तिचे नाव मांगी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तिला मराठी, हिंदी भाषा कळत नसली तरी हातवारे आणि कांही त्रोटक संभाषणाप्रमाणे मोजकेच बोलते.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nएक मोठे गाठोडे त्यात दोन घास खाण्यासाठी ताट, तांब्या आणि पेटींगच्या कलेचा छंद असल्याने मोडके-तोडके पेंटिगचे साहित्य नेहमी तिच्यासोबत असते. दररोज सकाळी ती उठून रस्त्यालगत बसते. काडीलाही ब्रश करून ग्लासातील साध्या रंगाचे प्रतिबिंब कोऱ्या कागदावर उमटवत दिवसभराचा वेळ घालवते. गावातील अनेकजण तिला मदत करतात, जेवण, पाणी आणि पैसेही देतात.\nदेशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nपरंतु ती फक्त १० रुपयाचीच स्विकाराते अन् गाठोड्यात ठेवते. जिल्हा परिषदेचे सदस्य रफीक तांबोळी, येणेगुर महोत्सवाचे संचालक महाविर सुरवसे, शंकर वागदरे, शिवानंद हंगरगे, राजाराम जाधव, सुधाकर हुळमजगे, तुळशिदास बंडगर, सचिन गुंजोटे आदींची त्या अम्माला नेहमी असते. गणेश बंडगर, श्रीमती हमीदाबी शेख यांच्याकडून तिची काळजी घेतली जाते. दरम्यान गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे, अशा कठीण दिवसातही ति संसर्गापासुन अलिप्त आहे.\n\" राष्ट्रीय महामार्गावरील अनेक गावात मानसिक स्वास्थ हरवलेल्या व्यक्तीना सोडून दिले जाते. अम्माला पेंटिंगचा छंद आहे. पेटींग झाली का, झोपा जाऊ का या सर्वच प्रश्नांना ती छान प्रतिसाद देते, तिच्या बोलण्यातून ती राजस्थानी असल्याचे समजते. दाल- बाटी हा शब्द तीच्या नेहमीच बोलण्यातून व्यक्त होतो. ती कोणत्याही राज्यातील असली तरी तिला येणेगुरचा लळा खुपच लागलेला आहे. तिच्या बोलण्यातून गावाकडे जाण्याची इच्छा दिसत नाही. येणाऱ्या काळात काही नियोजन झाल्यास प्रशासनाच्या मदतीने घरी सोडण्याचा मानस आहे.\n- प्रदीप मदने, संयोजक येणेगुर फेस्टीवल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुजरातमध्ये एक लाख बाल मजूर; कामगार मंत्रालय करणार कारवाई\nअहमदाबाद- गुजरातमध्ये कपाशी बियाणाच्या शेतात सुमारे एक लाख ३० हजार बाल मजूर बेकायदा काम करीत असल्याचा दावा अहमदाबादमधील स्वयंसेवी संस्थेने केला आहे....\nकमलनाथ यांच्यानंतर आता भाजप मंत्र्याची जीभ घसरली; काँग्रेस आक्रमक\nभोपाळ- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी भाजपच्या महिला नेत्याबद्धल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने वाद निर्माण झालेला असताना...\nनव्या विद्यापीठ कायद्यात होणार सुधारणा; डॉ. सुखदेव थोरातांच्या अध्यक्षतेखाली समिती\nनागपूर ः राज्य सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये दुरुस्तीची तयारी सुरू केली असून, त्यात बदल करण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ...\nसर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर; बांधकाम धोरणाविषयी व्यक्त होतेय नाराजी\nपंढरपूर (सोलापूर) : बांधकाम नियमावलीच्या मंजुरीच्या विलंबाने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर पडत आहे. या संदर्भातील शासनाच्या उदासीनतेमुळे...\nमहापुराच्या तडाख्यात बार्शी तालुक्‍यातील पुलांची दुरवस्था; नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू\nमळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात परतीच्या पावसाने धूमशान घातल्याने हिंगणी प्रकल्प, ढाळे पिंपळगाव प्रकल्प, जवळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने...\nपरभणीच्या मेडीकल कॉलेजसाठी सरकार सकारात्मक... परंतू होत का नाही \nपरभणी ः परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी परभणीत सांगितले. राज्य...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/tara-sutaria-aadar-jain-wedding-soon-reports-kapoor-family-dcp98-ssj-93-2304383/", "date_download": "2020-10-20T11:10:17Z", "digest": "sha1:LZDJFKGXGK2TOLAHQAPCTLOHMJF4KEYC", "length": 11513, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "tara sutaria aadar jain wedding soon reports kapoor family dcp98 ssj 93 | तारा सुतारिया- आदर जैन लवकरच बांधणार लग्नाची गाठ? | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nतारा सुतारिया- आदर जैन लवकरच बांधणार लग्नाची गाठ\nतारा सुतारिया- आदर जैन लवकरच बांधणार लग्नाची गाठ\nतारा खरंच करणार का लग्न\nतारा सुतारिया हे नाव आता चाहत्यांना आणि बॉलिवूडकरांना नवीन राहिलेलं नाही. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून ताराने कलाविश्वात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटामुळे लोकप्रिय ठरलेली तारा अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेदेखील चर्चेत असते. त्यातच आता सोशल मीडियावर ताराच्या लग्नाची चर्चा जोर धरु लागली आहे. तारा लवकरच आदर जैनसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.\nगेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तारा आणि आदर यांचीची चर्चा रंगली आहे. आदर आणि तारा बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत असून ते डेट करत असल्याची चर्चा पाहायला मिळत होती. मात्र, आता थेट त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, या प्रकरणी तारा आणि आदर या दोघांनीही भाष्य करणं टाळलं आहे.\nआदर हा राज कपूर यांचा नातू असून करीना आणि करिश्माचा आत्येभाऊ आहे. आदरच्या भावाच्या म्हणजेच अरमानच्या लग्नात तारा उपस्थित होती. तेव्हापासून यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या लग्नात ताराने एक सुंदर गाणं सादर केलं. हे गाणं ऐकून आदरच्या आई खूश झाली आणि त्यांनी आनंदाने ताराला मिठी मारली होती.\nदरम्यान, एकीकडे कपूर कुटुंबात रणबीर व आलियाच्या लग्नाची चर्चा रंगत असतानाच आता या कुटुंबातील आदरच्या लग्नाची चर्चादेखील होऊ लागली आहे. ताराने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ आणि ‘मरजावां’ या चित्रपटांत काम केलं आहे. तर आद�� कलाविश्वापासून दूर असल्याचं पाहायला मिळतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nअनुरागच्या वर्तनाविषयी इरफान पठाणला सांगितलं होतं, पायलचा आणखी एक खुलासा\nPHOTO: मराठी अभिनेत्रींचा खास नवरात्री लूक\nसारा,इब्राहिमपेक्षा तैमूरवर जास्त प्रेम का\nम्हणून चित्रपटाचे 'कंचना' नाव बदलून 'लक्ष्मी बॉम्ब' ठेवले, दिग्दर्शकाने केला खुलासा\nआता येणार 'बधाई दो'; आयुषमानऐवजी 'या' अभिनेत्याची वर्णी\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 ‘छलांग’ प्रेमाची कि स्पर्धेची; पाहा, राजकुमार रावच्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर\n2 “माझ्यासोबत फसवणूक झाली”; ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच अभिनेत्रीने व्यक्त केला संताप\n3 दिग्दर्शकाच्या ‘त्या’ वागणुकीनंतर बॉलिवूडकडे पाठ फिरवली; रुबीना दिलैकने सांगितला धक्कादायक अनुभव\nIPL 2020: \"निर्लज्ज, तू फिर आ गया\"; केदार जाधवच्या खेळीनंतर भन्नाट मीम्स व्हायरलX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/165?page=77", "date_download": "2020-10-20T11:56:13Z", "digest": "sha1:4DQEBO4O6LC62FSVXXJLVBT2ABGZNUJR", "length": 16413, "nlines": 233, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शासन(सरकार) : शब्दखूण | Page 78 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शासन(सरकार)\nअनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क\nअनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क देण्याबद्दल हालचाली:\nRead more about अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क\n“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा\n“महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून “हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा” ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत. तेव्हा एकदा शेवटचाच “हा सूर्य आणि हा जयद्रथ” असा निवाडा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ अस्त्राचा आपल्याला आता प्रयोग करायचा आहे आणि ते अस्त्र म्हणजे स्वतः केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा विभागाने दिलेली कबुली.” भारताच्या केंद्र सरकारने श्री० सलील कुळकर्णी ह्यांच्या हस्ते ही एक नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे.\nRead more about “हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा\namrutyatri यांचे रंगीबेरंगी पान\nप्रतिमंत्रिमंडळाची नवी राजधानी- फेसबुक\nमायबोली प्रशासकांच्या मायबोली संकेतस्थळाच्या धोरणानुसार अन मायबोली हितचिंतकांच्या शंकांचे गांभीर्य लक्षात घेता, प्रतिमंत्रिमडळ गट यापुढे मायबोलीवर कार्यरत असणार नाही. परंतु, इंटरनेट वर इतरत्र, जसे याहु, गुगल, ऑर्कुट इ. इ. वर जर हा गट स्थापन होउ शकला, तर त्याबद्दल ची माहीती मायबोलीवर प्रकाशित कराण्यास मायबोली प्रशासनाने परवानगी दिली आहे. (उदा, सुपंथ हा गट).\nप्रतिमंत्रिमंडळ गटामध्ये काम करु इच्छिणार्या सर्वांनी आता याहु, गुगल ग्रुप, ऑर्कुट कम्युनिटी वा इतर मर्ग सुचवावेत. सध्या मी असा एक गट तयार केला आहे.\nRead more about प्रतिमंत्रिमंडळाची नवी राजधानी- फेसबुक\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nमुंबई हल्ल्यावरील राम प्रधान समितीचा अहवाल\nमुंबई वरील २६/११ च्या अतिरेकी हल्लयावरचा राम प्रधान समितीचा अहवाल महाराष्ट्र टाईम्सने फोडला आहे. त्याचा दुवा खाली देत आहे\nराम प्रधान समितीचा अहवाल (पीडीएफ)\nRead more about मुंबई हल्ल्यावरील राम प्रधान समितीचा अहवाल\nवैभव यांचे रंगीबेरंगी पान\nराज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी, २५ नोव्हेंबर २००९ रोजी रात्री सह्याद्री अतिथीगृहात झाली.\nया बैठकीत प्राथमिक शिक्षणाची व्याख्या स्पष्ट करणारा पुढील निर्णय झाला :\nप्राथमिक शिक्षण याचा अर्थ इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंत दिले जाणारे शिक्षण असा होय. असे स्पष्ट करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यास मान्यता देण्यात आली.\nRead more about मंत्रिमंडळ निर्णय\nमुळ निर्णय दि. २५-११-२००९\nज्या उपक्रमांना या अगोदर ६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी शासन मान्यतेने किंवा शासन मान्यतेशिवाय लागू केलेल्या आहेत त्यास संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांचे आर्थिक लेखे तपासून वरील निर्णयाप्रमाणे सुधारित मान्यता देण्यात आली.\nसार्वजनीक उपक्रम खात्याच्या बाबतीत आर्थिक बाजु तपासुनच सुधारित वेतन श्रेणी देण्याचा सरकारी निर्णय स्तुत्य आहे. अन अश्याच प्रकारे, सर्व सरकारी खात्यांना, सरकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था (उदा. जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपरिषदा इ.) ना देखील असाच नियम लागु केला जावा.\nRead more about सार्वजनीक उपक्रम\nदि. २५ डिसेंबर च्या मंत्रिमडळ बैठकीमध्ये:\nप्राथमिक शिक्षण याचा अर्थ इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी पर्यंत दिले जाणारे शिक्षण असा होय. असे स्पष्ट करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यास मान्यता देण्यात आली.\n१) यापुर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे अन मोफत असे धोरण ठरवलले आहे. त्यात प्रामुख्याने पहिली ते चौथी असे वर्ग गृहित धरलेले आहेत. यापुढे शाळांना अनुदान/मान्यता देताना या निर्णयाचे होणारे परिणाम लक्षात घ्यायला हवेत.\nओबामाची नुकतीच संपलेली आशिया भेट, त्याचा उद्देश, आशियातील चीनच्या रोलबद्दल केलेली वक्तव्ये याबद्दल प्रसारमाध्यमांत बरीच चर्चा चालू आहे. चीनहे भारत पाकिस्तान संबधात हस्तक्षेप करावा असे थेट विधान केले नसले तरी तसा अर्थ त्यातून निघू शकतो. स्टेटमेन्ट असे आहे-\nRead more about आशिया आणि ओबामा\nविनंती : ग्रुप मधील सर्व सभासदांनी त्यांच्या माहितीचा स्त्रोत इतरांच्या लक्षात आणुन दिला तर उत्तम.\nप्रतिमंत्रिमंडळ उपक्रमामध्ये सामील होण्यासाठी माझा माहितीचा स्त्रोतः\n२) नेहमीच्याच वाचनामध्ये (वृत्तपत्रे / नियतकालिके) थोडासे लक्ष सरकारी निर्णय अन त्यावर समाजात उमटणार्‍या प्रतिक्रिया यावर.. (विषयतज्ञ वा अभ्यासगटांकडुन प्रसिद्ध झालेले लेख)\n३) सरकारी अधिकारी असलेले मित्र. (त्यांची नावे उघड न करता माहितीचा उपयोग करावा)\nRead more about माहितीचा स्त्रोत\nदि. ८ नोव्हेंबर २००९ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, २०१२ पर्यन्त महाराष्ट्र राज्य भारनियमन्मुक्त करण्याच्या योजनांना मंजुरी दिली आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2933?page=5", "date_download": "2020-10-20T11:07:27Z", "digest": "sha1:UTQEVV7GLRCW6C65G4KZZXTXQVLKRZ7U", "length": 17028, "nlines": 214, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लघुकथा : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लघुकथा\nपत्रास कारण की… (कथा)\nते दिवस मला आजही जसेच्या तसे आठवतायत. त्यावेळी ब-याच पोस्टल कर्मचा-यांच्या बदल्या झाल्या होत्या. माझी ही झाली आणि माझं संकट आणखी मोठं झालं. उतार वयामुळे माझ्या आईची तब्येत खूप खालावली होती. पण नशिबाने मला माझ्या त्या वेळेच्या राहत्या घरापासून तसं जवळच हलवलं गेलं. मी मूळचा राजापूरचा. राजापूर कोंकणातलं एक टुमदार गाव. आता त्याला शहर अशी ओळख मिळाली असेल, पण १९८९ मध्ये ते एक गावच होतं. माझी बदली भांबेडला झाली होती. भांबेड तसं खूप छोटं गाव, पण आजूबाजूच्या दुर्गम भागात तेच एक मोठं.\nRead more about पत्रास कारण की… (कथा)\nअहो चहा घेताय ना\n“अहो चहा घेताय ना निवतोय तो, किती वेळ लावायचा आंघोळीला.”\nदाराखालून आत सरकवलेला पेपर उचलत सुजाताने विनायकला सकाळपासून दुसर्‍यांदा चहाची आठवण करुन दिली.\nकॉलेज मधुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सुजाताला निदान पेपर तरी चाळायला वेळ मिळू लागला होता. होय स्वेच्छानिवृत्ती. कारणंच तशी होती त्याची. सुजाताची तब्येत ठिक नसायची. दम्याचा विकार गेल्या एक-दोन वर्षांत पार विकोपाला गेला होता. त्यामुळे मागील वर्षी, रिटायरमेंट एज च्या सात वर्ष आधीच कामाला पूर्णविराम देऊन, सुजाताने पूर्ण वेळ आराम करायचा असं ठरवलं होतं विनायकने.\nRead more about अहो चहा घेताय ना\nशमिकाने समोरच्या बाकड्यावर पाय ताणून आजूबाजूला नजर फिरवली. रेल्वेने थोडासा वेग घेतला होता. आखूड ब्लाऊज, खोचलेला पदर आणि अंबाड्यावर लाल पिवळी फुलं घातलेल्या दोनचारजणी शांतपणे खिडकीबाहेर बघत होत्या. खिडकीची जागा असूनही ती जरा बाजूलाच बसली होती. कितव्यांदा कोण जाणे पण पुन्हा एकदा तिने बसलेल्या जागेवरची धूळ झटकल्यासारखं केलं. दीड दोन तासात रेल्वे तिला आणि रतनला त्या आडगावात नेऊन सोडणार होती.\n\"आईच्या नोकरीने कुठे कुठे फिरवलं आम्हाला.\" ती तिच्याएवढ्याच फॅशनेबल मैत्रिणीला उत्साहाने सांगत होती.\n\"केवढं बदललं आहे नाही सर्वबावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खराच आहे हा बदलबावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खराच आहे हा बदल\nशमिकाने समोरच्या बाकड्यावर पाय ताणून आजूबाजूला नजर फिरवली. रेल्वेने थोडासा वेग घेतला होता. आखूड ब्लाऊज, खोचलेला पदर आणि अंबाड्यावर लाल पिवळी फुलं घातलेल्या दोनचारजणी शांतपणे खिडकीबाहेर बघत होत्या. खिडकीची जागा असूनही ती जरा बाजूलाच बसली होती. कितव्यांदा कोण जाणे पण पुन्हा एकदा तिने बसलेल्या जागेवरची धूळ झटकल्यासारखं केलं. दीड दोन तासात रेल्वे तिला आणि रतनला त्या आडगावात नेऊन सोडणार होती.\n\"आईच्या नोकरीने कुठे कुठे फिरवलं आम्हाला.\" ती तिच्याएवढ्याच फॅशनेबल मैत्रिणीला उत्साहाने सांगत होती.\n\"केवढं बदललं आहे नाही सर्वबावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खराच आहे हा बदलबावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खराच आहे हा बदल\nसेठजींकडे स्वामीजींचे आगमन झाले .\nस्वामीजींच्या भरगच्च कार्यक्रमाचा प्रचार अन् प्रसार व्हावा ह्यासाठी पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले .\nसर्व काही सुरळीत सुरु होते . शांतपणे .\nपण काही नवशिक्या अतिउत्साही तरुण पत्रकारांनी नाक खुपसलेच .\n आपण प्रत्येक ठिकाणी फक्त श्रीमंतांनाच आपल्या आतिथ्याचा लाभ देता असे का ' एकाने विचारले .\n ' स्वामीजी मंद स्मित करून म्हणाले , ' अशा प्रश्नांनीच आमची भूमिका स्पष्ट होण्यास मदत होते . '\nजेव्हा माकडाला कळले की माणसाचे पूर्वज अगदी त्याच्या सारखेच होते तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही . माझा वंश इथे संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करतोय अन इथे इथे तो सिंह राज्य करतोय काहीही झाले तरी आता मात्र चूप बसायचे नाही , रानात तरी आपले राज्य असेलेच पाहिजे , आपल्या वंशजांचं नाव राखायला नको काहीही झाले तरी आता मात्र चूप बसायचे नाही , रानात तरी आपले राज्य असेलेच पाहिजे , आपल्या वंशजांचं नाव राखायला नको माकडाने विचार केला .\nपण सिंहाच्या शक्ती पुढे आपलं कसं चालणार \nत्याला तर सगळेच घाबरतात .\nआपल्याला कोण साथ देणार \nपण माणसा जवळ तरी कुठे फार मोठी शक्ती आहे तरीही तो सा-या जगावर राज्य करतोय ना कशाच्या बळावर मग आपण ही डोकं लढवायला शिकलं पाहिजे , अगदी त्यांच्या सारखंच \n..... आणि \"म्हातारबाबा\"च्या डोक्यावर गरागरा फिरणारे ते चाक तेथुन उडुन \"उध्दवा\"च्या डोक्यावर येवुन बसले अन तसेच गरागरा फिरु लागले \nअगदी काल परावाची गोष्ट .\n..ते चार गुरु बंधु निराश होवुन गुरुंसमोर बसलेले ...अवंती न���रीच्या आश्रमात गुढ शांतता भरुन राहिलेली ...गुरुंच्या चेहर्‍यावरही तीच प्रगाढ गुढ मुद्रा...सारे प्रशांत गंभीर वातावरण ...धुपाचा मंद सुवास ... कोणीतरी घनपाठ करतोय ...त्याच्या खर्जातले सुर वातावरणाला अजुनच गुढता आणणारे ...\nरात्रीचे २:०५ वाजलेत. चंद्र ढगांच्या चादरीखाली झाकला गेलाय. १४७०साली पिशाच झाल्यापासुन तिने खुप जणांचे रक्त प्राशन केलेय. आतापर्यंत लाखो व्यक्ती तिच्या सौदर्यांला भुलून तिच्या या तहानेला बळी पडलेत. पण तिची तहान कधीच भागत नाही.\nRead more about चॉईस बाय वैम्पायर\nसमुद्राच्या किनाय्रावर गार वारा केसांशी खेळत तिचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत होता. खडकावर उभी राहून स्वतःला सांभाळताना तिच्या प्रेमीचे अदृश्य हात तिला आकाशाकडे साद घालत होते. मागुन ऐकू येणारा वाद्यांचा कर्कश आवाज कानात घुमत तिच्या पायांमधे थरथर निर्माण करत होता. किनाय्राला लागून असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी समुद्राच्या लाटा आदळत होत्या. मग तिची नजर ओळीत ठेवलेल्या दगडी शवपेट्यांवर गेली. प्रत्येक शवपेटी तिच्या मालकाची वाट पहात होती. मागून एकू येणाय्रा वाद्याचें सुर बदलले. अथांग समुद्राकडे पाठ करून ती तिच्या पतिच्या निर्जिव पार्थिव देह उचललेल्या सेवकांमागे चालू लागली.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/fraud-of-rs-75-lakhs-in-the-co-op-society", "date_download": "2020-10-20T11:45:44Z", "digest": "sha1:66BQ5G6ZORDTX5ZD33I4BKTPQREVRNLK", "length": 10727, "nlines": 75, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Fraud of Rs. 75 lakhs in the co-op-society", "raw_content": "\nसोसायटीत ७५ लाखांचा अपहार\nकर्जदारांकडून घेतलेले पैसे लिपिकाने संस्थेत भरलेच नाहीत\nतालुक्यातील आगासखिंड येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या लिपिकाने जवळपास 100 कर्जदारांकडून घेतलेल्या रकमा संबधीतांच्या खात्यावर जमा न करता स्वत:च ठेवून घेत संस्थेत 75 लाखांचा अपहार केला असल्याची बाब लेखा परिक्षणातून उघड झाली आहे.\n1 एप्रिल 2012 पासून संस्थेच्या कर्जदार सभासदांनी आपल्या कर्जाची फेड करण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात जाऊन लिपिकाकडे पैसे जमा केले. मात्र, त्या लिपिकाने या रकमा कर्ज खात्य���त जमा न करता, त्या स्वत:कडेच ठेवल्या. लिपिकाने अनेक कर्जदारांकडून घेतलेल्या रकमेनंतर त्याची पावतीही संबधीतांना दिली नाही तर काही कर्जदारांना पावती दिली. मात्र, ते पावती बूकच हिशोबात दाखवलले नाही.\nपैसे घेतल्यानंतर कर्ज खतावणीत जमा रकमेची नोंद करुन येणेबाकी परस्पर कमी करुन टाकली. मात्र, संस्थेत ही रक्कम जमाच केली नाही. अपहार लक्षात आल्यानंतर संस्थेच्या सचिवाने लिपिकाला 16 जानेवारी 2016 रोजी पत्र पाठवून हातावर असलेली रक्कम भरणा करण्याबाबत कळविले. त्यानंतर दोनदा स्मरणपत्र दिल्यानंतर जवळपास 6 महिण्याने लिपिकाने रोज किर्दीप्रमाणे असणारी सर्व रक्कम आपल्या ताब्यात असल्याचे मान्य केले.\nसंस्थेचा ताळेबंद व सभासद कर्ज खतावणीतील कर्जबाकी, बँक कर्जबाकी जूळत नाही. तो जूळवणे व फरकाची रक्कम संस्थेस भरुन देण्याची जबाबदारी माझी स्वत:ची असल्याचे लिपिकाने 100 रुपयांच्या मुद्रांकावर लिहून दिले. या अपहाराबाबत सचिव जबाबदार नसून संस्थेचे दप्तरी कामकाज व सर्व आर्थिक व्यवहार हे पूर्ण करुन देणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यात त्याने म्हटले आहे.\nसंचालक मंडळाने 23 मार्च 2017 राजी बैठक घेऊन चर्चा केली. तेव्हा ताळेबंदानूसार मेंबर येणे कर्ज व बँकेचे देणे कर्ज यात मोठ्या प्रमाणात तफावत वाढली असल्याचे त्यांना दिसून आले. सभासदांची येणे बाकी कर्जाची रक्कम व सभासदांकडील प्रत्यक्ष कर्ज खतावणीमधील येणे र्नकम जूळत नाही. त्याची खातरजमा करण्यासाठी कर्ज खतावणीमधील कर्जाच्या पोस्टींगची पडताळणी केली असता. अनेक सभासदांचे कर्जाचे पोस्टींग संस्थेच्या रोज किर्दीवर न करता थेट सभासदांच्या कर्ज खतावणीत केल्याचे व सभासदांची येणे बाकी रक्कम परस्पर कमी करुन त्या सभासदांना नव्याने कर्ज वाटप केल्याचेही दिसून आले.\nसंस्थेच्या रोज किर्दीला व्यवहार न करता मेंबर कर्ज खतावणीमध्ये नोंदी करुन सदरचे रक्कम लिपिकाने स्वत:च्या स्वार्थासाठी वापरल्याचे संचालक मंडळाला दिसून आले. त्याबाबत विचारणा केली असता लिपिकाने ही सर्व रक्कम भरण्यास तयार असल्याचे सांगत या रकमेस संचालक मंडळ अथवा सचिव जबाबदार नाहीत असेही 100 रुपयांच्या मुद्रांकावर स्वत:च्या हस्ताक्षरात हमीपत्र लिहून दिले व हमीपत्रासोबत साडे सात लाख रुपयांचा युनियन बँक ऑफ इंडियाचा भगूर शाखेचा धनादेश व त्याच शाखे���ा एक कोरा धनादेश सही करुन संचालक मंडळाकडे दिला.\nलिपिकाने नेमकी किती रक्कम वसूल केली ते निश्चित व्हावे यासाठी शासकीय लेखा परिक्षकांमार्फत लेखा परिक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लेखा परिक्षणात सभासदांकडून 71 लाख 68 हजार 606 रुपये जमा करुन या भरणा रकमेचा लिपिकाने अपहार केल्याचे उघड झाले. त्याशिवाय लिपिकाने 5 कर्जदार सभासदांना पैसे भरल्याच्या पावत्या दिल्या असून पावत्यांवर लिपिकाची सही आहे. मात्र, सदर रकमा संस्थेच्या वसूली व रोज किर्दीत जमा नाहीत. तसेच सदर पावती बूक लेखा परिक्षणासाठी उपलब्ध झाले नाही. त्यामूळे या पावत्यांच्या 3 लाख 54 हजार 625 रुपयांचाही लिपिकाने अपहार केला असल्याचे अहवालात म्हटले आहे.\nया अपहारात सचिवाचा सहभाग नसला तरी लिपिकाने केलेल्या कामकाजाची वेळोवेळी तपासणी करणे व त्याच्यावर नियंत्रण ठेवणे यात सचिव अपयशी ठरले असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामूळेच लिपिकाला गैरव्यवहार करणे शक्य झाले आहे. संस्थेच्या आर्थिक नुकसानीस लिपिकाबरोबरच सचिवालाही जबाबदार धरुन दोघांच्याही विरोधात भारतीय दंड विधानातील तरतूदीनूसार योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशीही शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/board-education-notice-cambridge-school-nashik-marathi-news-284612", "date_download": "2020-10-20T11:28:22Z", "digest": "sha1:YQPCWHDIBQDH2Z2RPKDWHL5WO747J4CG", "length": 17070, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "लॉकडाऊनमध्येही 'या' शाळेचा पालकांकडे पुस्तक विक्री अन् शैक्षणिक शुल्कासाठी तगादा सुरूच..अन् मग - From the Board of Education Notice to Cambridge School nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nलॉकडाऊनमध्येही 'या' शाळेचा पालकांकडे पुस्तक विक्री अन् शैक्षणिक शुल्कासाठी तगादा सुरूच..अन् मग\nकोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कासाठी पालकांकडे किमान तीन महिन्यांपर्यंत तगादा लावू नये, असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. तरीही नाशिकच्या एका शाळेने शैक्षणिक साहित्य विक्री सुरू केल्याची तक्रार शिवसेनेचे विभागप्रमुख आणि पालक नीलेश साळुंखे यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे ईमेलद्वारे रीतसर दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही याची दखल घेत संबंधित विभागाकडे चौकशीसाठी तक्रार अर्ज पाठविला आहे.\nनाशिक / इंदिरानगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण भारतात सर्व शैक्षणिक संस्था बंद असताना येथील नाशिक केंब्रिज या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पुढील वर्षाची पुस्तके, वह्या आदी सामग्री विक्रीसाठी खुली केली असून, पालकांना त्याबाबत कळविले आहे. या प्रकरणी नाशिक शिक्षण मंडळाने शाळेला नोटीस पाठवून सात दिवसांच्या आत खुलासा मागविला आहे.\nशिक्षण मंडळाकडून केंब्रिज शाळेला नोटीस\nकोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कासाठी पालकांकडे किमान तीन महिन्यांपर्यंत तगादा लावू नये, असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. तरीही नाशिक केंब्रिज शाळेने शैक्षणिक साहित्य विक्री सुरू केल्याची तक्रार शिवसेनेचे विभागप्रमुख आणि पालक नीलेश साळुंखे यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे ईमेलद्वारे रीतसर दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही याची दखल घेत संबंधित विभागाकडे चौकशीसाठी तक्रार अर्ज पाठविला आहे.\nहेही वाचा > धक्कादायक \"पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ\"..चिठ्ठीत कोरोनाची भीती अन्‌ नैराश्‍य ​\nवह्या-पुस्तक विक्री सुरू केल्याची तक्रार\nशाळेच्या वर्गशिक्षकांनी तयार केलेल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर पालकांना मेल आयडी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावर पुस्तक विक्रीच्या सूचना केल्या आहेत. काही विद्यार्थ्यांची फेरचाचणी घेण्यात येणार असून, त्याचेही वेळापत्रक संबंधित विद्यार्थ्यांना मेलद्वारे पाठविल्याचे समजते. ज्या पालकांनी या शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरले, त्यांच्याच पाल्यांना ईमेलद्वारे निकाल दिले असून, ज्या पालकांनी शुल्क भरलेले नाही त्यांना ते भरल्यानंतर निकाल मिळेल, असे सांगण्यात आले. इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी शालेय व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेत संबंधित प्रकाराची माहिती घेतली आहे.\nहेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड कर��\nपंतप्रधान दारुड्या असून एअरपोर्ट विकली, आता देश विकतोय ऍड. प्रकाश आंबेडकरांची टीका\nसोलापूर : देशाच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी 40 हजार कोटींपर्यंत महसूल देणारी नवरत्ने आहेत. त्यात ऑईल कंपन्या, विमानतळे, रेल्वे यांचा समावेश आहे....\nसोसायट्यानां दिशा देणारा तरुण : केदार ध्रुवकुमार कुलकर्णी दिशा देणारा तरुण : केदार ध्रुवकुमार कुलकर्णी\nछान, सुंदर आपलं घर झालं की आनंदाला पारावर राहत नाही. गोकुळासारख्या नांदणाऱ्या लोकांच्या छोट्याश्या कुटुंबाला गृहनिर्माण संस्थेचं ...\nबांधकाम नियमावलीच्या मंजुरीच्या विलंबाने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर\nपंढरपूर (सोलापूर)ः बांधकाम नियमावलीच्या मंजुरीच्या विलंबाने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर पडत आहे. या संदर्भातील शासनाच्या उदासीनतेमुळे...\nबॉयोमिक्सच्या विक्रीतून परभणी कृषी विद्यापीठाने रचला इतिहास\nपरभणीः यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाउन असुनही एप्रिलपासून आजपर्यंत विद्यापीठ निर्मित बॉयोमिक्‍स मिश्रणाची १७० मेट्रिक टन अशी विक्रमी विक्री...\nदिवाळीत मुलांची भेट अधांतरी; ताबा न मिळण्याची अनेक पालकांना भीती\nपुणे :''दिवाळीच्या सुटीत माझी 12 वर्षांची मुलगी दरवर्षी किमान आठ दिवस माझ्याकडे रहायला येते. मी व माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना तिचा सहवास...\nसोलापूरच्या ग्रामीण भागात 93 नवे कोरोनाबाधित\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या पहिल्यांदाच शंभरीच्या खाली आली आहे. आज एकूण 93 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/police-recruitment-is-crooked-innings-chhatrapati-sambhaji-raje-got-angry/", "date_download": "2020-10-20T11:57:46Z", "digest": "sha1:YKOGMHCMQZOR236WRVAUU55KJZ7HYEP4", "length": 11737, "nlines": 93, "source_domain": "www.mh13news.com", "title": "मेगापोलीस भरती! कुटील डाव – छत्रपती संभाजी राजे संतापले …वाचा | MH13 News", "raw_content": "\n कुटील डाव – छत्रपती संभाजी राजे संतापले …वाचा\n मराठा आरक्षणासाठी झगडत असलेल्या मराठा समाजाला एकटे पाडण्याचा कुटील डाव तर नाही ना असा संतापजनक प्रश्न विचारून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत महाराष्ट्रात नोकरभरती थांबवणे बाबतचे पत्र छत्रपती संभाजीराजे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.\nया पत्रातील मजकूर जसाच्या तसा….\nविषय:- मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागे पर्यंत महाराष्ट्रात नोकर भरती थांबवणे बाबत.\nसंपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये.\nमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. याचे मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असून, त्या भावनेचा सरकारने आदर केला पाहिजे. अश्या अडचणीच्या काळात शासनाने पोलीस भरती चा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे. मराठा समाज ह्या निर्णयाचा विरोध करणार हे माहिती असून सुद्धा तुम्ही पोलीस भरती काढली, हे पूर्णतः चुकीचे आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटील डाव तर नाही ना अशी प्रतिक्रिया समाजातील जाणकारांकडून येत आहेत.\nमी शासनाला एकच सांगू इच्छितो, की मराठा समाज हा इतरांचे हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचा हक्क हवा आहे. आणि या लढ्यात सर्व जाती समूह मराठा समाजाच्या सोबत आहेत. मोठा भाऊ अडचणीत असल्यामुळे सर्व बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या सोबत होता, आहे आणि राहणार.\nजे आरक्षण मिळाले होते, त्या प्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत. आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत, कोणत्याही प्रकारची नोकर भरती काढू नये.\nसध्याच्या परिस्थितीत नोकर भरती केली, तर त्याविरोधात समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. आपण समाजाची भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्याल अशी अपेक्षा.\nसमाज माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले पत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ठाकरे सरकार जाणीवपूर्वक मराठा समाजाला एकटा एकटा पाडण्याचा प��रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होत आहे.\nNextग्रामीण कोरोनामुक्त 12184 |नवे बाधित रुग्ण 557 ;तर मृत्यू.... जाणून घ्या... »\nPrevious « पंतप्रधान मोदी यांना संबोधले 'तुघलक'तर रोजगाराचे 'लॉलीपॉप' वाटप ;केला साजरा 'बेरोजगार दिन' वाचा...सविस्तर\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअस्सल भान | ‘या’ मोबाइल विक्रेत्याने व्यसनाधीन ग्राहकांना केली दुकानबंदी ; वाचा हटके बातमी…\nकेंद्राच्या आयुष मंत्रालयावर डॉ. शिवरत्न शेटे यांची नियुक्ती\nसोलापूर | तब्बल 48 तासानंतर सूर्यनारायण दर्शन ;महिला वर्ग सुखावला\nAction | ‘अवैध धंद्यां’ना तालुक्यात कुठेही थारा नाही : पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nMH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nMH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nMH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nMH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nसोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/coronavirus-training-to-doctors-and-staff-of-sion-hospital/167092/", "date_download": "2020-10-20T11:36:13Z", "digest": "sha1:IHDLK3XBBBXNTVRP5BGIZG5MP6OXMZ3C", "length": 8366, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "शीव हॉस्पिटलच्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांना करोनाचे प्रशिक्षण | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई शीव हॉस्पिटलच्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांना करोनाचे प्रशिक्षण\nशीव हॉस्पिटलच्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांना करोनाचे प्रशिक्षण\nशीव हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना करोना व्हायरसशी सामना करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनऔषध वैद्यक शास्त्र या विभागातर्फे हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.\nशीव हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना करोना व्हायरसशी सामना करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनऔषध वैद्यक शास्त्र या विभागातर्फे हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.\nमुंबईतही करोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर खबरदारी म्हणून पालिका हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांनाही करोनाबाबतचे प्रशिक्षण दिलं जात आहे. पालिकेच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटल म्हणजेच शीव हॉस्पिटलमध्ये जनऔषध वैद्यक शास्त्र या विभागातर्फे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी करोनाबाबतचे प्रशिक्षण ठेवण्यात आलं होतं. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्या उपस्थितीखाली हे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यात करोना या आजाराबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. शिवाय, क्लिनिकल मॅनेजमेंट, लॅबमधील निदान, प्रतिबंधात्मक उपचार आणि नियंत्रण याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली.\nजनजागृती करण्याच्या उद्देशातून प्रशिक्षण\nया प्रशिक्षणात प्राध्यापक, निवासी वैद्यकीय अधिकारी, शिकाऊ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, हाऊस ऑफिसर, पॅरामेडिकल कर्मचारी, नर्सेस आणि प्रशासकीय कर्माचाऱ्यांचा समावेश होता. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना हाताळणाऱ्या प्रत्येकाला कॉवीड १९ करोनाची लक्षणे आणि त्यांच्यावर कशापद्धतीने उपचार केले जातील याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशातून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं असल्याचं हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितलं.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nप्रभादेवी मंदिर तीन शतकांचा धार्मिक ठेवा\nपंजाब प्ले-ऑफ गाठणार का\nकोरोनाने दिली इज्जत अन् हिंमतही\nशितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास\nPhoto: प्रदूषणात हरवलं ताजमहालचे सौंदर्य\nखासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट\nदसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी\nभाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nPhoto: लॉकडाऊननंतर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला\nPhoto : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/about/testimonials/", "date_download": "2020-10-20T12:21:42Z", "digest": "sha1:EAOHSS5YF4FP7I4AS5OC2NZADU4X5CYI", "length": 9637, "nlines": 169, "source_domain": "mr.grabz.it", "title": "ग्रॅबझिटची प्रशंसापत्रे आणि पुनरावलोकने", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nआमच्या पहा नवीनतम प्रशंसापत्रे आणि पुनरावलोकने ट्रस्टपायलट वर. किंवा आपण ग्रॅबझचा प्रयत्न केला असेल तर ते का करू नका स्वतःचे प्रशस्तिपत्र लिहा\nमी माझ्या साइट अभ्यागतांच्या मागणीनुसार बर्‍याच पीडीएफ (आणि आता जेपीजी) तयार करतो. ग्रॅबझिटकडून सेवा उत्कृष्ट आहे. समर्थन, जेव्हा आवश्यक असते, फक्त आश्चर्यकारक असते आणि किंमती सर्वोत्तम असतात माझी साइट काही गुंतागुंतीच्या जावास्क्रिप्ट आणि त्याद्वारे ग्रॅबझिट जहाजांसह बरेच जटिल आहे. खूप शिफारस केलेले\nरुबी ऑन रेल्ससाठी रत्न वापरणे सोपे आहे आणि एपीआयने मला खूप जलद आवश्यक स्क्रीनशॉट परत केले आहेत. सुरुवातीस एक किरकोळ समस्या होती, परंतु ग्रॅबझिट संघाला त्वरित प्रतिसाद मिळाला आणि एका दिवसात हा प्रश्न निकाली निघाला. मी व्यावसायिक पॅकेजवर श्रेणीसुधारित केले आहे आणि कोणालाही स्क्रीनशॉट सेवेची शिफारस करतो.\nमाझ्या अज्ञानामुळे ग्रॅबझीट टीमने दोन वेळा मला मदत केली. ते प्रसंग माझे एएसपी.नेट पृष्ठ (एचटीएमएल, एका प्रतिमेसह) पीडीएफमध्ये रूपांतरित करण्याविषयी होते. माझ्या प्रश्नांची उत्तरे वेळेची, समजण्यास सुलभ इत्यादी होती. शिवाय रविवारी संध्याकाळीही कोणीतरी (रुग्ण) मदतीसाठी आला होता. धन्यवाद GrabzIt\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.digit.in/mr/slideshows/coolpad-mega-2-5d-in-pictures-in-marathi-1.html", "date_download": "2020-10-20T11:20:01Z", "digest": "sha1:EHEYF2T4AWU4AD43YVGZQL7EXFREWVJU", "length": 7204, "nlines": 156, "source_domain": "www.digit.in", "title": "Slide 1 - कूलपॅड मेगा 2.5D: पाहा फोटोंच्या माध्यमातून एक झलक….", "raw_content": "\n10000 च्या आतील बेस्ट फोन्स\nकूलपॅड मेगा 2.5D: पाहा फोटोंच्या माध्यमातून एक झलक….\nकूलपॅड मेगा 2.5D: पाहा फोटोंच्या माध्यमातून एक झलक….\nकूलपॅडने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन मेगा 2.5D लाँच केला आहे. कंपनीने आपल्या ह्या फोनची किंमत ६,९९९ रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन २४ ऑगस्टच्या पहिल्या फ्लॅशसेलमध्ये मिळेल. ह्याला ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर खरेदी केला जाऊ शकतो. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे आणि हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. हा स्मार्टफोन 5.5 इंच HD IPS डिस्प्लेने सुसज्ज आहे. चला तर पाहूया, अजून काय काय खास आहे ह्या स्मार्टफोनमध्ये खास…\nसर्वात आधी पाहूया ह्या स्मार्टफोनचे काही स्पेक्स…\nडिस्प्ले: 5.5 इंच, 720p\nओएस: अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो\nह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे आणि ह्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. ही डिस्प्ले 2.5D कर्व्ह्ड ग्लासने सुसज्ज आहे.\nह्याचे डिझाईन खूपच चांगले आहे जसे की आपण ह्या फोटोंमध्ये पाहू शकता. ह्या किंमतीत हे एक खूप चांगले डिझाईन आहे.\nहा फोन 4G LTE सपोर्टसह येतो. ह्यात VoLTE चा सपोर्टसुद्धा आहे. ह्यात वायफाय, ब्लूटुथ, 3.5mm हेडफोन जॅक आणि मायक्रो USB सारखे फीचर्स दिले आहे.\nहा स्मार्टफोन 8MP च्या फ्रंट आणि रियर कॅमे-याने सुसज्ज आहे.\nयेथे आपण ह्या स्मार्टफोनचा रियर कॅमेरा पाहू शकता. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-SD कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकतो.\nपाहा, फ्रीडम 251 स्मार्टफोनची एक झलक…\nझटपट पाहा, शाओमी mi मॅक्स स्मार्टफोनची एक झलक..\nपाहा लेनोवो वाइब K5 प्लसची एक खास झलक\nकसा आहे नेक्स्टबिट रॉबिन: पाहा चित्रांच्या माध्यमातून\nकसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्य��ातून….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/certification/training-materials-certification/?lang=mr", "date_download": "2020-10-20T11:51:37Z", "digest": "sha1:PPIW3ETG2N7DEDUVT2KK4FIZUZTAOBWZ", "length": 32165, "nlines": 459, "source_domain": "www.ifpug.org", "title": "प्रशिक्षण सामुग्री प्रमाणपत्र – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथ�� संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट्स आणि स्नॅप पॉइंट्स अचूक आणि सुसंगत मोजणी समर्थन प्रशिक्षण साहित्य प्रमाणित केले जाऊ शकते. प्रशिक्षण साहित्य प्रेक्षक सोहळा पॉइंट्स आणि स्नॅप पॉइंट्स मोजणी केली जाईल, असे व्यक्ती आहे. समज केले पाहिजे विद्यार्थ्यांना कार्य बिंदू किंवा स्नॅप मोजणी थोडे किंवा नाही अनुभव आला आहे की. प्रशिक्षण साहित्य मतमोजणी आचरण मॅन्युअल यांची सर्वात ताजी आवृत्ती पालन करणे आवश्यक आहे, मूल्यांकन पद्धती मॅन्युअल, प्रशिक्षण साहित्य प्रमाणपत्र आणि प्रकाशित निकष.\nआपल्याला येत स्वारस्य असल्यास आपल्या प्रशिक्षण साहित्य प्रमाणपत्र सादर, खालील कागदपत्रे डाउनलोड करा. पूर्ण आणि IFPUG कार्यालय त्यांना परत.\nप्रशिक्षण सामुग्री सादर सूचना\nप्रशिक्षण सामुग्री प्रमाणपत्र विनंती फॉर्म\nप्रशिक्षण सामुग्री प्रमाणन निकष\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण (FPA) प्रशिक्षण\nसाठी FPA आणि स्नॅप प्रशिक्षण साहित्य वेगळ्या हाताळले जातात. साठी FPA प्रशिक्षण साहित्य विक्रेते विकसित केले जाऊ शकते. विक्रेते त्यांची प्रशिक्षण IFPUG प्रमाणित आहेत करू इच्छित असल्यास, ते विशिष्ट विषय पांघरूण आणि CPM अनुसरण करून IFPUG मानक पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र समिती नंतर विक्रेत्याच्या प्रशिक्षण साहित्य मूल्यमापन केले आणि तो अंमल, तो IFPUG मानक पूर्ण तर\nIFPUG प्रमाणित केले आहे, स्टँडर्डस् व मतमोजणी आचरण मॅन्युअल च्या मार्गदर्शक तत्त्वांचे, खालील कंपन्यांकडून FPA प्रशिक्षण सामुग्री:\nमहिला Depero मार्गे 24\n1451 हॅमंड तलाव रोड\nउत्तर अगस्टा, अनुसूचित जाती 29841 संयुक्त राज्य\nलिबर्टी स्क्वेअर, स्विट बी-2\n270 प. लँकेस्टर अव्हेन्यू\nमाल्वर्न, बाप 19355, संयुक्त राज्य\nविकास समर्थन केंद्र इन्क.\nएल्म ग्रोव्ह, WI 53122 संयुक्त राज्य\n160 लॉरेन्स बेल ���ॉ Ste 122\nWillamsville, न्यू यॉर्क 14221-7897 संयुक्त राज्य\nओक नाला, आयएल 60521 संयुक्त राज्य\nVersailes, केंटकी 40383 संयुक्त राज्य\nसी / अल्काला, 21, 2पहिल्या मजल्यावर\nPiscataway, न्यू जर्सी, 08854 संयुक्त राज्य\nप्र / पी व्यवस्थापन गट, इन्क.\nStoneham, एमए 02180 संयुक्त राज्य\nगुणवत्ता प्लस तंत्रज्ञान, इन्क.\nस्ट्रीट पीटर्ज़्बर्ग, फ्लोरिडा 33715\nसंख्यात्मक सॉफ्टवेअर व्यवस्थापन, इन्क.\n2000 कॉर्पोरेट रिज, संच 700\nकेनिंग्टन, कार 22102 संयुक्त राज्य\nलक्ष द्या: पाम Simonovich\nसंच 1, 667 विजयकुमार रोड\nCamberwell व्हिक्टोरिया 3124 ऑस्ट्रेलिया\nपरवानाकृत सॉफ्टवेअर नॉन फंक्शनल मूल्यांकन प्रक्रिया (स्नॅप) प्रशिक्षण\nसाठी FPA आणि स्नॅप प्रशिक्षण साहित्य वेगळ्या हाताळले जातात. स्नॅप प्रशिक्षण साहित्य NFSSC विकसित केले गेले आहे आणि स्नॅप प्रशिक्षण त्या साहित्य वापरण्यासाठी आवश्यक आहे. स्नॅप प्रशिक्षक परवाना आणि IFPUG मानक सेट NFSSC पूर्ण करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. IFPUG विक्रेता विकसित स्नॅप प्रशिक्षण साहित्य प्रमाणित नाही. विक्रेता स्नॅप प्रशिक्षण परवानाकृत नाही; ऐवजी वैयक्तिक विक्रेता कर्मचारी परवाना आहेत.\nखालील IFPUG भागीदार वापरून स्नॅप प्रशिक्षण आयोजित परवाना आहेत प्रशिक्षक कामावर IFPUG स्नॅप प्रशिक्षण साहित्य:\nलिबर्टी स्क्वेअर, स्विट बी-2\n270 प. लँकेस्टर अव्हेन्यू\nमाल्वर्न, बाप 19355, संयुक्त राज्य\nप्र / पी व्यवस्थापन गट, इन्क.\nStoneham, एमए 02180 संयुक्त राज्य\n22040-001 रियो दि जानेरो RJ ब्राझील\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nकॅफे वेबिनार मालिका: माईनफील्ड नेव्हिगेट करत आहे – आवश्यकता पूर्ण होण्यापूर्वी अंदाज बांधणे\nस्नॅप, आयएसओ मानक होण्यासाठी उमेदवार. आपल्या अनुभवाबद्दल प्रश्नावली\nआयएफपीयूजी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\nIFPUG नॉलेज वेबिनार: आयएसबीएसजी प्रकल्प आणि अनुप्रयोग डेटा. सप्टेंबर 16, 2020\n2020 IFPUG मंडळ उमेदवार जाहीर संचालक\nआयएफपीयूजी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\n2020 IFPUG मंडळ उमेदवार जाहीर संचालक\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डि��ेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4680", "date_download": "2020-10-20T11:34:27Z", "digest": "sha1:2WXEUYOIOCULZ32UZL72OGZZCKITMEWW", "length": 11242, "nlines": 163, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माती\nहा पॉटरी स्टुडिओ तिच्या ऑफिसच्या अगदी जवळच होता. ती तिथे ३-४ वेळा तरी जाऊन आली होती. पण वर्कशॉपला जायला जमत नव्हतं. ती पहिल्यांदा आली ते निव्वळ वेळ घालवण्यासाठी. घरी जाऊन करण्यासारखं काहीच नव्हतं आणि ऑफिसमध्ये नसलेली कामं करत वेळ काढणार तरी किती. आतमध्ये एका बाजूला वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे, मातीचे घडे, कप, भांडी, मूर्ती आणि अजून काही सुंदर वस्तू मांडून ठेवल्या होत्या. मागे मंद संगीत सुरु होतं. ती एक एक वस्तू न्याहाळत पुढे चालली होती. प्रत्येक वस्तूसमोर ती बनवणाऱ्या कलाकाराचे नाव आणि मुख्य म्हणजे वयही लिहिलं होतं. तिला सुरुवातीला वाटलं, वय लिहिण्यात काय अर्थ आहे. मग तिच्या लक्षात आलं.\nभरकटून गेलो वार्‍यावरती जेव्हा\nआधार संपता भिरभिरलो मी तेव्हा\nगरगरता वार्‍यासंगे फिरलो दूर\nफांदीचा नव्हता हळवासाही सूर\nसंपन्न हिरवे जगणे जेव्हा स्मरतो\nस्वप्नेही अलगद अंतरात साठवतो\nमातीत पुन्हा मी मिसळून जातानाही\nकोंभांची लवलव खुणावीत ती जाई\nमी आदिअनादी होतो जेव्हा व्यक्त\nदिपवून जगाला पुन्हा पुन्हा अव्यक्त\nवाढत्या शहरीकरणामुळे निसर्गरम्यतेच्या अनुभवापासून आपण दूर चाललो आहोत. एक छोटंसं रोपटंही आपल्या थकल्या-भागल्या मनाला ताजंतवानं करून जातं. परंतु सिमेंटच्या जंगलात ते सुख मिळणंही दुरापास्त झालं आहे. अशावेळी आपल्या घरात छोटी-छोटी रोपटं रूजवून आपलं घर हिरव्या बहरानं फुलून जाऊ दे यासाठी अल्पसा प्रयास निसर्गावर आपण सर्वजण खूप प्रेम करतो. हा निसर्ग घरात फुलवावा, ही पण प्रत्येकांची मनोमन इच्छा असते. दिवसेंदिवस पर्यावरण जागृतीही वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. पर्यावरण स्वच्छ असण्यासाठी बरेच जण आपलं कर्तव्य मानून काम करताना दिसतात. सध्या नव्याने आलेली लाट म्हणजे निसर्गानुकूल घरं.\nRead more about मातीशी मैत्री\nदंगलच्या निमित्ताने काय काय धागे काढता येतील\nजरा आपल्या स्मरणशक्तीवर जोर द्या\nआणि दंगलच्या निमित्ताने काय काय धागे काढता येतील ते सुचवा.\n१. दंगलच्या निमित्ताने ....मुलगा व्हावा म्हणुन:\n(जे उपाय दंगल चित्रपटात दाखवल्या गेले, त्यांचे वर्णन, तुमचे याबाबत काय विचार आहेत\n१. मला फक्त मुलगेच आहेत, मी किंवा माझ्या जीवनसाथीने वरील पैकी कोणताच उपाय केला नाही.\n२. मला फक्त मुलगेच आहेत मी किंवा माझ्या जीवनसाथीने वरिल पैकी किमान एक तरी उपाय केला आहे.\n३. मला अद्याप अपत्य नाही आणि माझा किंवा माझ्या जीवनसाथीचा.......\nमातीच हो.. अजून काय ;-)\nसालाबाद प्रमाणे, आमच्या प्रतिभेच्या बहराचे दिवस सुरु आहेत ...त्याचीच ही झलक\nही आमची डंम्पलींग हेड सिरीज ...\nरंग माखले मातीने…. माती रंगाचीच होती.\nरंगाविना दुनियाची कहाणीच और होती….\nरंग होते म्हणूनं कोणी, केली नाही प्रीत प्यारी.....\nपण रंगाविना कशी कोणी त्यात उडी मारी.\nरंग नाचे, रंग साचे, कधी दरी डोंगराचे . .\nओल्या ओल्या मातीतील सुक्या सुक्या पावसाचे ….\nरंगासाठी युद्ध झाली.… रंगाकाठी ती नहांली\nरंगामुळे मानवाची प्रित बुद्धाकडे वळाली\nरंग अंधारालाही , रंग उजेडालाही….\n���्रकाशात सांडलेल्या भय भावनांनाही…\nरंग असती फसवे, रंग आहेत की नाही\nरंगाशिवाय याचं उत्तरं कुणा ठाऊकचं नहि ........\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/traditional-durga-idol-replaces-with-that-of-a-migrant-woman-with-her-children-in-kolkatha-288650.html", "date_download": "2020-10-20T11:32:20Z", "digest": "sha1:UKKMY7UDFQFUFMBHTQZ7CYA7H2ZISBKF", "length": 17726, "nlines": 204, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "क्या बात है... दुर्गेचं हे नवं रुप पाहिलंत का? क्या बात है... दुर्गेचं हे नवं रुप पाहिलतं का?", "raw_content": "\nबिहारमध्ये ‘JDU’ आणि ‘RJD’त 77 जागांवर थेट टक्कर, भाजपला फायदा होणार\nMumbai Corona | मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना\nक्या बात है… दुर्गेचं हे नवं रुप पाहिलंत का\nक्या बात है... दुर्गेचं हे नवं रुप पाहिलंत का\nलॉकडाऊनच्या काळात शहरांतील मजुरांचे तांडे रोजगार नसल्याने आपल्या गावी निघाले होते. | migrant woman Durga\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकोलकाता: देशभरात आजपासून नवरात्रौत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. कोलकात्यामधील नवरात्रौत्सव हा नेहमीच विशेष आकर्षणाचा विषय असतो. कोलकात्यात अनेक ठिकाणी मंडपांमध्ये देवीची प्रतिष्ठापना करण्यात येते. या मंडपांमध्ये करण्यात येणारी सजावटही पाहण्यासारखी असते. (Kolkata replaces traditional Durga idol with that of a migrant woman with her children)\nयंदादेखील दुर्गेच्या एका मूर्तीमुळे कोलकात्यामधील नवरात्रौत्सव चर्चेचा विषय ठरत आहे. बेहला येथील बरिशा क्लबने यंदा दुर्गेच्या अनोख्या रुपातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. आपल्या मुलांना कडेवर घेऊन जाणारी स्थलांतरित महिलेच्या रुपातील ही दुर्गा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.\nरिंतू दास यांनी ही मूर्ती साकारली आहे. कोरोना संकटाच्या काळात रस्त्यावरुन जाणारे स्थलांतरित महिलांचे तांडे पाहून आपल्याला ही कल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले. कोणाच्याही मदतीशिवाय मुलांना घेऊन रस्त्यावरुन चालणाऱ्या या महिलांमध्ये मला दुर्गा दिसल्याचे दास यांनी म्हटले.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. यानंतर शहरांतील मजुरांचे तांडे रोजगार नसल्याने आपल्या गावी निघाले होते. लॉकडाऊनमुळे वाहतुकीची सर्व साधने बंद असल्याने लाखो मजुरांना आपल्या गावापर्यंत पायी चालत जावे लागले होते. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला होता. रस्त्यावरुन कोणत्याही मदतीशिवाय चालत गेलेल्या या मजुरांच्या कुटुंबीयांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.\nकोल्हापुरात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ\nकरवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात 8 वाजून 40 मिनिटांनी घटस्थापना झाली. श्री पूजक शेखर मुनींश्वर आणि स्मिता मुनींश्वर यांच्या हस्ते सर्व विधी पार पडले. अंबाबाईच्या मंदिरातील नवरात्रौत्सव इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मंदिर बंद असले तरी बाहेरून भाविक देवीच्या दर्शनासाठी धडपड करताना दिसत आहेत.\nमजूर चालून चालून थकले, भुकेने वाट रोखली, जळगावात उपासमारीने दोघांचा मृत्यू, एकाची पू्र्णा नदीत उडी\nप्रवासी मजुरांच्या प्रश्नावरुन सुप्रीम कोर्टात खडाजंगी, तिकिटाच्या पैशावरुन युक्तीवाद\nड्रामेबाजी करण्यापेक्षा मजुरांच्या सूटकेस धरा, सीतारामन राहुल गांधींवर भडकल्या, सोनियांना हात जोडून विनंती\nFitness | नवरात्रीच्या उपवासादरम्यान ‘या’ गोष्टींकडे द्या आणि स्वतःला फिट…\nडॅडींना न्यायदेवतेने सोडावं, अरुण गवळीच्या पत्नीचं देवीचरणी साकडं\nPhotos: देशभरात नवरात्रीचा उत्साह, मंदिरांबाहेर भक्तांची गर्दी\nनवरात्रोत्सवात सोशल डिस्टन्सिंग, कोरोना नियमांचे पालन करा, अजित पवारांचं जनतेला…\nतुळजाभवानी नवरात्रोत्सव, प्रवेश बंदी, सीमेवर पोलीस बंदोबस्त, भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची…\nPhoto | तुळजापुरात पहिल्याच दिवशी प्रवेशबंदीचं उल्लंघन, मंदिर परिसरात भाविकांची…\nतुळजापूर शहर प्रवेशबंदीचे तीनतेरा मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी\nमध्यप्रदेश सरकारला जमलं, राज्यसरकारला का नाही, देवीच्या मूर्तींच्या उंचीवरील निर्बंधामुळे…\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना\nजलयुक्त शिवारची चौकशी लावून माझं तोंड बंद करता येईल, हा…\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांन��� काय दिलासा मिळाला; देवेंद्र फडणवीसांचा सवाल\nहॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्याने कांद्याच्या मागणीत वाढ; किरकोळ बाजारात कांदा नव्वदीपार\nकोरोना संपल्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणार- भाजप\nPHOTO: दारिद्र्यरेषेचे निकष बदलणार, मिळकत नव्हे, राहणीमान ठरवणार पात्रता\nइमरती देवींचं नाव आठवलं नाही म्हणून 'आयटम' बोललो- कमलनाथ\nआतापर्यंत बॉलीवूड वाचवण्यात मग्न असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना उशीराने का होईना पण…\nबिहारमध्ये ‘JDU’ आणि ‘RJD’त 77 जागांवर थेट टक्कर, भाजपला फायदा होणार\nMumbai Corona | मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना\nराहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या बहिणींना दिल्या घराच्या चाव्या\nPhoto : 360 मशालींच्या प्रकाशानं ‘प्रतापगड’ उजळला, भवानीमातेच्या मंदिराला 360 वर्ष पूर्ण\nबिहारमध्ये ‘JDU’ आणि ‘RJD’त 77 जागांवर थेट टक्कर, भाजपला फायदा होणार\nMumbai Corona | मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना\nराहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या बहिणींना दिल्या घराच्या चाव्या\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/shiv-sena-leader-sanjay-raut-on-shiv-sena-dussehra-rally-288862.html", "date_download": "2020-10-20T11:22:56Z", "digest": "sha1:WGA5O7PNT2RXHTUEE4BRR23PARJE67FI", "length": 18198, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कुणी सांगितलं दसरा मेळावा ऑनलाइन होणार?, उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरूनच: संजय राऊत shiv sena leader sanjay raut on Dussehra rally", "raw_content": "\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या विषयावर संबोधित करणार, आठ ��ाजताची वेळ बदलली\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकुणी सांगितलं दसरा मेळावा ऑनलाइन होणार, उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरूनच: संजय राऊत\nकुणी सांगितलं दसरा मेळावा ऑनलाइन होणार, उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरूनच: संजय राऊत\nकोरोनामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याच्या जोरदार चर्चा असून या चर्चांना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे.\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई: कोरोनामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याच्या जोरदार चर्चा असून या चर्चांना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. कुणी सांगितलं शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, असं सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार असल्याचे संकेत दिले आहेत. (shiv sena leader sanjay raut on Dussehra rally)\n‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना संजय राऊत यांनी दसऱ्या मेळाव्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या या मेळाव्याचे महत्त्व आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाइन होत आहेत. पण मी आजच वाचलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये 12 सभा घेणार आहेत. त्या कशाप्रकारे सभा घेतात त्याचा आम्ही अभ्यास करू…नियम वैगरे आहेतच. शेवटी या राज्यात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. सरकारने काही नियम केले आहेत. कोणत्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही, असं सांगतानाच दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यावर निर्णय होईल. मला वाटतं यंदाचा दसरा मेळावाही व्यासपीठावरच होईल. काही मार्ग काढता येईल. चर्चा सुरू आहे. यंदा प्रथमच ठाकरे मुख्यमंत्री आहेत. बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं राऊत म्हणाले.\nअभिनेत्री कंगना रनौतवर गुन्हा दाखल क��ण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्याबाबत विचारले असता राऊत यांनी या प्रश्नावर बोलणे टाळले. मला याबाबत कल्पना नाही. न्यायालयाच्या कारवाईचा आदर करायला हवा, असं सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.\nसिंचन चौकशीबाबत सरकारच उत्तर देईल\nईडीकडून पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याविषयावरही त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. याबाबत सरकारच उत्तर देईल. मी भाष्य करणं योग्य होणार नाही. या घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या तपास यंत्रणांनी क्लिनचीट दिलेली आहे. एवढंच मला माहीत आहे, असंही ते म्हणाले.\nराज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करावं – संजय राऊत\nपश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातले राज्यपाल वेगळ्या भूमिकेतून काम करत आहेत – संजय राऊत\nकुणी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये:संजय राऊत\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nराज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना गुरुवारी मोठा दिलासा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची tv9…\nकुणाल कामराचे खोचक ट्विट; अर्णब गोस्वामींना पुन्हा डिवचले\nदेवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची आठवण, म्हणाले - 'दुर्दैवानं मी पदावर…\nकेंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण आपण काय करणार आहात\nफडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडीओ', जुने दाखले देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना…\nनोकरीसाठी बिहारचे मजूर महाराष्ट्रात आणि प्रचारासाठी हैदराबादचे झगमगीत रस्ते बिहारात,…\nPhoto| मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांसह शेतकरी नेते बांधावर, सर्वपक्षीय नेत्यांकडून नुकसानाचा…\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nसायेब, आज तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली…\nशरद पवार बांधावर जाणार नाहीत तर बंगल्यात बसून राहतील काय\nतुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल; मुख्यमंत्र्यांनी दिला आपत्तीग्रस्तांना…\nआता ईश्वराने मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मदत देण्याची शक्ती दिलीय, तातडीने मदत…\nकेंद्रानं राज्याचं देणं द्यावं, मदतीसाठी हात पसरावे लागणार नाही; मुख्यमंत्र्यांनी…\nपुलावरूनच आमची विचारपूस काय करता; नासलेली पिकं घेऊन शेतकरी मुख्यमंत्र्यांना…\nदसऱ्यापासून राज्यभरात जिम, व्यायामशाळा सुरू होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची…\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या विषयावर संबोधित करणार, आठ वाजताची वेळ बदलली\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nफडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हणाले, थिल्लरपणा शोभत नाही, आता जयंत पाटलांचं उत्तर\nदिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी, अंकुश काकडेंची अजित पवारांकडे मागणी\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या विषयावर संबोधित करणार, आठ वाजताची वेळ बदलली\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nफडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हणाले, थिल्लरपणा शोभत नाही, आता जयंत पाटलांचं उत्तर\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2020/10/blog-post_10.html", "date_download": "2020-10-20T11:14:44Z", "digest": "sha1:VKC5RYWXSU7LZ76L7GPNF3AQGFC5MXBS", "length": 20727, "nlines": 166, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीकरिता विशेष प्रयत्‍न करावे लागतील ....... कुलगुरू मा डॉ विलास भाले", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nजमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीकरिता विशेष प्रयत्‍न करावे लागतील ....... कुलगुरू मा डॉ विलास भाले\nवनामकृवित आयोजित पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्��क्रमाचा समारोप\nरासायनिक निविष्‍ठांचा वापर करून अन्‍नधान्‍य उत्‍पादनात आपण वाढ करून शकलो, आज शेतीतील खर्च वाढत आहे, परंतु त्‍या प्रमाणात उत्‍पन्‍नात वाढ होत नाही. कृषि विद्यापीठांनी सेंद्रीय खतांसह रासायनिक खतांचा योग्‍य वापर करण्‍याची शिफारस केली, परंतु शेतीत सेंद्रीय खतांचा वापर न करता केवळ रासायनिक खतांचा अतिरेकी व अयोग्‍य वापरामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी झाले आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीकरिता विशेष प्रयत्‍न करावे लागतील. शेतातील पिकांचे अवशेष जाळुन न टाकता, त्‍याचे जमिनीतच जागेवर कुचुन चांगले खत तयार होते. सेंद्रीय शेतीत ग्राहकांचा विश्‍वास संपादन गरजेचे असुन चांगल्‍या बाजारभावाकरिता सेंद्रीय शेतमालाचे प्रमाणिकरण आवश्‍यक आहे. शेतकरी गटांचा माध्‍यमातुन सेंद्रीय शेतमालाची प्रक्रिया, पॅकिंग, ब्रॅडिंग आदींवर भर दयावा लागेल. सेंद्रीय शेतीत जैविक खते, जैविक किटकनाशके, जैविक बुरशीनाशके आदी जैविक निविष्‍ठांचा वापर करावा लागेल, असे प्रतिपादन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प व फार्म टु फोर्क सोल्‍युशन्‍स, मुंबई यांचे संयुक्‍त विद्यमाने पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २१ सप्‍टेंबर ते ९ ऑक्‍टोबर दरम्‍यान करण्‍यात आले होते, सदरिल प्रशिक्षणाच्‍या समारोपा प्रसंगी (९ ऑक्‍टोबर रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन राष्‍ट्रीय कामधेनु आयोगाचे सदस्‍य मा डॉ सुनिल मानसिंहका हे उपस्थित होते. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ नितीन कुरकुरे, भोपाळ येथील केंद्रीयकृषि अभियांत्रिकी संस्‍थ्‍ेातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍पाचे प्रकल्‍प समन्‍वयक डॉ महाराणी दीन, भारतीय कृषि संशोधन संस्‍थेचे शास्‍त्रज्ञ डॉ सुभाष बाबु, औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ दिनकर जाधव, प्रगतशील शेतकरी डॉ सुर्यकांतराव देशमुख, मुख्‍य आयोजक प्रमु��� अन्वेषक डॉ. आनंद गोरे, पशुशक्तीचा योग्य वापर योजनेचे संशोधन अभियंत्‍या डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. रणजीत चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, सद्यस्थितीत शेतीतील वाढता खर्च, जमिनीची खालवत जाणारी गुणवत्‍ता व शेतमालास अपेक्षित किमान दर मिळत नसल्‍यामुळे शेती ही कष्‍टप्रत होत आहे. शेतीत पशुधन हद्दपार होत आहे. मानवाच्‍या व पर्यावरणाच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने सेंद्रीय शेतीचे महत्‍व वाढत आहे. सेंद्रीय शेतीत पशुधनाचे अत्‍यंत महत्‍व असुन देशी गोवंश संवर्धन करण्‍याची गरज आहे. विद्यापीठ आयोजित पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय सेंद्रीय शेतीवरील प्रशिक्षाणास राज्‍यातील विविध जिल्‍हयातील पाच हजार पेक्षा जास्‍त प्रशिक्षणार्थी, व शेतकरी बांधव सहभागी होऊन भरभरून प्रतिसाद दिला, यामुळे विद्यापीठाची जबाबदारी वाढली आहे.\nप्रमुख पाहुणे मा डॉ सुनिल मानसिंहका आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेतकरी बांधवासह मानवाचे आरोग्‍य शेतीच्‍या आरोग्‍यावर अवलंबुन आहे. भारतीय गोवंश व शेतीचे अतुट नाते असुन भाकड गायीचेही महत्‍व आहे. सेंद्रीय शेतीत पशुधन,जीवजंतु आदींचे अत्‍यंत महत्‍व आहे. देशी गोवंशाचे संवर्धन करावे लागेल, पंचगव्‍यात मनुष्‍याचे अनेक आजार कमी करण्‍याची ताकद आहे, असे ते म्‍हणाले.\nयावेळी मार्गदर्शनात डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी करोना रोगाच्‍या प्रादुर्भावात विद्यापीठ आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणास राज्‍यातील कान्‍याकोप-यांतील शेतकरी बांधवानी सहभाग नोंदविला, सेंद्रीय शेतीतील पिक लागवड पासुन ते विक्री व्‍यवस्‍थापन आदी विविध विषयांवर देशातील नामांकित कृषि शास्‍त्रज्ञ, कृषि अधिकारी व धोरणकर्त्‍यांनी मार्गदर्शन केले, याचा निश्चितच लाभ होणार असल्‍याचे सांगितले तर डॉ नितीन कुरकुरे यांनी सेंद्रीय शेतीत पशुधनाचे महत्‍व आपल्‍या भाषणात अधोरेखित केले. तसेच डॉ महाराणी दीन यांनी सेंद्रीय शेतीत बैलचलित अवजाराचे महत्‍व सांगितले व डॉ सुभाष बाबु यांनी सेंद्रीय शेतीत एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. डॉ दिनकर जाधव यांनी सेंद्रीय शेतीचे मॉडेल विकसित करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले तर प्रगतशील शेतकरी डॉ सुर्यकांतराव देशमुख यांनी सेंद्रीय शेतीची चळवळ सर्वांच्‍या सहकार्यांने पुढे नेण्‍याची गरज असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले.\nप्रास्‍ताविक प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार संशोधन अभियंत्‍या डॉ स्मिता सोलंकी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ राहुल रामटेके, डॉ पपिता गौरखेडे, डॉ अनुुुुुुराधा लाड, प्रा ज्‍योती गायकवाड, डॉ मिनाक्षी पाटील, सुनिल जावळे, श्रीधर पतंगे, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यातील शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवनामकृविच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठा पासुन वि...\nमौजे मानोली येथे प्रात्‍यक्षिकाकरीता रब्बी ज्‍वारी...\nसामुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक अन्न दिन साजरा\nकृषिचा पदवीधर केवळ नौकरदार न बनता, नौकरी देणारा दा...\nवनामकृविच्‍या वतीने भारतातील कृषि शिक्षणाचे पुनरूज...\nजमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीकरिता विशेष प्रयत्‍न कर...\nसेंद्रीय भाजीपाला लागवड करतांना स्थानिक व देशी वाण...\nपीक निहाय गटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेती यशस्वी...\nहवामान बदलाच्या पार्श्वभुमीवर रेशीम उद्योग फायदेश...\nसेंद्रीय शेतमालाची विक्री करतांना राष्‍ट्रीय व आंत...\nवनामकृवि आयोजित पंधरा दिवसीय ऑनलाईन वेबीनार मध्‍ये...\nमौजे नांदापुर येथे प्रात्‍यक्षिकाकरिता विद्यापीठ व...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प���रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95/", "date_download": "2020-10-20T11:13:09Z", "digest": "sha1:I3UORZWOAJXJ7UNJID7IET5POIJ3VHPL", "length": 10552, "nlines": 107, "source_domain": "sajagtimes.com", "title": "डीजे मालक | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nडीजेच्या दणदणाटावर आळेफाटा पोलिसांची कारवाई\nTag - डीजे मालक\nडीजेच्या दणदणाटावर आळेफाटा पोलिसांची कारवाई\nसुधाकर सैद, बेल्हे ( सजग वेब टीम)\nबेल्हे | बुधवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास गुळूंचवाडी(बेल्हे) येथे कल्याण-नगर महामार्गावर एक नाही दोन नाही जवळजवळ दहा ते बारा डीजेंचा कानठळ्या बसवणारा आवाज अचानक सुरू झाला तो गुळूंचवाडी येथील एका लग्नाच्या मांडवडहाळ्यांच्या मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट चालू होता व त्यापुढे तरुणांची अलोट गर्दी नाचत होती. वाहतुकीच्या गोंगाटापेक्षाही या डीजेचा दणदणाट अधिक होता याचवेळी कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि काही वेळातच तत्पर बेल्हे पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि डीजेचा आवाज अचानक शांत झाला पण यावेळी झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन पाच ते सहा डीजेच्या गाड्या पलायन करण्यात यशस्वी झाल्या असून पोलीस कारवाईत सहा गाड्या सापडल्या असून त्यांच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते विशेष म्हणजे ज्यांच्या घरी लग्न होते त्यांचा स्वतःचाही एक डीजे या कारवाईत सापडला आहे आणि दुसरे विशेष म्हणजे ते स्वतः एक किर्तनकार असून त्या माध्यमातून जनजागृती करण्याचेही काम करतात.\nसध्या लग्नसराई त्यातच असणाऱ्या लग्नामध्ये अजूनही डीजे लावण्याचा मोह वधू-वर पक्षाला ���ाळता येत नाही,त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मिरवणूक व वरातीसाठी महागडे डीजे लावले जात आहेत त्याचा दणदणाट कानठळ्या बसवणारा असून वयोवृद्ध,रुग्ण व सध्या चालू दहावीच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत असून याचे काहीही सोयरसुतक डीजेचालक व वधू-वर पक्षाला नसते.स्त्यावरील काही मंगल कार्यालयांच्या बाहेरही अशाच प्रकारे मिरवणूका काढून डीजेचा दणदणाट केला जातो. परिसरात रुग्णालये व शाळा असल्याने हा परिसर शांतता क्षेत्रात मोडतो तरीही या भागात नेहमीच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केले जाते.यावेळी झालेल्या कारवाईमध्ये अक्षय आशिर्वाद पवार,एम एच-०४-सीजी-३७७० (रा.गुळूंचवाडी),दगडू भाऊ येलमार,एम एच-०४-सीजी-३१५३ (रा.खापरवाडी,आळे),संतोष हरिष राठोड,एम एच-१४-एफ-५७७४(रा.आळे),गणेश दिनकर औटी,(७०९टेंपो) रा.गुंजाळवाडी,बाळासाहेब विठ्ठल चव्हाण,एम एच-१६-क्यू-११५५(रा.वडगाव आनंद),ऋषीकेश संतोष हुलावळे,एम एच-१२-डीजी-३११४ या सहाही डीजेचालकांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नरेंद्र गोराणे व संदीप फड हे करीत आहेत,जुन्नर तालुक्यातील डीजेवरील सर्वात मोठी कारवाई आळेफाटा पोलीस ठाण्याने केल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे,न्यायालयाची डीजे वाजविण्यावर मनाई असतानाही भयानक आवाजाच्या नवनवीन सिस्टीम्स कोणाच्या आशिर्वादाने चालतात हाही एक प्रश्न अनुत्तरीतच राहतो.\nBy sajagtimes latest, जुन्नर, पुणे जुन्नर, डीजे मालक, बेल्हे 0 Comments\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/family-doctor-food-dr-balaji-tambe-98158", "date_download": "2020-10-20T12:42:40Z", "digest": "sha1:GE45T5NJS5U2TDHCHLMJEYPDJL2L2ERD", "length": 16765, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "आहार हितकर - अहितकर - family doctor food dr balaji tambe | Marathi News - eSakal", "raw_content": "\nआहार हितकर - अहितकर\nडॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com\nआहार हा जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक आहे. कारण जगण्यासाठी प्रत्येक जिवाला अन्नाची आवश्‍यकता असते. हितकर आहाराचे सेवन हे मनुष्याच्या वृद्धीला, पोषणाला कारणीभूत असते, तर अहितकर आहार हा रोगवृद्धीचे कारण असतो.\nआरोग्य कशाने टिकते आणि रोग कशामुळे होतात हे एकदा कळले तर, जीवन जगणे सोपे होईल हे नक्की. आयुर्वेदात हे ठिकठिकाणी समजावलेले आहे. चरकसंहितेतील यञ्जपुरुषीय अध्यायात काशीराज वामकाच्या प्रश्नाला उत्तर देताना पुनर्वसु आत्रेय ऋषींनी म्हटले आहे,\nआहार हा जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक आहे. कारण जगण्यासाठी प्रत्येक जिवाला अन्नाची आवश्‍यकता असते. हितकर आहाराचे सेवन हे मनुष्याच्या वृद्धीला, पोषणाला कारणीभूत असते, तर अहितकर आहार हा रोगवृद्धीचे कारण असतो.\nआरोग्य कशाने टिकते आणि रोग कशामुळे होतात हे एकदा कळले तर, जीवन जगणे सोपे होईल हे नक्की. आयुर्वेदात हे ठिकठिकाणी समजावलेले आहे. चरकसंहितेतील यञ्जपुरुषीय अध्यायात काशीराज वामकाच्या प्रश्नाला उत्तर देताना पुनर्वसु आत्रेय ऋषींनी म्हटले आहे,\nहिताहारोपयोग एक एव पुरुषवृद्धिकरो भवति \nहितकर आहाराचे सेवन हे मनुष्याच्या वृद्धीला, पोषणाला कारणीभूत असते, तर अहितकर आहार हा रोगवृद्धीचे कारण असतो. आहार हा जीवनाच्या तीन आधारस्तंभांपैकी एक आहे. कारण जगण्यासाठी प्रत्येक जिवाला अन्नाची आवश्‍यकता असते. मात्र अन्न फक्‍त पोट भरण्यासाठी खायचे नसते, तर आरोग्यवृद्धीसाठी, शरीरपोषणासाठी सेवन करायचे असते. या ठिकाणी हितकर आहार म्हणजे काय हे सुद्धा समजावलेले आहे,\nसमांश्‍चैव शरीरधातून्‌ प्रकृतौ स्थापयति, विषमांश्‍च समीकरोति इति एतद्‌ हितं विद्धि \nजो आहार सम अवस्थेत असणाऱ्या शरीरधातूंना संतुलित ठेवतो आणि विषम म्हणजे बिघडलेल्या शरीरधातूंनासुद्धा संतुलनात आणतो, त्याला हितकर आहार म्हणतात.\nमात्र ‘व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती’ या न्यायानुसार प्रत्येक व्यक्‍तीसाठीच��� हितकर आहार वेगवेगळा असणार. फक्‍त प्रकृतीच नाही तर देश, काल, मात्रा, दोष वगैरे अनेक मुद्द्यांच्या अनुषंगानेही हितावहता बदलत राहते. मात्र स्वभावानेच हितकर आहाराची काही उदाहरणे चरकसंहितेत दिली आहेत, ती अशी,\nलोहितशालयः शूकधान्यानाम्‌ - धान्यांमध्ये रक्‍तसाळ म्हणजे तांबड्या रंगाचा तांदूळ\nमुद्‌गाः शमीधान्यानाम्‌ - कडधान्यांमध्ये मूग\nआन्तरिक्षम्‌ उदकानाम्‌ - सर्व प्रकारच्या पाण्यांमध्ये आकाशातून पडलेले पावसाचे पाणी\nसैन्धवं लवणानाम्‌ - सर्व प्रकारच्या मिठांमध्ये सैंधव मीठ\nजीवन्तीशाकं शाकानाम्‌ - सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये जीवन्ती नावाची भाजी\nऐणेयं मृगमांसानाम्‌ - प्राण्यांच्या मांसामध्ये ऐण जातीच्या हरणाचे मांस\nलावः पक्षिणाम्‌ - पक्ष्यांच्या मांसामध्ये लावा जातीच्या पक्ष्याचे मांस\nगोधा बिलेशयानाम्‌ - बिळात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये घोरपडीचे मांस\nगव्यं सर्पिः - सर्व प्रकारच्या तुपांमध्ये गाईचे तूप\nगोक्षीरं क्षीराणाम्‌ - सर्व प्रकारच्या दुधांमध्ये गाईचे दूध.\nतिलतैलं स्थावरजातानां स्नेहानाम्‌ - सर्व प्रकारच्या वनस्पतीज स्नेहांमध्ये तिळाचे तेल\nशृंगवेरं कन्दानाम्‌ - सर्व कंदांमध्ये सुंठ\nमद्वीका फलानाम्‌ - सर्व प्रकारच्या फळांमध्ये द्राक्षे\nशर्करा इक्षुविकाराणाम्‌ - उसापासून बनविलेल्या पदार्थांमध्ये साखर\nहे सर्व पदार्थ प्रकृती कोणतीही असो, हवामान काहीही असो, देश कोणताही असो, सर्वांसाठी अनुकूल असतात.\nहितकर आहारद्रव्यांप्रमाणेच अहितकर आहाराची यादीसुद्धा चरकसंहितेत दिलेली आहे.\nयवकाः शूकधान्यानाम्‌ - धान्यांमध्ये यवक (एक प्रकारचे क्षुद्रधान्य)\nमाषाः शमीधान्यानाम्‌ - कडधान्यांमध्ये उडीद\nवर्षानादेयमुदकानाम्‌ - पाण्यांमध्ये पावसाळ्यातील नदीचे पाणी\nऔषरं लवणानाम्‌ - मिठात उषर प्रकारचे मीठ\nसर्षपशाकं शाकानाम्‌ - भाज्यामध्ये मोहरीच्या पानांची भाजी\nगोमांसं मृगमांसानाम्‌ - प्राण्यांच्या मांसामध्ये गाईचे मांस\nकाणकपोतः पक्षिणाम्‌ - पक्ष्यांच्या मांसामध्ये जंगली कबुतराचे मांस\nभेको बिलेशयानाम्‌ - बिळात राहणाऱ्या प्राण्यांच्या मांसामध्ये बेडकाचे मांस\nआविकं सर्पिः - तुपांमध्ये मेंढीचे तूप\nअविक्षीरं क्षीराणाम्‌ -दुधांमध्ये मेंढीचे दूध\nकुसुम्भस्नेहः स्थावरस्नेहानाम्‌ - वनस्पतीज स्नेहांमध्ये करडईचे तेल\nनिकुचं फलानाम्‌ - फळांमध्ये वडाचे फळ\nइक्षुविकाराणाम्‌ फाणितम्‌ - उसाच्या पदार्थांमध्ये राब (काकवी).\nहे सर्व पदार्थ कोणत्याही प्रकृतीसाठी अहितकर समजले जातात, म्हणून आरोग्याची इच्छा करणाऱ्याने या पदार्थांपासून दूर राहणे चांगले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडॉ. श्री बालाजी तांबे\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/maharashtra-congress-in-a-state-of-disarray/224446/", "date_download": "2020-10-20T11:03:50Z", "digest": "sha1:K2OG2QO6E6TUFP27NHAJS22RP4ZNUWLD", "length": 28352, "nlines": 110, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "महाराष्ट्र काँग्रेसची गलितगात्र अवस्था ! | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फिचर्स महाराष्ट्र काँग्रेसची गलितगात्र अवस्था \nमहाराष्ट्र काँग्रेसची गलितगात्र अवस्था \nकाँग्रेसमध्ये भाजपच्या आक्रमक प्रचाराला तोंड देण्यासाठी अथवा भाजपवर हल्ला चढवण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हेच एकमेव किल्ला लढवताना दिसतात. तर कधीकधी अधूनमधून माजी मुख्यमंत्री व आत्ताचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, भाई जगताप अशी मोजकीच मंडळी आणि तेही अत्यंत मोजक्या विषयांवर मते मांडताना दिसतात. मात्र एरवी काँग्रेसमध्ये सगळा आनंदी आनंद आहे. त्यांची ही गलितगात्र अवस्था कधी आणि कशी संपणार हा प्रश्न आहे.\nमहाराष्ट्रामध्ये काँग्रेसविरोधात बोलणार्‍यांची मोठी फळी भाजपामध्ये सक्रिय आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, किरीट सोमय्या अशी भलीमोठी यादी भाजपमध्ये आहे. त्या मानाने काँग्रेसमध्ये मात्र भाजपच्या आक्रमक प्रचाराला तोंड देण्यासाठी अथवा भाजपवर हल्ला चढवण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हेच एकमेव किल्ला लढवताना दिसतात. तर कधीकधी अधूनमधून माजी मुख्यमंत्री व आत्ताचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, भाई जगताप अशी मोजकीच मंडळी आणि तेही अत्यंत मोजक्या विषयांवर मते मांडताना दिसतात. मात्र एरवी काँग्रेसमध्ये सगळा आनंदी आनंद आहे. त्यांची ही गलितगात्र अवस्था कधी आणि कशी संपणार हा प्रश्न आहे.\nमहाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची राज्यातली स्थिती ही सत्तेत असूनदेखील चिंताजनक आहे असेच म्हणावे लागेल. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते हे नरेंद्र मोदींच्या धसक्यातून अजूनही बाहेर आलेले दिसत नाहीत. त्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा घोळ अद्याप सुटलेला नाही. पक्षाचे राष्ट्रीय नेते व ज्यांच्यावर काँग्रेसची भविष्यातली पूर्ण मदार आहे असे राहुल गांधी हे अद्यापही राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रातही जो मोदीविरोधी मतप्रवाह आहे तो आकर्षित करेल असं नेतृत्व काँग्रेसकडे आजमितीला नाही. आणि त्याचा वारंवार फटका राज्यात आणि देशातही काँग्रेसला बसत आहे. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही शहाणपणा आलेला नाही. यात सर्वात जास्त अपेक्षाभंग हा काँग्रेसवर विश्वास असणार्‍या तरुण वर्गाचा होत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस या गलितगात्र अवस्थेतून बाहेर कधी पडणार या विवंचनेत काँग्रेसचा तरुण मतदार आहे.\nमहाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष या नात्याने सध्याचे ठाकरे सरकारमधील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. बाळासाहेब थोरात हे काही मास लीडर नाहीत, मात्र हायकमांडशी असलेली निष्ठा ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. पक्षात आणि सत्तेमध्ये सर्वोच्च पदे देताना काँग्रेसमध्ये गांधी घराण्याशी असलेली निष्ठा हा सर्वोच्च गुण समजला जातो, हे जरी खरे असले तरी अशा सर्वोच्चपदावरील व्यक्तीचा पक्ष संघटनेवर आणि जनसामान्यांवर कितपत प्रभाव आहे, हे पाहणे आताच्या काळात अत्यंत आवश्यक झाले आहे. हे कधीतरी काँग्रेसच्या हायकमांडने लक्षात घेणे गरजेचे आहे. बाळासाहेब थोरात हे नगर जिल्ह्यातील काँग्र���सचे अत्यंत निष्ठावान पाईक आहेत. याबद्दल कोणाच्या मनात दुमत नाही. तसेच ते महसूलमंत्री म्हणूनही अत्यंत कार्यक्षमपणे कारभार करत आहेत, याबद्दलही वाद नाही. प्रश्न आहे तो बाळासाहेब थोरात यांच्यासारखी प्रशासन कुशल व्यक्ती उत्कृष्ट वक्ता असण्याचा आहे. बाळासाहेब थोरात हे मुळातच मितभाषी आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकारण अथवा राधाकृष्ण विखे पाटील असे त्यांचे आवडते विषय सोडता अन्य विषयांवर जाहीर मत व्यक्त करण्यात ते फारसे इच्छुक नसतात. तसेच ते राज्याचे महसूलमंत्री असल्यामुळेही त्यांच्यावर मंत्रिमंडळातील कामाची जबाबदारी आहेच. काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रात प्रथमच शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या पक्षाशी सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चांगला सुसंवाद व समन्वय राखण्याची अवघड जबाबदारी ही बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या वागण्या आणि बोलण्यावर ती मर्यादा येतात. मात्र असे असले तरीही काँग्रेसचा मोदीविरोधातील आवाज हा महाराष्ट्रात तितकासा प्रभावी नाही. उलट तो क्षीण झाल्यासारखी स्थिती राज्यभरात सर्वत्र दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या बलाबलामध्ये चौथ्या स्थानावर असलेला आणि सध्याच्या ठाकरे सरकारमध्ये एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची ही स्थिती अशी का झाली आहे, याचा त्यांनी विचार करण्याची गरज आहे.\nमहाराष्ट्रामध्ये काँग्रेसविरोधात बोलणार्‍यांची मोठी फळी भाजपामध्ये सक्रिय आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, किरीट सोमय्या अशी भलीमोठी यादी भाजपमध्ये आहे. त्या मानाने काँग्रेसमध्ये मात्र भाजपच्या आक्रमक प्रचाराला तोंड देण्यासाठी अथवा भाजपवर हल्ला चढवण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हेच एकमेव किल्ला लढवताना दिसतात. तर कधीकधी अधूनमधून माजी मुख्यमंत्री व आत्ताचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, भाई जगताप अशी मोजकीच मंडळी आणि तेही अत्यंत मोजक्या विषयांवर मते मांडताना दिसतात. मात्र एरवी काँग्���ेसमध्ये सगळा आनंदी आनंद आहे. यामध्येही पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर हे देशाच्या अधिक आणि तुलनेने महाराष्ट्राच्या कमी अशा आर्थिक प्रश्नांवरच भूमिका मांडतात. आर्थिक प्रश्नांवर भूमिका या देशासाठी व राज्यासाठी अत्यावश्यक असतात, मात्र त्यामध्ये सर्वसामान्यांना फारसे स्वारस्य नसते. त्यामुळे आर्थिक प्रश्नांमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य मंडळींचा अभ्यास दांडगा असला तरी तो जनसमर्थन मिळवण्यासाठी पक्षाला काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात जर पुन्हा ताठ मानेने उभे राहायचे असेल आणि पक्ष संघटनेला चांगले यश मिळवून द्यायचे असेल तर भाजपच्या काँग्रेसविरोधी आक्रमक प्रचाराला तोडीस तोड देणारे तरुण नेतृत्व पुढे आणावे लागेल. त्याचे वक्तृत्वही लोकांना आकर्षित करणारे असावे लागेल. अशा प्रकारच्या नव्या तरुण नेत्यांची फळी महाराष्ट्रात उभी करावी लागेल. प्रश्न अशा तरुण वक्त्यांना काँग्रेसने योग्य असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आहे. दुर्दैवाने काँग्रेसमध्ये अगदी ब्लॉक अध्यक्षापासून ते प्रदेशाध्यक्षापर्यंत सारेजण दरबारी राजकारणात स्वतःला पारंगत समजतात. त्यामुळे विरोधकांच्या हल्ल्याला आणि आरोपांना उत्तरे देण्याची, जोरदार प्रतिवाद करण्याची गरज काँग्रेसच्या राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाला वाटत नाही, हेच खरे काँग्रेसचे दुर्दैव आहे. गटबाजी ही काही काँग्रेसला नवीन नाही. मात्र ज्या पक्षाने आतापर्यंत देशात आणि महाराष्ट्रातही सत्तेची सर्वोच्च पदे उपभोगली, त्या पक्षाला महाराष्ट्रात तीन पक्षांची आघाडी सरकार स्थापन झाल्यावर तिसर्‍या स्थानी बसावे लागणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. अर्थात, आघाडी सरकारमधील हे तिसरे स्थान मिळण्यातही महाराष्ट्र काँग्रेसवर शरद पवारांचे मोठे उपकार आहेत, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. काँग्रेसचे महाराष्ट्रात ४४ आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीची जर काँग्रेसची स्थिती पाहिली तर काँग्रेस वीस पंचवीसच्या पुढे जाणार नाही, असेच सर्वसाधारण चित्र राज्यात दिसत होते. मात्र सातार्‍यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ती पावसात भिजणारी ऐतिहासिक सभा झाली आणि मतांचा पाऊस राष्ट्रवादीबरोबरच राज्यातील काँग्रेसच्या उमेदवारांव��ही पडला. त्यामुळेच एरवी पंचवीस-तीसमध्ये कुंडली जाऊ शकणारी काँग्रेस राज्यांमध्ये पूर्वीपेक्षा तीन जागांनी अधिक का होईना, परंतु ४४ व्या आकड्यावर स्थिरावली. निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात एवढे वितुष्ट येईल याची कल्पना काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांनाही नव्हती. त्यामुळे पुढची पाच वर्षे पुन्हा विरोधात बसणे एवढेच एकमेव काम काँग्रेसच्या निवडून आलेल्या ४४ आमदारांकडे होते. त्यामुळेच जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र येत होती त्यावेळी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी मात्र महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये सहभागी होण्यास उघड नाराजी दर्शवली होती. तरीही राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आणि त्यातही विशेषत: तरुण ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत हायकमांडला महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या भाजपविरोधी सरकारमध्ये सहभागी होण्याचा हट्ट धरला. याचे मुख्य कारण हेच की मुळात काँग्रेसचा स्वभाव हा विरोधी पक्षात बसण्यासारखा नाही. विरोधी पक्षात बसून सत्ताधार्‍यांकडून स्वतःच्या मतदारसंघातील कामे करून घेण्याचे जे स्किल भाजपा आणि शिवसेना या दोन पूर्वाश्रमीच्या मित्रांकडे आहे ते काँग्रेसकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रात आणि देशात मोदी आणि भाजप सरकार असल्यानंतर विरोधी पक्षात असताना काय हाल होतात याचा अनुभव राज्यातील काँग्रेस नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत बराच सोसला होता. त्यामुळे पुन्हा आता पुढची पाच वर्षे विरोधी पक्षात टाळ कुटत बसण्यापेक्षा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करणे हे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी अधिक सोयीचे मानले. मात्र दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रात सत्तेत असतानाही काँग्रेसच्या मंत्र्यांकडून तसेच काँग्रेसच्या नेत्यांकडून आणि पदाधिकार्‍यांकडून सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे होताना दिसत नाहीत. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दर आठवड्याला मंत्रिमंडळ बैठकीनंतर जनता दरबार आयोजित करून लोकांच्या समस्या, तक्रारी, गार्‍हाणी ऐकून घेण्यास आणि त्या सोडवण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसमध्ये मात्र दुर्दैवाने अजूनही मंत्र्यांचा जनसंपर्क अथवा जनता दरबार सुरू झालेले नाहीत. काँग्रेसचे मंत्री मंत्रालयात येतात कधी आणि बैठका आटपून जातात कधी हे सामान्य कार्यकर्त्यांना सोडा बड्या बड्या नेत्यांनाही ठाऊक नसते. जर काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे मंत्री आणि पदाधिकारी नेते, कार्यकर्ते आणि काँग्रेसवर प्रेम करणारी जनता यांच्यात असाच दुरावा यापुढेही कायम राहिला तर मात्र राज्यात काँग्रेसला तारण्यासाठी ब्रह्मदेवही काही करू शकणार नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nआरोग्याचं काम हे आता देशाचं काम\nपायाला भिंगरी लावून पिंजला कानाकोपरा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nPhoto: भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कोरोनामुळे ‘मुंबादेवी’चे दर्शन बंद\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/pune-mns-workers-grants-bail-in-vandalised-office-of-water-supply-of-pmc/articleshow/78316472.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-20T12:35:01Z", "digest": "sha1:X556JALAILO7HGFD2EHS6BENWXERRJME", "length": 11935, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुणे: महापालिकेच्या कार्यालयात तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांना जामीन\nटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 25 Sep 2020, 05:10:00 PM\nपुण्यातील स्वारगेट येथील महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.\nपुणे: पुणे महापालिकेच्या स्वारगेट येथील पाणी पुरवठा कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.\nसंग्राम सुभाष तळेकर, अतिश ज्ञानेश्‍वर झुरंगे, गणेश किशोर भोसले, श्रीकांत चंद्रकांत कर्णवर आणि अमेय प्रमोद सुतार अशी त्यांची न���वे आहेत. बचाव पक्षातर्फे अॅड. सतीश कांबळे, अॅड. अमेय बलकवडे आणि अॅड. आकाश ठक्कर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मनसेच्या या सर्व कार्यकर्त्यांविरोधात हल्ला करणे, सरकारी कामामध्ये अडथळा आणणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना १० सप्टेंबरला अटक करण्यात आली होती.\nया सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना या पाचही कार्यकर्त्यांनी अॅड. सतीश कांबळे, अॅड. अमेय बलकवडे आणि आकाश ठक्कर यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या सर्वांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पोलीस ठाण्याला हजेरी लावणे आणि तपासात सहकार्य करण्याच्या अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.\nभिवंडी: एमआयएमच्या नेत्याला अटक, बिल्डरचे अपहरण आणि खंडणीचा आरोप\nव्हर्च्युअल सुनावणीवेळी वकील ओढत होता सिगारेट, हायकोर्टाने फटकारले\nविवाहित तरुणानं रचला अपहरणाचा बनाव; कारण वाचून धक्का बसेल\nठाण्यातील शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची गोळ्या घालून केली हत्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलखास ऑफरमध्ये 64MP आणि 32MP सेल्फीचा फोन खरेदी करा\nमध्यरात्री २ वाजले होते, निर्जन रस्त्यावर 'ते' रिक्षामध...\n १७ वर्षीय मुलीचे अपहरण, सलग २२ दिवस सामूहिक ब...\nपत्नीला दीड वर्ष टॉयलेटमध्ये कोंडून ठेवलं; अवस्था बघून ...\nपुण्यात खळबळ; मध्यरात्री दुचाकींची तोडफोड आणि जाळपोळ...\nभिवंडी: एमआयएमच्या नेत्याला अटक, बिल्डरचे अपहरण आणि खंडणीचा आरोप महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमनसे पुणे महापालिका पुणे कार्यकर्त्यांना जामीन Pune PMC MNS\nदेशLive : PM मोदींचे देशाला संबोधन, जनतेला दिवाळी भेट मिळणार\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nगुन्हेगारीगँगस्टर इकबाल मिर्चीचे मुंबईतील हॉटेल, टॉकीजसह २२ कोटींची मालमत्ता जप्त\nमोबाइलखास ऑफरमध्ये 64MP आणि 32MP सेल्फीचा फोन खरेदी करा\nमुंबईफडणवीसांच्या पोटात का दुखतंय; पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर\nसिनेन्यूजतमाशा कलावंताना हवीय शेतकऱ्यांप्रमाणे मदत आणि आरक्षणही\nन्यूजइमरती देवींची माफी का मागू अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता - कमलनाथ\nविदेश वृत्तचीनमध्ये 'या' आजाराचा संसर्ग तीव्र; काही राज्यांमध्ये हजारोंना बाधा\nआयपीएलIPL2020: दिल्लीसाठी गूड न्यूज, पंजाबविरुद्धचा सामन्यापूर्वी धडाकेबाज खेळाडू संघात परतणार\nदेशपंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात चीनवर बोलावं, राहुल गांधींचे आव्हान\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nधार्मिक२ हजार वर्षांपूर्वीचे पाकमधील वैष्णो देवी शक्तीपीठ; वाचा, अद्भूत रहस्य\nमोबाइल6000mAh बॅटरीचा सॅमसंग गॅलेक्सी M21 नेहमीसाठी झाला स्वस्त, पाहा किंमत\nफॅशनज्वेलरीचं हटके डिझाइन शोधताय ऐश्वर्याचे ‘हे’ स्टायलिश दागिने पाहिले का\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/32272?page=12", "date_download": "2020-10-20T12:38:34Z", "digest": "sha1:AI5YJS6W6U5YPJPY2QSUGBPBXSOTK3NW", "length": 9910, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती. | Page 13 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.\nमला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.\nप्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.\nआमुचा धागा चार वर्षानी वरती\nआमुचा धागा चार वर्षानी वरती आला .जामोप्या ,अमिताभशी बोललात की नाही मग\nफोटोच्या पुराव्यासकट इथे पोस्ट टाकण्याचा सर्वप्रथम मान माझाच का \nकार्यक्रम संपल्यावर अमिताभ दोन फूट अंतरावरुन निघुन गेले. आम्ही दारात गर्दी करुन उभे होतो. बोलायला मिळाले नाही.\nअनिल, ही माहिती नवीन आहे.\nअनिल, ही माहिती नवीन आहे. आश्चर्यकारक आहे.\nएल्टी, अमिताभ बच्चन अनेक पथ्यं पाळतात असं त्यांच्या एका मुलाखतीत वाचलं आहे.\nकोणतंही व्यसन, ए��रेटेड पेयं, मांसाहार, बाहेरचं खाणं/जेवण, साखर, चहा, कॉफी, बहुतेक भातसुद्धा, आणि जागरण, ह्या सर्व गोष्टी गेली कित्येक वर्षं बंद आहेत असं त्यांनी सांगितलं होतं त्यात. शक्य तिकडे घरूनच जेवण-खाणं नेतात ते.\nअनिल, वरती तारखेत गडबड झाली आहे आणि अतिथींचं नावही लिहिलेलं नाही तुम्ही. फोटोसुद्धा लांबून आहे, नीट बघावा लागला. तेवढी दुरूस्ती केलीत तर बरं होईल.\n२८ जुलै २०१६ .... जागतिक\n२८ जुलै २०१६ .... जागतिक हेपॅटायटिस दिवस\nदुसर्‍या दिवशी पेप्रात आले होते.\nकार्यक्रमाचे आयोजन आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी यानी केले होते.\nवा वा ... बच्चनसाहेबांना\nवा वा ... बच्चनसाहेबांना पाहिलंत. अजुन काय हवं.\nचारेक वर्षांपुर्वी, मुंबईला विमान उतरल्यावर इमिग्रेशनकडे येताना खुप उशीर झाला.\nमग ती बाई पापो. वगैरे तपासत असताना तिला एका माणसाने काहीतरी सांगितले व ती एकदम खुष होऊन 'मॅडम मै अभी आयी' म्हणत निघुनच गेली. मग त्याच मुलाला विचारले, ' काय झालं'. तो म्हणाला.. '१ नं.वर एश्वर्या राय आहे'...... \nमग काय एकदम थकवा निघुन गेला. आम्ही ७ वर होतो. वाकुनवाकुन मान वळवुन १ नं कडे पाहिले पण खांबामुळे दिसेना. तरी बाकी रांगा रिकाम्या होत्या....\nमग एकदम समोर लक्ष गेले तर फक्त ७-८ फुटांवरुन बाईसाहेब ९-१० महिन्याच्या लेकीला पोटावरील झोक्यात बसवुन निघाल्या होत्या. ते अत्यंत गोंडस बाळ तिच्याकडे टुकुटुकु पहात बसले होते व ती दाईबरोबर गप्पा मारत निघाली होती. एकदम नीट बघितले. पण प्रवासाने दमलेली दिसत नव्हती. जाडी वाढलेली असल्याने सैलसर काळा अनारकली घातला होता. मेकप होता थोडा पण तरी गालवरचे खड्डे चक्क दिसले. (तेव्हा तिच्या मुलीचे फोटो देखील प्रसिद्ध झाले नव्हते)..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/ajache-dinvishesh-15-november-20.html", "date_download": "2020-10-20T12:14:27Z", "digest": "sha1:U5OPKTHFKD37KVZ7IHC4ITVPH3MBJCP3", "length": 7292, "nlines": 91, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - १५ नोव्हेंबर", "raw_content": "\nHomeनोव्हेंबरदैनंदिन दिनविशेष - १५ नोव्हेंबर\nदैनंदिन दिनविशेष - १५ नोव्हेंबर\n१९४५: ��्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.\n१९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.\n१९७१: इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले.\n१९८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.\n१९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.\n१९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.\n२०००: झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.\n१७३८: जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२)\n१८७५: झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९००)\n१८८५: आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९३९ – भावनगर, गुजराथ)\n१८९१: जर्मन सेनापती एर्विन रोमेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४४)\n१९०८: अबार्थ कंपनी चे संस्थापक कार्लो अबार्थ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९७९)\n१९१७: संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ डी. डी यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)\n१९१४: भारतीय वकील आणि न्यायाधीशव्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०१४)\n१९२७: आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१)\n१९२९: कवयित्री शिरीष पै यांचा जन्म.\n१९३६: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९९८)\n१९४८: कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै २००३)\n१९८६: लॉन टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचा जन्म.\n१६३०: जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान केपलर यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १५७१)\n१७०६: ६वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म: १ मार्च १६८३)\n१९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१०)\n१९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी नारायण दत्तात्रय आपटे यांचे निधन.\n१९८२: भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा ��ांधींचे पट्टशिष्य आचार्य विनोबा भावे यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)\n१९९६: कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माधवराव सूर्याजी पवार यांचे निधन.\n२०१२: केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कृष्ण चंद्र पंत यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९३१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhaandola.co.in/2018/10/15/typography3/?shared=email&msg=fail", "date_download": "2020-10-20T12:19:59Z", "digest": "sha1:VEFX467LFZROR4AUFIQMNPK66I7C6CTF", "length": 26462, "nlines": 152, "source_domain": "dhaandola.co.in", "title": "ऐसी अक्षरे – भाग ३", "raw_content": "\nऐसी अक्षरे – भाग ३\nलायनोटाईप मशिनचा शोध लागला आणि हे तंत्रज्ञान छपाई क्षेत्रात झपाट्याने वापरले जाऊ लागले. पण ऑटमार जेव्हा लायनोटाईप मशिन बनवण्याच्या मागे होता तेव्हा तो सोडून या क्षेत्रात कोणी दुसरे संशोधन करत नव्हतं का तर ऑटमारच्याच संशोधनाला समांतर असे आणखी एक मशिन बनवण्याच्या मागे एक संशोधक होता आणि त्याने शोधलेले तंत्रज्ञान ऑटमारच्या मशिनसारखेच गुंतागुंतीचे होते.\n१८८५ साली अमेरीकन संशोधक टॉल्बर्ट लॅन्स्टन (Tolbert Lanston) याने आणखी एका टाईपसेटींग मशिनच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. या मशिनमधे कोल्ड स्टॅम्पिंग तंत्रज्ञान वापरुन छपाईचे खिळे बनवले जात. पुढे यात आणखी संशोधन करुन त्याने धातूचे ओतकाम करुन खिळे बनवण्याचे तंत्र विकसित केले गेले.\nह्या मशिनमधे वापरलेले तंत्रज्ञान हे ऑटमारच्या मशिनपेक्षा वेगळे होते. या मशिनमध्येही टाईप करण्यासाठी की बोर्ड होता. पण धातूचे ओतकाम करण्यासाठी यंत्र वेगळे होते. मोनोटाईप हे मशिन एकावेळी एकाच अक्षराचा खिळा बनवत असे. हे खिळे एकामागोमाग एक लावून त्यापासून एक ओळ तयार होत असे.\nया यंत्राचं वैशिष्ठ्य म्हणजे यात होणारे जस्टिफिकेशन. दोन शब्दात किती जागा सोडायची हे ऑपरेटर ठरवू शकत असे. टाईप करताना रकान्याच्या रुंदीमध्ये किती जागा उरली आहे हे दर्शवणारी एक स्केल असे. आपण टाईपरायटरवर टाईप करताना उजवीकडील मार्जिनच्या जवळ पोहोचण्याच्या आधी एक घंटा वाजते. जी आपण उजव्या मार्जिनच्या जवळ पोहोचल्याची सुचना देते. तशीच रचना या यंत्रातही होती. त्यावरुन ऑपरेटरला उरलेल्या जागेत किती शद्ब बसतील याचा अंदाज येत असे. एखादा शब्द बसणार नाही असे त्याला वाटल्यास यंत्राच्या वरील बाजूस असलेल्या एका दंडगोलाकृती मापकावरील अंतर बघून त्याप्रमाणे की-बोर���डवर काही विशिष्ठ बटणे दाबली की त्याबरहुकूम कागदाच्या गुंडाळीवर भोके पडली जात. मोनोटाईपच्या या वैशिष्ट्यामुळे रकाने असलेले तक्ते या यंत्रावर सहजपणे करता येत. त्यामुळे वेळापत्रके, वेगवेगळी कोष्टके इ. कामांच्या खिळ्यांची जुळणी या यंत्रावर अतिशय सफाईने करता येत असे.\nमोनोटाईप मशिनला एक की-बोर्ड असे ज्यावर एकाच टाईपचे नॉर्मल, इटॅलीक्स, बोल्ड, बोल्ड इटॅलीक्स अशी बटणे असत. यात एखादे अक्षराचे बटण दाबल्यावर वरती लावलेल्या पेपरच्या गुंडाळीला एक छिद्र पडत असे. वेगवेगळ्या अक्षरांसाठी वेगवेगळ्या छिद्रांची रचना या कागदाच्या गुंडाळीवर केली जात असे. छिद्रे पाडण्याची ही प्रक्रीया हवेच्या दाबाने केली जात असे. या कागदाच्या गुंडाळ्या नंतर कास्टिंग करणार्‍या यंत्राकडे पाठवल्या जात. त्याआधी टाईप करणारा ऑपरेटर त्यावर कुठला टाईपची मॅट्रिक केस लावायची तसेच रकान्याची रुंदी किती याबद्दलच्या सुचना हाताने लिहित असे.\nलायनोटाईप मशिनप्रमाणेच या मशिनमधेही पितळेचे साचे असत. मॅट्रिक्स केसमधे १५ x १५ असे रकाने व ओळीच्या रचनेत २२५ साचे असत. टायपिंग मशिनवरची छिद्रे पाडलेली कागदी गुंडाळी कास्टर मशिनला लावली जात असे. कास्टर मशिनमधे सांकेतिक छिद्रे पाडलेला कागद वाचला जात असे. छिद्रांची ही रचना वाचून यंत्रातील मॅट्रिक्स केसच्या मागील बाजूस असलेली धातूची पीन केसच्या छिद्रातून अक्षराचा साचा कास्टरमधे ढकलत असे. मग एका पंपाद्वारे कास्टरमधे असलेल्या पितळेच्या साच्यांमधे धातूचा रस दाबाने सोडून अक्षराचा खिळा बनवला जात असे. हा साचा पाण्याचा वापर करुन थंड करण्याची रचना मशिनमधेच केलेली असे. त्यामुळे साच्यात सोडलेला धातूचा रस लगेचच थंड होऊन अक्षराचा खिळा बाहेर पडत असे. हे खिळे एकामागोमाग एक लावले जाऊन शब्दांच्या ओळी तयार होत. ठराविक ओळींचाअसा एक कंपोज छपाईसाठी पुढे पाठवला जात असे.\nमोनोटाईपमधे वापरली जाणारी मॅट्रिक्स केस\nही दोन्ही यंत्रे येण्याच्या आधीपासून रोटरी ऑफसेट मशिन्स वापरण्यास सुरुवात झाली होती. स्टिरीओटाईप नावाच्या मशिनमधे रोटरी ऑफसेटच्या सिलिंडरवर बसणार्‍या गोलाकार ओतीव प्लेटसची निर्मिती करता येत असे. हातानी जुळवलेल्या खिळ्यांच्या कंपोजवर टिपकागदासारखा मऊ कागद दाबून त्यात त्या खिळ्याचा छाप उमटवला जात असे. मग या कागदाला मशिनच्या सिलिंडरच्या व्यासाप्रमाणे गोल वळवले जात असे. हा गोलाकार व अक्षरांचे ठसे असलेला कागद मग ओतकाम करणार्‍या मशिनमधे घातला जात असे. त्यात धातुचा रस ओतून सिलिंडरच्या व्यासाच्या आकाराची व उठावाची अक्षरे असणारी गोलाकार ओतीव प्लेट बनत असे. ही प्लेट सिलिंडरला लावून मग छपाई केली जात असे. वरील दोन यंत्रांमुळे कंपोजींगचे काम जलद होऊ लागले व त्यामुळे या प्लेटही वेगाने बनू लागल्या. त्यामुळॆ छपाईचाही वेग वाढला. (हे तंत्रज्ञान कसे होते हे शोधताना सापडलेला हा माहितीपट.)\nपण मोनोटाईप मशिनची संकल्पना ज्याने पहिल्यांदा मांडली तो टॉल्बर्ट लॅनस्टन मात्र दुर्दैवी ठरला. टॉल्बर्टचा जन्म १८४४ साली एका गरीब कुंटूंबात झाला. १५ व्या वर्षीच त्याने आपले शिक्षण सोडून दिले व तो कामधंद्याला लागला. छपाईच्या संदर्भातले काम करताना कंटाळवाण्या खिळे जुळवण्याच्या तंत्रात वेगाने काम करु शकेल असे यंत्र बनवण्याचा ध्यास त्याने घेतला. वर उल्लेखल्याप्रमाणे त्याने कोल्ड स्टॅपिंग प्रकारे खिळे बनवण्याचे एक यंत्र बनवले. १८८६ साली आलेल्या लायनोटाईप मशिनमधे धातूच्या रसापासून स्लग बनवले जातात हे पाहुन टॉल्बर्ट ओतकाम करुन खिळे बनवण्याचे यंत्र बनवण्याच्या मागे लागला. टॉल्बर्टचे फारसे शिक्षण झाले नसल्याने त्याला यंत्रांमधील क्लिष्ट संरचना कशी करावी याबद्दलचे फारसे ज्ञान नव्हते. १८९७ मधे त्याने जॉन सेलर या एका इंजिनिअरच्या सहाय्याने ओतकाम करणारे यंत्र बनवले. टॉल्बर्टने पेनसिल्वेनीया येथे त्याने या यंत्राचे उत्पादन चालू केले. पण आर्थिक चणचणीमुळे या यंत्राला युरोपमधे ग्राहक मिळतील या आशेने त्याने इंग्लंडला प्रस्थान केले. प्रवासातच त्याची डुरेव्हन नावाच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख झाली. त्यांना टॉल्बर्टची कल्पना आवडली व त्यांनी त्याला सहाय्य केले. युरोपमधे विकण्यायोग्य पहिल्या यंत्रावर टॉल्बर्टचे नाव होते. लॅनस्टन कास्टिंग मशीन या नावाने हे यंत्र विकले गेले. पण त्यानंतर पुढील १० वर्षातच टॉल्बर्टचे नाव यंत्रावरुन काढून टाकण्यात आले व विपन्नावस्थेत त्याचा मृत्यू झाला.\nलायनोटाईप आणि मोनोटाईप या दोन्ही मशिननी छपाईच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवली. ही दोन्ही मशिन्स साधारणत: १९७०-८० च्या दशकापर्यंत वापरात होती. शोध लागल्यानंतर पुढे ८०-९० ���र्षे चालणार्‍या या तंत्रज्ञानात पुढे येणार्‍या संगणकीय टाईपसेटींगची बीजे रोवली गेली होती.\n१९६० च्या दशकात त्यानंतर फोटोटाईपसेटींगचा शोध लागला. या मशिनमध्ये खिळ्यांऐवजी फिल्मचा वापर केला जात असे. लायनोटाईप आणि मोनोटाईप या दोन्ही कंपन्यांनी आपली या तंत्रज्ञानावर आधारीत मशिन्स आणली. या दोन कंपन्यांबरोबरच आणखी अनेक कंपन्या यात सामील झाल्या. पण हे तंत्रज्ञान १९८५ साली अ‍ॅपल कंपनीने आणलेल्या लेझर रायटर या लेझर प्रिंटरमुळे पुसले गेले. यानंतरचा काळ होता तो संगणकाचा. वेगवेगळी सॉफ्टवेअर्स निर्माण केली गेली आणि आज डिजिटलच्या जमान्यात संगणकावर जुळवलेला मजकुर थेट डिजिटल ऑफसेट मशिनवर छापला जातो.\nअक्षरजुळणी हे मुद्रण क्षेत्राचे एक प्रमुख अंग आहे. अक्षरांची म्हणजेच वेगवेगळ्या फॉण्टस्‌ची निर्मिती ते त्यांची जुळणी याचा आढावा या तीन लेखांमधून घेण्याचा हा अतिशय त्रोटक प्रयत्न आहे. या विषयावर वाचताना मला लायनोटाईप आणि मोनोटाईप या मशिनच्या निर्मितीचा प्रवास अचंबीत करुन गेला. मोनोटाईप मशिनबद्दलचे माहितीपटही युट्यूबवर फारसे मिळाले नाहीत. जे मिळाले त्यातले बरेचसे स्पॅनिशमधले होते. त्यामुळॆ या यंत्रांतील तंत्र समजून घ्यायला जरा अवघड जाते. अक्षरांचा मुद्रणाच्या दृष्टीने झालेला हा प्रवास आता डिजिटल टाईपसेटींग पर्यंत पोहोचला आहे. डिजिटल क्षेत्रात रोज काही तरी नविन तंत्रज्ञान येत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचाही प्रवास मोठ रंजक आहे. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी…\nऐसी अक्षरे – भाग २\nजाने कहॉं गए वो दिन…\nअप्रतीम लेख आहेत तूमचे, कौस्तुभ आणि यशोधन.\nपण ही लेखमाला इथेच संपत नाही, टायपोग्राफीबरोबरच डिजीटल तंत्रज्ञानापूर्वीच्या छपाई तंत्रातील इमेज प्रिंटींग या विषयावर थोडा प्रकाश टाकावा.\nअसेच छान लिहित रहा, काहीतरी वेगळे वाचायला मिळेल,. सुंदर👌\nफेस भराभर उसळू द्या \nठिपक्यांची किमया… Oct 16, 2020\nइकडून तिकडे गेले वारे.. Aug 18, 2020\nसैनिक हो तुमच्यासाठी… Aug 1, 2020\nअग्निफुले Jul 25, 2020\nश्रावणमासी… Jul 18, 2020\nझेंडा रोविला… Jul 5, 2020\nक्षितीजाच्या पार… Jun 14, 2020\nतारीफ करू क्या….. Apr 12, 2020\nचुकली दिशा तरीही – भाग २ Apr 6, 2020\nचुकली दिशा तरीही – भाग १ Mar 28, 2020\nआज (बाहर) जाने की जिद ना करो… Mar 23, 2020\nमुर्ती लहान… Mar 19, 2020\nप्यार के इस खेल में… Mar 14, 2020\nएका ‘तत्कालीन’ कारणाची गोष्ट… Jan 18, 2020\nजीवो जीवस्य… Oct 6, 2019\nजगण्याचा स्वाद दुणा… Jul 21, 2019\nतुझा गंध येता – भाग २ Mar 30, 2019\nतुझा गंध येता – भाग १ Mar 24, 2019\nरंगल्या गोष्टी अशा…… Mar 2, 2019\nकेल्याने देशाटन Feb 7, 2019\nआधी हाताला चटके…. Jan 27, 2019\nमहाराष्ट्रवृत्तांत – १८४८ ते १८५३ Dec 15, 2018\nविस्मयनगरीचा राजकुमार Nov 20, 2018\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया Nov 6, 2018\nजाने कहॉं गए वो दिन… Oct 16, 2018\nऐसी अक्षरे – भाग ३ Oct 15, 2018\nऐसी अक्षरे – भाग २ Sep 29, 2018\nऐसी अक्षरे – भाग १ Sep 11, 2018\nभाव खाऊन गेलेला पाव… Jul 27, 2018\nएक भाग्यवंत झाड सफरचंदाचे Jul 18, 2018\nशिकार ते शेती Jul 1, 2018\nहरवलेल्या आवाजांच्या शोधात Jun 27, 2018\nकुत्र्याचा लळा लागला त्याची गोष्ट Jun 23, 2018\nदोन घडीचा डाव Jun 9, 2018\nहे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये….. May 1, 2018\nवसुंधरेचे मनोगत Apr 21, 2018\nएका नावाची गोष्ट Apr 14, 2018\nआपला इंपोर्टेड उपास Apr 3, 2018\nसाखरेचे खाणार त्याला…. Mar 18, 2018\nपुन्हा एकदा अथातो मुद्रणजिज्ञासा… Mar 9, 2018\nजाणिजे यज्ञकर्म Feb 22, 2018\nमाझे आवडते पुस्तक अर्थात गृहिणी-जीवन-सर्वस्व Feb 1, 2018\nकपड्यांची इस्त्री Dec 6, 2017\n…अशा रीतीनं आपण वेळ पाळू लागलो Nov 25, 2017\nऑटो स्कॉर्झेनी-जिगरबाज कमांडो ते मारेकरी Nov 7, 2017\nअल्काट्राझ Oct 22, 2017\nअथातो मुद्रणजिज्ञासा Oct 18, 2017\nयुद्धकैदी क्र.१ Oct 15, 2017\nटपाल तिकीटाचे पर्फोरेशन Oct 15, 2017\nआपणच आपली ओळख करून देणे हा बहुतेक सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असावा पण ब्लॉग लिहायचा तर ओळख करून दिलीच पाहिजे.\nआमची मैत्री तशी फार जुनी नाही, ४ वर्षाचीच. कार्यक्षेत्रंही वेगवेगळी. मी आयटी मध्ये तर कौस्तुभचा स्वतःचा छपाईचा व्यवसाय. पण आमच्या अनेक आवडीनिवडी अगदी सारख्या. आवडते लेखक, आवडतं संगीत, आवडते सिनेमे एकसारखे. नॉस्टॅल्जिआ हा आम्हाला जोडणारा अजून एक धागा. त्यामुळं आम्ही गप्पात नेहमीच जुन्या गोष्टी उकरून काढत असतो. या ब्लॉगवरच्या अनेक लेखांचे विषय आम्हाला या गप्पातूनच सुचलेले आहेत. वाचून बघा कदाचित वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावरचा एखादा लेख सापडून जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/03/fortune-40-list-indian-youngsters/", "date_download": "2020-10-20T11:15:08Z", "digest": "sha1:QABYNYT277NQP7JZ3H76CKNV3CASLVMD", "length": 10672, "nlines": 151, "source_domain": "krushirang.com", "title": "फॉच्यूनच्या लिस्टमध्ये अंबानी पुत्रांसह बायजू, पूनावाला यांच्यासह सातजण भारतीय | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर फॉच्यूनच्या लिस्टमध्ये अंबानी पुत्रांसह बायजू, पूनावाला यांच्यासह सातजण भारतीय\nफॉच्यूनच्या लिस्टमध्ये ���ंबानी पुत्रांसह बायजू, पूनावाला यांच्यासह सातजण भारतीय\nजगप्रसिद्ध Fortune नावाच्या मासिकाने आणखी नवीन यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी आहे ४० वर्षे वयाच्या आतील जगभरातील ४० प्रभावशाली व्यक्तींची. होय, ही यादी सेक्टरनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अंबानी पुत्र-पुत्री यांच्यासह एकूण सात भारतीय तरुणांनी स्थान मिळवले आहे.\nफायनान्स, टेक्नोलॉजी, हेल्थकेअर, पॉलिटिक्स आणि मिडिया & इंटरटेन्मेंत अशा पाच सेक्टरमधील युवा आणि प्रभावशाली वाटणाऱ्यांची यादी यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूणच यामध्येही भारतीयांनी आपली छाप सोडली आहे. सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे जुळे पुत्र-पुत्री असलेल्या ईशा आणि आकाश अंबानी यांनीही यामध्ये स्थापन मिळवले आहे. वडिलांच्या रिलायन्स कंपनीत संचालक मंडळात काम करताना फेसबुक आणि गुगल यांच्याकडून गुंतवणूक मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची त्यामध्ये प्रशंसा करण्यात आली आहे.\nADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्स\nतसेच या दोघा रईसजाद्यांसह या यादीत Serum Institute of India चे अदार पूनावाला, सॉफ्टबँक ग्रुपचे सीनियर वाइस प्रेसिडेंट (इन्वेस्टमेंट्स) अक्षय नाहेता, Maverick Ventures कंपनीचे एमडी अंबर भट्टाचार्य, PharmEasy याचे फाउंडर धवल शाह व धर्मिल शेठ, Byju’s चे फाउंडर बायजू रवीन्द्रन आणि शाओमी इंडियाचे मनु कुमार जैन यांचीही नावे या यादीत आहेत.\nयापैकी बायाजूचे रवीन्द्रन यांनी त्यांची कंपनी सध्या शैक्षणिक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी कंपनी केल्याबद्दल कौतुक केलेले आहे. तर, शाओमी मोबाइल भारतीयांच्यामध्ये लोकप्रिय करून मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचे कौशल्य मिळवलेल्या मनु कुमार जैन यांचेही विशेष कौतुक करण्यात आलेले आहे. मनु कुमार जैन यांनी यापूर्वी जबॉन्ग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची स्थापना करून लोकप्रिय केले होते. पुढे ही कंपनी फ्लिपकार्टने अधिग्रहित केली.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nस्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..\nPrevious article‘त्या’ निर्णयामुळे बसणार फटका; कॉल रेटमध्ये होणार पुढच्या तिमाहीत वाढ\nNext articleआता घरातच होणार थेटर; पहा ‘झी’वाल्यांनी कोणती सेवा आणलीय खास\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nस्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विच��र नक्कीच वाचा; आत्मविश्वास वाढेल\nसर्वात सामर्थ्यवान देशांची यादी जाहीर; अमेरिका आहे ‘या’ स्थानी; भारताला बसला धक्का\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\nपुणेकरांच्या सवयीवरचे काही इरसाल किस्से; नक्कीच वाचा मंडळी\nस्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा; आत्मविश्वास वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%B8_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8", "date_download": "2020-10-20T12:49:41Z", "digest": "sha1:3J7ELZ5DSFXPXDJ42SH56YJ4Q74MDCN2", "length": 6019, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्कस अॅनेयस लुकानस - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमार्कस अॅनेयस लुकानस याचा अर्धपुतळा, कोर्डोबा, स्पेन\nमार्कस अ‍ॅनेयस लुकानस (रोमन लिपी: Marcus Annaeus Lucanus) (नोव्हेंबर ३, इ.स. ३९ - एप्रिल ३०, इ.स. ६५) हा रोमन कवी होता. तो तत्कालीन रोमन साम्राज्यातील हिस्पानिया बेटिका देशातल्या कोर्डुबा या नगरात, म्हणजे आधुनिक काळातील स्पेन देशातल्या कोर्डोबा शहरात जन्मला. फार्सालिया हा त्याच्या काव्यसंग्रह प्राचीन रोमन साहित्यात महत्त्वाचा मानला जातो. तो रोमन सम्राट नीरो याचा समकालीन होता.\nप्रोजेक्ट गुटेनबर्ग संकेतस्थळावरील मार्कस अॅनेयस लुकानस याच्या साहित्यकृती (इंग्लिश मजकूर)\nइ.स. ६५ मधील मृत्यू\nइ.स. ३९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जून २०१४ रोजी २३:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kedusworld.blogspot.com/2010/11/blog-post_23.html", "date_download": "2020-10-20T12:21:05Z", "digest": "sha1:3GBYKSFXS5OBZLLAV5MWDOM6APCIL7LE", "length": 17128, "nlines": 115, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: पांढर्‍याची वाडी", "raw_content": "\nसमोरचा हौद साधारण वीस फुट लांब आणि तीस फुट रुंद असेल. हौदाला चोहोबाजूंना पायर्‍या होत्या ज्या अगदी मोडकळीस आल्या होत्या. हौदात बर्‍यापैकि पाणी होत त्यावर बरच शेवाळ साचलेल होत. साचलेलं शेवाळ आणि झाडांची पडलेली हिरवी पानं ह्यामुळे पाण्याचा रंग सुद्धा हिरवा वाटत होता. परंतु ह्या सगळ्यात शिवाला ज्या गोष्टीमुळे आश्चर्याचा धक्का बसला ती म्हणजे हौदाच्या उजव्या बाजुला पायर्‍यांवर एक सुंदर तरुणी आपले पाय हिरव्या गर्द पाण्यात सोडून बसली होती. ती काहीतरी गाणं गुणगुणत हातातला स्वेटर विणत बसली होती, ऐकायला ते गाणं काहीतरी वेगळच वाटत असल तरी खूप मधुर होतं. ती स्वतःच्याच तंद्रीत होती त्यामुळे तिला शिवाच्या अस्तित्वाची जाणीवदेखील झाली नव्हती. ती तरुणी दिसायला खूपच देखणी होती. गोरा वर्ण, लांबट चेहरा, त्यावर रेखीव घारे डोळे, गुलाबाच्या पाकळी सारखे नाजूक ओठ, आणि चाफेकळी सारख नाजूक नाक. तिनं जरीचे काठ असलेलं लाल रंगाचं परकर आणि पोलक घातल होत. तिने आपले छान मऊ केस पाठिवर मोकळे सोडले होते, जे वायावर भूरभूरत तिच्या चेहयावर येत होते पण तिला त्याची काहिच पर्वा नव्हती. ती आपल्याच नादात होती. शिवा आपली शुद्ध हरपुन तिच्या त्या आरस्पानी सौंदर्याकडे पहातच राहिला होता.\nतेवढ्यात त्या तरूणीच लक्ष शिवाकडे गेलं तशी ती क्षणार्धात उठून उभी राहिली आणि हौदाच्या बाजुला असलेल्या एका मोठ्या झाडामागे जाऊन लपली. शिवा धावत त्या झाडाच्या दिशेने जाऊ लागला तशी ती जोरत ओरडली.\n\"थांब तिथेच... जवळ यायचा प्रयत्न करु नकोस, परिणाम खूप वाईट होतील.\"\nतिचा तो मंजुळ पण दरडावणारा आवाज ऐकुन शिवा जागीच थबकला.\n\"घाबरू नकोस मी तुला काहि नाहि करणार. मी शिवा, बाहेर गावात राहतो.\"\nती हळूच बाहेर आली, जवळून तर ती अधिकच सुंदर वाटत होती.\n\"सहजच आतमध्ये डोकावून पहायला आलो.\"\n तुला भीती नाहि वाटली तुला ठाऊक आहे ना कि इथं भूत असतात म्हणून.\"\nतसा शिवा हसला आणि म्हणाला.\n\"माझा भूतांवर विश्वास नाहि. आणि मला अजूनतरी इथं तसं काहि दिसल नाहि. पण तू इथे अशा भकास जागी अशी एकटीच काय करतेस\n\"त्याच्याशी तुला काय कर्तव्य तू निघ आता इथून.\"\nपण शिवान तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता परत तिला विचारल.\n\"तू इथं एकटीच राहतेस... तुझं नाव काय\nती काहिच बोलली नाहि नुसतच शिवाकडे रोखून बघत राहिली. आणि शिवाच्या पुढच्या हालचालींचा अंदाज घेऊ लागली.\n\"घाबरु नकोस मी खरच काहि करणार नाहि तुला. मी अण्णा फडणीसांचा नातू शिवा. माझं लहानपण ह्याच गावात गेलं. लहानपणापासून इथे यायची इच्छा होती पण कोणी येऊच दिलं नाहि. आज हिंम्मत करुन इथं आलोय\"\nहे सगळ ऐकुन तिला थोडा धीर आल्यासारखा वाटला.\n\"मी, सुमी इथेच राहते.\"\n\"तुला भीती नाहि वाटत\n\"हं.... बाहेरच्या जगातली जी माणसं आहेत ना त्यांच्यापेक्षा इथली भूत बरी.\"\n\"म्हणजे इथं भूत आहेत\n\"तू आता घरी जा, संध्याकाळ व्हायला लागली आहे...\"\nशिवान मनगटातल्या घड्याळात पाहिल तर संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. त्यान तिच्याकडे परत एकदा पाहिल, ती निर्विकारपणे नुसतीच बघत उभी होती.\n\"मी उद्या परत येईल सकाळीच.\"\nतिनं त्याला काहिच उत्तर दिलं नाहि, फक्त त्याच्याकडे भकासपणे पाहिलं आणि मग घराच्या दिशेने चालायला लागली. शिवा तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात राहिला. झाडांवर पक्षांचा किलबिलाट पण वाढायला लागला होता, शिवा पायवाटेनं परत मागे फिरला आणि त्या गर्द वेलींच्या कमानी जवळ आला. त्यान सहजच मागे वळून पाहिल, त्याला घराच्या तळमजल्यावर एक अंधुकसा प्रकाश दिसला. शिवा स्वतःशीच हसला आणि परतीच्या वाटेला लागला. संपूर्ण वाटेत त्याच्या डोळ्यासमोरून ती तरुणी काहि जात नव्ह्ती. विचारांच्या तंद्रीत घर कधी आल हे पण त्याला कळल नाहि. घरी आला तेव्हा अण्णा, माई आणि गावचे काहि लोक त्याचीच वाट पहात बसले होते.\nमंगळवारी शिवा सकाळी लवकरच उठला आणि पांढर्‍याच्या वाडीच्या दिशेने चालु लागला. जसा तो वाडीच्या जवळ आला तशी त्याच्या मनात एक प्रकारची वेगळीच उत्सुकता वाढायला लागली होती. तो वाडीचा मुख्य दरवाजा उघडून आत गेला. सकाळची वेळ असली तरी आकाश ढगाळ होत, अपुरा सूर्यप्रकाश आणि त्यातुन गर्द झाडि ह्यामुळे वाडीत तसा अंधारच वाटत होता. तो पायवाटेने चालत सरळ त्या वेलींच्या गर्द कमानीतुन आत गेला. घराच दार आता सुद्धा बंदच होत. त्यान आजूबाजूला पाहिल पण सुमी कुठेच दिसली नाहि मग त्यान थोडं पुढे जाउन घराच्या बाजुला असलेला हौदाच्या दिशेने पाहिल पण तिथं सुद्धा सुमी नव्हती. त्याची नजर भिरभिरत तिला चोहोबाजूंना शोधु लागली. तेवढ्यात त्याला मागून तिचा आवाज आला.\n... तू परत आलास\nशिवा त्या शांत वातावरणात अचानक आलेल्या त्या आवाजानं एकदम दचकला. त्यान झपकन मागे वळून पाहिल तर त्याच्यापासून थोड्याच अंतरावर सुमी उभी होती. आज तिने निळ्या रंगाच नक्षीदार परकर पोलक घातल होत. आज तर ती अधिकच सुंदर दिसत होती. शिवा तिच्या त्या आरस्पानी सौंदर्याकडे पहातच राहिला, तसं तिने त्याला परत विचारल.\n\"तू इथं परत का आलास\nतसा शिवा भानावर येत म्हणाला.\n\"मी काल म्हटल होत ना, मी उद्या येईन म्हणून.\"\nती नुसतीच त्याच्याकडे पाहुन हसली.\n\"तू चांगल्या घरातला दिसतोयस, तुझ्यासारख्याला इथे येण बरं नाहि.\"\n\"का असं का म्हंटतेस तू\n\"ह्या गावात सगळ्यात अभद्र गोष्ट कोणती मानतात ठाऊक आहे हि वाडी. इथे कोणी यायचे सोडाच पण चुकून पहायची पण हिंमत करत नाहित,\"\n\"मग तू कशी आलीस इथं\"\nती काहिच बोलली नाहि आणि घराच्या दिशेने चालु लागली. शिवापण मोहिनी पडावी तसा तिच्या मागे चालु लागला. घराच्या जवळ आल्यावर तिने निर्विकारपणे दरवाजा ढकलला आणि ती आतमध्ये गेली. तिच्यामागे शिवा पण घरात शिरला. आतमध्ये जाताच समोर बैठकीची खोली होती. तिथे अगदी जीर्ण अवस्थेत असलेल्या चार पाच लाकडी खुर्च्या ओळीने मांडून ठेवल्या होत्या. बाजूलाच एक झोपाळा लावला होता त्याच्या कड्या अगदी गंजून गेल्या होत्या. बैठकीची खोली तशी ऐसपैस होती. झोपाळ्याच्या अगदी बाजुला एक लाकडी जिना होता जो सरळ वरच्या मजल्यावर जात होता. जिन्याच्या बाजुला आतल्या घरात जाण्याकरता दरवाजा होता. सुमीनं शिवाकडे पहात त्याला खुर्चीवर बसायची खूण केली, आणि ती आत निघून गेली. शिवाची नजर त्या खोलीत चोहोबाजूंनी फिरली. भिंतीवरचा मातीचा थर निघून गेल्यामुळे जागोजागी आतली दगड दिसत होती. जिन्याच्या बरोबर समोरच्या भीतीवर बरीच तैलचित्र लावली होती. तो त्या तैलचित्रांच्या जवळ गेला आणि ती न्याहाळु लागला.\nat मंगळवार, नोव्हेंबर २३, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nMaithili २३ नोव्हेंबर, २०१० रोजी ४:०१ म.उ.\nअनामित ९ मे, २०११ रोजी ५:४१ म.उ.\ndev ९ मे, २०११ रोजी ५:४५ म.उ.\nUnknown २७ मार्च, २०१४ रोजी ११:४० म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भा�� २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/7089-new-patients-165-deaths-in-the-state/223160/", "date_download": "2020-10-20T11:46:53Z", "digest": "sha1:IGVCDSA6SBHQXOWRVH5SSYFWK3BHS4P5", "length": 8283, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "7089 new patients, 165 deaths in the state", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र राज्यात ७०८९ नवे रुग्ण, १६५ जणांचा मृत्यू\nराज्यात ७०८९ नवे रुग्ण, १६५ जणांचा मृत्यू\nराज्यात ७०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,३५,३१५ झाली आहे.\nराज्यात ७०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,३५,३१५ झाली आहे. राज्यात आज २,१२,४३९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ५१४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.\nराज्यात १६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३६, ठाणे ४, नवी मुंबई मनपा ७, कल्याण डोंबिवली मनपा १३, मीरा भाईंदर मनपा १, वसई विरार मनपा ४, रायगड १, नाशिक १, अहमदनगर ३, जळगाव १, पुणे ७, पिंपरी चिंचवड मनपा ५, सोलापूर ५, सातारा ९, सांगली ८, रत्नागिरी १०, औरंगाबाद ५, लातूर २, उस्मानाबाद ६, नांदेड २, अमरावती २, नागपूर ५ आणि अन्य २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या १६५ मृत्यूंपैकी १०० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४४ मृत्यू ठाणे १२, पुणे ७, रत्नागिरी ७, नागपूर ५, सांगली ४, गडचिरोली ३, अमरावती २, बुलढाणा २, नांदेड १ आणि कर्नाटक १ असे आहेत.\nआज १५,६५६ रुग्ण बरे होऊन घरी सोडले आहेत. राज्यात आजपर्यंत १२,८१,८९६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७६,९७,९०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,३५,३१५ (१९.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,२३,७९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,९५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकोरोना सोकावतोय, कांदा रडवतोय\nमृत्यूनंतरही मैत्री जपणारे शरद पवार, कुटुंबियांचे सांत्वन केलं\nनाशिकमध्ये जाधव गॅसेस प्रकल्पाचे उद्घाटन\n१५ ऑक्टोबरला लोकल सुरू होणार \nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\nPhoto : अभिनेत्री रेखा Birthday Special; या अदांनी चाहते आजही घायाळ\nPhoto: सत्तेत नाही, तरीही जनतेचा राज ठाकरेंवर विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2020/06/blog-post_15.html", "date_download": "2020-10-20T12:31:58Z", "digest": "sha1:3NEDN6AZYTAMN2P2BGFETT42PCSEWNDH", "length": 34821, "nlines": 327, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: तरुणाईचे लाडके पु.ल.", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेव���र संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nपुलंना जाऊन (१२ जून रोजी ) आता वीस वर्ष लोटलीत. परंतु त्यांचं मराठी जनमानसावरील अधिराज्य अजूनही कायम आहे. तरुणाईच्या मनांवरही ते तितकंच गडद, गहिरं आहे. याचाच हा वानवळा..\nजीवनात एक वेळ अशी येते की जिथे आपल्याला आपली वाट गवसते किंवा चुकते. मला माझी वाट २००० साली गवसली. महाराष्ट्र त्यावेळी एका मोठय़ा धक्क्य़ातून सावरत होता. पु. ल. देशपांडे निवर्तले होते. दुसऱ्या दिवशी सगळ्या मराठी वर्तमानपत्रांतून पुलं गेल्याची बातमी छापून आली होती. जवळजवळ अख्खा पेपर ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे’ या नावाशी संबंधित लेखांनी भरलेला पाहिला. तत्पूर्वी पु. ल. देशपांडे नावाचे एक थोर साहित्यिक आपल्या महाराष्ट्रात आहेत, एवढंच जुजबी ज्ञान माझ्या बालमेंदूत शिक्षण खात्यानं घुसवलेलं. त्यामुळे प्रत्यक्षात पु. ल. देशपांडे ही काय चीज आहे मला माहीत नव्हतं. मग मी ‘पुलं कोण होते’ याचा शोध घेण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. कॅसेट हाऊसमधून पुलंच्या ‘र���वसाहेब’, ‘नारायण’ व ‘सखाराम गटणे’ या कथाकथनाची कॅसेट आणली आणि प्लेयरवर लावली.\n‘एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही..’ हे पुलंचं पहिलं वाक्य कानावर पडलं आणि माझी त्यांच्याशी त्याच दिवशी वेव्हलेंग्थ जुळली. त्यानंतर पुलंच्या विचाराशिवाय एकही दिवस गेला नाही. पुलंच्या ऑडियो क्लिप्स ऐकून आणि त्यांची पुस्तकं वाचून झालेलं तृप्तीचं समाधान अतुलनीय आहे. एखादा विचार व्यक्त करत असताना योग्य शब्द निवडण्याचं कसब पुलंना सहजी अवगत होतं. शाळकरी मुलापासून ते नव्वदीत पोचलेल्या वृद्धांपर्यंत वाचकांची मोठी रेंज लाभणं- यातून पुलंच्या साहित्याचा समाजावरील गहिरा प्रभाव दिसून येतो. पुलंच्या समकालीन किंवा सद्य:कालीन अन्य कुणा लेखकाला हे भाग्य लाभलेलं दिसत नाही. पुलंनी दैनंदिन जीवनातील घडामोडींचं सूक्ष्म निरीक्षण करून त्याला अनुपमेय शब्दरूप दिलं आणि समाजाला जीवनाकडे सौंदर्यदृष्टीने पाहण्याची दृष्टी दिली. ती देताना त्यांची भाषा कुठेही प्रचारकी नव्हती. आजची पिढी पुलंची वाक्यं एखाद्या संदर्भात वापरते त्यावरून खात्रीनं वाटतं, की पुलं हेच मराठी साहित्यातील सर्वात जास्त लोकप्रिय लेखक आहेत. उदाहरणादाखल सांगायचं तर पुलंची जन्मशताब्दी साजरी झाली त्यानिमित्ताने ‘मालती-माधव’मधल्या पुलंच्या घरी त्यांचा सहवास लाभलेले कित्येक स्नेहीसोबती जमले होते. या कार्यक्रमाला पुलंवरच्या प्रेमापोटी आम्ही तरुणांनी बनवलेल्या ‘आम्ही असू ‘पुलं’कित’ या ग्रुपच्या सदस्यांना ठाकूर दाम्पत्याने मोठय़ा आपुलकीनं बोलावलं होतं. मुंबई, पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर ते पार बेळगावहून मंडळी जमली होती ती केवळ पुलंवरील प्रेमामुळेच. वाटावं- हे एकच कुटुंब आहे डॉ. जब्बार पटेल, बाबासाहेब पुरंदरे, जयंत नारळीकर, श्रीकांत मोघे, अरुणा ढेरे, माधव वझे, सुधीर गाडगीळ यांसारखी कलाक्षेत्रातील मंडळी त्या दिवशी जमली होती. त्यांच्यासमवेत वयाचा, ज्ञानाचा, कर्तृत्वाचा कसलाही भेद न बाळगता आम्हा मुलांना ‘मालती-माधव‘मध्ये काही तास घालवता आले ही कदाचित आमची पूर्वजन्मीची पुण्याईच डॉ. जब्बार पटेल, बाबासाहेब पुरंदरे, जयंत नारळीकर, श्रीकांत मोघे, अरुणा ढेरे, माधव वझे, सुधीर गाडगीळ यांसारखी कलाक्षेत्रातील मंडळी त्या दिवशी जमली ��ोती. त्यांच्यासमवेत वयाचा, ज्ञानाचा, कर्तृत्वाचा कसलाही भेद न बाळगता आम्हा मुलांना ‘मालती-माधव‘मध्ये काही तास घालवता आले ही कदाचित आमची पूर्वजन्मीची पुण्याईच दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात एकमेकांशी बोलताना आम्हा मुलांच्या तोंडी फक्त पुलंचीच वाक्यं होती. जसं की आमच्यातला मृणाल ‘सर, हे पेढे दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात एकमेकांशी बोलताना आम्हा मुलांच्या तोंडी फक्त पुलंचीच वाक्यं होती. जसं की आमच्यातला मृणाल ‘सर, हे पेढे’ म्हणत गटण्याच्या भूमिकेत शिरून सर्वाना पेढे वाटत होता. मी बाबासाहेब पुरंदरे, जब्बार पटेल, माधव वझे यांच्याशी बोलताना एकच वाक्य म्हणायचो- ‘आपल्याशी एकदा (पुलं) या विषयावर बोलायचंय’ म्हणत गटण्याच्या भूमिकेत शिरून सर्वाना पेढे वाटत होता. मी बाबासाहेब पुरंदरे, जब्बार पटेल, माधव वझे यांच्याशी बोलताना एकच वाक्य म्हणायचो- ‘आपल्याशी एकदा (पुलं) या विषयावर बोलायचंय’ डोंबिवलीहून आलेल्या आनंद मोरेंची ओळख करून दिली तर ते एकदम ‘म्हैस’मधल्या बाबासाहेब मोरे या पुढाऱ्याच्या भूमिकेत शिरून म्हणाले, ‘(मंत्रालयात) मालती-माधवमध्ये मीटिंग आहे..’ दुपारी जेवताना आम्ही एकमेकांना ‘अरे, घ्या.. घ्या, लाजताय काय च्यायला स्वत:च्या घरी असल्यासारखे’ डोंबिवलीहून आलेल्या आनंद मोरेंची ओळख करून दिली तर ते एकदम ‘म्हैस’मधल्या बाबासाहेब मोरे या पुढाऱ्याच्या भूमिकेत शिरून म्हणाले, ‘(मंत्रालयात) मालती-माधवमध्ये मीटिंग आहे..’ दुपारी जेवताना आम्ही एकमेकांना ‘अरे, घ्या.. घ्या, लाजताय काय च्यायला स्वत:च्या घरी असल्यासारखे’ अशी टपली मारत होतो. पुलंच्या लोकप्रियतेचा मला आलेला एक अनुभव सांगतो. २०१५ साली मी मित्रांसमवेत तोरणा किल्ल्यावर अभ्यासासाठी गेलो होतो. चालून थकल्यामुळे दुपारच्या वेळी गडावर सावलीत निवांत झोपलो होतो. अचानक दुरून बारीक आवाजात ‘गोदाक्का, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ बघू’ अशी टपली मारत होतो. पुलंच्या लोकप्रियतेचा मला आलेला एक अनुभव सांगतो. २०१५ साली मी मित्रांसमवेत तोरणा किल्ल्यावर अभ्यासासाठी गेलो होतो. चालून थकल्यामुळे दुपारच्या वेळी गडावर सावलीत निवांत झोपलो होतो. अचानक दुरून बारीक आवाजात ‘गोदाक्का, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ बघू’ हे चितळे मास्तरांचं वाक्य कानावर पडलं. कुठल्याशा कॉलेजात शिकणारी मुलं सुट्टीत गडावर फिरायला आली होती. त्यातल्याच एकाच्या खिशातून ‘चितळे मास्तर’ ऐकू येत होते. गड चढताना कष्ट जाणवू नयेत म्हणून त्याने मोबाइलवर चितळे मास्तरांची क्लिप लावलेली आणि बाकीचे मन लावून ते ऐकत ऐकत गड चढत होते. वयोगट साधारणत: २०-२१ वर्षे. असं काही अनुभवलं की वाटतं, जगात आपल्यासारखे ‘पुलंयेडे’ बरेच आहेत.\nमला वाटतं, पुलंना केवळ ‘विनोदी लेखक’ म्हणून जी ओळख मिळाली ती जरा अन्यायकारकच आहे. खरे पुलं त्यांच्या भाषणांतून आणि वैचारिक लेखांतून समजतात. पुलंच्या एकूण साहित्यसंपदेपैकी विनोदी साहित्याचं प्रमाण हे वैचारिक साहित्यापेक्षा कमीच असावं. पुलंची गोळी कडू नसे. त्यामुळं ती घेणाऱ्याचं तोंड कधीही कडवट झालं नाही. परिणाम मात्र योग्य तो व्हायचाच. पुलं वाचताना आपण उगाच काहीतरी गहन वाचतोय असं निदान मला तरी कधी वाटलं नाही. हो, अंतर्मुख जरूर झालो. अगदी पुलंचं विनोदी साहित्यही वाचूनही. पुलं वाचताना नेहमी मला संवादाचा भास होतो. माझं आपलं असं कुणीतरी माझ्याशी गप्पा मारतंय असं वाटत राहतं. ‘हा माणूस आपला आहे’ असं वाटणं ही भावना वाचकाचं लेखकाशी अदृश्य नातं जोडते. यामुळंच पुलं प्रत्येक पिढीशी आपलं नातं जोडून आहेत.\nपुलं एक कमाल आस्वादक होते. जीवनाचा आनंद त्यांनी स्वत: तर घेतलाच आणि तो इतरांनाही वाटला. समाजातलं उत्तम ते- ते पाहावं, आस्वादावं आणि आयुष्य आनंदानं जगावं ही मूलभूत शिकवण पुलंनी आपल्याला दिली. पुलंमुळे मी पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे यांचं गाणं ऐकणं शिकलो. चार्ली चॅप्लिन समजला. व्यक्त होणं शिकलो. उत्तम मैत्र जोडणं शिकलो. कला, साहित्य, संगीत, नाटक यांत मनापासून काम करणाऱ्या मंडळींशी गट्टी जमवून आपली सांस्कृतिक भूक भागवणं शिकलो. रवींद्रनाथ टागोर समजावेत म्हणून वयाच्या पन्नाशीत पुलं शांतिनिकेतनमध्ये बंगाली भाषा शिकायला गेले होते, ही गोष्ट खूप काही सांगून जाते. त्यांनी रवींद्रनाथांचं भाषांतरित साहित्य वाचलं असतं तरी चाललं असतं, पण पुलंनी ते टाळलं. जीवनाचा सर्वार्थाने आनंद घेणं ते हेच.\nमी मुद्दाम कुणाला ‘पुलं’ ऐकवण्यापेक्षा माझ्यासाठी त्यांची ऑडियो क्लीप लावतो. तो आवाज ज्या- ज्या माणसांच्या कानांवर पडेल, त्यांतून ज्याला जे भावेल तो पुलंचा झाला असं साधं-सरळ समीकरण आहे. समाधानाची बाब ही, की पुलंच्या लिखाणाला काळाचं बंधन नसल्यामुळे ज्याला मराठी भाषेचा सेन्स आहे अशा प्रत्येकाला पुलं भावतात. त्यामुळं ‘आजच्या पिढीला पुलं समजायला हवेत’, ‘इतरभाषिकांना पुलं समजायला हवेत’ वगैरे कल्पना वांझोटय़ा आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. अभिजात गोष्टी शाश्वतच असतात. कदाचित दृश्य किंवा वस्तूरूपात त्यांचं अस्तित्व नष्ट होईलही; परंतु परिणामस्वरूपात त्या काळावर मात करतात. पुलंचं कलेतलं योगदान शाश्वत आहे. ते बरोब्बर जिथं पोचायचं तिथं पोचणारं आणि चिरंतन टिकणारं आहे. त्यासाठी आपण वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज नाही.\nLabels: bhaai, आठवणीतले पु.ल., चाहत्यांचे पु.ल., पु.ल., पु.लं., पुलं\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jaihindbks.com/category/legal-remedies-marathi/", "date_download": "2020-10-20T11:20:47Z", "digest": "sha1:C2GPVGTSTSUGG6BSXZ5EHOQZBLQU6GFH", "length": 21108, "nlines": 168, "source_domain": "jaihindbks.com", "title": "मराठी कायदे मार्गदर्शन – Bharatiya Krantikari Sangathan", "raw_content": "\nCategory: मराठी कायदे मार्गदर्शन\nभ्रष्ट अधिकारी व अन्यायाविरोधात कायद्याने कसा लढा द्यावा याबाबत सामान्य जनतेस भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध न्यायालय, विविध प्राधिकरण, अधिकार संस्था आणि आयोग येथे लढा कसा द्यावा मराठीतून मार्गदर्शनपर लेखांची मालिका.\nखराब रस्ते, खड्डे ई. विरोधात न्यायालयीन निर्णय, तक्रार प्रणाली व कायद्याने लढा देणेबाबत सविस्तर मार्गदर्शन\nखराब रस्ते व खड्डे तसेच त्यामुळे होणारे रस्ते अपघात ई विरोधात न्यायालयीन निर्णय, तक्रार प्रणाली व कायद्याने लढा देणेबाबत सविस्तर मार्गदर्शन\nTagged औरंगाबाद खंडपीठ आदेश निर्णय, औरंगाबाद महानगरपालिका तक्रार, खराब रस्ते खड्डे अपघात विरोधात मुंबई उच्च न्यायालय निर्णय, खराब रस्ते व खड्डे विरोधात तक्रार प्रणाली, नागपूर खंडपीठ आदेश निर्णय, नागपूर महानगर पालिका तक्रार, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, मुंबई उच्च न्यायालय आदेश निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग, High Court Judgments Against Bad Road, Pot Holes & Accidents in MarathiLeave a comment\nराष्ट्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोग- तक्रार प्रणाली, पत्ते व अधिकार क्षेत्र सविस्तर माहिती\nराष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग- तक्रार प्रणाली, पत्ते व अधिकार क्षेत्र सविस्तर माहिती-बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम २००५ च्या सविस्तर तरतुदींच्या माहितीसहित\nTagged बाल हक्क, बाल हक्क आयोग तक्रार प्रणाली, बाल हक्क संरक्षण अधिनियम २००५, बाल हक्क संरक्षण आयोग पत्ता, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगLeave a comment\nअन्याय व भ्रष्टाचार विरोधात कायद्याने लढाईस सुरुवात कशी करावी\nअन्याय व भ्रष्टाचारा विरोधात अधिकारी, शासकीय विभाग अथवा लोकसेवक यांच्याकडे तक्रारींपासून कायदेशीर लढाईस सुरुवात कशी करावी, तक्रार निवारण प्रणालींचा कसा वापर करावा, पोच कशी घ्यावी, पोच न दिल्यास काय करावे, माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केव्हा करावा, या सर्व विषयांबाबत मार्गदर्शन केले आहे\nTagged अधिकारी, अन्याय, आयोग, कायदेशीर लढाई, जन आंदोलन, तक्रार, तक्रार निवारण, तक्रार पोच, न्यायालय, भ्रष्टाचार, याचिका, लोकसेवक1 Comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nसावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श\nकाही न्यायालयीन प्रकरणांत पहाटेपर्यंत व सकाळी सुद्धा काम झाल्याने दुपारी काम संपवून झोपणार इतक्यात ‘मी आत्महत्या करणार आहे, मला सावकार खूप त्रास देतायेत’ असा संदेश संघटनेच्या व्होट्सएपवर पाहिला. वकिली सांभाळून संघटनेच्या क्रमांकावर शक्य तसे कायदेशीर मार्गदर्शन करत असतो. मात्र हे प्रकरण गंभीर होते, बॉलीवूडच्या एका अभिनेत्याने त्याच दिवशी आत्महत्या केल्याने गांभीर्य अजून वाढले होते. कोल्हापूरच्या… Continue reading सावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श\nTagged आत्महत्या, कांदलगाव, कोल्हापूर, सावकार, सावकारी जाच2 Comments\nवकिलांवर प्रत्येक केस अथवा प्रकरण घेणे बंधनकारक- कायदा व न्यायालयीन निर्णय\nवकिलांना आतंकवाद, खून, दरोडेसारख्या गंभीर, समाजविघातक व किळसवाण्या अपराधासाठी आरोपींचे वकीलपत्र नाकारण्याचा अधिकार आहे या ज्वलंत विषयावर कायदा व न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती या लेखात दिली आहे\nTagged अनैतिक, आतंकवाद, केरळ उच्च न्यायालय निर्णय, केस, दरोडा, नैतिक, न्यायालयीन प्रकरण, बलात्कार, वकील, वकील कर्तव्ये, विधिज्ञ, सर्वोच्च न्यायालय वकीलसंबंधी निर्णयLeave a comment\nके��द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अथवा सीबीएसईच्या संलग्नतेचे व इतर महत्वाचे नियम व कायदे\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसई (Central Board of Secondary Education) तर्फे देशातील तसेच विदेशातील शाळांना सीबीएसई बोर्डाची संलग्नता दिली जाते आणि त्यासाठी सीबीएसई बोर्डाकडून वेळोवेळी संलग्नतेचे नियम (CBSE Bye Laws) जाहीर केले जातात त्याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे\nTagged केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, शिक्षणाचे बाजारीकरण, सीबीएसई, सीबीएसई ना हरकत प्रमाणपत्र, सीबीएसई नियम मराठी, सीबीएसई पॅटर्न क्लास नियम, सीबीएसई बोगस शाळा, सीबीएसई शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंबंधी नियम, सीबीएसई शाळा शुल्क संबंधी नियम, सीबीएसई शाळेच्या परीक्षेसंबंधी नियम, सीबीएसई शाळेच्या शिक्षेसंबंधी नियम, सीबीएसईच्या संलग्नता नियम, CBSE Bye Laws MarathiLeave a comment\nघटस्फोटाच्या अथवा घरगुती हिंसाचाराच्या न्यायालयीन प्रकरणाची पूर्वतयारी व कागदपत्रांबाबत माहिती\nपक्षकारांनी वकिलांकडे जाण्यापूर्वी घटस्फोट (Divorce) अथवा घरगुती हिंसाचाराच्या (Domestic Violence) प्रकरणांत कशी पूर्वतयारी करावी याची माहिती\nTagged अपत्याचा ताबा, अविवाहित, कौटुंबिक कलह, घटस्फोट, घटस्फोट कसा घ्यावा, घरगुती महिला, घरगुती हिंसाचार, पोटगी, प्रेमविवाह, महिला अधिकार, लग्न, लग्न नोंद प्रमाणपत्र, विवाहित, हुंडाLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nराज्यातील शाळांना मिळणार सरसकट १५% शुल्क वाढविण्याचा अधिकार\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ कायद्यानुसार सरकारने विभागीय शुल्क नियामक समिती व पुनरीक्षण समिती न नेमल्याने राज्यभरातील पालकांवर येत्या शैक्षणिक वर्षी १५% फी वाढ सहन करावी लागेल असे चित्र समोर आले आहे\nTagged आंदोलन, पालक, मंत्रालय, महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, विभागीय शुल्क नियामक समिती, शाळा, शाळा शुल्कवाढ, शिक्षणाचे बाजारीकरण, Divisional Fee Regulatory Committee-DFRC, Revisional Fee Regulatory CommitteeLeave a comment\nमराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज\nशैक्षणिक शुल्क कायद्यात पालकविरोधी तरतुदी अखेरीस मंजूर केल्याचे उघड\nमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन सुधारणा अधिनियम २०१८ लागू करण्यात येऊन पालकविरोधी व शाळांना अवाजवी शुल्क घेण्यास पूरक असे बदल करण्यात आले आहेत\nTagged पालक, पालक शिक्षक कार्यकारी समिती, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक शुल्क नियंत्रण कायदे व नियमांचा इतिहास, शाळा, शिक्षणाचे बाजारीकरण, शैक्षणिक शुल्क महाराष्ट्रLeave a comment\nपरीक्षांचे निकाल, उत्तरपत्रिका पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकनसंबंधी नियम, कायदे व न्यायालयीन निर्णय\nमहाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील निकालासंबंधी तरतुदी व मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश व सविस्तर तपशील यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी जन आंदोलन अथवा न्यायालयीन मार्गाने लढा दिल्यास मोठी क्रांती घडू शकेल.\nTagged उत्तरपत्रिका तपासणी, तपासणीस, परीक्षा निकाल, पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकन, मराठी कायदे मार्गदर्शन लेख, महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, मुंबई उच्च न्यायालयाचे पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकनसंबंधी निर्णय, मुंबई विद्यापीठ, विद्यार्थी हितसंबंधी कायदे, शैक्षणिक कायदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, Maharashtra Public Universities Act 2016 marathi, The Maharashtra Universities Act 1994 marathiLeave a comment\nनीचे बॉक्समे अपना ई-मेल लिखें और हमारे अंग्रेजी, हिंदी और मराठी लेख सीधे अपने ई-मेल पर प्राप्त करें\nमहत्वाचे- आमचे अँड्रॉईड ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि सर्व लेख डिजिटल पुस्तक स्वरूपात मोबाईलमध्ये वाचा\nखराब रस्ते, खड्डे ई. विरोधात न्यायालयीन निर्णय, तक्रार प्रणाली व कायद्याने लढा देणेबाबत सविस्तर मार्गदर्शन\nन्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी\nतक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन\nबालहक्क संबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती\nलोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय\nराष्ट्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोग- तक्रार प्रणाली, पत्ते व अधिकार क्षेत्र सविस्तर माहिती\nपोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती\nअन्याय व भ्रष्टाचार विरोधात क���यद्याने लढाईस सुरुवात कशी करावी\nफौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/16319", "date_download": "2020-10-20T11:29:41Z", "digest": "sha1:BJFOLC4TOJYJPEMPZZNR73JODYPB35YM", "length": 3781, "nlines": 78, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नववधू : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नववधू\nबाबा येतोय आज..... मला माहेरी घेऊन जायला माझा बाबा येतोय....पहाटेच निघणार होता बैलगाडी घेऊन...एवढ्यात यायला हवा होता ....ऊन्हं दारात येऊन लोळायला लागलीत...नदिपल्याडच्या हिरव्या माथ्यावर काहीतरी दिसतंय... माझ्या बाबाची गाडी असेल नक्कीच....हो हो बैलगाड़ीच आहे....\nRead more about माह्यराची वढं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/dr-ramdas-athawale", "date_download": "2020-10-20T11:19:17Z", "digest": "sha1:DYDUWNAGAUVQMHXRG4UNC5GYYJVPTXZF", "length": 9370, "nlines": 167, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Dr.Ramdas Athawale Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nशेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, बांधावर जाऊन मंत्री बच्चू कडूंचं आश्वासन\nलालपरीतील प्रवासी मास्क लावतात की नाही, उदय सामंतांनी केली पाहणी\nदिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार\nतू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन\nरामदास आठवले, पायल घोष आणि भगतसिंह कोश्यारी यांनी जवळपास अर्धा पाऊण तास चर्चा केली. (Ramdas Athawale, Payal Ghosh meet Governor Bhagat Singh Koshyari)\nपायल-अनुराग वादात रामदास आठवलेंची उडी, पायल प्रकरणी गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार\nअभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अत्याचार केल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात पायल घोषने मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज (28 सप्टेंबर) पायल घोषची भेट घेतली.\nकंगनाला महाराष्ट्रद्रोही म्हणण्याचा कांगावा शिवसेनेने करु नये, तिला मुंबईत राहण्याचा अधिकार : रामदास आठवले\nकंगनाला कार्यकर्त्यांकडून संरक्ष��� देण्यात येईल, असे रामदास आठवले यांनी सांगितले. (Republican Party of India activist provide security to Kangana Ranaut)\nशेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, बांधावर जाऊन मंत्री बच्चू कडूंचं आश्वासन\nलालपरीतील प्रवासी मास्क लावतात की नाही, उदय सामंतांनी केली पाहणी\nदिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार\nचोरलेल्या रिक्षातच गप्पांचा फड, डोंबिवलीत चोरट्यांना फिल्मी स्टाईल अटक\nPollution | भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वाढीची समस्या, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता\nशेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, बांधावर जाऊन मंत्री बच्चू कडूंचं आश्वासन\nलालपरीतील प्रवासी मास्क लावतात की नाही, उदय सामंतांनी केली पाहणी\nदिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार\nचोरलेल्या रिक्षातच गप्पांचा फड, डोंबिवलीत चोरट्यांना फिल्मी स्टाईल अटक\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/on-independence-day-morning-tricolor-wasnt-hoisted-in-gwalior-province/", "date_download": "2020-10-20T11:44:02Z", "digest": "sha1:2UINAQC7BMKVL4RJK4TWVXTRFPRQUJNY", "length": 13378, "nlines": 102, "source_domain": "bolbhidu.com", "title": "स्वातंत्र्यदिनी ग्वालियरमध्ये तिरंगा नाही तर सिंधिया राजघराण्याचा ध्वज फडकवण्यात आला होता !", "raw_content": "\nसामना सिनेमामुळे अकलूजच्या राजकारणात भूकंप झाला होता\nमहाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरवात प्रबोधनकारांनी केली\nअमरावतीमध्ये एक असा ‘बाप’ आहे ज्याची तब्बल १२३ मुलं अंध, अपंग किंवा…\nBol Bhidu - विषय हार्ड\nसामना सिनेमामुळे अकलूजच्या राजकारणात भूकंप झाला होता\nमहाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरवात प्रबोधनकारांनी केली\nअमरावतीमध्ये एक असा ‘बाप’ आहे ज्याची तब्बल १२३ मुलं अंध, अपंग किंवा…\nस्वातंत्र्यदिनी ग्वालियरमध्ये तिरंगा नाही तर सिंधिया राजघराण्याचा ध्वज फडकवण्यात आला होत��� \nइंग्रजांच्या गुलामीतून देश स्वातंत्र्य झाला होता. अनेक वर्षांच्या परकीय साम्राज्याचा अनुभव घेतल्यानंतर देशभरात स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत होता. लाल किल्ल्यावर भारतीयांचा प्राणप्रिय तिरंगा मानाने डौलत होता. मात्र देशातील एक श्रीमंत संस्थान समजल्या जाणाऱ्या ग्वालियरमध्ये मात्र अजूनही वातावरण ‘जैसे थे’च होतं. भारतीय स्वातंत्र्याची सोनेरी पहाट ग्वालियरवासियांना मात्र अनुभवता आली नव्हती.\nग्वालियर संस्थानाचं त्यावेळी भारतात विलीनीकरण झालेलं नसल्याने ग्वालियरवर सिंधिया राजघराण्याचीच सत्ता होती. जिवाजीराव सिंधिया हे त्यावेळी ग्वालियरचे महाराज होते. जोपर्यंत देशाचं संविधान तयार होत नाही आणि संस्थानाचं स्वातंत्र्य भारतात काय स्थान असेल याचं चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत ग्वालियरवर सिंधिया राजघराण्याचीच सत्ता असेल अशी भूमिका जिवाजीराव महाराजांनी घेतली होती. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट १९४४७ रोजी देखील ग्वालियरमध्ये सिंधिया राजघराण्याचाच ध्वज फडकवण्यात आला होता.\nसरदार पटेलांची यशस्वी मध्यस्थी\nजीवाजीराजे महाराजांच्या या भूमिकेला ग्वालियर प्रांतातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. अशा वेळी हे प्रकरण देशभरातील अनेक संस्थानांच्या विलीनीकरणामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे गेलं. पटेलांनी या ठिकाणी देखील यशस्वी मध्यस्थी केली आणि जीवाजीराजे महाराजांना एक पत्र लिहिलं. सरदारांनी जिवाजीराव राजेंची पत्रातून समजूत काढली.\nसरदार पटेलांच्या पत्रानंतर १० दिवसांनी ग्वालियर संस्थानात औपचारिकरित्या स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. परंतु तोपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे या औपचारिक स्वातंत्र्यदिन सोहळ्यात देखील भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आणि सिंधिया राजघराण्याचा ध्वज असे दोन्हीही झेंडे फडकवण्यात आले होते.\nअमरावतीमध्ये एक असा ‘बाप’ आहे ज्याची तब्बल १२३…\nया दोन मराठी माणसांमुळे “राजीव गांधी-लोंगोवाल”…\nपत्रिकामध्ये प्रकाशित बातमीनुसार नौलखा परेड ग्राउंडमध्ये महाराज जिवाजीराव सिंधिया यांनी सिंधिया राजघराण्याचा ध्वज फडकवला होता, तर किला गेटवर तत्कालीन मुख्यमंत्री लीलाधर जोशी यांनी भारताचा तिरंगा फडकवला.\nजिवाजीराव महाराजांना राज्यप्रमुख बनवण्यात आलं \nविलीनीकरणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर ग्वालियरला मध्य भारताची ग्रीष्मकालीन राजधानी बनवण्यात आलं. जिवाजीराव सिंधिया यांना मध्य भारताचे राज्यप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं.\nराज्यप्रमुख म्हणून जिवाजीराव सिंधिया यांच्या नियुक्तीच्या सोहळ्यासाठी खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ग्वालियरला आले होते. त्यांनीच महाराजांना राज्यप्रमुख पदाची शपथ दिली. याच सोहळ्यात इंदोरच्या यशवंतराव होळकर यांची उप-राज्य प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.\nजिवाजीराव सिंधिया हे काँग्रेसचे दिवंगत मंत्री माधवराव सिंधिया यांचे वडील आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आजोबा. मध्य प्रदेशच्या स्वातंत्र्योत्तर राजकारणावर या राजघराण्याचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री भाजपच्या वसुंधरा राजे सिंधिया या देखील या राजघराण्याशीच संबंधित आहेत. माधवराव सिंधिया यांच्या त्या बहिण आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आत्या.\nहे ही वाच भिडू\nमायलेकराच्या भांडणात झाला होता अटलजींचा पराभव \nभारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून ऑगस्ट हीच तारीख का ठरविण्यात आली ..\nशनिवारवाड्यावरचा युनियन जॅक उतरवून तिरंगा कोणी फडकवला…\nएव्हरेस्टवर तिरंगा फडकवणारा पहिला भारतीय \nग्वालियर संस्थानजिवाजीराव सिंधियाज्योतिरादित्य सिंधियापंडित जवाहरलाल नेहरू\nअणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांचा विमान अपघात हे अमेरिकेचे षडयंत्र होते का \nत्यांनी भारताचं भल-मोठ्ठ संविधान शब्दशः लिहून काढलं \nवयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्याने जवाहरलाल नेहरूंचे प्राण वाचवले होते \nपंडित जवाहरलाल नेहरू क्रिकेटची बॅट घेऊन मैदानात उतरले होते \nसामना सिनेमामुळे अकलूजच्या राजकारणात भूकंप झाला होता\nम्हणून २५ वर्ष झाली तरी मराठा मंदिर मधून DDLJ उतरवण्यात आलेला नाही..\nमहाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरवात प्रबोधनकारांनी केली\nअमरावतीमध्ये एक असा ‘बाप’ आहे ज्याची तब्बल १२३ मुलं अंध,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/who-will-be-the-winner-of-bigg-boss-marathi-2-declared-soon/articleshow/70936779.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-20T11:56:23Z", "digest": "sha1:AHPTZZH7QYNMGPYGNYOM6TNX7BH3H2ZY", "length": 10604, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमराठी बिग बॉस-२ चा महाअंतिम सोहळा सुरू झाला आहे. नेहा शितोळे आणि शिव ठाकरे हे दोघेही अंतिम फेरीत पोहोचले असून या दोघांपैकी कोण बिग बॉस होणार हे लवकरच कळणार आहे.\nमुंबई: मराठी बिग बॉस-२ चा महाअंतिम सोहळा सुरू झाला आहे. नेहा शितोळे आणि शिव ठाकरे हे दोघेही अंतिम फेरीत पोहोचले असून या दोघांपैकी कोण बिग बॉस होणार हे लवकरच कळणार आहे.\nबिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा सुरू झाला आहे. या अंतिम फेरीत नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर पोहोचल्याने स्पर्धेची रंगत अधिकच वाढली होती. मात्र शेवटच्या क्षणी या स्पर्धेतून एक-एक करत शिवानी, किशोरी आणि आरोह यांना घराबाहेर पडावं लागलं. त्यामुळे अंतिम फेरीत नेहा आणि शिव राहिल्याने या दोघांपैकी कोण विजेता होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आज अंतिम सोहळ्यात या पाचही स्पर्धकांचा नृत्याविष्कार पाह्यला मिळाला. किशोरी शहाणे 'घर मोरे परदेसिया', हिना पांचाळ 'साकी साकी' आणि अभिजीत बिचुकले 'सारा जमाना' या गाण्यावर थिरकताना दिसले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nशिवानी सुर्वे बनणार 'सलमानची' हिरोईन...\nBigg Boss Marathi: ही मेघा धाडे आहे कोण\nबिग बॉस 'मेघा'ला मिळाले लाखो रुपये आणि......\nBigg Boss Marathi 2: आज रंगणार बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nदेशराज्यपाल कोश्यारींना 'न्यायालयाचा अवमान'प्रकरणी हायकोर्टाची नोटीस\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nगुन्हेगारीगँगस���टर इकबाल मिर्चीचे मुंबईतील हॉटेल, टॉकीजसह २२ कोटींची मालमत्ता जप्त\nविदेश वृत्तचीनमध्ये 'या' आजाराचा संसर्ग तीव्र; काही राज्यांमध्ये हजारोंना बाधा\nमुंबईपोकळ गप्पा मारण्याऐवजी 'हे' एक काम करा; थोरातांचा भाजप नेत्यांना टोला\nआयपीएलकेदार जाधव, चावला यांच्यात कोणता स्पार्क दिसतोय; धोनीवर जोरदार हल्लाबोल\nसिनेन्यूजवैभव मांगलेच्या कुटुंबाला २५ जणांसोबत गावच्या घरात रहावं लागलं\nविदेश वृत्तअमेरिकेत वाद; कमला हॅरीस 'दुर्गा' रुपात तर, ट्रम्प 'महिषासुर'\nफॅशनज्वेलरीचं हटके डिझाइन शोधताय ऐश्वर्याचे ‘हे’ स्टायलिश दागिने पाहिले का\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nमोबाइलWhatsApp वेबवरून मिळणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची मजा\nधार्मिक२ हजार वर्षांपूर्वीचे पाकमधील वैष्णो देवी शक्तीपीठ; वाचा, अद्भूत रहस्य\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगNavratra : प्रेग्नेंसीमध्ये साबुदाण्याचं सेवन करताय जाणून घ्या साबुदाणा सुरक्षित आहे की नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2020-10-20T11:07:44Z", "digest": "sha1:ION52HMMBD2D425AADVR3ZDM5EFFWG5D", "length": 12312, "nlines": 118, "source_domain": "sajagtimes.com", "title": "निरगुडसर | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nराष्ट्रवादी शिवसेना यांच्यात झालेल्या वादात दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल\nराष्ट्रवादी शिवसेना यांच्यात झालेल्या वादात दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल\nप्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम)\nमंचर | काल निरगुडसर येथे शिवसेना शाखा उदघाटन झाल्यानंतर दोन जमावा मध्ये झालेल्या भांडणे मारामारी नंतर दोन्ही पक्षाने एकमेका विरुद्ध अँट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केला असून यात विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसेपातील यांचे पुतणे व भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसेपाटील यांच्या सह 25 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर माजी उपसरपंच रवी वळसेपाटील यांच्या पत्नी मनीषा वळसेपाटील यांच्या सह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून\nफिर्यादीचे अमरजीत नामदेव गायकवाड( वय 30 वर्ष, धंदा खाजगी नोकरी, रा. निरगुडसर ता.आंबेगाव जि.पुणे.)\n,प्रदीप प्रताप वळसे,रामदास पांडुरंग वळसे,राहुल झुंजारराव हांडे,विश्वास भिकाजी गोरे,मिलिंद बाजीराव वळसे, मंगेश संभाजी वळसे,संदीप भाऊ सो वळसे,संतोष बापूराव वळसे,संदीप सदाशिव टेमकर,संतोष महादू टाव्हरे,विकास बाबाजी टाव्हरे , उदय हंबीराव हांडे ,अक्षय बाळासाहेब थोरात,शुभम अंबादास भोंडवे,ज्ञानेश्वर उर्फ माउली आदक (पूर्ण नाव माहित नाही),प्रमोद दिनकर वळसे,शाम तुळशीराम टाव्हरे,धीरज हांडे (पूर्ण नाव माहित नाही), वैभव रामचंद्र वळसे, पंकज वळसे पूर्ण नाव माहित नाही अ न 1ते 20 सर्व रा निरगुडसर ता.आंबेगाव जि.पुणे संजय नामदेव गोरे, तुषार सोपान टाव्हरे,संतोष दत्तात्रय मेंगडे,मंदाकिणी प्रताप वळसे, उर्मिला संतोष वळसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून शांताराम रामभाऊ उमाप (वय,४६,रा.निरगुडसर) यांनी गणपत मारुती वळसे, मनीषा रवींद्र वळसे,राजेंद्र बबन वळसे,रेश्मा राजेंद्र वळसे,वसंत शंकर वळसे, अलका वसंत वळसे,विशाल वसंत वळसे,विकास वसंत वळसे,विद्या विशाल वळसे,अमर नामदेव गायकवाड,विकास कडवे,महेश गणपत राऊत,वैभव बाळासाहेब किरे,राजेंद्र पंचरास आदी वर गुन्हा दाखल केला आहे परिस्थिती शांत असून\nसदर गुन्ह्याचा तपास खेड आंबेगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे करत असून त्यांनी ग्रामस्थांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, पुणे, महाराष्ट्र दिलीप वळसे पाटील, निरगुडसर, प्रदीप वळसे पाटील, राष्ट्रवादी, शिवसेना 0 Comments\nआमदार दिलीप वळसे पाटील यांनी राजीनामा द्यावा – रविंद्र करंजखेले\nप्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम)\nमंचर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्वनियोजित कट करून शिवसेनेच्या व दलित समाजाच्या युवकांना शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या कृत्याचा शिवसेना आंबेगाव तालुका जाहीर निषेध करत आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून आमदार दिलीप वळसे पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र करंजखेले यांनी केली.\nदलित युवकांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या प्रदीप वळसे, रामदास वळसे व त्यांच्या साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी; अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा करंजखेले यांनी दिला आहे.\nह्या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दलित बांधवांच्या मतांवर डोळा ठेवून राज्यात साळसूदपणाचा आव आणत असताना राष्ट्रवादीचे नेते व आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या गुंडांकडून स्वतःच्या गावात दलित बांधवांवर असले भ्याड हल्ले करत खूप मोठ्या प्रमाणावर अत्याचार केल्याने त्यांची खरी प्रतिमा जनतेसमोर आली आहे.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, पुणे निरगुडसर, राष्ट्रवादी काँग्रेस, वळसे पाटील, शिवसेना 0 Comments\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/nda-candidate-harivansh-elected-deputy-chairman-rajya-sabha-61835", "date_download": "2020-10-20T12:21:25Z", "digest": "sha1:7GQCURLC5I4IR6AQKXYSITQ62DVTWH7Z", "length": 13229, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मोठी बातमी : राज्यसभेत पुन्हा हरिवंश; वरिष्ठ सभागृहावर सरकारची पकड घट्ट - nda candidate harivansh elected as the deputy chairman of rajya sabha | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोठी बातमी : राज्यसभेत पुन्हा हरिवंश; वरिष्ठ सभागृहावर सरकारची पकड घट्ट\nमोठी बातमी : राज्यसभेत पुन्हा हरिवंश; वरिष्ठ सभागृहावर सरकारची पकड घट्ट\nसोमवार, 14 सप्टेंबर 2020\nसंसद अधिवेशन आजपासून सुरू झाले. राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराने विरोधी पक्षांच्या उमेदवाराला पराभूत केले आहे.\nमुंबई : राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार व संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते हरिवंशसिंह यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार व राष्ट्रीय जनता दलाचे (जेडीयू) नेते मनोज झा यांचा पराभव केला आहे. राज्यसभेतील सरकार आणि विरोधकांच्या नेमक्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीने आला आहे. राज्यसभेवरील सरकारची पकड आता आणखी घट्ट झाल्याचे या निवडणुकीने समोर आले आहे.\nराज्यसभा उपसभापतिपदासाठी मनोज झा हे विरोधी पक्षांचे उमेदवार होते. त्यांच्यासमोर एनडीएचे उमेदवार हरिवंशसिंह यांचे आव्हान होते. उपसभापतिपदाचा हरिवंशसिंह यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपल्याने हे पद रिकामे झाले होते. आता यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आजच निवडणूक झाली. या निवडणुकीत अखेर हरिवंश यांनी बाजी मारली आहे.\nआज दुपारी 3 नंतर राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेमक्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीने येणार असल्याने ती महत्वाची बनली होती. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या 245 असली तर एक जागा रिक्त आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 123 आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे 110 सदस्य आहेत.\nराज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत हरिवंश यांनी काँग्रेसचे उमेदवार बी.के.हरिप्रसाद यांचा पराभव केला होता. त्यावेळी हरिवंश यांना 125 मते आणि हरिप्रसाद यांना 105 मते मिळाली होती. त्यावेळच्या तुलनेत भाजपची राज्यसभेतील स्थिती आणखी मजबूत झाल्याने हरिवंश यांचा विजय नक्की मानला जात होता.\nशिवसेना नेते संजय राऊत यांनी मनोज झा यांना शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला होता. ते म्हणाले होते की, राज्यसभा उपसभापतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा आहे.\n'आप'चे नेते व खासदार संजयसिंह यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार मनोज झा यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी म्हटले होते की, राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष विरोधी पक्षांचे उमेदवार संजयसिंह यांना पाठिंबा देत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकेंद्राचे कृषी विधेयक शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे : पृथ्वीराज चव्हाण\nकऱ्हाड : मोदी सरकारने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून...\nगुरुवार, 15 ऑक्टोबर 2020\nकेंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना कोरोनाची लागण\nबेळगाव : केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना आज (ता. 8 ऑक्‍टोबर) कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी...\nगुरुवार, 8 ऑक्टोबर 2020\nकेंद्र सरकारने आणलेले काळे कायदे अन्याय करणारे : थोरात\nमुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी व कामगारांना पूर्णपणे...\nगुरुवार, 8 ऑक्टोबर 2020\nखासदार सु्प्रिया सुळे, उन्मेष पाटील यांचा कोरोना अधिवेशनात ठसा \nनवी दिल्ली : कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बसण्याची व सर्वच व्यवस्था नवीन असूनही राज्यातील बहुतांश...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nनारायण राणे कोरोना पाॅझिटिव्ह\nमुंबई : माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही...\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nसंसद अधिवेशन राज्यसभा एनडीए सरकार government निवडणूक nda bjp खासदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/only-ab-de-villiers-can-play-that-inning-on-that-sharjah-pitch-says-virat-kohli/223319/", "date_download": "2020-10-20T12:29:00Z", "digest": "sha1:VO4LBGIJ7PYHXS4UMPD7EGJVXNA6RAYL", "length": 8457, "nlines": 116, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Only ab de villiers can play that inning on that Sharjah pitch says virat kohli", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर IPL 2020 IPL 2020 : ‘ती’ खेळी केवळ डिव्हिलियर्सच करू शकत होता – कोहली\nIPL 2020 : ‘ती’ खेळी केवळ डिव्हिलियर्सच करू शकत होता – कोहली\nकोलकाताविरुद्ध डिव्हिलियर्सने ३३ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली.\nएबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली\nशारजाची खेळपट्टी ही फलंदाजीला अनुकूल मानली जाते. या मैदानावर आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांत सर्वच संघ २०० हून अधिकची धावसंख्या करत असल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, हळूहळू ही खेळपट्टी संथ होत चालल्याने गेल्या एक-दोन सामन्यांत संघांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. मात्र, असे असताना���ी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २ बाद १९४ अशी धावसंख्या उभारली. आम्हाला मोठी धावसंख्या उभारणे केवळ एका खेळाडूमुळे शक्य झाल्याचे सामन्यानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.\nएबीची ही खेळी अविश्वसनीय\nखेळपट्टी थोडी संथ वाटत होती. मात्र, हवा चांगली असल्याने आम्हाला वाटले की, दुसऱ्या डावात दव पडणार नाही आणि गोलंदाजांना अडचण येणार नाही. त्यामुळेच आम्ही प्रथम फलंदाजी स्वीकारली. केवळ एक ‘सुपरह्युमन’ वगळता, प्रत्येक फलंदाजाला त्या खेळपट्टीवर धावा करणे अवघड गेले. आम्ही प्रथम फलंदाजी करताना १६५ पर्यंत धावसंख्या उभारण्याचा विचार करत होतो, पण अखेर आम्ही १९४ धावा केल्या. यामागचे कारण सर्वांनाच माहित आहे. एबी डिव्हिलियर्स. तो फलंदाजीला आला आणि तिसऱ्याच चेंडूवर अप्रतिम फटका मारला. इतर सामन्यांत काही फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. मात्र, या खेळपट्टीवर, ती खेळी केवळ एकच खेळाडू करू शकत होता. एबीची ही खेळी अविश्वसनीय होती, असे कोहली म्हणाला. कोलकाताविरुद्ध डिव्हिलियर्सने ३३ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n तुम्हालाही माहिती नसतील या प्रश्नांची उत्तर\nसातपाटीमध्ये आढळला दुतोंडी स्पेडनोझ शार्क\nसनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स प्रीव्ह्यू\nकोरोना सोकावतोय, कांदा रडवतोय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rajasthan-political-crisis-sambit-patra-ask-question-congress-and-rahul-gandhi-322811", "date_download": "2020-10-20T11:40:15Z", "digest": "sha1:O2K2GC4JDMWGCDI66V7CJWFI4JXAZEJH", "length": 17148, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "आमदार फोडाफोडी प्रकरणात भाजपचा काँग्रेसवर पलटवार; राहुल गांधींना केलं लक्ष्य - rajasthan political crisis sambit patra ask question from congress and Rahul Gandhi | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nआमदार फोडाफोडी प्रकरणात भाजपचा काँग्रेसवर पलटवार; राहुल गांधींना केलं लक्ष्य\nफोन टॅपिंगसह राजस्थानमध्ये घडणाऱ्या अन्य घटनांचा तपास हा सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.\nनवी दिल्ली: राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी आमदार फोडाफोडीचे राजकारण केल्याचा काँग्रेसने केलेला आरोप भाजपने फेटाळून लावला आहे. ज्या फोन टॅपच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपवर घणाघात केला होता त्यावरुनच भाजपने काँग्रेसवर पलटवार केलाय. काँग्रेसने बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केले असून या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ता आणि खासदार संबित पात्रा यांनी केली आहे. याशिवाय राजस्थानमधील सद्यपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी राष्ट्रपती राजवट का लागू करु नये याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.\nट्विटरचे काही कर्मचारीच हॅकर्सला मिळाले हॅकिंग प्रकरणात ट्विटरनं नेमक काय म्हटले...\nभाजपचे प्रवक्ता डॉ. संबित पात्रा म्हणाले की, राजस्थानमध्ये फोन टॅपिंग करताना राज्य सरकारने नियमाचे पालन पालन केले होते का फोन टॅपिंग अधिकृतपणे करण्यात आले का फोन टॅपिंग अधिकृतपणे करण्यात आले का सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत असाच व्यवहार सुरु आहे का सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत असाच व्यवहार सुरु आहे का अशा प्रश्नांचा मारा करत फोन टॅपिंगसह राजस्थानमध्ये घडणाऱ्या अन्य घटनांचा तपास हा सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. 2018 मध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आले. अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून याठिकाणी काँग्रेस सरकारमध्ये अंतर्गत शीतयुद्ध सुरु आहे, असा दावाही त्यांनी केला. राजस्थामध्ये काँग्रेसचे राजकीय नाट्य सुरु आहे. याठिकाणी जे काही सुरु आहे त्यात खोटेपणा आणि बेकायदेशीर कृत्य याचे मिश्रण काय असते त्याचे चित्र राजस्थानमध्ये सुरु असलेल्या परिस्थितीतून दिसून येते, असेही संबित पात्रा यांनी म्हटले आहे.\n शेतकऱ्याच्या मुलाला आली अमेरिकेतील विद्यापीठाची ऑफर\nसचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील अंतर्गत वाद टोकाला पोहचल्यानंतर राजस्थानमधील राजकारणात संघर्षमय वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस सरकारला शह देण्यासाठी भाजप आमदार फोडाफोडी करण्याचा कट रचत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात का��ग्रेसने काही ऑडिओ क्लिप समोर आणल्या होत्या. या प्रकरणात केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आमदारांना कोट्यवधी रुपये देऊन खरेदी करण्याच्या कथित ऑडिओ क्लिपच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे नाव जोडल्याप्रकरणी भाजपने जयपूर येथील अशोक नगर पोलिसांत काँग्रेस नेता रणदिप सुरजेवाला यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस केंद्रीय मंत्र्यांविरोधात कट रचत आहे, असा आरोप तक्रारदार भाजप प्रवक्ता लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी केला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहा शोलेचा सिन नव्हे; नेटवर्क शोधण्याचा प्रयत्‍न\nसारंगखेडा (नंदुरबार) : केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रात डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केल्याचा गाजावाजा केल्या जातो. मात्र सातुर्खे (ता. नंदूरबार) येथील...\nअश्‍लील व्हिडिओद्वारे राष्‍ट्रवादीच्‍या पदाधिकाऱ्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न\nजळगाव : शहरातील माझ्या हितचिंतकाने महिलेला सुपारी देऊन अश्‍लील फोटो, व्हिडिओ बनवून मला फसविण्याचा प्रयत्न केला. या महिलेने दाखविलेले फोटो सादर करत...\nसुमारे एक लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा गोंधळ, अॅप ‘नॉट वर्कींग’, अधिकारी ‘नॉट रिचेबल’\nअकोला: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या १२ ऑक्टोबर पासून होणाऱ्या परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या आज २० ऑक्टोबर...\nचाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी मेंढपाळाचे बोकड, मेंढा चोरला \nसोलापूर : कर्नाटकातील आरकेरी येथील मेंढपाळ एकनाथ नामदेव लोखंडे हे शनिवारी (ता. 17) एसआरपी कॅम्पजवळील मोकळ्या मैदानात मेंढ्या, शेळ्या चारत होते....\nसर्व्हर डाऊनमुळे 'अंतिम'च्या परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांनी कसाबसा पेपर केला सबमीट\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचे सर्व्हर दिवसभरात दोनवेळा डाऊन झाल्याने सोमवारी (ता.19) परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ...\nवरूणराजापुढे बळिराजा हताश; रस्त्यावर फोकून द्यावी लागली झेंडूची फुले\nमार्केट यार्ड (पुणे) : नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलासह सर्व प्रकारच्या फुलांना मोठी मागणी असते. परंतु ऐन फुल तोडणी���्या वेळी मुसळधार पावसाने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/chhava-agitation-front-guardian-minister-house-nanded-news-347343", "date_download": "2020-10-20T11:46:51Z", "digest": "sha1:CNVAQNXB3Q6FY35H7IO26LMH4S3YCNIY", "length": 16209, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video- मराठा समाजाने वकील लावावा, पैसे आम्ही देऊ : कोण म्हणाले? वाचाच - Chhava Agitation In Front Of Guardian Minister House Nanded News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nVideo- मराठा समाजाने वकील लावावा, पैसे आम्ही देऊ : कोण म्हणाले\nमराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून मराठा समाजाच्या भावना संतप्त झालेल्या आहेत. परिणामी, छावा संघटनेच्या वतीने गुरुवारी नांदेडमध्ये पालकमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केले.\nनांदेड : मराठा समाजाला मिळालेले आरक्षण राज्य शासनाला न्यायालयामध्ये टिकवता आले नाही. परिणामी आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजाच्या भावना संतप्त झाल्या आहेत. आतापर्यंत महात्मा गांधीं यांच्या विचारसरणीला अनुसरून आंदोलने झाली आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटला नाहीतर दोन आॅक्टोबरपासून मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशारा छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला.\nछावा संघटनेच्या वतीने दोन दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणासंदर्भात मराठवाडा विभागीय बैठक झाली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली होती. त्याची सुरुवात पालकमंत्री व आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी आंदोलन करण्याचे ठरले होते. त्यानुसार गुरुवारी (ता.१७) त्यांच्या निवासस्थानासमोर छावा संघटनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन केले. दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून शिवाजीनगर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.\nहेही वाचा - नांदेड : कोरोनामुळे मृत्यू स्वस्त पण अंत्यविधी अवघड\nबराचवेळ आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी देवून शिवाजीनगर दणाणून टाकला होता. दरम्यान पालकमंत्री अशोक चव्हाण आपल्या निवासस्थानी येवून तीन ते चार शिष्टमंडळांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यामध्ये नानासाहेब जावळे यांच्यासह छावाचे विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांचा समावेश होता.\nहे देखील वाचाच - नांदेड : मालेगावमध्ये एसबीआय बँकेचा सायरन वाजला आणि पुढे हे घडले\nतुम्ही वकील लावा, आम्ही पैसे देवूत\nछावा संघटनेच्या शिष्टमंडळासोबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा केली. त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, ‘‘मराठा आरक्षणाचा विषय आता न्यायालयात असल्याने मी त्यावर काहीच बोलू शकत नाही. केंद्र शासनाकडे हा विषय गेलेला आहे. तुम्ही मराठा समाजाच्या वतीने वकील लावा, आम्ही त्याचे शुल्क भरूत. आरक्षणाच्या विषयावर मी आता काहीच बोलू शकत नाही’’.\nमराठा आरक्षणासाठी आतापर्यंत आमच्यामध्ये गांधीजी होते. मात्र, दोन आॅक्टोबरनंतर गांधी विचाराने नाही शिवछत्रपतींचे मावळे म्हणून रस्त्यावर उतरू.\n- नानासाहेब जावळे, संस्थापक अध्यक्ष छावा संघटना\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपॉलिटेक्‍निक, फार्मसी प्रवेशासाठी सातव्यांदा मुदतवाढ\nगडहिंग्लज : गेल्या महिनाभरापासून औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), अकरावी प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. पॉलिटेक्‍निक, फार्मसीला अर्ज करण्यासाठी...\nसारथी संस्थेला दोन हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मागणी\nकोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) दोन हजार कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद करा, या प्रमुख व अन्य...\n\"सारथी'च्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ ः मुश्रीफ\nकोल्हापूर : सारथी संस्थेच्या मागण्यांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर लवकरच बैठक घेऊ, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे...\nमराठा आरक्षणप्रश्नी त्वरित निर्णय घ्या, राजे प्रतिष्ठानचा सरकारला इशारा\nमसूर (जि. सातारा) : मराठा आरक्षण स्थगिती रद्द करून आरक्षण सुरू करा, अन्यथा राजे प्रतिष्ठान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा...\nअंबाजोगाईत मराठा समाजाचा विराट मोर्चा\nअंबाजोगाई (बीड) : मराठा समाजाल��� आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा, लाख मराठा अशा घोषणांनी शुक्रवारी (ता.१६) शहर परिसर दणाणला. मराठा आरक्षणाला स्थगिती...\nमहामारीत ही राज्याचा आरोग्य विभाग सलाईनवर, भरती प्रक्रियेचे लाखो अर्ज पडून\nमुंबई: राज्यात गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया लालफितीत अजकली असल्याने अपुर्ण संख्याबळात कर्मचा-यांना कोरोना सोबत दोन हात करावे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/students-oppose-mumbai-university-credit-grading-system-371553/", "date_download": "2020-10-20T11:45:02Z", "digest": "sha1:5VEML3VEIWURH2KP3LZDKX4D4UAQOQWB", "length": 16059, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "श्रेयांक पद्धती सदोषच! | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nके.जी. टू कॉलेज »\nश्रेयांक-श्रेणी पद्धती राबविण्याचीच नव्हे तर तिच्या आधारे गुणदान करण्याची मुंबई विद्यापीठाची पद्धतीही सदोष असल्याचे स्पष्ट झाले असून विद्यार्थी आता या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्याच्या तयारीत\nश्रेयांक-श्रेणी पद्धती राबविण्याचीच नव्हे तर तिच्या आधारे गुणदान करण्याची मुंबई विद्यापीठाची पद्धतीही सदोष असल्याचे स्पष्ट झाले असून विद्यार्थी आता या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्याच्या तयारीत आहेत. विद्यापीठाने श्रेयांक-श्रेणी पद्धतीत योग्य बदल करावे यासाठी विद्यार्थ्यांतर्फे ही मोहीम राबवून निवेदन राज्यपाल के. शंकरनारायणन यांना सादर करण्यात येणार आहे.\nश्रेयांक-श्रेणी पद्धती (क्रेडिट-ग्रेडिंग) राबविणारे पहिले विद्यापीठ असा टेंभा मुंबई विद्यापीठ सर्वत्र मिरवित असले तरी सखोल विचार न करता व शिक्षकांना विश्वासात न घेता विद्यार्थी व प्राध्यापकांच्या माथी मारण्यात आलेल्या या नव्या म���ल्यांकन पद्धतीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. आता विद्यापीठाची श्रेयांक-श्रेणी पद्धतीनुसार गुणदान करण्याची पद्धतीही सदोष असल्याचे विद्यार्थ्यांना आपले निकाल हाती लागल्यानंतर कळून चुकले आहे. विद्यार्थ्यांमधील या असंतोषाला बुधवारी वाट फुटली. श्रेयांक-श्रेणी पद्धतीविषयी विद्यार्थ्यांच्या असलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी ‘जॉइंट अ‍ॅक्शन कमिटी फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ हायर एज्युकेशन’ने बोलाविलेल्या बैठकीत विद्यार्थ्यांनी या पद्धतीतील अनेक दोष अधोरेखित केले. या बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी या पद्धतीविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा निर्णय घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन राज्यपालांना सादर करण्याचा निर्णय घेतला.\nश्रेणी पद्धतीच्या नावाखाली पदवीच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ज्या पद्धतीने गुणदान केले आहे, त्यामुळे विद्यार्थी-शिक्षक चांगलेच चक्रावून गेले आहेत. उदाहरणार्थ एमडी महाविद्यालयातील अर्थशास्त्राच्या एका विद्यार्थ्यांला ३९० गुणांसाठी ‘अ’ श्रेणी बहाल करण्यात आली आहे. तिथे याच महाविद्यालयातील ३९४ गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला ‘ब’ श्रेणी देण्यात आली आहे. या शिवाय ‘फायनान्शिअल मॅनेजमेंट’ या विषयात विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा फारच कमी आहे. बहुतेक महाविद्यालयांमध्ये हे प्रमाण २० ते ५० टक्क्यांच्या आसपास आहे.\nकेवळ याच नव्हे तर तर कला, विज्ञान, वाणिज्य अशा सर्वच शाखांमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण, श्रेणी बहाल करण्याची पद्धती यात प्रचंड गोंधळ असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार असल्याचे ‘जॉईंट अ‍ॅक्शन कमिटी फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ हायर एज्युकेशन’चे नीरज हातेकर यांनी सांगितले. अंतर्गत मूल्यांकनाच्या आडून निकाल फुगविण्याच्या प्रकारावर तोडगा म्हणून विद्यापीठाने सुरू केलेला गुणांच्या ‘स्केलिंग डाऊन’चा प्रकार तर रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे,‘एसआयईएस’सारख्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तर या विरोधात आंदोलनाचा पावित्रा घेतला होता.\nविद्यापीठाच्या श्रेयांक-श्रेणी पद्धतीत अनेक दोष असल्याने ती एकतर रद्द तरी करण्यात यावी किंवा त्यात सुधारणा तरी करण्यात यावी, अशी ‘बुक्टू’ या विद्यापीठातील प्राध्यापकांच्या प्रमुख ��ंघटनेचीही मागणी आहे. याच मागणीवरून प्राध्यापक ‘बुक्टू’च्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबई विद्यापीठात निदर्शने करणार आहेत. या शिवाय प्राध्यापकांच्या पदोन्नतीसंदर्भातही विद्यापीठाने चालविलेले चालढकलीचे धोरण आणि प्रभावहीन झालेली तक्रार निवारण समिती हे दोन्ही मुद्दे प्राध्यापकांच्या या आंदोलनाचे मुख्य मुद्दे असणार आहेत. दुपारी दोन वाजता विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात ही निदर्शने करण्यात येणार आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कपिल पाटील यांचे उपोषण मागे\n2 माध्यमिक शाळांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=delaying-web-captures", "date_download": "2020-10-20T12:15:07Z", "digest": "sha1:TNK2V43Z3SR4YFLF3RHZLV3UVJRQXLYF", "length": 16574, "nlines": 297, "source_domain": "mr.grabz.it", "title": "एखादा कॅप्चर करण्यापूर्वी वेबपृष्ठ लोड होण्याची प्रतीक्षा कशी करावी?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरि�� करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nएखादा कॅप्चर करण्यापूर्वी वेबपृष्ठ लोड होण्याची प्रतीक्षा कशी करावी\nकाही वेबपृष्ठे आपल्यास विशिष्ट सामग्री लोड करण्यास किंवा थोडा वेळ घेऊ शकतात intमुख्य पृष्ठ लोड झाल्यानंतर त्यात लोड होऊ शकते. हे विशेषतः एजेक्स जड वेब पृष्ठांवर खरे आहे सामग्री जावास्क्रिप्टद्वारे लोड केली गेली होती.\nएखादे वेबपृष्ठ लोड होते तेव्हा ग्रॅबझीट ओळखते परंतु वरील काही विशिष्ट परिस्थितीत हस्तक्षेप करण्यापूर्वी वापरल्या जाणार्‍या विलंब स्वरूपात किंवा कॅप्चर जाण्यापूर्वी एखाद्या निर्दिष्ट एचएमएल घटकाची प्रतीक्षा करुन काही अतिरिक्त सूचना आवश्यक असतात. पुढे आपण वेबपृष्ठांचे स्क्रीनशॉट घेत असल्यास किंवा HTML रूपांतरित करत असल्यास ही तंत्रे वापरली जाऊ शकतात into पीडीएफची, प्रतिमा किंवा वर्ड दस्तऐवज आणि आपल्याकडे प्रीमियम पॅकेज आहे. जरी आपण आमच्यासह ही वैशिष्ट्ये विनामूल्य वापरुन पाहू शकता सात दिवसांची विनामूल्य चाचणी.\nही वैशिष्ट्ये आमच्यामध्ये देखील उपलब्ध आहेत ऑनलाइन स्क्रीनशॉट आणि वेब भंगार साधने\nएखादा कॅप्चर करण्यापूर्वी निर्दिष्ट वेळेची प्रतीक्षा कशी करावी\nफक्त मिलिसेकंदांमधील उशीर निर्दिष्ट करा आणि कॅप्चरसाठी किती वेळ प्रतीक्षा करेल हे यासाठी आहे. लक्षात ठेवा की सेकंदात 1000 मिलिसेकंद आहेत. खालील सर्व उदाहरणे वेबपृष्ठ कॅप्चर करण्यापूर्वी तीन सेकंद प्रतीक्षा करतात.\nएखादा कॅप्चर करण्यापूर्वी एचटीएमएल घटकाची प्रतीक्षा कशी करावी\nहे तंत्र विशेषत: वेबपृष्ठांवर उपयुक्त आहे जे सामग्री लोड करण्यासाठी अजॅक पद्धती वापरतात. आपल्याला दिसण्यासाठी प्रतीक्षा करणे आवश्यक असलेले घटक ओळखण्यासाठी प्रथम आपल्या ब्राउझर विकसक साधनांचा वापर करा, तिची आयडी, वर्ग याची नोंद घ्या किंवा अधिक जटिल सीएसएस निवडकर्ता बनवा. मग हे निर्दिष्ट करा सीएसएस निवडकर्ता आणि एकदा घटक दृश्यमान झाल्यावर वेबपृष्ठ हस्तगत केले. लक्षात ठेवा की तेथे अनेक जुळणारे एचटीएमएल घटक असल्यास ते दृश्यमान होताच ते दिसून येतील.\nGrabzIt डेटा ���्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-10-20T12:03:17Z", "digest": "sha1:DQKZ6I27GWMGEHPPJL3E65N6WZVRPDZF", "length": 9639, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेन-एत-लावार - विकिपीडिया", "raw_content": "\nमेन-एत-लावारचे फ्रान्स देशामधील स्थान\nप्रदेश पेई दा ला लोआर\nक्षेत्रफळ ७,१६६ चौ. किमी (२,७६७ चौ. मैल)\nघनता १०२.३ /चौ. किमी (२६५ /चौ. मैल)\nमेन-एत-लावार (फ्रेंच: Maine-et-Loire) हा फ्रान्स देशाच्या पेई दा ला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात भूतपूर्व मेन प्रांतात स्थित असल्यामुळे तसेच येथून वाहणार्‍या लावार नदीवरून ह्याचे नाव मे-एत-लावार असे पडले आहे. ॲंजी हे फ्रान्समधील एक मोठे शहर ह्या विभागाची राजधानी आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nपेई दा ला लोआर प्रदेशातील विभाग\nलावार-अतलांतिक · मेन-एत-लावार · सार्त · वांदे · मायेन\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nपेई दा ला लोआर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १६:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2020-10-20T12:40:59Z", "digest": "sha1:75BCAHVVBW3WSUKAGSH7HRXVK4HTS3T6", "length": 5239, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १६५० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १६५० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६२० चे १६३० चे १६४० चे १६५० चे १६६० चे १६७० चे १६८० चे\nवर्षे: १६५० १६५१ १६५२ १६५३ १६५४\n१६५५ १६५६ १६५७ १६५८ १६५९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १६५० चे दशक\nइ.स.च्या १७ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2015/04/", "date_download": "2020-10-20T12:18:57Z", "digest": "sha1:RNP5VX3FEX554SLKDRX4BJTWD5MSNS2I", "length": 57400, "nlines": 240, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : April 2015", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ही एक ज्ञानरूपी संस्था होती....... मा. न्या. सी एल थुल\nवनामकृवित कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाच्‍या वतीने महात्‍मा ज्‍योतीबा फुले व भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती महोत्‍सव निमित्‍त व्‍याख्‍यान कार्यक्रम संपन्‍न\nमार्गदर्शन करतांना राज्‍य अनुसुचित जाती जमाती आयोगाचे अध्‍यक्ष मा न्‍या सी एल थुल\nमहात्‍मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे पुजन करतांना\nभारतीय संविधानाचे शिल्‍पकार भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदे, अर्थशास्‍त्र, शेतक-यांचे प्रश्‍न, स्‍त्री सबलीकरण, लोकसंख्‍या, वीज व धरण निर्मिती, कामगारांचे प्रश्‍न अशा विविध क्षेत्रात कार्य केले, ते एक ज्ञानरूपी संस्‍थाच होती, त्‍यांच्‍या कार्याची दखल घेत कोलंबिया विद्यापीठातर्फे डॉ आंबेडकरांना जगातील शंभर विद्वांनाच्‍या यादीत प्रथम क्रमांक देऊन गौरविण्‍यात आले, असे प्रतिपादन राज्‍य अनुसुचित जाती जमाती आयोगाचे अध्‍यक्ष मा न्‍या सी एल थुल यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघच्‍या वतीने महात्‍मा ज्‍योतीबा फुले व भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती महोत्‍सव निमित्‍त दि २८ एप्रिल रोजी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु होते तर केंद्रीय मजुर युनियनचे सरचिटणीस मा जे एस पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, महासंघाचे अध्‍यक्ष डॉ जी के लोंढे, महासंघाचे सचिव प्रा ए एम कांबळे यांची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.\nमा न्‍या सी एल थुल पुढे म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्मीत संविधानामुळेच आज देशाचा कारभार चालु आहे. संविधानातील समता, स्‍वातंत्र्य, बंधुता व न्‍याय आदींमुळे भारतीय समाज एक संघ आहे. कामगारांच्‍या प्रश्‍नावर त्‍यांनी मोठे कार्य केले असुन देशाच्‍या आर्थिक विकासाकरीता कामगारांच्‍या कौशल्‍य वृध्‍दीसाठी त्‍यांनी प्रयत्‍न केले. श्रमाचे विभाजन करणारी जाती व्‍यवस्‍थेमुळेच श्रमिकांवर अन्‍याय होतात, असे त्‍यांनी सांगितले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारांचे जीवनात आचरण करण्‍याचा सल्‍ला यावेळी त्‍यांनी दिला.\nकेंद्रीय मजुर युनियनचे सरचिटणीस मा जे एस पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या विचार व कार्यामुळेच मजुरांच्‍या संघटना निर्मिण झाल्‍या असुन या संघटना अधिक मजबुद करणे गरजेचे आहे.\nअध्‍यक्षीय समारोपीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशाच्‍या घटनेचा अभ्‍यास केला, पंरतु भारतीय परिस्थितीस अनुकूल अशी एक मजबुद संविधान तयार केले असुन त्‍याचा मुलभुत ढाचा कोणीही बदलु शकत नाही. घटनेमुळे देशातील कमजोर समाजास एक संरक्षण प्राप्‍त झाले आहे.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रामप्रसाद खंदारे व प्रा पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा निता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महासंघाच्‍या सर्व पदाधिकारी व सदस्‍यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाच्‍या कार्यालयाचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तसेच शैक्षणिक व क्रीडा स्‍पर्धे वि‍शेष प्राविण्‍या प्राप्‍त विद्यापीठातील कर्मचा-यांच्‍या पाल्‍याचा गुणगौरव मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.\nमार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु\nमार्गदर्शन करतांना केंद्रीय मजुर युनियनचे सरचिटणीस मा जे एस पाटील\nस्वत:तील कमतरता ओळखुन त्याचा स्वीकार करा ........जिल्हाधिकारी मा श्री सचिंद्रप्रताप सिंह\nवनामकृवितील कृषि महाविद्यालय व स्‍पर्धामंचाच्‍या वतीने स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात प्रतिपादन\nसकारात्मक दृष्टिकोन व अविरत प्रयत्‍न हेच यशाची गुरुकिल्‍ली असुन स्‍वत:च्‍या क्षमतेवर विश्‍वास ठेवा, स्‍वत:तील कमतरता ओळखुन अपयशाची जबाबदारी स्‍वीकारा, असा सल्‍ला जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालय व स्‍पर्धामंच यांचे संयुक्‍त विद्यमाने दि. १९ एप्रिल रोजी आयोजीत स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले होते तर विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. संदीप बडगुजर, प्रा. रणजीत चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nजिल्‍हाधिकारी मा श्री सचिंद्रप्रताप सिंह पुढे म्‍हणाले की, ज्‍या क्षेत्रात करीयर करावयाचे आहे त्‍याक्षेत्राचे परिपुर्ण ज्ञान संपादन करा, अपयशाचे कारण शोधा, दुस-याकडे बोट दाखवु नका. अनेक विद्यार्थी आत्‍मविश्‍वासाच्‍या जोरावर उच्‍च सनदी अधिकारी झाले आहेत. समाजात बदल घडवायचा हेतु ठेऊन प्रशासनात या. हार्ड वर्क पेक्षा स्‍मार्ट वर्क करा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेला सामोरे जातांना तयारी कशी असावी, या विषयावर त्‍यांनी सविस्‍तर मार्गदर्शन केले तसेच ‍विद्यार्थ्‍यांनी विचारलेल्‍या शंकांचे निरसन त्‍यांनी केले.\nवेळेचे नियोजन हे स्‍पर्धा परीक्षेच्‍या दृष्‍टीने महत्‍वाचे असल्‍याचे प्रतिपादन अध्‍यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन श्री मांजरे तर आभार प्रदर्शन स्‍पर्धा मंचचे विद्यार्थी अध्‍यक्ष श्रीकृ‍ष्‍णा वारकड यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.\nसघन लागवड फळबागेत सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍याचा संतुलित वापर करा....... कृषि शास्‍त्रज्ञ\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांची झरी येथे फळबागेस भेट\nमराठवाड्यातील बरेच शेतकरी अधिक उत्‍पादनासाठी फळबागेत सघन लागवड पध्‍दतीचा अवलंब करीत आहेत. सदरिल फळबागेत सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांचे योग्‍य व्‍यवस्‍थापन न केल्‍यास फळपीकांमध्‍ये समस्‍या निर्माण होत आहेत. झरी येथील प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री सुर्यकांतरावजी देशमुख यांच्‍या पेरु व मोसंबी बागेस दि. १४ एप्रिल रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या नेतृत्‍वाखाली फळबाग शास्‍त्रज्ञ डॉ. ए एस कदम, वनस्‍पती विकृतीशास्त्रज्ञ डॉ. जी. पी. जगताप, फळबागतज्ञ प्रा. बी. एम. कलालबंडी व संशोधन सहाय्यक डॉ. चव्‍हाण व श्री राम शिंदे यांनी भेट दिली.\nसदरिल फळबागेतील पेरु पिकाची १८ महिन्‍याचे ललित या वाणाची सधन लागण पध्‍दतीने ३ x ३ मीटर अंतरावर लागवड करण्‍यात आलेली असुन काही झाडांचे पान लाल होऊन कालांतराने झाड वाळत असलेले आढळले. ही समस्‍या जमिनीच्‍या सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांच्‍या कमतरतेमुळे होते असल्‍याच्‍या शास्‍त्रज्ञांनी निदान केले. यामध्‍ये मुख्‍यत: जस्‍त अन्‍नद्रव्‍याची कमतरता कारणीभूत असुन जमिनीच्‍या सामु ८.५ टक्‍के पेक्षा अधिक असणा-या जमीनीत या प्रकारची समस्‍या मोठ्या प्रमाणात आढळते. यासाठी उपाययोजना म्‍हणुन ५० ग्रॅ. झिंक सल्‍फेट अधिक २५ ग्रॅ. कळीचा चुना एकत्र करुन फवारणी करण्‍याचा सल्‍ला शास्‍त्रज्ञांनी दिला. तसेच जमीनीतून जस्‍त, तांबे, बोरॉन व लोह एकत्रीत सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍य प्रति झाड देण्‍याबाबत मार्गदर्शन केले. झाडांची मर थांबण्‍यासाठी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड ३० ग्रॅ. प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून प्रभावीत झाडाभोवती आळवणी करणे व झाडावरील फळांची विरळणी करण्‍याचे मार्गदर्शन केले.\nवनामकृवित भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्‍साहात साजरी\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती साजरी करण्‍यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते पुजन करून अभिवादन करण्‍यात आले. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, प्राचार्य डॉ पी एस कदम, प्राचार्या प्रा विशाला पटणम, प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त शुभेच्‍छा दिल्‍या तसेच जयंती निमित्‍त राबविलेल्‍या सतत अठरा तास उपक्रमात पाचशे विद्यार्थ्‍यांच्‍या सक्रिय सहभागाबाबत कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम मंत्रे यांनी तर आभार प्रदर्शन नितीन थोरात यांनी केले. विद्यापीठाच्‍या वतीने ढोलताश्‍याच्‍या गजरात भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेची मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.\nभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी काळाच्या पुढे होती\nवनामकृवित भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्‍त आयोजीत प्रसिध्‍द कवी प्रा संतोष पवार यांचे प्रतिपादन\nवनामकृविच्‍या कृषि महाविद्यालयात भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्‍त आयोजीत व्‍याख्‍यानाचा प्रारंभ दिपप्रज्‍वलन करून करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्रसिध्‍द कवी प्रा संतोष पवार, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ के आर कांबळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, प्रा डि एफ राठोड आदी.\nवनामकृविच्‍या कृषि महाविद्यालयात भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्‍त आयोजीत व्‍याख्‍यान देतांना प्रसिध्‍द कवी प्रा संतोष पवार, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ के आर कांबळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, नितीन थोरात आदी.\nभारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे असामान्‍य व्‍यक्‍तीमत्‍व होते, बाबासाहेबांच्‍या शेती व शेतकरी विषयक विचारांचा कृषि विद्यापीठात अभ्‍यास व्‍हावा. त्‍याकाळी बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्‍पाची कल्‍पना मांडली होती. बाबासाहेबांची दृष्‍टी ही काळाच्‍या पुढे पाहणारी होती, असे विचार प्रसिध्‍द कवी प्रा संतोष पवार यांनी मांडले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असेलल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या जिमखान्‍याच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती निमित्‍त दि १३ एप्रिल रोजी आयोजीत व्‍याख्‍यान कार्यक्रमात ते बोलत होते.\nकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक���षण संचालक डॉ अशोक ढवण होते तर सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. विलास पाटील, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. के आर कांबळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विद्यार्थी प्रतिनिधी नितीन थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.\nप्रा संतोष पवार पुढे म्‍हणाले की, आजचा युवक चंगळवादाकडे झुकत असुन बाबासाहेबांच्‍या संघर्षमय जीवनाचे व विचारांचा अभ्‍यास युवकांनी केला पाहिजे. बाबासाहेबांनी तयार केलेल्‍या राज्‍यघटनेत सामाजिक समता, न्‍याय, बंधुता, शिक्षणाचा हक्‍क आदी तरतुदींचा लाभ आज आपण सर्वजण उपभोगत आहोत. जो पर्यंत देशात जातीविरहीत समाज निर्माण होणार नाही, तो पर्यंत देशाची खरी प्रगती साधता येणार नाही, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nअध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्‍यक्‍तीमत्‍व होते, त्‍यांच्‍या विचारांचे चिंतनासाठीच जयंती साजरी करण्‍याचा उद्देशच असतो, विद्यार्थींनी बाबासाहेबांसारखेच ज्ञान लालसाचे अनुकरण करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाज संघटीत करण्‍याचे महान कार्य केल्‍याचे प्रतिपादन कृषि महाविद्यालयाचे सह्योगी अधिष्‍ठाता डॉ धर्मराज गोखले यांनी आपल्‍या भाषणात केले.\nविद्यार्थी विशाल राठोड व जीवन धोत्रे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍याबाबत आपले वि‍चार मांडले तर प्रमुख पाहुण्‍यांचा परिचय तुकाराम मंत्रे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी तर सुत्रसंचालन प्रा विजय जाधव यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.\nमार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण\nभारतीय राज्‍यघटना भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिलेली एक अजोड देणगी ...शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण\nवनामकृवित भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त अठरा तास अभ्‍यासमालिका\nसामाजिक आणि आर्थिक अडचणीवर मात करुन भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्‍च शिक्षण पुर्ण केले व भारत देशाची राज्‍यघ��नेची निर्मिती केली, ही राज्‍यघटना म्‍हणजे जगाला दिलेली एक अजोड देणगी आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी केले.\nकृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त अठरा तास अभ्‍यासमालिकेचे आयोजन दिनांक ११ एप्रिल रोजी करण्‍यात आले होते, या कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. पि. आर. झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nशिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थीदशेत अठरा तास अभ्‍यास करीत होते. त्‍यांना अन्‍नापेक्षा ज्ञानाची भुक महत्‍वाची होती, त्‍यामुळेच भारतीय राज्‍यघटनेची निर्मिती ते करु शकले. त्‍यांच्‍या जीवनचरित्रापासुन विद्यार्थ्‍यांनी प्रेरणा घेवुन आपला जास्‍तीत जास्‍त महाविद्यालयीन वेळ हा अभ्यासासाठी द्यावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम मंत्रे यांनी केले. अठरा तास अभ्‍यासवर्गाच्‍या उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे तीनशे विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. व्हि. एस. खंदारे, डॉ. जयश्री एकाळे, प्रा. आशिष बागडे, प्रा. अनिल कांबळे, प्रा. विशाल अवसरमल, प्रा. ए. एम. खोब्रागडे, प्रा. वैशाली भगत, डॉ. जी. पी. जगताप आदिसह विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृविच्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयामध्‍ये निरोप समारंभ\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयावतीने दि ३१ मार्च रोजी आयोजीत निरोप समारंभात अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यींना निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, सह्योगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले, सह्योगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील, सह्योगी अधिष्‍ठाता डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विविध विभागाचे विभाग यांची प्रमुख ���पस्थिती होती.\nकरियर म्‍हणुन कोठेही काम करतांना सदैव प्रामाणिक काम करा व दुस-यास मदत करण्‍यास सदैव तत्‍पर रहा, असा संदेश कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतांना दिला. कृषि महाविद्यालयातील चार वर्षाच्‍या कार्यकाळात आपणात मोठा आत्‍मविश्‍वास प्राप्‍त झाला असुन त्‍याचा भावी काळात निश्चित उपयोग होईल, असे मत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्त केले.\nयाप्रसंगी अनुभवतुन शिक्षण कार्यक्रमातंर्गत आयोजीत करण्‍यात आलेल्‍या कृषि प्रदर्शनात उत्‍कृष्‍ट कार्य केल्‍याबाबत दुग्ध उत्‍पादन केंद्रास प्रथम, अंळबी उत्‍पादन युनिटला व्दितीय तर रेशीम उत्‍पादन केंद्रास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मान्‍यवरांच्‍या हस्‍ते देऊन गौरविण्‍यात आले तर रासेयोच्‍या विशेष शिबीरात रक्‍तदान केलेल्‍या विद्यार्थ्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुष्‍पगुच्‍छ देऊन कौतुक करण्‍यात आले. विद्यार्थीनी कु आधीरा हीने कार्यक्रमात कथ्‍थकनृत्य सादर केले.\nकार्यक्रमात सह्योगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील यांनीही मार्गदर्शन केले तसेच अंतिम सत्राचे विद्यार्थी मनिषा दहे, प्रविण तिडके यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात सह्योगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले यांनी विद्यार्थ्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या तर सुत्रसंचालन प्रा एस एल बडगुजर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सहाव्‍या सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी, प्राध्‍यापक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.\nलोहगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर संपन्न\nरासेयोच्‍या स्‍वयंसेवकांनी उमेद अतंर्गत मौजे लोहगांव येथे प्रभातफेरी काढुण जागर केला\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय व गृहविज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दिनांक २४ मार्च ते ३० मार्च दरम्‍यान मौजे लोहगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या विशेष शिबिरांतर्गत मृद व जलसंधारण, बेटी बचाव, दारूबंदी, स्वच्छता मोहीम, कृषी व अन्नप्रक्रिया उद्य��ग, महिला आर्थिक स्वावलंबन, ज्ञानेश्वरीच्या निवडक गाथांमधून सामाजिक प्रबोधन, रक्तदान शिबीर आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच दुष्‍काळसदृश्‍य परिस्थितीस धैर्याने तोंड देण्‍यासाठी शेतकरी बांधवाना धीर देण्‍यासाठी उमेद कार्यक्रमातंर्गत स्‍वयंसेवकांनी गावात प्रभातफेरी काढुन जागर केला तर रक्‍तदान शिबीरात ३५ स्‍वयंसेवकांनी रक्‍तदान केले, या उल्‍ले‍खनिय कार्याबाबत जिल्‍हा आरोग्‍य रूग्‍नालयाव्‍दारे मानचिन्‍ह देऊन विद्यापीठास गौरविण्‍यात आले.\nया शिबीराची सांगता दि ३० मार्च रोजी प्राचार्य डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. उदय खोडके व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांच्‍या प्रमुख उपस्थिती झाली. यावेळी प्राचार्य डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. उदय खोडके व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण कथाकथनकार राजेंद्र गहाळ यांनी त्यांच्या विनोदी शैलीतून केलेल्या मार्गदर्शनातून स्वयंसेवकाना सामाजिक आरोग्य जपण्याबद्दलची शिकवण दिली.\nशिबिराच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे, प्रा. ए एम कांबळे, प्रा. विजय जाधव, प्रा. एस. पी. सोळंके, प्रा. विना भालेराव, हनुमान गरुड आदींसह रासेयोचे स्‍वयंसेवक व स्‍वयंसेवीकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास लोहगावचे सरपंच शिवानंद पाटील, जि.प. माजी सदस्य सखारामजी देशमुख, तानाजी भोसले आदींचे सहकार्य लाभले.\nरासेयो हि स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासाला प्रेरणा देणारी योजना होय……संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय व गृहविज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दिनांक २४ मार्च ते ३० मार्च २०१५, मौजे लोहगाव येथे आयोजित करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन यांच्या हस्ते झाले तर शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्राचार्य डॉ. डी.एन.गोखले व प्राचार्य डॉ. उदय खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.\nराष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन जीवनात युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रेरणा देणारी, स्वयंसेवकांच्या मनात श्रमप्रतिष्ठा निर्माण करणारी, समाजाशी नाळ जोडणारी, सामाजिक कर्तव्य भावना निर्माण करणारी हि योजना असल्याचे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले. युवकांच्या व्यक्तिमत्व विकास साधताना समाजसेवा व राष्ट्रसेवा घडावी या उद्देशाने हि योजना विद्यापीठात राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन यांनी केले.\nप्राचार्य डॉ. डी.एन.गोखले यांनी युवकांमधील स्पर्धात्मक दृष्टीकोन, सामाजिक सहकार्याची भावना वाढीस लागण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले तर प्राचार्य डॉ. उदय खोडके म्हणाले कि, रासेयो मुळे स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण व पायाभरणी होत असते.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.ए.एम.कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. एस. पी. सोळंके, प्रा. विना भालेराव, प्रा. विजय जाधव व विद्यापीठातील सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.\nनांदेड येथे वनामकृविच्‍या वतीने वातावरण बदल आणि शेती या विषयावर एक दिवसीय परिसंवाद संपन्‍न\nपरिसंवादात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ही एक ज्ञानरूपी संस्...\nस्वत:तील कमतरता ओळखुन त्याचा स्वीकार करा ........ज...\nसघन लागवड फळबागेत सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍याचा संतुलित...\nवनामकृवित भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्...\nभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी काळाच्या ...\nभारतीय राज्‍यघटना भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...\nवनामकृविच्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयामध्‍ये ...\nलोहगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर संपन्न\nरासेयो हि स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासाला प्रेर...\nनांदेड येथे वनामकृविच्‍या वतीने वातावरण बदल आणि शे...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्याल��ाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/political-party-planning-for-nashik-municipal-corporation-1259115/", "date_download": "2020-10-20T10:57:40Z", "digest": "sha1:ZD7FYJHCRYTRCAJ2GDBUVD5LZKOP5CUI", "length": 18705, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि भाजपचीही कोंडी | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nमहापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि भाजपचीही कोंडी\nमहापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि भाजपचीही कोंडी\nमहापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि भाजपचीही कोंडी\nनाशिक येथे शिवसेना कार्यालयात नागरिकांच्या समस्या जाणून घेताना सहकार राज्यमंत्री दादा भुसे.\nशिवसेनेचा जनता दरबार उपक्रम\nनाशिकचे पालकत्व ज्या भाजपच्या मंत्र्यांकडे आहे, ते सिंहस्थानंतर अंतर्धान पावल्याचा आक्षेप घेणाऱ्या शिवसेनेने आता जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आपल्या मंत्र्यांना मैदानात उतरवत महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बुधवारी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थि���ीत शिवसेना कार्यालयात पार पडलेला जनता दरबार हे त्याचेच उदाहरण. प्रदीर्घ काळानंतर झालेल्या या स्वरूपाच्या पहिल्याच उपक्रमात जवळपास ५० तक्रारी प्राप्त झाल्या. शक्य त्यांची सोडवणूक तातडीने करण्याचाही प्रयत्न केला गेला. आगामी काळात शिवसेनेचे इतर मंत्री आणि खासदार-आमदारही या माध्यमातून सर्वसामान्यांशी संपर्क साधणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सुरू झालेल्या दरबाराच्या माध्यमातून सेनेने पुन्हा भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे.\nपालिका निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. ही निवडणूक भाजप व सेना स्वतंत्रपणे लढणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल, तेव्हा उभयतांकडून परस्परांवर शरसंधान साधले जाते. गंगापूर धरणातील पाणी जायकवाडीला सोडणे, ढासळती कायदा व सुव्यवस्था, एकलहरे औष्णिक वीज प्रकल्प, आरोग्य विद्यापीठाचे स्थलांतर अशा अनेक मुद्यांवरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन भाजपच्या मंत्र्यांविरोधात मोर्चाही काढला होता. वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांना नाशिककडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सिंहस्थानंतर पालकमंत्री नाशिककडे फिरकत नसल्याचा आरोप संबंधितांकडून केला जातो. या घडामोडी सुरू असताना शिवसेनेने शासकीय कार्यालयांशी निगडीत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अचानक दरबाराची संकल्पना प्रत्यक्षात आणत भाजप मंत्र्यांना खिंडीत पकडण्याची तयारी केल्याचे लक्षात येते.\nसामान्य जनतेला शासन स्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी बरीच धडपड करावी लागते. या अडचणी लक्षात घेऊन शिवसेना प्रत्येक बुधवारी जनता दरबाराचे आयोजन करणार आहे. त्या अंतर्गत पहिला उपक्रम बुधवारी दुपारी सहकार राज्यमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महानगरप्रमुख अजय बोरस्ते व जिल्हाप्रमुख विजय करंजकर उपस्थित होते. वेगवेगळ्या भागातून आलेल्या नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. सिन्नर नागरी पतसंस्थेचे प्रशासक गरजुंऐवजी धनदांडग्यांना ठेवी परत करत असल्याची तक्रार अ‍ॅड. शिवराज नवले, संजय चव्हाणके यांनी केली. विशेष शिक्षक म्हणून २०१२ पासून नियुक्ती मिळूनही आजवर वेतन मिळाले नसल्याची व्यथा सुनीता बडगुजर यांनी मांडली. समाजकल्याण विभ���गाच्या अपंगांसाठी काही योजना आहेत. त्यासाठी दोन ते तीन वर्षांत अनेकांनी अर्ज सादर केले. जिल्हा परिषद व उपरोक्त कार्यालयात खेटा मारुनही त्यांना लाभ मिळाला नाही. त्यांचे अर्ज बाद झाल्याचे सांगितले जात असल्याची तक्रार संजय चव्हाण यांनी केली. चांदवड येथे लोक न्यायालयाने निर्णय घेऊनही जमिनीचा कब्जा मिळत नसल्याची तक्रार बापू चौरे यांनी मांडली.\nकोणी जमिनीवर पडलेल्या आरक्षणाची तक्रार घेऊन तर कोणी भूमी अभिलेख विभागातील तक्रारी घेऊन आले होते. पंचवटीतील शेरी मळा भागात वास्तव्यास असलेल्या २५ ते ३० महिला व पुरूषांनी महापालिका, बांधकाम व्यावसायिक आणि पोलीस यंत्रणेकडून दबाव टाकला जात असल्याची तक्रार केली. शेरी मळा भागात गुंठेवारीच्या जमिनीवर ४० ते ५० वर्षांपासून आम्ही वास्तव्यास आहोत. परंतु, ही जागा बिल्डरला देण्यासाठी पालिकेने आमची घरे अतिक्रमित ठरवल्याची तक्रार संबंधितांनी केली. या प्रक्रियेत पोलीस चौकशीसाठी वारंवार बोलावून त्रास देत असल्याची बाब महिलांनी मांडली.\nकाही तक्रारींवर तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यवाहीच्या सूचना दिल्या तर काही प्रकरणे इतर विभागांशी संबंधित असल्याने त्या पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्या जाणार असल्याचे भुसे यांनी नमूद केले. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांवर जबाबदारी सोपविली आहे. त्या अनुषंगाने दर पंधरा दिवसांनी आपण सेना कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहोत. शेरी मळा भागातील प्रश्नावर भुसे यांनी पालिका आयुक्तांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.\nसंबंधितांच्या तक्रारीचे निराकरण करण्याची सूचना त्यांनी केली. पालिका निवडणुका लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू झाला काय, यावर जिल्हाप्रमुख करंजकर यांनी उत्तर दिले. जनतेने प्रश्न सोडविण्यासाठी सेना नेहमीच प्रयत्न करते. यापूर्वी सेना कार्यालयातून हे काम केले गेल्याचे त्यांनी नमूद केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 कॅनडा कॉर्नर चौकातील ओटय़ांमुळे अपघातांना निमंत्रण\n2 पतसंस्थांच्या प्रभावी नियमनासाठी लवकरच नवीन कायदा\n3 मोजक्या महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्क परत\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/world-food-day-take-these-10-things-to-strengthen-your-body-and-fight-against-the-virus-get-rid-of-anemia/", "date_download": "2020-10-20T10:54:08Z", "digest": "sha1:I32TXRYICFQPVH27HFDQ7E4QTBD42ZAT", "length": 13295, "nlines": 124, "source_domain": "arogyanama.com", "title": "World Food Day : Take these 10 things to strengthen your body and fight against the virus. Get rid of anemia|शरीर मजबूत करून व्हायरसविरूध्द लढण्यासाठी 'या' 10 गोष्टींचं करा सेवन, रक्ताची कमतरता अन् अशक्तपणा होईल दूर", "raw_content": "\nWorld Food Day : शरीर मजबूत करून व्हायरसविरूध्द लढण्यासाठी ‘या’ 10 गोष्टींचं करा सेवन, रक्ताची कमतरता अन् अशक्तपणा होईल दूर, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन- जगभरात 16 ऑक्टोबरला जागतिक खाद्य दिवस(World Food Day) साजरा केला जातो. या निमित्ताने आम्ही आपल्याला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत, जे कोरोना काळात तुम्हाला हेल्दी आणि फिट ठेवण्यात मदत करतील. एक्सपर्ट समजतात की, कोरोनाला तोंड देण्यासाठी शरीर(World Food Day) आतून मजबूत असणे आवश्यक आहे. या वस्तू सेवन केल्याने तुमची इम्यूनिटी वाढण्यास आणि व्हायरसशी लढण्यात मदत होईल.\nयाच्या सेवनाने रक्ताभिसरण चांगले होते. रंग उजळतो. बीपी कंट्रोलमध्ये राहतो. सर्दी-ताप असेल ��र रात्री झोपण्यापूर्वी दुधात 2-3 मुनका उकळवून सेवन करा. मुनका रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन करा, यामुळे दृष्टी मजबूत होते. इम्युनिटी वाढते, रक्ताची कमतरता दूर होते. अशक्तपणा दूर होतो. थकवा, कमजोरी दूर होते. लिव्हर साफ होते. पोटाच्या समस्या दूर होतात.\nएक औंस बदाममध्ये 1/4 कप दूधाऐवढे कॅल्शियम आढळते. याच्या सेवनाने शरीर फिट राहाते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्तातील साखर नियंत्रित राहाते.\nयाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. अल्जायमर सारख्या जुन्या आजारांचा धोका कमी होतो. हृदय निरोगी राहाते. गरोदर महिला आणि त्यांच्या बाळाच्या विकासासाठी खुप लाभदायक आहे.\nअँटीऑक्सिडेंट भरपूर असल्याने सूज, कँसरचा धोका कमी होतो. पचनशक्ती सुधारते.\nकिवी अस्थमाच्या रूग्णांसाठी चांगला पर्याय आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.\nकोलेस्ट्रॉल कमी करते, पीरियडच्या वेदना कमी करते आणि संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी शरीराची क्षमता वाढवते.\nएल्डरबेरीत अँटीऑक्सिडेंट भरपूर असल्याने विविध आजारात उपयोगी आहे. तणाव कमी होतो. रोगप्रतिकारशक्ती सुधारते.\nजर तुम्हाला सीफूड आवडत असेल तर हा चांगला पर्याय आहे. यामध्ये कमी कॅलरी असतात. हे ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. डायबिटीज कंट्रोलमध्ये राहाते.\nपालक नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. पालक मॅग्नीशियमचा मोठा स्त्रोत असल्याने निरोगी हृदय, रक्तदाब आणि मजबूत मांसपेशीसाठी लाभदायक आहे.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळ�� येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nमहिलांकडून होऊ शकतात ‘या’ ९ प्रणय मिस्टेक्स, यामुळे वाढू शकतो दुरावा\nCoronavirus tips : ‘कोरोना’ काळात सकाळी ‘या’ 10 चूका टाळा, अन्यथा इम्यून सिस्टम होईल कमजोर, व्हायरची होऊ शकतो संसर्ग\nगरोदरपणातच स्ट्रेच मार्क्स होतात, हे चूकीचे ; जाणून घ्या सत्य\n होय, तांदळाच्या पिठानं उजळेल ‘त्वचा’ अन् ‘पिंपल्स’ देखील होतील दूर, जाणून घ्या कसा करायचा वापर\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\nWorld Food Day : शरीर मजबूत करून व्हायरसविरूध्द लढण्यासाठी ‘या’ 10 गोष्टींचं करा सेवन, रक्ताची कमतरता अन् अशक्तपणा होईल दूर, जाणून घ्या\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2020/04/blog-post_5.html", "date_download": "2020-10-20T10:56:43Z", "digest": "sha1:HAY34G465YTCLDDF52OZNH5YE5EKRJZE", "length": 25242, "nlines": 335, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: पु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री ?", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nव���नोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nपुलस्पर्श होताच दुःखे पळाली,\nनवा सूर, आनंदयात्रा मिळाली,\nनिराशेतून माणसे मुक्त झाली,\nजगू लागली, हास्यगंगेत न्हाली\nअसं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे त्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष यंदा सुरू होत आहे. ८ नोव्हेंबर १९१९ साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य, त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलिकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज आणि माणुसकी कायमच दिसून आली.\n'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व' असं लांबलचक बिरुद पुलंना अनेक वर्षांपासून चिकटलेलं होतं. किंवा असं म्हणणं जास्त योग्य होईल की मराठी भाषिकांनीच उत्स्फूर्तपणे त्यांना ही पदवी दिलेली होती. अर्थात जनतेने दिलेल्या या अनौपचारिक पदवीचं मोल सरकारी सन्मानांपेक्षा जास्त मोठं होतं. म्हणूनच तर ना. सी. फडके यांनीही पुलंना लिहिलेल्या पत्रात \"सर्वांत अधिक लोकप्रिय साहित्यिक या किताबावर गेली कित्येक वर्ष तुम्ही अविवाद्य हक्क गाजवीत आला आहात\" असं लिहून एकप्रकारे त्यांचा गौरवच केला होता. निरनिराळ्या वयोगटातील, व्यवसायातील, ग्रामीण, शहरी, देश, विदेश अशा सगळ्या ठिकाणी पुलंची लोकप्रियता व्यापून राहिली आहे. म्हणूनच तर पुलंना दररोज येणाऱ्या सरासरी २५ पत्रांमध्ये नुकतीच शाळेत अक्षर ओळख झालेल्या छोट्या मुलांपासून ते बालगंधर्वांचा काळ बघितलेल्या वृद्धांपर्यंत, प्लंबर किंवा पोस्टमनपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकांनी त्यांना पत्र पाठवली होती. यातल्याच एका पत्रात एका छोट्याने 'पुल आजोबा, हत्तीला शेपूट लावण्यात माझा पहिला नंबर आला' असं सांगून पुलंबरोबर आजोबा नातवाचं नातं जोडलं होतं.\nव्यक्तिचित्रे, प्रवासवर्णनं, गद्य आणि पद्य विडंबन, ललित निबंध, बालवाङमय, भाषांतरीत साहित्य, वैचारिक वाङमय, नाटकं, एकांकिका, वक्तृत्व, संगीत, अभिवाचन, अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, सांस्कृतिक कार्य यांच्याबरोबरीने सामाजिक जाणीवेतून झालेलं दातृत्वाचं मुक्तांगण हे सगळे गुण फक्त एकाच व्यक्तीमध्ये ठासून भरलेले होते ते म्हणजे पु. ल. देशपांडे.\nकधी मावळला नाही -\nपुलंच असं वर्णन केलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी. पुलंसारखं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व फक्त एकाच लेखात बसवणं शक्य नाही. म्हणूनच पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या लेखना���े विविध पैलू आपण यानंतरच्या भागांमधून बघणार आहोत. आपल्या ओळखीच्या पुलंची आणखी ओळख होईल. ज्यांना पुलं माहिती नाहीत त्यांनाही जाणून घेता येईल. पुलंच्या अनेक अनोळखी पैलूंची नव्याने ओळख होईल, प्रेम असेल ते आणखी डोळस होईल.\nLabels: आठवणीतले पु.ल., चाहत्यांचे पु.ल., पु.ल., पु.लं.\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A5_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2020-10-20T12:39:49Z", "digest": "sha1:E4MI7MXLEPEYCWPLGPPS6FDTAILPMJS5", "length": 5560, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कीथ होलियोके - विकिपीडिया", "raw_content": "\n१२ डिसेंबर १९६० – १२ फेब्रुवारी १९७२\nन्यू झीलँडचा पहिला उप-पंतप्रधान\n१३ डिसेंबर १९४९ – २० सप्टेंबर १९५७\n११ फेब्रुवारी १९०४ (1904-02-11)\n८ डिसेंबर, १९८३ (वय ७९)\nन्यू झीलँड नॅशनल पार्टी\nसर कीथ जॅका होलियोके (इंग्लिश: Keith Jacka Holyoake; ११ फेब्रुवारी १९०४ - ८ डिसेंबर १९८३) हा न्यू झीलँड देशाचा पहिला उप-पंतप्रधान व २६वा पंतप्रधान होता. १९३१ सालापासून न्यू झीलँडच्या राजकारणामध्ये सक्रीय राहिलेला होलियोके १९३२ ते १९७७ दरम्यान न्यू झीलँड संसदेचा सदस्य होता.\nइ.स. १९०४ मधील जन्म\nइ.स. १९८३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी ०३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/08/blog-post_16.html", "date_download": "2020-10-20T12:17:54Z", "digest": "sha1:3TC4XIO3SOMFYR4Q336WZZSPVFWMJPG7", "length": 9061, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "पालखेड कालव्याच्या वितरीका क्र. ४६ ते ५२ ला पाणी आल्याने शेतकरी आनंदात बाबा डमाळे यांच्या हस्ते ठिकठिकाणी जलपूजन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » पालखेड कालव्याच्या वितरीका क्र. ४६ ते ५२ ला पाणी आल्याने शेतकरी आनंदात बाबा डमाळे यांच्या हस्ते ठिकठिकाणी जलपूजन\nपालखेड कालव्याच्या वितरीका क्र. ४६ ते ५२ ला पाणी आल्याने शेतकरी आनंदात बाबा डमाळे यांच्या हस्ते ठिकठिकाणी जलपूजन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८ | बुधवार, ऑगस्ट १५, २०१८\nपालखेड कालव्याच्या वितरीका क्र. ४६ ते ५२ ला पाणी आल्याने शेतकरी आनंदात\nबाबा डमाळे यांच्या हस्ते ठिकठिकाणी जलपूजन\nतालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी खरीपाची पिके करपायला लागले होते. त्यामुळे या परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली होती. पालखेड लाभक्षेत्रातील चारी क्रमांक ४६ ते ५२ ला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून भाजपा नेते बाबा डमाळे यांनी पाणी मिळवून दिले. अंदरसूल परिसरामध्ये काल पाण्याचे आगमन होताच शेतकर्‍यांनी मोठा आनंदोत्सव साजरा करत बाबा डमाळे यांच्या हस्ते ठिकठिकाणी जलपूजन करवुन घेतले.\nयंदा पाऊस कमी असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. पालखेड कालव्याच्या धरणाच्या परिसरातही पाऊस कमी प्रमाणात आहे. त्यामुळे जलसाठाही कमी असल्यामुळे जिल्हाधिकारी व संबधित अधिकारी यांनी वितरीका ४६ ते ५२ ला पाणी देण्याची असमर्थता दर्शविली होती. या पाण्याकरीता अनेकांनी मागण्या केल्या होत्या. मात्र, बाबा डमाळे यांनी शिष्ट मंडळाला बरोबर घेत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मुंबईस्थित शिवनेरी निवासस्थानावर जाऊन पाण्यासाठी आग्रह धरला. आत्ता पाणी मिळाले नाही तर पिके तर जाऊद्या जनावरे व पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होईल. त्यामुळे ना. महाजन यांच्याकडे त्यांनी पाण्याचा हट्ट धरला. त्यानुसार पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले.\nकाल अंदरसूल परिसरामध्ये पाण्याचे आगमन होताच शेतकर्‍यांमध्ये मोठा आनंदोत्सव संचारला. शेतकर्‍यांनी स्वयंस्फुर्तीने भाजपा नेते बाबा डमाळे यांचे जय्यत स्वागत करुन त्यांच्या हस्ते अंदरसूल, पेटीपूल, मन्याडथडी, गवंडगाव, सुरेगाव येथे जलपूजन करुन घेतले. याप्रसंगी अमोल सोनवणे, संतोष केंद्रे, बाबा सोनवणे, कमळकर देशमुख, नारायणराव देशमुख, संजय ढोले, कचरु गवळी, अण्णासाहेब ढोले, जगदिश गायकवाड, रामुदादा भागवत, आप्पासाहेब भागवत, संजय भागवत, प्रकाश बज��ज, बन्टी एंडाईत, भगवान जाधव, रामनाथ घोडके, भारत देशमुख, शंकर गायकवाड, हरिभाऊ साळुंखे, संतोष सोनवणे, संदीप वडाळकर, रतन जाधव, राजु सोनवणे, सुनील सोनवणे, गोरख जाधव, बाळासाहेब देशमुख, ज्ञानेश्‍वर जोंधळे, ताराचंद भागवत, नाना वडाळकर, कचरु भागवत, भाऊराव भागवत, बाळासाहेब भागवत, अविनाश भागवत, सुभाष भागवत, रवी भागवत, संदीप वडाळकर, त्र्यंबक गोरे, भाऊसाहेब दळे, संतोष जाधव, साखरचंद गांजे, सुभाष वाघचौरे, भाऊसाहेब बागल आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A7", "date_download": "2020-10-20T12:30:23Z", "digest": "sha1:3K5GSOTXOIYKYUQIHNWVVGCDU67W3GFM", "length": 5376, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३०१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३२० चे - पू. ३१० चे - पू. ३०० चे - पू. २९० चे - पू. २८० चे\nवर्षे: पू. ३०४ - पू. ३०३ - पू. ३०२ - पू. ३०१ - पू. ३०० - पू. २९९ - पू. २९८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३०० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/06/ramdas-athavale-sharad-pawar-ncp-congress/", "date_download": "2020-10-20T11:53:49Z", "digest": "sha1:AH5DFOUIIPICA4F7LOC64GJ3I3QLP6OL", "length": 10020, "nlines": 152, "source_domain": "krushirang.com", "title": "पवारांना सल्ला देणाऱ्या आठवलेंना एकाने दिला ‘हा’ भन्नाट सल्ला; वाचा बातमी | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर पवारांना सल्ला देणाऱ्या आठवलेंना एकाने दिला ‘हा’ भन्नाट सल्ला; वाचा बातमी\nपवारांना सल्ला देणाऱ्या आठवलेंना एकाने दिला ‘हा’ भन्नाट सल्ला; वाचा बातमी\nभारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एका ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सल्ला दिला आहे. त्यावर शशिकांत चौगुले यांनी आठवलेंना भन्नाट सल्ला देऊन टाकला आहे.\nआठवलेंनी पवारांना सल्ला दिल्यानंतर आता आठवलेंनाच सल्ले मिळत आहेत\n“कोंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधी ही तयार नाहीत. माझी कॉंग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष करावे. या बाबतचा निर्णय पवार आणि कॉंग्रेस यांनी घ्यावा”. असे त्यांनी ट्विट आठवले यांनी केले होते.\nमात्र याच बातमीला एका ट्विटर हॅंडल वरुण सुचवण्यात आले आहे की “रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी अमेरिकन रिपब्लिकन पार्टी मध्ये विलीन करून त्यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करावे. असा सल्ला आठवले यांना दिल्याचे हे ट्विट बीबीसी न्यूज मराठी ने रिट्विट केले आहे. सोशल मीडियावर राजकीय नेत्यांना व्यक्त होत असताना जपून व्यक्त व्हावे लागत आहे. कारण कोणत्या मुद्याची कधी खिल्ली उडवली जाईल सांगताच येत नाही. थेट प्रश्न विचाराने माध्यमांच्या सुलभते मुले सहज शक्य झाले आहे.\nADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.\nट्विटरवर मराठी तरुणाई सक्रीय आहे. चौगुले यांच्या ट्विटची दखल बीबीसी मराठीने घेतली आहे. एकूणच यामुळे पुन्हा एकदा रामदास आठवले ट्रेंडमध्ये आलेले आहेत.\nसंपादन : गणेश शिंदे\nPrevious articleकेंद्र-राज्य सरकारची अळीमिळी; हमीभावाच्या मुद्द्यावर घेतली मुग गिळ्याची भूमिका, पहा व्हिडिओ\nNext articleसुशांतचा मुद्दा बनतोय बिहारींच्या निवड���ुकीचा अजेंडा; पहा चाललेय तिकडे\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2018/04/", "date_download": "2020-10-20T12:21:18Z", "digest": "sha1:RAKFX4TZNKREIQZA2LEP6UWIXCMQEQ7E", "length": 57556, "nlines": 235, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : April 2018", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nकोणत्‍याही शैक्षणिक संस्‍थेची प्रगती विद्यार्थ्‍यीच्‍या यशावर अवलंबुन असते.....कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु\nपरभणी कृषि महाविद्यालयातील कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सामा‍ईक प्रवेश परिक्षेतील यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचा पालकांसह सत्‍कार\nकोणत्‍याही शैक्षणिक संस्‍थेची प्रगती ही त्‍या संस्‍थेत कार्यरत असलेले प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी यांच्‍या कार्यावर अवलंबुन असते. येणा-या काळात प्राध्‍या़पकाच्‍या अध्‍यापन कार्याचे मुल्‍यांकण हे विद्यार्थ्‍यीच्‍या यशावर ठरणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2018 सामा‍ईक प्रवेश परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या यशस्‍वी विद्यार्थ्‍यीचा दिनांक 24 एप्रिल रोजी आयोजित सत्‍क���र कार्यक्रमात ते बोलत होते. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ बाबासाहेब ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, परभणी कृषि महाविद्यालयातील यश प्राप्‍त केलेले विद्यार्थ्‍यी हे मुख्‍यत: मराठवाडयातील ग्रामीण भागातील असुन त्‍यांनी मिळविलेले यश कौतुकास्‍पद असुन यासाठी महाविद्यालयातील प्राध्‍यापकांचे मार्गदर्शन निश्चितच मोलाचे ठरले आहे.\nप्रास्‍ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार प्रा एस एल बडगुजर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यांचे पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nयावेळी कृषि शाखेत राज्‍यात प्रथम आलेला रूपेश बोबडे, चौथ्‍या क्रमांकाने उत्‍तीर्ण झालेला परसराम लांडगे यांच्यासह बळीराम सातपुते, पंकज घोडके, विश्‍वास तेलांग्र, सोनाली उबाळे, सारीका वरपे, सविता लिंबुळे, स्वाती चव्हाण, सुप्रीया कलबरकर, अवधूत पवार, शेख अमन अली आदी राज्‍यात पहिल्‍या शंभर मध्‍ये आलेल्या विद्यार्थ्‍यांचा त्‍यांच्‍या पालकासह कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते सत्कार करण्‍यात आला. तसेच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थ्‍यी डाॅ मेहराज शेख यांचा केद्रींय कृषी मंञालयात सहाय्यक आयुक्त म्हणुन नियुक्तीबाबत माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते सत्कार करण्‍यात आला.\nकृषि शाखेत राज्‍यात प्रथम आलेला रूपेश बोबडे\nकृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाच्‍या सामा‍ईक प्रवेश परिक्षेत वनामकृविच्‍या विद्यार्थ्‍यांची आघाडी\nकृषि शाखा, कृषि अभियांत्रिकी शाखा व सामाजिक विज्ञान शाखेत वनामकृविचे विद्यार्थ्‍यी राज्‍यात प्रथम\nमहाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2018 सामा‍ईक प्रवेश परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विविध घटक महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी आघाडी घेतली असुन परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी रूपेश बोबडे हा कृषि शाखेत राज्‍यात प्रथम आला असुन परसराम लांडगे हा चौथ्‍या क्रमांकाने उत्‍तीर्ण झाला आहे. कृषि अभियांत्रिकी शाखेत परभणी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अजय सातपुते प्रथम तर सुयोग खोसे व्दितीय क्रमांकाने उर्त्‍तीर्ण झाला आहेत. सामाजिक विज्ञान शाखेत परभणी सामाजिक विज्ञान महाविद्यालयाची दिक्षा मोरे प्रथम आली असुन मृणाली तोंडारे व्दितीय आली आहे. अन्‍नतंत्रज्ञान शाखेत परभणी कृषि अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचा अमोल यादव पाचवा, सुचित्रा बोचरे सातव्‍या, तयाबाह तबस्‍सुम नववी तर रेश्‍मा शेख दहाव्‍या क्रमांकाने उर्त्‍तीर्ण झाली आहे. उद्यानविद्या महाविद्यालयातील शरयु रामटेके नवव्‍या व पी अनुश्‍मा ही पंधरव्‍या क्रमांकाने उत्‍तीर्ण झाली आहे.\nयाशिवाय परभणी कृषि महाविद्यालयातील बळीराम सातपुते, पंकज घोडके, विश्‍वास तेलांग्र, सोनाली उबाळे, सारीका वरपे, सविता लिंबुळे, स्वाती चव्हाण, सुप्रीया कलबरकर, अवधूत पवार, शेख अमन अली आदी पहिल्‍या शंभर मध्‍ये विद्यार्थ्‍यांचा समावेश असुन अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नवीन थॉमस, प्रसाद गायकवाड, भक्‍ती देशमुख, शुभम भागजे, मोल्‍काथाला रेडडी, कीर्ती झाडे, नम्रता राठी, अबीन मॅथुस, दिपाली केंगार, स्‍वेता भोसले यांचा पहिल्‍या पन्‍नास मध्‍ये समावेश आहे. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कोमल गोडेकर (बारावी), ज्ञानेश्‍वर मोरे (चोवीसावी), शुभम जोशी (पच्‍चवीसावी), दत्‍ता गिराम (एकुण्‍णतीसावी) आदींचा समावेश आहे. तसेच बदनापुर कृषि महाविद्यालयाचा सौदागर यादव व किरण वावरे यांचा पहिला शंभर मध्‍ये समावेश आहे तर लातुर व अंबाजोगाई ये‍थील घटक कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यीही सदरिल परिक्षेत चांगल्‍या क्रमांकांनी उर्त्‍तीण झाले आहेत. यशाबाबत कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्यां डॉ डि एन गोखले, डॉ ए एस कडाळे, डॉ हेमांगिणी सरंबेकर, डॉ ए आर सावते, डॉ टि बी तांबे आदींनी अभिनंदन केले.\nवनामकृवित नाईस माहिती तंत्रज्ञानाचा कृषि विस्‍तारात वापर यावरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्र व हैद्राबाद येथील राष्ट्रीय कृषि विस्तार व्‍यवस्‍थापन संस्‍था (मॅनेज) यांच्‍या वतीने माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन हवामान बदला आधारित कृषि सल्‍ला (नाईस प���‍लॅटफार्म) बाबत दोन दिवसीय कार्यशाळा दिनांक 17 व 18 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. सदरिल कार्यशाळेचा समारोप विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, शास्त्रज्ञ श्री. जी. भास्कर, श्री. हेमांशु वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्‍यक्षीय भाषणात डॉ पी जी इंगोले यांनी नाईस प्‍लॅटफार्म माहिती तंत्रज्ञान यंत्रणेच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांच्‍या विविध कृषि विषयक समस्‍यांवर त्‍वरित उपाय मोबाईल संदेशाव्‍दारे सुचविणे शक्‍य होणार असल्‍याचे सांगितले.\nकार्यशाळेत मराठवाडयातील कृषि शास्त्रज्ञ, क्षेत्र सल्लागार आदींनी सहभाग घेतला. माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठीच्या नाईस या सुविधाचा वापर करून विद्यापीठ शास्त्रज्ञ अचुक संदेश योग्‍य वेळी क्षेत्र सल्लागाराच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत पोहोचवु शकणार आहेत, या संपुर्ण प्रक्रियेबाबत कार्यशाळेत राष्ट्रीय कृषि विस्तार व्‍यवस्‍थापन संस्‍थातील शास्त्रज्ञ श्री. जी. भास्कर, श्री. हेमांशु वर्मा आणि डॉ. पुनम प्रजापती यांनी प्रात्याक्षिकाव्‍दारे माहीती दिली.\nनाईस प्‍लॅटफार्मच्‍या माध्‍यमातुन मोबाईल अॅप व्‍दारे शेतक-यांच्‍या कृषि तंत्रज्ञान विषयक समस्‍या त्‍वरीत संदेशाव्‍दारे सोडविण्‍यात येऊ शकणार आहे. सदरिल यंत्रणा मराठवाडयात सद्यस्थितीत काही निवडक गावात प्रायोगिकतत्‍वावर राबविण्‍यात येणार असुन पुढे या यंत्रणेची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात येणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी.आर. देशमुख यांनी मानले.\nवनामकृविच्‍या मध्‍यवर्ती ग्रंथालयात कोहा ग्रंथालय संगणक आज्ञावली प्रशिक्षण संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यापीठ मध्‍यवर्ती ग्रंथालयाच्‍या वतीने दिनांक 16 व 17 एप्रिल रोजी कोहा ग्रंथालय संगणक आज्ञावलीवर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते, सदरिल प्रशिक्षणाचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. व्ही. डी.पाटील, प्राचार्य ���ॉ. डी. एन. गोखले, विद्यापीठ नियंत्रक श्री. विनोद गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी विद्यार्थ्‍यी घडविण्‍यात ग्रंथालयाचा मोठा वाटा असुन ग्रंथालयात ग्रंथसंपदेसोबतच आधुनिक सुविधांचा विकासावर भर देण्‍याची गरज असल्‍याचे सांगुन विद्यापीठ व घटक महविद्यालयातील ग्रंथालयांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्‍वासन दिले.\nशिक्षण संचालक डॉ. व्ही. डी. पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठ ग्रंथालयाने विकसित केलेल्या वेब ओपॅक सुविधेमुळे विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांना एका क्लिकवर ग्रंथालयात उपलब्ध पुस्तकांची माहिती मिळू शकते. विद्यापीठ ग्रंथालयाने सुमारे ३६०० प्रबंधांचे डीजिटायझेशन केल्याची माहिती त्यांनी दिली.\nप्रास्‍ताविकात ग्रंथपाल डॉ. संतोष कदम यांनी प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन श्री.बी.जी.कांबळे यांनी केले तर आभार डॉ. वंदना जाधव यांनी मानले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृविच्या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रात सात दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण संपन्न‍\nवनामकृवित भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्‍साहात साजरी\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती दिनांक 14 एप्रिल रोजी उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. यावेळी भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात करून त्‍यांनी जंयती निमित्‍त सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. विद्यापीठाच्‍या वतीने ढोलताश्‍याच्‍या गजरात डॉ आंबेडकरांच्‍या प्रतिमेची मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ ए आर सावते, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदीसह प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत��रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी केले, आभार प्रा अनिस कांबळे यांनी मानले.\nपरभणी कृषि महाविद्यालयाचा रूपेश बोबडे कृषी पदव्‍युत्‍तर सामा‍ईक प्रवेश परिक्षेत राज्‍यात प्रथम\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी रूपेश बोबडे हा महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2018 सामा‍ईक प्रवेश परिक्षेत कृषि शाखेत राज्‍यात प्रथम आला असुन परसराम लांडगे हा चौथ्‍या क्रमांकाने उत्‍तीर्ण झाला आहे. तसेच बळीराम सातपुते, पंकज घोडके, विश्‍वास तेलांग्र, सोनाली उबाळे, सारीका वरपे, सविता लिंबुळे, स्वाती चव्हाण, सुप्रीया कलबरकर, अवधूत पवार, शेख अमन आदीसह पहिल्‍या शंभर मध्‍ये महाविद्यालयाच्‍या 13 विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे. या यशाबाबत शिक्षण संचालक डॉ विलास पाटील व प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी अभिनंदन केले. सदरिल परिक्षेबाबत महाविद्यालयातील रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांसाठी विशेष सराव घेण्‍यात आला होता, यात विविध विषयाचे विभाग प्रमुख व प्राध्‍यापक प्रा. आर व्‍ही चव्‍हाण, प्रा. व्‍ही बी जाधव, डॉ मिर्झा बेग, प्रा एस व्ही कल्याणकर, प्रा पी के वाघमारे, डाॅ सी एच आंबडकर आदींनी वि‍शेष परिश्रम घेतले.\nवनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त अठरा तास अभ्या‍स उपक्रम\nवसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त अठरा तास अभ्‍यास उपक्रमाचे आयोजन दिनांक ११ एप्रिल रोजी करण्‍यात आले होते. या अभ्‍यासमालिकेचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ डि एन धुतराज, डॉ जी एम वाघमारे, डॉ राकेश आहिरे, डॉ. बाबासाहेब ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अठरा तास अभ्‍यासवर्गाच्‍या उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे दोनशे साठ विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. यावेळी सुत्रसंचालन डॉ आर जी भाग्‍यवंत यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषि महाविद्यालयातील प्राध्‍यापक व कर्मचा-यांसह विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी सुमित माने, पवन आळणे, राहुल शिंदे, शुभम तुरूकमाने आदींनी परिश्रम घेतले.\nकृषि पदवीधरांनी कृषि उद्योजकतेकडे वळावे,.....जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी (जालना) श्री दशरथ तांबाळे\nवनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात आयोजित अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या निरोप समारंभात प्रतिपादन\nकृषि अभ्‍यासक्रमातील वैविध्‍यपुर्ण विषयामुळे कृ‍षीच्‍या विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धापरिक्षेत यश मिळविण्‍यासाठी मदत होते, अनेक कृषि पदवीधर राज्‍यातील विविध क्षेत्रात प्रशासकीय पदावर कार्यरत आहेत. परंतु कृषि पदवीधरांनी केवळ नौकरदार होण्‍यापेक्षा रोजगार देणाऱ्या कृषि उद्योजकतेकडे वळावे, असे प्रतिपादन जालना येथील जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दशरथ तांबाळे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांचा तृतीय सत्राच्‍या विद्यार्थ्‍याच्‍या वतीने निरोप समारंभ दिनांक 5 एप्रिल रोजी आयोजित करण्‍यात आला होता, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nश्री दशरथ तांबाळे पुढे म्‍हणाले की, परभणी कृषि महाविद्यालयातील सुविधा व विद्यापीठ ग्रंथालयाचा उपयोग घेऊन अनेक विद्यार्थ्‍यी स्‍पर्धा परिक्षेत यशस्‍वी झाले, आज ते विविध क्षेत्रात प्रशासकीय पदावर कार्य करित आहेत. प्रशासकीय पदावर कार्य करतांना स्‍वत:तील कौशल्‍याचा व ज्ञानाचा वापर करण्‍यास मर्यादीत वाव आहे. परंतु कृषी उद्योजकतेसह कृषि संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात मोठा वाव आहे.\nमार्गदर्शनात डॉ पी आर शिवपुजे यांनी विद्यार्थ्‍यींनी जीवनात यशस्‍वीतेसाठी कठोर परिश्रम व प्रामाणिकपणा अंगीकरण्‍याचा सल्‍ला दिला तर अध्‍यक्षीय समारोप शिक्षण संचालक डॉ विलास पाटील कृषि पदवीधरांनी शिस्‍तीचे जीवनात पालन करून वाईट सवयीपासुन दुर राहण्‍याचा सल्‍ला दिला.\nकार्यक्रमाच्या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी सन 2017-18 मध्‍ये महाविद्यालयातील राज्‍यसेवा व बॅकिंग परिक्षेत उत्तीर्ण होऊन 35 विद्यार्थ्‍यांची निवड झाल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभांगी आवटे व पंकज मुखीरवाड यांनी केले तर आभार ऐश्‍वर्या काळे हिने मानले. यावेळी आयोजित सांस्‍कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या कलागुणांचे सादरिकरण केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nपरभणी जिल्हयात बालकातील कुपोषण व वाढांक मुल्यमापनावर नऊ शास्त्रोक्त कार्यशाळा संपन्न\nपरभणी जिल्‍हा मानव विकास समिती व वनामकृविच्‍या मानव विकास व अभ्‍यास विभागाचा संयुक्‍त उपक्रम\nबालकातील कुपोषण व संबंधीत विकासात्मक दोषांच्या निर्मुलनासाठी परभणी जिल्हा मानव विकास समिती, महिला व बालविकास विभाग, परभणी जिल्हा परिषद आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व अभ्यास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे कर्मचारी व जिल्‍हा परिषद शाळेचे शिक्षकांसाठी बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्‍यासाठी वाढांक मुल्‍यमापनावर शास्त्रोक्त कार्यशाळा मार्च महिण्‍यात जिल्‍हयात विविध ठिकाणी घेण्‍यात आल्‍या. परभणी, पुर्णा, पालम, सोनपेठ, गंगाखेड, मानवत, जिंतूर, पाथरी व सेलू या नऊ तालुक्यांच्या ठिकाणी कार्यशाळा घेण्‍यात आल्‍या. यात परभणी जिल्हयातील एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे 1260 कर्मचारी, जि.प. शाळा शिक्षक व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील 235 विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला.\nमानव विकास विभागाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा गावागावात मोठया प्रमाणात प्रसार व्हावा, या उद्देशाने सदरिल कार्यशाळा आयोजनाची संकल्पना परभणी जिल्हाधिकारी मा. शिवाशंकर व वनामकृविचे कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु व मानव विकास शास्‍त्रज्ञा व विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम पुढाकारांनी आखण्‍यात येऊन कार्यशाळांसाठी महाराष्‍ट्र शासनाद्वारे उपलब्ध निधीतुन परभणी जिल्हा मानव विकास समितीच्या वतीने सदरिल कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळांच्या यशस्वीततेसाठी परभणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. पृथ्वीराज बी. पी., उपमूख्य कार्���कारी अधिकारी (बा.क) श्री एस. ई. देसाई व 9 तालुक्याचे सीडीपीओ यांनी विशेष प्रयत्न केले. बालकांच्‍या चांगल्‍या भविष्‍यासाठी या सारख्‍या नावीन्यपूर्ण कार्यशाळांच्‍या नियमित आयोजनाची गरजेचे असल्याचे मनोगत प्रशिक्षणार्थीनी व्यक्त केले.\nकार्यशाळेत मार्गदर्शनात मानव विकास शास्‍त्रज्ञा प्रा. विशाला पटणम यांनी पुढील बाबीवर भर दिला\nसदरिल प्रशिक्षणात विद्यापीठातील मानव विकास शास्त्रज्ञा व विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम यांनी प्रामुख्‍यांने नावीन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करुन प्रशिक्षण दिले. शास्त्रोक्त कार्यशाळेसाठी वातावरण निर्मिती करुन प्रशिक्षणार्थीनींना स्‍वत:ची कर्तव्‍य व कार्याविषयी संवेदनशील करण्यात येऊन त्यांच्यात बालकांच्‍या वाढांक मूल्यमापनाच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्‍यात आली. वाढांक मूल्यमापनावर प्रात्याक्षिके, पॉवर पॉईंट सादरीकरण, संबंधीत अभ्‍यास संदर्भ, मनोरंजक गोष्‍टी, उदाहरणे आदींचा अवलंब करण्यात आला तसेच संबंधीत विषयाच्‍या घडीपुस्तिका व इतर साहित्याचे वाटपही करण्‍यात आले.\n‘तन स्वस्थ तर मन स्वस्थ’ या उक्तीनुसार मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक स्‍वस्‍थाचे महत्व पटवून देण्यात आले.\nगर्भवती मातांनी स्वतःच्या आहार, आरोग्य, लसीकरण, मानसिक स्वास्थ्य, व्यायाम, प्रसुती दरम्यान योग्य काळजी घेतल्यास सुदृढ नवजात अर्भक जन्मास येऊ शकते. प्रौढपणी त्यांचे अपेक्षीत असलेली त्यांचे वजन (6%), उंची (30%), व डोक्याचा घेर (60%) याप्रमाणे विकसित होतो. नवजात अर्भकाचे वजन योग्‍य असेल तरी जन्मानंतर सुरुवातीच्या काळात त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते याविषयी कुटुंबानी जागरुक असावे, असे त्यांनी स्पष्‍ट केले.\nवयाच्या 4 वर्षापर्यंत बालकाचा आहार, आरोग्य, लसीकरण आदीबाबत काळजी घेतल्यास त्यांच्या डोक्याचा घेर हा प्रौढ व्यक्तीच्या असावयाच्या डोक्याचा घेराच्या 90 टक्के होऊन पुढे 8 वर्षांपर्यंत त्यांच्या वयोपरत्वे अशीच काळजी घेतल्यास तो 98 टक्के इतका वाढतो व 8 ते 18 वर्ष वयापर्यंत त्याची उपरोक्त प्रमाणे काळजी घेतली गेल्यास त्यात केवळ 2 टक्के वाढ होते. यावरुन असे स्पष्‍ट होते की, गर्भावस्थेपासूनच बालकांची सर्वतोपरी काळजी घेतल्यास बालकातील कुपोषण तथा त्यासंबंधीच्या विकासात्मक दोषांचे निराकरण होऊन त्यांचा उच्��तम सर्वागींण विकास घडल्यामुळे भविष्‍यात अशी बालके यशस्वी व आनंदीपणे आपले जीवन व्यतीत करण्यासाठी सक्षम होतात, अशी ग्वाही प्रा. विशाला पटनम यांनी दिली. बालसंगोपनाबाबत पालकांना जर स्मार्ट व्हावयाचे असेल तर उपरोक्त बाबतीत अधिक जागरुक असणे नितांत गरजेचे असल्याचे मत त्यांनी या कार्यशाळांत व्यक्त केले.\nगुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी शेतक-यांनी शेतातील कपाशीच्‍या प-हाटी तात्‍काळ काढाव्‍यात.....आमदार मा. डॉ राहुल पाटील\nमौजे जलालपुर येथे आयोजित प्रात्‍याक्षिक कार्यक्रमात प्रतिपादन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग आणि कृषि विभाग (राज्य शासन) यांच्या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 31 मार्च रोजी मौजे जलालपूर (ता. जि परभणी) येथे येत्‍या हंगामात कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी पऱ्हाटी नष्ट करण्यासाठी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.\nकार्यक्रमाचे उद्घाटन परभणीचे आमदार मा. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी. आर. शिंदे, सीड असोशियनचे डॉ. एस. डी. वानखेडे, तालूका कृषि अधिेकारी श्री. बनसवडे, जलालपूरचे सरपंच संतोबा पुंजारे, संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. जलालपुर येथील शेतकरी अरुण टेकाळे यांच्या शेतात कपाशीची श्रेडर यंत्राव्दारे पऱ्हाटीचा चुरा करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.\nमार्गदर्शन करतांना आमदार मा. डॉ राहुल पाटील यांनी शेतकरी बांधवानी शेतातील कपाशीच्‍या पऱ्हाटी तात्काळ काढूण टाकण्याचे आवाहन केले. तसेच नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन येत्‍या हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आतापासूनच काळजी घेण्‍याचा सल्‍ला दिला. विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत करण्यासाठी कपाशी पऱ्हाटी नष्ट करण्‍याची गरजेचे असल्‍याचे नमुद केले. कृषि अधिकारी श्री. बनकर यांनी सुत्रसंचालन केले. प्रात्यक्षिक कार्यक्रमास परीसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nकोणत्‍याही शैक्षणिक संस्‍थेची प्रगती विद��यार्थ्‍यी...\nकृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाच्‍या सामा‍ईक प्रवेश...\nवनामकृवित नाईस माहिती तंत्रज्ञानाचा कृषि विस्‍तारा...\nवनामकृविच्‍या मध्‍यवर्ती ग्रंथालयात कोहा ग्रंथालय ...\nवनामकृविच्या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रात ...\nवनामकृवित भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्...\nपरभणी कृषि महाविद्यालयाचा रूपेश बोबडे कृषी पदव्‍यु...\nवनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा...\nकृषि पदवीधरांनी कृषि उद्योजकतेकडे वळावे,.....जिल्‍...\nपरभणी जिल्हयात बालकातील कुपोषण व वाढांक मुल्यमापना...\nगुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी शेतक-यांनी शेतातील ...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-98/", "date_download": "2020-10-20T11:24:38Z", "digest": "sha1:QK2DVX7UZKC4MEXVTMTEXR4D3TPKMTO4", "length": 11503, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०८-२०१८) – eNavakal\n»6:56 pm: भारतीय संगीतातील सूर हरपला, पंडित जसराज यांचं निधन\n»1:58 pm: मुंबई – डॉक्टरांबद्दल मनात आदरच आहे-संजय राऊत\n»5:57 pm: नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन\n»3:14 pm: नांदेड – किनवटचे मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावर यांची आत्महत्या\n»2:31 pm: मुंबईत कोरोना पाठोपाठ आता मलेरियाचे थैमान\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन \nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१३-०५-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०२-०८-२०१८)\nसिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश\nअॅमेझाॅनचा अॅपल फेस्ट सेल, ग्राहकांना मिळणार भारी सुट\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: # होळी २०१८ मिलान फॅशन वीक २०१८ स्टाईलच्या बाबतीत विराटचा नवा रेकाॅर्ड पिंपळगावच्या टोलनाक्यावर महिलाराज\n(व्हिडीओ) ‘सुमन कुमारी’-पाकिस्तानातील पहिली हिंदू महिला न्यायाधीश\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०७-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...\nआघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ\nलोकमान्य टिळक यांना आदरांजली\n (२१-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (२६-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (२६-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस \nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\n नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले\nनवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले अस���ाना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nनागपुरात उच्चशिक्षित डॉक्टरची कुटुंबियांसह आत्महत्या\nनागपूर – नागपुरात आज सकाळी सर्वांना धक्का देणारी भीषण दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरमधील डॉक्टर धीरज राणे त्यांची पत्नी सुषमा राणे, त्यांचा अकरा वर्षाचा...\nमराठा आरक्षण हे केंद्राच्या आर्थिक आरक्षणासोबत पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ऐकले जावे\nमुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 25 ऑगस्टला आणि नंतर सप्टेंबर महिन्यात रितसर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते ॲड. विनोद पाटील...\nखा. नवनीत राणा यांना पुन्हा कोरोना पालिकेने केलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह\nमुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना नुकताच मुंबईतील लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र डिस्चार्ज दिल्यानंतर...\nपदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवरील युक्तिवाद आणखी ३ दिवस चालणार\nनवी दिल्ली – देशभरातील विद्यापीठांच्या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सर्वच राज्यांकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट...\nआघाडीच्या बातम्या क्रीडा देश\nआयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी ‘ड्रीम ११’ कंपनी २२२ कोटी मोजणार\nनवी दिल्ली – यंदा यूएईमध्ये होणाऱ्या बहुप्रतीक्षित आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला असून ‘ड्रीम ११’ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. त्यासाठी ‘ड्रीम ११’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/england-beat-belgium-2-1-in-uefa-nations-league-football-match/223157/", "date_download": "2020-10-20T11:55:41Z", "digest": "sha1:LDYQLB5H4VGZW2AWQLMLNE67YNOWSJL3", "length": 8688, "nlines": 117, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "England beat Belgium 2-1 in Uefa Nations League football match", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा Nations League : बेल्जियमवर मात करत इंग्लंड अव्वल स्थानी\nNations League : बेल्जियमवर मात करत इंग्लंड अव्वल स्थानी\nबेल्जियम सध्याच्या घडीला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला संघ आहे.\nमार्कस रॅशफोर्ड आणि मेसन माऊंट यांनी केलेल्या गोलच्या जोरावर इंग्लंडने नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात बेल्जियमचा २-१ असा पराभव केला. या विजयासह ���ंग्लंडने लीग ‘ए’, गट २ मध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली. बेल्जियम हा सध्याच्या घडीला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला संघ आहे. तसेच त्यांनी गेल्या १२ सामन्यांत विजय मिळवले होते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धही त्यांचे पारडे जड मानले जात होते. परंतु, इंग्लंडने त्यांचा खेळ उंचावत हा सामना जिंकला. बेल्जियमने २०१८ फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडवर दोनदा मात केली होती. या पराभवांची परतफेड करण्यातही इंग्लंडला यश आले.\nमध्यंतराला १-१ अशी बरोबरी\nया सामन्याची बेल्जियमने चांगली सुरुवात केली. १६ व्या मिनिटाला रोमेलू लुकाकूला इंग्लंडच्या इरिक डायरने अयोग्यरीत्या पाडल्याने बेल्जियमला पेनल्टी मिळाली. स्वतः लुकाकूनेच पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत बेल्जियमला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बेल्जियमला त्यांची आघाडी वाढवण्याची संधी मिळाली. परंतु, केविन डी ब्रून आणि थॉमस मुनिएर यांना संधीचा फायदा घेता आला नाही. दुसरीकडे मुनिएरच्या चुकीमुळेच ३९ व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी मिळाली. यावर रॅशफोर्डने गोल करत इंग्लंडला सामन्यात १-१ अशी बरोबरी करून दिली. ही बरोबरी मध्यंतरापर्यंत राहिली. उत्तरार्धात ६४ व्या मिनिटाला मेसन माऊंटने इंग्लंडची आघाडी दुप्पट करत त्यांना आघाडी मिळवून दिली. यानिक करास्कोला बेल्जियमला बरोबरी करून देता आली असती, पण यात त्याला अपयश आले. त्यामुळे इंग्लंडने हा सामना २-१ असा जिंकला.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nमंदिरे बंद, उघडले बार…उद्धवा अजब तुझे सरकार…\nमराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/lakshya-sen-loses-in-second-round-of-denmark-open/224092/", "date_download": "2020-10-20T12:26:37Z", "digest": "sha1:HAQPFBPHUJ6WHAEKW6525NGGAYSUAA4C", "length": 8444, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Denmark Open : लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत पराभूत | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा Denmark Open : लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत पराभूत\nDenmark Open : लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत पराभूत\nया सामन्यात लक्ष्यला सर्वोत्तम खेळ करता आला नाही.\nभारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनला डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला डेन्मार्कच्या हांस-क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगहॉसने २१-१५, ७-२१, १७-२१ असे पराभूत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, जगातील सर्व बॅडमिंटन स्पर्धा सात महिने बंद होत्या. मात्र, सध्या सुरु असलेल्या डेन्मार्क ओपनपासून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांना पुन्हा सुरुवात झाली असून लक्ष्यने या स्पर्धेची चांगली सुरुवात केली होती. त्याने पहिल्या फेरीतील सामना सरळ गेममध्ये जिंकला होता. दुसऱ्या फेरीत मात्र लक्ष्यला त्याचा सर्वोत्तम खेळ करता आला नाही.\nलक्ष्यने बऱ्याच चुका केल्या\nडेन्मार्क ओपनच्या दुसऱ्या फेरीत लक्ष्य सेनला हांस-क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगहॉसने २१-१५, ७-२१, १७-२१ असे पराभूत केले. या सामन्याची लक्ष्यने दमदार सुरुवात केली होती. त्याने पहिला गेम २१-१५ असा जिंकला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये त्याचा खेळ खालावला. याचा विटिंगहॉसने फायदा घेतला. लक्ष्यने या गेममध्ये बऱ्याच चुका केल्या. त्यामुळे सुरुवातीलाच विटिंगहॉसला ८-० अशी आघाडी मिळाली. यानंतर लक्ष्यला पुनरागमन करता आले नाही आणि विटिंगहॉसने हा गेम २१-७ असा जिंकला. तिसऱ्या गेममध्येही लक्ष्य सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडला. विटिंगहॉसने १-७ अशी आघाडी घेतली, पण यानंतर लक्ष्यने पुनरागमन करत विटिंगहॉसची आघाडी ८-९ अशी कमी केली. तसेच त्याने गेममध्ये १५-१५ अशी बरोबरीही केली. यानंतर मात्र विटिंगहॉसने ८ पैकी ६ गुण जिंकत हा गेमही जिंकला.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपायाला भिंगरी लावून पिंजला कानाकोपरा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय ��्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://samvada.org/2012/news-digest/rss-national-team-hindi/", "date_download": "2020-10-20T11:27:24Z", "digest": "sha1:LDSWJGGHJNYLGCV266TOMRPKZREIV2MA", "length": 14268, "nlines": 271, "source_domain": "samvada.org", "title": "संघ में अब चार सह-सरकार्यवाह होंगे, दो नये प्रान्तों की घोषणा |", "raw_content": "\nसंघ में अब चार सह-सरकार्यवाह होंगे, दो नये प्रान्तों की घोषणा\nसंघ में अब चार सह-सरकार्यवाह होंगे, दो नये प्रान्तों की घोषणा\nनागपुर : १९ मार्च २०१२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के कार्यकारी मंडल में अब दो के बजाय चार सह-सरकार्यवाह रहेंगे| संघ के सरकार्यवाह श्री. भैयाजी जोशी ने अपने पुनर्निवाचन के बाद अखिल भारतीय कार्यकारी मंडल की पुनर्रचना की, उसमें यह बदलाव घोषित किया| संघ ने अरुणाचल और मणिपुर यह २ नये प्रान्त की भी घोषणा की है|\nविद्यमान सह-सरकार्यवाह श्री. सुरेश जी सोनी और श्री. दत्तात्रेय जी होसबाले के साथ अब श्री. के. सी. कण्णन जी और डॉ. कृष्ण गोपाल जी नये सह-सरकार्यवाह होंगे| श्री. कण्णन जी संघ के अ. भा. शारीरिक प्रमुख इस नाते कार्यरत थे| डॉ. कृष्ण गोपाल जी असम क्षेत्र के क्षेत्र प्रचारक का दायित्व निभा रहे थे|\nप्रकृती अस्वास्थ्य के कारण अ. भा. प्रचारक प्रमुख श्री. मदनदास जी को पदमुक्त कर दिया है और अब वे कार्यकारी मंडल सदस्य इस नाते दायित्व निर्वहन करेंगे|\nनये बदलाव के साथ अखिल भारतीय कार्यकारी मंडल की सूची निम्ननुसार है :\nमा. सुरेश जी सोनी\nअ. भा. सह सरकार्यवाह\nमा. दत्तात्रेय जी होसबाले\nअ. भा. सह सरकार्यवाह\nमा. डॉ. कृष्णगोपाल जी\nअ. भा. सह सरकार्यवाह\nमा. के. सी. कन्नन जी\nअ. भा. सह सरकार्यवाह\nमा. अनिल जी ओक\nअ. भा. शारीरिक प्रमुख\nमा. जगदीश प्रसाद जी\nअ. भा. सह शारीरिक प्रमुख\nअ. भा. बौद्धिक प्रमुख\nअ. भा. सह बौद्धिक प्रमुख\nअ. भा. सेवा प्रमुख\nमा. अजित जी महापात्रा\nअ. भा. सह सेवा प्रमुख\nमा. सांकलचंद जी बागरेचा\nअ. भा. व्यवस्था प्रमुख\nमा. बालकृष्ण जी त्रिपाठी\nअ. भा. सह व्यवस्था प्रमुख\nमा. मंगेश जी भेंडे\nअ. भा. सह व्यवस्था प्रमुख\nमा. मनमोहन जी वैद्य\nअ. भा. प्रचार प्रमुख\nमा. जे. नंदकुमार जी\nअ. भा. सह प्रचार प्रमुख\nअ. भा. संपर्क प्रमुख\nमा. अनिरुद्ध जी देश���ांडे\nअ. भा. सह संपर्क प्रमुख\nमा. राम माधव जी\nअ. भा. सह संपर्क प्रमुख\nअ. भा. सह संपर्क प्रमुख\nअ. भा. प्रचारक प्रमुख\nअ. भा. सह प्रचारक प्रमुख\nमा. मधुभाई जी कुलकर्णी\nमा. डॉ. दिनेश जी\nमा. सीताराम जी केदिलाय\nमा. इन्द्रेश कुमार जी\nमा. आर. वण्यराजन् जी\nमा. टी. व्ही. देशमुख\nमा. डॉ. अशोकराव कुकडे\nमा. श्रीकृष्ण जी माहेश्‍वरी\nमा. पुरुषोत्तम जी परांजपे\nमा. बजरंगलाल जी गुप्त\nमा. दर्शनलाल जी अरोडा\nमा. डॉ. ईश्वरचन्द्र जी गुप्त\nमा. सिद्धनाथ सिंह जी\nमा. रणेन्द्रलाल जी बॅनर्जी\nमा. श्रीकांत जी जोशी\nमा. एन्. कृष्णप्पा जी\nमा. श्रीकृष्ण जी मोतलग\nमा. अशोक जी बेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.silicone-wholesale.com/mr/", "date_download": "2020-10-20T11:13:44Z", "digest": "sha1:XUBXMXTXRTDO6C6QQQIMJUJWF7TLCE4W", "length": 8376, "nlines": 176, "source_domain": "www.silicone-wholesale.com", "title": "सुरक्षित खेळणी, सेंद्रीय Teethers, Sweetooth बेबी Teether - Melikey", "raw_content": "\nब्रेसलेट / हार / प्ले जिम\nमैदानी आणि प्रवासी उत्पादने\nघर आणि स्वयंपाकघर उत्पादने\nडिझाईन - वितरण - तंत्रज्ञान\nHuizhou Melikey Silicone उत्पादन कंपनी, लिमिटेड उत्पादन आणि सिलिकॉन उत्पादने आणि सिलिकॉन सुटे डिझाइन सुट्टीसाठी\nHuizhou Melikey Silicone उत्पादन कंपनी, लिमिटेड, 2016 मध्ये स्थापना करण्यात आली उत्पादन आणि सिलिकॉन उत्पादने आणि सिलिकॉन सुटे रचना विशेष. या कंपनी करण्यापूर्वी, आम्ही प्रामुख्याने OEM प्रकल्प सिलिकॉन साचा केले.\nएक साचा कारखाना एक लहान कार्यशाळा सह सुरुवात करुन, नंतर आम्ही सिलिकॉन आपल्या स्वत: च्या उत्पादने डिझाइन करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवसायात नवीन आम्ही सिलिकॉन साचा बनवून मध्ये 10 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे आणि सिलिकॉन उत्पादने निर्मिती आहेत .पण .......\nआम्ही houseware, काटे-चमचे, Silicone Teether, Silicone मण्यांचा, pacifier क्लिप समावेश बाळ खेळणी सिलिकॉन उत्पादने लक्ष केंद्रित,\nसिलिकॉन हार, मैदानी, सिलिकॉन अन्न स्टोरेज पिशवी, संक्षिप्त Colanders, सिलिकॉन हातमोजा, ​​इ आपले स्वागत आहे OEM आणि ODM आदेश\nसिलिकॉन बेबी प्लेट टेबलवेअर सेट कार्टून एल मेल ...\nसिलिकॉन चमचा आणि काटा सेट अ‍ॅनिमल कार्टून न्यूब ...\nसिलिकॉन बेबी बिब सॉफ्ट वॉटरप्रूफ कस्टम होल्स ...\nसिलिकॉन बेबी फीडिंग चमचा आणि कांटा सेट बीपीए फॅ ...\nCrochet गोल लाकडी मणी बेबी फूड ग्रेड उच्च ...\nबेबी मद्यपान सिप्पी कप बीपीए विनामूल्य कार्टून डिझाइन ...\nबेबी सिलिकॉन डमी ���ॅसिफायर क्लिप सानुकूल लोगो बी ...\nलाकडी पेसिफायर क्लिप बेबी टीथिंग कस्टम डिझाइन ...\nसिलिकॉन बेबी प्लेसॅट फीडिंग बीपीए फ्री एल मेलिकी\nसिलिकॉन बेबी बिब आणि फीडिंग बाऊल टॉडलर वाटे ...\nसिलिकॉन बेबी टिथर टिथिंग फूड ग्रेड ऑरगाई ...\nआम्ही एक उच्च दर्जाचे उच्च कार्यक्षमता intelligentequipment तयार, उद्योग, उत्कृष्ट रचना पातळी मजबूत तांत्रिक संघ आहे.\nआपण डिझाइन, उत्पादन आणि सिलिकॉन उत्पादनांची गुणवत्ता नियंत्रण विश्वसनीयता आणि अनुभव धोरणात्मक भागीदार आवश्यक आहे. Huizhou Melikey Silicone उत्पादन कंपनी, लिमिटेड आपण येथे इच्छित सर्वकाही शोधू शकता.\nआपणास पॅसिफायर क्लिपची आवश्यकता आहे\nपत्ता: 2 एफ, अँडी कंपनीची फॅक्टरी बिल्डिंग, क्रमांक 8 झोन, झोंगकाई हाय-टेक्ट झोन, हुईझहौ, गुआंग्डोंग, चीन 516000\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव. मार्गदर्शक ,हॉट उत्पादने ,साइटमॅप ,मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nअन्न ग्रेड सिलिकॉन मणी घाऊक , सिलिकॉन teether , बाळ मुलगी साठी दात येणे हार, नैसर्गिक दात येणे, सिलिकॉन बाळ teether , सर्वोत्तम 4 महिन्यांच्या teether ,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://kedusworld.blogspot.com/2011/04/blog-post.html", "date_download": "2020-10-20T10:59:00Z", "digest": "sha1:ICJBFS7PU2CX5HTLGSAT6SM6XIIB4M5U", "length": 26666, "nlines": 108, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: फक्त तुझीच", "raw_content": "\nपुढे दोघांच्या भेटि चालूच होत्या, कदाचित कुठेतरी ते एकमेकांच्या परत जवळ यायला लागले होते. जतिन सोनलची कंपनि अगदी मनापासून एन्जॉय करत होता. तो पूर्वीपेक्षा अधिक खूश दिसत होता. नीताला त्याच्यातला हा बदल लक्षात येत होता, पण ती खूश होती कारण तिचा जतिन खूश होता. ती ह्या संपूर्ण प्रकरणापासून संपूर्णपणे अनभिज्ञ होती. एक दिवस असच जतिन, नीता, आणि श्रेयु मॉलमध्ये शॉपिंग करत होते. कपड्यांच्या सेक्शनमध्ये खरेदी करताना अचानक त्यांच्या समोर सोनल आली. जतिन क्षणभर गांगरून गेला, मग सोनलनच त्याच्याशी खूप वर्षानी भेटत आहे अशा अविर्भावात बोलायला लागली. जतिननं सोनलची आणि नीताशी ओळख करुन दिली. सोनल नीताशी खूपच आपुलकीने बोलली. पण सगळ्यात जास्त सोनलला आवडली ती श्रेयु, तिचं ते गोंडस गोजिरवाणं छोटसं रुप सोनलच्या अगदी मनात बसून गेलं होत. श्रेयुलापण तिच्या बाबाची हि मैत्रीण आवडली होती, तिनं तिच्याकडून एक कॅड���रीसुध्दा मिळवली. घरी जाताना नीतानं जतिनसमोर अगदी मोकळेपणाने सोनलच कौतुक केलं, जतिन त्यावर काहिहि न बोलता अगदी शांतपणे सगळ ऐकत होता.\nत्या दिवशी सकाळी जेव्हा जतिन ऑफिसमध्ये पोहोचला तसा त्याला एक एस एम एस आला, सोनलचाच होता तो, ती त्याला दुपारी लंच करता बाहेर बोलावत होती. जतिननं सुद्धा तिला लगेच होकार कळवला. बरोबर दुपारी दिड वाजता ते मधुमालती मध्ये भेटले. नेहमीप्रमाणेच सोनल आधीपासून येऊन बसली होती. जतिन टेबलजवळ पोहोचला आणि त्यान तिला एक गोड असं स्मित दिलं, तिनं पण त्याला स्मित दिलं पण तरीही आज ती काहिशी गंभीर वाटत होती, मग जतिनच तिला म्हणाला.\n आज अशी गंभीर का वाटतेय\nसोनलन त्याच्याकडे पाहिल आणि म्हणाली.\n\"जतिन मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या पण नाजूक विषयावर बोलायचय\"\n\"हो बोल ना, काहि प्रॉब्लेम आहे का\n\"नाहि रे प्रॉब्लेम असा काहिच नाहि.\"\n\"जतिन आपल्या आयुष्यात जे काहि घडलं तो आपल्या नशीबाचा भाग होता. आपण एक होऊ शकलो नाहि. गेल्या दहा वर्षात मी नशीबाचे इतके खेळ अनुभवलेत कि आता कशाचेच काहि वाटत नाहि. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट मात्र नक्की कि आज मी एकटि आहे, संपूर्ण एकटि. मला माझं असं कोणीच नाहि. जे हवे होत त्यांतले काहि मिळाले तर काहि गमावलं, मी तक्रार करत नाहि कारण मी ते हे सगळ मीच स्वीकारल होतं. पण त्या दिवसापासून माझ्या मनात एक वेगळीच इच्छा जागृत झाली आहे.\"\n\"त्या दिवशी मी श्रेयुला पाहिल आणि वाटल माझं पण असं कोणी तरी असावं. जे माझं स्वताच असेल.\"\n\"असं कोड्यात नको बोलु गं, तुला काय म्हणायचय ते स्पष्ट सांग ना\n\"जतिन, मला आई व्हायचंय\"\n\"पण ते कसं शक्य आहे\n\"हो शक्य आहे आणि मला आई व्हायचंय तेही तुझ्या बाळाची.\"\n\"काय... तू काय बोलते आहेस तुला तरी कळतय का\n\"होय मी पूर्णपणे विचार करुनच बोलतेय.\"\n\"हे कधीच शक्य नाहि.\"\n\"जतिन, का शक्य नाहि हे, मी तुझ्याशी लग्न करायच म्हणत नाहिये रे, फक्त तुझ्याकडे माझं मातृत्व मागते आहे. मी गेले काहि दिवस ह्यावर खूप विचार केला आणि मगच तुझ्याशी बोलते आहे.\"\n\"सोनल, हे कधीच शक्य नाहि, मी हे असं काहिच करु शकणार नाहि, मी नीताचा विश्वासघात करू शकत नाहि. ती माझ्यावर अगदी मनापासून प्रेम करते... आणि मी हि तिच्यावर तितकच प्रेम करतो. सोनल, तुला जर आईच बनायचंय देन यू कॅन ऍडॉप्ट अ चाईल्ड, पण तू जो विचार करते आहेस तो पूर्णपणे चुकीचा आहे.\"\n\"जतिन, मी जरी कोणाला ऍड��प्ट केलं तरी ते माझ्या गर्भातून आलेलं नसेल, माझ्या हाडामांसाचं नसेल, तुला कसं सांगु पण एखाद्या जीवाला आपल्या उदरातून जन्म देण हे किती सुखावह असतं ते. हे जाणण्याकरता स्त्रीच व्हाव लागतं. आई होण हि निसर्गानं प्रत्येक स्त्रीला दिलेल एक वरदान आहे आणि मी अजूनही त्यापासून वंचितच आहे. राहिली गोष्ट नीताचा विश्वासघात करण्याची तर आपण आपल्या बाळाला जन्म देऊन तिच्या तुझ्या वरच्या प्रेमाला किंवा तुझ्या तिच्यावरच्या प्रेमाला कुठेच तडा पोहचवत नाहि. मी तुला प्रॉमीस करते मी आपल्या बाळाला तुझ्याबद्दल कधीच काहि सांगणार नाहि, मी तुझं नाव पण त्याला देणार नाहि. आणि मुख्य म्हणजे मी आपल्या बाळासबोत कायमची अमेरीकेला निघून जाईन.\"\nजतिन काहिच बोलला नाहि, तो एका विचित्र अशा द्विधा मन स्थितीत अडकला होता. एकिकडे त्याला सोनलच म्हणण कुठेतरी पटत होत पण दुसरीकडे नीताबद्दलची अपराध्याची भावना त्याला सलत होती. त्याच डोक पूर्णपणे सुन्न झालं होत.\n\"जतिन, प्लीज नाहि म्हणू नकोस. तू मला लगेच कुठलाच निर्णय देऊ नकोस, पाहिजे तर विचार कर आणि मग सांग. आपण दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवारी परत भेटु. पण मला खात्री आहे तू मला निराश करणार नाहिस.\"\nजतिनं काहिहि न बोलता तसाच ऊठुन निघून गेला. काय चूक आणि काय बरोबर त्याला काहिच कळत नव्हतं. एकिकडे त्याला कळत होत कि सोनल खूपच एकटि आहे आणि ती म्हणते तशी तिला तिच्या कोणाची तरी गरज आहे, पण मग नीता ती तर त्याच्यावर आपलं सर्वस्व अर्पण करून त्याच्याबरोबर संसार करत होती. नीतानं जतिनला अशावेळी मानसिक आधार दिला होता जेव्हा त्याला त्याची नितांत अवश्यकता होती. पुढचे दोन दिवस असेच विचार करण्यात गेले. मधे एक दोन वेळा सोनलचे त्याला एस एम एस पण आले होते, प्रत्येकवेळि ती त्याला ती कशी एकटि आहे हेच पटवून द्यायचा प्रयत्न करत होती. जतिनवर आता दडपण वाढत चालल होतं, तो घरातही उदास रहायला लागला होता, त्याच कशातच लक्ष लागत नव्हत, नीताच्या पण हि गोष्ट लक्षात आली होती पण तिनं असेल कदाचित ऑफिसमध्ये टेन्शन असा विचार करत कानाडोळा केला होता आणि असपण जतिन तिच्याशी ऑफिस मधल्या गोष्टींबद्दल कधीच बोलत नसे. गुरुवारी रात्री जतिनला अजिबात झोप येत नव्हती, तो नुसताच बिछान्यावर पडून उद्या सोनलला काय निर्णय द्यायचा ह्याचा विचार करत होता. ’काय कराव काहिच कळत नाहिये, काय हर���त आहे, एके काळी मी सोनलवर जिवापाड प्रेम करत होतो आजही कुठेतरी ती माझ्या ह्रदयात आहे. ती मला तिच्याबद्दल लग्न तर करायला सांगत नाहिये फक्त आमच्या प्रेमाचं प्रतिक मागते आहे. बरे ती म्हणते तसं जर ती कायम अमेरीकेला सेटल होणार असेल तर मग काय बिघडलं. राहिली गोष्ट नीताची तर ती समजुतदार आहे, पुढे काहि दिवसांनी तिला सगळ काहि सांगता येईन. शुड आय से येस टु सोनल ती तर त्याच्यावर आपलं सर्वस्व अर्पण करून त्याच्याबरोबर संसार करत होती. नीतानं जतिनला अशावेळी मानसिक आधार दिला होता जेव्हा त्याला त्याची नितांत अवश्यकता होती. पुढचे दोन दिवस असेच विचार करण्यात गेले. मधे एक दोन वेळा सोनलचे त्याला एस एम एस पण आले होते, प्रत्येकवेळि ती त्याला ती कशी एकटि आहे हेच पटवून द्यायचा प्रयत्न करत होती. जतिनवर आता दडपण वाढत चालल होतं, तो घरातही उदास रहायला लागला होता, त्याच कशातच लक्ष लागत नव्हत, नीताच्या पण हि गोष्ट लक्षात आली होती पण तिनं असेल कदाचित ऑफिसमध्ये टेन्शन असा विचार करत कानाडोळा केला होता आणि असपण जतिन तिच्याशी ऑफिस मधल्या गोष्टींबद्दल कधीच बोलत नसे. गुरुवारी रात्री जतिनला अजिबात झोप येत नव्हती, तो नुसताच बिछान्यावर पडून उद्या सोनलला काय निर्णय द्यायचा ह्याचा विचार करत होता. ’काय कराव काहिच कळत नाहिये, काय हरकत आहे, एके काळी मी सोनलवर जिवापाड प्रेम करत होतो आजही कुठेतरी ती माझ्या ह्रदयात आहे. ती मला तिच्याबद्दल लग्न तर करायला सांगत नाहिये फक्त आमच्या प्रेमाचं प्रतिक मागते आहे. बरे ती म्हणते तसं जर ती कायम अमेरीकेला सेटल होणार असेल तर मग काय बिघडलं. राहिली गोष्ट नीताची तर ती समजुतदार आहे, पुढे काहि दिवसांनी तिला सगळ काहि सांगता येईन. शुड आय से येस टु सोनल\" तो कुठल्याच अशा ठाम निर्णयापर्यंत पोहोचत नव्हता.\nदुसऱ्या दिवशी सकाळीच सोनलन त्याला परत मधुमालतीला लंच करता बोलावल. बरोबर दिड वाजत दोघं हॉटेलमध्ये भेटले. दोघांचेही चेहेरे एकदम गंभीर होते. मग सोनलन वेटरला जेवणाची ऑर्डर दिली. तिनं जतिनच्या हातावर आपला हात ठेवला आणि त्याला विचारल.\n\"जतिन, मग काय ठरलं तुझं आय होप तू तयार आहेस.\"\n\"वा, आता प्लीज कुठलाही पण नको. मी उद्याचीच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते.\"\nजतिन आता पुन्हा संपूर्णपणे द्विधा मन स्थितीत गेला होता.\n\"जतिन, अरे तू इतका का विचार करतोयस अरे आपण आपल्या ��ाळाला जन्म देतो आहोत आणि तेहि मेडिकल सायन्सची मदत घेऊन कुठलेही शरीर सबंध ठेवून नाहि रे.\"\nजतिन काहिच बोलला नाहि. पुढे सोनल त्याला ती जे काहि म्हणते आहे हे कसे बरोबर आहे पटवून देण्याचा प्रयत्न करत होती आणि ती बरीचशी यशस्वीपण झाली होती.\nजतिन अजूनही तसाच डिस्टर्ब वाटत होता. संध्याकाळी जेव्हा तो घरी पोहोचला तसं नेहमीप्रमाणे श्रेयु त्याला येऊन बिलगली, पण जतिननं तिला काहिच प्रतिसाद दिला नाहि. तो नुसताच सोफ्यावर बसून राहिला. मग श्रेयु परत आपल्या खेळात मग्न झाली, नीताच्या मात्र हि गोष्ट खूपच खटकली. ती जतिनच्या जवळ येऊन बसली, मग आगदि प्रेमानं त्याचा हात हातात घेत म्हणाली.\n\"काय रे सगळ ठिक आहे ना गेले काहि दिवस मी पाहतेय तू खूपच डिस्टर्ब दिसतोयस. ऑफिसमध्ये काहि प्रॉब्लेम आहे का गेले काहि दिवस मी पाहतेय तू खूपच डिस्टर्ब दिसतोयस. ऑफिसमध्ये काहि प्रॉब्लेम आहे का\nजतिननं निर्विकारपणे तिच्याकडे पाहिल आणि म्हणाला\n\"काहि नाहि जरा थकलोय बस.\"\nपण नीताला कळत होत कि त्याच कुठेतरी काहीतरी बिनसलय, मग जास्त ताणत बसता ती म्हणाली.\n\"ठिक आहे, चल पटकन फ्रेश हो मी जेवायला वाढते.\"\nजतिन फ्रेश होऊन जेवायला बसला, पण त्याच जेवणात लक्षच नव्हत तो स्वतःच्याच तंद्रीत होता. आता मात्र नीताला त्याची खूपच काळजी वाटायला लागली होती. रात्री झोपताना नीता जतिनच्या उशाशी येऊन बसली, मग हळूवारपणे त्याच डोक स्वतःच्या मांडीवर ठेवलं आणि त्याच्या केसांतून हात फिरवत त्याला म्हणाली.\n\"जतिन, मी तुला आजपर्यंत असं टेन्शनमध्ये कधीच पाहिल नव्हत, तुझं काहि तरी बिनसलय. मी तुला फोर्स करणार नाहि. पण मला सांगितलंस तर कदाचित तुला थोडं हलक वाटेल.\"\nजतिननं तिच्या डोळ्यात पाहिल, त्याला तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दलची प्रचंड काळजी दिसत होती. ती अगदी मनापासून बोलत होती.\n\"तुला एक सांगु जेव्हा मी तुझ्याशी लग्न केलं, तेव्हा मी माझं सर्वस्व तुला अर्पण केलं. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, आणि तू कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहिस ह्याची मला खात्री आहे. जेव्हा मी माझ्या बाबांचं घर सोडून तुझा हात पकडला तो तुझी आयुष्यभर साथ देण्याकरता, तेव्हा तू स्वतःला एकट समजु नकोस मी तुझ्याबरोबर कुठल्याही संकटाला सामोरं जायला तयार आहे. पण असा शांत राहु नकोस रे.\"\nजतिननं तिला एक गोड स्मित दिलं आणि म्हणाला.\n\"काहि नाहि ए�� महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता म्हणून विचारात पडलो होतो. पण आता मी निर्णय घेतलाय. तू झोप आता खूप रात्र झालीय.\"\nमग जतिन आणि नीता दोघेही झोपी गेले.\nदुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळि जतिन नेहमीपेक्षा लवकरच उठला, तो संपूर्णपणे तणावमुक्त वाटत होता. नीता अधिच उठली होती ती किचनमध्ये तिची रोजची सकाळची काम आटोपतं होती. जतिनपण उठून किचनमध्ये गेला आणि किचनच्या दरवाज्यात उभा राहुन शांतपणे नीताकडे पहात राहिला. नीता आपल्याच तंद्रीत काम करत होती, तेवढ्यात तिचं लक्ष जतिनकडे गेलं तशी ती एकदम दचकली मग म्हणाली\n\"अरे, तू इतक्या लवकर उठलास आज तर शनिवार आहे तुला सुट्टी आहे ना आज तर शनिवार आहे तुला सुट्टी आहे ना\nजतिन तिच्याजवळ गेला मग तिचा हात हातात घेत म्हणाला.\n\"काहि नाहि असंच, चल लवकर आवर आपण आता महाबळेश्वरला चाललोय\"\n\"बस काहिहि बोलु नकोस आपण तासाभरात निघतोय.\"\nअसं म्हणून तो तिथून निघून गेला, नीता स्वतःशीच हसली आणि पुन्हा उत्साहानं कामाला लागली. तासाभरात तिघेही तयार होऊन कारमध्ये बसले. जतिन गाडी स्टार्ट करणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला, समोरन सोनल फोन करत होती. जतिननं फोन सायलेंट मोडवर टाकला आणि नीताकडे पाहिलं. नीता त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात होती. त्यान पटकन एक एस एम स टाईप केला आणि सोनलला पाठवला, मग गाडी स्टार्ट केली आणि महाबळेश्वरचा रस्ता धरला.\nइथे सोनल खूपच काळजीत पडली होती कि जतिन फोन का उचलत नाहिये तिनं दोन तीन वेळा ट्राय केला पण समोरन काहिच उत्तर नव्हत, तेवढ्यात तिला जतिनचा एस एम एस मिळाला त्यात लिहिल होत \"आय कान्ट डु धीस, सॉरी. मला विसरून जा\". सोनलन तो एस एम एस वाचला आणि तिचे डोळे पाणावले, तिनं आपले दोन्ही हात चेहेऱ्यावर ठेवले आणि जोरजोरात रडू लागली.\nसोमवारी संध्याकाळि नेहमीप्रमाणे जतिन ऑफिसमधून घरी येत होता, बिल्डिंगच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी लावून तो घराच्या दिशेने निघाला तेवढ्यात त्याला एक एस एम एस आला त्यान तो ओपन केला तर तो सोनलचाच होता त्यात लिहिल होत \"जतिन, थँक्स फॉर एव्हरीथिंग. तुला हा मेसेज जेव्हा मिळेल तेव्हा मी इंडिया सोडून कायमची निघून गेलेली असेल. तुला विसरण ह्या जन्मात तरी शक्य नाहि. फक्त तुझीच सोनल\" आणि तो मेसेज वाचून जतिनचे डोळे पाणावले होते.\nat शुक्रवार, एप्रिल ०१, २०११\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर कर��\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/schools-that-exploit-parents-financially-will-be-prosecuted/222339/", "date_download": "2020-10-20T12:17:20Z", "digest": "sha1:AETW2NSGBD7AROAFGMUEVOU7BFMFHRXR", "length": 9356, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Schools that exploit parents financially will be prosecuted", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई पालकांचे आर्थिक शोषण करणार्‍या शाळांवर होणार कारवाई\nपालकांचे आर्थिक शोषण करणार्‍या शाळांवर होणार कारवाई\nबिलाबाँग इंटरनॅशनल, रायन इंटरनॅशनल आणि राजाराणी मल्होत्रा विद्यालय या तीन शाळांच्या मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पालकांसोबत बच्चू कडू यांची मंत्रालयात भेट घेतली.\nकोरोना संकटकाळात शाळा व्यवस्थापनांकडून पालकांचे आर्थिक शोषण होत असेल, तर त्यांना जाब विचारून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. बिलाबाँग इंटरनॅशनल, रायन इंटरनॅशनल आणि राजाराणी मल्होत्रा विद्यालय या तीन शाळांच्या मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पालकांसोबत बच्चू कडू यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी पालकांच्या समस्यांचा पाढा वाचला.\nमुंबईसह राज्यातील अनेक शाळा, विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या आयसीएसई, सीबीएसई, इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांच्या व्यवस्थापनांकडून पालकांचे आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येत आहेत. कोरोना काळातही शाळा व्यवस्थापनांनी शुल्कामध्ये वाढ केली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालकांना शुल्क भरणे शक्य होत नाही. यासंदर्भात पालकांनी शाळा व्यवस्थापनांशी चर्चा करण्याचा, संवाद साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र शाळा व्यवस्थापनांनी पालकांच्या समस्यांना गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे पालकांनी मनसेकडे ध���व घेतली. पालकांच्या समस्या लक्षात घेऊन शालिनी ठाकरे यांनी गुरुवारी बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शुल्क वाढ आणि वापरात नसलेल्या सुविधांशी संबंधित शुल्क, डिजिटल शिक्षणाचा दैनंदिन कालावधी आणि गुणवत्ता, तसेच शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याची अंमलबजावणीसंदर्भातील चौकशी अहवाल मागवण्यासाठी आणि दोषी शाळा व्यवस्थापनांवर कठोर कारवाईसाठी विशेष अधिकार्‍यांची किंवा विशेष समितीची नेमणूक करावी व अडचणीत सापडलेल्या पालकांना ठोस दिलासा द्यावा, अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांकडे केली. यावर पालकांचे आर्थिक शोषण करणार्‍या शाळांवर कारवाई करण्याचे आश्वासन बच्चू कडू यांनी यावेळी दिली.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nमंदिरे बंद, उघडले बार…उद्धवा अजब तुझे सरकार…\nमराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\n१ तासाला महावितरणाचे होते सव्वा तीन हजार कोटी नुकसान\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%3Ctitle%3E./yYYjEj.html", "date_download": "2020-10-20T11:56:20Z", "digest": "sha1:YJO4RKZZQL3JBSV6DU6YJNREETPQUFGA", "length": 4794, "nlines": 38, "source_domain": "krishnakath.page", "title": ". - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nOctober 18, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nकुंभारगाव | राजेंद्र पुजारी :\nकोरोनाने सर्व शाळा बंद झाल्या आता काय करायच शिक्षक आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गुरुवर्य लालासाहेब पाटणकर विद्यालय, बोपोली- शिवंदेश्वर , ता. पाटण, जि. सातारा या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. जयवंत शामराव मोहिते यांच्या ��ार्गदर्शनाखाली व विद्यालयाचे उपशिक्षक श्री. विनोद अशोक चव्हाण आणि श्री. सूर्यकांत सीताराम पुजारी यांच्या सहकार्याने विद्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या घाटमाथा (पवार वस्ती, केमसे, कुसवडे, धावडवस्ती), ढाणकल (कदम वस्ती), बोपोली, (किसरुळे), देशपांडेवाडी, हेळवाक या गावातील विद्यार्थ्यांना त्याच्या घरी जाऊन तसेच काही विद्यार्थ्यांना हनुमान मंदिरात जमा करून आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची तपासणी केली.\nतसेच कोयना शिक्षण संस्था, पाटण यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या स्वाध्यायाचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग अत्यंत चांगला नोदविला. दिलेला अभ्यास पूर्ण करण्यात आला असल्याचे दिसून आले. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला नाही त्यांना तो पूर्ण करण्यास सांगण्यात आले\nतसेच सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले आहे.या उपक्रमाचे कोयना शिक्षण संस्था,पाटण चे अध्यक्ष मा. सोपानराव चव्हाण (काका),उपाध्यक्ष मा. प्रकाशभाऊ पाटील, सचिव मा. श्रीमंत अमरसिंह पाटणकर, सहसचिव मा. बाळासाहेब पाटील तसेच सदस्य,J मा.संजीवदादा चव्हाण , मा.याज्ञसेन पाटणकर तसेच सर्व सदस्य, पालक ग्रामस्थ इत्यादीनी शिक्षकाचे अभिनंदन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/api/aspnet/advanced/", "date_download": "2020-10-20T11:32:07Z", "digest": "sha1:R7ZZZRTLZ7BXHZ73CN524LPKH2QZAOO6", "length": 11085, "nlines": 215, "source_domain": "mr.grabz.it", "title": "ASP.NET सह प्रगत स्क्रीनशॉट वैशिष्ट्ये", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nASP.NET सह प्रगत स्क्रीनशॉट वैशिष्ट्ये\nमूलभूत स्क्रीनशॉट कार्यक्षमता तसेच GrabzIt ASP.NET API विकसकांना विद्यमान स्क्रीनशॉटची स्थिती तपासण्याची आणि विकसकांसाठी स्क्रीनशॉट घेण्यासाठी ग्रॅब्झआयटी वापरत असलेल्या कुकीज सेट करण्याची परवानगी देते.\nकाहीवेळा अनुप्रयोगास स्क्रीनशॉटची स्थिती तपासण्याची आवश्यकता असू शकते, कदाचित ते घेण्यात आले आहे की नाही हे पहाण्यासाठी किंवा अद्याप कॅश केलेला आहे की नाही हे तपासण्या��ाठी आवश्यक आहे.\nकाही वेबसाइट कुकीजद्वारे कार्यक्षमता नियंत्रित करतात. ग्रॅबझिट आपल्याला आपल्या स्वत: च्या विकसकाची निश्चित कुकी खालील प्रकारे सेट करण्याची परवानगी देते.\nलक्षात ठेवा की हटवण्याची कुकी पद्धत समान नाव आणि डोमेनसह सर्व कुकीज हटवेल.\nडाउनलोड न करता कॅप्चर प्रदर्शित करा\nयाची शिफारस केली जात आहे की एखादा कॅप्चर वापरण्यापूर्वी वेब सर्व्हरवर डाउनलोड केला जावा. प्रथम आपल्या वेब सर्व्हरवर डाउनलोड केल्याशिवाय वापरकर्त्याच्या ब्राउझरमध्ये कोणत्याही प्रकारचे कॅप्चर प्रदर्शित करणे शक्य आहे.\nएकदा कॅप्चर पूर्ण झाल्यावर आपण परत आलेल्या कॅप्चरचे बाइट पाठवू शकता SaveTo पद्धत सह प्रतिसाद प्रतिसाद योग्य माइम प्रकार.\nप्रतिसादासाठी कॅप्चर आउटपुट करण्याचे उदाहरण वरील साठी दर्शविले आहे URLToImage पद्धत, परंतु ते कोणत्याही रूपांतरण पद्धतीसह कार्य करेल.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2020-10-20T12:37:59Z", "digest": "sha1:JJ2BCMPB5YHY5V3HCMRGWY2HRQBESJML", "length": 8941, "nlines": 227, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हासियम - विकिपीडिया", "raw_content": "\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nसंदर्भ | हासियम विकीडाटामधे\nहासियम (Hs) (अणुक्रमांक १०८) हे एक मूलतत्त्व आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१५ रोजी १०:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/ajit-pawar-visit-to-baramati-flood-affeccted-area-and-orders-to-officers-prepare-report-of-damage-during-flood-288784.html", "date_download": "2020-10-20T12:29:21Z", "digest": "sha1:LXX6LMKN2MWAWV7C2VPJGQHRIEL77QKH", "length": 18165, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "भल्या सकाळी अजित पवार मैदानात, बारामतीत नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनाम्याचे आदेश Ajit Pawar visit to Baramati flood affeccted area and orders to officers prepare report of damage during flood", "raw_content": "\nबिहारमध्ये ‘JDU’ आणि ‘RJD’त 77 जागांवर थेट टक्कर, भाजपला फायदा होणार\nMumbai Corona | मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना\nभल्या सकाळी अजित पवार मैदानात, बारामतीत नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनाम्याचे आदेश\nभल्या सकाळी अजित पवार मैदानात, बारामतीत नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनाम्याचे आदेश\nबारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणी केली.Ajit Pawar visit to Baramati\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबारामती: बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. या पुरामुळे बाधित झाल��ल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (Ajit Pawar visit to Baramati flood affeccted area and orders to officers prepare report of damage during flood)\nसोलापूर आणि इंदापूरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजित पवारांच्या दौऱ्यानंतर तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 7 वाजताच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भिगवण रस्त्यावरील अमरदीप हॉटेल, तांदुळवाडी भागातील वृध्दाश्रम, पंपहाऊस येथील चांदगुडे वस्ती, कऱ्हानदीवरील खंडोबा नगर येथील पूल, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, बारामती-फलटण रोडवरील पाहुणेवाडी, गुणवडी आणि इंदापूर ओढ्यावरील पुलाच्या परिसराची पाहणी केली.\nअजित पवार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना.\nहवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्क रहाण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. पुढील काळात पूरस्थिती टाळण्यासाठी नदीचे खोलीकरण करणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठावरील अतिक्रमण हटविणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठी पूररेषेच्या आत अतिक्रमणे होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.\nअजित पवार सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना.\nबारामती तालुक्यातील कऱ्हावागज-अंजणगाव येथील बंधाऱ्याजवळील पुलाचा भराव खचला आहे. तसेच बारामती-फलटण रस्त्यावरील पाहुणेवाडी येथील रस्त्याचा भराव खचला असून या दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणची दुरुस्तीची कामे तातडीने करुन याठिकाणची वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या. शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, उपविभागीय अभियंता विश्वास ओव्हाळ, नगरसेवक सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे ���धिकारी, पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.\nईडी सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार; अजित पवार पुन्हा गोत्यात\nअजित पवारांच्या मनमानीमुळे सिंचन घोटाळा, प्रस्ताव मंजुरीचे परिपत्रकच रद्द केले\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना\nकेंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण आपण काय करणार आहात\nफडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडीओ', जुने दाखले देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना…\nठाणे महापालिकेच्या कोव्हिड-19 रुग्णालयात मुन्ना भाई एमबीबीएस, पालिका अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची…\nशरद पवार बांधावर जाणार नाहीत तर बंगल्यात बसून राहतील काय\nदिल्या घरी सुखी राहा उस्मानाबादच्या पाटील कुटुंबाला आता राष्ट्रवादीत नो…\nLIVE UPDATE | पवारांकडून सरकारची पाठराखण, बारामतीतून देवेंद्र फडणवीसांचा निशाणा,…\nअतिवृष्टी ते राजकारण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे\nकराटेमध्ये पदक मिळविणाऱ्या विमला मुंडावर दारू विकण्याची वेळ\nविदर्भातील काश्मिरात धुक्याची चादर, चिखलदरा पर्यटकांनी फुलले\nत्या' व्हिडीओवरून ट्रोल; आमिरची कन्या नेटकऱ्यांवर भडकली\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nहैदराबादेत तुफान पाऊस, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, रस्ते जलमय, अनेक…\nTanishq Advertisement : 'तनिष्क'वर कंगना भडकली, जाहिरातीतून लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिल्याचा…\nबिहारमध्ये ‘JDU’ आणि ‘RJD’त 77 जागांवर थेट टक्कर, भाजपला फायदा होणार\nMumbai Corona | मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना\nराहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या बहिणींना दिल्या घराच्या चाव्या\nPhoto : 360 मशालींच्या प्रकाशानं ‘प्रतापगड’ उजळला, भवानीमातेच्या मंदिराला 360 वर्ष पूर्ण\nबिहारमध्ये ‘JDU’ आणि ‘RJD’त 77 जागांवर थेट टक्कर, भाजपला फायदा होणार\nMumbai Corona | मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना\nराहुल गांधींनी शब्द पाळला, सर्वस्व गमावलेल्या बहिणींना दिल्या घराच्या चाव्या\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/business/10-ways-to-prevent-debit-card-and-online-fraud-cyber-crime/223805/", "date_download": "2020-10-20T11:46:32Z", "digest": "sha1:5VXC4NDN7TEHFE6RLGX6T3RYZ3F7DVOV", "length": 9846, "nlines": 122, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "10 ways to prevent debit card and online fraud cyber crime", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर अर्थजगत कामाची बातमी: डेबिट कार्ड फ्रॉडपासून वाचण्यासाठी या १० गोष्टी लक्षात ठेवा\nकामाची बातमी: डेबिट कार्ड फ्रॉडपासून वाचण्यासाठी या १० गोष्टी लक्षात ठेवा\nडिजिटल बँकिंगचा बोलबोला वाढत चालला आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी रांग लावण्यामध्ये हल्ली कुणालाच रस नसतो. त्यापेक्षा प्लास्टिक मनी खिशात असेल तर कधीही कुठेही पैसे काढता येतात, बिल भरता येते, खरेदी करता येते. त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर वाढायला लागला आहे. त्यासोबतच वाढत आहेत ऑनलाईन आणि कार्ड पेमेंटचे गुन्हे. तंत्रज्ञान जसं बदलतं तस चोर लोकही स्वतःला अपडेट करत असतात. लोकांना लुटण्यासाठी ते नवे नवे फंडे शोधून काढतात. त्यामुळे ऑनलाईन फ्रॉडची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या गुन्ह्यांची उकल करणे कठिण होत आहे. त्यामुळे आपल्या पैशांचे रक्षण आपल्यालाच करायला हवे.\nतुम्ही जेव्हा एखाद्या दुकानात खरेदी केल्यानंतर कार्ड पेमेंट करता, तेव्हा फ्रॉड होण्याची शक्यता अधिक वाढते. तसं बँक नेहमीच आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून सचेत करत असते. फ्रॉडपासून वाचण्यासाठी आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा पिन नंबर कुणालाही सांगू नका, असे बँकेतून वारंवार सांगण्यात येते. मात्र याशिवाय आणखी काही दक्षता घेतल्यास तुम्ही ऑनलाईन फ्रॉडपासून सुरक्षित राहू शकता.\n१) जेव्हा तुम्ही एखाद्या एटीएममध्ये जाल तेव्हा एका हाताने पिन नंबर टाकत असताना दुसऱ्या हाताने मशीनचे किपॅड झाकण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन एटीएम बाहेर उ��्या असलेल्या व्यक्तिला किंवा कॅमेऱ्यामध्ये पिन नंबर दिसणार नाही.\n२) आपला पिन नंबर कुठेही लिहून ठेवू नका किंवा सांगू नका\n३) शॉपिंग आणि एटीएममधून आलेली रिसीट जपून ठेवा किंवा फाडून फेकून द्या.\n४) कार्डवर कधीही पिन नंबर लिहून ठेवू नका किंवा कार्डवर असलेल्या नंबरपैकी चार आकडे पिन म्हणून ठेवू नका.\n५) कार्डच्या माहितीबाबत जर फोन किंवा ईमेल आला तर त्याला कोणतेही उत्तर देऊ नका.\n६) कार्डचा पिन जनरेट करताना जन्मदिनांक किंवा फोन नंबर किंवा चालू वर्षाचा पिन देणे टाळा.\n७) किपॅडच्या हेरफार पासून वाचण्यासाठी हीट मॅपिंगचा वापर करा\n८) ATM वापरत असताना सोबत कुणालाही उभे राहून देऊ नका. जर तिथे कुणी असेल तर त्याला बाहेर जाण्याची विनंती करा.\n९) ऑनलाईन वेबसाटईवर डेबिट कार्डची माहिती टाकताना विश्वासार्ह साईटवरून खरेदी करा.\n१०) तुमच्या अकाऊंटवर होणाऱ्या प्रत्येक ट्रॅन्झॅक्शनबाबत SMS सर्विस सुरु करुन घ्या.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nक्लिनअप कर्मचारी विना मास्क करतायत दंड वसूल\nमराठी कलाकार आणि त्यांचे वडील\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर vs किंग्ज इलेव्हन पंजाब प्रीव्ह्यू\nतरुणाचा भयानक स्टंट; पाहून तुम्हालाही भरेल धडकी\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A4%95_%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87", "date_download": "2020-10-20T12:47:08Z", "digest": "sha1:X57NPPXSDWBKVCAAAUZVZ74BJUCBVMQZ", "length": 17885, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झनक झनक पायल बाजे - विकिपीडिया", "raw_content": "झनक झनक पायल बाजे\nझनक झनक पायल बाजे\nझनक झनक पायल बाजे हा व्ही. शांताराम दिग्दर्शित १९५५ सालचा बॉलिवूड चित्रपट आहे. यात शांतारामची पत्नी संध्या शांताराम आणि नर्तक गोपी कृष्ण मुख्य भूमिकेत आहेत. हा भारतातील रंगीत चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळात बनवलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने १९५५च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्���ार महोत्सवात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचे प्रमाणपत्र जिंकले.[१] सोबतच फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पण मिळविला.[२] बॉक्स ऑफिस इंडिया येथे या चित्रपटाला ‘सुपर हिट’ घोषित करण्यात आले होते.\nशास्त्रीय नृत्य गुरु मंगल (केशवराव दाते) नीलाने (संध्या शांताराम) बांधलेल्या भव्य हवेलीतील नृत्याच्या कार्यक्रमात एके ठिकाणी अडखळतात. ते आपला प्रतिभावंत मुलाला गिरधर (गोपी कृष्ण) यांना शास्त्रीय नृत्य करण्याची खरी पद्धत प्रेक्षकांना दाखवून देण्याचे आदेश देतो. गिरधरच्या कौशल्यामुळे नीला स्वतःला मंगल गुरूजींची विद्यार्थिनी म्हणून प्रवेश द्यायला विनवणी करते. शेवटी मंगल गुरूजी दोन अटींवर सहमत होतात: तिने आपले आयुष्य कलेसाठी समर्पित केले पाहिजे आणि तिने आगामी नृत्य स्पर्धेच्या तांडवनृत्यात गिरधरला सोबत दिली पाहिजे. दोघे मिळून सराव करताना ती गिरधरच्या प्रेमात पडू लागते. स्वतःला नीला मिळावी ही अपेक्षा बाळगणारा श्रीमंत व मत्सरी मनीलाल (मदन पुरी) हे दोघे प्रेमात पडत आहे असा इशारा मंगलला देतो पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो. मंगळ या जोडीसाठी नवीन पोशाख विकत घेण्यासाठी काही काळासाठी निघून जातो तेव्हा ते एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाची कबुली देतात आणि नाचण्याकडे दुर्लक्ष करतात. मंगल परततो आणि त्याला हे दोघे प्रेमात असल्याचे समजते. गिरधरच्या नृत्यकलेत भंग पडला आहे असा विश्वास ठेवत तो आता कधीही \"भारत नटराजन\" ही पदवी जिंकणार नाही, असा मंगलचा समज होतो. म्हणून तो आपल्या मुलाचा त्याग करतो.\nतिने गिरधरच्या कारकिर्दीला नुकसान पोहचवले या भीतीने निराश होऊन नीला ढोंग करतो की ती मनीलाल वर प्रेम करते आणि गिरधरचा विश्वासघात करते. गिरधर आपल्या वडिलांकडे आणि त्याच्या कलेकडे परततो. उद्ध्वस्त झालेली नीला स्वतःला नदीत बुडवण्याचा प्रयत्न करते, पण एक दयाळू साधू (नाना पळशीकर) तिची सुटका करतो. ती मीराबाईच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा निर्णय घेते आणि कृष्णावर आपले जीवन समर्पित करते. गिरधर तिला विसरू शकत नाही असे जाहीर करतो पण ती त्याला ओळखत नाही असे दर्शवते ज्याने तो संतापतो. त्याचे वडील त्याला घेऊन जातात. नीला आजारी पडते आणि साधू आणि नीलाला ज्या मंदिरात नृत्य स्पर्धा असते तेथे नेतात. शेवटचा डाव म्हणुन मनिलाल गिरधरच्या सोबतच्या नर्तकीला स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी लाच देतो. तांडव नृत्यात नीला तिचे स्थान घेते आणि मंगलला समजते की तिने स्पर्धेत विजय मिळविण्यासाठी गिरधरची मदत केली. त्यानंतर मंगल आपल्या मुलाला नीलाला दुसरी संधी देण्यासाठी पटवतो. नीलाच्या मदतीने गिरधर ही स्पर्धा जिंकतो आणि मंगल या जोडप्याला लग्न करण्याचा आशीर्वाद देतो.\nचित्रपटास वसंत देसाई यांनी संगीत दिले असून हसरत जयपुरी यांनी गीत लिहिले आहेत. मीराबाईंवर प्रेरित असलेले गीत \"जो तुम तोडो पिया\" हे नंतर १९८१ च्या सिलसिला या हिंदी चित्रपटात देखील वापरले गेले. या चित्रपटात पद्मश्री आणि पद्मविभूषण प्राप्त संगीतकार शिवकुमार शर्मा यांनी संतूरची साथ दिली आहे.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट\nझनक झनक पायल बाजे (१९५५)\nदो आँखे बारा हात (१९५७)\nश्री ४२० आणि देवदास (१९५५)\nमदर इंडिया आणि मुसाफिर (१९५७)\nलाजवंती आणि कारीगार (१९५८)\nजिस देश मे गंगा बहती है आणि कानून (१९६०)\nसाहिब बीबी और गुलाम (१९६२)\nशतरंज के खिलाडी (१९७७)\nकस्तुरी आणि जुनून (१९७८)\nगंगा जमुना आणि प्यार की प्यास (१९६१)\nमेरे मेहबूब आणि गुमराह (१९६३)\nयादें आणि गीत गाया पत्थरों ने (१९६४)\nऊंचे लोग आणि गाइड (१९६५)\n(१९६५ नंतर बंद झाले)\nसलिम लंगडे पे मत रो (१९८९)\nदिक्षा आणि धारावी (१९९१)\nसुरज का सातवा घोडा (१९९२)\nहजार चौरासी की मा (१९९७)\nदिल चाहता है (२००१)\nद लेजंड औफ भगत सिंग (२००२)\nखोसला का घोसला (२००६)\nदो दूनी चार (२०१०)\nदम लागा के हईशा (२०१५)\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट\nइ.स. १९५५ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पण चित्र नसलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/first-marathi-person-who-went-london-was-sent-satara-chhatrapati-pratapsinghraje-333964", "date_download": "2020-10-20T12:10:28Z", "digest": "sha1:G2HHSHIS2JZAS33MNMJ4JM5YGIIKYBVF", "length": 22770, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "लंडनला जाणारा पहिला मराठी माणूस माहितेयं? सातारच्या छत्रपतींचा 'हा' सेनापती डायरेक्‍ट लंडनला! - The First Marathi Person Who Went To London Was Sent By Satara Chhatrapati Pratapsinghraje | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nलंडनला जाणारा पहिला मराठी माणूस माहितेयं सातारच्या छत्रपतींचा 'हा' सेनापती डायरेक्‍ट लंडनला\nलंडनला गेलेल्या शिष्टमंडळासोबत एक मुस्लिम गृहस्थही होते. या शिष्टमंडळास लंडनला फारसे यश प्राप्त झालं नाही, त्यामुळे त्यांना अपयशी माघारी परतावं लागलं होतं.\nसातारा : सातारा जिल्हा म्हणजे शूरांची आणि वीरांची कर्मभूमी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि युगपुरुष म्हणून समाज ज्यांच्याकडे पाहतो त्या थोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे. उज्ज्वल परंपरा, देदिप्यमान इतिहास आणि थोर पराक्रमाची पार्श्वभूमी लाभलेल्या ह्या जिल्ह्यात महान साधूसंत आणि थोर ज्ञानी, पराक्रमीही होऊन गेले. यामध्ये कन्हेरखेड (सातारा) महर्षी शिंदे , फलटणच्या सईबाई निंबाळकर, तळबीडचे (कराड) हंबीररावजी मोहिते, खटावचे प्रतापराव गुजर भोसरे, गोडवलीचे तानाजी मालुसरे, कोंडवळीचे (वाई) जिवाजी महाले, धावडशीच्या महाराणी लक्ष्मीबाई , तळबीडच्या रणमर्दिनी महाराणी ताराबाई, नायगावच्या सावित्रीबाई फुले, साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले, सेनापती यशवंतराव शिर्के अशी असंख्य उदाहरण देता येतील.\nस्वराज्यात शिर्के घराण्याचे मोठं योगदान आहे. छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांचे सेनापती यशवंतराव शिर्के हे त्यातीलच एक उदाहरण प्रतापसिंहराजेंचा 1793 ते 1800-80 इतका कालखंड.. इंग्रज भारतात आल्यानंतर भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशात व्यापारी संबंध प्रस्थापित झाले. ज्याप्रमाणे इंग्लंडहून गोरे साहेब लोक भारतात येत होते, तसे भारतातून आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक इंग्लंडला जात होते. महाराष्ट्रातून सर्वप्रथम ब्रिटनला जाणारे व्यक्ती म्हणून रंगो बापूजी गुप्ते आणि भोर संस्थानचे पंतसचिव भगवंतराव पंडित यांचे नाव घेतले जाते. परंतु यांच्याही चार वर्ष ��धी 19 मार्चला 1835 यशवंतराव शिर्के हे सातारहून लंडनला जाऊन पोहचले होते. इंग्रज महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना इथल्या जनतेशी संवाद साधायला अडचण येत होती, त्यामुळे त्यांनी इथल्या काही लोकांना इंग्रजीचे शिक्षण दिले.\nसर्च-रिसर्च - शतायुषींच्या देशातील ‘सुपरफूड’\nस्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रजी ज्ञात असल्याचे अनेक ठिकाणी उल्लेख आढळून येतात. सातारा गादीला एलीफिस्टन याने ग्रॅंड डफ याला रेसिडेंट म्हणून नेमले. छत्रपती सातारा सोडून काशीला असताना ग्रॅंड डफ कारभार बघत होता. त्याला शह देण्यासाठी छत्रपतींनी आपला एक राजदूत लंडनला पाठवण्याची तयारी सुरू केली. ग्रॅंड डफ सातारा संस्थानात अवाजवी कर लादणे, निर्लष्करीकरण करणे, सरदारांच्या जहागिरींना जप्त करण्याचे काम करत होता, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी महाराजांनी हा मार्ग स्वीकारला होता. महाराजांनी सुरवातीला 1835 मध्ये यशवंतराव शिर्केंना तिकडे पाठवले. त्यानंतर 1839 कालावधीत रंगो बापूजी गुप्ते आणि भगवंतराव पंडित हे लंडनला रवाना झाले होते. या तिन्ही लोकांनी अफगाण-इराक - सीरिया-तुर्कस्तान या मार्गाने इंग्लंड गाठले होते. शिर्के, गुप्ते, पंडीत हे तीन मराठी आणि अन्य पाच भारतीय, ज्यात एक बंगाली मुस्लीमही होते. हे वेगवेगळ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना भेटायचे. आठही जण एक बंगला भाड्याने घेऊन त्यात वास्तव्य करत होते. सन 1841 साली हे सर्व लोक लंडनहुन मायदेशी परतण्यासाठी जहाजात बसले असता, माल्टाच्या समुद्रधुनी जवळ रंगो बापूजी गुप्ते यांना सातारा संस्थान खालसा करून, प्रतापसिंहराजेंचे धाकटे बंधू अप्पासाहेब भोसले यांचा वारसाहक्क नाकारण्याची ब्रिटिशांच्या योजनेची माहिती मिळाली.\nयावेळी क्षणाचा देखील विचार न करता, रंगो बापूजी लंडनला परतले आणि प्रतापसिंहराजेंच्या बंधमुक्ततेसाठी व संस्थान टिकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यास सुरुवात केली. पाच सप्टेंबर 1839 ला प्रतापसिंहराजेंनी यशवंतरावांना सेनापतीपदावरून काढलं, असं इतिहासात काही दाखले आढळतात. त्यानंतर यशवंतराव सातारमध्येच स्थायिक झाले. इंग्लंडमध्ये गेलेल्या या मराठी शिष्टमंडळाला तिथं अपयशाला सामोरे जावे लागले होते. तिथे पैशाची देखील कमतरता भासू लागली होती. दरम्यान, रंगो गुप्ते यांनी इथे 14 वर्षे काढली. यात त्यांना जरी अपयश ���ले असले तरी, त्यांचा पराक्रम वाखाणण्याजोगा होता. छत्रपती प्रतापसिंहराजे, प्रबोधनकार ठाकरे अथवा इतिहासाच्या पाने चाळताना शिर्के यांच्याबाबतचे लिखाणातही फारसे दाखले आढळत नाहीत, असे इतिहासतज्ञ सांगतात.\n सतत गोड खाल्ल्याने मेंदूवर होतो परिणाम या आहेत वाईट सवयी..\nस्वराज्याच्या पराक्रमात शिर्के घराण्याचं मोठं योगदान आहे. छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्रातून सर्वप्रथम ब्रिटनला जाणारे व्यक्ती म्हणून रंगो बापूजी गुप्ते आणि भोर संस्थानचे पंतसचिव भगवंतराव पंडित यांचे नाव घेतले जाते. मात्र, त्यापूर्वी सेनापती यशवंतराव शिर्के हे साताराहुन इंग्लंडला जाऊन पोहचले होते, असे काही दाखले प्रतापसिंहराजेंच्या लिखाणात आढळतात. पाच सप्टेंबर 1839 ला याच यशवंतरावांना महाराजांनी त्यांना गादीवरून हटवल्याचे दाखलेही उपलब्ध आहेत. लंडनला गेलेल्या शिष्टमंडळासोबत एक मुस्लिम गृहस्थही होते. या शिष्टमंडळास लंडनला फारसे यश प्राप्त झालं नाही, त्यामुळे त्यांना अपयशी माघारी परतावं लागलं होतं.\nजगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे.., वाचा 'तिच्या' विषयी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVIDEO : मैत्रीच्या विश्वासावर निवडणूक ठामपणे लढवली आणि जिंकलीही : श्रीनिवास पाटील\nसातारा : नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी शरद पवारांच्या हाकेला होकार दिला. साताऱ्याचा निकाल फिरवला गेला तो प्रचाराच्या...\nसोशल मिडीयाच्या ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडची दखल\nनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुर परिस्थितीमुळे लाखो हेक्टरवरील हंगामी पिकांसह बागायती व फळबागांचे नुकसान झाले. हाताशी आलेला घास...\nमहामारीत ही राज्याचा आरोग्य विभाग सलाईनवर, भरती प्रक्रियेचे लाखो अर्ज पडून\nमुंबई: राज्यात गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया लालफितीत अजकली असल्याने अपुर्ण संख्याबळात कर्मचा-यांना कोरोना सोबत दोन हात करावे...\nअजित पवारांच्या भेटीनंतर शिवेंद्रसिंहराजेंचे सीमोल्लंघन\nसातारा : भाजपाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे उद्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित मानले जात असतानाच, आता...\nसाता-याच्या कोविड हॉस्पिटलल��� माणदेशीची 70 लाखांची मदत\nम्हसवड (जि. सातारा) : कोरोनासाथीच्या कालावधीत गावोगावचे नागरिक आणि शासकीय आरोग्य विभागास माणदेशी फाउंडेशनने तब्बल दोन कोटी 82 लाख रुपयांची...\nशिक्षक समितीचा श्‍वास कोरोना रुग्णांसाठी संजीवनी\nसातारा : कोरेगाव तालुका शिक्षक समितीच्या सभासदांनी सामाजिक बाधिलकीतून निधी जमा करून शिक्षक, त्यांच्या कुटुंबिय व्यक्ती तसेच परिसरातील गरजू लोकांना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-fertilizer-no-avalabale-district-323254", "date_download": "2020-10-20T12:44:55Z", "digest": "sha1:4YRUHR2S44SGMQEAXGLJZO5FW323JDHS", "length": 14337, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "नंदुरबारला दोन हजार मेट्रिकटन खताची गरज - marathi news nandurbar fertilizer no avalabale district | Marathi News - eSakal", "raw_content": "\nनंदुरबारला दोन हजार मेट्रिकटन खताची गरज\nनंदुरबार तालुक्यातील सहा कृषी केंद्रांवर जवळपास २२५ मेट्रिकटन इफको, तर १५१ मेट्रिक टन कृभको युरिया खताचे वाटप करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांना ३७६ मेट्रिक टन युरिया खताचे वाटप या ठिकाणी सहा केंद्रांवरून करण्यात आले आहे.\nशनिमांडळ : नंदुरबार जिल्‍ह्यात १२०० मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा झाला असून, अजून दोन हजार मेट्रिक टन खताची अवश्यकता असून शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. इफको आणि कृभको या रासायनिक युरिया खताचे वाटप प्रशासनाकडे प्रति बॅग २२६ रुपये प्रमाणे प्रति शेतकरी तीन ते चार बॅगा वाटप करण्यात आले.\nनंदुरबार तालुक्यातील सहा कृषी केंद्रांवर जवळपास २२५ मेट्रिकटन इफको, तर १५१ मेट्रिक टन कृभको युरिया खताचे वाटप करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांना ३७६ मेट्रिक टन युरिया खताचे वाटप या ठिकाणी सहा केंद्रांवरून करण्यात आले आहे. त्यातच कोपरली खोंडामळी, रनाळे, ईसाईनगर, नंदुरबार तसेच नंदुरबार शहरातील मार्केट यार्ड येथील भागात युरिया खताचे वितरण जिल्हा प्रशासनातर्फे शे���की संघाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नंदुरबार शहरात गेल्या दोन दिवसांपासून युरिया खताचे वाटप करून देखील बरेच शेतकरी हे खतापासून वंचित राहिले असून जिल्हा प्रशासनाकडे अजून जवळपास दोन हजार मेट्रिक टन खतांची आवश्‍यकता आहे.\nखतांबाबत नियोजन करावे : पाडवी\nनंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांसाठी शहरात यावे लागू नये यासाठी रेशन दुकानांच्या माध्यमातून कृषी निविष्ठा वितरित करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने करावे खतांच्या योग्य वापराविषयी शेतकऱ्यांना योग्य ती माहिती द्यावी युरियाच्या उपलब्धतेबाबत पालकमंत्री यांनी स्वतः कृषी मंत्र्यांशी चर्चा केली आहे. युरियाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होईल असे देखील जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी सांगितले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदोन बालिकांना सर्पदंश; वेळेवर उपचार न मिळाल्याने एकीचा मृत्यू\nधडगाव (नंदुरबार) : सातपुड्यातील अतिदुर्गम भागात आजही दळणवळणाची सोय अद्याप उपलब्ध झालेली नाही, धड पायवाट नाही, तेथे रस्ता, वीज कसा पोहोचणार. अन्...\nहा शोलेचा सिन नव्हे; नेटवर्क शोधण्याचा प्रयत्‍न\nसारंगखेडा (नंदुरबार) : केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रात डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केल्याचा गाजावाजा केल्या जातो. मात्र सातुर्खे (ता. नंदूरबार) येथील...\n५३ शिक्षकांना मिळणार पदस्थापना\nनंदुरबार : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ५३ शिक्षकांना सहा महिन्यांपासून पदस्थापना मिळाली नव्हती. हे शिक्षक कोणत्या शाळेवर नियुक्ती मिळते, याबाबत...\nशेतकऱ्यांकडून लाच घेणाऱया कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापकला अटक\nनंदुरबार ः कृषी विभागातर्फे शेतकरी गटांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या कृषी निविष्टा व बियाणे पुरविल्याचा मोबदल्यात गटातील प्रति शेतकऱ्याकडून २५०...\nकर्ज काढत रूग्‍णसेवेसाठी उपलब्‍ध केली रूग्णवाहिका; युवकांचे कार्य\nशहादा (नंदुरबार) : कोविड-१९ मुळे रुग्णवाहिकांचा तुटवडा भासत आहे. यासाठी शहरातील सहा युवकांनी एकत्र येऊन श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या...\nसहा महिन्याचा कर माफीबाबतच्या खोट्या अफवा\nनंदुरबार : जो विषय नगर पालिकेच्या सभेचा अजेंड्यावरच नाही तर त्याबाबत चर्चा किंवा निर्णय घेण्याचा विषयच येत नाही. तरीही विरोधक त्या विषयाला सभेत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/19-kowed19.html", "date_download": "2020-10-20T12:23:59Z", "digest": "sha1:HWF6V22TPFWAMYPEGZEKL34VVDMYNACS", "length": 16443, "nlines": 64, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "कोविड-19 महामारीच्‍या अनुषंगाने उदभवलेल्‍या विविध समस्‍यांवर मात करण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाययोजना कराव्‍या – भाजपाची मागणी", "raw_content": "\nHomeचंद्रपूरकोविड-19 महामारीच्‍या अनुषंगाने उदभवलेल्‍या विविध समस्‍यांवर मात करण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाययोजना कराव्‍या – भाजपाची मागणी\nकोविड-19 महामारीच्‍या अनुषंगाने उदभवलेल्‍या विविध समस्‍यांवर मात करण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाययोजना कराव्‍या – भाजपाची मागणी\nकोविड-19 महामारीच्‍या अनुषंगाने उदभवलेल्‍या विविध समस्‍यांवर मात करण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाययोजना कराव्‍या – भाजपाची मागणी\nआ. सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांच्‍या नेतृत्‍वात भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाने घेतली जिल्‍हाधिका-यांची भेट\nकोविड-19 महामारीच्‍या अनुषंगाने उदभवलेल्‍या विविध समस्‍यांवर मात करण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाययोजना करण्‍याच्‍या मागणीसाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री हंसराज अहीर यांच्‍या नेतृत्‍वात भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेत विविध मागण्‍यांचे निवेदन सादर केले व त्‍यांच्‍याशी चर्चा केली.\nमहाराष्‍ट्रात कोविड-19 महामारीच्‍या अनुषंगाने अनेक समस्‍या उदभवलेल्‍या आहेत. महाराष्‍ट्रात कोरोनाच्‍या रूग्‍णांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब नागरिक, मध्‍यमवर्गीय, व्‍यापारी सर्वच घटकांना समस्‍यांचा सामना करावा लागत आहे. या समस्‍येवर मात करण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध उपाययोजना करण्‍याची मागणी या शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिका-यांच्‍या माध्‍यमातुन मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे.\nप्रामुख्‍याने 31 मे पर्यंत राज्‍यातील कापूस खरेदी पूर्ण करावी, प्रत्‍येक केंद्रावर दररोज किमान 150 गाडयांची खरेदी करावी व फरतड कापूस व्‍यापा-यांच्‍या माध्‍यमातुन खरेदी न करता मार्केटींग फेडरेशनच्‍या माध्‍यमातुन खरेदी करत त्‍यासाठी स्‍वतंत्र निधी उपलब्‍ध करावा, अशी मागणी करण्‍यात आली आहे. केंद्र सरकारने प्रत्‍येक शेतक-याच्‍या खात्‍यात थेट 6 हजार रूपये जमा करण्‍याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर राज्‍य सरकारने सुध्‍दा शेतक-यांच्‍या खात्‍यात थेट 5 हजार रूपये जमा करावे, राज्‍यात पुणे, मुंबई आदी ठिकाणी अडकलेले विद्यार्थी, यात्रेकरू व अन्‍य नागरिकांना स्‍वगावी परत येण्‍यासाठी मोफत एस.टी. बस प्रवासाची सोय उपलब्‍ध करण्‍याचा 9 मे चा शासन निर्णय पूर्ववत लागू करावा, ज्‍यांच्‍याजवळ रेशनकार्ड नाही अशा व्‍यक्‍तींना मोफत रेशन उपलब्‍ध करावे, लॉकडाऊनच्‍या काळातील व पुढील दोन महिन्‍यांच्‍या काळातील विजेचे 200 युनिटपर्यंतचे विज बिल माफ करावे, राज्‍यातील सर्व 13 लाख बांधकाम कामगारांना 5 हजार रूपयांची मदत करावी व रक्‍कम थेट त्‍यांच्‍या खात्‍यात जमा करावी, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनांच्‍या लाभार्थ्‍यांचे अनुदान त्‍यांना विहीत मुदतीत पोहचावे यासाठी कडक कायद्या करावा व विलंबासाठी जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी, विविध योजनांच्‍या माध्‍यमातुन मंजूर विहीरींचे बांधकाम पावसाळयापूर्वी पूर्ण व्‍हावे यासाठी अनुदान थेट शेतक-यांच्‍या खात्‍यात जमा करावे, सन 2019-20 पासून शेतक-यांनी विज कनेक्‍शन मिळण्‍यासाठी डिमांड भरलेली आहे त्‍यांना तात्‍काळ विज कनेक्‍शन द्यावे, विविध योजनांच्‍या माध्‍यमातुन मंजूर घरकुलांची बांधकामे पावसाळयापूर्वी पूर्ण होण्‍याच्‍या दृष्‍टीने तातडीने लाभार्थ्‍यांना निधी उपलब्‍ध करावा, गोरगरीब विद्यार्थ्‍यांना शिक्षण शुल्‍कात सवलत द्यावी, उत्‍तरप्रदेश च्‍या धर्तीवर ऑटोरिक्षा चालक व टॅक्‍सी चालकांना आर्थीक मदत करावी, जिल्‍हा रूग्‍णालये, उपजिल्‍हा रूग्‍णालये, प्राथमिक आरोग्‍य केंद्रे, ग्रामीण रूग्‍णालये, उपकेंद्रे यांचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करून उत्‍तम आरोग्‍य सेवा द्यावी, बारा बलुतेदारांसाठी आर्थीक पॅकेज घोषीत करावे, ज्‍या शेतक-यांना 31 मार्च पर्यंत कर्जाचा भरणा करणे गरजेचे होते लॉकडाऊनमुळे ते कर्जाची परतफेड करू शकले नाही त्‍यांचे 3 महिन्‍यांचे व्‍याज भरण्‍याचे शासनाने मान्‍य केले होते, परंतु अद्याप शासन निर्णय निर्गमित झालेला नाही तो त्‍वरीत निर्गमित करावा, उज्‍वला गॅस योजनेच्‍या धर्तीवर वनविभागाच्‍या श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना तीन महिन्‍यांसाठी मोफत गॅस सिलेंडर उपलब्‍ध करून द्यावे, अनेक उद्योगांनी कामगारांचे वेतन दिलेले नाही अशा उद्योगांना तातडीने वेतन प्रदानाबाबत आदेश द्यावेत, भाजीपाला, धान, कापूस, द्राक्ष उत्‍पादक शेतक-यांचे गारपिटीमुळे झालेल्‍या नुकसानाची भरपाई त्‍यांना तातडीने देण्‍यात यावी, दूध उत्‍पादक शेतक-यांना सुध्‍दा आर्थिक मदत करावी, शिवभोजन थाळी च्‍या संख्‍येत वाढ करत 21 लाख शिवभोजन थाळी देत गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था अंतर्गत जे भाडेकरू आहेत त्‍यांना तीन महिन्‍याचे घरभाडे माफ करण्‍याच्‍या दृष्‍टीने अधिसूचना काढावी, मास्‍क, सॅनिटायझर, पीपीई किट यावरील स्‍वतःच्‍या हक्‍काचा राज्‍य वस्‍तु व सेवाकर माफ करावा, लद्यु उद्योग, मध्‍यम उद्योग, ग्रामोद्योग, कुटीर उद्योग यांच्‍या समस्‍यांचा आढावा घेवून त्‍यांच्‍यासाठी स्‍वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावे, आदिवासी समाज बांधवांच्‍या खात्‍यात थेट 5 हजार रूपये जमा करावे, राज्‍यातील सुशिक्षीत बेरोजगारांना 5 हजार रूपये बेरोजगारी भत्‍ता देण्‍यात यावा, पोलिस, डॉक्‍टर्स, आरोग्‍य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना विमा संरक्षण कवच देण्‍यात यावे तसेच त्‍यांच्‍यावर हल्‍ले होण्‍याच्‍या घटना रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने कडक कायदा करावा अशा मागण्‍या या निवेदनाद्वारे करण्‍यात आल्‍या आहेत.\nसदर मागण्‍यांबाबत तातडीने शासनाला अवगत करण्‍यात येईल असे आश्‍वासन जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शिष्‍टमंडळाला दिले. या शिष्‍टमंडळात वनविकास महामंडळाचे माजी अध्‍यक्ष तथा ज्‍येष्‍ठ भाजपा नेते चंदनसिंह चंदेल, चंद्रपूर जिल्‍हा भाजपाचे अध्‍यक्ष हरीश शर्मा, जिल्‍हा सरचिटणीस देवराव भोंगळे, संजय गजपूरे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, महाप��र सौ. राखी कंचर्लावार, माजी आमदार संजय धोटे, उपमहापौर राहूल पावडे, युवा मोर्चा जिल्‍हाध्‍यक्ष ब्रिजभूषण पाझारे, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, राहूल सराफ, राजेश मुन, हिरामण खोब्रागडे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, रामपाल सिंह, तुषार सोम, राजीव गोलीवार, चंद्रपूर, मनपा सदस्‍य सुभाष कासनगोट्टूवार, भाजपा तालुकाध्‍यक्ष नामदेव डाहूले यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/ipl-2020-sunrisers-hyderabad-vs-chennai-super-kings-preview/223111/", "date_download": "2020-10-20T12:03:36Z", "digest": "sha1:LZYPJRFSNX5ILP6NO7W4EIZO3KCD6CDG", "length": 6706, "nlines": 118, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "IPL 2020 : Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Preview", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ सनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स प्रीव्ह्यू\nसनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स प्रीव्ह्यू\nआज आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना होणार आहे. आतापर्यंत चेन्नईला सात पैकी केवळ दोन, तर हैदराबादला सात पैकी तीनच सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ विजयाच्या शोधात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधार धोनीच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. धोनी त्याच्या कामगिरीत सुधारणा करत चेन्नईला विजय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मात्र, एकूणच हा सामना कसा होऊ शकेल यावर केलेली चर्चा.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nसनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स प्रीव्ह्यू\nकोरोना सोकावतोय, कांदा रडवतोय\nमृत्यूनंतरही मैत्री जपणारे शरद पवार, कुटुंबियांचे सांत्वन केलं\nनाशिकमध्ये जाधव गॅसेस प्रकल्पाचे उद्घाटन\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पा���साच्या सरी\nPhoto : अभिनेत्री रेखा Birthday Special; या अदांनी चाहते आजही घायाळ\nचोरीनंतर चोरानं ठेवली चिठ्ठी; वाचून तुम्हीही म्हणाल, मार दिया जाय या...\nTiktok व्हिडिओसाठी रोखली बंदुक; गोळी सुटली आणि तरुणीचा झाला मृत्यू\n गाडीत बसताना काळजी घ्या; ‘या’ महिलेला कल्पनाही नव्हती...\nPositive News: कोरोनाला हरवून ७३ वर्षीय आजोबांनी पुर्ण केली ४२ किमींची...\nVinod Khanna Birth Anniversary: त्या सीनदरम्यान विनाद खन्नांचा कंट्रोल सुटला आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/20-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-32-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%9A-22-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9./SMiFG2.html", "date_download": "2020-10-20T12:28:25Z", "digest": "sha1:N2LN6G64VJ3RG6NCY4HAIP3A7U6NKZNQ", "length": 4373, "nlines": 38, "source_domain": "krishnakath.page", "title": "20 एप्रिल रोजी मृत्यु झालेल्या 32 वर्षीय पुरुषाबरोबरच 22 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\n20 एप्रिल रोजी मृत्यु झालेल्या 32 वर्षीय पुरुषाबरोबरच 22 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह.\nApril 22, 2020 • चंद्रकांत चव्हाण\n20 एप्रिल रोजी मृत्यु झालेल्या 32 वर्षीय पुरुषाबरोबरच 22 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह.\nरात्री उशिरा 6 नागरिकांना विलगीकरण कक्षात केले दाखल.\nसातारा दि.21 (जि.माका) : उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 20 एप्रिल रोजी मृत्यु झालेल्या 32 वर्षीय पुरुषाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता, त्याचा अहवाल निगेटिवह आला आहे तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 16, कृष्णा मेडिकल येथील 5 व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 अशा एकूण 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nक्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दि.21 एप्रिल रोजी रात्री उशिरा 6 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आह��. यामध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 1, आरोग्य कर्मचारी 1, प्रवास करुन आलेला 1 व 3 निकट सहवासितांचा समावेश आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2500?page=10", "date_download": "2020-10-20T12:39:56Z", "digest": "sha1:BFSEEYIQJCGGGQABVSHSRS33JRIAB3HJ", "length": 6328, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आरोग्यम् धनसंपदा | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आरोग्यम् धनसंपदा\nबाबांचा मित्र लेखनाचा धागा\nWater Retention मुळे वाढलेले वजन कमी कसे करावे\nचांगला डॉक्टर कसा शोधायचा\nमे 8 2017 - 5:41am प्रकाश घाटपांडे\nआयुर्वेदोक्त पंचकर्म वाहते पान\nशीतपेय आणि आपले आरोग्य लेखनाचा धागा\nआर्टीफिशियल स्वीटनर अर्थात शुगर फ्री आरोग्यासाठी घातक, का\nअंधत्वनिवारण : आधुनिकोत्तर भारतीय विदा निर्माण पद्धती व तदनुषंगाने लेखनाचा धागा\nआहारातील सप्लिमेंट्स , व्हिटामिन गोळ्या इत्यादी लेखनाचा धागा\nतुम्हाला तुमच्या वाढलेल्या / वाढत्या वयाचा गिल्ट येतो का\nApr 9 2017 - 9:31am सिंथेटिक जिनियस\nतुम्ही आहात का सुपरटेस्टर\nफ्लॉवर रेमिडीची जन्म कथा लेखनाचा धागा\nप्रवासात औषधे थंड ठेवण्यासाठीची साधने लेखनाचा धागा\nसायकलविषयी सर्व काही ४ (सायकल चालवताना आणि देखभाल) लेखनाचा धागा\nकोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी आहार लेखनाचा धागा\nलांब केस ठेवावेत की सरळ टक्कल करावे\nचिकुन्गुनिया सद्रुश नवीन विषाणुजन्य आजार लेखनाचा धागा\nद्वंद्व-अनंत मनोहर लेखनाचा धागा\nजुनी रूट कॅनल त्रास देते आहे, काय करावे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2017/global-harmony-competition/", "date_download": "2020-10-20T12:12:55Z", "digest": "sha1:TUREEPNGYK2RE76CDCV5MRC3YURZZO5N", "length": 5203, "nlines": 61, "source_domain": "balranjankendra.org", "title": "ग्लोबल हार्मनी स्पर्धेत ‘बालरंजन’ ची बाजी | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nग्लोबल हार्मनी स्पर्धेत ‘बालरंजन’ च��� बाजी\nदिनांक: ५ जून, २०१७\nनुकत्याच पुण्यात पार पडलेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या ग्लोबल हार्मनी स्पर्धेत बहुभाषिक नाटकांच्या गटात भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने प्रथम क्रमांक पटकावला.\nस्पर्धेचा बक्षीस समारंभ राज्याचे शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांच्या हस्ते संपन्न झाला.\nसाने गुरुजींची आई यशोदा जोशी-साने यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून बालरंजन केंद्राने ‘ शामची आई ‘ हे नाटक सादर केले. पात्रांची चपखल निवड, शंभर वर्षांपूर्वीचा काळ दाखवणारे नेपथ्य, प्रसंगांना साजेसे पार्श्व-संगीत, नेटकी प्रकाश योजना व सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय ही या नाटकाची वैशिष्ठ्ये होती. उत्कृष्ठ सादरीकरणाने या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली तसेच परीक्षकांची वाहवा मिळविली.\nटाळ्यांच्या गजरात नाटकाची सांगता झाली .एकूण ६ बक्षिसे शामची आई ने मिळविली.\n१) निर्मिती प्रथम क्रमांक – निर्माती माधुरी सहस्रबुद्धे\n२) दिग्दर्शन प्रथम क्रमांक – देवेंद्र भिडे\n3) प्रकाश योजना व संगीत प्रथम क्रमांक – रेणुका भिडे\n४) अभिनेत्री प्रथम क्रमांक – रेवती देशपांडे\n५) सहाय्यक अभिनेत्री प्रथम क्रमांक – सुहानी धडफळे\n६) सहाय्यक अभिनेता प्रथम क्रमांक – ऋग्वेद शेंडे\n‘बालरंजन केंद्राचे हे ३० वे वर्ष चालू आहे. या विशेष वर्षात केंद्राने प्राप्त केलेलं हे यश समाधानकारक आहे’ असे मत केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी व्यक्त केले.\nग्लोबल हार्मनी स्पर्धेत ‘शामची आई’ नाटक\nग्लोबल हार्मनी स्पर्धेत ‘शामची आई’ नाटक\nग्लोबल हार्मनी स्पर्धेत ‘शामची आई’ नाटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2500?page=11", "date_download": "2020-10-20T10:50:52Z", "digest": "sha1:DNZF5SC5YA5FECVH637TJAT5ON4TGYKH", "length": 5766, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आरोग्यम् धनसंपदा | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आरोग्यम् धनसंपदा\nवैयक्तिक पातळीवर ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करता \nBow legs ( बेंड असलेले पाय ) किंवा X , O आकारात असलेल्या पायाचे दुखणे प्रश्न\nमे 27 2016 - 2:52am निशा राकेश गायकवाड\nपायात क्रॅम्पस् येणे प्रश्न\nडास व त्याचे चावणे प्रश्न\nभारतीय आहार : १८००/१५००/१२०० क्यालरीज तक्ता हवा आहे प्रश्न\nलो कार्ब डाएट -----मदत हवी आहे.... प्रश्न\nप्रोबायोटीक्स बद्दल तातडीने माहिती हवी होती प्रश्न\nवृध्दांचा आहार कसा वाढवावा\nठाण्यातील ENT डॉक्टर बद्दल माहिती हवी आहे. प्रश्न\nचष्म्याचा नंबर कमी करणे / घालवणे प्रश्न\nअल्सरवर घरगुती उपचारांची माहिती हवी आहे. प्रश्न\nCOPDच्या रुग्णाची काळजी कशी घ्यावी प्रश्न\ncervical canser बद्दल माहिति हवि आहे\nअ‍ॅपल सिडर्....लिम्बु पाणी ...अर्क.. प्रश्न\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2010/04/blog-post.html", "date_download": "2020-10-20T11:29:00Z", "digest": "sha1:CSB33I3KLTREPZRIQQCDEZFNI7FE6GWM", "length": 106327, "nlines": 367, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: देवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nस��जा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nनोंद- (भाऊ मराठे यांनी प्रचंड मेहेनत घेऊन पुलंची काही भाषणे आणि पुलंच्या घेतल्या गेलेल्या काही मुलाखती ज्या ऑडिओ / व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध होत्या त्यांचं संकलन करुन स्वत:च्या मोत्यासारख्या अक्षरात लिहून काढल्या. त्यांनी अशी अनेक संकलनं केली आहेत आणि हा असा ठेवा लिखित स्वरुपात त्याच्या स्वत:पुरता उपलब्ध असला तरी तो कायम स्वरुपी जतन व्हावा या उद्देशाने विवेक काजरेकर यांनी त्याला विचारणा केली की 'हे हस्तलिखित स्वरुपातलं संकलन टंकलिखित करुन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देऊ शकतो का ' तेंव्हा भाऊंनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांची पोतडी काजरेकरांच्या स्वाधीन केली. टंकलेखनाचं काम विवेक काजरेकरांनी केले आहे.)\nविवेक काजरेकर आणि भाऊ मराठे यांचे शतश: आभार.\nगुरुवर्य देवधर, रसिक बंधू आणि भगिनींनो,\nमाझ्या आधीच्या वक्त्यांनी देवधरांच्या विषयी मी जे काही सांगायचं ठरवलेलं होतं, त्यातले जवळ जवळ तीन पानांतले मुद्दे संपवलेले आहेत. त्यामुळे मला अशी एक भीती वाटते की बोलायला मुद्दे नसलेला मनुष्य फार वेळ बोलत बसतो. असं काहीतरी होईल की काय माझ्या हातून असं वाटायला लागलंय. असं काही होणार नाही, याचं कारण असं आहे की देवधरांच्याविषयी त्यांच्या शिष्यांनी - मित्रांनी जे काही सांगितलं ते एकदा नाही - दोनदा नाही तर दहा दहा वेळा समाजाला सांगायला पाहिजे असं मला वाटतं. मी देवधरांचा विद्यार्थी नाही हे त्यांचं भाग्य आहे. गुरु जसा भाग्याने मिळावा लागतो तसा शिष्यसुध्दा दुर्भाग्याने कुणाला मिळू नये. ती संधी मी काही देवधरांना दिली नाही.\nपन्नास वर्ष एखादी संस्था चालवणं हीच एक अत्यंत महत्वाच्या प्रकारची गोष्ट आहे. तेंव्हा सुरुवातीला ही संस्था चालविण्याचं कार्य केल्याबद्दल मी प्रा. देवधरांच्या आधी सौ. देवधरांचं अभिनंदन करतो. एका नादिष्ट माणसाचा संसार साजरा करायचा - गाण्यातली वाटेल ती माणसं आणून त्यांना गायला बसवणार्‍या नवर्‍याच्या एकूण सगळ्याच गोष्टींवरती त्यांच्या लक्षात न येईल अशी देखरेख ठेवायची - ही काही साधी गोष्ट नाही. इथे मी फार मोठा स्वानुभव सांगतो आहे असं कुणी समजू नये. पण ही कठीण गोष्ट आहे.\nपण पन्नास वर्षांपूर्वी कलेच्या अशा एका क्षेत्रामधे एवढं मोठं कार्य विष्णू दिगंबरांनी करुन सुध्दा \"ह्या क्षेत्रात आपण आहोत\" हे मोठ्याने म्हणण्याची सुध्दा चोरी होती. संगीत काय, साहित्य काय, नाटक काय - ह्या सगळ्या क्षेत्रात आपण आहोत - पुस्तकं वगैरे लिहितो - असं सांगितल्यावर \"ते ठीक आहे, पण करता काय\" हा प्रश्न ठरलेला. किंवा गातो - चांगलं मोठ्याने गातो म्हटल्यावर \"असं होय, पण बाकी काय करता\" हा प्रश्न ठरलेला. किंवा गातो - चांगलं मोठ्याने गातो म्हटल्यावर \"असं होय, पण बाकी काय करता\" - असं चमत्कारिक वातावरण असलेल्या काळामध्ये या देशात कॉलेजमध्ये शिकून बी. ए. झालेल्या माणसाने कुठे तरी त्या काळामध्ये उत्तम अशी सरकारी नोकरी न स्वीकारता किंवा एखाद्या कॉलेजात प्राध्यापक वगैरे न होता आपल्या आयुष्यात एक ध्येय ठरवावं, आणि त्या ध्येयासाठी सारं आयुष्य काढावं ही गोष्ट मला अत्यंत महत्वाची वाटते. देवधरांनी संगीताच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्य जे झोकून दिलं, ते त्यांचं आयुष्य झोकणं आणि सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या क्रांतीकारकाने आपलं आयुष्य झोकून देणं या गोष्टींमध्ये मी फरक करत नाही. तुम्ही कशासाठी आयुष्य झोकून दिलेलं आहे हे महत्वाचं आहे असं मला वाटत नाही तर ते एका गोष्टीसाठी झोकलेलंच आहे, त्यालाच महत्व आहे. कर्व्यांनी स्त्री शिक्षणासाठी आपलं आयुष्य दिलं, आगरकरांनी समाजसुधारणेसाठी आपलं आयुष्य दिलं, त्याचप्रमाणे देवधरांनी संगीतासाठी आपलं आयुष्य झोकून दिलं, ही तितक्याच तोलाची कामगिरी आहे. आणि हे मी केवळ आज विद्यालयाचं पन्नासावं वर्ष आहे किंवा देवधरांचा पंचाहत्तरावा वाढदिवस आहे (असं मघाशी कोणीतरी म्हणालं) म्हणून बोलतो आहे असं नाही. जाता जाता मला हेही सांगायला पाहिजे की देवधरांचं अजून चौर्‍याहत्तरावं वर्ष चालू आहे. वकीलाच्या व्यवसायातली माणसं पुष्कळवेळा काही वादाचा प्रसंग करुन ठेवतात तसं वाडेगांवकरांनी केलेलं आहे. तेंव्हा देवधरांचा पंचाहत्तरावा वाढदिवस अतिशय चांगल्या रीतीने साजरा करायचा आहे. पण त्यांच्या संगीतालयाचा - आमच्या सगळ्यांच्या बोलण्याप्रमाणे देवधरांच्या शाळेचा - हा पन्नासावा वाढदिवस. हे एका माणसाने सारं आयुष्य एका कलेच्या मागे - आपल्या जीवनामध्ये जे काही ध्येय स्वीकारलेलं होतं - त्याच्या मागे जे काही झोकून दिलं होतं - त्या कार्याचा इतिहास आहे असं मला वाटतं.\nसंगीताच्या क्षेत्रामध्ये देवधरांनी काय कार्य केलं - त्यांनी काय करायला पाहिजे होतं - हे सांगण्याचा माझा अधिकार नाही. मी त्यांना एकदा सांगितलं होतं की माझी गाण्याची आवड वाढीला लागण्यामध्ये ज्या काही गोष्टी माझ्या मदतीला आल्या, त्यामध्ये देवधरांच्या शाळेतले शनिवारचे जलसे ही एक अतिशय महत्वाची गोष्ट होती. आम्ही अशी काही मुलं होतो की, आम्हाला अशी स्वरांची अन्नछत्रं घातलेली होती, तिथेच जाऊन गाणं ऐकण्याची सोय असायला पाहिजे होती. कारण दोन आण्यांचं तिकिटसुध्दा फार अवघड असलेल्या काळामध्ये आम्हाला नियतीने गाणं ऐकण्याची आवड निर्माण केली. आणि निसर्गाचा असा खेळच असतो की एखाद्या गोष्टीची माणसाला आवड निर्माण करायची आणि त्याचं आर्थिक सहाय्य त्याला करायचं नाही. ही सुध्दा एक गंमत आहे. त्यामुळे देवधरांनाही कदाचित माहिती नसेल की, त्यांच्या गायनशाळेमध्ये जेंव्हा मोठे मोठे गवई यायचे त्यावेळेला त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जोडीने \"चला - या या \" असं म्हणणारा त्यांच्या विद्यार्थ्यासारखा दिसणारा जो मुलगा होता तोच मी आज इथे अध्यक्ष म्हणून उभा आहे. पण तिथे जायला लागल्यानंतर लक्षात यायला लागलं की इथे एक असं वातावरण आहे - इथे एक कोणीतरी असा गुरु आहे की जो केवळ फी दिलेल्या विद्यार्थ्यांनाच शिकवणारा नसून ज्यांना गाण्याची आवड आहे अशा सगळ्या माणसांसाठी मोकळं अन्नछत्र उघडून बसलेला आहे. विष्णु दिगंबरांच्या कार्यामध्ये अतिशय महत्वाचं कार्य तानसेन निर्माण करण्याबरोबरच कानसेन निर्माण करणं हेही होतं. शिष्याने गुरुला वाटेल ती गुरुदक्षिणा दिली असेल, पण विष्णु दिगंबरांच्या या शिष्याने विष्णु दिगंबरांना ह्या बाबतीतली एवढी मोठी गुरुदक्षिणा इतर कुठल्याही शिष्याने दिलेली आहे असं मला वाटत नाही.\nविष्णु दिगंबरांच्याबद्दल आपणासमोर काही बोलण्याची आवश्यकताच नाही. आपण इथे जी सगळी माणसं आहात ती संगीताचे प्रेमी म्हणूनच जमलेली आहात. माझ्यापेक्षा त्याबाबतीत आपण जास्त सांगू शकाल. पण मी एक आपल्याला सांगतो की, विष्णु दिगंबरांनी जे कार्य उभं केलं होतं त्या कार्याचे अनेक पैलू होते. ते ज्या वेळेला म्हणत असत की \"बाबारे, मला तानसेन निर्माण करायचा नाहीये \" त्यावेळी त्यांनी स्वत: गाण्यातली फार मोठी जाणकारी दाखवली होती ती ही की तानसेन निर्माण करता येत नाही. पुष्कळांना असं वाटतं की \"मला तानसेन निर्माण करता येत नाही\" अशा एका असहाय्य अवस्थेत त्यांनी हे उदगार काढले आहेत - हे असं नाहिये - त्यांना गाणं कळत होतं म्हणून त्यांनी तसं म्हटलं आहे.\nतानसेन निर्माण होत नसतो तर तानसेन निर्माण व्हावा यासाठी परिस्थिती निर्माण करता आली पाहिजे. देवधरांनी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली. ही परिस्थिती निर्माण करणं अत्यंत महत्वाचं. ह्याचं कारण असं की त्यांनी ती शाळा अशा एका काळामध्ये चालवली की ज्या वेळेला शिक्षण पध्दतीमध्ये इतके प्रचंड दोष शिरलेले होते - ज्या दोषांतून आम्ही पुढे पुढे गेलो - ते दोष शिक्षणातले पंडित नसूनसुध्दा त्यांनी घालवले. आज मी संगीत शिक्षकांनाच नव्हे तर जे शिक्षक म्हणून इतरत्र काम करतात त्यांना सांगेन की देवधर मास्तरांची शिकवण्याची जी पध्दती आहे, ती केवळ संगीतच शिकवण्याची पध्दत आहे असं समजू नका. ती शिकवण्याच्याच पध्दतीची एक उत्कृष्ट पध्दत आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. आत्ताच मला त्यांचे शिष्य सांगत होते की मास्तर \"तू असं कर\" असं मला कधीही म्हणाले नाहीत. मला असं वाटतं की शिक्षणाचा जर पहिला मुद्दा कुठला असेल - उत्कृष्ट शिक्षक ज्याला व्हायचं असेल त्याने \"मास्तर सांगतात म्हणून मी करतो, नाहीतर मी काही तरी निराळं केलं असतं\" असं शिष्याला भासवताच कामा नये. आम्ही ज्या वेळेला शिकलो (आम्ही मुळात चांगले होतो म्हणून चांगले झालो - पण दुर्दैवाने असे शिकलो) त्यावेळेला शिक्षणाचं पहिलं सूत्र होतं \"गप्प बसा\" असं शिष्याला भासवताच कामा नये. आम्ही ज्या वेळेला शिकलो (आम्ही मुळात चांगले होतो म्हणून चांगले झालो - पण दुर्दैवाने असे शिकलो) त्यावेळेला शिक्षणाचं पहिलं सूत्र होतं \"गप्प बसा\" म्हणजे गाण्याच्या वर्गातसुध्दा गप्प बसा. असं सूत्र असणं म्हणजे फार भयंकर गोष्ट आहे. \"गप्प बसा\" संस्कृती म्हणते की प्रश्न विचारायचा नाही. हात वर केला तर \"हात खाली घे\" हेच पहिल्यांदा असायचं. मास्तरांचा हात खाली आला तर आपल्या हातावर छडी मारण्यासाठीच खाली यायचा. अशा काळामध्ये संगीताच्या बाबतीत तर काय असेल याची कल्पनाच मला करवत नाही. मी काही कुठल्याही घराण्याची तालीम वगैरे घेतली नाही. किंबहुना मला गाणं एवढं कळायला लागलं की मला गाणं येणार नाही हे मी फार लवकर ओळखलं. पुष्कळांना हे जर कळलं तर संगीतावर फार उपकार होतील असं माझं मत आहे. \"कळत नाही हेच कळत नाही\" हीच तर मोठी शोकांतिका असते. पण मला हे नक्की कळलं की जो गुरु त्या शिष्यामध्ये कुतुहल निर्माण करतो तो खरा गुरु \" म्हणजे गाण्याच्या वर्गातसुध्दा गप्प बसा. असं सूत्र असणं म्हणजे फार भयंकर गोष्ट आहे. \"गप्प बसा\" संस्कृती म्हणते की प्रश्न विचारायचा नाही. हात वर केला तर \"हात खाली घे\" हेच पहिल्यांदा असायचं. मास्तरांचा हात खाली आला तर आपल्या हातावर छडी मारण्यासाठीच खाली यायचा. अशा काळामध्ये संगीताच्या बाबतीत तर काय असेल याची कल्पनाच मला करवत नाही. मी काही कुठल्याही घराण्याची तालीम वगैरे घेतली नाही. किंबहुना मला गाणं एवढं कळायला लागलं की मला गाणं येणार नाही हे मी फार लवकर ओळखलं. पुष्कळांना हे जर कळलं तर संगीतावर फार उपकार होतील असं माझं मत आहे. \"कळत नाही हेच कळत नाही\" हीच तर मोठी शोकांतिका असते. पण मला हे नक्की कळलं की जो गुरु त्या शिष्यामध्ये कुतुहल निर्माण करतो तो खरा गुरु आता काही गुण सोन्याचा - काही गुण सोनाराचा हे तर आहेच. अहो असं आहे, कृष्णाला भगवद्‌गीता सांगायला बाकीचे कुणी भेटले नसते का आता काही गुण सोन्याचा - काही ग���ण सोनाराचा हे तर आहेच. अहो असं आहे, कृष्णाला भगवद्‌गीता सांगायला बाकीचे कुणी भेटले नसते का किती तरी होते की किती तरी होते की पाच पांडव होते - कौरवांकडची मंडळी होती. एवढी जर त्याला गीता येत होती, तर \"असं असं माझं म्हणणं आहे पाच पांडव होते - कौरवांकडची मंडळी होती. एवढी जर त्याला गीता येत होती, तर \"असं असं माझं म्हणणं आहे\" असं त्याला कोणालाही सांगता आलं असतं. परंतु जसा कृष्ण असावा लागतो तसा अर्जुनही असावा लागतो. ही ज्यावेळेला जोडी जमते त्यावेळेलाच ज्ञानाचा उत्तम विकास तिथे आपल्याला दिसायला लागतो. आणि हे सगळं कसं शिकवणं असावं लागतं तर ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे : \"हे हृदयीचे ते हृदयी घातले\" असं त्याला कोणालाही सांगता आलं असतं. परंतु जसा कृष्ण असावा लागतो तसा अर्जुनही असावा लागतो. ही ज्यावेळेला जोडी जमते त्यावेळेलाच ज्ञानाचा उत्तम विकास तिथे आपल्याला दिसायला लागतो. आणि हे सगळं कसं शिकवणं असावं लागतं तर ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे : \"हे हृदयीचे ते हृदयी घातले\" ह्या वहीतलं त्या वहीत उतरवून घेतलं असं नव्हे. तुम्हाला सांगतो अलिकडे वर्गामध्ये प्रोफेसर जे बोलत असतात तेंव्हा मेंढरं जशी मान खाली घालून चरत असतात तसं लिहिणं चालू असतं. त्यांच्या तोंडातून ह्यांच्या पेनातून वहीत आणि पुन्हा कपाटात. आपण काय ऐकतो ते काही नाहीच \" ह्या वहीतलं त्या वहीत उतरवून घेतलं असं नव्हे. तुम्हाला सांगतो अलिकडे वर्गामध्ये प्रोफेसर जे बोलत असतात तेंव्हा मेंढरं जशी मान खाली घालून चरत असतात तसं लिहिणं चालू असतं. त्यांच्या तोंडातून ह्यांच्या पेनातून वहीत आणि पुन्हा कपाटात. आपण काय ऐकतो ते काही नाहीच असा वर्ग पाहिला की मला भडभडून येतो. त्याच्या ऐवजी \"हे हृदयीचे ते हृदयी घातले असा वर्ग पाहिला की मला भडभडून येतो. त्याच्या ऐवजी \"हे हृदयीचे ते हृदयी घातले\" याचा अर्थच असा की शिकवणारा आणि शिकणारा यांची नुसती बुध्दीच जुळून चालत नाही तर त्यांची मनंही जुळावी लागतात.\nआपल्याकडे \"गुरु\" ह्या शब्दाबद्दलचे भयंकर गोंधळ आहेत. \"गुरुबिन कौन बतावे वाट\" वगैरे गहिवरुन म्हणतात. त्यामुळे प्रत्येक गुरुला वाटतं की आपण वाट दाखवणारे अधिकारी आहोत म्हणून. अहो गुरुशिवाय कोणी वाट दाखवत नाही हे खरं आहे. पण वाट दाखवणारा प्रत्येक जण ’गुरु’ असतो असं नव्हे. आपण प��ण्याला या एकदा आणि कोणाला घराचा पत्ता विचारा, म्हणजे किती वाट दाखवणारे भेटतात सांगतो तुम्हाला. सगळे गुरुच त्याच्यातून काय झालं तर आपल्याकडे गुरुबाजी झाली. गुरुच्या पायावर डोकं ठेव - नमस्कार कर - गुरुला गुरुदक्षिणा दे - तेंव्हा गुरुला वाटायला लागलं की आपण दक्षिणा घेण्याच्या योग्यतेचे आहोत. भारतीय संगीताच्या बाबतीमध्ये सगळ्यात जर गोंधळ कुठे झाला असेल तर ’नाही नाही ती माणसं स्वत:ला गुरु समजायला लागली’ याच्यातूनच झाला आहे असं माझं मत आहे. आणि त्याच्यातून मग स्वत:चं गुरुपण सिध्द करण्यासाठी संगीताच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यात शिरल्या. ज्यांचा कलेच्या बाबतीत काही संबंध नाही अशा गोष्टी शिरल्या. त्या गोष्टी अशा की संगीताला विघातक गोष्टी होत्या. शिष्याला \"तू ऐकू नकोस\" हे वाक्य गुरु म्हणायला लागला. मी तर म्हणतो की गाणं शिकायला आलेल्या शिष्याला \"हे ऐकू नकोस - ते ऐकू नकोस - किंबहुना ऐकूच नकोस\" हा शब्दप्रयोग वापरणंच चूक आहे. गाणं शिकायला वादन शिकायला आलेल्या माणसाला गुरुने पहिलं सांगितलं पाहिजे की \"तू ऐक - वाटेल ते ऐक त्याच्यातून काय झालं तर आपल्याकडे गुरुबाजी झाली. गुरुच्या पायावर डोकं ठेव - नमस्कार कर - गुरुला गुरुदक्षिणा दे - तेंव्हा गुरुला वाटायला लागलं की आपण दक्षिणा घेण्याच्या योग्यतेचे आहोत. भारतीय संगीताच्या बाबतीमध्ये सगळ्यात जर गोंधळ कुठे झाला असेल तर ’नाही नाही ती माणसं स्वत:ला गुरु समजायला लागली’ याच्यातूनच झाला आहे असं माझं मत आहे. आणि त्याच्यातून मग स्वत:चं गुरुपण सिध्द करण्यासाठी संगीताच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यात शिरल्या. ज्यांचा कलेच्या बाबतीत काही संबंध नाही अशा गोष्टी शिरल्या. त्या गोष्टी अशा की संगीताला विघातक गोष्टी होत्या. शिष्याला \"तू ऐकू नकोस\" हे वाक्य गुरु म्हणायला लागला. मी तर म्हणतो की गाणं शिकायला आलेल्या शिष्याला \"हे ऐकू नकोस - ते ऐकू नकोस - किंबहुना ऐकूच नकोस\" हा शब्दप्रयोग वापरणंच चूक आहे. गाणं शिकायला वादन शिकायला आलेल्या माणसाला गुरुने पहिलं सांगितलं पाहिजे की \"तू ऐक - वाटेल ते ऐक\" माझ्याकडे काही मुलं येतात. होतकरु साहित्यिक येतात तेंव्हा \"अहो, आम्ही काय वाचावं\" माझ्याकडे काही मुलं येतात. होतकरु साहित्यिक येतात तेंव्हा \"अहो, आम्ही काय वाचावं\" असं विचारतात. मी त��यांना सांगतो की इलेक्ट्रिकच्या खांबावर लावलेल्या जाहिरातीपासून सगळं वाचत जा. त्यातलं कुठलं तुमच्या मदतीला कधी येईल ते सांगता येत नाही. फार मजा असते हो\" असं विचारतात. मी त्यांना सांगतो की इलेक्ट्रिकच्या खांबावर लावलेल्या जाहिरातीपासून सगळं वाचत जा. त्यातलं कुठलं तुमच्या मदतीला कधी येईल ते सांगता येत नाही. फार मजा असते हो मी निविदा सूचनासुध्दा वाचत असतो. माझा कॉंट्रॅक्टरच्या धंद्याशी काहीही संबंध नाही. तिथे मराठी भाषेवरती काय कुरघोडी चाललेली असते, काय सांगू तुम्हाला मी निविदा सूचनासुध्दा वाचत असतो. माझा कॉंट्रॅक्टरच्या धंद्याशी काहीही संबंध नाही. तिथे मराठी भाषेवरती काय कुरघोडी चाललेली असते, काय सांगू तुम्हाला फारच सुंदर. \"टेंडर मागवण्याच्या निविदा मागवण्यात येत आहेत\" असंही वाक्य मी वाचलेलं आहे. कारण ते लिहिणार्‍या माणसाला माहितीच नव्हतं. तेही वाचावं. विनोदासाठी पु. ल. देशपांड्यांचं साहित्य वाचायला पाहिजे असं मुळीच नाही. दुसरं कितीतरी वाचनीय आहे. निर्माण करणार्‍यांना माहितही नसतं की आपण किती सुंदर विनोदी वा‌ड्‌:मय निर्माण करतोय ते फारच सुंदर. \"टेंडर मागवण्याच्या निविदा मागवण्यात येत आहेत\" असंही वाक्य मी वाचलेलं आहे. कारण ते लिहिणार्‍या माणसाला माहितीच नव्हतं. तेही वाचावं. विनोदासाठी पु. ल. देशपांड्यांचं साहित्य वाचायला पाहिजे असं मुळीच नाही. दुसरं कितीतरी वाचनीय आहे. निर्माण करणार्‍यांना माहितही नसतं की आपण किती सुंदर विनोदी वा‌ड्‌:मय निर्माण करतोय ते ज्याला लिहायचं असेल त्याने हे वाईट का ते चांगलं असा विचार न करता काहीही वाचावं.\nम्हणून गाणं शिकायची इच्छा असेल त्याला गुरुने सांगायला पाहिजे की जिथे जिथे नाद निर्माण होतो ते प्रत्येक तू ऐक. मला असं वाटतं की ज्याचा नादाशी संबंध आलेला नाहिये - ध्वनीशी संबंध आलेला नाहिये अशा माणसाने या भानगडीत पडूच नये. कुठला ध्वनी कुठल्या वेळेला काय देऊन जाईल ते सांगता येत नाही. आपण जर रात्रीच्या वेळेला आगगाडीत पहुडलेले असाल आणि बाकीची माणसं फार गडबड करत नसतील तर तो जो पंखा चालू असतो ना त्याच्यातूनसुध्दा तंबोरा लागल्यासारखा षड्‌ज गंधार लागलेले तुम्हाला ऐकायला मिळतात. पुष्कळांनी ऐकलेले असतील - जर त्यांना कान असतील तर तर हे असं असंख्य नादांचं जग आहे. किती तर्‍हेतर्‍हेचे सुंदर नाद आहेत. ज्याप्रमाणे नाद ऐकायला पाहिजे त्याप्रमाणे कधी तरी शुध्द शांतता म्हणजे काय ती सुध्दा ऐकता यावी लागते. हे फार कठीण आहे. हा ’सायलेन्स’ हा सुध्दा कधी कधी पॉझिटिव्ह असतो. तुम्ही तेही ऐकायला पाहिजे. लय म्हणजे काय ती तुमच्या अंगात गेली पाहिजे. ती किती तरी तर्‍हेने जाईल. माणसं नुसती रस्त्यातून चालत असलेली पाहिली तर त्यांच्या चालण्याच्या लयीवरुन आपल्या लक्षात येत असतं की हा कामाला निघालेला आहे की सहज निघाला आहे की रस्त्यात आणखी काही कार्यक्रम असतात त्यापैकी कशाला तरी निघालेला आहे - कोणाच्या शोधात आहे की कोणी तरी आपल्या शोधात आहे म्हनून चाललेला आहे - हे सगळं त्या माणसाच्या चालण्याच्या लयीवरुन लक्षात येत असतं. अशी लय तुम्हाला बघायला यायला पाहिजे. लय ही काय तबलजी शिकवत असतात असं वाटतं का तुम्हाला तर हे असं असंख्य नादांचं जग आहे. किती तर्‍हेतर्‍हेचे सुंदर नाद आहेत. ज्याप्रमाणे नाद ऐकायला पाहिजे त्याप्रमाणे कधी तरी शुध्द शांतता म्हणजे काय ती सुध्दा ऐकता यावी लागते. हे फार कठीण आहे. हा ’सायलेन्स’ हा सुध्दा कधी कधी पॉझिटिव्ह असतो. तुम्ही तेही ऐकायला पाहिजे. लय म्हणजे काय ती तुमच्या अंगात गेली पाहिजे. ती किती तरी तर्‍हेने जाईल. माणसं नुसती रस्त्यातून चालत असलेली पाहिली तर त्यांच्या चालण्याच्या लयीवरुन आपल्या लक्षात येत असतं की हा कामाला निघालेला आहे की सहज निघाला आहे की रस्त्यात आणखी काही कार्यक्रम असतात त्यापैकी कशाला तरी निघालेला आहे - कोणाच्या शोधात आहे की कोणी तरी आपल्या शोधात आहे म्हनून चाललेला आहे - हे सगळं त्या माणसाच्या चालण्याच्या लयीवरुन लक्षात येत असतं. अशी लय तुम्हाला बघायला यायला पाहिजे. लय ही काय तबलजी शिकवत असतात असं वाटतं का तुम्हाला छे छे, मुळीच नाही. ती लय अशी दिसावी लागते. जो गाण्याचा विद्यार्थी आगगाडीच्या रुळावर चाललेल्या ठेक्याबरोबर गायला नाही ना त्याने गाण्याचा क्लास सोडून टायपिंगचा क्लास जॉइन करावा असं माझं स्पष्ट मत आहे. इतकी ही नादाची-लयीची सुंदर दुनिया आहे. ही दुनिया गाणं शिकणार्‍या विद्यार्थ्याला बंद करणारे गुरु निर्माण झाले. पन्नास घराण्यांचं गाणं ऐक - मोकळं मैदान पाहिजे असं सांगणारा गुरु लागतो.\nसुदैवाने असं झालं की अशा रीतीने ते गाणं बंदिस्त करायचा प्रयत्न केला, पण विज्ञानाने त्याच्यावरत��� मात केली. विज्ञानाने मात केल्यामुळे आजच्या शिकवणार्‍यांच्या पुढे नवीन आव्हानं तयार झाली. घरोघरी रेडिओ आला. रेडिओ आल्याबरोबर आग्रेवाले घराण्याचा मुलगा जयपूर घराण्याचं गाणं ऐकणार नाही असं म्हणून जरी घरचा रेडिओ बंद केला तरी शेजार्‍यांचा रेडिओ चालू असतो त्याला तो काय करणार परमेश्वराने ही सगळी इंद्रियं देताना माणसाला डोळे बंद करण्याची सोय दिलेली आहे पण कान बंद करण्याची सोय दिलेली नाही. तो ध्वनी येऊन पडतोच कानामध्ये. देवधर मास्तरांनी ज्या वेळेला शाळा काढली त्यावेळेला आपल्याला संगीताच्या मागे जावं लागत होतं - आता संगीत आपल्या मागे धावतंय. मी ऐकायचं नाही म्हटलं तरी \"झूट बोले कव्वा काटे\" मला ऐकावंच लागतं. माझा राग कावळ्यावरही नाही किंवा झूट बोलण्यावरही नाही. परंतु ते आपल्याला ऐकावंच लागतं. आता ते ऐकताना जर तुम्ही संगीतातले असाल आणि विचार करायला लागलं की अरे, ह्याच्यात असं काय आहे की ज्याच्यामुळे लाखो लोकांची मनं ह्या गाण्यात गुंतली परमेश्वराने ही सगळी इंद्रियं देताना माणसाला डोळे बंद करण्याची सोय दिलेली आहे पण कान बंद करण्याची सोय दिलेली नाही. तो ध्वनी येऊन पडतोच कानामध्ये. देवधर मास्तरांनी ज्या वेळेला शाळा काढली त्यावेळेला आपल्याला संगीताच्या मागे जावं लागत होतं - आता संगीत आपल्या मागे धावतंय. मी ऐकायचं नाही म्हटलं तरी \"झूट बोले कव्वा काटे\" मला ऐकावंच लागतं. माझा राग कावळ्यावरही नाही किंवा झूट बोलण्यावरही नाही. परंतु ते आपल्याला ऐकावंच लागतं. आता ते ऐकताना जर तुम्ही संगीतातले असाल आणि विचार करायला लागलं की अरे, ह्याच्यात असं काय आहे की ज्याच्यामुळे लाखो लोकांची मनं ह्या गाण्यात गुंतली चित्रपटसंगीतात असं काय आहे की लाखो लोकांची आवड बदलली चित्रपटसंगीतात असं काय आहे की लाखो लोकांची आवड बदलली त्या संगीतामधून आणखी चांगल्या, वरच्या संगीताकडे आपल्या शिष्याला नेता येईल का असा विचार करणारा गुरु नसला आणि \"तू ऐकू नकोस\" असंच म्हणणारा असला तर तो विद्यार्थी \"झूट बोले\"च ऐकणार आहे हे लक्षात ठेवा. माझ्या लहानपणी जी पुस्तकं वाचू नकोस असं बजावण्यात आलं होतं ती पुस्तकं आधी वाचली. जणू काही फक्त मीच वाचली अशा तर्‍हेने आपण हसत असाल तरी आपणही तेच केलेलं आहे. तेंव्हा असं ऐकता ऐकता एके दिवशी आपल्याला रस्ता सापडतो. हा रस्ता सापडण्याच्य�� टोकाला असताना जर उत्तम गुरु असेल तर तो हळूच एक धक्का देतो - ते त्याचं वाट दाखवणं असतं. हे फार महत्वाचं असतं. अशा प्रकारची वाट दाखवणारे गुरु म्हणून आज देवधर मास्तरांचा सत्कार आहे.\nदेवधर मास्तरांनी प्रत्येकाच्या पायाची ताकद काय - किती चालेल - कसा चालेल - याचा विचार करुन शिष्यांना वाट दाखवली. पाश्चात्य संगीतामध्ये हा मुलगा उत्तम वादक होईल का - उत्तम गायक होईल का हे जाणून घेण्याच्यादेखील परीक्षा आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे त्या परीक्षा नाहीत. आमच्याकडे गाणं शिकण्यामागची एकमेव प्रेरणा म्हणजे मुलगी असेल तर आईची हौस याशिवाय प्रेरणाच नाही. आणि गाणं गाणारा चांगला मुलगा असेल तर त्याला त्याच्यापासून परावृत्त करुन त्याला गणिताच्या मागे कसा लावता येईल ही बापाची प्रेरणा याशिवाय प्रेरणाच नाही. आणि गाणं गाणारा चांगला मुलगा असेल तर त्याला त्याच्यापासून परावृत्त करुन त्याला गणिताच्या मागे कसा लावता येईल ही बापाची प्रेरणा संगीताची प्रेरणा जर ह्या मुलाला असेल तर ह्या मुलाला त्याच्यातला तबला चांगला येईल का - ह्याला गाणं चांगल येईल का - हा सुगम संगीतात जास्त लक्ष देतो का - ह्याचा गळा हलका किंवा रठ्ठ आहे का - ह्याच्या ज्या काही चाचण्या आहेत त्याच आपल्याकडे नाहियेत. त्यामुळे आमचं कसं आहे की \"गातोय संगीताची प्रेरणा जर ह्या मुलाला असेल तर ह्या मुलाला त्याच्यातला तबला चांगला येईल का - ह्याला गाणं चांगल येईल का - हा सुगम संगीतात जास्त लक्ष देतो का - ह्याचा गळा हलका किंवा रठ्ठ आहे का - ह्याच्या ज्या काही चाचण्या आहेत त्याच आपल्याकडे नाहियेत. त्यामुळे आमचं कसं आहे की \"गातोय\" असंच. त्यामुळे हे जे चांगले शिक्षक होते त्यांच्याकडून आधी परीक्षा घेऊन त्यांचा सल्ला घ्यायचा आणि नंतर त्याला क्लासमधे पाठवायचं हे राहून आईला किंवा वडिलांना वाटतं की गाणी म्हणता आली पाहिजेत म्हणून गाणं शिकायला पाठवण्याची पध्दत होती. देवधरमास्तरांच्या सारख्यांचे पन्नास वर्षांचे परिश्रम आता आताशी आपल्याला दिसायला लागले आहेत. आता मात्र गाणं शिकणारा मनुष्य एका नव्या आत्मविश्वासाने संगीत शिकायला लागलेला आहे. ही परिस्थिती आपोआप निर्माण झालेली नाही. ह्या परिस्थितीच्या मागे अतिशय परिश्रम आहेत. दुसरा मुद्दा असा की हे संगीत जेंव्हा वर्गात तीस-चाळीस विद्यार्थ्यांना घाऊक प्रम��णात शिकावं लागतं त्यावेळी शिकणार्‍यांनी सुध्दा आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवायला पाहिजेत.\nआपल्यापैकी जर कोणाला असं वाटत असेल की चाळीस पन्नास वर्षांपासून देवधर मास्तरांचा एवढा मोठा क्लास आहे - पण असे किती गवई तयार झाले हा गणिताचा हिशेब इथे चालत नाही. हा जर प्रश्न विचारला तर मी आपल्याला उलट प्रश्न विचारेन की ह्या भारतामध्ये जवळ जवळ नव्वद युनिव्हर्सिट्या असतील - मी तिकडे कधी फिरकत नाही - तर त्यापैकी पंचाऐंशी युनिव्हर्सिट्या स्वातंत्र्यानंतर सुरु झालेल्या असतील - उरलेल्या पाच युनिव्हर्सिट्यांमधून दोनशे वर्ष तुम्ही इंग्रजी शिकवत आहात तर तुम्ही किती शेक्सपिअर तयार केलेत हा गणिताचा हिशेब इथे चालत नाही. हा जर प्रश्न विचारला तर मी आपल्याला उलट प्रश्न विचारेन की ह्या भारतामध्ये जवळ जवळ नव्वद युनिव्हर्सिट्या असतील - मी तिकडे कधी फिरकत नाही - तर त्यापैकी पंचाऐंशी युनिव्हर्सिट्या स्वातंत्र्यानंतर सुरु झालेल्या असतील - उरलेल्या पाच युनिव्हर्सिट्यांमधून दोनशे वर्ष तुम्ही इंग्रजी शिकवत आहात तर तुम्ही किती शेक्सपिअर तयार केलेत आमचे एक शिक्षण मंत्री होते. आता ते बिचारे नाहियेत. ते एकदा भा. रा. तांब्यांच्या जन्मशताब्दीला म्हणाले होते की \"ही जन्मशताब्दी करण्याचा उद्देश काय तर ह्यातून स्फूर्ती घेऊन तांबे तयार होतील. अरे आमचे एक शिक्षण मंत्री होते. आता ते बिचारे नाहियेत. ते एकदा भा. रा. तांब्यांच्या जन्मशताब्दीला म्हणाले होते की \"ही जन्मशताब्दी करण्याचा उद्देश काय तर ह्यातून स्फूर्ती घेऊन तांबे तयार होतील. अरे तेंव्हा माझी अशी समजूत झाली की तांबट आळीत कुठला तरी उद्‌घाटनाचा समारंभ होता, तिथलं भाषण त्यांनी इथे तयार केलं असावं म्हणून ते \"तांबे तयार होतील\" म्हणाले. तेंव्हा गायनाच्या क्लासमधून तुम्ही किती गवई तयार केले अशा प्रकारचा जर कोणी हिशेब विचारायला लागला तर तो हिशेबच चुकीचा आहे. पण चांगला हिशेब कुठला आहे की ह्या गाण्याच्या क्लासमधे जे गाण्याचे कार्यक्रम होतात ते गाणं शिकायला येणारी मंडळी ऐकतात की नाही - ही मंडळी पुढे किती ठिकाणी गाणं ऐकायला जातात - गाणं हा त्यांच्या जीवनात महत्वाचा भाग ठरतो की नाही - हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि हा जर मुद्दा विचारात घेतलात तर मला वाटतं, माझ्या पाहण्यातल्या जेवढ्या संगीताच्या शाळा आहेत त्यामधे देवधर मास्तरांच्या \"इंडियन स्कूल ऑफ म्युझिक\"ला मी अग्रगण्य स्थान देईन.\nदेवधर मास्तरांनी मघाशी सांगितलं की किती नानाविध व्यवसायातली माणसं इथे येतात. नाना जातींची - नाना धर्मांची - नाना भाषांची माणसं ही अशी एका सुराच्या - एका लयीच्या धाग्याने बांधून बसलेली मी असंख्य वेळा अनुभवलेली आहेत. चांगलं ऐकायला - चांगलं वाचायला शिकवणं हे कार्य फार महत्वाचं आहे. आणि हे कार्य नुसत्या एका विद्यार्थ्याला घेऊन तालीम देत असताना होत नसतं, तर त्या गुरुला चारही अंगाने स्वत:ची तयारी करावी लागते. देवधर मास्तरांच्या \"इंडियन स्कूल ऑफ म्युझिक\"मध्ये आत्तापर्यंत अत्यंत उत्कृष्ट विद्यार्थी जर कोण असेल तर ते स्वत: देवधरच आहेत. ते नुसते गुरु होऊन बसले नाहीत तर आजसुध्दा ते विद्यार्थ्यासारखेच आहेत. गुरु पौर्णिमा - अमावास्या वगैरे त्यांनी काही साजर्‍या केल्या नाहीत हे फार चांगलं केलं. अमक्या अमक्याच्या गुरु पौर्णिमेचा उत्सव आहे अशी मला आमंत्रणं येतात तेंव्हा मी म्हणतो \"ह्या बिचार्‍या माणसाचा वाटोळेपणा केवळ त्याच्या विद्येतून सिध्द होतो तिथे कसली पौर्णिमा साजरी करायची\" ह्या अशा प्रकारची जी रिच्युअल्स आहेत त्याच्यातून काहीही सिध्द होत नाही. मी सांगतो, शिष्याकडून गुरुची एकच अपेक्षा असली पाहिजे, ती ही की त्याने शिष्याकडून पराजयाची अपेक्षा केली पाहिजे. गुरुला असं वाटलं पाहिजे की \"माझा शिष्य काय गायला \" ह्या अशा प्रकारची जी रिच्युअल्स आहेत त्याच्यातून काहीही सिध्द होत नाही. मी सांगतो, शिष्याकडून गुरुची एकच अपेक्षा असली पाहिजे, ती ही की त्याने शिष्याकडून पराजयाची अपेक्षा केली पाहिजे. गुरुला असं वाटलं पाहिजे की \"माझा शिष्य काय गायला ह्याच्यानंतर गायची आपली ताकद नाही\" असं ज्यावेळी त्या गुरुला वाटेल ती गुरुदक्षिणा खरी असते. बाकीचं सगळं ठीक आहे - व्यवहार आहे - त्यालाही जगायचं असतं - आपल्यालाही जगायचं असतं - त्याला पैसे लागतात.\nमघाशी रानडे म्हणाले की देवधरांनी सगळं भांडार मोकळं केलं - चीजा लपवून ठेवल्या नाहित. लपवून काय करायचं अहो, चीजांची अक्षरं घेऊन जरा गाता आलं असतं तर मी अल्लादिया खाँसाहेब झालो नसतो का अहो, चीजांची अक्षरं घेऊन जरा गाता आलं असतं तर मी अल्लादिया खाँसाहेब झालो नसतो का भातखंड्यांच्या पुस्तकात चीजा काय कमी आहेत का भातखंड्यांच्या पु��्तकात चीजा काय कमी आहेत का परंतु काही लोक गायला लागल्यानंतर असंही वाटतं की त्यांनी त्या चीजांना तोंड लावू नये. नुसत्या चीजांच्या अक्षरांनी का गाणं येणार आहे परंतु काही लोक गायला लागल्यानंतर असंही वाटतं की त्यांनी त्या चीजांना तोंड लावू नये. नुसत्या चीजांच्या अक्षरांनी का गाणं येणार आहे गाणं असं येत असतं गाणं असं येत असतं ते इतकं का सोपं आहे ते इतकं का सोपं आहे त्याला असा कोणी तरी मनुष्य - अशा प्रकारचा गुरु - दरवाजा मोकळा करुन देणारा मनुष्य आयुष्यात लाभावा लागतो, तेंव्हा ते \"अरे, हे असं आहे होय त्याला असा कोणी तरी मनुष्य - अशा प्रकारचा गुरु - दरवाजा मोकळा करुन देणारा मनुष्य आयुष्यात लाभावा लागतो, तेंव्हा ते \"अरे, हे असं आहे होय\" असं चटकन दर्शन होतं. आता काही साक्षात्कारी लोक असतील की त्यांना स्वत:ला साक्षात्कार वगैरे होत असेल \" असं चटकन दर्शन होतं. आता काही साक्षात्कारी लोक असतील की त्यांना स्वत:ला साक्षात्कार वगैरे होत असेल माझा काही साक्षात्कारावर विश्वास नाही. परंतु ज्ञानेश्वरांसारखी माणसंसुध्दा आपण लिहिलेलं आहे याचा उद्‌गार काढताना \"निवृत्तीचा ज्ञानदेव - त्यांनी मला दरवाजा उघडून दिला\" असा कृतज्ञतेने उल्लेख करतात. ती काही तरी अशी घटना असते की एकदम ते दार उघडं होतं आणि मग आपल्याला सुंदर दृश्य दिसायला लागतं.\nइथे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगतो की ह्या संगीताच्या जगामध्ये तुम्ही जो प्रवेश करताहात ते एक अद्‌भुत जग आहे. भारतीय संगीताची परंपरा श्रेष्ठ आहे आणि पाश्चात्य संगीताची नाही असा खोटा अभिमान बाळगू नका. पाश्चात्य संगीतसुध्दा अतिशय मोठ्या दर्जाचं आहे. मला सांगा, संगीत ही गोष्ट वाईट असेलच कशी संगीत निर्माण होण्यासाठी ज्या काही मूळ अटी आहेत त्या सगळ्यांच्या सारख्याच अटी आहेत. मी एकदा घराण्याची मारामारी चालू असताना विचारलं \"का हो, तुमचा षड्‌ज आणि त्या घराण्याचा षड्‌ज याची मुळातच फारकत झालेली आहे का संगीत निर्माण होण्यासाठी ज्या काही मूळ अटी आहेत त्या सगळ्यांच्या सारख्याच अटी आहेत. मी एकदा घराण्याची मारामारी चालू असताना विचारलं \"का हो, तुमचा षड्‌ज आणि त्या घराण्याचा षड्‌ज याची मुळातच फारकत झालेली आहे का तुमच्या त्रितालात सोळा मात्राच आहेत ना तुमच्या त्रितालात सोळा मात्राच आहेत ना का तुमच्या खास वशिल्या���े साडे चौदा वगैरे आहेत का तुमच्या खास वशिल्याने साडे चौदा वगैरे आहेत मग मारामारी कशासाठी\" तुम्हाला ते दर्शन कसं घडतं ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. परंतु हा मोकळेपणा का आला नाही त्याच्यामागे पुष्कळशी कारणं होती ती म्हणजे समाज - परिस्थिती - त्या लोकांची वृत्ती वेगळी होती. एका समारंभात माझं शेवटी भाषण होतं. त्या समारंभात एक पुढारी बोलताना म्हणाले की \"समाजाने कलावंताला जो आश्रय दिला ....\" तेंव्हा मी संतापून म्हटलं \"आधी हे शब्द मागे घ्या इथे कोणी कोणाला आश्रय देत नाही. आज सकाळी मल्लिकार्जुन मन्सूरांचं असामान्य गाणं आपण ऐकलं - तेंव्हा आपण काय आश्रय दिला त्यांना इथे कोणी कोणाला आश्रय देत नाही. आज सकाळी मल्लिकार्जुन मन्सूरांचं असामान्य गाणं आपण ऐकलं - तेंव्हा आपण काय आश्रय दिला त्यांना काय भाषा आहे ही काय भाषा आहे ही पण त्याकाळी ही भाषा होती. कारण ह्या राजे-रजवाड्यांकडे ही मंडळी आश्रित भावाने रहात होती ही पण खोटी समजूत आहे. जुन्या काळामध्ये - सरंजामशाहीमध्ये ह्या कलावंतांना फार अदबीने - मानाने वागवलं जायचं. काही लोक नुसतेच राजे नव्हते - ते गाण्यातले चांगले जाणकार असले पाहिजेत - त्यांना कलावंतांचा मोठेपणा कळत असेल. बाकी तुम्हाला सांगतो, हत्ती, घोडे, पालखीवाले, शिकारवाले - त्यातलेच गवई - असंच होतं. इतके शहाणे होते की तुम्हाला काय सांगू पण त्याकाळी ही भाषा होती. कारण ह्या राजे-रजवाड्यांकडे ही मंडळी आश्रित भावाने रहात होती ही पण खोटी समजूत आहे. जुन्या काळामध्ये - सरंजामशाहीमध्ये ह्या कलावंतांना फार अदबीने - मानाने वागवलं जायचं. काही लोक नुसतेच राजे नव्हते - ते गाण्यातले चांगले जाणकार असले पाहिजेत - त्यांना कलावंतांचा मोठेपणा कळत असेल. बाकी तुम्हाला सांगतो, हत्ती, घोडे, पालखीवाले, शिकारवाले - त्यातलेच गवई - असंच होतं. इतके शहाणे होते की तुम्हाला काय सांगू इथल्याच एका संस्थानातली गोष्ट मी आपल्याला सांगतो. एका गवयाचा वरचा षड्ज उत्तम लागल्याबरोबर महाराज म्हणाले \"काय आवाज आहे - हाक्याला चांगला आहे - ह्याला शिकारीच्या खात्यात घाला\" एवढाच शहाणपणा होता. ह्यातून एक अनिष्ट अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण झाली की आश्रितभाव आणि आश्रयदाता - नाही इथल्याच एका संस्थानातली गोष्ट मी आपल्याला सांगतो. एका गवयाचा वरचा षड्ज उत्तम लागल्याबरोबर महाराज म्ह��ाले \"काय आवाज आहे - हाक्याला चांगला आहे - ह्याला शिकारीच्या खात्यात घाला\" एवढाच शहाणपणा होता. ह्यातून एक अनिष्ट अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण झाली की आश्रितभाव आणि आश्रयदाता - नाही इथे जर खरोखरच गाणारा कलावंत आणि समाज बसत असेल तर तो स्नेहभावनेनेच बसतो. आणि जर कुठे कृतज्ञता भाव असला पाहिजे तर तो ऐकणार्‍याच्या मधे असला पाहिजे. कारण तुमच्या जीवनातला क्षण न्‌ क्षण तो सोन्याचा करत असतो. मी तुम्हाला सांगतो, कालची कुमार गंधर्वांची मैफल किंवा आज सकाळची मल्लिकार्जुनांची मैफल ज्यांनी ऐकली असेल त्यांच्या मनामध्ये कृतज्ञतेशिवाय दुसरं काय आहे इथे जर खरोखरच गाणारा कलावंत आणि समाज बसत असेल तर तो स्नेहभावनेनेच बसतो. आणि जर कुठे कृतज्ञता भाव असला पाहिजे तर तो ऐकणार्‍याच्या मधे असला पाहिजे. कारण तुमच्या जीवनातला क्षण न्‌ क्षण तो सोन्याचा करत असतो. मी तुम्हाला सांगतो, कालची कुमार गंधर्वांची मैफल किंवा आज सकाळची मल्लिकार्जुनांची मैफल ज्यांनी ऐकली असेल त्यांच्या मनामध्ये कृतज्ञतेशिवाय दुसरं काय आहे ह्या आजच्या जीवनामध्ये इथे आपण केवळ जगतो - कसे जगतो हा सुध्दा आपल्यापुढे प्रश्न आहे. अशा ह्या जीवनामध्ये तीन तास हे आपल्याला सुवर्णकणासारखे वाटले, तीन तास उजळून निघाल्यासारखे वाटले हा काय आश्रित आणि आश्रयदाता भाव आहे इथे ह्या आजच्या जीवनामध्ये इथे आपण केवळ जगतो - कसे जगतो हा सुध्दा आपल्यापुढे प्रश्न आहे. अशा ह्या जीवनामध्ये तीन तास हे आपल्याला सुवर्णकणासारखे वाटले, तीन तास उजळून निघाल्यासारखे वाटले हा काय आश्रित आणि आश्रयदाता भाव आहे इथे इथे कृतज्ञता असायला पाहिजे - आपल्याला धन्यता वाटली पाहिजे. शेवटी कलावंत काय करतो इथे कृतज्ञता असायला पाहिजे - आपल्याला धन्यता वाटली पाहिजे. शेवटी कलावंत काय करतो हे सगळे मेहेनत करतात म्हणजे काय करतात हे सगळे मेहेनत करतात म्हणजे काय करतात हे जगण्याचं जे काळाचं ओझं आहे ना हे आपल्याला भासता नये ही आपली ओढ असते. हा काळाचा प्रवाह जो वाहत असतो त्याची जाणीव आपल्याला नको असते. ज्यावेळेला घड्याळाचं एक एक मिनिट रेंगाळायला लागतं त्यावेळेला आपल्याला कंटाळा आला आहे असं म्हणतो. म्हणजे आपण जगतोय त्या काळाची जाणीव होते. आणि सगळ्यात चांगलं वाटलं असं आपण केंव्हा म्हणतो की वेळ कसा गेला ते कळलं नाही तेंव्हा. म्हणजे काळाची जाणीव विसरायला लावणं ही किमया संगीताइतकं दुसरं कोणीही करु शकत नाही.\nमानवाला सगळ्यात मोठं वरदान कुठलं मिळालेलं असेल तर हे संगीताचं - सुरांचं वरदान आहे. मी ’मानवाला’ म्हणतो आहे. भारतीय मानवाला मिळालं आणि आफ्रिकन माणसाला मिळालं नाही अशी कुत्सित समजूत करुन घेऊ नका. हे फार मोठं वरदान आहे. दुर्दैव असं की ते सगळ्यांनाच असतं असं नाही. कर्णेंद्रिय असूनही माणसं बहिरी असतात त्याला काय करणार सगळं ऐकत असूनसुध्दा ऐकता येत नाही असं होतं. पण आपला प्रयत्न असा पाहिजे की त्यांनासुध्दा कसं कळेल सगळं ऐकत असूनसुध्दा ऐकता येत नाही असं होतं. पण आपला प्रयत्न असा पाहिजे की त्यांनासुध्दा कसं कळेल आपल्याला कळतं आणि त्यांना कळत नाही म्हणजे आपण कोणी देवाने स्पेशल तयार केलेले - खुदाने तबियतसे बनाई हुई चीज आहोत असं मानायचं काही कारण नाही. आपल्याला खंत वाटली पाहिजे. अरे, ह्याला कसं कळेल आपल्याला कळतं आणि त्यांना कळत नाही म्हणजे आपण कोणी देवाने स्पेशल तयार केलेले - खुदाने तबियतसे बनाई हुई चीज आहोत असं मानायचं काही कारण नाही. आपल्याला खंत वाटली पाहिजे. अरे, ह्याला कसं कळेल आईनस्टाईनची एक गोष्ट आहे. गणितज्ञ आईनस्टाईन हा उत्तम संगीतज्ञही होता. त्याच्या घरच्या पार्टीत मित्रमंडळी आलेली होती. त्या पार्टीत एक रेकॉर्ड वाजत असताना आईनस्टाईनच्या लक्षात आलं की एका तरुण मुलाच्या काही लक्षात येत नाहीये. तेंव्हा आईनस्टाईनने त्याला बाजूला बोलावून विचारलं \"तुला गाणं आवडत नाही का आईनस्टाईनची एक गोष्ट आहे. गणितज्ञ आईनस्टाईन हा उत्तम संगीतज्ञही होता. त्याच्या घरच्या पार्टीत मित्रमंडळी आलेली होती. त्या पार्टीत एक रेकॉर्ड वाजत असताना आईनस्टाईनच्या लक्षात आलं की एका तरुण मुलाच्या काही लक्षात येत नाहीये. तेंव्हा आईनस्टाईनने त्याला बाजूला बोलावून विचारलं \"तुला गाणं आवडत नाही का\" तो तरुण म्हणाला \"आवडतं ना \" तो तरुण म्हणाला \"आवडतं ना पण खरं सांगू का - मला ह्यातलं काही कळत नाही पण खरं सांगू का - मला ह्यातलं काही कळत नाही\" आईनस्टाईन म्हणाला \"कळत नाही \" आईनस्टाईन म्हणाला \"कळत नाही असं होणार नाही. तू चल माझ्याबरोबर\". आईनस्टाईनने त्याला वरच्या खोलीत नेलं. तिथेही त्याचा रेकॉर्डस्‌चा संग्रह होता. वर जाता जाता आईनस्टाईनने त्याला जिन्यात विचारलं की \"तू बाथरुममध्ये कधी ��ुणगुणतोस की नाही असं होणार नाही. तू चल माझ्याबरोबर\". आईनस्टाईनने त्याला वरच्या खोलीत नेलं. तिथेही त्याचा रेकॉर्डस्‌चा संग्रह होता. वर जाता जाता आईनस्टाईनने त्याला जिन्यात विचारलं की \"तू बाथरुममध्ये कधी गुणगुणतोस की नाही\" तो म्हणाला \"हो, गुणगुणतो की\" तो म्हणाला \"हो, गुणगुणतो की\" आईनस्टाईन म्हणाला \"हां, हे छान आहे - देन यू आर सेव्हड्‌ - आता चल माझ्याबरोबर\" आणि वर त्याला आईनस्टाईनने एक तासभर \"हे कसं चाललंय बघ, हे गाणं कसं आहे बघ, हा सूर कसा लावलाय पहा\" असं गाणं ऐकवलं. असं करत करत एक तासाने जेंव्हा तो तरुण खाली आला तेंव्हा तो चार लोकांबरोबर गाणं ऐकत होता. आता शिकवायला आईनस्टाइनएवढा बुध्दिवान मनुष्य होता हे खरंच आहे. परंतु आईनस्टाइनसारख्या माणसाला सुध्दा वाटलं की पार्टी बाजूला टाकावी आणि ह्या गाणं न कळणार्‍या माणसाला गाण्यात आणून ठेवावं. ही काही सहज घडलेली गोष्ट नाही.\nआपल्याला संगीताची ओढ आहे - प्रेम आहे हे आपलं भाग्य आहे, परंतु हे सगळं आपोआप घडत नसतं. त्याच्यासाठी कोणाला जीव मारावा लागतो - कोणाला तरी जीवनात देवधरांसारखं झोकून द्यावं लागतं, म्हणून आपण आज सगळेजण त्यांचा सत्कार करण्यासाठी इथे उभे राहिलो. पुष्कळ अडचणी आल्या. कित्येक वेळा असं वाटतं की जराशा अडचणी टाकल्या की कार्य जास्त चांगलं होईल की काय अशी मला शंका यायला लागली आहे. मी मोठ्या युनिव्हर्सिट्या बघतो, पण प्रत्यक्ष कार्य मला तिथे दिसत नाही. देवधर म्हणाले की त्यांचे तंबोरे कुरतडत आणि पेट्या फोडत असत. पण पेटी वाजवून बघावी असं त्या विद्यार्थ्यांना वाटत होतं हेच मला महत्वाचं वाटतं आणि देवधरांनाही तसंच वाटत असलं पाहिजे. आमच्या मित्राच्या घरी एकदा चोरी झाली. काही वस्तू वगैरे गेल्या. म्हणून आम्ही तिथे गेलो. तिथे टेबलावर माझी काही पुस्तकं होती. पण त्या चोराने त्यातलं एकही पुस्तक चोरलं नाही याचं मला अतोनात दु:ख झालं. निदान एक पुस्तक जरी चोरुन नेलं असतं तरी त्याने बर्‍या वस्तू चोरल्या असं मला वाटलं असतं. तसं त्या पेट्या तबले फुटत होते, पण त्याच्याशी झगडत झगडतच वाट दिसायला लागते. तशा जिद्दीची कार्यकर्ती माणसं भेटतात. वाडेगावकरसुध्दा सांगतील की त्यांनी लहानपणी एखादा टिन आणलेला असणार आणि त्याच्यावर वाजवायला सुरु केलेलं असणार. त्यावेळी त्यांना काही दोनशे रुपयांचा तबला कोणी आणून ���िलेला नसणार. तर तिथेच ते दिसायला लागतं - तिथेच ते सापडतं. असं सापडणारं मूल शोधत जावं - अशा लोकांना जवळ करावं - अशा लोकांना ज्ञान द्यावं - हे केवढं मोठं कार्य देवधरांनी केलं - त्या कृतज्ञतेपोटीच आज आपण इथे जमलो आहोत. आजचा हा समारंभ म्हणजे गौरव बिवरव काही नाही तर हा कृतज्ञतेचा समारंभ आहे. आपण कोण त्यांचा गौरव करणार त्यांच्या कार्यानेच त्यांचा गौरव केलेला आहे. त्यांच्या कार्यामुळे प्रत्येक दिवस हा गौरवाचाच दिवस आहे. कुठल्यातरी एखाद्या व्यसनी गवयाला आणून तिथे गायला बसवायचं आणि त्याची पहिली तान गेल्यानंतर मैफल एकदम प्रज्वलित होऊन जायची त्याचा हा गौरव झालेला आहे. देवधर ह्या वयातसुध्दा व्हॉईस कल्चर शिकवत असतात - आवाज कसा लावावा ते शिकवत असतात. त्यांनी गवयांची सुंदर चरित्र लिहिलेली आहेत. त्यांच्याकडे संगीतातल्या चीजांचा केवढा मोठा संग्रह आहे. ह्या चीजांचा संग्रह असलेल्या लोकांना पूर्वीच्या काळी कोठीवाले म्हणायचे. त्या चीजा कोठीतच रहायच्या आणि कोठीतच संपायच्या. त्या कोणाच्या कंठात जात नसत. त्या सगळ्या चीजा देवधरांनी लोकांसमोर आणल्या - त्यांना शिकवल्या.\nआज काळ बदललेला आहे. संगीताच्या दृष्टीने अनेक संस्था आज कार्य करत आहेत. सरकारच्या वतीने सरकारचेही प्रयत्न चालू आहेत. सरकार काही करत नाही असं मानणार्‍यातला मी नाही. राजकारणातला नसल्यामुळे मला दोन्ही बाजू नीटपणे पहाता येतात. जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नसेल, पण मी आपल्याला खरं सांगू कार्य जर करायचं असेल तर आपल्यासारखी जी प्रेमी मंडळी असतात त्यांच्याकडूनच उभं राहतं. कलेच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की सरकारने काय करायला पाहिजे हे सांगण्यापेक्षा असं कार्य उभं करुन दाखवावं की सरकारला लाज वाटून तरी सरकार पुढे येतंच. जातं कुठे कार्य जर करायचं असेल तर आपल्यासारखी जी प्रेमी मंडळी असतात त्यांच्याकडूनच उभं राहतं. कलेच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की सरकारने काय करायला पाहिजे हे सांगण्यापेक्षा असं कार्य उभं करुन दाखवावं की सरकारला लाज वाटून तरी सरकार पुढे येतंच. जातं कुठे आज गवयांपुढे नवी नवी चॅलेंजेस आहेत. रेडिओ जेंव्हा पहिल्यांदा आला तेंव्हा गवई रेडिओवर गायला तयार नसत. त्या अंधार्‍या खोलीत कोणी दाद द्यायला नाही तर काय गायचं आज गवयांपुढे नवी नवी चॅ��ेंजेस आहेत. रेडिओ जेंव्हा पहिल्यांदा आला तेंव्हा गवई रेडिओवर गायला तयार नसत. त्या अंधार्‍या खोलीत कोणी दाद द्यायला नाही तर काय गायचं हे देवधरांना माहित आहे. नंतर रेडिओवर गवई गायला लागले - कसे गातात ते बोलत नाही. आता टेलिव्हिजनचा चॅलेंज आला आहे. हा चॅलेंज फार महत्वाचा आहे. टेलिव्हिजनवर शास्त्रीय संगीताची मैफल उत्तम रीतीने कशी करुन दाखवायची हा काही टेलिव्हिजनवाल्यांना आलेला चॅलेंज नाहिये तर हा गवयांना आलेला चॅलेंज आहे. आपण असं म्हणतो की त्यांनी असं करावं, तसं करावं. अरे तुम्ही चांगलं केलंत तर ते चांगलं करतील. तो तर कॅमेराच आहे. हा नवा चॅलेंज आहे.\nरागांचं शुध्दत्व पूर्वीसारखं राहिलेलं नाही - गडबड करतात - ख्याल गाताना ठुमरी अंगाने ख्याल गातात असं मला पुष्कळ लोक म्हणतात. तो ख्याल तसा गावा की नाही हा भाग निराळा. ख्याल जर निराळा म्हणत असाल - ठुमरी ही जर निराळी म्हणत असाल तर दोन्हींचा विचार झाला पाहिजे. ह्याची चर्चा करण्यासाठी तज्ञ मंडळींनी एकत्र बसायला पाहिजे. अशा प्रकारचं कार्य झालं नाही असं आहे का मुंबई युनिव्हर्सिटीने, उशीरा का होईना, संगीताचा विभाग निर्माण केला. असं हे कार्य हळूहळू करत असताना आपल्याकडून हे आपलं कार्य आहे अशा तर्‍हेने आपण श्रोते म्हणून सहभागी व्हायला पाहिजे. म्हणून मी गवयांना - कलावंतांना विनंती करणार आहे की जे दुसर्‍याचं कार्य आहे असं समजतात तसं समजू नका - ते त्यांचं कार्य आहे. मला सांगताना अतिशय खेद होतो की ज्या ज्या वेळी अशा प्रकारचं कार्य असतं त्यावेळी आमचे कित्येक गवई (सगळेच म्हणत नाही) केवळ व्यावसायिक दृष्टीने त्याच्याकडे पाहतात हे मला अजिबात आवडत नाही. हे चूक आहे. तुम्ही समाजालासुध्दा काही देणं लागता की नाही हा भाग सोडून द्या, पण तुम्ही तुमच्या कलेचं देणं लागता ना मुंबई युनिव्हर्सिटीने, उशीरा का होईना, संगीताचा विभाग निर्माण केला. असं हे कार्य हळूहळू करत असताना आपल्याकडून हे आपलं कार्य आहे अशा तर्‍हेने आपण श्रोते म्हणून सहभागी व्हायला पाहिजे. म्हणून मी गवयांना - कलावंतांना विनंती करणार आहे की जे दुसर्‍याचं कार्य आहे असं समजतात तसं समजू नका - ते त्यांचं कार्य आहे. मला सांगताना अतिशय खेद होतो की ज्या ज्या वेळी अशा प्रकारचं कार्य असतं त्यावेळी आमचे कित्येक गवई (सगळेच म्हणत नाही) केवळ व्यावसायिक दृष्टीन��� त्याच्याकडे पाहतात हे मला अजिबात आवडत नाही. हे चूक आहे. तुम्ही समाजालासुध्दा काही देणं लागता की नाही हा भाग सोडून द्या, पण तुम्ही तुमच्या कलेचं देणं लागता ना सोसायटीशी कमिटमेंट असावी की नाही हा आमच्या साहित्यात फार चर्चेचा विषय आहे. पण मला असं वाटतं की तुमची तुमच्या आर्टशी कमिटमेंट पाहिजे. ती जर\nनसेल तर तुमचं कसं होईल मला असं म्हणायचं आहे की ह्या मुंबई शहरामध्ये जिथे ऍकोस्टिक्स चांगली नाहीत, जिथे एकमेकांमध्ये साहचर्य निर्माण होत नाही अशा हॉलमधे हा संगीताचा उत्सव करावा लागतो. आज उत्तम प्रकारचं गाणं ऐकण्यासाठी - हजार हजार लोक बैठकीत बसून तिथे गाणं ऐकतील - जिथे मायक्रोफोन नावाची भयंकर गोष्ट नसेल आणि वाद्य किंवा स्वर ह्याची जी मुळातली जात आहे ती ऐकायला येईल अशा प्रकारचा हॉल आमच्याकडे नाही. हा हॉल कोणी उभा करायचा मला असं म्हणायचं आहे की ह्या मुंबई शहरामध्ये जिथे ऍकोस्टिक्स चांगली नाहीत, जिथे एकमेकांमध्ये साहचर्य निर्माण होत नाही अशा हॉलमधे हा संगीताचा उत्सव करावा लागतो. आज उत्तम प्रकारचं गाणं ऐकण्यासाठी - हजार हजार लोक बैठकीत बसून तिथे गाणं ऐकतील - जिथे मायक्रोफोन नावाची भयंकर गोष्ट नसेल आणि वाद्य किंवा स्वर ह्याची जी मुळातली जात आहे ती ऐकायला येईल अशा प्रकारचा हॉल आमच्याकडे नाही. हा हॉल कोणी उभा करायचा संगीताच्या प्रेमी लोकांनी तो उभा करण्यासाठी धडपड करायला पाहिजे. सरकारने असं करावं - सरकारने तसं करावं - ते तर करावंच - त्या दृष्टीने तर प्रयत्न करायचेच. पण आम्ही हे एवढं करतोय असं मानण्याची जर कलेच्या प्रांतात सवय नसेल तर एक नवा धोका निर्माण होतो तो मी आपल्याला सांगतोय. उद्या जर सरकारनेच प्रत्येक गोष्ट करायचं ठरवलं, तर उद्या तुम्ही काय गायचं हे सुध्दा सरकारच सांगायला लागेल हा धोका भयंकर आहे. त्या धोक्यासाठी मी आपल्याला सांगतो आहे. तुम्ही आम्हाला काही सांगू नका - आम्ही तुमचं काही देणं लागत नाही - हे कार्य आमचं आम्ही उभं केलेलं आहे - आम्हाला पाहिजे तसं आम्ही गाणार. आणि मी एक सांगतो आपल्याला, ह्या भारतामध्ये उद्या धान्य कमी मिळालं, अन्न कमी मिळालं तर ते लढे आम्ही करुच - पण एक लक्षात ठेवा - तुमच्या गळ्यामधलं तुम्हाला गावं वाटणारं गाणं ज्यादिवशी सरकार खेचून नेईल, त्याच्या इतका अभागी दिवस दुसरा कुठला नसेल. म्हणून आपल्याला आपलं गाणं - आपली ताकद जास्त वाढवायला पाहिजे. संगीतकारांनी एकत्र येऊन ही ताकद वाढवली पाहिजे हे मला महत्वाचं वाटतं.\nआता पूर्वीसारखे घराण्यांचे मतभेद राहिले आहेत असं मला वाटत नाही. नवी आलेली पिढी इतकी हुशार आहे. काही लोक गाण्याबद्दल चिंता व्यक्त करतात. ते चिंताच व्यक्त करण्यासाठी जन्माला आले असतात हे मी तुम्हाला सांगतो. ते गाण्याबद्दलच चिंता व्यक्त करतात असं समजू नला. मुंबईतली थंडी चार दिवस वाढली तरी त्यांना बरं वाटत नाही. \"गेल्या वर्षी लवकर संपली होती\" ही चिंता कधी आपल्याला चार दिवस जास्त थंडी मिळाली तर काय बिघडलं कधी आपल्याला चार दिवस जास्त थंडी मिळाली तर काय बिघडलं ते जाऊ द्या. नव्या पिढीतली मुलं उत्तम गातात. कोण म्हणतं चांगलं गात नाहीत ते जाऊ द्या. नव्या पिढीतली मुलं उत्तम गातात. कोण म्हणतं चांगलं गात नाहीत मी खूप गाणं ऐकतो. नवीन मुलं अतिशय तयारीने, स्वतंत्र विचाराने, निराळ्या रीतीने गात आहेत. ती तशी गाणारच. त्यांचा कान निराळा आहे - पोशाख निराळा आहे. त्यांची वृत्ती निराळी आहे - ती वृत्ती संगीतात दिसणार नाही तर कशात दिसणार मी खूप गाणं ऐकतो. नवीन मुलं अतिशय तयारीने, स्वतंत्र विचाराने, निराळ्या रीतीने गात आहेत. ती तशी गाणारच. त्यांचा कान निराळा आहे - पोशाख निराळा आहे. त्यांची वृत्ती निराळी आहे - ती वृत्ती संगीतात दिसणार नाही तर कशात दिसणार त्यांच्या विचाराने निरनिराळे संस्कार घेऊन गात आहेत. अशा वेळी संगीत ऐकणारा श्रोता नाही असं मला मुळीच वाटत नाही. माझ्या आठव्या नवव्या वर्षापासून गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षं मी संगीत ऐकण्याचा व्यवसाय केला आहे. तेंव्हा हल्ली संगीत जितकं जाणकारीने तरुण ऐकतात, तितकं चाळीस वर्षांपूर्वी ऐकत नव्हते हे मी तरुण पिढीला सांगतो. हल्ली उत्तम ऐकतात - उत्तम रीतीने दाद देतात. नुसता मोठा फेटा किंवा लांब दाढी बघून हा मोठा मनुष्य आहे असं मानत नाहीत कारण ह्या पोरांचीही दाढी चांगली लांब असते. ही तरुण मुलं डोळसपणे गाणं ऐकत असतात. आज पुण्याला सवाई गंधर्व उत्सव होतो तेंव्हा वीस वीस हजार माणसं उत्तम प्रकारे गाणं ऐकायला बसलेली असतात. मुंबईत निरनिराळ्या उत्सवात ऐकत असतात. तर अशा दृष्टीने पहायला गेलं तर हे दर्शन चांगलं आहे, पण हे चांगलं दर्शन तुम्हाला जे घडतंय त्या दर्शनाच्या मागे देवधरांसारख्या माणसाची पुण्याई आहे हे मात्र ��धीही विसरु नका. शाळेत किंवा कॉलेजमध्ये सायकलवरुन मोठ्या आत्मविश्वासाने जाणार्‍या मुलीना (पुण्यात कधी ओळखीची असली तर) मी सांगतो \"हे बघ, ह्या सायकलवरुन तू जोरात जात आहेस ना, तेंव्हा मनात एवढंच ठेव की हे जे तुला स्वातंत्र्य मिळालंय ह्याच्यामागे कुठे तरी ज्योतिबा फुल्यांच्या बायकोने दगड खाल्ले होते एवढं लक्षात ठेव. ह्याच्या मागे आगरकरांना कुठे तरी उपास घडला होता एवढं लक्षात ठेव त्यांच्या विचाराने निरनिराळे संस्कार घेऊन गात आहेत. अशा वेळी संगीत ऐकणारा श्रोता नाही असं मला मुळीच वाटत नाही. माझ्या आठव्या नवव्या वर्षापासून गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षं मी संगीत ऐकण्याचा व्यवसाय केला आहे. तेंव्हा हल्ली संगीत जितकं जाणकारीने तरुण ऐकतात, तितकं चाळीस वर्षांपूर्वी ऐकत नव्हते हे मी तरुण पिढीला सांगतो. हल्ली उत्तम ऐकतात - उत्तम रीतीने दाद देतात. नुसता मोठा फेटा किंवा लांब दाढी बघून हा मोठा मनुष्य आहे असं मानत नाहीत कारण ह्या पोरांचीही दाढी चांगली लांब असते. ही तरुण मुलं डोळसपणे गाणं ऐकत असतात. आज पुण्याला सवाई गंधर्व उत्सव होतो तेंव्हा वीस वीस हजार माणसं उत्तम प्रकारे गाणं ऐकायला बसलेली असतात. मुंबईत निरनिराळ्या उत्सवात ऐकत असतात. तर अशा दृष्टीने पहायला गेलं तर हे दर्शन चांगलं आहे, पण हे चांगलं दर्शन तुम्हाला जे घडतंय त्या दर्शनाच्या मागे देवधरांसारख्या माणसाची पुण्याई आहे हे मात्र कधीही विसरु नका. शाळेत किंवा कॉलेजमध्ये सायकलवरुन मोठ्या आत्मविश्वासाने जाणार्‍या मुलीना (पुण्यात कधी ओळखीची असली तर) मी सांगतो \"हे बघ, ह्या सायकलवरुन तू जोरात जात आहेस ना, तेंव्हा मनात एवढंच ठेव की हे जे तुला स्वातंत्र्य मिळालंय ह्याच्यामागे कुठे तरी ज्योतिबा फुल्यांच्या बायकोने दगड खाल्ले होते एवढं लक्षात ठेव. ह्याच्या मागे आगरकरांना कुठे तरी उपास घडला होता एवढं लक्षात ठेव \" उद्या मैफलीत तुम्ही उत्तम रीतीने गाल - हजारो लोकांना संतुष्ट कराल - सगळ्या दर्जाचे लोक तुमचं गाणं ऐकायला येतील - त्यावेळी मी तरुण कलावंतांना हेच सांगेन की हे सगळं आज तुम्ही मोकळेपणानं करता आहात, ह्याच्यामागे देवधरांसारख्याचं आयुष्य लागलेलं होतं ह्याची जाणीव आपण विसरु नका.\nदेवधरांना दीर्घायुष्य लाभो. कारण आमचे अजून पुष्कळ विद्यार्थी तुमच्या हाती सुपूर्द करायचे आहेत. ह्या ���्वार्थापोटी दीर्घायुष्य मागतो. इथे उत्तम प्रकारचं शिक्षण चालो. ह्या विद्यालयाला जर स्वत:ची इमारत पाहिजे असेल तर त्यांच्या शिष्यांनी आणि इतर कलावंतांनी उभं राहून मुंबईमध्ये केवळ उत्तम संगीत ऐकण्यासाठी असं एक सभागृह उभं करावं अशी देवधरांचीच इच्छा मी आपल्यापुढे मोठ्याने व्यक्त करतो आहे.\nगाणं ऐकायला जाताना माझा कान आणि मन मी घेऊन जातो. मी तिथे माझी बुध्दी कधीच नेत नाही. नेली तर ती मला चुकीच्या ठिकाणी नेईल असं मला वाटतं. माझ्यासारख्या गाण्याच्या व्यवसायामध्ये ऐकण्याचं काम करणार्‍या माणसाला एवढ्या मोठ्या उत्सवाचं अध्यक्षस्थान देऊन लाजवलेलं आहे असं मी आपल्याला सांगतो. हे स्थान माझं नाही याची मला पुरेपूर जाणीव आहे. परंतु गाणार्‍या लोकांच्यात कोणीतरी एक बोलणारा पाहिजे म्हणून मला इथे बोलावत असतात हेही मला माहीत आहे, तेंव्हा त्याच भावनेने मी आलो आहे. पण मुख्यत: मी अशा भावनेने आलेलो आहे की देवधरांच्या अन्नछत्रामध्ये मी जे काही सुरांचं सुग्रास भोजन केलेलं आहे त्याची कृतज्ञता मला कधीतरी जाहीर करायची होती. ती करायला आजच्या इतका सुंदर प्रसंग कुठला असेल असं मला वाटत नाही. हा प्रसंग आज आला. देवधरांचा पंचाहत्तरावा वाढदिवस अधिक थाटामाटाने - अधिक प्रेमाने आपण साजरा करु अशी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सौ. देवधरांनी जे कष्ट सोसले त्याची कृतज्ञ जाणीव संगीतातल्या जगातल्या सगळ्या लोकांना आहे हे त्यांना सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो.\nभाषणाची ध्वनीफित इथे ऎकू शकता.\nखूप चांगला प्रयत्न आहे. आमच्या शुभेच्छा.\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/06/blog-post_1378.html", "date_download": "2020-10-20T11:38:52Z", "digest": "sha1:O7FND3LGV2INHD54RB2KVEY2MDYI6CXK", "length": 3363, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "विट्टी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षकांचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांची शिक्षणाला सुरुवात - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » विट्टी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षकांचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांची शिक्षणाला सुरुवात\nविट्टी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षका��चे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांची शिक्षणाला सुरुवात\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १० जून, २०११ | शुक्रवार, जून १०, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-10-20T13:00:28Z", "digest": "sha1:WZ7OAQL6V7V5IUMDMBR5X7U6QK4LM4L4", "length": 4733, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७६९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७६९ मधील मृत्यू\n\"इ.स. १७६९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59432", "date_download": "2020-10-20T12:06:18Z", "digest": "sha1:WLUIUQKF6PTUHJ4GDCTUU7K4FLRN34I2", "length": 24211, "nlines": 149, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण....\nतुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण....\nतुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण....\nआंधळ्यासि जन अवघे चि आंधळे आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥\nरोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥\nतुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥अभ���गगाथा ३०२||\nपरमार्थात अंतःकरण शुद्धीला अनन्यसाधारण महत्व आहे. \"मन करा रे निर्मळ येऊनि गोपाळ राहे तेथे\" - असे बुवा जे म्हणत असतात ते यासाठीच. निर्मळ मनच भगवंताचे वसतीस्थान असते असे सारे संत परोपरीने सांगत असतात. त्यामुळे परमार्थात ज्या काही साधना सांगितल्या जातात त्या सर्व साधनांचा रोख अंतःकरण शुद्धीवरच असतो. जितके अंतःकरण शुद्ध तितका परमात्मा त्या व्यक्तिच्या अगदी सन्निध असे हे साधे-सोपे गणित.\nज्याचे अंतःकरण शुद्ध नाही अशा कुणा व्यक्तिची जरा कडक शब्दात कानउघडणी करताना बुवा दिसताहेत. इथे बुवा दोन उदाहरणे देत आहेत ----\n१] अंध माणसाला स्वतः अंध असल्यामुळे बाकी सारेच आंधळे वाटतात. इथे अंधत्व हे अन्वयार्थाने घ्यायचे आहे - विषयाने अंध झालेला म्हणजे विषयांध असा खरा अर्थ. कारण विषयांध व्यक्तिला जगात फक्त विषयच दिसत असतात आणि ते भोगणे एवढीच इतिकर्तव्यता वाटत असते. परमात्मा न मानणे, संतांच्या शिकवणूकीचा अनादर याला कारण विषयांधता हेच असते. केवळ प्रपंचात मश्गूल झालेल्या आपल्यासारख्यांना संत जे वारंवार जागे करतात ते यासाठीच की हे विषय टाकाऊ अथवा घातक नाहीयेत तर ही अनावर विषयासक्ति आहे ती घातक आहे. विषय अति घातक असते तर आपल्याला जगताच आले नसते. पण विषयात गडबड नाहीये - गडबड आपल्यात आहे. विषय वाईट नाहीएत तर विषयांध होऊन अविवेकी जीवन जगणे फार घातक आहे.\nभूक लागल्यावर आपण खाऊनच भूक भागवतो - पण तेच खाणे भूक संपल्यावही जर खाल्ले गेले तर ते अपचनालाच कारण होते तसे हे आहे. दुसरे असे कि या अनावर विषयासक्तिने ते विषय भोगताना त्याचा आनंद घेणे संपते व आनंद ओरबाडायला केव्हा सुरुवात होते हे कळतही नाही. पुढे तर असे होते कि जर कोणी या विषय भोगण्याच्या आड आला तर त्याचे पार जीवनही संपवण्यापर्यंत मजल जाते - याचेच नाव विषयांधता. एखादा जंगली प्राणी त्याचे खाद्य समोर दिसताच त्या खाद्याचा असा काही समरसून उपभोग घेतो कि त्याचा जातभाई जरी मधे आला तर ते त्याला अजिबात खपत नाही. अशा अनिवार विषयासक्तिने परमार्थ काय प्रपंचही सुखाचा होत नाही - हे आपण जाणतोच.\nइथे बुवा डोळे वा दृष्टी नाही असे जे म्हणतात त्याचा अर्थ - विवेक नाही, विचार नाही. माणूस आणि पशूत मुख्य फरक नेमका इथेच आहे.\nविचार पाहेल तो पुरुषु| विचार न पाहे तो पशु || पशूंमध्ये विवेक/ विचार नसतो पण माणसात तो असतो. म्���णूनच जेव्हा एखाद्या माणसाने अविवेकी कृत्य केले की आपण म्हणतो - पशूवत वागला अगदी..\nअविवेकी विषयासक्त जीवन हे त्या माणसाच्या नाशालाच कारणीभूत होते. या विषयांध व्यक्तिचे अजून एक वैशिष्ट्य असे कि जगाबद्दल त्याची विपरीत खात्री पटते - कि इतर सारे माझ्यासारखेच विषयांध आहेत - मला काहीही करुन या सार्‍या मंडळींपेक्षा जास्तीत जास्त विषय भोगलेच पाहिजेत - अशा प्रकारचे पशूवत जीवन तो जगू पहातो.\n२] दुसरे उदाहरण रोगी व्यक्तिचे दिलेले आहे - जो रुग्ण असतो त्याच्या जिभेला चव नसल्याने मिष्टान्न जरी त्याच्या समोर ठेवले तरी त्याला ते विषतुल्य वाटते. इथे मिष्टान्नात काही गडबड नसून त्या रुग्णाच्या जिभेला चव नाहीये हे मुख्य कारण आहे. सतत विषय भोगत राहिल्याने ती व्यक्ति एकप्रकारची मनोरुग्ण झालेली असते. त्या व्यक्तिला ईश्वरमूर्ति म्हणजे दगड, संत म्हणजे अविवेकी, अव्यवहारी असे जे वाटते ते वस्तुतः स्वतःच्या अंतःकरण अशुद्धीमुळेच.\nअसा जो अशुद्ध अंतःकरणाचा कोणी असेल त्याला प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन कितीही परमार्थ सांगितला तरी तो त्याच्या पचनी पडणार नाही कारण परमार्थात खोट नसून या व्यक्तिच्या अंतःकरणात खोट आहे - हे सार्‍या अभंगाचे सार आहे.\nएकदा असे झाले कि एका सरोवरात अनेक कमळे फुललेली असतात. सहाजिकच अनेक भुंगे येऊन त्या कमळातील मकरंदाचा स्वाद ते घेत असतात. कमळ हे चिखलातच वाढत असल्याने त्या कमळाच्या आसपास जे पाणी-चिखल असते त्यात अनेक बेडुकही रहात असतात. या भुंग्यांना वाटते - हे बेडुक किती कमनशीबी - हा एवढा स्वादिष्ट-गोड मकरंद या कमळात असताना हे बिचारे तो घाणेरडा चिखल चाटत असतात. ते भुंगे त्या बेडकांना सांगतात - उद्या तुम्ही सारे त्या पाण्यातून बाहेर पडा व या कमळातील स्वादिष्ट मकरंद खाऊन पहा. तुम्ही तो कधीच चाखलेला दिसत नाहीये.\nरात्री सर्व बेडकांची सभा भरते - त्यात तो 'कमळातील मकरंद खायला जायचा प्रस्ताव' मांडला जातो. सर्व तरुण बेडूक लगेच तयार होतात, पण जे जरा वृद्ध व अनुभवी बेडूक असतात ते म्हणतात - पण आपल्यातल्या कोणीही ते काय मकरंद वगैरे काय आहे ते कधीही खाल्लेला नाहीये - कुणाला माहित तो आपल्याला आवडेल न आवडेल त्यापेक्षा आपण असे करु या कि तिथे जाण्याआधीच पोटभर चिखल खाऊन मगच तिकडे जाऊयात. मग काय जिभेवर चिखलाचा स्वाद असतानाच हे सारे बेडूक तो मकरंद ��ायला जातात. त्या भुंग्यांच्या समाधानासाठी वरवर त्यांना म्हणतात - कि खरेच काय स्वादिष्ट आहे हे सारे, थँक्यू वेरी मच फॉर सजेस्टिंग अस सच अ नाईस फूड आयटेम ...\nमात्र सर्व बेडकांच्या मनात हेच असते कि आपला चिखलच सगळ्यात सुंदर डिश आहे...\nतसेच आपले आहे - संसारातील गोडी न सोडता आपण परमात्म्याला भेटायच्या गोष्टी करतो तर त्यात चूक आपलीच आहे. वस्तुस्थिती अशी आहे कि - सगळ्यात प्रथम अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. अंतःकरण शुद्ध व्हायचा अवकाश - त्यात तो परमात्मा प्रकटणारच. जसे एखादा आरसा असावा - ज्यावर खूप धूळ साचलेली आहे. त्यात आपले प्रतिबिंब केव्हा उमटणार - तर जेव्हा ती सारी धूळ काढली जाईल तेव्हा लगेचच.\nउपनिषदांनी तर कमालच केलीये - त्यांनी भगवंताला रसयुक्त म्हटले आहे - रसो वै सः - असा तो भगवत्-रस केव्हा चाखता येईल तर आपल्या जीभेवर काहीही नसेल तेव्हाच अंतःकरण शुद्ध झाले रे झाले ती गोडी अनुभवाला येणारच अंतःकरण शुद्ध झाले रे झाले ती गोडी अनुभवाला येणारच ती भगवत-गोडी आतच आहे, कुठून बाहेरुन आणायची गोष्टच नाहीये \nपुढे बुवा जे म्हणतात - तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण तया त्रिभुवन अवघें खोटें - यावरुन महाभारतातील एक मार्मिक कथा आठवते. एका यज्ञप्रसंगी काही गुणवान ब्राह्मणांना काही दान करायचा प्रसंग येतो तेव्हा धर्मराज आणि दुर्योधन दोघांनाही सांगण्यात येते कि अशा ब्राह्मणांची यादी तयार करा. दुर्योधनाचा कागद कोरा असतो तर धर्मराजाकडे फारच मोठी यादी आढळते.\nदुर्योधनाला विचारले असता तो म्हणतो एकही चांगला ब्राह्मण भेटला नाही - सारे एकजात लबाड, लुच्चे.\nतर धर्मराज म्हणतो - माझ्याशी तुलना करता मला एकही दुर्गुणी ब्राह्मण भेटला नाही.\nयावर श्रीकृष्णदेव हसून म्हणतात - आपली जशी नजर तसे जग दिसते.\nचित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती | व्याघ्रही न खाती सर्प तया || असा जो बुवांचा एक अभंग आहे त्यातील मथितार्थ पाहिला तरी शुद्ध चित्ताचे अनन्यसाधारण महत्व आपल्या ध्यानी यावे.\nआता हे चित्त शुद्ध होणार कसे, तर बुवांनी तेही मोठ्या कनवाळूपणे खालील अभंगात सांगितले आहे -\nसंतचरणरज लागता सहज | वासनेचे बीज जळूनी जाय | - सत्संगाने वासनेचे बीजच जळून जाते, नष्ट होते. ही एकप्रकारे ताळा घेण्याचीच गोष्ट वाटते - ज्या संतांच्या संगतीत प्रपंच नकोसा होतो, परमात्म्याविषयी प्रेम वाढू लागते तीच खरी सत्संगती. त्यामुळे याउलट जिथे भगवत्प्रेम कमी होत होत लौकिकाची आवड वाढते ती सत्संगती नसून असत्संगतीच होय.\nपुढे बुवा म्हणतात - मग रामनामी उपजे आवडी | सुख घडोघडी वाढो लागे ||\nअशा शुद्ध अंतःकरणातच भगवत्प्रेम रुजते व वाढूही लागते. अष्टसात्विक भाव हे त्या भगवत्प्रेमाचे बाह्यलक्षण आणि अशा शुद्ध, प्रेममय अंतःकरणात भगवंत अगदी सहज प्रगट होतो. हाच परमार्थ, हीच मोक्षप्राप्ति....\nकंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे \nतुका ह्मणे साधन सुलभ गोमटें परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ||३||\nतुकोबांच्याचरणी, ज्ञानोबांच्याचरणी पुन्हा पुन्हा कळवळून प्रार्थना करायची ती याच करता - तुम्हीच कृपा करा - त्याशिवाय हे अंतःकरण शुद्ध होणे केवळ अशक्य आहे हो...\nकां कमलकंदा आणि दर्दुरीं | नांदणूक एकेचि घरीं | परि परागु सेविजे भ्रमरीं | येरां चिखलुचि उरे ||ज्ञाने.अ. ९-५८||\nकमळाचा कंद | तळ्यामाजि असे | तेथेचि तो वसे | बेडुकही ||\nपरी मकरंद | सेवावा भ्रमरे | बेडकासी उरे | चिखलचि || अभंग ज्ञाने. - स्वामी स्वरूपानंद ||\nविचार पाहेल तो पुरुषु| विचार न पाहे तो पशु | ऐसी वचने जगदीशु | ठायी ठायी बोलिला || दासबोध, द. १०, स.९, २८||\n आवडला लेख. तुम्ही दिलेले दृष्टान्तही समर्पक आहेत.\nकिती, सहज आणि सोपं करुन\nकिती, सहज आणि सोपं करुन सांगितलेय \n आवडला लेख. तुम्ही दिलेले दृष्टान्तही समर्पक आहेत.+++1\nसर्वांचे मनःपूर्वक आभार.... _\nसर्वांचे मनःपूर्वक आभार.... ___/\\___\nतुकोबांच्याचरणी, ज्ञानोबांच्याचरणी पुन्हा पुन्हा कळवळून प्रार्थना करायची ती याच करता - तुम्हीच कृपा करा - त्याशिवाय हे अंतःकरण शुद्ध होणे केवळ अशक्य आहे हो...\nअतिशय भावपूर्ण. साधन सुलभ\nअतिशय भावपूर्ण. साधन सुलभ गोमटें असूनही आपण त्यापासून दूर राहातो हे दुर्भाग्य- किंवा पूर्वपुण्य नसणे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/deportation-notice", "date_download": "2020-10-20T12:08:16Z", "digest": "sha1:5MTAY4IJUNXXYFHDVHEU46A3JXQNZBDX", "length": 8008, "nlines": 160, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Deportation notice Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nरेल्वेची नेहमीच तयारी होती, पण महाराष्ट्राचं पत्र आज मिळालं, रेल्वेमंत्र���यांचं ठाकरे सरकारकडे बोट\nIPL 2020, KXIP vs DC : दिल्लीसाठी दिलासादायक बातमी, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीतून बरा, पंजाबविरुद्ध खेळण्याची शक्यता\nराज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणारच, केंद्राने जबाबदारी झटकू नये : शंभुराज देसाई\nAvinash Jadhav | ठाण्याच्या अविनाश जाधवांना 5 जिल्ह्यातून तडीपारची नोटीस\nरेल्वेची नेहमीच तयारी होती, पण महाराष्ट्राचं पत्र आज मिळालं, रेल्वेमंत्र्यांचं ठाकरे सरकारकडे बोट\nIPL 2020, KXIP vs DC : दिल्लीसाठी दिलासादायक बातमी, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीतून बरा, पंजाबविरुद्ध खेळण्याची शक्यता\nराज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणारच, केंद्राने जबाबदारी झटकू नये : शंभुराज देसाई\nPhoto | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोपीनाथ गडावर\nमुंबईत महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा, पीयूष गोयल यांचे ‘नवरात्री’ गिफ्ट\nरेल्वेची नेहमीच तयारी होती, पण महाराष्ट्राचं पत्र आज मिळालं, रेल्वेमंत्र्यांचं ठाकरे सरकारकडे बोट\nIPL 2020, KXIP vs DC : दिल्लीसाठी दिलासादायक बातमी, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीतून बरा, पंजाबविरुद्ध खेळण्याची शक्यता\nराज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणारच, केंद्राने जबाबदारी झटकू नये : शंभुराज देसाई\nPhoto | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोपीनाथ गडावर\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-210/", "date_download": "2020-10-20T12:16:45Z", "digest": "sha1:C25SBGYCPQOQLRKI6OH7QNMFWR5JU65C", "length": 12100, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-११-२०१८) – eNavakal\n»6:56 pm: भारतीय संगीतातील सूर हरपला, पंडित जसराज यांचं निधन\n»1:58 pm: मुंबई – डॉक्टरांबद्दल मनात आदरच आहे-संजय राऊत\n»5:57 pm: नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोर��नामुळे निधन\n»3:14 pm: नांदेड – किनवटचे मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावर यांची आत्महत्या\n»2:31 pm: मुंबईत कोरोना पाठोपाठ आता मलेरियाचे थैमान\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-११-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०८-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१०-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१२-०९-२०१८)\nभाजपा आमदार अनिल गोटेंनी जाहिर केला स्वपक्ष\nशीख विरोधी दंगल- ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेप\n(व्हिडीओ) ‘मकर संक्रांत’ वाईट नाही\n (१४-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (२०-१०-२०१८) (व्हिडीओ)बोर्डगेम्स ऑन द स्ट्रीट ऑफ...\nउत्तर प्रदेशच्या उन्नावमधील बलात्कार प्रकरण\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस प्लेबॉय मॅगझीनची मॉडल कॅरेन मॅकडॉगलने डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी प्रेमसंबंध होते, असा केला गौप्यस्फोट ३५०००...\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-०५-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ईनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ईनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन...\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१७-०६-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...\nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\n नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले\nनवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nनैराश्याचा धंदा करणाऱ्यांना जनतेने आरसा दाखवला, कंगनाचा दीपिकाला टोला\nमुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. त्यातच आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने कंगनाने पुन्हा एकदा बॉलीवुड विश्वाला...\nमुंबईकरांना दिलासा, २० टक्क्यांवरून पाणीकपात १० टक्क्यांवर\nमुंबई – मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांवर करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपासून...\nदेशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी\nमुंबई – राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय...\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार पार\nकल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ४२७ जणांना गेल्या २४...\nजम्मू-काश्मीरमधील १० हजार जवानांना माघारी बोलावले, केंद्र सरकारचा आदेश\nश्रीनगर – निमलष्करी दलाबाबत केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेल्या १० हजार जवानांना माघारी बोल‌वण्याचा निर्णय घेण्यात आला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1034498", "date_download": "2020-10-20T13:07:11Z", "digest": "sha1:652TT4YHIZQJJLVS46P3DJYHCHS7B3QU", "length": 3788, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"कैरो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"कैरो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:५४, ८ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n७६३ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१८:१२, १० जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: rue:Кагіра)\n१७:५४, ८ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nशरद वागळे (चर्चा | योगदान)\n'''कैरो''' ही [[इजिप्त]]ची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] आणि त्या देशातले तसेच आफ्रिकी खंडातले सगळ्यात मोठे शहर आहे. क्षेत्रफळानुसार ते [http://en.wikipedia.org/wiki/List_of_metropolitan_areas_by_population जगातील १६ वे मोठे शहर]] आहे. नाइल नदीच्या खोऱ्याजवळ असलेले हे शहर इसविसन ९६९ मध्ये वसवले गेले. \"१००० मिनारांचे शहर\" ह्या टोपण नावाने ओळखले जाणारे कैरो फार पुर्विपासून आसपासच्या प्रदेशांत राजकीय व सामाजीक केंद्रस्थानी आहे.\n{{आफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे}}\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?page_id=147", "date_download": "2020-10-20T11:57:46Z", "digest": "sha1:C6HGIDNCHUUPK6B4FWAONZJKJCZ75QZ6", "length": 5452, "nlines": 97, "source_domain": "rajtantra.com", "title": "संपर्क | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nसंपादक- संजीव शशिकांत जोशी\nकार्यालय : 197 ए, पहिला मजला, ई टाईप बिल्डिंग, ओत्सवाल एम्पायर, तारापूर रोड, बोईसर (प), तालुका पालघर, जिल्हा पालघर, महाराष्ट्र 401501\nमुख्य कार्यालय : पुष्पलता पार्क, मल्याण (प), डहाणूरोड, तालुका डहाणू, जिल्हा पालघर, महाराष्ट्र 401501\nसंपादकांचा संपर्क क्र.: +91 – 9822283444\nवाडा नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांविरोधात उपोषण\nडहाणू : तालुक्यातील पहिली सीबीएसई स्कूल सज्ज शिक्षकांची कार्यशाळा व...\nसौर उर्जा प्रदुषणकारी असते\nडहाणू : व्हॉट्सऍपवरुन धार्मिक विद्वेश पसरविणारा मॅसेज पाठविल्याप्रकरणी महिलेस पोलीस कोठडी\nगुगल पे : वाणगावमधील तरुणाची लाखोची फसवणूक\nएकटा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत आरोग्य तपासणी\nडहाणू: त्या +Ve परिचारिकेचा एकाच दिवसातला दुसरा रिपोर्ट -Ve\nडहाणूतील रक्तपेढी एक पाऊल पुढे; नालासोपारा येथे अद्ययावत रक्तपेढी सुरु\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/posts", "date_download": "2020-10-20T11:18:59Z", "digest": "sha1:CPFSIK6WBMRWQH3IWKU6QLTC4ECBDUMM", "length": 20561, "nlines": 335, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "Posts - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nकल्याण डोंबिवली कोरोना उपडते\nकल्याण डोंबिवलीत २३८ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७...\nकल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा...\nकल्याण डोंबिवलीत ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nव्हिव्होने त्यांच्या प्रायोजकतेच्या वचनबद्धतेतून...\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL...\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nजगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट\nनवी मुंबईतील नामांकित पत्रकार सावन आर वैश्य यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब...\nउद्योजग मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री....\nलोकनेते माननीय श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना...\nअहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची...\nपालघर जिल्हा महिला मोर्चा महामंत्री (जनरल सेक्रटरी)...\nपंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव...\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nनविमुंबईतील घणसोली मध्ये चोरांचा उच्छाद\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nसैन्य कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार...\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये दाखल\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...\nबाजी प्रभु देशपांडे शौर्य दिन.\nथोर भारतीय योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार; मानसिक तणावातून...\nपुण्यातील शिवाजीनगर मुख्यालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजीनगर मुख्यालयात...\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी...\nवन विभागामध्ये चालू असलेली अवैद्य कामे लपवण्यासाठी अधिकारी...\nउच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री ,वनमंत्री पोलीस आयुक्तांन...\nतलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराची पत्रकारांच्या...\nगेवराई तालुक्यातील तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सभोवताली झाडे -झुडपे,...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात जणांवर...\nमहिला आणि तिचे कुटुंब राहत असलेला फ्लॅट तिने विकावा यासाठी सात जणांनी मिळून महिलेला...\nदलित पॅथरच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणार - डाॅ.घनशाम...\nदलित पॅथर चे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या खेड तालुक्यातील जन्मभुमी चांदुली...\nआरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचे १९३ दिवसांचे कौतुकास्पद कार्य\nलॉकडाऊन काळात सलग १९३ दिवस पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून नागरिकांची सेवा करण्याचे...\nझेप प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी पाड्यात शैक्षणिक किटच...\nझेप प्रतिष्ठान तर्फे मिशन २०२० अंतर्गत पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील बेहेड पाडा...\nविश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव...\nकोरोना काळात महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांसह कर्मचारी अधिकाऱ्यांनी जीव...\nराष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा...\nआज १८/१०/२०२० रोजी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ सुरगाणा कार्यकारणीची बेलबारी...\nकाळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे \nग्रामस्थांचा धरणाला कडाडून विरोध संघर्ष पेटणार\nमुरबाड मधील मुस्लीम लोकसेवकाची श्रीराम मंदिरा साठी ९ लाखांची...\n\"चर्चा के मालिक न बनके \" प्रसिद्धी पासून चार हाथ दूर राहून \"दानाचे\"सामाजीक-शैक्षणीक-आरोग्य...\nखासदार राजेंद्र गावित यांचा सफाळे परिसरात अतिवृष्टीमुळे...\nखासदार राजेंद्र गावित यांनी भात पिकाची शेताच्या बांधावर जाऊन केली पाहणी....\nग्रामविद्युत व्यवस्थापक यांना प्रशिक्षण घेऊन नियुक्ती न...\n19 ग्रामविद्युत व्यवस्थापक हे शासनाच्या निर्णय क्रमांक:व्हिपीएम-2016/प्र.क्र.8/पं.रा-3...\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट) पक्षातर्फे...\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट)पक्षातर्फे महाराष्ट्रातील नवीन कार्यकारणी...\n'अंक नाद ' द्वारे गणिताची गोडी आता इंग्रजी मधूनही उपलब्ध...\n'अंक नाद ' चे इंग्रजी ऍपचे पुण्यात लोकार्पण ....\nपालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले इस्कॉनचे टेंडर...\nशेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा...\nकाळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे \nसफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास...\nराज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या...\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nपाली-विक्रमगड मार्गावर भीषण अपघात\nपाली-विक्रमगड मार्गावर बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात ११ जण जखमी\nबेकायदा शस्त्र प्रकरणी दोघांना अटक\nबेकायदा शस्त्र प्रकरणी शहापूर तालुक्यातील आसनगाव येथून दोघांना अटक\nविद्यार्थी विना ध्वजारोहण एक खंत - गुलाबराव पाटील | Independence...\nकल्याण (Kalyan) : १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने...\nभारतातील अयोध्या बनावट , खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे ; प्रभू...\nभारतानं सांस्कृतिक अतिक्रमण करून बनावट अयोध्या निर्माण केली. खरीखुरी अयोध्या नेपाळमध्ये...\nमध्य प्रदेश येथील ऑर्डिनेंस फॅक्टरी कटनी च्या इंजीनियर्सने...\nमध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथील ऑर्डिनेंस फॅक्टरी कटनी च्या इंजीनियर्सनी (engineer)...\nCoronavirus update : जळगाव जिल्ह्यात काल तब्बल ६०१ रूग्ण\nलॉक डाऊन मध्ये पहिल्या दिवसापासून मनसे अध्यक्ष माननीय राज...\nलॉक डाऊन मध्ये पहिल्या दिवसापासून मनसे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशावरून...\nपिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स\npcmc मध्ये आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह ४८६१\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nयावर्षी आयपीएलच्या13 व्या हंगामासाठी स्पर्धेची सुरुवात युएईमध्ये आजपासून होत असून,...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nअकरावी परीक्षेचा पहिला टप्पा आजपासून सुरु....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://bestessayservices-reviews.com/a-season-of-grace-essay/essay-on-mazya-swapnatil-bharat.php", "date_download": "2020-10-20T11:11:35Z", "digest": "sha1:5MPP6WFFFRZP4MKD5MN3NLAD3OUMU4QX", "length": 22050, "nlines": 156, "source_domain": "bestessayservices-reviews.com", "title": "Essay On Mazya Swapnatil Bharat - A Season Of Grace Essay,", "raw_content": "\nकधी विचार केला आहे का, की हा माझा देश कसा आहे इतर देशांपेक्षा तो का वेगळा आहे इतर देशांपेक्षा तो का वेगळा आहे आणि कुणालाही भारतीय आहे plywood pounds for each rectangle shoe essay इतका अभिमान का वाटतो\nकारण माझ्या देशात इतकी विविधता आहे जी कुठल्याच देशात नाही\nएका भारतात निसर्ग, प्राणी, मानव, त्यांच्या चालीरीती, दिसणे, भाषा ह्यामध्ये एव्हडी विविधता आहे की जर पूर्ण भारत फिरलो तर सगळे जग बघितल्यासारखे होईल.\nकाश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपण युरोप, चीन, अफगाणिस्तान आणि साउथ आफ्रिका सगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करतील अशी माणसे आहेत. काश्मीरला युरोप सारखा बर्फ आणि गोरी पान माणसे आहेत, आसाम मणिपुरी ला चिनी लोकांसारखी माणसे आहेत, पंजाब मध्ये अफगाणिस्तानी लोकांसारखी पंजाबी आहेत तर अगदी दक्षिणेला काळी माणसे आहेत. अरब देशासारखे राजस्थानात वाळवंट आहे तर काझीरंगा ला अफ्रिकन सफारी सारखा पार्क आहे. काय नाही आहे माझ्या देशात\nखरोखर अभिमान वाटण्यासारखी, अनादि काळापासून आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे.\nजगातल्या chicago heat up samsung wave s8500 1995 essay जुन्या संस्कृतींपैकी आपली एक संस्कृती आहे. किती समृद्ध संस्कृती आणि समृद्ध जीवन पद्धती होती आपल्या भारतामध्ये असे म्हणत की, पूर्वी आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत होता.\nह्यात अतिशयोक्ती जरी असली तरी, हे खरे आहे की पूर्वी खरोखर भारतामध्ये अतिशय श्रीमंती होती. इंग्लंड, फ्रांस, पोर्तुगाल, स्पेन अशा देशांतून लोक व्यापारासाठी येत होते आणि थैल्या भरून-भरून संपत्ति घेऊन जात होते.\nत्यांचीच वाईट नजर भारताच्या भरभराटीला लागली आणि सुवर्ण complementation medicines essay ओसरायला लागला.\nएखाद्या फळांनी लगडलेल्या झाडाला व्रात्य पोरांनी दगड मारून फळे तोडावीत तसे वायव्येच्या खैबर खिंडीतून अफगाणी, हिमालयातून मंगोलियन, दक्षिणेकडून पोर्तुगीज, इंग्रज essays in all the video a patriot फ्रेंच ह्या लोकांनी हल्ले करून संपत्ति लुटून न्यायला सुरुवात केली.\nत्यांच्या यशाचे कारण त्यांचा पराक्रम नसून भारतातली दुही कारणीभूत झाली. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतात १८ पगड जाती जमातीचे, रंग रुपाचे आणि ancient viking representations essay भाषा बोलणारे लोक आहेत.\nत्या वेळेला त्यांचे एकमेकांशी apple personal pc business researching essay संबंध नव्हते.\nराजे विलासी होते आणि आपापसातच लढत होते.\nह्या दुहीचा नेमका फायदा ब्रिटीशांनी उचलला आणि आपल्या देशावर तब्बल दिडशे वर्ष राज्य केले. आपली सगळी संपत्ति लुटून इंग्लंडला नेली. राज्ये खालसा केली. हेच काय तर आपला जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात विराजमान झाला.\nत्यांच्याच काळात देशाचे दोन तुकडे पाडून ‘पाकिस्थान’ जन्माला आला.\nजरी ब्रिटीशांनी भारताची संपत्ति लुटून नेली, तरी भारतात जन्माला येणाऱ्या प्रखर देश भक्ती असलेल्या वीरांना ते काही करू शकले नाही. भारत भूमी ही वीरांना, साधू संतांना, महान व प्रचंड बुद्धिमान लोकांना जन्माला घालणारी भूमी आहे. भारताने cover notice just for educational business essay शोध लावला म्हणून जग आज संख्या मोजत आहेत.\nपूर्वीच्या भारतीयांनी इतिहास, भूगोल interesting literacy homework, खगोलशास्त्र, गणित, विज्ञान, आयुर्वेद अशा सगळ्या शस्त्रांमध्ये इतर देशांपेक्षा खूप प्रगती केली होती.\nसाऱ्या जगातून भारतात शिकण्यासाठी लोक येत होते. तक्षशीला आणि नालंदा, या विद्यापीठांना आजच्या ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड चे महत्व प्राप्त झाले होते. त्याच बुद्धिमत्तेचा वारसा असलेल्या लोकमान्य टिळक, शामाप्रसाद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा प्रखर राष्ट्र भक्ती असलेल्या वीरांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि इतकी वर्षे वेगवेगळे असलेले भारतातील लोक कॉंग्रेसच्या एकाच झेंड्याखाली इंग्रजांशी लढायला एकत्र झाले. तेव्हा आपला देश हा पूर्णपणे खऱ्या अर्थानी अखंड भारत झाला.\nसगळ्या जाती धर्माच्या आणि वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या लोकांनी खांद्याला खांदा लावून ब्रिटीशांशी स्वातंत्र्य युद्ध केले आणि शेवटी ब्रिटीशांनी हार मानून आपला देश १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला परत केला.\nब्रिटिशांशी दिलेल्या लढ्यानंतर ‘विविधतेत एकता’ ही संकल्पना भारतीय मनात उदयाला आली आणि स्वतंत्र भारतात आपले लोकशाही essay concerning mazya swapnatil bharat राज्य सुरू झाले.\nभारत आणि पाकिस्तानच्या फाळणी मुळे आपल्या देशाचे खूप नुकसान झाले. त्या मुळे सगळ्या देशाने कंबर कसून हयातून बाहेर पडायचा संकल्प केला, आणि भारताला पूर्वीचे सुवर्ण युग प्राप्त करून देण्याचा निश्चय केला.\nविद्वानांची भारतात खाणच आहे; त्या मुळे आपण आता अवकाश��ान सोडण्या इतपत प्रगती करू शकलो.\nडॉक्टर अब्दुल कलाम हे त्यापैकीच एक. त्यांच्यामुळे आपण आता अमेरिकेच्या chicago turabian bibliography trial essay तोड खगोलशास्त्रात प्रगती करू शकतो. पुरेसे आधुनिक सैन्य बळ आणि शस्त्र बळ नसेल तर कुठलाही देश तग धरू शकणार नाही हे ओळखून द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी सैन्य define slumming essay आणि शस्त्र बळ वाढवून कुठल्याही आक्रमणाला तोंड देण्या इतपत भारताची प्रगती केली आहे.\nउद्योगांमध्ये सुद्धा टाटा,जिंदाल,अंबानी ह्या सारख्या लोकांनी भारताचे स्थान उंचावर नेऊन ठेवले आहे.\n‘जय जवान जय किसान’ हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य आहे; त्या मुळे शेती उद्योगातही नव नवीन शोध लावून प्रचंड प्रगती झाली आहे.\nभारतात सगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत, पण एकी मात्र अजून दूरच आहे. अजूनही देशामध्ये जाती-धर्मावरून दंगे धोपे चालू आहेत.\nउत्तरेकडे चीन आणि पाकिस्तान यांच्या एकत्र आक्रमणाची भीती आहे.\nनक्षलवाद आणि दहशतवादाने देश अजूनही पोखरला गेला आहे. त्या मुळे प्रगतीला खीळ बसत आहे. प्रांतीयवाद सुद्धा जोर धरू लागलेला आहे. ह्या दुहीचा आपण एकदा कटू अनुभव घेतला असून सुद्धा आपल्यामध्ये फरक पडत नाही. सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे गरिबी व बेकारीचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी पण वाढली आहे.\nह्या सर्व संकटांवर मात करून भारत अजूनही essay at mazya swapnatil bharat दिशेने जात आहे. नक्कीच भारताचे सुवर्ण युग पुन्हा येण्याची आशा निर्माण झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://mcreveil.com/index_12mr.htm", "date_download": "2020-10-20T11:20:28Z", "digest": "sha1:Z5PQMHXPUCTJXF6N2YWXTAB4UH3UEKS2", "length": 1602, "nlines": 6, "source_domain": "mcreveil.com", "title": "JESUS CHRIST IS LORD", "raw_content": "जगाची उत्पत्ति होण्यापूर्वी शब्दअस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता. आणि शब्द देव होता. तो शब्द सुरूवातीपासूनच देवाबरोबर होता. त्याच्याद्वारे (शब्दाच्या) सर्व काही निर्माण करण्यात आले त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश (समजबुद्धी, चांगुलपण) असे होते. योहान 1:1-4\nmcreveil.org आपले स्वागत आहे\nपरमेश्वरा, तुझा शब्द सदैव चालू असतो. तुझा शब्द स्वर्गात सदैव चालू असतो. स्तोत्रसंहिता 119:89\nपरमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे माझा मार्ग उजळतात. स्तोत्रसंहिता 119:105\nमग सत्य काय आहे हे तुम्हांला समजेल. आ���ि सत्य तुम्हांला मोकळे करील. योहान 8:32", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/ill-father-backed-me-to-play-cricket-again-says-ben-stokes/222182/", "date_download": "2020-10-20T11:58:19Z", "digest": "sha1:NDCFO72775EJINNQVXWRKY37YHUICCFN", "length": 8556, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ill father backed me to play cricket again says ben stokes", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर IPL 2020 IPL 2020 : वडिलांच्या पाठिंब्यामुळेच पुन्हा क्रिकेट खेळतोय – स्टोक्स\nIPL 2020 : वडिलांच्या पाठिंब्यामुळेच पुन्हा क्रिकेट खेळतोय – स्टोक्स\nस्टोक्स पाच आठवडे क्रिकेटपासून दूर होता.\nइंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएल मोसमाला मुकण्याची शक्यता होती. त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने तो त्यांच्यासोबत न्यूझीलंडमध्ये होता. तो पाच आठवडे क्रिकेटपासून दूर राहिला. मात्र, वडिलांनी त्याला पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सांगितले आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच स्टोक्सने पुन्हा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. तो काही दिवसांपूर्वी युएईमध्ये दाखल झाला होता. तसेच तो आवश्यक तितका काळ क्वारंटाईनमध्ये राहिला. तो १० ऑक्टोबरनंतरच्या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता असल्याचे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ मंगळवारी म्हणाला. तो उपलब्ध झाल्यावर थेट संघामध्ये परतू शकेल.\nबाहेरच्या व्यक्तीचा हस्तक्षेप नव्हता\nख्राईस्टचर्चला राहणारे माझे वडील, आई आणि भावाला निरोप देणे सोपे नव्हते. आमच्यासाठी कुटुंब म्हणून हा कठीण काळ होता. परंतु, आम्ही एकत्र येऊन परिस्थितीचा सामना केला. माझ्या आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच मी पुन्हा मैदानावर परतण्याचा निर्णय घेऊ शकलो. यात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप नव्हता. माझ्यावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत याची मला वडिलांनी आठवण करून दिली. ‘तू क्रिकेटपटू म्हणून तुझे काम केलेच पाहिजेस. तसेच पती आणि वडील म्हणून असलेली जबाबदारीही योग्यपणे पार पाडली पाहिजेस’, असे ते मला म्हणाले. आम्ही खूप चर्चा केली आणि अखेर मी पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली पाहिजे या निष्कर्षावर पोहोचलो, असे स्टोक्सने एका वृत्तपत्रातील आपल्या लेखात लिहिले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\n१ तासाला महावितरणाचे होते सव्वा तीन हजार कोटी नुकसान\nराज्यात दोन सर्वोच्च प्रमुखांमध्ये लेटर वॉर\n तुम्हालाही माहिती नसतील या प्रश्नांची उत्तर\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/how-to-lock-my-profile-of-facebook/221737/", "date_download": "2020-10-20T11:56:26Z", "digest": "sha1:UAF5IX7QT2CTVHASARQQRTJMWB57Q7G2", "length": 6188, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "फेसबुकवर प्रायव्हसी चेकअप केलयं ? | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ फेसबुकवर प्रायव्हसी चेकअप केलयं \nफेसबुकवर प्रायव्हसी चेकअप केलयं \nतुमच्या फेसबुक अकाऊंटवरील माहिती ही अनोळखी युजर्सना पाहता येत असेल तर तुमच्या प्रोफाईल फोटोपासून ते वैयक्तिक माहितीचा दुरूपयोग होऊ शकतो. म्हणूनच फेसबुकवर प्रायव्हसी टीप्सच्या माध्यमातून तुमची प्रोफाईल सुरक्षित करण्यासाठी या काही खास टीप्स.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपायाला भिंगरी लावून पिंजला कानाकोपरा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nAmazon चे पार्सल हरविल्यानंतर मुंबईकर तरुणाची थेट जेफ बेझोसकडे तक्रार\nVideo: पेन्सिल, लाटणं नव्हे पाठ खाजवायला वापरला थेट जेसीबीच\nअभिनेत्री दीपिका पदुकोनची मनरेगात नोंदणी, आत्तापर्यंत हजारोंची घेतली मजुरी\nविनयभंग प्रकरणी उच्च न्यायालयानं दिले असे आदेश, थेट सुप्रीम कोर्टालाच लक्ष...\nप्रसिद्धीसाठी मॉडेलनं चेहऱ्याचं वाटोळं केलं; आधीचा फोटो पाहून म्हणाल ‘काय होतीस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/18/4298-samajprabodhan-from-another-form-make-up-trending/", "date_download": "2020-10-20T12:07:44Z", "digest": "sha1:L7OULD2KUKPZTD6GRDVN4CGIOFMK7L24", "length": 14440, "nlines": 152, "source_domain": "krushirang.com", "title": "मेकअपच्या माध्यमातून पल्लवी तावरे करणार समाजजागृती; वाचा कशाप्रकारे होणार प्रबोधन | krushirang.com", "raw_content": "\nHome Home मेकअपच्या माध्यमातून पल्लवी तावरे करणार समाजजागृती; वाचा कशाप्रकारे होणार प्रबोधन\nमेकअपच्या माध्यमातून पल्लवी तावरे करणार समाजजागृती; वाचा कशाप्रकारे होणार प्रबोधन\nसमाजात महिलांच्या रूपाने अनेक देवीरुपी स्त्रिया आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. भारतीय संस्कृतीत देवींच्या धाडसी आणि पराक्रमी लढायांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देवलोकात देवदेवतांना अनेक संकटांचा सामना करून आपले स्थान निर्माण करावे लागते. भूलोकात संकटांची रूपं बदलली असली तरी संघर्ष तोच आहे. क्षेत्र कोणतेही असो, स्त्रियांच्या स्वभावात असलेला सृजनशीलतेचा आणि समर्पणाचा गुणधर्म त्यांना नेहमी अव्वल स्थान प्राप्त करून देतो. या पार्श्वभूमीवर आयोजक पल्लवी तावरे यांनी नवरात्री विशेष एक आगळी वेगळी संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे. यामध्ये नऊ दिवस नऊ स्त्रियांच्या रुपात वेगवेगळ्या पद्धतीने मेकअप करून देवींच्या रूपांचे सादरीकरण केले जाणार आहे. कोरोनाच्या काळात स्त्रियांवर होणारे छुपे अत्याचार, हाथरससारख्या बलात्काराच्या घटनांच्या बळी ठरणाऱ्या निष्पाप स्त्रिया, सद्यस्थितीला मानसिक आजाराशी लढणारे जीव, कोरोनाच्या भयंकर आजाराने निधन पावलेले जीव, नाजूक काळात आरोग्याची हेळसांड या आणि अशा अनेक सामाजिक विषयांना समोर ठेवून समाज जागृती करण्याचा या सौंदर्य रचनेचा हेतू आहे.\nसमाजातील वाईट घटनांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा आपापल्या क्षेत्रांतून समाजाला योग्य-अयोग्य गोष्टींबाबत जागरूक करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. शृंगार साधनेतून समाजाचे प्रतिबिंब दाखवण्याची ही वैचारिक संकल्पना याच विचारातून आली आहे. शृंगार म्हणजे केवळ दिखाऊ आकर्षण नव्हे तर शृंगारातून मानवी आयुष्याचे अनेक पैलू दर्शवता येतात. शृंगाराच्या माध्यमातून इतर नौरसांचे प्रदर्शन करता येते, असे मत पल्लवी तावरे यांनी मांडले.\nपल्लवी तावरे म्हणतात, आम्ही या संकल्पनेला ��वरात्रीच्या निमित्ताने समोर आणत आहोत. यामध्ये दुर्गा देवी, लक्ष्मी देवी, देवी सरस्वती, कालिकामाता, देवी अंबाबाई, कात्यायनी देवी, वज्रेश्वरी, सिद्धिदात्री आणि नारायणी या देवींच्या रुपांना मेकअपच्या माध्यमातून पुनर्निर्मित करणार आहोत. हिंदू परंपरेत देवतांचे स्थान अढळ आहे. लक्ष्मी, ही संपत्तीची देवी मानली जाते. प्रामाणिक व्यक्तीकडे लक्ष्मी सुखाने नांदते. दुसरी देवी सरस्वती, ही ज्ञानाची देवी आहे, तिसरी देवी दुर्गा, ही शक्तीची देवी मानली जातात. कालिका माता ही धर्मरक्षण आणि पापी राक्षसांचा वध करणारी म्हणजेच काळया शक्तींचा नाश करणारी देवी मानली जाते. तर, देवी अंबाबाई ही सर्व जीवांची रक्षक मानली जाते. तसेच कात्यायनी देवीची आराधना केल्यास आजार, दुःख, भीती नष्ट होते. देवी सिद्धादात्रीची मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. या देवतांचे सादरीकरण शृंगाराच्या रुपात समोर आणणारं असून नारी तू नारायणी हा विचार जपत नारायणी देवीच्या रूपातही शृंगार केला जाणार आहे.\nया उपक्रमामध्ये आयोजक आणि मेकअप कलाकार म्हणून पल्लवी तावरे यांनी भूमिका पार पाडली आहे. याशिवाय या संकल्पनेला मूर्त स्वरूप आणण्यासाठी छायाचित्रण, व्हिडिओग्राफी, स्टायलिस्ट आणि इतर तयारीसाठी पल्लवी तावरे ,शीतल सूर्यवंशी जिजा ज्वेलरी,ऋषिकेश तापडिया,किशोर पाटील ,सुमेष कुलकर्णी,सुमय्या पठाण या सहा लोकांची टीम कार्यरत होती. या संकल्पनेच्या माध्यमातून या कठीण काळात अनेकांचे मनोधैर्य वाढवून, नकळतपणे त्यांना सकारात्मक करण्याचा आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nPrevious articleनगर तालुक्यातील रखडलेल्या ‘या’ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच…\nNext articleम्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आहे पावसाचे संकट; हवामान खात्यानं दिलाय ‘हा’ इशारा\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या��� गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=15029", "date_download": "2020-10-20T12:01:27Z", "digest": "sha1:7DZX4CXAOVEDRFNBFDGTVMGBPDHGPSGC", "length": 10063, "nlines": 125, "source_domain": "rajtantra.com", "title": "जळगाव कारागृहातुन फरार झालेल्या आरोपीला बोईसरमध्ये अटक | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome गुन्हे वार्ता जळगाव कारागृहातुन फरार झालेल्या आरोपीला बोईसरमध्ये अटक\nजळगाव कारागृहातुन फरार झालेल्या आरोपीला बोईसरमध्ये अटक\nबोईसर, दि. 6 : जळगाव जिल्हा कारागृहातील जेल गार्डला पिस्तुलीचा धाक दाखवून फरार झालेल्या गौरव विजय पाटील नामक आरोपीला बोईसरमधून अटक करण्यात आली आहे. या आरोपीवर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 307 (खूनाचा प्रयत्न करणे) सह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावमधील जिल्हा पेठ पोलिसांनी गौरव पाटीलला भारतीय दंड विधान संहितेचे कलम 307, 120, 201, 353, 224, 225 सह आर्म अ‍ॅक्ट 3 व 25 नुसार अटक केली होती. यानंतर त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. काही दिवसांपुर्वीच गौरव पाटील व त्याच्या दोन साथिदारांनी कारागृहाच्या जेल गार्डला पिस्तुलीचा धाक दाखवून कारागृहातून पळ काढला होता. या घटनेनंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनतर्फे प्रसिद्धी पत्रक काढून या आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते.\nदरम्यान, गौरव पाटील हा आरोपी बोईसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याची गुप्त माहिती बोईसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बोईसर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेऊन सापळा रचून त्याला अटक केली.\nआरोपी गौरव पाटीलला आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन जळगाव पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे शाखेचे ���हाय्यक पोलीस निरीक्षक नाईक व त्यांच्या स्टाफच्या ताब्यात देण्यात आले आहे.\nबोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एस. पाटील, पोलीस हवालदार विनायक मर्दे, पोलीस शिपाई अशपाक जमादार, वैभव जामदार, संतोष वाघचौरे व देवा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nPrevious articleमिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय अस्तीत्वात आले सदानंद दाते पहिले पोलीस आयुक्त सदानंद दाते पहिले पोलीस आयुक्त ठाणे ग्रामीण व पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांचे कार्यक्षेत्र घटले ठाणे ग्रामीण व पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांचे कार्यक्षेत्र घटले क्रीम पोलीस स्टेशन्सची संख्या घटली\nNext articleडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\nजनविरोधी प्रस्तावित नॅशनल मेडिकल कमिशनच्या विरोधात नागरिकांनी सहकार्य करावे\nविद्यार्थी दशेतच घटनात्मक अधिकार समजून घ्या\nआपले डहाणू शहर स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवू\nडहाणू थर्मल पॉवर स्टेशनच्या कॉलनीत महिलेवर हल्ला, प्रकृती स्थीर\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nजमिनीचा मोबदला देताना दुजाभाव; डहाणूतील संतप्त शेतकर्‍यांकडून रिलायन्सची गॅस पाईप उखडण्याचा...\nव्यवस्थापकाचे अपहरण व खून प्रकरण, आणखी 7 आरोपींना अटक\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\nसोशल मिडियावरील कोरोना टेस्टच्या मॅसेजमुळे कमलेश मंत्रीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4", "date_download": "2020-10-20T12:47:20Z", "digest": "sha1:GOT22KNHWBNFV2KZ4VDSRX5KN2TP6ZMO", "length": 3281, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विनया केतला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविनया केतला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विनया केत या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nलिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌स ‎ (← दुवे | संपादन)\nविश्वास फडतरे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A5%AB/%E0%A5%AF", "date_download": "2020-10-20T12:48:01Z", "digest": "sha1:ZN46OYLNJIX6YCX2QLPYD4OH22MX7M2B", "length": 4060, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/९ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/९ला जोडलेली पाने\n← सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/९\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५/९ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड ५ (आंतर्न्यास (ट्रांसक्ल���जन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/headlines/senior-bjp-leader-eknath-khadses-clarify-on-joining-ncp-288989.html", "date_download": "2020-10-20T12:27:36Z", "digest": "sha1:YAQRWKCLWVHCXN2MVBCB3Y6BNOUUPPV7", "length": 17506, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "योग्य वेळ येईल, वाट बघा; राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसेंचं सूचक विधान Eknath Khadse's clarify on joining ncp", "raw_content": "\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या विषयावर संबोधित करणार, आठ वाजताची वेळ बदलली\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nयोग्य वेळ येईल, वाट बघा; राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसेंचं सूचक विधान\nयोग्य वेळ येईल, वाट बघा; राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसेंचं सूचक विधान\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आजही त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकला नाही.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nजळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आजही त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकला नाही. त्यातच खडसे यांनी मीडियाने माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते. त्यामुळे ते चुकले, असं सांगतानाच योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं विधान केलं आहे. पक्षांतराबाबत खडसे यांनी पहिल्यांदाच थेट आणि सूचक विधान केल्याने खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. (BJP leader Eknath Khadse’s clarify on joining ncp)\nनवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज एकनाथ खडसे हे भाजपमधून सीमोल्लंघन करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. एवढेच नव्हे तर खडसे यांना कृषीमंत्रीपद दिलं जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यांच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सांगितल्याने खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतही मिळत होते. मात्र, खडसे यांनी आज जळगावातच ठाण मांडल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातच त्यांनी आज मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार हा मुहूर्त तुम्हीच काढला होता. मी काढला नव्हता. त्यामुळे तो चुकला, असं खडसे म्हणाले. त्यावर योग्य मुहूर्त कोणता असा सवाल त्यांना केला असता, योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं सूचक विधान खडसे यांनी केलं.\nदरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख आज जळगावात आले आहेत. ते एकनाथ खडसे यांच्यासोबत रावेर हत्याकांडातील कुटुंबीयांची विचारपूस करणार आहे. त्याआधी हे दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात भेटले. यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली. मात्र, या दोघात काय चर्चा झाली. याचा तपशील दोघांनीही सांगितला नाही. देशमुख यांनी खडसे यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले आहे. (BJP leader Eknath Khadse’s clarify on joining ncp)\nएखादा नेता पक्षात आल्यावर फायदा होता, तसा गेल्यावर तोटा होतो, पंकजा मुंडेंचं खडसेंवर भाष्य\nएकनाथ खडसेंचा संभाव्य राष्ट्रवादी प्रवेश, सुप्रिया सुळेंनी चेंडू ‘या’ नेत्याकडे टोलवला\n‘नाथाभाऊ…लवकर राष्ट्रवादीत या’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकनाथ खडसेंना विनंती\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा…\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nफडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हणाले, थिल्लरपणा शोभत नाही, आता जयंत पाटलांचं उत्तर\nपालकमंत्री अमिताभ बच्चन आहे का नितेश राणेंनी सरकारी अधिकाऱ्याला झाडलं,…\nराज्यात सायबर सुपारीचा वाढता ट्रेंड, महिलांविरोधात सर्वाधिक सायबर गुन्हे, महाराष्ट्र…\nसायेब, आज तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली…\n'राज्यात शरद पवारांइतका जाणकार नेता नाही; पण ते सध्या मोजकंच…\n'सेनेतून मनसेत, मनसेतून भाजपात गेलेल्या विरोधी पक्षनेत्याचं आम्ही स्वागत केलं',…\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nसायेब, आज तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली…\nशरद पवार बांधावर जाणार नाहीत तर बंगल्यात बसून राहतील काय\nतुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल; मुख्यमंत्र्यांनी दिला आपत्तीग्रस्तांना…\nआता ईश्वराने मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मदत देण्याची शक्ती दिलीय, ता��डीने मदत…\nकेंद्रानं राज्याचं देणं द्यावं, मदतीसाठी हात पसरावे लागणार नाही; मुख्यमंत्र्यांनी…\nपुलावरूनच आमची विचारपूस काय करता; नासलेली पिकं घेऊन शेतकरी मुख्यमंत्र्यांना…\nदसऱ्यापासून राज्यभरात जिम, व्यायामशाळा सुरू होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची…\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या विषयावर संबोधित करणार, आठ वाजताची वेळ बदलली\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nफडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हणाले, थिल्लरपणा शोभत नाही, आता जयंत पाटलांचं उत्तर\nदिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी, अंकुश काकडेंची अजित पवारांकडे मागणी\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या विषयावर संबोधित करणार, आठ वाजताची वेळ बदलली\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nफडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हणाले, थिल्लरपणा शोभत नाही, आता जयंत पाटलांचं उत्तर\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/jewelery-of-worth-2-lakh-stolen-from-actress-khushboo-mukherjees-house-288637-288637.html", "date_download": "2020-10-20T11:55:12Z", "digest": "sha1:6TVMWV77QE2ARKCGA5SEQUEAKASJ6SIP", "length": 15478, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "'बालवीर' मालिकेतील आघाडीच्या अभिनेत्रीच्या घरात चोरी, दोन लाखांचे दागिने लांबवले Jewelery of worth 2 lakh stolen from actress Khushboo Mukherjee's house", "raw_content": "\nIPL 2020 | संथ खेळीमुळे केदार जाधव सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल, मीम्सचा पाऊस\nऑक्सिजन टँक लावून महिना झाला तरी ऑक्सिजन पाइपलाईन नाही, आरोग्य अधिकाऱ्यांवर राजेश ट��पे भडकले\n‘तुझ्या बापाचा नोकर नाही’, रात्री 10 वाजता फोन करणाऱ्या मद्यतस्करावर वरुण गांधी भडकले\n‘बालवीर’ मालिकेतील आघाडीच्या अभिनेत्रीच्या घरात चोरी, दोन लाखांचे दागिने लांबवले\n'बालवीर' मालिकेतील आघाडीच्या अभिनेत्रीच्या घरात चोरी, दोन लाखांचे दागिने लांबवले\nबालवीर मालिकेतील ‘ज्वाला परी’ची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री खुशबू मुखर्जीच्या घरात चोरी झाली आहे. चोरीत जवळपास 2 लाख किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरले आहेत. (Jewelery of worth 2 lakh stolen from actress Khushboo Mukherjee's house)\nब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : बालवीर मालिकेत ‘ज्वाला परी’ची भूमिका निभावणारी आघाडीची अभिनेत्री खुशबू मुखर्जीच्या (खुशी मुखर्जी) घरात चोरी झाली आहे. शुक्रवारी (16 ऑक्टोबर) रात्री हा चोरीचा प्रकार घडला असून, चोरीत जवळपास 2 लाख किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरले आहेत. खुशबू मुखर्जी मालाड पश्चिमच्या जनकल्याण नगरमधील मरीना प्लाझा इमारतीत राहते. याच इमारतीतील तिच्या 301 नंबरच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी (16 ऑक्टोबर) रात्री हा प्रकार घडला. (Jewelery of worth 2 lakh stolen from actress Khushboo Mukherjee’s house)\nमिळालेल्या माहितीनुसार, खुशबू मुखर्जी ही मालाड पश्चिमच्या प्लाझा इमारतीत राहते. तिथे तिचा फ्लॅट आहे. याच फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री तिने फोटोशुटचे आयोजन केले होते. यावेळी फोटोशूसाठी बाहेरुन तीन जण आले होते. त्यानंतर फोटोशुट झाल्यानंतर अभिनेत्री खुशबूच्या घरातील जवळपास 2 लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. खुशबू मुखर्जीला हे कळताच तिने पोलिसात धाव घेतली. खुशबूने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भादविच्या कलम 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.\nदरम्यान, अभिनेत्री खुशबू मुखर्जी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. बालवीर मालिकेत तिने ज्वाला परीची भूमिका केलेली आहे. तिच्या या भूमिकेमुळे घराघरात तिचे चाहते आहेत. रहस्यमय पद्धतीने झालेल्या या चोरीनंतर सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, चोरी फोटोशुटसाठी आलेल्या तिघांनी केली की तिच्या घरच्यांनीच कुणीतरी दागिने पळवले की तिच्या घरच्यांनीच कुणीतरी दागिने पळवले हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. तर दुसरीकडे मालवणी पोलिसांनी प्रकरणाची कसून चौकशी सुरु केली असून, लवकरच आरोपीला बेड्या ठोकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केल��� आहे.\nनागपुरात ‘इराणी’ चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये ‘ही’ स्पेशल टेक्निक\n तुमचा डेटा चोरी होतोय, Google play store वरुन 34 अॅप्स हटवले\n चक्क कोरोना रुग्णालयात जाऊन करायचा चोरी; पोलीसही अवाक\nलग्नसराईच्या दिवसात सोन्याचे भाव गगनाला, 50 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता\nदेशात गरिबी मोजण्याचे मापदंड बदलणार, 'या' निकषांवर गरिबी ठरणार\nमध्य प्रदेशात राजकारण तापलं, कमलनाथ यांच्या 'त्या' वक्तव्यावर इमरती देवींची…\nआधी पालघरवासियांचे पुनर्वसन, नंतर मुंबईसाठी धरण, आमदार दौलत दरोडा आक्रमक\n...तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार, संभाजीराजे कडाडले\nइरफान पठाणला अनुराग कश्यपबद्दल माहिती, पायल घोषचा नवा दावा\nमुंबई आयुक्त इकबाल सिंह चहल यांची 'फेम इंडिया 2020' मध्ये…\nGlobal Hunger Index | भारतापेक्षा पाकिस्तानात कमी उपासमार; 'ग्लोबल हंगर…\n भाजीपाल्यांचे भाव गगनाला; दिवाळीपर्यंत महागाईची फोडणी कायम राहणार\nIPL 2020 | संथ खेळीमुळे केदार जाधव सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल, मीम्सचा पाऊस\nऑक्सिजन टँक लावून महिना झाला तरी ऑक्सिजन पाइपलाईन नाही, आरोग्य अधिकाऱ्यांवर राजेश टोपे भडकले\n‘तुझ्या बापाचा नोकर नाही’, रात्री 10 वाजता फोन करणाऱ्या मद्यतस्करावर वरुण गांधी भडकले\nIPL 2020, CSK vs RR : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीचे भन्नाट ‘द्विशतक’, ठरला आयपीएलमधील पहिला खेळाडू\nलातुरात कोरोना बाधित महिलेची कर्णफुलं रुग्णालयातून चोरीला, कोरोना वॉर्डात तपास कसा करावा\nIPL 2020 | संथ खेळीमुळे केदार जाधव सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल, मीम्सचा पाऊस\nऑक्सिजन टँक लावून महिना झाला तरी ऑक्सिजन पाइपलाईन नाही, आरोग्य अधिकाऱ्यांवर राजेश टोपे भडकले\n‘तुझ्या बापाचा नोकर नाही’, रात्री 10 वाजता फोन करणाऱ्या मद्यतस्करावर वरुण गांधी भडकले\nIPL 2020, CSK vs RR : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीचे भन्नाट ‘द्विशतक’, ठरला आयपीएलमधील पहिला खेळाडू\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालया���ही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AB%E0%A5%A9", "date_download": "2020-10-20T12:43:56Z", "digest": "sha1:EZQQK4PLYL6Z5P6XOVXDPA7DRZVFV3AQ", "length": 5225, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४५३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ४७० चे - पू. ४६० चे - पू. ४५० चे - पू. ४४० चे - पू. ४३० चे\nवर्षे: पू. ४५६ - पू. ४५५ - पू. ४५४ - पू. ४५३ - पू. ४५२ - पू. ४५१ - पू. ४५०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ४५० चे दशक\nइ.स.पू.चे ५ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2020-10-20T12:53:34Z", "digest": "sha1:KMIJBJCXSB2JB7T3FT4XMWUZDXECWLZ4", "length": 3156, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झिम्माला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख झिम्मा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य:Sandesh9822 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:QueerEcofeminist/copyviobyसंदेश हिवाळे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/author/adminenavakal/", "date_download": "2020-10-20T11:48:07Z", "digest": "sha1:CE52GWMWY3IYU75HUYQC5GGHDAQ2ID33", "length": 9938, "nlines": 107, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»10:47 am: बेपत्ता महिला आणि तस्करी प्रकरणात महाराष्ट्र अव्वल, राष्ट्रीय गुन्हेगारी विभागाचा धक्कादायक अहवाल\n»9:10 am: कमलनाथ यांनी अखेर इमरती देवी यांची मागितली माफी\n»8:25 am: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार उद्या उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा\n»8:10 am: मुंबईत १२३४ तर पुण्यात ८९५ नव्या रुग्णांची नोंद; मृत्युदर घटला, रिकव्हरी रेट वाढला\n»8:00 am: राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान कायम चेन्नईवर मिळवला सहज विजय\n‘संशोधकांच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक पैलू’, सर्वेक्षणातून सिद्ध\nमुंबई – संशोधकांच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक पैलू असल्याचे दिसून येतात आणि आपल्या कामामुळे एक उद्देश मिळाल्याची किंवा पूर्णतेची भावना जाणवल्याचे 76% जणांनी मान्य केले. तर 65% जणांनी बिगर-संशोधन...\nडॉ. रामाणी यांचे आयुष्य चितारणाऱ्या ‘ताठ कणा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nप्लीफ सर्जरीमुळे जगविख्यात झालेल्या डॉ. पी.एस, रामाणी यांचे नाव, त्यांच्या संशोधनामुळे पाठीच्या कण्याशी कायमचे जोडले गेले आहे. पाठीच्या कण्यामधील एका दोषावर त्यांनी शोधून काढलेल्या उपायाने हजारो...\n‘भाषेवर ठाम असाल तर जग दखल घेतं’, मनसेच्या दणक्यानंतर अॅमेझॉनची सेवा आता मराठीतही\nमुंबई – मराठी भाषेसाठी नेहमी आग्रही असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने आता आपला मोर्चा अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांकडे वळवला आहे. या अॅपवर जर मराठी...\nकेंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबने विधानसभेत मांडला प्रस्ताव\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने तीन कृषी कायदे अंमलात आणले आहेत. मात्र, या कायद्यांना पंजाबसह अनेक राज्यांचा विरोध आहे. पंजाब, हरियाणात त शेतकऱ्यांनी सरकारविरोधात...\n‘मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं’- जयंत पाटील\nमुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरपणा करू नये असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यांच्या या सल्ल्यानंतर राज्यातील वातावरण पुन्हा...\nNews आघाडीच्या बातम्या मह���राष्ट्र राजकीय\n‘नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू’, चंद्रकांत पाटील\nमुंबई – भाजप पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. यावर कोणीतीही अधिकृत माहिती आलेली नसली तरीही शरद...\nआघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई\nमहिलांना लोकल प्रवास करू द्या, राज्य सरकारची रेल्वे बोर्डाला पुन्हा विनंती\nमुंबई – मुंबई आणि उपनगरांतील महिला प्रवासांचा वेळ वाचावा याकरता लोकल सुरू करावेत अशी विनंती पुन्हा एकदा राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला केली आहे. १६...\n‘राष्ट्राच्या नावे संदेश देणार’, पंतप्रधान आज साधणार जनतेशी संवाद\nनवी दिल्ली – सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले असून आज...\nसंजूबाबा अखेर कर्करोगमुक्त, चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण करणार, राज बंसल यांचा दावा\nमुंबई – अभिनेता संजय दत्त याला अॅडवान्स स्टेजचा कर्करोग झाल्याचं ऑगस्ट महिन्यात समोर आलं होतं. त्याच्यावर मुंबईतील लीलावती आणि कोकीलाबेन धीरुभाई अंबांनी रुग्णालयात उपचार...\nआघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई\nबेस्टच्या चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका, प्रसांगवधान राखून चालकाने वाचवले प्रवाशांचे प्राण\nमुंबई – हृदयविकाराचा झटका आलेला असतानाही बेस्टच्या चालकाने बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. बेस्ट बस भरधाव वेगात असतानाच चालकाला हृदयविकाराचा झटका आला. मात्र याही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/password/", "date_download": "2020-10-20T12:12:08Z", "digest": "sha1:GRCHPSVY3N26KULVUQB6WVIKMWDC7J33", "length": 7058, "nlines": 164, "source_domain": "mr.grabz.it", "title": "आपला संकेतशब्द विसरलात?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nआपण आपले खाते तयार केलेला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगाल���चीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2020/", "date_download": "2020-10-20T11:54:13Z", "digest": "sha1:TTBW4X3SC5CRUG4YG2O6OZKMADE2RC4Q", "length": 70260, "nlines": 230, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : 2020", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nवनामकृविच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठा पासुन विक्रमी महसुल प्राप्‍त होण्‍याची पहिलीच वेळ ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण\nवनामकृवि विकसित बॉयोमिक्‍स ची विक्रमी विक्री, आर्थिक वर्षात आजपर्यंत अडीच कोटी पेक्षा जास्त महसुल जमा, राज्‍यातील व परराज्‍यातील हळद उत्‍पादकांमध्‍ये मोठी मागणी\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील वनस्‍पती रोगशास्‍त्र विभागात विविध पिकांकरिता उपयुक्‍त सुक्ष्‍म बुरशी व जीवाणुंचे मिश्रण असलेले बॉयोमिक्‍सची या आर्थिक वर्षात 2 कोटी 56 लाखाची विक्रमी अशी विक्री झाली. यानिमित्‍त बायोमिक्‍स विक्री लक्षपुर्ती सोहळा व द्रवरूप ट्रायकोडर्मा माऊफंग चे उदघाटन कार्यक्रम दिनांक 19 आक्‍टोबर रोजी संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ सय्यद इस्‍माईल, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ डी एन धुतराज आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, यावर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव व लॉकटाऊन असुनही एप्रिल पासुन आजपर्यंत विद्यापीठ निर्मित बॉयोमिक्‍स 170 मेट्रिक टन अशी विक्रमी विक्री होऊन 2 कोटी 56 लाख रूपयाचा महसुल विद्यापीठास प्राप्‍त झाला. विद्यापीठाच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठापासुन विक्रमी महसुल प्रथमच प्राप्‍त झाला आहे. बॉयोमिक्‍स पिक वाढीकरिता वरदान ठरत असुन बॉयोमिक्‍सला शेतकरी बांधवामध्‍ये मोठी मागणी आहे. राज्‍यातुनच नव्‍हे तर परराज्‍यातुनही शेतकरी बांधव ला���बच लांब रांगा लावुन बॉयोमिक्‍स खरेदी करतात, ही विद्यापीठावरील दर्जेदार निविष्‍ठांवर असलेला शेतकरी बांधवाचा विश्‍वास आहे. लवकरच बियाणे विक्री प्रमाणे विद्यापीठ विकसित बॉयोमिक्‍स व इतर जैविक उत्‍पादके मराठवाडयातील विविध जिल्‍हयात विक्री करिता उपलब्‍ध करण्‍यात येणार असल्‍याचे ते म्‍हणाले.\nसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, बॉयोमिक्‍स व इतर विद्यापीठ निविष्‍ठा विक्री करता स्‍वतंत्र ऑनलॉईन पोर्टल लवकरच तयार करण्‍यात येणार असुन शेतकरी बांधवाना निविष्‍ठाची उपलब्‍धता व किंमत यांची माहिती होऊन ऑनलाईन बुकिंगची सुविधा करण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले. तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, विभागात मर्यादित मनुष्‍यबळ असतांनाही पदवी व पदव्‍युत्‍तर शिक्षण, कृषि विस्‍तार व संशोधन कार्यात कोणतीही बाधा येऊ न देता, बॉयोमिक्‍सची विक्रमी निर्मिती व विक्री झाली असुन निश्चितच विभागातील सर्व प्राध्‍यापक व कर्मचारी यांचे योगदान मोठे असल्‍याचे म्‍हणाले.\nकार्यक्रमात बायोमिक्‍स विक्री लक्षपुर्ती बाबत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते विभाग प्रमुख डॉ कल्‍याण आपेट सह विभागातील कार्यरत प्राध्‍यापक व कर्मचारी यांचा सत्‍कार करण्‍यात आला. तसेच माऊफंग या ट्रायकोडर्मा जैविकांचे द्रवरूप मिश्रणाच्‍या विक्रीचे उदघाटन करण्‍यात आला. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते डॉ चंद्रशेखर अंबाडकर, डॉ कल्‍याण आपेट व डॉ मिनाक्षी पाटील लिखित अळिंबी लागवड तंत्रज्ञान पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले.\nकार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ कल्‍याण आपेट म्‍हणाले की, बॉयोमिक्‍साचा वापर गेल्‍या तीन वर्षापासुन शेतकरी बांधव करीत आहेत, विशेषत: हळद पिकात यामुळे चांगली वाढ होतांना दिसत आहे. हे बॉयोमिक्‍स बुरशीजन्‍य रोगांचा प्रतिबंध होण्‍यास उपयुक्‍त असुन झाडांची व रोपाची वाढ चांगली होऊन उत्‍पादन वाढ होत असल्‍यामुळे राज्‍यातील हजारो शेतकरी हे बॉयोमिक्‍स खरेदी करण्‍यात येतात. सुत्रसंचालन डॉ मिनाक्षी पाटील यांनी केले तर आभार डॉ चंद्रशेखर अंबाडकर यांनी मानले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ अरविंद सावते आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी उपस्थित होते.\nवनामकृ���ि निर्मीत माऊफंग : ट्रायकोडर्मा जैविकांचे द्रवरूप मिश्रण\nमाऊफंग हे एक जमिनीतील उपयुक्‍त सुक्ष्‍म बुरशी व जिवाणुंचे अनोखे मिश्रण असुन या मिश्रणामध्‍ये ट्रायकोडर्माच्‍या विविध प्रजाती तसेच सुडोमोनास फ्ल्‍युरोसन्‍स या उपयुक्‍त जीवाणुचा समावेश आहे. माऊफंग मुळे पिकावरील मर, रोपावस्‍थेतील मर, आले व हळदीवरील कंदकुज व पानावरील करपा या रोगांचा बंदोबस्‍त होतो तसेच बियाण्‍यांव्‍दारे उत्‍पन्‍न होणा-या बुरशीजन्‍य रोगांचा प्रतिबंध होण्‍यास या मिश्रणाचा उपयोग होतो. या मिश्रणाचा उपयोग भाजीपाला पिके, फळपिके, तृणधान्‍य, गळितधान्‍य, कापसु, उस या सारख्‍या पिकांसाठी करता येतो. या मिश्रणाच्‍या वापरामुळे झाडांची व रोपाची वाढ चांगल्‍या प्रकारे होऊन झाड सशक्‍त बनते व उत्‍पादनात वाढ होते. सदरिल मिश्रण बीजप्रक्रियेसाठी तसेच आळवणीसाठी उपयोगात आणता येते. हे मिश्रण बीजप्रक्रियेसाठी वापरावयाचे असल्‍यास 10 मिली प्रति किलो बियाण्‍यास प्रक्रिया करावी व आळवणीसाठी वापरावयाचे असल्‍यास 10 मिली प्रती लिटर पाण्‍यात मिसळुन आळवणी करावी. सदरिल माऊफंग द्रवरूप मिश्रण विद्यापीठात उपलब्‍ध आहे.\nमौजे मानोली येथे प्रात्‍यक्षिकाकरीता रब्बी ज्‍वारी बियाणाचे वाटप\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतील अखिल भारतीय समन्‍वयीत ज्‍वार सुधार प्रकल्‍पांतर्गत मानवत तालुक्‍यातील मौजे मानोली येथील शेतकरी बांधवाना आद्यरेषीय पिक प्रात्‍यक्षिकांतर्गत परभणी सुपर मोती व सीएसव्‍ही २९ आर या रब्‍बी ज्‍वारीचे बियाणे वाटप ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ के आर कांबळे यांच्‍या हस्‍ते दिनांक १५ ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले. यावेळी प्रगतीशील शेतकरी श्री मदन महाराज शिंदे, ज्‍वार कृषि विद्यावेत्‍ता डॉ जी एम कोटे, शेषेराव शिंदे, रामराव शिंदे, विठ्ठल शिंदे आदींची उपस्थिती होती.\nयावेळी रब्‍बी ज्‍वार लागवडीबाबत मार्गदर्शन करतांना डॉ के आर कांबळे म्‍हणाले की, संतुलीत आहारात ज्‍वारीचे महत्‍व असुन ज्‍वारीचा कडबा जनावरांसाठी चांगले खाद्य आहे. रब्‍बी करिता विद्यापीठ विकसित परभणी सुपर मोती हे वाण ज्‍वारी व कडब्‍याकरीता चांगला वाण आहे. तसेच खरीप हंगामातील परभणी शक्‍ती या वाणात लोह व जस्‍ताचे प्रमाण इतर वाणापेक्षा अधिक आहे. प्रास्‍ताविक डॉ जी एम कोटे यांनी केले, कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nसामुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक अन्न दिन साजरा\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या अन्न विज्ञान व पोषण विभागाच्‍या वतीने दिनांक १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा करण्‍यात आला. यानिमित्ताने ‘पोषण शास्त्र विषयक’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमास माजी विभाग प्रमुख डॉ. आशा आर्य प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रदर्शनात पोषण व आहाराविषयी माहिती फलके, पौष्टिक पदार्थ, उपचारात्मक पदार्थ, संरक्षित पदार्थ ठेवण्यात आले होते. वजन कमी करण्याकरिता विशेष पदार्थ तयार करण्‍यात आले. कोरोणा विषयक सर्व बाबी लक्षात ठेवून सामाजिक अंतर राखून महाविद्यालयातील कर्मचा­यांची आरोग्य तपासणी करण्‍यात आली, यात रक्तदाब तपासणी, रक्तशर्करा तपासणी, वजन आणि उंची घेऊन बीएमआई काढून देण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विभाग प्रमुख डॉ. तसनीम नाहीद खान, डॉ. फारोखी फरजाना, श्रीमती जोत्स्ना नेर्लेकर आदींनी परिश्रम घेतले.\nकृषिचा पदवीधर केवळ नौकरदार न बनता, नौकरी देणारा दाता बनला पाहिजे ..... कुलगुरू मा डॉ एन एस राठौर\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित एक दिवसीय ऑनलाईन राष्‍ट्रीय वेबीनार मध्‍ये प्रतिपादन\nभारतात तब्बल ३४ वर्षांनंतर नवीन शैक्षणिक धोरण २०२० तयार करण्यात आले असुन नवीन शैक्षणिक धोरणा मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) किमान ६ टक्के शिक्षणावर खर्च करण्‍याचे उद्दीष्‍ट आहे. सदरिल धोरणानुसार कृषि शिक्षणात ही बदल करण्‍यात येणार असुन कृषिचा पदवीधर केवळ नौकरदार न बनता, नौकरी देणारा दाता बनला पाहिजे, असे धोरण राबविण्‍यात येणार आहे, असे प्रतिपादन उदयपुर (राजस्‍थान) येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ एन एस राठौर यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतील शिक्षण संचालनालय व राष्‍ट्रीय उच्‍च कृषि शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) यांचे संयुक्‍त विद्यमाने नवीन शै‍क्षणिक धोरण २०२० च्‍या पार्श्‍वभुमीवर भारतातील कृषि शिक्षणाचे पुनरूज्‍जीवन यावरील आयोजित एक दिवसीय ऑनलाईन राष्‍ट्रीय वेबीनार प्रसंगी प्रमुख व्‍यक्‍ते म्‍हणुन (दिनांक १२ आक्‍टोबर रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण होते तर वेबिनारचे मुख्‍य आयोजक शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, नाहेप प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, डॉ राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमा डॉ एन एस राठौर पुढे म्‍हणाले की, कृषि विद्यापीठात पाचव्‍या अधिष्‍ठाता समितीनुसार राबविण्‍यात येते असलेले अभ्‍यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणाशी अनुरूपच आहे. लवकरच भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली याबाबत धोरण निश्चित करणार आहे. या धोरणात विद्यार्थीची कौशल्‍य व गुणवत्‍ता वृध्‍दीवर भर देण्‍यात येणार आहे. यात विविध अभ्‍यासक्रमात आंतरशाखीय धोरण राबविण्‍यात येणार असुन विद्यार्थी आपल्‍या क्षमतेनुसार व आवडीनुसार कोणत्‍याही विविध शाखेत प्रवेश घेण्‍यास पात्र राहील. महाविद्यालयीन शिक्षणात कला, वाणिज्य, विज्ञान, कृषि अशा शाखा प्रवेश प्रक्रियेत आहेत. पण नवीन मसुद्यानुसार कोणत्‍याही शाखांमधले काही विषय निवडून विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. देशपातळी उच्च शिक्षण नियामक अशी एकच संस्था स्थापन करण्यात येईल. उच्च शिक्षण संस्थांच्या स्वायतत्तेला आणि गुणवत्तेला प्राधान्य देणे. गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. उच्च शिक्षण ही स्वायत्त आणि स्वतंत्र अस्तित्व असलेली संस्था म्हणून काम करेल आणि स्वतःचे शैक्षणिक निर्णय स्वतः घेईल. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करतांना ते आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घेऊन त्या समकक्ष राहतील यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. येणा-या काळात अध्‍यापन, संशोधन, विस्‍तार आणि उद्योजकता यावर आधारीत शिक्षण प्रमाणीचा विकास होणार आहे. आयआयटीच्‍या धर्तीवर महाराष्‍ट्रातही कृषि शिक्षणाकरिता एखादी संस्‍था निर्माण व्‍हावी, अशीही अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.\nअध्‍यक्षीय समारोपात मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात प्रात्‍याक्षिकांवर अधिक भर देण्‍यात येणार असुन डिजिटल व माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आवश्यक व कृषि क्षेत्रातील उद्योजकांना लागणा-या मनुष्‍यबळानुसार ��िद्यार्थीमध्‍ये उद्योजकता व कौशल्‍य विकास करण्‍याचे उद्दीष्‍ट नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित आहे.\nकार्यक्रमाच्या प्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी नवीन शैक्षणिक धोरणात गुणवत्तेला अधिक महत्व राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ आयएबी मिर्चा यांनी मानले. ऑनलाईन वेबीनार मध्‍ये झुम मिंटिंग व युटयुब च्‍या माध्‍यमातुन देशातील व राज्‍यातील तीन हजार पेक्षा जास्‍त कृषिचे विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, कृषि विस्‍तारकांनी सहभाग नोंदविला. वेबीनारचे समन्‍वयक डॉ गोपाल शिंदे, डॉ राजेश कदम, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ प्रविण कापसे, डॉ शिवांनद कल्‍याणकर, डॉ आयएबी मिर्चा हे होते.\nवनामकृविच्‍या वतीने भारतातील कृषि शिक्षणाचे पुनरूज्‍जीवन यावर एक दिवसीय ऑनलाईन राष्‍ट्रीय वेबीनारचे आयोजन\nउदयपुर (राजस्‍थान) येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ एन एस राठोर करणार मार्गदर्शन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतील शिक्षण संचालनालय व राष्‍ट्रीय उच्‍च कृषि शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) यांच्‍या वतीने नवीन शै‍क्षणिक धोरण २०२० च्‍या पार्श्‍वभुमीवर भारतातील कृषि शिक्षणाचे पुनरूज्‍जीवन यावर एक दिवसीय ऑनलाईन राष्‍ट्रीय वेबीनारचे दिनांक १२ आक्‍टोबर रोजी सकाळी १२.०० वाजता आयोजन करण्‍यात आले आहे. उदयपुर (राजस्‍थान) येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ एन एस राठोर प्रमुख मार्गदर्शक असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार आहे. ऑनलाईन वेबीनार मध्‍ये सहभागी होण्‍याकरिता झुम आयडी ९४४ ७२२३ ०७९४ व पासवर्ड १२३४५६ याचा वापर करावा तसेच वेबीनारचे थेट प्रेक्षपण विद्यापीठ युटयुब चॅनेल youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे. तरी ऑनलाईन राष्‍ट्रीय वेबीनार मध्‍ये कृषिचे विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, कृषि विस्‍तारक आदींनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्‍य आयोजक शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी केले आहे. वेबीनारचे समन्‍वयक डॉ गोपाल शिंदे, डॉ राजेश कदम, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ प्रविण कापसे, डॉ शिवांनद कल्‍याणकर, डॉ आयएबी मिर्चा हे आहेत.\nजमिनीतील सेंद्रीय क���्ब वाढीकरिता विशेष प्रयत्‍न करावे लागतील ....... कुलगुरू मा डॉ विलास भाले\nवनामकृवित आयोजित पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप\nरासायनिक निविष्‍ठांचा वापर करून अन्‍नधान्‍य उत्‍पादनात आपण वाढ करून शकलो, आज शेतीतील खर्च वाढत आहे, परंतु त्‍या प्रमाणात उत्‍पन्‍नात वाढ होत नाही. कृषि विद्यापीठांनी सेंद्रीय खतांसह रासायनिक खतांचा योग्‍य वापर करण्‍याची शिफारस केली, परंतु शेतीत सेंद्रीय खतांचा वापर न करता केवळ रासायनिक खतांचा अतिरेकी व अयोग्‍य वापरामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी झाले आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीकरिता विशेष प्रयत्‍न करावे लागतील. शेतातील पिकांचे अवशेष जाळुन न टाकता, त्‍याचे जमिनीतच जागेवर कुचुन चांगले खत तयार होते. सेंद्रीय शेतीत ग्राहकांचा विश्‍वास संपादन गरजेचे असुन चांगल्‍या बाजारभावाकरिता सेंद्रीय शेतमालाचे प्रमाणिकरण आवश्‍यक आहे. शेतकरी गटांचा माध्‍यमातुन सेंद्रीय शेतमालाची प्रक्रिया, पॅकिंग, ब्रॅडिंग आदींवर भर दयावा लागेल. सेंद्रीय शेतीत जैविक खते, जैविक किटकनाशके, जैविक बुरशीनाशके आदी जैविक निविष्‍ठांचा वापर करावा लागेल, असे प्रतिपादन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प व फार्म टु फोर्क सोल्‍युशन्‍स, मुंबई यांचे संयुक्‍त विद्यमाने पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २१ सप्‍टेंबर ते ९ ऑक्‍टोबर दरम्‍यान करण्‍यात आले होते, सदरिल प्रशिक्षणाच्‍या समारोपा प्रसंगी (९ ऑक्‍टोबर रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन राष्‍ट्रीय कामधेनु आयोगाचे सदस्‍य मा डॉ सुनिल मानसिंहका हे उपस्थित होते. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ नितीन कुरकुरे, भोपाळ येथील केंद्रीयकृषि अभियांत्रिकी संस्‍थ्‍ेातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍पाचे प्रकल्‍प समन्‍वयक डॉ महाराणी दीन, भारतीय कृ���ि संशोधन संस्‍थेचे शास्‍त्रज्ञ डॉ सुभाष बाबु, औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ दिनकर जाधव, प्रगतशील शेतकरी डॉ सुर्यकांतराव देशमुख, मुख्‍य आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, पशुशक्तीचा योग्य वापर योजनेचे संशोधन अभियंत्‍या डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. रणजीत चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, सद्यस्थितीत शेतीतील वाढता खर्च, जमिनीची खालवत जाणारी गुणवत्‍ता व शेतमालास अपेक्षित किमान दर मिळत नसल्‍यामुळे शेती ही कष्‍टप्रत होत आहे. शेतीत पशुधन हद्दपार होत आहे. मानवाच्‍या व पर्यावरणाच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने सेंद्रीय शेतीचे महत्‍व वाढत आहे. सेंद्रीय शेतीत पशुधनाचे अत्‍यंत महत्‍व असुन देशी गोवंश संवर्धन करण्‍याची गरज आहे. विद्यापीठ आयोजित पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय सेंद्रीय शेतीवरील प्रशिक्षाणास राज्‍यातील विविध जिल्‍हयातील पाच हजार पेक्षा जास्‍त प्रशिक्षणार्थी, व शेतकरी बांधव सहभागी होऊन भरभरून प्रतिसाद दिला, यामुळे विद्यापीठाची जबाबदारी वाढली आहे.\nप्रमुख पाहुणे मा डॉ सुनिल मानसिंहका आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेतकरी बांधवासह मानवाचे आरोग्‍य शेतीच्‍या आरोग्‍यावर अवलंबुन आहे. भारतीय गोवंश व शेतीचे अतुट नाते असुन भाकड गायीचेही महत्‍व आहे. सेंद्रीय शेतीत पशुधन,जीवजंतु आदींचे अत्‍यंत महत्‍व आहे. देशी गोवंशाचे संवर्धन करावे लागेल, पंचगव्‍यात मनुष्‍याचे अनेक आजार कमी करण्‍याची ताकद आहे, असे ते म्‍हणाले.\nयावेळी मार्गदर्शनात डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी करोना रोगाच्‍या प्रादुर्भावात विद्यापीठ आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणास राज्‍यातील कान्‍याकोप-यांतील शेतकरी बांधवानी सहभाग नोंदविला, सेंद्रीय शेतीतील पिक लागवड पासुन ते विक्री व्‍यवस्‍थापन आदी विविध विषयांवर देशातील नामांकित कृषि शास्‍त्रज्ञ, कृषि अधिकारी व धोरणकर्त्‍यांनी मार्गदर्शन केले, याचा निश्चितच लाभ होणार असल्‍याचे सांगितले तर डॉ नितीन कुरकुरे यांनी सेंद्रीय शेतीत पशुधनाचे महत्‍व आपल्‍या भाषणात अधोरेखित केले. तसेच डॉ महाराणी दीन यांनी सेंद्रीय शेतीत बैलचलित अवजाराचे महत्‍व सांगितले व डॉ सुभाष बाबु यांनी सेंद्रीय शेतीत एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. डॉ दिनकर जाध�� यांनी सेंद्रीय शेतीचे मॉडेल विकसित करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले तर प्रगतशील शेतकरी डॉ सुर्यकांतराव देशमुख यांनी सेंद्रीय शेतीची चळवळ सर्वांच्‍या सहकार्यांने पुढे नेण्‍याची गरज असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले.\nप्रास्‍ताविक प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार संशोधन अभियंत्‍या डॉ स्मिता सोलंकी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ राहुल रामटेके, डॉ पपिता गौरखेडे, डॉ अनुुुुुुराधा लाड, प्रा ज्‍योती गायकवाड, डॉ मिनाक्षी पाटील, सुनिल जावळे, श्रीधर पतंगे, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यातील शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.\nसेंद्रीय भाजीपाला लागवड करतांना स्थानिक व देशी वाणांची निवड करा ... ज्येष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. मधुकर भालेकर\nवनामकृवित आयोजित राज्‍यस्‍तरिय पंधरा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर योजना, आणि फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पंधरा दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तेराव्या दिवशी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी “सेंद्रीय भाजीपाला व फळपिके लागवड तंत्रज्ञान” या विषयंावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजीपाला संशोधन योजनेचे संशोधन अधिकारी डॉ. विश्वनाथ खंदारे, हे होते प्रमुख व्याख्याते म्हणून राहूरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठातील ज्येष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. मधुकर भालेकर व बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, नाशिक येथील प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानेश्वर रेवगडे, श्री. कृष्णा घाडगे, मुख्‍य आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, पशुशक्तीचा योग्य वापर योजने प���रभारी अधिकारी डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. रणजीत चव्हाण, आदींची प्रमुख उपस्थिती होती .\nअध्‍यक्षीय भाषणत डॉ. विश्वनाथ खंदारे म्‍हणाले की, आज सेंद्रीय भाजीपाला व फळ पिकांना वाढती मागणी आहे. यामुळे बाजारातील मागणी लक्षात घेऊन योग्य लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतक­-यांनी सेंद्रीय भाजीपाला व फळपिकांची लागवड करावी. जेणे करून चांगले उत्पादन तसेच अधिक बाजारभाव मिळविता येईल. सेंद्रीय शेतीमध्ये संपुर्ण लागवड तंत्रज्ञान व सेंद्रीय बियाणे उत्पादन यावर लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकरी बंधू भगिनी यांनी गटाच्या माध्यमातून सेंद्रीय बिजोत्पादन कार्यक्रम हाती घ्यावा जेणेकरून सेंद्रीय बियाण्यांची उपलब्धता वाढेल आणि बिजोत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक फायदाही होईल.\nप्रमुख वक्ते डॉ. मधुकर भालेकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, सेंद्रीय भाजीपाला लागवड करतांना स्थानिक व देशी वाणांची निवड करण्यावर भर दयावा. तसेच योग्य वेळ, हवामान व योग्य हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड केल्यास भाजीपाल्यावर रोग, किडीचे प्रमाण कमी राहते. तसेच भाजीपाला पिकामध्ये किड व रोगांचे नियंत्रणासाठी लिंबोळी अर्क सारखे सेंद्रीय घटकाव्दारे प्रभावी नियंत्रण करता येते व मालाची गुणवत्ता टिकून राहते. भाजीपाला रोप निर्मिती करतांना नायलॉन कवर वापर केल्यास रसशोषणारे किडीपासून संरक्षण मिळते, पिकांची फेरपालट व विविध आंतर पिके व बॉर्डर पिके (मका व झेंडु) अशी पिके लावावीत जेणे करुन नैसार्गीक रित्या कीड व रोग नियंत्रणात आणता येतात असे सांगीतले.सेंद्रीय खतांचा (गांडुळखत, शेणखत इ.) उपयोग केल्यास भाजीपाल्याचे चव, रंग, स्वाद यामध्ये वृध्दी होते व भाजीपाला पिकांना चांगला भाव मिळतो असेही म्हणाले.\nमार्गदर्शनात डॉ. संजय पाटील म्‍हणाले की, कोवीड-19 च्या काळामध्ये मोठ्या शहरांत व इतर बाजारपेठांमध्ये सेंद्रीय फळांना चांगली मागणी असून चांगला बाजारभाव मिळत आहे. रासायनिक घटकांपेक्षा सेंद्रीय घटकांचा विशेष प्रभाव गुणवत्तेवर होतांना दिसतो. यावेळी त्‍यांनी सेंद्रीय फळपिकांचे, लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, बाजारपेठ, सेंद्रीय प्रमाणीकरण यावर सविस्तर माहिती दिली.\nप्रगतशील शेतकरी श्री. कृष्णा घाडगे यांनी सांगीतले की, सेंद्रीय शेतीत यशस्वीपणे काम करता येते. सेंद्र���य शेतीसाठी आवश्यक निविष्ठा घरच्या घरी तयार केल्याने खर्च तर कमी होते तसेच उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. तसेच चांगला बाजारभावही मिळतो. तर श्री. ज्ञानेश्वर रेवगडे यांनी मनोगतात सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रयत्न व सातत्य आवश्यक असून योग्य माहिती घेऊन सेंद्रीय शेती केल्यास यश निश्चित मिळते असे सांगितले.\nप्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. ज्योती गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. सुनिल जावळे, श्री. श्रीधर पतंगे, श्री. सतीश कटारे व श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यातील शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.\nपीक निहाय गटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेती यशस्वी करता येईल... डॉ. आनंद सोळंके\nवनामकृवित आयोजित राज्‍यस्‍तरिय पंधरा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर योजना, आणि फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पंधरा दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.\nप्रशिक्षण कार्यक्रमाच्या बाराव्या दिवशी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी “सेंद्रीय शेतीमधील पीक व्यवस्थापन व सिक्किम राज्यातील सेंद्रीय शेती, मसाले पीक उत्पादन व बाजारपेठ व्यवस्थापन ’’ या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.\nअध्यक्षस्थानी राहूरी येथील महत्‍मा फुले कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे व गंगटोक (सिक्किम) येथील भारतीय इलायची संशोधन संस्‍थेच्‍या क्षेत्रीय संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गुडदे उपस्थित होते. ता. धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील प्रगतशील शेतकरी श्री. रमेशजी साखरकर, आयोजक डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. रणजीत चव्हाण हे ऑनलाईन उपस्थित होते.\nअध्यक्षीय भाषणात डॉ. आनंद सोळंके म्‍हणाले की, ���ेंद्रीय शेती उत्पादनांस वाढती मागणी पाहता बाजारातील मागणीनुसार योग्य लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतक­यांनी सेंद्रीय शेती करावी. याकरिता गावागावातून प्रयत्न होण्याची गरज असुन शेतकरी बंधू भगिनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. पीकनिहाय गट स्थापन करून संबंधीत पिकामध्ये सेंद्रीय ब्रँड विकसीत करावा जेणे करून चांगले उत्पादन तसेच अधिक बाजारभाव मिळविता येईल. कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्रज्ञान प्रसार करावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.\nडॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रीय शेतीमधील पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शनात सेंद्रीय शेती ही व्यापक संकल्पना असून विविध घटकांचा एकात्मीक पद्धतीने वापर करणे गरजेचे असल्‍याचे सांगुन सेंद्रीय पीक व्यवस्थापनात मशागती पासून, पिकाची लागवड ते काढणी पर्यंत सेंद्रीय लागवड पद्धत व निविष्ठांचा वापर यावर मार्गदर्शन केले. सिक्किम राज्यात प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही सुलभ कशी करता येईल हे ही सांगीतले.\nडॉ. भारत गुडदे यांनी सिक्किम राज्यातील सेंद्रीय शेती, मसाले पीक उत्पादन व बाजारपेठ व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतांना देशात पहिले सेंद्रीय राज्य म्हणून पूढे आलेले सिक्किम राज्यातील सेंद्रीय शेती, मसाले पिके व त्यांचे बाजारपेठ व्यवस्थापन यावर विशेष मार्गदर्शन केले. प्रत्येक शेतकरी हा चिकाटीने आणि स्वयंप्रेरणेने सेंद्रीय शेती करत असून शासनाच्या मदतीने सेंद्रीय शेती यशस्वी केल्याचे त्यांनी सांगीतले. सिक्किम राज्यातील शेतकरी स्वत:च्या सेंद्रीय निविष्ठा स्वत: तयार करून लागवडीवरील खर्च कमी करतात, महाराष्ट्रातही त्याचे अनुकरण करता येईल. मसाले पिके व सेंद्रीय उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन आधुनिक पद्धतीने बाजारपेठ व्यवस्थापन केल्यास सेंद्रीय उत्पादनांना चांगला बाजारभाव मिळविता येईल हे त्यांनी सांगीतले.\nप्रगतशील शेतकरी श्री. रमेशजी साखरकर यांनी अनुभव सांगतांना म्हणाले की, सेंद्रीय शेतीत देशी वाण व बियाणे यास मोठे महत्व आहे. कीड व रोग यांना प्रतिकारक्षम तसेच जैवविविधता वाढविणा­या विविध प्रकारच्या पिकांच्या वाणांचे संवर्धन होणे व प्रसार होणे ही काळाची गरज आहे. याबाबत शाळा, महाविद्यालये तसेच गावागावात माहितीचा प्रसार होणे व महत्व समजून सांगणे आवश्यक आहे. देशी बियाणे बँकेचे महत्व त्यांनी सांगितले.\nकार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. सुनिल जावळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. श्रीधर पतंगे, श्री. योगेश थोरवट यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यातील शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवनामकृविच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठा पासुन वि...\nमौजे मानोली येथे प्रात्‍यक्षिकाकरीता रब्बी ज्‍वारी...\nसामुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक अन्न दिन साजरा\nकृषिचा पदवीधर केवळ नौकरदार न बनता, नौकरी देणारा दा...\nवनामकृविच्‍या वतीने भारतातील कृषि शिक्षणाचे पुनरूज...\nजमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीकरिता विशेष प्रयत्‍न कर...\nसेंद्रीय भाजीपाला लागवड करतांना स्थानिक व देशी वाण...\nपीक निहाय गटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेती यशस्वी...\nहवामान बदलाच्या पार्श्वभुमीवर रेशीम उद्योग फायदेश...\nसेंद्रीय शेतमालाची विक्री करतांना राष्‍ट्रीय व आंत...\nवनामकृवि आयोजित पंधरा दिवसीय ऑनलाईन वेबीनार मध्‍ये...\nमौजे नांदापुर येथे प्रात्‍यक्षिकाकरिता विद्यापीठ व...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2007/03/blog-post.html", "date_download": "2020-10-20T11:41:22Z", "digest": "sha1:LHJWPS6JNK53AUVURYLPUPN3AKWC7NG4", "length": 22721, "nlines": 356, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: !!! नूतन वर्षाच्या शुभेच्छा !!! -- पु.ल. देशपांडे", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nशेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी... वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी...\nदुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार.. दिव्या दिव्यादिपत्कार... आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी... दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे... सिंहगडावर भरुन आलेली छाती आणी दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...\nकुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्र्श्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा....\nपुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो\nजीवन त्यांना कळले हो...\nमी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणे गळले हो\nजीवन त्यांना कळले हो....\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठ�� इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_5.html", "date_download": "2020-10-20T11:27:46Z", "digest": "sha1:LWEU3MUQL5JX4W2P2EKFOCCCRVLO5YAV", "length": 4600, "nlines": 59, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी", "raw_content": "\nHomeजालनाबाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी\nबाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी\nजालना - बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेवर मात करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. या विजयानंतर मातीतल्या वाघाने मॅटच्या सिंहाला पराभूत केल्याची भावना कुस्ती विश्वामध्ये व्यक्त करण्यात येत होती.\nअभिजीत कटकेने सामन्याच्या पहिल्या मिनिटात जोरदार आक्रमण केले होते. पण त्यानंतर बाला रफिक शेखने जोरदार पुनरागमन केले. बाला रफिकने जोरदार आक्रमण केले आणि दोन गुण कमावले. त्यामुळे पहिल्या काही मिनिटांमध्ये बाला रफिक शेखने अभिजितवर २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर बाला रफिक शेखने एक गुण मिळवत ३-१ अशी आघाडी मिळवली.\nपुण्याच्या अभिजीत कटकेने २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने जबरदस्त आक्रमक खेळताना येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. गत वर्षी भूगाव येथे चॅम्पियन ठरणाऱ्या अभिजीत कटकेने महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकले. प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्याचा अभिजीत कटके हा बुलढाणा येथील बाला रफिक शेख याच्याशी दोन केले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/05/214/", "date_download": "2020-10-20T11:56:04Z", "digest": "sha1:35FBALFBMQA3K4VZJCAVJZHNPPB6YQ5U", "length": 26791, "nlines": 124, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "संघर्ष जारी है… – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nकोरोनाच्या साथीचा विळखा जगभरात आणखीच घट्ट होत चाललेला आहे. हा लेख लिहित असतान��� कोरोनाबाधितांची जगभरातील संख्या 28 लाख 50 हजारांपर्यंत पोचली असून मृतांची संख्या 1 लाख 98 हजार 116 पर्यंत पोचली आहे. लेख प्रसिद्ध होईपर्यंत त्यात खूप वाढ होऊ नये, हीच सदिच्छा अमेरिकेसारखा महाबलाढ्य आणि युरोपातील विकसित देश या साथीला परतावून लावताना मेटाकुटीला आले आहेत; पण संघर्ष जारी आहे. भारतातही काही वेगळी परिस्थिती आहे, अशातला भाग नाही. तुलनात्मकदृष्ट्या बाधितांची आणि मृत्यूची संख्या कमी आहे; पण हा त्वरेने पुकारलेल्या देशव्यापी टाळेबंदीचा परिणाम की चाचण्यांचे प्रमाणच कमी, याबाबत वेगवेगळी मते मांडली जात आहेत. पण एक मात्र खरे की, नवउदारवादी धोरणांमुळे मोडकळीस आणल्या गेलेल्या बँकिंग, आरोग्य, वितरण अशा विविध सार्वजनिक व्यवस्थांच्या व तुटपुंज्या साधनांच्या सहाय्याने सरकारी व्यवस्था जरी या साथीशी मुकाबला करण्याचा प्रयत्न करीत असली, तरी सर्व बाजूंनी सुरक्षित असलेला वर्ग सोडला तर गरीब, कष्टकरी, संघटित-असंघटित कामगार, स्थलांतरित कामगार या वर्गात आपल्या भवितव्याबाबत प्रचंड असुरक्षितता जाणवत आहे.\nकोरोनाच्या साथीने एका बाजूला जीवाला धोका निर्माण केला आहे, तर दुसर्‍या बाजूला लाखो कष्टकर्‍यांच्या जीवनमानाला धोका निर्माण केला आहे. या दोन्ही धोक्यांच्या प्रतिकारावर सर्वांचेच लक्ष केंद्रित आहे; पण या लढाईच्या सावलीत वाढणार्‍या तिसर्‍या एका वाढत्या धोक्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होताना दिसत आहे. हा तिसरा वाढता धोका आहे, स्त्रियांवरील वाढते अत्याचार टाळेबंदीच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे वाढत असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे म्हणणे आहे. केवळ भारतातच नव्हे; तर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन आणि इतर अनेक पाश्चिमात्य देशांतही स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या मोठ्या संख्येने येत आहेत.\nसत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधलेली प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांतून अनेक खोट्या आणि धर्माधर्मांत द्वेष निर्माण करणारा प्रचार कोणताही विधिनिषेध न बाळगता केला जात आहे. दिल्लीतील मरकजचे प्रकरण असो अगर पालघर परिसरातील झुंडबळी; अशा प्रकरणांना धर्मांध रंग चढवत धर्माधर्मांत द्वेष पसरवत समाजातील दुफळीच्या वातावरणाला हातभारच लावला जात आहे आणि या सगळ्याला सत्ताधारी पक्षाकडून चाप लावण्याचा प्रयत्न होताना दि���त नाही; उलट भाजपचे नेते, मंत्री गोमूत्र, मंत्रपठण याबाबत अवैज्ञानिक व अंधश्रद्धा पसरवणारे दावे करण्यात आघाडीवर आहेत.\nअशा वेळी रोजगार नसलेले रिकामे हात, रिकामी डोकी, भवितव्याच्या भीतीने धास्तावलेले तरुण, दारूचा अंमल, पुरुषीपणा, प्रशासकीय व्यवस्थांवरील अविश्वास, कोरोना संसर्गाची भीती; तशात सोशल मीडिया आणि इतर प्रसारमाध्यमांतून राजकीय फायद्यासाठी होणारा धर्मांधतेचा व अंधश्रद्धेचा मारा, याच्या परिणामी निर्माण होणार्‍या असुरक्षित मानसिकतेतून येणार्‍या वैफल्यग्रस्ततेतून अफवा, अंधश्रद्धा, अविश्वासाच्या विळख्यात सापडलेल्या जनतेच्या कायदा-सुव्यवस्थेला न जुमानणार्‍या झुंडी बनतात आणि मग गडचिंचलीत झुंडबळीसारख्या निषेधार्ह घटना घडतात.\nअशी अनेक आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय आव्हाने असली, तरी यातूनही या साथीच्या प्रतिकाराच्या लढ्याला सर्वसामान्य जनता सर्व संकटे सोसत अनेक वैज्ञानिक, संशोधक, व्यक्ती, संस्था, पोलीस, प्रशासकीय, आरोग्य व्यवस्था यांच्या सहाय्याने मोठ्या धैर्याने तोंड देत आहे. समाजात पसरलेल्या किंवा आपल्या हितसंबंधांना जपण्यासाठी पसरवलेली भीती, द्वेष, अविश्वास या भावनांवर मात करत जात-पात, धर्म, वंश, प्रांत, देश याला ओलांडून जात निखळ मानवतेच्या भावनेने एकमेकाला सहाय्य करीत या संकटावर मात करण्याचा पयत्न करीत आहे. या जनतेच्या संघटित प्रयत्नांना निश्चितच यश लाभेल, अशीच सदिच्छा महाराष्ट्राचा 60 वा वर्धापनदिन आणि कामगार दिनानिमित्त आम्ही व्यक्त करतो.\nमार्चमध्ये कोरोनाच्या साथीची तीव्रता वाढू लागली आणि 23 मार्चच्या जनता संचारबंदीनंतर देशव्यापी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. एप्रिलच्या अंकाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती; पण प्रेस बंद असल्यामुळे वार्तापत्राचा अंक छापता येणार नाही व पोस्ट बंद असल्याने पाठवताही येणार नाही, हे तर स्पष्टच होते. त्यामुळे अंक ई-स्वरुपात काढण्याचे आव्हान सांगली येथील ‘अंनिवा’ कार्यालयातील सहकार्‍यांनी स्वीकारले व व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘वर्क फॉर्म होम’चा कोणताही पूर्वानुभव नसताना अनेक अडचणींना तोंड देत अत्यंत कमी काळात यशस्वीपणे ते पारही पाडले. बरोबर एक एप्रिलला नेहमीप्रमाणे हा अंक ई-स्वरुपात प्���सारित करण्यात आला. ही राहुल व सुहास पवार, सुहास यरोडकर, संदीप भोरे आणि दिनेश धनसरे या त्याच्या सहकार्‍यांसाठी अभिनंदनीयच बाब आहे. डॉक्टर असते तर त्यांना शाबासकी देत त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने नक्कीच म्हणाले असते, ग्रेट… ‘अंनिवा’चा या स्वरुपातील हा पहिलाच अंक होता. या अंकाचे स्वागत ‘सोशल मीडिया’वर कार्यकर्त्यांनी व इतरही वाचकांनी चांगलेच केले व या अंकाचा प्रसारही देशभर मोठ्या प्रमाणावर झाला. अनेक नवीन वर्गणीदार झाले. मेच्या या दुसर्‍या ‘ई-अंका’चेही वाचक स्वागत करतील व तो त्यांच्या पसंतीस पडेल, याची खात्री आहे. – संपादक मंडळ\n‘लढा कोरोनाशी’ विशेषांक - मे 2020 जून 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\n21 सप्टेंबर 1995 – अंधारलेला दिवस\nदाभोलकरांच्या खुनाची सात वर्षे\nरूढी, परंपरा पुढील शरणता चिंताजनक\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.in/shivalaya-teerth-verul/", "date_download": "2020-10-20T12:25:41Z", "digest": "sha1:62EH6DN2X4DVHQA7DCVMZRBLIPN3DOYC", "length": 15750, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "शिवालय तीर्थ, वेरुळ - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nजागतिक वारसा असलेल्या वेरुळ लेणी आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरांमुळे वेरुळ हे पर्यटकांनी कायम गजबजलेले असते. मंदिरात असलेल्या शिलालेखाकडे अभ्यासक सोडले तर कोणी बघत पण नाही. पण पर्यटकांच्या गर्दीचा लवलेश नसलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे वेरुळमध्ये आहेत. अहिल्याबाई होळकरांच्या स्मृती जपणारे शिवालय तीर्थ, लक्ष विनायक मंदिर, मालोजीराजे यांची गढी व शहाजी राजा��चा पुतळा, वेरुळ गावातील अष्टभुजा विष्णूमूर्ती, डोंगरावर असलेले श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर इ. वेरुळमधील काही अपरिचित ठिकाणे.\nजलाशयाचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला आणि भिंतीवर शिलालेखरुपात तशी नोंद करून ठेवली आहे.\nशिवालय तीर्थ नावाने ओळखले जाणारे कुंड प्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिरापासून अंदाजे ४००-५०० मीटर अंतरावर आहे. हे कुंड १८५ मीटर x १८५ मीटर आकाराचे आहे. पुराणांमध्ये उल्लेख असलेल्या या जलाशयाचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी शके १६९१ (इ. स. १७६९) मध्ये केला आणि तेथील भिंतीवर शिलालेखरुपात तशी नोंद करून ठेवली आहे.\nही बारव बांधण्याच्या मुख्य हेतू मानवी वस्तीची पाण्याची गरज भागवणे हा आहे. त्याचबरोबर बारवेचे पावित्र्य टिकून राहावे म्हणून बारवेमध्ये मंदिरे बांधून त्यात देवतांची प्रतिष्ठा करण्यात आली आहे.\nएकात एक लहान होत जाणारे सहा टप्पे आणि संरक्षक भिंतीचा सातवा टप्पा अशा एकूण सात टप्प्यात या बारवेचे सुबक बांधकाम केले आहे. बारवेत प्रवेश करण्यासाठी संरक्षक भिंतीमध्ये चार दिशांना चार प्रवेश आहेत. संरक्षक भिंतीच्या आतील बाजूस वस्त्र बदलण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यात एक याप्रमाणे दोन खोल्या बांधलेल्या आहेत. तसेच भिंतीमध्ये दिवे लावण्यासाठी कोनाड्यांची रचना केली आहे. संरक्षक भिंतींच्या पूर्व बाजूस अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या जीर्णोद्धाराची नोंद म्हणून उठावाचा शिलालेख कोरून ठेवला आहे.\nश्री शके १६१९ विरोधी (स)वत्सरी माघ सुदि\nनाग बुध दिनि होळकर कुलाल वा\nलकल्पवल्ली श्री अहल्ला बाईने श्री\nर केला असे श्री र स्तु शिवमाकल्प\nअर्थ: श्री शके १६१९ विरोधी संवत्सर माघ शुद्ध बुधवार या दिवशी श्री अहिल्याबाई होळकर यांनी तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धार केला.\nशिलालेखात तिथीचा उल्लेख नसल्यामुळे नक्की तारीख सांगता येत नाही. शिलालेखात असलेल्या माघ शुद्ध बुधवार या उल्लेखावरून पिल्लई जंत्रीनुसार पंचमी (३१ जानेवारी १७७०) किंवा द्वादशी (७ फेब्रुवारी १७७०) या दिवशी जीर्णोद्धार पूर्ण झाले. महेश तेंडूलकरलिखित “मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्वात” या पुस्तकात दिलेला माघ सुदिनाग बुध दिनि म्हणजेच माघ महिन्यातील सुदिन बुधवार असा अर्थ घेतल्यास शुद्ध पक्षाबरोबर वद्य पक्षातील बुधवारी येणाऱ्या पंचमी (१४ फेब्रुवारी १७७०) आणि एकादशी (२१ फेब्रुवारी १७७०) या तिथींचा पण विचार करावा लागेल. तिथीचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे या वरील चार तारखांपैकी एका तारखेला जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे.\nशिलालेखाचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अहिल्याबाई होळकर असा स्पष्ट उल्लेख. अहिल्याबाईंचे जे इतर शिलालेखात उपलब्ध आहेत त्यात त्यांचा उल्लेख मल्हारराव होळकरांची सून किंवा मल्हाररावांचा मुलगा खंडेराव याची पत्नी असा केलेला आहे.\nप्रत्येक दिशेला पूर्व बाजूने असलेल्या तेरा पायऱ्या उतरून आपण बारवेच्या पहिल्या टप्प्यावर येतो. या टप्प्यावर चारही कोपऱ्यात बुरुजसदृश्य अष्टकोनी आकाराचे बांधकाम केले आहे. पहिल्या टप्प्यावरून दुसऱ्या टप्पा आणि दुसऱ्यावरून तिसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी प्रत्येकी सात पायऱ्या बांधलेल्या आहेत. चौथ्या टप्प्यावर जाण्यासाठी जाण्यासाठी सात पायऱ्या आहेत. या टप्प्यावर चार कोपऱ्यात आणि बाजूंवर आठ शिखरयुक्त छोटी देवळे आहेत. या देवळांची शिखरे भूमिज, नागर इ. विविध शैलीमध्ये आहेत. या प्रत्येक देवळात शिवलिंगाबरोबर महिषासुरमर्दिनी, गणपती, लक्ष्मी-नारायण इ. देवतांच्या प्रतिमा आहेत.\nपाचव्या आणि सहाव्या टप्प्यात पाण्याचे कुंड आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर कुंडातले पाणी आणि संपूर्ण परिसराची सफाई केली जाते. त्रिपुरी पौर्णिमेला येथे उत्सव साजरा केला जातो. बारवेच्या पूर्व प्रवेशाजवळ सती समाध्या आहेत.\nबारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर नक्की कोणत्या काळात बांधले गेले हे माहिती नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी व विठोजी भोसले आणि अहिल्याबाई होळकर यांच्याकाळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. तसेच मालोजी यांनी वेरूळ येथील तिमणभट बिन दामोदरभट शेडगे यांना अभिषेक व पूजाअर्चेची व्यवस्था सांगून त्यांची नेमणूक केली होती. घृष्णेश्वर मंदिराच्या भिंतीवर एकाशेजारी एक असे तीन उठावाचे शिलालेख कोरून ठेवले आहेत. त्यापैकी दुसऱ्या शिलालेखात मालोजी व विठोजी यांचे नाव वाचायला मिळते. या शिलालेखात ते स्वत:ला दास म्हणतात. तसेच पहिल्या शिलालेखात उल्लेखलेला सेवक येकोजि जैतोजि भोसले आणि तिसऱ्या शिलालेखातील सेवक आऊजि गोविंद हणवत्या यांच्याबद्दल कोणतेही संदर्भ उपलब्ध नाही आहेत.\nव विठोजि बाबाजी भो\nमहाराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि पारंपारिक जलव्यवस्थापन, ले. अरुणचंद्र शं. पाठक , अपरांत, पुणे, २०१७\nमराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्वात, ले. महेश तेंडूलकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१५\nब्रह्मदेव – वारसा ठाण्याचा\nअपरादित्य दुसरा याचा नांदुई शिलालेख\nशेवटचा शिलाहार राजा – सोमेश्वर आणि त्याचे लेख\nमंचर येथील यादवकालीन बारव\nशिलाहार राजा झंज आणि शिवमंदिरे\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nPrevious Post छत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nNext Post वेरुळ गावातील अष्टभुजा विष्णू\nकोळीवाड्यात लपलेला वरळी किल्ला\nमंचर येथील यादवकालीन बारव\nवेरुळ गावातील अष्टभुजा विष्णू\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\n© 2020 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/ignorance-is-dangerous-even-after-corona-release-dr-sanjay-oak-opinion-abn-97-2287789/", "date_download": "2020-10-20T12:20:09Z", "digest": "sha1:EGIRLYKLQHYWZU62JHZ24ATISYFJX5VX", "length": 26775, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ignorance is dangerous even after Corona release Dr Sanjay Oak opinion abn 97 | टाळेबंदीला अपेक्षित यश नाही! | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nटाळेबंदीला अपेक्षित यश नाही\nटाळेबंदीला अपेक्षित यश नाही\nडॉ. संजय ओक यांचे प्रतिपादन; रुग्णशोधावर अधिक भर\nकरोना प्रतिबंधासाठी टाळेबंदी, अंतरनियम हेच सध्याचे परिणामकारक उपाय आहेत. टाळेबंदीचा निर्णय आवश्यक होता. टाळेबंदीला अपयश आले असे म्हणता येणार नाही. मात्र, त्यास अपेक्षित यश मिळाले नाही, असे प्रतिपादन राज्याच्या करोना विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सोमवारी केले.\n‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘लोकसत्ता विश्लेषण’ या विशेष उपक्रमात डॉ. ओक यांनी ‘करोनाची सद्य:स्थिती आणि भविष्यकालीन उपाययोजना’ यावर भाष्य केले. राज्याचे करोना विशेष कृती दलाचे प्रमुख, करोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि स्वत: करोनातून बरे झालेले एक रुग्ण अशा अनेक भूमिकांमधून आलेले अनुभव त्यांनी उलगडले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि वरिष्ठ सहायक संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी डॉ. ओक यांच्याशी संवाद साधला.\nडॉ. ओक म्हणाले, रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्यालाही या विषाणूचा संसर्ग झाल्याची जाणीव झाली. खोकला, कणकण ही लक्षणे दिसताच रुग्णालयात दाखल झालो. सिटीस्कॅ न पाहताच हा करोना आहे याची खात्री झाली. रेमडेसिविरचे पहिले इंजेक्शन मिळताच बरे वाटायला सुरुवात झाली. त्यानंतर मी लगेच काम सुरू केले ही चूक होती. संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दोन आठवडय़ांनी शरीर अधिक तीव्र प्रतिक्रिया म्हणजेच ‘सायटोकाइन स्टॉर्म’ दाखवते. मलाही हाच अनुभव आला. काही दिवसांतच पुन्हा खोकल्याची उबळ आणि श्वास घ्यायला त्रास सुरू झाला. म्हणून लगेचच मी अतिदक्षता विभागात दाखल झालो. तेथे सामान्य रुग्णासारखा ऑक्सिजन लावून झोपून राहाण्याचा अनुभव घेतला. आपण यातून बरे होऊ की नाही या विचाराने इतर सामान्य रुग्णांसारखेच मलाही घेरले. त्याही परिस्थितीतून बरा झालो. वैद्यकीय विश्व आणि मानवीय नातेसंबंध यांच्या समतोलाची गरज करोना रुग्ण असताना अधोरेखित झाली. मात्र, करोना हा अत्यंत नेभळट विषाणू असून तो जीव घेत नाही, त्या वेळी शरीरात असलेल्या इतर व्याधींमुळे निर्माण होणारी गुंतागुंत जीवघेणी ठरते या निष्कर्षांप्रत आलो, असे डॉ. ओक यांनी स्पष्ट केले.\nराज्याच्या करोना विशेष कृती समितीच्या कामाबाबतही डॉ. ओक यांनी या वेळी माहिती दिली. ११ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी के ला आणि जबाबदारी घेण्याविषयी विचारले. जबाबदारी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व शाखांचे तज्ज्ञ डॉक्टर विशेष कृती समितीमध्ये आहेत. कृती समितीतील डॉक्टरांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत डॉक्टरांसह पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत मार्गदर्शन के ले. लंडन मधील हाइड पार्क मध्ये उभारण्यात आलेली रुग्णालये पाहून फील्ड हॉस्पिटल्सची संकल्पना सुचली. त्यांच्याबरोबर दर सोमवारी बैठक घेऊन जागतिक स्तरावर चाललेले उपचार, वापरली जाणारी औषधे, होणारे संशोधन यांबाबत चर्चा आणि ऊहापोह होतो. त्यामुळे रुग्णांवर कसे उपचार करायचे याचे स्वरूप निश्चित झाल्याचे डॉ. ओक यांनी सांगितले.\nकरोनाग्रस्त झाल्यावर फोर���टिसमध्ये उपचार घेताना काय उपचार द्यावेत, याबाबत आग्रही होतो. परंतु प्रकृती अधिक गंभीर झाल्यावर माझ्या लक्षात आले की उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर विश्वास अधिक गरजेचा आहे. करोनाच्या उपचाराचे मापदंड आता ठरलेले आहेत. त्यामुळे डॉक्टर देत असलेल्या उपचारांवर शंका व्यक्त करण्यापेक्षा किंवा उपचाराविषयी डॉक्टरांना सल्ले देऊन दबाव आणण्यापेक्षा त्यांच्यावर १०० टक्के विश्वास ठेवून उपचार घेतल्यास रुग्ण नक्कीच बरा होतो. तेव्हा डॉक्टरांना सहकार्य करा, असा सल्ला डॉ. ओक यांनी दिला.\nक्षयरुग्णांप्रमाणे रजा देण्याची मागणी\nमध्यम किंवा गंभीर प्रकृतीचे रुग्ण बरे झाले तरी करोना त्याच्या पाऊलखुणा मागे ठेवतो. शरीराच्या विविध भागांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन त्या भागावर परिणाम होण्याची शक्यता असते. लंग फायब्रोसिससारखे आजार होण्याची शक्यता असते. धाप लागते. शब्द उच्चारण्याच्या क्षमतेत बदल जाणवतो. अशा रुग्णांना बरे झाल्यानंतरही पुनर्तपासण्या, फिजिओथेरपी यावर अधिक भर द्यावा लागतो. अधिक विश्रांतीची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे क्षयरुग्णाप्रमाणे या रुग्णांनाही काही दिवसांची रजा देण्याचा प्रस्ताव डॉ. ओक यांनी सरकारपुढे मांडला आहे.\nडॉक्टर म्हणून इतकी वर्ष सेवा देताना आम्ही अनेकदा नातेवाईकांना अतिदक्षता विभागात भेटण्यास प्रतिबंध करत आलो. मी स्वत: अतिदक्षता विभागात खाटेवर एकटा पडून होतो त्यावेळी मला माझ्या कुटंबियांची प्रकर्षणाने आठवण येत होती. रुग्णाला या अवस्थेत कुटुंबियाचा आधार, संवाद किती महत्त्वाचा असतो, ही वैद्यकीय क्षेत्राची उणीव लक्षात आली. तेव्हा अशा रुग्णांना टॅब्लेट किंवा फोन अशा माध्यमांतून कुटुंबियांशी संवाद साधण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना कृतिदलाच्या माध्यमातून दिल्या आहेत.\nकरोनासाथीने समाजाला आरसा दाखविला\nकरोनासाथीत जीव पणाला लावून सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना समाजाने अक्षरश: वाळीत टाकल्याचे काही अनुभव आहेत. मी रुग्णालयातच राहत होतो. परंतु, जेव्हा कधी आईला किंवा कुटुंबियांना भेटायला घरी जायचो. तेव्हा इमारतीच्या लोकांच्या नजरेत डॉक्टर तुम्ही का आलात, अशी भावना स्पष्ट दिसत होती. भयामुळे आपला जीव वाचविणाऱ्यांविषयीची भावना दूर करून सकारात्मकता निर्माण करण्याची गरज आहे. करोनाच्या साथीने आयुष्यातील पोकळी जाणवून देत समाजमनाचा आरसा दाखविला असल्याचे मत डॉ. ओक यांनी स्पष्ट केले.\nअतिदक्षता विभागात दाखल झाल्यावर रोजचा खर्च सुमारे ३५ ते ५० हजार असतो. नियंत्रित दर असले तरीही हा खर्च अधिक असून सामान्याप्रमाणे मलाही त्याची धाकधूक होती. परंतु, विमा असल्याने फारशी झळ बसली नाही. आरोग्य विमा ही संकल्पना आपल्याकडे मर्यादित वर्गापर्यत पोहोचली आहे. त्यातही विम्याची व्याप्ती किती असावी याबाबतही साक्षरता होणे गरजेचे आहे. पाच लाखांचा विमा सध्या पुरेसा नाही, असे ही डॉ.ओक यांनी स्पष्ट केले.\nसामूहिक प्रतिकार शक्ती हा योग्य पर्याय नाही\nसामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) ही करोना नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर नाही. साधारणपणे ७० ते ९० टक्के लोक करोनाबाधित झाल्यानंतर ही शक्ती येण्याची शक्यता आहे. त्यासाठी इतक्या लोकांना बाधित होऊ देणे हे शहाणपणाचे नाही. त्यामुळे अमेरिकेने जी चूक केली ती आपल्या देशाने केली नाही हे अधिक महत्त्वाचे. करोनाशी लढण्यासाठी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ देण्याचा पर्याय योग्य नसून सुरक्षित अंतर, मास्क इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हाच योग्य मार्ग आहे, असे डॉ. ओक यांनी अधोरेखित केले.\nआरोग्याचा खर्च १० टक्क्यांपर्यंत नेणे आवश्यक\nकरोनाची साथ आल्यानंतर अपुरे मनुष्यबळ, खाटा, साधनसामुग्री अशा सर्वच पातळीवर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची कोलमडलेली स्थिती प्रकर्षणाने समोर आली. त्यामुळे आता तरी आरोग्यवरील खर्चात पुढील काही वर्षांत जीडीपीच्या १० टक्कय़ांपर्यत खर्च करणे आवश्यक असल्याचे मत सरकारला कळवले आहे, असे डॉ. ओक म्हणाले.\nखासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमधील बांध\nसरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांतही उत्तम सेवा देणारे डॉक्टर उपलब्ध असून खासगी आणि सरकारी असा भेदभाव न करता यांच्यात समन्वय साधून जोडणारा बांध निर्माण करणे गरेजेचे आहे. सुरूवातीच्या काळात गरज असल्याने खासगी रुग्णालयातील दर निश्चित करणे गरजेचे होते. परंतु, आता या रुग्णालयांवरही आर्थिक ताण वाढत आहे. तेव्हा ८० आणि २० टक्कय़ांचे गुणोत्तर हळूहळू बदलणे आवश्यक असल्याचे डॉ. ओक यांनी मांडले.\nचाचण्या जितक्या जास्त तितक्या लवकर निदान करून करोना आटोक्यात आणणे शक्य आहे. धारावीतील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यामागे हेच महत्त्वाचे कारण आहे. पल्सऑक्सीमीटरचा वापर करत जोखमीच्या गटातील रुग्णांना वेगळे करत वेळेत उपचार दिल्याने संसर्ग प्रसार कमी होत गेला. आजही आपल्याकडे खूप कमी प्रमाणात चाचण्या होत असून यांचे प्रमाण वाढविण्यासाठी सुरूवातीपासून दल आग्रही राहिले आहे. चाचण्यांचे मोठे बॅनर लावत शक्य तितक्या ठिकाणी चाचण्यांची केंद्र सुरू करावीत. आधार कार्ड दाखवून चाचण्या होतील इतक्या सहजतने उपलब्ध असतील त्याचवेळी संसर्गाचा प्रसार थांबविणे शक्य आहे, असेही डॉ. ओक यांनी स्पष्ट केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकरोनावरील संभाव्य उपचारासाठी भारतीय वंशाच्या मुलीस पुरस्कार\nरेल्वे सज्ज, पण राज्याची दिरंगाई\nप्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही, बंद करण्याचा विचार सुरू; ICMRची महत्त्वाची माहिती\nसावधपणे निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच\nऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील करोना चाचण्यांमध्ये १८ टक्क्यांनी घट\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 सुटय़ा मिठाईच्याही कालमर्यादेची सूचना बंधनकारक\n2 काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान\n3 Coronavirus : पुण्यात दिवसभरात ३३ रुग्णांचा मृत्यू, ७७९ नवे करोनाबाधित\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्य��चा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/corona-news-no-festivities-in-containment-zones-said-by-health-ministry/222039/", "date_download": "2020-10-20T11:24:49Z", "digest": "sha1:BRNU2TDQOR6RJGZQJF7BDKKPFG7SJTKN", "length": 8205, "nlines": 116, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Corona news no festivities in containment zones said by health ministry", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी यंदा दिवाळी, दसरा घरातच; कंन्टेनमेंट झोनमध्ये सण साजरे होणार नाहीत\nयंदा दिवाळी, दसरा घरातच; कंन्टेनमेंट झोनमध्ये सण साजरे होणार नाहीत\nयंदा मानक संचालन प्रक्रिया (SOPs) जारी करत कंन्टेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्यांना घरातच सण साजरे करावे लागणार आहे, अशी विनंती करण्यात आली आहे.\nयंदा दिवाळी, दसरा घरातच; कंन्टेनमेंट झोनमध्ये सण साजरे होणार नाहीत\nकोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यंदा सर्वच सण अगदी साध्या पद्धतीने साजरे केले जात आहे. पण, आता दिवाळी सारखा मोठा सण अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे या सणावर कोरोनाच सावट असणार आहे. एकीकडे अनलॉक ५ ची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, असे असले तरी सणांच्या काळात लॉकडाऊनचे नियम पाळावे लागणार आहेत. कारण या सणांच्या दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आरोग्य मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.\nघरातच सण साजरे करा\nआरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार; यंदा मानक संचालन प्रक्रिया (SOPs) जारी करत कंन्टेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्यांना घरातच सण साजरे करावे लागणार आहे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी कोरोनाच्या संक्रमणाचा धोका जास्त आहे अशा ठिकाणी सण साजरे करता येणार नाहीत. इतकेच नाही तर कार्यक्रमाच्या आयोजनावर देखील बंदी असणार आहे.\nदरम्यान, ज्याठिकाणी सण साजरे करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, अशा ठिकाणी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्क लावणे, थर्मल स्क्रिनिंग, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटाझरचा वापर करणे अनिर्वाय आहे.\nहेही वाचा – Corona: राज्यातील कोरोनाग्रस्तांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n तुमचीही होते अपुरी झोप\nराज्यातला पहिला ‘पोस्ट कोविड सेंटर’ प्रकल्प ठाण्यात तयार\nपालिका आयुक्तांनी सांगितली एकनाथ शिंदेंसोबतचा अनुभव\nठाणे मनपाचा ��ोरोनाला हरवण्याचा फॉर्म्युला\nPhoto: वर्सोवा-अंधेरी मेट्रो पुन्हा एकदा सेवेसाठी सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/who-will-draw-the-sword-bhujbals-tola-to-the-kings/222730/", "date_download": "2020-10-20T11:26:53Z", "digest": "sha1:I74BCVI4PTSAMESM4W6WREWPPNYWLQ4Q", "length": 11086, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "तलवार काढणार कुणावर ? : भुजबळांचा राजेंना टोला | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी तलवार काढणार कुणावर : भुजबळांचा राजेंना टोला\n : भुजबळांचा राजेंना टोला\nआरक्षणप्रश्नी राजकारण नको , शब्दांची खणाखणी थांबवली पाहीजे\nराजे सर्व जनतेचे असतात, रयतेचे असतात, एका समाजाचे नाही. सर्व समाजाचा विचार राजांनी करावा. आता संभाजीराजे तलवारीचा वापर ओबीसी वर करतात का अजून कोणावर करतात ते बघावे लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार संभाजीराजे छत्रपतींना लगावला आहे. आता शाब्दिक वाद थांबवावे, असे मत देखील भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.\nमराठा आरक्षणावर राज्यात वातावरण चांगल तापले आहे. आमचा संयम तोडायला लावू नका अन्यथा आम्ही तलवारी सुद्धा हातात घेऊ’, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला. तर दुसरीकडे आरक्षणाच्या मुददयावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, मराठा, ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला हवी. आता चर्चा बरीच झाली. सर्वांनी विचारपूर्वक बोलले पाहीजे. राजे हे सर्व जनतेचे असतात, त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहीजे. वडेट्टीवार इतर मागासवर्ग खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे त्यांना बोलणे भाग आहे परंतु सर्वांनीचा शब्दांवर बंधने घालायला हवीत सुशांत सिंग राजपूत प्रकरण संपत आलेल आहे त्यामुळे काही करून काही झाले पाहीजे असा काहींचा प्रयत्न आहे. आपले राजकारण करण्यासाठी काहीजण असा प्रयत्न करत असल्याचा टोलाही त्यांन��� लगावला. परंतू सर्वांनी बोलण्यावर बंधने घातली पाहीजेत. राज्यातील वातावरण बिघणार नाही याकरीता तलवारी नाही शब्दांची खणाखणी थांबवा असेही भुजबळ म्हणाले. एमपीएससी परिक्षांसंदर्भात कोरोनाच्या पार्श्वभूमीचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. आपल्याला राज्यात आता हळू हळू सर्व खुले करायचे आहे. परिस्थिती बघून समिती याबाबत निर्णय घेईल असे ते म्हणाले.\nकेंद्र सरकारनं दक्षिण भारतातील कांद्याला निर्यात परवानगी दिली आणि महाराष्ट्राला नाही, हा दुजाभाव का असा सवाल देखील भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला. मात्र, यामुळे भाव स्थिर राहायला मदत होईल. परंतु याबाबत संबधित मंत्र्यांना याबाबत निश्चित विचारणा करू असेही ते म्हणाले.\nकर्जत येथील रस्ते दुरावस्थेबाबत भाजप आमदार गोपीपाथ पडळकर यांनी आमदार रोहीत पवार यांच्यावर निशाणा साधतांना शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा अशा शब्दात टिका केली होती. याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या ७ महीन्यांपासून विकास कामे ठप्प आहे. केंद्रानेही राज्याला पैसे दिलेले नाही त्यामुळे केवळ राज्य सरकारवर खापरं फोडणे योग्य होणार नाही. हळूहळू सर्व सुरू होईल त्यामुळे सरकारकडेही महसूल जमा होईल त्या माध्यमातून कामेही मार्गी लागतील. पडळकरांनीही मागच्या सरकारमध्ये काम केले आहे त्यामुळे उगाच आरोप करण्यात तथ्य नसल्याचे ते म्हणाले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपायाला भिंगरी लावून पिंजला कानाकोपरा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ezykolhapur.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2020-10-20T11:33:01Z", "digest": "sha1:H43OYFMD6TEJWQTF6DGDHO36NJ4UT5ZX", "length": 3845, "nlines": 93, "source_domain": "ezykolhapur.com", "title": "अंबाबाई मंदिर विद्युत रोषणाईने उजळले, तयारी अंतिम टप्प्यात - eZy Kolhapur", "raw_content": "\nअंबाबाई मंदिर विद्युत रोषणाईने उजळले, तयारी अंतिम टप्प्यात\nअंबाबाई मंदिर विद्युत रोषणाईने उजळले, तयारी अंतिम टप्प्यात\nअंबाबाई मंदिर विद्युत रोषणाईने उजळले, तयारी अंतिम टप्प्यात\nकोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर अंतर्बाह्य विद्युत रोषणाईने उजळून निघाले. यंदा मंदिरात भाविकांना प्रवेश नसल्याने गणपती चौक ते गाभाऱ्यापर्यंत विविध रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.\nनवरात्रौत्सवाला आता एक दिवस राहिला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सुरू असलेली तयारीदेखील अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराची रंगरंगोटी, स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी अंतर्गत भागात वेगवेगळ्या रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.\nयावर्षी मंदिरात भाविकांना प्रवेश नसल्याने ही रोषणाई केली असून, त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. यंदा मंदिराबाहेर मांडव घालण्यात आलेला नाही. मात्र, देवस्थान समितीच्या कार्यालयाबाहेर छोटा मांडव सजला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/sports/photolist/49656015.cms?utm_source=navigation", "date_download": "2020-10-20T11:18:28Z", "digest": "sha1:ZCZBWHL3ZJ3GSLT2HAIZJ3QCH7W7GLQI", "length": 5124, "nlines": 89, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचेन्नईला सुरेश रैनाची कमतरता जाणवत आहे\nसध्याच्या घडीला रैनाची भटकंती सुरु आहे\nमुंबईची जोडी जमली रे...(सर्व छायाचित्र सौजन्य-आयपीएल ट्विटर)\nअनेक जण जखमी आणि फिटनेस देखील...\nसुपर ओव्हरमध्ये रबाडाची कमाल\nरायुडू ठरला विजयाचा शिल्पकार\n​54* (29) विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, 2010\nIPLमधील सर्वात महाग कर्णधार\nसर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम\nचेन्नईचे चार खेळाडू या शर्यतीत\nहा निर्णय रैनाला महागात पडू शकतो.​..\nरैनाच्या तिसऱ्या स्थानावर कोण खेळू शकतं, पाहा...\nपाच महिन्यांनी केला सराव\nरैना खेळणार नसल्याचे स्पष्ट झालं...\nधोनीसारखा चतुर कर्णधार नाही......\nस्विम सूट घातल्याने ट्रोल झाली; महिला खेळाडू दिले हे उत...\nसेरेनाचा पराभव करून जिंकले ग्रँडस्लॅम...\nप्रतिमा खराब करू नको...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=GrabzItIntraProxy", "date_download": "2020-10-20T12:23:18Z", "digest": "sha1:4JRYGWENP7BKY2ERBF2J3RJXDMWTNP5G", "length": 9584, "nlines": 169, "source_domain": "mr.grabz.it", "title": "आपण GrabzIt इंट्राप्रॉक्सी कसे वापराल?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nआपण GrabzIt इंट्राप्रॉक्सी कसे वापराल\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना GrabzIt इंट्राप्रॉक्सी उघडते intएर्नाल वेबसाइट ए मध्ये होस्ट केलेले intरॅनेट किंवा ग्रॅब्झआयटीच्या सेवांवर लोकलहोस्टवर. त्यास खालील आवश्यकता / मर्यादा आहेत:\nकेवळ ग्रॅबझिटच्या सर्व्हरमधून प्रवेशास अनुमती देते\nजावा एक्सएनयूएमएक्स + आवश्यक आहे\nप्रथम प्रॉक्सी स्थापित करा. मग आपल्या राउटरवर मशीनला 10000 पोर्ट अग्रेषित करा IP पत्ता GrabzIt इंट्रा प्रॉक्सी स्थापित आहे. कृपया हे कसे करावे ते आम्हाला विचारू नका, आपल्या राउटरला कॉन्फिगर करण्यासाठी माहिती वर उपलब्ध असावी intआर्टनेट\nमग राऊटर आयपी addressड्रेस व पोर्टवरील सर्व विनंत्या सोडवल्या जातील intअर्नल वेबसाइट. उदाहरणार्थ आपली वेबसाइट येथे असल्यास http://localhost/mywebsite/index.html आणि आपला राउटर आयपी पत्ता 123.123.123.123 आहे नंतर आपल्या वेबसाइटचे बाह्यरित्या निराकरण करण्यासाठी आपण हे पास करू शकता: http://123.123.123.123:10000/http://localhost/mywebsite/index.html GrabzIt करण्यासाठी.\nत्याचप्रमाणे जर आपल्याकडे ग्रॅबाझीटडेमो स्थानिक पातळीवर स्थापित असेल आणि येथे कॉलबॅक हँडलरला काय कॉल करावे http://localhost/GrabzItDemo/handler.php आपण जाऊ शकते http://123.123.123.123:10000/http://localhost/GrabzItDemo/handler.php कॉलबॅक हँडलर म्हणून URL.\nआपण आपली वेबसाइट सार्वजनिकपणे उपलब्ध केल्यास हे URL उपसर्ग हटविणे लक्षात ठेवा\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/spotlight-on-isma-ifpug-insights/?lang=mr", "date_download": "2020-10-20T12:29:42Z", "digest": "sha1:7JRLUWQW5AM3ADTJCRSVG2CFP3XW7BFG", "length": 25391, "nlines": 362, "source_domain": "www.ifpug.org", "title": "स्पॉटलाइट: इंडियन शुगर मिल असोसिएशनने IFPUG अंतर्दृष्टी – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वाप��ून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉ��� IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nस्पॉटलाइट: इंडियन शुगर मिल असोसिएशनने IFPUG अंतर्दृष्टी\nकरून प्रशासन · ऑक्टोबर 2, 2012\nया प्रोफाइलमध्ये काय आहे इंडियन शुगर मिल असोसिएशनने IFPUG अंतर्दृष्टी\nहे आमच्या नवीन बुलेटिन बोर्ड आहे, सदस्य सेवा क्षेत्र जे स्थीत येथे. साइट आपल्याला खाते नोंदणी आवश्यक आहे नाही, पण तो आपल्या IFPUG सदस्यता माहिती यासारखी माहिती आहे. बोर्ड अद्याप सार्वजनिकरित्या प्रवेश आहे, पण कोण IFPUG सदस्य नसलेल्या पोस्टर वापरकर्ता खाते ईमेल / पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे.\nआपण लॉग इन केल्यानंतर, निवडा “गट” टॅब आणि शोध “इंडियन शुगर मिल असोसिएशनने अंतर्दृष्टी” – गट सामील होण्यासाठी आणि आपण आपल्या मार्गावर आहात.\nपुढील कथा ऍरिझोना राज्य प्राध्यापक ISMA7 साठी presenters सामील व्हा\nमागील कथा ISMA7 ट्रॅक सादरीकरणे\nआपण देखील आवडेल ...\nIFPUG परीक्षा प्रदाता बदला\nकरून प्रशासन · प्रकाशित ऑक्टोबर 1, 2019 · गेल्या बदल ऑक्टोबर 2, 2019\nसप्टेंबर लेख कॉल 2019 Metricviews च्या संस्करण\nकरून प्रशासन · प्रकाशित मे 3, 2019 · गेल्या बदल जुलै 9, 2019\nआमच्या नवीन आपले स्वागत आहे, सुधारित वेबसाइट\nकरून प्रशासन · प्रकाशित मे 9, 2012\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nकॅफे वेबिनार मालिका: माईनफील्ड नेव्हिगेट करत आहे – आवश्यकता पूर्ण होण्यापूर्वी अंदाज बांधणे\nस्नॅप, आयएसओ मानक होण्यासाठी उमेदवार. आपल्या अनुभवाबद्दल प्रश्नावली\nआयएफपीयूजी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\nIFPUG नॉलेज वेबिनार: आयएसबीएसजी प्रकल्प आणि अनुप्रयोग डेटा. सप्टेंबर 16, 2020\n2020 IFPUG मंडळ उमेदवार जाहीर संचालक\nआयएफपीयूजी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\n2020 IFPUG मंडळ उमेदवार जाहीर संचालक\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4126", "date_download": "2020-10-20T11:29:00Z", "digest": "sha1:QWMVHYA5ZOGWYVGVHRJWKFIUOMVCOA5L", "length": 9822, "nlines": 131, "source_domain": "rajtantra.com", "title": "रासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Uncategorized रासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी\nरासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी\nबोईसर, दि. 02 : तारापूर औद्यागिक वसाहतीतून (एमआयडीसी) निर्माण होणारे रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्यांद्वारे खाडीत सोडले जात असल्याने या रासायनिक सांडपाण्यामुळे पुन्हा एकदा नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी नियंत्रण मंडळाचे अधिकारी व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला.\nतारापूर एमआयडीसीमध्ये हजारो कारखाने कार्यरत आहेत. या करखान्यामधून निर्माण होणार्‍या रासायनिक सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी येथे 25 एमलडी क्षमतेचे दूषित पाणी प्रक्रिया केंद्र कार्यरत आहे. मात्र संपुर्ण एमआयडीसीतून 50 एमएलडीपेक्षा जास्त रासायनिक सांडपाणी निर्माण होत असल्याने मोठ्या प्रमाणावर हे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सार्वजनिक नाल्यांद्वारे आसपासच्या खाडीमध्ये मिसळत आहे. परिणामी नवापूर, दांडी व सालवड या खाडीतील मासे मृत झाल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. आज पुन्हा एकदा नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार समोर आल्यांनतर संतप्त ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अजित पाटील आणि सीईटीपीचे अधिकारी जाधव यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला. यावेळी नवापूर खाडी दुषित होण्यास कारण ठरणार्‍या नाल्यांना अडवून खाडीचे प्रदुषण थांबविण्यास उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन जाधव यांनी ग्रामस्थांना दिले.\nPrevious articleडहाणू: घुसखोर बांगलादेशी नागरिकाला २ वर्षाची शिक्षा\nNext articleवाडा : नांदनीतील महिलांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा\nएमआयडीसीत दिवसाढवळ्या विषारी वायू सोडल्याने नागरीकांना बाधा\nप्रदुषणकारी कंपन्यांवर कारवाई होणार\nतारापूर एमआयडीसीत रात्रीच्या सुमारास विषारी वायू प्रदुषण\nवाडा : केळठण गावाला अंधश्रद्धेचे ग्रहण, दोघे गजाआड\nलोकशाही व्यवस्थेमध्ये सर्वांनी अधिकाधिक सक्रिय व्हावे -संजीव जोशी\nकेशव अर्जुन राऊत विद्यामंदिरात शिक्षण हक्कावर व्याख्यान\nहर्झान रोहिंग्टन इराणी दमण दारु तस्कर\nपद्मश्री अनुताई वाघ यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न\nडहाणू तालुक्यात सरासरीच्या 97% पाऊस – मोखाडा तालुक्यात सर्वात कमी 65%...\nएकूण कोरोना +ve 69; एका दिवसांत 14 वाढले\nवकिलाचा अपघाती मृत्यू – गडचिंचले हत्याकांडात मांडणार होता पिडीतांची बाजू\nपालघर जिल्ह्या��ील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\nभिवंडीतून आलेले 8 जण क्वारन्टाईन परिसरातील लोक चिंतेत\nतारापूर एमआयडीसीत रात्रीच्या सुमारास विषारी वायू प्रदुषण\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/oric-city-will-completed-in-october-1659605/", "date_download": "2020-10-20T12:08:54Z", "digest": "sha1:6242TZJMNVZLLQQFMOI4JFLPJCTRC67Y", "length": 14880, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Oric city will completed in October | ‘ऑरिक सिटी’चे काम ऑक्टोबपर्यंत पूर्ण होणार | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\n‘ऑरिक सिटी’चे काम ऑक्टोबपर्यंत पूर्ण होणार\n‘ऑरिक सिटी’चे काम ऑक्टोबपर्यंत पूर्ण होणार\nशेंद्रा येथील डीएमआयसी प्रकल्पातील ७० टक्के पायभूत सुविधांचे काम पूर्ण झाले.\nशेंद्रा-बिडकीन डीएमआयसी प्रकल्पातील ‘ऑरिक सिटी’चे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत असतानादेखील ते काम ऑक्टोबपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. हे काम प्रगतिपथावर असून, आतापर्यंत शेंद्रा येथील डीएमआयसी प्रकल्पातील ७० टक्के पायभूत सुविधांचे काम पूर्ण झाले.\nशेंद्रा-बिडकीन डीएमआयसी प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर सुरू असून, हा प्रकल्प जवळपास ११ हजार कोटी रुपयांचा आहे. त्यापकी तीन हजार कोटी रुपये केवळ भूसंपादन करण्यासाठी खर्च झाले आहेत. उर्वरित रक्कम ही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च केली जात असल्याचे डीएमआयसीचे सरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकल्पांतर्गत दोन रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येत असून, पहिला उड्डाणपूल हा जालना रस्त्याला जोडणार��� आहे. एक कि.मी. अंतराचा हा पूल असून तो सहापदरी राहणार आहे. त्या पुलावरच फूटपाथसाठी स्वतंत्र व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.\nया पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असले तरी जून-जुल २०१८पर्यंत त्यावर दुचाकी वाहने धावणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दुसरा उड्डाणपूल हा करमाड-सटणादरम्यान असून त्या पुलाचे काम सुरूझाले नसल्याचे त्यांनी सांगितले. तो पूल समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nऑरिक सिटीमध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे\nऑरिक सिटीची इमारत बांधण्यासाठी १२९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ही इमारत पाचमजली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर वाहनतळ आणि नियंत्रण कक्ष असणार आहे. या इमारतीमध्ये जवळपास २०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्याच बरोबर अग्निशमन यंत्रणादेखील कार्यान्वित राहणार असून, ते सर्व नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहेत. पाचवा मजला हा विविध कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. यामध्ये बँकिंग, विमा आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. डीएमआयसी प्रकल्पातील ६३ कि.मी.चे अंतर्गत रस्त्यांचे कामदेखील डिसेंबपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. या सिटीमध्ये ऑरिक सिटी परिसर आणि डीएमआयसी प्रकल्पात हायटेन्शन विजेची तार किंवा अन्य कोणत्याही तारा वरून जाणार नाही. त्यात नीटनेटकेपणा असावा म्हणून सर्व वायर भूमिगत पद्धतीने नेण्यात येणार आहे. त्या वायर टाकण्यासाठी स्वतंत्रपणे सिंमेटचे डक तयार करण्यात आले असून, त्यात बिघाड झाला तर दुचाकी घेऊन जाऊन ती दुरुस्ती करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.\n१६ पुलांचे काम अंतिम टप्प्यात\nडीएमआयसी प्रकल्पामध्ये लहानमोठे जवळपास १६ पूल उभारण्यात येत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. त्याचबरोबर विजेचे पाच सब स्टेशनचे काम करण्यात येणार असून, त्यापकी दोन सब स्टेशनची कामे सुरू झाली असल्याचे पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, गजानन पाटील, समन्वयक किसनराव लंवाडे, विष्णू लोखंडे यांची उपस्थिती होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्��ा बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 ‘मी लिंगायत….माझा धर्म लिंगायत’; स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी औरंगाबादेत मोर्चा\n2 आईने उराशी कवटाळून धरलेल्या बाळाचा गुदमरुन मृत्यू\n3 राष्ट्रवादीशी आघाडीबाबत महिनाभराने पुन्हा चर्चा -चव्हाण\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF", "date_download": "2020-10-20T10:54:15Z", "digest": "sha1:ALM4HB4PWX42W62ZKTEQH3KJU37UMP6M", "length": 2906, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "करू शकता, जेथे एक जा, मेक्सिको पूर्ण करण्यासाठी इतर", "raw_content": "करू शकता, जेथे एक जा, मेक्सिको पूर्ण करण्यासाठी इतर\nत्यामुळे, सोपे उत्तर म्हणून समान आहे तो कोणत्याही इतर पाश्चात्य देश — कोणत्याही मोठ्या शहरात, फक्त कोणत्याही जा क्लब दिसते की भाग आणि सुमारे विचारू\nतेव्हा नाही प्रर्दशन हंगामात, फक्त देखावा पर्यायी जीवनशैली हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स\nएक ट्रॅव्हल एजंट मदत करू शकता, खूप नाही — सर्व हॉटेल्स आहेत स्पष्टपणे पर्यायी जीवनशैली पण त्याऐवजी ते केले आहे»दत्तक»समुदाय मुळे त्यांचा स्वीकार किंवा झाल्यामुळे करण्यासाठी फक्त येत, एक गंभीर वस्तुमान समलिंगी मध्ये राहण्याच्या लोकांना विशिष्ट हंगाम (जसे दरम्यान नियमावली का आहे, मी आणले, तो पर्यंत). शहरात जसे प्वेर्टो वललार्टा, ú, मेक्सिको सिटी, आकपौल्को, गुआडळजारा, सण लुकास, ते सर्व जोमदार समलिंगी समुदाय, हॉटेल कर्मचारी स्थानिक आनंदी क्लब, आणि देखावा — काही शहरे आहेत विशेष पर्यटन मासिके किंवा पत्रके सह -अनुकूल आहे जे व्यवसाय बाहेर असू शकत नाही (किंवा असू शकते, अवलंबून जागा) पण दिला जाऊ शकतो यावर विनंती.\nमजा करा आणि सुरक्षित रहा\n← कसे टिपा तारीख मेक्सिकन महिला - डेटिंगचा सल्ला\nऑनलाइन पोर्तुगीज अर्थातच सह-मोफत शिकवणी →\n© 2020 व्हिडिओ गप्पा मेक्सिको", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/bjp-leader-pravin-darekar-fighting-aginst-mumbai-hospitals-high-bills-61097", "date_download": "2020-10-20T12:00:59Z", "digest": "sha1:YPXRJCWGTFOCUMAAIQZYOFRVEVQ4VTFJ", "length": 14379, "nlines": 188, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "रुग्णाला न्याय देण्यासाठी दरेकर यांनी रुग्णालयावर धडक मारली पण..... - BJP Leader Pravin Darekar Fighting Aginst Mumbai Hospitals for High Bills | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरुग्णाला न्याय देण्यासाठी दरेकर यांनी रुग्णालयावर धडक मारली पण.....\nरुग्णाला न्याय देण्यासाठी दरेकर यांनी रुग्णालयावर धडक मारली पण.....\nबुधवार, 2 सप्टेंबर 2020\nबिल भरेपर्यंत मृतदेह अडकवून ठेवणाऱ्या या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी. हे रुग्णालय सील करुन मुंबई महापालिका आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी यासाठी आंदोलन करून अशा रुग्णालयांना टाळे ठोकेल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे\nमुंबई : गरीब कोविड रुग्णाला एकवीस लाखांचे अव्वाच्या सव्वा बिल दिल्याचे कळल्यावर रुग्णालयाला जाब विचारण्यासाठी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मालाडच्या रुग्णालयावर धडक मारली. पण त्याआधीच त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र रुग्णालयाने अडवलेला मृतदेह दरेकर यांच्यामुळे नातलगांच्या ताब्यात मिळाला व जादा बिल देखील माफ झाले.\nमालाडच्या लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात आज हा प्रकार घडला. एका रुग्णाला 21 लाखांचे बिल दिल्याची तक्रार रुग्णाच्या नातलगांनी काल दरेकर यांना केली. त्यासाठी कर्ज काढण्याचा निर्णय या गरीब कुटुंबाने घेतला. त्यामुळे दरेकर यांनी तेथे जाऊनच रुग्णालयाला जाब विचारण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार ते आज सकाळी तेथे गेले देखील. मात्र त्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला होता, तरीही उरलेले १३ लाख रुपये देईपर्यंत रुग्णालयाने मृतदेहदेखील अडवून ठेवला. दरेकर यांनी तेथे जाऊन रुग्णालय व्यवस्थापनाला जाब विचारला व त्यांच्या बिलातील फोलपणा दाखवून दिला. त्यामुळे रुग्णालयाने उरलेले बिल माफ केले व मृतदेहदेखील ताब्यात दिला, असे दरेकर यांनी सांगितले.\nबिल भरेपर्यंत मृतदेह अडकवून ठेवणाऱ्या या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी. हे रुग्णालय सील करुन मुंबई महापालिका आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी यासाठी आंदोलन करून अशा रुग्णालयांना टाळे ठोकेल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.\nदरेकर यांनी बिलाची तपाणी केली, हा रुग्ण साधारण पंधरा-वीस दिवस तेथे होता. त्याला बेड चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस व बायोपॅक चार्जेस असे एकाचवेळी दोन-दोन प्रकारचे चार्जेस बिलात लावण्यात आले. एका पीपीई किट साठी साडेतीन हजार रुपये लावले. 'बायोमेडिकल वेस्ट चार्जेस रोजचे अडीच हजार रुपयांप्रमाणे पुर्ण बिलात ७७ हजार ५०० रुपये बिलात लावले. औषधांचे बिल तब्बल १० लाख ६२ हजार लावल्याचे दरेकर यांनी दाखवून दिले.\nपीपीई किट चे बिल तसेच बायोमेडिकल वेस्ट चे बिल रोज प्रत्येक रुग्णांकडून साडेतीन व अडीच हजार असे का घेतले जाते, प्रत्येक रुग्णावर यासाठी एवढा खर्च होतो का, असे दरेकर यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला विचारले. त्यामुळे रुग्णालयाने माघार घेतल्याने दरेकर म्हणाले. कुर्ला येथील एका रुग्णालयाने देखील असेच रुग्णाला प्रचंड बिल लावले होते, तेव्हाही दरेकर यांनी तेथे जाऊन जाब विचारला होता. सरकारने केवळ परिपत्रके काढली आहेत, मात्र सरकारचे त्यावर नियंत्रण नाही, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशिवसेनेचे आमदार रवीद्र वायकर यांच्या तक्रारीची मनपा आयुक्तांकडून गंभीर दखल\nमुंबई : जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रवीद्र वायकर यांनी गोरेगाव (पूर्व ) येथील मोहन गोखले मार्ग येथील एका भुखंडावर होत...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला `हनी ट्रॅप`मध्ये अडकविण्याचा प्रयत्न : पोलिसांकडे केली तक्रार\nजळगाव : जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील याना हनी टॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला.याबाबत त्यांनी...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nफडणवीसांकडे मुद्दा नसल्यानेच त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांबद्दल विधाने : जयंत पाटील\nमुंबई : देवेंद्र फडणवीस यांना कोणताही मुद्दा राहिला नाही म्हणून ते मुख्यमंत्र्याविषयी विधाने करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत असे शब्द वापरणे चूक...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nमहिलांना लोकल प्रवास नाकारण्यात भाजप नेत्यांचा हात - सचीन सावंत\nमुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील माता भगिनींना लोकल प्रवासाची सुविधा द्यावी हा निर्णय राज्य सरकारने रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर मिळून घेतला होता. रेल्वे...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nनाथाभाऊ म्हणतात, मी आजही भाजपतच, राष्ट्रवादीकडून कोणताही निरोप आलेला नाही \nमुंबई : \"\" मला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोणताही निरोप आलेला नाही. राष्ट्रवादीसोबची चर्चा अजूनही पूर्ण झालेली नाही अशी माहीती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nमुंबई mumbai प्रवीण दरेकर pravin darekar महापालिका आंदोलन agitation ऑक्सिजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kedusworld.blogspot.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2020-10-20T11:08:31Z", "digest": "sha1:PWG4MYHFP63DJFLOXQNJZQU7JRHLSDC3", "length": 16390, "nlines": 87, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: पांढर्‍याची वाडी - भाग १", "raw_content": "पांढर्‍याची वाडी - भाग १\nमुख्य रस्ता सोडून बस तांबडी फाट्यावरून कच्चा रस्त्याला लागली. आता बसचा पुढचा प्रवास हा असाच कच्चा रस्त्यावरून होणार होता. आपल्या राजकारण्यांनी कितीही शहरीकरणाचे सूर आळवले तरी कोकणातल्या दुर्गम भागातले रस्ते आजुनहि कच्चेच आहेत. बसला बसणार्‍या धक्क्यामुळे असेल कदाचित शिवाला अचानक जाग आली, डोळे किलकिले करत त्यानं खिडकीतून बाहेर पाहिल. बाहेर नुकतच उजाडल होत, आजुनहि व्यवस्थित प्रकाश पडला नव्हता. त्या छोट्याशा रस्त्यातून बस धुळ उडवत जात होती, हे सगळ दृष्य पाहुन शिवान ��ळखल कि बसने तांबडी फाटा ओलांडला आहे. म्हणजे अजुन दोन तास तरी लागतील माणगाव यायला. शिवान बसमध्ये आजूबाजूला पाहिल काहि लोक झोपेतून उठले होते तर काहि अजुनहि पेंगतच.होते. हवेत मस्त सकाळचा गारवा पसरला होता. शिवा परत खिडकीतून त्याच्या लाडक्या कोकणच रमणीय दृष्य पाहु लागला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वाडींमधली उंचच उंच नारळ, सुपारीची झाड जणु आकाशाला गवसणीच घालत होती. गुराखी तोंडानं आवाज करत आणि हातात काठि घेत गुरांना हाकत होते. बायका, मुली हंडे डोक्यावर घेउन विहिरीच्या दिशेने जात होत्या. बर्‍याच दिवसांनी हे सगळ पाहुन शिवाला खूप छान वाटल तो मोठ्या उत्साहानं बाहेरची ती मजा पाहु लागला. गेले पाच वर्ष शिक्षणाच्या निमित्ताने तो पुण्यात रहात होता. लहानपणीच आईबापांना पारखा झालेल्या शिवाला त्याच्या आजोबा आणि आजीनेच वाढवल होतं. माणगावात शिवाचे आजोबा म्हणजे आण्णा यांच्या मोठ्या आंबा आणि फणसाच्या बागा होत्या त्यामुळे घरची परीस्थिती चांगलीच होती. आण्णा जातीन आपल्या बागांमध्ये लक्ष देत असत. शिवाच बालपण अण्णांच्या शिस्तीत गेलं होत. अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या शिवाच चवथीपर्यंतच शिक्षण माणगावातच झाले. पुढच्या शिक्षणाकरता शिवा जवळच असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी जात असे. शाळेत अत्यंत हुशार असलेल्या शिवाला महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरता अण्णानी पुण्याला पाठवल, तेव्हापासून शिवाचा माणगवशी संपर्क खूपच कमी झाले. पहिली काहि वर्ष शिवा महिने दोन महिन्यातून गावी येत असे पण पुढे हे कमी होत गेलं, आणि ह्यावेळेस तर तो तब्बल दोन वर्षानी गावी येत होता. ह्यावेळेस मात्र शिवा चांगल्या मोठ्या मुक्कामाला आला होता. त्यानं नुकतीच शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती आणि आता निकाला लागायला मधे दोन महिन्यांचा तरी आवधी होता.\nकंडक्टरनी \"माणगाव\" असं म्हणत बेल मारली, तसा शिवा तंद्रीतून बाहेर आला त्यानं झटकन आपली बॅग उचलली आणि खाली उतरला, बस झपकन धुळ उडवत निघून गेली. त्यान इकडे तिकडे बघत मस्तपैकी आळस दिला. मग अण्णाच्या वाडीची वाट चालु लागला. माणगाव तसं छोटसच होत त्यामुळे तिथे घरी पोहोचण्याकरता वाहन असं काहिच नव्हत. तो त्या सुंदर सकाळची मजा लुटत चालायला लागला, तेवढ्यात त्याला लांबून ओळखीची हाक ऐकु आली, त्यान मागे वळून पाहिल तर त्याचा बालमित्र चिंत्या आपल्या बैलगाडीत बसून त्याच्याच दिशेने येत होता. जशी बैलगाडी शिवाच्या जवळ आली चिंत्यान खाली उडी मारली आणि शिवाच्या जवळ येत म्हणाला.\n\"अरे शिवा तू कधी आलास\n\"हा काय आताच येतोय.\"\n\"अरे तू तर एकदम हिरो झालास रे, जीनची पॅन्ट, हा रंगीत शर्ट... वा वा.\"\n\"सोड रे झाल का तुझे परत सुरु तू बोल कसा आहेस तू बोल कसा आहेस आणि घरचे सगळे कसे आहेत आणि घरचे सगळे कसे आहेत\n\"अरे हो.. हो.. जरा दमान घे. मी एकदम बेश्ट, आनी मी बेश्ट म्हंजी घरचे बी बेश्टच कि\"\nमग थोडं गंभीर होत चिंत्या म्हणाला.\n\"पण म्हातार्‍यानं अंथरुण धरल बघ आता. जाऊ दे ते सारं... चल मी तुला घरी सोडतो.\"\n\"अरे नको कशाला. तुला शेतावर जायला उशीर होईन. मी जातो आपला चालत माझा.\"\n\"शेत म्हनजे काय हापिस हाये व्हय\nत्यानं शिवाची बॅग बैलगाडीत ठेवली मग शिवा चिंत्याच्या बाजुला बसला चिंत्यान बैलगाडी हाकली, गप्पाच्या नादात आण्णाची वाडि कधी आली ते त्यांना कळलच नाहि. शिवाला लांबूनच त्याची ती लाडकि वाडि दिसली, चोहोबाजूंनी नारळ, सुपारी, आणि आंब्याची झाडं आणि मध्ये टुमदार घर. शिवाची वाट पहात आण्णा माडीवर येरझाऱ्या घालत होते. साधारण पंचाहतरीतले आण्णा अजुनहि खूप उत्साहि होते. डोक्यावरचे केस आणि ओठावरची जाड मीशी जरी पिकली असली तरी त्यांचा उत्साह मात्र एखाद्या तरूणाला लाजवेल असाच होता. शिवाला येताना पाहुन ते लगबगीनं खाली उतरले. शिवान अण्णांना वाकून नमस्कार केला तसं अण्णानी आशीर्वाद देत त्याला उठवल. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. मग शिवाला घरात नेत त्यांनी माईंना हाक मारली.\nतसं माई म्हणजे शिवाची आजी लगबगीनं बाहेर आल्या. माई म्हणजे मूर्तीमंत मायेचं प्रतिक. वयाची सत्तरी ओलांडली तरी तिच्या चेहर्‍यावरच ते तेज अगदी तसंच होत. नऊवारी जरीच्या काठाची हिरवी साडी, कपाळावर मोठे कुंकू आणि डोळ्यावर चष्मा.\n\"अगं बाई आला का शिवा.\"\nशिवान माईंना वाकून नमस्कार केला, तसं त्याला आशीर्वाद देत माईंनी शिवाच्या खांद्याला हात लावत उठवल. मग पदरानं आपले डोळे पुसत त्या म्हणाल्या.\n\"किती वाळलय गं माझ लेकरू. पुण्याला काहि खातो पितो कि नाहि रे.\"\n\"माई आता आलोय ना इथे. तुझ्या हातच खाऊन चांगला जाड जुड होऊनच जाईन.\"\n\"हट्ट शिंच्या आल्या आल्या जायच्या कसल्या गप्पा करतोस.. \"\n.मग वातावरणाला थोडं हलकंफुलकं करण्याकरता चिंत्या म्हणाला.\n\"आण्णा पाहिल का आपला शिवा कसा एकदम हिरोवानी दिसतो ते.\"\nअण्णांनी पण चिंत्याच्या हो मध्ये हो मिळवून हसून दाखवल तस माई म्हणाल्या.\n\"चला आत चला. शिवा तु हात पाय धुवून घे. देवाला नमस्कार कर तोवर मी चहा आणते. चल रे चिंत्या तु पण चल\".\n\"नाय म्या जातो आता शेतावर\"\n\"बरं रात्री जेवायला इथेच ये भरली वांगी करणारा आहे.\"\n\"व्हय नक्किच\" असं म्हणत चिंत्या निघून गेला.\nपुढचा सगळा दिवस प्रवासाचा क्षीण घालवण्यात गेला, त्यान आण्णा आणि माईंशी भरपूर गप्पा मारल्या. रात्री चिंत्यापण जेवायला आला होता. माईंच्या हातच सुग्रास जेवण जेवून दोघा दोस्तांनी भरपूर गप्पा मारल्या. पुढचे दोन तीन दिवस शिवाचे असेच मजेत गेले.\nरवीवारी सकाळी शिवा आणि आण्णा वाडितल्या ओसरीवर गप्पा मारत बसले होते तेवढ्यात त्यांच्या वाडित काम करणारा सदा धावतच आण्णांकडे आला. त्याचा चेहरा गंभीर वाटत होता. आण्णांनी त्याला विचारल.\n\"काय रे सदा काया झाल असा का दिसतोयस तू असा का दिसतोयस तू\n\"आण्णा येक वाईट बातमी हाये. चिंत्याच्या म्हातार्‍यान जीव सोडला\"\n\"अरे देवा... कधी रे\"\n\"आताच कि थोड्या वेळापूर्वी.\"\nशिवाकडे पहात आण्णा म्हणाले.\n\"चल शिवा आपल्याला जायला पाहिजे. आत जा आणि माईला घेउन ये लवकर\"\nतसा शिवा आत गेला, थोड्याच वेळात तिघेहि चींत्याच्या घरी रवाना झाले.\nat सोमवार, ऑक्टोबर ११, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kedusworld.blogspot.com/2010/06/blog-post_29.html", "date_download": "2020-10-20T11:14:30Z", "digest": "sha1:ERLARBB4FAYWV64SNMWO3VYZBSIWW3GD", "length": 24788, "nlines": 126, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: चींगी", "raw_content": "\nचींगीन जशी त्या बाईंची पर्स उचलली तशा त्या बाई जोरात \"चोर चोर\" असं ओरडत चींगीच्या मागे धावु लागल्या. समोर चालु असलेला हा गोंधळ पाहुन ते दोघं हवालदारसुध्दा उठून चींगीला पकडायला धावले. चींगी पळत स्टेशनच्या बाहेर आली पण त्या हवालदारानं एव्हाना तिला पकवलं पण होत. तेवढ्यात त्या बाई पण तिथं धापा टाकत पोहोचल्या. मग ते हवालदार त्या दोघींना घेउन जवळच असलेल्या पोलिसस्टेशनवर घेऊन आले. तिथे आल्यावर इंन्स्पेक्टर साहेबांनी त्या बाईंना बसायला सांगीतलं, त्यांची पर्स त्यांना परत दिली आणि आत सगळ व्यवस्थीत आहे ना ह्याची खात्री करुन घ्यायला सांगीतली. जेव्हा त्या बाईंनी पर्समधलं सगळ सामान बरोबर आहे अस सांगीतल तेव्हा साहेबांनी चींगीकडे पाहिल आणि म्हणाले.\n\"काय ग तू चोरली का पर्स ह्या बाईंची\n\"व्हय\" चींगी न घाबरता ठसक्यात बोलली.\n\"असं, बरीच अकड आहे ह्या चिमुरडीला, थांब तुझी सगळि अकड आता बाहेर काढतो. नाव काय तुझं\n\"म्हाइत नाय\" मग साहेब त्या बाईंकडे पहात म्हणाला.\n\"बघा कशी पोर जन्माला घालतात साधे ह्यांना आपले आई बाप पण माहिती नसतात.\" मग त्या बाईच साहेबांना म्हणाल्या.\n\"मी एक सोशलवर्कर आहे, हिला पुढच्या सगळ्या प्रोसेस मध्ये अडकवण्यापेक्षा मला असं वाटत तुम्ही हिला बालसुधारगृहात टाकाव.\" मग थोडा विचार करत त्या साहेबांनी एका हवालदाराला कागदावर काहि तरी लिहुन दिला आणि चींगीला शिवडिच्या बालसुधारगृहात एका महिन्याकरता घेउन जायला सांगीतल. हे ऐकुन चीगीचा चेहरा एकदम खुलला ती त्या साहेबांना म्हणाली\n\"म्हंजी तुमि मला जेल मधी टाकनार\" तेवढ्यात त्या बाई तिला म्हणाल्या.\n\"जेल नाहि तुला ते बालसुधारगृहात एका महिन्याकरता पाठवत आहेत.\"\n नाय मला जेल मधीच जायचय तिथं माझा बा हाये..\" ह्यावर तो साहेब वैतागून म्हणाला\n\"हो हो तुला जेल मध्येच टाकतो आहे. तू कुठे राहतेस ते सांग म्हणजे आम्ही तुझ्या घरी कळवतो तसं.\"\n\"गरज नाय त्याची रानीन सागीतल असेन माझ्या आयेला.\"\nपोलिसस्टेशनमधुन बाहेर पडताना चींगी खूप खूष दिसत होती, तिला वाटत होत कि तिला एखाद्या जेलमध्येच नेत आहेत जिथे ती तिच्या ’बापाला’ भेटु शकेन. थोड्याच वेळात चींगी आणि तो हवालदार शिवडिच्या त्या बालसुधारगृहात पोहोचले. बालसुधारगृह म्हणजे एक बैठि इमारतच होती, पुढे छान मोठं आंगण आणि मध्ये मुख्य इमारत. आतमध्ये गेल्यावर चौकीदार त्यांना बालसुधारगृहाच्या अधीक्षक बसतात त्या केबिन मध्ये घेउन गेला. केबिनमध्ये विशेष असं काहिही सामान नव्हतं, कोपर्‍यात एक भलं मोठं कपाट होतं, त्याच्या बाजुला पाणी प्यायचा माठ, आणि बाजूच्याच भिंतीवर गांधीजी आणि मदर तेरेसा ह्यांचे फोटो लावले होते. बरोबर ह्या फोटोंच्या समोरच एक टेबल खुर्ची होती जेथे एक जाड जुड बाई वर्तमानपत्र वाचत बसल्या होत्या. ते आतमध्ये येताच त्या बाईंनी त्यांच्याकडे पाहिल मग त्या हवालदारानं साहेबांनी दिलेला कागद देत त्या बाईंना म्हणाला.\n\"मोरे बाई ह्या पोरीला इथे महिनाभर ठेवायला सांगितलं आहे साहेबांनी.\"\nमोरेबाईनी डोळ्यावरचा चष्मा नीट करत तो कागद वाचला आणि चींगीकडे पहात म्हणाल्या.\n\"काय ग चोरी केलीस का\n\"व्हय\" चींगी त्यांना म्हणाली. मग मोरेबाईनी कपाटातून एक भलं मोठे रजीस्टर काढल आणि त्यात काहितरी लिहू लागल्या. नंतर त्यांनी त्या हवालदाराची रजिस्टरमध्ये सही घेतली आणि खुणेनेच त्याला जायला सांगीतल आणि टेबलवरची बेल वाजवली, थोड्याच वेळात तिथं निळ्या रंगाची साडी घातलेली एक मध्यम वयाची बाई आली. मोरेबाई तिला म्हणाल्या.\n\"सुनंदा, हिला वॉर्ड नं ४ मध्ये पावनीबरोबर ठेव. कालच ती गुलाबो गेली ना, मग तिचेच कपडे दे हिला.\" असे म्हणत त्यांनी परत आपलं डोक वर्तमानपत्रात घातल. मग सुनंदान चींगीचा हात पकडला आणि तिला आतमध्ये घेउन गेली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे सगळे मुलं आपापल्या वॉर्डमध्ये गेली होती त्यामुळे बाहेरच्या पटांगणात कुणीच दिसत नव्हत. मग चींगी हळूच सुनंदाला म्हणाली.\n\"ह्या जेलमधी माझा बा हाये का\n हे सुधारगृह आहे आणि तुझा बा तो कसा असेल इथे तो कसा असेल इथे इथे फक्त लहान मुलंच असतात.\"\n\"म्हंजी हे जेल न्हायी का\n\"नाहि हे बालसुधारगृह आहे. इथे तुझ्यासारखे छोटे मोठे गुन्हे केलेली लहान मुलंच असतात.\"\n\"पण मला तर जेलमधी जायाच व्हतं, तो बडा सायेब तेच बोलला व्हता. आता मला माझा बा कसा मिळनार\" चींगीचे डोळे पाणावले होते. ती तिथे तशीच थबकली, तसं सुनंदान तिला जवळ जवळ खेचतच वॉर्ड न. ४ कडे नेलं. मग त्या वॉर्डचा दरवाजा उघडुन तिला आत ढकलल आणि पळायचा प्रयत्न केलात तर तंगड तोडून हातात देईन असा दम भरुन ती निघून गेली. चींगी तशीच तिथे बसून रडायला लागली. वॉर्ड नं ४ हि एक छोटीशी खोली होती. त्या खोलीत फक्त दोन बाजुला दोन बिछाने जमिनीवर अंथरले होते आणि एका कोपर्‍यात एक जुनाट पाण्याचा माठ होता. बाजूच्याच भिंतीवर एक मंद दिवा चालु होता. त्या खोलीला एक पण खिडकी नव्हती, फक्त जाण्यायेण्याच्या दाराला असते तेवढीच खिडकी होती. चींगीच ���डणं थोड्याच वेळात थांबल मग तिनं त्या खोलीत सगळीकडे नजर फिरवली. तिनं पाहिल बाजूच्याच गादीवर तिच्यापेक्षा साधारण दोन तीन वर्षानी मोठी असलेली एक मुलगी गाढ झोपली होती. थोड्याच वेळात चींगीपण आपल्या बिछान्यावर झोपी गेली तिला इतकी गाढ झोप लागली कि ती रात्रीच्या जेवणाकरता पण उठली नाहि. सकळि पण तिला दचकून जाग आली जेव्हा तिनं एक मोठा आवाज ऐकला, ती उठून बिछान्यात बसून राहिली, तेवढ्यात खोलीत ती काल रात्री झोपलेली मुलगी आली. ती मुलगी तशी काळि सावळिच होती पण अंगानं मात्र धिप्पाड अशी होती. ती चींगीच्या जवळ आली आणि तिला म्हणाली.\n\"मी पावनी, तू इथ कशी आलीस\n तो काय करतो इथे\n\"तो इथ नाय, तो मोठ्या जेलमधी हाये\"\n मग मोठ्या जेलमध्ये का नाहि गेलीस\n\"त्या पोलिसान इथेच आनल.\"\nतेवढ्यात दरवाज्यात सुनंदा येऊन उभी राहिली तिनं दोघींनाही बाहेर बोलावल. मग तिनं चींगीला दुसरे कपडे बदलायला दिले आणि दोघींनाही खाली पटांगणात यायला सांगीतल. पुढे काहि दिवस असेच गेले. ह्या दिवसात चींगीची आणि पावनीची चांगलीच मैत्री झाली होती. दोघी सतत एकत्रच असतं, जर कोणी चींगीला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याची गाठ धिप्पाड अशा पावनीशी असे. पहिले काहि दिवस सुधारगृहात चींगीला तिच्या आईची आणि नाम्याची आठवण येत होती, पण हळुहळू ती त्या वातावरणात रमायला लागली होती. सुधारगृहात चींगीला बर्‍याच चांगल्या गोष्टि शिकायला मिळाल्या. सुधारगृहात रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना होत असतं. मग सगळि मुलं आपआपली नेमून दिलेली काम करत असतं. दुपारी आणि रात्री सगळी मुलं एकत्रच जेवायला बसत. दुपारच्या जेवणानंतर सगळेजण एका हॉलमध्ये जमत जिथे त्यांना विविध कलात्मक गोष्टि शिकवल्या जात असत. चींगी पण मोठ्या उत्साहानं सगळ्या उपक्रमात भाग घेत होती.\nबघता बघता एक महिना संपला आणि एक दिवस सुनंदा, पावनी आणि चींगील घेउन मोरे बाईंकडे गेली. योगायोगानं पावनीची शिक्षा पण चींगीबरोबरच संपत होती. सुनंदान त्यांना त्यांचे जुने कपडे घालायला दिले. कपडे घालुन झाल्यावर सुनंदा दोघींना मोरे बाईंकडे घेऊन गेल्या. मोरे बाईंनी दोघींनाही परत असे गुन्हे करु नका असे सांगत सुधारगृहात येण्याआधी त्यांच्याकडे जेवढे पैसे होते ते दिले. दोघी बालसुधारगृहातुन बाहेर आल्या मग पावनीन चींगीला विचारल\n\"काय ग चींगे कु्ठं जानार तू\n\"चल मग मी तुला स���डते तिथे अनि मग माझ्या घरी जाते.\"\nथोड्याचवेळत दोघी माहिमला चींगी रहात होती त्या झोपडपट्टीत पोहोचल्या. झोपडीवजा येताच चींगीला खूप आनंद झाला होता, आज बर्‍याच दिवसांनी ती तिच्या आईला आणि नाम्याला भेटणार होती. ती जेव्हा झोपडिच्या समोर आली तेव्हा झोपडिच दार नुसतच लोटल होत, तिन आत जाउन पाहिल तर झोपडी रिकामी होती, तिची आई, नाम्या, आणि त्यांच सामान काहिच दिसत नव्हत. ती झोपडीतून बाहेर आली तर समोर तिला रानी दिसली., दोघींनाही एकमेकींना पाहुन खूप आनंद झाला, रानी चींगीला म्हणाली.\n\"काय ग चींगे भेटला का तुझा बाप\n\"नाय, ते मला छोट्या जेलमधी घेउन गेले, माझा बाप मोठ्या जेलमधी हाये ना. अगं रानी माझी आय आनि नाम्या कुठं दिसत न्हाइत\n\"रंग्यादादानं हुसकावुन लावलं तुझ्या आयेला हप्ता दिला न्हाय म्हनून. ते दोघ कुठे गेले कोनालाच म्हाईत नाय आता आठवडा झाला त्यांना जाउन\" चींगीचे डोळे एकदम भरुन अले आणि ती तशीच तिथे जोरजोरात रडू लागली. एवढावेळ शांतपणे सगळ पहात असलेली पावनी चींगीला म्हणाली.\n\"रड्तेस कशापायी, जाउ देत गेली तर, नाहितरी तुला मारतच होती ना. तू चल माझ्या संगे माझ्या घरी, माझी आई ठेवून घेईन तुला.\" असं म्हणत तिनं चींगीचा हात धरला आणि दोघी रस्ता चालु लागल्या, रानी काहिही न बोलता पाठमोर्‍या चीगीकडे नुसतीच पहात राहिली.\nपुढे बरीच वर्ष अशीच निघून गेली, चींगी आणि पावनी दोघी आता मोठ्या झाल्या होत्या, वयात आल्या होत्या. पावनीच्या घरात पाहुणी म्हणून आलेली चींगी आता पावनीच्या घरच कमाईच एक साधन झाली होती. एक दिवस संध्याकाळि चींगी त्यांच्या माडिसारख्या घराच्या छतावरच्या खाटेवर पडली होती, तिला छान डोळा लागला होता. ती दचकून जागी झाली जेव्हा साधारण तीन साडेतीन वर्षाचा राजा तिला जोरजोरात हलवून उठवत होता. चीगीन त्याचे पापे घेत त्याला उचलल आणि स्वताच्या मांडीवर बसवल तसा तो तक्रारीच्या सूरात तिला म्हणाला\n\"आये, ती सगळी पोर मला लई चिडिवतात. मला आत्ताच सांग कि माझा बाप कोन हाये\" राजाचा हा प्रश्न चींगीच्या कानावर एखाद्या हातोड्याप्रमाणे येउन पडला.\n\"सांग ना माझा बाप कोन ते तो कुठे असतो\" तेवढ्यात तिथं पावनी आली आणि ती चींगीला म्हणाली\n\"ए चींगे लवकर तयार हो खाली मालदार कष्टमर आल हाय. ए राजा तू चल माझ्यासंग धंद्याच्या टायमाला खोटि करु नकोस.\"\nती खेचतच राजाला तिथुन घेउन गेली आणि चीगी मात्र भकासपणे त्या पाठमोर्‍या जाणार्‍या राजाकडे नुसतीच बघत राहिली.\nat मंगळवार, जून २९, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nBhagyashree २९ जून, २०१० रोजी ५:३२ म.उ.\nTHE PROPHET २९ जून, २०१० रोजी ६:०४ म.उ.\nUnknown ३ जुलै, २०१० रोजी ४:१६ म.पू.\nअनामित २४ फेब्रुवारी, २०१६ रोजी १:३४ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=SendResultsViaWebDav", "date_download": "2020-10-20T12:15:52Z", "digest": "sha1:TD26H73P7FBLLWX4ELWPQX5VC52PCXVF", "length": 8077, "nlines": 164, "source_domain": "mr.grabz.it", "title": "मी वेबडॅव्ह मार्गे परिणाम कसे पाठवू?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nमी वेबडॅव्ह मार्गे परिणाम कसे पाठवू\nवेबडॅव वर संचयित फायली संपादित करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जाते intआर्टनेट\nवेबडॅव्ह मार्गे परिणाम पाठविण्यासाठी आपल्याला वेबडॅव्ह सक्षम सर्व्हर किंवा सेवेत प्रवेश करण्याची आवश्यकता असेल. एकदा आपल्याला अशा सेवेत प्रवेश झाल्यावर आपल्याला माहितीच्या चार वस्तूंची आवश्यकता असेल. सर्व्हरचा पत्ता, वापरकर्तानाव, संकेतशब्द आणि आपण इच्छित फोल्डर save परिणाम. ही सर्व मूल्ये प्रविष्ट करा into फील्ड उपलब्ध आहेत आणि ते कार्य करतात हे तपासण्यासाठी चाचणी कनेक्शन बटण दाबा.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/11/1430-shivaji-university-kolhapur-information/", "date_download": "2020-10-20T11:59:55Z", "digest": "sha1:37YDDYHATXIYYV75KB3HB3DRHT7FD7EM", "length": 14188, "nlines": 152, "source_domain": "krushirang.com", "title": "ओळख ज्ञानपिठाची : “ज्ञानसेवमृतम”द्वारे छत्रपतींचा विचार वाढवणारे शिवाजी विद्यापीठ; वाचा माहिती | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर ओळख ज्ञानपिठाची : “ज्ञानसेवमृतम”द्वारे छत्रपतींचा विचार वाढवणारे शिवाजी विद्यापीठ; वाचा माहिती\nओळख ज्ञानपिठाची : “ज्ञानसेवमृतम”द्वारे छत्रपतींचा विचार वाढवणारे शिवाजी विद्यापीठ; वाचा माहिती\nटीम कृषीरंग शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था आणि देशातील प्रमुख खासगी संस्था यांच्या माहितीचा खजिना ‘ओळख ज्ञानपिठाची’ या लेखमालेतून वाचकांसाठी घेऊन येत आहे. पुढील काळात आपण महाराष्ट्र, त्यानंतर भारत आणि अखेरीस जगभरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांची माहिती पाहणार आहेत. या लेखमालेची सुरुवात आम्ही छत्रपती शिवरायांना वंदन करून करीत आहोत. आपणास ही लेखमाला कशी वाटली किंवा इतर काही सूचना असतील तर आम्हाला krushirang@gmail.com या इमेलद्वारे कळवा.\nकोल्हापूर शहरात असणार्‍या नामवंत अशा “शिवाजी विद्यापीठ” या ज्ञानपिठाची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. १९६२ साली राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते या ज्ञानपिठाची मुहूर्तमेढ रोवली गेली. दक्षिण महाराष्ट्रात एक विद्यापीठ असावे अशी मागणी त्यावेळी झाली होती. याबाबतीत प्राचार्य तवाडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याचा सखोल अभ्यास करून अहवाल बनवला. हा अवहाल तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आला. मग, महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी या विद्यापीठाला “शिवाजी विद्यापीठ” हे नाव सुचवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अवघ्या जगासाठी प्रेरणादायी आहे. चव्हाण साहेबांनी तेच लक्षात घेऊन या विद्यापीठाला महाराजांचे नाव दिले.\nशेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..\nविद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा असे तीन जिल्हे येतात. तसेच या विद्यापीठाचे ब्रीद वाक्य हे “ज्ञानसेवमृतम” असे आहे. या विद्यापीठाची स्थापना ही अगदी सहज झाली असे नाही तर या विद्यापीठासाठी मोठा संघर्ष करावा लागला. या विद्यापीठाच्या पाठ���मागे एक भक्कम असा आधार स्तंभ उभा होता त्याचे नाव हे कोल्हापूरकर आजही तितक्याच आदराने घेतात. त्यांचे नाव आहे लोकनेते बाळासाहेब देसाई. त्यांच्याच प्रयत्नातून हे विद्यापीठ उभे राहिले. त्यावेळी सगळ्या कोल्हापुरातील जनतेने विद्यापीठ व्हावे यासाठी एकोप्याने आणि जिद्दीने हे स्वप्न पूर्ण केले होते. त्याची माहिती सांगताना आजही कोल्हापूरकरांना अभिमान वाटतो.\nADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.\nविद्यापीठ मंजूर झाले येवढ्यावरच थांबतील ते स्वाभिमानी कोल्हापूरकर कसले. ट्रकभरून रोज सकाळी पैलवान काम करायला यायचे आणि सूर्य मावळायच्या वेळी जायचे. त्यांनी चक्क यासाठी एक-एक रुपया वर्गणीचे कूपन काढली होती. गावोगावी पायी जाऊन, कोणी सायकलवर जाऊन ही कुपन वाटली आणि निधि गोळा केला होता. मात्र, जिद्दीला पेटलेल्या कोल्हापूरच्या नागरिकांनी सन्मानाने हे “शिवाजी विद्यापीठ” उभे केले.\nत्यावेळी मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्या आग्रहास्तव विद्यापीठाला “शिवाजी विद्यापीठ” हे नाव देण्यात आले. या नावाच्या मागील त्यांची हीच भूमिका असली पाहिजे की कोणतेच नाव मोठे झाले की त्याचा शॉर्टकट वापरला जातो पूर्ण नाव उच्चारले जात नाही. मग शोर्टफॉर्म फॉर्मात येतो आणि अखेरीस बोलीभाषेतील हीच ओळख विद्यार्थ्यांच्या मनावर पक्की होते. महाराजांचे नाव येण्यासह त्यांचा विचार आणि शिकवण या नावातून अपोआपच विद्यार्थ्यांमध्ये रुजते. हेच या निमित्ताने वाटते. बाकी, छत्रपतींचा विचार रुजणे आणि रुजावान्यासह मोठा करण्याचे काम करणारी ही संस्था अशीच उत्तरोत्तर बहरत जावो हीच सदिच्छा..\nलेखक : गणेश शिंदे\nPrevious article‘त्या’ गुंतवणूकयोग्य शेअरवर लक्ष ठेवा; कारण, मिळू शकते मस्तपैकी ग्रोथ\nNext articleस्वस्तात घर आणि दुकाने खरेदी करण्याची आलीय संधी; वाचा महत्वाची बातमी\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=YouTubeToGIF", "date_download": "2020-10-20T12:06:52Z", "digest": "sha1:AHCI3GGJ5TWN625BJXK2XXF4T3XRVGBU", "length": 8994, "nlines": 167, "source_domain": "mr.grabz.it", "title": "YouTube वर GIF", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nGrabzIt आमच्या दोन्हीसह YouTube वर GIF, Vimeo ते GIF आणि व्हिडिओ ते GIF रूपांतरण करू शकते ऑनलाईन स्क्रीनशॉट साधन आणि अत्यंत लवचिक API, जी यासह आठ प्रोग्रामिंग भाषांचे समर्थन करते जावास्क्रिप्ट आणि कृपया PHP. आपल्या कॉलच्या URL पॅरामीटरवर YouTube किंवा Vimeo व्हिडिओ ज्या पृष्ठावर दिसत आहे त्या पृष्ठाची URL सहजपणे पास करा आणि त्यामध्ये असलेला व्हिडिओ रूपांतरित होईल intएक अ‍ॅनिमेटेड जीआयएफ\nआपण ऑनलाईन स्क्रीनशॉट साधन वापरत असल्यास, निवडा जीआयएफ स्वरूपातून बॉक्स निवडा आणि त्यानंतर जीआयएफ वर दिसत असलेल्या पृष्ठाची URL प्रविष्ट करा into URL मजकूर बॉक्स. एकदा तु save शेड्यूल केलेले कार्य अ‍ॅनिमेटेड जीआयएफ तयार केले जाईल आणि आपण निर्दिष्ट केलेल्या ठिकाणी पाठविले जाईल.\nआपण सामान्य ऑन-लाइन व्हिडिओ रूपांतरित करू इच्छित असल्यास रूपांतरित करण्यासाठी आपल्याला व्हिडिओची अचूक URL निर्दिष्ट करावी लागेल.\nहे वाच intअधिक उदाहरणे आणि कसे करावे याबद्दल माहितीसाठी रॅडक्टरी लेख YouTube व्हिडिओ अ‍ॅनिमेटेड GIF चे रुपांतरित करा.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/student-travelled-16-hours-to-take-his-college-admission-only-to-find-out-he-misread-the-allotment-letter-1539744/", "date_download": "2020-10-20T12:20:49Z", "digest": "sha1:JGMLBTBDRWJTAQUMQYKRRVPM3SCX3PGX", "length": 11538, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "student travelled 16 hours to take his college admission only to find out he misread the allotment letter | एक कागद चुकीचा वाचला म्हणून १६ तास केला प्रवास | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nएक कागद चुकीचा वाचला म्हणून १६ तास केला प्रवास\nएक कागद चुकीचा वाचला म्हणून १६ तास केला प्रवास\nत्याचा १६ तासांचा चुकीच्या कॉलेजच्या दिशेने झालेला प्रवास टाळता आला असता.\nकागदपत्रांवरील शब्द न् शब्द वाचूनच निर्णय घ्यावा असं आधीच्या काळी म्हटलं जायचं. अनेकदा आजही असे सल्ले वयाने मोठी माणसे देत असतात. हाच सल्ला जर दनियल खान याला कोणीतरी दिला असता तर त्याचा १६ तासांचा चुकीच्या कॉलेजच्या दिशेने झालेला प्रवास टाळता आला असता.\nझालं असं की दनियलला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) कडून कॉलेजमधून अॅडमिशन घेण्याचे पत्र आले. पदव्युत्तर शिक्षणासाठी इतक्या मोठ्या संस्थेकडून पत्र आल्याने तो भलताच खूष झाला. त्याने आणि त्याच्या वडिलांनी लगेच कॉलेजला जाऊन अॅडमिशन घेण्याचा निर्णय घेतला. ही ट्रीप मेमोरेबल करण्यासाठी त्यांनी आपल्या गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातून तेलंगणमार्गे ते सर्टिफिकेटवर देण्यात आलेल्या ‘ए. प्रदेश’ या पत्त्यानुसार आंध्रप्रदेशात दाखल झाले. पण तेथील एनआयटीने ते पत्र पाठवलेच नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते पत्र पूर्ण वाचल्यावर आपल्याला आंध्रप्रदेशच्या नाही तर अरुणाचल प्रदेशमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून अॅडमिशनचे पत्र आल्याचे दनियलला समजले. याबद्दल दनियलने रेडईटवर शेअर केलेल्या किश्शामध्ये तो सांगतो, आम्ही चक्क ९३० किलोमीटर प्रवास करुन पोहोचलो. या प्रवासात आम्ही मज्जा केली मात्र प्रवासाचा हेतूच साध्य झाला नाही. तिथे गेल्यावर ते एपी म्हणजे आंध्रप्रदेश नसून अरुणाचल प्रदेश असल्याचे समजले आणि आम्हीच आमची फजिती करुन घेतल्यासारखे झाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 आता रोबोटही करु शकणार अंत्यसंस्कार\n2 जाणून घ्या आतापर्यंतच्या १४ पंतप्रधानांचे शिक्षण\n3 ऑफिसला जा… सायकलवरुन\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE", "date_download": "2020-10-20T12:38:05Z", "digest": "sha1:B2US65XQIFORPEQEQ3NXTLAZV35C6IWB", "length": 38221, "nlines": 829, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बावीस प्रतिज्ञा - विकिपीडिया", "raw_content": "\nदीक्षा ग्रहण करताना बाबासाहेब व माईसाहेब आंबेडकर\n१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा सपत्निक स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा देताना बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत. असे मानले जाते की, या प्रतिज्ञा मानवी प्रवृत्तीला सत्प्रवृत्त करणाऱ्या सामाजिक क्रांतीच्या दीशा दिग्दर्शक आहेत.[१][२] भारतामध्ये बौद्ध धर्म स्वीकारताना व्यक्ती किंवा व्यक्ती-समूहांकडून या प्रतिज्ञा शपता म्हणून वदवल्या जातात. बावीस प्रतिज्ञांना 'धम्म प्रतिज्ञा', 'डॉ. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा', 'बौद्ध प्रतिज्ञा', 'नवबौद्ध प��रतिज्ञा' किंवा 'नवयानी प्रतिज्ञा' असेही म्हटले जाते.\n४ हे सुद्धा पहा\nहिंदू धर्माच्या त्याग करतांना दीक्षाभूमी, नागपूर येथे २२ प्रतिज्ञा देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १४ ऑक्टो. १९५६\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत.[३][४][५][६]\nमी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.\nमी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.\nमी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.\nदेवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.\nगौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.\nमी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.\nमी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.\nमी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.\nसर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.\nमी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.\nमी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.\nतथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.\nमी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.\nमी चोरी करणार नाही.\nमी व्याभिचार करणार नाही.\nमी खोटे बोलणार नाही.\nमी दारू पिणार नाही.\nज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.\nमाझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.\nतोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.\nआज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.\nइतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.\nया २२ प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धर्मात महत्त्वाच्या आहेत. सामान्यतः सर्व नवयानी बौद्ध या २२ प्रतिज्ञा पाळतात. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्यासाठी आहेत.\nया बावीस अटी बाबासाहेबांनी केलेल्या आज्ञा नाहीत. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारख्या आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाह���त.\n२२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ\nया बावीस प्रतिज्ञांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी'चे तत्कालीन अध्यक्ष आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल रा.सु. गवई तसेच संस्थेचे सचिव सदानंद फुलझेले यांनी दीक्षाभूमीवर या बावीस प्रतिज्ञा प्रशस्त संगमरवरी दगडावर कोरून तो स्तंभ स्तूपाच्या प्रथमदर्शनी ठेवला आहे. वर्धा येथील बुद्ध विहारातही डॉ. म.ल. कासारे यांच्या नेतृत्वाखाली अशाच स्वरूपाचा भव्य स्तंभ उभारण्यात आला आहे.\nबाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दीक्षा देतांना या बावीस प्रतिज्ञांचे आयोजन केलेले असावे. या प्रतिज्ञा करताना अनुया सश्रद्ध भावनेने हात जोडून त्रिशरण व पंचशीलांचा त्या पाठोपाठ उच्चारण करताना डोळे मिटून होते. बौद्धजन डोळे मिटून श्रद्धने त्या बावीस प्रतिज्ञांचे ग्रहण करून पुन्हा उच्चारतात, तेव्हा त्या वचनांना प्रार्थनेचे स्वरूप आपोआप प्राप्त होते.\n^ \"ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही ; वाचा बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा\". marathibhaskar. 2017-12-06. 2018-05-09 रोजी पाहिले.\n^ १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी दिलेले भाषण\nदीक्षाभूमी मधील बाबासाहेब आंबेडकर\nपक्ष, संस्था व संघटना\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nस्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज(१९१८)\nद प्रॉब्लम् ऑफ द रूपी(१९२३)\nदि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४)\nवेटिंग फॉर अ व्हिझा(१९३६)\nपाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया(१९४०)\nमीस्टर गांधी अँड दि इमॅन्सिपेइशन ऑफ दि अनटचेबल्स(१९४५)\nरानडे, गांधी आणि जीना(१९४३)\nव्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)\nमहाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक्स स्टेट(१९४६)\nहू वर दि शुद्राज\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स(१९४८)\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स(१९५५)\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म(१९५७)\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती\nडॉ. आंबेडकर नगर (महू)\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (समतेचा पुतळा)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक\nयुगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nरमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)\nबोले इंडिया जय भीम\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nतमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nशाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार\nआंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार\nआंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (लंडन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (मुंबई)\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (दिल्ली)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (दिल्ली)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महाड)\nआंबेडकर मेमोरिअल पार्क (लखनऊ)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्तूप, चैत्यभूमी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर (जपान)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nलाओस आणि थायलंडमधील मूर्तिविद्या\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामधील बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामधील बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nरेशीम मार्ग बौद्ध धर्म प्रसार\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०२० रोजी ००:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/imprisonment-of-corrupt-msedcl-junior-engineer/221897/", "date_download": "2020-10-20T11:44:05Z", "digest": "sha1:3MCCLUUMNJ4XSCGOOCFBIDVBRPK25FX7", "length": 7481, "nlines": 109, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "महावितरणच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्यास सक्तमजुरी | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी महावितरणच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्यास सक्तमजुरी\nमहावितरणच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्यास सक्तमजुरी\nमहावितरणच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्यास शिक्षा\nनवीन वीज जोडणी देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून २४ हजार रुपयांची लाच घेणार्‍या वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. पांडेय यांनी मंगळवारी (दि.६) एक वर्ष सक्तमजुरी दोन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. दीपक उल्हास चौधरी असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.\nजेलरोड येथील तक्रारदार एका हौसिंग सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांच्या सोसायटीत ८ नवीन वीज जोडणी करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी जुलै २०१६ रोजी महावितरणशी संपर्क साधला. त्यावेळी चौधरी याने तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार पथकाने तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचला. २१ जुलै २०१६ रोजी २४ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना चौधरी यास अटक केली. त्याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील योगेश कापसे यांनी युक्तीवाद केला. चौधरी यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यास एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपय��ची शिक्षा सुनावली.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nप्रभादेवी मंदिर तीन शतकांचा धार्मिक ठेवा\nपंजाब प्ले-ऑफ गाठणार का\nकोरोनाने दिली इज्जत अन् हिंमतही\nशितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास\nPhoto: प्रदूषणात हरवलं ताजमहालचे सौंदर्य\nखासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट\nदसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी\nभाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nPhoto: लॉकडाऊननंतर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला\nPhoto : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%AF%E0%A4%BE%E2%80%99-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%82-:-PM-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80/_OhmEi.html", "date_download": "2020-10-20T12:34:32Z", "digest": "sha1:3ST4UPXCTU5M7X5S2YHSVKXXBSY2BAMG", "length": 4990, "nlines": 37, "source_domain": "krishnakath.page", "title": "या’ सात गोष्टींचे पालन केले तर आपण कोरोनावर मात मिळवू : PM मोदी - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nया’ सात गोष्टींचे पालन केले तर आपण कोरोनावर मात मिळवू : PM मोदी\nApril 14, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी भारत 3 मे पर्यंत लॉकडाऊन राहील अशी घोषणा केली. इतर देशांच्या मानाने भारताने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस भारताला कोरोनावर पूर्णपणे काबू मिळवण्यासाठी लॉकडाऊन राहावे लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.\nयावेळी मोदींनी देशातील जनतेची साथ मागितली. तर जनतेला सप्तपदींचं पालन करण्याचं आवाहन केलं. या सप्तपदीमध्ये त्यांनी घरातील वृद्धांची काळजी घ्यायला लावली आहे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क घालण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनांचं ���ालन करा, गरम पाणी, काढा यांचं कायम सेवन करा, असेही मोदी म्हणाले.\nकोरोना प्रादुर्भाव रोखण्यात मदत करण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल ॲप अवश्य डाऊनलोड करा. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी इतरांनाही प्रेरित करा. शक्य तेवढ्या गरीब कुटुंबाची देखरेख करा. त्यांच्या जेवणाची गरज पूर्ण करा. व्यवसायात, उद्योगात काम करणाऱ्या लोकांच्या प्रति संवेदनशील राहावं. कोणालाही कामावरुन काढू नका. देशाचे कोरोना योद्धे, आपले डॉक्टर-नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांचा पूर्ण आदर, सन्मान करा, अशा सात गोष्टींचे जनतेनी पालन करावे. धीर ठेवला, नियमांचं पालन केलं तर कोरोनासारख्या साथीच्या रोगावरही मात करु. या विश्वासासोबत मला सात गोष्टींमध्ये तुमची साथ आवश्यक आहे, असं मोदी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=SendResultsViaFTP", "date_download": "2020-10-20T12:35:37Z", "digest": "sha1:V2HP7X2QHLPXBI3VNGI5HMQFFDYDCJSG", "length": 7941, "nlines": 164, "source_domain": "mr.grabz.it", "title": "मी एफटीपी मार्गे परिणाम कसे पाठवू?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nमी एफटीपी मार्गे परिणाम कसे पाठवू\nFTP, एका होस्टकडून दुसर्‍या होस्टवर फायली इंटरनेटवर हस्तांतरित करण्यासाठी वापरली जाते.\nएफटीपी मार्गे परिणाम पाठविण्यासाठी आपल्याकडे एफटीपी सक्षम सर्व्हर किंवा सेवेमध्ये प्रवेश असणे आवश्यक आहे. एकदा आपल्याला अशा सेवेत प्रवेश झाल्यावर आपल्याला माहितीच्या तीन आयटमची आवश्यकता असेल. एफटीपी पत्ता, वापरकर्तानाव आणि संकेतशब्द ही सर्व मूल्ये प्रविष्ट करा into फील्ड उपलब्ध आहेत आणि ते कार्य करतात हे तपासण्यासाठी चाचणी कनेक्शन बटण दाबा.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=page-breaks", "date_download": "2020-10-20T12:07:42Z", "digest": "sha1:AAROEVXYFYZ374E5C2GLUDPPH3JIC4EJ", "length": 8592, "nlines": 188, "source_domain": "mr.grabz.it", "title": "पीडीएफ आणि डीओसीएक्स कागदपत्रांमध्ये पृष्ठ ब्रेक जोडणे", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nपीडीएफ आणि डीओसीएक्स कागदपत्रांमध्ये पृष्ठ ब्रेक जोडणे\nकच्च्या एचटीएमएल किंवा वेब पृष्ठांकडून पीडीएफ किंवा डीओसीएक्समध्ये रूपांतरित करताना, आपण निर्दिष्ट करुन पृष्ठ ब्रेक आपल्यास इच्छित स्थानावर कागदपत्रांमध्ये दिसण्यास भाग पाडू शकता. page-break-after:always आणि page-break-inside:avoid प्रत्येकासाठी सीएसएस नियम पृष्ठ आपण तयार करू इच्छिता. लक्षात ठेवा याचा अर्थ असा होत नाही की आपण रूपांतरित करीत असलेल्या वेबपृष्ठावरील HTML आपण नियंत्रित केले पाहिजे.\nउदाहरणार्थ, खालील एचटीएमएल डॉक्स किंवा पीडीएफ दस्तऐवजात तीन पृष्ठे तयार करेल.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2019/12/blog-post_17.html", "date_download": "2020-10-20T12:28:19Z", "digest": "sha1:7URXRNKUFJQQ3BQ3GQ4HKFTGHAV4MSSY", "length": 28063, "nlines": 262, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: व्यर्थ न हो बलिदान (भाग १)", "raw_content": "\nव्यर्थ न हो बलिदान (भाग १)\nभाग १ | भाग २ \nसकाळी टेकडीवर चालायला गेलो होतो. अरविंद सुब्रमण्यम यांनी बँगलोर (बंगळुरू) इंटरनॅशल सेंटरच्या व्यासपीठावर दिलेलं भाषण डाउनलोड करून ठेवलेलं होतं: ते ऐकत होतो. भाषणाचं नाव होतं ग्रेट इंडियन स्लो डाऊन (भारतातील महान मंदी). भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात भारत सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या सुब्रमण्यम यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती. आणि हार्वर्ड विद्यापीठात संशोधन व अध्यापनाच्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. सुब्रमण्यम आणि त्यांचे मित्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारत शाखेचे प्रमुख जॉश फेलमन यांनी केलेल्या संशोधनाचे सार या भाषणात मांडलेले आहे.\nजेव्हा अमेरिकन सरकार भारतावर व्यापारी निर्बंध घालत होते तेव्हा अमेरिकन सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारे सुब्रमण्यम जेव्हा भारत सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करू लागले तेव्हा जनधन अकाउंट > आधार > मोबाईल क्रमांक यांची जोडणी करून सरकारी योजनांचे फायदे योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवावेत या योजनेचे ते शिल्पकार होते. विद्यमान सरकारबद्दल त्यांना ममत्व आहे आणि सरकारच्या उद्देशांबद्दल त्यांना खात्री आहे, असं मला त्यांच्या भाषणावरून आणि विशेषतः त्यानंतरच्या प्रश्नोत्तरावरून वाटलं.\nकाही अन्य अर्थ तज्ञांप्रमाणे 'सरकारने सगळे निर्णय केंद्रीभूत करून ठेवल्याने अर्थव्यवस्थेला धोरण लकवा झालेला आहे, नोटबंदी आणि जीएसटी राबवण्यामधील अव्यवस्था' ही कारणे भारताच्या सध्याच्या आर्थिक दुरावस्थेला कारणीभूत आहेत असं त्यांना वाटत नाही. याऐवजी संशोधनांती त्यांना जाणवलेले मुद्दे त्यांनी याप्रमाणे मांडले आहेत.\n१) कुणी मान्य करो अथवा न करो पण भारतीय अर्थव्यवस्था सध्या अतिशय मोठ्या संकटात आहे. आणि हे संकट त्यांच्या शब्दात unprecedented (न भूतो न भविष्यती) अशा प्रकारचे आहे.\n२) केवळ जीडीपीच्या आकड्यांकडे न बघता विविध क्षेत्रातील उत्पादन, उत्पन्न आणि कर्ज यांच्या आकड्यांची तुलना करता त्यांचे असे मत आहे की ही परिस्थिती १९९१ पेक्षा आणि २००२ पेक्षाही वेगळी आहे. १९९१ मध्ये आपली अर्थव्यवस्था अडकलेली होती पण जग मात्र वेगाने पुढे जात होते. २००२ च्या वेळी जागतिक अर्थव्यवस्था अडकलेली होती पण आपली अर्थव्यवस्था ठणठणीत होती. सध्या मात्र आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही ठिकाणी अर्थव्यवस्था अडकलेल्या आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती अतिशय काळजी करण्यासारखी आहे. त्यांच्या शब्दात सांगायचे तर अर्थव्यवस्था अति दक्षता विभागात ठेवावी लागेल.\n३) जर १९९१ मध्ये आपण धोरणात्मक निर्णय घेऊन आपल्या अर्थव्यवस्थेतील अडथळे दूर केले होते आणि आणि २००२ च्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटातही आपण तग धरू शकलो इतकेच काय पण २००८ च्या अमेरिकन सब प्राईम क्रायसिसच्या वेळी जेव्हा जगभरातील विविध अर्थव्यवस्था डगमगू लागल्या तेव्हाही आपल्या अर्थव्यवस्थेचं तारू व्यवस्थित किनाऱ्याला लागलं तर मग आता एकाएकी असा कुठला खटका ओढला गेला आहे की ज्यामुळे सुव्यवस्थित अर्थव्यवस्थेत एकाएकी गतिरोध उत्पन्न झाला\n४) स्वतःच उपस्थित केलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात सध्याची समस्या एकाच वेळी सायक्लिकल आणि स्ट्रक्चरल (अर्थव्यवस्थेतील चक्रांमुळे आणि रचनात्मक अडचणींमुळे) आहे. आणि त्यांना दोघांना एकत्र आणून अर्थव्यवस्थेला खीळ घालणारा खटका म्हणजे ILFSची पडझड.\n५) ILFS म्हणजे Infrastructure Leasing & Financial Services उर्फ पायाभूत सुविधांना पतपुरवठा करणाऱ्या एका कंपनीच्या पडझडीतून संपूर्ण अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याची घटना कशी काय होऊ शकते ते समजावताना श्री सुब्रमण्यम यांनी Twin Balance Sheet Problem (ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम) किंवा दोन ताळेबंदातील अडचणी आणि Evergreening of loans (एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स) किंवा सदाबहार लोन्स या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं.\n६) ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम म्हणजे धनको आणि ऋणको दोघांच्या ताळेबंदातील घोटाळा. व्यावसायिकाने केलेल्या स्वतःच्या व्यवसायाच्या भविष्य अंदाजाच्या आणि अर्थव्यवस्थेबद्दलच्या स्वतःच्या अंदाजाच्या आधारे बॅंका व्यवसायांना कर्जपुरवठा करतात. आता जर व्यावसायिकाच्या ताळेबंदातील तारण म्हणून दिलेल्या मिळकतींचे बाजारमूल्य घसरले (किंवा जास्त कर्ज मिळण्यासाठी जर ते खोटे वाढवून दाखवले असतील) आणि नंतर व्यावसायिकाला पुरेसा नफा झाला नाही तर तो कर्जाची परतफेड करत नाही. त्याच्या ताळेबंदात मूल्य वाढवून दाखवलेली पण प्रत्यक्षात कमी मूल्याची मालमत्ता दिसत रहाते आणि बॅंकेच्या ताळेबंदात त्याला दिलेले कर्ज बॅंकेची मालमत्ता म्हणून दिसत रहाते. कर्जाची आणि व्याजाची परतफेड होत नाही. पण बॅंका मात्र व्याज येणे आहे असं दाखवून नफा दाखवतात. प्रत्यक्षात ते कर्ज आता बुडीत खात्यात जमा झाल्यासारखे असते. पण फक्त ताळेबंद पाहणाऱ्याला मात्र सगळे व्यवस्थित दिसते.\nअसं होऊ नये म्हणून रिझर्व्ह बॅंकेने NPA नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स ताळेबंदात दाखवण्यासाठी आणि त्यावरील व्याज उत्पन्न म्हणून न दाखवण्यासाठी नियम केले आहेत. त्यातून वाचण्यासाठी बॅंका त्याच व्यावसायिकाला जुने कर्ज व्याजासहित फेडायला नवीन कर्ज देतात. आणि आपापले ताळेबंद नियमानुसार दिसतील याची काळजी घेतात. याला म्हणतात एव्हरग्रीनिंग लोन्स. कारण बाहेरून बघणाऱ्याला ताळेबंदातील कर्ज आता आतून सडलेली आहेत हे न कळता त्याला तो सदाबहार कर्जांचा ताळेबंद वाटतो.\n७) २००४ ते २०११ च्या तेजीमधे बॅंकांनी स्टील, पायाभूत सुविधा, टेलिकॉम, वीजनिर्मिती या क्षेत्रांना भारंभार कर्जे दिली. परंतू ती कर्जे फेडण्यासाठी आवश्यक तितका नफा या उद्योगांनी न मिळवल्याने पहिला ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम सुरु झाला. बॅंकांनी एव्हरग्रीनिंग करु नये म्हणून रघुराम राजन यांनी नियमांचा बडगा उगारला. त्यामुळे बॅंकांनी आपापल्या ताळेबंदातील मृत कर्जे जाहीर करायला सुरुवात केली. ही होती ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेमची पहिली लाट.\nयावर उपाय म्हणून सरकारने बॅंकांना भांडवल पुरवले आणि इन्सॉल्व्हंसी अॅण्ड बॅंकरप्सी कोड हा कायदा पास केला (दिवाळं काढण्याचा कायदा). त्याचा जास्तीत जास्त फायदा स्टील क्षेत्रातील उद्योगाला झाला. बाकीच्या क्षेत्रांना फायदा होण्यासाठी कायदा तितका लवचिक नव्हता.\nतो तसा लवचिक करेपर्यंत सरकारने नोटबंदी केली.\nनोटाबंदीमुळे बॅंकांच्या खात्यांमधे प्रचंड प्रमाणात पैसा आला. आता बॅंकांनी उद्योगांना कर्जपुरवठा करण्याऐवजी नॉन बॅंकिंग फायनान्शिअल कॉर्पोरेशन्सना (NBFC) कर्जे देण्यास सुरवात केली. म्हणजे बॅंकेसाठी हे कर्ज मालमत्ता झाले तर NBFC साठी देणी.\nमग NBFC नी आपल्याकडे आलेल्या या पैशातून बांधकाम क्षेत्राला कर्जपुरवठा करायला सुरुवात केली. म्हणजे आता ही नवीन कर्जे NBFC साठी अॅसेट्स झाली आणि रिअल इस्टेट सेक्टरसाठी देणी बनली.\nबांधकाम क्षेत्रात मागणीपेक्षा पुरवठा जास्त होता. पण त्यांनी जागांचे भाव उतरवण्यापेक्षा तसेच ठेवले आणि आपल्याकडील न विकल्या गेलेल्या जागांचा खर्च आणि त्यांच्यासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज भरण्यासाठी ही नवीन कर्ज वापरली.\nत्यात ILFS (जी स्वतः एक NBFC आहे) च्या ताळेबंदातील गडबडीमुळे तिच्या व्यवहारांवर नियंत्रकांची नजर पडली. तिथला घोटाळा बघून भल्या भल्यांचे डोळे पांढरे झाले. आणि मग सर्व बॅंकांनी आपण ज्यांना कर्जे दिली त्या NBFC चे ताळेबंद आणि त्यांनी ज्यांना कर्जे दिलीत त्यांची आर्थिक स्थिती बघायला सुरुवात केली. ती अर्थातच चांगली नव्हती. कारण अनेक जागा विक्रीविना तशाच पडून होत्या. आता बॅंकांचं धाबं दणाणलं. आणि त्यांनी उद्योगांना कर्जपुरवठा करणं थांबवलं. आरबीआयने रेपो रेट कमी करुनही त्यांचा फायदा ऋणकोंना द्यायला बॅंका टाळाटाळ करु लागल्या. आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं धडधडणारं इंजिन रुळावरुन उतरु लागलं.\nआता या अपघातात बॅंका आणि उद्योग यांच्या ताळेबंदातील न संपलेला ���ुना ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम तर होताच वरून NBFC आणि रिअल इस्टेट सेक्टर अशा दोघांच्या ताळेबंदातील घोटाळा जमा होऊन तो फोर बॅलन्स शीट प्रॉब्लेम झाला आणि आपण महान भारतीय मंदीच्या गर्तेत शिरलो.\nट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेमची समस्या वाढून आता तिची सुनामी झाली आहे. आणि यातून नुकसान न होता बाहेर येणं कठीण आहे असं श्री. सुब्रमण्यम यांचं मत आहे.\nभाग १ | भाग २ \nLabels: अर्थविचार, मुक्तचिंतन, समाजविचार\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nटेकडीवरचा माझा झीरो स्टोन\nव्यर्थ न हो बलिदान (भाग ३)\nव्यर्थ न हो बलिदान (भाग २)\nव्यर्थ न हो बलिदान (भाग १)\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - ���्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nअब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’)\nपुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/Khadakpada-police-arrested-two-persons-carrying-four-live-cartridges-along-with-a-pistol", "date_download": "2020-10-20T11:22:35Z", "digest": "sha1:WDQBB5DDXAOGK5VA7OEWLWQDB3U7KPUG", "length": 21842, "nlines": 338, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "पिस्टलसह चार जिवंत काडतूस बाळगणारे दोघे खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nकल्याण डोंबिवली कोरोना उपडते\nकल्याण डोंबिवलीत २३८ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७...\nकल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा...\nकल्याण डोंबिवलीत ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nव्हिव्होने त्यांच्या प्रायोजकतेच्या वचनबद्धतेतून...\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL...\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nजगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट\nनवी मुंबईतील नामांकित पत्रकार सावन आर वै��्य यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब...\nउद्योजग मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री....\nलोकनेते माननीय श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना...\nअहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची...\nपालघर जिल्हा महिला मोर्चा महामंत्री (जनरल सेक्रटरी)...\nपंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव...\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nनविमुंबईतील घणसोली मध्ये चोरांचा उच्छाद\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nसैन्य कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार...\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये दाखल\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...\nबाजी प्रभु देशपांडे शौर्य दिन.\nथोर भारतीय योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म...\nपिस्टलसह चार जिवंत काडतूस बाळगणारे दोघे खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात\nपिस्टलसह चार जिवंत काडतूस बाळगणारे दोघे खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात\nखडकपाडा पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना योगीधाम परिसरात अग्नीशस्त्रासह दोन जण येणार असल्याची माहिती मिळाली होती...\nपिस्टलसह चार जिवंत काडतूस बाळगणारे दोघे खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात\nकल्याण (Kalyan) : गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खडकपाडा पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी योगी धाम परिसरातून पिस्टलसह चार जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.\nखडकपाडा पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना योगीधाम परिसरात अग्नीशस्त्रासह दोन जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. चौधरी यांनी हि बाब खडकपाडा पोलीस स्टेशनने व.पो.नि. अशोक पवार यांना देत त्यांच्या आदेशानुसार योगी धाम परिसरातील गुरु आत्मन बिल्डींग समोर सापळा रचला. त्यानंतर काही वेळाने दो�� इसम गुरू आत्मन बिल्डींगच्या समोर येताना दिसले. गुप्त बातमीदाराने तपास पथकाकडे इशारा करून हेच ते दोन इसम असल्याचे सांगताच. पथकातील कर्मचारी यांनी शिताफीने दोन्ही इसमांना पळण्याची संधी न देता ताब्यात घेतले.\nताब्यात घेतलेल्या दोघांची नावे सुशिल गणपत भोंडवे (२७) रा. इगतपुरी व गौरव सुनिल खर्डीकर (२८) रा. कशिश पार्क, कल्याण प. अशी आहेत. त्यांची यावेळी झडती घेतली असता सुशिल भोंडवे यांच्याकडे २० हजार किमतीची एक सिंगल बॅरेल असलेली लोखंडी धातुची पिस्टल व गौरव खर्डीकर याच्याकडे बाराशे रुपयांचे एकूण चार जिवंत पिस्टलचे राऊंड असा मुद्देमाल मिळून आला.\nहे दोन्ही इसम हे एक पिस्टल व चार जिवंत राऊंड बेकायदेशिर रित्या विना परवाना बाळगताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सहा.पो.नि प्रितम चौधरी करीत आहेत. सदरची कामगिरी खडकपाडा पोलीस ठाण्याचे व.पो.निरीक्षक अशोक पवार, पो.नि.(गुन्हे) अंकुश बांगर, तपास पथकाचे अधिकारी सहा.पो निरी. प्रितम चौधरी व तपास पथकाचे कर्मचारी पोहवा चव्हाण, पवार, देवरे, पोना राजपुत, पोशि थोरात, आहेर, कांगरे, जाधव, चन्ने यांनी केलेली आहे.\nप्रतिनिधी - कुणाल म्हात्रे\nAlso see : केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री कमलेशजी गायकवाड व सचिन बोंबले यांची पुणे दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्याची घेतली भेट..\nजागतिक मानसिक आरोग्य दिन...\nकल्याण डोंबिवलीत ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू\nसफाळे पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीस काही तासांतच आवळया...\nनालासोपारा: नंग्या तलवारी नाचवत गुंडांचा हैदोस, व्हिडिओ...\nनवी मुंबई येथून अपहरण झालेल्या दोन बालकांचा अनैतिक वाहन...\nकानपूरचा गुन्हेगार मध्य प्रदेशात पकडला गेला, स्वत: पोलिसांना...\nपिंपरीमध्ये डोक्यात बेसिन घालून मित्राची हत्या\nखारी बटर विक्रीच्या किरकोळ वादातून एकाची हत्या\nपालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले इस्कॉनचे टेंडर...\nशेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा...\nकाळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे \nसफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास...\nराज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या...\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्��म फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\n देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ६३.१२...\n24 तासांत सर्वाधिक रुग्ण झाले निरोगी, तर रुग्णांची संख्या 12 लाखांच्या जवळ...\nउद्योगनगरी पिंपरी चिंचवड मध्ये वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या...\nचोरट्यांकडून ५ चारचाकी व ९ दुचाकी आशी १४ वाहने जप्त करण्यात आले\nविद्यार्थी भारतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..... | Vidyarthi...\nसर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कागदपत्रांची सक्ती न करता प्रवेश द्या . विद्यार्थी...\nस्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा घ्यावी लागली दखल...\nस्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा दखल घ्यावी लागली अशी ही हडपसर वैदूवाडी...\nशाओमी ने केला भारतात इलेक्ट्रॉनिक Mi Electric Toothbrush...\nशाओमी ने केला भारतात इलेक्ट्रॉनिक Mi Electric Toothbrush T100 प्रदर्शित\nशैलेश तिवारी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार -...\nकल्याण (Kalyan) : सध्याच्या बिकट परिस्थितीत कोविड रुग्णांना रेमडिसिव्हर आणि ऍक्टिमारा...\nपुण्यात दिवसभरात 1479 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.\nव्हिडिओ कॉलिंग सेवा सुरू करण्यासाठी एअरटेल यूएस-आधारित...\nया टाय-अपचा तपशील अद्याप माहित नाही आणि मंगळवारी नंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता...\nदिल्लीत जापनिस पार्कमध्ये भूतेच करतात व्यायाम व्हिडिओ झाला...\nदिल्लीत जापनिस पार्कमध्ये भूतेच करतात व्यायाम व्हिडिओ झाला व्हायरल\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nकोपरखैरण्यातील सारस्वत बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दोघा आरोपींना...\nनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लाॅकडाऊनचा निर्णय.\nकल्याण डोंबिवली कोरोना अपडेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mahadhan.co.in/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE?lang=mr/", "date_download": "2020-10-20T11:37:36Z", "digest": "sha1:JGNQ2PRUFVTYTYTDUSNURKQTSBA75TL7", "length": 13618, "nlines": 88, "source_domain": "mahadhan.co.in", "title": "जमिनीची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी मातीची तपासणी महत्वाची – Mahadhan", "raw_content": "\nसूक्ष्म पोषक घटक खते\nHomeजमिनीची उत्पादन���्षमता वाढवण्यासाठी मातीची तपासणी महत्वाची\nजमिनीची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी मातीची तपासणी महत्वाची\nमातीची तपासणी ही मातीचा प्रकार आणि उत्पादनक्षमता ओळखण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. मातीच्या प्रकारानुसार होणारे खतनियोजन खर्च कमी करते आणि उत्पादन वाढवते. प्रत्येक पिकाला आणि प्रत्येक प्रकारच्या मातीसाठी खतांचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. त्यायोगे, मातीच्या उपजत सुपिकतेचा फायदा घेता येतो. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात काही पोषक द्रव्ये दिली गेली तर मातीतील संतुलन बिघडते आणि त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होतो. समस्याग्रस्त क्षेत्रातील मातींचे आरोग्य सुधारण्यासाठी माती परिक्षण करून त्यानुसार खतनियोजन केले तर अधिक लाभदायक ठरते.\nशेतीविषयक सल्ला, मातीची तपासणी, पिकाचे संवर्धन, संरक्षण आणि बाजारपेठ इत्यादी सेवा पुरवून ‘महाधन’ हा ब्रँड शेतकऱ्यांचा एकमेव मदतनीस ठरण्याकडे वाटचाल करत आहे. याच वाटचालीचा भाग म्हणून कंपनीच्या क्रॉप न्युट्रिशन विभागाचे एक अतिशय प्रगत व अद्ययावत अशी ‘फार्म डायग्नोस्टिक सर्विसेस (अॅग्री लॅब)’ ही प्रयोगशाळा आपल्या सेवेमध्ये सादर केली आहे. या प्रयोगशाळेत अत्याधुनिक उपकरणांच्या आधारे व उच्चशिक्षित, कुशल व अनुभवी तंत्रज्ञांच्या मदतीने काम केले जाते.\nस्मार्टकेमच्या या प्रयोगशाळेस नॅशनल अॅक्रिडायटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (एन.ए.बी.एल.)- नवी दिल्ली या संस्थेने प्रतिष्ठेचे समजले जाणारे आय.एस.ओ/आय.ई.सी १७०२५-२००५ हे मानांकन दिले आहे. एन.ए.बी.एल. ही एक स्वायत्त संस्था असून ती क्रेंद्र शासनाच्या ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ विभागाशी संलग्न आहे. भारतामध्ये आय.एस.ओ./आय.ई.सी. १७०२५-२००५ हे मानांकन देणारी एन.ए.बी.एल. ही एकमेव शासनमान्य संस्था असून आय.एस.ओ./आय.ई.सी. १७०२५-२००५ मानांकनाच्या चौकटीमध्ये व एन.ए.बी.एल.ने ठरवलेल्या प्रमाणांनुसार कार्य करणाऱ्या प्रयोगशाळांनाच हे मानांकन दिले जाते.\nएन.ए.बी.एल. संलग्नीकरण म्हणजे त्या प्रयोगशाळेच्या गुणवत्ता व तांत्रिक क्षमतेचे केलेले निष्पक्ष मुल्यमापन होय. हे संलग्नीकरण स्वत:ला प्रयोगशाळेच्या गुणवत्ता प्रणालीशी मर्यादित न ठेवता प्रयोगशाळेच्या तांत्रिक क्षमतेस औपचारिक मान्यता देत असल्याने ते आय.एस.ओ. -९००० पेक्षा अधिक वरच्या पातळीचे आहे. या प्रक्रियेमध्ये एन.ए.बी.एल.ने नेमलेल्या मुल्यमापन समितीमार्फत प्रयोगशाळेच्या स्कोपमध्ये उल्लेख केलेल्या विशिष्ट चाचण्या/तपासण्या करण्याच्या प्रयोगशाळेच्या क्षमतेचे व्यापक असे मुल्यमापन केले जाते. उदा.\n1 चाचणी पद्धतीचा संदर्भ व त्याची मान्यता\n2 चाचणीसाठी वापरण्यात येणारी रसायने, काचपात्र, उपकरणे व इतर साधने यांची शुद्धता व अचुकता\n3 प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांचे परिक्षणविषयक ज्ञान व कौशल्य\n4 वरील सर्व गोष्टी किमान अर्हतेनुसार असण्यासाठी प्रयोगशाळेने अवलंबलेल्या विविध प्रक्रिया व त्याच्या नोंदी\n5 चाचणी नमुना प्रयोगशाळेत आल्यापासून चाचणी अहवाल पाठविण्यापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या टप्प्यांवरील नोंदी\n6 चाचणीवर प्रभाव टाकणाऱ्या विविध घटकांची व्याप्ती व त्यामुळे पुन:चाचणीमध्ये दिसणाऱ्या अनिश्चिततेचं संख्याशास्त्राच्या आधारे मापन\n7 एन.ए.बी.एल. संलग्नित वा इतर प्रतिष्ठित प्रयोगशाळांमार्फत चाचणी परिणामांचे पुष्टीकरण\nया मानांकनाचे ग्राहक शेतकऱ्यास खालीलप्रमाणे फायदे संभवतात\nविश्वसनीय व अचूक चाचणी\nप्रयोगशाळेच्या गुणवत्ता प्रणाली व तांत्रिक क्षमतेवर शिक्कामोर्तब\nचाचणी अहवाल व तंत्रज्ञांच्या क्षमतेची खात्री\nचाचणी अहवालाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकृती\nअतिशय मानाचे असे हे प्रयोगशाळा मानांकन मिळवणारी (स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज) ही देशातील पहिलीच खत कंपनी ठरली आहे.\nमातीशी नाते राखून अनेक आयुष्यांचे पोषण आणि समृद्धी\nफक्त एका नायट्रो फॉस्फेट खताने १९९२ साली सुरुवात\nपाण्यात विरघळणाऱ्या भारतातल्या पहिल्या खताचे उत्पादन\nविशेष खते आणि पाण्यात विरघळणाऱ्या खतांच्या उत्पादकांचे नेतृत्व\nविशिष्ट पिकनिहाय खते तयार करून शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढवणाच्या प्रक्रियेत बहुमुल्य योगदान\nखताच्या दाण्यांना विशिष्ट रसायनांचे आवरण देऊन त्यांचे पोषणमूल्य वाढवणाऱ्या इकोफर्ट तंत्रज्ञानाची कास धरणारी पहिली भारतीय कंपनी\nशेतांची उत्पादनक्षमता वाढविणे हे ध्येय असणारी आणि त्यासाठी २१ व्या शतकाच्या वळणावर खतनिर्मितीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारी एकमेव कंपनी.\nफक्त एका नायट्रो फॉस्फेट खताने १९९२ साली सुरुवात\nपाण्यात विरघळणाऱ्या भारतातल्या पहिल्या खताचे उत्पादन\nविशेष खते आणि पाण्यात विरघळणाऱ्या खतांच्या उत्पादकांचे नेतृत्व\nविशिष्ट पिकनिहाय खते तयार करून शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढवणाच्या प्रक्रियेत बहुमुल्य योगदान\nखताच्या दाण्यांना विशिष्ट रसायनांचे आवरण देऊन त्यांचे पोषणमूल्य वाढवणाऱ्या इकोफर्ट तंत्रज्ञानाची कास धरणारी पहिली भारतीय कंपनी\nशेतांची उत्पादनक्षमता वाढविणे हे ध्येय असणारी आणि त्यासाठी २१ व्या शतकाच्या वळणावर खतनिर्मितीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारी एकमेव कंपनी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/sunetra-pawar-wrote-article-about-ajit-pawar-324551", "date_download": "2020-10-20T12:33:49Z", "digest": "sha1:BCZSRD734GFCPFM7CSLSDYK5PJFC7RXC", "length": 25439, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "लोकसमर्पित दादा - Sunetra Pawar wrote an article about Ajit Pawar | Pimpri Chinchwad Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nकाम करण्याची प्रचंड क्षमता\nदररोज शेकडो लोकांना भेटणे, त्यांची कामे मार्गी लावणे, प्रश्न समजून घेणे, योग्य त्या सूचना देणे, ही सर्व कामे करताना त्यांची कामाची प्रचंड क्षमता लक्षात येते. कमी वेळेत अधिक कामे कशी करता येतात, हे त्यांच्याकडून शिकावे. अठरा तासांहून अधिक काळ सलगपणे ते काम करतात. लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेण्यासह विविध बैठकांना उपस्थिती लावणे, कार्यक्रमांसह विकास कामांची पाहणी अशा अनेक बाबी ते लीलया करतात. त्यांची कार्यक्षमता खऱ्या अर्थाने जबरदस्त आहे. वेळेचे नियोजनही ते उत्तम करतात. वेळा पाळण्याच्या बाबतीत ते कमालीचे आग्रही असतात आणि इतरांनीही वेळ पाळावी, असा त्यांचा आग्रह असतो.\nकाही व्यक्तींचे जीवन समाजासाठीच सातत्याने वाहून घेतलेले असते, त्यांचा प्रत्येक क्षण समाजकारणासाठीच व्यतित होत असतो. ज्या समाजाने आपल्याला घडवले, मोठे केले. त्या समाजाचा काही अंशी तरी उतराई व्हावी, या ध्येयाने काही जण झपाटलेले असतात. त्यातीलच एक म्हणजे आदरणीय अजितदादा. गेल्या दोन तपांहून अधिक काळ दादांसमवेत आहे. त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू आज उलगडताना त्यांचा जुना काळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून जात आहे. आजच्या युवा पिढीला अजितदादांचे ग्लॅमर दिसते, मात्र, त्यांनी केलेले कष्ट व आजही त्यांच्याकडून वेळेचे भान न ठेवता केले जाणारे काम दिसत नाही. गेल्या तीन दशकात त्यांनी केलेल्या प्रचंड कष्टाची मी साक्षीदार आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nअजित दादांबाबत अनेकदा अनेक स्तरावर वेगवेगळी चर्चा होते. काही वेळा जहाल टीकेला त्यांना सामोरे जावे लागते. तर अनेकदा त्यांच्या कार्यशैलीचे कौतुकही केले जाते. त्यांचा स्वभाव कडक शिस्तीचा आहे. तरीही ते कमालीचे हळवे व मृदू आहेत. त्यांच्या मनामध्ये एक हळवा कोपरा असतो आणि प्रत्येकाला काहीतरी मदत करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.\nअनेकदा त्यांच्या कडक स्वभावाच्या चर्चा अधिक होतात. पण जे काम होण्यासारखे असेल तेथे ते काम त्वरेने कसे मार्गी लागेल, याचा ते मनापासून प्रयत्न करतात. प्रसंगी ते रागावतात, चिडतात. पण, काही क्षणातच राग विसरुन समोरच्या व्यक्तीचे कामही तेच करून देतात, हे मी असंख्य वेळा पाहिलेले आहे.\nआज त्यांनी राजकारण आणि समाजकारणात जी उंची गाठली आहे, त्याने अनेकदा लोक हे विसरून जातात की तेही एक माणूसच आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होणारा त्यांचा दिवस रात्री उशिरा भेटीगाठीनंतर संपतो. साहजिकच अनेकदा अनेक विविध स्वभावाच्या लोकांशी त्यांचा संपर्क येत असल्याने काहीशी चिडचिडही होते. मात्र, तरीही काम मार्गी कसे लागेल, याचाच त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.\nअस्वच्छता त्यांना अजिबात खपत नाही. टापटीप व नीटनेटकेपणा हा त्यांचा गुण प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. जे काम करायचे ते व्यवस्थित करायचे, हा त्यांचा शिरस्ता असतो. अनेकांना गबाळेपणासाठी त्यांची बोलणी खावी लागतात. अर्थात प्रत्येकाने नेटके असावे, हा त्यांचा त्या मागचा चांगला हेतू असतो. दररोज असंख्य कागदपत्रे येत असली तरी प्रत्येक कागद हव्या त्या वेळेस सापडलाच पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लाजवेल, असा नेटकेपणा त्यांच्या अंगी आहे.\nकुटुंबासाठी देतात आवर्जून वेळ\nसहकारी साखर कारखान्याचे संचालक, खासदार, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री, उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांची वाटचाल झाली. कामाचा व्याप सातत्याने वाढतच गेला. मात्र, या व्यापातूनही कुटुंबीयांसाठी वेळ देण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. दिवाळीत बारामतीत पवार कुटुंबीय एकत्र असते. तेव्हाही त्यांची कामे व सार्वजनिक कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरुच राहतात. मात्र, त्य��तूनही ते कौटुंबिक स्तरावर आवर्जून वेळ काढत घरची जबाबदारीही समर्थपणे सांभाळतात.\nप्रत्येक मतदार कुटुंबाचा घटकच\nकेवळ वैयक्तिकच नाही तर नातेवाईकांच्याही प्रत्येक कुटुंबावर व त्यातील प्रत्येक सदस्यावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. काय हवं नको ते पाहत सातत्याने प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. मोठी जबाबदारी खांद्यावर असल्याने कुटुंबासाठी त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही, याची खंत त्यांना कायमच असते. मात्र, आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिले आहे, जबाबदारी सोपविली आहे, त्यांच्या प्रती आपली कर्तव्यभावना आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी आपण दिवसरात्र झटले पाहिजे, असेच त्यांना वाटत राहते. ज्यांनी निवडून दिलेले आहे, तेच माझ कुटुंब असे समजूनच सातत्याने ते लोकांसाठीच कार्यरत राहतात.\nनिर्णय घेतात आणि जबाबदारीही\nनिर्णयक्षमता हा त्यांचा आणखी गुण. त्यांच्याइतका झटपट व अचूक निर्णय फार कमी लोक घेऊ शकतात. अनेक महत्वाच्या व जटील विषयात जागेवर योग्य निर्णय घेताना मी त्यांना अनेकदा पाहिले आहे. इतरांच्या दृष्टीने किचकट वाटणाऱ्या विषयांवर ते लीलया आणि खंबीरपणे निर्णय घेतात, यातही महत्वाचे म्हणजे एकदा निर्णय घेतल्यावर त्या निर्णयाची जबाबदारी ते सर्वस्वी स्वतःवर घेतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. रस्ते रुंदीकरण, अतिक्रमण काढणे, अगदी पुण्यातील उड्डाणपूल पाडण्याचा विषय असो. व्यापक जनहितासाठी प्रसंगी वाईटपणा स्वीकारून ते धाडसी निर्णय घेतात. लोकांनाही तो निर्णय कालांतराने पटतो, पण त्या क्षणी त्यांना वाईटपणा येतो.\nआज राज्याच्या कानाकोपऱ्यातील असंख्य कार्यकर्ते त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात आणि यातील प्रत्येक कार्यकर्त्यांची काळजी ते आवर्जून घेतात. त्यांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी ते मदतीला धावून गेले आहेत. नवीन गाडी आणलेली असो किंवा एखादी इमारत उभारली असो, उद्‌घाटन असो वा दवाखान्यात आलेली अडचण असो. आपले दादा आपल्या पाठीशी आहेत, ही एकच भावना कार्यकर्त्यांच्या मनात असते आणि दादाही संकटसमयी एखाद्या मोठ्या भावासारखे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले मी पाहिले आहेत. आजपर्यंत अक्षरशः हजारो कार्यकर्त्यांच्या दवाखान्याच्या अडचणीच्या प्रसंगी दादा मदतीला धावून जातात. वैयक्तिक स्तरावरही जमेल तितकी मद��� करतात. अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी जिवाचे रान करताना मी त्यांना अनेकदा पाहिले आहे. जिवाभावाचा कार्यकर्ता सर्वांना सोडून निघून जातो, तेव्हा त्यांना होणारे दुःख आणि त्या कार्यकर्त्याची भासणारी कमतरता, त्यांचा त्या वेळी होणारा कातर स्वर हेही आम्ही अनुभवतो. समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास बाळगूनच त्यांचे काम सुरू असते. सत्तेत असो वा नसो, लोकांसाठी जीवन जगणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. सातत्याने लोकसेवेसाठी जीवन समर्पित केलेल्या आदरणीय दादांना वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा. त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य देवो.\n(शब्दांकन - मिलिंद संगई, बारामती.)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरोहित पवारांनी आणले न्यायालय इमारतीसाठी साडेदहा कोटी रूपये\nजामखेड ः तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 681.10 लक्ष रुपयांची मूळ प्रशासकीय...\nजयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं, \"थिल्लरपणा करू नये\" कमेंटवर दिलं रोखठोक उत्तर\nमुंबई : मान्सूनच्या परतीच्या प्रवासावेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा...\nशेतकऱ्यांना एकरी 40 हजारांची नुकसान भरपाई द्या : डॉ. भारत पाटणकर\nसातारा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकरी 40 हजार रूपये भरपाई तातडीने द्यावी, तसेच आपत्ती येऊच नये म्हणून कायमस्वरूपी उपाय योजना...\nशेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि उरात भीती; मदतीसाठी सरकारला भाग पाडू, देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन\nऔसा (जि.लातूर) : मी मुख्यमंत्री असताना झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी...\nनुकसानींचे पंचनामे करण्याच्या मंत्री वळसे पाटील यांच्या सूचना\nशिक्रापूर : पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील सर्व शेती नुकसानींचे पंचनामे करण्याच्या सुचना कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या असून...\nनुकसानग्रस्तांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत द्या, अन्यथा राज्य सरकारविरोधात आक्रोश मोर्चा \nपंढरपूर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ��यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिके...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62430", "date_download": "2020-10-20T11:24:34Z", "digest": "sha1:Z6YFC6VJVTGIXKVRKSU3X3VQ3EOQBK4E", "length": 36582, "nlines": 281, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'इर्शाद'च्या निमित्ताने... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /स्वाती_आंबोळे यांचे रंगीबेरंगी पान /'इर्शाद'च्या निमित्ताने...\nमला आठवतं त्यानुसार शाळकरी वयात कधीतरी विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर आणि वसंत बापट या तिघांचा एकत्र काव्यवाचनाचा कार्यक्रम पाहिला होता. कवितेकडे, शब्दांकडे माझा ओढा होताच, पण कविता आपण वाचणं / गुणगुणणं आणि ती खुद्द कवीने त्याचं हृद्गत उलगडल्यासारखी समोर मांडणं यात किती जमीनअस्मानाचा फरक पडतो हे त्या दिवशी जाणवलं. त्या वयात खूप काही कळलं असेल असं नाही, पण हा अनुभव लक्षात राहिला.\nत्यानंतर जवळपास पंधरावीस वर्षं कविताच केंद्रबिंदू असलेला असा इतर कुठला प्रयोग झालेला निदान माझ्या माहितीत नाही. संदीप खरेंचा 'आयुष्यावर बोलू काही' क्षितिजावर उगवला आणि पुन्हा एकदा मराठी कवितेला लोकाश्रय मिळाला म्हणण्यापेक्षा पुन्हा मराठी लोकांना संदीपने कवितेच्या आश्रयाला खेचून आणलं. सहजसोपी भाषा, खेळकर शैली, आणि त्यामागे लपलेली मानवी भावभावनांबद्दलची एक सखोल, समंजस, क्षमाशील जाण हे संदीपच्या कवितांचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य. त्यामुळे वयाने तरूण आणि मनाने तरूण अशा सगळ्याच पिढ्यांना त्याच्या कविता आपल्याश्या वाटल्या यात नवल नाही.\nकविता आयुष्यात असणं फार महत्त्वाचं असतं.\nम्हणूनच एक काव्यप्रेमी म्हणून संदीप खरे यांचे आभार मानावेत तेवढे कमी वाटतात मला.\nकविता आयुष्यात असणं महत्त्वाचं, कवी आयुष्यात असणं तर भाग्याचंच वैभवशी असलेल्या, नव्हे कवितेमुळेच जुळलेल्या मैत्रीमुळे हाही एक राजस अनुभव दैवाने गाठीशी जमा केला. वैभवने आंतरजालावर लिखाणाला सुरुवात केली तेव्हापासून गेलं एक तप त्याचा प्रवास मी बर्‍यापैकी जवळून पाहिलेला आहे. तो जितक्या सातत्याने लिहितो, जितकं वैविध्यपूर्ण लिहितो, आणि ज्या सातत्याने दर्जेदार लिहितो त्याची मला कायमच कमाल वाटत आलेली आहे.\n'बरं आहे बुवा तुम्हाला सुचतं' असं म्हणणं हे काहीसं क्रूर अतिसुलभीकरण ठरेल. त्यामागे साधना असतेच. वैभवच्या बाबतीत बोलायचं तर कवितांमध्ये इतका आकंठ बुडालेला माणूस माझ्या पाहण्यात दुसरा नाही. त्याच्या डोक्यात कविता दैनंदिन धबडग्याच्या बॅकग्राउंडला सुरू नसते, कविताच सुरू असते आणि बाकी गोष्टी नुसत्याच काही फुटांवरून वाहून जात असतात.\nएखादा सुचलेला खयाल नेमका आणि सर्वात परिणामकारक पद्धतीने कसा मांडता येईल इथपासून ते मुळात कविता म्हणजे काय काव्यात्मक गद्य कुठे संपतं आणि कविता कुठे सुरू होते काव्यात्मक गद्य कुठे संपतं आणि कविता कुठे सुरू होते मुक्तछंदालाही आपली एक लय असते का मुक्तछंदालाही आपली एक लय असते का असावी का कविता आयुष्याचा आटीव अर्क म्हणावा तशी संक्षिप्त चांगली की लाटालाटांनी येऊन भिडण्याचा खेळ मांडण्याइतक्या अवकाशावर तिने हक्क सांगावा चांगल्या कवितेने तत्काळ काळजाला भिडून टाळी घ्यावी की ती अनुभवांती उलगडून दीर्घकाल स्मृतीत रेंगाळावी चांगल्या कवितेने तत्काळ काळजाला भिडून टाळी घ्यावी की ती अनुभवांती उलगडून दीर्घकाल स्मृतीत रेंगाळावी कलेच्या संदर्भात चांगलंवाईट असं काही असतं का कलेच्या संदर्भात चांगलंवाईट असं काही असतं का असावं का - हे आणि असे अनेक प्रश्न त्याला सतत पडत असतात, नव्हे तो ते सतत स्वत:ला पाडून घेत असतो. कालची उत्तरं उलटसुलट करून पुन्हा आज पडताळून पाहत असतो. हा एका अर्थी 'स्व'चा शोध आहे. कवितेच्या संदर्भात आपली विद्यार्थीदशा त्याने हट्टाने संपू दिलेली नाही, आणि त्यामुळेच त्याचा कविता लिहिण्यातला रोमान्स टिकून राहिला आहे असं मला वाटतं.\nहा रोमान्स असाच आजन्म सुरू राहो\nकाल संदीप खरे आणि वैभवचा मराठी विश्वने आयोजित केलेला 'इर्शाद' कार्यक्रम 'घडला' आणि त्यानिमित्ताने हे मनोगत मांडावंसं वाटलं.\nसुरांची वा इतर कसलीही साथसंगत, काही ठराविक आकृतीबंध, काही काही नसताना हे दोन कवी केवळ शब्दसामर्थ्य आणि अप्रतिम सादरीकरण ��ांतून जी जादू घडवतात त्याला तोड नाही.\nशास्त्रीय संगीतासारखाच कवितेच्या कार्यक्रमाला येणारा प्रेक्षकही काहीसा uptight असतो सुरुवातीला. प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पा मारत, कोपरखळ्या देत हे दोघे वातावरणातला ताण पाहता पाहता घालवून टाकतात आणि मग पोतडीतून एकेक मौजेच्या आणि मौल्यवान चिजा बाहेर काढतात. आपण दिपून गेलो हेही प्रेक्षकाला कळत नाही कारण तो त्या उजेडाचा भाग झालेला असतो.\nकवितांचं सादरीकरण हा सहसा दुर्लक्षित / अन्डरएस्टिमेटेड विषय आहे. त्याचंही तंत्र असतं, त्यालाही रियाज लागतो, व्हॉइस मॉड्युलेशन लागतं, त्यातही प्रेक्षकाची नस आणि त्यावेळचा मूड पाहून आयत्यावेळी बदल करण्याइतकी लवचिकता लागते. संदीप आणि वैभव यांनी त्यांच्या कार्यक्रमांतून काव्यसादरीकरणाचा एक वस्तुपाठच घालून दिलेला आहे.\nकलेचं अ‍ॅनालिसिस करता येत नाही. या विषयावर कितीही बोललं तरी शब्दांत न पकडता येणारी चार अंगुळं उरतातच. तेव्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी हा कार्यक्रम चुकवू नका अशी आग्रहाची विनंती करून इथेच थांबते.\nस्वाती_आंबोळे यांचे रंगीबेरंगी पान\n छान लिहीलं आहे. आमच्याकडे\n छान लिहीलं आहे. आमच्याकडे हा कार्यक्रम होता तेव्हा काही कारणाने बघता आला नाही.\nकार्यक्रमाची ओळखही अतिशय काव्यात्मक झाली आहे\n(पण इतक्या काव्यात्मकतेची मला तर भितीच वाटते\n सुंदर ओळख करुन दिलीत.\n सुंदर ओळख करुन दिलीत. आता कार्यक्रम बघायची इच्छा निर्माण झालीये.\nजायला हवं होतं. बघू परत कधी येतोय...\nमस्त. इतर कोणी त्यांच्या\nमस्त. इतर कोणी त्यांच्या कविता वाचल्या का\nकालच्या कार्यक्रमात नाही वाचल्या. सहसा नावांच्या चिठ्ठ्या टाकून एक-दोन जण निवडतात म्हणे, पण काल तसं म्हणताच प्रेक्षकांनी 'इतर कोणी नको, आम्ही तुम्हालाच ऐकायला आलो आहोत' असा आग्रह धरला.\nसाडेतीन ते सहा वेळ होती, कार्यक्रम वेळेत सुरू होऊन आठ, हो आठ वाजेपर्यंत रंगला. नंतरही अनिच्छेनेच लोक उठले.\nत्याचंही तंत्र असतं, त्यालाही\nत्याचंही तंत्र असतं, त्यालाही रियाज लागतो, व्हॉइस मॉड्युलेशन लागतं, त्यातही प्रेक्षकाची नस आणि त्यावेळचा मूड पाहून आयत्यावेळी बदल करण्याइतकी लवचिकता लागते. <<< अगदी बरोबर, स्वाती. चांगलं लिहिलं आहेस. पूर्वी दूरदर्शनवर 'क कवितेचा' या कार्यक्रमात विंदांनी केलेल्या त्यांच्या कवितांचं वाचन मी जेंव्हा पहिल्यांदा आणि चुकून ऐकलं तेंव्हा मी चकीत झालो होतो अक्षरश:. तेंव्हाच्या कृष्णधवल पडद्याच्या टीव्हीवर ऐकलेलं ते कवितावाचन कितीतरी वेळ मनावर गारूड करत राहिलं होतं. एरवी आपण वाचतानाची कविता आणि कवीने स्वतः सादर केलेली कविता यात प्रचंड फरक असतो, हे तेंव्हा अगदी भिडलं. (\"अरे हे याच्याशी खातात, बरे का हे याच्याशी खातात, बरे का\n कार्यक्रम सुंदर झालेला दिसतोय आवडला असता बघायला, मिस केला.\n इथेही पुण्यात जेव्हा जमेल तेव्हा जायला हवं कार्यक्रमाला.\nमस्त लिहिलं आहेत इबा.\nमस्त लिहिलं आहेत इबा.\nछान लिहिले आहे, अगदी भरभरून..\nछान लिहिले आहे, अगदी भरभरून..\nपण कवितेला आपला दुरूनच बाय बाय असतो..\nमायबोलीवर देखील एक बी सोडले तर कधी कोणाच्या गझल कवितांच्या वाट्याला गेलो नाही..\nपण असं काही कानावर आले वा वाचले तर वाटते, श्या आपल्याला का नाही कवितांची आवड\nकार्यक्रम खरच फार छान झाला\nकार्यक्रम खरच फार छान झाला ४ तास कसे निघून गेले कळलेच नाही. यानिमित्ताने वैभवची आणि स्वाती तुझीही प्रत्यक्ष भेट झाली.\nकार्यक्रमाची लिंक पाठवल्याबद्दल आणि विपुतून रिमायंडर पाठवल्याबद्द तुझे मनापासून आभार\n सुंदर ओळख करुन दिलीत.\n सुंदर ओळख करुन दिलीत. आता कार्यक्रम बघायची इच्छा निर्माण झालीये >> बुवांना अनुमोदन. इथे आला तर नक्की जमवेन.\nमी सहसा कविता वाचत/ ऐकत नाही\nमी सहसा कविता वाचत/ ऐकत नाही पण स्वाती, तू एव्हढं भरभरून लिहीलं आहेस की इथे कधी संदीप वैभवाचा कार्यक्रम असला तर चुकवणार नाही.\nकविता आवडणं, त्यांचं सादरीकरण\nकविता आवडणं, त्यांचं सादरीकरण अनुभवणं आणि ते समूहात बसून भोगणं या तिन्ही एकमेकांशी संबंधित आणि तरीही भिन्न गोष्टी आहेत. तिसरीचा अनुभव क्वचित घेतलाय आणि त्यामुळे ती आवडेल की नाही याबद्दल शंकाच अधिक आहे.\nत्यामुळे तुम्ही हे इतकं सुरेल लिहिलंय ते प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट असंच वाटतंय;\nआयुष्यावर बोलू काही टीव्हीवर पाहिल्यावर - \"हेच का ते ज्याबद्दल लोक इतकं बोलताहेत\nअर्थात यात आपणच रेखून घेतलेल्या सीमारेषांत अडकून पडणार्‍या माझाच दोष अधिक आहे.\nबोलगाणीतली पहिली कविता याबद्दलच आहे.\nसादरीकरणातल्या मेहनतीचं, विचाराचं आणि कौशल्याचं कौतुक आहे, पण त्याला मर्यादाही असतील किंवा तिथे विशिष्ट प्रकारच्या कविताच अधिक असतील असं वाटत राहतं.\nकवीच्या आवाजात कविता ऐकलेली असण्याचा एक फायदा म्हणजे पुढे जेव्हा कधी तो कवी वाचायला घेतो, तेव्हा प्रत्येक कविता त्याच्या आवाजात ऐकू येते.\n\"त्यानंतर जवळपास पंधरावीस वर्षं कविताच केंद्रबिंदू असलेला असा इतर कुठला प्रयोग झालेला निदान माझ्या माहितीत नाही.\"\nपुल आणि सुनीताबाई काव्यवाचनाचा कार्यक्रम करायचे.\nआणखी एक प्रा विसुभाऊ बापट यांचा कुटुंब रंगलंय काव्यात नावाचा एक कार्यक्रमही खूप गाजला होता. अर्थात या दोहोंत कविता असला तरी स्वतः कवी नाही.\nसध्या इथे उर्दू शायरी आणि हिंदुस्तानी मौसिकीवर 'सुखन' नावाचा कार्यक्रम चर्चेत आहे.\nबाकी मागेच लिहिलेलं एक वाक्य थोडं वाढवून पुन्हा लिहितोय - तुम्हाला लेखनाला निमित्त लागतच असेल, तर ते वरचेवर मिळो.\nस्वातीजी , छान लिहिले आहे\nस्वातीजी , छान लिहिले आहे तुम्ही.\nतुमच्या माहितीसाठी : मधल्या काळात श्री सुधीर मोघेजींनी कवीतांच्या संदर्भातले खूप सुन्दर कार्यक्रम केले होते . ते तुमच्याकडून कसे \"मिसले\" ....\n\"उत्तररात्र\" हा रॉय किणीकरान्च्या कवितेच्या वाचनाचा / गायनाचा उत्तम प्रयोग होता. मोघे बंधू ; सातभाई पती-पत्नी , वीणा - विजय देव पती पत्नी यात सहभागी होते. सुधीर्जींनी काही कविता अप्रतीम्पणे स्वरबद्ध केल्या होत्या आणि तितक्याच सुन्दर गायकीत ते सादर करायचे. हा कार्यक्रम youtube वर उपलब्ध आहे.('Uttararaatra' by Roy Kinikar - Part 1 of 5 - YouTube https://www.youtube.com/watch\nतसेच \"कविता पानोपानी \" हा स्वतःच्या कवितांचा स्वैर सादरीकरणाचा प्रयोगही दर्जेदार होता.\nमोजक्याच शब्दात सुंदर लिहिले\nमोजक्याच शब्दात सुंदर लिहिले आहेस स्वाती\nभरत यांचा प्रतिसाद पण आवडला.\nमला वैभवाचा पहिलावहिला \"सोबतीचा करार\" कार्यक्रम आठवला. आम्ही पुण्यातील मायबोलीकर मंत्रमुग्ध झालो होतो.\nछान लिहीले आहे. आमच्यासारख्यांना हे कार्यक्रम बघण्यात इण्टरेस्ट निर्माण करणारे लेखन\n>>> कार्यक्रम बघण्यात इण्टरेस्ट निर्माण करणारे लेखन\nलिहिल्याचं सार्थक झालं मग.\n हे याच्याशी खातात, बरे का\nपुलस्ति, प्लेझर इज ऑल माइन.\nभरत, बरोबर आहे - विसुभाऊ बापटांचं तुम्ही लिहिल्यावर आठवलं. खूप तळमळीने कवितेबद्दल बोलायचे, 'कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय' अशी व्याख्या सांगायचे हे आठतंय.\nपुल आणि सुनीताबाईंच्या काव्यवाचनाच्या कॅसेट्सही होत्या माझ्याकडे. कार्यक्रम नेमाने करायचे की नैमित्तिक याबद्दल कल्पना नाही.\n>>> अर्थात य�� दोहोंत कविता असला तरी स्वतः कवी नाही\n>>> त्याला मर्यादाही असतील किंवा तिथे विशिष्ट प्रकारच्या कविताच अधिक असतील असं वाटत राहतं\nमग तर तुम्ही हा कार्यक्रम बघाच - आणि प्रेक्षागारात बसूनच बघा, टीव्हीवर नको. कारण त्याच्या इन्टरॅक्टिव्ह फॉर्मॅटमध्येच त्याची मजा आहे. - आणि कदाचित तीच मर्यादाही - एखाद्या कार्यक्रमाची 'भट्टी' जमली नाही असं होऊच शकतं.\nतरीही या मुद्द्यावर विचार करते आहे.\nबहुधा संदीप आणि वैभवची काव्यशैलीच संवादात्मक असल्यामुळे हा प्रश्नच येत नसेल की काय असंही वाटलं.\nमी कवितेबाबत बायस्ड आहे यातही काही गुपित नाही.\nभोजनाच्या आस्वादात अन्नाच्या चवी/दर्जाइतकाच जेवणार्‍याच्या भुकेचाही भाग असतोच - मी त्या सांस्कृतिक वर्तुळापासून लांब राहात असल्यामुळे माझी भूक मोठी म्हणून समाधानही मोठं - असंही असेल.\nयाचंही विश्लेषण अशक्य आहे.\n'सुखन'बद्दल बरंच ऐकलंय खरं इतक्यात - बघायची खूप इच्छा आहे.\nपशुपत, तुम्ही उल्लेख केलेले कार्यक्रम मात्र मी खरंच 'मिसले'ले दिसतात. यूट्यूबच्या लिंकसाठी अनेक धन्यवाद. बघते आता.\nभोजनाच्या आस्वादात अन्नाच्या चवी/दर्जाइतकाच जेवणार्‍याच्या भुकेचाही भाग असतोच - मी त्या सांस्कृतिक वर्तुळापासून लांब राहात असल्यामुळे माझी भूक मोठी म्हणून समाधानही मोठं - असंही असेल. >> अ‍ॅनॅलिसिस आवडला.\nआय एफ नंतर खाण्यातली मजा यावर आत्ताच सईचा प्रतिसाद वाचल्याने आणखी गम्मत वाटली.\nअगदी सुंदर आणि खर्रीखुर्री\nअगदी सुंदर आणि खर्रीखुर्री ओळख या कार्यक्रमाची \nइथे सादर झाला तेव्हा मी खूपच कमी अपेक्षा ठेवल्या होत्या. आणि वैभवाला भेटायचे एवढ्यासाठी गेलो होतो.\nकार्यक्रम इतका रंगला , इंटरेक्टीव्ह असल्याने आणि सादरीकरणामुळे. त्यातही वैभवच्या काही ओळींनी जाम गारूड केले. ६:३० ला संपणारा कार्यक्रम, वेळेचे काटे किती भर्र्कन धावले आणि ८:३० पर्यंत चालला कळलेच नाही.\nस्वाती, खूप सुंदर लिहिलयस.\nस्वाती, खूप सुंदर लिहिलयस.\nहे असं काही वाचलं ,ऐकलं की वाटतं... वी आर ब्लेस्ड...\nहे असच राहू दे. ईर्शाद भारतात ऐकायला मिळाला नाहीये. इथे (सिडनीत) व्हावा(च)..\n>>> वाटतं... वी आर ब्लेस्ड\n>>> वाटतं... वी आर ब्लेस्ड\n\"आपण दिपून गेलो हेही\n\"आपण दिपून गेलो हेही प्रेक्षकाला कळत नाही कारण तो त्या उजेडाचा भाग झालेला असतो.\" >>> व्वा \nकार्यक्रमामुळे भारावून गेलेल्या असूनही क��ती संयत शब्दांत मांडलंत सारं.\n\"तुम्हाला लेखनाला निमित्त लागतच असेल, तर ते वरचेवर मिळो.\" >>> भरत यांना अनुमोदन.\nछान उत्कट लिहिलेय .अजूनपर्यंत\nछान उत्कट लिहिलेय .अजूनपर्यंत हा कार्यक्रम पाहिलेला नाही . तुमच्या लिखाणामुळे आता एकदा बघावा लागेल असे दिसतेय . बघून इथेच अपडेट देईन\n किती दिवसांनी दर्शन दिलेत... कसे आहात\nखूप छान लिहीलं आहेस स्वाती.\nखूप छान लिहीलं आहेस स्वाती. अजूनही वाचायला आवडेल.\nहा कार्यक्रम आमच्या गावात येणार नाहीये. तेव्हा भारतवारीच्या लिस्टीत टाकून ठेवते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/09/ajache-dinvishesh-28-january-20.html", "date_download": "2020-10-20T11:28:03Z", "digest": "sha1:S66Q2UZRKMXFDEIS3PQAM4IL5OUEXWFT", "length": 5412, "nlines": 86, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - २८ जानेवारी", "raw_content": "\nHomeजानेवारीदैनंदिन दिनविशेष - २८ जानेवारी\nदैनंदिन दिनविशेष - २८ जानेवारी\n१६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.\n१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.\n१९६१: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.\n१९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n१९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.\n२०१०: १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.\n१९४९: पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते जेर्झी स्काझाकिएल यांचा जन्म.\n१४५७: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सातवा) यांचा जन्म.\n१८६५: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म.\n१८९९: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म.\n१९२५: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म.\n१९३०: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. जसराज यांचा जन्म.\n१९३७: चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म.\n१९५५: फ्रान्सचे ���ाष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी यांचा जन्म.\n१५४७: इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) यांचे निधन.\n१६१६: संत दासोपंत समाधिस्थ झाले.\n१८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले.\n१९८४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचे निधन.\n१९९६: अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न होगार्थ यांचे निधन.\n१९९७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन.\n२००७: संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचे निधन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/dinvishesh/articlelist/2429317.cms?utm_source=navigation", "date_download": "2020-10-20T12:14:04Z", "digest": "sha1:E6RLGNCW2DG2AWXSYM63CXBH7HBX2Z4M", "length": 7539, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSignificance of Kushmanda Devi चौथी माळ : नवदुर्गेतील चौथे स्वरुप कूष्मांडा देवी; वाचा, महत्त्व व मान्यता\nChandraghanta Devi Significance तिसरी माळ : शत्रुवर विजयाचा शुभाशिर्वाद देणारी चंद्रघंटा देवी; वाचा\nSignificance of Brahmacharini Devi दुसरी माळ : दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवी; वाचा, महती\nShailaputri Devi Significance पहिली माळ : नवदुर्गेचे प्रथम स्वरुप शैलपुत्री देवी; जाणून घ्या, महात्म्य\nShardiya Navratri 2020 Message in Marathi घटस्थापना व शारदीय नवरात्रीनिमित्त द्या मराठी भाषेतून शुभेच्छा संदेश\nDnyaneshwari Jayanti 2020 ज्ञानभक्तीच्या तत्त्वज्ञानातून विश्वाला पसायदानाचे अमृत देणारी ज्ञानेश्वरी\nHistory of Teachers Day in Marathi शिक्षक दिन ५ सप्टेंबरला का साजरा करतात\nGanpati Visarjan 2020 Message in Marathi अनंत चतुर्दशी : गणपती विसर्जनानिमित्त पाठवा मराठी भाषेतून संदेश\nGanesh Chaturthi Wishes in Marathi गणेशोत्सव : गणेश चतुर्थीनिमित्त द्या मराठी भाषेतून शुभेच्छा\nChakradhar Swami Jayanti महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर समाजसुधारक तत्त्वज्ञ चक्रधर स्वामी\nKrishna Janmashtami Wishes Marathi गोकुळाष्टमी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त द्या मराठी भाषेतून शुभेच्छा\nSant Dnyaneshwar Jayanti 2020 जगत्कल्याणासाठी 'आता विश्वात्मके देवे'चे पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर\nRabindranath Tagore Punyatithi 'जन गण मन'चा अमर मंत्र देणारे थोर साहित्यिक, तत्त्वज्ञ रवींद्रनाथ टागोर\nFriendship Day कध�� आहे फ्रेंडशिप डे जाणून घ्या जन्मकथा, इतिहास व मान्यता\nGoswami Tulsidas Jayanti जयंती विशेष: रामबोला ते रामचरितमानसकार गोस्वामी तुलसीदास\nवारकरी संप्रदायाच्या घडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या संत जनाबाई\nभागवत धर्माची पताका देशभरात अभिमानाने उंचावणारे संत नामदेव\nगुरुपौर्णिमा २०२०: 'हे' सात गुरु-शिष्य कायम स्मरणात राहतील; वाचा\nसामान्यापासून असमान्यापर्यंतचा प्रवास म्हणजे नरेंद्र ते विवेकानंद\nक्रांतिकारी विचारांचा वारसा लाभलेले लोकराजा राजर्षी शाहू महाराज\nमेघदूत, शाकुंतलकार, संस्कृतमधील अभिजात लेखक महाकवी कालिदास\nजागतिक संगीत दिवस: मानवी जीवनातील संगीताचे महत्त्व व इतिहास\nChakradhar Swami Jayanti महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर ...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/a-major-decision-has-been-taken-on-wedding-in-pune/", "date_download": "2020-10-20T12:18:31Z", "digest": "sha1:I3XSNLQQF42HZ7APNFNILGDVSK4LRF4D", "length": 16488, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "काय सांगता ! होय, 'करोना'च्या दहशतीमुळे 'नवरा-नवरी'मध्ये ठेवावं लागलं 3 फुटाचं अंतर, 'हे' नवे नियम | a major decision has been taken on wedding in pune | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन् केलं रोमॅन्टिक चॅटिंग,…\nPimpri : ‘त्यांना तिथंच ठोकलं पाहिजे’, पुण्यातील गुंडांच्या प्रतापामुळं…\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तरूणाची झाली 3 लाखाची फसवणूक\n होय, ‘करोना’च्या दहशतीमुळे ‘नवरा-नवरी’मध्ये ठेवावं लागलं 3 फुटाचं अंतर, ‘हे’ नवे नियम\n होय, ‘करोना’च्या दहशतीमुळे ‘नवरा-नवरी’मध्ये ठेवावं लागलं 3 फुटाचं अंतर, ‘हे’ नवे नियम\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. असे असताना शनिवारी एकही रुग्ण आढळून आला नसल्याने पुणेकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच पुण्यात कोरोना व्हयरसचे आढळून आलेल्या 10 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे.\nपुण्यात आढळलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असता��ा दुसरीकडे मात्र कोरोनाच्या धोक्यामुळे प्रशासनाला वेगळाच निर्णय घेण्याची वेळ आली आहे. सामूहिक लग्नासाठीची एसओपी विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे की, वधू आणि वर हे एकमेकांपासून तीन फुट अंतर ठेऊन उभे राहतील. दोघेच आत जातील, नातेवाईकांनी लग्नाला जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nसामूहिक लग्नाबाबत प्रशासनाने हा निर्णय घेतला असला तरी लोकांमधून अनोखी मागणी होत असल्याचे समोर येत आहे. लग्न रद्द करण्यासाठी मंगल कार्यालयाकडून रिफंड मिळवून देण्याची खात्री द्या, अशी मागणी लोकांमधून होत आहे. काही लोकांनी तर विभागीय आयुक्तांकडे अशा प्रकारची मागणी केली आहे. आता याबाबत प्रशासन कोणता निर्णय घेते आणि कोणती प्रतिक्रिया देते याकडे नव्या वधू आणि वरांसोबत इतर नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n मुलीचा गळा चिरला अन् तरूणानं विहिरीत घेतली उडी\nजुळी मुलं जन्मला घातल्यानंतर त्रस्त झाली अभिनेत्री सारा खान, म्हणाली – ‘दिवसभर रडायचे’\nआत्ताच करून घ्या ‘हे’ काम, नाही तर बंद होईल तुमचं…\n होय, भारतात ‘या’ औषधानं ‘तंदुरूस्त’ झाले…\nघरातील ‘बोअरवेल’ मधून पाण्याऐवजी निघालं ‘तेल’, सरकारी अधिकारी…\nCoronavirus : चीनच्या एका निर्णयामुळं ‘करोना’पासून वाचले लाखो लोक,…\nजम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये लष्कर-दशतवाद्यांमध्ये चकमक, 4 आतंकवाद्यांचा खात्मा\nपुण्यातील उंड्रीत गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही\nमुख्यमंत्र्यांनी पंढरपूरचा पांडुरंग देखील कोंडून ठेवला,…\nफेब्रुवारी 2021 पर्यंत ‘कोरोना’ची केवळ 40 हजार…\nWinter Mistakes : थंडीपासून बचावासाठी तुम्ही तर…\nपालक-कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवूनही होतायेत ‘खराब’,…\nअहमदनगरला ये, हाथरसची पुनरावृत्ती करतो \nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचं पहिलं…\nवैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला वेग \nBirthday SPL : कोटींच्या गाड्या अन् दागिने \nपुण्याला ‘कोरोना’मुक्त शहर बनवू या :…\nमलेरिया ठरू शकतो जीवघेणा\nकधीही ऐकले नसेल ‘या’ उपायांबद्दल, सुपारी खाऊन…\n‘या’ 5 गोष्टींवरून ओळखा तुम्ही चुकीचं Facewash…\nस्वाईन फ्लूचे पुन्हा थैमान सुरु ; पुण्यात सर्वाधिक रुग्ण\nमासिक पाळीत ‘पोटदुखी’ का होते\nजवसाच्या बियांचे फायदे जाणून व्हाल हैराण, अति रक्तस्त्रावात…\nQuarantine Skin Care : 5 असे फेस पॅक, जे चेहऱ्याला देतील…\nकंगना रणौतच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ, कर्नाटक पोलिसांकडून…\nसुशांत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची अ‍ॅक्शन जारी, झाली 22 वी अटक\nमिथुन चक्रवर्तीची पत्नी आणि मुलगा महाक्षयविरूद्ध खटला दाखल,…\nबलात्कार प्रकरणात पायल घोषनं इरफान पठाण बद्दल केला मोठा…\nPune : दात घासण्याच्या चूकीच्या सवयीमुळे सुमारे 70 %…\nJio 5G हँडसेटची प्रारंभिक किंमत 5 हजार रुपये असेल, नंतर ती…\n‘तुझ्या बापाचा नोकर नाहीय’, रात्री मदतीसाठी फोन…\nएकनाथ खडसेंच्या समर्थकांनी बॅनरवरून ‘कमळ’ हटवलं,…\n‘आयटम’ वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं,…\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन्…\nDepression Diet : जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर, सर्वात आधी…\nPimpri : ‘त्यांना तिथंच ठोकलं पाहिजे’, पुण्यातील…\nCoronavirus In India : देशात 83 दिवसानंतर 50 हजारांपेक्षा…\nशरीरातील प्रदुषणास निकामी करतील ‘या’ 5 गोष्टी,…\nPune : जाहिरात पाहून केली गुंतवणूक, तरूणाची झाली 3 लाखाची…\nPune : सदाशिव पेठेतील कुंटे चौकातील ज्येष्ठास धमकावत घेतला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nएकनाथ खडसेंच्या समर्थकांनी बॅनरवरून ‘कमळ’ हटवलं, मुंबईच्या दिशेनं…\n…म्हणून दिवाळी पर्यंत कांद्याचे भाव 100 रुपये प्रति किलोपर्यंत…\nसीरम इन्स्टीट्यूटला मिळाली इंट्रानॅसल ‘कोरोना’ वॅक्सीनच्या…\nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा…\n 4 टक्क्यांपेक्षाही कमी व्याजानं मिळतंय कर्ज, सोबतच 8…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये 414 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, 12 जणांचा मृत्यू\nमुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा लावलाय , …म्हणून फडणवीसांना आला राग\n‘दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी’, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची अजित पवारांकडे मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/it-will-be-expensive-travel-gram-panchayat-level-without-any-reason-read-where-hingoli", "date_download": "2020-10-20T11:22:41Z", "digest": "sha1:U5YSMSODOKWAA5QNMWT657KOHLWZ4IZ3", "length": 16588, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "ग्रामपंचायतस्तरावर विनाकारण फिरणे महागात पडणार, कुठे ते वाचा... - It will be expensive to travel at the Gram Panchayat level without any reason, read where hingoli news | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nग्रामपंचायतस्तरावर विनाकारण फिरणे महागात पडणार, कुठे ते वाचा...\nहिंगोली जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या नियमांची अंमलबजावणी केल्यानंतर आता गावातही विनाकारण फिरणे महागात पडणार असल्याचे आदेश सोमवारी (ता.२७) जिल्हा परिषद प्रशासनाने काढले आहेत. त्याबाबत बीडीओंना सूचना दिल्या आहेत.\nहिंगोली ः ‘कोरोना’ला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने लॉकडाउन सुरू केले आहे. तसेच संचारबंदी कायदा लागू केला आहे. हिंगोली जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या नियमांची अंमलबजावणी केल्यानंतर आता गावातही विनाकारण फिरणे महागात पडणार असल्याचे आदेश सोमवारी (ता.२७) जिल्हा परिषद प्रशासनाने काढले आहेत. त्याबाबत बीडीओंना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावरदेखील लॉकडाउनच्या काळात मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्या तसेच सार्वजनिक जागेवर थुंकणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत परिसरात फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.\nजिल्ह्यात ‘कोरोना’ची लागण झालेले अकरा रुग्ण आढळून आल्याने सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित आहे. सामाजिक अंतर, नियमांचे पालन न करणे आता ग्रामपंचायत स्तरावरील नागरिकांना चांगलेच महागात पडणार आहे.\nहेही वाचा - ब्रेंकिंग ः हिंगोलीत पुन्हा चार एसआरपीएफचे जवान पॉझीटीव्ह\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून यापूर्वी पालिकेनेदेखील शहरात स्वछता राहावी, यासाठी रस्त्यावर थुंकल्यास किंवा कचरा टाकल्यास, मास्क न लावणे यासाठी शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. त्यावर दंडाची रक्कमदेखील नोट केली आहे. त्याप्रमाणे पथकाकडून दंडही वसूल केला जात आहे.\nहेही वाचा - धक्कादायक : नांदेडला आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला... -\nग्रामपंचायत स्तरावर दिले आदेश\nआता जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा यांनीदेखील ग्रामपंचायत स्तरावर दंड आकारण्यात यावा, यासाठी चार्ट तयार केला असून तसे आदेश गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने गटविकास अधिकाऱ्यांना गावपातळीवर ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभू���ीवर नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.\nअसा लावला जाणार दंड\nसार्वजनिक स्थळी, बाजार आदी ठिकाणी थुंकल्यास प्रथम आढळून आल्यास एक हजार रुपये दंड, तर दुसऱ्यांदा आढळून आल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे. मास्क न लावणे पाचशे, दुकान मालक, ग्राहक यांच्यात सुरक्षित अंतर न राखणे, मार्किंग न करणे, दुकानदारास दोन हजार, तर ग्राहकास दोनशे रुपयांचा दंड लावला जाणार आहे. विनाकारण कार्यालय, बाजार आदी ठिकाणी फिरणाऱ्यावर एक हजार रुपयांचा दंड लागणार आहे. ही कारवाई स्थानिक ग्रामपंचायत विभागाकडून केली जाणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"नुकसानीचे स्वरूप मोठे, केंद्राकडूनही मदत मिळावी\" - छगन भुजबळ\nनाशिक/घोटी : डौलाने उभी राहिलेली पिके पावसाने नेस्तनाबूत झाली आहेत. संबंध जिल्ह्यात हीच परिस्थिती असल्याने पीक पाहणी, पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय मदत...\nइर्विन रुग्णालयात दलालांचा सुळसुळाट, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पैसे घेतल्याच्या कारणावरून राडा\nअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अंतर्गत कामात बाह्य व्यक्तींचा हस्तक्षेप ही काही नवीन बाब नाही. अत्यावश्‍यक प्रमाणपत्रासाठी पैसे घेऊनही काम न...\nनुकसानींचे पंचनामे करण्याच्या मंत्री वळसे पाटील यांच्या सूचना\nशिक्रापूर : पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील सर्व शेती नुकसानींचे पंचनामे करण्याच्या सुचना कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या असून...\n५३ शिक्षकांना मिळणार पदस्थापना\nनंदुरबार : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ५३ शिक्षकांना सहा महिन्यांपासून पदस्थापना मिळाली नव्हती. हे शिक्षक कोणत्या शाळेवर नियुक्ती मिळते, याबाबत...\nहिंगोली जिल्ह्यात नवीन शिधा पत्रिका वाटपास टाळाटाळ\nसेनगाव (जि. हिंगोली) : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडुन ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नवीन शिधा पत्रिका देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने...\nनुकसानीच्या जागेवर जाऊन प्रामाणिकपणे पंचनामे करा\nसांगली : अवकाळी पावसाने फटका बसलेल्या बिसुर, खोतवाडी आणि नांद्रे गावाला भेटी देऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी नुकसान झालेल्या पिकांची, घरांची,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंट���\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/improvement-168-corona-affected-persons-district-nanded-news-337118", "date_download": "2020-10-20T12:44:10Z", "digest": "sha1:A5YX3GPQLYYQX6F4OVRTN7SEZKTA23QE", "length": 16907, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "रविवारी नांदेडकरांना दिलासा - Improvement In 168 Corona Affected Persons In The District, Nanded News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यातील १६८ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३२ तर किट्स तपासणीद्वारे ५७ असे एकूण ८९ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.\nनांदेड ः कोरोना अहवालानुसार रविवार (ता.२३) जिल्ह्यातील १६८ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३२ तर किट्स तपासणीद्वारे ५७ असे एकूण ८९ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. तर दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.\nहेही वाचा - पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या गडाला धक्का, मुदखेड पंचायत समितीचे सभापती वंचितच्या गळाला\nएकूण बाधितांची संख्या आता पाच हजार\nरविवारी एकूण ४५२ अहवालापैकी ३५१ निगेटिव्ह तर ८९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता पाच हजार ३२ एवढी झाली असून, यातील तीन हजार २१५ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण एक हजार ६०१ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून, यातील ११८ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.\nशनिवारी (ता.२२) ला जिल्ह्यातील माहूर कोविड केअर सेंटर येथील महिला (वय ९०), शासकीय रुग्णालयातील नवी अबादी येथील पुरुष (वय ६२), आंबेडकरनगर सिडको येथील पुरुष (वय ७०), बळीरामपूर नांदेड महिला (वय ४७), रविवारी (ता.२३) जिल्हा रुग्णालय मदिनानगर नांदेड येथील पुरुष (वय ७२), पावडेवाडी नांदेड येथील पुरुष (वय ६३) पुरुष यांचा मृतामध्ये समावेश आहे. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड १६, पंजाब भवन कोविड केअर सेंटर ११७, जिल्हा रुग्णालय चार, हदगाव कोविड केअर सेंटर सहा, बिलोली कोविड केअर सेंटर एक, खासगी रुग्णालय पाच, अर्धापूर कोविड केअर सेंटर सात, लोहा कोविड केअर सेंटर ११, बारड कोविड केअर सेंटर एक असे एकूण १६८ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.\nनांदेड मनपा क्षेत्र - २९, नांदेड ग्रामीण - दोन, अर्धापूर - एक, हदगाव - तीन, देगलूर - एक, किनवट - १२, कंधार - तीन, मुखेड - १६, उमरी - एक, हिंगोली - तीन, हिमायतनगर - एक, भोकर - दोन, माहूर - एक, मुदखेड - चार, नायगाव - एक, धर्माबाद - नऊ असे एकूण ८९ बाधित आढळले. जिल्ह्यात एक हजार ६०१ बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत.\n* कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती\n* सर्वेक्षण- एक लाख ५१ हजार २४\n* घेतलेले स्वॅब- ३४ हजार ६९०\n* निगेटिव्ह स्वॅब- २७ हजार ७१९\n* रविवारी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ८९\n* एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- पाच हजार ३२\n* रविवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- पाच\n* रविवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- पाच\n* एकूण मृत्यू संख्या- १८३\n* रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- तीन हजार २१५\n* रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- एक हजार ६०१\n* रविवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- २२९\n* गंभीर प्रकृती असलेले बाधित- ११८\nसंपादन - स्वप्निल गायकवाड\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPM Modi Speech Live - लॉकडाऊन गेला पण व्हायरस अजुन गेलेला नाही\nनवी दिल्ली - गेल्या आठ महिन्यांपासून देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे नियम जुलै महिन्यापासून शिथिल करण्यात...\nदहावी-बारावीची पुरवणी परीक्षा डिसेंबरमध्ये आजपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात\nसोलापूर ः कोरोना संसर्गामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष पूर्णपणे रखडले आहे. मार्चच्या दरम्यान याचा प्रसार सुरु झाल्याने दहावीचा भूगोलाचा पेपरही रद्द करावा...\nअमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा पहिल्याच दिवशी गोंधळ, अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित\nमांगलादेवी (जि. यवतमाळ ): अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा आज (मंगळवार)पहिला दिवस होता. मात्र, पहिल्याच दिवशी परीक्षेचा फज्जा उडाल्याचे...\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात...\n'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार'\nकोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत. त्याबाबत येत्या 26 आक्‍टोबर पूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरण कंपनीला टाळे...\n'माझे कुटूंब माझी जबाबदारी'नंतरही को-मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी आज 31 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू\nसोलापूर : शहरातील रुग्णांची संख्या एकूण टेस्टच्या तुलनेत 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. 12 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील केवळ 88 हजार 407...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/sachin-tendulkar-won-the-laureus-sporting-moment-2000-2020-award-45525", "date_download": "2020-10-20T11:55:45Z", "digest": "sha1:PXC2ADFRQM4QXQCWIGVKNGEJEVQ74KNX", "length": 9570, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सचिन तेंडुलकर लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सन्मानित | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसचिन तेंडुलकर लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सन्मानित\nसचिन तेंडुलकर लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सन्मानित\nलॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सचिनच्या त्या क्षणाला सन्मानित करण्यात आलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रिकेट\nभारताचा माजी कर्णधार महेद्रसिंग धोनी यानं २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेरच्या चेंडूवर षटकार मारत विश्वचषक जिकला. त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचं भारताला पुन्हा एकदा जगजेतेपद मिळवून देण्याचं स्वप्न साकार झालं. यावेळी विश्वचषक विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यांवर उचलून घेऊन संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली. या दरम्यान सचिन आपल्या चाहत्यांना अभिवादन करत होता. त्यावेळी टिपलेल्या क्षणाला २०००-२०२० या कालावधील क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्या क्षणाला ‘ कॅरीड आन द शोल्डर्स आफ ए नेशन’ शीर्षक देण्यात आलं आहे.\nलॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सचिनच्या त्या क्षणाला सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्काराला क्रीडा विश्वातील ऑस्कर म्हणून ओळखला जातो. २०००-२०२० या २० वर्षांमध्ये क्रीडा विश्वाताला हा सर्वात भावूक आणि प्रेरणा देणारा क्षण होता. सोमवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये लॉरियस पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.\nसचिन तेंडुलकरनं स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारासाठी विजेत्याची निवड सर्वसामान्य जनतेतून केली होती. यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरसह जगभरातील २० दावेदारांना नामांकन होतं. त्या सर्वांना मागे टाकत सचिनने हा बहुमान आपल्या नावे केला आहे. बर्लिनमध्ये टेनिस दिग्गज बोरिस बेकरने सचिनला या चषक देऊन सन्मानित केलं.\nपश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात 'हेल्थ' एटीएम\nमुंबई पूर्व उपनगरात १५ टक्के पाणीकपात\nमिठी नदी विकास प्रकल्पाचा आदित्य ठाकरेंकडून आढावा\nमहिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती\nमुंबईतील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\nअधिकाधिक लोकांना मिळावी लोकल प्रवासाची मुभा, हायकोर्टाचं निरिक्षण\nतर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग\n अखेर दुसऱ्या 'ओव्हर'मध्ये पंजाबचा विजय\nआयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी घेतल्या भन्नाट कॅच\nक्विंटन डिकॉकची अर्धशतकी खेळी; मुंबईचा दणदणीत विजय\nMI vs DC : 'दिल्ली' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा विजय; गुणतालिकेतही अव्वल स्थानी\nIPL 2020: Mid Season Transfer जाणून घ्या आयपीएलमधील नवा नियम\nआयपीएलमध्ये रोहितच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/bangaru-laxman-horoscope.asp", "date_download": "2020-10-20T12:12:30Z", "digest": "sha1:6BVXIIMBUT4LV4DGW6KMLICB5IR6RQUL", "length": 8085, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "बंगारू लक्ष्मण जन्म तारखेची कुंडली | बंगारू लक्ष्मण 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » बंगारू लक्ष्मण जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 78 E 26\nज्योतिष अक्षांश: 17 N 22\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nबंगारू लक्ष्मण ज��्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nबंगारू लक्ष्मण 2020 जन्मपत्रिका\nबंगारू लक्ष्मण फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nबंगारू लक्ष्मणच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nबंगारू लक्ष्मण 2020 जन्मपत्रिका\nतुम्ही समृद्धीचा आनंद घ्याल. या ठिकाणी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतील आणि तुम्ही एक तृप्त आयुष्य जगाल. तुमची लोकप्रियता आणि पत वृद्धिंगत होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी बढती मिळेल आणि प्रतिष्ठा उंचावेल. मंत्री आणि शासनाची तुमच्यावर मर्जी असेल. तुम्ही नातेवाईकांना आणि समाजाला मदत कराल.\nपुढे वाचा बंगारू लक्ष्मण 2020 जन्मपत्रिका\nबंगारू लक्ष्मण जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. बंगारू लक्ष्मण चा जन्म नकाशा आपल्याला बंगारू लक्ष्मण चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये बंगारू लक्ष्मण चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा बंगारू लक्ष्मण जन्म आलेख\nबंगारू लक्ष्मण साठी ज्योतिष अहवाल पहा -\nबंगारू लक्ष्मण दशा फल अहवाल\nबंगारू लक्ष्मण पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/israel-claims-excellent-corona-virus-vaccine-330967", "date_download": "2020-10-20T12:39:33Z", "digest": "sha1:UVRRX4WDUXJSKNAWKVX2ERPABUI5J5GJ", "length": 16603, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनाविरोधात 'चमत्कारिक लस' तयार केल्याचा इस्त्राईलचा दावा - Israel, claims excellent corona virus vaccine | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nकोरोनाविरोधात 'चमत्कारिक लस' तयार केल्याचा इस्त्राईलचा दावा\nजगभरात कोरोना विषाणूविरोधात प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशात इस्त्राईलमधून एक महत्वाची बातमी आली आहे.\nतेल अवीव- जगभरात कोरोना विषाणूविरोधात प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशात इस्त्राईलमधून एक महत्वाची बातमी आली आहे. इस्त्राईलने कोरोना विषाणूविरोधात चमत्कारिक परिणाम दाखवणारी लस तयार केल्याचा दावा गुरुवारी केला आहे. या लसीची मानवी चाचणी अजून सुरु झालेली नाही, मा��्र लवकरच याची परवानगी देण्यात येणार असल्याचं इस्त्राईलने सांगितलं आहे. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.\nजगातील पहिल्या कोरोना लसीची 12 ऑगस्ट रोजी नोंदणी\nइस्त्राईलचे संरक्षणमंत्री बेनी गांट्ज यांनी इस्त्राईल इन्स्टिट्यूट ऑफ बॉयोलॉजिकल रिसर्चचा दौरा केला. त्यांनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. इस्त्राईलच्या संरक्षण आणि प्रधानमंत्री कार्यालयाने एक वक्तव्य जाहीर केलं आहे. एक खूप चांगली लस बनवण्यात आली आहे आणि मानवांवर याच्या चाचणीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. इन्स्टिट्यूटचे संचालक शैमुअल शपिरा यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की, आम्हाला आपच्या लसीबद्दल अभिमान आहे. महिन्यानंतर या लसीची मानवी चाचणी सुरु करण्यात येईल.\nइस्त्राईलने लस प्रभावी असल्याचा दावा केला असला तरी याचा वापर केव्हा करण्यात येईल हे सांगण्यात आलं नाही. याआधी मे महिन्यात इस्त्राईलचे मंत्री नफताली बेन्नेट यांनी डिफेंस बायोलॉजिकल इन्स्टिट्यूटने कोरोनावर लस निर्माण केल्याचं म्हटलं होतं. इन्स्टिट्यूटने कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी अँटिबॉडी तयार करण्यात मोठं यश मिळवलं असल्याचंही ते म्हणाले होते.\nकोरोनामुक्त झालेल्या 90 टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा आजार\nकोरोना विषाणू लसीच्या विकासाचे कार्य पूर्ण झाले आहे. संशोधक आता यासाठी पेटेंट आणि व्यापक प्रमाणात उत्पादन करण्यासाठी तयारी करत आहेत. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू कार्यालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या गोपनीय इस्त्राईल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चचा दौरा केल्यानंतर बेन्नेटनी ही घोषणा केली होती. बेन्नेट यांच्या म्हणण्यानुसार, अँटिबॉडी मोनोक्लोनल पद्धतीने कोरोना विषाणूवर हल्ला करतात आणि रुग्णांच्या शरीरात विषाणूला नष्ट करतात.\nदरम्यान, सध्या 142 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातील अनेक उमेदवारांनी कोरोना लसीचा तिसरा टप्पा गाठला असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे रशियाने कोरोना लसीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. शिवाय ऑक्टोंबरपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोरोना लसी निर्मितीच्या प्रक्रियेला वेग आल्याचं दिस�� आहे.\nभारत भारत भारत india india\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPM Modi Speech Live - लॉकडाऊन गेला पण व्हायरस अजुन गेलेला नाही\nनवी दिल्ली - गेल्या आठ महिन्यांपासून देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे नियम जुलै महिन्यापासून शिथिल करण्यात...\nदहावी-बारावीची पुरवणी परीक्षा डिसेंबरमध्ये आजपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात\nसोलापूर ः कोरोना संसर्गामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष पूर्णपणे रखडले आहे. मार्चच्या दरम्यान याचा प्रसार सुरु झाल्याने दहावीचा भूगोलाचा पेपरही रद्द करावा...\nअमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा पहिल्याच दिवशी गोंधळ, अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित\nमांगलादेवी (जि. यवतमाळ ): अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा आज (मंगळवार)पहिला दिवस होता. मात्र, पहिल्याच दिवशी परीक्षेचा फज्जा उडाल्याचे...\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात...\n'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार'\nकोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत. त्याबाबत येत्या 26 आक्‍टोबर पूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरण कंपनीला टाळे...\n'माझे कुटूंब माझी जबाबदारी'नंतरही को-मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी आज 31 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू\nसोलापूर : शहरातील रुग्णांची संख्या एकूण टेस्टच्या तुलनेत 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. 12 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील केवळ 88 हजार 407...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/mumbai-life-sampadakiya/mrunalini-naniwadekar-article-resident-doctors-issue-mumbai", "date_download": "2020-10-20T12:27:44Z", "digest": "sha1:4KXEZNZRCCWMTNJK3ALFTBUH3FBF2VBK", "length": 21837, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "राजधानी मुंबई : निवासी डॉक्‍टरांचे वेदनापर्व - mrunalini naniwadekar article resident doctors issue in mumbai | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nराजधानी मुंबई : निवासी डॉक्‍टरांचे वेदनापर्व\nउपचार करणाऱ्या तरुणडॉक्‍टरांची कहाणीही तेवढीच करुण आहे.महाराष्ट्रात डॉक्‍टरांचाही \"कोरोना'मृत्यू होतोय अन्‌ रुग्णांवर उपचार करण्यासाठी रात्रंदिवस धडपडणाऱ्या निवासी डॉक्‍टरांची अवस्थाही केविलवाणी आहे\nरुग्णांचे हाल तर आहेतच, पण उपचार करणाऱ्या तरुण डॉक्‍टरांची कहाणीही तेवढीच करुण आहे. प्रगत महाराष्ट्रात डॉक्‍टरांचाही \"कोरोना'मृत्यू होतोय अन्‌ रुग्णांवर उपचार करण्यासाठी रात्रंदिवस धडपडणाऱ्या निवासी डॉक्‍टरांची अवस्थाही केविलवाणी आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nवादळ तर उडून गेले; पण महामारी अर्थव्यवस्थेचा, सामाजिक रचनांचा गळा आवळते आहे. भारतासारख्या गरीब देशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर महामारीशी लढण्याची मुख्य जबाबदारी;पण महाराष्ट्रासारख्या तुलनेने संपन्न राज्यातही निधीअभावी ती जर्जर झाली आहे. शेकडो रुग्ण गेले साठ दिवस रोज उपचारांसाठी रूग्णालयासमोर रांगा लावून उभे आहेत. रुग्णांचे हाल तर आहेतच, पण उपचार करणाऱ्या तरुण डॉक्‍टरांची कहाणीही तेवढीच करुण आहे. प्रगत महाराष्ट्रात डॉक्‍टरांचाही \"कोरोना'मृत्यू होतोय अन्‌ अभावात रुग्णांवर उपचार करण्यासाठी रात्रंदिवस धडपडणाऱ्या निवासी डॉक्‍टरांची अवस्थाही केविलवाणी आहे. स्थलांतरित मजुरांसारखी. मुंबईत सरकारी पाच आणि खासगी चार अशी नऊ वैदयकीय महाविद्यालये आहेत. राज्यात ही संख्या 22 च्या आसपास आहे. सरकारी निधीवर चालणाऱ्या महाविद्यालयात 4230 मुलामुलींना एमबीबीएस पदवीसाठी, तर 2200 जणांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. धनाढयांना डॉक्‍टर होण्याची संधी देणाऱ्या खासगी कॉलेजात ही संख्या अनुक्रमे सुमारे 2000 आणि 1000 अशी आहे. यातील पदवीचे शिक्षण झालेल्या व अनुभवासाठी त्या त्या महाविद्यालयात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्‍टरांच्या जीवावर अन्‌ जोरावर रुग्णसेवा सुरू असते. हा काळ डॉक्‍टरांना अनुभवसंपन्न करतो, असे म्हणतात. त्यामुळे नव्या डॉक्‍टरांनी टणक व्हावे, यासाठी ही कारकीर्द कठीणच असावी, असे ज्येष्ठ डॉक्‍टर एकमुखाने सांगतात. \"कोरोना'काळात मुंबईत सुमारे 1500 निवास��� डॉक्‍टर हा गाडा खेचत आहेत. त्यांना मदत करण्याची जबाबदारी रुग्णालयातल्या परिचारिकांची व वॉर्डबॉय, आयाबाईंची आहे. ही संख्या किमान 15 ते 16 हजारांत असावी. लॉकडाउनच्या 75 दिवसांत ही आरोग्यसेवक मंडळी गायब आहेत. टाटा हॉटेल समूहाने आणि नंतर \"आयटीसी'ने रुग्णसेवकांना पाठवलेल्या भोजन सेवांवेळी हजर होणारे हे चेहरे प्रत्यक्ष उपचाराच्या वेळी गैरहजर असतात, असे लक्षात आले. मग मुख्य सचिवांनी एकेका रुग्णालयावर एकेक \"आयएएस' अधिकारी नेमला. प्रशासक थकले, पण ही रुग्णसेवेत महत्त्वाची असणारी मंडळी हजर झाली नाहीत. निवासी डॉक्‍टरच एकीकडे काम करत असताना साथग्रस्त होतो आहे. मुंबईत केईएम 70 रुग्णालयात, तर \"नायर\"मध्ये 30 निवासी डॉक्‍टरांना लागण झाली; अन्‌ ही तरुण मंडळी हादरली. मग यातील काही जणांनी व्हिडिओ काढत वास्तव व्हायरल केले. व्यवस्थेला असे धिंडवडे निघणे कधीच मान्य होत नसते. त्यामुळे तरुणांनी अशी आगळीक केली, तर त्यांना पदवी मिळणार नाही, असे ज्येष्ठांनी फर्मान काढले. पुढचे पुढे, आम्हीच मेलो तर \"कोरोना'वर उपचार करणार तरी कोण असा प्रश्न केल्याने आता 72 तासात या चुकार कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्‍बालसिंग चहेल यांनी काढले आहेत. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. रुग्णालयातील वॉर्डबॉईज हे सेवेत कायम झालेले कर्मचारी आहेत. त्यांची दंडेली मोठी असते. त्यांना राजकीय आशीर्वादही असतो. निवासी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर हे जीवनदूत आहेत, त्यांची हेळसांड होत आहे. डॉक्‍टरांनाच आधाराची गरज आहे. हे तरुण खऱ्या अर्थाने \"कोविडयोद्धे' आहेत.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआजकाल डॉक्‍टरांची संपन्न वातावरणात वाढलेली मुले या सेवेकडे अभावानेच वळतात. मध्यमवर्गीय घरातील मुलांचे डॉक्‍टरीकडे जाण्याचे प्रमाण मोठे आहे. ही मुले-मुली मध्यम शहरांतील आहेत. केंद्रीकृत प्रवेशांमुळे ती मुंबई- पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी आली तर आहेत, पण कबुतरांच्या खुराड्यालाही लाजवेल अशा खोल्यात राहून शिक्षण पूर्ण करीत आहेत. या अयोग्य निवास व्यवस्थेमुळे दोन वर्षे आधी डॉक्‍टर क्षयरोगाची शिकार ठरले. त्यांचे पगार अडलेले असतात. 29 व्या वर्षापर्यंत शिक्षण सुरू राहते. काही अभियंते त्याच वयात लाखात कमावतात. रोगराई वाढत असताना डॉक्‍टरांसाठी कल्याणकारी योजना राबवायला हव्यात. महापालिकेचीच नव्हे, ही तर समाजाचीही जबाबदारी आहे. महाराष्ट्रातला मृत्यूदर आटोक्‍यात येत नाहीये. बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढतेय, असे सरकार सांगते आहे, अन्‌ चाचण्या कमी केल्याने \"कोरोना'बाधितांचा खरा आकडा समोर येत नसल्याचे विरोधी पक्ष म्हणतो. उपाय प्रभावी ठरावेत, यासाठी तरी तरुण डॉक्‍टरांना आधार देण्याची गरज आहे.\n-आरोग्य व्यवस्थेचा कणा निवासी डॉक्‍टर\n-आधी मास्कची वानवा, मग \"पीपीई कीट'मध्ये घामाच्या धारा\n-एकटयाने लढताहेत, वॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी\n- अनेक निवासी डॉक्‍टरांना बाधा\n- त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्याची गरज\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात...\n'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार'\nकोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत. त्याबाबत येत्या 26 आक्‍टोबर पूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरण कंपनीला टाळे...\nतासाभरात शेताच्या बांधावर या, अन्यथा मोठी मिरवणूकच काढतो ; नीतेश राणेंची अधिकार्‍यांना धमकी ; व्हिडिओ व्हायरल\nकणकवली- एका तासाच्या आता लिंगडाळ येथील शेतावर या अन्यथा तुमची मिरवणूक काढूनच इथे आणतो. अशा शब्दात आमदार नीतेश राणे यांनी कृषी अधिकार्‍यांना झापले....\nगडचिरोलीत नवरात्रोत्सवातही दारूची सर्रास विक्री सुरूच; मद्यपींचा आनंद द्विगुणित\nभामरागड (जि. गडचिरोली) : सध्या देशात नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असतानासुद्धा काही दारूविक्रेते छुप्या मार्गाने अवैध्यरीत्या दारू वाहतूक...\nलालपरीला उत्तम प्रतिसाद; दिवसाला ८७ फेऱ्या, तर जिल्हाबाह्य एसटी सुरू\nसावनेर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ऑगस्ट महिन्यात एसटीची सेवा सुरू केली. सुरुवातीला काही दिवस एसटीला प्रवासीच मिळत नव्हते. त्यामुळे दोन-तीन...\n उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेची परवानगी मिळाली\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद आता थांबलाय. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/lal-krishna-advani-transit-today.asp", "date_download": "2020-10-20T12:29:18Z", "digest": "sha1:2RYFTQPQZBG4FIIJFJNTJFT4EJGPIQEA", "length": 10917, "nlines": 126, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "लालकृष्ण आडवाणी पारगमन 2020 कुंडली | लालकृष्ण आडवाणी ज्योतिष पारगमन 2020 Politician, Former Deputy Prime Minister of India", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2020 कुंडली\nरेखांश: 67 E 0\nज्योतिष अक्षांश: 24 N 53\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nलालकृष्ण आडवाणी व्यवसाय जन्मपत्रिका\nलालकृष्ण आडवाणी जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nलालकृष्ण आडवाणी 2020 जन्मपत्रिका\nलालकृष्ण आडवाणी फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nलालकृष्ण आडवाणी गुरु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. तुम्हाला कदाचित अचानक आर्थिक नुकसान सोसावे लागेल. प्रयत्नांमध्ये अपयश आल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. काम प्रचंड असल्यामुळे तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. कौटुंबिक आयुष्यातही तणाव निर्माण होईल. उद्योगामध्येही फार धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुम्हाला फार अनुकूल नाही. तुमचे विरोधक तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही अनावश्यक खर्च कराल. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. वृद्धांना सर्दी आणि सुस्तपणा जाणवण्याचा संभव आहे.\nलालकृष्ण आडवाणी शनि त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यां��रील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nलालकृष्ण आडवाणी राहु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nनवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल.\nलालकृष्ण आडवाणी केतु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nतुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी आणि भागिदारांशी कितीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तसं होऊ शकणार नाही. विकास आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीची सुरुवात अडथळ्यांनी होईल आणि आव्हाने समोर येतील. वाद आणि अनावश्यक कुरापती होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रांरींमुळे त्रस्त राहाल. तुम्हाला व्यर्थ कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल. विपरित परिस्थिती थोपविण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आणि केवळ अंदाजावर पाऊल उचलू नका.\nलालकृष्ण आडवाणी दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1037471", "date_download": "2020-10-20T12:59:00Z", "digest": "sha1:PCXT2PWPH76BLQXZ36T62XJQEMBH5M5L", "length": 2938, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"कोलंबस, ओहायो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"कोलंबस, ओहायो\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:०६, १६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n३७ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१९:०६, २८ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: az:Kolumbus)\n१०:०६, १६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2020-10-20T11:10:43Z", "digest": "sha1:DQCLEZQW3KD2RAIMF332NVBDMN4FG3LP", "length": 3414, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१५ रोजी १९:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2018/05/", "date_download": "2020-10-20T12:09:06Z", "digest": "sha1:5LWCRVUQEMGU4HJGVBNMDRJVALCBRJNC", "length": 16364, "nlines": 181, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : May 2018", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\n‘जॉईट अॅग्रेस्को’ मध्ये वनामकृविच्या 3 नवीन वाण, 4 कृषि यंत्र आणि 28 पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारशीनां मान्यता\nदापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात 46 वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची बैठक संपन्न\nमहाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाचा टप्पा मानल्या जाणा-या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 46 वी बैठक दिनांक 23 ते 25 मे रोजी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात संपन्न झाली. या बैठकीमध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या खरीप ज्वारी, देशी कापुस, चिंच आदी पिकांचे प्रत्येकी एक नवीन वाण, चार कृषि यंत्र आणि 28 पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारशीनां मान्यता देण्यात आली, अशी माहिती संशोधन संचालक डॉ दत्तप्���साद वासकर यांनी दिली.\nत्यांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.\n(अ) प्रसारित नवीन वाण\n1. खरीप ज्वारीचा “परभणी शक्ती“ (पीव्हीके-1009) वाण\nहा वाण राज्यातील खरीप ज्वारी पिकविणा-या क्षेत्रासाठी लागवडीस प्रसारीत करण्याची मान्यता देण्यात आली. हा वाण अधिक उत्पादन देणारा, लोह व जस्ताचे अधिक प्रमाण असलेला असुन दाण्यावरील काळी बुरशी, खोडमाशी व खोडकिडीस मध्यम सहनशील आहे.\n2. देशी कापसाचा “पीए–740“ वाण\nहा वाण मराठवाडा विभागात लागवडीकरीता प्रसारीत करण्याची शिफारस करण्यात आली. हा वाण धाग्याचे सरस गुणधर्म असलेला असुन रसशोषण करणा-या किडी, जिवाणूजन्य करपा, अल्र्टनेरिया व दहिया रोगास सहनशील आहे.\n3. चिंच फळपिकाचा “शिवाई” वाण\nहा वाण राज्यातील कोरडवाहू विभागासाठी प्रसारित करण्याची मान्यता देण्यात आली, हा वाण नियमीत फळे देणारा असुन अधिक उत्पादनक्षम आहे.\n(ब) नवीन कृषि यंत्रे :\n1. एक बैलचलित टोकण यंत्र\nवनामकृवि एक बैलचलित टोकन यंत्राची प्रसारण करण्यासाठी शिफारसीस मान्यता देण्यात आली. या टोकण यंत्राची क्षमता प्रती तास 0.189 हेक्टर एवढी असुन लहान व अल्पभुधारक शेतक-यासाठी उपयुक्त आहे. हे यंत्र पिकामधील पेरणीसाठी / रिलेक्रॉपीगसाठी उपयुक्त आहे.\n2. बैलचलित सरीयंत्रासहित तीन पासेचे कोळपे\nवनामकृवि बैलचलित तीन पासेचे कोळपे सरीसह रुंद वरंबा व सरीवरील पिकातील आंतरमशागत करण्यासाठी प्रसारीत करण्याची शिफारस मान्य करण्यात आली. हे कोळपे बीबीएफने पेरणी केलेल्या जमिनीत कोळपणी व सरी तयार करण्यासाठी उपयुक्त असुन याची क्षेत्रीय क्षमता प्रती तास 0.20 हेक्टर आहे तर गवत काढण्याची क्षमता 84 टक्के आहे. यामुळे मजुरीवरील खर्चात 60-70 टक्के बचत होते.\n3. ट्रॅक्टरचलीत रुंदसरी वरंबा टोकण यंत्र व तणनाशक फवारणी यंत्र\nवनामकृवि ट्रॅक्टरचलीत पाच फणीच्या बीबीएफ टोकन यंत्राची पेरणी व तणनाशक फवारणी करण्यासाठी प्रसारीत करण्याची शिफारशीस मान्यता देण्यात आली. या यंत्राने रुंद सरी वरंब्या वर टोकण पद्धतीने पेरणी करता येते. सोबतच तणनाशकाची (उगवणी) फवारणी करता येते. 45 अश्वशक्ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाच ओळी बी व खत पेरणी करता येते. या यंत्राची सोयाबीनसाठी प्रती तास 0.49 हेक्टर एवढी क्षमता आहे.\n4. बैलचलित सौर ऊर्जावर चालणारे तणनाशक फवारणी यंत्र\nवनामकृवि बैलचलीत सौर फवारणी यंत्रांची तणनाशके फवारणी करण्याकरीता प्रसारीत करण्याची शिफारस मान्य करण्यात आली. हे सौर ऊर्जावर चालत असल्याने प्रदुषणरहित फवारणी यंत्र असुन एकूण 12 नोझल्स असून एकत्रित ब्रुम प्रवाह 7.0 ते 9 लि/मि एवढा आहे. फवारणीसाठी लागणारे मनुष्यबळ, वेळ, पैशाची बचत होते. या यंत्रीची क्षमता प्रती तास 1.13 हेक्टर तर ओढण शक्ती 34.14 किलो एवढी आहे.\nयासह पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारीत 28 मान्यता देण्यात आली, अशी माहिती संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी दिली.\nपीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारीत 28 शिफारशीसाठी क्लिक करा\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\n‘जॉईट अॅग्रेस्को’ मध्ये वनामकृविच्या 3 नवीन वाण, 4...\nवनामकृवित कौशल्‍य विकास निवासी प्रशिक्षण संपन्‍न\nशेतकरी वाचला तर देश वाचेल....भारतीय कृषि अनुसंधान ...\nखरीप शेतकरी मेळाव्या निमित्त विद्यापीठ विकसित बिया...\nवनामकृवित खरिप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन\nवनामकृवि अंतर्गत असलेल्‍या तुळजापुर येथील कृषि विज...\nवनामकृवित राष्‍ट्रीय असंसर्गजन्य रोग निदान शिबीर स...\nहुमणी किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करा वेळीच व...\nवनामकृविच्‍या विद्यार्थिंनीसाठी अद्ययावत व्‍यायामश...\nआदर्श मानवी जीवन घडवण्‍यासाठी आजही महापुरूषांच्‍या...\nवनामकृवित अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव म...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात स���याबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?cat=1", "date_download": "2020-10-20T12:27:51Z", "digest": "sha1:DAITDWW5KIM3PH4MDMC7V5DBXDTEAJYB", "length": 7212, "nlines": 127, "source_domain": "rajtantra.com", "title": "Uncategorized | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nशशिकांत भालेराव यांचे अपघाती निधन\nपालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी; मनाई आदेशाचे नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे -जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे\nडॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर संपन्न\nबोईसरचा नवा रस्ता ठरतोय धोकादायक; साईडपट्टी नसल्याने होताहेत अपघात\nजव्हार: सेल्फी काढताना दोघांचा धबधब्यात तोल गेला वाचवण्याच्या प्रयत्नांत 3 बुडाले वाचवण्याच्या प्रयत्नांत 3 बुडाले 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू\n3 व 4 रोजी वीज पुरवठा खंडीत होणे शक्य; परिस्थिती नियंत्रणात...\nपालघर जिल्ह्यातील 22 गावांना धोक्याचा इशारा\nपालघर: चक्रीवादळाच्या शक्यतेने 3 जून रोजी कारखाने / दुकाने बंद\nपालघर भाजपचे “ मेरा आंगण … मेरा रणांगण आंदोलन ”\nआजपासून पालघर जिल्ह्यात रिक्षा व बस सेवा सुरु\nडहाणू तालुक्यामध्ये 3 नवे कोरोना +Ve रुग्ण\nलॉकडाऊन: 22 मे पासून नव्या मार्गदर्शक सूचना लागू\nबाहेरुन आलेल्यांवर देखरेख ठेवण्यासाठी सरपंच व नगरसेवकांच्या समित्या\nजिल्ह्यात 346 कोरोना बाधीत / 16 मृत्यू / 184 बरे झाले\nवकिलाचा अपघाती मृत्यू – गडचिंचले हत्याकांडात मांडणार होता पिडीतांची बाजू\nपालघर जिल्ह्यात Lock Down बाबत (वसई महानगर वगळून) धोरण शिथील\nअमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला डहाणू तालुक्यातील 2 महिला ठार\nडॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर संपन्न\nएकटा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत आरोग्य तपासणी\nकरमतारा इंजिनिअरिंग कडून 5 बोटे कापल्याबद्दल 5 हजारांची फुटकळ नुकसानभरपाई\nपालघर जिल्ह्यातील 22 गावांना धोक्याचा इशारा\nखूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला 4 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा\nपालघर जिल्ह्यात कोरोनाचा 3 रा बळी\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात म��त्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/dite-tips-eat-this-fruit-after-meals-during-coronavirus/", "date_download": "2020-10-20T12:27:10Z", "digest": "sha1:YOXJUWU7E3NV4BL72SSOHUN5GSZJB774", "length": 11344, "nlines": 126, "source_domain": "arogyanama.com", "title": "Dite Tips : Eat this fruit after meals during Coronavirus|कोरोना' काळात जेवणानंतर जरूर खा 'हे' फळ, शरीर होईल मजबूत", "raw_content": "\nCoronavirus Dite Tips : ‘कोरोना’ काळात जेवणानंतर जरूर खा ‘हे’ फळ, शरीर होईल मजबूत, व्हायरसशी लढण\nआरोग्यनामा ऑनलाईन- एक्सपर्ट सांगतात चांगल्या डाएटने(Dite Tips) इम्यूनिटी सिस्टम मजबूत बनवता येऊ शकते. यासाठी तुमच्या डाएटमध्ये(Dite Tips) फळांचा राजा आंब्याचा समावेश करा. आंबा आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. आंबा तुम्ही सकाळी नाश्त्यात किंवा दुपारी जेवणासोबत खाऊ शकता. मात्र, याचे अतिसेवन केल्याने शरीराचे नुकसान सुद्धा होऊ शकते. शक्तो रात्री आंबा खाऊ नका.\n* आंब्यासोबत काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.\n* आंब्यात नैसर्गिक साखर असते, यामुळे साखर टाकू नका.\n* ज्यांना अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\n* आंब्यात फायबर जास्त असल्याने अतिसेवनाने अतिसार होऊ शकतो\n* अतिसेवनाने शरीराची उष्णता वाढू शकते.\n* दिवसातून एकदाच आंबा खा.\nआंब्यात फायबर असल्याने पचनशक्ती चांगली होते. आतड्यांची स्वच्छता होते. शौचाला साफ होते. बद्धकोष्ठता दूर होते. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजार दूर राहतात.\n2 इम्यून होते मजबूत\nआंबा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. जर पोट ठिक असेल तर शरीराचे इम्यून बूस्ट होईल.\nकोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते. खराब कोलेस्ट्रॉल ठिक होतात.\nपोटॅशियमची मात्रा जास्त असल्याने रक्ताभिसरण चांगले होते.\n5 हार्टबीट आणि ब्लड प्रेशर\nहार्टबीट आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. ज्यामुळे हृदरोगापासून बचाव होतो.\n6 आयर्नचा चांगला स्त्रोत\nरक्त वाढते. आंब्यात आयर्न असल्याने कमतरता दूर होते. अ‍ॅनीमियाच्या रूग्णांनी याचे सेवन करावे. गरोदर महिलांसाठी आंबा आयर्नचा चांगला स्त्रोत आहे.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nमेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ\nपांढऱ्या मिठापेक्षा ‘काळे मीठ’ अधिक गुणकारी ; जाणून घ्या\nडँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा\nमहिलांनो, नॅचरल ग्लो हवाय मग अवश्य करा ‘हे’ उपाय\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\nCoronavirus Dite Tips : ‘कोरोना’ काळात जेवणानंतर जरूर खा ‘हे’ फळ, शरीर होईल मजबूत, व्हायरसशी लढण\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महि��ांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2020-10-20T11:57:11Z", "digest": "sha1:DFN3FYDORQWJRPKHARBH4RC2EDLMTG26", "length": 4700, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वॉरेन बीटी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९३७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०२० रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/increases-sensex-start-day-wednesday-355645", "date_download": "2020-10-20T12:25:39Z", "digest": "sha1:CTGJLXTGXJT5GSUX6TP4SPXNZHULMWYE", "length": 13146, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "Share Market: दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये वाढ; वॉलस्ट्रीटसोबत आशियाई बाजारात तेजीचे वारे - increases in sensex start of day on Wednesday | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nShare Market: दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये वाढ; वॉलस्ट्रीटसोबत आशियाई बाजारात तेजीचे वारे\nअमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोनातून बरे होऊन व्हाईट हाऊसला परतल्यापासून जागतिक भांडवल बाजारावर त्याचा मोठा परिणाम दिसला आहे.\nअमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोनातून बरे होऊन व्हाईट हाऊसला परतल्यापासून जागतिक भांडवल बाजारावर त्याचा मोठा परिणाम दिसला आहे. आज सेन्सेक्सची दिवसाची सुरुवातीलाच 11.84 अंशांनी वाढू झाली. या वाढीमुळे सेन्सेक्स (Sensex) 39,586.41 वर गेला आहे.\nमागील सत्रात सेन्सेक्स तब्बल 600.87 अशांनी वाढला होता. त्याचबरोबर निफ्टी निर्देशांकातही 159.05 अंशांनी वाढ होऊन 11,662.40 या पातळीवर विसावला होता.\nउपचारांना चांगला प्रतिसाद देणाऱ्या ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दलच्या सकारात्मक बातम्यांमुळे वॉलस्ट्रीटसोबत आशियाई बाजारात मंगळवारी तेजीचे चित्र दिसून आले होते. अमेरिकेत सरकारच्या प्रोत्साहन पॅकेजच्या आशावादाने भांडवली बाजारातील सकारात्मक भावनांना आणखीन चांगली चालना मिळत आहे.\nरिजर्व बॅंकेची पतधोरणाची द्विमासिक बैठक लांबणीवर गेली आता ती आजपासून सुरु होत आहे. एमपीसीवर सरकारकडून सोमवारी रात्री तीन सदस्यांना नियुक्त केले आहे. त्यामध्ये जयंत वर्मा, अशिमा गोयल आणि शशांक भिडेंचा सामावेश आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोदी आणि माझ्या वडिलांची मैत्री अतुलनीय- डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर\nवॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असणाऱ्या संबंधाची प्रशंसा केली...\nशेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारी विधेयके : पृथ्वीराज चव्हाण\nकऱ्हाड : केंद्रातील मोदी सरकारने घाईगडबडीत तीन शेतकरीविरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेतली आहेत. शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारी विधेयके आहेत. केंद्र...\n\"एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत न जाता रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा\"\nनाशिक : एकनाथ खडसे हे नाराज आहेत. ते माझे जवळचे मित्र आहेत. बहुजन समाजाचे नेते म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी नाराजीतून आमदारकीसाठी...\nनव्या संसदगृहाच्या बांधकामाची पूर्वतयारी सुरू\nनवी दिल्ली - नव्या संसदगृहाच्या प्रत्यक्ष बांधकामाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून, या कामासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी दहा मीटर खोलीचा एक हौद...\nतैवानच्या स्वातंत्र्याला समर्थन देऊ नका, अन्यथा...; चीनची भारताला गंभीर धमकी\nबिजिंग- चीनची सरकारी वृत्तवाहिनी ग्लोबल टाईम्सने तैवानच्या मुद्द्यावरुन भारताला थेट धमकी दिली आहे. भारत तैवानला साथ देऊन अडचणी वाढवत आहे. भारत...\n\"राज्यात राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती नाही\" - रामदास आठवले\nनाशिक : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारखी परिस्थिती नसल्याचा निर्वाळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिके���न्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/rishabh-parakh-article-about-equity-investment-right-lockdown-291439", "date_download": "2020-10-20T12:21:13Z", "digest": "sha1:IDRJKV3LHJR6Z2EO5TEDGTT5BYISQXVH", "length": 21120, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"इक्विटी'त गुंतवणूक योग्य आहे? - Rishabh parakh article about Equity investment is right lockdown | Marathi News - eSakal", "raw_content": "\n\"इक्विटी'त गुंतवणूक योग्य आहे\nबाजारातील जोखीम आणि बाजारातील स्थिती यांचा विचार न करता भूतकाळातील परतावा भविष्यातही मिळेल हा विचार ते करतात.यामुळे काळानुसार चांगला परतावा नेमका काय आणि किती याचा विचार करावा\nकोरोनाच्या संकटाआधी \"इक्विटी'त गुंतवणूक. मग, ती शेअर बाजारातील असो वा म्युच्युअल फंडमधील. यातून मिळणारा दीर्घकालीन परतावा हा चांगला होता. मात्र, सध्याचे चित्र बघितल्यास हा परतावा कमी झालेला दिसतोय. आकडेवारीचा विचार करायचा झाल्यास सेन्सेक्सचा वार्षिक वृद्धीदर (कंपाउंडेड ऍन्यूअल ग्रोथ रेट- सीएजीआर) दहा वर्षांत सुमारे 6.5 टक्के आहे. गेल्या दहा वर्षांतील महागाई दरापेक्षा तो कमी आहे. याचाच अर्थ असा की, गेल्या दहा वर्षात 'इक्विटी'ने तुमचे महागाईपासून संरक्षण केलेले नाही. अशाच प्रकारचा पॅटर्न तुमची \"सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन\"मध्येही (एसआयपी) दिसतो.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअतिशय कमी कालावधीत आणि जलद गतीने अशाप्रकारे होणारी मोठी घसरण तुमच्या दिर्घकाळातील गुंतवणुकीच्या मूल्यावर परिणाम करू शकते. मात्र, याचा अर्थ असा नाही की दिर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक ही योग्य नाही अथवा तुम्ही इक्विटी मार्केट, म्युच्युअल फंडातील \"एसआयपी'वर अवलंबून राहू नये. तर, मग तुम्ही या बाबी तपासायला सुरुवात करा.\nम्युच्युअल फंड योग्य आहे का, इक्विटी योग्य आहे का, इक्विटी योग्य आहे का, एसआयपी योग्य आहे का, एसआयपी योग्य आहे का दीर्घकालीन गुंतवणूक केवळ एक मिथक आहे का दीर्घकालीन गुंतवणूक केवळ एक मिथक आहे का तर याचे उत्तर आहे की, म्युच्युअल फंड अथवा इक्विटी याचबरोबर सोने, मालमत्ता अथवा \"फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट' हे सर्वच गुंतवणूक प्रकार योग्य आहेत.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nफक्त तुम्ही तुमच्यासाठी काय योग्य आणि अयोग्य याचा विचार करून निर्णय घ्या.\nसध्याच्या परिस्थितीत काय करावे\nबाजार कोसळत असताना नफा मिळवण्यासाठी आणि तुमचे दीर्घकालीन उद्दिष्ट गाठण्यासाठी \"स्ट्रॅटेजी' आखा.\n- \"इक्विटी'मधील तुमचा अपेक्षित परतावा पुन्हा निश्चित करा\nसध्या जाणवणारी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे \"इक्विटी'मधील गुंतवणुकीशी न जुळणारी अपेक्षा होय. बाजारातील जोखीम आणि बाजारातील स्थिती यांचा विचार न करता भूतकाळातील परतावा भविष्यातही मिळेल हा विचार ते करतात. यामुळे काळानुसार चांगला परतावा नेमका काय आणि किती याचा विचार करावा. तुम्हाला \"फिक्स डिपॉझिट'मधून सध्या 10 ते 12 टक्के परतावा मिळत नाही. तो सध्या 5 ते 6 टक्क्यांवर आला आहे. याच प्रकारे \"इक्विटी म्युच्युअल फंडा'तून 20 ते 30 टक्के परतावा मिळेल, अशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे. रास्त अपेक्षा म्हणजे महागाई आणि जोखीम गृहित धरून \"इक्विटी इन्व्हेस्टमेंट\"मधून किती चांगला परतावा मिळतो हे पाहावे.\n- जास्त जोखीम म्हणजे जास्त परतावा का\nनाही, गुंतवणूकदाराने जास्त जोखीम म्हणजे जास्त परतावा ही विचारसरणी सोडून द्यावी. प्रत्यक्षात त्याने जास्त जोखीम म्हणजे जास्त परतावा मिळण्याची हमी नव्हे तर शक्यता असते, हे समजून घ्यावे. प्रत्येक \"ऍसेट क्लास'मध्ये जोखीम असते आणि \"इक्विटी'मध्ये ती जरा अधिक असते. तुम्ही अविचाराने नव्हे, तर विचारपूर्वक घेतलेली जोखीम बाजारातून तुम्हाला अधिक परतावा मिळवून देऊ शकते.\nबाजाराने गाठलेला तळ किंवा संभाव्य बाजाराच्या तळाबाबत फक्त दोन जण सांगू शकतात. एक म्हणजे थेट देव आणि दुसरा म्हणजे खोटारडा माणूस. यातील समस्या म्हणजे तुम्ही देवाशी बोलू शकत नाही आणि खोटारड्या माणसावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे नेमकी किती घसरण होईल हे सांगता येत नाही. बाजार वर्ष 2008 मध्ये सुमारे 60 टक्के कोसळला होता. त्यावेळी सुमारे 14 महिन्यांचा काळात बाजाराने तीन वेळा तळ पाहिला होता. बाजार कोसळल्यानंतर तुमच्या दीर्घकालीन एसआयपी परताव्यावर परिणाम होऊ शकतो. परंतु, या आधारावर म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये प्रवेश करणे अथवा बाहेर पडणेही चांगली नसते.\n- प्रत्येक घसरणीनंतर खरेदी करावी का\nआता पुन्हा तुम्ही गोंधळून जाऊ नका. प्रत्येक घसरणीनंतर बाजारात उपलब्ध असलेले स्वस्त शेअर खरेदी करणे असा याचा अर्थ नाही. गुणवत्ता आणि स्वस्त असलेले शेअर तुम्ही ख���ेदी करू शकता. मात्र, लक्षात ठेवा की सध्या आकर्षक आणि स्वस्त दिसत असलेले शेअर भविष्यकाळात स्वस्तच राहू शकतात आणि अनाकर्षकही होऊ शकतात.\n- \"ऍसेट अॅलोकेशन' रणनीतीवर भर द्या\nचांगले 'ऍसेट अॅलोकेशन' असणे हा संपत्ती निर्माण करण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही जोखीम निश्चित करून \"इक्विटी'सह सोने, रिअल इस्टेट अथवा \"फिक्स्ड इन्कम ऑप्शन्स'पैकी कशात गुंतवणूक करायची याचा निर्णय घेऊ शकता. त्यामुळे बाजार जरी पडला असला तरी तुमचे \"इक्विटी अॅलोकेशन' कमी असल्याने तुम्हाला काळजी करण्याची गरज राहत नाही. तुम्ही उद्दिष्टे गाठण्यासाठी नियोजन करण्यावर भर द्या.\nम्युच्युअल फंड अथवा \"इक्विटी'तील गुंतवणूक चांगली आहे. प्रत्येक \"ऍसेट क्लास' हा चांगला असतो. तो तुमच्यासाठी योग्य अथवा अयोग्य आहे का हे प्रत्येकाने तपासून घेतले पाहिजे.\nलेखक गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात...\n'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार'\nकोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत. त्याबाबत येत्या 26 आक्‍टोबर पूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरण कंपनीला टाळे...\n'माझे कुटूंब माझी जबाबदारी'नंतरही को-मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी आज 31 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू\nसोलापूर : शहरातील रुग्णांची संख्या एकूण टेस्टच्या तुलनेत 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. 12 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील केवळ 88 हजार 407...\nरोहित पवारांनी आणले न्यायालय इमारतीसाठी साडेदहा कोटी रूपये\nजामखेड ः तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 681.10 लक्ष रुपयांची मूळ प्रशासकीय...\n चाकरमान्यांची प्रवासभाड्यात ट्रॅव्हल्सकडून लूट\nबिजवडी (जि. सातारा) : माणदेशातील आटपाडी, सांगोला, माण, म्हसवड, दहिवडी, फलटण, खटाव या भागातील बहुतांश लोक नोकरी-व्यवसायासाठी मुंबई महानगरात आहेत....\nकमलनाथ यांच्यानंतर आता भाजप मं���्र्याची जीभ घसरली; काँग्रेस आक्रमक\nभोपाळ- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी भाजपच्या महिला नेत्याबद्धल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने वाद निर्माण झालेला असताना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ambulance-operates-asked-fifteen-thousand-rupees-last-journey-poor-people-284488", "date_download": "2020-10-20T12:00:06Z", "digest": "sha1:6MIKGODDRMTZGY4QM5URY7PD2FD4XZO7", "length": 18638, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "चोराच्या उलट्या बोंबा ! महिलेला घर खाली करण्याची धमकी - ambulance operates asked for fifteen thousand rupees for the last journey of poor people | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n महिलेला घर खाली करण्याची धमकी\nया प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकूण घेतल्या आहेत. काय तथ्य आहे हे शोधण्यासाठी पोलीस चौकशी करीत असून दोषींवर कारवाई केली जाईल.- अशोक दुधे, पोलीस उपायुक्त. परीमंडळ - २\nनवी मुंबई, ता. 22 : संचारबंदीच्या काळात महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सकाळच्या प्रतिनिधीला गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा कटकारस्थान उघड झाला. सकाळच्या प्रतिनिधीविरोधात आपण तक्रारी अर्ज दिला नसल्याची स्पष्ट कबूली संबंधित महिलेने सकाळला दिलेल्या मुलाखतीत दिली. तसेच आज पोलिसांकडे नोंदवण्यात आलेल्या जबानीतही सकाळबद्दल तक्रार केली नाही.\nखारघर परिसरातील पेठ या गावात चंदा पूलजवार ही महिला तिच्या दोन मुलींसह वास्तव्यास आहे. घरोघरी लोकांची धुणी-भांडी करून त्या आपला संसार चालवतात. काही महिन्यांपूर्वीच यवतमाळ जिल्ह्यातून त्यांची आई लक्ष्मीबाई येलज्जवार (वय 75) वास्तव्यास होत्या. परंतू 20 एप्रिलला सोमवारी त्यांना अत्यवस्थ वाटत असताना सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यामुळे पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांच्या दाखल्याची आवश्यकता होती. त्यासाठी चंदा यांनी एका परिचितामार्फत पनवेलमधील एका संस्थेच्या रुग्णवाहिका चालकाशी संपर्क केला. खारघर येथून पन��ेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी आणि पुढे अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने मृतकाच्या नातेवाईकांकडून 10 हजाराची मागणी केली.\nवाईन शॉप्स सुरु करा; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी...\nकोरोची भीती असल्यामुळे संचारबंदीच्या काळात पुन्हा आपल्या आईचे अंत्यविधी कोण करेल या भीतीपोटी अखेर चंदा यांनी शेजारपाजाऱ्यांकडून उसणे पैसे घेऊन त्या चालकाला दहा हजार रूपये दिले. परंतू हे पैसे त्याला कमी पडल्यामुळे त्याने अतिरीक्त पाच हजारांसाठी तगादा लावला. याबाबत सकाळच्या प्रतिनिधीला माहिती मिळताच त्यांनी दोन्हीकडील बाजू जाणून घेऊन महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. २२ एप्रिलला बातमी प्रकाशित होताच रुग्णवाहिका चालक आणि प्रतिष्ठानविरोधात नागरीकांमध्ये तिखट प्रतिक्रीया उमटल्या. अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत संतापजनक प्रतिक्रीया नोंदवल्या. परंतू पोलिसांनी या घटनेची दखल घेत लोकांची लुट करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला अटक करण्याऐवजी स्वतःची बूद्धी गहाण ठेवून महिलेला न्याय देणाऱ्या सकाळ वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या नाकर्तेपणामुळे नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.\nकाय आहे वस्तूस्थिती :\nसकाळ दैनिकात २२ एप्रिलला बातमी प्रकाशित झाल्यानंतर खारघर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अब्रुनुकसानीच्या अदखलपात्र गुन्ह्याबाबत सकाळच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पेठ गावात जाऊन खात्री केली. पेठ गावातील चंदा पूलजवार यांच्या घरी भेट देऊन त्यांची चौकशी केली. त्यावेळी चंदा पूलजवार यांनी धक्कादायक माहिती दिली. चंदा यांनी सांगितले, की सकाळमध्ये बातमी आल्यानंतर रुग्णवाहिकेवरील चालक इम्रान पुन्हा घरी आला. त्याने घरमालकासोबत येऊन आम्हाला घर खाली करण्याची धमकी दिली. तसेच माझी आणि माझ्या मूलीकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्या कागदावर सकाळ वर्तमानपत्राच्या बातमीदार आणि संपादकांबाबत तक्रार असल्याचे चूकीचे लिहून घेतले. परंतू आमचा सकाळ वर्तमानपत्रावर विश्वास असून त्यांनी आमची कोणतीही बदनामी केलेली नाही.\n\"मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा साडे सहा लाखांवर जाणार\", यावर BMC म्हणतेय...\nया प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकूण घेतल्या आहेत. काय तथ्य आहे हे शोधण्यासा��ी पोलीस चौकशी करीत असून दोषींवर कारवाई केली जाईल.- अशोक दुधे, पोलीस उपायुक्त. परीमंडळ - २\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nघरातील सोन्यावर डल्ला मारणारा केअरटेकर चोरटा पोलिसांच्या ताब्यात\nजुनी सांगवी : नवी सांगवी येथे केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या चोरट्याने घरातील २४ तोळे सोने व २० हजार रूपये रकमेवर डल्ला मारण्याची घटना सांगवी...\nनुकसानग्रस्तांना द्या प्रत्येकी 10 हजाराची मदत 10 टक्केही पंचनामे झाले नसल्याची दरेकर यांची धक्कादायक माहिती\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने पिचला आहे. हातात आलेले पीक वाहून गेल्याने त्यांना प्रत्येकी 10 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी विधान...\nतुम्ही राहुरीतून भगरपीठ तर आणलं नाही ना विषबाधा झाल्याने व्यापाऱ्याचा परवाना निलंबित\nराहुरी :भगर पीठातून विषबाधा प्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील ठोक किराणा विक्रेता 'अक्षय ट्रेडर्स' चा परवाना निलंबित केला. त्यांनी विक्री केलेले 1400...\nनारायणगावात मध्यरात्री लागली आग; चार दुकाने भस्मसात\nनारायणगाव : येथील पुणे नाशिक महामार्गालगत नारायणगाव पोलिस स्टेशन समोर असलेल्या दुकानांना सोमवारी( ता.१९) मध्यरात्रीच्या सुमारास आग लागून चार...\nबनावट कागदपत्र तयार करून हमालीचा ठेका\nपाचोरा (जळगाव) : हमाली कामाचे बनावट कागदपत्र तयार करत शासनाची दिशाभूल करून ठेका घेतल्याप्रकरणी कुऱ्हाड (ता. पाचोरा) येथील दक्ष हमाल मापाडी सहकारी...\nचाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी मेंढपाळाचे बोकड, मेंढा चोरला \nसोलापूर : कर्नाटकातील आरकेरी येथील मेंढपाळ एकनाथ नामदेव लोखंडे हे शनिवारी (ता. 17) एसआरपी कॅम्पजवळील मोकळ्या मैदानात मेंढ्या, शेळ्या चारत होते....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ipl2020-news/rahul-tewatiya-break-ms-dhoni-record-in-ipl-played-imp-inning-in-teams-win-psd-91-2286852/", "date_download": "2020-10-20T11:03:37Z", "digest": "sha1:PNLWSKGNALAXIWV5VMGNIX4G4K4RCDST", "length": 12765, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2020 : अशक्यप्राय आव्हान पूर्ण करत तेवतियाने मोडला धोनीचा विक्रम | Rahul Tewatiya break MS Dhoni record in IPL played imp inning in teams win | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nIPL 2020 : अशक्यप्राय आव्हान पूर्ण करत तेवतियाने मोडला धोनीचा विक्रम\nIPL 2020 : अशक्यप्राय आव्हान पूर्ण करत तेवतियाने मोडला धोनीचा विक्रम\nकोट्रेलच्या षटकांत तेवतियाचे ५ षटकार\nराजस्थान रॉयल्सने शारजाच्या मैदानात षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत आयपीएलच्या इतिहासातली सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. पंजाबने विजयासाठी दिलेलं २२४ धावांचं आव्हान राजस्थानने ४ गडी राखून पूर्ण केलं. अष्टपैलू राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. शेल्डन कोट्रेलने टाकलेल्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचत सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलं. एका क्षणाला पंजाब सामन्यात बाजी मारेल असं वाटत असतानाच तेवतियाने फटकेबाजी करत सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला.\nपंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत तेवतियाने ३१ चेंडूत ७ षटकारांनिशी ५३ धावा केल्या. आयपीएलच्या एका डावात एकही चौकार न लगावता सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तेवतियाने नितीश राणा आणि संजू सॅमसनशी बरोबरी केली आहे. यादरम्यान त्याने मिलर, रसेल, धोनी या दिग्गज फलंदाजांनाही मागे टाकलं.\nतेवतियाने केलेल्या फटकेबाजी राजस्थानसाठी महत्वाची ठरली. अशक्यप्राय आव्हान समोर असताना, खेळपट्टीवर स्थिरवलेले फलंदाज माघारी परतले असतानाही तेवतियाने संयम राखत ५ षटकार खेचले आणि सामन्याचं चित्र पालटलं. भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीकडून आयपीएलच्या तेराव्या हंगामात चाहते अशाच प्रकारच्या खेळीची अपेक्षा करत होते. परंतू धोनी गेल्या दोन्ही सामन्यात उशीरा फलंदाजीला आल्यामुळे त्याने आपल्या चाहत्यांनी नाराजी ओढवून घेतली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमी धोनीला जे जमलं नाही ते तेवतियाने राजस्थानकडून करुन दाखवलं असं म्हणतं त्याची स्तुती करत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2020 : पंजाबचे दिल्लीवरही दडपण\nIPL 2020: राजस्थानचा ‘रॉयल’ कारभार; चेन्नईवर केली सहज मात\nVIDEO: धोनीला पाहून स्मिथने पायाने उडवला चेंडू अन्…\nHBD Veeru: साऱ्यांना हटके विश करणाऱ्या विरूला क्रिकेटपटूंनी ‘अशा’ दिल्या सदिच्छा\nIPL 2020: जोस बटलरची धमाकेदार खेळी; राहुल द्रविड, गिलक्रिस्टच्या कामगिरीशी बरोबरी\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 IPL 2020 : तब्बल १२ वर्ष…राजस्थान रॉयल्सने मोडला स्वतःच्याच नावावर असलेला विक्रम\n2 IPL 2020 : तेवतियाच्या ५ षटकारांनी फिरला सामना, गेलच्या विक्रमाशी बरोबरी\n3 IPL 2020: ‘गुरू’ जॉन्टी ऱ्होड्सचा पूरनच्या प्रयत्नाला मानाचा मुजरा…\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67160", "date_download": "2020-10-20T12:41:18Z", "digest": "sha1:GJJXW23W5PPW7FSV2ZNTEDU6N44W3EL7", "length": 10983, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रेम की आकर्षण...(भाग २) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रेम की आकर्षण...(भाग २)\nप्रेम की आकर्षण...(भाग २)\nत्याने पत्र लिहायला सुरुवात केली त्याला तीच नाव नव्हतं माहीत पण त्याने तिला फुलपाखरू असं नाव दिले आणि पत्राला सुरुवात केली.\nमी अम��ल, तुला तर माहीतच आहे. मला तुझं नाव नाही माहीत म्हणून मी तुला फुलपाखरू अस नाव दिले आहे. जवळ जवळ आता एक महिना होत आला मी तुला Follow करत आहे आणि माझी खात्री आहे तुला ही ते जाणवलं असेल कदाचित.\nमागे आपलं बोलणं अर्धवट राहील.पण आज मात्र तू जेव्हा हसलीस तेव्हाच ठरवलं आता काही करून तुझ्याशी बोलायचं म्हणून हे पत्र लिहिनायचे धाडस करतोय. हे बघ मी जास्त गोल गोल विषय फिरवणार नाही.\nमला तू खूप आवडतेस. आज ज्या बस स्टॉप वर आपण अनोळखी सारखे उभे असतो तिथे मला तुझ्यासोबत मस्त गप्प मारत उभं राहायच्य.बस मध्ये एकाच सीट वर बसायचे आहे.तुज्या नावा मागे मला माझे नाव लावायचं आहे.\nमी अस नाही बोलणार की तु होच बोल पण नकाराचे कारण कळे तर जास्त आवडेल.\nतुझा (अर्थातच हो बोललीस तर)\nअश्या रीतीने त्याने पत्र संपवले आपण काही चुकलो तर नाही ना ही खात्री करण्यासाठी त्यानें पत्र 2 वेळा परत वाचले. अमोलने ते पत्र आता बॅग मध्ये नीट ठेवलं आता मात्र अमोल जास्तच अस्वस्थ झाला होता कारण तिला हे पत्र सर्वांन समोर देणार तरी कसे आणि दिले तर ती हो बोलेल का असे विचार त्याला खाऊ लागले. अमोल ने फुडें काहीच विचार न करता घट्ट डोळे मिटुन घेतले आणि झोपून गेला .\nसकाळ झाली अमोल उठला तयार झाला देवा समोर हात जोडले आणि कॉलेज ला जायला निघाला. कॉलेज ला पोहोचला पण मनात एकच विचार होता “ती हो बोलेल का”. 5 वाजले अमोल नेहेमी प्रमाणे शेवटचं लेक्चर बंक करून निघाला जाताने त्याने एक चॉकलेट घेतलं नुसतं पत्र कस देणार म्हणून. अमोल बस स्टॉप वर पोहोचला नेहेमी प्रमाणे त्याने भिकार्याला पैसे दिले आणि तिची वाट बघू लागला.प्रिया अली तिने दुरूनच अमोल ला लुक दिला आता मात्र अमोल चा आत्मविश्वास वाढला. ती जाऊन रांगेत उभी राहिली अमोल ही मागे मागे गेला बाजूला उभा राहिला आता मात्र त्याला अक्षरशः घाम फुटला होता त्याने 2-3 वेला आजू बाजूला बघितलं कोणी बघत तर नाही ना”. 5 वाजले अमोल नेहेमी प्रमाणे शेवटचं लेक्चर बंक करून निघाला जाताने त्याने एक चॉकलेट घेतलं नुसतं पत्र कस देणार म्हणून. अमोल बस स्टॉप वर पोहोचला नेहेमी प्रमाणे त्याने भिकार्याला पैसे दिले आणि तिची वाट बघू लागला.प्रिया अली तिने दुरूनच अमोल ला लुक दिला आता मात्र अमोल चा आत्मविश्वास वाढला. ती जाऊन रांगेत उभी राहिली अमोल ही मागे मागे गेला बाजूला उभा राहिला आता मात्र त्याला अक्षरशः घाम फुटला होता त्याने 2-3 वेला आजू बाजूला बघितलं कोणी बघत तर नाही ना आणि पूर्ण खात्री पटल्यावर त्याने पटकन बॅग मधून चॉकलेट आणि पत्र काढून प्रिया कडे हात केला प्रिया ने आश्चरचर्या ने बघितलं आणि आजू बाजूला बघून ते पत्र आणि चॉकलेट घेतलं. अमोल ला विश्वासच बसत नव्हता की तिने पत्र घेतलं अमोल च एक टेन्शन गेला होता आता मात्र तिच्या उत्तराची वाट बघावी लागणार होती.बस आली दोघेही बस मध्ये चढले ती नेहेमी प्रमाणे ladies सीट वर जाऊन बसली. तिचा स्टॉप आला ती उतरली आज मात्र तिने उत्तरताने smile दिली नाही अमोल ला टेन्शन आले त्याने बस च्या खिडीकतुन तिला एकटक बघायला सुरवात केली.\nप्रिया पुढे गेली आणि मागे वळून बघीतले आणि लाजत अमोल ला बाय केल.अमोल ला खरंच विश्वास बसत नव्हता अमोल च मन आता भरून आलं होतं आणि आता मात्र अमोल ला पत्राच्या उत्तराची गरज नव्हती. अमोल घरी आला त्याचा आनंद त्याच्या चेहरयावर दिसत होता.अमोल आता स्वप्न रंगवू लागला होता.अमोल ला आता फक्त उद्याचा दिवस कधी उगवतो याची उत्सुकता होती.त्याने ठरवलं होतं उद्या तिला घेऊन कॉफी प्यायला जायचं मस्त गप्पा मारायच्या.\nइकडे प्रिया घरी आली ती रूम मध्ये गेली दरवाजा आतुन बंद करून घेतला हळूच पत्र बाहेर काढलं तिने ते वाचायला सुरुवात केली वाचताना तिच्या चेऱ्यावरच नकळत आलेलं हसू सर्व काही सांगत होत. तीच पत्र वाचून झालं तिने पत्र आपल्या हृदयाला लावले आणि ती पण स्वप्न बघू लागली पण मधेच ती दचकली काय माहीत तिला कसलं तरी टेन्शन आलं तिने हातातलं पत्र बाजूला ठेवलं.\nआता त्या दोघांना ही उत्सुकता होती ती भेटायची……..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/04/blog-post_6.html", "date_download": "2020-10-20T11:20:35Z", "digest": "sha1:SUGDNMH3M3FCWB2OGS56GK25RVB5HHQQ", "length": 14377, "nlines": 76, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे वाहनाचे निर्जंतुकीकरण आवश्यक : जिल्हाधिकारी ३० एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनसाठी जिल्हा प्रशासन सज्ज", "raw_content": "\nHomeबाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे वाहनाचे निर्जंतुकीकरण आवश्यक : जिल्हाधिका��ी ३० एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनसाठी जिल्हा प्रशासन सज्ज\nबाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे वाहनाचे निर्जंतुकीकरण आवश्यक : जिल्हाधिकारी ३० एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनसाठी जिल्हा प्रशासन सज्ज\nबाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे वाहनाचे निर्जंतुकीकरण आवश्यक : जिल्हाधिकारी\n३० एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनसाठी जिल्हा प्रशासन सज्ज\n✨सीमावर्ती भागातील गावे रस्ते कडेकोट बंदोबस्तात\n✨ जिल्ह्यात एकही ही पॉझिटिव्ह रुग्ण नाही\n✨ पोलिसांसाठी निर्जंतुकीकरण वाहन तयार\n✨ विनाकारण फिरणारे 243 वाहने जप्त\n✨ 102 नागरिकांवर पोलिसांकडून केसेस\n✨ वाहनधारकांकडून पाच लाखावर दंडवसुली\n✨ अन्य राज्यातील 642 नागरिक निवार्‍यामध्ये\n✨ कम्युनिटी किचन मार्फत 17 हजार फूट पॅकेजचे वाटप\n✨ सर्दी खोकला असल्यास शासकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधा\n✨ आता बाहेरून कोणी आल्यास होम कॉरेन्टाईन अनिवार्य\n✨ सीमेलगतच्या गावांमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची माहिती द्या\n✨ जिल्ह्यातील कंट्रोल रूमशी संपर्क साधा\nचंद्रपूर दि ११ एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता 14 एप्रिल ही मर्यादा वाढवून 30 एप्रिल पर्यंत राज्यात लोक डाऊन सुरू राहणार आहे यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन तयार असून नागरिकांची कुठली ही गैर व्यवस्था होणार नाही याबाबतच्या उपाययोजना करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात येणारे प्रत्येक वाहन प्रत्येक व्यक्ती तपासली जाईल व त्याचे निर्जंतुकीकरण केले जाईल. सोबतच सीमावर्ती भागांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतः दक्ष राहून बाहेरून येणाऱ्या नागरिकांची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.\nराज्य शासनाने 30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या काळात आवश्यक असणारी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अडकून पडलेल्या नागरिकांना निवारा, बेघर,निराश्रित व व विमनस्क लोकांना रोजचे भोजन, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व आरोग्य यंत्रणाआणखी नियोजन बद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nदरम्यान जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या 28 नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यातील 26 लोकांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी 25 नागरिकांचे नमुने निगेटिव असून 2 दोन नमुने प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत विदेशातून परत आलेल्या बाहेर राज्यातून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची संख्या 26 हजार 663 आहे. त्यापैकी 4 हजार 482 नागरिकांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. तर यापैकी 22 हजार 181 लोकांनी 14 दिवस होम कॉरेन्टाईन राहण्याचा कालावधी पूर्ण केला आहे. 30 नागरिकांना इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आले आहे.\nजिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असतांना व पूर्णतः लॉक डाऊन करण्याचे निर्देश असताना देखील काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. अशा नागरिकांच्या 243 वाहनांना जप्त करण्यात आले आहे. 102 लोकांवर केसेस दाखल करण्यात आल्या असून ५ लाखावर दंड करण्यात आला आहे. नागरिकांनी पुढील काळात घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.\nजिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवर या काळामध्ये प्रचंड बंदोबस्ताचा तणाव आहे. पोलीस दलाला विविध ठिकाणी कर्तव्य पूर्तीसाठी जावे लागते त्यांच्यासाठी एका निर्जंतुकीकरण वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाकाबंदी करणारे कर्मचारी यांना कर्तव्य पूर्ण करताना कोणताही धोका संभवू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे\nजिल्ह्यामध्ये सध्या 642 नागरिक विविध निवारा गृहामध्ये आश्रयास आहेत. त्यांना 30 एप्रिल पर्यंत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .अन्य राज्यात अडकलेल्या नागरिकांनी देखील या काळात आहे तिथेच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरामध्ये महानगरपालिकेच्या पुढाकारातून विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 17 हजारावर नागरिकांना भोजनदान करण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरात कोणीही नागरिक उपाशी असल्यास या संदर्भातील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी त्याची मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.\nप्रशासनातर्फे जारी करण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करून आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना योग्य ती सुविधा उपलब्ध करून द्या, असे जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.\nशहरात विविध सामाजिक संस्थांमार्फत सध्या भोजनदान चालू असून नागरिकांनी आपल्या अवतीभवती अशा पद्धतीने कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या ०७���७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा.कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास ०७१७२-२५३२७५, ०७१७२-२६१२२६ या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या ०७१७२-२७०६६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी o७१७२-२५१५९७, टोल फ्री क्रमांक १०७७ यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या ०७१७२-२७२५५५ या क्रमांकावर फोन करावा. उद्यापासून पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचंदा सुरू होत असून टोल फ्री क्रमांक १५५-३९८ वर दूरध्वनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल या वेबसाईटवर तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/indapur-coronavirus-news-updates-today-6/", "date_download": "2020-10-20T11:01:36Z", "digest": "sha1:CCINCUO4EVQ764YT7CFAEMT3B5CA4QCC", "length": 18753, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : इंदापूर तालुक्यात दिवसभरात 'कोरोना'चे 35 नवे पॉझिटिव्ह | indapur coronavirus news updates today | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे स्पष्ट करावं, जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा\nSolapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाबाहेर राष्ट्रवादी विद्यार्थी…\nPune : सर्वसामान्य नागरिकांना दिलासा Sassoon Hospital मध्ये नियमित शस्त्रक्रिया…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 35 नवे पॉझिटिव्ह\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 35 नवे पॉझिटिव्ह\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण संखेच्या तुलनेत इंदापूर शहरातील पाॅझीटीव्ह रूग्णांची वाढती संख्या ही शहरातील नागरीकांची चिंता वाढविणारी असुन बुधवार दिनांक 23 सप्टेंबर सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत इंदापूर तालुक्यात एकुण 105 संशयीतांची तपासणी ���रण्यात आली असुन त्यामध्ये 35 रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले आहेत.तर त्यापैकी इंदापूर शहरात 10 रूग्णं पाॅझीटीव्ह आढळुन आल्याने इंदापूरकरांच्या चिंतेंत चांगलीच भर पडली आहे.तर इंदापूर तालुक्यात एकुण 2 हजार 278 रूग्ण पाॅझीटीव्ह झाले असल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय वैद्यकीय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे यांनी दीली आहे.\nइंदापूर ऊपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटरमध्ये रॅपिड आटिंजन टेस्ट अंतर्गत 21 रूग्ण आढळले असुन त्यामध्ये इंदापूर शहरातील कसबा येथील 30 वर्षीय महिला, 06 वर्षीय चिमुकली, 55 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरूष, 49 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय पुरूष, 64 वर्षीय पुरूष, इंदापूर दत्तनगर येथील 4 वर्षीय चिमुकला, इंदापूर सरस्वतीनगर येथील 22 वर्षीय पुरूष, सोनाईनगर इंदापूर येथील 68 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.तर काटी येथील 54 वर्षीय पुरूष, पडस्थळ येथील 85 वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील 16 वर्षीय मुलगा, 47 वर्षीय पुरूष, 41 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगा, निरवांगी येथील 62 वर्षीय पुरूष, अंथुर्णे येथील 20 वर्षीय युवक, 65 वर्षीय महिला, व गागरगाव येथील 42 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.\nभिगवण येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये 30 संशयीतांची कोरोना रॅपिड आटिंजन टेस्ट करण्यात आली असुन त्यामध्ये 10 रूग्णं पाॅझीटीव्ह आढळले आहेत.अकोले येथील 24 वर्षीय युवक,19 वर्षीय युवती,55 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय पुरूष, भिगवण येथील 26 वर्षीय महिला,मदनवाडी येथील 70 वर्षीय महिला,65 वर्षीय पुरूष, भादलवाडी येथील 38 वर्षीय महिला,23 वर्षीय युवक, डाळज न.१ येथील 35 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.तर बारामती येथील खासगी लॅबमध्ये 04 रूग्ण पाॅझीटीव्ह आले असुन बेलवाडी येथील 31 वर्षीय महिला, वरकुटे खुर्द येथील 35 वर्षीय पुरूष, शिराळा टेंभुर्णी येथील 64 वर्षीय पूरूष, व कालठण नं.१ येथील 37 वर्षीय पुरूषाचा समावेश असल्याची माहीती वैद्यकीय सुत्रांनी दीली आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nTATA च्या माजी कर्मचार्‍याने लाँच केला UC ब्राऊझरचा भारतीय पर्याय iC Browser, 4 लाख ‘विक्रमी’ डाऊनलोड\nलोकसभेत कामगारांशी संबंधित 3 विधेयक मंजूर : प्रत्येक कर्मचार्‍याला मिळणार अपॉइंटमेंट लेटर, ग्रॅच्यूटीसाठी 5 ���र्षाची गरज नाही\nरिकव्हरीनंतर 2-3 महिन्यापर्यंत दिसतात Covid-19 ची लक्षणे,ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा…\n‘सत्ता गेल्यामुळे त्यांचा तोल जातोय’ फडणवीस यांना थोरातांच प्रत्युत्तर\nथेऊरकडे येणार्‍या रस्त्याची दुरावस्था \nइंदापूर तहसिलवर लोककलावंताचा विविध मागण्यांसाठी जागरण – गोंधळ मोर्चा\nइक्विटी फंडांत गुंतवणूक करण्याअगोदर ‘हा’ नियम जाणून घ्या\n‘दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी’, राष्ट्रवादीच्या ‘या’…\nआंबट-थंड पदार्थांचं सेवन केल्यानं सांधेदुखीचा त्रास होतो का…\n उपमुख्यमंत्र्यांच्या फोनवरून रात्री गेला अश्लील…\nजेजुरी नगरी पर्यटनक्षेत्र होण्यासाठी विकास आराखडा तयार केला…\nकेवळ बिस्किटाच्या ‘टेस्ट’ सांगण्यासाठी 40…\nPune : वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी महापालिकेत…\nNavratri 2020 : आता नवरात्रीसाठी 9 रंगांचे मास्क बाजारात,…\nआई राजा उदो उदो…. PM नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना…\nSatara : ATM फोडणार्‍यांना पाठलाग करत पकडलं, आंतरराज्यीय…\nजलयुक्त शिवार : आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही –…\nअंगदुखीचं कारण ठरू शकतो हाडांचा कॅन्सर, जाणून घ्या\nमुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी पालकांनी लक्षात घ्याव्यात…\nहे माहित आहे का आरोग्यासाठी ‘ब्लड ग्रुप’ नुसार…\nडॉक्टरांच्या पोस्ट ग्रॅज्युएटची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करा :…\n#YogaDay 2019 : वयोवृद्धांसाठी ‘योगा’ हे…\n‘लिव्हर’ निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ 4…\nवयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर वाढणाऱ्या वजनावर मिळवा…\nलग्नाच्या वयानंतर महिलांच्या आरोग्यावर काय परिणाम पडतो \nडोकं गरगरतंय म्हणजे नेमकं काय \nअखेर कंगनाविरूध्द FIR दाखल, धार्मिक तेढ अन् ठाकरे सरकारला…\nBigg Boss 14 : ‘भाईजान’ सलमाननं पुन्हा नाव न…\nVideo : रिंकू राजगुरूनं थेट गाठलं लंडन \nकंगना राणावतनंतर आता विवेक ओबेरॉयवरून केंद्र आणि महाविकास…\nPune : ग्रामीण पोलिस दलात आता पुरस्कार पॅर्टन, कर्तव्यदक्ष…\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट…\nIRCTC देणार दक्षिण भारत दौरा करण्याची संधी, कन्याकुमारी आणि…\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही : शरद…\nरिकव्हरीनंतर 2-3 महिन्यापर्यंत दिसतात Covid-19 ची…\n‘सत्ता गेल्यामुळे त्यांचा तोल जातोय’ \nथेऊरकडे येणार्‍या रस्त्याची दुरावस्था \nइंदापूर तहसिलवर लोककलावंताचा विविध मागण्यांसाठी जागरण…\nइक्विटी फं���ांत गुंतवणूक करण्याअगोदर ‘हा’ नियम…\n‘दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी’,…\nस्पेशल टास्क फोर्सची मोठी कारवाई, घरात सापडले तब्बल 1 कोटी…\n‘एकनाथ खडसे जाणार कुठे…,’ नाथाभाऊंच्या…\nमुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे स्पष्ट करावं, जयंत…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nरिकव्हरीनंतर 2-3 महिन्यापर्यंत दिसतात Covid-19 ची लक्षणे,ऑक्सफोर्ड…\nसरकारकडून खासगी बनविलेल्या IDBI बँकेनं ग्राहकांना केलं सावध, सांगितलं…\nपावसामुळं लाखोंचं नुकसान झालं अन् मुख्यमंत्र्यांनी दिले फक्त 3800,…\n‘एकनाथ खडसे जाणार कुठे…,’ नाथाभाऊंच्या नाराजीवर…\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये वाद, पूल पार करून यायला सांगितल्यामुळे…\nदेवेंद्र फडणवीसांचा पुन्हा शरद पवारांवर निशाणा, म्हणाले – ‘जाणत्या नेत्याला सगळं माहितीये, पण……\nNEET परीक्षेत शोएब आणि आकांक्षाला सारखेच ‘मार्क’, मग आकांक्षाचाच दुसरा नंबर का \nPimpri : फेसबुकच्या सहाय्याने पकडला चोरटा, 24 तोळे सोने हस्तगत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/slim-body-tisp/", "date_download": "2020-10-20T10:51:30Z", "digest": "sha1:R4MRKANIUKOCENBF7NW2M2YZSY2BV2UY", "length": 9227, "nlines": 106, "source_domain": "arogyanama.com", "title": "शरीराचा भार असणाऱ्या मांड्या अशा पद्धतीने ठेवा मजबूत - Arogyanama", "raw_content": "\nशरीराचा भार असणाऱ्या मांड्या अशा पद्धतीने ठेवा मजबूत\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराचा संपूर्ण भार हा मांड्यांच्या स्नायूंवर असतो. त्यामुळे मांड्या मजबूत असणे खूप गरजेचे आहे. मांडी हा शरीरातील महत्वाचा भाग आहे. मांड्यांच्या स्नायूंच्या बळकटीसह टोनिंग करणेही महत्त्वाचे आहे. यामुळे मांड्यांना योग्य आकार प्राप्त होतो आणि त्यांची कार्यक्षमताही वाढते. मांड्यांसाठी फायदेशीर असलेले व्यायाम यासाठी करणे गरजेचे आहे.\nमांड्या मजबूत आणि योग्य आकारात राहण्यासाठी रिव्हर्स लंजेस हा व्यायाम प्रकार खूप परिणामकारक आहे. तो करण्यासाठी कमरेच्या बरोबरीने दोन्ही पाय ठेवत दोन्ही हातांमध्ये डंबेल्स पकडून जमिनीवर सरळ उभे रहा. आता डाव्या पायाने मागे सरकत गुडघा वाकवा. जेव्हा उजवी मांडी जमिनीच्या समांतर येईल ते���्हा थांबा. असे करत असताना डावी मांडी जमिनीपासून एक इंच वर असली पाहिजे. आता आधीच्या स्थितीत या आणि असे पुन्हा करावे.\nतर दुसरा व्यायाम प्रकार करण्यासाठी दोन्ही पाय खांद्याच्या बरोबरीने ठेवत उभे रहावे. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या मागे घेऊन जावे आणि पाठ सरळ ठेवत दोन्ही गुडघे वाकवावे. जेव्हा दोन्ही मांड्या जमिनीच्या समांतर येतील तेव्हा थांबावे आणि पुन्हा आधीच्या स्थितीत यावे. असे पुन्हा-पुन्हा करावे\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nसकाळी उठल्यानंतर पाणी पिल्याने होतात ‘हे’ फायदे\n‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब\n‘या’ 10 पेक्षा जास्त रोगांपासून बचाव करतात ‘ही’ 5 फळे, जाणून घ्या\nWeight Loss : वजन कमी करायचं असेल तर डिनरमध्ये करू नका ‘या’ चुका\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\nशरीराचा भार असणाऱ्या मांड्या अशा पद्धतीने ठेवा मजबूत\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahadhan.co.in/%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2582%25e0%25a4%25ae/%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0?lang=mr/", "date_download": "2020-10-20T12:06:44Z", "digest": "sha1:6OTIDCFD2OBEOSBXEU6QKEGB5FUB75UU", "length": 7242, "nlines": 94, "source_domain": "mahadhan.co.in", "title": "पुरस्कार – Mahadhan", "raw_content": "\nसूक्ष्म पोषक घटक खते\nभ्रमणध्वनी आणि अंकात्मक विपणन शिखर बैठक\nभ्रमणध्वनी आणि अंकात्मक विपणन शिखर बैठक २०१७ ने महाधान अँपला शेतकरी समुदायावर लक्ष्यित केलेला सर्वोत्तम मोबाइल अँप म्हणून सन्मानित केले.\nसर्वोत्तम अंकात्मक विपणन अभियान\nभ्रमणध्वनी आणि अंकात्मक विपणन शिखर बैठक\nमहाधन चे खरीप ब्रँड अभियान – मोठे स्वप्न बघा यांना भ्रमणध्वनी आणि अंकात्मक विपणन शिखर बैठक येथे सर्वोत्तम अंकात्मक विपणन अभियान पारितोषिक मिळाले.\nसर्वोत्तम एकात्मिक विपणन अभियान\nजागतिक श्रेष्ठता पुरस्कार २०१७ मध्ये ग्रामीण श्रेणी खाली मोठे स्वप्न बघा यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट एकात्मिक विपणन मोहिम म्हणून ओळखले गेले.\nएसीईएफमध्ये ग्रामीण विपणनासाठी कांस्य पुरस्कार\nआशियाई ग्राहक गुंतवणूक मंच आणि पुरस्कार (एसीईएफ)\nआमच्या खतांचा ब्रँड – महाधन च्या मोठे स्वप्न बघा मोहिमेला ग्रामीण विपणन श्रेणी अंतर्गत – एसीईएफने वर्षातील सर्वोत्कृष्ट एकात्मिक कार्यक्रम हा कांस्य पुरस्कार दिला – एसीईएफमध्ये ग्रामीण विपणना साठी पुरस्कार\n– वैश्विक स्पर्धकांच्या तुलनेत केवळ यशस्वी झालेल्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ब्रँड्स ना धक्का देणाऱ्या भारतीय ब्रँड्सची स्वीकृती आणि उत्सव साजरा करण्यासाठी.\nकृषी व्यवहार उत्कृष्टता पुरस्कार\nग्लोब प्लॅटिनम पुरस्कार (वर्ल्ड बिझिनेस कॉन्क्लेव)\n– महाधान ब्रँड अंतर्गत, खत विभागातील उत्कृष्टतेसाठी\nभारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँड\nवर्ष २०१५ आणि २०१६ मध्ये महाधानने इकॉनॉमिक टाइम्सचा महाधान भारताचा सर्वात विश्वासार्ह ब्रँड पुरस्कार जिंकला.\nखत विस्तार सेवा उत्कृष्टता\nफर्टिलाइजर असोसिएशन ऑफ इंडिया (एफएआय)\n– शेती करणाऱ्या समाजातील समाकलित पोषण व्यवस्थापनावर जागरुकता निर्माण करण्यासाठी\nखत विस्तार सेवा उत्कृष्टता.\nजनसंपर्क, कार्यक्रम आणि एक्सपेरिएन्शिअल पीआरसाठी सुवर्ण पुरस्कार\n– ‘महाधान एक अतूट नाते ‘ साठी प्रतिष्ठा आणि प्रतिमा व्यवस्थापन, संस्था आणि त्यांच्या प्रेक्षकांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या सृजनशील वापराचे प्रदर्शन\nपीक उत्पादकता सुधारणा उत्कृष्टता.\nफर्टिलाइजर असोसिएशन ऑफ इंडिया (एफएआय)\n– पीक उत्पादकता क्षेत्रात पीक उत्पादकता सुधारणेमध्ये उत्कृष्ट कामांसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_59.html", "date_download": "2020-10-20T12:10:59Z", "digest": "sha1:UX2KWSPGWQEFFJWWEN7MXILGQSASZ5BP", "length": 5702, "nlines": 60, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "१६ वे जागतिक मराठी संमेलन नागपुरात", "raw_content": "\nHomeनागपूर १६ वे जागतिक मराठी संमेलन नागपुरात\n१६ वे जागतिक मराठी संमेलन नागपुरात\nनागपूर - जागतिक मराठी अकादमीच्या वतीने ४-५ आणि ६ जानेवारीला नागपूरच्या वनामती सभागृहात जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे हे १६ वे वर्ष असून यामध्ये देशातील आणि परदेशातील यशस्वी मराठी माणसांचा गौरव केला जाणार आहे.\nजागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित सोळाव्या जागतिक मराठी संमेलनात 'शोध मराठी मनाचा' या शीर्षकाखाली अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. आपल्या देशातील काही मराठी लोक परदेशात वास्तव्याला आहेत. त्यांनी परदेशात विपरीत परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रात यश संपादन केले आहे. त्यांचे १ संमेलन दरवर्षी महाराष्ट्रात आयोजित करण्यात येते. शोध मराठी मनाचा या संकल्पनेनुसार या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या संमेलनात विविध देशातील ज्या मराठी बांधवांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यांना आमंत्रित केले जाते. त्यांचे यश आणि अनुभव तरुण पिढीला कळावे हाच या मागचा मुख्य उद्देश आहे.\nसंमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार असून यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत देखील आयोजित करण्यात आलेली आहे. उद्घाटनानंतर ज्येष्ठ कवी आणि चित्रपट निर्माते रामदास फुटाणे आणि बांधकाम उद्योजक आशुतोष शेवाळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.\nसोळाव्या जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्ताने सलग ३ दिवस नागपूरकरांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार असल्याने नागपूरकरांना आत्तापासूनच या कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिलेली आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/968548", "date_download": "2020-10-20T12:50:50Z", "digest": "sha1:ALPUC4K7EKFMHRYOJ7FBOUWXSV3AO5YT", "length": 2843, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १४८९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वर्ग:इ.स. १४८९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:०४, ७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१३:०९, १२ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nVagobot (चर्चा | योगदान)\n२३:०४, ७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/rural-corona-update-in-solapur/", "date_download": "2020-10-20T11:54:54Z", "digest": "sha1:T5A5MW5WICYDQJYCAL7VFUX6ZTDSV4ST", "length": 10719, "nlines": 104, "source_domain": "www.mh13news.com", "title": "सोलापूर | ग्रामीण 453 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; मृत्यू… जाणून घ्या…कोणत्या भागात | MH13 News", "raw_content": "\nसोलापूर | ग्रामीण 453 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; मृत्यू… जाणून घ्या…कोणत्या भागात\nसोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शनिवारी दि.19 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 453 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 277 पुरुष तर 176 महिलांचा समावेश होतो.\nजिल्ह्यातील काही भागात पुन्हा एकदा जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तीने लागू करण्यात आलेला आहे.तर काही तालुक्यातील व्यापाऱ्यांनी पुन्हा बंद ठेवण्यास विरोध केला आहे.\nआज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 437 आहे. आज 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 6 पुरुषांचा आणि 5 महिलांचा समावेश होतोय.\nआज एकूण 2940 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2487 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.\nसोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 20 हजार 378 इतकी झाली आहे. यामध्ये 12,546 पुरुष तर 7832 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.\nआज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 561 जणांचा मृत्यू झाला आहे यात 386 पुरुष तर 175 महिलांचा समावेश होतोय.\nजिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 782 आहे .यामध्ये 4 हजार 361 पुरुष तर 2421 महिलांचा समावेश होतो.\nआज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 13 हजार 35 यामध्ये 7796 पुरुष तर 5239 महिलांचा समावेश होतो.\nअक्कलकोट -नागरी 1 तर ग्रामीण 1\nबार्शी –नागरी 41 तर ग्रामीण 16\nकरमाळा –नागरी 26 ग्रामीण 15\nमाढा – नागरी 8 तर ग्रामीण 71\nमाळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 139\nमंगळवेढा – नागरी 5 ग्रामीण 6\nमोहोळ – नागरी 3 ग्रामीण 15\nउत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 5\nपंढरपूर – नागरी 21 ग्रामीण 41\nसांगोला – नागरी 4 ग्रामीण 21\nदक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 14\nआजच्या नोंदी नुसार नागरी -109 तर ग्रामीण भागात 344 असे एकूण 453 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.\nNextशहरात कोरोना चाचणी कमीच , पुन्हा 68 'पॉझिटिव्ह' ;या परिसरातील... »\nPrevious « तर...महापालिका मालामाल ; जुनी मिलच्या शेकडो कोटींच्या जागेवर सोडले पाणी -वाचा सविस्तर\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअस्सल भान | ‘या’ मोबाइल विक्रेत्याने व्यसनाधीन ग्राहकांना केली दुकानबंदी ; वाचा हटके बातमी…\nकेंद्राच्या आयुष मंत्रालयावर डॉ. शिवरत्न शेटे यांची नियुक्ती\nसोलापूर | तब्बल 48 तासानंतर सूर्यनारायण दर्शन ;महिला वर्ग सुखावला\nAction | ‘अवैध धंद्यां’ना तालुक्यात कुठेही थारा नाही : पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते\nहाय अलर्ट | एनडीआरएफच्या तुकड्या तैनात, मदतीसाठी वायूसेना, नौदलासह, लष्कर…\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nMH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nMH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nMH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nMH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nसोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/eating-food-very-beneficial-digestive-system-133747", "date_download": "2020-10-20T12:50:07Z", "digest": "sha1:5FMCIZTKYNXDX3FLNSSQEZOQUWOPTQAI", "length": 16055, "nlines": 254, "source_domain": "www.esakal.com", "title": "#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) - Eating food is very beneficial for digestive system | Marathi News - eSakal", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com\nपचण्यास जड पदार्थांचे सेवन करण्याने अपचन होते. भरपूर शारीरिक श्रम, व्यायाम व स्वभावतःच प्रखर अग्नी असणाऱ्या व्यक्‍तींकडून जड पदार्थांचे पचन होते. काहीच न खाणे नाशाला कारणीभूत ठरते. अन्न, प्रकृतीला संतुलित ठेवण्यासाठी औषध आणि रसायन यांची त्रिसूत्री जमवली, तर निरोगी दीर्घायुष्याचा लाभ होईल.\nअग्र्यसंग्रहातील निरनिराळ्या विषयांची माहिती आपण घेतो आहोत. वेगधारण हे अनारोग्याला कारणीभूत असणाऱ्या कारणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे हे आपण मागच्या आठवड्यात पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ या.\nगुरुभोजनं दुर्विपाककराणाम्‌ - अपचनाला कारण असणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये गुरुभोजन अर्थात पचण्यास जड पदार्थांचे सेवन करणे प्रमुख होय.\nअन्न सेवन करण्यापूर्वी ते प्रकृतीला अनुकूल आहे किंवा नाही हे माहिती असावे लागते. यात अन्नाचा रस, वीर्य, विपाक, गुण वगैरे अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. गुरु आणि लघु यातीलच दोन महत्त्वाचे गुण होत. गुरु म्हणजे पचण्यास जड आणि लघु म्हणजे पचण्यास हलके. काही अन्नपदार्थ स्वभावतःच गुरु असतात. उदा. अंडी, मांसाहार, चीज, सोयाबीन, चवळी, पावटा वगैरे. गुरु अन्न प��ण्यासाठी सहसा अधिक वेळ लागतो तसेच अग्र्यसंग्रहातील वरील सूत्रावरून गुरु अन्न सेवन केल्यावर अपचन होण्याची शक्‍यता अधिक असते. भरपूर शारीरिक श्रम, व्यायाम व स्वभावतःच प्रखर अग्नी असणाऱ्या व्यक्‍तींसाठी गुरु वस्तूंचे सेवन हानिकारक ठरत नाही असेही दिसते. म्हणूनच स्वतःच्या जीवनशैलीचा व पचनशक्‍तीचा विचार करून जे अन्न सहज पचू शकते तेच अन्न सेवन करणे श्रेयस्कर होय. तसेच अपचनाची लक्षणे जाणवत असली असली उदा. वेळच्या वेळी भूक न लागणे, खाण्याची इच्छा न होणे, पोटात तसेच एकंदर शरीरात जडपणा जाणवणे, पोटात वायू धरणे, आंबट-करपट ढेकर येणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, मलावष्टंभ किंवा जुलाब होणे वगैरे लक्षणांतील एक वा अनेक लक्षणे जाणवत असली तर आहाराचे नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे हे समजते.\nएकाशनभोजनं सुखपरिणामकराणाम्‌ - दिवसातून एकदा जेवण करणे हे पचनास मदत करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वश्रेष्ठ असते.\nदिवसातून एकदा मुख्य जेवण आणि इतर वेळी अगदी हलके अन्न खाणे हे पचनसंस्थेला अत्यंत हितावह असते. सकाळी उठल्यावर गरम नाश्‍ता, दुपारी मुख्य जेवण आणि संध्याकाळी पुन्हा हलके जेवण हा क्रम सांभाळला तर पचन चांगले राहते. पर्यायाने आरोग्याचेही रक्षण होते. मात्र सोयीपरत्वे किंवा सवयीमुळे दुपारी कमी जेवण आणि रात्री पोटभर जेवण करण्याने अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते. आयुर्वेदात ‘लंघन’ ही संकल्पना सुद्धा याच दृष्टीने मांडलेली आहे. जेवण्याची इच्छा नसणे, भूक न लागणे ही\nअपचनाची लक्षणे असतात, जी शरीराकडून व्यक्‍त केलेली असतात. अशा वेळी जबरदस्ती होता कामा नये, उलट व्यवस्थित भूक लागेपर्यंत लंघन केले, अन्नाऐवजी आल्याचे पाणी किंवा लिंबू सरबत घेतले तर अपचन दूर होते, शिवाय भूकही चांगली लागते. आठवड्यातून एकदा रात्री काही न खाणे हे यादृष्टीनेही चांगले होय.\nअनशनं आयुषो ऱ्हासकारणम्‌ - आयुष्य कमी करणाऱ्या कारणांमध्ये काहीही न खाणे, पिणे हे सर्वश्रेष्ठ होय.\n‘अन्नं सर्वे प्रतिष्ठितम्‌’ असे म्हटले जाते, कारण संपूर्ण जीवन हे अन्नावरच अवलंबून असते. सर्व सजिवांना अन्नाची गरज असते. प्राणशक्‍ती, तेजस्विता, उत्साह तसेच मन-इंद्रियांची सर्व कार्ये सुरळीत चालण्यासाठी अन्नासारखा दुसरा आधार नसतो. म्हणूनच दिवसातून एकदा मुख्य जेवण व इतर वेळी भूक, जीवनशैलीनुसार थोडे खाणे आवश्‍��क असते. आठवड्यातून एकदा उपवास करणे चांगले, मात्र दिवसेंदिवस न खाणे तसेच खाण्यापिण्याची आबाळ करणे हे आयुष्य कमी करणारे असते. सध्या अन्नाचा कस कमी झालेला आहे. अशा परिस्थितीत शक्‍तीसाठी फक्‍त अन्नावर अवलंबून न राहता रसायन सेवन करणे हे सुद्धा आवश्‍यक होय. च्यवनप्राश, सॅनरोझसारखी रसायने चवीलाही उत्तम असतात, शिवाय सर्व प्रकृतीच्या व्यक्‍तींना अनुकूल असतात. यालाच प्रकृतीनुरूप रसायनांची जोड देता येते. उदा. वातप्रकृतीसाठी मॅरोसॅन, जीवनीय घृतासारखे रसायन; पित्तप्रकृतीसाठी धात्री रसायनासारखे रसायन, कफप्रकृतीसाठी पिप्पलीरसायनासारखे रसायन घेणे हितावह असते. अन्न, प्रकृतीला संतुलित ठेवण्यासाठी औषध आणि रसायन यांची त्रिसूत्री जमवली तर निरोगी दीर्घायुष्याचा लाभ होईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडॉ. श्री बालाजी तांबे\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/navi-mumbai-international-airport-work-resumed-after-one-month-285344", "date_download": "2020-10-20T12:17:19Z", "digest": "sha1:ZW4FSKY5N2N6SEOB4E23RUYKZCPC6EU7", "length": 14774, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात - navi mumbai international airport work resumed after one month | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात\nकोरोनामुळे गेले महिनाभर बंद असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. नवी मुंबई पोलिसांची बांधकाम, भराव, वाहतूक करणे आदी कामाला परवानगी मिळाल्यानंतर सिडकोने प्रत्यक्ष विकासपूर्व कामाला सुरुवात केली आहे.\nनवी मुंबई, ता. 25 : कोरोनामुळे गेले महिनाभर बंद असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. नवी मुंबई पोलिसांची बांधकाम, भराव, वाहतूक करणे आदी कामाला परवानगी मिळाल्यानंतर सिडकोने प्रत्यक्ष विकासपूर्व ���ामाला सुरुवात केली आहे.\nपनवेल गाढी नदीच्या शेजारी आणि उलवे टेकडीजवळच्या ११०० हेक्टरवर सिडकोतर्फे जमीन भराव टाकणे, टेकडी फोडून सपाटीकरण करणे आदी महत्त्वाची कामे सुरू होती. त्याचबरोबर भरावाची कामे पूर्णत्वास येऊन धावपट्टीच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली जाणार होती. मात्र, त्याआधीच कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने सर्व विकासकामे बंद केली. याचा सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना फटका बसला आहे. सिडकोतर्फे नवी मुंबईत उभारण्यात येत असलेला विमानतळाचा प्रकल्पही यामुळे थांबला गेला. मात्र, पोलिस परवानगी, कामगारांची जमवाजमव आदी बाबी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.\n3 मे नंतर लॉक डाऊन उठला तरीही पाळावेच लागतील 'हे' नियम, कारण कोरोनाची टांगती तलावर डोक्यावर असेल\nया आधीच सिडकोने ९७ टक्के विकासपूर्व कामे पूर्ण केली आहेत. आता या कामांना अंतिम रूप देण्यात येणार आहे. विमानतळाच्या प्रकल्पाव्यतिरिक्त ज्या ठिकाणी उड्डाण केले जाणार नाही, अशा भागातील कामांनाही गती मिळणार आहे. विमानतळ प्रकल्पात कोव्हिड-१९ बाबत सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच काम केले जाणार असल्याची माहिती सिडकोच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरोहित पवारांनी आणले न्यायालय इमारतीसाठी साडेदहा कोटी रूपये\nजामखेड ः तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 681.10 लक्ष रुपयांची मूळ प्रशासकीय...\n चाकरमान्यांची प्रवासभाड्यात ट्रॅव्हल्सकडून लूट\nबिजवडी (जि. सातारा) : माणदेशातील आटपाडी, सांगोला, माण, म्हसवड, दहिवडी, फलटण, खटाव या भागातील बहुतांश लोक नोकरी-व्यवसायासाठी मुंबई महानगरात आहेत....\nइंडोनेशियन तरुणीने पुणेकर मित्राला गंडवले; खोट्या लोकेशनद्वारे मित्राची फसवणूक\nपाली ः आपल्या पुण्यातील मित्राला भेटण्यासाठी इंडोनेशियावरून एक तरुणी रविवारी (ता. 18) आली होती. मात्र उबेर चालकाने तिला पुण्याऐवजी सुधागड तालुक्‍...\n उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेची परवानगी मिळाली\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद आता थांबलाय. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून...\nनव्या विद्यापीठ कायद्यात होणार सुधारणा; डॉ. सुखदेव थोरातांच्या अध्यक्षतेखाली समिती\nनागपूर ः राज्य सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये दुरुस्तीची तयारी सुरू केली असून, त्यात बदल करण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ...\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत काँग्रेस भाजपमध्ये खडाखडी\nमुंबई - मुंबईत महिलांच्या उपनगरी गाड्यांमधील प्रवासाबाबत राज्य सरकारला सहकार्य करू नये, यासाठी भाजप नेते वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत आहेत, असा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/mumbai-life/mrunalini-naniwadekar-writes-article-about-corona-bmc-316350", "date_download": "2020-10-20T12:27:28Z", "digest": "sha1:42PSCUFJRQ3DCEIP6VHCIVTPEJYJ5BZP", "length": 19492, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "चिंता बृहन्मुंबईची - mrunalini naniwadekar writes article about corona bmc | Marathi News - eSakal", "raw_content": "\nराज्यातल्या ‘कोरोना‘ पॉझिटिव्ह रूग्णसंख्येपैकी ३१ टक्के रुग्ण एकट्या ठाणे जिल्हयातील आहेत. ठाणे, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मीरा- भाईंदर, वसई- विरार या महापालिकांत रुग्णसंख्या वाढते आहे.\nविस्तार कायमच वेध घेतो दशदिशांचा. विकास असो की संसर्ग, सारे काही व्यापून टाकण्याची ओढ आणि खोड आता प्रश्न निर्माण करते आहे. मुंबईतील रुग्णसंख्या कमी होते आहे, तसे चित्र दिसते तरी आहे, पण आजूबाजूची नियोजनशून्य महानगरे आता ‘कोरोना’ग्रस्त होण्याच्या धास्तीने प्रशासन हादरले आहे. मुंबई परिसरातील नऊपैकी सहा महापालिका आज अस्वस्थ आहेत. त्यांची अनेक बाबतीत झालेली ‘मुंबई’ कोरोना संसर्गाबाबत अपवाद ठरावी यासाठी हालचाली सुरू आहेत अगदी युद्धस्तरावर.\nभरावाच्या बेटांची मुंबई लेकुरवाळी. अंगाखांद्यावर माणसे वसली आणि मग सांदेकपारीतही घुसली. लोकसंख्येचा हा स्फोट आवरणे अशक्‍य झाल्यावर मग नवी मुंबई, प���्यायी मुंबई वसवण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचा हा परिसर आता एकत्रितपणे ‘एमएमआर’ या नावाने ओळखला जातो. चौरस किलोमीटरात आकारमान ४४२५ एवढे, पण वस्ती जेमतेम ६१९ चौरस फुटांवर. घनता किती तर एका चौरस फुटामागे किमान ४० ते ४२ हजार लोक राहात असावेत, असा अंदाज. हा अख्खा परिसर राजकारण्यांसाठी केवळ रिअल इस्टेट, चरण्याची कुरणे. त्यामुळेच या महाविस्तारलेल्या शहरात उत्तम नगरनियोजनाचा विचार झालाच नाही. वाहतूक नीट नाही, अग्निशमन यंत्रणा नाहीत. आरोग्यसेवा देशभर जेमतेम दोन टक्के खर्चाच्या हक्कदार. त्यामुळे आज लॉकडाउनला शंभर दिवस उलटल्यावर पुन्हा एकदा देशातील सर्वात महत्त्वाच्या महानगराशेजारच्या नऊपैकी सहा महापालिकांत टाळेबंदी लागू झाली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nशंभर दिवसांनंतर मुंबईत कूर्मगतीने का होईना, पण ‘कोरोना’ची स्थिती जरा काबूत आल्याचे चित्र आहे. रुग्णांना उपचारांसाठी खाटा मिळू लागल्या आहेत. चार टक्‍क्‍यांवर गेलेला मृत्यूदर खाली येईल, अशी आशा केली जात असतानाच या उपग्रह शहरांतील ‘कोरोना’चा कहर काळजीत भर घालतो आहे. राज्यातल्या ‘कोरोना‘ पॉझिटिव्ह रूग्णसंख्येपैकी ३१ टक्के रुग्ण एकट्या ठाणे जिल्हयातील आहेत. ठाणे, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मीरा- भाईंदर, वसई- विरार या महापालिकांत रुग्णसंख्या वाढते आहे. खरे तर ‘कोरोना’ मुंबईतून या शहरांत प्रवेशला. पूर्वी उपनगरात राहणाऱ्यांची कुटुंबे विस्तारली आणि नव्या जागांसाठी मग उपनगरी रेल्वेने जोडली गेलेली ही गावे विस्तारली. नोकरदारांच्या निवास गरजांवर गावठाणे बदलली. बदलातील संधी एकेकाळी मुंबापुरीला वेढून राहिलेल्या गुन्हेगारी जगताने हेरली. त्यामुळेच शहरे सुदृढ झाली नाहीत तर सुजली. त्यामुळे ‘कोरोना’सारख्या भयावह आजाराला दोन हात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात कसे असणार एक जुलै रोजी मुंबईतील ‘कोरोना’मृत्यूंची संख्या ५७ एवढी नोंदवली गेली होती, तर मुंबईबाहेर १२५ मृत्यू होते. नवे रुग्ण मुंबईत १५५४ होते, तर मुंबईबाहेर तब्बल ६३३०. यातील पुणे, औरंगाबाद, नागपूरचा अपवाद वगळता बहुतेक लगतच्या उपग्रह शहरांतले. या महानगरांत आरोग्यसुविधा चांगल्या नसल्याने रुग्ण मुंबईत दाखल होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोना’समवेत जगणे हे ‘न्यू नॉर्मल’ असेल असे सांगितले असल्याने मुंबईच्या आजारी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण हा चिंतेचा विषय असेल. मुंबईत ज्याप्रमाणे जम्बो आरोग्यसुविधा उभारल्या जात आहेत, त्याच धर्तीवर या महापालिकांतही प्रयत्न करावे लागतील. संसर्ग फैलावतोय हे लक्षात आल्यावर या महापालिकांचे प्रमुख बदलले गेले. ते पुरेसे असते काय एक जुलै रोजी मुंबईतील ‘कोरोना’मृत्यूंची संख्या ५७ एवढी नोंदवली गेली होती, तर मुंबईबाहेर १२५ मृत्यू होते. नवे रुग्ण मुंबईत १५५४ होते, तर मुंबईबाहेर तब्बल ६३३०. यातील पुणे, औरंगाबाद, नागपूरचा अपवाद वगळता बहुतेक लगतच्या उपग्रह शहरांतले. या महानगरांत आरोग्यसुविधा चांगल्या नसल्याने रुग्ण मुंबईत दाखल होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोना’समवेत जगणे हे ‘न्यू नॉर्मल’ असेल असे सांगितले असल्याने मुंबईच्या आजारी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण हा चिंतेचा विषय असेल. मुंबईत ज्याप्रमाणे जम्बो आरोग्यसुविधा उभारल्या जात आहेत, त्याच धर्तीवर या महापालिकांतही प्रयत्न करावे लागतील. संसर्ग फैलावतोय हे लक्षात आल्यावर या महापालिकांचे प्रमुख बदलले गेले. ते पुरेसे असते काय या महानगरांतून अर्ध्याहून अधिक लोकसंख्या मुंबईच्या मुख्य भूमीत नोकरी-व्यवसायाला जाते. आता लोकलप्रवासाची परवानगी नसल्याने अडचण आहे. दोन महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेने मुंबईत नोकरी करणाऱ्यांनी परतू नका असा आदेश खबरदारी म्हणून काढला होता, तो मागे घेतला गेला. ‘कोरोना’ असा आदेशबद्ध नसल्याने फैलावतो आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी धारावीप्रमाणेच या भागांकडे लक्ष द्यावे लागेल. महानगरांचे उत्पन्न ‘जीएसटी’मुळे कमी झाले आहे. नागरीकरण आव्हान घेऊन येत असते. तेव्हा या भागांना वेगळी वागणूक देऊन चालणार नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरोहित पवारांनी आणले न्यायालय इमारतीसाठी साडेदहा कोटी रूपये\nजामखेड ः तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 681.10 लक्ष रुपयांची मूळ प्रशासकीय...\n चाकरमान्यांची प्रवासभाड्यात ट्रॅव्हल्सकडून लूट\nबिजवडी (जि. सातारा) : माणदेशातील आटपाडी, सांगोला, माण, म्हसवड, दहिवडी, फलटण, खटाव या भागातील बहुतांश लोक नोकरी-व्यवसायासाठी ��ुंबई महानगरात आहेत....\nइंडोनेशियन तरुणीने पुणेकर मित्राला गंडवले; खोट्या लोकेशनद्वारे मित्राची फसवणूक\nपाली ः आपल्या पुण्यातील मित्राला भेटण्यासाठी इंडोनेशियावरून एक तरुणी रविवारी (ता. 18) आली होती. मात्र उबेर चालकाने तिला पुण्याऐवजी सुधागड तालुक्‍...\n उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेची परवानगी मिळाली\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद आता थांबलाय. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून...\nनव्या विद्यापीठ कायद्यात होणार सुधारणा; डॉ. सुखदेव थोरातांच्या अध्यक्षतेखाली समिती\nनागपूर ः राज्य सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये दुरुस्तीची तयारी सुरू केली असून, त्यात बदल करण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ...\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत काँग्रेस भाजपमध्ये खडाखडी\nमुंबई - मुंबईत महिलांच्या उपनगरी गाड्यांमधील प्रवासाबाबत राज्य सरकारला सहकार्य करू नये, यासाठी भाजप नेते वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत आहेत, असा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67165", "date_download": "2020-10-20T10:55:20Z", "digest": "sha1:EH7UDWUEOFB6BK4MTWCJU6DOL7L4LG5F", "length": 23498, "nlines": 199, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"उजाले उनकी यादों के....\" | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /दक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान /\"उजाले उनकी यादों के....\"\n\"उजाले उनकी यादों के....\"\nकाही गोष्टी, आठवणी, वस्तू अक्षरश: आपलं आयुष्य घडवतात. आणि अंशी आयुष्य बनूनच राहतात.\nसाधारण तेरा चौदा वर्षापुर्वीची आठवण असेल. मी आणि माझी मैत्रीण एक अतिशय छोटी सदनिका भाडे तत्वावर घेऊन रहात होतो. आमच्या कडे टिव्ही नव्हता. मोबाईल तर तेव्हा फक्त बोलणे यासाठीच वापरात होता किंवा फारतर त्यावर एफ एम रेडिओ चालत असे. विरंगुळ्याचे असे साधन म्हणजे फक्त एक म्युझिक सिस्टिम होती आणि काही मोजक्या सीडीज. त्या उप्पर सतत सुरू असे ते म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्र (१०१.१)\nपरिस्थिती यथातथाच होती. अतिशय गरजेच्या वस्तू.. मोजकं सामान, एकच छोटा कॉट.... फक्त नोकरी भक्कम होती आणि एक म्युझिक सिस्टिम हिच त्यातल्या त्यात मोठी चैनीची गोष्ट होती. मैत्रिणीला रेडिओ ऐकायची अजिबात सवय नव्हती. पण मला मात्र सतत आजूबाजूला काहितरी कानावर पडणारे लागायचेच. मग मैत्रिणीलाही हळूहळू सवय झाली.\nरविवार म्हटलं की आमची आराम आणि आनंद उपभोगण्याची परिसीमा म्हणजे सकाळी साधारण ८ च्या आसपास उठणे...आणि आरामात एक टेमरूक (मोठा मग) भरून चहा घेणे.. त्याच्याबरोबर असतील तर बिस्किटं, ब्रेड किंवा काही नसेल तर नुसता चहा... रविवारी नाश्त्याला पुर्णपणे फाटा देऊन थेट जेवण (ब्रंच) ला प्राधान्य असे. त्यासाठी शनिवारीच 'उद्या काय करायचे\" या वर चर्चा होऊन मेनू पक्का होत असे.\nस्वयंपाकापेक्षा मला स्वच्छ्तेची आवड असल्याने तो विभाग माझ्याकडे, आणि मैत्रिणीला स्वयंपाकाची आवड आणि भलता उरक असल्याने तो विभाग ती सांभाळत असे. चहा आणि पेपर रेंगाळत चाळून झाला की आम्ही कामाला लागायचो. आठवड्याची नेहमीची साफसफाईची कामं, कपडे इस्त्रीला टाकणे, कपड्यांचा रॅक आवरणे (तेव्हा आमच्याकडे तिजोरी सुद्धा नव्हती) घरी चार दोन कुंड्या होत्या त्यातली माती सारखी करणे... इ. कामे साधारण साडेआकरा, पावणेबारा पर्यंत आटोपत. मग रहात त्या फक्त अंघोळी. स्वयंपाकही जवळ जवळ उरकलेलाच असे. अंघोळी उरकेपर्यंत पोटात कावळे ओरडू लागायचे. मैत्रिण कायम पहिल्यांदा अन्घोळ करून जेवण गरम करून ताटं घेण्याच्या तयारीला लागे. बेत आटोपशीर असला तरीही फक्कड असे. बर्‍याचदा भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी, भाकरी, ठेचा, कांदा आणि सोबत खरपूस भाजलेले शेंगदाणे, आणि शेवटी गरम गरम तूप भात त्यावर अगदीच वाटलं तर थोडी भाजी. जेवण झाल्यावर मात्र दोघींचीही विकेट पडलेली असायची त्यामुळे संगनमताने पाठिमागचे आवरून आम्ही, 'आहा काय जेवलो मस्त गं' असं म्हणून झालेल्या पोटपूजेची भरपेट तारिफ करायचो. रविवारच्या मेनू मध्ये फार फरक होत नसत. भाज्या बदलून कधी पिठ्लं, तर कधी सांडग्याची भाजी इतकाच काय तो फरक असे.\nअन्घोळ केल्या केल्या जेवल्याने अर्धवट ओले केस तसेच असत, त्यात जेवण झाल्याने अंगात थोड़ी थंडी शिरे. मग आम्ही ���डदे वगैरे ओढून घेऊन. त्या एका छोट्याश्या कॉटवर अंगाची मुटकुळी करून, अंगावर पांघरूण घेऊन, रेडिओ अगदी बारिक आवाजात लावायचो तेव्हा नेमका \"उजाले उनकी यादों के\" हा कार्यक्रम बरोब्बर सुरू व्हायचा. आमचं रविवारचं वेळापत्रक इतकं भक्कम बसलं होतं की आम्ही कॉटवर आडवं पडून रेडिओ सुरू केला की हा कार्यक्रम सुरू व्हायचा. त्यात विविध संगितकारांनी/गीतकारांनी त्यांच्या कारकिर्दितल्या आठवणी धीम्या आणि धीरगंभीर आवाजात सांगायला सुरूवात केली की आम्हाला गुंगी यायला लागायची. कधी कार्यक्रम सुरू झाल्यावर काही मिनिटांतच मैत्रिण छान पेंगू लागे.. किंवा कधी मी... पण आम्ही दोघींनी तो कार्यक्रम क्वचितच जागं राहून संपुर्ण ऐकला असेल (निदान रविवारी तरी)\nआज रविवार आणि मी नेमकी दुपारच्या जेवणात वांग्याची भाजी खाल्ली. रविवार दुपार आणि मला \"उजाले उनकी...\" ची आठवण नाही आली तरच नवल. आता सर्व बदलले आहे. करमणुकिची खूप साधनं आली, कामाचा प्राधान्यक्रम बदलला... आणि करमणुकिचा सुद्धा. वाटा वेगळ्या झाल्या, स्वत:ची घरं झाली....पण एकत्र रहात असताना \"उजाले उनकी यादों के\" नं आमचे अनेक रविवार आणि त्या जोडीने आयुष्य पण समृद्ध केलं.\nवेळ दुपारी १.५३ (1353 hrs.)\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nमस्तच लिहिलंय...यावरुन आठवल फार पूर्वी आमच्या घरी पण निजताना 'बेलाके फुल 'हा कार्यक्रम सर्वजण ऐकत.\nसुरांच आभाळ असं अलगद ओढून निजणंही तेव्हा सुखाची परिसीमा होती.\nवाह, कित्ती सुरेख लिहिलंस\nवाह, कित्ती सुरेख लिहिलंस दक्षे.\nरविवारी दुपारी एक मराठी नाटक लागायचे मुंबई आकाशवाणी वर आणि नंतर विविधभारतीवर फौजी भाईयोसाठी गाणी असायची आणि रात्री कॉफी हाऊस असायचं, हे आठवतं. चाळीतले बरेच जण आम्ही एकत्र ऐकायचो हे.\nकिती भारी लिहिलंयस दक्षे\nकिती भारी लिहिलंयस दक्षे\nमाझे bsc तळे दिवस आठवले सोलापूरला असताना आम्ही बऱ्याचदा लेक्चर्स बंक करून रेडिओ ऐकत बसायचो हॉस्टेल वर, माझ्या रूम मेट बापूला रेडिओ ची प्रचंड आवड, पुढे स्मार्ट फोन आल्यावर पण त्याने आधी रेडिओ ऑप्शन शोधून काढला मग बाकी आम्ही बऱ्याचदा लेक्चर्स बंक करून रेडिओ ऐकत बसायचो हॉस्टेल वर, माझ्या रूम मेट बापूला रेडिओ ची प्रचंड आवड, पुढे स्मार्ट फोन आल्यावर पण त्याने आधी रेडिओ ऑप्शन शोधून काढला मग बाकी सिंग इज किंग रिलीज झालेलं त्यावेळी, त्यातल्या 'तेरी ओर 'तेरी ओर या गाण्यावर आख्ख पाहिलं वर्ष काढलं रेडिओ वर ऐकत ऐकत\nथांक्यू त्या दिवसांची माझी आठवण ताजी केल्याबद्दल\nअशा काही खास आठवणी आहेत, वाशी, पुणे, हैदराबाद इथे मित्रांसोबत १ BHK त रहात होतो तेव्हाच्या, त्यांची तीव्रतेने आठवण झाली.\nनिजताना 'बेलाके फुल 'हा\nनिजताना 'बेलाके फुल 'हा कार्यक्रम सर्वजण ऐकत.\nसुरांच आभाळ असं अलगद ओढून निजणंही तेव्हा सुखाची परिसीमा होती.>>>>\nएकदम नॉस्टेल्जिक केलसं बघ तु\nअसा एक मनाशी ठसलेला कार्यक्रम म्हणजे जयमाला. नागपुर ला रहात असताना बरोब्बर ७.०० वाजलेले असताना मी कुठुन तरि खेळुन किंवा उंडारुन आलेलो असायचो, आई संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत असायची, बाबा देवापाशी दिवा लावुन उदबत्ती ओवाळत असायचे आणि आमच्या प्रेस मध्ये काम करणारा धर्मेन्द्र (आमचा प्रिटंर) घरी निघालेला असायचा आणि बरोब्बर तेव्हाच जयमाला चे ते बिगुल वाजायचं.. आता आम्हि प्रेस चालवत नाही, आई-बाबांचे रुटिन हि वेगळवेगळं, ते आमच्या बरोबर इथे पुण्यात च असतात, पण अजुन हि कॅब मधुन घरी येताना जयमाला चे म्युझिक वाजलं कि वरिल प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जसे च्या तसे उभे राहतात.\nरच्याकने, रेडियो ऐकत रहाणे हा\nरच्याकने, रेडियो ऐकत रहाणे हा आमचा खानदानी षौक आहे बहुदा.... पपा (बाबांचे बाबा), बाबा, काका, मी सगळे रेडियो प्रेमी त्यात ही विविध भारती च \nकाश वो दिन वापस आते\nकाश वो दिन वापस आते batchler life घरापासून दूर जगताना जी मजा आहे ती परत कधीच आली नाही.\nरेडिओ सारखी खरे तर करमणूक नाही रात्री अगदी बेला के फूल संपे पर्यन्त रेडिओ ऐकलाय\nआमच्या घरी टीव्ही न्हवता त्यामुळे रेडियो हेच मनोरंजनाचे साधन. रात्री \"आपली आवड\" संपल की रेडियो बंद मग तो सकाळी ६.१५ वाजता परत चालु. फक्त ९-३० ते ११, दुपारी ३-५.३० आणि ८ ते १० बंद असायचा. फक्त मुंबई आकाशवाणी आणि विविध भारती ह्या मध्ये चॅनल बदलत होते.\nएक वर्ष हॉस्टेल वर होतो तेव्हा विविध भारतीवर बेला के फुल संपले की ऑल इडीया रेडियोवर अर्धा तास हिंदी गाणी लागायची ती झाल्यावर रेडियो बंद.\n\"बेला के फूल\" ऐकताना बर्याच\n\"बेला के फूल\" ऐकताना बर्याच वेळा झोप लागायची आणि रेडिओ तसाच चालू रहायचा...\nमग पहाटे साडेपाच वाजता आकाशवाणी परत सुरू होउन रेडिओ वाजायचा आणि जाग यायची....\n>>\"बेला के फूल\" ऐकताना बर्याच\n>>\"बेला के फूल\" ऐकताना बर्याच वेळा झोप लागायची आणि रेडिओ तसाच चालू रहायचा...\n>>मग पहाटे साडेपाच वाजता आकाशवाणी परत सुरू होउन रेडिओ वाजायचा आणि जाग यायची....\nपूर्वी खरचं करमणूकीची बाकी काही साधन नसल्यामुळे, रेडिओ ऐकला जायचाच. \"नभोनाट्य\" हा आवचा सर्वांचा आवडता कार्यक्रम होता. कधी कधी कथाकथनही असायचं. \"बेला के फुल\" पण ऐकायचो. खूप छान छान कार्यक्रम होते.\nसंजय गांधी गेले तेव्हा, \"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा\", हे गाण लावलं होतं ते अजून आठवत.\nआताच हा धागा वाचला.\nआताच हा धागा वाचला.\n\"उजाले उनकी यादों के\" - मी सुद्धा ऐकलाय , पुण्यामध्ये च असताना.\nते छोटस title ज्या पद्धतिने गायल आहे आणि background music खरच छान.\nकार्यक्रम तर छानच होता एका जुन्या कलाकारा बद्दल माहिति आणि hindi जुनी गाणी असायचि .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/69245", "date_download": "2020-10-20T11:20:22Z", "digest": "sha1:6L5QKQRRT2BZAOZR7C5YRYG632ZGZAFO", "length": 13825, "nlines": 104, "source_domain": "www.maayboli.com", "title": "साधना (प्रस्तावना) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /साधना (प्रस्तावना)\nमाझ्या परिचयातील एका ज्येष्ठ व्यक्तीने केलेली काही टिपणे, त्यांच्या निधनानंतर माझ्या हाती देताना त्यांच्या पत्नीने खंत व्यक्त केली की, त्यांचा हा अभ्यास लोकांपर्यंत पोहोचला असता तर बरे झाले असते. त्यांमध्ये त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन आणि नोंदी असे स्वरूप आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे येते. प्रस्तुत लेख हा त्या टिपणांचं संकलनात्मक रूप आहे, याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे त्यामधील मते वा उल्लेख माझे व्यक्तिगत व अभ्यासपूर्ण असे नसून केवळ उद्धृत केलेले आहेत.\nमायबोली हे विचारांना व्यक्त करण्याचे योग्य व सुलभ माध्यम असल्याने केलेला हा एक प्रयत्न.\nमनुष्य केवळ पशू नसून सर्व प्राणिमात्रांपेक्षा अधिक अशा, ईश्वरांशाचा धनी आहे.आत्म्यास त्याच्या मूळ स्थानाकडे- ईश्वराप्रति - नेण्याकरिता साधनेची गरज आहे.\n तो हा नरदेह केवळ\n तरीच सन्मार्ग लागे॥ “\n(दासबोध, दशक २,समास ४)\nशरीर व मन यांचा विकास घडवून आणण्यासाठीदेखील साधना उपयुक्त ठरते. थोडक्यात सांगावयाचे तर शरीर व मन यांचे व्यापार नियमबद्ध करण्याचे शिक्षण म्हणजे साधना होय.\nसाधनेचे अनेक मार्ग असले तरी सर्व मार्ग एकाच ध्येयाप्रत जातात. आपल्याला अनुकूल अशा मार्गाचे पुरेसे विवेचन करणारे ग्रंथ पाहून वा त्या मार्गातील जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन वाटचाल सुरू करावी. साधनेत प्रतिपादित विषयाला प्राचीन, प्रमाणभूत ग्रंथाचा आधार असावा. आपले जे ग्रंथ गुरुपरंपरेने पठणाद्वारे टिकून राहिले आहेत, त्यांचा परिचय प्रो.मॅक्समुल्लर या जर्मन पंडिताने करून दिलेला आहे (Sacred books of the East). केवळ भाविक दृष्टिकोनातून विचार न करता, विज्ञानाशी प्रामाणिक राहून वाचकांनी अशा ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे.सनातनी वाटले तरी कोणत्याही आचार विचारांचा, अशास्त्रीय असल्याचे सिद्ध झाल्याखेरीज पूर्णपणे त्याग करू नये. कालबाह्य गोष्टी व आचार- विचार हे आपोआप काळाच्या प्रभावाने नष्ट होत असतात. पण कालप्रभावास पुरून उरलेल्या आचारधर्माचा कोणत्याही बाह्य प्रभावाकरिता त्याग करणे उचित नाही \nश्रीमद्भागवतातील एकादश स्कंधातील श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी उद्धवास केलेला उपदेश –\n“प्रायेण मनुजा लोके लोकतत्त्वविचक्षणा:\nआत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषत:\nयत् प्रत्यक्षानुमानाभ्यां श्रेयो स: अनुविन्दते॥ “\nअर्थ – साधारणपणे मनुष्यप्राणी विचक्षण असतो; परंपरागत चालत आलेल्या सिद्धान्ताबद्दल साशंक असतो. पण स्वत:च्याच प्रयत्नाने तो अशुभ व हानिकारक प्रसंगातून आपल्या स्वत:स निभावून नेतो.या कामी त्याच्या ठिकाणी असलेली परमात्म्याची अंशमात्र अशी सद्सद्विवेकबुद्धी त्यास मार्गदर्शन करते ; त्याची गुरू बनते व त्या बुद्धीकरवी अशा बिकट प्रसंगी तो आपले स्वत:चे अनुमान काढतो. ते अनुमान व त्यास मिळालेला प्रत्यक्ष अनुभव या दोन गोष्टींनी तो श्रेयस् प्राप्त करून घेतो.\nजीवनातील दु:ख, क्लेश, मानसिक अशांती यांचा अनुभव घेतल्यावर मानवी मन इहवादापलीकडे विचार करू लागते. “यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं तत:\nअखंड सुखाचा व शांतीचा लाभ करवून घेणे अवश्य ठरते व मन अंतर्मुख केल्यानेच हे साधते. शरीराव्यतिरिक्त मन व आत्मा यांची ओळख करून घेणे म्हणजेच अंतर्मुख होणे होय. ही प्रक्रिया म्हणजेच साधना. निज स्वरुपाचे ज्ञान करवून देण्याचे कार्य साधनेमुळे शक्य होते.हे ज्ञान झाले म्हणजे शरीराविष��ीचे ममत्व नाहीसे होते; मनाची एकाग्रता वाढते - जी ऐहिक व्यवहारात उपयोगी पडते. ऐहिक कर्मात कौशल्य दाखवणे म्हणजे एक प्रकारची योगसाधनाच होय.\nएकदा साधनेची आवश्यकता पटली की त्याकरिता वेळही काढला जाऊ शकतो. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की संसारात चरितार्थासाठी आपण जे कर्म करीत असतो, ते सगळे शेष कर्म नाहीसे करण्याचा एक प्रकार होय. जगातील सारे व्यवहार हे भूतकाळातून नाहीसे करणार्‍या व भविष्यकाळात नवीनपणे निर्माण करणार्‍या ऋणानुबंधांचे असतात. जीवात्म्याच्या अमरपंथाच्या यात्रेची शिदोरी म्हणजे साधना; तीच परलोकी कामास येते.ती ह्या जन्मी जेवढी विकसित झाली असेल,तेवढी पुढील जन्मी बरोबर येते. त्याबरोबरच शेष कर्मांचे गाठोडे कमी कमी होत जाते.\nसाधना करू लागताच साधकास हळुहळू नित्याच्या जीवनात नवीन अनुभव येऊ लागतात. आत्मविश्वास वाढतो, धैर्य उत्पन्न होते. कोणतीही आपत्ती तो धीरगंभीरपणे सहन करू शकतो; तसेच सुखाच्या प्रसंगी हुरळूनही जात नाही. त्याची ग्रहणशक्ती वाढते. मृत्यूचे भय वाटत नाही.परमात्म्याचा अंश असलेली, जीवात्म्यात वास करत असलेली विवेकबुद्धी त्याला अचूक मार्गदर्शन करत असते. कोणत्याही परिस्थितीत परमात्मा त्याची उपेक्षा करीत नाही. प्रकृतीच्या नियमाप्रमाणे ह्या प्रवासाला दीर्घ काळ लागत असला तरी साधनेमुळे तो कमी होऊ शकतो. ( क्रमश:)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=15036", "date_download": "2020-10-20T11:02:59Z", "digest": "sha1:LWH4JXFI2GVVZF5YW72YLYUNWIV2OT2T", "length": 17755, "nlines": 142, "source_domain": "rajtantra.com", "title": "ऑनलाईन फसवणूक करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome गुन्हे वार्ता ऑनलाईन फसवणूक करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश\nऑनलाईन फसवणूक करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश\n10 लाख रुपयांचा मुद्येमाल हस्तगत; वालीव पोलिसांची कारवाई\nवसई, दि. 7 : आपल्या मालकी हक्काच्या जागेत मोबाईल टॉवर उभारुन व त्यापोटी दर महिन्याला चांगली रक्कम देण्याचे आमिष दाखवून अ‍ॅग्रिमेंट (करार) च्या नावाखाली नागरीकांची लाखोंची लूट करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला गजाआड करण्यात वालीव पोलिसांना यश आले आहे. 4 जणांच्या या टोळीकडून एकुण 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन यात एका एक्सयुव्ही कारसह लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स, मेमरी कार्ड्स, सिमकार्ड्स, विविध बँकाचे एटीएम कार्ड्स, पॅनकार्ड, तसेच धनादेश पुस्तिकांचा (चेक बुक) समावेश आहे.\nलॉकडाऊनच्या काळात देशभरात सामान्य नागरीकांना वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या सुरस योजना सुचवून किंवा आवश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी देण्याच्या नावाखाली तसेच इतर अनेक प्रकारच्या भुलथापा देऊन ऑनलाईन आर्थिक गंडा घालण्याच्या घटनांत आश्‍चर्यकारक वाढ झाली होती. त्यामुळे पालघर जिल्ह्यात अशा घटनांना आळा घालण्याकरीता ऑनलाईन फसवणूक करणार्‍या भामट्यांचा शोध घेऊन अपराधांची उकल करण्याबाबत पालघरचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील पोलिसांना सुचना केल्या होत्या. अशातच शुक्रवार, 4 सप्टेंबर रोजी वसईतील वालीव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला ऑनलाईन फसवणूकीचे रॅकेट चालवणारा अजय व त्याचा साथीदार रफिक वसई पुर्वेतील रेंज ऑफिस येथील केटली नामक चहाच्या दुकानात येणार आहे, अशी माहिती मिळाली होती.\nया माहितीच्या आधारे वालीव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व गुन्हेप्रकटीकरण शाखेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी मानवी सापळा रचुन दोघांना यशस्वीरित्या ताब्यात घेतले. यानंतर त्यांना वालीव पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांची चौकशी केली असता, अजय महेशनाथ पंडीत हा उत्तर प्रदेश येथील तर रफिक नन्नुशहापाशा शेख हा कर्नाटकातील रहिवासी असुन अजयचा पश्‍चिम बंगाल येथे राहणारा धाकटा भाऊ अभय पंडीत आणि त्याचा मित्र अविनाश आनंद दास असे चौघे मिळून हे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले.\nआरोपींच्या सखोल चौकशीत, अभय पंडित व अविनाश दास या दोघांनी कोलकात्यातील सॉल्टलेक येथे बेकायदा कॉलसेंटर सुरु केले होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातुन ते विविध राज्यातील लोकांना संपर्क साधुन त्यांना भाडे तत्त्वावर मोबाईल टॉवर उभारणीकरीता जमिनीची मागणी करत असे व त्यापोटी मोठ्या रक्कमेचे मासिक भाडे देण्याचे खोटे आश्वासन देत असे. लोकांचा विश्‍वास संपादित केल्यानंतर हे भामटे त्यांच्याकडून टॉवर उभारणीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून अग्रिमेंटच्या नावाखा��ी लाखोंची रक्कम उकळत असे.\nस्वत:चे बँक खाते क्रमांक याकामी वापरल्यास पकडल्या जाण्याच्या शक्यतेमुळे हे भामटे गरीब व गरजु नागरीकांच्या आर्थिक विवंचनेचा गैरफायदा घेऊन त्यांना ठराविक रकमांचे आमिष दाखवुन त्यापोटी त्यांचे मुळ कागदपत्र प्राप्त करत असे. यानंतर त्यांच्या नावाने विविध बँक शाखांमध्ये बचत/चालु खाते उघडुन तसेच त्याच कागदपत्रांच्या आधारे मोबाईल सिमकार्ड मिळवुन या मोबाईल क्रमाकांचा नेट बँकिंगसाठी व ओटीपी मिळवण्याकरीता वापर करत होते. त्यामुळे तक्रारी प्राप्त होऊनही पोलीस या टोळीपर्यंत पोहोचू शकत नव्हते.\nया टोळीने महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील कारधा भागात, मध्यप्रदेशातील छिंदवाडा भागात, कर्नाटकातील हसन जिल्ह्यात व ओडिसा राज्यातील बक्सी बाजार भागातील नागरीकांना अशाप्रकारचा गंडा घातल्याची कबुली दिली असुन या टोळीकडून एम.एच.48/ई.1212 या क्रमांकाची एक महिंद्रा एक्सयुव्ही कार, 2 लॅपटॉप, 8 स्मार्टफोन्स, मेमरी कार्ड, 3 सिमकार्ड, विविध बँकाचे व वेगवेगळ्या इसमांच्या नावाचे 25 एटीएम कार्ड्स, आरोपीतांनी स्थापलेल्या बोगस रुद्रा सोल्युशन कंपनीचे पॅनकार्ड, तसेच विविध बँकांचे एकुण 33 चेक बुक जप्त करण्यात आले आहेत.\nवालीव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विलास चौगुले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार रविंद्र पवार, मुकेश पवार, मनोज मोरे, पोलीस नाईक राजेंद्र फड, अनिल सोनावणे, सतिष गांगुर्डे, पोलीस शिपाई बालाजी गायकवाड, स्वप्नील तोत्रे व सचिन बळीद यांनी ही कारवाई केली.\nपालघर पोलिसांचे नागरीकांना आवाहन\nनागरीकांनी आपल्या बँकेसंबंधी कुठलीही माहिती अनोळखी इसमांना प्रत्यक्ष अगर समाजमाध्यमावरुन किंवा मोबाईलवरुन अप्रत्यक्षपणे शेअर करु नये. तसेच कुठल्याही वाढीव परतावा देणार्‍या कपोलकल्पीत जीओ टॉवर गुंतवणुकीसारख्या योजनांना बळी पडु नये, असे आवाहन यानिमित्ताने पालघर पोलीस दलाकडुन नागरीकांना करण्यात आले आहे.\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य चिकित्सकांचा आयआरबीला इशारा\nआजचे विद्यार्थी होणार उद्य��चे जागरुक नागरीक; पालघर पोलीस दलाकडुन जिल्ह्यातील 26 शाळांमध्ये स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रामचे आयोजन\nकेळवा : तरुणींना फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अश्लिल मॅसेज करणारा तरुण गजाआड\nPrevious articleडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\nNext articleडहाणूला आज तीन भूकंपाचे धक्के; आठवडाभरात 10 वेळा हादरला डहाणू तालुका\nआणखी एका तरुणाची ऑनलाईन फसवणूक; रिफंडच्या नावाखाली 28 हजारांचा गंडा\nडहाणू : केवायसीच्या नावाखाली महिलेच्या बँक खात्यातून 34 हजार लंपास\nकुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती हा जबाबदार नागरिक असली पाहिजे -संजीव जोशी\nडहाणू पोलिसांची तृतीयपंथीयांकडून खंडणी वसुलीची नामर्दानगी\nस्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी 151 सुर्यनमस्कार\nपंकज सोमैय्या यांना Women’s Commission चे समन्स\nवारली चित्रकार पद्मश्री जिव्या म्हसे कालवश\nपालघर जिल्ह्यासाठी आशादायक असे पॉलिटिकल करेक्शन करणारे निकाल\nमशिनमध्ये हात गेला, कामगाराला वाऱ्यावर सोडले; तारापूरच्या लविनो कपूर कॉटन्स कारखान्यातील...\nपालघर तहसील कार्यालयाच्या लाचखोर अव्वल कारकूनास अटक\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\nभावेश बटूकभाई देसाई आत्महत्या प्रकरणी : पत्नीसह एकास अटक\nवसई मध्ये पोलीसांकडून एन्काऊंटर : एक ठार\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=StopStrechingScreenshots", "date_download": "2020-10-20T12:28:10Z", "digest": "sha1:4J4JDBC2BRPT7KUZOVFTFDFNWNP3H3BI", "length": 7380, "nlines": 164, "source_domain": "mr.grabz.it", "title": "मोठे इमेज स्क्रीनशॉट ताणले जाणे मी कसे थांबवू?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nमोठे इमेज स्क्रीनशॉट ताणले जाणे मी कसे थांबवू\nस्क्रीनशॉट प्रतिमा वाढविणे थांबविण्यासाठी आपणास विनंती करीत असलेल्या प्रतिमेच्या स्क्रीनशॉटची उंची आणि रुंदीपेक्षा ब्राउझरची रुंदी आणि उंची निर्दिष्ट करणे आवश्यक आहे.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2015/06/blog-post.html", "date_download": "2020-10-20T12:30:45Z", "digest": "sha1:GAWFQNV5GK7QDACNMPH5UTTGXEOZXO43", "length": 32995, "nlines": 331, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: साहित्यातील हृदयस्थ पु. ल. देशपांडे", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nसाहित्यातील हृदयस्थ पु. ल. देशपांडे\n१२ जून २००० ला, ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची प्राणज्योत मालवली. मराठी साहित्याला अजरामर करणारा एक लेखक अनंताच्या प्रवासाला निघाला. लोकांमध्ये, समाजात कायम रमणारा नाटककार, संगीतकार, कलाकार परलोकात निवासासाठी निघून गेला. पण, तमाम मराठी मनांवर राज्य करणारा हृदयस्थ- हृदयात स्थित असलेला- लोकांच्या मनातील जागा कशी बरं मोकळी करू शकेल साहित्यातील मंतरलेले आपले जग म्हणजे पु. ल. साहित्यातील मंतरलेले आपले जग म्हणजे पु. ल. त्यांच्या साहित्यिक प्रवासातील प्रवासी म्हणजे त्यांचे अनंत वाचक, चाहते, आप्त-मित्रमंडळी होत.\nत्यांच्या साहित्यिक प्रवासात अनेक थांबे आहेत. जसे साहित्यिक पुल, विनोदकार पुल, सिनेमा-नाटकातले पुल, संगीतातले पुल... हे महत्त्वाचे थांबे आहेत. प्रत्येक थांब्याजवळ रेंगाळत राहावं एवढं विस्तीर्ण ज्ञान आहे, अनुभव आहे. जीवनाबद्दलची आस्था, जवळीक, आत्मियता हृदयाला स्पर्श करणारी आहे. म्हणून पुल-साहित्यातील वाचकाचा प्रवास सुखकारक व आल्हाददायक आहे.\nआपल्या नातवानं लेखक व्हावं, असं पुलंच्या आजोबांना कायम वाटत असे, तर त्यांनी गायक व्हावं, असं त्यांच्या वडिलांना वाटे. पण, पुल मार्मिकपणे सांगतात- ‘‘मी दोघांनाही खूष केलं किंवा कुणालाच नाखुष केलं नाही.’’\nआपल्या शाळेच्या वर्गासाठी, भावंडांसाठी छोटी नाटुकली लिहून देणं, सेवादलाच्या कलापथकासाठी छोटे कार्यक्रम लिहून देणं, येथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. १९४३ साली ‘अण्णा वडगावकर’ हे त्यांचं पहिलं व्यक्तिचित्र अभिरुची या मासिकात प्रसिद्ध झालं. ‘धनुर्धारी’ मासिकात कॉलेजविश्‍वाबद्दलचा एक मिस्कील लेख टोपण नावाने लिहिला असता, तुम्ही ‘विनोदी लेखनाकडे जास्त लक्ष द्या,’ असा सल्ला संपादकांनी पुलंना दिला होता. २६ जानेवारी १९५७ ला ‘तुझे आहे तुजपाशी’ या त्यांच्या सामाजिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि त्यांच्यातला दमदार लेखक जनमानसात दृढ झाला. पुढे त्याच वर्षी २५ एप्रिलला ‘सारं कसं शांत शांत’, ‘सदू आणि दादू’, ‘मोठे मासे छोटे मासे’ या तीन एकांकिका लोकांची भरघोस दाद घेऊन गेल्या व पु. ल. देशपांडे नावाला मराठी साहित्यात वजन प्राप्त झालं व ते वाढतच गेलं. पुलंच्या साहित्यात भाषेची जादू आहे. ‘‘भाषा हा मानवनिर्मित चमत्कार मला सर्वांत आवडतो,’’ असं ते ‘वंगचित्रे’मध्ये म्हणतात. बोलीभाषेवर पुलंचं फार प्रेम. त्यामुळे त्या भाषेचा सहजपणा, प्रवाहीपणा नैसर्गिकपणे त्यांच्या साहित्यात येतो. पुलंचे अनेक भाषांवर प्रभुत्व व अचाट शब्दसंग्रह त्यांच्या साहित्याचे वैभव वाढवतात. आपण पुलंचे साहित्य वाचायला सुरुवात केल्यावर मन आतल्या आत हसायला लागते. गालातल्या गालात हसत आपण एक एक पान उलटत असतो. मनाची मरगळ गळून पडते. मन हलकंफुलकं होत जातं व एका स्वच्छ, सुंदर प्रसंगाचे आपण साक्षीदार होतो. ‘वाचाल तर वाचाल’ ही साहित्यसंस्कृती प्रचीतीस येते.\nपुलंच्या साहित्यातला संचार त्यांच्या विनोदी लेखात, ललित लेखनात, बालनाट्य, एकांकिका, विडंबन, व्यक्तिचित्र, प्रवासवर्णन... अशा अनेक प्रकारांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. पुलंना आवडलेले पाश्‍चात्त्य साहित्य अनुवादित करून त्यांनी मराठी वाचकांना सादर केलेले आहे. पुल मानवी मनाचे जाणकार, तज्ज्ञ, चिकित्सक होते, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. कारण त्यांची सर्व व्यक्तिचित्रे आजही लोकप्रियतेच्या उच्चांकावर आहेत.\n‘गणगोत’, ‘मैत्र’, ‘गुण गाईन आवडी’ ही पुस्तके वास्तवातल्या व्यक्तींवर आधारित; तर ‘व्यक्ती आणि वल्ली’ काल्पनिक व्यक्तिमत्त्वावर आधारित आहेत. पुलंची काल्पनिक व्यक्तिचित्रे समाजजीवनात पार मिसळून गेलेली. म्हणूनच लग्नकार्यातल्या हरकाम्यात आपण ‘नारायण’ शोधतो. पुस्तकातील किड्याला ‘सखाराम गटणे’ म्हणतो. टपरीवर लाल चहाचा कप समोर आला तर ‘अन्तू बर्वा’च्या वेशात चहावाल्यावर खेकसतो. पुलंची अतिशय मार्मिक व्यक्तिचित्रं, त्या व्यक्तीच्या दर्शनीय रंगरूपापासून वर्णन करीत त्याच्या अंतरंगाच्या गाभ्यापर्यंत वाचकाला घेऊन पोहोचायचं, हे असामान्य कर्तृत्व पुलंच्या लेखणीचं.\nपुलंच्या साहित्यप्रकारात जीवनदृष्टी देणारी प्रवासवर्णने मार्गदर्शक आहेत. ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ं, ‘जावे त्यांच्या देशा.’ पुलंमुळे खूप दूरचे देश मराठी माणसाशी जवळीक साधून गेले. त्यांच्यातला निरीक्षक वाचकांना अंतर्मुख करत गेला. आपला समाज, देश याकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन त्याला प्राप्त झाला. पुलंचे हे सामाजिक ऋण सहज फिटणारे नाही.\nपुलंचे ललित साहित्यलेखन सामान्य ज्ञान आणि निरीक्षण यांनी परिपूर्ण आहेत. त्यांचे काही खास लेख ‘माझे खाद्यजीवन’, ‘पाळीव प्राणी’, ‘चाळीशी.’ पाळीव प्राण्यांविषयी, रेल्वे व पोस्टाच्या कारभाराविषयी लिहिताना तपशिलांचे बारकावे. मानवी संबंध व व्यवहार, शाब्दिक कोट्या, उपहास या सर्व विषयांचे संमेलन त्यांच्या साहित्यात वाचायला मिळते. शब्दांची आकर्षक मांडणी हे साहित्याचे मर्म आहे, हे पुल-साहित्य पुन:पुन्हा वाचावयास घेताना वाचकांना जाणवते.\nपुलंचं साहित्य रंजकतेकडून वैचारिकतेकडे झुकू लागतं व म्हणूनच मानवी मनात घर करून राहतं. वाचकाच्या मनापर्यंत पोहोचणार सहज, प्रांजळ व प्रभावी वाङ्‌मय त्यांच्या साहित्यक्षेत्रातल्या कौशल्याची यशोगाथा आहे.\nत्यांच्या जीवनप्रवासात जे काही उत्कट-भव्य त्यांना दिसलं- जाणवलं, ते सर्व त्यांनी आपल्या मराठी माणसापर्यंत आणून सोडलं. वाचकाच्या मनाच्या कक्षा जाणीवपूर्वक रुंदाव्यात, याकडे त्यांचा कल होता. त्यासाठी ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींची व्यक्तिचित्रं समाजासमोर आणली. देशातील कलाकारांना त्यांच्या कलेसोबत लोकांसमोर आणलं. इंग्रजी रंगभूमीवरची उत्तम नाटकं मराठी भाषेमध्ये आणली. मराठी साहित्याला आपल्या वाणीने व लेखणीने समृद्ध केले व मराठी माणसासाठी अजरामर साहित्य निर्माण करून भलंमोठं संचित समाजासाठी ���ागे ठेवून ते गेले.\nमराठी वाचकाला तर वर्षामागून वर्ष पुरेल इतकं साहित्य आणि ते प्रसवणारी प्रतिभा कायम त्याच्या मनात घर करून राहील. त्यांचे हृदयस्थ लेखक हृदयात स्थिर होतील- कधीही न जाण्यासाठी. कारण, प्रत्येक वर्षीची १२ जून तारीख आली की, पुलंचं सर्व उपलब्ध प्रकाशित साहित्य, पुलंचे चित्रपट, भाषणाच्या ध्वनिफिती, त्यांना मिळालेले सन्मान, पुलंच्या प्रतिष्ठानाने दिलेल्या सामाजिक देणग्या- सर्व हृदयस्थ गोष्टी पुन्हा एकदा नव्याने ओठांवर येणार व लेखणीतून बाहेर पडणार...\nLabels: आठवणीतले पु.ल., चाहत्यांचे पु.ल.\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=DisableCaching", "date_download": "2020-10-20T10:55:48Z", "digest": "sha1:IND34EJRAM7EZMKYYO76Z5DVSWHMVMVU", "length": 7943, "nlines": 165, "source_domain": "mr.grabz.it", "title": "कॅशिंग अक्षम करायचे?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nजर आपल्याला अद्ययावत स्क्रीनशॉट मिळण्याची चिंता असेल तर काळजी करू नका, आम्ही प्रत्येक वेळी आपण नवीन कॅप्चरची विनंती केल्यास आम्ही एक नवीन स्क्रीनशॉट तयार करतो. आमच्या सिस्टमवरून हटविला जाण्यापूर्वी विशिष्ट स्क्रीनशॉट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला कॅप्चर कॅश केले जातात, आपण आपल्या कॅप्चरमध्ये किती वेळ कॅश केला आहे हे बदलू शकता खाते सेटिंग्ज.\nआपल्याकडे विशिष्ट गरजा असल्यास अद्याप कॅशिंग अक्षम करणे आवश्यक आहे, कृपया आमच्याशी संपर्क.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=http-proxy-captures", "date_download": "2020-10-20T11:34:54Z", "digest": "sha1:WLBVCYMD74KDBXAZRWLD2EAX3D5KOMPU", "length": 16204, "nlines": 324, "source_domain": "mr.grabz.it", "title": "वेब कॅप्चर तय���र करण्यासाठी HTTP प्रॉक्सी वापरा", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nवेब कॅप्चर तयार करण्यासाठी HTTP प्रॉक्सी वापरा\nआपले स्वतःचे एचटीटीपी प्रॉक्सी वापरुन आपण जगातील कोठूनही प्रतिमा किंवा पीडीएफ स्क्रीनशॉट सारख्या कोणत्याही प्रकारचे कॅप्चर घेऊ शकता.\nप्रॉक्सी वापरण्यासाठी आपण प्रथम त्याचे कनेक्शन तपशील प्रदान करणे आवश्यक आहे. फक्त खाली असलेल्या विझार्डमध्ये प्रॉक्सी तपशील प्रविष्ट करा आणि नंतर दाबा व्युत्पन्न एक प्रॉक्सी पत्ता तयार करण्यासाठी बटण जो GrabzIt च्या API मध्ये वापरला जाऊ शकतो. त्याऐवजी आपण स्थानिक प्रॉक्सीच्या मागच्या बाजूला कॅप्चर घेऊ इच्छित असल्यास आपण अनुसरण करणे आवश्यक आहे या सूचना.\nIP पत्ता किंवा डोमेन\nआवश्यक असल्यास वापरकर्तानाव प्रविष्ट करा\nआवश्यक असल्यास संकेतशब्द प्रविष्ट करा\nएकदा आपण वरील प्रॉक्सी पत्ता व्युत्पन्न केला की एक कॅप्चर तयार करण्यासाठी एचटीटीपी प्रॉक्सी वापरण्याचे उदाहरण आम्ही सध्या समर्थन करीत असलेल्या प्रत्येक प्रोग्रामिंग भाषेसाठी दिसून येईल.\nGrabzIt चे प्रॉक्सी सर्व्हर वापरणे\nकाहीवेळा वेबसाइट्स आमचा आयपी पत्ता एक ब्लॉक करेल खासकरुन आपण वेबसाइटच्या अनेक कॅप्चरची विनंती केल्यास. हे जाणून घेण्यासाठी आपण GrabzIt चे प्रॉक्सी सर्व्हर वापरू शकता. हे कब्जा ज्या देशात तयार केला जात आहे त्याच्या देशातील आमच्या एका प्रॉक्सी सर्व्हरद्वारे लक्ष्य वेबसाइटला कॉल करेल.\nहे करण्यासाठी फक्त पास grabzit:// प्रॉक्सी पॅरामीटरवर जा आणि खाली दर्शविल्याप्रमाणे, जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट ठिकाणी देश मर्यादित करायचे असेल तर देश पॅरामीटर सेट करा.\nहे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की प्रॉक्सी वापरणे कॅप्चर तयार करण्यात लागणारा वेळ कमी करेल intअतिरिक्त नेटवर्क हॉप्स तयार करते.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/ceo-showcause-33-extension-officers-whats-matter-nanded-news-335771", "date_download": "2020-10-20T11:45:13Z", "digest": "sha1:FVUYMYLSHGQSYVZROGJSYQG3CEH337C7", "length": 16345, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "कामचुकार ३३ विस्तार अधिकाऱ्यांना सीईओंचा दणका, काय आहे प्रकरण? - CEO showcause 33 extension officers, what's the matter nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nकामचुकार ३३ विस्तार अधिकाऱ्यांना सीईओंचा दणका, काय आहे प्रकरण\nएवढेच नाही तर त्याचे नियोजन करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या ३३ विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.\nनांदेड : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी 15 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला 57 कोटी निधी प्राप्त झाला आहे. या निधीचा योग्य असा गावविकासासाठी वापर करण्यात आला नाही. एवढेच नाही तर त्याचे नियोजन करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या ३३ विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीसांचे वेळेत उत्तर आले तर ठिक नसता कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी सांगितले आहे.\nविस्तार अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी सूचना देऊनही वित्त आयोगास संदर्भात सुधारित आराखडा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच मुदतीत खुलासे प्राप्त न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. केंद्र शासनाच्या 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील पंचायत संस्थांच्या बळकटीकरणासाठी निधी प्राप्त होणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती पाच कोटी 71 लाख 36 हजार रुपये करण्यात आला आहे.\nहेही वाचा - इसापूर धरणाचा पाणीसाठा 75 टक्क्याच्या पुढे पैनगंगा नदीला पूर- सावधानतेचा ईशारा\n‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रम\nपंधराव्या आयोगाच्या आदेशानुसार ‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रम ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून त्यानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी करायची आहे. यासाठी पंचायत समितीमार्फत अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र यात खेडे तसेच इतर अहवाल सादर करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोंडेकर यांच्य��कडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्‍यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत या नोटीस बजावली आहे.\nहे आहेत नोटीस बजावलेले विस्तार अधिकारी\nव्ही. एम. मुंडकर (अर्धापूर), डी. व्ही. जोगपेठे (माहूर), एन. एम. मुकनर (उमरी), एस. एम. ढवळे, बी. एम. कोठेवाड, टी. टी. गुट्टे (कंधार), एस. आर. शिंदे, डी. एल. उडतेवार, के. व्ही. रेणेवाड, एस. जी. चिंतावार, डी. व्ही. सूर्यवंशी, ए. व्ही. देशमुख, एस. एन. कानडे, आर. डी. जाधव, संजय मिरजकर, डी. एस. बच्चेवार, जे. एस. कांबळे, एस. आर. कांबळे, शेख म. लतीफ, पी. आर. मुसळे, पी. एस. जाधव, व्ही. बी. कांबळे, एस. व्ही. येवते, जी. एन. गरजे, के. एस. गायकवाड, डी. पी. धर्मेकर, एस. टी. शेटवाड, आर. पी. भोसीतकर, पी. जे. टारफे, आर. एम. लोखंडे, पी. के. सोनटक्के, आर. डी. क्षिरसागर आणि डी. आय गायकवाड.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड वाघाळा महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी\nनांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या व इतर मागण्यांचे निवेदन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने...\n जुनी गाडी घ्यायची, तर अशी घ्या काळजी\nनांदेड : गेल्या काही वर्षात शहरामध्ये जुन्या गाड्यांची विक्री करणाऱ्या आॅटोडिल व्यवसायाचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आजघडीला जुन्या...\nहिंगोली : ग्रामीण भागातील बससेवा बंदच, प्रवाशांना करावा लागतो खासगी वाहनाने प्रवास\nकळमनुरी (जि.हिंगोली) : कळमनुरी आगाराच्या ग्रामीण भागातील बस फेऱ्या मागील सहा महिन्यापासून बंद आहेत. याचा फटका आगाराच्या उत्पन्नावर पडत...\nनांदेड - कोरोनाचे सावट , विद्यार्थ्यांची वर्दळ थांबणार दोन हजार विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्याची आशा\nनांदेड - मुंबई - पुण्यानंतर नांदेड शहर राज्यातील वैद्यकीय शिक्षणासाठीचे प्रथम पसंतीचे शहर म्हणून उदयास आले आहे. राजस्थानातील कोटा शहरावरही मात करत...\nकोरोना काळात हत्तीरोग विभाग बिनधास्त\nभोकर, (जि. नांदेड) ः शहर आणि तालुक्यात हत्तीरोग विभाग प्रभावीपणे काम करित नसल्याने डासांपासून होणारे विविध आजार बळावत आहेत. कोविडच्या कामात...\nनांदेडला मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष\nनांदेड - नांदेड शहर आणि परिसरात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष करून आठवडी बाजार, बसस्थानक तसेच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/discouragement-of-voters-in-navi-mumbai-mahanagar-palika-election-1094821/", "date_download": "2020-10-20T11:42:15Z", "digest": "sha1:YE7M62OKHNJNONPQS3ZGUMTQSBSWJN7H", "length": 25376, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मतदारांमधील निरुत्साहामुळे उमेदवार चिंतेत | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nमतदारांमधील निरुत्साहामुळे उमेदवार चिंतेत\nमतदारांमधील निरुत्साहामुळे उमेदवार चिंतेत\nदोन आठवडे उशिरा लागलेली निवडणूक, असह्य़ उन्हाळा, मुलांच्या शैक्षणिक सुटय़ा, सहलीला जाण्याचे आखलेले बेत, गावातील जत्रा, यात्रा, लगीनसराई, अक्षय्य लग्नाचा गुजरातमधील मुहूर्त, कामाच्या दिवशी\nदोन आठवडे उशिरा लागलेली निवडणूक, असह्य़ उन्हाळा, मुलांच्या शैक्षणिक सुटय़ा, सहलीला जाण्याचे आखलेले बेत, गावातील जत्रा, यात्रा, लगीनसराई, अक्षय्य लग्नाचा गुजरातमधील मुहूर्त, कामाच्या दिवशी घेतलेले मतदान, पोटापाण्यासाठी नवी मुंंबई बाहेर जाणारे चाकरमनी, यासारख्या कारणांमुळे नवी मुंबईतील मतदारांमध्ये पालिका निवडणुकीसाठी एकंदरीत निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे. त्याची काळजी सर्व उमेदवारांना असली तरी सर्वाधिक चिंता शिवसेना-भाजपा युती व अपक्ष उमेदवारांना लागून राहिली आहे.\nनवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत हे मतदानाची वेळ आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईतील दोन मतदार संघात झालेल्या ५० टक्यापेक्षा जास्त मतदानामुळे गणेश नाईक व त्यांचे चिरंजीव संजीव नाईक यांना फटका बसला. बेलाप���र मध्ये केवळ ४९.६९ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतदान जास्त व्हावे, अशी शिवसेना- भाजप युतीच्या नेत्यांची इच्छा आहे पण कमी मतदानाच्या भितीमुळे या उमेदवारांचे व नेत्यांचे अवसान गळून पडले आहे.\nसर्वसाधारणपणे यापूर्वी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात पालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांमुळे पालकांना शहरात थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळेचे एप्रिल २०१० रोजीच्या निवडणुकीत ५०.६५ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. यावेळी मतदान दिवसापर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा संपलेल्या आहेत. त्यामुळे पालकांनी सहल, किंवा गावाचे त्याचबरोबर यत्रा, जत्रांचे बेत आखले असल्याचे दिसून येत आहे. केंद्र आणि राज्यात करावयाच्या परिवर्तनामुळे मतदारांनी या दोन्ही निवडणुकीत मतदानाचा पन्नास टक्यापेक्षा जास्त पल्ला गाठलेला होता मात्र सतत तीन वेळा करावे लागणारे मतदान, त्यामुळे मतदान केंद्रावर जाऊन रांगेत उभ्या राहण्याचा आलेला कंटाळा, केंद्र सरकारबद्दल असलेली काहीशी नाराजी,४० अंश सेल्सीअंश पेक्षा जास्त असलेले तापमान, त्यामुळे बाहेर पडल्यानंतर अंगाच्या काहीलीचा करावा लागणारा सामना, घामाच्या धारा, अक्षय्य तृतीयांच्या मूर्हतावर निघालेले लग्नाचे मूर्हत, त्यानिमित्ताने आप्तेष्टांना भेटण्यासाठी गावी गेलेले चाकरमनी, गुजरात मध्ये अक्षय तृतीयांच्य दिवशी असलेले लग्नाचे महत्व यामुळे या बहुंताशी गुजराती समाजाने गाठलेले अहमदाबाद, कच्छ, बुधवार या कामाच्या दिवशी ठेवण्यात आलेले मतदान यामुळे मतदानावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पालिकेने मतदानाचा जास्तीत जास्त नागरीकांनी अधिकार बजवावा यासाठी अनेक जनजागृती कार्यक्रम घेतले असून मंगळवारी संध्याकाळ पर्यंत ते सुरु होते. यात ३६ पथनाटयांचा समावेश करण्यात आला होता. मतदार जनजागृती वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केल्यानंतरच गावी जाण्याचे आवाहन या पथनाटय़ाद्वारे करण्यात येत होते. पालिकेने २४ जागांवर भव्य होर्डिग्ज लावले असून त्याद्वारे देखील प्रबोधन करण्यात आले आहे. याशिवाय सोशल मिडियावर मतदानाविषयी जागृती केली जात आहे. तरीही लोकसभा विधानसभा निवडणूकीला असलेला उत्साह मतदारांमध्ये दिसून येत नाही. काही उमेदवारांनी प्रचार���साठी सुट्टी पडलेल्या मुलांना तर काहींनी नाका कामगारांना भाडय़ाने घेतले होते. त्याचे दिवसाला ४०० ते ५०० रुपये मानधन दिले जात होते. त्यामुळ प्रचारालाही मैदानात उतरण्याचे कार्यकर्त्यांचे दिवस आता सरले असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या आदेशाने पालिका निवडणुकीसाठी खासगी अस्थापनांना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या अस्थापनांना अशी सुट्टी देता येत नसेल त्यांनी दोन तास मतदानासाठी कर्मचाऱ्यांना द्यावेत, असे आदेश दिले आहेत मात्र नवी मुंबईतील दीड लाख कर्मचारी मुंबईत कामाला जात असून त्या ठिकाणी त्यांना सुट्टी देण्याबाबत कोणतेही सूचना पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे तेथील कामगार केवळ मतदानासाठी नवी मुंबईत येऊन पुन्हा कामावर जाण्यास तयार नाहीत. त्याचा परिणामही मतदानावर होणार आहे. शहर विकासासाठी येथील नागरिकांना मतदानाचा हक्क बजवावा, असे पालिकेच्या वतीन वारंवार जाहीर करण्यात आले आहे. मतदानाच्या निरुत्साहाचे अनेक कारणे एकाच वेळी चालून आल्याने यावेळी मतदान कमी होण्याची भिती सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.\nनवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी बुधवारी २२ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदाराने ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले ओळखपत्र सादर करावे असे सूचित करण्यात आले आहे. त्यासाठी तसेच आवाहन करण्यात आले आहे. छायाचित्र असलेल्या ओळखपत्रात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी त्यांची सेवेतील ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँका अथवा पोस्ट संस्थांमधील खातेदारांचे पासबुक, स्वातंत्रसैनिकांसाठी त्यांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, राज्य निवडणूक आयोगानी निवडणूक आयोगाने आधीच्या तारखेपर्यंत असणारे जातीचे प्रमाणपत्र, अपंगत्वाचा दाखला, मालमत्तेबाबतची कागदपत्रे, शस्त्रास्त्राचा परवाना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील ओळखपत्र, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे पासबुक, निवृत्त प्रमाणपत्र, आरोग्य विमा योजनेचे कार्ड, रेशनिंग कार्ड, अधार कार्ड यांचा समावेश आहे. अशा छायाचित्र असलेल्या पुराव्यापैकी कोणताही एका पुरावा सादर करणे आवश्यक आहे.\nपालिका निवडणुकीसाठी उमेदवार बोगस पॅनकार्ड, कंपनीचे ओळखपत्र राज्य सरकारचे ओळखपत्र, रेशंनिग कार्ड, तयार करून नवी मुंबई बाहेरील मतदारांना आणून त्यांच्यामार्फत मतधिक्य मिळवण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत, अशा अनुचित घटनांवर निवडणूक आयोग व पोलिसांची बारकाईने नजर असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.\nयावेळी पालिकेच्या निवडणुका या उशिरा घेण्यात आल्या असून सुट्टी पडल्याने उन्हाळ्यात मुलांना गावी सोडण्यासाठी जावे लागणार आहे. याच काळात लग्नाचा मुहूर्त व जवळच्या नातेवाइकांचे लग्न असल्यामुळे गावी जावेच लागणार आहे. गावी जाऊन पुन्हा येणे व मतदान करून पुन्हा जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे यंदा मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.\nराज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काम करीत असणाऱ्या नागरिकांना मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्यात आली आहे, पण मी मुंबईमध्ये कामासाठी जात असल्यामुळे मला सुट्टी घेता येणार नाही. कामाच्या दिवशीच मतदान घेण्यात येत असल्यामुळे मला मतदान करता येणार नाही, याची खंत वाटते.\nवर्षांतून एकदाच उन्हाळ्यात मुलांना मोठी सुट्टी येत असल्यामुळे मुलांना घेऊन सहलीला जाण्यासाठी अगोदरच बुकिंग करून ठेवले आहे. अक्षय्य तृतीया, शनिवार व रविवार सुट्टी येत असल्यामुळे बुधवारपासूनच सहलीला जाण्याचा कार्यक्रम सहा महिने अगोदरच करण्यात आला आहे. त्यामुळे मतदान करण्यास मिळणार नाही.\nवर्षांतून एकदाच गावची जत्रा येते. त्या दिवशी सर्व नातेवाईक एकत्र येतात. त्यात लग्नकार्य पण आहे. म्हणून कामातून एक आठवडय़ाची सुट्टी घेतली आहे. त्यामुळे मतदान करता येणार नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशाब्दिक ‘वॉर’ : भाजपाध्यक्ष नड्डा म्हणाले, प्रिय डॉ. सिंग-काँग्रेस… सुधरा अजूनही वेळ गेलेली नाही\n“नरेंद्र मोदी नव्हे, सरेंडर मोदी…”, राहुल गांधींची टि्वटरवर टीका; भाजपाचंही प्रत्युत्तर\nमहाभरतीमध्ये भाजपात गेलेले नेते पुन्हा राष्ट्रवादीच्या मार्गावर; प्रवक्त्यांनी दिली माहिती\nआणखी एक मराठी अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nशरद पवारांची मुलाखत म्हणजे ‘नुरा कुस्ती’, मॅच फिक्सिंग; फडणवीसांचा टोला\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 ५६८ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार\n2 आता पाच रुपयांचे सुट्टेही चॉकलेट रूपात\n3 नवी मुंबईत शस्त्रसाठा जप्त\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/06/coronapos.html", "date_download": "2020-10-20T11:11:35Z", "digest": "sha1:ALD2SGSHC3HMIMTUYPTOXIYFEVSIE6G5", "length": 5214, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "मुल येथील तीस वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव अहवाल, कोरोना बाधितांची संख्या २५ झाली आहे.coronapos.", "raw_content": "\nHomeचंद्रपूरमुल येथील तीस वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव अहवाल, कोरोना बाधितांची संख्या २५ झाली आहे.coronapos.\nमुल येथील तीस वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव अहवाल, कोरोना बाधितांची संख्या २५ झाली आहे.coronapos.\nमुल येथील तीस वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव अहवाल, कोरोना बाधितांची संख्या २५ झाली आहे.\nचंद्रपूर दिनचर्या न्युज :-\nहरियाणातील गुडगाव येथून आलेल्या चंद्रपूर जिल्हयातील मुल येथील तीस वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २५ झाली आहे.\n२५ मे रोजी हरियाणातील गुडगाव येथून सदर व्यक्ती नागपूरला विमानाने आले. नागपूर वरून स्��तःच्या वाहनाने मूल येथे आल्यानंतर त्यांना गृह अलगीकरण करण्यात आले. 3 जून रोजी गृहअलगीकरणामध्ये असताना त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज तो पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांचे देखील आज स्वॅब घेण्यात येणार आहे. सदर व्यक्तीला चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.\nचंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) व २४ मे ( एकूण रूग्ण २ ) २५ मे ( एक रूग्ण ) ३१ मे ( एक रुग्ण ) २जून ( एक रूग्ण ) ४ जून ( एक रुग्ण )अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २५ झाले आहेत.आतापर्यत २२ रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २५ पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या आता ३ आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/hope-article-370-will-be-restored-in-jk-with-chinas-support-says-farooq-abdullah/222930/", "date_download": "2020-10-20T11:45:45Z", "digest": "sha1:HSLHVXXEVPWXE76C7OT2NLYM6OFHDTT4", "length": 10160, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Hope Article 370 will be restored in J&K with Chinas support says Farooq Abdullah", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये पुन्हा ३७० लागू करु; नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद\nचीनच्या मदतीने काश्मीरमध्ये पुन्हा ३७० लागू करु; नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद\nकाश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला\nजम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काँन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी एक वादग्रस्त असे वक्तव्य केले आहे. सध्या भारत आणि चीन सीमेवर तणाव निर्माण झालेला आहे. भारत पुर्ण ताकदीनिशी चीनला उत्तर देण्याची तयारी करत आहे. मात्र दुसऱ्या बाजुला काश्मीरी नेते फुटीरतावादी भूमिका घेत आहेत. फारूक अब्दुल्ला रविवारी म्हणाले की, चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा लागू केले जाऊ शकते. काश्मीरला संविधानातील अनुच्छेद ३७० आणि अनुच्छेद ३५ अ पुन्हा लागू करुन, राज्याचा विशेष दर्जा पुन्हा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही फारूक अब्दुल्ला यांन�� सांगितले.\nइंडिया टुडे या वृत्तवाहिनीशी बोलताना फारूक अब्दुला म्हणाले की, “मी चीनच्या राष्ट्रपतींना काश्मीरमध्ये बोलवले नव्हते. पंतप्रधान मोदीच त्यांना गुजरातला घेऊन गेले होते. तिथे त्यांना पाळण्यात बसविले. त्यानंतर त्यांना चेन्नईला घेऊन गेले. तिथेही त्यांना खूप फिरवलं. मात्र जेव्हा अनुच्छेद ३७० काढलं तेव्हा चीनने नाराजी व्यक्त केली होती.” मोदी सरकारने ५ जुलै २०१९ रोजी संविधानात तरतूद करत जम्मू आणि काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतला. पाकिस्तान आणि चीनने देखील या गोष्टीचा विरोध केलेला आहे. मात्र भारताने आमच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ न करण्याचा इशारा दिला.\nफारूक अब्दुला पुढे म्हणाले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही जम्मू काश्मीरला ५ ऑगस्ट २०१९ पुर्वीची परिस्थिती पुन्हा लागू करावी, अशी मागणी करत होतो. मात्र आम्हाला जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर बोलू दिले नाही. जर आम्हाला वेळ मिळाला असता तर आम्ही देशातील जनतेला वास्तव सांगितले असते. काश्मीरमधील लोक कसे जगत आहेत. तिथली स्थिती काय आहे काय तेथील जनता देशातील इतर नागरिकांसोबत पुढे गेली की मागे जात आहे काय तेथील जनता देशातील इतर नागरिकांसोबत पुढे गेली की मागे जात आहे या सर्वांचा उहापोह आम्ही केला असता.\nसंसदेत बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले होते की, काश्मीरमध्ये अजूनही परिस्थिती सुधारलेली नाही. इतर देशांमध्ये ४जी इंटरनेट वापरलं जातं. काही ठिकाणी ५जी येत आहे. मात्र काश्मीरमधील लोक अजूनही २जी वर काम चालवत आहेत. अशाने तरुण कसे पुढे जातील. काश्मीरच्या परिस्थितीविषयी आम्हाला देशाला अवगत करायचं आहे. जी सुविधा देशातील इतरांना मिळते, ती आम्हाला का नाही मिळू शकत आम्हालाही इतरांसोबत पुढे जाण्याचा अधिकार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nकोरोना सोकावतोय, कांदा रडवतोय\nमृत्यूनंतरही मैत्री जपणारे शरद पवार, कुटुंबियांचे सांत्वन केलं\nनाशिकमध्ये जाधव गॅसेस प्रकल्पाचे उद्घाटन\n१५ ऑक्टोबरला लोकल सुरू होणार \nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\nPhoto : अभिनेत्री रेखा Birthday Special; या अदांनी चाहते आजही घायाळ\nPhoto: सत्तेत नाही, तरीही जनतेचा राज ठाकरेंवर विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2669", "date_download": "2020-10-20T12:39:45Z", "digest": "sha1:5CN3RL5PYCNCWG32RRWO6LGVKO2G5GHU", "length": 15471, "nlines": 183, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एखाद्या सदस्याला 'संपर्क सेवा' वापरून व्यक्तिगत निरोप (ई-मेल) कसा पाठवावा? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मदतपुस्तिका /सदस्यत्वासंबंधी प्रश्न /एखाद्या सदस्याला 'संपर्क सेवा' वापरून व्यक्तिगत निरोप (ई-मेल) कसा पाठवावा\nएखाद्या सदस्याला 'संपर्क सेवा' वापरून व्यक्तिगत निरोप (ई-मेल) कसा पाठवावा\nजुन्या हितगुज प्रमाणे ई-मेल ने व्यक्तिगत संपर्काची सोय आता नवीन मायबोलीवर उपलब्ध आहे.\nही सोय मायबोलीकरांच्या प्रोफाईल मधे गेल्यावर \"संपर्क\" अशा टॅब वरून उपलब्ध आहे.\nतुम्ही स्वतःसाठी संपर्कसेवा उपलब्ध केली असल्यास, इतरांना हा टॅब दिसेल.\nही सुविधा वापरून आलेला निरोप, तुमच्या ससस्यत्वाशी निगडीत असलेल्या ईमेल पत्त्यावर मिळेल.\n[तुमचा ईमेल पत्ता तुम्ही स्वतः इतरांना संपर्क केल्याशिवाय, अथवा संपर्कातून आलेल्या ईमेलला उत्तर दिल्याशिवाय इतरांना कळणार नाही]\nया सुविधेचा गैरवापर टाळावा म्हणून एका तासात फक्त ४ संदेश पाठवता येतील.\nया नवीन सुविधेत देवनागरीत संदेश पाठवणे शक्य आहे.\n‹ एखाद्या सदस्याची विचारपूस कशी करावी up परवलीचा शब्द (पासवर्ड) कसा बदलावा up परवलीचा शब्द (पासवर्ड) कसा बदलावा\nमला भविष्य विषयाच्या ग्रूप\nमला भविष्य विषयाच्या ग्रूप मधे सभासद व्हायचे आहे . वेळोवेळी हा मेसेज दिसतो\nहे पान पहायची परवानगी नाही.\nतुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. (हे जर ग्रूप मधले पान असेल तर ग्रूपचे सभासद होऊन पहा. पुष्कळदा काही पाने फक्त ग्रूपच्या सभासदांसाठीच मर्यादित असतात)\nमला ई मेल पाथवा. माझ्या\nमला ई मेल पाथवा. माझ्या पतयावर\nमी सुरू केलेला हा धागा काही जणांना सापडत नाहीय्ये..( मलाही सापडत नव्हता).. पाऊलखुणामधून शोधून काढल्यावर ही लिंक द्यायचा प्रयत्न केला असता ते ही शक्य होत नाही..\n( धागा का दिसत नसावा \nकिरण तुम्ही तो धागा चित्रपट\nकिरण तुम्ही तो धागा चित्रपट या ग्रूप मध्ये काढला आहे आणि तो त्या ग्रूप पुरताच मर्यादित आहे. त्यामुळे जे लोक चित्रपट या ग्रूपचे सदस्य नाहीत त्यांना तो बघता येणार नाही. तर त्या लोकांना ग्रूपचे सदस्यत्व घ्यायला सांगा. अथवा तो धागा संपादन मध्ये जावुन (ग्रूप या लिंक वर टिचकी मारून) सार्वजनिक करा.\nमी माझी एक कविता (आई )\nमी माझी एक कविता (आई ) लिहीलेली आहे, मला आणखीन काही कवितेचं लिखान करायचे आहे\nतर ते कसे करू\nविजय गोतपागर, तुम्हाला तुमचे\nतुम्हाला तुमचे स्वतःचे साहित्य मायबोलीवर लिहायचे असेल तर पानाच्या उजव्या बाजुला 'नवीन लेखन करा' असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. तिथे तुम्हाला गुलमोहर/साहित्य लेखन हा धागा मिळेल. तो वापरून तुम्ही हवा तो साहित्य प्रकार लिहू शकता.\nस्वतंत्र, तुझ्या लेखनाची वाट\nस्वतंत्र, तुझ्या लेखनाची वाट पहात आहे.\nआजकाल संपर्क हा टॅब बंद\nआजकाल संपर्क हा टॅब बंद करण्यात आला आहे कापहिले दिसायचा आता नाही दिसत.\nसमई तुम्ही स्वतःच्या प्रोफाईलमध्ये बघून हे म्हणत असाल तर - स्वतःचा संपर्क टॅब फक्त इतर सदस्यांना दिसतो स्वतःला नाही.\nतसेच काही सदस्यांच्या प्रोफाईलमध्ये हा टॅब दिसत नाही कारण संपर्क सुविधा (तसेच विचारपूस) बंद ठेवण्याची सोय आहे. ज्या ज्या लोकांनी ही सुविधा वापरून संपर्क (किंवा विचारपूस) बंद केला आहे त्यांच्या प्रोफाईल मध्ये \"संपर्क\" दिसत नाही.\nमला मायबोलीकरांनी संपर्कातून इमेल पाठवल्यास मिळत नाही. असे का होत असावे\nस्वाती२ - 'स्पॅम'मध्ये जात\nस्वाती२ - 'स्पॅम'मध्ये जात आहेत का\nबघितले. स्मॅम मधे नाहियेत.\nबघितले. स्मॅम मधे नाहियेत.\nम्रेरेकु भी नही मिला था ईमेल\nम्रेरेकु भी नही मिला था ईमेल \nस्वाती२, मायबोलीशी संलग्न इमेल बघितलेत ना\nमी तुम्हाला व श्रीला मेल केली आहे. 'नंद्या' या नावाचा शोध तुमच्या मेलबॉक्समध्ये घेऊन सापडते आहे का बघणार का\nमाझ्या सदस्यत्वात खाजगी माहितीत व्यक्तीगत संपर्काची सोय हवी आहे यापुढे चेक करुनही माझ्या खात्यात संपर्क ही सोय दिसत नाही. असे का होत असावे\nविशाल, मला तुझ्या खात्यात\nमला तुझ्या खात्यात 'संपर्क' ही सोय दिसते आहे. तुझा मायबोलीशी संलग्न ईमेल आयडी तपासून पहा.\nया बाफच्या हेडरमध्ये वाच, तुम्ही स्वतःसाठी संपर्कसेवा उपलब्ध केली असल्यास, इतरांना हा टॅब दिसेल.\nतूच तुझ्याशी संपर्क कसा काय साधणार\nसंपर्क सुविधा बंद आहे का\nसंपर्क सुविधा बंद आहे का\n<<<संपर्क सुविधा बंद आहे का\n<<<संपर्क सुवि���ा बंद आहे का अरेरे>>>...हो ना, मेल जात नाही आहे बहुदा कारण स्वत:ला ही संदेशाची प्रत मिळत नाहीये.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4424", "date_download": "2020-10-20T12:01:00Z", "digest": "sha1:YC5EY4TWYSPXILVTJB4G5MDU63QR6WSB", "length": 5886, "nlines": 118, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सलाद : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सलाद\nबॉईल्ड कॉर्न, कॉर्न सूप आणि गार्लिक ब्रेड\nRead more about बॉईल्ड कॉर्न, कॉर्न सूप आणि गार्लिक ब्रेड\nRead more about कलरफुल क्रिस्पी सलाड\nसॅलड, कोशिंबिरी, रायते फॅन क्लब\nयेथे सॅलड/ सलाद, रायते, कोशिंबिरीच्या समस्त फॅन्सचे स्वागत आहे\nआपल्या आवडत्या सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबिरी, चवदार रायत्यांची रसभरीत वर्णने करायला ही जागा खास तुमच्यासाठी आहारातील हा प्रकार आरोग्यासाठी चांगला आणि चव, रंग, स्वाद ह्यांचीही मेजवानीच\nतुमची आवडती, हमखास किंवा जरा हटके सॅलड्स, त्यांना वापरता ती ड्रेसिंग्ज, रायते-कोशिंबिरींची माहिती इथे शेअर करा. काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा. कोणकोणत्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये इत्यादीचे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ते पदार्थ बनवता तेही सांगा.\nRead more about सॅलड, कोशिंबिरी, रायते फॅन क्लब\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/breaking-news/presidential-rule-in-maharashtra-at-the-end-of-december/223165/", "date_download": "2020-10-20T11:10:06Z", "digest": "sha1:WG5QULNJB5SGP2WAELNUFIOLWIZN2EMM", "length": 8770, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Presidential rule in Maharashtra at the end of December?", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी डिसेंबरअखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट\nडिसेंबरअखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट\nप्रकाश आंबेडकर यांचे भाकित\nकोरोना संसर्गाचे निमित्त करत केंद्राच्या सूचनांचे पालन करण्यात येत नसल्याच्या तसेच नुकत्याच पारीत करण्यात आलेल���या कृषी विधेयक फेटाळल्याच्या कारणास्तव राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार असल्याची शक्यता बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. राज्यात अनलॉक 5 सुरू झाले असले तरी केंद्राच्या सूचनेप्रमाणे मंदिरे, लोकल सुरू न करण्याचा निर्णय घेत राज्य सरकार केंद्राच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहे. याशिवाय केंद्राने पारीत केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्याच्या भूमिकेचा परिणाम म्हणून केंद्र हे पाऊल उचलण्याच्या मनस्थितीत असल्याचे आंबेडकर म्हणाले.\nकेंद्राने संमती देऊनही राज्यात मंदिरे उघडण्यात आलेली नाहीत. लोकल सुरू करण्याची सर्व स्तरातून मागणी होत असतानाही राज्य सरकारने त्यास नकार दिला आहे. ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असली तरी केंद्राला ती पचणारी नाही. महाराष्ट्रातील सरकार हे भाजप विरोधातील सरकार असल्याने या सरकार विरोधात वातावरण निर्माण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपच्या समर्थकांनी आणि त्या पक्षाच्या नेत्यांनीही राज्यपालांची अनेकदा भेट घेऊन केली होती.\nमात्र, याचा परिणाम बिहारच्या निवडणुकीवर होऊ नये, याकरता डिसेंबरअखेर हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्य घटनेनुसार केंद्राने घेतलेल्या निर्णयाविरोधात राज्याला जाता येत नाही. मात्र आघाडी सरकारने मात्र केंद्राच्या भूमिकेचा कायम विरोध केला आहे. नुकत्याच पारीत झालेल्या कृषी विधेयकाला राज्याने ठाम विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने राष्ट्रपती राजवटीची तयारी चालवल्याचे आंबेडकर म्हणाले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nसनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स प्रीव्ह्यू\nकोरोना सोकावतोय, कांदा रडवतोय\nमृत्यूनंतरही मैत्री जपणारे शरद पवार, कुटुंबियांचे सांत्वन केलं\nनाशिकमध्ये जाधव गॅसेस प्रकल्पाचे उद्घाटन\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत ब��सल्या पावसाच्या सरी\nPhoto : अभिनेत्री रेखा Birthday Special; या अदांनी चाहते आजही घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/attack-on-tanishqs-showroom-in-gujarat-tanishq-ad/223556/", "date_download": "2020-10-20T12:10:11Z", "digest": "sha1:QU6CRG44UNSG626NEIF4JIJORFPMR4BD", "length": 8262, "nlines": 110, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "‘तनिष्क’च्या जाहीरातीचा वाद पेटला; गुजरातमध्ये शोरूमवर हल्ला | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश ‘तनिष्क’च्या जाहीरातीचा वाद पेटला; गुजरातमध्ये शोरूमवर हल्ला\n‘तनिष्क’च्या जाहीरातीचा वाद पेटला; गुजरातमध्ये शोरूमवर हल्ला\nदागिन्यांमधील लोकप्रिय ब्रँड ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन मोठा वाद सुरु आहे. तनिष्क लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर तनिष्कने ही जाहीरात मागे घेतली. यामुळे हा वाद थंड झाला असं वाटत असताना ‘तनिष्क’च्या गुजरातमधील शोरूमवर हल्ला झाला आहे. तिथल्या मॅनेजरकडून माफीनामा लिहून घेतला.\nगेले काही दिवस तनिष्कच्या जाहीरातीवरुन वाद सुरु असून कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी या जाहीरातीला विरोध केला. तनिष्क लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये तनिष्कच्या शोरुमवर हल्ला करण्यात आला आणि माफीनामा लिहून घेतला. “ही जाहीरात प्रदर्शित करुन, हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कच्छ जिल्ह्यातील जनतेची माफी मागतो,” असे मॅनेजरने त्या माफीनाम्यात म्हटलं आहे. गुजरातच्या गांधीधामधमली ‘तनिष्क’च्या शोरूमवर हा हल्ला करण्यात आला आहे.\nहिंदू सुनेचे डोहाळजेवण तिचे मुस्लीम सासू-सासरे करीत असल्याचं या जाहीरातीत दाखवण्यात आलं. ही जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप अत्यंत तीव्रतेने झाल्याने ‘तनिष्क’ने ही जाहिरात मागे घेतली. ‘एकत्वम’ या नावाने गेल्या आठवड्यात यूट्यूब या माध्यमाद्वारे ४५ सेकंदाची ही जाहीरात प्रसारित झाली. मुस्लीम सासू सासऱ्यांकडून मुलीसारखं प्रेम मिळणाऱ्या हिंदू सुनेच्या डोहाळ जेवणाच्या सोहळ्याविषयी सांगणाऱ्या जाहीरातीत या कुटुंबात दोन भिन्न धर्म, संस्कृती, परंपरांचे मीलन झाल्याचं मांडण्यात आलं होतं.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nप्रभादेवी मंदिर तीन शतक��ंचा धार्मिक ठेवा\nपंजाब प्ले-ऑफ गाठणार का\nकोरोनाने दिली इज्जत अन् हिंमतही\nशितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास\nPhoto: प्रदूषणात हरवलं ताजमहालचे सौंदर्य\nखासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट\nदसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी\nभाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nPhoto: लॉकडाऊननंतर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला\nPhoto : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/daily-yogasan/", "date_download": "2020-10-20T11:16:15Z", "digest": "sha1:KOIU4BXVDZPYLIM7YWTXA3ZZNXG3Y76Q", "length": 9044, "nlines": 109, "source_domain": "arogyanama.com", "title": "योगासनांमध्ये 'सातत्य' असणे फायद्याचे - Arogyanama", "raw_content": "\nयोगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे\nपुणे : आरोग्यनामा ऑनलाईन : कोणत्याही गोष्टीत योग्य बेनिफिट मिळवायचा असेल तर त्या गोष्टीत सातत्य असणे गरजेचे आहे. मग ती कोणतीही गोष्ट असो. योगासनांच्या बाबतीतही तसेच आहे.आपण जर दररोज न चुकता योगा केला. तर याचे आपल्याला खूप फायदे होतात.आणि नियमीत योगासने करणे हे सुदृढ आरोग्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे नियमित योगा हे आरोग्यसाठी चांगले तसचे फायद्याचे असते.\n* नियमित योगा करण्याचे फायदे खालीलप्रमाणे *\n१) नियमित योगा केल्याने मन शांत राहते.आणि कोणतेही काम आपण एकाग्रतेने करू शकतो.\n२) नियमित योगा केल्याने वजन नियंत्रणात राहते. आणि आपण दिवसभर फ्रेश राहतो.\n३) योगासने करण्याचा फायदा सगळ्यात जास्त आपल्या शरीराच्या अवयवांना होतो. त्यामुळे आपले शरीर लवचिक बनते.\n४) नियमित योगासने केल्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.\n५) योगासने केल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. तसेच योगासने आपल्याला वेगवेगळ्या आजारापासून दूर ठेवतात. अशाप्रकारे आपण जर नियमित योगा केला तर आपले आरोग्य सुदृढ राहण्यसाठी मदत होते. त्यामुळे नियमित योगा करणे हे फायद्याचे तर आहेच पण , महत्वाचेही आहे.\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज क���ामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\n‘या’ सामान्य आजारांकडे पुरुषांनी दुर्लक्ष करू नये, असू शकतात मोठ्या रोगांचे संकेत\n‘जेट लॅग’मुळे होतो आरोग्यावर दुष्परिणाम, अशी घ्या खबरदारी, जाणून घ्या कारणे\n‘क्या आपके टूथपेस्ट में टॉक्सिक केमिकल्स है’, जाणून घ्या परिणाम\nसततच्या अर्थिक टेन्शन्समुळे ‘हार्ट अ‍ॅटॅक’चा धोका वाढतो तब्बल 13 पटींने \nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\nयोगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/if-you-shave-everyday-keep-in-mind-these/", "date_download": "2020-10-20T11:02:40Z", "digest": "sha1:H2JACRK3P5O52MQPDYMEXGDFEQTHEZDR", "length": 8655, "nlines": 106, "source_domain": "arogyanama.com", "title": "'क्लीन शेव' करताय 'हे' लक्षात ठेवा ! - Arogyanama", "raw_content": "\n‘क्लीन शेव’ करताय ‘हे’ लक्षात ठेवा \nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – क्लीन शेव करणे तसेच लांब दाढी ठेवणे हा आजकालचा ट्रेंड झाला आहे परंतु सगळ्यात जास्त प्रभावित करत ते क्लीन शेव असणे. तुमच्या प्रोफेशनल जीवनात तसेच जिथे तुमचे उठणे बसने असते तिथे तुमचा प्रभाव टाकते. पण तुम्ही दररोज क्लीन शेव करत असाल तर या काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nशेविंग करताना खालील गोष्टींची काळजी घ्या –\nखरंच दररोज शेव करणे गरजेचे आहे का तुम्हाला दररोज शेव करण्याची गरज आहे का आधी हे तपासलं पाहिजे कारण दररोज शेविंग केल्याने ब्लेड चे काळे डाग पडू शकतात तसेच त्वचेस आग ही होऊ शकते म्हणून शेविंग करण्याआधी ३० सेकंड चेहऱ्याला वाफ द्या ज्यामुळे चेहऱ्यावरचे केस नरम होतील व रोमछिद्रे उघडे होतील यामुळे तुम्हाला लवकर शेव करता येईल व त्रासही होणार नाही.\nशेविंग करताना गळ्याच्या खालच्या भागापासून सुरुवात करावी. शेविंग झाल्यानंतर चेहऱ्यावर आफ्टर शेविंग ही क्रीम वापरावी जेणेकरून तुमची त्वचा हायड्रेट व पोषित राहते.\nTags: arogyanamaBodyClean shavedoctorhealthLong beardpuneSkinआजारआरोग्यआरोग्यनामाक्लीन शेवडॉक्टरत्वचालांब दाढीव्यायामशरीरशेविंग\nलसूण अन् मध एकत्र खा… ‘हे’आश्चर्यकारक फायदे मिळवा\nSkin Glowing Tips : चमकदार त्वचा हवीय तर रात्री देखील घ्या त्वचेची काळजी, जाणून घ्या\nगरोदरपणानंतर चेहऱ्यावर झालेल्या सुरकुत्या दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत उपाय\nचेहऱ्यावर उजळपणा मिळविण्यासाठी घरच्या घरी ‘या’ पद्धतीनं बनवा लेप, जाणून घ्या\nकेसांची वाढ अन् चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे ‘हे’ तेल, जाणून घ्या\nHome Remedies For Grey Hair : औषधी गुणधर्मांनी समृध्द असलेला आवळा कसा पांढर्‍या केसांना करतो काळे, जाणून घ्या फायदे\nअंगावर शहारे का येतात शरीरातील ‘या’ बदलांची ‘ही’ आहेत कारणे\nसतत पाठदुखी होत असल्यास सावध व्हा ‘ही’ 5 कारणे असू शकतात\nवजन कमी करणाऱ्या ‘ग्रीन टी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार ; जाणून घ्या\nपक्षाघातावरील नवीन उपचार विकसित करण्याचा मार्ग खुला\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\n‘क्लीन शेव’ करताय ‘��े’ लक्षात ठेवा \nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64795", "date_download": "2020-10-20T11:17:58Z", "digest": "sha1:OM4IFDSAIA6Q324ZBKUFBJ5TOVSLGYOF", "length": 84737, "nlines": 356, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आनंद निकेतन शाळा : प्रथम सत्र अहवाल २०१७ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आनंद निकेतन शाळा : प्रथम सत्र अहवाल २०१७\nआनंद निकेतन शाळा : प्रथम सत्र अहवाल २०१७\nमराठी माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महाराष्ट्रातल्या अग्रगण्य शाळांमध्ये नाशिकच्या आनंद निकेतन ह्या प्रयोगशील शाळेचे नाव आवर्जून घेतले जाते. 'चांगलं काम करतात, उत्तम नाव आहे' वगैरे अशा त्रोटक आणि मोघम वाक्यांतूनच आपल्याला अशा शाळांची ओळख असते. पण त्या छोट्या वाक्यांमागे असलेले खरे काम प्रचंड असते. या शाळा नक्की काय करतात हे सविस्तर समजले तर खर्‍या अर्थाने अशा दिपगृह मानल्या जाणार्‍या शाळांकडे बघण्याचा आपला दॄष्टिकोन बदलेल व त्यांच्या कार्याला मनापासून समजून उमजून दाद देता येईल ह्या भावनेतून हा आनंद निकेतन शाळेचा २०१७ च्या प्रथम सत्राचा अहवाल सादर करत आहोत.\n(लेखात काही टंकनचुका दिसत आहेत त्या कॉपी-पेस्टमध्ये आलेल्या तांत्रिक समस्येमुळे झालेल्या आहेत, लवकर दुरुस्त करण्यात येतील)\n१२ जून शाळेचा पहिला दिवस, खेळवाडीतील मुलांची शाळेची सुरूवात. ताई उत्सुकतेने मुलांची वाट पहात होत्या. खेळवाडीचा वर्ग छान सजवण्यात आला होता. काही मुले आईचे बोट घट्ट पकडून रडवेल्या चेहर्यातने तर काही मुले चेहर्यागवर उत्सुकता घेऊन वर्गात प्रवेश करत होती. बालवाडीच्या छोट्या गटातील मुले खेळवाडीच्या रडणार्याक मुलांचे ताई दादा बनून त्यांच्यासोबत खेळत होती. वयोगट तोच असला तरी दरवर्षी येणारे अनुभव मात्र वेगळे असतात. बालवाडी लहान व मोठ्या गटाची मुले मात्र आनंदात होती. नवनवीन खेळणी बघून आनंदली होती. काही मुले खूप दिवसांनी ताई भेटल्या म्हणून ताईंना मिठी मारत होती. सुट्टीमध्ये काय काय धमाल केली ते ताईंना सांगत होती. खेळवाडीतील मुलांच्या शाळेची सुरूवात रडत-रडत झाली. पण लवकरच मुलं रमली. आई बाबांना टाटा करून वर्गात बसू लागली. पहिला आठवडा खेळणे, रडणे, गप्पा मारणे यातच संपला.\nप्रथम सत्रात बालवाडीत झालेल्या कार्यक्रम – उपक्रमांचा अहवाल पुढीलप्रमाणे :-\n•\tप्रयोग :- दरवर्षी ताई मुलांना पाण्याचे प्रयोग दाखवून निरीक्षण करायला सांग़तात.\n१)\tतरंगणे – बुडणे – प्रथम या संकल्पना मुलानां समजावून सांगितल्या. वर्गातील छोट्या छोट्या वस्तू गोळा केल्या. ( कापूस, कापड, दगड, रबर ) त्या तरंगतात की बुडतात हे मुलांनी स्वतः वस्तू पाण्यात टाकून अनुभवले. घरी पण तुम्ही हे प्रयोग करून बघा, असे ताईंनी मुलांना सांगितले.\n२)\tविरघळणे - न विरघळणे – पाण्यात मीठ, साखर, लिंबू, गहू, तांदूळ टाकले. त्यातील कोणते पदार्थ पाण्यात विरघळले त्यांची यादी केली.\n३)\tगढूळ पाणी स्वच्छ करणे – मुलांना तुरटी दाखवली. काही मुलांना तो बर्फ वाटला तर काहींना खडीसाखर खेळवाडीच्या मुलांना तर या बर्फाचे आता काय करणार हा प्रश्न पडला होता. सारांशने तुरटी बरोबर ओळखली. एका बरणीत गढूळ पाणी भरले, त्यात तुरटी फिरवून बरणी कपाटावर ठेवली. थोड्या वेळाने गढूळ पाणी स्वच्छ झालेले बघून मुलांना आश्चर्य वाटले. मुले सारखी बरणीतील स्वच्छ पाणी ताईंना दाखवत होती.\n४)\tपाण्याचा रंग बदलणे – वेगवेगळे रंग पाण्यात टाकून मुलांनी त्याचे निरीक्षण केले. पाण्यात रंग मिसळल्यावर पाणी तो रंग धारण करते हे लक्षात आले.\n५)\t‘हुशार कावळा’ या गोष्टीतील कावळ्याप्रमाणे मुलांनी बरणीत दगड टाकून पाण्याच्या वाढणार्या पातळीचे निरीक्षण केले.\n•\tमूल्यमापन पत्रिका तयार करणे – सर्व मुलांनी सुचिताताई व आदितीताईंच्या मदतीने वेगवेगळे रंग वापरून दोर्याच्या सहाय्याने व ब्रश वापरून मूल्यमापन पत्रिकेवर छान डिझाइन्स तयार केल्या.\n•\tपरिसर भेट - मुलांचे छोटे छोटे गट करून शाळेच्या परिसरात फिरायला नेले. वेगवेगळी झाडे, पानांचे वेगवेगळे आकार, फुले, बांधकाम, पक्षी, घरटी यांचे निरीक्षण केले.\n•\tवॉटर लिलीचे निरीक्षण – स्नेहलताईंच्या बागेतील वॉटर लिलीच्या फुलांचे मुलांनी निरीक्षण केले. फुलांचा रंग, आकार व वास याची माहिती ताईंनी मुलांना सांगितली. चैतन्यने हे जांभळं फूल आहे असं सांगितलं – शाळेतील कदंबाच्या झाडाला पण खूप फुले आली होती. त्याचे पण मुलांनी निरीक्षण केले. कदंबाच्या फुलाला काटे आहेत का, असे ईशानने विचारले.\nखाऊ - पॉपकार्न - आधी मुलांना पॉपकार्न तयार करण्यासाठी लागणारे साहित्य दाखवले. मग मुलांसमोर पॉपकार्न बनवले. तडतड आवाज करत फुलणारे पॉपकार्न बघायला मुलांना खूप मज्जा आली. गरम गरम पॉपकार्न मुलांनी आवडीने खाल्ले.\n•\tबटाटे उकडून बालवाडी मोठागटाच्या मुलांना सोलण्यास दिले व ते कापून खेळवाडीच्या मुलांना खाण्यास दिले.\n•\tसाबुदाणा खिचडी – खिचडी करण्यासाठी साबुदाणा पाण्यात भिजवून ठेवावा लागतो हे दाखवून मग खिचडी करण्याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवले. सर्व मुलांना खिचडी खूप आवडली.\n•\tसाहित्य प्रदर्शन व पालकसभा – 8 जुलै रोजी साहित्य प्रदर्शन व पालकसभा एकत्र घेतली. सुरवातीला पालकांना बालवाडी अभ्यासक्रमासाठी लागणार्याक साहित्य दाखवून त्याचा कसा उपयोग होतो ते सांगितले. नंतर पालकसभेत अभ्यासक्रम, शाळेत शिकवण्याची पद्धत याबद्दल चर्चा झाली.\n•\tरक्षाबंधनानिमित्त ताईंनी मुलांकडून राख्या बनवून घेतल्या. वेगवेगळ्या रंगाचे मणी व लोकर यांचा वापर करून राख्या बनवल्या व ताईंनी मुलांना राख्या बांधल्या.\n•\tनागपंचमी निमित्त मुलांच्या हातावर मेंदी काढली. मुलांना कार्टून, ढग, फुलपाखरू छोटा भीम, गाडी, साप, यासारखी आपापल्या आवडीची चित्रे हातावर काढून दिली.\n•\tयावर्षी शाळेतील गच्चीवर दहीहंडी बांधली. मुलांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. नंतर मुलांना गोपाळकाला दिला. तो त्यांनी आवडीने खाल्ला. दहीहंडीचा कार्यक्रम सुरू असताना पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झाला. दहीहंडीसोबत मुलांनी पावसात भिजण्याचाही आनंद लुटला.\nफळांची ओळख - अननस, टरबूज, पपई, पेरू, चिकू, केळी, मोसंबी, संत्री, डाळींब, सफरचंद ही सर्व फळे आणली. ती मुलांना दाखवून फळांचे आकार, रंग, वास, फळातील बिया (बी नसलेली फळे, बी असलेली फळे), सालीसहित खायची व साल काढून खायची फळे यावर ताईंनी चर्चा केली. हे सर्व चालू असताना फळं कधी खायला मिळतील याची मुलं वाट बघत होती. शेवटी फळे खाऊन मुलांनी चवीचा आस्वाद घेतला.\nफळभाज्याची ओळख – वेगवेगळ्या फळभाज्या ताईंनी मुलांना दाखवल्या. त्यांची माहिती, रंग, चव याबद्दल मुलांना सांगितले. त्यापासून काय काय बनवतात यावर चर्चा केली. काकडी, दोडके, गिलके, कारले, डांगर, दुधीभोपळा, बटाटा, गाजर, फ्लॉवर, सिमला मिरची, तोंडली या भाज्या दाखवल्या. ‘भाजी घ्या भाजी’, हे गाणे म्हटले. स्वरा ताईंना म्हणाली, “तुम्ही आज भाजी विकायला आलात का\nगणपती उत्सव - शाळेतील म��ठ्या ताई-दादांनी बनवलेल्या शाडुमातीच्या गणपतीची बालवाडीच्या मुलांनी स्थापना केली. गणपतीसमोर मुलांनी गाणी गोष्टी व नाच सादर केले. पिनाकने शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कशी कापली याची गोष्ट सांगितली.\n•\tफुले ओवणे - विप्लवने चांदणीची भरपूर फुले आणली होती. मुलांनी ती फुले ओवून छान माळा तयार केल्या.\n•\tसुगरण पक्ष्याच्या घरट्याचे निरीक्षण – उर्वीने तिच्या बागेतील सुगरण पक्ष्याचे घरटे मुलांना दाखवण्यासाठी आणले होते. ताईंनी मुलांना घरट्याची माहिती सांगितली. पिल्ले आत कशी जातात व राहतात अशा प्रश्न मुलांना पडला होता. मुलांना घरट्याचे निरीक्षण करायला खूप आवडले.\n•\tलव्हबर्डस् चे निरीक्षण – स्नेहलताईंनी मुलांना दाखवण्यासाठी लव्हबर्डस आणले होते. ते बघायला, त्यांचा आवाज ऐकायला मुलांना मजा वाटली. त्यांची चोच, पंख, रंग याचे निरीक्षण केले. दोन पक्ष्यांमधील एक मुलगा व एक मुलगी आहे असे उज्ज्वलाताईंनी मुलांना सांगितले, यावर पिनाकने ते नवरा बायको आहेत, नर व मादी आहेत असे सांगितले.\n•\tहवेचे प्रयोग - रूमाल ओला करून हवेत वाळवणे. हवेमुळे ओला रूमाल कसा वाळतो हे मुलांना दाखवले, पंपाद्वारे सायकलमध्ये हवा भरणे, फुगे फुगवून हवेत उडवणे, झाडांची, पांनाची हालचाल हवेमुळे होते हे मुलांनी अनुभवले.\n•\t२०१७-१८ च्याे शैक्षणिक अहवालाची सुरुवात एप्रिल २०१७ पासूनच करायला हवी. २४ ते २८ एप्रिल या काळात डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या आय.पी.एच. या संस्थेतर्फे ‘वयम’ मासिकाद्वारे आयोजित बहूरंगी बहर स्पर्धेतील विजेत्यांसाठी एका आगळ्यावेग़ळ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात भावनिक बुद्धिमत्ता, स्व-क्षमता ओळखणे, विविध करिअर पर्याय निवडताना कोणता विचार करावा यावर तज्ज्ञ व्यक्तिंची कृतिसत्रे, काही शैक्षणिक भेटी, काही मुलाखती अशा अनेक सत्रांचा समावेश होता. आपल्याय शाळेतील विजेते संस्कृाती, आयरा (इयत्ताे सातवी), ईशिता, ज्ञानदा, असीम (इयत्ता आठवी) व अर्पिता (इयत्तार नववी) अशा सहाजणांनी या शिबिराचा अनुभव घेतला. असीम, संस्कृती व ज्ञानदाच्या प्रतिक्रिया वयम मासिकात छापूनही आल्या.\n•\tसातवीच्या मुलांना, सुट्टीत त्यां्नी एखाद्या दुकानात आठवडाभर कामाचा अनुभव घ्या वा असा प्रकल्प- दरवर्षी देण्यातत येतो. मुलांनी मेडिकल, किराणा दुकान, सेंद्रीय भाजीबाजार अशा विविध ठिकाणी कामे करुन विक्री, हिशोब, ग्राहक संवाद अशा गोष्टींचा प्रत्यञक्ष अनुभव घेतला.\n•\tमे महिन्यातच काही मुलांनी शाळेची दर्शनी भिंत अतिशय कलात्मक पद्धतीने रंगविली. मोठया अवकाशात मोठ्या ब्रशने मुक्तपणे केलेली ही अभिव्यक्ती शाळेला अधिकच रूपवान करते. बंगलोर येथील ऋषीव्हॅली शाळेतील कलाशिक्षिका जाई पुणतांबेकर यांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वी होऊ शकला.\n•\tमे महिन्यात ATF (Active teacher Forum) च्याय मुक्त विद्यापिठात झालेल्या शिक्षक संमेलनात विनोदिनीताईंनी उपक्रमशील गणित अध्यापन कसे करावे या विषयावर मार्गदर्शन केले.\n•\tगेल्या शैक्षणिक वर्षात दीपस्तंभ, धुळे या संस्थेद्वारे आयोजित पुस्तकवाचनावरील राज्यस्तरीय स्पर्धेत दहावीतील अर्पिताने दुसर्या फेरीत (मुलाखत) प्रवेश केला होता. त्यात यशस्वी झाल्याने तिची चार दिवसीय शिबिरासाठी निवड झाली. जुलैमध्ये झालेल्या या शिबिरात शिबिरार्थिंनी आयुका, कात्रज प्राणीसंग्रहालय, पिंपरी-चिंचवड मनपा अशा ठिकाणी भेटी दिल्या.\nशाळाभेटी – या सत्रात या मान्यवरांनी शाळेला भेट दिली.\n२८ जून\tपुणे विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले\n१७ जुलै\tआय.पी.एच.ठाणे या संस्थेचे डॉ. अरूण नाईक\n२९ सप्टेंबर\tविख्यात कवी अरूण म्हात्रे\nप्रशिक्षणे – २ व ३ जून असे दोन दिवस शाळेत सर्व ताईंसाठी जिओजिब्राचे प्रशिक्षण घेण्यात आले. गणितातील अनेक संकल्पना या सॉफ्ट्वेअरचा वापर करून संगणकाच्या आधारे मुलाना शिकविता येतात. या विषयाचे राज्यस्तरीय प्रशिक्षक श्री. शमसुद्दीन अत्तार (सिंधुदुर्ग) यांनी हे प्रशिक्षण दिले.\n•\tदरवर्षीप्रमाणे ताईंचे निवासी शिबीर ५, ६, ७ जूनला लेस्ली सॉनी सेंटर, देवळाली येथे घेण्याीत आले. शिबिरात पुण्यातील धृव ट्रस्टच्या अध्यक्ष माधवी पटवर्धन व मुंबईच्या डॉ. प्रज्ञा भोसेकर यांची सत्रे विशेष ठरली. माधवीताई गेली अनेक वर्षे पुण्यात विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी समावेशी शिक्षणाचे मॉडेल यशस्वीरित्या राबवित आहेत. त्यांनी अभ्यासात मागे पडणार्या मुलांमधून विशेष गरजा असलेली मुले ओळखायची कशी, त्यांच्यासाठी अध्यापन, मूल्यमापन यात कोणते बदल करायचे याबद्दल चित्रफिती, केस स्टडी यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. डॉ प्रज्ञा भोसेकर यांनी पुस्तक वाचनाचा उपचा���ात्मक उपयोग या विषयावर डॉक्टरेट मिळविली आहे. त्यांनी वाचन, त्याचा व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम व शाळेत वाचनाचा उपयोग कशा कशासाठी करता येईल यावर उदाहरणे व दृक श्राव्य सादरीकरण याच्या मदतीने प्रभावी मांडणी केली. शिबिरात सर्वांचाच उत्साईही सहभाग होता.\n•\tCEQUE या संस्थेद्वारे दृकश्राव्य शैक्षणिक पाठांची निर्मिती केली जाते. आपल्या शाळेतील चार ताईंचे पाठ यापूर्वीच त्यांच्या वेबसाईटवर प्रसारित केले आहेत. याच मालिकेतील पुढील निवडक पाठांच्या चित्रिकरणासाठी त्यांनी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. यासाठी सुजाताताई व स्वातीताई यांची निवड झाली. ५ ते ११ जून या कालावधीत पुण्यात झालेल्या वर्गात त्या सहभागी झाल्या.\n•\tINTACH आयोजित हेरिटेज वर्कशॉपमध्ये ज्योतीताई व नीलिमाताई सहभागी झाल्या.\nदहावी निकाल – मार्च २०१६ च्यात दहावी परीक्षेचा निकाल जून रोजी जाहीर झाला. यात आपल्या शाळेतील एक विद्यार्थिनी अनुत्तीर्ण तर बाकी सर्व जण चांगल्या गुणांनी उत्तीूर्ण झाले. शानूल देशमुख, मृण्मयी साळगावकर यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले. शानूल ९३% गुण मिळवून प्रथम आला तर प्रेरणा कुंभारे, विराज थोरात, दर्शन काळे, गार्गी सोनावणे, अंजली व पूजा कनोजिया, गायत्री अहिरराव, धीरज थेटे यांना ८०% पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले.\nYLE परीक्षा निकाल – ब्रिटीश कौन्सिलतर्फे झालेल्या YLE परीक्षेला २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात बारा विद्यार्थी बसले होते. यापैकी दहा जणांनी फ्लायर्स तर दोन जणांनी मुव्हर्सची परीक्षा दिली. यांच्यापैकी हर्षला मुव्हर्समध्ये तर संस्कृती, सुमतीला फ्लायर्समध्ये १५ पैकी १५ शिल्ड्स मिळाले.\nबहुरंगी बहर स्पर्धा – मुलांसाठी चालवल्याज जाणा-या ‘वयम’ या मासिकातर्फे सातवी ते नववीच्याै विद्यार्थ्यां साठी ‘बहुरंगी बहर’ नावाची स्पचर्धा आयोजित केली होती. सु‍प्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याठ IPH या संस्थेुच्याा सहयोगाने मुलांच्याव बहुआयामी व्यक्तिमत्वा प चा वेध घेण्या च्या् उद्देशाने ही स्पार्धा झाली. पहिल्यास फेरीत साठ प्रश्नां ची लेखी चाचणी घेण्या त आली. मुलांचे छंद, आवडीनिवडी, विविध विषयांवर त्यां ची मते, प्रतिक्रिया, त्यां्चे आदर्श अशा अनेक मुद्यांवरचे लेखन या चाचणीत अपेक्षित होते. आपल्या शाळेतील 39 विद्यार्थ्यांतनी या प्रश��परश त्रिका सोडवून दिल्याख. ‘वयम’कडे या फेरीत 800 पेक्षा जास्त उत्तरपत्रिका महाराष्र्ांभरातून जमा झाल्यार. यापैकी 48 विद्यार्थी दुसर्याे म्ह्णजे गटचर्चा फेरीसाठी निवडले गेले. आपल्याक शाळेतील स्वानंद, श्रावणी (सातवी) अनुष्का व कणाद (आठवी) व शर्वरी (नववी) असे पाच जण या फेरीसाठी पात्र ठरले. २३ सप्टेंवबरला ठाणे येथे गटचर्चा फेरी झाली. यासाठी ‘फॅशनची पॅशन, निषेध निषेध, खाऊ आनंदे’ असे काही विषय गटचर्चेसाठी दिले होते. डॉ. आनंद नाडकर्णी, अभिनेत्री नीलकांती पाटेकर, सिनेदिग्दर्शिका व लेखिका समृद्धी पोरे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत असे दिग्ग ज परीक्षक या फेरीसाठी होते. यातून निवडलेल्या दहा जणांची मुलाखत फेरी २४ सप्टेंहबरला ठाण्यारच्याव गडकरी रंगायतनमध्येी पार पडली. यासाठी आठवीतील कणाद व नववीतील शर्वरीची निवड झाली होती. दोघांना उपविजेते घोषित करण्या‍त आले. बक्षीस समारंभ ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाला. दुस-या फेरीसाठी पात्र ठरलेल्याा सर्व मुलांसाठी IPH येथे तीन वर्षे व्याक्तिमत्व्ाक विकास कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे.\n•\tसातवीतील निमिषची आंतर शालेय रोलर स्केटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.\n•\tमालेगाव येथे २०, २१ सप्टेंबरला झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.\n१)\tअमोघ साळगांवकर २०० मी धावणे (कांस्य), लांब उडी (कांस्य), रिले (सुवर्ण)\n२)\tआभा गोकर्ण १०० मी धावणे (सुवर्ण), लांब उडी (कांस्य), २०० मी धावणे (रजत), रिले (सुवर्ण)\n३)\tआरूष गोविंद ४०० मी.धावणे (कांस्य)\n•\tकराटे क्लब अंतर्गत मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत सहावीतील गौरीला फाईटमध्ये सुवर्ण तर कातामध्ये कांस्यपदक मिळाले. याच स्पर्धेत पाचवीतील सुश्रुतला काता व फाईट दोन्हीमध्ये रजतपदक मिळाले.\n•\tसिन्नर येथे झालेल्या मल्लखांब जिल्हास्तरीय निवड स्पर्धेत पाचवीच्या सई थत्तेची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.\n•\tसातवीतील राजदीप वेगवेगळ्या ठिकाणी होणार्यार राज्यस्तरीय बॅट्मिंटन स्पर्धेत सहभागी होऊन चांगली कामगिरी करत आहे.\n•\tनाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने कथा, कविता व निबंधस्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धात स्वरचित काव्यलेखनात ओज���, यशस्विनी (इयत्ता पाचवी) यांनी उत्तेजनार्थ व ईरा (इयत्ता सहावी) हिने द्वितीय तर निबंध स्पर्धेत पाचवीतील मल्हारने द्वितीय अशी पारितोषिके मिळविली.\nशैक्षणिक भेटी - पाठ्यपुस्तकातील व पाठ्यपुस्तकाबाहेरील काही विषयांची अनुभूती मुलांना मिळावी म्हणून आपण शैक्षणिक भेटींचे आयोजन करतो. या सत्रात पुढील भेटी झाल्या.\n•\tदहावीच्या मुलांनी विद्युत विलेपन प्रक्रिया पहाण्यासाठी श्री. देवेश शेवडे यांच्या सरगम इंडस्ट्रीला भेट दिली.\n•\tसातवी व आठवीच्या सर्व मुलांनी २ व ४ ऑगस्टला ट्रॅफिक पार्कला भेट दिली व वाहतुकीचे नियम समजावून घेतले.\n•\tसातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी २८ सप्टेंबरला विद्याप्रबोधिनी प्रशालेत भरविण्यात आलेल्या ‘महात्मा गांधी’ या विषयावरील प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात गांधीजींच्या जीवनाचा चित्ररूप आढावा, कापूस ते वस्त्र या विषयावरील मांडणी याचा समावेश होता.\nपहिली व दुसरीची वर्षासहल गंमत-जंमतला गेली होती. तिथे मुले खेळण्यांवर मनसोक्त खेळली व पावसात भिजण्याचा आनंद लुटला. तिसरीची सहल दिंडोरी येथील आपले पालक श्री. मोरे यांच्या शेतात गेली होती. तेथे मुलांनी पॉलीहाऊस, शेततळे, गोठा, गोबरगॅस संयंत्र इ. गोष्टी पाहिल्या. चौथीची सहल श्री. पारेख यांच्या बेळगाव ढगा येथील फार्म हाऊसवर गेली होती. चौथीच्या मुलांनी बेळगाव ढग्याची ग्रामपंचायत पाहिली व तिचे कामकाज कसे चालते ते समजावून घेतले. पेरणीची कामे बघितली तसेच स्वत: टोमॅटो, वांग्याची रोपे लावली. पाण्यात भिजून, चिखलात खेळून मुलांनी वर्षासहलींचा आनंद लुटला.\nपाचवीची वर्षासहल चांदवडला गेली होती. तेथे मुलांनी चंद्रेश्वर मंदिर, राहुडचे शनिमंदिर, गावातील अहिल्याबाई होळकरांचा वाडा, प्राचीन दोन मजली विहीर पाहिली. सहावीची मुले त्र्यंबक-घोटी रस्यािर वरील अमितदादांच्या शेतावर तर सातवीची मुले चामरलेण्या ला, आठवीची मुले रामशेज किल्ल्यावर व दहावीची मुले अंजनेरीला गेली होती. नववीच्या मुलांनी पाहिने फाट्या जवळील सोल्या डोंगरावर बायो वॉक अंतर्गत विविध वनस्पती व किटकांची माहिती घेतली. सर्व सहलींमध्ये मुलांनी पावसाबरोबरच शैक्षणिक अनुभवही घेतले.\n१५ ऑगस्ट – भारताचा एकाहत्तरावा स्वाणतंत्र्यदिन दरवर्षीप्रमाणेच उत्सातहात पार पडला. मुख्याध्यापिका निवेदिताताईंच्याट हस्���ेभ ध्वाजारोहण झाले. अश्विनीताईंनी बसवलेले संपूर्ण जन-गण-मन, वंद्य वंदे मातरम व इसलिये राह संघर्षकी हम चले......ही समूहगीते, विशेषतः पंजाबी भाषेतील समूहगीत, आजी माजी विद्यार्थ्यानी केलेली वाद्यवृंदाची साथ ही १५ ऑगस्टचची ठळक वैशिष्ट्येा ठरली. याच कार्यक्रमात शालांत परीक्षेत उत्तआम यश मिळविल्यााबद्दल दहावीच्या् मुलांचा सत्काठर करण्याशत आला.\n•\t२७ जुलैला नागपंचमीनिमित्त पहिली ते चौथीच्या मुलांच्या हातांवर मेंदी काढण्या्त आली.\n•\tरक्षाबंधन - शाळेतील रक्षाबंधन बुधवार दि. ४ ऑगस्ट रोजी करण्यात आले. पहिली ते पाचवीच्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बनवल्या होत्या. त्या एकमेकांना बांधून हा सण साजरा केला.\n•\tरमझान ईद निमित्त २७ जूनला आठवी ते दहावीसाठी आठवीच्या मुलांनी शाळेत शिरकुर्मा बनवला. तर सर्व ताईंनी आणलेला शिरकुर्मा पहिली ते सातवीच्या मुलांना देण्यात आला.\n•\tगोपाळकाला व दहीहंडी – कृष्णाष्ट्मीनिमित्त दरवर्षी पहिली ते चौथीच्या मुलांची वेशभूषा स्पर्धा घेतली जाते. यावर्षी ही स्पर्धा १६ व १७ ऑगस्टला घेण्यात आली. पालकांनी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून मशरूम, ढग, भिंगरी, नारदमुनी, आईस्क्रीम, अॅलम्ब्युलन्स, बुजगावणे, शाश्वत ऊर्जा, जपानी बाहुली अशा खूपच कल्पक व वैविध्यपूर्ण वेशभूषा केल्या होत्या\n•\tशनिवार दि. १४ ऑगस्टुला गोपाळकाल्याचा खाऊ देण्यात आला. पहिली ते चौथीच्या मुलांसाठी ताईंनी वर्गावर्गात लाह्या व पोह्यांचा गोपाळकाला बनविला. पाचवी व आठवीने पोहे, सहावी व नववीने कोशिंबीर तर सातवी व दहावीने उसळ आणली होती. प्रत्येक वर्गातील मुलांनी आणलेला खाऊ त्या त्या वर्गात एकत्रित करून वाटण्यात आला. गोपाळकाल्यातील एकत्वाची भावना मुलांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने दरवर्षी याच प्रकारे गोपाळकाला साजरा होतो. १४ ऑगस्टला सातवी ते दहावीच्या मुलांनी मनोरे रचून दहीहंडी फोडली.\nकाही वेगळ्या कलांचा परिचय मुलांना करून देणे या हेतूने महिनाअखेर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जून महिनाअखेरी रत्नाताई भार्गवे यांनी पहिली ते चौथीच्या मुलांना सोप्या पद्धतीने चित्रे कशी काढायची ते शिकवले. A,B,C,D,…या अक्षरांपासून तसेच ० ते ९ या अंकांपासून चित्रे कशी बनतात हे पहायला मुलांना खूपच मजा आली. ताईंनी त्या चित्रातून गोष्टही तयार करून सांग��तली.\nऑगस्ट महिनाअखेर आपल्या शाळेची माजी विद्यार्थीनी पल्लवी आणि तिची मैत्रीण संपदा या कॉलेजकन्यांनी पहिली ते चौथीच्या मुलांसमोर तबलावादन व गायनाचा कार्यक्रम केला. पल्लवीने तबल्याच्या चार परीक्षा दिलेल्या असून तिच्या महाविद्यालयातील कार्यक्रमांमधूनही ती तबलावादनाचे कार्यक्रम करत असते. शाळेच्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमातही तिने तबल्याची साथ केली होती. आपलीच माजी विद्यार्थीनी महिनाअखेरला पाहुणी म्हणून आली हा शाळेसाठी खूप अभिमानाचा क्षण होता. महिनाअखेरच्या कार्यक्रमांचा हेतू सफल होत आहे हेच यातून दिसून येते.\nखाऊ – पहिलीपासूनच मुलांना स्वैपाकाच्या सर्व कामांचा अनुभव दिला जातो. यात मुलांनी पुढील खाऊ बनविण्याचा अनुभव व आनंद घेतला.\nपाचवी – कडधान्य व भाज्या यांची मिश्र कोशिंबीर\nस्पर्धा – तिसरी व चौथीच्याच मुलांसाठी प्राणी व पक्षी या विषयांवर कविता पाठांतर स्पर्धा घेण्या–त आली.\nगणपती कार्यशाळा – चौथीच्या सर्व मुलांनी शाळेत कार्यानुभवच्या तासाला शाडुचे गणपती बनवले व रंगवले.\n१३ ऑगस्ट रोजी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यां साठी गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्या त आली.\nवर्ग प्रदर्शने - वर्गावर्गात मुलांनी पुढील वस्तू जमा करून त्याचे प्रदर्शन मांडले व माहिती सांगितली.\nपहिली - भातुकलीतील खेळणी, भाज्या\tदुसरी - वजनकाट्यांचे प्रकार\nतिसरी - कडधान्य, तृणधान्य\nचौथी - वेगवेगळ्या पोताचा अनुभव देण्यासाठी कापडाचे नमुने.\nविज्ञानातील हवा या घटकांतर्गत वाद्यांच्या प्रतिकृती मुलांनी बनवल्या. गिटार, तबला, पियानो,\nजलतरंग, एकतारी, खुळखुळा, ढोल, ताशा, बासरी.\nविविध देशांतील जुन्या, नव्या नोटा व नाणी\nदरवर्षीप्रमाणे गणपतीच्या दिवसात दि. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंाबर या कालावधीत सृजनोत्सव संपन्न झाला. सुरुवात पर्यावरणस्नेचही मखर स्प.र्धेने झाली. सातवी-आठवीच्या‍ आठ गटांनी कागद, कापड, झाडाच्यास फांद्या, काथ्या , ज्यूवट इ. पर्यावरण-स्नेपही वस्तूं चा वापर करून मखरे बनवली. सातवीच्याा विद्यार्थ्यां नी बनविलेल्याज मखरांमध्येद खूपच विविधता व कल्पटकता दिसून आली.\nया महोत्स्वात कला-कार्यानुभव, सादरीकरण व सर्जनशील लेखन अशा तीन गटात विविध स्पीर्धा व उपक्रम घेण्याात आले. पाचवी, सहावी, सातवीचा एक गट आणि आठवी, नववी दहावीचा एक गट अशा दोन पातळ्यांवर ह�� स्पर्धा झाल्या. कला कार्यानुभव गटात वॉलपीस, पेपर ज्वेवलरी, सीडीवर क्विलिंग करून दिवे, 3D पेपर क्विलिंग, ओरीगामीची ग्रिटींग बनविणे अशा स्पयर्धा झाल्यास. चित्रकला स्पर्धेसाठी ‘वाद्य’, ‘शाळेच्या इमारतीचे पेन्सिल स्केच’ ‘all things bright and beautiful’ असे विषय होते. मोठ्या गटासाठी ‘निसर्गातील संगीत’, ‘माझी स्वर्गाची कल्पना’ व सुलेखन असे विषय देण्यात आले.\nसर्जनशील लेखन गटात चित्रवर्णन स्पवर्धा, काव्यालेखन स्पीर्धा, निबंध स्पीर्धा, संवाद लेखन यांचा समावेश होता. मुलांनी पुढील विषयांवर काव्यालेखन केले. ‘अरे माझ्या मना’, ‘तर लोक काय म्हणतील’, ‘स्वाकतंत्र्य’ ‘नामंजूर’. लहान गटाच्यान निबंध स्परर्धेसाठी विषय होते, ‘मी .... होणार’, ‘नकोच ते वर्ग प्रतिनिधी होणे’ तर मोठ्या गटासाठी ‘ज्याचा त्याचा कल्पवृक्ष’, ‘हे जीवन सुंदर आहे’ व खुले पत्र असे विषय निबंधलेखनासाठी होते.\nसादरीकरणात पाचवी ते सातवीसाठी काव्य‘वाचन/अभिवाचन, नाट्यछटा, वक्तृनत्त्व या स्पोर्धा घेण्याित आल्या् तर आठवी ते दहावीसाठी काव्यावाचन/अभिवाचन, वादविवाद स्पनर्धा घेण्यावत आल्या्. ‘गणित अरे वा, माझा छंद, पुस्तकांचे जग’ हे विषय वक्तृभत्वभ स्पवर्धेसाठी देण्या्त आले होते, तर गटचर्चेचे विषय होते, ‘देव असतो की नाही’ ‘ट्युशन क्लासेसची खरोखर किती गरज आहे, माझा छंद, पुस्तकांचे जग’ हे विषय वक्तृभत्वभ स्पवर्धेसाठी देण्या्त आले होते, तर गटचर्चेचे विषय होते, ‘देव असतो की नाही’ ‘ट्युशन क्लासेसची खरोखर किती गरज आहे’ ‘यशस्वी होण्यासाठी इंग्रजी शिकणे किती आवश्यक’ ‘यशस्वी होण्यासाठी इंग्रजी शिकणे किती आवश्यक\nआठवी ते दहावीच्यास गटासाठी काही वैशिष्ट्यचपूर्ण कृती व स्पयर्धा घेण्याकत आल्याो. गटांतर्गत वेशभूषा स्प्र्धा हे यातील प्रमुख आकर्षण ठरले. कथ्थकली नर्तक, समुद्री चाचा, विवेकानंद, नटसम्राट या काही उल्लेरखनीय वेशभूषा ठरल्याप. वर्तमानपत्राच्या पुंगळ्यांपासून वस्तूर बनविणे व गॅसशिवाय खाऊ बनवणे या कृती आठवी, नववीला गटात देण्यापत आल्या . सृजनोत्सवाचा बक्षीस समारंभ चित्रकार श्री. धनंजय गोवर्धने यांच्या हस्ते झाला.\nशिक्षक-पालक संघ - पालक संघ या औपचारिक रचनेबरोबरच या वर्षी ‘वर्गपालक’ अशी नवीन संकल्पना पहिल्या पालकसभेत मांडण्यात आली. सहली, शैक्षणिक भेटी, खाऊ बनविणे व ताईंच्या रजाकाळात या ��र्गपालकांची मदत घेता येईल अशी कल्पना यामागे आहे. पालकांनीही ही कल्पना उचलून धरली. यासाठी वेळ देऊ शकतील अशा पालकांची वर्गवार यादी तयार झाली असून ते वेळोवेळी शाळेच्या कामकाजात आपले योगदान देत आहेत.\nपुण्यातील पालकनीती परिवारातर्फे गेली 25 वर्षे पालकत्वाला वाहिलेला पालकनीती हा अंक प्रकाशित केला जातो. यावर्षी या अंकाच्या संपादक मंडळाने प्रत्येक महिन्याचा अंक शैक्षणिक क्षेत्रात वैशिष्ठपूर्ण काम केलेल्या संस्थेचा विशेषांक करावा असे ठरवले.\nऑगस्ट महिन्याचा पालकनीतीचा संपूर्ण अंक आपल्या शाळेवर काढण्यात आला आहे. या अंकात आपल्या शाळेतील ताईंनी शाळेचे विविध उपक्रम, विविध विषयांच्या अध्यापनात वापरण्यात येणार्याण अध्यापन पद्धती, शालाबाह्य उपक्रम, शाळेचा इतिहास, विविध विषयांवरील शाळेची भूमिका यावर लेखन केले आहे. आपली शाळा समजून घेण्यासाठी हा अंक एक उत्तम साधन ठरावे. पालकांना आवाहन की आपण जरूर हा अंक खरेदी करावा. अंक शाळेत उपलब्ध आहे.\nदुकान जत्रा – शाळेचा महत्त्वपूर्ण उपक्रम. पहिली ते दहावीच्या मुलांनी शाळेत शिकलेल्या हस्तकलेला प्रोत्साहन व बाजारपेठ मिळावी, मुलांना उद्योजकतेची ओळख व्हावी या हेतूने दरवर्षी दुकानजत्रा भरवली जाते. यावर्षीची दुकानजत्रा 13 ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. उद्घाटनासाठी दीपाली शेटे व सोनाली जाधव या बहिणींना बोलावले होते. हार्डवेअर हा पुरूषी वर्चस्व असलेला व्यवसाय त्या गेली २० वर्षे समर्थपणे सांभाळत आहेत. यावर्षीच्या जत्रेत आकाशकंदील, खलबत्त्यात कुटलेल्या चटण्या, शटलकॉकच्या खोक्याचे फ्लॉवर पॉट्स, सी.डी.वर नक्षीकाम केलेले दिवे, पेपर क्विलींगच्या फ्रेम्स, कानातली अशा विविध वस्तुंबरोबरच पुस्तकांचा मोठा स्टॉल होता. आठवीच्या मुलांचे पापडी चाट आणि आलू टिक्कीचा स्टॉल होता. दुकान जत्रेला नेहमीप्रमाणेच पालकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.\nआत्मभान शिबिर – पौगंडावस्थेत शरीरात होणारे बदल आणि त्यामुळे होणारा भावनिक गुंता व्यवस्थित समजून घेऊन त्याला नीटपणे सामोरे जाण्याची तयारी करण्यासाठी दरवर्षी आठवीच्या मुलांसाठी हे शिबीर शाळेत घेतले जाते. मात्र काही कारणाने यावर्षी दहावीला असणार्याद मुलांचे हे शिबीर राहिले होते. ते प्रथमसत्र संपताच 14 व 15 ऑक्टोबरला घेण्यात आले. यात आपले माजी पालक प्रशांत केळकर व शो��नाताईंनी मार्गदर्शन केले. मुलांना हे शिबीर फार उपयुक्त ठरले हे त्यांनी लिहिलेल्या अहवालातून लक्षात येते. (यापैकी अनुष्काचा अहवाल शाळेच्या फेसबुक पेजवर ठेवला आहे.)\n•\tप्रथम सत्रातील देणगीदारांची यादी\nसत्यपवती राऊळ (मुंबई)\t१,००,०००/-\nडॉ. अनिल गोरे (पुणे) ४५,०००/-\nश्री. विजय मधुकर लिमये (मुंबई)\nश्री. श्रीकांत शालीग्राम (नाशिक)\t२५,०००/-\nदिल दोस्ती दोबारा (नाशिक)\t१५,०००/-\nश्री. संजय प्रभाकर कर्वे (नाशिक)\t११,०००/-\nश्री. संदीप देशमुख (नाशिक)\t११,०००/-\nश्रद्धा रंगनाथ मोरे (आसाम)\t१०,०००/-\nवृषाली कुंटे (नाशिक)\t१०,०००/-\nनिशिकांत मनोहर बोबडे (नाशिक) १०,०००/-\nऋता पंडित (नाशिक)\t१०,०००/-\nदीपाली कुलकर्णी (नाशिक) ८,०००/-\nसंदीप कुलकर्णी ( सृजनोत्सव ) (नाशिक)\t५,२००/-\nडॉ. यशवंत बर्वे (नाशिक)\t५,०००/-\nआदित्यश वासुदेव बापट ५,०००/-\nप्रज्ञा टिल्लू - भोसेकर (मुंबई)\t१५००/-\nमीनल सोबलकर (नाशिक)\t१००१/-\nप्रथम सत्रातील फीसाठी देणगीदारांची यादी\nमीनाक्षी वशिष्ठL, फरझीन (दुबई)\t२४,२५०/-\nवंदना आपटे (पुणे) १८,५००/-\nकामिनी महाजनी (अमेरीका)\t१८,०००/-\nशुभांगी चपळगावकर (नाशिक)\t१२,०००/-\nशर्मिला देशपांडे (सांगली)\t१०,०००/-\nसुधा दास (सांगली) १०,०००/-\nअभिषेक दिवेकर (नाशिक)\t८,५००/-\nदिनेश शेंडे (नाशिक)\t८,५००/-\nदीपक कशाळकर (नाशिक)\t४२५०/-\nवस्तूरुपात देणगी – आपले पालक हेमचंद्र मोरे यांनी शाळेला 25 खुर्च्या व संदीप डांगे यांनी कुकर, मॅट्स, सतरंज्या दिल्या.\nविशेष सूचना - प्रत्येक अहवाल अचूक व परिपूर्ण असावा अशीच आमची इच्छा व प्रयत्न असतो. तरी यात काही त्रुटी राहिली किंवा कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला तर तो अनवधानाने आहे हे लक्षात घ्यावे.\nअहवाल मस्त आहे. शाळा एकदम\nअहवाल मस्त आहे. शाळा एकदम आवडली. मुलांचा हेवा वाटला, भारतात राहात असताना आमची शाळा अशी का न्हवती झालं.\nइकडे मुलाच्या शाळेत बऱ्यापैकी याच धर्तीवर उपक्रम चालतात. पालकांचा सहभाग जास्त असलेल्या शाळा जास्त चांगल्या असतात असं मत झालंय. वर्गपालक सुरू करत आहेत ते चांगलं आहे.\nकाही शंका: शाळेत मेल शिक्षक नाहीयेत का\nवाचन/ग्रंथालय यावर काही आढळलं नाही ( वाचण्यात निसटल असेल तर दिलगीर आहे) नक्कीच यावर काम कार्य असतील अशी खात्री आहेच.\nइथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.\nशाळा मस्त आहे. परत शाळेत\nशाळा मस्त आहे. परत शाळेत ऍडमिशन घ्यावे वाटत आहे.\nखूपच उपक्रम आहेत. अनेक\nखूपच उपक्रम आहेत. ���नेक नावीन्यपूर्ण आहेत. मुलांची संख्या , तुकड्या किती\n यादी संपता संपत नव्हती\n यादी संपता संपत नव्हती...\nअशी शाळा माझ्या मुलांच्या नशिबी नाहीच आली तरी घरच्या घरी देखील यातील काही उपक्रम राबवू शकतो. ईथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद\n हे सगळे करायला किती स्टाफ आहे हौशी लोक दिसतात एकदम. मुलांना परफेक्ट वातावरण आहे, प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला.\nआनंदनिकेतन शाळेत एका वर्गाच्या २ तुकड्या आणि एका तुकडीत १५ ते २० मुलं. म्हणजे एका वर्गात ३० ते ४० मुलं. खेळवाडी ते दहावी पर्यंत सर्व वर्ग मिळून ५०० मुलं आहेत.\nइथे ३० ताई शिकवतात. इथे शिकवणार्‍या शिक्षिकांना ताई म्हणतात. पुरुष शिक्षक एक-दोन आहेत पण पूर्णवेळ नाहीत. इथल्या शिक्षिकांचे वैशिष्ट्य असे की कोणीही पगार घेत नाही.\nमुलांमध्ये वाचनाची संस्कृती लहानपणापासून रुजवली जातेच, अवांतर वाचनावर भर आहे. रोजच्या शेड्युलमध्ये वाचनाचा खास एक तास असतो. शाळेतर्फे मुलांना वेगवेगळी पुस्तके पुरवली जातात, शाळेचे अधिकृत वाचनालय मागच्या महिन्यात सुरु झाले आहे.\nआनंदनिकेतन शाळेबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास बुकगंगावरुन \"सहजशिक्षणाची प्रयोगशाळा\" हे पुस्तक मागवू शकता. यात शाळेच्या उभारणीपासूनची सगळी जडणघडण, वैचारिक बैठक, संबंधित घटना, शाळेतले उपक्रम याबद्दल वाचायला मिळेल.\n(वेमांच्या सल्ल्यानुसार संपादन करत आहे) शाळेशी चर्चा करुन पुढची माहिती लिहिन.\nनानाकळा , उपक्रम स्तुत्य आहे.\nनानाकळा , उपक्रम स्तुत्य आहे. या लेखात तुम्ही शाळेला देणगी देण्याबद्दल आवाहन केले आहे. मायबोलीच्या धोरणानुसार, नोंदणीकृत सेवाभावी संस्थानाच असे आवाहन मायबोलीवर करता येते. पण शाळेच्या वेबसाईटवर कुठेच असा सेवाभावी संस्था असल्याचा उल्लेख नाही.\nही जर फॉर प्रॉफीट शाळा असेल तर असे जाहिरातवजा लेख अप्रकाशित केले जातात.\nयोग्य गोष्ट म्हणजे रितसर मायबोलीकडे जाहिरातीचे पैसे भरून आपण त्यांना जास्त प्रसिद्धी देऊ शकतो. म्हणजे संस्थेलाही फायदा आणि मायबोलीलाही. पण फॉर प्रॉफीट संस्थेची जाहिरात मायबोलीने फुकट करावी हे काही पटत नाही कारण ज्या इतर संस्था रितसर पैसे देऊन जाहिरात करतात आणि ज्या मुळे मायबोली चालू राहते त्यांच्यावर अन्याय होतो. (आणि म्हणून धोरणात बसत नाही.)\nही शाळा 'फॉर प्रॉफिट' नाहीये हे इथे शिकणार्‍या दोन मुलांचा पालक म���हणुन मला माहिती आहे. तरी आपल्या सूचनेनुसार अधिकृत माहिती घेऊन आपणांस कळवतो.\nतुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. शाळा सेवाभावी म्हणून रितसर नोंदणीकृत असेल तर मायबोलीच्या या सुविधेचाही त्यांना विनामूल्य फायदा घेता येईल.\nसेवाभावी संस्थांसाठी मायबोलीची नवीन सुविधा\nपण तसे नसेल तर हा लेख अप्रकाशित करावा लागेल (किंवा मायबोलीला योग्य जाहिरातमूल्य द्यावे लागेल )\nचालेल. मला थोडा वेळ द्या. मी\nचालेल. मला थोडा वेळ द्या. मी कळवतो लगेच.\nआनंद निकेतन शाळा ही आविष्कार शिक्षण संस्था ह्या नोंदणीकृत ट्र्स्टतर्फे चालवली जाते. संस्थेच्या बोर्ड ऑफ ट्रस्टींमध्ये श्री अनिल अवचटसुद्धा आहेत. शाळेबद्दल व संस्थेबद्दल सविस्तर माहिती वरच्या डॉकमध्ये मिळेल. सदर शाळा कोणताही नफा कमवण्यासाठी चालवली जात नाहीये. तसेच शाळेला मिळणारी देणगी ८०जी च्या अंतर्गत सवलतप्राप्त आहे.\nआविष्कार संस्थेचा नोंदणी क्रमांकः\nवरिल माहिती आपल्या धोरणाशी सुसंगत वाटत नसेल तर कळवा. माझा उद्देश फक्त शाळा व तिथल्या उपक्रमांची माहिती देणे हा होता, देणगीच्या आवाहनाचा भाग संपादित केलाच आहे. सदर लेखात माबोधोरणानुसार आणखी काही संपादन करायचे असल्यास कळवा.\nछान लेख व माहिती.\nछान लेख व माहिती.\nशाळेतील शिक्षिकांबद्दल आदर वाटला. आणि पोरांचा हेवा\nधन्यवाद नानाकळा. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार धोरणाशी सुसंगत आहे.\nशाळेचे फोटो द्यावेत, कृपया\nhttp://www.anandniketan.ac.in/ या शाळेच्या वेबसाईटवर फोटो बघायला मिळतील.\nचांगली माहिती आहे नानाकळा.\nचांगली माहिती आहे नानाकळा.\nमस्त वाटले वाचून. शाळेची\nमस्त वाटले वाचून. शाळेची वेबसाइट पण पाहिली. खूप छान इनिशिएटिव आहे. एक कुतुहल - या शाळेत प्रवेश मिळणे किती सोपे किंवा कितपत अवघड असते\nशाळेत साधारण चार वर्षे आधीपर्यंत प्रवेश मिळणे सोपे होते. मराठी माध्यम असल्याने एवढी मागणी नव्हती. पण आता शाळेतल्या मुलांची प्रगती बघून मागणी वाढत आहे. या वर्षी पहिल्यांदाच खेळवाडीच्या प्रवेशासाठी (प्लेस्कुल) सकाळी चार वाजतापासून पालकांनी रांग लावली होती. आमच्या मुलाच्या वेळेस अशी रांग वगैरे काही नव्हती हे आमचे नशिबच. फर्स्ट कम फर्स्ट बेसिस वर प्रवेश दिला जातो. कोणत्याही प्रकारे मुलाखती घेतल्या जात नाहीत.\nप्रत्येक इयत्तेत ३० मुले घेत असल्याने प्रवेश मर्यादित आहेत. तसेच त्या मुला���ना प्राधान्य दिले जाते ज्यांची मोठी भावंडे आधीच शाळेचे विद्यार्थी आहेत. शाळेची फी सुद्धा कमी आहे. येत्या शैक्षणिक वर्षाची फी ८५०० ते ९५०० आहे. यात दुसरे कोणतीही अतिरिक्त शुल्क जोडले जात नाही. तसेच प्रोजेक्ट फी, गणवेष फी, पुस्तके वगैरे याबद्दल वेगळे शुल्क नसते.\nफारच छान वाटले वाचून\nफारच छान वाटले वाचून ऋन्मेषने लिहिलंय त्याप्रमाणे घरी यातले जे उपक्रम जमतील ते नक्की करू.\nमी या शाळेची माजी\nमी या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे. आपल्याच शाळेबद्दल वाचताना खूप छान वाटलं. परत शाळेत गेल्यासारखं..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/69-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C;-2-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4/bvlwZU.html", "date_download": "2020-10-20T12:22:28Z", "digest": "sha1:SGYASFM6UAQCUO7DESRPGELTWB3R5RYO", "length": 8765, "nlines": 52, "source_domain": "krishnakath.page", "title": "69 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 2 जणांचा अहवाल कोविड बाधित - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\n69 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 2 जणांचा अहवाल कोविड बाधित\nJuly 21, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\n69 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 2 जणांचा अहवाल कोविड बाधित\n602 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर 2 रुग्णांचा मृत्यू\nसातारा दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 69 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nयामध्ये जावली तालुक्यातील पुनवडी येथील 34,5548,55,47,42,47,40,61,47,62 वर्षीय पुरुष, कुसुंबी येथील 30 वर्षीय महिला,पुनवडी येथील एक पुरुष.\nखंडाळा तालुक्यातील शिरवळ शिर्के कॉलनी येथी��� 28 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 42,65 व 35 वर्षीय महिला व 7 वर्षाची बालीका, शिरवळ येथील 29,25 व 20 वर्षीय पुरुष, नक्षत्र सिटी पळशी रोड येथील 40 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी फाटा येथील 25 वर्षीय पुरुष.\nमाण तालुक्यातील राजवाडी येथील 31 वर्षीय पुरुष,\nकराड तालुक्यातील सह्यादी हॉस्पिटल येथील 65 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, , सुपने येथील 28 वर्षीय पुरुष, तारुख येथील 48 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 30 , 48, 21 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला, हिंगनोळी येथील 85 वर्षीय महिला, शामगाव येथील 53 वर्षीय पुरुष,ओगलेवाडी येथील 35 वर्षीय महिला.\nवाई तालुक्यातील परखंदी येथील 49,38,वर्षीय पुरुष व 8 वर्षीय बालक व 38 वर्षीय महिला, नवेचीवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील 34 वर्षीय महिला.\nसातारा तालुक्यातील भरतगांव येथील 48 वर्षीय पुरुष, जिहे येथील 70,50, 34 व 46 वर्षीय महिला व 16 वर्षीय तरुणी,45 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचे बालक, करंडी येथील 35 वर्षीय पुरुष, गोकुळनगर येथील 15 वर्षाची बालीका.\nपाटण तालुक्यातील कामरगाव येथील 40 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 48,60 वर्षीय पुरुष, कडवे बु. येथील 35 वर्षीय पुरुष, सडादाडोली येथील 85 वर्षीय महिला, साईकडे येथील 24 वर्षीय महिला, कोयनानगर येथील 52 वर्षीय पुरुष.\nखटाव तालुक्यातील निमसोड येथील 47 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय महिला.\nफलटण तालुक्यातील फरांदवाडी येथील 69 वर्षीय पुरुष, 5 वर्षाचे बालक व 2 महिन्याचे बाळ, सरडे येथील 55,20 वर्षीय महिला, सासवड येथील 30 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 39 वर्षीय महिला, विंचुर्णी येथील 43 वर्षीय पुरुष.\n602 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\nक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 63, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 65, ग्रामीण रुग्णालय फलटण येथील 26, कोरेगांव येथील 27, वाई येथील 81, शिरवळ येथील 86, रायगाव येथील 41, पानमळेवाडी येथील 27, मायणी येथील 32, महावळेश्वर येथील 4, पाटण येथील 35, खावली येथील 27 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 88 असे एकूण 602 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.\n2 जणांचा अहवाल कोविड बाधित\nतसेच जिल्हा रुग्णालय सातारा येथे Rapid Antigent Test (RAT) द्वारे तपासणी करण्यात आलेल्यांपैकी सातरा येथील 1 व खतगुण येथील 1 असे 2 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत.\nसातारा शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीत कांविड बाधित आलेला साबळेवाडी ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुषाचा व जिल्हा रुग्णालय सातारा येथे खतगुण ता. खटाव येथील 85 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81", "date_download": "2020-10-20T12:41:46Z", "digest": "sha1:T7ZTAFUOM5UMDLWVTYUETMCL5352WAN6", "length": 5415, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निकोलाइ चाउसेस्कु - विकिपीडिया", "raw_content": "\nनिकोलाइ चाउसेस्कु (जानेवारी २६, इ.स. १९१८ - डिसेंबर २५, इ.स. १९८९) हा इ.स. १९६५ ते डिसेंबर इ.स. १९८९ दरम्यान रोमेनियाचा सत्ताधीश व राष्ट्राध्यक्ष होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९१९ मधील जन्म\nइ.स. १९८९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20192", "date_download": "2020-10-20T12:36:53Z", "digest": "sha1:KIVECVSCVYRYUBB4PAAFFXEFXAZEFLVK", "length": 4092, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दुर्गदुर्गेश्वर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दुर्गदुर्गेश्वर\nशब्दपुष्पांजली: सारं काही राज्यांसाठी...\nगडांचा राजा रा्ज राजेश्वर रायगड...\nकितीही वर्णनं करा,कौतुक करा अपुरीच पडणारा माझ्या राजाची किर्ती दिगंतात करणारा रायगड..\nगडकोटं पाहाणं हा खरतर मराठी मातीत रुजलेला पुर्वपार छंद आहे... अगदी फारसा इतिहासात न रमणार देखील महाराष्ट्राबाहेर किल्ला पहायला गेला तर लगेच महाराष्ट्रा��ल्या किल्ल्याचं कौतुक आणि तुलना करत राहातो...प्रत्येक किल्ला वेगळा आणि त्याहुन त्या कडे पहाणारे, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या प्रमाणे..\nRead more about शब्दपुष्पांजली: सारं काही राज्यांसाठी...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://kedusworld.blogspot.com/2010/06/blog-post_22.html", "date_download": "2020-10-20T11:30:22Z", "digest": "sha1:I4MITFZ7QEK3KNIPIMRW4JNXYIOFDF6G", "length": 21050, "nlines": 96, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: चींगी - भाग १", "raw_content": "चींगी - भाग १\nसाधारण दुपारी दोन अडिचची वेळ असेल, चींगी आपल्या कडेवरच्या सव्वा वर्षाच्या नाम्याला सांभाळत लोकलमधुन माहिम स्टेशनवर उतरली. चींगी असेल साधारण दहा वर्षाची, उन्हातान्हात फिरुन तिचा काळा सावळा वर्ण अधिकच गडद वाटत होता, तिचे कपडे जागोजागी फाटले होते आणि त्यावर ठिगळ लावली होती, तिचे केस एकदम निस्तेज आणि विस्कटलेले होते, तिची अंगकठि अगदि बेताचीच होती. तिच्या कडेवरचा नाम्या तिचा लहान भाऊ होता. अशी हि चींगी हळुहळु आपल्या झोपडिच्या दिशेने निघाली. सकाळपासून लोकल गाड्यातुन फिरुन ती खूप दमली होती, नाम्यापण तिच्या कडेवरच झोपी गेला होता. ती त्याला सांभाळत कशीबशी तिच्या झोपडिजवळ आली, झोपडिच्या बाहेर तिची आई कोणाशीतरी जोरजोरात शीवीगाळ करत भांडत होती, चींगीनं हे तर रोजचच आहे अशा नजरेने तिच्याकडे पाहिल आणि झोपडिच्या आत गेली. नाम्याला बाजुच्या वळकटिवर झोपवुन ती कोपर्‍यातल्या चुलीजवळ गेली. तिथ दोन शिळ्या चपात्या अणि एका कागदात भजी बाधुन ठेवली होती. तिन त्यातली एक चपाती घेतली आणि भरभर भज्यांची पुडि सोडली, मग खाली मांडि घालुन ती भजी पोळि खायला लागली. तेवढ्यात तिच्या पाठित कोणीतरी एक धपाटा घातला, तिन मागे वळुन पाहिल तर तिची आई होती, ठिगळ लावलेली साडि, त्यावर फाटका ब्लाऊज, काळा सावळा वर्ण, भुरकट झालेले केस आणि थोडे पुढे आलेले दात अशा अवतारात ती रागातच चींगीला म्हणाली.\n\"काय ग ए भवाने, आल्या आल्या बसली का हादडायला. आजची कमाई कुठे हाये किती पैस मिळाले\" चींगीनं तिच्याशी काहिहि न बोलता कमरेला लावलेली पैशाची पुरचूंडि दिली, आईनं ती झटकन तिच्याकडुन ओढुन घेत��ी, मग एका बाजुला जाउन ते सगळे सुट्टे पैशे मोजु लागली, चांगले पंचवीस रुपये होते ते. पैशे मोजुन झाल्यावर तिच्या चेहर्‍यावर एकदम हसू आल, मग चींगीच्या डोक्यावरुन हात फिरवत तिला म्हाणाली.\n\"गुणाची पोर गं माझी, चांगली कमाई केलीस आज आता नाम्याच्या बाजुला जाउन थोड झोप.\" चींगीनं तिला काहिच प्रतिक्रिया दिली नाहि जणु तिला हे रोजचच होत. तिन बाजुच्याच एका प्लॅस्टिकच्या बाटलीतुन पाणी प्यायल, आणि नाम्याच्या बाजुला जाऊन झोपली.\nदुसर्‍या दिवशी सकाळि, चींगीच्या आईन तिला उठवल ते तिच्या पेकाटात एक लाथ मारुनच चींगी डोळे चोळत तशीच उठुन बसली अणि बसल्या बसल्याच पेंगायला लागली. तेवढ्यात तिची आई परत तिच्यावर खेकसली तशी चींगी उठुन उभी राहिली. मग समोरच्या प्लॅस्टिकच्या बाटलीतल थोड पाणी तिन तोंडावर मारल आणि कोपर्‍यातल्या चुलीच्या जवळ ठेवलेला एक पाव ग्लासातल्या चहाबरोबर खाल्ला. तेवढ्यात तिची आई तिच्यावर परत ओरडली.\n\"निघ कि लवकर आता, नाम्याला मी दूध पाजलय जास्त रडायला लागला तर पाणी दे कुठे तरी.\" चींगीन मग नाम्याला कसबस कडेवर उचलल आणि झोपडिच्या बाहेर आली तेवड्यात तिची आई तिला परत ओरडुन म्हणाली\n\"आनी हो दुपारी सरळ घरी ये गाव भटकत बसु नकोस.\" तिन आईच्या बोलण्याकडे लक्ष न देता सरळ माहिम स्टेशनचा रस्ता पकडला. स्टेशनवर पोहोचताच समोरच उभ्या असलेल्या बोरीवली लोकलमध्ये ती चढली आणि आपल्या रोजच्या उदरनिर्वाहाला लागली. साधारण दुपारी तीन वाजता ती नेहमीप्रमाणे लोकलमधुन माहिम स्टेशनवर परत उतरली आणि आपल्या झोपडिच्या दिशेने निघाली, तेवढ्यात तिच लक्ष समोरच उभ्या असलेल्या रघु, लती, रानी, जीतु, आणि सोनु यांच्याकडे गेलं, ती सगळि चींगीच्या ओळखीचीच मुल होती, मग ती कशीबशी नाम्याला सांभाळात त्या मुलांच्या घोळक्यात शिरली. त्यातली सोनु सगळ्यांना तिच्याकडची एक नक्षीदार पर्स दाखवत होती, चींगीनपण ती पर्स पाहिली आणि ती सोनुला म्हणाली.\n\"सोने, छान पर्स आहे ग हि, कोनी दिली\n\"माझ्या बानं आनली मला.\" सोनू थोड्या ठसक्यातच तिला म्हणाली, तसा जीतु म्हणाला\n\"माझ्या बान पन मला काल एक चाकलेट आनल होत.\" मग हळु हळु सगळे आपआपले वडिल त्यांच्या करता काय काय करतात ते सांगायला लागले, चींगी मात्र सगळ शांतपणे ऐकत तिथेच उभी होती. तेवढ्यात लती चींगीला म्हणाली\n\"चींगे तुझा बाप नाहि आनत तुला काहि\" चींगीचा चे��रा एकदम पडला, तेव्हा रघु म्हणाला.\n\"तिला कुठं बाप हाये. तिचा बाप कोन हे तिलाच म्हाइत नाय.\" चींगी नाम्याला कंबरेवर सांभाळत तशीच तिथ खाली मान घालुन उभी होती. तेव्हा रानी म्हणाली\n\"माझी आई सांगत व्ह्ती कि हिचा आनि ह्या नाम्याचा बाप पन वेगळे वेगळे हायेत.\" त्यावर सोनु म्हणाली.\n\" तस रानीनं मान हलवत काय माहित अस केल आणि सगळे जण जोरजोरात हसायला लागले. आता मात्र चींगीचे डोळे पाणावले आणि ती तशीच रडत तिच्या झोपडिच्या दिशेने चालु लागली. झोपडित पोहोचल्यावर तिन आत पाहिल तर तिची आई घरात नव्हती. तिन नाम्याला बाजुच्या वळकटिवर ठेवल आणि ती स्वता: त्याच्या बाजुला बसली. तेवढ्यात तिची आई आत आली, चींगीला अस चेहरा उतरवुन बसलेल बघुन ती म्हणाली.\n\"काय ग चींगे कोनाशी भांडुन आलीस आनि आजची कमाई कुठं हाय आनि आजची कमाई कुठं हाय\" चीगीन तिच्या कमरे भोवतिची पैशाची पुरचुंडि काढुन आईला दिली. तिची आई नेहमीप्रमाणे पैसे मोजु लागली, पैसे मोजुन झाल्यावर तिच्या चेहर्‍यावर एकदम हसू आल, मग चींगीकडे पहात ती म्हणाली\n\"तीस रुपे, लई छान कमाई केलीस आज. जा ती चपाती खा आधी.\" मग आईन नाम्याला आपल्या छातीशी घेतल आणि दूध पाजायला लागली. मग चींगीपण आईच्या जवळ आली आणि तिला हळुच म्हणाली.\n\"आये, माझा बाप कोन गं\" ती खूप आशेने आईच्या उत्तराची वाट पहात राहिली, पण आई काहिच बोलली नाहि. चींगीन परत थोड लाडात येत तिला विचारल\n\"ए आये, सांग कि माझा बाप कोन ते कुठं असतो त्यो\n\"असेल कुठल्या तरी जेलमधी पडलेला, का ग तुला का ह्या चोकशा दोन टायमाच गिळायला मिळत ना तुला, मग बाप कशा पायी हवा दोन टायमाच गिळायला मिळत ना तुला, मग बाप कशा पायी हवा\" ती चींगीवर एक्दम खेकसली. चींगी काहिच न बोलता समोर ठेवलेली ती पोळि आणि चटणी खायला लागली. चींगीचा उरलेला सगळा दिवस फक्त जेलमध्ये असलेल्या तिच्या वडिलांचाच विचार करण्यातच गेला.\nदुसर्‍या दिवशी सकाळि चींगी नेहमीपेक्षा जरा लवकरच ऊठली. आपल सगळ आवरुन ती नाम्याजवळ गेली तर तो आजुनहि झोपलेलाच होता मग तिन त्याला उचलण्याकरता हात लावला तर त्याच अंग तिला खूप गरम लागल. तिन बाहेर जाउन तिच्या आईला बोलावुन आणल, नाम्याला चांगलाच ताप भरला होता, चींगीला नाम्याची खूप कळजी वाटायला लागली होती म्हणुन ती आईला म्हणाली.\n\"आये आज मी नको जाउ का मी थांबते कि नाम्या संगे घरीच.\"\n\"आनी मग पैसे कोन आनेल तुझा बा\" चल निघ इ���ुन मी बघते त्याच्याकडे आज.\" चींगीची आई तिच्यावर बरसली.\nमग चीगी झोपडितुन बाहेर पडली, आणि थेट स्टेशनचा रस्ता पकडला आपल्या रोजच्या भीक मागण्याच्या कामाला जाण्यासाठि. साधारण दुपारी दोन वाजता ती नेहमीप्रमाणे चर्चगेट लोकलमधुन माहिमला उतरली आणि आपल्या झोपडिकडे जायला निघाली तेवढ्यात समोर तिला रानी दिसली. चींगी रानीकडे गेली आणि तिला म्हणाली.\n\"रानी, मला तुला काहितरी सांगायचय, चल ना जरा बाजुला.\" अस म्हणत ती तिला थोड आडोशाला घेऊन गेली.\n\"हा बोल काय सांगायचय ग तुला.\"\n\"रानी मला माझ्या बाचा पत्ता लागला.\"\n.... कुठं हाये तो\n\"चोरटा हाये का तो\n\"मला नाय ठाव, पन मला त्याला भेटायचय.\"\n\"पन तू त्याला कशी भेटनार आनि त्याला ओलखनार तरी कशी आनि त्याला ओलखनार तरी कशी\n\"काल पाहिला ना सपनात त्याला, माझ्यावानीच दिसतो अगदि\" चींगी चेहर्‍यावर थोड हसु आणत तिला म्हणाली\n\"तुला म्हायती हाये जेल कुठे असत ते\n\"म्हाईत नाय, कुठलहि जेल.\"\nरानीन नकारार्थी मान हालवली, मग थोडा विचार करुन ती म्हाणली.\n\"अग तुला तो मागच्या गल्लीतला किशा म्हाइत हाये का तो गेला व्हता कि मागच्या महिन्यात जेलमधी.\"\n\"त्यानी टेशनात एका बाईची पर्स मारली, मग काय पोलिसांन पकडला धूधुतला आनि टाकला जेलमधी.\" चींगीचा चेहरा थोडा खुलला मग जरा विचार करुन ती रानीला म्हणाली\n\"रानी, जर मी पर्स मारली तर मला पन जेलमधी टाकतिल का गं\n\"मग टाकनारच.\" रानी तिला म्हणाली. मग थोड इकडे तिकडे बघत चींगी तिला म्हणाली.\n\"चल मग मी पन कोनाची तरी पर्स मारते. पन कोनाची पर्स मारु ग मी\n\"ती बघ ती समोर एक बाई बसली हाये ना तिची पर्स मार तू. तिन आपली पर्स बघ कशी बाजुला ठेवली हाये, जा उचल आनी लाग पळायला. आनि हो जरा हळुच पळ म्हंजी पोलिस तुला पकडतिल\" चींगीन मोठ्या उत्साहान तिच्याकडे पाहिल आणि म्हणाली.\n\"रानी, माझ्या आयेला सांग कि चीगी गेली तिच्या बाला भेटायला जेलमधी.\" रानीनं पण मोठ्या उत्साहान होकारार्थी मान हलवली.\nमग चींगी बेंचवर बसलेल्या त्या बाईच्या दिशेने निघाली, त्या बाईंनी आपली पर्स बाजुलाच ठेवली होती आणि ती शेजारी बसलेल्या एका दुसर्‍या बाईशी काहितरी बोलत होती. चींगी त्या बाईच्या जवळ गेली, तिन समोर पाहिल, समोरच्या बाकड्यावर दोन पोलिस हवालदार बसले होते. तिन पुन्हा मागे वळुन रानीकडे पाहिलं, रानीन खूणेनीच तिला जा पुढे हो अस सांगीतल. मग थोडा धीर करत चींगी त्��ा बाकड्याच्या जवळ गेली आणि झटकन त्या बाईची पर्स उचलली आणि पळायला लागली.\nat मंगळवार, जून २२, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sonia-gandhi-targeted-modi-government-said-viceroy-modi-349345", "date_download": "2020-10-20T12:11:06Z", "digest": "sha1:LQIJDDVYQOS3V4MFR6CYURMLNZVD67AT", "length": 16514, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "'व्हॉईसरॉय मोदी' म्हणत सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा - Sonia Gandhi targeted modi government said viceroy modi | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\n'व्हॉईसरॉय मोदी' म्हणत सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा\nट्विटसोबत त्यांनी एक फोटो जोडला आहे ज्यात एका दबलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर बसलेला भलामोठा भांडवलदार दाखवला आहे. तसेच त्याच्या हातात लगाम देखील आहे. #ViceroyModi असा हॅशटॅगदेखील सोबत जोडला आहे.\nसध्या देशात कृषी विधेयकावरून जोरदार चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांना आणि विरोधी पक्षांना विश्वासात न घेता त्यांच्याशी कसलीही चर्चा न करता ही विधेयकं पारित केल्याचा मोदी सरकारवर आरोप आहे. या विधेयकांविरोधात राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या 8 खासदारांवर आठवड्याभरासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने विरोधकांना विश्वासात न घेता केवळ बहुमताच्या जोरावर ही विधेयकं पारित करण्यात आली. त्यावर आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.\nजर मोदी सरकार न्यायव्यवस्थेला कमकुवत बनवून आणि संसदेत दडपशाही करुन हुकूमशाही प्रस्थापित करण्यासाठी संविधानाचा वापर करू शकते... तर याचीही खात्री काय की, शेतकऱ्यांनी ज्या करारांवर सह्या केल्या आहेत, त्याचा उपयोग श्रीमंत उद्योजकांकडून त्यांचे शोषण आणि त्यांना गुलाम बनवण्यासाठी केला जाऊ शकणार नाही या ट्विटसोबत त्यांनी एक फोटो जोडला आहे ��्यात एका दबलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर बसलेला भलामोठा भांडवलदार दाखवला आहे. तसेच त्याच्या हातात लगाम देखील आहे. #ViceroyModi असा हॅशटॅगदेखील सोबत जोडला आहे.\nही विधेयकं शेतकरीविरोधी आहेत, असा विरोधकांचा आरोप आहे. याविरोधात राज्यसभेत गोंधळ घातल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेल्याने विरोधक या कारवाईविरोधात आक्रमक झाले आहेत. शिवाय जोवर हे निलंबन मागे घेतले जात नाही, तोवर राज्यसभेच्या एकूण कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्षांकडून घेण्यात आला आहे. राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी ही माहिती दिली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी यांनी या पवित्र्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती विरोधी पक्षांना केली आहे.\nहेही वाचा - बाजार समित्या बंद होणार नाहीत - पंतप्रधान\nराज्यसभेत या विधेयकावरून चांगलेच रणकंदन माजले होते. विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये उतरुन याचा निषेध केला होता. घोषणाबाजी करत नियम पुस्तिका फाडण्याचाही प्रयत्न या आंदोलक खासदारांकडून करण्यात आला होता. या कृतीबद्दल आठ खासदारांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, डोला सेन, काँग्रेसचे राजीव सातव, रिपन बोरा, नझीर हुसेन, माकपचे के. के. रागेश, इलामारन करीम आणि आपचे संजय सिंह यांचा समावेश आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्य करणे हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे, सामनातून रावसाहेब दानवेंवर निशाणा\nमुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. सरकार चालविणे...\nमोदी - शहांचा अश्‍वमेध यज्ञ\nलालकृष्ण अडवानी यांनी राजकारणात नवे मित्र जोडले. त्या बळावर मोदी-शहा हे सत्तेचा अश्‍वमेध यज्ञ करत आहेत. तुम्हाला हे आवडले तर छानच; मात्र आवडत नसल्यास...\nअंडरवर्ल्ड डॉनला जबरदस्त दणका : दाऊद इब्राहिमची खेड, लोटेतील जमीन 1.38 लाखापासून विक्रीस\nरत्नागिरी : फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६ मालमत्तेचा लिलाव होणार आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी त्याच्या...\nशेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस उतरणार रस्त्यावर; राज्यभरात उद्या ‘शेतकरी बच��व रॅली’\nपुणे : केंद्र सरकारने लोकशाही, संविधान आणि संसदेचे नियम पायदळी तुडवत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर केल्याच्या निषेधार्थ आणि या...\nकृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेस गावागावात जाणार \nजळगाव ः केंद्र शासनाने शेतकऱ्यांवर लादलेल्या तीन कृषी विधेयके काळे विधेयक आहे. ते रद्द होण्यासाठी काँग्रेसतर्फे महाराष्ट्रातून दोन लाख सह्यांचे...\nआमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या हाथरस प्रकरणात योगी अदित्यनाथ यांनी द्यावा राजीनामा\nसोलापूर : हाथरस (उत्तर प्रदेश) येथे दलित समाजातील तरुणीवर सामुहिक अत्याचार झाला. त्या तरुणीच्या मृत्यूनंतरही तिला व तिच्या कुटुंबाला सन्मान मिळाला...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/auction-closed-lasalgaon-after-raids-income-tax-department-nashik", "date_download": "2020-10-20T11:51:38Z", "digest": "sha1:5NLQ6GRAVQWQRNNI2BB5QPM2WO63EO2W", "length": 18785, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "लासलगावला ‘प्राप्तिकर’च्या छाप्यांनंतर लिलाव बंद! शेतकरी कांद्यासह माघारी; लिलाव न सुरू झाल्यास रास्ता रोको - Auction closed in Lasalgaon after raids by Income Tax Department nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nलासलगावला ‘प्राप्तिकर’च्या छाप्यांनंतर लिलाव बंद शेतकरी कांद्यासह माघारी; लिलाव न सुरू झाल्यास रास्ता रोको\nयंदाचा पावसाळा सरासरीपेक्षा जास्त झालेला असताना परतीच्या मान्सूनचा मुक्काम थोडाफार वाढल्याने दमट हवामानामुळे चाळीत ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे. अतिवृष्टीमुळे आगामी लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nनाशिक/लासलगाव : उन्हाळ कांद्याने पाच हजारांचा टप्पा गाठला असतानाच व्यापारी वर्गावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्याने गुरुवारी (ता.१५) व्यापारी वर्ग लिलावात सहभागी झाला नाही. परिणामी कांद्याचे लिलाव बंद पडल्याने शेतकऱ्यांवर आपले उत्पादन घरी परत नेण्याची वेळ आली. दरम्यान, कांद्याचे लिलाव त्वरित सुरू न झाल्यास नाशिक ज���ल्हा शेतकरी संघर्ष संघटनेतर्फे रास्ता रोको इशारा देण्यात आला आहे.\nकांद्याचे भाव कोसळण्याची भीती\nयंदाचा पावसाळा सरासरीपेक्षा जास्त झालेला असताना परतीच्या मान्सूनचा मुक्काम थोडाफार वाढल्याने दमट हवामानामुळे चाळीत ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे. अतिवृष्टीमुळे आगामी लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याला देशांतर्गत मागणी वाढल्याने लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दराने तीन हजाराचा टप्पा ओलांडताच केंद्राने १४ सप्टेंबरला कांद्याची निर्यात बंदी लादली. केंद्राने बरोबर एक महिन्याने म्हणजे १४ ऑक्टोबरला कांदा पाच हजाराचा टप्पा गाठण्याच्या तयारीत असतानाच लासलगाव, पिंपळगाव येथील दहा प्रमुख कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापे मारले. दोन दिवस कसून तपासणी चालू असताना दुसऱ्या दिवशी गुरुवारी कांदा व्यापारी लिलावात सहभागी न झाल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांद्याचे लिलाव झाले नाहीत. यामुळे कांद्याचे भाव कोसळणार तर नाही ना अशी भीती आता कांदा उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान लासलगाव बाजार समितीत ‘सकाळ’च्या सत्रातील कांद्याचा लिलावासाठी आलेले वाहने विंचूर बाजार समितीमध्ये लिलावासाठी पाठवण्यात आले.\nहेही वाचा > धक्कादायक आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत\nकांदा व्यापाऱ्यांवर बुधवारी पडलेल्या छाप्यामुळे गुरुवारी बाजार समितीत आणलेला कांदा लिलाव न झाल्यामुळे परत घरी घेऊन जाण्याची नामुष्की आली. यामुळे वाहतुकीचा खर्च सुद्धा आमच्याच माथी पडला. कांद्याचे लिलाव त्वरित सुरू करावे.\n- योगेश रायते, शेतकरी, खडकमाळेगाव\nप्राप्तिकराच्या छाप्यांमुळे लिलाव ठप्प झाले आहेत. यासाठी बाजार समितीचे प्रशासन व कांदा व्यापारी यांच्यामध्ये बैठक घेऊन सन्मानजनक तोडगा काढला जाईल. केंद्राच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या कांद्याच्या भावाला फटका बसतो. याबाबत बाजार समितीच्या वतीने आपण केंद्राकडे पाठपुरावा करणार आहोत.\n- सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती\nकांद्याच्या भावात चढ- उतार झाले की केंद्राकडून तातडीने दखल घेतली जाते. आता दरवाढ रोखण्यासाठी केंद्राने व्यापारी वर्गावर मारलेले छापे या कारव��ईतून काय निष्पन्न होणार आहे.\n- जयदत्त होळकर, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती\nहेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना\nकांद्याच्या दरात समाधानकारक वाढ होत असतानाच केंद्राकडून दरवाढ रोखण्यासाठी केंद्राकडून प्राप्तिकर विभागाचे छापे टाकण्याचे हत्यार उपसले गेले. या सततच्या कारवाईमुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे. कांद्याचे लिलाव त्वरित सुरू न झाल्यास संघटनेच्यावतीने जिल्ह्यात रास्तारोको केला जाईल.\n- हंसराज वडघुले, संस्थापक, शेतकरी संघर्ष संघटना\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनोकरदारांना किती दिवस घरी बसविणार\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यातून रेल्वेने पुण्याला जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि छोटे व्यापारी गेली सात महिने घरी बसून आहेत, त्यांना...\nअतिवृष्टीच्या संकटानंतर आता मोसंबीवर काळ्या डागाचा प्रार्दूभाव, उत्पादक संकटात\nपाचोड (जि.औरंगाबाद) : घराला घरपण अन् चार चौघांत मोठेपणा देणाऱ्या पाचोडसह (ता.पैठण) परिसरातील मोसंबीच्या बागा चार महिन्यांच्या सतत पावसामुळे संकटात...\nतुमची मोटरसायकल चोरीला गेली आहे का, मग ती परत मिळू शकते, कशी ते वाचा सविस्तर\nनारायणगाव : नगर जिल्ह्यातील दोन सराईत मोटरसायकल चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून जुन्नर, आंबेगाव तालुक्यातुन चोरी केलेल्या १ लाख...\nअर्ली द्राक्षांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी भाव; सलग दुसऱ्या वर्षी बागांचे नुकसान\nतळवाडे दिगर (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील अर्ली द्राक्ष हंगामास नुकताच प्रारंभ झाला आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून बागलाण तालुक्यात सुरू...\nबाजार समिती संचालकपदाचा शिवाजी चुंभळेंकडून राजीनामा; सभापती पिंगळेंवर भ्रष्टाचार व मनमानीचा आरोप\nनाशिक / सिडको : सभापती देवीदास पिंगळे यांनी मागील २५ वर्षांत कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यवधींचा घोटाळा केला असून, सव्वाशे एकर जमीन कवडीमोल...\nखंडाळा नगरपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशारा, व्यापारी संघटना आक्रमक\nखंडाळा (जि. सातारा) : शहाराचा दैनंदिन व आठवडा बाजार मुख्य रस्त्यावर न भरवता येथील बाजारतळावरच भरवावा, अन्यथा येत्या गुरुवारी नगरपंचायत कार्यालयास...\nसकाळ माध्यम समूह आणि ���पक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kedusworld.blogspot.com/2010/05/blog-post_20.html", "date_download": "2020-10-20T11:40:57Z", "digest": "sha1:BVP6O46OEMPL25QNA6NNCMMHYRRZ5D5Y", "length": 22465, "nlines": 105, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: गुंफण - भाग ४", "raw_content": "गुंफण - भाग ४\nदुसर्‍या दिवशी रवीवार असल्यामुळे घरातले सगळेजण निवांत होते. साधारण सकाळचे आठ वाजले असतील, सुजीत हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. संदेश आणि अप्पा खाली गार्डनमध्ये फिरायला गेले होते. नीनाची आई किचनमध्ये नाश्त्याची तयारी करत होती. आत्या नेहमीप्रमाणे सकाळच योगा अटोपुन नीनाच्या बेडरूममध्ये गेली. नीना आजुनहि झोपली होती. ह्या आजारपणामुळे हल्ली सुजीत तिला सकाळी लवकर उठवत नसे. आत्या नीनाच्या उशाशी बसली, तिनं नीनाच्या चेहर्‍याकडे पाहिल, खूपच क्षीण झाल्यासरखी वाटत होती ती, तिच्या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळ अधिकच गडद झाली होती, चेहरा खूपच ऒढल्यासारखा वाटत होता. झोपेतसुध्दा तिच्या चेहर्‍यावर असलेली भीती स्पष्ट दिसत होती. आत्यान ह्ळुच तिचा डावा हात हातात घेतला आणि अनमिकेतल्या त्या सुंदर अंगठिकडे पाहिल. त्या अंगठिच नीट निरीक्षण करुन तिन ती अंगठि तिच्या बोटातुन हळुच काढुन घेतली. जशी तिन ती अंगठि काढली तस नीनानी एकदम डोळे ऊघडले आणि एखादा झटका लागल्यासारखी ती ऊठुन बसली. क्षणभर तिला काहिच कळत नव्हत कि ती कुठे आहे ते. तिन बाजुलाच बसलेल्या आत्याकडे पाहिल, आणि तिला जर हायस वाटलं.\n ठिक तर आहेस ना\" आत्यान तिच्या डोक्यवरुन हात फिरवत तिला विचारल.\n\"हं... हो, पण कहि कळत नाहि काय होतय ते, डोक किंचीत दुखतय. अचानक डोक्यावरच मोठ ओझ खाली ठेवल्यावर कस हलक वाटत ना तसच काहिस वाटतय. काहिच कळत नाहिए हे अस काय चाललय ते\" नीना अगदि अगतीकपणे आत्याला म्हणाली.\n तु थोडावेळ पडतेस का नाहितर उठुन आवरुन घे म्हणजे तुला कहितरी खाता येईन.\"\n\"नको मी थोडावेळ आजुन पडते, माझ्यात उठायच त्राणच वाटत नाहिए.\"\n\"ठिक आहे.\" अस म्हणुन आत्यान तिच्या अंगावर पांघरुण घातल. पुढे थोडावेळ ती तशीच तिच्या उशाशी बसून राहिली. नीना परत झोपी गेल्यावर आत्या बेडरुमचा दरवाजा उघडुन बाहेर गेली. बाहेर येऊन तिन ती अंगठि सुजीतला देत म्हटल\n\"सुजीत हि अंगठि परत त्या दागिन्यांच्या लाकडि बॉक्समध्ये ठेवुन दे\" सुजीतन प्रश्नार्थक नजरेने आत्याकडे पहात विचारल.\n\"म्हणजे.. मला काहि कळल नाहि. हि आंगठि परत त्या दागिन्यांच्या डब्यात... पण का\n\"सांगते वेळ आली कि सगळ सागेन.\"\nत्यादिवशी नीना दुपारी उशीरापर्यंत झोपली होती, आत्याच्या सांगण्यावरुन घरच्यांनीपण तिला डिस्टर्ब केल नाहि. साधारण दुपारी दोन वाजता नीना बेडरुमचा दरवाजा ऊघडुन बाहेर हॉलमध्ये आली. तिथं सुजीत, नीनची आई, आप्पा, आणि आत्या गप्पा मारत बसले होते. संदेश टिव्हिवर कुठलतरी कार्टुन पहात बसला होता. नीनाला पाहुन संदेश धावत तिच्या जवळ गेला आणि ’आई’ अस म्हणुन तिला बिलगला. नीनानपण त्याला जवळ घेतल, त्याच्या गालावर पापी घेऊन सोफ्यवर सुजीतच्या बाजुला येऊन बसली.\n\"कस वाटतय नीना आता\" सुजीतन तिची चौकशी केली..\n\"चांगल वाटतय. खूप हलक हलक झाल्यासारख वाटतय. आता डोक पण दुखत नहिये.\" नीनाच्या चेहर्‍यावर बर्‍याच दिवसानी ऊत्साह आल्यासारखा वाटत होता.\n\"आजुनहि तुला अस काहि वाटत का कि तुझ्या सासुबाई इथेच कुठे तरी आहेत जस तुला गेले काहि दिवस जाणवत होत\" आत्यान नीनला विचारल. नीनान घाबरतच हॉलच्या चोहोबाजुला नजर फिरवली.\n\"नाहि... मला असं काहिच जाणवत नाहिये.\" नीनाच्या आवाजात आत्मविश्वास वाटत होता.\n\"आत्या, तुम्हि मला आज सकाळी अंगठि परत दागिन्यांच्या बॉक्समध्ये ठेवायला सांगीतली, त्याचा आणि नीनाच्या आजारपणाचा काहि सबंध\" सुजीतन गंभीर होत अत्याला विचारल.\n\"हो... त्याचा आणि नीनाच्या आजारपणाचा खूप महत्वाचा सबंध आहे. काल रात्री आपल्याला त्या दागिन्यांच्या पेटित हि डायरी सापडली होती.\" तिन ती डायरी सुजीतला देत म्हंट्ल.\n\"तर ह्या डायरीत तुझ्या आईनं लिहिलेल्या कविता आहेत, कवितेच्या खाली ’मालती’ अशी स्वाक्षरी आहे, त्यावरुन त्यांनी ह्या कविता त्यांच्या लग्नाआधी लिहिल्या असाव्यात. मी त्यातल्या काहि कविता वाचल्या, खूपच सुंदर आहेत त्या कविता. पण त्यातली ’गुंफण’ अस शिर्षक असलेली एक कविता जरा वेगळि वाटली. हि कविता मालतीन त्या अंगठिवर रचली होती. मी ती कविता तीन, चार वेळा वाचली तेव्हा मालतीला हि अगठि किती जिव्हाळ्���ाची होती हे लक्षात आल. कवितेत मालती सांगते कि हि आंगठि तिच्या आईची होती, मालती लहान असतानाच तिच्या आईच निधन झाल, पण मरण्याच्या आधी तिन मालतीला हि आंगठि भेट म्हणुन दिली होती. पुढे आईच्या मायेला पोरकि झालेल्या मालतीला हि अंगठि अगदि प्राणापलिकडे प्रिय होती, जणु ती आपल्या आईलाच त्यात पहात होती. मालतीची त्या अंगठि बरोबर एक वेगळिच गुंफण तयार झाली होती. तिच्या हयातीत तिन ती अंगठि खूप सांभाळुन ठेवली होती. कवितेतुन मला ह्या गोष्टि कळल्या. आता ह्या कवितेचा आणि मालती म्हणेजे तुझ्या आईच नीनाला दिसण ह्यांचा काहि सबंध असेन तर तो फक्त त्या अंगठिमुळेच ह्यावर माझा पक्का विश्वास बसला. त्या नीनाशी संवाद साधायचा सतत प्रयत्न करत होत्या, पण आपण ज्या जैवीक कक्षेत राहतो ती कक्षा त्यांना नीनाशी संवाद साधु देत नव्हती. म्हणजे ह्यावरुन आपण अंदाज करु शकतो कि ह्या अंगठित त्यांचे मनं किती गुंतले आहे ते. म्हणुनच जेव्हा ती अंगठि दुसर्‍या कोणीतरी घातली तेव्हा त्यांना त्या अंगठिच्या सुरक्षेची काळजी वाटु लागली आणि इथूनच त्यांनी नीनाचा पाठलाग सुरु केला. माझ्या मते त्या तिला ती अंगठि परत ठेऊन दे किंवा नीट वापर असे काहि तरी सांगत असाव्यात. पुढे जशी नीनाची मन:शक्ति कमकुवत व्हायला लागली तसा त्यांच्या आत्म्यानं नीनावर ताबा मिळवायचा प्रयत्न करायला सुरुवात केली जेणेक्रुन त्यांना सतत अंगठिच्या जवळ राहता येईल आणि हे साधण्यासाठि त्यंनी अंगठि हेच एक माध्यम म्हणुन वापरायला सुरुवात केली. त्यामुळे जेव्हा मी हि अंगठि नीनाच्या बोटातुन काढुन घेतली तेव्हा आपोआपच त्यांच्या आत्म्यान नीनाची सुटका केली.\" सगळे जण एकदम शांतपणे आत्याच बोलण ऐकत होते.\n मी तर तिचा मुलगा मग ती मला का नव्हती दिसत ती मलाहि ते सांगु शकली असती ना ती मलाहि ते सांगु शकली असती ना\" सुजीत आत्याकडे पाहुन म्हणाला.\nआत्यान स्मित हास्य देत म्हंटल \"सुजीत आत्मा नाती ओळखत नाहि रे, तो फक्त त्याच्या इच्छेत अडकलेला असतो. तुझ्या आईचा आत्मा त्या अंगठित आडकलेला आहे. आणि ती अंगठि नीनानं घातली होती. दुसरं म्हणजे आपल्याला अस वाटत कि आत्मे आपल्याला घाबरवायला येतात पण प्रत्यक्षात ते जीवीत योनीलाच जास्त घाबरत असतात. त्यामुळे कुठेल्याहि आत्म्याच एखाद्या माणसाला दिसण किंवा जवळ येण हे त्या माणसाच्या मन:शक्तिवर अवलंबुन असत. तु ती अंगठि घातली असतीस तर कदाचित त्या तुला दिसल्याहि नसत्या.\"\n\" म्हणजे आईच्या आत्म्याला आजुनहि मुक्ति लाभलेली नाहि तो आजुनहि भटकतोच आहे तो आजुनहि भटकतोच आहे\" सुजीतन काळजीच्या सुरात विचारल.\n\"हो त्यांच्या आत्म्याला आजुनहि मुक्ति मिळाली नाहि पण तो आत्मा भटकत नाहिए कारण त्याची ज्या वस्तूबरोबर गुंफण झाली आहे ती त्यांच्या समोरच आहे. फक्त एवढच कि त्यांना हि गुंफण सोडवता येत नाहिये आणि म्हणुनच त्यांचा आत्मा अंगठि भोवतीच घुट्मळत असतो.\"\nआत्याच बोलणा ऐकुन सुजीत आणि नीनाच्या अंगावर काटा आला.\n\"पण मग ह्यातुन तिची मुक्तता कशी होणार\" सुजीतन चिंतेच्या सुरात तिला विचारल.\n\"ह्या ससारात प्रत्येक गोष्टिला अंत आहे सुजीत. कुठ्लीहि गोष्ट जशी क्षीण होत जाते तशी ती नष्ट होत जाते. आत्मे पण क्षीण होऊन नष्ट होतात, पण त्याला काहि ठराविक कलावधी नाहि. ते त्या आत्म्याच्या इच्छेच्या तीव्रतेवर अवलंबुन असत. त्यामुळे पहिला मार्ग म्हणजे वाट पाहणे. जेव्हा तू तुझ्या आईच श्राध्द करशील तेव्हा ती अंगठि समोर ठेव आणि ’मी ह्या अंगठिच हयात असे पर्यंत संरक्षण करेन’ अस म्हण त्यामुळे त्यांच्या आत्म्याला मुक्तिची चालना मिळेल. दुसरा मार्ग म्हणजे मंत्र, तंत्रचा उपयोग करुन आत्म्याला मुक्ति देणे शक्य आहे, पण ह्यात बराच धोका असतो कारण कधी कधी ह्याचे विपरीत परीणाम पण होतात आणि त्याचा त्रास त्या आत्म्याला आणि हे मंत्र, तंत्र कुरवुन घेणार्‍याला पण होतो. त्यामुळे मी तरी तुला पहिलाच मार्ग सुचविन.\" आत्यान आपल मत अगदि ठामपणे मांडला. सुजीतसकट सगळेच विचारात पडले. बराच विचार केल्यावर सगळ्यांनी पहिल्या मार्गानी जायच असच ठरवल.\nपुढंचा संपूर्ण आठवडा नीनाच्या रिकव्हरीत गेला. आत्या मंगळवारीच बॅंगलोरला निघुन गेली. आई आणि अप्पा शुक्रवारपर्यंत नीनाकडेच राहिले होते. नीनाची तब्येत आता बरीच सुधारली होती. रवीवारी सकाळि सुजीत नेहमीप्रमणे पेपर वाचत होता, संदेश आजुनहि झोपला होता. तेवढ्यात नीनानं मस्तपैकि गरमा गरम कांदे पोहे करुन आणले. पहिला घास खाऊन सुजीत तिला म्हणाला.\n\"वा.... मस्त झालेत पोहे.\"\n\"हो ना आई आल्या होत्या मगाशी त्यांनीच करुन दिले आपल्या लाडक्या लेका करता.\" सुजीत एक्दम गंभीर चेहर्‍यानी नीनाकडे पाहु लागला. तस नीनानं त्याला मीठि मारली आणि म्हणाली \"गंमत केली रे\" आणि ते दोघ जोरजोर��त हसु लागले.\nat गुरुवार, मे २०, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nYaman Gunjal २० मे, २०१० रोजी २:२३ म.उ.\nTHE PROPHET २० मे, २०१० रोजी २:५७ म.उ.\nजबरदस्त भाऊ. मी सगळे भाग एकत्र वाचले म्हणून आत्ता कॉमेंट देतोय. खूप आवडली कथा. असेच उत्तम कथा देत रहा आम्हाला\nMaithili २० मे, २०१० रोजी ४:५५ म.उ.\nBhagyashree २१ मे, २०१० रोजी ३:२४ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_214.html", "date_download": "2020-10-20T11:47:21Z", "digest": "sha1:EFSE4Y2HQUVSPXI6KYLCNCKTUIHKLT6W", "length": 8636, "nlines": 64, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "सिंदेवाहीत अवैध शिकवणी वर्ग", "raw_content": "\nHomeचंद्रपूरसिंदेवाहीत अवैध शिकवणी वर्ग\nसिंदेवाहीत अवैध शिकवणी वर्ग\nशिकवणी वर्ग कायद्याच्या कक्षेत आणा : नियमाचे आवश्यकता\nगटशिक्षण अधिकाऱ्यांकडे अनेक पक्षाचे निवेदन\nसिदेवाही--- तालुक्‍यातील येथील मागील वर्षा एका खाजगी शिकवणी घेनार्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने शिकवणी वर्गाच्या विषय आता ऐरणीवर आलेला आहे .या लाजिरवाण्या प्रकरणाने सिदेंवाही शहरातील शिक्षण क्षेत्र ढवळून निघालेले आहे. या घटनेमुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून शिक्षणप्रेमी मध्ये चिंता वाढलेले आहे. त्यामुळे आता गल्लीबोळातून चालणाऱ्या अनि्बंध शिकवणी वर्गावर कायद्याचा लगाम कसुन ,या दुकानदार आहेत नियंत्रणात आणावेत अशी मागणी होत आहे.\nअलीकडे शहरात सर्वत्र शिकवणी वर्गाच्या गोरख धंदा जोरात सुरू झालेला असून यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण दिसत नाही .आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणारे पालक प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा देऊन त्यांना शिकवणी वर्गात पाठवीत असल्याने पालकांच्या या कमजोरीचा लाभ घेत काही धंदेवाईक शिकवणी चालकांनी आपल्या दुकानदार्‍या राजरोसपणे सुरू ���ेलेले आहेत.\nशहरभर अशा शिकवणी वर्गाना जणू ऊत आले आहे .आपण ज्या शिकवणी वर्गात आपल्या पाल्यांना पाठवितो , तिथे त्यांच्या सुरक्षेच्या काय सुविधा आहेत. याकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे. शिकवणीवर्ग घेणारे संचालक केवळ आपल्या आर्थिक लाभ करता पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत वर्ग चालवतात. त्यामुळे विशेषतः विद्यार्थिनींना आपला जीव धोक्यात घालून अशा वर्गांना हजर राहावे लागते. त्यामुळे प्रत्येक शिकवणी वर्गाची अधिकृत नोंदणी करून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयक खास नियम पाळणाऱ्या शिकवणीवर्गांना शासनाने परवाने द्यावेत. विशेषत: विद्यार्थिनी ची शिकवणी पहाटे सकाळी सात वाजण्यापूर्वी व रात्री सात वाजल्यानंतर शिकवणी वर्ग घेण्यावर कायदेशीर बंदी असावी. वर्गात प्रवेशित मार्गापासून तर शिकवणी वर्ग चालू असताना . तथा वर्गाच्या आत-बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करावे. शिकवणी वर्गात प्रत्येक अधिकृत शिक्षकाची यादी फलकावर लावली असावी . व ती नोंद शासन कडे असावी.\nप्रत्येक नोंदीणीकृत शिकवणी वर्गाचे मूल्यमापन होत राहावे .या सोबतच अनेक कठोर नियम या शिकवणी वर्गांना लावावेत असा सूर शिक्षण क्षेत्र प्रेमी कडुन एेकंाला मिळत आहे.\nपालकांनी ही अवेळी चालणाऱ्या अशा वर्गात आपल्या मुलींना पाठवू नयेत , दर महिन्यात शिकवणी वर्ग संचालकाशी संपर्क साधून शिकवणी वर्गातील वातावरण जाणून घ्यायला हवे. शिकवणी वर्गात उपस्थित राहणार प्रत्येकांची उपस्थिती पत्रक सुरक्षित ठेवणे बंधनकारक करावे . अनुपस्थित विद्यार्थ्यांची अशी सूचना तात्काळ पालकांना दिली जावी .या सोबतच शिकवणी वर्गाच्या दर्शनी भागावर पोलीस विभागाच्या हेल्पलाइन नंबर दिसत राहील. अशा पद्धतीने लिहिण्यात यावा, अशाप्रकार शिकवणी वर्गावर नियंत्रण ठेवल्यास जाऊन अनिष्ट गोष्टी येऊ टाळता येवु शकतात . शिक्षण प्रेमीे कडुन तसेच पालकवर्गाकडून होत आहे. असा विश्वास व्यक्त करून होत आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/07/blog-post_20.html", "date_download": "2020-10-20T12:00:04Z", "digest": "sha1:PQ6NKPX3IQMT6R2W5RC6OO3QEO5U7GAK", "length": 9418, "nlines": 60, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "इटोली ते किन्ही रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे! कंत्राटदाराच्या मुजोरीचा अजून एक नमुना!", "raw_content": "\nHomeचंद्रपूर इटोली ते किन्ही रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे कंत्राटदाराच्या मुजोरीचा अजून एक नमुना\nइटोली ते किन्ही रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे कंत्राटदाराच्या मुजोरीचा अजून एक नमुना\nइटोली ते किन्ही रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे कंत्राटदाराच्या मुजोरीचा अजून एक नमुना\nचंद्रपूर. - जिल्ह्यातील पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या बल्लारशा मुल विधानसभा क्षेत्रातील इटोली व किन्ही हे गाव या दोन्ही गावातील जाणारा रस्ता सार्वजनिक उपबांधकाम विभाग बल्लारपूर याच्या मार्फत चंद्रपुरातील गजानन कंट्रक्शन कंपनी ला साडेचार किलोमीटर रस्त्याच्या कामाचे कंत्राट दिले आहे .हा रस्ता चार किलोमीटर लांब व साडे पाच मीटर रुंद करण्याचे काम संबंधित कंत्राटदाराला दिले आहे. इटोली ते किन्ही या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून या कामात कंत्राटदाराकडून निष्कृष्ट साहित्याचा वापर केला जात असून खोद काम न करता सुमार गरजेची गिट्टी पसरवून त्यावर रोड लोलर फिरवून मरमत केली जात आहे. हा रस्ता गाव खेड्यातील मधुन जात असल्याने याकडे कुण्याही अधिकाऱ्यांचे लक्ष जात नसल्याने या रस्त्याच्या कामाचे बांधकाम हे कामचलाऊ पणाचे करीत असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला.आपल्या क्षेत्राचा विकास झपाट्याने व्हावा हा यांचा मागचा उद्देश असला तरी कंत्राटदार व संबंधित विभागाचे अभियंते याकडे निष्काळजी करीत असल्याचे दिसून येते. रस्ता रुंदीकरणाचे काम होत असताना त्यावर संबंधित बांधकाम विभागाने आपली जबाबदारी म्हणून त्या कामाकडे कटाक्षाने पाहिले जायला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. कंत्राटदाराच्या मुजोरीने दोन्ही बाजूला खोदकाम न करता, त्यावर मुरूम टाकने, परत गिट्टी टाकने, त्यावर मुरूम टाकून पाणी मारून लोलर ने दबाई करणे. या पद्धतीचे रस्त्याचे बांधकाम होणे अपेक्ष���त असताना कंत्राटदार थातूर-मातूर काम करीत आहे. या कंत्राटदाराने या परिसरात आतापर्यंत अनेक काम केलेले ही सर्व कामे याच पद्धतीचे झाल्याचे निष्पन्न होत आहे. तरी कुठलाही संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर चौकशी करून कारवाई करताना दिसून येत नाही.\nसंबंधित कामाबद्दल सार्वजनिक उप बांधकाम विभाग बल्लारपूर येथील उप अभियंता यांना विचारणा केली असता अशा प्रकारचे कुठलेही काम जर आढळले तर आम्ही कंत्राटदारावर कारवाई करू असे बोलते झाले. मात्र हे काम बांधकाम विभागाच्या नियमानुसार होईल त्यात कुठलीही हयगय केली जाणार नाही असे माध्यमाशी बोलताना सांगितले.\nसमधित कामावर कामगारांची पिळवणूक होत असून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार कंत्राटदाराकडून होत आहे. पुरुषांना फक्त तीनशे रुपये रोजी तर महिलांना दोनशे रुपये रोजंदारीवर राबवून घेत आहे त्यांच्या कुठल्याही नियमानुसार पीएफ नसून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या कंत्राटदाराकडून होत आहे. या सदर बाबीची कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून संबंधित कामावर असणाऱ्या कामगारांची पिळवणूक न होता त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. व संबंधित विभागाकडून होत असलेले काम हे योग्य नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे अशी या परिसरातील नागरिकाची मागणी आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/on-monday-s-t-the-service-will-be-closed/", "date_download": "2020-10-20T11:09:15Z", "digest": "sha1:7I27JJP2C64ODJ3QH2DKOVCGU5MNUF6Y", "length": 9578, "nlines": 87, "source_domain": "www.mh13news.com", "title": "Breaking | सोमवारी जिल्ह्यातील एस.टी. सेवा बंद | MH13 News", "raw_content": "\nBreaking | सोमवारी जिल्ह्यातील एस.टी. सेवा बंद\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकल मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिली आहे़ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एस.टी. बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.\nस��्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ २१ सप्टेंबर २०२० रोजी मराठा समाज व मराठा आरक्षणाशी संबंधित असणाऱ्या सर्व संघटनांच्यावतीने सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे.\nया बंद काळात अनुचित प्रकार होऊ नये. यासाठी २१ रोजी मध्यरात्री १२ वाजून ०१ मिनिटांपासून २१ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपयृंत जिल्ह्यातील एस.टी. सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिका-यांनी घेतला आहे.\nसद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आरक्षणाच्या संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा आरक्षण संघटनेच्यावतीने गावपातळीपासून तालुका ते जिल्हा पातळीवर बैठका घेण्यात येत आहे. बैठकांमध्ये तालुका व जिल्हा बंद करणे, तसेच खासदार व आमदार यांच्या घरासमोर आंदोलन करणे .त्यांना घराबाहेर पडू न देणे, आंदोलनात सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे ,असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 21 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व एसटी बसची सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\nNextऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा 'नियोजन' -पालकमंत्री »\nPrevious « आता...सोलापूर शहरात मास्कची सक्ती : पालकमंत्री दत्तात्रय भरणे\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअस्सल भान | ‘या’ मोबाइल विक्रेत्याने व्यसनाधीन ग्राहकांना केली दुकानबंदी ; वाचा हटके बातमी…\nकेंद्राच्या आयुष मंत्रालयावर डॉ. शिवरत्न शेटे यांची नियुक्ती\nसोलापूर | तब्बल 48 तासानंतर सूर्यनारायण दर्शन ;महिला वर्ग सुखावला\nAction | ‘अवैध धंद्यां’ना तालुक्यात कुठेही थारा नाही : पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nMH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nMH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nMH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nMH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nसोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/chandrakant-patil-criticized-mahavikas-aghadi-govt-over-inquiry-of-jalayukta-shivar-yojana/223751/", "date_download": "2020-10-20T11:31:31Z", "digest": "sha1:QYOI74P7Q6KCJEW45R3BUJWFLJ4ZNGTS", "length": 8557, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Chandrakant patil criticized mahavikas aghadi govt over inquiry of Jalayukta Shivar Yojana", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी जलयुक्त शिवार योजनेची चौकशी राजकीय आकसापोटी – चंद्रकांत पाटील\nजलयुक्त शिवार योजनेची चौकशी राजकीय आकसापोटी – चंद्रकांत पाटील\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील\nजलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी राजकीय आकसापोटी केली जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. जलयुक्त शिवार मोहीमेत जनसहभाग होता. त्यांची देखील चौकशी करमार का असा सवाल सरकारला केला आहे.\n“सरकार तुमचं आहे चौकशी करु शकता. जे दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. पण जलयुक्त शिवार ही मोहीम केवळ सरकारच्या पैशावर चालली नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गावागावातील जनसहभाग आहे. त्यांची पण चौकशी करणार का असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. जलयुक्त शिवाराची अट होती की प्रत्येक गावाचा सहभाग शारीरीक आणि आर्थिक असला तरच सरकारी पैशांचं नियोजन चांगल्या प्रकारे होईल. या मोहीमेत आमिर खान, नान पाटेकर, मकरंद अनासपुरेसह अनेकजण या मोहिमेमध्ये होते,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.\n“या मोहिमेमुळे पाण्याचा साठा वाढला. शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. शेतकऱ्यांनी दोन दोन पीकं घेतली. दुष्काळी भागात पाण्याच्या टँकरचे प्रमाण कमी झालं. या मोहीमेत ६ लाख ४१ हजार ५६० इतकी कामं झाली. या कामांमधली ११२८ कामं कॅगने तपासली. म्हणजे ०.१७ टक्के. याचा अर्थ ९९.८३ ट्क्के कामांचा तपासच केला गेला नाही २२, ५८९ गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामं झाली. १२० गावांमधील कामं कॅगने तपासली. कॅगने संपूर्ण कामाची तपासणी केली नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.\nहेही वाचा –पोट भाजपचं दुखतंय पण बाळंतकळा राज्यपालांना; शिवसेनेचा राज्यपालांवर टीकेचा बाण\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर vs किंग्ज इलेव्हन पंजाब प्रीव्ह्यू\nतरुणाचा भयानक स्टंट; पाहून तुम्हालाही भरेल धडकी\nदिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Articles_with_changed_CASNo_identifier", "date_download": "2020-10-20T12:18:05Z", "digest": "sha1:ZHKYGJGLEV3E72FXKICUWNCD3IZ6FPZJ", "length": 4877, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Articles with changed CASNo identifier - विकिपीडिया", "raw_content": "\nतुमच्या पसंती योग्य प्रकारे स्थापिल्या जाईपर्यंत, हा वर्ग सदस्यपानांवर दाखविला जात नाही.\nप्रशासक / प्रचालक:जरी हा वर्ग रिकामा दिसत असेल तरीही तो वगळू नका \nहा वर्ग कधी-कधी किंवा बऱ्याच वेळेस रिकामा असू शकतो.\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nलाल वर्ग असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील ��ेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१८ रोजी २०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/acb/", "date_download": "2020-10-20T11:00:40Z", "digest": "sha1:3UUPSX52XGDBCUMSYIYDOCL2VOLTP4IZ", "length": 8390, "nlines": 109, "source_domain": "sajagtimes.com", "title": "ACB | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nनारायणगाव पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांवर लाच प्रकरणी गुन्हा दाखल\nनारायणगाव पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांवर लाच प्रकरणी गुन्हा दाखल\nनारायणगाव पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांवर लाच प्रकरणी गुन्हा दाखल\nसजग टाईम्स न्यूज, नारायणगाव\nनारायणगाव | नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलीस शिपाई यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी पुणे अँटीकरप्शन ब्युरोने कारवाई केली आहे. काल रात्री हि कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. अपहरणाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व न्यायालयात लवकर दोषारोपपत्र सादर करण्यासाठी पाच लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसहायक पोलिस निरीक्षक अर्जुन केशव घोडे पाटील व पोलिस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. “एसीबी”चे पोलिस उपअधिक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या साथीदाराविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच न्यायालयामध्ये लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी घोडे पाटील व हांडे यांनी तक्रारदाराकडे सात ऑगस्ट रोजी पाच लाख रूपयांची लाच मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला हा प्रकार अयोग्य वाटला. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी “एसीबी”कडे याबाबत त���्रार दिली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन दोघाविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनील बिले करीत आहेत. तर पोलिस उपअधिक्षक दत्तात्रय भापकर पर्यवेक्षण अधिकारी आहेत.\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/covid-19-vaccines", "date_download": "2020-10-20T12:20:11Z", "digest": "sha1:CLZ2U2BYOKQF2Z5JKISUTH4QIOXGXBCJ", "length": 8436, "nlines": 163, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Covid-19 vaccines Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nBhagat Singh Koshyari | राज्यपाल भगत कोश्यारी दुहेरी संकटात, हायकोर्टाकडून अवमानाची नोटीस\nPM Narendra Modi LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार\nसिनेमागृह, दोन बंगले, हॉटेल, फार्म हाऊसवर टाच; डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांची 22 कोटींची मालमत्ता जप्त\nNagpur | नागपुरात 7 स्वंयसेवकांना उद्या कोरोना लस दिली जाणार\nCorona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार\nबिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार (Corona Vaccine Update) आहे.\nBhagat Singh Koshyari | राज्यपाल भगत कोश्यारी दुहेरी संकटात, हायकोर्टाकडून अवमानाची नोटीस\nPM Narendra Modi LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार\nसिनेमागृह, दोन बंगले, हॉटेल, फार्म हाऊसवर टाच; डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांची 22 कोटींची मालमत्ता जप्त\nरेल्वेची नेहमीच तयारी होती, पण महाराष्ट्राचं पत्र आज मिळालं, रेल्वे��ंत्र्यांचं ठाकरे सरकारकडे बोट\nIPL 2020, KXIP vs DC Live : दिल्ली प्लेऑफ गाठणार की पंजाब आव्हान राखणार \nBhagat Singh Koshyari | राज्यपाल भगत कोश्यारी दुहेरी संकटात, हायकोर्टाकडून अवमानाची नोटीस\nPM Narendra Modi LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार\nसिनेमागृह, दोन बंगले, हॉटेल, फार्म हाऊसवर टाच; डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांची 22 कोटींची मालमत्ता जप्त\nरेल्वेची नेहमीच तयारी होती, पण महाराष्ट्राचं पत्र आज मिळालं, रेल्वेमंत्र्यांचं ठाकरे सरकारकडे बोट\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/08/blog-post_68.html", "date_download": "2020-10-20T12:19:36Z", "digest": "sha1:SRTRZSPEFL7QNVUJNV3X34VERP64B3SF", "length": 8100, "nlines": 51, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "संत बाहिणा बाई महाराज याचा फिरता नारळी सप्ताहात पाचव्या दिवशी ह भ प मच्छिद्र महाराज भोसले नेवासा याचे कीर्तन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » संत बाहिणा बाई महाराज याचा फिरता नारळी सप्ताहात पाचव्या दिवशी ह भ प मच्छिद्र महाराज भोसले नेवासा याचे कीर्तन\nसंत बाहिणा बाई महाराज याचा फिरता नारळी सप्ताहात पाचव्या दिवशी ह भ प मच्छिद्र महाराज भोसले नेवासा याचे कीर्तन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८ | गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८\nममदापुर :- येवला तालुक्यातील देवदरी येथे संत बाहिणा बाई महाराज याचा फिरता नारळी सप्ताहात पाचव्या दिवशी ह भ प मच्छिद्र महाराज भोसले नेवासा याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. भागवत संप्रदायातील पताका खर्या अर्थाने बाहिणा बाई महाराज यानी फडकवली आहे. संताचे अभंग म्हणजे सर्व सामान्यासाठी अमृत असुन थोर संत महात्माचे दर्शन झाले तरी देखील उद्धार होत आसतो . मी तुम्हाला उपदेश करण्यासाठी येथे उभा नसुन जगतगुरू तु��ाराम महाराज याचा तो अधिकार असुन ते खरे समाज सुधारक संत होऊन गेले. त्यानी समाज सुधारक म्हणून मोलाचा वाटा आहे स्वत करून दाखवले. त्यानी सर्व समाज घडवण्यासाठी वाहुन घेतले स्वतःच्या पत्नी चा शेतीचा किंवा कुठलाही विचार न करता आमोल ठेवा ऊपलब्ध करून ठेवला तरी पण महाराज एका अभंगात म्हणतात \" मज पामराशी काय थोरपण पाईची वहान पाई बरी \" त्यामुळे संतांचे अभंग म्हणजे हे संताचे अतंकरण आहे. संत हे भक्तांचे अंतकारण ओळखतात म्हणून तर भगवान श्रीकृष्णाने गीता सागण्यासाठी अर्जूनाची निवड केली. आणि म्हणूनच कीर्तनात वक्ता जसा महत्त्वाचा आहे तसा श्रोता देखील महत्वाचा आहे.\n💥सप्ताह साठी परिसरातील राजापूर ममदापुर खरवंडी देवदरी भागातील लोकानी सप्ताह साठी देणगी जमा केली परतु कार्यक्रमाचे विशाल रूप पहाता कमिटी ने 61 क्विंटल साखरेचा प्रसाद शेवटच्या दिवशी बनविणार आहे सदर साखरेसाठी देणगी देणगी साठी व्हाटस अप वर पोस्ट टाकली ती बघून भगवान मच्छिद्र गुडघे या भावीकने एक्कावन हजार रुपये ची साखर स्वखर्चाने पोहच केली . आशा प्रकारे परिसरातुन मदतीचा ओघ सुरू आहे. या प्रसंगी बाहिणा बाई महाराज संस्थान चे अध्यक्ष मधुसुधन महाराज मोगल ,बाळासाहेब दाणे , भास्कर दाणे, शाताराम आहेर , संपत आहेर, बाळासाहेब थोरात, तात्यासाहेब दाणे , गोपिनाथ दाणे, मच्छिद्र गुडघे, काशीनाथ थेटे , नंदू दाणे, सयाजी गुडघे, ज्ञानेश्वर काळे, रामहारी दाणे, भानदास दाणे, धर्मा दाणे, किशोर झाल्टे, रामभाऊ झाल्टे, विठ्ठल मोरे,नानासाहेब आहेर , शंकर दाणे याच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/01/3104-maratha-aarkshan-beed-aatmhatya-vivek/", "date_download": "2020-10-20T11:56:13Z", "digest": "sha1:3G63J2R6DP6RNGCP72AUWVJ7N2QJ7KWS", "length": 9893, "nlines": 153, "source_domain": "krushirang.com", "title": "धक्कादायक! मराठा आरक��षणासाठी ‘त्या’ तरुणाची आत्महत्या; वाचा, काय आहे प्रकरण | krushirang.com", "raw_content": "\n मराठा आरक्षणासाठी ‘त्या’ तरुणाची आत्महत्या; वाचा, काय आहे प्रकरण\n मराठा आरक्षणासाठी ‘त्या’ तरुणाची आत्महत्या; वाचा, काय आहे प्रकरण\nचालू वर्षी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. सध्या हा मुद्दा राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. १८ वर्षीय विद्यार्थ्यानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहित त्याने राहत्या घरात गळफास घेतला.\nमराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीचे अत्यंत तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. सदर विद्यार्थ्याचे नाव विवेक राहाडे असून बीड तालुक्यातील केतूरा गावात ही घटना घडली आहे.\nविवेकने लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने निटची परीक्षा दिली असल्याचे सांगितले. तसेच आपण एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा असल्याचेही सांगितले. नीटची परीक्षा दिलेली आहे परंतु आता मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाली असल्याचेही त्याने नमूद केले आहे.\nप्रायव्हेट मध्ये शिक्षण घ्यायची आपली ऐपत नसल्याने आता मनासारखे शिक्षण आपल्याला घेता येणार नाही, असेही त्याने चिठ्ठीत म्हटले होते. आरक्षण असतं तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nPrevious articleठाकरे सरकारला पाठींबा असणाऱ्या ‘त्या’ पक्षाच्या नेत्यांनी दिल्या आदित्य ठाकरेंविरोधात घोषणा; वाचा अधिक\nNext article‘त्या’ ६ शेअरद्वारे झुनझुनवालांनी कमावले १५६९ कोटी; पहा मागच्या तिमाहीत त्यांच्या कमाईचा ग्राफ\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझो���चे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3191/Recruitment-of-1557-posts-of-clerks-under-IBPS-by-2020.html", "date_download": "2020-10-20T11:27:21Z", "digest": "sha1:MQXACBNLC2NHAPH5AABKX2KJX2HFEAJB", "length": 7814, "nlines": 97, "source_domain": "naukriadda.com", "title": "IBPS अंतर्गत लिपिक पदाच्या १५५७+ जागांची भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nIBPS अंतर्गत लिपिक पदाच्या १५५७+ जागांची भरती २०२०\nलिपिक या पदासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे एकूण 1557+ रिक्त जागांची भरती २०२० भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.\nएकूण पदसंख्या : १५५७+\nपद आणि संख्या :\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअधिकृत वेबसाईट : www.ibps.in\nअर्ज सुरु होण्याची दिनांक - 02/09/2020\nअर्ज करण्याची शेवटची दिनांक - 23/09/2020.\n(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहवी.)\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nवर्धा येथे NHM अंतर्गत भरती २०२०\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मध्ये विविध पदांची भरती २०२०\nदिवाळीपूर्वी सरकार जाहीर करणार नवीन योजना, नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी\nमुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०\nखुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\n'एमपीएससी'कडे ���र्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर\n'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास \nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन\nकेंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार\n७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे\nBECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०\nBECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०\nमुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०\nECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०\nअमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nवर्धा येथे NHM अंतर्गत भरती २०२०\nमुंबई कुशल कारागीर पदभरती निकाल डाउनलोड\nNEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर\nनीट २०२० परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर\nयूपीएससी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेचे admit card जारी\nस्टाफ सिलेक्शन कमिशन: CHSL 2019 परीक्षेचं प्रवेशपत्र (admit card) जारी\nCISF कॉन्स्टेबल / ड्रायव्हर पदभरती परीक्षा प्रवेशपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-269/", "date_download": "2020-10-20T12:10:26Z", "digest": "sha1:ADDRYW3MR7O54VH6E7L3Q2ZNTBMTDUZP", "length": 12338, "nlines": 134, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०१-२०१९) – eNavakal\n»6:56 pm: भारतीय संगीतातील सूर हरपला, पंडित जसराज यांचं निधन\n»1:58 pm: मुंबई – डॉक्टरांबद्दल मनात आदरच आहे-संजय राऊत\n»5:57 pm: नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन\n»3:14 pm: नांदेड – किनवटचे मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावर यांची आत्महत्या\n»2:31 pm: मुंबईत कोरोना पाठोपाठ आता मलेरियाचे थैमान\nन्युज बुलेटिन महाराष्ट्र व्हिडीओ\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०१-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०१-२०१९)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१५-०१-२०१९)\nई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (२१-०६-२०१८)\nशेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा तूर्तास स्थगित; उद्या चर्चा\nऑस्ट्रेलियन ओपनमधून फेडरर बाहेर\nअष्टविनायकापैकी एक ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात चोरी\nपुणे – गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जुन्नर तालुक्याच्या ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिरात आज भल्या पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास चोरीची धक्कादायक घटना घडली....\nआयपीएलमध्ये विदर्भाचे प्रथमच तीन पंच\nनागपूर – यंदाच्या क्रिकेट मोसमात रणजी आणि इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकून भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास विदर्भ संघाने रचला. आता यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी नागपूरच्या तीन...\nचोर समजून जमावाने पालघरमध्ये केली तिघांची हत्या\nपालघर – पायी निघालेल्या ३ प्रवाशांना चोर समजून गावकऱ्यांनी दगडांनी ठेचून मारल्याची धक्कादायक घटना डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री घडली. यामुळे...\nशपथ घेणारे तरी पक्षात राहतील का\nवर्धा – ‘काही पक्षांची अशी परिस्थिती झाली आहे की, पक्षात कोणी राहायला तयार नाही म्हणून आम्ही पक्षातच राहू अशी शपथ द्यावी लागली आहे. ज्यांनी शपथ...\nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\n नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले\nनवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nआघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई\nमुंबईत १,१३२, पुण्यात २,७२४ नवे रुग्ण राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख २८ हजार ६४२ वर\nमुंबई – राज्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाचे १३ हजार १६५ नवे रुग्ण आढळले, तर ३४६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. तसेच दिवसभरात ९ हजार ११...\nनैर���श्याचा धंदा करणाऱ्यांना जनतेने आरसा दाखवला, कंगनाचा दीपिकाला टोला\nमुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. त्यातच आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने कंगनाने पुन्हा एकदा बॉलीवुड विश्वाला...\nमुंबईकरांना दिलासा, २० टक्क्यांवरून पाणीकपात १० टक्क्यांवर\nमुंबई – मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांवर करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपासून...\nदेशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी\nमुंबई – राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय...\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार पार\nकल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ४२७ जणांना गेल्या २४...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/blog-post_53.html", "date_download": "2020-10-20T11:18:55Z", "digest": "sha1:IXLCSFHLIMIPLISOZFGPRHHBELJQH2M5", "length": 9318, "nlines": 102, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - ३१ जुलै", "raw_content": "\nHomeजुलैदैनंदिन दिनविशेष - ३१ जुलै\nदैनंदिन दिनविशेष - ३१ जुलै\n१४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.\n१६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.\n१६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनला.\n१८५६: न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना.\n१९३७: के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.\n१९५४: इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.\n१९५६: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.\n१९६४: रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.\n१९९२: जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.\n१९९२: सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.\n२०००: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.\n२००१: दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान.\n२००६: फिदेल कॅस्ट्रो यांनी आपल्या भावाला, राऊल यांच्याकडे सत्ता हस्तगत केली.\n२०१२: मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.\n१७०४: स्विस गणिती गॅब्रिअल क्रॅमर यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १७५२)\n१८००: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८८२)\n१८७२: संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मणरामचंद्र पांगारकर यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९४१)\n१८८०: हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १९३६)\n१८८६: अमेरिकन अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बे यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९६५)\n१९०२: व्यंगचित्रकार आणि लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९८९)\n१९०७: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून १९६६)\n१९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)\n१९१८: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल २०००)\n१९१९: भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)\n१९४१: गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)\n१९४७: हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म.\n१९५४: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मनिवंनान यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २०१३)\n१९६५: हॅरी पॉटर च्या लेखिका जे. के. रोलिंग यांचा जन्म.\n१९९२: आहारतज्ज्ञ श्रेया आढाव यांचा जन्म.\n१७५०: पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १६८९)\n१८०५: भारतीय सैनिक धीरान चिन्नमलाई यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १७६५)\n१८६५: आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे य���ंचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)\n१८७५: अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष अँड्रयू जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८०८)\n१९४०: भारतीय कार्यकर्ते उधम सिंग यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)\n१९६८: चित्रकार, संस्कृत पंडित पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)\n१९८०: पार्श्वगायक मोहंमद रफी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४ – कोटला सुलतान सिंग, पंजाब)\n२०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २३ जून १९४८)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/photo-gallery/navratri-preparations-begin-in-thane/223123/", "date_download": "2020-10-20T11:53:03Z", "digest": "sha1:QNV3IAFATODDXNU3KT66EPFYNQDZUYBK", "length": 6793, "nlines": 123, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Navratri preparations begin in Thane", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फोटोगॅलरी Photo: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nफोटो सौजन्य - गणेश कुरकुंडे\nकोरोनाचे संकंट राज्यात असताना यंदा गणेशोत्सवाचे नियमच नवरात्रौत्सवात लागू असणार आहे\nफोटो सौजन्य- गणेश कुरकुंडे\nकाही दिवसांनी नवरात्रौत्सवास सुरूवात होणार आहे\nकाही दिवसांनी नवरात्रौत्सवास सुरूवात होणार आहे\nकोरोनाचे संकंट राज्यात असताना यंदा गणेशोत्सवाचे नियमच नवरात्रौत्सवात लागू असणार आहे\nकोरोनाचे संकंट राज्यात असताना यंदा गणेशोत्सवाचे नियमच नवरात्रौत्सवात लागू असणार आहे\nतोंडावर आलेल्या नवरात्रौत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची लगबग ठाण्यात सुरू झाली आहे\nतोंडावर आलेल्या नवरात्रौत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची लगबग ठाण्यात सुरू झाली आहे\nकाही ठिकाणी घट स्थापन केले जातात तर काही घरी गरब्यात दिवा लावला जातो\nकाही ठिकाणी घट स्थापन केले जातात तर काही घरी गरब्यात दिवा लावला जातो\nयाच मडक्यासारख्या दिसणाऱ्या गरब्याची सजावट तयारी सुरू झाली आहे.\nयाच मडक्यासारख्या दिसणाऱ्या गरब्याची सजावट तयारी सुरू झाली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nसनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स प्रीव्ह्यू\nकोरोना सोकावतोय, कांदा रडवतोय\nमृत्यूनंतरही मैत्री जपणारे शरद पवार, कुटुंबियांचे सांत्वन केलं\nनाशिकमध्ये जाधव गॅसेस प्रकल्पाचे उद्घाटन\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\nPhoto : अभिनेत्री रेखा Birthday Special; या अदांनी चाहते आजही घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dhamma.org/mr/about/mini_anapana", "date_download": "2020-10-20T12:36:19Z", "digest": "sha1:FSAIUNJJRFWOXL2TSPUBGYVAY72LG3C7", "length": 6810, "nlines": 155, "source_domain": "www.dhamma.org", "title": "Vipassana Meditation", "raw_content": "\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nछोटी आनापान साधना - श्री स.ना.गोयन्का व्दारा प्रास्ताविक सत्र\nलहान आनापान सत्र एक शांत हॉल किंवा ध्यानायोग्य खोलीत आयोजित करावीत\nसहभागीदारानी पूर्ण सत्रादरम्यान पाठ ताठ ठेवून बसून पूर्ण शांतता राखत ऐकावे आणि सावधपणे अभ्यास करावा\nसत्र आयोजन करणारी यजमान व्यक्ती किंवा इतर कोणतीही अन्य व्यक्ती ह्यांनी कोणत्याही सूचना, सजीव किंवा रेकॉर्डेड देऊ नयेत; फक्त श्री गोएंका च्या छोट्या आनापान रेकॉर्डिंग मधीलच सूचना असाव्यात\nआनापानच्या छोट्या सत्रामध्ये भाग घेणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क नसावे\nटिप:छोटे आनापान सत्रामध्ये भाग घेणाऱ्यांना ह्या परंपरेमध्ये \"जुने विद्यार्थी\" म्हणून मानले जाणार नाही.\"फक्त जुन्या विद्यार्थ्यांठी\" म्हणून नियुक्त केलेल्या कोणताही कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही.\nप्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | ईमेल वेबमास्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola-coronavirus/former-mla-infected-corona-akola-310463", "date_download": "2020-10-20T12:46:53Z", "digest": "sha1:TBWLD5YNFRT3RE33YTTBRO7NZYJ3YEDR", "length": 14173, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "अकोल्यात माजी आमदाराला कोरोनाची लागण - Former MLA infected with corona in Akola | Akola City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअकोल्यात माजी आमदाराला कोरोनाची लागण\nकोरोनाची महामारी आली आणि सगळे भयग्रस्त झाले. सामान्य माणसाची मदत करण्यासाठी अनेक हात अकोल्यात सरसावले होते. त्यात अग्रेसर होते भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे. रविवारी सकाळी त्यांचा कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला.\nअकोला : कोरोनाची महामारी आली आणि सगळे भयग्रस्त झाले. सामान्य माणसाची मदत करण्यासाठी अनेक हात अकोल्यात सरसावले होते. त्यात अग्रेसर होते भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे. रविवारी सकाळी त्यांचा कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला आणि सगळ्यांना धक्काच बसला.\nकोरोना संकटात त्यांना लोकांची मदत करीत कमीतकमी दहा हजार मास्क आणि तेवढाच आयुर्वेदिक काढा वाटला आहे. त्यांनी संस्थेकडून पीएम केयर आणि सीएम केयर फंडामध्ये डोनेशन देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण सर्व मित्रमंडळीने त्यांना मास्क निर्मिती करून वाटप करण्यासाठी सांगितले होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आयुर्वेदिक काढ्याचे तर मास्क वितरण शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते गेल्या एप्रिल महिन्यातच पार पडले होते. पण म्हणतात ना निसर्गाची रीतच न्यारी असते. त्यांनाही कोरोनाने सोडले नाही. त्यातल्या त्यात डॉ. ढोणे हे एम. एस. सर्जन आहेत.\n‘आम्ही युवाराष्ट्र’च्या माध्यमातून जनजागृती\nगेल्या दोन महिन्यांपासून ‘आम्ही युवाराष्ट्र’च्या माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती करीत आहोत. सावधान रहा, सतर्क रहा, ही महामारी आहे. चूक भूल कधीच माफ करणार नाही. सध्या डॉ जगन्नाथ ढोणे यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यांचा प्रकृती स्थिर आहे. लवकरच ते या संकटातून मुक्त होतील अशी प्रार्थना त्यांच्या चाहत्यांनी केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPM Modi Speech Live - लॉकडाऊन गेला पण व्हायरस अजुन गेलेला नाही\nनवी दिल्ली - गेल्या आठ महिन्यांपासून देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे निय��� जुलै महिन्यापासून शिथिल करण्यात...\nदहावी-बारावीची पुरवणी परीक्षा डिसेंबरमध्ये आजपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात\nसोलापूर ः कोरोना संसर्गामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष पूर्णपणे रखडले आहे. मार्चच्या दरम्यान याचा प्रसार सुरु झाल्याने दहावीचा भूगोलाचा पेपरही रद्द करावा...\nअमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा पहिल्याच दिवशी गोंधळ, अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित\nमांगलादेवी (जि. यवतमाळ ): अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा आज (मंगळवार)पहिला दिवस होता. मात्र, पहिल्याच दिवशी परीक्षेचा फज्जा उडाल्याचे...\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात...\n'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार'\nकोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत. त्याबाबत येत्या 26 आक्‍टोबर पूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरण कंपनीला टाळे...\n'माझे कुटूंब माझी जबाबदारी'नंतरही को-मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी आज 31 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू\nसोलापूर : शहरातील रुग्णांची संख्या एकूण टेस्टच्या तुलनेत 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. 12 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील केवळ 88 हजार 407...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A6", "date_download": "2020-10-20T12:48:25Z", "digest": "sha1:AWPUOV2FO2NWWYBZXF4YOSBQJZJVD5GG", "length": 5951, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंद्रे जिद - विकिपीडिया", "raw_content": "\n२२ नोव्हेंबर १८६९ (1869-11-22)\n१९ फेब्रुवारी, १९५१ (वय ८१)\nआंद्रे पॉल ग्विलॉम जिद (फ्रेंच: André Paul Guillaume Gide; २२ नोव्हेंबर १८६९ - १९ फेब्रुवारी १९५१) हा एक फ्रेंच लेखक होता. जिदला १९४७ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळ��ले होते.\nज्यॉं-पॉल सार्त्र यांनी गिदे आपले स्फूर्तीस्थान असल्याचे म्हणले आहे.\nहेर्मान हेर्स साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते\nइ.स. १८६९ मधील जन्म\nइ.स. १९५१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2019/", "date_download": "2020-10-20T12:24:07Z", "digest": "sha1:S3NKYEZ2QW2S5XUB7AREWNR4PR2AG6CQ", "length": 98916, "nlines": 277, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : 2019", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nवनामकृविस २०१९ सालचा सेरा सुविधेचा बेस्ट युजर प्रोफाईल रजिस्ट्रेशन पुरस्कार\nकृषि संशोधनास चालना देण्यासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेवदारे कृषीक्षेत्रातील ई-रिसोर्सची ऑनलाईन यंत्रणा (Consortium of e-Resources in Agriculture) म्‍हणजेच सेरा प्रकल्‍प राबविण्‍यात येतो. यात उत्कृष्ट दर्जाची सहा हजार पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ई-नियतकालिके कृषि संशोधकांसाठी उपलब्ध असुन या सुविधेचा योग्‍यरित्‍या उपयोग वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व विद्यार्थ्‍यांनी सन २०१९ मध्‍ये आपल्‍या संशोधनासाठी केला. याबाबत पश्चिम विभागातुन प्रकल्पांतर्गत विद्यापीठास सन २०१९ चा बेस्ट युजर प्रोफाईल रजिस्ट्रेशन पुरस्कार देण्‍यात आला. सदरील प्रकल्पाबाबत जागृती करण्यासाठी जे-गेट यांच्या मार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सदरिल पुरस्‍कार दिनांक २८ डिसेंबर रोजी पुणे येथील राष्‍ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात प्रकल्��प संचालक डॉ एस के सिंग, संचालक डॉ आर जी सोमंकुवर, डॉ त्रिपाटी, श्री संजय ग्रोवर यांच्‍या हस्‍ते विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम व मोहन झोरे यांनी स्‍वीकारला.\nवनामकृवित महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय, सामुदायीक विज्ञान महाविद्यालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त दिनांक ३ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी कृषि महाविद्यालयातील सभागृहात महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरिल मेळाव्‍याचे उदघाटन परभणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. उज्‍वलाताई राठोड यांच्‍या हस्‍ते होणार असुन प्रमुख अतिथी म्‍हणुन देवसिंगा (तुळजापुर, जि उस्‍मानाबाद) येथील विजयालक्ष्‍मी सखी प्रो़डयुसर कंपनीच्‍या अध्‍यक्षा मा सौ अर्चनाताई भोसले या उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे राहणार असुन परभणी लोकसभा संसद सदस्‍य मा खा श्री संजय (बंडू) जाधव, विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री सतीश चव्‍हाण, विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री विक्रम काळे, विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री अब्‍दुल्‍ला खान दुर्राणी (बाबाजानी), विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री विपलव बाजोरिया, परभणी विधानसभा सदस्‍य मा आ डॉ राहुल पाटील, पाथरी विधानसभा सदस्‍य मा आ श्री सुरेश वरपूडकर, जिंतुर विधानसभा सदस्‍य मा आ सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर, गंगाखेड विधानसभा सदस्‍य मा आ श्री रत्‍नाकर गुट्टे, परभणी महा‍नगरपालिकाचे महापौर मा सौ अनिता सोनकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.\nमेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ महिला शेतक-यांना उपयुक्‍त कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार असुन कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. तरी सदरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त महिला शेतकरी व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ जयश्री झेंड, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे आदींनी केले आहे.\nजमिनीमधील सेंद्रिय कर्ब वा���वा…. विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर\nपरभणी जिल्‍हयातील मौजे तरोडा येथे ' किसान गोष्टी ' कार्यक्रम संपन्‍न\nकृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ यांचे संयुक्त विदयमाने मौजे तरोडा (ता. परभणी) येथे गुलाबी बोंडअळी निर्मुलन व फरदड मुक्ती यावर 'किसान गोष्टी' कार्यक्रम दिनांक 30 डिसेंबर रोजी संपन्‍न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे होते तर अध्‍यक्षस्‍थानी परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे होते. यावेळी विस्तार कृषि विदयावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, तालुका कृषि अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे, प्रगतशील शेतकरी श्री. एकनाथराव साळवे, श्री. नरेश शिंदे, श्री. पुरुषोत्त्म शिंदे, श्री. कुलकर्णी, श्री.विठठलराव जवंजाळ, कृषि विभागातील अधिकारी श्री.सुरेश म्हस्के, गंगाखेड तालुका कृषि अधिकारी श्री. भगवान कच्छवे, मंडळ कृषि अधिकारी श्री.संघई, श्री. शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी आपल्‍या मार्गदर्शनात डॉ. डी. बी. देवसरकर यांनी कापसाची प-हाटी कुटटी करुन जमिनीत गाढुन जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे शेतक-यांना आव्हान केले तसेच दिवसेंदिवस जमिनीचा –हास होत असुन शेतीमधील अवशेष जसे उसाची पाचट, कापसाची प-हाटी, तु-हाटया मोठया प्रमाणात जाळल्या जातात ते न जाळता जमिनीत गाढल्यास सेंद्रिय कर्बात वाढ होऊन कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असे सांगितले तसेच प-हाटी उपटुन न काढता जागेवरच यंत्राच्या साहयाने कुटटी करुन जमिनीत मिसळण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.\nअध्यक्षीय भाषणांत श्री. संतोष आळसे यांनी कपाशी प-हाटी कुटटी यंत्राचे महत्व सांगुन या यंत्रासाठी शासनाकडुन छोटया शेतक-यांना 50 टक्के अनुदान उपलब्ध असल्‍याचे सांगितले. या यंत्रामधुन प-हाटीची पुर्णपणे कुटटी होत असल्यामुळे लवकर कुजण्यासाठी मदत होते व दुसरे पीक लगेच घेण्यासाठी मदत होते असे प्रतिपादन केले.\nडॉ. यु. एन. आळसे यांनी कापुस प-हाटी कुटटी यंत्राचे एकात्मिक किड व्यवस्थापनातील महत्व सांगुन प-हाटी कुटटी केल्यामुळे एकरी साधारत: 4-5 टन सेंद्रिय खत जमिनीस उपलब्‍ध होऊन त्याचा फायदा जमिन सुधारण्याच्या दृष्टीने होतो असे सांगितले.\nशेतकरी श्री.संजय शेळके यांच्या शेतावर यंत्राव्‍दारे कापसाच्‍या प-हाटीची कुटटी कर-याचे प्रात्यक्षिक दाख‍वुन मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक श्री. प्रभाकर बनसावडे, यांनी केले. सूत्रसंचालन आत्माचे श्री. इक्कर यांनी केले तर आभार श्री. रेंगे, यांनी मानले. यावेळी श्री. माने, श्री. कुरूगळ, श्री. गायकवाड,,सौ. घोडके आदीसह तरोडा परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी परभणी येथील रोटोकिंग कंपनी व लक्ष्मी ट्रेडींग कंपनी यांनी सहकार्य केले.\nवनामकृवित शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) परभणी यांच्या संयुक्‍त विदयमाने दिनांक 23 डिसेंबर रोजी हळद उत्पादन व प्रक्रिया या विषयावर शेतकरी - शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे होते तर परभणीचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. एस. बी. आळसे, किटकशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. टी. बंटेवाड, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. डी. बी. देवसरकर म्‍हणाले की, पिक उत्‍पादन वाढविण्यासाठी जमिनीच्या पोताप्रमाणे पिकांचे नियोजन करावे तसेच पिकांच्या कालावधीनुसार जमिनीची निवड करावी. शेती करतांतना आपल्याला आलेल्या अनुभवाचा वापर करावा, शेतकरी हा खरा शास्त्रज्ञ आहे. शेतक-यांच्या आलेल्या समस्येवर प्रामुख्याने विदयापीठ संशोधन करत असल्‍याचे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nप्रास्ताविकात श्री एस.बी.आळसे यांनी हळद हे परभणी जिल्हयात महत्वाचे नगदी पिक असल्यामुळे, हळद पिकांचे शास्त्रीय पध्दतीने लागवड व्हावी, यासाठीच शेतकरी शास्‍त्रज्ञ संवाद आयोजित केलेचे नमूद केले.\nतांत्रिक मार्गदर्शनात तोंडापुर कृषि विज्ञान केंद्राचे विषय विषेषज्ञ श्री. टी. जी. ओळंबे यांनी हळद लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. एस. डी. बंटेवाड यांनी रब्बी पिकावरील किड व्‍यवस्‍थापनावर तर डॉ. मिनाक्षी पाटील यांनी हळद पिकावरील रोग व्यवस्थापन व प्रा.डी.डी पटाईत यांनी हळदीवरील किड व���‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. जी. पुरी यांनी केले तर आभार श्री योगेश पवार यानी मानले. कार्यक्रमास परभणी जिल्‍हयातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. एस. बी. आळसे, डॉ. यु. एन. आळसे आणि श्री. के. आर. सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. इक्क, श्री. अंभुरे, श्री. सोळुंखे, श्री. पवार, श्री. माने, श्री. कदम, श्री. जोशी तसेच आत्मा परभणी आणि कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणीच्या अधिकारी कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.\nशेतमालास योग्‍य मुल्‍य मिळण्‍याकरिता ई नाम प्रणाली कार्यक्षमरित्‍या राबविणे गरजेचे..... मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ\nवनामकृवित आयोजित महाराष्‍ट्र कृषी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचा समारोप\nशेतक-यांच्‍या शेतमालास योग्‍य मुल्‍य मिळण्‍याकरिता ई नाम प्रणाली कार्यक्षमरित्‍या राबविणे गरजेचे असुन ई नाम योजनेबाबत शेतकरी, कृषि उद्योजक, आडते, कंपन्‍या यांच्‍यात जागृतीची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन हैद्राबाद येथील राष्‍ट्रीय कृषि विस्‍तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे (मॅनेज) संचालक मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि अर्थशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २१ व २२ डिसेंबर रोजी महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात होते या परिषदेच्‍या समारोपीय कार्यक्रमात (दिनांक २२ डिसेंबर रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र कृषि अर्थशास्‍त्र संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ प्रकाश महिंद्रे हे होते तर व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख, डॉ डि बी यादव, डॉ बी एन गणवीर, डॉ एस एस वाडकर, डॉ आर जी देशमुख, डॉ के पी वासनिक, मुख्‍य आयोजक डॉ दिगंबर पेरके आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमा डॉ के सी गुम्‍मागोलमठ पुढे म्‍हणाले की, एका बाजुस शेतमाल खरेदी करणा-या ग्राहकांना मोठी किंमत द्यावी लागते, परंतु त्‍यातील मुख्‍य नफा शेतक-यांच्‍या पदरात न पडता, व्‍यापा-यांनाच होतो. ई नाम विपणन व्‍यवस्‍थेत स्‍पर्धेात्‍मकरित्‍या शेतक-यांना योग्‍य मोबदला मिळेल. करार पध्‍दतीने शेतीची संकल्‍पना पुढे येत आहे, परंतु यात शेतक-यांचे शोषण होणार नाही यासाठी असलेल्‍या मॉडेल कॉन्‍ट्रट फार्मिंग अॅटची योग्‍य अंमलबजावणी करून शेतकरी व कंपन्‍यात एक विश्‍वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. शेतमाल विपणनमध्‍ये कृषि पदवीधरांना कार्य करण्‍याची मोठी संधी असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.\nसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासाठी शेतमाल विपणन यंत्रणा मजबुत करावी लागेल. सफरचंद व नारळ ही पिके काही भागातच पिकतात, परंतु ही दोन्‍ही फळे संपुर्ण देशात उपलब्‍ध होतात, त्‍याचा योग्‍य मोबदला उत्‍पादकांना मिळतो, यासारख्‍या बाबींचा अभ्‍यास कृषि अर्थशास्‍त्रातील संशोधकांनी करावा.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ सचिन मोरे यांनी मानले. सदरील परिषदेत देशातील व राज्‍यातील शंभर पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ सहभागी झाले होते तांत्रिक सत्रात सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे, कृषि विकासाचे सामाजिक-आर्थिक मानके, सुधारित कृषि तंत्रज्ञानाचा परिणाम, कृषि विपणन धोरण, शेतमाल मुल्‍य धोरण आदी विषयांवर सहभागी शास्‍त्रज्ञ संशोधन लेखांचे व पोस्‍टरचे सादरीकरण केले. यातील उत्‍कृष्‍ट संशोधन लेख व पोस्‍टर सादरिकरण करणा-या संशोधक, प्राध्‍यापक व विद्या‍र्थ्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन्‍माननित करण्‍यात आले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nदेशात हरितक्रांती झाली, आता शेतक-यांचे उत्पन्न वाढविणा-या क्रांतीची आवश्यकता ..... मा डॉ अशोक दलवाई\nवनामकृवित आयोजित महाराष्‍ट्र कृषी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे उदघाटन\nभारत स्‍वातंत्र झाला त्‍यावेळी वाढत्‍या लोकसंख्‍येसाठी पुरेसे अन्‍नधान्‍य पुरवठयाची मोठी समस्‍या देशासमोर होती. कृषी विज्ञान व तंत्रज्ञानाच्‍या जोरावर सन १९७२ मध्‍ये आपण अन्‍नधान्‍यबाबतीत स्‍वयंपुर्ण झालो, तर आज आपण अडीचशे दशलक्ष टन पेक्षा जास्‍त अन्‍नधान्��य उत्‍पादनाचा विक्रम केला, तसेच फळ व भाजीपाल पिकांतही विक्रमी उत्‍पादन होत आहे. आज जगात दुध उत्‍पादनात आपण अग्रेसर आहोत. हे सर्व कृषि क्षेत्रातील विकास होतांना शेतक-यांचे उत्‍पन्‍न मात्र त्‍याप्रमाणात वाढले नाही. आज शेतीत अधिक उत्‍पादन देणा-या हरितक्रांतीपेक्षा शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढणा-या क्रांतीची गरज आहे, तरच शेती, शेतकरी व देश टिकेल. देशाच्‍या कृषि विकासाच्‍या केंद्रस्‍थानी शेतकरी कल्‍याण हेच ध्‍येय असले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे अभ्‍यास समितीचे अध्‍यक्ष मा डॉ अशोक दलवाई यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि अर्थशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २१ व २२ डिसेंबर रोजी महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले असुन या परिषदेच्‍या उद्घाटनप्रसंगी (दिनांक २१ डिसेंबर रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्‍ट्र राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल यांची उपस्थिती होती तसेच शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, महाबीजचे माजी महासंचालक डॉ शालीग्राम वानखेडे, विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख, मुख्‍य आयोजक डॉ दिगंबर पेरके, महाराष्‍ट्र कृषि अर्थशास्‍त्र संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ प्रकाश महिंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमा डॉ अशोक दलवाई पुढे म्‍हणाले की, शेतक-यांचे उत्‍पन्‍न क्रांतीच्‍या दिशेने कार्य करतांना नागरिकांना पौष्टिक अन्‍न सुरक्षाही साधता आले पाहिजे तसेच पर्यावरण सुरक्षेकडेही लक्ष द्यावे लागेल. हरित क्रांती मुख्‍यत: वनस्‍पती शास्‍त्रज्ञ, पिक पैदासकर, कृषिविद्या शास्‍त्रज्ञ, मृदाशास्‍त्रज्ञ यांच्‍या आधारे आपण साध्‍य केली परंतु शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍न वाढ क्रांतीत शेतमाल व अन्‍न प्रक्रिया, कृषि निविष्‍ठा व्‍यवस्‍थापन, कृषि उद्योग व्‍यवस्‍थापन, वित्‍तीय व्‍यवस्‍थापन, शेतामाल विपणन व निर्यात आदी क्षेत्रातील तज्ञ व शास्‍त्रज्ञांची भुमिका महत्‍वाची राहणार आहे. शेतमालाची नासाडी ही मोठी समस्‍या आपल्‍या समोर आहे, त्‍यामुळे शेतमाल काढणी पश्‍चात तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. जीवाश्‍म इंधनाच्‍या माध्‍यमातुन देशात औद्योगिक क्रांती झाली, परंतु हे जीवाश्‍म इंधन पुर्ननिर्माण करता येत नाही, याचे साठे कमी झाले. आता पुढील औद्योगिक क्रांतीसाठी आपणास अक्षय उर्जा स्‍त्रोत म्‍हणजेचे जैवइंधन व शेतीतील बायोमासचा उपयोगच करावा लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडा व विदर्भ विभागातील कोरडवाहु क्षेत्रातील शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे मोठे आव्‍हान आहे. संशोधनाच्‍या आधारे कृषि तंत्रज्ञान विकसित करणे ही कृषि विद्यापीठाची प्रमुख भुमिका असुन कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञानात्‍मक पाठबळ व शासनाचे धोरणात्‍मक पाठबळ या जोरावर आपण हे आव्‍हान पेलु शकु. अन्‍न सुरक्षा, पोषण सुरक्षा व उपजीवीका सुरक्षेसाठी माती, पाणी, कृषि निविष्‍ठ आदींची प्रति एकक कार्यक्षम वापर करून शेतमाल उत्‍पादन वाढ आपले ध्‍येय असले पाहिजे.\nमहाराष्‍ट्र राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेती व शेतक-यांसमोर अनेक समस्‍या आहेत, हवामान बदल व पावसाचा लहरीपणामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे, यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. शेतक-यांचे दरडोई उत्‍पन्‍न अत्‍यंत कमी असुन शेतक-यांची सौदाशक्‍ती वाढण्‍याच्‍या दिशेने काम करावे लागेल. आज खाद्यतेलाची मागणी मोठया प्रमाणात वाढत आहे, यासाठी मोठया प्रमाणावर आपणास आयात करावी लागत आहे, तेलबिया पिकांच्‍या उत्‍पादन वाढीवर आपणास लक्ष केंद्रीत करावे लागेल.\nशिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख यांनी केले तर डॉ प्रकाश महिंद्रे यांनी महाराष्‍ट्र कृषि अर्थशास्‍त्र संस्‍थेचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ दिगंबर पेरके यांनी मानले. उदघाटन कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nदोन दि���स चालणा-या सदरील परिषदेत देशातील व राज्‍यातील शंभर पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ सहभागी झाले असुन असुन तांत्रिक सत्रात सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे, कृषि विकासाचे सामाजिक-आर्थिक मानके, सुधारित कृषि तंत्रज्ञानाचा परिणाम, कृषि विपणन धोरण, शेतमाल मुल्‍य धोरण आदी विषयांवर सहभागी शास्‍त्रज्ञ संशोधन लेखांचे सादरीकरण करणार आहेत. सदरील परिषदेचा समारोप दिनांक २२ डिसेंबर रोजी हैद्राबाद येथील राष्‍ट्रीय कृषि विस्‍तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे (मॅनेज) संचालक मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ यांच्‍या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.\nमा. डॉ अशोक दलवाई यांचा अल्‍प परिचय\nमा. डॉ अशोक दलवाई,\nराष्‍ट्रीय जिरायती क्षेत्र प्राधिकरण,\nकृषि, सहकार तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय,\nभारत सरकार, नवी दिल्‍ली\nमा डॉ अशोक दलवाई हे केंद्र शासनाच्‍या कृषि, सहकार व शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या राष्‍ट्रीय जिरायती क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी असुन केंद्र शासनाचे सन 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे उदिष्‍टे साध्‍य करण्‍यासाठी नेमलेल्‍या आंतर मंत्रालयीन अभ्‍यास समितीचे ते अध्‍यक्ष आहेत. सन 2018 मध्‍ये त्‍यांनी शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे उदिष्‍टे साध्‍य करण्‍यासाठी 14 खंडीय धोरणात्‍मक शिफारशीचा अहवाल भारत सरकारला सुपूर्त केला आहे तसेच सध्‍या या केलेल्‍या शिफारशीच्‍या अंमलबजावणीवर देखरेख करण्‍याचे कामही ते करित आहेत.\nमा डॉ अशोक दलवाई हे धारवाड येथील कृषी विद्यापीठाचे कृषि अर्थशास्‍त्राचे पदव्‍युत्‍तर असुन त्‍यांना सन 2016 मध्‍ये धारवाडा कृषि विद्यापीठाने मानद डॉक्‍टरेट पदवीने सन्‍माननित केले आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवाच्‍या 1984 बॅचचे ओरीसा कॅडरचे आयएएस अधिकारी असुन त्‍यांनी ओरिसा व कर्नाटक राज्‍यात जिल्‍हाधिकारी पदावर उल्‍लेखनिय कार्य केले आहे. देशात बायोमेट्रिक आधारित आधार कार्ड प्रणालीचे सुरवातीचे सदस्‍य राहिले असुन तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख म्‍हणुन कार्य केले आहे. ते सर्वसामान्‍यापर्यत नागरी सेवा प्रभावीपणे पोहचविण्‍यासाठी आणि सुशासनाबाबत नेहमीच आग्रही असतात. ओडिशा राज्याचे पहिले कृषी धोरण, कर्नाटकचे पहिले वस्त्र धोरण, बेंगळुरू शहरातील मालमत्ता कराच्या मूल्यांकन��साठी स्व-मूल्यांकन योजना (त्यानंतर देशभरात दत्तक घेण्यात आले), स्वच्छ बेंगळुरू - घनकचरा व्यवस्थापन, सहभागी पाटबंधारे व्यवस्थापन, राज्य पीएसयूची पुनर्रचना आदीमध्‍ये त्‍यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्‍यांनी आजपर्यंत आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवर अनेक व्‍याख्‍याने दिली आहेत. भारत सरकारच्‍या मॉडेल अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्युस अँड लाइव्ह स्टॉक मार्केटिंग (प्रमोशन अँड फॅसिलिटेशन) कायदा 2017, मॉडेल कॉन्ट्रॅक्ट शेती व सेवा कायदा, 2018, ग्रामीण कृषी बाजारपेठा आदीसाठी मार्गदर्शक तत्वाचा मसुदा तयार करण्‍यात त्‍यांचे मोलाचे योगदान आहे.\nवनामकृविच्‍या औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्रात केशर आंबा लागवड प्रशिक्षण संपन्‍न\nदेशांतर्गतच आंबा विक्रीसाठी मोठी संधी.......संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांचे प्रतिपादन\nभविष्‍यात आंबा लागवडी खालील क्षेत्र विस्तारले आणि अधिक उत्पादन मिळाले, तरीही विक्रीची काळजी करण्याचे कारण नाही. फळामध्‍ये आंबा फळास देशातील तसेच राज्यातील ग्राहक मोठया प्रमाणात पंसती असुन देशाची लोकसंख्यचा विचार करता आपल्या देशातंंर्गतच आंब्‍याची बाजारपेठ मोठी आहे, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेले हिमायतबाग औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्रात कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा – आत्‍मा औरंगाबाद यांच्या सहकार्याने दिनांक 19 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकरिता केशर आंबा लागवड विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आयोजीत केले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी पाटील, संशोधन उपसंचालक डॉ एस बी पवार, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ तुकाराम मोटे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री प्रकाश अव्हाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमार्गदर्शनात डॉ दत्‍तप्रसाद वासकर पुढे म्‍हणाले की, आंबा फळाच्‍या विक्रीचे तंत्र अवगत करून या फळपिकातून शेतक-यांना समृद्धी साधणे शक्‍य होईल. दर्जेदार आंबासाठी काही ग्राहकांची जास्‍त किंमत देण्‍याची तयारी असते. त्‍यासाठी प्रतवारी, पॅकिंग आणि गुणवत्ता याची कास आंबा उत्‍पादकांनी धरावी, असा सल्‍ला देऊन देशाच्या वेगवेगळ्या भागातील शेतकरी लागवड करीत असलेल्या जातीची विशेष वैशिष्ट्ये देखील सांगितले.\nजिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ तुकाराम मोटे यांनी आंबा लागवड करण्यासाठी कृषी विभाग राबवत असलेल्या वेगवेगळ्या योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रकाश अव्हाळे यांनी केले. सूत्रसंचालन आत्मा कार्यालयाचे बीटीएम श्री मकरंद ननावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ आर व्ही नयनवाड यांनी मानले.\nतांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एम बी पाटील यांनी जमिनीच्या निवडीपासून तर फळधारणेपर्यंत केशर आंबा लागवडीचे तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आंबा फळ पिकावरील रोग व त्याचे व्यवस्थापनावर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ गजेंद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले तर आंब्यावरील कीड व्यवस्थापन या विषयावर डॉ एन आर पतंगे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास शंभरपेक्षा जास्त आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री प्रकाश आव्हाळे आणि त्यांचा चमूंनी परिश्रम घेतले\nविभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद\nवनामकृवितील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजना देशात सर्वोत्‍कृष्‍ट\nगौरव कार्याचा : ग्रामीण कृषि मौसम सेवा योजने अंतर्गत पन्‍नास लाखपेक्षा जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहचविला जातो हवामान आधारित कृषि सल्‍ला\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कृषि हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍प अंतर्गत असलेल्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेस २०१८ सालचा देशातील सर्वोत्‍कृष्‍ट केंद्र म्‍हणुन ग्‍वालियर येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषि विद्यापीठात आयोजित ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेच्‍या १३ व्‍या वार्षिक आढावा राष्‍ट्रीय बैठकीत सन्‍माननित करण्‍यात आले. स‍दरिल सन्‍मान नवी दिल्‍ली येथील भारतीय हवामान विभागाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक मा डॉ एम मोहापात्रा यांच्‍या हस्‍ते ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेचे मुख्‍य समन्‍वयक डॉ कैलास डाखोरे व श्री प्रमोद शिंदे यांनी स्‍वीकारला. कार्यक्रमास ग्‍वालियर येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा प्रा एस के राव, जबलुपर येथील अटारीचे संचालक डॉ अनुपम मिश्रा, भारतीय कृषी हवामान विभागाचे प्रमुख डॉ के के सिंग, भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक उपसंचालक (कृषि विस्‍तार) डॉ रणधीर सिंग, ग्‍वालीयार कृषी महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ जे पी दिक्षीत, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ एस एन उपाध्‍याय, कार्यक्रम आयोजक डॉ यु पी एस भथुरीया आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत वनामकृवि शास्‍त्रज्ञ लिखित ‘हवामान आधारित शेती व्‍यवस्‍थापन’ पुस्तिकाचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.\nसदरिल वनामकृवितील योजना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असुन योजनेचे मुख्‍य समन्‍वयक डॉ कैलास डाखोरे आहेत. तसेच यात संशोधन सहयोगी श्री प्रमोद शिंदे, डॉ यु एन आळसे, प्रा डी डी पटाईत, डॉ ए टी दौंडे, डॉ सी बी लटपटे, डॉ विनोद शिंदे, डॉ राहुल बगेले, प्रा ए टी शिंदे, श्री पांडुरंग कानडे आदी शास्‍त्रज्ञांचे पथक कार्यरत आहे.\nभारतीय कृषि मंत्रालय व पृथ्‍वी विज्ञान मंत्रालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भारतीय हवामानशास्‍त्र विभागाच्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजने अंतर्गत देशात १३० कृषि हवामान केंद्र कार्यरत असुन परभणी विद्यापीठातील केंद्र २००७ साली सुरू झाले. या केंद्राच्‍या वतीने पिकांची पेरणीपुर्व ते पीक काढणीपर्यंत प्रत्‍येक अवस्‍थेतील शेतातील कामाचे हवामान आधारीत नियोजन कसे करावे यांचे सल्‍ला व मार्गदर्शन देण्‍यात येते. या केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील जिल्‍हापातळीपर्यंत शेतकरी बांधवाना आठवडयातुन दोन वेळा मंगळवार व शुक्रवार कृषि हवामान सल्‍ला दिला जातो, यात पुढील पाच दिवसांकरिता पाऊस, तापमान, आर्द्रता, वा-याचा वेग, दिशा व ढगांची स्थिती या हवामान घटकांचा समावेश असतो, या आधारे कृषि सल्‍ला दिला जातो. स‍दरिल सल्‍ला जिल्‍हयानिहाय आकाशवाणी, दुरदर्शन, वर्तमानपत्रे, प्रसार माध्‍यमे, कृषि विज्ञान केंद्रे, किसान पोर्टल एसएमएस, मोबाईल अॅप्‍स, व्‍हॉटसअॅप ग्रुप, संकेतस्‍थळ, ब्‍लॉग आदींच्‍या माध्‍यमातुन पन्‍नास लाख पेक्षा जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहचविला जातो. या वेळोवेळी प्रसारित केलेल्‍या हवामानातील बदलातील सावधानतेच्‍या इशारामुळे अनेक शेतक-यांना आपले होणारे शेतीतील नुकसान प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष टाळणे शक्‍य होत आहे. या कार्याचा गौरव म्‍हणुन देशातील सर्वोत्‍कृष्‍ट के��द्र म्‍हणुन वनामकृविच्‍या ग्रामीण मौसम सेवा केंद्रास सन्‍माननित करण्‍यात आले.\nवनामकृवित महाराष्‍ट्र कृषी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन\nकेंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे समितीचे अध्‍यक्ष मा डॉ अशोक दलवाई यांची प्रमुख उपस्थिती\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि अर्थशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २१ व २२ डिसेंबर रोजी महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरील परिषदेचे उद्घाटन दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय जिरायती क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे समितीचे अध्‍यक्ष मा डॉ अशोक दलवाई यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्‍ट्र राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल उपस्थित राहणार आहेत तसेच शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.\nदोन दिवस चालणा-या सदरील परिषदेत देशातील व राज्‍यातील शंभर पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ सहभाग घेणार असुन सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे, कृषि विकासाचे सामाजिक-आर्थिक मानके, सुधारित कृषि तंत्रज्ञानाचा परिणाम, कृषि विपणन धोरण, शेतमाल मुल्‍य धोरण आदी विषयांवर सहभागी शास्‍त्रज्ञ संशोधन लेखांचे सादरीकरण करणार आहेत. सदरील परिषदेचा समारोप दिनांक २२ डिसेंबर रोजी हैद्राबाद येथील राष्‍ट्रीय कृषि विस्‍तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे (मॅनेज) संचालक मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ यांच्‍या प्रमुख उपस्थित होणार आहे. परिषदेत शेतक-यांसाठी शेती या विषयावर मा डॉ अशोक दलवाई तर भारतीय शेतमाल बाजारपेठ सुधारणा यावर मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ यांचेही मुख्‍य व्‍याख्‍यान होणार असल्‍या���ी माहिती विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख, मुख्‍य आयोजक डॉ दिगंबर पेरके व संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ प्रकाश महिंद्रे यांनी दिली आहे.\nपुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी कापसाचा फरदड घेऊ नये\nवनामकृवि किटकशास्‍त्रज्ञांचा शेतकरी बांधवाना सल्‍ला\nनोव्हेबर व डिसेंबर महिन्यात रात्रीच्या तापमानात घट व रात्रीचा कालावधीत वाढ होत असल्याने गुलाबी बोंडअळीच्या पतंगाना उपजीविकेसाठी अनुकुल वातावरण ठरत आहे. त्याकरीता सद्य परिस्थितीत गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असुन पुढील प्रमाणे उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किडकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे.\nगुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्‍यासाठी कामगंध सापळयाचा वापर करुन मोठया प्रमाणात सामुहिकरीत्या नर पतंग गोळा करुन नष्ट करावेत. जिनींग - प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. आवश्यकता असलेल्या ठिकाणी कामगंध सापळयातील ल्युर बदलून नवीन ल्युर लावावे. डिसेंबर व जानेवारी महीन्यात कपाशीच्या पऱ्हाटया किंवा वाळलेल्या नख्या मध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्‍याची शक्यता असुन पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीच्‍या शेतातील अवशेष नष्ट करणे अवश्यक आहे. जानेवारी महिन्या नंतर कपाशीचे पिक ठेवल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेस आणखी चालना मिळते, आणि अळीच्या जीवनक्रमांच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होते, तसेच बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारकता निर्माण होते. डिसेंबर महिन्यानंतर शेत पुढील 5 ते 6 महिने कापूस पीक विरहीत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते, त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो. डिसेंबर नंतर खाद्य उपलब्‍ध नसल्यास अळी सुप्तअवस्थेत जाते. परंतू फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो म्हणून कुठल्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये. कापूस पिकाचा चुरा करणारे यंत्राचा या वापर करावा व तयार झालेला पिकाचा चुरा गोळा करुन सेंद्रिय खतामध्ये रुपांतरीत करावे. ���ीक काढणीनंतर खोल नांगरणी करुन जमिन उन्हात चांगली तापू दयावी. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटया, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे. फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर सिंचन उपलब्ध असलेल्या जमिनीवर पाणी देऊन पुन:श्च कापूस पिक घेतले जाते. अशा वेळी पिकापासून जोमदार उत्पन्न मिळण्यासाठी पाणी, खते, किटकनाशके यांचा वापर करुन मार्च महिन्यानंतरही कापूस पीक घेतले जाते. फरदड कपाशीला सिंचीत केल्याने पाते, फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंडअळीला सतत खाद्य उपलब्ध होते. फरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण चांगले होत नाही त्यामुळे धाग्याची लांबी कमी होते. त्याचप्रमाणे धाग्याची मजबुती व रुईचा उतारा घटून कापसाला बाजारभाव कमी मिळतो. कापसाची फरदड घेतल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. फरदड कापूस पिकांवर येणाऱ्या अळयांना हंगामानंतर सतत खाद्य उपलब्ध होते. त्यामुळे किडींचा पुढील हंगामात प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. कापूस पिकाचा कालावधी जसा-जसा वाढत जातो त्याप्रमाणे त्यामधील बीटी प्रथिनाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे बोंडअळयांमध्ये बीटी प्रथिना विरुध्द प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची शक्यता असते. खरीप हंगामात पिठया ढेकूण व पांढरी माशीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास त्याचा फरदड कपाशीमध्ये मोठया प्रमाणात प्रसार होऊन उत्पादनात घट होते व पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. त्‍यामुळे पुढील हंगामातील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फरदड कपाशी न घेण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड व समन्वय अधिकारी क्रॉपसाप प्रकल्प तथा सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंत बडगुजर यांच्या वतीने करण्यात आले आहे.\nवनामकृविच्या शिक्षण संचालक पदाचा डॉ डि एन गोखले तर विस्‍तार शिक्षण संचालक पदाचा डॉ डि बी देवसरकर यांनी पदभार स्‍वीकारला\nडॉ डि एन गोखले\nडॉ डि बी देवसरकर\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले यांची अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्‍या शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) यापदावर नियुक��‍ती झाली होती, दिनांक ६ डिसेंबर रोजी ते त्‍यापदावर रूजु झाले तसेच परभणी कृषि विद्यापीठातील शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) या रिक्‍तपदाचा पदभारही त्‍यांचाकडेच होता. या रिक्‍त झालेल्‍या शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) पदाचा पदभार डॉ डि एन गोखले यांनी तर विस्‍तार शिक्षण संचालक म्‍हणुन डॉ डि बी देवसरकर यांनी दिनांक ६ डिसेंबर रोजी पदभार स्‍वीकारला. सदरिल पदभार माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्‍या मान्‍यतेने कुलसचिव डॉ रणजित पाटील यांच्‍या आदेशानुसार त्‍यांनी स्‍वीकारला. डॉ डि एन गोखले हे सध्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचे तर डॉ डि बी देवसरकर हे गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य आहेत.\nडॉ डि एन गोखले यांना विद्यापीठात विविध पदांचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रात ३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असुन ते चार वर्ष कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख म्‍हणुन कार्यरत होते तर सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य यापदावर गेली सात वर्षापासुन कार्यरत आहेत. डॉ गोखले यांनी कृषिविद्या विभागातुन आचार्य ही पदवी प्राप्‍त केली असुन त्‍यांची आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवरील जर्नल मध्‍ये शंभर पेक्षा जास्‍त संशोधन लेख प्रसिध्‍द झाले आहेत. तसेच डॉ डि बी देवसरकर यांना विद्यापीठात कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण या क्षेत्रात विविध पदांचा प्रदीर्घ अनुभव असुन त्यांनी कृषि अनुवंशशास्‍त्र व वनस्पतीशास्‍त्राचे विभाग प्रमुख व विद्यापीठाचे कुलसचिव म्‍हणुन ही कार्य केले आहे. गेल्‍या दोन वर्षापासुन गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य म्‍हणुन कार्यरत असुन ते कृषि अनुवंशशास्‍त्र व वनस्पतीशास्‍त्राचे आचार्य पदवीधारक आहेत. त्‍यांची आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवरील जर्नल मध्‍ये १२५ पेक्षा जास्‍त संशोधन लेख प्रसिध्‍द झाले आहेत.\nभविष्‍यात देशी कपाशीखालील लागवड क्षेत्र वाढू शकते ........ कापुस तज्ञ डॉ. बसवराज खादी\nवनामकृवितील महेबुब बाग परभणी येथील कापुस संशोधन केंद्राचा शताब्‍दीपुर्ती सोहळा संपन्‍न\nदेशी कपाशीचे वाण रसशोषण करणा-या कीडींला प्रतिकारक्षम असुन सघन लागवड पध्दतीतुन उत्पादन वाढ व लांब धाग्याचे वाण विकसीत केल्यामुळे भविष्यात देशी कपाशीखालील लागवडीचे क्षेत्र वा���ु शकते. देशी कपाशीत बोंडाची अधिक संख्या व त्यांचा आकार लक्षात घेता भविष्यात कपाशी वेचणीसाठी यांत्रिकीकरणावर भर दयावा लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक तथा कापुस तज्ञ डॉ. बसवराज खादी यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील देशी कपाशीवरील संशोधन करणारे महेबुब बाग, परभणी येथील कापूस संशोधन केंद्राच्‍या शताब्दीपुर्ती सोहळा दिनांक ७ डिसेबर रोजी संपन्न झाला, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण हे होते तर पुणे येथील महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीचे अध्‍यक्ष तथा माजी संचालक संशोधन डॉ. दत्तात्रय बापट, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तथा माजी संशोधन संचालक डॉ. सुभाष बोरीकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, माजी कापुस पैदासकार डॉ. एस. एस. माने, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, कुलसचिव श्री. रणजीत पाटील, डॉ के एस बेग, डॉ विजयकुमार चिंचाणे, डॉ. यु. जी. कुलकर्णी, महाबीजचे डॉ. प्रफुल्ल लहाने, श्री. अर्जुन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nडॉ. बसवराज खादी पुढे म्‍हणाले की, परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने देशी कापूस संशोधनात उल्लेखनीय कार्य केले असून केंद्राने विकसीत केलेले जनुकिय बँक देशात इतर ठिकाणी उपयोगात येत आहे. याच केंद्राने लांब धाग्याचे व किडींना सहनशील वाण उपलब्ध करून दिले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nअध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. अशोक ढवण म्हणाले की, बदलते हवामान, शेतीतील वाढता उत्पादन खर्च, बीटी कपाशीवरील कीडींचा प्रादूर्भाव आदींमुळे देशी कपाशी हा शेतक­यांपुढे एक पर्याय उपलब्ध आहे. या केंद्राच्या माध्यमातून अमेकिरन कपाशीचे गुणधर्म देशी कपाशीत रुपांतरीत करण्याचे मुख्य कार्य करण्यात आले आहे. आज जागतिक बाजारपेठेत कपाशीच्‍या मागणीत विविधता असुन सर्जीकल कपाशी, रंगीत कपाशी, सेंद्रीय कपाशी या मागणीत देशी कपाशीचे वाण सुयोग्य ठरतात तसेच ते अमेरीकन कपाशीच्या तुलनेत समतुल्य आहेत. भविष्यात देशी कपाशीच्या उत्पादन वाढीसाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन, जनुकीय तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, जीआय मानांकन यासाठी प्रयत्न सुरु असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nडॉ. एस. टी. बोरीकर यांनी या केंद्राने धाग्याच्या अधिक लांबीचे वाण प्रसारीत केले असुन त्यामुळे व्यावसायीक तत्वावरही कपाशीचे उत्पादन शेतक­यांना फायदेशीर ठरेल असे मत व्‍यक्‍त केले तर डॉ. दत्तात्रय बापट यांनी कापुस उत्‍पादनक शेतक­यांना अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी देशी कापूस लागवड तंत्रज्ञान भविष्यात निश्चितच उपयोगी ठरेल, अशी आशा व्‍यक्‍त केली. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, गेली शंभर वर्ष हे केंद्र कपाशी संशोधनात कार्यरत असून केंद्रातर्फे कपाशीचे दहा पेक्षाही अधिक वाण लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आले आहेत. यात नऊ सरळ वाण व एक संकरीत वाणाचा समावेश असल्‍याचे सांगितले.\nकार्यक्रमात देशी कपाशीच्या लागवडी व संशोधनाचा आढावा घेणा-या पुस्तीका व घडीपत्रिकांचे विमोचन करण्‍यात आले तर पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने देशी कपाशीपासुन तयार करण्यात आलेल्या कापडी पिशाव्यांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संशोधन केंद्राचे आजी व माजी प्रभारी अधिकारी डॉ. के. एस. बेग, डॉ. व्ही. एन. चिंचाने, डॉ. अे. एच. राठोड, डॉ. एस. बी. बोरगावकर, तसेच देशी कापूस लागवड करणारे शेतकरी प्रगतशील शेतकरी श्री. स्वामीनाथन (चेन्नई, तमिळनाडु), श्री. वसंतराव फुटाने, श्री. नरेश शिंदे, श्री. बोले, आदींचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.\nप्रास्ताविक कापुस पैदासकार डॉ. खिजर बेग यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. अरविंद पंडागळे यांनी केले तर आभार डॉ. विजयकुमार चिंचाणे यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी, शास्त्रज्ञ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. डब्लु. एन. नारखेडे, डॉ. जी. के. लोंढे, डॉ. एस. पी. मेहेत्रे, डॉ. व्ही. एस. खंदारे, डॉ. डी. एस. चौहान, डॉ. डी. एस. पेरके, डॉ. अविनाश राठोड, डॉ. मदन पेंडके, डॉ. आनंद गोरे, श्री. बी.एच.कांबळे, श्री. अे. आर. पठाण, श्री. सदाशिव पांडे आदींनी परिश्रम घेतले.\nसौजन्य - डाॅ आनंद गोरे\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवनामकृविस २०१९ सालचा सेरा सुविधेचा बेस्ट युजर प्रो...\nवनामकृवित महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन\nजमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढवा…. विस्तार शिक्षण संच...\nवनामकृवित शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न\nशेतमालास योग्‍य मुल्‍य मिळण्‍याकरिता ई नाम प्रणाली...\nदेशात हरितक्रांती झाली, आता शेतक-यांचे उत्पन्न वाढ...\nवनामकृविच्‍या औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्रात के...\nवनामकृव��तील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजना देशात सर्...\nवनामकृवित महाराष्‍ट्र कृषी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍...\nपुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्...\nवनामकृविच्या शिक्षण संचालक पदाचा डॉ डि एन गोखले तर...\nभविष्‍यात देशी कपाशीखालील लागवड क्षेत्र वाढू शकते ...\nवनामकृवित जागतिक मृदा दिन साजरा\nवनामकृवितील महेबुब बाग फार्म, परभणी येथील कापुस सं...\nयोग्य बाजारभावासाठी शेतक-यांनी सेंद्रीय शेती प्रमा...\nवनामकृवित पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठीचे ट्र...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/11/blog-post_24.html", "date_download": "2020-10-20T10:55:57Z", "digest": "sha1:E5JVI47OHFH55CLKVYHBVXQ4XTMB66FW", "length": 20577, "nlines": 189, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्याप���की एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(१९५) उत्तरादाखल त्यांच्या पालनकर्त्याने फर्माविले, ‘‘मी तुमच्यापैकी कोणाचेही कृत्य वाया घालविणार नाही मग तो पुरुष असो अथवा स्त्री, तुम्ही सर्वजण परस्परांत सहजाती आहात,१३९ म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले व मारले गेले - त्यांचे सर्व अपराध मी माफ करून टाकीन व त्यांना अशा उपवनांत दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाहजवळ आणि सर्वोत्तम मोबदला अल्लाहजवळच आहे.’’१४०\n(१९६) हे पैगंबर (स.) या जगात अल्लाहच्या अवज्ञाकारींची धावपळीमुळे तुमची दिशाभूल होता कामा नये.\n(१९७) ही केवळ काही दिवसांच्या जीवनाची थोडीशी मौज आहे, नंतर ते सर्वजण नरकामध्ये जातील जे अत्यंत वाईट ठिकाण आहे.\n(१९८) याउलट जे लोक आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगून जीवन व्यतीत करतात त्यांच्यासाठी अशी उद्याने आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहतात, त्या उद्यानांत ते सदैव राहतील, अल्लाहतर्फे ही त्यांच्यासाठी पाहुणचाराची सामग्री होय, आणि जे काही अल्लाहजवळ आहे सदाचारी लोकांकरिता तेच सर्वोत्तम आहे.\n(१९९) ग्रंथधारकांमध्येसुद्धा काही लोक असे आहेत जे अल्लाहला मानतात, या ग्रंथावर श्रद्धा ठेवतात जो तुमच्याकडे पाठविण्यात आला आहे आणि त्या ग्रंथावरदेखील श्रद्धा ठेवतात जो याच्यापूर्वी खुद्द त्यांच्याकडे पाठविण्यात आला होता. अल्लाहच्या समोर विनम्र झालेले आहेत आणि अल्लाहच्या संकेतवचनांना अल्पशा किंमतीला विकून टाकीत नाहीत. त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ आहे आणि अल्लाह हिशेब चुकता करण्यात विलंब लावीत नाही.\n(२००) हे श्रद्धावंतांनो, संयम पाळा, असत्यवाद्यांविरूद्ध दृढता दाखवा,१४१ सत्याच्या सेवेसाठी कटिबद्ध राहा व अल्लाहचे भय बाळगा, आशा आहे की तुम्ही सफल व्हाल.\n(मदीनाकालीन, एकूण १७६ आयती)\nअल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आह���.\n(१) लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची जोडी बनविली आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रीया जगात पसरविल्या.१ त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.\n१३९) म्हणजे तुम्ही सर्व माणसे आहात आणि माझ्या दृष्टीत एकसमान आहात. माझ्या येथे असा शिरस्ता नाही की स्त्री व पुरुष, मालक आणि गुलाम, काळे आणि गोरे, उच आणि नीच इ. साठी न्यायाचे निकश वेगवेगळे असावेत.\n१४०) काही मुस्लिमेतर लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आले आणि विचारले की आदरणीय मूसा (अ.) लाठी आणि चमकदार हात घेऊन आले आणि इसा (अ.) आंधळयांना दृष्टी देत असत आणि महारोग्याना निरोगी करीत असत. तसेच इतर पैगंबरांनी काहीनाकाही चमत्कार आणले होते. आता दाखवा की आपण कोणता चमत्कार (मोजिजे) आणला आहे यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आयत नं. १९० पासून इथपर्यंत आयतींचे वाचन केले आणि सांगितले, `मी तर हे आणले आहे.'\n१४१) मूळ अरबी शब्द `साबिरु' आहे. याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे असत्यवादी आपल्या असत्यावर जी दृढता दाखवित आहेत आणि जुलमी व्यवस्थेला प्रतिष्ठा बहाल करण्यासाठी जी प्रयत्नांची पराकष्ठा करीत आहेत, तुम्ही त्यांच्या मुकाबल्यात त्यांच्यापेक्षा जास्त दृढता आणि धैर्य दाखवा. दुसरा अर्थ म्हणजे त्यांच्या मुकाबल्यात एक दुसऱ्यापेक्षा जास्त दृढता दाखवा.\n१) पुढे माणसातील परस्परांचे हक्क वर्णन करावयाचे असल्याने आणि मुख्यत्वे कौटुंबिक व्यवस्थेचे उत्कर्ष आणि दृढतेसाठी आवश्यक कायदे घोषित करावयाचे असल्याने सुरवात अशाप्रकारे करण्यात आली आहे. एकीकडे सर्वप्रथम अल्लाहचे भय आणि अल्लाहच्या नाराजीपासून वाचण्याची ताकीद करण्यात आली. दुसरीकडे हे लोकांच्या मनात रूजविले की समस्त मानवांचे एकच मूळ आहे आणि एकाच मुळातून सर्वांचे हाड मांस व रक्त बनले आहे. ``तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले'' म्हणजेच मानवाचा जन्म प्रथमत: एका व्यक्तीपासून झाला. दुसऱ्या एके ठिकाणी कुरआन याविषयी तपशील देत आहे की आदम (अ.) हेच प्रथम मानव होते ज्यांच्यामुळे जगात मानव वंश फैलावला. ``त्याच जीवापासून त्याची जोडी बनविली.'' याचा तपशील आमच्या माहितीत नाही. टीकाकार सामान्यत: जे स्पष्टीकरण देतात आणि बायबलमध्येसुद्धा ज्याचे वर्णन आले आहे ते म्हणजे आदमच्या बरगडीपासून हव्वा (स्त्री) चा जन्म झाला. (तलमुदमध्ये अधिक तपशील दिला आहे की हव्वा यांना आदम (अ.) यांच्या उजवीकडची तेरावी बरगडीपासून निर्माण केले) परंतु अल्लाहचा ग्रंथ कुरआन याविषयी खामोश आहे. ज्या हदीसी याच्या समर्थनात सांगितल्या जातात त्यांचा अर्थ तो नाही जे लोक समजतात. म्हणून उत्तम हे आहे की हे वर्णन तसेच केले जावे जसे अल्लाहने केले आहे. ज्याप्रमाणे अल्लाहने त्यास अस्पष्ट ठेवले आहे. याच्या विस्तारात जाऊन वस्तुस्थिती निश्चित करण्यासाठी वेळ नष्ट केला जाऊ नये.\n३० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०१८\nजनतेचे आरोग्य महत्त्वाचे की रस्तेविकास\nपैगंबर मुहम्मद (स.) यांच्या विचार अन् कृती अमलात आ...\nलोकांचे नेता व सेनापती : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’\nखोटारडेपणा : एक दुर्लक्षित अवगुण\nजन्नतची हमी : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०१८\nसदैव प्रकाशणारा दिवा : पैगंबर मुहम्मद (स.)\nपैगंबरी न्याय : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपाश्चिमात्य देशांना इस्लाम का आवडत नाही\nखऱ्या लोकशाहीची देशाला गरज\n१६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०१८\nहाशीमपुरा कांड : ३१ वर्षांनंतर न्याय\n‘प्रेषित मुहम्मद (सल्ल.) नवयुगाचे प्रणेते’ हा ग्रं...\nअशफाक अहेमद एक उत्तूंग व्यक्तीमत्व\nअशफाक अहेमद : डेरेदार वृक्षाची सावली हरवली\nमनुष्य हा पृथ्वीवरचा मूळनिवासी नाही\nइस्लामी चळवळीचा तारा निखळला\n०२ नोव्हेंबर ते ०८ नोव्हेंबर २०१८\nप्रार्थनास्थळ प्रवेशाला राजकीय धार\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळ�� आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/category/anis/", "date_download": "2020-10-20T11:42:54Z", "digest": "sha1:3FAACV3YFMBON7EL33NVLDLFYSGIWBU2", "length": 23377, "nlines": 143, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "अंंनिस – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\n‘महा. अंनिस’चा 31 वा वर्धापन दिन राज्यव्यापी ‘ऑनलाईन’ अधिवेशन\nगेल्या वर्षी भव्य प्रमाणात साजर्‍या केलेल्या त्रिदशकपूर्ती महोत्सवाच्या स्मृती अजून ताज्या असतानाच ‘महाराष्ट्र अंनिस’चा 31 वा वर्धापनदिन येऊन ठेपला. संपूर्ण जग ‘कोविड-19’च्या भयानक संकटात सापडलेले असताना आणि त्यामुळे गेल्या मार्च...\nचमत्कार सत्यशोधन विशेषांक - सप्टेंबर 2020 सप्टेंबर 2020\n‘31 वर्षपूर्ती आणि विवेकावर आघात – वर्षे सात कोणाचा हात\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या लॉकडाऊन काळामध्ये दि. 1 ते 9 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्र अंनिस संघटनात्मक फलश्रुती लोकांपर्यंत पोचण्यासाठी ऑनलाईन मोहीम राबविण्यात आली. त्यात ‘महाराष्ट्र अंनिस’ने गेल्या 31 वर्षाच्या कार्यकाळात...\nचमत्कार सत्यशोधन विशेषांक - सप्टेंबर 2020 सप्टेंबर 2020\nअंंनिस लढा कोरोनाशी व्यक्ती-विशेष\nअंनिसच्या सकारात्मक विचारसरणीचा मला रूग्णसेवा देताना फायदा झाला\nसर्व ‘अंनिस’ कार्यकर्त्यांना माझा दुबईहून नमस्कार. कोरोनाच्या या कठीण कालखंडात देखील आपण सर्व आपले कार्य चाल�� ठेवले आहे, हे आपल्या वेगवेगळ्या ‘आभासी’ मीटिंगमध्ये दिसून आले. त्याबद्दल मला समाधान वाटले आणि...\nअंंनिस लढा कोरोनाशी व्यक्ती-विशेष\nरायगड जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र अंनिस यांच्या वतीने जिल्ह्यात मानसमित्र प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी\nमी लिहित आहे, ते कोरोनाविरोधातल्या लढाईत प्रत्यक्ष रणांगणावर न दिसणार्‍या; पण नियोजन आणि पडद्याआड अनेक जबाबदार्‍या पार पाडणार्‍या महसूल विभागातील कामाबद्दल. याचप्रमाणे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, कृषी आदी अनेक शासकीय...\nअंंनिस लढा कोरोनाशी व्यक्ती-विशेष\nशरीर आणि मनाने कोरोनासोबत जगायला शिकलो\nमी मुंबईतील एका केंद्रशासित रुग्णालयात नर्सिंग ऑफिसर पदावर कार्यरत आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढीस लागली आणि शेवटी लॉकडाऊन होऊन मुंबईची जीवनवाहिनी आणि माझं ऑफीस दोन्ही बंद झालं. पुढे दोनच दिवसांत हॉस्पिटलमध्ये...\nअंंनिस लढा कोरोनाशी व्यक्ती-विशेष\nअंनिसचा कोरोना योद्धा राजेंद्र निरभवणे यांचे दु:खद निधन\nप्रिय राजू, “तू, आम्हांस सोडून गेलास हे मन मान्य करीत नाही. तू केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे सामाजिक काम आजही आमच्या सोबत आहे. नवीन कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे असणार आहे. राजू, तुझी-माझी ओळख...\nअंनिस सानपाडा (नवी मुंबई) शाखेच्यावतीने रक्तदान शिबीर\nकोरोना साथीमुळे सध्या रक्ताची कमतरता भासते आहे म्हणून,दि.27 जून 2020 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र शाखा सानपाडा जिल्हा नवी मुंबई यांच्या वतीने रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या...\n‘अंनिस’ने सूर्यग्रहणासंबंधी अंधश्रद्धा दूर केल्या गर्भवती महिलेने पाळले नाही ग्रहण\n‘महाराष्ट्र अंनिस’च्या प्रयत्नाने इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यान्पिढ्या असणार्‍या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या. येथील महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती महिला समृद्धी चंदन जाधव या तरुणीने आज पिढ्यान्पिढ्या असणार्‍या ग्रहणाच्या अंधश्रद्धा दूर...\nग्रहणकाळात महिलांनी भाज्या चिरत, पाणी पित झुगारल्या अंधश्रद्धा : शहादा अंनिस चा उपक्रम\n(शहादा) ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी भाज्या चिरू नये; त्याचप्रमाणे काही खाऊ नये, पाणी पिऊ नये, अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आजही मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. या सर्व अंधश्रद्धांना झुगारून येथील अनेक महिला, तरुणी...\nचमत्काराचे विज्ञान : ग्रहण आणि मुसळ\nप्रा. प. रा. आर्डे\n21 जून रोजी सूर्यग्रहण झाले. महाराष्ट्रात ते खंडग्रास स्वरुपात सर्वत्र दिसले. या ग्रहणकाळात परातीतील पाण्यात मुसळ आपोआप उभे राहते, हा चमत्कार सर्वत्र दाखविला गेला. काही धार्मिक संस्थांनी आणि व्यक्तींनी या...\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. ��शोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2410/IOCL-Bharti-2020.html", "date_download": "2020-10-20T11:13:06Z", "digest": "sha1:QZ5PHSPX45OYLGFWUBIECXABUYTM5NSI", "length": 7903, "nlines": 89, "source_domain": "naukriadda.com", "title": "इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2020\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ट्रेड अपरेंटिस – डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२० आहे.\nएकूण पदसंख्या : 21\nपद आणि संख्या :\nट्रेड अपरेंटिस – 12\nडेटा एंट्री ऑपरेटर- 09\nउमेदवार कमीत कमी बारावी पास असावा.\nअधिकृत वेबसाईट – www.iocl.com\nवय मर्यादा- 18 ते 24 वर्ष\nअर्ज करण्याची शेवटची दिनांक:24-02-2020.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nवर्धा येथे NHM अंतर्गत भरती २०२०\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मध्ये विविध पदांची भरती २०२०\nदिवाळीपूर्वी सरकार जाहीर करणार नवीन योजना, नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी\nमुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०\nखुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\n'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर\n'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास \nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन\nकेंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार\n७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे\nBECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०\nBECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०\nमुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०\nECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०\nअमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nवर्धा येथे NHM अंतर्गत भरती २०२०\nमुंबई कुशल कारागीर पदभरती निकाल डाउनलोड\nNEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर\nनीट २०२० परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर\nयूपीएससी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेचे admit card जारी\nस्टाफ सिलेक्शन कमिशन: CHSL 2019 परीक्षेचं प्रवेशपत्र (admit card) जारी\nCISF कॉन्स्टेबल / ड्रायव्हर पदभरती परीक्षा प्रवेशपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=UserTimeZone", "date_download": "2020-10-20T11:38:25Z", "digest": "sha1:UCO24TLRKSRVPN4UXYJGQ37ZCYZRRCZM", "length": 7690, "nlines": 164, "source_domain": "mr.grabz.it", "title": "माझ्या स्क्रॅप्स आणि स्क्रीनशॉटवरील वेळ का चुकीचा आहे?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nमाझ्या स्क्रॅप्स आणि स्क्रीनशॉटवरील वेळ का चुकीचा आहे\nआपण प्रथम साइन अप करता तेव्हा GrabzIt आपल्या ब्राउझर सेटिंग्जवर आधारित आपला योग्य टाइमझोन स्वयंचलितपणे सेट करण्याचा प्रयत्न करतो.\nतथापि काहीवेळा हे चुकीचे शोधले जाऊ शकते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण आपल्यावरील टाइमझोन बदलू शकता खाते पृष्ठ. टाईमझोन ड्रॉप डाऊनमधून फक्त आपला योग्य झोन निवडा.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/anna-bhau-sathe-will-be-handed-over-prime-minister-bharat-ratna-61070", "date_download": "2020-10-20T12:23:09Z", "digest": "sha1:B2LKYNKQRWRIDMIHPQ5O3RBIPODQD76H", "length": 12575, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अण्णा भाऊ साठे यांना `भारतरत्न`साठी पंतप्रधानांना फडणवीस साकडे घालणार - Anna Bhau Sathe will be handed over to the Prime Minister for Bharat Ratna | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअण्णा भाऊ साठे यांना `भारतरत्न`साठी पंतप्रधानांना फडणवीस साकडे घालणार\nअण्णा भाऊ साठे यांना `भारतरत्न`साठी पंतप्रधानांना फडणवीस साकडे घालणार\nअण्णा भाऊ साठे यांना `भारतरत्न`साठी पंतप्रधानांना फडणवीस साकडे घालणार\nमंगळवार, 1 सप्टेंबर 2020\nलवकरच यासंदर्भातील विनंती पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.\nनेवासे : सामाजिक, साहित्यिक व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असेलेले साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्याकडे भाजपचे राज्य पॅनेलिस्ट समितीचे सदस्य नितीन दिनकर यांनी निवेदन देवून केली.\nदरम्यान, लवकरच यासंदर्भातील विनंती पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. नेवासे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी माजी मु���्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेवून चर्चा करत निवेदन दिले. या वेळी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे उपस्थित होते.\nनिवेदनात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आण्णा भाऊ साठे यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांनी केलेल्या चळवळीमुळे आज मुंबई ही महाराष्ट्रात आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान होण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिफारस करावी, अशीही मागणी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री फडवणीस यांच्या भेटी दरम्यान नितिन दिनकर यांनी त्यांचा पुस्तक देवून सत्कार केला. या वेळी झालेल्या चर्चेप्रसंगी आपण लवकरच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात विनंतीपत्र पाठवणार आहोत, तसेच यासाठी पाठपुरावा करण्याचेही फडवणीस यांनी दिनकर व गोरखे यांना आश्वासन दिले.\nते पंतप्रधानांना पत्र पाठविणार\n\"लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात येवून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री फडवणीस यांना निवेदन दिले. यांनीही आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी याबाबत पंतप्रधानांना विनती पत्र पाठविण्याचे आश्वासन दिले, असे नितीन दिनकर यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n`बबनराव पाचपुते धोका देतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हत...`\nपुणे : श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांना तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी माझ्या सर्व `गुडविल्स...\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nपवारांना सर्व काही केंद्राकडे टोलवायचे आहे - फडणवीसांची बारामतीत टीका\nबारामती : शरद पवारसाहेब हे कृषीमंत्री होते, त्यांना केंद्राकडून मदत कशी मिळते हे माहिती आहे, केंद्राचे पथक येते, राज्याचा अहवाल केंद्राकडे जातो...\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nमाझे वडील 'आयसीयू'त असताना मोदींशिवाय एकाही नेत्याने कॉल केला नव्हता\nनवी दिल्ली : केंद्रीय रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय...\nरविवार, 18 ऑक्टोबर 2020\nपवारसाहेबांसोबत चिंब भिजलो; केवळ पावसात नव्ह��� तर सातारकरांच्या प्रेमात : श्रीनिवास पाटील\nसातारा : रात्री उशीरा झालेल्या सभेवेळी पावसाची भुरभूर सुरु झाली होती. त्यामुळे उपस्थित लोकांना शंका होती की, पवार साहेब बोलतील का नाही \nरविवार, 18 ऑक्टोबर 2020\nअमित शहांना नाही रुचली कोश्यारींच्या पत्रातली भाषा\nमुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे सुरु करण्याबाबत पाठविलेल्या पत्रावरुन केंद्रीय गृहमंत्री...\nरविवार, 18 ऑक्टोबर 2020\nनरेंद्र मोदी narendra modi साहित्य literature महाराष्ट्र maharashtra भारतरत्न bharat ratna पुरस्कार awards मुख्यमंत्री मुंबई mumbai पुढाकार initiatives\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-10-20T12:34:33Z", "digest": "sha1:4OKZN6WMNQPWOAQVNI5MP7R2RDJYYTAD", "length": 3629, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\n\"रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २०१५ रोजी २०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/03/938/", "date_download": "2020-10-20T11:01:38Z", "digest": "sha1:623CNJLMR45R3SWYV7DA36YRGS7JLDWO", "length": 26157, "nlines": 124, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "संघर्ष जारी है…। – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nसध्या असत्य आणि तथ्यहीन, अवैज्ञानिक, अविवेकी, स्त्रियांना तुच्छ लेखणार्‍या, मध्ययुगीन नीतिमूल्यांचा उदो-उदो करणार्‍या, जाती-धर्मात द्वेष पसरवणार्‍या, जहाल राष्ट्रवादाचा ढोल पिटत सरकारवर टीका करणार्‍यांना देशद्रोही ठरवणार्‍या बेताल वक्तव्यांचे पेव फुटले आहे. या सगळ्या घोषणा, वक्तव्य���ंत केवळ उत्स्फूर्तता आहे, असे नाही तर ही सगळी वक्तव्ये अगदी समजून-उमजून विशिष्ट विचारधारेला धरूनच होत आहेत. त्यामुळेच हे केवळ वक्तव्यांवरच थांबलेले आहे, असे नव्हे तर प्रत्यक्ष कृतीत उतरतानाही दिसत आहे. ‘गोली मारो….’च्या घोषणा गोळ्या घालण्याच्या टोकाला जात आहेत.\nस्त्रियांच्या बाबतीत तर ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवत आहे. कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी 150 वर्षांपूर्वी चालू केलेल्या स्त्रीशिक्षणाचे वारे आता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला हलवून सोडत सर्वदूर पोहोचले आहे, त्याचे परिणामही जाणवू लागले आहेत. अन्यायाविरोधात महिला आजच्या सत्तेला आणि सत्ताधार्‍यांना आव्हान देत रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर सर्व बाजूंनी हल्ले होत आहेत. हे हल्ले धार्मिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक अंगाने तिचे मानसिक खच्चीकरण करणारे, अपमानित करणारे शाब्दिक, शारीरिक आहेत.\nकाही हल्ल्यांबाबत खूप चर्चा होती; पण काही कृत्यांचा फारसा गवगवा होत नाही. ‘द वायर’ने दिलेल्या बातमीप्रमाणे गुजरातमधील सूरत नगरपालिकेच्या महिला कारकुनांच्या भरतीप्रक्रियेत आरोग्य चाचणीच्या वेळेस त्यांना नग्नावस्थेत उभे करून त्यांची न्यायालयानेही बेकायदेशीर ठरवलेली ‘टू फिंगर टेस्ट’ कौमार्य चाचणी घेतली गेली. खरे तर या विरोधात मोठा हल्लाबोल व्हावयास पाहिजे होता. कारण पूर्णत: बेकायदेशीर, घटनाविरोधी, स्त्रीला अपमानित करणारे असे हे कृत्य होत; पण स्त्रियांच्या पावित्र्याबद्दलच्या सनातनी कल्पनांचा पगडा प्रशासकीय यंत्रणेवर पूर्णत: असल्याने फारसे काही घडलेच नाही, अशा प्रकारे सूरत नगरपालिकेच्या त्या अधिकार्‍यांविरोधात कडक कारवाई न होता त्या कृत्याच्या केवळ चौकशीचे आदेश देण्यात आले. किरकोळ कारणांवरून, घोषणा दिल्या म्हणून अटक होत असताना अशा गंभीर गुन्ह्यात कोणालाही अटक होत नाही, यावरूनच अशा गुन्ह्यांकडे बघण्याचा सरकारी पातळीवरील दृष्टिकोन दिसून येतो.\nदुसरे उदाहरण आहे, गुजरातच्या भूजमधील स्वामीनारायण मंदिराच्या श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटचे. या कॉलेजच्या विद्यार्थिनींनी तक्रार केली – मासिक पाळी सुरू आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांची अंतर्वस्त्रे उतरविण्याची सक्ती केली गेली आणि हे सर्व यासाठी केले गेले की, हे कॉलेज ज्या स्वा���ी नारायण मंदिराच्या संस्थेतर्फे चालवले जाते त्यांचे मुलींसाठी नियम आहेत. मासिक पाळीच्या वेळेस विद्यार्थिनी एकमेकींसमवेत राहू शकत नाहीत, स्वयंपाकघरात जाऊ शकत नाहीत, मंदिराच्या आवारात प्रवेश करू शकत नाहीत वगैरे; पण मुली हल्ली हे नियम पाळत नाहीत, असा संशय आल्याने वॉर्डनने अंतर्वस्त्रे तपासणीचा हा प्रकार केला. परंतु हा प्रकार स्त्रीला कमी लेखणारा आहे, घटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याच्या मूल्याविरोधातील आहे, याची कोणतीही फिकीर या संस्थेने बाळगली नाही. शबरीमलापासून आजपर्यंत राजकीय पक्षांनी घेतलेल्या भूमिका पाहिल्या कीअशी काही फिकीर करण्याची आवश्यकता आहे किंवा या कॉलेजशी संबंधित असलेल्या स्वामीने, ‘स्त्रीने मासिक पाळीत स्वयंपाक केला तर ती पुढच्या जन्मी कुत्री होईल, असे अन्न खाणारा पुरुष बैल होईल,’ असे म्हणण्याची हिंमत दाखवली. यातही काहीच आश्चर्य वाटत नाही. पण याला छेद देणारा एक कार्यक्रम ‘न्यूज क्लिक’च्या भाषा सिंह यांच्या कार्यक्रमात ऐकायला मिळाला. दिल्लीतील सच्ची सहेली या संस्थेच्या डॉ. सुरभी यांनी ‘पीरियड्स फीस्ट’ कार्यक्रम आयोजित केला. यात मासिक पाळीतील 28 महिलांनी जेवण तयार केले व जवळजवळ 300 जणांनी त्या भोजनाचा आस्वाद घेतला.\nतिसरे उदाहरण आहे, राष्ट्रवादाचा कडवा पुरस्कार करणार्‍या संघाचे सर्वोच्च प्रमुख मोहन भागवत यांच्या मताचे. त्यांनी असे मत मांडले की, जास्त शिकल्यामुळे मुलींच्यात अहंकार निर्माण होतो आणि त्यामुळे घटस्फोट होतात. ज्या स्त्रियांनी प्रचंड कष्टाने प्रतिकूल परिस्थितीशी झगडत शिक्षण घेतले व आपल्याला सिद्ध केले, त्या स्त्रियांच्या शिक्षणाविरोधातील हे मत तर आहेच; पण समाजातील पुरुषी अन्यायाच्या ज्या-ज्या गोष्टी घडतात, म्हणजे बलात्कार होतात, छेडछाडी होतात, कौटुंबिक हिंसाचार होतात, त्या सगळ्याला स्त्रीलाच जबाबदार धरण्याची जी मनुवादी मनोवृत्ती आहे, त्याचेच हे मत प्रतिनिधित्व करते.\nआज जीवनाच्या सर्वच स्तरांवर स्त्री-पुरुष सर्वांनाच प्रखर संघर्षाला सामोरे जावे लागत आहे; पण त्यातही मनुवादी वृत्ती सत्तेत केंद्रस्थानी असल्याने हा संघर्ष जास्तच तीव्र झाला आहे आणि त्यातही स्त्रियांना या संघर्षाची झळ जास्त सोसावी लागत आहे. पण आजची स्त्री ही आधुनिक शिक्षणाने सुसज्ज होत या मनुवादी व���त्तीशी तितक्याच प्रखरतेने संघर्ष करीत आहे. या संघर्षात ती निश्चितच यशस्वी होईल, यात काहीच शंका नाही.\n- मार्च 2020 ऑगस्ट 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदी��� आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवस��शयवाद\n21 सप्टेंबर 1995 – अंधारलेला दिवस\nदाभोलकरांच्या खुनाची सात वर्षे\nरूढी, परंपरा पुढील शरणता चिंताजनक\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/?s=%E0%A4%9F%E0%A5%80.%20%E0%A4%AC%E0%A5%80.%20%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-10-20T11:22:29Z", "digest": "sha1:PMAVBCVB3GJN2RDBQTXPHQ4GNC5UFQBT", "length": 16452, "nlines": 105, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "“टी. बी. खिलारे” च्या शोधाचे निकाल – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nतानाजी खिलारे : व्यक्ती व विचार\nऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nअंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी सहसंपादक टी.बी.खिलारे यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले. त्यांना अभिवादन म्हणून प्रभाकर नानावटी आणि डॉ.प्रदीप पाटील यांनी लिहिलेले अभिवादन लेख वाचकांच्यासाठी देत आहोत. या दोन्ही लेखातून...\nविवेकवादाचा इतिहास आणि महत्त्व\nऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\n‘अंनिस’च्या सर्व कार्यकर्त्यांनी विवेकवाद समजून घेतला पाहिजे, यासाठी सतत आग्रही राहिलेले, त्यासाठी अभ्यास शिबिरे आयोजित करणारे, ‘अंनिवा’चे सहसंपादक, शास्रज्ञ टी. बी. खिलारे यांचे दु:खद निधन झाले. त्यांनी 8 वर्षांपूर्वी विवेकवादाची...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nविज्ञानाचा इतिहास केवळ 500 वर्षांचा. या काळात अनेक विस्मयकारी शोधांनी मानवी संस्कृतीमध्ये क्रांतिकारी बदल केले. सर आर्थर एडिंग्टन यांचं एक वचन आहे - ‘सागरात बोट उभी आहे. बोटीमध्ये तळघरात बटाट्याची...\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक��ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभो���कर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=ipad-iphone-downloads-not-working", "date_download": "2020-10-20T11:58:59Z", "digest": "sha1:MGGU7HCUFT364UU2CICTE2CB6IFZ5DZN", "length": 7632, "nlines": 164, "source_domain": "mr.grabz.it", "title": "डाउनलोड माझ्या आयपॅड किंवा आयफोनवर काम का करीत नाहीत?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nडाउनलोड माझ्या आयपॅड किंवा आयफोनवर काम का करीत नाहीत\nआयफोन आणि आयपॅड ब्राउझर केवळ प्रतिमा डाउनलोडचे समर्थन करतात, कारण मोबाइल आयओएस ब्राउझर फाइल सिस्टम उघड करत नाही.\nहे असे दिसून येईल की पीडीएफ, सीएसव्ही इ. सारख्या कागदजत्र स्वरूपात कॅप्चर डाउनलोड करताना आमचे एपीआय अशा डिव्हाइसवर कार्य करत नाही, तथापि हे डिव्हाइसची मर्यादा आहे.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/devendra-fadnavis-writes-to-cm-uddhav-thackeray-on-marathwada-floods/", "date_download": "2020-10-20T12:24:50Z", "digest": "sha1:XTI6AJTVJXPE4PE25WRVBHQJMDRTZU2J", "length": 18198, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "देवेंद्र फडणवीस यांचं CM उद्धव ठाकरे यांना पत्र, उपस्थित केला 'हा' महत्वाचा मुद��दा | devendra fadnavis writes to cm uddhav thackeray on marathwada floods | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n पोलिस मुख्यालयात मध्यरात्री महिलेचा लागला ‘डोळा’,…\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन बोलावं’, भाजप नेत्याचा निशाणा\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन् केलं रोमॅन्टिक चॅटिंग,…\nदेवेंद्र फडणवीस यांचं CM उद्धव ठाकरे यांना पत्र, उपस्थित केला ‘हा’ महत्वाचा मुद्दा\nदेवेंद्र फडणवीस यांचं CM उद्धव ठाकरे यांना पत्र, उपस्थित केला ‘हा’ महत्वाचा मुद्दा\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – अतिवृष्टीने विदर्भानंतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून मदत करण्यास त्यांना उदासिनता दाखवली जात आहे, असे नमूद करत तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली.\nयावर्षी चांगला मान्सून झाल्याने पेरणीक्षेत्रात वाढ होऊन चांगले पीक आले होते. पण, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने मराठवाड्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तब्बल १८०० पेक्षा अधिक गावे यामुळे प्रभावित झाली असून, सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. काही तालुक्यातील नुकसान हे ७० टक्क्यांच्या वर आहे. काही शेतकऱ्यांनी माल शेतात काढून ठेवल्याने मुगाला तर शेतातच कोंब फुटले, असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केलं.\nमराठवाड्यातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णरीत्या खचला आहे. त्यावेळी मंत्र्यांनी नुसते दौरे करायचे आणि पंचनाम्याचे आदेश देऊन मोकळे व्हायचे, असे करुन चालणार नाही. सरकारचे प्रमुख म्हणून प्रत्यक्ष जमिनीवरील स्थिती काय, पंचनामे होतात का नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आधीच कोरोनाचे संकट त्यात सतत येणारे अस्मानी संकट यामुळे शेतकरी मानसिकदृष्टया खचला आहे. अशावेळी सरकारने त्यांच्या पाठीशी उभा राहणे गरजेचे आहे. त्याला तातडीने मदत उपलब्ध करुन दिली पाहिजे, असे फडणवीसांनी म्हटले.\nपुढे पत्रात फडणवीस यांनी विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत म्हणाले, विदर्भात पूर आल्यानंतर सरकारकडून १६ कोटींची तोंडी मदत केली गेली. मात्र, त्यानंतर आता कोणतीही मदत केली जात नाही. विदर्भातील पुरग्रस्तांवर अन्याय केल्यानंतर आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी यामध्ये ठोस मदत सरकारने केली नाही. आता किमान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तरी द्या, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nIPL मध्ये स्फोटक फलंदाजी करणारा राहुल तेवतिया म्हणाला – ‘मला माफ करा मित्रांनो’\nPune : अधिक मासानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात वेद पठणास प्रारंभ\n‘कोरोना’ काळात EPFO ने केले ‘हे’ मोठे बदल, PF खातेधारकांना…\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन बोलावं’, भाजप नेत्याचा निशाणा\nDDLJ सिनेमा आणि ‘या’ शेअर्समध्ये मोठे कनेक्शन आज केली पैशांची गुंतवणूक…\nकियारा आडवाणीला Life Partener मध्ये हवेत ‘हे’ सारे गुण \nएकनाथ खडसेंच्या समर्थकांनी बॅनरवरून ‘कमळ’ हटवलं, मुंबईच्या दिशेनं…\n‘आयटम’ वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं, म्हणाले – ‘अशी भाषा…\nसण-उत्सवांच्या हंगामात चीनला मोठा धक्का देणार भारतीय…\n जिगरबाज पोलिसानं वाचवला पुरात अडकलेल्या…\nएकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर हातावर बांधणार…\n‘केंद्र सरकार चुकीची पावलं उचलतंय, अर्थव्यवस्थेत…\nसांगली : स्थायी सभापतीसाठी निष्ठावंत नगरसेवक पांडुरंग कोरे…\n हो, तरुणीच्या डोळ्यातून वाहू लागले चक्क रक्ताचे…\nPune : अजितदादांचे नाव घेऊन बांधकाम व्यावसायिकाला…\nप्रेग्नंसीदरम्यान ‘कोरोना’, 2 आठवडे कोमात होती…\nPimpri : काळेवाडीतील जुगार मटका अड्यावर पोलिसांचा छापा, 20…\n‘या’ लोकांना हृदयरोगाचा जास्तच धोका,…\nचेहऱ्याला निरोगी ठेवण्यासाठी करा ‘फेस योगा’\n‘हे’ पदार्थ खाल्ल्यास रात्रभर येणार नाही झोप \nपुण्यात पाठीच्या मणक्यातील हाडाची रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वी\nCorona Virus : कोरोनामुळं डायमंड प्रिन्सेस क्रूझवरील दोघांचा…\nDengue Prevention : डेंग्यूच्या आजारापासून बचाव केला जावू…\nतब्बल 12 हजार रुद्राक्षांपासून बनवले सिटी स्कॅन मशीनसारखे…\nहळद आहे पोटाच्या कॅन्सरवर गुणकारी\nसतत पंगा घेणार्‍या कंगना राणावतची टिवटिव सुरूच, म्हणाली…\n‘पटौदी पॅलेस’ परत मिळवताना सैफ अली खानच्या आले…\nड्रग्��� प्रकरणात नाव आल्यावर दीपिकानं घेतला मोठा निर्णय,…\n…म्हणून ‘कोरोना’च्या काळात प्रियंका चोपडा…\nबलात्कार प्रकरणात पायल घोषनं इरफान पठाण बद्दल केला मोठा…\n‘राहुल गांधीं नव्हे राहुल लाहोरी’…भाजपच्या…\nकौटुंबिक वादामुळं P.V. सिंधू लंडनला निघून गेली \nPune : शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण झालेल्या…\nBeed : 10 लाखाची लाच घेताना वैद्यनाथ बँकेचा चेअरमन अशोक जैन…\n‘कोरोना’ काळात EPFO ने केले ‘हे’…\n पोलिस मुख्यालयात मध्यरात्री महिलेचा लागला…\nSairat मधील ‘सल्या’ अन ‘लंगड्या’चा…\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन…\nDDLJ सिनेमा आणि ‘या’ शेअर्समध्ये मोठे कनेक्शन \nकियारा आडवाणीला Life Partener मध्ये हवेत ‘हे’…\nएकनाथ खडसेंच्या समर्थकांनी बॅनरवरून ‘कमळ’ हटवलं,…\n‘आयटम’ वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं,…\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन्…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’ काळात EPFO ने केले ‘हे’ मोठे बदल, PF…\n सलग दुसर्‍या दिवशी सोनं झालं स्वस्त,…\n‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर अनेक वर्षाची परंपरा खंडित,…\nVideo : ‘नितीश कुमार चोर है… मनरेगा का पैसा खाया है,’…\nJio सर्वात मोठा धमाका करण्याच्या तयारीत, जाणून घ्या ग्राहकांना काय…\nस्पेशल टास्क फोर्सची मोठी कारवाई, घरात सापडले तब्बल 1 कोटी 62 लाखांची रोकड\nEx PM नवाज शरीफ यांच्या जावयला हॉटेलच्या रूमचा दरवाजा तोडून केली अटक \nसंजय दत्तनं कॅन्सरला हरवलं : 61 वर्षांच्या अभिनेत्याचा कॅन्सर बरा झाला, 2 महिन्यांपूर्वी होती चौथी स्टेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/12244", "date_download": "2020-10-20T12:07:37Z", "digest": "sha1:GSPYZ7WGQD422GVQ34W5NLDFLRAO3BLT", "length": 18455, "nlines": 111, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शिक्षण विभाग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शिक्षण विभाग\nदि. २५ डिसेंबर च्या मंत्रिमडळ बैठकीमध्ये:\nप्राथमिक शिक्षण याचा अर्थ इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी पर्यंत दिले जाणारे शिक्षण असा होय. असे स्पष्ट करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यास मान्यता देण्यात आली.\n१) यापु��्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे अन मोफत असे धोरण ठरवलले आहे. त्यात प्रामुख्याने पहिली ते चौथी असे वर्ग गृहित धरलेले आहेत. यापुढे शाळांना अनुदान/मान्यता देताना या निर्णयाचे होणारे परिणाम लक्षात घ्यायला हवेत.\n२) मुळ निर्णय : कागल तालुका कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, कागल या संस्थेने उच्च न्यायालय येथे कागल नगरपरिषदेमार्फत सुरु करण्यात आलेल्या नगरपरिषदेच्या संत रोहिदास विद्यामंदिर, कागल या प्राथमिक शाळेचा इ.५ वी चा वर्ग बंद करण्याबाबत याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम, १९४७ मधील कलम २ (१५) मध्ये महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७ मधील कलम १ (१८) मध्ये प्राथमिक शिक्षणाची व्याख्या व्यवस्थितपणे स्पष्ट करण्यात आली नसल्याची बाब उच्च न्यायालयाने निदर्शनास आणली. तसेच प्राथमिक शिक्षण हे कोणत्या इयत्तेपर्यंत दिले जाते याबाबत सदर नियमात स्पष्टता नसल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे निश्चित कोणत्या इयत्तेपर्यंत आहे याबाबत प्राथमिक शिक्षणाची व्याख्या स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे त्या अनुषंगाने मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम १९७७ मधील कलम २ (१५) मध्ये व महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७ मधील कलम २ (१८) मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षणाची व्याख्या स्पष्ट करणारी अधिसूचना निर्गमित करणे आवश्यक असल्याने वरील निर्णय घेण्यात आला\nसदर निर्णय घेताना ज्या शाळेचे उदाहरण लक्षात घेतले गेले, त्याच शाळेप्रमाणे जर प्रत्येक गावात प्राथमिक शाळेच्या मान्यतेमध्येच अश्या आठवी पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या तर जिल्हा परिषद शाळांना ते शक्य आहे का अन खाजगी शिक्षण संस्थांच्या या वाढीव तुकड्या, इयत्ता, नोकरवर्ग इ. कारभारावर लक्ष ठेवणे कठीण जाणार आहे.\n३) या नियमातील पळवाट शोधुन एकाच वेळी एकाच गावात एकच संस्था प्राथमिक अन माध्यमिक च्या मान्यतेखाली दोन शाळा सुरु करु शकते, अन जास्त नोकरवर्ग अन अनुदान साठी पात्र ठरु शकते. म्हणजे, प्रत्यक्ष शिक्षणाचा प्रसार न होता, असलेल्या एका तुकडीचे दोन वेगवेगळ्या शाळेत नोंदी करुन जास्त पैसे खर्च केले जाउ शकतील. ह्यावर पायबंद घालणे आवश्यक आहे.\nजर प्राथमिक शिक्षणाची व्याप्ती आठवी पर्यंत केली गेली तर वर लिहिल्याप्रमाणे काही गैरप्रकार होण्याची शक्यता आहे , पण त्याची दुसरी बाजु लक्षात घेतली तर काही फायदे पण असु शकतील का \nजसं , लहान खेड्यापाड्यांत जिथे फक्त ४ थी पर्यंतचं प्राथमिक शिक्षणाची सोय आहे तिथे आठवी पर्यंत वर्ग चालु होतील का \nजी खेडी दुर्गम भागात तालुक्याच्या ठिकाणापासुन लांब आहेत , व जिथे फक्त ४ थी पर्यंतच शिक्षणाची सोय आहे अशा ठिकाणी , विशेषतः मुलींना, माध्यमिक शाळा दुर पडते म्हणुन पालक ४ थी नंतर शाळेतच पाठवत नाहीत. अशा ठिकाणी जर ८ वी पर्यंत शाळा चालु झाली तर मुलांची होणारी पायपीट , पावसाळ्यात होणारा त्रास , वाया जाणारा वेळ ह्यातुन सुटका होऊ शकते व जास्तीत जास्त मुलं मुली किमान ८ वी पर्यंत कमी त्रासात शिक्षण घेऊ शकतील .\n<<< ३) या नियमातील पळवाट शोधुन एकाच वेळी एकाच गावात एकच संस्था प्राथमिक अन माध्यमिक च्या मान्यतेखाली दोन शाळा सुरु करु शकते, अन जास्त नोकरवर्ग अन अनुदान साठी पात्र ठरु शकते. म्हणजे, प्रत्यक्ष शिक्षणाचा प्रसार न होता, असलेल्या एका तुकडीचे दोन वेगवेगळ्या शाळेत नोंदी करुन जास्त पैसे खर्च केले जाउ शकतील. >>>\nशिक्षणाधिकारी व निरिक्षक वर्ग अशा शाळांना वेळोवेळी भेट देऊन अशा प्रकाराना पायबंद घालु शकतात . वर्षातुन एकदा शाळा निरिक्षण करण्याऐवजी दर ३ महिन्यांनी एकदा शाळा निरिक्षण करता येईल.\nआणि जर प्राथमिक शिक्षणाची व्याख्या बदलली गेली तर त्याच अनुशंगाने माध्यमिक शिक्षणाची व्याख्याही बदलावी लागेल.\nम्हणजे १ ली ते ८ वी प्राथमिक शिक्षण\n९ वी ते १० वी माध्यमिक शिक्षण\n११ वी ते १२ वी उच्च माध्यमिक शिक्षण\nशिक्षणाचा हक्क; एक मृगजळ\nमाजी संचालक, सर्व शिक्षा अभियान\n27 Nov 2009, दै. महाराष्ट्र टाइम्स\nराज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी, २५ नोव्हेंबर २००९ रोजी रात्री सह्याद्री अतिथीगृहात झाली.\nया बैठकीत प्राथमिक शिक्षणाची व्याख्या स्पष्ट करणारा पुढील निर्णय झाला :\nप्राथमिक शिक्षण याचा अर्थ इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंत दिले जाणारे शिक्षण असा होय. असे स्पष्ट करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यास मान्यता देण्यात आली.\nत्यासाठी मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम, १९४७ च्या कलम १५ मधील खंड (२) च्या तरतुदी आणि महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) व���नियमन अधिनियम १९७७ च्या कलम (१८) मधील खंड (२) च्या तरतुदीनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून प्राथमिक शिक्षणाची वरील व्याख्या करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात येईल.\nप्राथमिक शिक्षण कोणत्या इयत्तेपर्यंत द्यावे यासंदर्भात मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम १९४७ मधील कलम २ (१५) मध्ये प्राथमिक शिक्षण याचा अर्थ (राज्य) शासन वेळोवेळी निर्धारित करील अशा विषयाचे आणि अशा इयत्तेपर्यंतचे शिक्षण असा आहे, असा स्पष्ट करण्यात आलेला आहे. या अधिनियमामध्ये प्राथमिक शिक्षण कोणत्या इयत्तेपर्यंत द्यावे याचा स्पष्ट उल्लेख नाही.\nकागल तालुका कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, कागल या संस्थेने उच्च न्यायालय येथे कागल नगरपरिषदेमार्फत सुरु करण्यात आलेल्या नगरपरिषदेच्या संत रोहिदास विद्यामंदिर, कागल या प्राथमिक शाळेचा इ.५ वी चा वर्ग बंद करण्याबाबत याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम, १९४७ मधील कलम २ (१५) मध्ये महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७ मधील कलम १ (१८) मध्ये प्राथमिक शिक्षणाची व्याख्या व्यवस्थितपणे स्पष्ट करण्यात आली नसल्याची बाब उच्च न्यायालयाने निदर्शनास आणली. तसेच प्राथमिक शिक्षण हे कोणत्या इयत्तेपर्यंत दिले जाते याबाबत सदर नियमात स्पष्टता नसल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे निश्चित कोणत्या इयत्तेपर्यंत आहे याबाबत प्राथमिक शिक्षणाची व्याख्या स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे त्या अनुषंगाने मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम १९७७ मधील कलम २ (१५) मध्ये व महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७ मधील कलम २ (१८) मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षणाची व्याख्या स्पष्ट करणारी अधिसूचना निर्गमित करणे आवश्यक असल्याने वरील निर्णय घेण्यात आला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/community/web-scraping/", "date_download": "2020-10-20T11:57:56Z", "digest": "sha1:FINFTKEVUJ4VA2QKUPBDS4ECSK6YSHPO", "length": 8060, "nlines": 166, "source_domain": "mr.grabz.it", "title": "GrabzIt समुदाय: वेब स्क्रॅपिंग प्रश्न", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nग्रॅबझीटच्या वेब स्क्रॅपर टूलशी संबंधित प्रश्न विचारा. जसे की वेब पृष्ठे, प्रतिमा किंवा पीडीएफ दस्तऐवजांमधून डेटा काढण्यासाठी वेब स्क्रॅपर आणि एपीआय कसे वापरावे.\nजावास्क्रिप्ट \"पुढील पृष्ठ\" बटणासह दुसर्‍या पृष्ठ सारणीवरील डेटाहाय, मी आता काही तास प्रयत्न करीत आहे, पण मला ते सापडले नाही. वेबसाइटवर मला एकत्र करायचे आहे ... 3 पोस्ट\nसाइट जीडीपीआर निर्बंधमी वेबपृष्ठ स्क्रॅप करण्यास सक्षम नाही कारण असे म्हणतात की ते पृष्ठ युरोप ब्राउझरला दर्शवू शकत नाही. आहे ... 3 पोस्ट\nप्रश्न विचारसर्व विषय पहा\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/pravin-tarde-direct-sarsenapati-hambirrao-marathi-historical-movie-shooting-complete-ssj-93-2304412/", "date_download": "2020-10-20T11:05:26Z", "digest": "sha1:APA77PDFCOVDQA5KTAEKOZPYFRFP54AS", "length": 13293, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pravin tarde direct sarsenapati hambirrao marathi historical movie shooting complete ssj 93 | मुसळधार पाऊस अन् चित्रपटाचं चित्रीकरण; ‘सरसेनापती हंबीरराव’चं शुटींग पूर्ण | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nमुसळधार पाऊस अन् चित्रपटाचं चित्रीकरण; ‘सरसेनापती हंबीरराव’चं शुटींग पूर्ण\nमुसळधार पाऊस अन् चित्रपटाचं चित्रीकरण; ‘सरसेनापती हंबीरराव’चं शुटींग पूर्ण\nसात महिन्यांनी चित्रीकरण सुरु झालं अन् चित्रपटाच्या टीमला पावसाने गाठलं\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळाला तो हंबीरराव मोहिते यांना. हंबीरर��व मोहिते यांची शौर्यगाथा आणि ख्याती अख्ख्या महाराष्ट्रालाच माहित आहे. त्यांची ही शौर्यगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडली जाणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडलं आहे. विशेष म्हणजे भर पावसामध्ये चित्रीकरण करण्याचं आव्हान या संपूर्ण टीमने पेललं आहे.\n‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं असून नुकतंच या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण पार पडलं आहे. या चित्रपटाचं जवळपास सगळं चित्रीकरण पूर्ण झालं होतं. मात्र, ऐनवेळी देशात लॉकडाउनची घोषणा झाली आणि चित्रपटाचं तीन दिवसांचं राहिलेलं चित्रीकरण अपूर्ण राहिलं. त्यानंतर जवळपास ७ महिन्यांनंतर चित्रीकरणाला परवानगी मिळाली. मात्र, परवानगी मिळाल्यानंतरही या चित्रीकरणात अनेक अडथळे आले. यातलचा एक अडथळा म्हणजे सलग काही दिवस कोसळत असलेला धो-धो पाऊस.\nसात महिन्यांच्या विश्रांतीनंतर भोर येथे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भव्य सेट उभारण्यात आला. चित्रीकरणाची सगळी तयारी झाली आणि पाऊस कोसळू लागला. मात्र, चित्रपटाच्या सेटवरील प्रत्येक व्यक्तीने योग्य नियोजन करत भर पावसात या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं.\n“६जून १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळी पहाटे पाऊस पडला होता. आज शिवराज्याभिषेक सोहळा शूटिंग करतानाही पाऊस पडत आहे, या पावसामुळे शूटिंगमध्ये व्यत्यय निर्माण झाला तरी आम्ही याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो”, असं प्रविण तरडे म्हणाले.\nदरम्यान,सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे. तर संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट जून २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 “डिप्रेशनवरुन खिल्ली उडवणं थांबवा, अन्यथा…”; इराने दिला ट्रोलर्सला इशारा\n2 तारा सुतारिया- आदर जैन लवकरच बांधणार लग्नाची गाठ\n3 ‘छलांग’ प्रेमाची कि स्पर्धेची; पाहा, राजकुमार रावच्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_72.html", "date_download": "2020-10-20T11:25:06Z", "digest": "sha1:DIKDFCVQ4CASTCLNZ2KT27RVHY3TW3PC", "length": 3068, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - नेट | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ८:४० म.पू. 0 comment\nबघा नेट झालंय स्वस्त\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56202", "date_download": "2020-10-20T11:44:19Z", "digest": "sha1:DMU62AHQIWQHZPKXGMRIXZ5MH34YDRFN", "length": 8401, "nlines": 132, "source_domain": "www.maayboli.com", "title": "क्यालिग्राफीचा - पहिला प्रयत्न | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /हर्ट यांचे रंगीबेरंगी पान /क्यालिग्राफीचा - पहिला प्रयत्न\nक्यालिग्राफीचा - पहिला प्रयत्न\n जांभळा रंग एकूणच मला अत्यंत अत्यंत प्रिय. त्यात तो जर शाईचा असेल. त्याची नीप छान असेल आणि तो गळत ओघळत नसेल तर आणखीच मजा\nमाझी ताई जितकी सुंदर रांगोळी काढायचा ना तितकीच सुंदर ती कशिदा काढण्यात, शेणानी घर सारवण्यात, आणि खास म्हणजे लिहिण्यात हुशार मी चवथ्या वर्गात असताना ती दहावीला होती. तिच्या समोर तिच्या मैत्रिणीची रसायन शास्त्राची वही होती आणि बहिण तिच्या वहीतून आपल्या वहीत काहीतरी समीकरण लिहित होती. ते समीकरण बघून मला इतके नवल वाटले की मला रसायन शास्त्र हा विषय कधी येतो कधी नाही असे झाले होते.\nतिच्या हाती पेन जांभळ्या शाईचा होता आणि तिचा अक्षरांंचे कंगोरे, उगार, वेलांटी, मात्रा, तिचा त्र, तिचा तृ, तिचा च, छ, ज, झ.. अगदी कुठलेही अक्षर घ्या.. त्या अक्षरांच्या प्रेमात तुम्ही नाही पडलात तर नवल. तिचे पत्र इतके सुंदर असायचे की सगळे जण तिचे पत्र जपूण ठेवत.\nआज मी फेसबुकावर माझ्या एका मित्राची क्यालिग्राफी पाहिली आणि मला ८० चा तो काळ आठवला. मोत्यासारख्या अक्षरांनी मढवलेली वही. आज ताईची ती वही आठवून मी माझ्या कवितेची एक क्यालिग्राफी केली आहे:\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\n जांभळा रंग एकूणच मला\nजांभळा रंग एकूणच मला अत्यंत अत्यंत प्रिय.<<<<<\nम्हणजे तुला वांग्याची भाजी शॉलेट आवडत असणार, बी..\nकाय सुंदर अक्षर आहे \nकाय सुंदर अक्षर आहे \nखुपच छान बी.. मी कॅलिग्राफी\nमी कॅलिग्राफी तर नै करत पण वेगवेगळ्या पद्धतीने , फाँट वापरुन लिहायला आवडत..\nडायरीमधे लिहलेली आवडती वाक्ये टकेल कधीतरी\nलहानपणच्या वह्या जपून ठेवायला हव्या होत्या असं वाटतंय.\nकाय सुंदर अक्षर आहे \nकाय सुंदर अक्षर आहे \nश्री अच्युत पालव ह्यांची काही पुस्तके आहेत, ती बघ तुला जर ह्यात इंटरेस्ट डेव्हलप करायचा असेल तर.\nसर्वांचे खूप खूप आभार.\nसर्वांचे खूप खूप आभार.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/woman-strangulated-to-death-cctv-footage-recorded-murder/222726/", "date_download": "2020-10-20T11:02:02Z", "digest": "sha1:FUSSW6OMHUQAS7ER23SQ25YKCXMCZH2T", "length": 9819, "nlines": 117, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Woman strangulated to death cctv footage recorded murder", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्राइम CCTV : नराधमानं कॅमेऱ्यासमोरच महिलेची केली गळा आवळून हत्या\nCCTV : नराधमानं कॅमेऱ्यासमोरच महिलेची केली गळा आवळून हत्या\nआधी दबा धरून बसला, नंतर गळा आवळला\nएक भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंदौरमधला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये दिसत असलेला प्रकार सगळ्यांनाच धक्का देणारा आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका महिलेची एक इसम गळा आवळून हत्या करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार समोरच्याच CCTV मध्ये कैद झालेला आहे. पण, त्याची एक तर या इसमाला माहितीच नसावी किंवा जाणून-बुजून त्यानं सीसीटीव्ही चालू असतानाही त्याच्या समोरच महिलेची हत्या केली असावी. या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलीस हत्या करणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत. तसेच, संबंधित महिलेची ओळख देखील पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.\nहा व्हिडिओ म्हणजे खरंतर एका रस्त्याच्या कडेला बसवण्यात आलेल्या CCTV चं फूटेज आहे. मात्र, या सीसीटीव्हीमध्ये एक भयंकर प्रकार कैद झाल्यामुळे त्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक हत्येचा गुन्हा रेकॉर्ड झालेला आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका महिलेची एक इसम गळा दाबून हत्या करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शरद श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आधी दबा धरून बसलेला इसम नंतर महिलेला फरफटत नेतो आणि हातातल्या वायरच्या मदतीचे तिची गळा आवळून हत्या करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.\nपाहा घटनेचा संपूर्ण व्हिडिओ\n CCTV मध्ये कैद झाली हत्या\nइंदौरमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे खरंतर तिथल्या एका रस्त्याच्या कडेला बसवण्यात आलेल्या CCTV चं फूटेज आहे. मात्र, या सीसीटीव्हीमध्ये एक भयंकर प्रकार कैद झाल्यामुळे त्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक हत्येचा गुन्हा रेकॉर्ड झालेला आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एक��� महिलेची एक इसम गळा दाबून हत्या करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शरद श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आधी दबा धरून बसलेला इसम नंतर महिलेला फरफटत नेतो आणि हातातल्या वायरच्या मदतीचे तिची गळा आवळून हत्या करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या प्रकारानंतर पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nयूजीसीने जाहीर केल्या देशातील 24 फेक युनिव्हर्सिटी\nकिंग्ज इलेव्हन पंजाब vs कोलकाता नाईट रायडर्स & रॉयल चॅलेंजर्स बँगलोर...\nराजस्थान रॉयल्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकर्करुग्णांना संत गाडगेबाबा धर्मशाळेचा आधार\nPhoto : अभिनेत्री रेखा Birthday Special; या अदांनी चाहते आजही घायाळ\nPhoto: सत्तेत नाही, तरीही जनतेचा राज ठाकरेंवर विश्वास\nPhoto : अमृता फडणवीस याचं नवं फोटोशूट\nसावळ्या रंगावरुन ट्रोल झाल्यानंतर सुहान खान पुन्हा आली चर्चेत\nPhoto : हाथरस प्रकरणी चैत्यभूमीत निदर्शने\nबबड्याच्या आईची कोरोनावर मात; बबड्या खुश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2015/06/", "date_download": "2020-10-20T11:56:05Z", "digest": "sha1:ILPL6VAHB3FIGKONLDMHUGVZWEHB5H5I", "length": 84042, "nlines": 300, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : June 2015", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nकृषिदुत व कृषिकन्‍यांनी शेतक-यांसाठी कार्य करावे........ प्राचार्य डॉ डि एन गोखले\nग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांच्‍या जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करण्‍याची संधी कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना असुन कृषिदुत व कृषिकन्‍या यांनी शेतक-यांसाठी कार्य करावे, असे प्रतिपादन कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महावि‍द्यालयाच्‍या कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असतो. हा कार्यक्रम राबविण्‍यांसाठी कृषिदुत व कृषिकन्‍यांसाठी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन दि. २२ जुन रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते, व्‍यासपीठावर रावे समन्‍वयक डॉ राकेश आहिरे, कोरडवाहु संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ बी व्‍ही आसेवार, करडई संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एस बी घुगे यांच्‍यासह विविध विषयतज्ञ उपस्थित होते.\nप्राचार्य डॉ डि एन गोखले पुढे म्‍हणाले की, कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभवाच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करावा व विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान प्रात्‍यक्षिके, कृषि मेळावे आदींच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत पोहचवावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.\nकार्यक्रमात विषयतज्ञ डॉ अनिल धमक, प्रा ए बी बांगडे, प्रा ए एम कांबळे, प्रा रणजित चव्‍हाण, प्रा विशाल अवसरमल, प्रा पी एच घंटे, प्रा डि व्‍ही बैनवाड, प्रा भेदे यांनी विद्यार्थ्‍यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रावेचे समन्‍वयक डॉ राकेश आहिरे यांनी तर सुत्रसंचालन रावेचे प्रभारी अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले. या उद्बोधन कार्यक्रमास कार्यक्रमाधिकारी डॉ डि व्‍ही दळवी, डॉ आर सी महाजन, डॉ जयश्री एकाळे, प्रा ए आर मंत्री, प्रा सुनिता पवार, प्रा एस एस गलांडे, डॉ यु एन क-हाड यांच्‍यासह कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nकृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असुन या सत्रात प्रत्‍यक्ष शेतक-यांचे शेती कासण्‍याचे तंत्र व ग्रामीण जीवनपध्‍दतीचा ते अभ्‍यास करतात. या सत्रातील विद्यार्थ्‍यांना कृषिदुत व कृषिकन्‍या संबोधन्‍यात येते. यावर्षी कृषि महाविद्यालयातील १९२ विद्यार्थ्‍यी कृषिदुत व कृषिकन्‍या म्‍हणुन पुढील पंधरा आठवडे परभणी तालुक्‍यातील निवडक दहा गांवात कार्य करणार आहेत.\nअंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिदुतांनी केला कृषि तंत्रज्ञानाचा जागर\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांर्गत कृषिदुतांनी अंबाजोगाई तालुक्‍यातील डिघोळअंबा व सनगांव गावात प्रभातफेरी काढुण गावातील शेतक-यांत कृषि तंत्रज्ञानाबाबत जन��ागृती करण्‍यात आली. तसेच गाजरगवत निर्मुलन व आरोग्‍यासाठी योगा कार्यक्रमही राबविण्‍यात आला. या विविध कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ पी एन करंजीकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ एस जी पुरी व कृषिदुत यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्‍याध्‍यापक श्री मेनकुदळे, श्री एकुरकेसर, श्री म्‍हेत्रे, श्रीमती देशमुख, श्रीमती चिमटे, श्री पाथरकर, श्री चव्‍हाण, श्रीमती अंबुरे, श्रीमती शिंदे आदींचे सहकार्य लाभले.\nमुलींच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने रणरागिणी पथक एक वरदान.....प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण\nएलपीपी स्‍कुलमध्‍ये पालकांनी गिरविले शास्‍त्रोक्‍त पालकत्‍वाचे धडे\nकृषि विद्यापीठ व कृषि विभागाने समन्वयाने विस्तार कार्य करावे ......प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण\nक्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत आयोजीत दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन\nशेतक-यांसाठी कृषि विद्यापीठाने पर्यावरणाच्‍या दृष्‍टीने सुरक्षित व कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित केले असुन त्‍याच्‍या विस्‍तारासाठी कृषि विभाग व कृषि विद्यापीठ यांनी समन्‍वयाने कार्य करावे, या विस्‍तार कार्यात सातत्‍य असावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सोयाबीन, कापुस, तुर व हरभरा पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्‍ला (क्रॉपसॅप) प्रकल्‍पांतर्गत दि २३ व २४ जुन रोजी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व कृषि विद्यापीठातील जिल्‍हास्‍तरीय समन्‍वयक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षणाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री साहेबराव दिवेकर, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nप्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, पिकांमधील विविध कीड व रोगाच्‍या प्रादुर्भावाबाबत पुर्वानुमान काढुण त्‍याबाबत शेतक-यांपर्यंत योग्‍य वेळी उपाय योजनाबाबत सल्‍ला पोहचविल्‍यास पीकांचे होणारे मोठे नुकसान टाळता येऊ शकते. याबाबत क्रॉपसॅप प्रकल्‍प निश्चितच यशस्‍वी ठ���ला आहे.\nसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कृषि विभागाने विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाबाबताचे शेतक-यांचे अनुभव व तंत्रज्ञान अवलंबतांना येणा-या अडचणी विद्यापीठास वेळोवेळी कळवाव्‍यात जेणेकरून कृषि शास्‍त्रज्ञ त्‍यादृष्टिने संशोधन करतील. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले म्‍हणाले की, क्रॉपसॅप प्रकल्‍पातील किड व रोगाबाबत सल्‍लामुळे मोठया प्रमाणावर शेतक-यांचा फायदा झाला असुन देश व राज्‍य पातळीवरील अनेक पारितोषिके या प्रकल्‍पास प्राप्‍त झाले आहेत. गेल्‍या वर्षी मराठवाडयातील साधारणत: १४४ गावे ही किड व रोग जास्‍त संवेदनशील असल्‍याचे आढळुन आले असुन यावर्षी या गावांवर जास्‍त लक्ष देण्‍यात येणार आहे. यावेळी कृषि उपसंचालक श्रीमती आर जी शिंदे यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.\nप्रास्‍ताविकात विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांनी क्रॉपसॅप प्रकल्‍पाची माहिती देतांना सांगितले की, सोयाबीन पिकासाठी २९ सप्‍टेबर पर्यंत व कापुस पिकासाठी १३ नोब्‍हेंबर पर्यंत सल्‍ला देण्‍यात येणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ द्यानंद मोरे यांनी तर आभार प्रदर्शन तालुका कृषि अधिकारी बी आर काकडे यांनी केले. याप्रकल्‍पातंर्गत मराठवाडयात साधारणत: बारा हजार हेक्‍टर साठी एक किड सर्व्‍हेक्षक कार्य करणार असुन एकुण २४४ किड सर्व्‍हेक्षक कार्यरत राहणार आहे. दर आठवड्या दोन वेळा शेतक-यांना विविध माध्‍यमाव्‍दारे सल्‍ला देण्‍यात येणार आहे. हा सल्‍ला मोबाईल एसएमएस व्‍दारे प्राप्‍त होण्‍यासाठी शेतक-यांनी कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्‍यात आले. दोन दिवस चालणा-या प्रशिक्षणात सोयाबीन, कापुस, तुर व हरभरा आदी पिकांचे लागवड तंत्रज्ञान, किड व रोग व्‍यवस्‍थापन, अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, तण व्‍यवस्‍थापन आदी विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम यशस्‍वतीतेसाठी डॉ बी व्‍ही भेदे, डॉ ए जी बडगुजर, डॉ कुलधर, शिवलाड, अनिलराव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कृषि विभाग व विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nमार्गदर्शन करतांना प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण\nवनामकृवित आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद\nएक हजार जणांनी नोंदविल�� सहभाग\nकार्यक्रमात प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण मार्गदर्शन करतांना\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या प्रागंणात आंतरराष्‍ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्‍यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठाचे आरोग्‍य अधिकारी डॉ सुब्‍बाराव व योग शिक्षक प्रा दिनकर जोशी यांच्‍यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षकांच्‍या मार्गदर्शनानुसार विविध आसन, प्राणायाम आदीचे सामुदायिकरित्‍या साधारणत: एक हजार जणांनी प्रात्‍यक्षिके केली. याप्रसंगी प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य प्रा विशाला पटणम, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मागदर्शन करतांना प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, आंतरराष्‍ट्रीय योग दिनाच्‍या माध्‍यमातुन भारतीय संस्‍कृती सर्व देशात पोहजली असुन योग हे भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. योगाव्‍दारे जगात शांतता व समृध्‍दी नांदेल. आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त योग मर्यादीत न राहता योग हा सर्वाच्‍या जीवनपध्‍दतीचा अविभाज्‍य भाग व्‍हावा, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन जी बी उबाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी क्रीडाधिकारी प्रा जी ए गुळभिळे, प्रा डि एफ राठोड, प्रा शाहु चव्‍हाण यांच्‍यासह विविध महाविद्यालयाचे रासेयोचे कार्यक्रमाधिकारी व स्‍वयंसेवक, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे कार्यक्रमाधिकारी, कृषिदुत व कृषिकन्‍या यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यींनी, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nमानोली येथे माती परीक्षण शिबीर संपन्‍न\nगोडजेवनाच्‍या कार्यक्रमात शेतकरी मेळावा\nकावलगांवच्‍या शेतक-यांनी समाजापुढे ठेवला आदर्श\nपुर्णा तालुक्‍यातील कावलगांवचे शेतकरी शिवाजीराव पिसाळ यांच्‍या मातोश्री कै गिरजाबाई केरबाजी पिसाळ यांच्‍या गोडजेवनाचा कार्यक्रम दि १७ जुन रोजी होता. यानिमित्‍त भजन व किर्तनाचा कार्यक��रम न ठेवता, गांवातील शेतक-यांचे कृषि तंत्रज्ञानाबाबत प्रबोधन व्‍हावे म्‍हणुन शेतकरी मेळावयाचे आयोजन करण्‍यात आले. यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विविध कार्यकारी सेवा संस्‍थेचे चेअरमन मारोतराव पिसाळ होते तर शिवसांब देशमुख, सरपंच शंकररावजी पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या नाविण्‍यपुर्ण उपक्रमाचे परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ यु एन आळसे म्‍हणाले की, शेतक-यांनी शेती पुरक व्‍यवसाय म्‍हणुन प्रत्येक दोन संकरित गाईची जोपासना करावी जेणे करून शेतीला सेंद्रिय खत, मुलांना दुध व रोज खर्चास पैसाची तरतुद होऊन शेतक-यांना आर्थिक स्‍थैर्य मिळेल. तसेच आंतरपिक पध्‍दतीचा अवलंब करून शेतीत शाश्‍वतता निर्माण करावी व कापुस लागवड करतांना नॉन बीटीच्‍या बियांची सभोवताली लागवड करून पर्यावरणाचे संतुलन राखावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाषराव पिसाळ यांनी केले. या नाविण्‍यपुर्ण उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन समाजापुढे एक आदर्श ठेवल्‍याबाबत शिवाजीराव पिसाळ व डॉ यु एन आळसे यांचे परिसरांतील शेतक-यांनी कौतुक केले.\nशेतक-यांनी विद्यापीठ विकसीत कमी खर्चाच्‍या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा....... प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण\nअखिल भारतीय समन्‍वीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन\nबदलत्‍या हवामानामुळे शेतक-यांपुढे अनेक समस्‍या निर्माण होत असुन शेतक-यांनी कोरडवाहु शेतीतील जोखीम कमी करण्‍यासाठी विद्यापीठ विकसीत कमी खर्चाचे तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. एक पीक पध्‍दतीपेक्षा आंतरपीक पध्‍दतीमुळे शेतीत जोखीम कमी होईल. असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पातर्फे हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय उपक्रमार्तंगत खरीप पुर्व नियोजन व शेतकरी मेळाव्‍याचे दि 16 जुन रोजी आयोजन करण्‍यात आले होते, या मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. हवामान बदला���्‍या पार्श्‍वभुमीवर विद्यापीठ विकसीत तंत्रज्ञान व किफायतशीर कोरडवाहु शेती तंत्रज्ञानाचा प्रसार व्‍हावा यादृष्‍टीने या मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. बी. व्‍ही. असेवार, प्रगतशील शेतकरी श्री. विठ्ठलराव पारधे, श्री. ज्ञानोबा पारधे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nप्रभारी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, सोयाबीन पीकामध्‍ये शक्‍यतो रूंद वरंबा व सरी पध्‍दतीने पेरणी करावी, एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन करून योग्‍य खतांची मात्रा पिकांना दयावी, जेणे करून अनावश्‍यक खतांवरील खर्च कमी करता येईल.\nसंशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेतक-यांनी विहीर व कुपनलीका पुर्नभरण तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, मुख्‍य पीकासोबतच बांधावर देखील शेवगा, कडीपत्‍ता याचे पीक घेऊन उत्‍पन्‍नाचे स्‍त्रोत वाढवावेत असा सल्‍ला दिला. कुलसचिव डॉ. दिनकर जाधव यांनी पीकांना संरक्षीत सिंचनाची सोय करावी जेणे करून पाऊसाचा खंड पडल्‍यास त्‍याचा उपयोग करता येईल असे सांगितले. प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले यांनी कोरडवाहु शेतीमध्‍ये शेतकरी बांधवांनी पेरणीची योग्‍य वेळ व योग्‍य पध्‍दतीचा अवलंब करण्‍याचे आवाहन केले.\nयाप्रंसगी विद्यापीठ विकसीत सोयाबीन, तुर, मुग, उडीद आदी पिकांच्‍या बियाण्‍याचे वितरण मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी श्री ज्ञानोबा पारधे यांचा प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांचे हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.\nकोरडवाहु शेती संशोधन केंद्रातर्फे सलग तिस-या वर्षी हा उपक्रम परभणी तालुक्‍यातील बाभळगांव येथे राबविण्‍यात येत असलेल्‍या उपक्रमामुळे शेतक-यांना लाभ होत असल्‍याचे शेतकरी श्री गिरीष पारधे व श्री बाबाराव पारधे यांनी मनोगत सांगितले. मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. बी.व्‍ही. आसेवार यांनी प्रास्‍ताविकात योजनेची उदिष्‍टे सांगुन शेतक-यांच्‍या गरजेनुसार संशोधन कार्याबाबत व कोरडवाहु शेतीसाठी एकात्मिक शेती पध्‍दती मॉडेल बाबत माहिती दिली.\nतांत्रिक सत्रात प्रा. मदन पेंडके यांनी विहीर व कुपनलिका पुर्नभरण तर डॉ. आनंद गोरे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान यावर माहिती दिली. कार्यक्रमास विविध संशोधन योजनांचे प्रमुख, प्राध्‍यापक अधिकारी, कर्मचारी, शेतकरी विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. सुत्रसंचालन शास्‍त्रज्ञ डॉ. आनंद गोरे तर आभार प्रदर्शन मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. गणेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. मेघा सुर्यवंशी, श्रीमती सारीका नारळे, माणीक समीद्रे, सय्यद जावेद, सुनिल चोपडे, भंडारे, चतुर कटारे आदींनी परिश्रम घेतले.\nवनामकृविचे प्रभारी कुलगुरू म्‍हणुन मा डॉ अशोक ढवण यांच्‍याकडे कार्यभार\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे दि १५ जुन ते ३० जुन दरम्‍यान परदेश दौ-यावर गेले असुन या कार्यकाळात विद्यापीठाचे दैनंदिन कामकाज पाहण्‍यासाठी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) मा डॉ अशोक ढवण यांच्‍याकडे प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार देण्‍यात आला आहे.\nवनामकृविच्‍या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेस पुरस्‍काराचे तिहेरी मुकुट\nराज्‍याचे उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री मा ना श्री विनोद तावडे यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार स्‍वीकारतांना प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रा रविंद्र शिंदे, प्रा संजय पवार सोबत कुलगुरू मा डॉ तुकाराम मोरे.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेस महाराष्‍ट्र शासनाचा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार तर विद्यार्थी रमाकांत कारेगांवकर यास उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कारासाठी निवडी झाली होती. दि. ०८ जुन रोजी मुंबई येथील शाहीर अमरशेख सभागृहात एका सोहळयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा ना श्री विनोद तावडे यांच्या हस्ते हे पुरस्‍कार प्रदान करण्यात आले. प्राचार्य डॉ. उदय खोडके, कार्यक्रमाधिकारी प्रा रविंद्र शिंदे व प्रा संजय पवार यांनी हे पुरस्‍कार स्‍वीकारले. यावेळी राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. तुकाराम मोरे व रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकृषि अभियांत्रिकी महाविद्यालाने राष्‍ट्रीय सेवा योजनेंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम यशस्‍वीपणे राबविली यात परिसर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, अंधश्रध्‍दा निर्मुलन, गाजरगवत निर्मुलन, व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, रस्ता सुरक्षा अभियान, इंधन बचत, शेतीविषयक नवनवीन तंत्र, औजारांच्या वापराबाबत शेतकरी बांधवाना मार्गदर्शन समावेश असुन यावर्षी शेतकरी बांधवाना दुष्‍काळ परिस्थितीस धैर्याने तोंड देण्‍यासाठी विद्यापीठातर्फे राबविण्‍यात येत असलेल्‍या ‘उमेद’ कार्यक्रमांतर्गत या रासेयोने पथनाटय व प्रभातफेरीच्‍या माध्‍यमातुन विशेष कार्य केले, यासर्व बाबींची दखल घेत, नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी राज्यस्तरीय निवड समितीच्या शिफारसीनुसार ही निवड करण्‍यात आली.\nया यशाबद्दल कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलू, खासदार मा श्री संजय जाधव, आमदार मा डॉ. राहुल पाटील, आमदार मा श्री विक्रम काळे, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आमदार मा श्री सतीश चव्हाण, मा. श्री रवींद्र पतंगे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींनी अभिनंदन केले.\nवाई येथील आदिवासी शेतक-यांचे शेती उत्‍पादन वाढीसाठी विद्यापीठ विविध उपक्रम राबविणार.......कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु\nवनामकृविच्‍या आदिवासी शेतकरी मेळावास मोठा प्रतिसाद\nआदिवासी शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र पतंगे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, संरपचा कविताताई दुधाळकर, डॉ अशोक कडाळे आदी\nआदिवासी शेतकरी मेळाव्‍यात विद्यापीठ विकसित सोयाबीन बियाणे व कृषी दैनंदिनीचे वाटप करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सोबत कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र पतंगे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, संरपचा कविताताई दुधाळकर, डॉ अशोक कडाळे आदी\nआदिवासी शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र पतंगे, व्‍यासपीठावर कुलगुरू मा डॉ बी व्‍���ंकटेश्‍वरलु, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, संरपचा कविताताई दुधाळकर, डॉ अशोक कडाळे आदी\nआदिवासी शेतक-यांचा आर्थिकस्‍तर उंचावणे ही एक अविरत प्रक्रिया असुन विद्यापीठाने वाई हे आदिवासी गांव दत्‍तक घेऊन गेल्‍या दिड वर्षात आदिवासी उपयोजनेतंर्गत शेती उत्‍पादन वाढीसाठी अनेक कार्यक्रम घेतले, त्‍यास आदिवासी शेतक-यांनीही मोठया प्रतिसाद दिला. या पुढेही विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातुन आदिवासी शेतक-यांसाठी विद्यापीठ कार्य करील, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने हिंगोली जिल्‍हयातील आदिवासीबहुल वाई या गावात आदिवासी उपयोजना राबविण्‍यात येत असुन या योजनेंतर्गत आदिवासी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दि १० जुन रोजी करण्‍यात आले होते, त्‍यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदचे सदस्‍य मा श्री रविंद्र पतंगे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, वाई गांवच्‍या संरपच कविताताई दुधाळकर, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ अशोक कडाळे उपस्थित होते.\nकुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, पुढील वर्षी वाई गावात विद्यापीठाच्‍या मार्गदर्शनाखाली ग्रामबिजोत्‍पादन घेण्‍यात येईल. तसेच विद्यापीठ शेतक-यांसाठी शेती पुरक जोडधंदाविषयी तांत्रिक माहिती पुरवील. आज पाणीचा प्रश्‍न अत्‍यंत गंभीर झाला असुन आदिवासी शेतक-यांनी देखिल आपल्‍या शिवारातील भुजल पातळी वाढण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत. विद्यापीठ वाई गावातील काही निवडक विहिर व बोरवेलचे पुनर्भरण प्रात्‍यक्षिक स्‍वरूपात करून देईल. प्रत्‍येक आदिवासी शेतक-यांनी माती परिक्षण करूनच पीक नियोजन करावे, यासाठी विद्यापीठाचे फिरते माती प्रयोगशाळेची सेवा देण्‍यात येईल, असे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी दिले.\nकार्यकारी परिषदचे सदस्‍य मा श्री रविंद्र पतंगे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कुलगुरूच्‍या नेतृत्‍वखाली विद्यापीठाने नियोजनबध्‍द पध्‍दतीने आदिवासी उपयोजनेंतर्गत वाई या गांवी सुधारित कृष�� तंत्रज्ञान पोहोचविले असुन त्‍यांचे निश्चितच चांगले परिणाम पहावयास मिळत आहेत. आदिवासी शेतक-यांत पीक उत्‍पादन वाढीसाठी स्‍पर्धात्‍मक वातावरण निर्मितीसाठीही विद्यापीठाने प्रयत्‍न करावेत, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.\nसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आदिवासी उपयोजनेमुळे आदिवासी शेतक-यांशी विद्यापीठाची नाळ घट झाली असुन येणा-या खरिप हंगामात वाई गांवातील शेतक-यांना लागणारे तांत्रिक मार्गदर्शन करण्‍यात येईल.\nविद्यापीठाचे तंत्रज्ञान वाई सारख्‍या दुर्गम आदिवासी भागात या योजनेमुळे पोहचले असुन आदिवासी शेतक-यांनी कमी खर्चाचे विद्यापीठाचे तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे मत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी यावेळी व्‍यक्‍त केले तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आदिवासी शेतक-यांनी विविध योजनेचा फायदा घेऊन स्‍वावलंबी व्‍हावे, मोफत शेती निविष्‍ठापेक्षा तंत्रज्ञान महत्‍वाचे असुन त्‍यांचा योग्‍य तो वापर करावा.\nवाई गांवाचे आदिवासी शेतकरी हरिभाऊ दुधाळकर यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते मेळाव्‍यात वाई या गांवातील निवडक आदिवासी शेतक-यांना विद्यापीठ विकसित सोयाबीन बियाणे व कृषि दैनंदिनीचे वाटप करण्‍यात आले. मेळाव्‍यात सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर डॉ एस पी म्‍हेत्रे यांनी, तण व्‍यवस्‍थापनावर डॉ अशोक जाधव यांनी तर सोयाबीन पीकातील किड व्‍यवस्‍थापन यावर डॉ दयानंद मोरे यांनी मार्गदर्शन केले.\nकार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ अशोक कडाळे यांनी आदिवासी उपयोजनेंतंर्गत राबविण्‍यात येत असलेल्‍या विद्यापीठाच्‍या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ गजानन गडदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ यु एन कराड यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी एन के गिराम, देवेंद्र कुरा, दादाराव भरोसे, एकनाथ कदम, बी एस कांबळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास वाई गांवचे दोनशे आदिवासी शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nमोसंबीवरील डिंक्‍या रोग्‍याच्‍या व्‍यवस्‍‍थापनासाठी बोर्डोपेस्‍ट लावा......कृषि शास्‍त्रज्ञ डॉ.डी. डी निर्मल\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍य��� लिंबुवर्गीय फळपिकांवर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियानातंर्गत नांदेड जिल्‍हातील मौजे ढोकी येथे दिनांक ६ जुन रोजी मोसंबी बागायतदारांचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्‍यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी गांवचे सरपंच बी जी डाखोरे हे होते तर अभियानाचे प्रभारी अधिकारी डॉ डी डी निर्मल, तालुका कृषि अधिकारी डी. आर. राजेवार, विषय विशेषज्ञ डॉ. देविकांत देशमुख, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन जी.एम.लबडे, कृषी पर्यवेक्षक जी. यु. लोखंडे, आत्‍माचे तालुका तंत्र व्‍यवस्‍थापन सी. डी. कदम, कृषी पर्यवेक्षक एस. एम. करंजकर, पर्यवेक्षक जी. पी. वाघोळे, एन. डी. कवठे आदीं उपस्थित होते. हे अभियान कुलगुरु मा डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या मार्गदर्शनाखाली व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या अधिनिस्‍त विद्यापीठाच्‍या वतीने मराठवाडयात राबविण्‍यात येत आहे.\nप्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना वनस्‍पती विकृती शास्‍त्रज्ञ डॉ. डी. डी. निर्मल म्‍हणाले की, मोसंबी बागेचे डिंक्‍या, सिट्रस ग्रिनीग व सिट्रस ट्रिस्‍टीझा या िंक्‍या ोरा िक्षण रोगांमुळे मोठया प्रमाणावर नुकसान होते, डिंक्‍या रोग हा फायटोप्‍थोरा बुरशीमुळे होतो, या रोगाच्‍या नियंत्रणासाठी मोसंबीच्‍या झाडांना दरवर्षी बोर्डोपेस्‍ट लावावी. तर शास्‍त्रज्ञ डॉ.एस.पी.चव्‍हाण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेतक-यांनी रोगमुक्‍त निरोगी रोपांची लागवड करून मोसंबी बागेचे शास्‍त्रशुध्‍द व्‍यवस्‍थापन केल्‍यास अधिक उत्‍पादन मिळु शकते. शास्‍त्रज्ञ डॉ.पी.एम.सांगळे यांनी मोसंबीवरिल विविध किडांच्‍या व्‍यवस्‍थापनाचे उपाय सुचविले तसेच प्रा. यु. व्‍ही. सातपुते यांनी मोसंबी बागेसाठी जमिनीची निवड व खत व्‍यवस्‍थापन याविषयी तर प्रा. यु. के. भोगिल यांनी मोसंबी बागेसाठी पाणी व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले.\nयाप्रसंगी शेतकरी रमेश लबडे व वामनराव जाधव यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डी.डी. आगलावे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी गंगाधर ल‍बडे, सुदर्शन बोराडे, अमोल धाडगे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी नांदेड तालुक्‍यातील मोसंबी बागायतदार मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृविच्‍या कृषि विद्या विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना निरोप\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि विद्या विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना दिनांक ६ जुन रोजी विभागाच्‍या वतीने निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संचालक शिक्षण तथा अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण हे होते तर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थित होते तर प्राध्‍यापक डॉ. आनंद कारले व विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यांनी आपली आवड व क्षमता ओळखुन करियरची निवड करावी व स्‍वत:चे भवितव्‍य घडवावे. कृषि उच्‍च शिक्षणाच्‍या व स्‍पर्धा परीक्षेच्‍या माध्‍यमातुन आज अनेक संधी कृषि पदवीधरांना उपलब्‍ध असुन विद्यार्थ्‍यांनी सकारत्‍मक दृष्‍टीकोन ठेवुन परिश्रम घ्‍यावे, यश तुम्‍हचेचे आहे.\nप्रमुख पाहुणे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले म्‍हणाले की, कृषि विद्या विभागाच्‍या विद्यार्थ्‍यांना भविष्‍यात खुप मोठ्या संधी असुन केंद्रीय व राज्‍य सेवा परिक्षा, बॅकींग, कृषि क्षेत्रातील इतर स्‍पर्धात्‍मक परिक्षेचा जोमाने अभ्‍यास करा. त्‍यासाठी लागणारी आवश्‍यक ती सर्व मदत देण्‍यात येईल.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ. आनंद कारले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश ठाकरे यांनी व आभार प्रदर्शन श्रीकृष्‍णा वारकड यांनी केले. या कार्यक्रमास विभागाचे डॉ. व्हि. बी. अवसरमल, डॉ. मिर्झा आय.ए.बी., डॉ. डी.सी.लोखंडे, प्रा. डि. एफ. राठोड सह विद्यार्थ्‍यी विजय मुगीलवार, संदिप बिबे, ज्ञानेश्‍वर गवळी, माधव टाले, रवी गित्‍ते, अनिल जाधव, मोरश्‍वर राठोड, शिला शिंदे, ललिता वर्मा, खानी देबरमा व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्‍यांनी पुढाकार घेतला.\nजमीनीचे आरोग्य तपासणीसाठी माती परीक्षण गरजेचे.......आमदार मा मोहनराव फड\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभाग मार्फत व रामेटाकळी ग्रामपंचायत यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १ जुन रोजी माती परीक्षण शिबीर व शेतकरी मेळाव्‍याचे रामेटाकळी येथे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थ���नी आमदार मा श्री मोहनराव फड हे होते तर विभाग प्रमुख डॉ विलास पाटील, डॉ हरिहर कौसडीकर, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.\nयावेळी आमदार मा श्री मोहनराव फड मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, माती परीक्षण म्‍हणजेच जमीनीचे आरोग्‍य तपासणी असुन प्रत्‍येक शेतक-यांनी माती परिक्षण करूनच खरिप पीकांचे नियोजन करावे, विद्यापीठाच्‍या फिरत्‍या माती परीक्षण प्रयोगशाळेच्‍या माती परीक्षण उपक्रम शेतक-यांसाठी अत्‍यंत उपयुक्‍त असुन शेतक-यांनी याचा लाभ घ्‍यावा. विभाग प्रमुख तथा मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. विलास पाटील आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, माती परीक्षण ही शेतक-यांची एक मुलभूत गरज असुन याच्‍या आधारेच पिकांना एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन करावे. जमिनीच्‍या आरोग्‍याचे महत्‍व स्‍पष्‍ट करून शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन माती परीक्षण उपक्रमाबद्ल सविस्‍तर मार्गदर्शन केले तर डॉ. हरिहर कौसडीकर यांनी पिक पोषण व सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍‍थापनाबाबत मार्गदर्शन केले.\nयाप्रसंगी फिरती माती प्रयोगशाळे तर्फे रामेटाकळी परीसरातील शेतक-यांचे १५० मातीचे नमुने गोळा करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी मृद विज्ञान विभागातील पर्यवेक्षक जावेद जानी, पदव्‍युत्‍तर विदयार्थी फुलमाळी, जाधव, खोकले, शिनगारे तसेच रामेटाकळी ग्रामस्‍थ कापसे, रामराव कदम, स्‍वामी गिरी यांनी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृविच्‍या २७ शिफारशींना संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीत मान्यता\nवनामकृविच्‍या २०१४-१५ सालातील संशोधन कार्याची फलश्रुती\nमहाराष्‍ट्रातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समितीची ४३ वी बैठक राहुरी (जि. अहमदनगर) येथील महात्‍मा फुले विद्यापीठात दिनांक २८ ते ३० मे या कालावधीत संपन्‍न झाली. तीन दिवस चाललेलया शास्‍त्रज्ञांच्‍या या बैठकीत राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठांच्‍या विविध शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठच्‍या एकुण २७ शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली असुन यात विविध पीकांची पाच वाण, एक शेती यंत्र आणि इतर २१ पीक उत्‍पादक तंत्रज्ञानावर आधारीत शिफारशी पारित करण्‍यात आल्‍या आहेत.\nखरीप ज्‍वारीचा एसपीएच-१६४१ वाणास मान्‍यता\nवनामकृविने विकसित केलेल्‍या खरीप ज्‍वारीचा एसपीएच-१६४१ हा संकरीत वाण महाराष्‍ट्र राज्‍यातील खरीप ज्‍वारी लागवडीखालील क्षेत्रासाठी प्रसारीत करण्‍याची शिफारस करण्‍यात आली. हा वाण तुल्‍य वाणांपेक्षा उत्‍पादनात सरस आढळुन असुन काळी बुरशी, खोड माशी व खोड किडीस प्रतीकारकक्षम आहे.\nभाताच्‍या पीबीएनआर ०३-२ वाणास मान्‍यता\nया पेरसाळ वाणाचे पराग व आविष्‍कार या तुल्‍य वाणांपेक्षा अधिक उत्‍पादन व दाण्‍यांचा आकार लांबट असल्‍यामुळे या वाणाची मराठवाडा विभागामध्‍ये ओलीताखाली पेरसाळीसाठी प्रसारीत करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.\nअमेरिकन कपाशीच्‍या एनएच-६३५ वाणास मान्‍यता\nअमेरिकन कपाशीचा एनएच-६३५ हा सरळ वाण अधिक उत्‍पादन देणारा असुन धाग्‍याची उच्‍च गुणवत्‍ता, रस शोषण करणा-या किडी, अल्‍टरनेरीया व जीवाणुजन्‍य करपा या रोगांना सहनशील असल्‍याने महाराष्‍ट्र राज्‍यात कोरडवाहू लागवडीसाठी प्रसारीत करण्‍याची शिफारस मान्‍य करण्‍यात आली.\nअमेरिकन कपाशीच्‍या एनएचएच-२५० वाणास मान्‍यता\nअमेरिकन कपाशीच्‍या एनएचएच-२५० हा संकरीत वाण अधिक उत्‍पादन देणारा असुन धाग्‍याची उच्‍च गुणवत्‍ता, रसशोषण करणा-या किडी, अल्‍टरनेरीया व जीवानुजन्‍य करपा या रोगांना सहनशील असल्‍याने महाराष्‍ट्र राज्‍यात कोरडवाहु लागवडीसाठी प्रसारित करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.\nपरभणी मिरची पीबीएनसी-१ हा वाण हिरव्‍या मिरचीच्‍या अधिक उत्‍पादनासाठी मराठवाडा विभागामध्‍ये खरीप हंगामासाठी प्रसारीत करण्‍यात आला.\nबैलचलित खत पसरणी यंत्र\nवनामकृवि विकसित बैलचलित खत पसरणी यंत्राची शेणखत व तत्‍सम खते पसरविण्‍यासाठी व ५०० किलो क्षमता असलेली बैलगाडी म्‍हणुन प्रसरणासाठी शिफारस करण्‍यात आली.\nया व्‍यतिरीक्‍त पीक उत्‍पादन तंत्रज्ञानावर आधारीत इतर २१ शिफारशी मान्‍य झाल्‍या\nडॉ. दत्‍तप्रसाद वासकर, संशोधन संचालक\nडॉ. दिगंबर पेरके, संशोधन उपसंचालक\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nकृषिदुत व कृषिकन्‍यांनी शेतक-यांसाठी कार्य करावे.....\nअंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिदुतांनी...\nमुलींच्‍या सु���क्षिततेच्‍या दृष्‍टीने रणरागिणी पथक ...\nएलपीपी स्‍कुलमध्‍ये पालकांनी गिरविले शास्‍त्रोक्‍त...\nकृषि विद्यापीठ व कृषि विभागाने समन्वयाने विस्तार क...\nवनामकृवित आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्...\nमानोली येथे माती परीक्षण शिबीर संपन्‍न\nगोडजेवनाच्‍या कार्यक्रमात शेतकरी मेळावा\nशेतक-यांनी विद्यापीठ विकसीत कमी खर्चाच्‍या तंत्रज्...\nवनामकृविचे प्रभारी कुलगुरू म्‍हणुन मा डॉ अशोक ढवण ...\nवनामकृविच्‍या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महावि...\nवाई येथील आदिवासी शेतक-यांचे शेती उत्‍पादन वाढीसाठ...\nमोसंबीवरील डिंक्‍या रोग्‍याच्‍या व्‍यवस्‍‍थापनासाठ...\nवनामकृविच्‍या कृषि विद्या विभागातील पदव्‍युत्‍तर व...\nजमीनीचे आरोग्य तपासणीसाठी माती परीक्षण गरजेचे........\nवनामकृविच्‍या २७ शिफारशींना संयुक्त कृषि संशोधन व ...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/dadar-corona-update", "date_download": "2020-10-20T11:35:32Z", "digest": "sha1:6CHFDLJZLAFNH3EE7ZCGR3L5HXV7UBHQ", "length": 7831, "nlines": 160, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Dadar Corona Update Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nफी माफीसाठी टिटवाळ्यात पालकांचा ठिय्या, स्थानिकांच्या थाळीनादानंतर शाळेची माघार\nवेब व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी खुशखबर, लवकरच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार\nHeadlines | दादर-माहिममध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक | 12 PM\nफी माफीसाठी टिटवाळ्यात पालकांचा ठिय्या, स्थानिकांच्या थाळीनादानंतर शाळेची माघार\nवेब व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी खुशखबर, लवकरच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार\nफडणवीसांना मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय, आंबेडकरांचा निशाणा; मोदींवर टीका करताना जीभ घसरली\nशेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, बांधावर जाऊन मंत्री बच्चू कडूंचं आश्वासन\nफी माफीसाठी टिटवाळ्यात पालकांचा ठिय्या, स्थानिकांच्या थाळीनादानंतर शाळेची माघार\nवेब व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी खुशखबर, लवकरच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार\nफडणवीसांना मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय, आंबेडकरांचा निशाणा; मोदींवर टीका करताना जीभ घसरली\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/category/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2020-10-20T10:57:59Z", "digest": "sha1:IOSQJYBZ3QLJWH6UH7TO3CUNIKIM5FXA", "length": 9880, "nlines": 108, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»3:19 pm: ‘आरे प्रकरण अंगाशी आल्याने जलयुक्त शिवारची चौकशी’, चंद्रकांत पाटलांचा टोला\n»2:47 pm: वोडाफोन-आयडीयाला नेटवर्कच नाही, राज्यभ���ात ग्राहकांचा संताप\n»7:38 pm: पंढरपुरात पावसाचा हाहाकार भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू\n»6:39 pm: डबघाईला आलेल्या एमटीएनल आणि बीएसएनल कंपन्यांसाठी केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n»6:04 pm: फडणवीस सरकारची जलयुक्त शिवार योजना चौकशीच्या फेऱ्यात, एसआयटी करणार तपास\nआघाडीच्या बातम्या ट्रेंडिंग तंत्रज्ञान महाराष्ट्र\n…म्हणून आयडिया-वोडाफोनचं नेटवर्क ढेपाळले, कंपनीने दिली रितसर माहिती\nमुंबई – अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने त्रासलेल्या मुंबईकरांना आता नवा झटका बसला आहे. कारण वोडाफोन-आयडिलचं मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ढेपाळलं आहे. पुण्यात हा तांत्रिक बिघाड...\nUncategoriz ट्रेंडिंग देश महाराष्ट्र\nतनिष्कच्या जाहिरातीला लव्ह जिहाद म्हणणं मूर्खपणाचं, अॅडगुरू भरत दाभोळकर यांचं परखड मत\nमुंबई – ज्वेलरी ब्रॅण्ड असलेल्या तनिष्कची एक जाहिरात प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा ठपका या जाहिरातीवर ठेवण्यात आला आहे. मात्र, तनिष्कच्या...\nगुगलने धोकादायक ३४ अॅप्स हटवले, तुम्हीही करा तत्काळ डिलिट\nनवी दिल्ली – गुगलच्या प्ले स्टोअरच्या अॅप्सना त्रास देणाऱ्या जोकर मेलवेअरने इन्फेक्टेड ३४ अॅप्सना गुगल प्ले स्टोअरने हटवले आहेत. जुलै आणि सप्टेंबर दरम्यान गुगलने...\n मराठी, हिंदी, गुजराती नाटकांमध्ये आपलं अधिराज्य गाजवणारे सुनील बर्वे\nअभिनेता सुनील बर्वे यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९६६. मराठी-हिंदी-गुजराती नाटक, टीव्ही मालिका व चित्रपट अशी अभिनयाची सर्वच क्षेत्रात आपल्या प्रसन्न अभिनयाने वावर करणारे...\n अंतराळात प्रथमतः झेप घेणारे अमेरिकन स्पेस शटल अटलांटिस\n३ ऑक्टोबर १९८५ रोजी अमेरिकन स्पेस शटल अटलांटिसने अंतराळात प्रथमतः झेप घेतली. स्पेस शटल अटलांटिस (Orbiter Vehicle Designation: OV 104) हे अमेरिकेचे अंतराळयान होते....\nफेक न्यूज पसरविण्यासाठी भारतात पोषक वातावरण, वैद्यकीय तज्ज्ञांचं मत\nमुंबई – जागतिक पातळीवरील कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या नुकसानाची तसेच वाढलेल्या मृत्यू दराच्या बातम्या आपण रोजच ऐकत असतो, त्यामुळे जोपर्यंत कोरोनावर ठोस लस येत नाही तोपर्यंत तोंडावर...\nदेशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली, जिओचे सर्वाधिक युजर्स\nनवी दिल्ली – गेल्या काही वर्षांत इंटरनेटचा वापर वाढला असून मार्च २०२० च्या संपलेल्या तिमाही�� ३.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण इंटरनेट युजर्सची संख्या...\nभारतानंतर अमेरिकेचा चीनला दणका, आजपासून TikTok आणि Wechat वर बंदी\nवॉशिंग्टन – भारतानंतर आता अमेरिकेनेही चीनला दणका दिला आहे. उद्या रविवारपासून TikTok आणि Wechatवर अमेरिकेने बंदी घातली आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने ही घोषणा केली आहे....\nTeacher’s Day 2020 : डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे ‘हे’ मौलिक विचार आजही देतात जगण्याला दिशा\nडॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. १९६२ साली ५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘ शिक्षक दिन ‘ म्हणून सर्वप्रथम...\nपबजीला आता FAU-G चा पर्याय, अक्षय कुमारची ट्विटरवरून माहिती\nमुंबई -भारतीय तरुणांचा आवडता मोबाईल गेम पबजी बंद झाल्यानंतर अक्षय कुमारने FAU-G गेम आणला आहे. पबजीसाठी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं म्हटलं जातंय. अक्षय कुमारने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/what-kind-of-masculinity-is-this/223188/", "date_download": "2020-10-20T12:16:57Z", "digest": "sha1:GSNR7WAPH2RGARTVR6N7WOAGRU2U7FXB", "length": 16615, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "What kind of masculinity is this?", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फिचर्स ही कुठली ‘मर्दानगी’\nक्रिकेटर्सच्या कामगिरीवर ताशेरे ओढत अकलेचे तारे तोडणारे अनेकजण आजवर पाहिले, मात्र खेळातील सुमार कामगिरीबद्दल त्यांच्या कुटुंबियांविषयी आणि खासकरून कुटुंबातल्या एखाद्या चिमुकलीबद्दल बलात्कारासारखी घाणेरडी वाच्यता करणारे नराधम आता समाजमाध्यमांत डोके वर काढत आहेत. मुख्य म्हणजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कुठल्या व्याख्येत एखाद्या स्त्री वा मुलीला बलात्काराची धमकी देणे ही बाब बसते, हा प्रश्न आहे.\nमहेंद्रसिंग धोनीसारख्या जगविख्यात खेळाडू अन् भारतीय लष्करातील मेजरबद्दल त्याच्या पडत्या काळात अनेकांनी कुठल्या न कुठल्या कारणाने बरळ ओकली. मात्र, आता त्याच्या पाचवर्षीय मुलीला बलात्काराची धमकी देणार्‍या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यापर्यंत धारिष्ठ्य वाढतेय, ही बाब निश्चितच खेळाडूच नव्हे तर खेळ आणि देशासाठीही धोक्याची घंटा ठरेल. मुळात एखाद्या गोष्टीविषयी रोष व्यक्त करण्यासाठी स्त्रिला डोळ्यासमोर ठेवून ‘मर्दानगी’ दाखवण्याची ही कुठली पद्धत, असाही मुद्दा झिवा धोनी प्रकरणावरून उपस्थित होतोय. कच्छ (गुजरात)मधून या चिमुकलीविषयी घाणेरड्या पोस्ट व्हायरल करणार्‍यास अटक झाली खरी, परंतु पुरुषप्रधान संस्कृतीत या किळसवाण्या गोष्टी आणखी किती दिवस सहन करायच्या, हाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.\nसोशल मीडिया हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरते, ही बाब आजवर अनेकदा अनुभवली गेली. मात्र, तितक्याच वेळा या माध्यमांचा चुकीचा वापर झाल्याचीही उदाहरणं आहेत. आजवर अनेकांनी धमक्या, बदनामी, ब्लॅकमेलिंगसारख्या दुष्कृत्यांसाठी सोशल मीडियाचा वापर केल्याचे ऐकिवात आहे, अशा विकृतांच्या मुसक्या पोलिसांनी अनेकदा आवळल्याही. मात्र मानसिकताच विकृत असली तर खाकीचा दंडुकाही कितपत शासक ठरेल, हा प्रश्न आहे.\n‘क्रिकेटचा उत्सव’ म्हणून जगभरात ओळखली जाणारी इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धा क्रिकेटरसिकांसाठी उत्तम मेजवानी ठरतेय. जगभरातले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊन क्रिकेटचा आनंद लुटतात. भारतीय खेळाडूही मोठ्या संख्येने आयपीएलचा आस्वाद घेतात. परंतु, प्रांतवाद आणि वर्चस्ववाद आपल्या देशात नवखा नाही, याचा प्रत्यय खेळांमध्येही दिसून येतोय, हे दुर्दैव. त्याला आयपीएलदेखील अपवाद नाही. जेमतेम महिना, दीड महिना चालणार्‍या या स्पर्धेसाठी अनेक चाहते आपापसांत वैर घेत असल्याचे गेल्या तेरा वर्षांपासून दिसून येते. यामुळे पारतंत्र्यातून मुक्त होऊनही आपली मानसिकता मात्र कायम असल्याचे दिसते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, आयपीएल या स्पर्धेविषयी कितपत गांभीर्याने घ्यावे हा संशोधनाचा विषय असतानादेखील प्रेक्षक विकृततेकडे का वळताहेत, हे समजण्यापलिकडे आहे.\nक्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये भारताला विजेतेपदाचा किताब पटकावून देणार्‍या आणि सर्वात यशस्वी यष्टीरक्षक ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीला आयपीएलच्या या तेराव्या सत्रात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याचा संघ काही चुकांमुळे गुणतालिकेत तळाशी आहे. यापूर्वी तीनवेळा विजेतेपदाला गवसणी घालणार्‍या धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स संघाला आज सुमार कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या टिकेचे धनी व्हावे लागते आहे. यावरून त्याच्यासह चेन्नई संघाच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केलाय. मात्र, अनिश्चिततेचा खेळ म्हणून परिचित असलेल्या क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे किती गरजेचं बनलं आहे, हे आता झिवा धोनीच्या प्रकरणावरून दिसून येतय. आजपर्यंत विश्वचषक असो किंवा अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा असो.. त्यात आपल्या देशाचा संघ हारला की कर्णधार, प्रशिक्षक अथवा विशिष्ट खेळाडूंचे पुतळे जाळणे, त्यांच्या घरांवर चालून जाणे, जाळपोळ करणे हे प्रकार प्रत्येक देशांत घडले. मात्र, एखाद्या खेळाडूच्या कामगिरीबद्दल त्याला दोषी ठरवत त्याच्या मुलीला बलात्काराची धमकी देणे आणि एवढ्यावरच न थांबता संबंधित चिमुकलीची सोशल मीडियावर वाभाडे काढणे हा प्रकार भारतात तरी अशोभणीय असाच आहे. गुजरातच्या कच्छमधील एका 16 वर्षीय तरुणाने धोनीला खराब कामगिरीचा धनी ठरवत चक्क त्याच्या पाच वर्षीय मुलीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या. यात त्याने या चिमुरडीवर बलात्कार करण्याची धमकी दिल्याने नेटिझन्समध्ये हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला. मूळात ही बाब भारतीय संस्कृतीला कदापिही न शोभणारी असल्याने तिला कडाडून विरोधही झाला आणि विधेयक वापरकर्त्यांकडून धोनीसह क्रिकेटला समर्थन करणार्‍या शेकडो पोस्ट झपाट्याने शेअर झाल्या. या नराधमाला कच्छमध्ये अटकही करण्यात आली, मात्र या निमित्ताने विकृत मानसिकतेचे दर्शन पुन्हा एकदा समाज माध्यमांत घडल्याने समाज माध्यमे शाप की वरदान हा प्रश्न उपस्थित केला गेला.\nआजघडीला सोशल मीडियावर कुठलीही सामाजिक जाण नसलेल्या लोकांचा वाढता वावर धोकादायक ठरतोय. त्यातून असे प्रकार घडत आहेत, यात शंका नाही. हातात इंटरनेट आलं, पण वापरायचं कसं आणि कोणत्या कारणांसाठी याविषयी अनेकजण आजही अज्ञानी आहेत. १२ वी इयत्तेतला मुलगा पाचवर्षीय मुलीविषयी असं काहीतरी बरळतो आणि मुख्य म्हणजे, तो तिला डोळ्यासमोर ठेऊन नाही तर धोनीला डोळ्यासमोर ठेवून बरळतो. तेही समाजमाध्यमांमध्ये… बदला घेण्याचं किंवा राग व्यक्त करण्याचं साधन मात्र स्त्रीच का, पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांच शोषण अजून किती दिवस, सोशल मीडियावर एखाद्या स्त्रीविषयी बरळण्याचं स्वातंत्र म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य का, असे एक ना अनेक प्रश्न या एका घटनेमुळे उजेडात येत आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nसनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स प्रीव्ह्यू\nकोरोना सोकावतोय, कांदा रडवतो��\nमृत्यूनंतरही मैत्री जपणारे शरद पवार, कुटुंबियांचे सांत्वन केलं\nनाशिकमध्ये जाधव गॅसेस प्रकल्पाचे उद्घाटन\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\nPhoto : अभिनेत्री रेखा Birthday Special; या अदांनी चाहते आजही घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/20/anil-deshmukh-takes-u-turn-on-claims-of-ips-officers-allegedly-trying-to-overthrow-mahavikas-aghadi-govt/", "date_download": "2020-10-20T11:13:43Z", "digest": "sha1:Q5RJAO7GYG7NLRZ55L2QTFP2EK75N6NW", "length": 10495, "nlines": 153, "source_domain": "krushirang.com", "title": "‘त्या’ मुद्द्यावरून गृहमंत्र्यांनी केले घुमजाव; पहा काय म्हटलेय नव्याने ते | krushirang.com", "raw_content": "\nHome Home ‘त्या’ मुद्द्यावरून गृहमंत्र्यांनी केले घुमजाव; पहा काय म्हटलेय नव्याने ते\n‘त्या’ मुद्द्यावरून गृहमंत्र्यांनी केले घुमजाव; पहा काय म्हटलेय नव्याने ते\nचार-पाच आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पडण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र, आता त्यांनी त्या मुद्द्यापासून घुमजाव केले आहे.\nदेशमुखांनी म्हटले होते की, चार ते पाच वरिष्ठ अधिकारी आहे. ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने त्यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आणि हे प्रकरण मार्गी लावले.\nदैनिक लोकमत ऑनलाइनच्या ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी याची माहिती दिली होती. मात्र, आता त्यांनी त्यांच्या मुद्याचा विपर्यास झाल्याचे म्हटले आहे. आता नव्याने यावर बोलताना त्यांनी म्हटले आहे की, चुकीचे विधान माझ्या तोंडी टाकण्यात आलं आहे. व्हिडीओ क्लिपिंग पाहा. मी या गोष्टी जाहीरपणे बोलू शकत नाही, इतकंच बोललो होतो.\nचुकीचे विधान माझ्या ��ोंडी टाकण्यात आलं आहे. मी या गोष्टी जाहीरपणे बोलू शकत नाही, एवढंच माझं वाक्य आहे. शेवटी मी कुटुंबप्रमुख आहे. आम्ही पोलीसवाले संपूर्ण कुटुंब म्हणून काम करतो, असेही पुढे त्यांनी सांगितले आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\nPrevious article‘त्यांनी’ कोणते च्यवनप्राश खाल्ले, हे गृहमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होतं; ‘या’ भाजप नेत्याची टीका\nNext articleनरेंद्र मोदी-किसान विरोधी; राहुल गांधींनी केली ‘त्या’ महत्वाच्या मुद्द्यांसह जोरदार टीका\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\nपुणेकरांच्या सवयीवरचे काही इरसाल किस्से; नक्कीच वाचा मंडळी\nस्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा; आत्मविश्वास वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.mx/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-10-20T11:30:39Z", "digest": "sha1:7VQ6567SEBYFZBODJTLMENMKMFSRBWYO", "length": 6062, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.mx", "title": "व्हिडिओ मुली गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ नोंदणी न करता अठरा. व्हिडिओ गप्पा मुली", "raw_content": "व्हिडिओ मुली गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ नोंदणी न करता अठरा. व्हिडिओ गप्पा मुली\nलाइव्ह गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ एक चांगला मार्ग आहे वेळ खर्च करू, आपण कोठे जाणार नाही कंटाळले आणि एकाकी. तर तो आहे एक व्हिडिओ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ आह��त जेथे मुली आपण ऑनलाइन पूर्ण होईल बरेच लोक. एक मोठा प्लस आमच्या व्हिडिओ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ आहे की आपण निवडलेल्या एक सोबती आणि अशा प्रकारे रेकॉर्ड केली जात नाहीत. आपण सक्षम असेल करण्यासाठी संवाद आमच्या नसणारे व्हिडिओ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ मोफत आणि नोंदणी न करणे निवडू त्यांच्या, संवाद, बदल त्यांना पुढील. आमच्या व्हिडिओ मुली गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ आपण देते संधी पूर्ण करण्यासाठी आणि अनामिकपणे.\nया प्रकरणात नियम लिहिले आहेत नाही, त्याचे तुकडे तुकडे केले आणि सुव्यवस्था आहे की आपण सुरू ठेवू शकतो आनंद खर्च वेळ सह रशियन मुली. कारण या असते सापडेल तुम्हाला दृष्टिकोन आमच्या मुली किंवा नाही. तेव्हा मुली आहेत सारखे वागणे वर एक प्रथम तारीख वास्तविक जीवन आहे. विनोद, स्मित, स्वॅप करण्यासाठी, कथा आणि नाही बाबतीत दर्शवू नका कपड्याखाली घालायचे आतील कपडे. लक्षात ठेवा, जवळजवळ सर्व मुली देऊ तिसऱ्या तारीख आहे. लक्षात ठेवा व्हिडिओ गप्पा न करता नोंदणी किंवा अॅड बुकमार्क. व्हिडिओ गप्पा न करता नोंदणी — तो फक्त मुंबई गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ. सर्व केल्यानंतर, व्हिडिओ गप्पा भरपूर विविध लोक विविध भावना, शैली, प्रकार. अशा भावना आणि संवेदना इतर कोणत्याही सामाजिक नेटवर्क आहे. लाखो लोक विविध कपडे, एक स्मित किंवा न, काळा आणि पांढरा, नृत्य आणि गायन, आणि कॉफी होईल आपण समोर, जो कोणी निवडा आपण इच्छित संवाद, आवडत नाही स्रोत, फिरकी एक प्रकारचा जुगाराचा खेळ चाक पुन्हा. नाही हेही खरे काही विशिष्ट नियम आहे की जाऊ शकत नाही तुटलेली आहे. त्यांना, आपण पाहू म्हणून, हे एक हमी पुरेसा वर्तन आणि संवाद, त्यानंतर प्रशासन साइट आहे. आयोजित सांस्कृतिक संचार आणि बंदी त्या ज्या»ठिकाण जवळ बादली आहे.»कल्पना तयार करण्यासाठी एक वेबकॅम मी प्रत्येकासाठी स्पष्ट आहे.\nप्रश्न राहते, तो कसे तयार केले आहे\nसतत बदल आठवण अँड्र्यू रोटेशन एक प्रकारचा जुगाराचा खेळ चाक, आणि तो आला त्याचे नाव अभिनव विचार — गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ इंग्रजी नाव आहे. आता लोक जगभरातील सर्व आहे जे संगणक, कॅमेरा आणि मायक्रोफोन कनेक्ट करू शकता, निवडू शकता एक मित्र, पूर्ण आणि संवाद व्हिडिओ प्रवाह ऑनलाइन\n← बैठक मध्ये एक माणूस ब्राझील लग्न आणि गंभीर संबंध\n© 2020 व्हिडिओ गप्पा मेक्सिको", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/262?page=1", "date_download": "2020-10-20T11:58:18Z", "digest": "sha1:EIFNZIAYXT32S7QOPYK4ZIIRHNS4PSF2", "length": 8391, "nlines": 222, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पोळी, पराठा, पुर्‍या : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पोळी, पराठा, पुर्‍या\nएयर फ्रायर दाल बाटी : स्वातंत्र्यदिन स्पेशल\nRead more about एयर फ्रायर दाल बाटी : स्वातंत्र्यदिन स्पेशल\nRead more about शेंगदाणा पोळी\nRead more about दुधीचे थालीपीठ\nखमंग खरपुस पापड पराठा \nRead more about खमंग खरपुस पापड पराठा \nRead more about फ्लॉवरचे पराठे\nRead more about ओनियन चीज पराठा\nRead more about ओनियन चीज पराठा\nनवशिक्यांसाठी फुलके .. अगदी क्रमवार आणि पारंपरिकरित्या.\nRead more about नवशिक्यांसाठी फुलके .. अगदी क्रमवार आणि पारंपरिकरित्या.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-nagar/indias-role-china-border-dispute-there-no-compromise-integrity-country-62032", "date_download": "2020-10-20T11:04:50Z", "digest": "sha1:ZU4REGSJX73TWHEOMWF4E7JWFMZM6I6H", "length": 18774, "nlines": 209, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "चीन सिमावादाबाबत भारताची भूमिका ! देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही - India's role in China border dispute! There is no compromise on the integrity of the country | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचीन सिमावादाबाबत भारताची भूमिका देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही\nचीन सिमावादाबाबत भारताची भूमिका देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही\nचीन सिमावादाबाबत भारताची भूमिका देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही\nचीन सिमावादाबाबत भारताची भूमिका देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही\nचीन सिमावादाबाबत भारताची भूमिका देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nराजनाथसिंह यांनी, \"भारतीय लष्कराला आपल्या हद्दीत गस्त घालण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही,' असा निर्धार व्यक्त केला.\nनवी दिल्ली : भारत चीनबरोबरच्या सीमावादावर शांततापूर्ण तोड���ा काढू इच्छितो. मात्र 1993 व 1996 मधील करारांचे उल्लंघन करणाऱ्या चीनची उक्ती व कृती परस्परविरोधी आहे व भारत प्रत्यक्ष ताबारेषेवरील (एलएसी) आपल्या सीमेच्या रक्षणाबाबत व देशाच्या अखंडतेबाबत कोणतीही तडजोड करू शकत नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेत देशाची भूमिका स्पष्ट केली.\nचीनने भारतीय सैन्याला या भागात गस्त घालण्यास अडथळे आणले आहेत का, या माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या प्रश्‍नावर राजनाथसिंह यांनी, \"भारतीय लष्कराला आपल्या हद्दीत गस्त घालण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही,' असा निर्धार व्यक्त केला.\nराजनाथसिंह यांनी भारत चीन संबंध व लडाखमधील तणावग्रस्त, स्फोटक परिस्तितीबाबत केलेल्या निवेदनानंतर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, अँटनी, आनंद शर्मा, वीरेंद्रकुमार वैश्‍य, प्रसन्न आचार्य, संजय राऊत आदी पक्षनेत्यांनी प्रश्‍न विचारले. चीनबरोबरच्या वादात देशाची संसद सरकारच्या मागे भक्कमपणे उभी असल्याचे बहुतांश नेत्यांनी सांगितले. त्याबरोबरच सीमेवर एप्रिलमध्ये म्हणजे गलवान संघर्षापूर्वी चिनी सैनिक जेथे होते तेथे त्यांनी परत गेले पाहिजे यासाठी भारताने आग्रही व ठाम रहावे आणि कोणतीही तडजोड करू नये, असेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.\nचीनवर विश्‍वास ठेवावा, अशी परिस्थिती नसल्याने भारतीय जवान क्षणोक्षणी सीमेवर सजग आहेत, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. राजनाथसिंह म्हणाले, की आम्ही राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून शेजारी देशाला बजावले आहे, की सीमेवरील यथास्थिती (स्टेटस को) बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न भारताला कदापी मान्य नाही.\nराजनाथसिंह यांनी निवेदनाच्या सुरवातीला मास्क काढून ठेवला होता. सभापती वेंकय्या नायडू यांनी त्यांना, मास्क वापरा असे बजावल्यावर त्यांनी मास्क लावला. नायडू यांनी राजनाथसिंह यांना, चीन मुद्यावर सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करा व त्यांचे शंकानिरसन करा, यात अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घ्या, अशी सूचना केली.\nवसुधैवकुटुंकम ही भारताची हजारो वर्षांची संस्कृती आहे, हे साऱ्या जगाने मान्य केल्याने या वादात जग कोणावर विश्‍वास ठेवत आहे, हे स्पष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र पूर्वसूचना न देता ऐनवेळी प्रश्‍न विचारणारांची संख्या वाढत गेल्यावर नायडू यांनी \"हे अत्य��त वेदनादायक आहे' असे नमूद केले.\n- द्विपक्षीय चर्चा एकीकडे सुरू होती, त्याच वेळी चीनने सीमेवरील परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न केले, जे आमच्या सैन्याने हाणून पाडले.\n- आम्ही पूर्व लडाखमध्ये एका आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आहोत. प्रत्येक मुद्दायावर भारत सांततापूर्ण व चर्चेद्वारेच तोडगा काढू इच्छितो. मात्र देशाची अखंडता व एकता कायम ठेवण्याबाबत आम्ही पूर्णतः ठाम आहोत.\n- आमचे शूर जवान कोणत्याही आव्हानाला परतवून लावण्यास समर्थ आहेत.\n- चीनने पेंगॉंग भागात मोठ्या संख्येने शस्त्रास्त्रे, दारूगोळा जमविला आहे. भारतानेही प्रत्युत्तर म्हणून लष्करी जमवाजमव केली आहे.\n- भारत-चीन सीमा प्रश्‍न अतिशय जटील मुद्दा आहे व त्याबाबत संयमाने पुढे जाण्याची गरज आहे, यावर दोन्ही देशांनी औपचारीकपणे सहमती व्यक्त केली. या मुद्यावर एक व्याहारिक, दोघांनाही मान्य होईल, असा तोडगा चर्चेद्वारे काढला जावा, ही भारताची भूमिका आहे.\n- सीमेबाबतची परिस्थिती एकतर्फीपणे बदलण्याचे प्रयत्न भारताला मंजूर नाहीत व तसे झाले तर ते हाणून पाडले जातील, हा संदेश आम्ही राजनैतिक व लष्कराच्या पातलीवरून चीनकडे पोहोचविला आहे.\n- युध्दाची सुरवात कोणाच्या हाती असते, पण त्याचा शेवट मात्र कोणाच्याही हाती नसतो. ज्या भारताने साऱ्या जगाला शांततेचा संदेश दिला, त्या भारतीय भूमीच्या शांततेत विघ्न आणण्याचे प्रयत्न केले जातात.\n- मॉस्कोमध्ये चीनचे संरक्षणमंत्री र्वे फेंगहे यांच्याशी चर्चेत मी हे स्पष्ट केले, की भारत कोणत्याही मुद्यावर शांततेने तोडगा काढू इच्छितो, पण आमच्या देशाच्या अखंडतेसाठी आम्ही संपूर्णपणे कटिबध्द आहोत.\n- एलएसीचा सन्मान करणे व त्याचे कटाक्षाने पालन करणे हाच सीमाभागांतील शांती व सद्भावनेचा आधार आहे व भारत त्याचे आवर्जून पालन करत आला आहे. 1993 -1996 च्या भारत चीन करारात हेच स्पष्ट केले आहे. मात्र चीनकडून तसे होत नाही.\n- चीनने भारताची सुमारे 38000 स्वेअर किलोमीटर जमिन अनधिकृतरीत्या बळकावली आहे व पाकिस्तानने 1963 मध्ये एका कथित करारानुसार पाकव्याप्त काश्‍मीरमधील 5180 स्वे. किलोमीटर जमीन अवैधपणे चीनला दिली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपक्ष मला आमदाराच्या लायकीचेही समजत नाही; भाजप खासदाराचा घरचा आहेर\nनवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भा��पने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यात पंतपप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह 30...\nसोमवार, 12 ऑक्टोबर 2020\nभाजप अन् नितीशकुमारांची डोकेदुखी वाढवून चिराग पासवान म्हणाले, 'लेट मी एंजॉय द मोमेंट\nनवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) यांच्या राष्ट्रीय लोकशाही...\nसोमवार, 5 ऑक्टोबर 2020\nमोदी, शहांनी विनंती करुनही चिराग पासवानांनी ऐकले नाही\nनवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात...\nरविवार, 4 ऑक्टोबर 2020\nशेतकऱ्यांच्या बांधावर जा..भाजपने खासदारांना लावले कामाला\nनवी दिल्ली : देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. ही बहुचर्चित दोन कृषी विधेयके आज राज्यसभेत विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळातच आवाजी...\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nआमदार निलेश लंके म्हणाले, ``पवार साहेबांशी इतका वेळ चर्चा करण्याची संधीच मिळाली नव्हती...``\nपुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासबोत दिल्ली ते मुंबई असा विमानप्रवासाचा वेग पारनेरचे आमदार निलेश लंके यांना आज आला. या...\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nराजनाथसिंह भारत भारतीय लष्कर चीन तण weed गुलाम नबी आझाद संजय राऊत sanjay raut संसद सैनिक वेंकय्या नायडू venkaiah naidu वर्षा varsha\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A5", "date_download": "2020-10-20T12:51:37Z", "digest": "sha1:BIQQ24BFNUPBH6SQXKYO2IF32G7IFJFJ", "length": 7615, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दशरथ - विकिपीडिया", "raw_content": "\nराम वनवासात निघताना दशरथाचा शोक\nराज्यव्याप्ती कोसल, उत्तर भारत\nइतर पत्नी कैकयी, सुमित्रा\nसंतती श्रीराम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न\nरामायणानुसार दश‍रथ (संस्कृत: दशरथ ; ख्मेर: दसरथ ; भासा मलायू: Dasarata, दसरता ; बर्मी: Dasagiri, दसगिरी; युआन: दतरत ; तमिळ: தசரதன் ; थाई: दोत्सोरोत ; लाओ: दोतारोत; चिनी: 十车王 ;) हा रामायणात उल्लेखलेला अयोध्येचा इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा होता.\nरामायणातील मुख्य पात्र असलेल्या रामाचा हा पिता होता. इक्ष्वाकु कुळातील राजा अज व त्याची पत्नी इंदुमती यांचा हा पुत्र होता. याला कौसल्या, सुमित्रा व कैकेयी या तीन पत्नी होत्या. याला कौसल्येपासून राम, सुमित्रेपासून लक्ष्मण ��� शत्रुघ्न आणि कैकेयीपासून भरत असे चार पुत्र लाभले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(रामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ एप्रिल २०१५ रोजी १८:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2018/06/", "date_download": "2020-10-20T11:57:09Z", "digest": "sha1:VI56BIQOBKWFCXUNXGTDRCSNOVSYQ5ZH", "length": 29651, "nlines": 210, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : June 2018", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nमराठवाडया करिता हवामान अंदाज व कृषी सल्‍ला\nमराठवाडया करिता हवामान अंदाज व कृषी सल्‍ला\nविद्यापीठ विकसित मोबाईल अॅप्‍सचा शेतक-यांमध्‍ये प्रसार करावा...... प्राचार्य डॉ डि एन गोखले\nपरभणी कृषि महाविद्यालयात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्बोधन कार्यशाळा संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम रावे असतो, सदरिल कार्यक्रम राबविण्‍यासाठी उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 21 जुन रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ सी बी लटपटे, डॉ जे व्‍ही एकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले की, कमी कालावधीत येणारे विविध पिकांचे वाण, जीवाणु संवर्धनाची बीजप्रक्रिया, आंतरपिक पध्‍दती आदीसह अनेक उपयुक्‍त व कमी खर्चाचे तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेले आहे, कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी सदरिल तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोचवावे. आज अनेक शेतकरी स्‍मार्टफोनचा उपयोग करित आहेत, त्‍यांना विद्यापीठ विकसित मोबाईल अॅप्‍स वापराबाबतचे प्रात्‍य़क्षिके करून दाखवावित, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.\nकार्यशाळेत डॉ पी आर देशमुख, डॉ सी बी लटपटे आदीसह विषयतज्ञ व कार्यक्रम अधिकारी यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ जे व्‍ही ऐकाळे यांनी केले तर सुत्रसंचालन रावे प्रभारी अधिकारी डॉ. पी. एस. कापसे यांनी केले. यावेळी कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते. कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असुन या सत्रात विद्यार्थी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेती कसण्‍याचे तंत्र व ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करतात. यावर्षी महाविद्यालयाचे 228 विद्यार्थ्‍यी कृषिदुत व कृषिकन्‍या म्‍हणुन पुढील पंधरा आठवडे परभणी तालुक्‍यातील निवडक दहा गांवात कार्य करणार आहेत.\nवनामकृवित आंतरराष्‍ट्रीय योग दिन उत्‍साहात साजरा\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने दिनांक २१ जुन रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करण्‍यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे आरोग्‍य अधिकारी डॉ सुब्‍बाराव व योगशिक्षक प्रा­­.दिवाकरजोशी यांच्‍यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षकांच्‍या मार्गदर्शनानुसार विविध आसन, प्राणायाम आदीचे सामुदायिकरित्‍या प्रात्‍यक्षिके करण्‍यात आली. शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ. विलास पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ ए आर सावते आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी मागदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ विलास पाटील म्‍हणाले की, योगा ही जगाला दिलेली भारतीय संस्‍कृतीची मोठी देण असुन समाजाचे तन व मन निरोगी राहण्‍यासाठी योग व प्राणायाम प्रत्‍येकांनी करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले. यावेळी उत्‍कृष्‍ट योग व आसन केल्‍याबाबत निवड अधिकारी व विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी - विद्यार्थ्‍यींनी, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृवित क्रॉपसॅप अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nबोंडअळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र पॅटर्न निर्माण व्‍हावा....विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा किटकशास्‍त्र विभाग व कृषि विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने \"कापूस, सोयाबीन, तूर व हरभरा पिकावरील कीड-रोग व्यवस्थापनासाठी सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प\" (क्रॉपसॅप) अंतर्गत मराठवाडयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालूका कृषि अधिकारी, विद्यापीठातील जिल्हा समन्वयक व मास्टर ट्रेनर्स यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम दि. 18 व 19 जुन रोजी संपन्‍न झाला.\nप्रशिक्षणाच्‍या उद्घाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले हे होते तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, लातुरचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. रमेश भताने, किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बाळासाहेब शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्‍यक्षीय समारोपात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले म्‍हणाले की, खरिप पिकांतील किड व रोगाचा प्रार्दुभाव अचुक सर्वेक्षणाने ओळखुन ��ेळीच उपाय योजनेबाबत शेतक-यांना कृषि विभाग व कृषि विद्यापीठ मार्गदर्शन करावे. कपाशीतील बोंडअळी व्यवस्थापनासाठी किडींचे अचूक सर्वेक्षण विशेष महत्‍व असुन यात कामगंध सापळयांचा प्रभावी वापर करावा. किड व्‍यवस्‍थापनात क्रॉपसॅप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन सर्वांच्‍या सहकार्यातुन महाराष्ट्राचा स्वत:चा पॅटर्न तयार व्‍हावा, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.\nसंचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी येत्या हंगामात किड - रोग व्‍यवस्‍थापनाबाबतचा विद्यापीठाचा सल्‍ला शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्‍याचा सल्‍ला दिला.\nलातुरचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. रमेश भताणे यांनी क्रॉपसॅप प्रकल्पाचे बदलेल्‍या स्वरुपाबाबत मार्गदर्शन करून सांगितले की, कृषि विभागातील सर्व कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांची कीड रोग सर्वेक्षणात असलेली भुमिका निश्चित केलेली असुन हे काम जबाबदारीने करावे. कीड – रोगाचा उद्रेकच होऊ नये म्‍हणुन आपली भुमिका महत्‍वाची आहे.\nप्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी कीड सर्वेक्षणाचे महत्व विषद केले. प्रशिक्षणात गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनाबाबत डॉ. पी. आर. झंवर यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. बस्वराज भेदे यांनी सोयाबीन वरील किड व्यवस्थापन, डॉ. अनंत बडगुजर यांनी किडींचे सर्वेक्षण पध्दती, डॉ एस डी बंटेवाड यांनी तुर कीडीचे व्‍यवस्‍थापन तसेच रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ घंटे यांनी मागर्दशन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले. सदरील प्रशिक्षणासाठी मराठवाडयातील जवळपास 200 पेक्षा जास्त कृषि अधिकारी उपस्थित होते.\nमराठवाडयाकरिता चालु आठवाडयातील हवामान अंदाज व कृषि सल्ला\nविद्यापीठाच्‍या ब्‍लॉगला उदंड प्रतिसादाबद्दल शतश: आभार\nब्‍लॉगचे तीन लाख वेळेस वाचन केवळ एकोणसत्‍तर (69) महिण्‍यात\nवसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्‍यानी सप्‍टेबर २०१२ मध्‍ये promkvparbhani.blogspot.com हा ब्‍लॉग सुरू करून एकोणसत्‍तर (69) महिने पुर्ण झाले असुन हा ब्‍लॉग तीन लाख वेळेस वाचण्‍यात आला आहे, ही एक मोठी उपलब्‍धी आहे, या वाचकात इतर देशांतील वाचकांचाही समावेश आहे. पहिल्‍या चाळीस महिण्‍यात एक लाख वेळेस वाचन झाले, प��ंतु पुढील केवळ 29 महिण्‍यात दोन लाख वेळेस वाचन झाले. म्‍हणजेचे दर महिण्‍यास साधारणत: सात ते आठ हजार वेळेस वाचन होते.\nया एकोणसत्‍तर (69) महिन्‍यात वि‍द्यापीठाच्‍या साधारणत: एक हजार बातम्‍या, पोस्‍ट व घडामोडींची माहिती छायाचित्रासह ब्‍लॉगवर प्रसिध्‍द करण्‍यात आल्‍या यास वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेषत: या विविध बातम्‍यास प्रसारमाध्‍यमाच्‍या प्रतिनिधींनी आपआपल्‍या दैनिकात, साप्‍ताहिकात तसेच मासिकात मोठी प्रसिध्‍दी दिली. सदरिल प्रसिध्‍द केलेल्‍या पोस्‍ट या विद्यापीठातील विविध घडामोडी, कृषि तंत्रज्ञान, कृषि सल्‍ला, कृषि हवामान अंदाज, कृषि संशोधन, विद्यापीठाच्‍या उपलब्‍धी आदींशी संबंधीत आहेत. शेतकरी बांधव, विद्यार्थ्‍यी व सामान्‍य नागरीक ही ब्‍लॉगचा वाचक असुन विद्यापीठाचे तंत्रज्ञान त्‍वरित शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍यास ही मदत होत आहे. ब्‍लॉग अविरत कार्यरत राहण्‍यास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, विस्‍तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक व संशोधन संचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्‍साहन लाभले. तसेच विद्यापीठातील विविध महाविद्यालये, संशोधन केंद्रे व विविध कार्यालये येथील अधिकारी, कर्मचारी, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांचेही मोठे योगदान आहे.\nगेल्‍या एकोणसत्‍तर (69) महिन्‍यातील विद्यापीठाच्‍या विविध घडामोडीचे ब्‍लॉग हे साक्ष असुन आजही कोणतीही मागील घडामोडी व बातम्‍या छायाचित्रासह आपण पाहु शकतो, हे सर्व आपल्‍या सर्वांच्‍या सहकार्यामुळेच शक्‍य होऊ शकले. विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्‍याने सर्वांचे शतश: आभार, या पुढेही आपला असाच प्रतिसाद व सहकार्य लाभो, हीच अपेक्षा.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nमराठवाडया करिता हवामान अंदाज व कृषी सल्‍ला\nमराठवाडया करिता हवामान अंदाज व कृषी सल्‍ला\nविद्यापीठ विकसित मोबाईल अॅप्‍सचा शेतक-यांमध्‍ये प्...\nवनामकृवित आंतरराष्‍ट्रीय योग दिन उत्‍साहात साजरा\nवनामकृवित क्रॉपसॅप अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण का...\nमराठवाडयाकरिता चालु आठवाडयातील हवामान अंदाज व कृषि...\nविद्यापीठाच्‍या ब्‍लॉगला उदंड प्रतिसादाबद्दल शतश: ...\nमराठवाडया करिता चालु आठवडयातील हवामान अंदाज व कृषि...\nसोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुंग्याच्‍या नियंत्र��ास...\nवनामकृविचे माजी विद्यार्थ्‍यी मेजर संतोष मोहिते या...\nवनामकृविच्या अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रा...\nवनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात जागतिक पर्याव...\nनुतन कुलगरूच्या नेतृत्वात परभणी कृषी विद्यापीठाचे ...\nकृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व अधिकारी कर्मचा-या...\nवनामकृविचे अठरावे कुलगुरू म्‍हणुन मा. डॉ. अशोक ढवण...\nमाननीय कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍य...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/the-number-of-people-recovering-from-corona-is-higher-than-the-number-of-corona-patients-in-the-state-today-msr-87-2287560/", "date_download": "2020-10-20T12:02:38Z", "digest": "sha1:CM372U57B36OC4FS7A5QUN6VL4ATLOKX", "length": 12095, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The number of people recovering from corona is higher than the number of corona patients in the state today msr 87|दिलासा! महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या संख्या जास्त | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्य���कांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\n महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या संख्या जास्त\n महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या संख्या जास्त\nदिवसभरात राज्यात १९ हजार ९३२ जणांना डिस्चार्ज\nदेशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढत असला तरी, दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. राज्यात आज १९ हजार ९३२ जणांची करोनावर मात केली आहे. तर, ११ हजार ९२१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७७.७१ टक्क्यांवर पोहचला आहे.\nदेशात आजपर्यंत करोनातून बरे झालेल्यांच्या एकूण संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडलेला आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतात करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एक दिवसात ९० हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.\nतर, आज दिवसभरात राज्यात ११ हजार ९२१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १३ लाख ५१ हजार १५३ वर पोहचली आहे.\nराज्यातील एकूण १३ लाख ५१ हजार १५३ करोनाबाधितांमध्ये २ लाख ६५ हजार ३३ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १० लाख ४९ हजार ९४७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३५ हजार ७५१ जणांच्या संख्येचा समावेश आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरेल्वे सज्ज, पण राज्याची दिरंगाई\nमुंबईत १,२३३ नवे रुग्ण\nसावधपणे निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच\nऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील करोना चाचण्यांमध्ये १८ टक्क्यांनी घट\nदेशभरात २४ तासांमध्ये ४६ हजार ७९१ नवे करोनाबाधित, ५८७ रुग्णांचा मृत्यू\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख ��ुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 साखर सहसंचालक कार्यालयात ‘स्वाभिमानी’चे आंदोलन; निवेदन फाडून अधिकार्‍यांच्या अंगावर भिरकावले\n2 निर्बंध असताना लातूर जिल्ह्यात उघडलं मंदिर; व्यवस्थापनाला पाठवली नोटीस\n3 भागवताचार्य वा.ना.उत्पात यांचे करोनामुळे निधन\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2019/positive-discipline/", "date_download": "2020-10-20T11:50:01Z", "digest": "sha1:UYLBPW6JEFSCW3REVLDYURLUMBH65ENY", "length": 5551, "nlines": 55, "source_domain": "balranjankendra.org", "title": "सकारात्मक शिस्त | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nदिनांक: ११ मार्च, २०१९\n“आपल्याकडे शिस्तीची पारंपारिक कल्पना ही ‘शिस्त म्हणजे मार, आरडाओरडा, रागावणे अशीच होती. मात्र ही ‘ नकारात्मक शिस्त ‘ आहे. मुलांना समजावून सांगून त्यांच्यात होणारे बदल हे चिरकाल टिकतात. ह्याला सकारात्मक शिस्त म्हणतात आणि ती शिस्त लहानपणीच लावणे गरजेचे असते.” असे डॉ.स्वाती भावे यांनी पालकांना सांगितले.\nबालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केंद्राच्या ‘ सुजाण पालक मंडळात ‘\nडॉ. भावे यांचे ‘ सकारात्मक शिस्त ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळाला आता ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या माध्यमातून दर महिन्यात एक कार्यक्रम केंद्रात आयोजित करण्यात येतो. पालकांना पालकत्वाची वाट सुकर व्हावी यासाठी सातत्याने हा उपक्रम चालू ठेवला असल्याचे त्या म्हणाल्या. कालानुरूप त्यातील प्रश्न बदलत राहतात. पण त्यावर उत्तरे शोधणे अन���वार्य असते असेही त्यांनी सांगितले.\nमुलांना शिस्त लावणे ही पालकांची जबाबदारी असून त्यासाठी आपणच मुलांचे ‘ रोल मॉडेल ‘ व्हावे असे डॉ. भावे म्हणाल्या. त्यासाठी कुटुंबातील सदस्यात एकवाक्यता हवी तसेच शिस्त लावण्यात सातत्य हवे.\nडॉ.शर्मिला गुजर, डॉ. अश्विनी कुंडलकर, ऍड. सुजाता हिंगणे व डॉ. भावे यांनी सादर केलेल्या\n‘रोल प्ले’ मुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. त्यांनी तोच प्रसंग एकदा नकारात्मक व एकदा सकारात्मक पद्धतीने नाट्यरूपात करून दाखविला. पालकांना तो भावला. प्रत्येक गोष्टीचे बरे वाईट परिणाम पाल्यांना समजावून सांगितले तर शिस्त लावणे सुकर होते ही बाब पालकांच्या निदर्शनास आली.\nपालकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. स्वाती भावे यांनी समर्पक उत्तरे दिली.मंजिरी पेठे यांनी आभारप्रदर्शन केले.\nसुजाता हिंगणे, डॉ.शर्मिला गुजर, डॉ.अश्विनी कुंडलकर व डॉ.स्वाती भावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/dy-cm-ajit-pawar-may-take-decision-about-ashadhi-vari-2020-today-293270", "date_download": "2020-10-20T12:19:23Z", "digest": "sha1:XWTRSJE7SWBECCPT7PO6R63XSWBDYRQW", "length": 18733, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "महत्त्वाची बातमी! आषाढी वारीबाबत निर्णय होणार आज? - Dy CM Ajit Pawar may take decision about ashadhi vari 2020 today | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\n आषाढी वारीबाबत निर्णय होणार आज\n- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी चार वाजता चर्चा होणार\nआळंदी : अवघ्या महाराष्ट्राचा आध्यात्मिक भक्तिसोहळा असलेल्या आषाढी वारीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी चार वाजता चर्चा होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वारीच्या स्वरुपाबाबत सर्व सोहळा प्रमुख तसेच मानकऱ्यांची भूमिका ऐकून घेऊन सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nगेल्या दोन महिन्यांपासून जगभर कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भारतात त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॅाकडाउन करण्यात आला. राज्यात संचारबंदी लावल्याने यात्रा, जत्रा, उत्सव रद्द केले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पंढरपूरच्या चैत्र वारीत निर्णय होतो. मात्र, ती वारी रद्द झाल्याने त्याबाबत निर्णय झाला नाही. कोरोनामुळे राज्य सरकार उपाययोजनेमध्ये व्��स्त असल्याने वारीच्या स्वरुपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. वारकरी संप्रदाय या काळात सरकारच्या मागे उभा आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nराज्यात सर्वात लांबून येणारा संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे नियोजित प्रस्थान २७ मे रोजी आहे. त्यामुळे सरकारचा निर्णयाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. पालखी सोहळ्यांचे म्हणणे ऐकून त्यातून योग्य तो निर्णय सरकारने काढण्याची मागणी केली जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रमुखांची जिल्हाधिका-यांनी तीन दिवसांपूर्वी बैठक घेवून प्राथमिक चर्चा केली होती. त्यावर आणखी चर्चा आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामध्ये या दोन सोहळ्यासमवेत अन्य संतांच्या पालखी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबाबत सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे यांनी व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे वारीतील संबंधित मानक-यांशी चर्चा केली आहे. तसेच दिंड्याप्रमुख, मानकरी, ग्रामस्थ यांनी देवस्थानकडे सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये ग्रामस्थांनी वीस वारकरी घेऊन एक दिवसात वाहनातून वारी करण्याची सूचना केली आहे. तर चोपदारांनी पायी वारी कशा पद्धतीने नेता येईल याबाबतचा पर्याय दिला आहे. या सर्व सूचनांचा विचार करून देवस्थान काय भूमिका मांडणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.\nसंत तुकाराम महाराज सोहळ्याकडून विभागीय आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. वारीची परंपरा चुकू नये, हा एकमेव हेतू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकार घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे त्यात म्हटले आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nसंत सोपानदेव महाराज सोहळ्याचे प्रमुख आज आपली भूमिका मांडतील. आषाढी वारीबाबतच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आजची बैठक महत्वपूर्ण आहे. वारीतील आळंदीतील माउलींच्या पालखी प्रस्थानच्या दिवसापासून पुण्यातील मुक्काम, त्यानंतर वाटचालीतील मुक्कामांच्या गावातील परिस्थीती, निरा स्नान, रिंगण सोहळे, वाखरीत गेल्यावर पंढरपूरात प्रवेश करताना काय दक्षता घ्यायची, पंढरपूरातील स्थानिकांची सोय गैरसोय, व्यापाऱ्यांची परिस्थिती आणि त्यासाठीच्या उपाययोजना, पंढरपूरातील परंपरा याबाबतचा विचार आजच्या बैठकीत होईल.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nयामुळे पायी वारी न्यायची असेल तर तिचे नेमके स्वरुप कसे असेल. त्यात किती लोकांना प्रवेश दिला जाईल किंवा अन्य कोणता पर्याय पुढे येतो, यावर वारीच्या यंदाच्या स्वरुपाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पालखी सोहळ्याबाबत राज्यभरातील वारकरी आजच्या बैठकीकडे आस लावून आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशातील पहिली किसान एक्सप्रेस बनली ट्रेंड सेटर\nभुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेवर सुरु झालेली भारताची पहिली किसान रेल्वे आता ट्रेंड सेटर बनली आहे. कारण ती आता देवळाली आणि मुजफ्फरपूर दरम्यान...\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात...\n'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो, जगावं कसं बघा आम्ही' संभाजीराजे झाले भावूक.\nनिलंगा (लातूर) : 'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो काय, जगावं कसं बघा आम्ही' डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालं. आमचा आता राहून तरी...\n'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार'\nकोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत. त्याबाबत येत्या 26 आक्‍टोबर पूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरण कंपनीला टाळे...\n'माझे कुटूंब माझी जबाबदारी'नंतरही को-मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी आज 31 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू\nसोलापूर : शहरातील रुग्णांची संख्या एकूण टेस्टच्या तुलनेत 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. 12 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील केवळ 88 हजार 407...\nरोहित पवारांनी आणले न्यायालय इमारतीसाठी साडेदहा कोटी रूपये\nजामखेड ः तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 681.10 लक्ष रुपयांची मूळ प्रशासकीय...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/nagabhida.html", "date_download": "2020-10-20T10:52:34Z", "digest": "sha1:L5FCTIU5UHI3QZ2BLM53UU5HGBRRGBTQ", "length": 10053, "nlines": 66, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "परप्रांतातुन नागभीड तालुक्यात आलेल्या मजुरांची जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी घेतली भेट", "raw_content": "\nHomeनागभीडपरप्रांतातुन नागभीड तालुक्यात आलेल्या मजुरांची जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी घेतली भेट\nपरप्रांतातुन नागभीड तालुक्यात आलेल्या मजुरांची जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी घेतली भेट\nपरप्रांतातुन नागभीड तालुक्यात आलेल्या मजुरांची जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी घेतली भेट\nगावातीलच विलगीकरण केंद्रातील निवास व्यवस्थेचा आढावा घेत त्यांच्या थर्मल\nस्कॅनिंगसह वैद्यकीय तपासणी करुन घेतली.\nनागभीड तालुक्यातील अनेक मजुर व युवक हे रोजगारासाठी तसेच शिक्षणासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर परप्रांतात तसेच महाराष्ट्रातील ईतर अनेक जिल्ह्यात स्थलांतरीत झाले आहेत. अशातच देशात आलेल्या कोरोना संकटामुळे २४ मार्च पासुन सर्वत्र लाॅकडाॅउन सुरु झाले. यामुळे स्थलांतरीत नागरिकांना आपल्या स्वगावी येण्यास अडचण निर्माण झाली.\nअचानक उद्भवलेल्या या संकटामुळे विविध ठिकाणी अडकुन पडलेल्यांनी भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य यांचेशी संपर्क साधला होता. प्रशासन , भाजपा पदाधिकारी व सर्वदुर असलेल्या मित्रमंडळींच्या मदतीने लाॅकडाॅऊन च्या सुरुवातीपासुनच मदतीचा हात पुढे करीत राज्यात व परप्रांतातअडकलेल्यांना आवश्यक जीवनोपयोगी साहित्य त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी मदत केली आहे . सातत्याने त्यांच्या संपर्कात राहुन जिल्हा व राज्य प्रशासनाने स्वगावी परतण्यासाठी दिलेल्या सुचना , हेल्पलाईन क्रमांक व माहिती देत गेले. भाजपा नेते व माजी मंत्री आम. सुधीरभाऊ मुनगंटीवार , भाजपाचे प्रदेश महामंत्री व विधानपरिषद सदस्य आम. डाॅ. रामदासजी आंबटकर व चंद्रपुर जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या सहकार्याने चंद्रपुर जिल्हा कोरोना आपत्ती निवारण केंद्राच्या माध्यमातुन ठिकठिकाणी अडकलेल्यांना आवश्यक ती मदत तात्काळ पोहचविण्यात मो��ी मदत झाली .\nदोन दिवसापासुन परप्रांतातील मजुर व युवक आता प्रशासनाच्या सहकार्याने रेल्वे व विविध मार्गाने आपापल्या गावात परतण्यास सुरुवात झाली आहे. आज नागभीड तालुक्यातील अनेक गावात परतलेल्या या मजुरांची व त्यांच्या कुटुंबियांची जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी भेट घेतली. गावातीलच जि.प.शाळेत विलगीकरण केंद्र सुरु करुन या परतलेल्या मजुरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी १४ दिवस या सर्वांना या ठिकाणी कोरेंटाॅईन करण्यात आलेले आहे. या निवास व्यवस्थेचा आढावा धेत असतांना अनेकांची वैद्यकीय तपासणी झाली नसल्याचे लक्षात आल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. विनोद मडावी यांचेशी संपर्क साधुन विशेष आरोग्य चमु कडुन या सर्वांची तपासणी करुन थर्मल स्कॅनिंग घेण्यात आली. यावेळी प्रत्येकच गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य , ग्रामसेवक, आरोग्यसेवक , आंगणवाडी सेविका , आशा वर्कर यांचेसह अनेक सामाजिक कार्यकर्तेही त्यांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे दिसुन आले.\nनागभीडचे तहसिलदार मनोहर चव्हाण व पं.स. च्या संवर्ग विकास अधिकारी प्रणाली खोचरे गायकवाड मॅडम यांचे मार्गदर्शनात महसुल प्रशासन, पंचायत विभाग , पोलिस प्रशासन , प्रत्येक गावातील समित्या मदतीसाठी कार्यरत असल्यामुळे सर्वच ठिकाणी या मजुरांकडुन समाधान व्यक्त केल्या जात होते. कोरोनामुळे उद्भवलेल्या या कठीण समयी अनोळखी परप्रांतात झालेल्या मदतीची कृतज्ञता त्यांनी व्यक्त करीत आलेल्या बरेवाईट अनुभवांची देवाणघेवाणही केली.\nजि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या या भेटी प्रसंगी नागभीड तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष होमदेव मेश्राम, तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके , कृउबास चे संचालक धनराज ढोक, भाजयुमोचे तालुका महामंत्री जगदिश सडमाके, छगन कोलते, मनोज कोहाट , विनोद गिरडकर यांची उपस्थिती होती.\nप्रतीनीधी - दिनचर्या न्युज\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/tag/cinema/", "date_download": "2020-10-20T11:02:48Z", "digest": "sha1:7XSOGTCJX5IIRAEMHEEZXT5AP5KIYUDG", "length": 6569, "nlines": 143, "source_domain": "krushirang.com", "title": "Cinema | krushirang.com", "raw_content": "\nतर ते कटकारस्थान उधळून लावू; शिवसेनेचा हल्लाबोल\nमला काही झाले तर अक्षय, सलमान, करण जबाबदार असतील; ‘या’ अभिनेत्याचा...\nस्टार प्रवाहवरील ‘बंदे मे है दम’ या मुलाखत मालिकेला मिळतोय उदंड...\n‘त्यांच्या’ मृत्यूवर ‘नटी’ने भाष्य करावे,कर्कश भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी प्रश्न करावे; शिवसेनेचा टोला\nनगरच्या कलाकाराचे अभिमानास्पद यश; प्रकाश धोत्रेंना खलनायक भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार...\nशिवसेनेचा हल्लाबोल; गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत\n‘ते’ प्रत्यक्षात हरामखोर, बेइमानच निपजले; शिवसेनेची ‘त्यांच्यावर’ जहरी टीका\nअमित शहांचा संदर्भ देत शिवसेनेचा सवाल; ‘तो’ अहवाल अंध भक्त नाकारणार...\nबेइमान, हरामखोरांनी ‘ते’ आता तरी समजून घ्यावे; शिवसेनेने टीका करत दिला...\nमी ‘त्यांच्या’ दुःखात सहभागी आहे; रोहित पवारांची खोचक टिपण्णी\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\nपुणेकरांच्या सवयीवरचे काही इरसाल किस्से; नक्कीच वाचा मंडळी\nस्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा; आत्मविश्वास वाढेल\nआईविषयीची ही कविता वाचून डोळ्यात येईल पाणी; नक्कीच वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/fire-in-mulund-covid-hospital-due-to-overheating-of-generator-2/223438/", "date_download": "2020-10-20T11:39:31Z", "digest": "sha1:VXPZ2SO7PQ34Z4FUEBCZQ5TYQQYM4DFU", "length": 11388, "nlines": 116, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "fire in mulund covid hospital due to overheating of generator", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई Mumbai Power Cut: मुलुंडच्या ॲपेक्स रूग्णालयाच्या जनरेटरला आग; आणखी एकाचा मृत्यू\nMumbai Power Cut: मुलुंडच्या ॲपेक्स रूग्णालयाच्या जनरेटरला आग; आणखी एकाचा मृत्यू\nरूग्णालयाने १ लाख ७० हजार रूपये एवढं एक दिवसाचा बील कुटुंबाकडे दिल्याने आश्चर्य व्यक्त करत कुटुंबाने रूग्णालय प्रशासन विरोधात संताप व्यक्त केला आहे\nसोमवारी मुंबईतील वीज यंत्रणा कोलमडली आणि नंतर सायंकाळी साडेसहा वाजता मुलुंडमधील ॲपेक्स रुग्णालयात जनरेटर खराब झाल्याने आग लागल्याचा प्रकार घडला. अचानक आग लागल्याने रुग्णालयातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. मुलुंड पश्चिम येथील हे रूग्णालय कोरोना रूग्णांकरता असून यावेळी रुग्णालयात जवळपास ४० रुग्ण उपचार घेत होते. दरम्यान रुग्णालयातील रुग्णांना अनेक खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीने इतर रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान एका ८२ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला होता. तर फोर्टीस रूग्णालयात हलविण्यात आलेल्या दुसऱ्या रूग्णाचा सुद्धा मृत्यू झाला आहे.\nकुटुंबाचा रूग्णालय प्रशासन विरोधात संताप\nदरम्यान, ५५ वर्षीय विरेंद्र सिंग असे या मृत्यू झालेल्या रूग्णाचे नाव असून विरेंद्र सिंग यांना रात्री ऑक्सिजन अभावी फोर्टीसला हलविल्याचं त्यांच्या कुटुंबाने सांगितले. रात्री आग लागल्यानंतर रूग्णाला फोर्टीस रूग्णालयात हलवल्याने रूग्णालयाने १ लाख ७० हजार रूपये एवढं एक दिवसाचा बील कुटुंबाकडे दिल्याने आश्चर्य व्यक्त करत कुटुंबाने रूग्णालय प्रशासन विरोधात संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयाच्या जनरेटरला आग लागून झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून आग लागल्यानंतर आपल्या कुटुंबियांना शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव झाली. यापैकीच एक ५५ वर्षांच्या विरेंद्र सिंग यांचे कुटुंबीय देखील होते. विरेंद्र सिंग यांचा या प्रकरणात दुर्देवी मृत्यू झाला. पण, ते कुठल्या रुग्णालयात आहेत हे शोधण्यासाठी कुटुंबियांना पाच तास लागले असल्याची माहिती मिळतेय.\nरुग्णालयाचा खर्च कोण उचलणार, कुटुंबाचा प्रश्न\nरुग्णालय दुर्घटनेमध्ये दुर्देवी मृत्यू झालेल्या आपल्या वडीलांवर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करता यावेत यासाठी त्यांचा मुलगा सुरज सिंग सकाळपासून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वणवण फिरत होता. पण, मृत्यू होऊन नऊ तास उलटून गेले तरी देखील अद्यापही त्यांना त्यांच्या वडिलांचा मृतदेह ताब्यात मिळाला नव्हता. विरेंद्र सिंग यांना मृत घोषित केले आणि १ लाख ७० हजारांचे बिल विरेंद्र यांचा मुलगा सुरज सिंग याला देण्यात आले. यानंतर रुग्णालयाचा खर्च कोण उचलणार यासाठी फोर्टिस आणि अपेक्स रुग्णालयातील व्यवस्थापनाशी चर्चा सुरू झाली आणि त्याला दुपार उलटून गेली. तोपर्यंत सिंग यांच्या कुटुंबियांना त्यांचा मृतदेह सोपविण्या��� आला नाही. बिल भरायचे तरी कसा, असा प्रश्न त्यांच्या समोरही उभा उभा आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे, असे सिंगच्या कुटुंबाने सांगितले.\nMumbai Power Cut: जनरेटर अति उष्ण झाल्याने रुग्णालयाला आग; ४० रूग्णांचे दुसरीकडे स्थलांतर\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nमंदिरे बंद, उघडले बार…उद्धवा अजब तुझे सरकार…\nमराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\n१ तासाला महावितरणाचे होते सव्वा तीन हजार कोटी नुकसान\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/aurangabad-police-use-leser-speed-guns-for-reduce-accidents-in-highway-1466274/", "date_download": "2020-10-20T11:29:29Z", "digest": "sha1:Y3TMVMUDIS7FSVVUE6ZSMGJ74J4CWUTO", "length": 12229, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aurangabad Police Use Leser speed guns for reduce accidents in highway | औरंगाबादकरांनो सावधान!; तुमच्या वाहनांवर ‘स्पीडगन’ची नजर | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\n; तुमच्या वाहनांवर ‘स्पीड गन’ची नजर\n; तुमच्या वाहनांवर ‘स्पीड गन’ची नजर\nवाहनांच्या नंबर प्लेटचा फोटो काढला जाणार\nऔरंगाबादच्या बायपास महामार्गावर स्पीड गनच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर नजर ठेवली जाणार आहे.\nऔरंगाबादमध्ये सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्पीड ब्रेकर लावलाय. कारण शहरातील बीड बायपासवरील वाहनांची वेग मर्यादा आता ‘लेझर स्पीड गन’ च्या निगराणीत असणार आहे. बीड बायपास मार्ग सततच्या अपघातामुळे ‘मृत्यूचा बायपास’ होत असल्यामुळे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाने हा पर्याय शोधला आहे. वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी गांधेली फाटा ते लिंकरोड दरम्यान, स्पीड गनच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर नजर ठेवली जाणार आहे.\nबीड बायपासवर वाहनांना ४० वेग मर्यादा घालून दिलेली आहे. मात्र, ही मर्यादा बरेच वाहन चालक ओलांडताना दिसते. परिणामी या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. वाहनांच्या वाढत्या वेग मर्यादेमुळे महामार्गावरील होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडून या उपाय योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महामार्गावरील नव्याने वापरण्यात येणाऱ्या लेझर गनमुळे तीन किलोमीटर अंतरावरून टार्गेट कॅप्चर केलं जाणार आहे. या यंत्राची ५०० मीटर पासून कॅमेरा रेंज फिक्स करता येते. तसेच १५० मीटरच्या टप्प्यात वाहन आल्यानंतर वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो काढला जाणार आहे. हा कलर फोटो तारखेसह मिळणार आहे. एवढेच नाही तर ३२० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाड्यांचाही फोटो ह्या कॅमेऱ्यात निघणार आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करणे पोलिसांना सहज शक्य होईल. वेग मर्यादा पाळली नाही, तर वाहन चालकावर सक्त कारवाई केली जाईल, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. त्याबाबतची सूचना देणारे फलकही बीड बायपास रोडवर लावण्यात आले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 ‘किया’ मोटर्स आंध्र प्रदेशात\n2 सत्तेने मन जिंकता येईल, गड नाही\n3 औरंगाबादेत दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-municipal-commissioner-iqbal-singh-chahal-selected-in-fame-india-2020-289342.html", "date_download": "2020-10-20T11:15:11Z", "digest": "sha1:NNZV6FZ7NNWVDHWB27PXLB2J4S77HTC2", "length": 17930, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मुंबई आयुक्त इकबाल सिंह चहल यांची 'फेम इंडिया 2020' मध्ये निवड, कोरोनाकाळातील उत्तम कामगिरीची दखल Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal selected in Fame India 2020", "raw_content": "\nचोरी करून पोलीस स्टेशनबाहेरच गाणी ऐकत होता चोर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेतलं ताब्यात\nIPL 2020 | संथ खेळीमुळे केदार जाधव सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल, मीम्सचा पाऊस\nऑक्सिजन टँक लावून महिना झाला तरी ऑक्सिजन पाइपलाईन नाही, आरोग्य अधिकाऱ्यांवर राजेश टोपे भडकले\nमुंबई आयुक्त इकबाल सिंह चहल यांची ‘फेम इंडिया 2020’ मध्ये निवड, कोरोनाकाळातील उत्तम कामगिरीची दखल\nमुंबई आयुक्त इकबाल सिंह चहल यांची 'फेम इंडिया 2020' मध्ये निवड, कोरोनाकाळातील उत्तम कामगिरीची दखल\nआयुक्त इकबाल सिंह चहल यांची 'फेम इंडिया 2020' मध्ये निवड करण्यात आली आहे. देशातील 50 प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांची यामध्ये निवड केली जाते.\nविनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या कार्याची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे. आयुक्त चहल यांची ‘फेम इंडिया 2020’ मध्ये निवड करण्यात आली असून देशातील 50 प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांच्या पंक्तीत बसण्याचा बहुमान चहल यांना मिळाला आहे. कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांना ‘आयएसीसी कोव्हिड क्रुसेडर 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची आता ‘फेम इंडिया 2020’ मध्ये निवड झाली आहे. (Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal selected in Fame India 2020)\nमुंबई आयुक्त इकबाल चहल यांनी कोरोना म���ामारीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाला थोपवण्यासाठी त्यांनी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम प्रभावीपणे राबवली. या मोहिमेत त्यांनी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रि‍टमेंट आणि क्‍वारंटाईन ही पंचसूत्री अवलंबून प्रत्‍यक्ष काम केले. तसेच, मुंबईतील सर्व आरोग्‍य यंत्रणा, डॉक्‍टर्स, लोकप्रतिनिधी, खासगी दवाखाने, नर्सिंग होम, स्‍वयंसेवी संस्‍था यांच्यात समन्वय साधत मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात आणला. त्यांच्या या कामगिरीचे केंद्र सरकार, जागतिक आरोग्य संघटना, तसेच जागतिक बँकेनेही कौतुक केले.\nधारावी पॅटर्न जगासाठी रोल मॉडेल\nमुंबईत धारावीसारख्या झोपडपट्टीबहुल भागात कोरोनाचा प्रसार मोठा प्रमाणात होत होता. त्यावेळी चहल यांनी कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग तसेच ट्रेसिंग केल्याने धारावी येथे कोरोना संसर्ग आटोक्यात आला. त्यांच्या या कार्याचीही दखल घेण्यात आली होती. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्समार्फत आयएसीसी कोव्हिड क्रुसेडर 2020 – एक्झेम्प्लरी वर्क डन बाय ए ब्युरोक्रॅटस्‌ – इंडिया या संवर्गामध्ये आयुक्त चहल यांना सप्टेंबर महिन्यात पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर आता चहल यांची ‘फेम इंडिया 2020’ मध्ये निवड झाली असून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, इकबाल सिंह चहल यांना मिळालेल्या या बहुमानामुळे त्यांचे सर्वत्र कोतुक होत आहे.\nसंबंधित बातम्या : Unlock | मुंबई महापालिकेकडून अनलॉकची नवी नियमावली, दुकानं-हॉटेल्सच्या वेळेत वाढ\nमहापौर विरुद्ध आयुक्त वादाला आता नवं वळण; आक्रमक भूमिकेवरुन शिवसेनेतच दुही\nबीएमसीच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी व्हा, सिनेकलाकार, साहित्यिकांचं आवाहन\nमहापौर विरुद्ध आयुक्त वादाला आता नवं वळण; आक्रमक भूमिकेवरुन शिवसेनेतच…\nलहान भाऊ समजून माफ करा, महापालिका आयुक्तांकडून माफी, सत्ताधारी विरुद्ध…\nDharavi Pattern | धारावीतील कोरोना पॅटर्नची 'ऑक्सफर्ड'कडून दखल, तर अहमदनगरच्या…\nमास्‍क नसल्‍यास ‘बेस्‍ट बस’ सह टॅक्‍सी, रिक्षामध्‍ये प्रवेश न देण्‍याचे…\nMumbai Rains | तुफान पावसाने मुंबईची दाणादाण, मुंबईत सुट्टी जाहीर,…\nबीएमसी आयुक्तांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स, खाजगी सुरक्षारक्षक नेमल्याने महापौरही चकित\n पायाला जखम असल्यास पावसाच्या पाण्यातून चालणे…\nमुंबईतील पाऊस आणि वारं याला चक्रीवादळच म्हणावे लागेल : आयुक्त…\nदेशात गरिबी मोजण्याचे मापदंड बदलणार, 'या' निकषांवर गरिबी ठरणार\nमध्य प्रदेशात राजकारण तापलं, कमलनाथ यांच्या 'त्या' वक्तव्यावर इमरती देवींची…\nआधी पालघरवासियांचे पुनर्वसन, नंतर मुंबईसाठी धरण, आमदार दौलत दरोडा आक्रमक\n...तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार, संभाजीराजे कडाडले\nइरफान पठाणला अनुराग कश्यपबद्दल माहिती, पायल घोषचा नवा दावा\nGlobal Hunger Index | भारतापेक्षा पाकिस्तानात कमी उपासमार; 'ग्लोबल हंगर…\n भाजीपाल्यांचे भाव गगनाला; दिवाळीपर्यंत महागाईची फोडणी कायम राहणार\nमालेगाव स्फोटातील आरोपी निवृत्त मेजर राजकारणात, पक्षही ठरला\nचोरी करून पोलीस स्टेशनबाहेरच गाणी ऐकत होता चोर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेतलं ताब्यात\nIPL 2020 | संथ खेळीमुळे केदार जाधव सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल, मीम्सचा पाऊस\nऑक्सिजन टँक लावून महिना झाला तरी ऑक्सिजन पाइपलाईन नाही, आरोग्य अधिकाऱ्यांवर राजेश टोपे भडकले\n‘तुझ्या बापाचा नोकर नाही’, रात्री 10 वाजता फोन करणाऱ्या मद्यतस्करावर वरुण गांधी भडकले\nIPL 2020, CSK vs RR : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीचे भन्नाट ‘द्विशतक’, ठरला आयपीएलमधील पहिला खेळाडू\nचोरी करून पोलीस स्टेशनबाहेरच गाणी ऐकत होता चोर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेतलं ताब्यात\nIPL 2020 | संथ खेळीमुळे केदार जाधव सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल, मीम्सचा पाऊस\nऑक्सिजन टँक लावून महिना झाला तरी ऑक्सिजन पाइपलाईन नाही, आरोग्य अधिकाऱ्यांवर राजेश टोपे भडकले\n‘तुझ्या बापाचा नोकर नाही’, रात्री 10 वाजता फोन करणाऱ्या मद्यतस्करावर वरुण गांधी भडकले\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/congress-minister-yashomati-thakur-should-be-expelled-from-the-cabinet-bjp-chandrakant-patil-demand-288891.html", "date_download": "2020-10-20T12:41:24Z", "digest": "sha1:64B3FJ3K5JT6QRD4COD4YS4RX5JODXVW", "length": 18115, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Yashomati Thakur expelled from cabinet Chandrakant Patil demand | यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी", "raw_content": "\nट्रेन पहिल्यांदा धावणार नाही, रेल्वे स्थानकंही नवी नाही, मग हवं आहे काय; अस्लम शेख यांनी रेल्वेला खडसावलं\nEknath Khadse | खडसे समर्थकांच्या गाड्या सज्ज, बॅनवरुन कमळ हटवलं, मुंबईच्या दिशेने प्रवासाची तयारी\nपुन्हा लॉकडाऊन लावण्याची अफवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं कोणत्या विषयावर बोलणार\nमुख्यमंत्र्यांनी यशोमती ठाकूरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, चंद्रकांत पाटलांची मागणी\nमुख्यमंत्र्यांनी यशोमती ठाकूरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, चंद्रकांत पाटलांची मागणी\nपद टिकविण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेसपुढे हतबल झाले आहेत,\" असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. (Yashomati Thakur expelled from cabinet Chandrakant Patil demand)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (Congress Minister Yashomati Thakur should be expelled from the cabinet Chandrakant Patil demand)\n“न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपाची मागणी आहे. यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. पण मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.\n“राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे आणि यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.\n“वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे, तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील आणि त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यशोमती ठाकूर अजूनही मंत्रिपदी कायम आहेत, याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.\nयशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nआरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले आहेत. फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला आहे. (Congress Minister Yashomati Thakur should be expelled from the cabinet Chandrakant Patil demand)\nपोलिसावर हात उगारणे अंगलट, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा\nगुंड प्रवृत्तीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, भाजप आक्रमक\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा…\nबाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड;…\nकर्नाटक भाजपमध्ये मोठी फूट; पंतप्रधान मोदी येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवणार\nफडणवीस-दानवेंनी माझ्यावर 58 चौकशा लावल्या, फडणवीसांनी 'दूध का दूध'साठी तयार…\nपालकमंत्री अमिताभ बच्चन आहे का नितेश राणेंनी सरकारी अधिकाऱ्याला झाडलं,…\nनाथाभाऊ कोठेही जाणार नाहीत, मनधरणी सुरू आहे : चंद्रकांत पाटील\nसायेब, आज तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली…\n'राज्यात शरद पवारांइतका जाणकार नेता नाही; पण ते सध्या मोजकंच…\nदिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी, अंकुश काकडेंची अजित पवारांकडे मागणी\nनाथाभाऊ कोठेही जाणार नाहीत, मनधरणी सुरू आहे : चंद्रकांत पाटील\nPHOTO : मुंबईत बेस्ट बसला अपघात, चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने…\nMumbai Corona | मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी…\nकेंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण आपण काय करणार आहात\nDevendra Fadnavis Live : 'राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही;…\nपुण्यात प्रसिद्ध वकिलाचं अपहरण, घाट परिसरात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला\nनोकरीसाठी बिहारचे मजूर महाराष्ट्रात आणि प्रचारासाठी हैदराबादचे झगमगीत रस्ते बिहारात,…\nट्रेन पहिल्यांदा धावणार नाही, रेल्वे स्थानकंही नवी नाही, मग हवं आहे काय; अस्लम शेख यांनी रेल्वेला खडसावलं\nEknath Khadse | खडसे समर्थकांच्या गाड्या सज्ज, बॅनवरुन कमळ हटवलं, मुंबईच्या दिशेने प्रवासाची तयारी\nपुन्हा लॉकडाऊन लावण्याची अफवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं कोणत्या विषयावर बोलणार\nसंभाजीराजेंनी OBC कोट्यातून मराठा आरक्षणाचा अभ्यास करु नये, नापास होतील : प्रकाश शेंडगे\nशेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा\nट्रेन पहिल्यांदा धावणार नाही, रेल्वे स्थानकंही नवी नाही, मग हवं आहे काय; अस्लम शेख यांनी रेल्वेला खडसावलं\nEknath Khadse | खडसे समर्थकांच्या गाड्या सज्ज, बॅनवरुन कमळ हटवलं, मुंबईच्या दिशेने प्रवासाची तयारी\nपुन्हा लॉकडाऊन लावण्याची अफवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं कोणत्या विषयावर बोलणार\nसंभाजीराजेंनी OBC कोट्यातून मराठा आरक्षणाचा अभ्यास करु नये, नापास होतील : प्रकाश शेंडगे\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/api/python/download.aspx", "date_download": "2020-10-20T12:31:08Z", "digest": "sha1:KWCYHEUFK7ZLQCDLN7IGPRA62AOKZTYY", "length": 8850, "nlines": 173, "source_domain": "mr.grabz.it", "title": "ग्रॅबझिटची पायथन ग्रंथालय डाउनलोड करा", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील प��ष्ठे\nURL ची तपासणी करा\nग्रॅबझिटची पायथन ग्रंथालय डाउनलोड करा\nची नवीनतम आवृत्ती मिळवा ग्रॅबझिट पायथन ग्रंथालय खालील बटणावर क्लिक करून या लायब्ररीची आवश्यकता आहे python ला 2.7 + or पायथन एक्सएनयूएमएक्स +. हे ग्रंथालय मुक्त स्त्रोताद्वारे देखील संरक्षित आहे एमआयटी परवाना, म्हणून हे वापरण्यास मोकळ्या मनाने आणि आपल्या आवडीनुसार ते सुधारित करा.\nGrabzIt पायथन लायब्ररी व्यतिरिक्त डाउनलोड मध्ये एक डेमो वेब अनुप्रयोग देखील आहे. डेमो HTML किंवा वेबसाइटच्या स्क्रीनशॉटवरून पीडीएफ आणि प्रतिमा तयार करू शकतो तसेच ऑनलाईन व्हिडिओ रूपांतरित करू शकतो into अ‍ॅनिमेटेड जीआयएफ चे.\nपीआयपी वापरुन पर्यायी पद्धत\nपायथन कन्सोलमध्ये खालील आज्ञा चालवा:\nGrabzIt रन च्या नवीनतम आवृत्तीवर श्रेणीसुधारित करण्यासाठी:\nही कोड लायब्ररी पूर्णपणे मुक्त स्त्रोत आहे आपण स्त्रोत कोड पाहू किंवा सुधारित करू इच्छित असल्यास आपण त्यावर शोधू शकता GitHub.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AE%E0%A5%AE", "date_download": "2020-10-20T13:09:55Z", "digest": "sha1:BN62BFQIUAI3LTTYT63Q5W4AZBJZXWAZ", "length": 6234, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १०८८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: १०६० चे - १०७० चे - १०८० चे - १०९० चे - ११०० चे\nवर्षे: १०८५ - १०८६ - १०८७ - १०८८ - १०८९ - १०९० - १०९१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १०८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ डिसेंबर २०१७ रोजी ०८:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/gold-rate-today-gold-prices-fall-in-india-despite-rise-in-international-market-know-new-rates-jud-87-2251031/", "date_download": "2020-10-20T11:28:22Z", "digest": "sha1:L7VB666P6Y3JS7V2EDPGZD7N67NF7H7X", "length": 12700, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "gold rate today gold prices fall in india despite rise in international market know new rates | आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी पण देशात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nआंतरराष्ट्रीय बाजारात तेजी पण देशात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण\nआंतरराष्ट्रीय बाजारात तेजी पण देशात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण\nपाहा काय आहेत नवे दर\nगेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असली तरी देशांतर्गत बाजारात मात्र सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज एमसीएक्सवर ऑक्टोबर महिन्यातील सोन्याच्या दरात ३७० रूपयांची घसरण झाली असून सोन्याचे दर ५२ हजार २५२ रूपये प्रति १० ग्रामवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरातही ०.८ टक्क्यांची घसरण होऊन दर ६७ हजार ३०० रूपये इतके झाले. तर दुसरीकडे ‘स्पॉट गोल्ड’चे दर पाहिले तर ते ५२ हजार ९९० रूपये प्रति १० ग्राम इतके होते.\nगेल्या सत्रात सोन्याच्या दरात १.८ टक्क्यांची म्हणजेच ९५० रूपये प्रति १० ग्रामची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. बुधावारी सोन्याचे दर ५२ हजार ६२२ रूपये प्रति १० ग्रामवर बंद झाले होते. तर गुरूवारी सकाळी सोन्याचा दर ५२ हजार ५५० रूपये प्रति १० ग्राम इतका होता. सुरुवातीच्या सत्रात सोन्याच्या दरामध्ये ३६० रूपयांपेक्षाही अधिक घसरण झाली.\nआंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती. स्पॉट गोल्डच्या किंमतीत ०.५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली असून त्याचे दर १ हजार ९४० रूपये प्रति औसवर पोहोचले. तर याव्यतिरिक्त चांदीच्या दरातही वाढ पाहायला मिळाली आणि के २६.९४ डॉलर्स प्रति औसवर पोहोचले. तर प्लॅटिनमच्या दरातही ०.३ टक्क्यांची वाढ झाली असून त्याचे द��� ९३४.०१ रूपये प्रति औसवर पोहोचले.\n“सध्या बाजारात सोन्या-चांदीची मागणी कमी आहे. काही लोकं याकडे नफा म्हणून पाहत असून ते सोन्याची विक्री करत आहेत. यामुळे सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. याव्यतिरिक्त दुसरीकडे अमेरिकेची अर्थव्यवस्थाही पुन्हा लवकर उभारी घेईल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. फेडरल रिझर्व्हच्या या वक्तव्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोन्याच्या दरात घट होऊ लागली,” असं मत एंजेल ब्रोकिंग फर्मचे उप-उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 केंद्र सरकार IRCTC मधील आपला आणखी हिस्सा विकण्याच्या तयारीत \n2 ‘पतंजली’चे आचार्य बाळकृष्ण यांचा ‘रुची सोया’ कंपनीच्या पदाचा राजीनामा\n3 ‘नेटमेड्स’ची मालकी रिलायन्सकडे\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_46.html", "date_download": "2020-10-20T11:04:05Z", "digest": "sha1:ZRLEBRZRGQBIMICMJOEGVFIW7SJY5JFQ", "length": 4609, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "क्रिस्पी भेंडी | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n· १५ भेंडी, मध्यम आकाराच्या\n· २ चमचे बेसन\n· १ चमचे तांदूळ पीठ\n· अर्धाचमचा आले लसूण पेस्ट\n· १ चमचा लाल तिखट\n· पाव चमचा हळद\n· पाव चमचा जिरेपूड\n· चवीनुसार चाट मसाला\n· भेंडी धुवून घ्यावी. व्यवस्थित पुसून देठं कापून घ्यावीत. प्रत्येक भेंडीचे एकदम पातळ उभे काप काढावेत.\n· एका छोट्या वाटीत बेसन, तांदूळ पिठ, लाल तिखट, हळद, जिरेपूड, थोडा चाट मसाला आणि चवीपुरते मिठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करावे. भेंडीचे पातळ काप एका वाडग्यात घ्यावेत आणि त्यात आले लसूण पेस्ट घालून चमच्याने ढवळावे. त्यात बेसन पीठाचे मिश्रण घालून हलक्या हाताने मिक्स करावे. हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवावे.\n· कढईत तेल गरम करावे. भेंडीचे मॅरीनेटेड पातळ काप तेलात सुटे करून सोडावेत. मिडीयम हाय गॅसवर कुरकूरीत होईस्तोवर तळावेत. शक्यतो ३ ते ४ बॅचमध्ये भेंडी तळावी. तळलेले भेंडी काप पेपर टॉवेलवर काढून घ्यावेत. यावर थोडे लिंबू पिळावे किंवा चाट मसाला घालावा. तिखटपणासाठी लाल तिखट भुरभुरावे.\nआम्ही सारे खवय्ये veg\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9F", "date_download": "2020-10-20T13:03:36Z", "digest": "sha1:2H6H5FSU462T3JFNAACR3N3JH3XYPVQ3", "length": 5760, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रीट - विकिपीडिया", "raw_content": "\nक्रीट बेटाचा स्थलदर्शक नकाशा. हिरव्या रंगात ग्रीस व दक्षिण युरोपातील बाल्कन भूभाग दाखवला आहे.\nक्रीट (ग्रीक: Κρήτη , क्रीती;) हे ग्रीक बेटांमधील सगळ्यात मोठे आणि भूमध्य समुद्रातील पाचवे सगळ्यात मोठे बेट आहे. हेराक्लिओन हे क्रीट बेटावरील सर्वांत मोठे शहर असून त्याची राजधानी आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वर���ल क्रीट पर्यटन गाईड (इंग्रजी) (इंग्लिश मजकुर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8_%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2020-10-20T12:51:43Z", "digest": "sha1:MF4ZMRVFYZRF5RESGZOYPVSNBYMCTFTX", "length": 6095, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्लाव्हियस ऑनरियस - विकिपीडिया", "raw_content": "\nअँटोनियस पायस · ऑगस्टस · ऑरेलियन · कालिगुला · कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट · कॉन्स्टान्शियस दुसरा, रोमन सम्राट · कॉन्स्टान्स · कोमॉडस · क्लॉडियस · गॅल्बा · जुलियस सीझर · जोव्हियन · ज्युलियन, रोमन सम्राट · टायटस · ट्राजान · डोमिशियन · टायबीअरिअस · थियोडोसियस पहिला · नर्व्हा · नीरो · नेपोटियानस · पर्टिनॅक्स · पेट्रोनियस मॅक्झिमस · फ्लाव्हियस ऑनरियस · फ्लाव्हियस व्हॅलेरियस सेव्हेरस · माजोरियन · मार्कस ऑरेलियस · मार्कस साल्व्हियस ओथो · मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस · मॅक्झेंटियस · मॅक्रिनस · मॅक्सिमिनस · रोमन सम्राट · लिसिनियस · लुसियस व्हेरस · व्हिटेलियस · व्हॅलेंटिनियन पहिला · व्हॅलेंटिनियन तिसरा · व्हॅलेन्स · व्हेस्पासियन · सेप्टिमियस सेव्हेरस · हेड्रियान\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/the-tradition-of-nashik-village-deity-is-broken-after-102-years/224031/", "date_download": "2020-10-20T11:41:22Z", "digest": "sha1:CG2HOZUBMAOXXHWTWXQOUSMQW37ES3K4", "length": 14157, "nlines": 124, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "The tradition of Nashik village deity is broken after 102 years", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई नाशिक ग्रामदेवतेची परंपरा १०२ वर्षांनी खंडित\nनाशिक ग्रामदेवतेची परंपरा १०२ वर्षांनी खंडित\nयावर्षी भाविकांना प्रथमच प्रत्यक्ष देवीच्या दर्शनाचा लाभ होणार नाही .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संस्थानने ऑनलाइन स्वरूपात दर्शन देणार असल्याने गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ,पण दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही पालकमंत्री ,महापौर ,उपमहापौर तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या नियमाचे पालन करून पूजा- अर्चन आरती ,मंदिरात अष्टमी ला होमहवन ,रोज आरती ,तसेच काकड आरती होणार असल्याचे यावेळी संस्थानचे विश्वस्त केशव अण्णा पाटील यांनी यावेळी सांगितले.\nअतिप्राचीन काळापासून मानव शक्तीची उपासना करत आला आहे. दृश्य सृष्टीतील शक्तीचे रहस्य मानवाला आकलन झाले नाही. या शक्तीभोवती त्याने देवत्वाची वलये गुंफली व दैवची स्वरूपांत तिची उपासना करू लागला. विश्वातील सर्जनामागे बीज क्षेत्र न्यायाने कोणीतरी जन्मदात्री शक्ती असलीच पाहिजे, असे मानवाला वाटले. मग त्यातूनच शक्तीची उपासना सुरू झाली. शनिवार(दिनांक१७) पासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे.\nनाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले ४३ वर्षांपूर्वी कात टाकून नव्या रुपात पदार्पण केलेले कालिकेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पान आहे. नवरात्रीच्या दिवसांत नाशिकचे सर्व रस्ते कालिकेच्या मंदिराकडेच जातात, असे म्हणतात. या जागृत देवस्थानाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इ. स. १७०५ च्या सुमारास केला. त्यांनी बांधलेले दगडी मंदिर दहा बाय दहा फूट लांबीचे व पंधरा फूट उंचीचे होते. त्या जवळच एक बारव होती,असा मंदिराचा इतिहास आहे.\nगाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चं���िकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बाल‌िकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.\nजनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना प्रवेशदारे आहेत .नवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर क्लोजसर्किट टीव्हीद्वारे नियंत्रण ठेवले जाते.\nपण यावर्षी भाविकांना प्रथमच प्रत्यक्ष देवीच्या दर्शनाचा लाभ होणार नाही .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संस्थानने ऑनलाइन स्वरूपात दर्शन देणार असल्याने गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ,पण दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही पालकमंत्री ,महापौर ,उपमहापौर तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या नियमाचे पालन करून पूजा- अर्चन आरती ,मंदिरात अष्टमी ला होमहवन ,रोज आरती ,तसेच काकड आरती होणार असल्याचे यावेळी संस्थानचे विश्वस्त केशव अण्णा पाटील यांनी यावेळी सांगितले.\nकोरोनामुळे यावर्षी भाविकांना मंदिरात प्रवेश नसल्याने मंदिराच्या विश्वस्तांनी संपूर्ण मंदिरात स्क्रीनच्या आधारे तसेच ,युट्यूब ,फेसबुक माध्यामातून थेट प्रक्षेपण व ऑनलाइन पद्धतीने बँक खाते सुरू करून दानाची व्यवस्था केली आहे.\nविश्वस्त कालिका मंदिर देवस्थान नाशिक.\nनवरात्रीत नऊ दिवस रोज देवीचे अलंकार , देवीचा साज तसेच वस्त्रालंकार करण्यात येणार असून पहाटे ४ वाजता आरती करून सकाळी ७ वाजता देवस्थानचे विश्वस्त ,सदस्यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.\nत्याचप्रमाणे दुपारी १२.३० वाजता नैवैद्य अर्पण करून संध्याकाळी ७वाजता आरती करून ललीतपंचमी ,सहस्रनामावली ,कुंकुमार्जन करण्यात येणार आहे.\nकिरण पुराणिक (देवस्थान पुजारी)\nताज्���ा घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nया आहेत बॉलिवुडच्या टॉप १० ऐक्ट्रस\nआयुक्तांनी सांगितला कोरोनाचा रामबाण उपाय\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80/222185/", "date_download": "2020-10-20T11:27:32Z", "digest": "sha1:LNHADDUWPEKFNQYMXQ7E2ATLVXNXUKNJ", "length": 6309, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "रशियातही एमबीबीएसची नामी संधी | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ रशियातही एमबीबीएसची नामी संधी\nरशियातही एमबीबीएसची नामी संधी\nभारतात एमबीबीएससाठी इच्छुक विद्यार्थी आणि उपलब्ध जागा यांत मोठी तफावत आहे. त्यामुळे इच्छा असतानाही अनेक विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहतं. मात्र, परदेशातही वैद्यकीय शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्याही कमी पैशांत. या संधींची माहिती देणारी ही रशियातल्या ओश युनिवर्सिटीचे डायरेक्टर डॉ. दीपेश रसाळ यांची मुलाखत…\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nप्रभादेवी मंदिर तीन शतकांचा धार्मिक ठेवा\nपंजाब प्ले-ऑफ गाठणार का\nकोरोनाने दिली इज्जत अन् हिंमतही\nशितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास\nखासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट\nदसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी\nभाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nPhoto: लॉकडाऊननंतर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला\nPhoto : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर\nPhoto: भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कोरोनामुळे ‘मुंबादेवी’चे दर्शन बंद\n‘या’ शहराची लोकसंख्या फक्त २, तरीही सोशल डिस्टन्सिंगचे करतात पालन\nVideo : अजगराला वाचवायला गेली, त्यानं तिलाच घातला विळखा\nजागतिक सर्वे म्हणतोय, भारतीयांना आवडतंय Work From Home; तुमचं काय म्हणणंय\nAmazon चे पार्सल हरविल्यानंतर मुंबईकर तरुणाची थेट जेफ बेझोसकडे तक्रार\nVideo: पेन्सिल, लाटणं नव्हे पाठ खाजवायला वापरला थेट जेसीबीच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-212/", "date_download": "2020-10-20T12:15:43Z", "digest": "sha1:YJCOGZG2QANQKOPNFMLQK2VTMKADZ6TT", "length": 11999, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२२-११-२०१८) – eNavakal\n»6:56 pm: भारतीय संगीतातील सूर हरपला, पंडित जसराज यांचं निधन\n»1:58 pm: मुंबई – डॉक्टरांबद्दल मनात आदरच आहे-संजय राऊत\n»5:57 pm: नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन\n»3:14 pm: नांदेड – किनवटचे मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावर यांची आत्महत्या\n»2:31 pm: मुंबईत कोरोना पाठोपाठ आता मलेरियाचे थैमान\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२२-११-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२४-०५-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०९-२०१८)\nदहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मेरी कोमचा उपांत्य फेरीत प्रवेश\nजगातील आगळी – वेगळी हॉटेल्स – Worlds Unique Hotels\nही आहेत जगातील वेगळी हॉटेल्स जिथे लोकं खाण्या-पिण्याशिवाय इतर गोष्टींसाठी जातात. Sharing is caringFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: खदखदणाऱ्या असंतोषातून संघर्षाची ठिणगी ब्लॅकबेरी लढतेय अस्तित्वाची लढाई...\n(व्हिडीओ) जालियनवाला बाग हत्याकांड – १०० वर्ष पूर्ण (भाग ४)\n (१२-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (१७-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\n(व्हिडीओ) थंड आणि बहुपयोगी ‘वाळ्या’चे औषधी गुणधर्म\n (व्हिडीओ) गुणकारी गुलकंद (व्हिडीओ) आरोग्यवर्धक दही\nनवीन ‘शनाया’ आवडलीच नाही\n (२५-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस (२९-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...\nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\n नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले\nनवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पा��े वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nनैराश्याचा धंदा करणाऱ्यांना जनतेने आरसा दाखवला, कंगनाचा दीपिकाला टोला\nमुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. त्यातच आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने कंगनाने पुन्हा एकदा बॉलीवुड विश्वाला...\nमुंबईकरांना दिलासा, २० टक्क्यांवरून पाणीकपात १० टक्क्यांवर\nमुंबई – मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांवर करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपासून...\nदेशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी\nमुंबई – राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय...\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार पार\nकल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ४२७ जणांना गेल्या २४...\nजम्मू-काश्मीरमधील १० हजार जवानांना माघारी बोलावले, केंद्र सरकारचा आदेश\nश्रीनगर – निमलष्करी दलाबाबत केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेल्या १० हजार जवानांना माघारी बोल‌वण्याचा निर्णय घेण्यात आला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/05/blog-post_4336.html", "date_download": "2020-10-20T11:32:23Z", "digest": "sha1:Z2XLHVZKN7RU4WP4GCU2QVPD4UYRUFTW", "length": 2958, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "उरुसानिमित्त आयोजित कव्वाली कार्यक्रम - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » उरुसानिमित्त आयोजित कव्वाली कार्यक्रम\nउरुसानिमित्त आयोजित कव्वाली कार्यक्रम\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २१ मे, २०११ | शनिवार, मे २१, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/12-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/eqy3tW.html", "date_download": "2020-10-20T11:30:35Z", "digest": "sha1:K5PY326VVIPVTGA2CASP5IKKL5P2BBB7", "length": 2334, "nlines": 35, "source_domain": "krishnakath.page", "title": "12 जाणांचा अहवाल पॉझिटिव्ह - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\n12 जाणांचा अहवाल पॉझिटिव्ह\nMay 6, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nसातारा दि. 6 ( जि. मा. का ): वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8 असे एकूण 12 नागरिकांचा अहवाल कारोना (कोविड-19) बाधित आला आहे. यापैकी 11 निकट सहवासित असून फलटण येथील केअरसेंटर मधील एका महिला आरोग्य सेविकेचा यात समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%AF", "date_download": "2020-10-20T13:00:16Z", "digest": "sha1:UJMKVEEYSPKDNCKAVA4XEBIORLCBU574", "length": 5993, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९२९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९०० चे - ९���० चे - ९२० चे - ९३० चे - ९४० चे\nवर्षे: ९२६ - ९२७ - ९२८ - ९२९ - ९३० - ९३१ - ९३२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी १६ - कोर्दोबाच्या अब्द अर् रहमान तिसर्‍याने स्वतःला खलिफा जाहीर केले. कोर्दोबाच्या खिलाफतीची ही सुरूवात होय.\nइ.स.च्या ९२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/389-new-patients-and-9-deaths-in-Kalyan-Dombivali", "date_download": "2020-10-20T11:05:48Z", "digest": "sha1:FEJNGSB6Z7NKZLHZGX7OOSQHCHPKATKH", "length": 19645, "nlines": 336, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "कल्याण डोंबिवलीत ३८९ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nकल्याण डोंबिवली कोरोना उपडते\nकल्याण डोंबिवलीत २३८ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७...\nकल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा...\nकल्याण डोंबिवलीत ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nव्हिव्होने त्यांच्या प्रायोजकतेच्या वचनबद्धतेतून...\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL...\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nजगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट\nनवी मुंबईतील नामांकित पत्रकार सावन आर वैश्य यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब...\nउद्योजग मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री....\nलोकनेते माननीय श्री���ान दौलतनाना शितोळे साहेब यांना...\nअहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची...\nपालघर जिल्हा महिला मोर्चा महामंत्री (जनरल सेक्रटरी)...\nपंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव...\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nनविमुंबईतील घणसोली मध्ये चोरांचा उच्छाद\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nसैन्य कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार...\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये दाखल\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...\nबाजी प्रभु देशपांडे शौर्य दिन.\nथोर भारतीय योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म...\nकल्याण डोंबिवलीत ३८९ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत ३८९ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू\n४४,७८१ एकूण रुग्ण तर ८७३ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३४० रुग्णांना डिस्चार्ज\nकल्याण डोंबिवलीत ३८९ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू\n४४,७८१ एकूण रुग्ण तर ८७३ जणांचा आतापर्यंत मृत्यू\nतर २४ तासांत ३४० रुग्णांना डिस्चार्ज\nकल्याण (Kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आज नव्या ३८९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nआजच्या या ३८९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४४,७८१ झाली आहे. यामध्ये ३४२९ रुग्ण उपचार घेत असून ४०,४७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३८९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ७४, कल्याण प – ११२, डोंबिवली पूर्व १३४, डोंबिवली प- ४९, मांडा टिटवाळा – ८, मोहना – ७, तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.\nडिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमध���न, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.\nप्रतिनिधी - कुणाल म्हात्रे\nAlso see : केडीएमटीची बस सेवा पनवेल वाशी मार्गावर सुरु करण्याची मनसेची मागणी\nभाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्षपदी परेश गुजरे\nसंशयित मीटर दडवून मॉल चालकाची महावितरणच्या भरारी पथकाला दमदाटी\nतुर्भे वाडॅ ऑफिस समोर मनपा ऊद्यान विभागांतील कामगारांचे...\nजिओमध्ये गुगल करणार ३३ हजार ७३७ कोटींची गुंतवणूक, मुकेश...\nस्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आदिवासी भागातील गुणवंत...\nआंबा नंतर आता एसटी ने कांदा देखील मुंबई मद्ये दाखल झाला...\nपरिस्थितीला मात देत परीक्षेत ९९ टक्के\nजळगाव जिल्ह्या कोरोना अपडेट्स\nपालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले इस्कॉनचे टेंडर...\nशेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा...\nकाळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे \nसफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास...\nराज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या...\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nकल्याण डोंबिवली कोरोना अपडेट्स | Kalyan Dombivali corona...\nCoronavirus : कल्याण डोंबिवलीत ३२० नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू\nपीक पाहणी आता इ-पाहणी या मोबाईल अप्लिकेशन द्वारा शक्य |...\nवाडा तालुक्यातील शेतकऱ्याचं पीक पाहणी आता इ-पीक पाहणी या मोबाईल अप्लिकेशनद्वारे...\nआताची सर्वात मोठी बातमी; अनलॉक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे...\nसोमवार ते रविवार याप्रमाणे आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते ४ दरम्यान मनाई केलेल्या...\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजितदादा...\nदादा आपल्या कार्याला सलाम..\nएन्काऊंटर स्पेशालिस्ट पोनि दया नायक यांची जबरदस्त कारवाई;...\nएन्काऊंटरमध्ये खात्मा झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत विकास दुबेच्या दोन साथीदार बेड्या...\nदहावीचा निकाल उद्या होणार जाहीर | ssc result 2020 | Maharashtra...\nउद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन लागणार दहावीचा निकाल (ssc results)........... All the...\nव्यापारात पेटीएमचा वापर (paytm for business)\nव्यवसायासाठी पेटीएम (paytm for business) भारत���तील एकमेव कंपनी जी एपीएसी (APAC) प्रदेशात...\nगुगल लवकरच डेबिट कार्ड लान्च करणार\nगुगल लवकरच डेबिट कार्ड लान्च करणार\nमुंबई विद्यापीठाची पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू ; तसेच प्रथम...\nमुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nखेड तालुका कोरोना अपडेट्स\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना सतत सेवा देणारा हा डॉक्टर\nकल्याण डोंबिवली कोनोरा अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/ajache-dinvishesh-9-October-20.html", "date_download": "2020-10-20T11:37:30Z", "digest": "sha1:Q6MZCHNM4MJLRDQNUORXEQCVG6TPIRRE", "length": 7121, "nlines": 89, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - ९ ऑक्टोबर (जागतिक पोस्ट दिन)", "raw_content": "\nHomeऑक्टोबरदैनंदिन दिनविशेष - ९ ऑक्टोबर (जागतिक पोस्ट दिन)\nदैनंदिन दिनविशेष - ९ ऑक्टोबर (जागतिक पोस्ट दिन)\n१४१०: प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला.\n१४४६: हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.\n१८०६: पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.\n१९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.\n१९६२: युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले.\n१९८१: फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.\n१७५७: फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १८३६)\n१८५२: रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ एमिल फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९१९)\n१८७६: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जून १९४७)\n१८७७: ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९२८)\n१८९७: मद्रास राज्यचे ६वे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९८७)\n१९०६: सेनेगल देशाचे प���िले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेघोर यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर २००१)\n१९२४: भारतीय सैनिक इमानुवेल देवेन्द्रर यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९५७)\n१९६६: इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांचा जन्म.\n१९६६: प्लाझा मॅगझीनचे संस्थापक क्रिस्टोफर ओस्टलंड यांचा जन्म.\n१८९२: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८२३)\n१९१४: बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८४०)\n१९५५: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८१)\n१९८७: कथकली नर्तक गुरू गोपीनाथ यांचे निधन. (जन्म: २४ जून १९०८)\n१९९८: छायालेखक (Cinematographer) जयवंत पाठारे यांचे निधन.\n१९९९: नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर यांचे निधन.\n२०००: व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त इंडियन-स्कॉटिश कर्नल पॅट्रिक अँथनी पोर्टिअस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९१८)\n२००६: भारतीय वकील आणि राजकारणी कांशी राम यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९३४)\n२०१५: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक रवींद्र जैन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४४)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/lifestyle/beauty-benefits-of-wheat-flour-based-face-packs-for-skin/222290/", "date_download": "2020-10-20T12:15:55Z", "digest": "sha1:6W44HIAPVIQY6YVVRGDETNYXJVKPKMBM", "length": 6750, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "नितळ त्वचेसाठी टिप्स | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर लाईफस्टाईल नितळ त्वचेसाठी टिप्स\nअनेक तरुणींना आपला चेहरा नितळ हवा असतो. याकरता या तरुणींची काहीही करण्याची तयारी असते. अशाच काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\nचार चमचे उकडलेले तांदूळ, १ चमचा दूध आणि १ चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. यामुळे त्वचा तरुण आणि मुलायम होण्यासाठी मदत होते. तसेच डागही नाहीसे होतात.\nमसुर डालीच्या पिठात थोडेसे दूध घालून ही तयार पेस्ट चेहऱ्याला लावा. चेहऱ्याला लावल्यानंतर २० मिनिटांनी स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे टॅनिंग दूर होऊन त्वचा मुलायम होते. तसेच सुरकुत्याही जातात.\nबटाट्याचा १ चमचा लगदा आणि १ चमचा दही मिसळून चेहऱ्यावर त्याची पेस्ट लावा. १५ मिनिटांनी चेहरा सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे नॅचरल ब्लीच होते.\nगाजर किसून त्यात मध मिसळावे. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांपासून सुटका होते.\n१ केळ, पाव चमचा दही आणि २ चमचे मध मिसळून बनवलेली पेस्ट चेहऱ्यावर लावावी. यामुळे त्वचा मॉश्चराईज होते.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपायाला भिंगरी लावून पिंजला कानाकोपरा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/blog/?convert-html", "date_download": "2020-10-20T12:34:18Z", "digest": "sha1:FAOEAQCNXB6FVBNXBECHJE45EV5SNZL2", "length": 11445, "nlines": 173, "source_domain": "mr.grabz.it", "title": "GrabzIt सह HTML रूपांतरित करा!", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nGrabzIt सह HTML रूपांतरित करा\nGrabzIt चे API आता थेट HTML रूपांतरण समर्थित करते. याचा अर्थ असा की आपण HTML पासचा एक तुकडा GrabzIt वर लिहू शकता आणि तो रूपांतरित होईल intoa प्रतिमा किंवा पीडीएफ. GrabzIt वाचू शकेल असे HTML पृष्ठ तयार करण्याची आवश्यकता नसताना. तथापि सीएसएस आणि प्रतिमा यासारख्या कोणतीही संसाधने पृष्ठात एम्बेड केलेली किंवा सार्वजनिकरित्या प्रवेशयोग्य असावी.\nया नवीन वैशिष्ट्यास समर्थन देण्यासाठी आमच्या क्लायंट लायब्ररी अपग्रेड कराव्या लागतील. तथापि आम्ही आमची क्लायंट लायब्ररी सुलभ करण्यासाठी या संधीचा देखील फायदा घेतला आहे जेणेकरून स्क्रीनशॉट्स, अ‍ॅनिमेटेड जीआयएफ आणि बरेच काही तयार करण्यासाठी पॅरामीटर्स क्लास वापरुन पद्धतींमध्ये पुरविल्या जातील. याचा अर्थ बर्‍याच पॅरामीटर्स स्वीकारणार्‍या पद्धतींमुळे यापुढे गोंधळ होऊ नये.\nआम्ही आधीच आमच्या श्रेणीसुधारित केले आहे पीएचपी ग्रंथालय आणि जावास्क्रिप्ट लायब्ररी या नवीन आवृत्ती 3 वर, तथापि आमच्या एपीआयमध्ये मूलभूत बदलांमुळे प्रत्येक लायब्ररी अपग्रेड करण्यास वेळ लागेल म्हणून आम्ही लोकप्रियतेच्या अनुषंगाने आमच्या प्रत्येक लायब्ररी कालांतराने श्रेणीसुधारित करू.\nआम्ही हे देखील ठरविले आहे की ग्रॅबझीट जावास्क्रिप्ट एपीआयच्या वैशिष्ट्यांमधील वाढीमुळे आम्ही यापुढे जावास्क्रिप्ट एपीआय वर थेट प्रवेश करण्याची शिफारस करू शकत नाही आणि त्याऐवजी विकसकांनी ग्रीबझीटची जावास्क्रिप्ट लायब्ररी वापरण्याची शिफारस केली आहे, जी इतर भाषेची सर्व वैशिष्ट्ये प्रदान करते परंतु जटिलता लपवते आपले स्वत: चे डायनॅमिक स्क्रिप्ट टॅग तयार करत आहे.\nआवृत्ती 2 वरून श्रेणीसुधारित करत आहे\nएक्सएनयूएमएक्स फक्त वापरात असलेल्या आवृत्तीवरून अपग्रेड करणे सोपे आहे URLToImage सेट ऐवजीImageOptions, URLToPDF सेटपीडीएफओप्शनऐवजी, URLToTable सेट ऐवजीTableOptions आणि URLToAnimation सेट ऐवजीAnimationOptions.\nनंतर सानुकूल पर्याय सेट करताना मध्ये वर्णन केलेले पर्याय वर्ग वापरा क्लायंट दस्तऐवजीकरण.\nऑक्टोबर 22 च्या 2016nd नुसार आमच्या सर्व ग्राहकांच्या यादीचे आवृत्ती 3 मध्ये श्रेणीसुधारित केले गेले आहे\nनवीनतम ब्लॉग पोस्ट्स पहा\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%AA%E0%A5%AE", "date_download": "2020-10-20T11:25:18Z", "digest": "sha1:MLS2W7ZMGAOVRYHDQ3HW5462KYKOCVL5", "length": 5943, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ४४८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ४२० चे - ४३० चे - ४४० चे - ४५० चे - ४६० चे\nवर्षे: ४४५ - ४४६ - ४४७ - ४४८ - ४४९ - ४५० - ४५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ४४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१३ रोजी ०७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2020-10-20T12:34:22Z", "digest": "sha1:MFTRNFK6HP4N4ZCUC4ALILFLRHEIZXXF", "length": 5722, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८११ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ७९० चे - ८०० चे - ८१० चे - ८२० चे - ८३० चे\nवर्षे: ८०८ - ८०९ - ८१० - ८११ - ८१२ - ८१३ - ८१४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nजुलै २६ - निसेफोरस, बायझेन्टाईन सम्राट.\nइ.स.च्या ८१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/ajache-dinvishesh-24-november-20.html", "date_download": "2020-10-20T12:31:47Z", "digest": "sha1:BXUZFHWRT5T677ZJHI7RWUOHEY4PVKGD", "length": 8423, "nlines": 96, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - २४ नोव्हेंबर (उत्क्रांती दिन)", "raw_content": "\nHomeनोव्हेंबरदैनंदिन दिनविशेष - २४ नोव्हेंबर (उत्क्रांती दिन)\nदैनंदिन दिनविशेष - २४ नोव्हेंबर (उत्क्रांती दिन)\n१४३४: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.\n१७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद.\n१८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केला.\n१८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.\n१९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.\n१९६३: जॉन एफ. केनेडी यांचा खून करणाऱ्या ली. हार्वे ऑसवाल्ड याचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रुबी ने खून केला.\n१९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.\n१९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.\n१९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.\n१९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.\n१९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर.\n१९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.\n१९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.\n१९९८: समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.\n२०००: भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.\n१८०६: रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १८७२)\n१८७७: भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.\n१८९४: इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७८)\n१९१४: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००३)\n१९३७: मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.\n१९४१: भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.\n१९५५: इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांचा जन्म.\n१९६१: बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.\n१६७५: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १६२१)\n१९१६: मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)\n१९४८: मदर्स डे च्या संस्थापिका अॅन्ना जर्व्हिस यांचे निधन. (जन्म: १ मे १८६४)\n१९६३: महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९००)\n१९६३: राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९३९)\n२००३: अभिनेत्री टुनटुन यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२३)\n२००४: जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)\n२०१४: भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९३७)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2020-10-20T11:25:39Z", "digest": "sha1:7TNUNQTUPF5UDQEAI542RM63U3VALUNO", "length": 19204, "nlines": 135, "source_domain": "sajagtimes.com", "title": "दिलीप वळसे पाटील | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nपरिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे\nTag - दिलीप वळसे पाटील\nपरिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे\nसजग वेब टीम, जुन्नर\nडॉ. अमोल कोल्हे : जुन्नर तालुक्‍यातील गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद\nअणे- जनतेला काय सुविधा दिल्या, तरुणांना रोजगार मिळाला का, तरुणांना रोजगार मिळाला का 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली हे साधे सरळ प्रश्‍न आहेत आणि ते आपण विचारणारच. हे प्रश्‍न उपस्थित केले म्हणून खालच्या पातळीवर खासदार टीका करतात. मात्र, आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. जे 15 वर्षांत घडले नाही ते यापुढे दिसणार व त्यासाठी तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.\nशिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्‍यात मंगळवारी (दि. 16) आयोजित केलेल्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर, यंदा परिवर्तन अटळ हा नाराही गावागावातून देण्यात आला. तर अणे येथे झालेल्या सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी अतुल बेनके, गणपत फुलवडे, उज्ज्वला शेवाळे, सत्यशील शेरकर, संजय काळे, अशोक घोलप, गणपत फुलवडे, क���शोर दांगट, शंकर पवार, शरद लेंडे, बाळासाहेब दांगट, दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट, प्रकाश बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट यांनी यावेळी आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला.\nडॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आज शिरूर लोकसभेची निवडणूक आहे. मात्र, मला राज्यातून फोन येत आहेत. आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे आहे. हाच विश्‍वास मी कमावला आहे. संसदेत सर्वसामान्यांचा, तरुणाईचा, महिलांचा, शेतकऱ्यांचा आवाज माझ्या रूपाने असणार आहे. हा माझा शब्द आहे. आज प्रत्येक गावात तरुणाईसह सर्व वर्गातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.\nBy sajagtimes latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर अतुल बेनके, अमोल कोल्हे, आंबेगाव, आम्ही जुन्नरकर, खेड, जुन्नर, दिलीप वळसे पाटील, नारायणगाव, मंगलदास बांदल, मंचर, राजगुरूनगर, शिरूर, शिरूर लोकसभा 0 Comments\nराष्ट्रवादी शिवसेना यांच्यात झालेल्या वादात दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल\nप्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम)\nमंचर | काल निरगुडसर येथे शिवसेना शाखा उदघाटन झाल्यानंतर दोन जमावा मध्ये झालेल्या भांडणे मारामारी नंतर दोन्ही पक्षाने एकमेका विरुद्ध अँट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केला असून यात विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसेपातील यांचे पुतणे व भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसेपाटील यांच्या सह 25 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर माजी उपसरपंच रवी वळसेपाटील यांच्या पत्नी मनीषा वळसेपाटील यांच्या सह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून\nफिर्यादीचे अमरजीत नामदेव गायकवाड( वय 30 वर्ष, धंदा खाजगी नोकरी, रा. निरगुडसर ता.आंबेगाव जि.पुणे.)\n,प्रदीप प्रताप वळसे,रामदास पांडुरंग वळसे,राहुल झुंजारराव हांडे,विश्वास भिकाजी गोरे,मिलिंद बाजीराव वळसे, मंगेश संभाजी वळसे,संदीप भाऊ सो वळसे,संतोष बापूराव वळसे,संदीप सदाशिव टेमकर,संतोष महादू टाव्हरे,विकास बाबाजी टाव्हरे , उदय हंबीराव हांडे ,अक्षय बाळासाहेब थोरात,शुभम अंबादास भोंडवे,ज्ञानेश्वर उर्फ माउली आदक (पूर्ण नाव माहित नाही),प्रमोद दिनकर वळसे,शाम तुळशीराम टाव्हरे,धीरज हांडे (पूर्ण नाव माहित नाही), वैभव रामचंद्र वळसे, पंकज वळसे पूर्ण नाव माहित नाही अ न 1ते 20 सर्व रा निरगुडसर ता.आंबेगाव जि.पुणे संजय नामदेव गोरे, तुषार सोपान टाव्हरे,संतोष दत्तात्रय मेंगडे,मंदाकिणी प्रताप वळसे, उर्मिला संतोष वळसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून शांताराम रामभाऊ उमाप (वय,४६,रा.निरगुडसर) यांनी गणपत मारुती वळसे, मनीषा रवींद्र वळसे,राजेंद्र बबन वळसे,रेश्मा राजेंद्र वळसे,वसंत शंकर वळसे, अलका वसंत वळसे,विशाल वसंत वळसे,विकास वसंत वळसे,विद्या विशाल वळसे,अमर नामदेव गायकवाड,विकास कडवे,महेश गणपत राऊत,वैभव बाळासाहेब किरे,राजेंद्र पंचरास आदी वर गुन्हा दाखल केला आहे परिस्थिती शांत असून\nसदर गुन्ह्याचा तपास खेड आंबेगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे करत असून त्यांनी ग्रामस्थांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, पुणे, महाराष्ट्र दिलीप वळसे पाटील, निरगुडसर, प्रदीप वळसे पाटील, राष्ट्रवादी, शिवसेना 0 Comments\nविधानसभेला जर यश येत तर लोकसभेला का येत नाही. देशातील सरकार, राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येतय का त्यांना आपण तीन वेळा निवडून दिले त्यांनी काय दिवे लावले, रेल्वेचे काम होईल तेव्हा होईल पहिला मंचर चा एस.टी डेपो चालू करून दाखवा – वळसे पाटील\n“विधानसभेला जर यश येत तर लोकसभेला का येत नाही. देशातील सरकार, राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येतय का त्यांना आपण तीन वेळा निवडून दिले त्यांनी काय दिवे लावले, रेल्वेचे काम होईल तेव्हा होईल पहिला मंचर चा एस.टी डेपो चालू करून दाखवा”\n– आ. दिलीप वळसे पाटील\n(निर्धार परिवर्तनाचा सभा, मंचर)\nBy sajagtimes Politics, Talk of the town, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, शिरूर आंबेगाव, खेड, जुन्नर, दिलीप वळसे पाटील, मंचर, राष्ट्रवादी काँग्रेस, शिरूर 0 Comments\nराष्ट्रवादीची लोकसभेसाठी जाहिरनामा समिती जाहीर, अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड\nमुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरनामा समिती स्थापन केली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली असून या समितीमध्ये २२ सदस्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.\nराष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभेसाठी जाहिरनामा समितीची घोषणा केली आहे.\nया समितीमध्ये सदस्य म्हणून आमदार भास्करराव जाधव, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, खासदार वंदना चव्हाण, आमदार विदया चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक,डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.विक्रम काळे, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, प्रदेश प्रवक्ते भूषण राऊत यांचा समावेश आहे.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, शिरूर दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस 0 Comments\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/suhasini-career-horoscope.asp", "date_download": "2020-10-20T12:29:59Z", "digest": "sha1:QICOEZU77FXXHPGPCEG75NZXRARQ4YKW", "length": 8810, "nlines": 124, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Suhasini करिअर कुंडली | Suhasini व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Suhasini 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 80 E 18\nज्योतिष अक्षांश: 13 N 5\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nSuhasini जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nआता आपली कुंडली मिळवा\nतुमच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या उलथापालथींबद्दल तुम्ही संवेदनशील आहाता. त्यामुळे कमीत कमी आटापिटा आणि दबाव असलेले कार्यक्षेत्र तुम्हाला आवडते. हे ध्यानात ठेवून तुम्ही तुमच्या अभ्यासाचाी दिशा ठरवलीत तर तुमच्या कारकीर्दीत त्याचा निश्चितच लाभ होईल.\nजिथे खूप परिश्रम घेण्याची आवश्यकता असेल किंवा खूप जबाबदारीचे काम असेल, त्या क्षेत्रासाठी तुमचे व्यक्तिमत्व योग्य नाही. तुम्हाला काम करण्यास हरकत नसते, उलट तुम्हाला ते आवडते पण त्यात खूप जबाबदारी नसावी. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काम करायला आवडते पण जे काम सुसंस्कृत आणि स्वच्छ असेल त्या कामाकडे तुमचा जास्त कल आहे. ज्या कामात तुम्हाला एकांत आणि शांतता मिळणार असेल त्यापेक्षा ज्या कामात तुम्हाला प्रसन्नता मिळणार असेल त्या ठिकाणी काम करणे तुम्हाला अधिक पसंत आहे. वस्तुस्थिती ही आहे की, तुमचा स्वभाव शांत असला तरी वातावरणातील शांतता तुम्हाला सहन होत नाही आणि खुशाली आणि आनंदी वातावरणाची तुम्हाला अपेक्षा असते.\nआर्थिक बाबतीत तुम्ही दूरदर्शी असाल आणि पैसे खर्च करताना तुमची मूठ झाकलेली असेल. भविष्याबाबत तुम्ही चिंता करणारे आहेत आणि यामुळेच तुम्ही तुमच्या भविष्यासाठी योग्य ती गुंतवणूक करून ठेवाल. तुम्ही जर उद्योगपती असाल तर तुम्ही लवकर निवृत्ती घ्याल. शेअर बाजाराबद्दल तुमचे अंदाज योग्य असतील. शेअर बाजारात तुम्ही भरपूर गुंतवणूक कराल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचाराने चाललात तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल. तुम्ही दुसऱ्याच्या विचाराने गुंतवणूक केलीत किंवा अफवांवर विश्वास ठेवलात तर मात्र तुमचे नुकसान होईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8B", "date_download": "2020-10-20T12:36:37Z", "digest": "sha1:TPZL6DXG52RUOIYSAAOTYE5347CPX34U", "length": 7757, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दिल्हारा फर्नान्डो - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव कोंगेनीग रंधी दिल्हारा फर्नान्डो\nजन्म १९ जुलै, १९७९ (1979-07-19) (वय: ४१)\nउंची ६ फु ३ इं (१.९१ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम\nक.सा. पदार्पण (८२) १४ जून २०००: वि पाकिस्तान\nशेवटचा क.सा. ५ डिसेंबर २०१०: वि वेस्ट ईंडीझ\nआं.ए.सा. पदार्पण (१०६) ९ जानेवारी २००१: वि दक्षिण आफ्रिका\nकसोटी एसा प्र.श्रे. लिस्ट अ\nसामने ३५ १४१ १०१ २०७\nधावा १९८ २३९ ५०५ ३३२\nफलंदाजीची सरासरी ७.३३ ९.९५ ७.२१ ८.५१\nशतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०\nसर्वोच्च धावसंख्या ३६* २० ४२ २१*\nचेंडू ५,४०४ ६,१८८ १३,५३३ ९,३११\nबळी ९० १८० २७० २९३\nगोलंदाजीची सरासरी ३६.२२ २९.७८ २९.८२ २६.५४\nएका डावात ५ बळी ३ १ ६ २\nएका सामन्यात १० बळी ० n/a ० n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ५/४२ ६/२७ ६/२९ ६/२७\nझेल/यष्टीचीत १०/– २७/– ३८/– ४५/–\n८ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nश्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.\nश्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n१ जयवर्दने (क) • २ अट्टापट्टु • ३ जयसुर्या • ४ थरंगा • ५ संघकारा • ६ दिलशान • ७ आर्नॉल्ड • ८ सिल्वा • ९ महारूफ • १० वास • ११ फर्नान्डो • १२ मलिंगा • १३ कुलशेखरा • १४ मुरलीधरन • १५ बंडारा • प्रशिक्षक: मूडी\nश्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\t(उप-विजेता संघ)\n११ संघकारा(ना.) •२७ जयवर्दने •१८ दिलशान •२६ फर्नान्डो • हेराथ • कपुगेडेरा •०२ कुलशेखरा •९९ मलिंगा • मॅथ्यूस •४० मेंडिस •०८ मुरलीधरन • परेरा • समरवीरा •०५ सिल्वा •१४ थरंगा •प्रशिक्षक: बेलिस\nइ.स. १९७९ मधील जन्म\nइ.स. १९७९ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१९ जुलै रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nमुंबई इंडियन्स माजी खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी १९:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2020-10-20T12:58:55Z", "digest": "sha1:JEI3HO6FTZO5BUCSARHXFC7PQUBP4PZJ", "length": 28651, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुस्लिम मराठी साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "मुस्लिम मराठी साहित्य संमेलन\n[१]मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे मुसलमान मराठी साहित्यिकांनी भरवलेले साहित्य संमेलन होय. इ.स. १९९० सोलापूरला या नावाचे पहिले संमेलन भरले. प्रा. फ.म. शहाजिंदे हे संमेलनाध्यक्ष होते.\nमहाराष्ट्राच्या शहरांशहरांत, खेडापाड्यांत अनेक उदयोन्मुख मुस्लिम तरुण लेखन करू पाहतात आणि आपल्या लेखनाचे प्रकाशनही करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाव, संधी, प्रोत्साहन व प्रेरणा मिळत नाही. ही प्रेरणा मिळावी आणि त्यांनी अनुभवलेल्या जीवनातल्या चढ-उतारांचे यथार्थ वास्तव चित्रण आपल्या लेखनातून करावे, यासाठी हे संंमेलन भरते.\nही संमेलने मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ भरवते, त्यासाठी १९८९ साली प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, विलास सोनवणे,डॉ इक्बाल मिन्ने, अजिज नदाफ, ए.के.शेख, मुबारक शेख, अब्दुल लतीफ नल्लामंदू यांनी मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. स्थापनेेेेपासूून परिषदेने सात संमेलने घेतली. २००९ साली औरंगाबादला झालेले परिषदेचे शेवटचे संमेलन होते. या संमेलनाअगोदर परिषदेची बैठक झाली त्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि नवीन कार्यकारिणी निर्माण झाली. त्यात डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली, पण १८ वर्षे सचिव असणाऱ्या अजीज नदाफना कुठलेच पद मिळालेले नव्हते, यावरून नाराज होऊन त्यांनी साहित्य परिषदेच्या कार्यपद्धतीवर टीका केली .[२], पण संमेलन पार पडले. पण परिषदेच्या सदस्यांमध्ये बेबनाव वाढला. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे काम थांबले.\nत्यानंतर २०१०मध्ये डॉ. इकबाल मिन्ने यांच्या पुढाकाराने मुस्लिम मराठी परिषदेच्या काही सदस्यांनी मिळून औरंगाबादमध्ये मुस्लिम मराठी साहित्य संमेलने मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळ नावाचे मंडळ स्थापन केले. या मंडळाकडून प्रथमच नववे साहित्य समंलेन सांगली येथे घेण्यात आले. या संमेलनाला नदाफ यांनी विरोध दर्शवला. पण 'मुस्लिम मराठी साहित्य व सास्कृतिक मंडळाच्या बॅनरखाली हे संमेलन घेण्यात येत होते तेव्हा विरोधाचा सूर मावळला. पण बेन्नूर आणि नदाफ वगळता सारेच सदस्य आणि मुस्लिम मराठी साहित्यिक यात हिरिरीने सहभागी झाले, त्यामुळे सांगलीचे संमेलन 'नववे' अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन म्हणून सर्व साहित्यिकांनी मान्य केले. डॉ. शेख इकबाल मिन्ने 'मुस्लिम मराठी साहित्य व सास्कृतिक मंडळा'चे संस्थापक अध्यक्ष आहेत.\n१ मराठी मुस्लिम साहित्यिक-विचारवंत\n२ मुस्लिम मराठी कवी/कवयित्री\n३ साहित्य संमेलने आणि त्यांचे अध्यक्ष (आयोजक-मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळ)\n४ यू.म. पठाण यांच्या २४-१-२०१० रोजी प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचे अवतरण\n५ श्रीपाल सबनीस यांनी अकराव्या मुस्लिम साहित्य समंलेनाच्या (पनवेल) उद्धाटनप्रसंगी केलेल्या भाषणाचा संपादित अंश\nपद्मश्री डॉ यू. म. पठाण, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, प्रा. फ. म. शहाजिंदे, जावेद कुरेशी, अजीज नदाफ, डॉ. शेख इक्बाल मिन्ने,मुबारक शेख, बाबा मुहम्मद अत्तार, ए. के. शेख, अमर हबीब, अब्दुल कादर मुकादम, एहतेशाम देशमुख, डॉ. झुल्फी शेख, प्रा. सय्यद महेबूब, डॉ. मुहम्मद आझम, अनवर राजन, डॉ. बशारत अहमद, रझिया पटेल, मीर इसाक शेख, राज काझी, हुसेन जमादार, डी.के. शेख, अख्तर शेख, श्रीमती आशा शेख, असिफ मुल्ला, प्रा.डॉ.तसनीम पटेल, प्रा.ताहेर पठाण, शफी बोल्डेकर, प्रा. सय्यद अल्लाउद्दीन या मुस्लिम साहित्यिकांनी-विचारवंतांनी आपल्या प्रतिभेच्या बळावरच मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.\nडॉ यू. म. पठाण, बादिउज्जमा 'खावर', ए.के. शेख, फ. मुं. शहाजिंदे, डॉ शेख इक्बाल मिन्ने, खलील मोमीन, डॉ जुल्फ़ी शेख, अजीज नदाफ, जावेदपाशा कुरेशी, रफ़ीक़ सूरज, इक्बाल मुकादम, जहीर शेख, एहतेशाम देशमुख, कलीम खान, मसूद पटेल, फातिमा मुजावर, सय्यैद मुजफ्फर, शफी बोल्डेकर, खैरुन्निसा शेख, बदीऊज्जमा बिराजदार , डॉ. बशारत अहमद, नजमा शेख, आय. जी. शेख, बादशहा सय्यद, मुबारक शेख , डी. के. शेख, फकरुद्दीन बेन्नूर, इरफान शेख, साहील शेख, डॉ रफ़ीक़ काझी, बिस्मिल्लाह शेख सोनोशी, शाहिद खेरटकर, आबिद शेख, जस्मीन शेख, फ़ारूक़ काझी, ज़ुल्फ़ीकारबानो देसाई, समीर शेख, सय्यद अल्लाउद्दीन, वगैरे .\nसाहित्य संमेलने आणि त्यांचे अध्यक्ष (आयोजक-मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळ)[संपादन]\n१) आठवे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, औरंगाबाद - १०,११,१२ जुलै २००९; संमेलनाध्यक्ष : डॉ.शेख इक्बाल मिन्ने[३]\n२) नववे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, सांगली - १७,१८,१९ जून २०११; संमेलनाध्यक्ष : जावेद पाशा कुरेशी\n३) दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, जळगाव - २०,२१,२२ जानेवारी २०१३ : संमेलनाध्यक्ष : डॉ. मुहम्मद आझम\n४) अकरावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पनवेल - ३,४,५ नोव्हेंबर २०१७; संमेलनाध्यक्षा : प्रा. बीबी फातिमा मुजावर[४]\n५) बारावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पुणे -४, ५, ७ जानेवारी २०१९ संमेलनाध्यक्ष : डॉ. अलीम वकील\nजी संमेलने औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई व जळगाव आदी शहरांत झाली, त्यावेळी उस्मानाबाद येथील डॉ. बशारत अहमद, अहमदनगर येथील डॉ. बशीर मुजावर, रायगड येथील प्रा. फातिमा मुजावर व पुणे येथील डॉ. ए.के. शेख हे त्यांपैकी एकेका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.\nयू.म. पठाण यांच्या २४-१-२०१० रोजी प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचे अवतरण[संपादन]\n\"मराठी मुस्लिम समाजाचे कितीसे प्रतिबिंब मराठी वाङ्मयात उमटले आहे ज्यांनी मुस्लिम असण्याचे दु:ख भोगले आहे व जे अजूनही भोगतच आहेत, त्या मुस्लिम साहित्यिकांनाही व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. दलित साहित्याप्रमाणेच महाराष्ट्रीय जीवनाचे हे महत्त्वाचे दालन प्रकाशात येणे आवश्यक आहे. आजवर एका तरी अ.भा. मराठी साहित्य संमेलनात याविषयी कधी विचार झाला का ज्यांनी मुस्लिम असण्याचे दु:ख भोगले आहे व जे अजूनही भोगतच आहेत, त्या मुस्लिम साहित्यिकांनाही व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. दलित साहित्याप्रमाणेच महाराष्ट्रीय जीवनाचे हे महत्त्वाचे दालन प्रकाशात येणे आवश्यक आहे. आजवर एका तरी अ.भा. मराठी साहित्य संमेलनात याविषयी कधी विचार झाला का याची खंत कधी कुणाला वाटली का याची खंत कधी कुणाला वाटली का ती का बरे वाटली नाही\nतरुण मुस्लिम लेखक-कवींना योग्य लेखन-मार्गदर्शन करायला हवे. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांच्यासाठीही माध्यम उपलब्ध करून द्यायला हवे. नवलेखकांच्या शिबिरात त्यांनाही मार्गदर्शन करायला हवे. अल्पसंख्य दर्जा लाभलेल्या मुस्लिम संस्थांनी यासाठी पुढाकार घेऊन तरुणांना शैक्षणिक, आर्थिक व साहित्यिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. उर्दू माध्यमाच्या शाळांत आज मुस्लिम विद्यार्थीही मराठी भाषा शिकत असल्यानेच अ-मराठी बालभारतीची पाठ्यपुस्तके शासनाने म.रा. पाठ्यपुस्तक मंडळाद्वारे संपादित व प्रकाशित केली जातात. या क्रमिक पुस्तकांच्या संपादन समितीचा मी अनेक वर्षे अध्यक्ष होतो. व्यावहारिक मराठीवर या पुस्तकात अधिक भर द्यायला हवा. त्यासाठी या संपादन समित्यांवर एक-दोन उर्दूभाषक सदस्यही घ्यावेत. कारण मराठी शिकणाऱ्या उर्दूभाषक मुलांच्या अडचणी त्यांना नेमकेपणाने माहीत असतात. उर्दू माध्यमाच्याच नव्हे, तर इंग्रजीसारख्या अमराठी माध्यमातील मराठीच्या अध्यापनाचा स्तर मला अजूनही फार असमाधानकारक वाटतो. त्याचा मूलगामी विचार करून सत्वर कार्यवाही करायला हवी. उर्दू माध्यमांच्या शाळांत मराठी कार्यक्रम किती होतात उर्दू सांस्कृतिक कार्यक्रमांतही मराठी सांस्कृतिक कार्यक्रम किती होतात उर्दू सांस्कृतिक कार्यक्रमांतही मराठी सांस्कृतिक कार्यक्रम किती होतात त्यात मराठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा होतात का त्यात मराठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा होतात का उर्दू माध्यमाच्या संस्थांतील नियतकालिकात मराठी विभाग असतो का उर्दू माध्यमाच्या संस्थांतील नियतकालिकात मराठी विभाग असतो का स्पोकन इंग्लिशसारखे ‘स्पोकन मराठी’ म्हणजे शुद्ध, चांगली, योग्य उच्चारांची, प्रवाही मराठी भाषा शिकविण्याचे वर्गही या संस्थांनी चालविण्यास हरकत नाही. मराठीतच नव्हे, तर उर्दूतही आत्मकथन करणारे लेख अल्पसंख्य दर्जा असलेल्या संस्थांच्या मासिकांत अजूनही प्रसिद्ध होत नाहीत; ते व्हावेत यासाठी मुस्लिम मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे. उर्दू-मराठी व मराठी-उर्दू अनुवादासाठी राज्याची उर्दू अकादमी व साहित्य संस्कृती मंडळ यांनी कार्यशाळा आयोजित करायला हव्यात. उर्दू माध्यमाच्या डी.एड. व बी.एड.च्या अभ्यासक्रमात मराठी अध्यापन पद्धती हा विषय अनिवार्य तर करावाच, पण त्यासाठी काटेकोरपणे अर्हताप्राप्त प्राध्यापकच नेमावेत, अल्पसंख्य दर्जा असलेल्या उर्दू माध्यमाच्या महाविद्यालयांनी व पदव्युत्तर केंद्रांनी मुस्लिमांच्या समस्यांविषयी व मराठी अध्यापनाचा स्तर उंचावण्यासाठी संशोधन प्रकल्प घेऊन विधायक सूचनांच्या पुस्तिका प्रकाशित करून त्या प्रसारित कराव्यात. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांचे अध्यापन करण्यासाठी ज्या शिक्षक हस्तपुस्तिका प्रसिद्ध केल्या जातात त्यातील संपादन-मंडळावर एक उर्दू भाषक मराठी तज्ज्ञही असावा. राज्य शैक्षणिक प्रशिक्षण व संस्थेने यासाठी अशा शिक्षकांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत. चांगली मराठी लिपी लिहिण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे व त्यांना व्यावहारिक मराठी भाषेचे शिक्षण देणं हेही मराठी भाषा शिकणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांची फार मोठी गरज आहे, ती अल्पसंख्य दर्जा संस्थांनी लक्षात घ्यायला हवी.\nमुसलमान समाजाला मराठी शिकण्याची ॲलर्जी कशी असेल उलट ती शिकण्यासाठी ते उत्सुकच असतात. महाविद्यालयात मराठी विषय घ्यायला टाळाटाळ करतात, हाही एक गैरसमज आहे. केवळ मराठवाड्याचाच विचार केला तरी यात फारसे तथ्य नाही हे लक्षात येईल.\nया साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही सारे मुसलमान मराठी साहित्यिक मऱ्हाटी संस्कृतीचे व मराठी वाङ्मयाचे अविभाज्य घटक व वारसदार कसे आहोत याचे आत्मभान महाराष्ट्रातील मुस्लिमच नव्हे, तर अन्य समाजालाही होईल, अशी माफक अपेक्षा केल्यास ते सयुक्तिकच ठरेल. इन्शा अल्ला, अन्य मराठी साहित्यिकांप्रमाणे महाराष्ट्रीय मुसलमान साहित्यिकही विविध लेखन प्रकारांतील यशाची शिखरे निश्चितपणे गाठतील. \"[५]\nश्रीपाल सबनीस यांनी अकराव्या मुस्लिम साहित्य समंलेनाच्या (पनवेल) उद्धाटनप्रसंगी केलेल्या भाषणाचा संपादित अंश[संपादन]\nमुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आयोजित अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्राचार्य बीबी फातिमा वालेखां मुजावर, स्वागताध्यक्ष रामशेठ ठाकुर, माझे स्नेही आणि संमेलनाचे प्रमुख डॉ. शेख इक्बाल, सर्व निमंत्रित पाहुणे आणि रसिक बंधु-भगिनीनो,\nगेल्या २५-२६ वर्षाच्या मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे सांस्कृतिक फलित आपण आज अनुभवत आहोत. डॉ. शेख इक्बाल मिन्ने, ए.के. शेख, डॉ. विलास सोनावणे, अजिज नदाफ, मुबारक शेख, उदय टिळक, यांच्या समर्पित योगदानामुळे आज साहित्य चळवळ मुस्लिम व भारतीय परिप्रेक्षात नवे मूल्यभान पेरण्यात यशस्वी झाली आहे. शेकडो मुस्लिम प्रतिभावंत याच चळवळीतून उदयास आले आहेत.\nया सर्व लेखक-कवींच्या मराठी भाषा संस्कृतीवरील निष्ठा प्रगल्भ आहेत. संत ज्ञानेश्वर- तुकारामाची व फुुले-रानडे-आगरकर-आंबेडकरांची मराठी भाषा अभ्यासून, मुस्लिम प्रतिभावंतानी ती नव्या जीवन जाणिवा आणि नव्या अनुभूतीच्या अभिव्यक्तीने समृद्घ केली आहे. अस्सल मराठी मातीचा गंध व मराठी बहुधार्मिक संस्कृतीचे प्रेम, या साहित्य प्रवाहातून सातत्याने व्यक्त झाले आहे.\nपहा : साहित्य संमेलने\n^ \"संमेलन संपले, अखिल भारतीयच, पण मुस्लीम मराठी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58863", "date_download": "2020-10-20T11:23:37Z", "digest": "sha1:WJLMH6LKXAFRDFNTZQ66I7OBJFKBLHTL", "length": 17796, "nlines": 254, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नवशिक्यांसाठी फुलके .. अगदी क्रमवार आणि पारंपरिकरित्या. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवशिक्यांसाठी फुलके .. अगदी क्रमवार आणि पारंपरिकरित्या.\nनवशिक्यांसाठी फुलके .. अगदी क्रमवार आणि पारंपरिकरित्या.\n१) गव्हाचे पिठ (न चाळलेले)\n२) एक चमचा तेल\nदोन सपाट वाट्यामधे ७ ते ८ फुलके होतात.\nकणिक भिजवताना पाणी एकदम न ओतता थोडे थोडे ओतावे म्हणजे कणिक पातळ होणार नाही.\n१) सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी कोमट करुन घ्या:\n२) ह्यानंतर कोपरामधे गव्हाचे पिठ, त्यात थोडे मिठ, आणि अर्धा चमचा तेल घ्या आणि हे सर्व पाणी ओतल्या अगोदरच मिसळून घ्या.\n३) पिठ मळवताना, हाताच्या मागिल बोटाचा ज्यावर आपण ३०/३१ चे महिने मोजतो आणि ईंग्रजी भाषेमधे ज्याला knuckles म्हणतात त्यांचा वापर करुन कणिक हाताच्या बोटाना पाणी लावत लावत मळा. खालिल चित्रामधे तुम्हाला knuckles चे ठसे आहे. त्यावरुन एक अंदाज येईल कणिक कशी मळायची.\n४) फुलके फुलण्यासाठी कणिक शक्य तेवढ्या वेळ मळायची म्हणजे ती लाटायला मऊ तर होतेच शिवाय फुलके कोरडे होत नाही.\n५-अ) लिंबाइतकी पिठाचा गोळा घ्या.\n५-ब) हा गोळा पिठात छान घोळवून घ्या. नंतर त्याला लागलेले पिठ काढून टाका. जास्त झालेले पिठ काढण्यासाठी फुलक्याचा गोळा हाती झटकायचा आणि मग त्यावरुन बोटे फिरवली की रवाळ पिठ आपोआप खाली पडते.\n६) आता, फुलक्याचा हा गोळा पोळपाटावर ठेवा.\n७) आता फुलका काठाकाठाने लाटत जा. हा फुलका कुठेच दुमडणार नाही, मधेच त्याला घडी पडणार नाही, वा फाटणार नाही ह्याची काळजी घ्या. असे दुमडलेले, फाटलेले फुलके फुलत नाही. सहजा कणिक पातळ झाली की असे होते. किंवा पोळपाट ओला असेल तर असे होते. किंवा, तुम्हाला सवय नसेल फुलके लाटायची तर असे होते. पण अनुभवातून ह्या चुका टाळता येतात हे नक्की.\n८) आता तापल्या ताव्यावर हा फुलका ठेवा. तवा थोडातरी तापलेला असायचा हवा. आच मध्यम पण मोठी नको.\n९) वरची ही बाजू जरा कोरडी झाली की लगेच फुलका उलटून ठेवायचा. हे चित्र किती फुलक किती कोरडा असावा हे दर्शवते आहे. इतका कोरडा पुरे आहे. एक लक्षात ठेवा फुलक्यात moisture रहायलाच हवे नाहीतर तो फुलत नाही. moisture राहू देण्यासाठी पहिली बाजू कमीतकमी वेळ तव्यावर ठेवायची. अगदी ३० सेकंद पुरे आहेत.\n१०) आता, दुसरी बाजू तव्यावर शेकायची/भाजायची. तीही अगदी ३० ते ४५ सेकंद. खाली चित्र दिले आहे. ते पहा. दुसरी बाजू इतपत भाजलेली पुरेशी आहे.\n११) आता, लगेच हा फुलका हातानी किंवा सवय नसेल तर चिमट्यानी उचलून घ्यावा. पण चिमट्यानी फुलका उचलण्यापुर्वी तो मधेच चिमट्याची धार लागून फाटणार / अडकणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर हातानीच उचलावा. फार गरम नसतो.\nआचेवर पहिली बाजू धरावी. जर दुसरी बाजू धरली तर फुलका फुलणार नाही. हे फुलक्याचे तंत्र आहे.\n११-अ) हा ११-अ भाग मुद्दाम लिहित आहे. फुलका जर का आचेवर खूप वेळ ठेवला तर मधे तो जळतो. हे पहा. म्हणून फुलका फुलका की क्षणात तो दुरडीत ठेवायचा.\n११-ब) जर तुम्हाला आचेवर धरुन फुलका भाजता येत नसेल तर तो तळहाता इतकाच लाटावा आणि थेट तव्यावर भाजावा.\n१२) आता, फुलके असे चतकोर दुमडून ठेवावे. त्याला चार बोट तेलाचे लावू शकता.\n१३) हे झाले पुर्ण कणकेचे फुलके\nअरे वा, खुप सुंदर \nअरे वा, खुप सुंदर \nवा सुंदर . कृती ही सुन्दर\nवा सुंदर . कृती ही सुन्दर आणि फुलके ही सुंदरच \nकाय मस्त केलेत फुलके...\nकाय मस्त केलेत फुलके...\nउत्तम दस्तावैजीकरण (हा शब्द\nउत्तम दस्तावैजीकरण (हा शब्द बरोबर लिहिलाय ना\nदस्ताऐवज हा मुळ शब्द. म्हणून,\nदस्ताऐवज हा मुळ शब्द.\nम्हणून, दस्ताऐवजीकरण शब्द होईल.\nमस्त. स्टेप बाय स्टेप. कठीण\nमस्त. स्टेप बाय स्टेप.\nकठीण कठीण रेस्प्या सगळे देतात. अश्या साध्याच पदार्थांची रेस्पी कोणी सांगत नाही.\n हर्टबी मान गये तुम्हारे फुलकेको \nसॉलिड बनवलेत फुलके. आवडले.\nसॉलिड बनवलेत फुलके. आवडले.\nतुम्ही जबरदस्त सुगरण आहात हे\nतुम्ही जबरदस्त सुगरण आहात हे परत एकदा नमूद करावेसे वाटते .\nWow.. खुपच systematically माहीती मिळाली.. खुप खुप धन्यवाद\nपरातीतले उचलावेत आणि कांदा-बटाटा रस्��ा भाजी बरोबर खावेत असं वाटते.\nचपाती/पोळीची पण क्रमवार कृती\nचपाती/पोळीची पण क्रमवार कृती सांगा न\nअर्रे वा, बी , सुरेख झालेत\nअर्रे वा, बी , सुरेख झालेत फुलके . फोटोतूनही मऊ मऊ पणा जाणवतोय आणी अगदी बारकाव्यांसकट लिहिलीयेस रेसिपी .. खूप छान \nकृती ही सुन्दर आणि फुलके ही\nकृती ही सुन्दर आणि फुलके ही सुंदरच \nखरंच तुम्ही सुगरण आहात.\nआता हे खायचे कश्याबरोबर ते ही येऊ द्या\nसर्वांचे खूप खूप आभार. मी\nसर्वांचे खूप खूप आभार. मी ग्रेटफुल आहे\nमी आदी - हो घडीची पोळी साधी पोळी वगैरेची पाककृती लिहितो.\nखूप छान लिहीली आहे कृती.\nखूप छान लिहीली आहे कृती. नवशिक्यांना नक्की कामी येईल.\nबी, खूप सुंदर करता तुम्ही\nबी, खूप सुंदर करता तुम्ही फुलके \nमस्त. स्टेप बाय स्टेप. कठीण\nमस्त. स्टेप बाय स्टेप.\nकठीण कठीण रेस्प्या सगळे देतात. अश्या साध्याच पदार्थांची रेस्पी कोणी सांगत नाही.>>+१\nअश्या बेसिक पाकृृचीच जास्त गरज असते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/don-ambekar", "date_download": "2020-10-20T11:48:15Z", "digest": "sha1:ADDI7E3AFSGBTI4PLA5XHL53RFPESKHN", "length": 8179, "nlines": 161, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Don Ambekar Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमुंबईत महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा, पीयूष गोयल यांचे ‘नवरात्री’ गिफ्ट\nफी माफीसाठी टिटवाळ्यात पालकांचा ठिय्या, स्थानिकांच्या थाळीनादानंतर शाळेची माघार\nवेब व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी खुशखबर, लवकरच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार\nकुख्यात डॉन संतोष आंबेकरलाही कोरोना संसर्ग, नागपुरातील एकूण रुग्ण संख्या 2774\nनागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेला कुख्यात डॉन संतोष आंबेकर यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे (Corona infection to Nagpur Don Santosh Ambekar).\nमुंबईत महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा, पीयूष गोयल यांचे ‘नवरात्री’ गिफ्ट\nफी माफीसाठी टिटवाळ्यात पालकांचा ठिय्या, स्थानिकांच्या थाळीनादानंतर शाळेची माघार\nवेब व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी खुशखबर, लवकरच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार\nDeepti Naval | अभिनेत्री दीप्ती नवल यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका, फोर्टिस रुग्णालयात भरती\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार\nमुंबईत महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा, पीयूष गोयल यांचे ‘नवरात्री’ गिफ्ट\nफी माफीसाठी टिटवाळ्यात पालकांचा ठिय्या, स्थानिकांच्या थाळीनादानंतर शाळेची माघार\nवेब व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी खुशखबर, लवकरच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार\nDeepti Naval | अभिनेत्री दीप्ती नवल यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका, फोर्टिस रुग्णालयात भरती\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/05/blog-post_9018.html", "date_download": "2020-10-20T12:21:37Z", "digest": "sha1:V76RHW7NSG3Z7RFPS3DH3GZZ2LACSZEN", "length": 3054, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "शनिवारच्या वादळी पावसाने तालुका सचिवालयाचे नुकसान - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » शनिवारच्या वादळी पावसाने तालुका सचिवालयाचे नुकसान\nशनिवारच्या वादळी पावसाने तालुका सचिवालयाचे नुकसान\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ३० मे, २०११ | सोमवार, मे ३०, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%C2%A0%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87:-%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80./5a2wD4.html", "date_download": "2020-10-20T12:31:01Z", "digest": "sha1:K3RBAUQOWXEIKDCESLQXYTVHW3GNI5PC", "length": 6997, "nlines": 42, "source_domain": "krishnakath.page", "title": "वाकुर्डे योजनेचे पाणी कराड दक्षिण मधील घोगांव तलावात सोडावे: तमाम शेतकऱ्यांची मागणी. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nवाकुर्डे योजनेचे पाणी कराड दक्षिण मधील घोगांव तलावात सोडावे: तमाम शेतकऱ्यांची मागणी.\nMay 11, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nउंडाळे व घोगांव तलाव असे पाण्याविना कोरडे ठणठणीत पडले आहेत .\nवाकुर्डे योजनेचे पाणी कराड दक्षिण मधील घोगांव तलावात सोडावे: तमाम शेतकऱ्यांची मागणी.\nकराड दक्षिण मधील बळीराजा अडचणीत आला आहे. उंडाळे आणि घोगांव ही पाणीसाठ्याची दोन्ही तलाव पूर्णपणे कोरडी पडलेलेली आहेत. या तलावातील पाण्यावरील असणारी शेकडो एकर जमिनीवरील शेती पाणी टंचाईमुळे अडचणीत आली आहे. पाण्याविना शेतीतील पिके वाळून जात आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे कराड दक्षिण मधील अनेक गावच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.\nअगोदरच कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाच पाणीटंचाईमुळे शेतातील पिके ही धोक्यात आली आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिसरातील शेतकरी त्रस्त झाला आहे. यामुळे शासनाने वाकुर्डे योजनेचे पाणी शक्य तितक्या लवकरात लवकर कराड दक्षिण मधील उंडाळे व घोगांव या तलावांमध्ये सोडावे. व शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान टाळावे. अशी मागणी तमाम शेतकऱ्यांनी केली आहे.\nगतवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला होता. कराड दक्षिण मधील सर्व तलाव तुडुंब भरले होते. परंतु मे महिन्यात कडक उन्हाळ्यात कराड दक्षिण मधील घोगांव, उंडाळे ,येवती येथील धरणातील पाणी पातळी प्रचंड खालावली असून या धरणातील पाणी खूपच कमी झाले आहे. त्यामुळे या भागातील सर्व पिके तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरींना पाण्याची टंचाई भासत असून बळीराजाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भी���ी आहे. अनेक गावातील ग्रामपंचायत विहिरीत पाणी पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.\nतसेच तलावही आटले असून शेतातील बागायत पिके ऊस ,भुईमूग वाळत आहेत. एकिकडे अनेकांच्या मोटारी धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर उपसा करत असून दुसरीकडे धरणाखालील शेतकर्‍यांची पाण्याविना शेती वाळून जात आहे. ही शोकांतिका आहे.\nही शेती वाचवायची असेल तर प्रतिवर्षी प्रमाणे वाकुर्डे योजनेचे पाणि लवकरात लवकर कराड दक्षिण मधील घोगांवच्या तलावात सोडून पिके व पाणीटंचाई दूर करण्यात यावी यासाठी बळीराजा मागणी करत असून प्रशासनाने, व लोकप्रतिनिधींनी लवकर उपाय योजना करून शेती व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. यासाठी वाकुर्डे योजनेचे पाणी कराड दक्षिण मधील घोगांव तलावात सोडावे हीच कराड दक्षिण मधील तमाम शेतकऱ्यांची अपेक्षा व मागणी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/blog/?how-to-scrape-a-website-extract-web-content", "date_download": "2020-10-20T12:29:48Z", "digest": "sha1:H4FIM4AFPV2VCIMH5AM7P3OT5PKQBCFE", "length": 13472, "nlines": 173, "source_domain": "mr.grabz.it", "title": "ग्रॅबझिटसह वेब सामग्री काढण्यासाठी वेबसाइट कशी स्क्रॅप करावी", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nग्रॅबझिटसह वेब सामग्री काढण्यासाठी वेबसाइट कशी स्क्रॅप करावी\nप्रथम वेब स्क्रॅपिंग काय आहे वेबवरील स्क्रॅपिंगचा उपयोग इंटरनेटवरील सामान्यत: अप्रचलित डेटा स्रोतांकडून माहिती काढण्यासाठी केला जातो जसे की एचटीएमएल आणि पीडीएफ दस्तऐवज.\nवेबसाइटस स्क्रॅप करण्याचे वेगवेगळे मार्ग\nकोणतीही प्रोग्रामिंग भाषा जी आपल्याला वेब सामग्री डाउनलोड आणि विश्लेषित करण्यास अनुमती देते वेबचा स्क्रॅप काढण्यासाठी वापरली जाऊ शकते. तथापि काही समस्या आहेत, प्रथम म्हणजे वेब सामग्री वाचताना, जोपर्यंत एखादा ब्राउझर वापरला जात नाही तोपर्यंत वेबपृष्ठ योग्यरित्या प्रस्तुत केले जाणार नाही कारण कोणतीही जावास्क्रिप्ट आणि इतर डायनॅमिक वैशिष्ट्ये चालविली गेली नाहीत. दुसरी समस्या अशी आहे की उद्भवलेल्या कोणत्याही सामान्य स्क्रॅ��िंग समस्या विकसकाद्वारे सोडवाव्या लागतात. डायनॅमिक लिंक्सवर क्लिक कसे करावे, वेबसाइटचे स्क्रीनशॉट घ्या किंवा वेब पृष्ठाच्या एका भागामधून मजकूर काढा.\nजर आपण ग्रॅबझ सारखे स्क्रॅपिंग साधन वापरत असाल तर हे समस्या यापूर्वीच सोडवल्या गेल्या आहेत.\nहे GrabzIt चे करण्यासाठी वेब भंगार एकदा किंवा नियमितपणे चालविली जाऊ शकणारी स्क्रॅप तयार करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे ऑनलाइन साधन वापरुन वेब सामग्री काढण्यास सक्षम करते intervals.\nआपण वेब सामग्री काढण्यापूर्वी वेबसाइटवरून आपल्याला कोणती माहिती काढायची आहे हे ओळखणे आवश्यक आहे. मग ए तयार करा नवीन स्क्रॅप प्रविष्ट करा लक्ष्य वेबसाइट वर लक्ष्यित वेबसाइट टॅब. पुढे जा स्क्रॅप सूचना टॅब आणि एक्सट्रॅक्ट वेब सामग्री पर्याय निवडा, त्यानंतर आपल्याला ज्या वेबसाइटला काढायचा आहे त्याचे भाग निवडा. पुढे काढलेल्या वेब सामग्रीसाठी योग्य डेटासेट आणि स्तंभ नाव सेट करा आणि कोणतेही अतिरिक्त आवश्यक स्तंभ जोडा. नंतर दाबा समाप्त कमांड स्वयंचलितपणे तयार करण्यासाठी आणि त्यास जोडा स्क्रॅप सूचना. विझार्ड सध्या पीडीएफ दस्तऐवज किंवा प्रतिमांकडून स्क्रॅप आदेश व्युत्पन्न करण्यास समर्थन देत नाही परंतु आवश्यक स्क्रॅप आदेश स्वहस्ते लिहून हे करता येते.\nआपल्याला आवश्यक असलेले कोणतेही पर्याय निवडा स्क्रॅप पर्याय टॅब जसे की या स्क्रॅपसाठी शीर्षक प्रविष्ट करणे. आता निवडा पर्याय टॅब निर्यात करा आणि सीएसव्ही, एचटीएमएल किंवा ए यासारख्या डेटामध्ये आपण निर्यात करू इच्छित असलेले स्वरूप निवडा मायक्रोसॉफ्ट एक्सेल दस्तऐवज\nजेव्हा स्क्रॅप ईमेलद्वारे सूचित केल्यासारखे पूर्ण होते तेव्हा आपल्याला काय करायचे आहे ते आपणास आवश्यक आहे. किंवा परिणाम कोठेतरी पाठवत आहे ड्रॉपबॉक्स or FTP, खाते. किंवा intआमचा वापर करुन आपल्या अ‍ॅप्लिकेशनसह हे अ‍ॅग्रेड करीत आहे स्क्रॅप API निवडून कॉलबॅक URL पर्याय आपल्या अनुप्रयोगावर थेट परिणाम पाठवण्यासाठी.\nशेवटी जा शेड्यूल स्क्रॅप स्क्रॅप कधी सुरू होईल आणि ते वारंवार कॉल करायचे असल्यास ते सेट करणे. मग save वेब डेटा काढणे प्रारंभ करण्यासाठी स्क्रॅप\nनवीनतम ब्लॉग पोस्ट्स पहा\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजप���नीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/dr-manmohan-singh-birthday", "date_download": "2020-10-20T11:06:33Z", "digest": "sha1:PYCQF6G5KALHOA5FXOMV5YGKM5KVIL2F", "length": 8217, "nlines": 161, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "dr manmohan singh Birthday Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nदिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार\nPollution | भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वाढीची समस्या, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता\nगायीच्या शेणापासून मोबाईल रेडिएशन कमी करणारी चीप, कामधेनू आयोगाला 600 वैज्ञानिकांचे चॅलेंज\nManmohan Singh Birthday : मनमोहन सिंहांचा मंदीविरोधात लढण्यासाठी सहा सूत्री कार्यक्रम\nभारताचे माजी पंतप्रधान, देशात अर्थक्रांती घडवणारे अर्थतज्ज्ञ, बोलणं कमी आणि काम जास्त अशी उपमा ज्यांच्यासाठी कायम वापरली जाते, ते डॉ. मनमोहन सिंह आज 89 वर्षांचे झालेत. (Former Pm Manmohan singh Birthday)\nदिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार\nPollution | भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वाढीची समस्या, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता\nगायीच्या शेणापासून मोबाईल रेडिएशन कमी करणारी चीप, कामधेनू आयोगाला 600 वैज्ञानिकांचे चॅलेंज\nकेंद्राने आधी राज्याच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत; बाळासाहेब थोरातांची मागणी\nIPL 2020, KXIP vs DC : ‘गब्बर’ शिखर धवनला ‘जब्बर’ कामगिरी करण्याची संधी\nदिवाळीपर्यंत सोनं 65 हजारी, चांदीचा भावही 70 हजार पार\nPollution | भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वाढीची समस्या, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता\nगायीच्या शेणापासून मोबाईल रेडिएशन कमी करणारी चीप, कामधेनू आयोगाला 600 वैज्ञानिकांचे चॅलेंज\nकेंद्राने आधी राज्याच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत; बाळासाहेब थोरातांची मागणी\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2018/08/blog-post_81.html", "date_download": "2020-10-20T11:09:38Z", "digest": "sha1:IHAZVJINU4F2GN7RUAXIRGW2FDJZ747J", "length": 8061, "nlines": 56, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "नासिक जिल्हा मध्यवर्ती बॅन्केची सक्तीची वसुली, शेतकरी संघटना आक्रमक - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » नासिक जिल्हा मध्यवर्ती बॅन्केची सक्तीची वसुली, शेतकरी संघटना आक्रमक\nनासिक जिल्हा मध्यवर्ती बॅन्केची सक्तीची वसुली, शेतकरी संघटना आक्रमक\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८ | मंगळवार, ऑगस्ट २८, २०१८\nनासिक जिल्हा मध्यवर्ती बॅन्केची सक्तीची वसुली, शेतकरी संघटना आक्रमक\nनासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी कर्जवसुली साठी सक्तीची मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचे काम चालु केले असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने जिल्हाधिका-यांना एक निवेदन देऊन केला.\nनिवेदनाचा आशय असा कि शेतकर्‍यांनी पिक कर्ज घेऊन पिक उभे केले, दोन वर्षे दुष्काळ आणि मागील वर्षी चांगले पिकं आले तर नोट बंदीचा फटका सर्वात जास्त शेतकऱ्यांना बसला. शेतीमाल मातीमोल विकावा लागला. नंतर पैसा नसल्याने चेक देऊन व्यापाऱ्यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे राज्याने पाहिले. आज सुद्धा अनेक शेतकर्‍यांचे पैसे व्यापाऱ्याकडे अडकून पडले आहेत.\nनासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या पिक कर्ज, मध्यम मुदत,दिर्घ मुदत कर्ज या वसुली साठी जप्ती, लिलाव या सारखे अघोरी उपायाचे हत्यार उपसल्याने शेतकरी धास्तावले असल्याचे शेतकरी संघटनेने या निवेदनाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिले.\nनासिक जिल्हा मध्यवर्ती बॅन्क शेतकरी कर्जामुळे अडचणीत आली नसून अअनेक संचालकांच्या संस्था, तोट्यात आलेले साखर कारखाने यांना मनमानी कर्ज वाटप करण्यात आले. आणि त्या सर्वावर नोटबंदीची छाप म्हणून सहकारी बँका अडचणीत आल्या हे शेतकरी संघटनेने अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर यांच्या निदर्शनास आणून देतानाच यावर त्वरित कारवाई होऊन सक्तीची वसुली तातडीने थांबविण्यात यावी अन्यथा शेतकरी संघटना जिल्हाभर आंदोलन उभारेन असा ईशारा दिला.\nअप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर यांनी तातडीने जिल्हा उपनिबंधकांशी बैठक बोलावून मार्ग काढण्याचे अश्वासन दिले व जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क करण्याचे आश्वासन दिले व स���बंधित निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याची माहिती शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतु पाटील झांबरे, शेतकरीसंघटना जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे ,तालुकाध्यक्ष अरूण जाधव ,निफाडचे सांडुभाई शेख,रामकृष्ण बोंबले, शंकर पुरकर , बाळासाहेब गायकवाड, योगेश सोमवंशी, भगवान बोराडे विलास कवडे, यांच्यासह शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने दिली.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/snap-workshops-coming-up/?lang=mr", "date_download": "2020-10-20T12:27:49Z", "digest": "sha1:DNARYFPXZAT2MCX54E2DVPX5WU2WCAAV", "length": 29025, "nlines": 376, "source_domain": "www.ifpug.org", "title": "स्नॅप कार्यशाळा येत! – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मि��� असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nकरून प्रशासन · जानेवारी 22, 2014\nSNAP समोरासमोर 2 दिन चर्चासत्र माद्रिद मार्च मध्ये नियोजित 24 – 25 भाग म्हणून 2014 इंडियन शुगर मिल असोसिएशनने 9 परिषद\nएसएनएपी व्हर्च्युअल वर्कशॉप फेब्रुवारीसाठी शेड्यूल केले 6 ते 11, 2014\nनॉन फंक्शनल सायझिंग मानदंड समिती (NFSSC) दोन कार्यशाळा देणार आहेत, दोन्ही हक्क “सॉफ्टवेअर नॉन-फंक्शनल असेसमेंट प्रक्रियेची ओळख (स्नॅप)”.\nमाद्रिद दोन दिवसीय एसएनएपी कार्यशाळेला समोरासमोर येईल, मार्च 24 – 25\nदोन दिवसीय फेस टू फेस वर्कशॉप मार्च रोजी होणार आहे 24 – 25 दरम्यान माद्रिद मध्ये इंडियन शुगर मिल असोसिएशनने 9 परिषद, ज्यात उपस्थित लोक सरदार आणि इतर लोकांशी संवाद साधू शकतात ज्यांनी एसएनएपी वापरण्यात ज्ञान वाढवले ​​आहे.\nइस्मासाठी नोंदणी करणे 9 कार्यशाळा इथे क्लिक करा\nआभासी 4-दिवस कार्यशाळा, फेब्रुवारी 6 – 11\nआभासी कार्यशाळेमध्ये ISMA9 मध्��े सामील होऊ शकत नाही अशा लोकांवर लक्ष केंद्रित केले जाईल.\nही कार्यशाळा फेब्रुवारीला तीन दिवस चालणा .्या सत्रांच्या चार दिवसांच्या मालिका म्हणून आयोजित केली जाईल 6, फेब्रुवारी 7, फेब्रुवारी 10 आणि फेब्रुवारी 11, 2014, पासून 2:00 पंतप्रधान 5:00 पंतप्रधान EST.\nप्रत्येक सत्र घेईल 3 तास, दोन 10-मिनिटांच्या ब्रेकसह. ब्रेक आणि सत्रांमधील विस्तार म्हणून केस स्टडीज दिले जातील.\nआभासी कार्यशाळेसाठी नोंदणी करणे इथे क्लिक करा\nकार्यशाळेच्या समाप्तीच्या वेळी, सहभागी नॉन फंक्शनल आवश्यकतांचे मूल्यांकन करण्यास सक्षम असतील (NFRs) एखाद्या प्रकल्पात किंवा अनुप्रयोगासाठी कठोरपणे त्यांचे एनएफआर आकार मिळविण्यासाठी, वस्तुनिष्ठ रीतीने.\nअपेक्षित लक्ष्य प्रेक्षकांमध्ये मापन आणि विकास तज्ञांचा समावेश आहे जे एनएफआर आकार आणि अंदाज लावण्यासाठी आयएफपीयूजी मार्गदर्शक तत्त्वे समजून घेऊ शकतात. कार्यशाळेतील सहभागींना आयएफपीयूजी सीपीएमची मूलभूत माहिती असणे अपेक्षित आहे.\nहा कोर्स आयएफपीयूजी च्या नॉन-फंक्शनल सायझिंग स्टँडर्ड्स समितीच्या प्रशिक्षकांद्वारे शिकविला जाईल.\nसर्व सहभागींकडे एसएनएपी एपीएमच्या नवीनतम आवृत्तीची एक प्रत असणे आवश्यक आहे 2.1. कृपया आकलन सराव मॅन्युअल डाउनलोड करा (APM) प्रकाशन 2.1 आभासी कार्यशाळेच्या अगोदर IFPUG ऑनलाइन स्टोअर वरून.\nपुढील कथा पोर्तुगीज चपळ श्वेतपत्रिका आता उपलब्ध\nमागील कथा परवानाकृत आता स्नॅप प्रशिक्षण साहित्य उपलब्ध\nआपण देखील आवडेल ...\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13: “मापन मूल्य निर्माण” मुंबई, भारत, मार्च 5-7, 2017\nकरून प्रशासन · प्रकाशित जानेवारी 2, 2017 · गेल्या बदल मे 30, 2019\nकरून प्रशासन · प्रकाशित एप्रिल 15, 2015 · गेल्या बदल मे 31, 2019\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने घोषणा 8 रिओ नोंदणी\nकरून प्रशासन · प्रकाशित जुलै 12, 2013 · गेल्या बदल मे 30, 2019\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nकॅफे वेबिनार मालिका: माईनफील्ड नेव्हिगेट करत आहे – आवश्यकता पूर्ण होण्यापूर्वी अंदाज बांधणे\nस्नॅप, आयएसओ मानक होण्यासाठी उमेदवार. आपल्या अनुभवाबद्दल प्रश्नावली\nआयएफपीयूजी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\nIFPUG नॉलेज वेबिनार: आयएसबीएसजी प्रकल्प आणि अनुप्रयोग डेटा. सप्टेंबर 16, 2020\n2020 IFPUG मंडळ उमेदवार जाहीर संचालक\nआयएफपीयू���ी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\n2020 IFPUG मंडळ उमेदवार जाहीर संचालक\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-10-20T12:58:43Z", "digest": "sha1:HFHCZX2XQ2E4SG777ILMWNDQTVYQGSPV", "length": 4538, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३७७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १३७७ मधील जन्म\n\"इ.स. १३७७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवट��ा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १३:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-lekh?page=11", "date_download": "2020-10-20T12:23:46Z", "digest": "sha1:7U2B7HAS5HWLLJQVYVIY5M7W7SZJAI27", "length": 5840, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - ललितलेखन | Marathi Lekh | Marathi articles | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख\nगुलमोहर - ललित / संकीर्ण / स्फुट लेखन मराठी लेख\nएकच प्याला... लेखनाचा धागा\nलिपी आनंदाची लेखनाचा धागा\nAdmiring beauties - गोकर्ण आणि गणेशवेल लेखनाचा धागा\n'हमेशा तुमको चहा' लेखनाचा धागा\nQueen of Dark - रातराणी लेखनाचा धागा\nहिरा(ठाकूर) है सदा के लिए लेखनाचा धागा\n\"कणकण\" : एक सामाजिक विश्लेषण \nसकारात्मकता पेरणारी माणसे - निलिमा बोरवणकर लेखनाचा धागा\nपैशांवर डल्ला आणि स्टॉकहोम सिंड्रोम \nमाझा ( न ) कोरोना अनुभव लेखनाचा धागा\nकोरोनास करुणा येईल तुझी \nलॉकडाउन इफेक्ट लेखनाचा धागा\nआणि लाखो घड्याळे थांबली लेखनाचा धागा\nविद्न्यान कथा. कुठे मिळू शकता प्रश्न\nबाटलीतलं झाड -भाग 3 (Growing edibles) लेखनाचा धागा\nविद्न्यान कथा. कुठे मिळू शकता प्रश्न\nऑनलाईन शाळेचा एक दिवस लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/jawhar-marathi-information-map.html", "date_download": "2020-10-20T11:17:49Z", "digest": "sha1:DJAZZ4VCOFEYVMVDHRNSLSGCZOUZXE34", "length": 5080, "nlines": 46, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "जव्हार | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी म��ाठी…\nठाणे जिल्ह्यातील महाबळेश्वर, असा लौकिक जव्हारला प्राप्त झाला असून तेथील हवामान, निसर्गसौंदर्य पाहता हा लौकिक सार्थ वाटतो. जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र असून या परिसरात वारली लोकांची संख्या अधिक आहे.\nसह्याद्रीलाच संलग्न असलेल्या लहानमोठ्या डोंगर, टेकड्या आणि दऱ्याखोऱ्यांनी जव्हारचा परिसर व्यापलेला असून जव्हार हे समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० मीटरपेक्षाही अधिक उंच आहे. जव्हारला लागूनच जवळपास मोखाडा, सूर्यमाळ, खोडाळा यासारखी लहान लहान हिल स्टेशन्स पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात मात्र हा सारा परिसर हिरवागार व डोंगरातून कोसळणाऱ्या झऱ्यांनी व लहानमोठ्या धबधब्यांनी ओलाचिंब असतो.\nजव्हारच्या परिसरात खूप काही पाहण्यासारखे आहे. उदा. पूर्वीच्या राजाचा राजवाडा-जयविलास पॅलेस, दादर-कोप्रा फॉल, हनुमान पॉईंट, सनसेट पॉईंट, भूपतगड, शिर्पा माळ ही ठिकाणं इतिहास प्रसिद्ध असून याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी सुरतेवरील स्वारीच्या वेळी तळ ठोकला होता. वारली लोकांची हस्तकला आणि चित्रकला यासाठी जव्हारचा परिसर प्रसिद्ध आहे.\nनजीकचे रेल्वे स्टेशन : इगतपुरी किंवा नाशिक (म.रे.), डहाणू (प.रे.)\nइगतपुरी-जव्हार : ६१ कि.मी.\nनाशिक-जव्हार : ८० कि.मी., डहाणू-जव्हार : ६५ कि.मी.\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/live-update-coronavirus-covid-19-lockdown-unlock-sushant-singh-rajput-suicide-case-maharashtra-news-live-update-latest-news-in-9-october/222471/", "date_download": "2020-10-20T11:46:09Z", "digest": "sha1:S5SO2MWOR4XA7IRJRNQFS7ARMP5PABKH", "length": 10517, "nlines": 130, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Live update coronavirus covid-19 lockdown unlock sushant singh rajput suicide case maharashtra news live update latest news in 9 october", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Live Update: रामविलास पासवान यांच्या अंत्यदर्शनासाठी राहुल गांधी दिल्लीच्या निवासस्थानी दाखल\nLive Update: रामविलास पासवान यांच्या अंत्यदर्शनासाठी राहुल गांधी दिल्लीच्या निवासस्थानी दाखल\nकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीच्या ��िवासस्थानी दाखल झाले आहेत.\nमुंबईच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी किंवा सर्वांना प्रवासाची मुभा देण्यास आमची हरकत नाही, राज्य सरकारने अशी हायकोर्टात माहिती दिली आहे. पण अजूनही लोक सार्वजनिक ठिकाणी मास्क लावत नाही, म्हणून त्यांच्यावर ऑक्सिजन मास्क लावण्याची वेळ येतेय, असे महाधिवक्त्याची सांगितली आहे. यासंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिक दाखल केल्या आहेत.\nदेशात काल दिवसभरात ११ लाख ६८ हजार ७०५ नमुन्यांची चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशात ८ कोटी ४६ लाख ३४ हजार ६८० कोरोनाच्या चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.\nकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.\nदेशात गेल्या २४ तासांत ७० हजार ४९६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९६४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६९ लाख ६ हजार १५२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६ हजार ४९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५९ लाख ६ हजार ७० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ८ लाख ९३ हजार ५९२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\nजगातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत ३ कोटी ६७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख ६६ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच २ कोटी ७६ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.\nराज्यात १३,३९५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४,९३,८८४ झाली आहे. राज्यात २,४१,९८६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३९,४३० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nराजस्थान रॉयल्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकर्करुग्णांना संत गाडगेबाबा धर्मशाळेचा आधार\nऑक्टोबर हा ‘स्तन कर्करोग’ जनजागृतीचा महिना\nPhoto: सत्तेत नाही, तरीही जनतेचा राज ठाकरेंवर विश्वास\nPhoto : अमृता फडणवीस याचं नवं फोटोशूट\nसावळ्या रंगावरुन ट्रोल झाल्यानंतर सुहान खान प��न्हा आली चर्चेत\nPhoto : हाथरस प्रकरणी चैत्यभूमीत निदर्शने\nबबड्याच्या आईची कोरोनावर मात; बबड्या खुश\nPhoto: पहिल्या महायुद्धानंतर आला होता कोरोनासारखा जीवघेणा व्हायरस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/arunachal-pradesh/article/good-news-for-economy-near-normal-monsoon-rains-this-year-5cb9695cab9c8d86245a79e8", "date_download": "2020-10-20T12:08:09Z", "digest": "sha1:BXDWACIUPPBGUJQFQDPKOH4HRED65RRY", "length": 7245, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पाहा, देशात यंदा चांगला मान्सून - हवामानविभाग - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nपाहा, देशात यंदा चांगला मान्सून - हवामानविभाग\nनवी दिल्ली: पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेमध्ये मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्याचबरोबर यंदा देशात सर्वत्र पावसाचे चांगले वितरण अपेक्षित असून, खरीप हंगामात हा पाऊस शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहितीदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३९ टक्के), तर दुष्काळाची शक्यता १७ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात ९७ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीच्या ९१ टक्के पाऊस पडला होता.\nआयएमडीकडून दोन टप्प्यांत हवामानाचे पूर्वानुमान वर्तविण्यात येते. यात एप्रिल महिन्यात प्राथमिक तर जून महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज दिला जातो. आयएमडीच्या डायनानिकल कपल्ड ओशन-ॲटमॉस्फिअर ग्लोबल क्लायमेट फोरकास्टिंग सिस्टिमनुसार (सीएफएस) यंदाच्या मॉन्सून हंगामात ९४ टक्के पावसाची शक्यता आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, 15 एप्रिल 201 9 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञानयोजना व अनुदान\nबँकांनी 70 लाख किसान कार्डधारकांना 62,870 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले\nखरीप हंगामात पिकांच्या पेरणीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी बँकांनी ६२,८७० कोटी रुपयांच्या कर्जाची मर्यादा असलेल्या शेतकऱ्यांना ७०.३२ लाख किसान क्रेड���ट कार्ड दिले आहेत. अर्थमंत्री...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\nकृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी ज्ञान\nखतांच्या संतुलित वापराविषयी १ लाख गावात शासन जनजागृती मोहीम\nसेंद्रीय खतांचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना जागरूक करेल. सेंद्रिय खतांच्या वापरास चालना देण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी सरकार १...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञान\nअर्थसंकल्पात खतांच्या कच्च्या मालच्या आयातवर शुल्क कमी करण्याची शक्यता\nकेंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात येणारा अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये खतांचे घरेलू उत्पादन वाढविण्यासाठी कच्चा मालच्या आयात शुल्कमध्ये कमी करण्याची शक्यता...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/category/shakha-varta/", "date_download": "2020-10-20T11:56:47Z", "digest": "sha1:ESMRHAODKGT2QXN2TOIVYOAG6BCOLBVD", "length": 23758, "nlines": 143, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "शाखा-वार्ता – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nमठाच्या तथाकथित औषधाची तपासणी करावी – कोल्हापूर अंनिसची मागणी\nकोल्हापूर जिल्ह्यातील एक मठाधिपती आपण देखील ‘इम्युनिटी’ वाढविणारे औषध शोधले असल्याचा दावा करतात. पाण्याच्या बाटलीत त्यांच्या औषधाचे थेंब घालतात आणि पिण्यासाठी देतात. या औषधाने खरोखरच ‘इम्युनिटी’ वाढते काय\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nभांडाफोड / पर्दाफाश शाखा-वार्ता\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\nडॉ. टी. आर. गोराणे\nतंत्र- मंत्र, विधी, पूजा-पाठ करून जमिनीतून सोन्याची वीट काढून देण्याच्या बहाण्याने, संशयित आरोपी श्री 1008 महंत गणेश आनंदगिरी महाराज उर्फ गणेश जयराम जगताप (रा. बडे बाबा आश्रम, इंदिरानगर, नाशिक) याने...\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\n‘मअंनिस’ शाखा गडचिरोलीतर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत\nगडचिरोली तालुक्यातील वाकडीजवळ असलेल्या कृपाळा गावात नुकत्याच येऊन गेलेल्या पुरामुळे त्या गावातील वसंत तुकाराम भोयर व रंजित बोंडकुजी बावणे यांची घरे पाण्यात बुडाल्याने क्षतिग्रस्त झाली. घरातील अन्नधान्याची पाण्यामुळे खूप मोठी...\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nभ���ंडाफोड / पर्दाफाश भानामती शाखा-वार्ता\n‘अंनिस’ सत्यशोधनाला येणार म्हणताच ‘भानामती’ने ठोकली धूम\n5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिन. सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळग्रस्त असणार्‍या एका खेड्यातून शिक्षकाचा फोन खणाणला, “सर, आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करता ना” मी म्हणालो, “हो....पण आपण कोण बोलताय” मी म्हणालो, “हो....पण आपण कोण बोलताय\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nमंदिरातील अशास्त्रीय सर्पदंश उपचार बंद करा : रायगड अंनिसची मागणी\nनागोठणे पोलीस ठाण्याच्या कार्मक्षेत्रातील आमडोशी, ता. रोहा मेथील माणकेश्वर मंदिरात साप चावलेली व्यक्ती ठणठणीत बरी झाल्याची बातमी दै. ‘वादळवारा’ या वर्तमानपत्रात दि. 27 जुलै रोजी प्रसिद्ध झाली होती. दि. 23...\n- ऑगस्ट 2020 ऑगस्ट 2020\nकोरोना काळात देहविक्रय करणार्‍यांना दिला ‘नागपूर अंनिस’ने मदतीचा हात\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, उत्तर नागपूर शाखेच्या वतीने नागपुरातील रेड लाईट एरिया समजल्या जाणार्‍या गंगा-जमुना भागातील पोलीस चौकीच्या प्रांगणामध्ये येथील देह व्यापार करणार्‍या या भगिनींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण व्यक्तिगत...\nडॉ. दाभोलकर अभिवादन विशेषांक - ऑगस्ट 2020 ऑगस्ट 2020\nभंडारा जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून चौघांची विवस्त्र धिंड\nजादूटोण्याच्या संशयावरून चौघांची विवस्त्र धिंड काढून बेदम मारहाण करण्याची घटना तुमसर तालुक्यातील राजापूर येथे शनिवार दि. 25 जुलैला रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी गावातील 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात...\nडॉ. दाभोलकर अभिवादन विशेषांक - ऑगस्ट 2020 ऑगस्ट 2020\nतोंडात चप्पल ठेवून तरुणीची गावभर धिंड\nजळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील शेंगोळा या गावात अघोरी प्रकार नुकताच घडला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कुटुंबीयांचे प्रबोधन केले. त्यामुळे एका तरुणीला अंधश्रद्ध अघोरी उपचारापासून वाचवता आले आहे....\nडॉ. दाभोलकर अभिवादन विशेषांक - ऑगस्ट 2020 ऑगस्ट 2020\nबाळूमामाच्या नावाने बुवाबाजी करणार्‍या बल्लू महाराजाच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल\n“मुरुड येथे एकमेकांची भावकी असलेला कुंभार समाज मोठा आहे. आतापर्यंत गुण्या-गोविंदाने राहत असलेला हा समाज बलभीम पंढरी जाडकर ऊर्फ बल्लू महाराज, बाळूमामा मंदिर, मुरुड यांच्या अनधिकृत मंदिरात बुधवार, रविवार, अमावस्ये...\nडॉ. दाभोलकर अभिवादन विशेषांक - ऑगस्ट 2020 ऑगस्ट 2020\n‘अंनिस’च्या पुढाकारामुळे डोंबिवलीत बालविवाहाविरोधात गुन्हा दाखल\n‘महाराष्ट्र अंनिस’च्या पुढाकारामुळे डोंबिवलीत बालविवाहाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील मानपाडा भागातील सोसायटीमधील एका घरात अतिशय गुप्तपणे पार पडलेल्या बालविवाहातील अल्पवयीन मुलीचे वय मात्र 15 वर्षे, 3 महिने, 11...\nडॉ. दाभोलकर अभिवादन विशेषांक - ऑगस्ट 2020 ऑगस्ट 2020\n1 2 3 पुढील\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/aparichit-birbal/", "date_download": "2020-10-20T11:40:47Z", "digest": "sha1:E4HFVXOUG3QQQYXP7TOF7ZYIM75SB6AH", "length": 10893, "nlines": 88, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "बिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का? - Shodh Itihasacha", "raw_content": "\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nOctober 4, 2020 adminLeave a Comment on बिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nराजा बीरबल यांचा जन्म सन १५२८. विक्रमी येथे कानपूर जिल्ह्याखालील त्रिकिक्रमपूर म्हणजे तिकवंपूर येथे झाला. भूषण कवींनी आपला जन्म त्रिविक्रमपूर येथे त्यांचा जन्म लिहिला आहे, हा लेख प्रयागच्या अशोकस्तंभावर आहे. येथे गंगादास ब्रह्मभट नामक कान्यकुब्ज ब्राह्मणाच्या घरी झाला, त्याचे मूळ नाव महेशदास होते.\nमहेशदास पूर्वी आपल्या चातुर्य व बुद्धिमत्तेमुळे रिवाचा राजा रामचंद्र बघेल याच्या दरबारी विदूषक व कवी होता , तो ब्रह्म या नावे कविता करायचा. याच रामचंद्र राजाच्या दरबारात त्यावेळी रामतनू पांडेय नंतरचा मिया तानसेन ही गायक म्हणून होता व या दोघ��ंचे स्पर्धात्मक वादही लोककथांमध्ये प्रसिद्ध आहेत.\nअकबर यांनी बीरबलला ‘राजा’ ही पदवी दिली. बीरबल प्रभावशाली कवीइतका शक्तिशाली सेनापती नव्हता. काही इतिहासकारांनी बीरबलला राजपूत सरदार म्हटले आहे. बीरबल अकबराचे सलोख्याचे संबंध होते. अकबर यांनी बीरबलला ‘राजा’ आणि ‘कविराय’ ही पदवी दिली. पण त्यांचे साहित्यिक जीवन अकबरच्या दरबारातील मनोरंजनपुरतेच मर्यादित होते.\nबीरबल हिंदीमध्ये चांगल्या कविता करायचे, त्यापूर्वी त्यांना कविराय जे बहुधा मलिकुशोरा म्हणजेच कवींच्या राजाइतकेच प्रभावी होते ही पदवी मिळाली.\nअठराव्या वर्षी, जेव्हा नगरकोटचा राजा जयचंद याच्यावर सम्राटाला राग आला आणि त्याने त्याला तुरूंगात टाकले, तेव्हा त्याचा मुलगा विद्याचंद्र जो अल्पवयीन होता तरी सुद्धा स्वतःला त्याचा वारस मानत होता. आणि म्हणूनच त्याने कुरघोड्या करायला सुरुवात केली.\nसम्राटाने हा प्रांत कवीरायांना दिले आणि पंजाबचा सूबेदार हुसेन कुली खान खानहान यांना तेथील प्रांताच्या सरदारांसह तेथे जाण्याचा आणि नगरकोट येथून ताब्यात घेण्याचा व कवीरायच्या अधिकाराला देण्याचा हुकूम पाठविला. त्याला राजा बीरबल ही पदवी दिली.\nपुढे हाच महेशदास ब्रह्मभट तानसेनाच्या मागोमाग अकबराच्या दरबारी गेला व सुरुवातीला विदूषक व नंतर वजीर-ए-आजम सुद्धा झाला. महेशदासाचे बुद्धीचातुर्य बघून अकबरानेच त्याला वीर वर अशी उपाधी दिली जीचे पुढे बिरबल झाले. आज ज्या अकबर बिरबलाच्या कथा आपण ऐकतो त्यातील बऱ्याच घटना सत्य तर बऱ्याच नंतर काल्पनिक आहेत.\nबिरबल नंतर अकबराच्या खास लोकांपैकी एक असून तो अकबराने सुरू केलेल्या दिन-इ-इलाही या पंथाचा स्वीकार करणारा एकमात्र हिंदू व्यक्ती होता.\nअकबराचा खास असल्याने त्याचे दरबारात अनेक विरोधकही होतेच व अश्यातच १५८६ साली अफगाणिस्तानच्या युसुफझई टोळीने मुघलांविरुद्ध बंड पुकारले होते ज्याचा बंदोबस्त करायला अकबराने झैनखान कोका याला ससैन्य रवाना केले पण त्याला यश येत नव्हते म्हणून अकबराने आपला वजीर राजा बिरबल याला आठ हजाराचे सैन्य घेऊन बंड मोडायला पाठविले.\nपण कोकाला एका जन्माने हिंदूचे नेतृत्व मान्य नव्हते त्यामुळे त्याने बिरबलाला सहकार्य केले नाही व अश्यात बिरबल स्वातच्या खोऱ्यातून जात असताना शत्रूने अचानक हल्ला चढविला व यात संपूर्ण सैन्य मारले गेले व बिरबलाचे तर पार्थिव शरीरही नाही सापडले.\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nअंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nयुरोपियांनी रायगडाची स्तुती पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून का केली असेल\nछत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन\nविश्वविजेता अलेक्झांडर याची रक्षाबंधाची एक लोककथा माहिती आहे का\nअंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\n२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/2020-nobel-prize-chemistry-awarded-emmanuelle-charpentier-and-jennifer-doudna-355837", "date_download": "2020-10-20T11:33:15Z", "digest": "sha1:TXQW77OAWNRXUKMJ27WKZSU6FR45DWTC", "length": 13868, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "इमॅन्यूअल शार्पेंची, जेनफिर डाउडना यांना रसायन शास्त्रातील नोबेल - 2020 Nobel Prize in Chemistry awarded to Emmanuelle Charpentier and Jennifer A. Doudna | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nइमॅन्यूअल शार्पेंची, जेनफिर डाउडना यांना रसायन शास्त्रातील नोबेल\nसुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिश क्रोना (सुमारे 8.20 कोटी रुपये) असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने दिला जातो.\nनवी दिल्ली- रसायन शास्त्रातील सन 2020 साठीच्या नोबेल पुरस्काराची बुधवारी (दि.7) घोषणा करण्यात आल. यंदाचा हा पुरस्कार इमॅन्यूअल शार्पेंची (Emmanuelle Charpentier) आणि जेनफिर डाउडना (Jennifer A. Doudna) यांनी जीनोम एडिटिंगची पद्धत शोधल्याप्रकरणी मिळाला आहे.\nस्टॉकहोममध्ये स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या समितीने बुधवारी विजेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे. मागील वर्षी लिथियम-आयन बॅटरीची निर्मिती केलेले शास्त्रज्ञ जॉन बी गुडइनफ, एम स्टॅनली विटिंघम आणि अकिरा योशिनो यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिश क्रोना (सुमारे 8.20 कोटी रुपये) असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने दिला जातो.\nभौतिक आणि वैद्यक शास्त्रातील पुरस्काराची यापूर्वीच घोषणा\nयापूर्वी कृष्णविवर संबंधीच्या शोधासाठी तीन शास्त्रांना यावर्षीचा भौतिक नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. ब्रिटनचे रॉजर ���ेनरोज, जर्मनीचे रेनहार्ड गेंझेल आणि अमेरिकेच्या अँड्रिया गेज यांना जाहीर करण्यात आला आहे.\nहेही वाचा- पुतिन यांचा वाढदिवस; रशियाने डागली जगातील सर्वात घातक क्रूज मिसाईल\nतर वैद्यक शास्त्रातल पुरस्कार अमेरिकेचे शास्त्रज्ञ हार्वे जे ऑल्टर, चार्ल्स एम राइस आणि ब्रिटनचे मायकल हफटन यांच्या नावाची घोषणा केली होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचीनच्या संसर्गाला हरवले म्हणत ट्रम्प यांची पोस्ट; ट्विटरने केली कारवाई\nवॉशिंग्टन- आपण चीनच्या संसर्गाला हरवले असून आता माझ्यापासून कोणालाच कोरोना होणार नाही, असा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यादरम्यान ट्‌...\nNobel Prize 2020 : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर\nस्टॉकहोम- अर्थशास्त्राची एक शाखा असलेल्या लिलाव सिद्धांतामध्ये मोलाची भर टाकल्याबद्दल आणि लिलावाच्या नव्या पद्धती शोधल्याबद्दल पॉल आर. मिलग्रोम आणि...\nअग्रलेख : देहावरली त्वचा आंधळी...\nअमेरिकी कवयित्री लोइस ग्लुक यांना यंदाचा साहित्यातील नोबेल सन्मान जाहीर झाला, तेव्हा जगभरातले साहित्यवर्तुळ काहीसे स्तिमित झाले असणार. कारण हे नाव...\nअर्मेनिया - अझरबैजानचे युद्ध रोखण्यासाठी रशियाचा पुढाकार\nशुशा (अझरबैजान) - नागोर्नो-काराबाख प्रांतात संघर्ष करीत असलेल्या अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात शांततेसाठी चर्चा घडवून आणण्यासाठी रशियाने पुढाकार...\nNobel Peace Prize: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न मोहिमेला नोबेल शांतता पुरस्कार\nनवी दिल्ली- यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न मोहिमेला (वर्ल्ड फूड प्रोग्राम) मिळाला आहे. 2020 चा शांततेचा नोबेल...\n...तर कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होतील - डोनाल्ड ट्रम्प\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूका अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. अमेरिकेच्या निवडणुका या फक्त अमेरिकेवर नाही तर जगावरच प्रभाव...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी ह��े ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/chen-guangcheng-give-support-trump-against-aggressive-china-338791", "date_download": "2020-10-20T11:34:49Z", "digest": "sha1:SX4JJN4ZWAX7J424VN2UFQKBGSZE36LH", "length": 16047, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "आक्रमक चीनविरुद्ध ट्रम्पना पाठिंबा द्या; चिनी मानवी हक्क कार्यकर्त्याचे अधिवेशनात भाषण - Chen Guangcheng Give Support Trump against aggressive China | Global International Latest and Breaking News in Marathi - eSakal", "raw_content": "\nआक्रमक चीनविरुद्ध ट्रम्पना पाठिंबा द्या; चिनी मानवी हक्क कार्यकर्त्याचे अधिवेशनात भाषण\nगुआंगचेंग हे जन्मतः अंध असून त्यांनी स्वयंशिक्षणाने कायदा शिकला आहे. त्यांनी सारांशाचे मुद्दे सांगितले. नंतर ट्रम्प प्रचार समिती तसेच स्वतः त्यांनी संपूर्ण भाषण जारी केले.\nन्यूयॉर्क - आक्रमक चीनला रोखण्यासाठी इतर देशांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना साथ द्यावी असे आवाहन चीनच्या एका मानवी हक्क कार्यकर्त्याने केले आहे. अंध असलेल्या या नीडर नागरिकाने रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून हे वक्तव्य करणे महत्त्वपूर्ण ठरले आहे. चेन गुआंगचेंग असे त्यांचे नाव आहे.\nचीनी कम्युनिस्ट पक्ष हा\nमानवतेचा तसेच त्यांच्या स्वतःच्याच लोकांचा शत्रू आहे, असे सांगून गुआंगचेंग म्हणाले की, जुलमाविरुद्ध उभे ठाकणे सोपे नसते. मला याचा अनुभव आहे. एकच अपत्य व इतर अन्यायकारक धोरणांविरुद्ध मी आवाज उठविला तेव्हा चिनी कम्युनिस्ट पक्षाकडून माझा छळ करण्यात आला. मला तुरुंगात डांबण्यात आले. मला नजरकैदेत ठेवण्यात आले.\nगुआंगचेंग हे जन्मतः अंध असून त्यांनी स्वयंशिक्षणाने कायदा शिकला आहे. त्यांनी आपले भाषण लिहून आणले होते. त्यांनी सारांशाचे मुद्दे सांगितले. नंतर ट्रम्प प्रचार समिती तसेच स्वतः त्यांनी संपूर्ण भाषण जारी केले.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nचीनवरील त्यांची टीका चौफेर होती. ते म्हणाले की, आपल्या सीमेबाहेर चिनी कम्युनिस्ट पक्ष आंतरराष्ट्रीय करार आणि निकषांकडे दुर्लक्ष करते. हाँगकाँगमधील हक्कांची पायमल्ली, व्यापार करारात फसवणूक, तैवानला धमकावणे, जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्लूएचओ) शोषण करणे अशी अनेक उदाहरणे आहेत. अशा अन्यायाविरुद्ध उभे ठाकणे सोपे नसले तरी ट्रम्प यांनी याच आघाडीवर पुढाकार घेतला असून हा आपल्या भवितव्यासाठीचा ल��ा आहे. त्यामुळे जगाच्या हितासाठी आपण ट्रम्प यांना पाठिंबा द्यावा, त्यांना मत द्यावे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nचेन गुआंगचेंग यांना २०१२ मध्ये बराक ओबाम यांच्या प्रशासनाने अमेरिकेत आणलेे. त्यांनी ओबामा-बायडेन यांच्यावरच तोफ डागली. ते म्हणाले की, हे या माजी प्रशासक आणि त्यांच्या डेमोक्रॅटीक पक्षाच्या धोरणांमुळे चिनला घुसखोरी करण्यास मोकळीक मिळाली आहे. चीन जागतिक समुदायाच्या विविध बाजू पोखरत आहे. चीनविरुद्ध आवाज उठविणाऱ्या ट्रम्प यांना जगाच्या हितासाठी पाठिंबा हवा.\nआक्रमक चीनच्या विरोधात अमेरिकेने आपली स्वातंत्र्य, लोकशाही आणि कायद्याचे राज्य अशी तत्त्वे वापरलीच पाहिजेत आणि इतर लोकशाही देशांना एकत्र आणावे.\n- चेन गुआंगचेंग, चीनचे मानवी हक्क कार्यकर्ते\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजगभरात कोरोनाची दुसरी लाट युरोप व अमेरिकेत पुन्हा निर्बंध\nन्यूयॉर्क- कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. संसर्गाच्या पहिल्या टप्‍प्यांत जगातील बहुतेक सर्व देशांमधील व्यवहार बंद होते. पण अजूनही रुग्णसंख्या वाढत...\n'अ‍ॅपल'ने लॉंच केले चार 5G स्मार्टफोन; जाणून घ्या भन्नाट फिचर्स\nन्यूयॉर्क: जगातील प्रसिध्द मोबाईल निर्मिती कंपनी अ‍ॅपलने मंगळवारी चार नवीन 5G मोबाईल स्मार्टफोनच्या लॉंचींगची घोषणा केली आहे. यामध्ये घोषणा केलेले...\nअग्रलेख : देहावरली त्वचा आंधळी...\nअमेरिकी कवयित्री लोइस ग्लुक यांना यंदाचा साहित्यातील नोबेल सन्मान जाहीर झाला, तेव्हा जगभरातले साहित्यवर्तुळ काहीसे स्तिमित झाले असणार. कारण हे नाव...\nटिकटॉकचा व्हिडिओ बनवताना सुटली गोळी अन् गेला जीव\nन्यूयॉर्क: टिकटॉकसाठी व्हिडिओ बनवत असताना गोळी सुटल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत...\nअमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्यातील नोबेल\nनवी दिल्ली- साहित्यातील सन 2020 चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कवयित्री लुईस ग्लूक (Louise Glück) यांना जाहीर झाला आहे. लुईस यांच्या अद्वितीय काव्य...\nभाष्य : सितारों के आगे जहाँ और भी है...\nवैज्ञानिक संशोधनाला वाहून घेऊन मानवी जीवन आणखी पुढे नेणाऱ्या नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांविषयी व्यापक कुतूहल असते. त्यांच्या संशोधनाचे स्वरूप आणि...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/user/707", "date_download": "2020-10-20T12:23:56Z", "digest": "sha1:J4K4XS2E3DV6CPZCH6SVW7YXR5GAGJ4A", "length": 3067, "nlines": 40, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ज्योती शेट्ये | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nज्‍याेती शेट्ये या डोंबिवलीच्‍या राहणा-या. त्‍यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्‍यानंतर त्‍या 'वनवासी कल्‍याणाश्रम' या संस्‍थेत काम करू लागल्या. त्‍यावेळी त्‍या ईशान्‍य भारताकडे आकृष्‍ट झाल्‍या. तेथील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्‍यांच्‍यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्‍यांच्‍या आयुष्‍याचा भाग होऊन गेला आहे. त्‍यांनी ईशान्‍य भारतातील अनुभवांवर आधारित 'ओढ ईशान्‍येची' हे पुस्‍तक लिहिले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://kedusworld.blogspot.com/2010/06/blog-post.html", "date_download": "2020-10-20T11:29:08Z", "digest": "sha1:6GLXYJJBCF7DTKA6YFPBOLHMBXQIJHRJ", "length": 18106, "nlines": 98, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: प्रीत अशी तुझी प्रीती", "raw_content": "प्रीत अशी तुझी प्रीती\nमी थोड त्रासीक चेहर्‍यानीच माझ्या हातातल्या घड्याळात पाहिल तर साडेनऊ वाजले होते. ’आता पाचच मिनिटात हि लोकल सुटणार, कुठे आहे हि प्रीती यार’. लोकलच्या विंडोतुन शोधक नजरेने मी ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नं. १ वर पहात स्वत:शीच विचार करत होतो. सकाळची गडबडिची वेळ असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दिपण खूप होती. ’हे हिच नेहमीचच आहे, रोज उशीरा येते. अरे इथे हिची जागा पकडुन ठेवायची म्हणजे दहा लोकांची वाकडि झालेली तोंड बघायची. त्यातुन एखाद दिवशी एखाद्याशी भांडण वगैरे होत ते वेगळच. बस्स झाल आता, आजच सांगुन टाकतो तिला कि उद्यापासून तू तुझी वेगळि जा आणि मी माझा वेगळा जाईन.’ माझ्या रागाचा पारा चढतच होता. ’ह्या बायकांना वेळेची अजिबात कदर नसते. अरे दुसरा आपली वाट पहात ताटकळत बसला असेन ह्याचे तरी भान ठेवायला पाहिजे ना.’ मी स्वत:शीच चरफडत खिडकितुन बाहेर पहात होतो. तेवढ्यात लांबुन ती ब्रीज उतरताना दिसली. स्काय ब्लू कलरचा चुरीदार आणि कुर्ती त्यावर मानेबोवती घेतलेली ओढणी तिच्या त्या बांधेसुद गोर्‍या कायेवर अगदि अप्रतिम दिसत होती. लंबगोल हसरा चेहरा, त्यावर शोभुन दिसणारे ते टपोरे काळे भोर डोळे. मध्येच ती तिचे मोकळे सोडलेले सरळ केस हळुच आपल्या नाजुक हातांनी मागे सारत होती. जशी तिची नजर माझ्यावर पडली तस तिन मला छान असं गोड स्माईल देत हात केला, मी पण तिला खूणेनीच लवकर ये असं सांगितल ती दरवाजातुन आत शिरली आणि लगेच गाडि सुरु झाली म्हणजे फक्त काहि सेकंदाचा फरक पडला होता. ती माझ्या जवळ येऊन बसली, तसा तिच्या परफ्यूमचा तो मनमोहक सुगंध आला आणि माझा राग एकदम विरघळुन गेला. मी तिला हसत तक्रारीच्या सुरात विचारल.\n उद्यापासून नक्कि लवकर येइन.\" अस म्हणत तिन परत एक छान गोड स्माइल दिलं.\n’अग कमीत कमी सोमवारी तरी वेळेवर येत जा\" मी मगाचचा तक्रारीचा सूर कायम ठेवण्याचा प्रयत्न करत म्हंटल.\n\"अरे हो ना पण दोन दिवस इतके हेक्टिक गेले कि सकाळी लवकर जागच आली नाहि.\" तिन लाडिक स्वरात मला उत्तर दिलं.\nमग तिन आपली पर्स उघडली, त्यातुन पाण्याची बाटली काढुन घोटभर पाणी प्यायल आणि मग मला पण पाणी पिणार का अस विचारल. मी मान हलवुनच नकार दर्शवला. मग तिन बाटली बॅगमध्ये ठेवुन दिली आणि आपले दोन्हि हात जोडुन माझ्यपुढे केले, तिच्या हातावर सुंदर मेंदि काढली होती.\n\" चेहर्‍यावर हसू आणत एकदा माझ्याकडे तर एकदा हाताकडे पहात तिन विचारलं.\n\"वा... सुंदर आहे. काहि स्पेशल\nमग थोड लाजत तिन आपला डावा हात उलटा केला, तिच्या डाव्या हातातल्या अनामिकेत एक सुंदर अंगठि होती, मला दाखवत म्हणाली.\n\"आंणि हि कशी आहे\" मी थोडा मनातुन चरकलोच म्हणजे हिला म्हणायच तरी काय आहे. मी थोड अडखळतच तिला उत्तर दिल.\n\"छ...छान आहे. हे काय आहे सगळ\" मी थोड गंभीर होत तिला विचारल. तस तिन लाजत माझी नजर चुकवली अणि मग हळुच माझ्या नजरेला नजर देत म्हणाली.\n\"I am engaged now.\" म्हणजे क्षणभरापूर्वी मला ज्याची भीती वाटत होती तेच घडल होत, मला अचानक पायाखालची जमिन सरकल���यासारखी वाटली. मग वाटल कदाचित गंमत करत असेल माझी. मी जरा धीर करत तिला विचारल.\nतस तिन माझ्या कपाळावर लाडिकपणे हात मारत म्हंटल.\n\"अरे मुर्खा, म्हणजे माझा साखरपुडा झाला काल. अरे सगळ इतक्या घाइत पार पडल कि कशाला वेळच मिळाला नहि. म्हणजे शनिवारी बघण्याचा कार्यक्रम झाला, पण त्याला कालच रात्रीच्या फ्लाईटनी अमेरीकेला जायच होत ते पुढच्या सहा महिन्यांकरता मग काय लगेच दुसर्‍या दिवशी साखरपुडा ठरला त्यामुळे यु कॅन इमॅजीन आमची केवढि घाई झाली असेल ते.\" मग माझा हात हातात घेत म्हणाली.\n\"प्लीज राग मानुन घेऊ नकोस रे, अरे पण सगळ इतक अचानक घडलं कि साधा फोन करायला पण वेळ नाहि मिळाला.\" हे ऐकुन माझ्या चेहर्‍यावरचा रंगच उडुन गेला होता, माझ्या मनात विचारांच वादळ उठायला लागल होत. ’म्हणजे गाडी पकडायला वेळे आधी येणारा मी इथे मात्र थोडा उशीराच पोहोचलो. आजच निघताना मानाचा पक्का निश्चय केला होता कि हिला आज प्रपोज करायचच, पण अस काहि हि सांगेल ह्याचा मी कधी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता अरे देवा हे काय झाल, हिच्याशिवाय जगायची तर मी कल्पनापण करु शकत नाहि. आता सगळ संपल तर.’ मी प्रचंड निराशेच्या गर्तेत जात चाललो होतो, तेवढयात तिनं माझ्या तोंडासमोर बोटांनी टिचकि वाजवली तसा मी एकदम भानावर आलो.\n\"का रे तुला आनंद नाहि झाला हि बातमी ऐकुन\" तिन प्रश्नार्थक नजरेने मला विचारल.\n\"न...नाहि तस काहि नाहि.\" मी उसन हसु चेहर्‍यावर आणत तिला म्हणलो.\n\"अरे मग साध कॉग्रॅट्स पण नाहि केलस तू.\" तिच्या चेहर्‍यावर परत तेच लाघवी हास्य पसरल.\n\"अभिनंदन\" मी माझा हात पुढे करत तिला म्हणालो, तसा माझ्या हाताला हात मिळवत ती तोंडभर हसून मला म्हणाली\n\"थॅंक्यू, विचारणार नाहिस कोण मुलगा काय करतो ते. मला तर वाटल होत कि तुला खूप आनंद होईन, तू नुसती प्रश्नांची सरबत्ती करशील.\" मी नुसताच मख्खपणे तिच्याकडे पहात होतो.\n\"बर मग मीच सांगते...\" अस म्हणत ती पुढचा सगळा वेळ तिच्या होणार्‍या भावी नवर्‍याबद्दल सांगत होती, पण माझ तिच्या कुठल्याच बोलण्याकडे लक्ष नव्हत.\nमाटूंगा गेल्यावर ती दादरला उतरण्याकरता जागेवरुन उठली, मला दोन चार वेळा परत सॉरी म्हणत दादरला उतरली, मी मात्र सी एस टि ला ऑफिस असल्यामुळे तसाच तिथे बसून राहिलो. ती उतरुन गेली आणि माझ्या आयुष्यात एक प्रचंड मोठि पोकळि निर्माण करुन गेली. मला काहिच सुचत नव्हत, माझ संपूर्�� अवसानच गळुन गेलं होत. काहिच करण्याची ईच्छा वाटत नव्हती. विचारांच्या नादात सी एस टि कधी आल हे कळलच नाहि. आजुबाजुची सगळी लोक उतरुन गेली पण मी मात्र तिथे तसाच बसून होतो. थोडावेळ बसून मी लोकलमधुन बाहेर आलो, मनात खूप चित्र विचित्र विचार येत होते. ऑफिसला जायची तर अजीबात इच्छाच नव्हती, मला कुठेतरी एकांतात शांतपणे बसून रहावस वाटत होत. मी स्टेशनमधुन बाहेर आलो आणि टॅक्सी केली ती थेट गिरगाव चौपाटिपर्यंत. मी चौपाटिवरच्या मऊ वाळुवर एका झाडाखाली जाऊन शांतपणे बसलो. समोरचा तो विशाल समुद्र शांत होता पण माझ्या मनात मात्र विचारांच तुफान उसळल होत. तेवढ्यात मोबाइलवर एस एम एस आल्याची रींग वाजली. मला तो एस एम एस बघण्यात काहिच स्वारस्य नव्हतं, परंतु जेव्हा ती रींग परत दोन तीन वेळा वाजली तेव्हा खिशातुन मोबाईल काढला आणि पाहिल तर प्रीतीचाच मेसेज होता, ’आता काय नवीन का लग्नाची तारीख सांगते आहे हि का लग्नाची तारीख सांगते आहे हि’ असा विचार करत मी तो एस एम एस उघडला तर त्यात लिहिल होत.\n - Preeti\" मला माझ्य डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, मी तो मेसेज परत दोन, तीन वेळा वाचला. तेवढ्यात माझ्यासमोर कोणीतरी येऊन उभ राहिल, मी मान वर करुन पाहिल तर ती प्रीती होती. तिच्या चेहर्‍यावर तेच नेहमीच लाघवी हसू पसरलं होतं तर डोळ्यात आश्रु होते. तिन तिचे दोन्हि हात माझ्यापुढे केले, मी हि माझे हात तिच्या हातात दिले. माझे डोळे आणि उर दोन्हिहि भरुन आलं होत. मी उठुन उभा राहिलो तस ती मला येऊन बिलगली आणि रडत मला विचारल\nमी काहिच न बोलता फक्त तिला माझ्या मीठित घट्ट आवळुन घेतल.\nat मंगळवार, जून ०१, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअनामित १ जून, २०१० रोजी ७:०० म.उ.\nअनामित १ जून, २०१० रोजी ८:३९ म.उ.\nखूपच सुंदर, शेवट तर छानच आहे...\nअनामित १७ जून, २०१० रोजी १२:१८ म.उ.\nखरेच खूप सुंदर लिखाण आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भ��ग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2020-10-20T12:57:16Z", "digest": "sha1:WYLF7VINIQTX6T4GQFUSHDY757VAFKSQ", "length": 6032, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "के.एस. लिम्बडी - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव कुमार श्री घनश्यामसिंहजी दौलतसिंहजी झल्ला लिम्बडी\nजन्म २३ ऑक्टोबर १९०२ (1902-10-23)\n१० नोव्हेंबर, १९६४ (वय ६२)\nनाते नटवरसिंहजी भावसिंहजी (भावजी)\nएका डावात ५ बळी –\nएका सामन्यात १० बळी –\n१० जुलै, इ.स. २०१२\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nभारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२. के.एस. लिम्बडी(उ.क.) (खुर्चीत बसलेले उजवी कडून तिसरे)\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइ.स. १९०२ मधील जन्म\nइ.स. १९६४ मधील मृत्यू\nइ.स. १९०२ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९६४ मध्ये मृत क्रिकेट खेळाडू\n२३ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१२ रोजी ००:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/delhi-travel", "date_download": "2020-10-20T12:39:00Z", "digest": "sha1:T7GY7YFNGRWIELK2IKHECJKVIR5NCI6L", "length": 8247, "nlines": 160, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Delhi travel Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nदेशातून लॉकडाऊन गेला, कोरोनाचा व्हायरस नाही, सतर्क राहा; पंतप्रधान मोंदीचं देशवासियांना आवाहन\n‘गर्भवतीचं पोट फाडून बाळाचं अपहरण’, अमेरिकेत 67 वर्षांनी पहिल्यांदाच महिलेला मृत्युदंडाची शिक्षा\nकार्यकर्त्याला कोरोनाची लागण, प्रशांत गडाखांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट, भेटीची नगर जिल्ह्यात एकच चर्चा\nDelhi Metro | दिल्ली मेट्रो सेवा आजपास���न सुरु, प्रवाशांसाठी दिशानिर्देश जारी\nदेशातून लॉकडाऊन गेला, कोरोनाचा व्हायरस नाही, सतर्क राहा; पंतप्रधान मोंदीचं देशवासियांना आवाहन\n‘गर्भवतीचं पोट फाडून बाळाचं अपहरण’, अमेरिकेत 67 वर्षांनी पहिल्यांदाच महिलेला मृत्युदंडाची शिक्षा\nकार्यकर्त्याला कोरोनाची लागण, प्रशांत गडाखांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट, भेटीची नगर जिल्ह्यात एकच चर्चा\nBhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुहेरी संकटात, हायकोर्टाकडून अवमानाची नोटीस\nPM Narendra Modi LIVE | लॉकडाऊन गेला, पण कोरोना नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nदेशातून लॉकडाऊन गेला, कोरोनाचा व्हायरस नाही, सतर्क राहा; पंतप्रधान मोंदीचं देशवासियांना आवाहन\n‘गर्भवतीचं पोट फाडून बाळाचं अपहरण’, अमेरिकेत 67 वर्षांनी पहिल्यांदाच महिलेला मृत्युदंडाची शिक्षा\nकार्यकर्त्याला कोरोनाची लागण, प्रशांत गडाखांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट, भेटीची नगर जिल्ह्यात एकच चर्चा\nBhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुहेरी संकटात, हायकोर्टाकडून अवमानाची नोटीस\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/52599?page=13", "date_download": "2020-10-20T12:24:35Z", "digest": "sha1:24FEO6TSIOXXWNR3PKYSSY5KXCLVPBEL", "length": 15413, "nlines": 281, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२ | Page 14 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२\nमला चुकीची ऐकू आलेली गाणी -२\nआधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....\nबर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.\nचुकीची मराठी हिंदी गाणी\n'खालून टांगण, वरून टांगण' >\n'खालून टांगण, वरून टांगण' >\n\" हाथी का अंडा ला\" क ह र आहे\n\" हाथी का अंडा ला\"\nक ह र आहे\n'खालून टांगण, वरून टांगण' >>\n'खालून टांगण, वरून टांगण' >> हे भगवान\n\" हाथी का अंडा ला\" क ह र आहे >> +१\nमाझा ३ वर्षांचा भाचा घालीन लोटांगण म्हणताना मध्येच \"नारायणयेति समर्पयामि\" च्या ऐवजी\n\"नारायण राणे टमरक टमटम\" म्हणायचा.\nत्याची आरती ऐकून आम्ही हसून हसून खरंच लोटांगण घालायचो.\nकभी खुशी कभी गम मधल गाण \"\nकभी खुशी कभी गम मधल गाण \" बोले चुडीया \"\nअपनी मान्ग उजागर हो\nसाथ हमेशा साजन हो\nअपनी मान्ग गुहागर हो\nसाथ हमेशा साजन हो\n(बहुदा काजोल आणिक करीना यु के मधून आम्हाला गुहागर ला घेउन जा अस हट्ट करत असाव्यात)\nतुमचा भाचा , खालून टांगण सगळे\nतुमचा भाचा , खालून टांगण सगळे भारी\nसखी काळ नागिणी, सखे ग वैरीण\nसखी काळ नागिणी, सखे ग वैरीण झाली नवी-\nहे मला लहान असताना - सखी काळ नागिणी, सखे ग वहिनी तुला मी अशी असं ऐकु यायचं. 'जावा जावा हेवा दावा' किंवा नणंद भावजय पटत नसेल अशी समजूत करुन घेतली होती.\n'हरी भजनाविण काळ घालवू नको रे'\nहे मी खुप दिवस 'हरी भजनात वेळ काळ घालवू नको रे' असं समजत होतो,\nम्हणजे बाबा आता कर्म करा नुसते भजनं म्हणू नका असा अर्थ लावून घेतला होता.\nपण ते अपनी माँग सुहागन हो असं\nपण ते अपनी माँग सुहागन हो असं आहे केदार.\nपण ते अपनी माँग सुहागन हो असं\nपण ते अपनी माँग सुहागन हो असं आहे केदार.>>>>>>>>>>>>>>\nबण्डू, ते गाणे 'कशी काळ\nबण्डू, ते गाणे 'कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी' असे आहे.\nनवी वैरीण बैरीण काही तयार होत नाहीये. आहे त्या नदीलाच वैरीण म्हटले आहे\nअपनी मान्ग उजागर हो >>> अरे\nअपनी मान्ग उजागर हो >>> अरे हे काय \nनवी वैरीण बैरीण काही तयार होत\nनवी वैरीण बैरीण काही तयार होत नाहीये. >>> मलाही चुकीचं गाणं वाचून हेच वाटलं\nमान त्याची माझी आवळा दादाजी\nमान त्याची माझी आवळा\nदादाजी के पास मै तेरी चुगली करूंगा\nघालीन लोटांगण जिहाले च्या चालीत\nसोल्जर मधल \" सोल्जर सोल्जर\"\nसोल्जर मधल \" सोल्जर सोल्जर\" गाण\nसोलकर सोलकर मिठी बाते बोलकर\nदिलको चुरा ले गया\nसरफरोश मधील \" जो हाल दिल का\nसरफरोश मधील \" जो हाल दिल का \"\nये तुझको खबर है\nये मुझको पता है\nजो छाया दिलपे चाहत का असर है\nदिवाना तेरा बेसबर (डेस्परेट) हो रहा है\nबाजी चित्रपटातल \" धीरे धीरे\nबाजी चित्रपटातल \" धीरे धीरे आप मेरे दिलके मेहेमान हो गये\"\nह्यातील \"जान\" शब्द सन्स्कृत मध्ये चालवल्या सारखा वाटतायचा\nजान जानेजा जानेजाना (प्रथमा)\nकाल्च लेकीने ऐकवलेले गाणे -\nकाल्च लेकीने ऐकवलेले गाणे - चल चमेली घूमने शनिवार दिखाउंगा\nअपनी मान्ग उजागर हो>>> हे\nअपनी मान्ग उजागर हो>>> हे प्रचंड भारीये. अर्थाचा डायरेक्ट अनर्थच.\nजान जानेजा जानेजाना (प्रथमा)\nजान जानेजा जानेजाना (प्रथमा) >>>\nचल चमेली घूमने शनिवार दिखाउंगा >>>\nलिन्बोणीच्या झाडामागे चन्द्र झोकला ग बाई\nइ.न्ग्लीस बाबू देसी मेम\nइ.न्ग्लीस बाबू देसी मेम मधल\nदिवाना दिल हुवा दिवाना गाण\nआखोने मेरी आखोसे तेरी जाने क्या कहा जाने क्या कहा\nअपनेही र.न्ग मे रन्गले तू मुझको यही तो कहा यही तो कहा\nर.न्गा ये दोगे मुझको क्या सनम\nतू लुटले (रखले) मेरी लाज और शरम\nRHTDM मधलं गाणं - ओ मामा\nRHTDM मधलं गाणं -\nओ मामा मामा मामा हम सारे है मुंबईया\nहम बेटा बेटी मिलके तालमें नाचे ताथैय्या\nतो शब्द 'बेतालेभी' असा आहे हे कळायला बरंच नीट ऐकावं लागलं होतं\nडफलीवाले डफली बजा, मेरे घुंगरू कुणाला हवे, आ\nमेरे घुंगरू कुणाला हवे, आ >>\nमेरे घुंगरू कुणाला हवे, आ >>\nमेरे घुंगरू कुणाला हवे, आ\nमेरे घुंगरू कुणाला हवे, आ >>>>>\nमेरे घुंगरू कुणाला हवे, :G\nमेरे घुंगरू कुणाला हवे,\nनाहीतरी ते 'मेरे घुंगरू\nनाहीतरी ते 'मेरे घुंगरू बुलाते है आ' आहेच. मराठी काय हिंदी काय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/01/blog-post_22.html", "date_download": "2020-10-20T11:03:37Z", "digest": "sha1:YC7ONMGVU4QTBX3HTGD7ZYGF4423AXLW", "length": 4394, "nlines": 55, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "विनायक लिंगायत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित", "raw_content": "\nHomeविनायक लिंगायत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित\nविनायक लिंगायत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित\nविनायक लिंगायत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित गडचिरोली : मुलचेरा येथिल पंचायत समिती शिक्षण विभाग गट साधन केंद्रात विषय साधन व्यक्ती या पदावर कार्यरत असलेले विनायक रामदास लिंगायत यांना नुकतेच औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बोधी ट्री एज्युकेशन फौंडेशन व जीवन सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या शासन मान्य संस्थेद्वारा राज्यस्तरीय निबंध स्प��्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत राज्यातून द्वितीय क्रमांक विनायक रामदास लिंगायत यांनी पटकावला. त्यांनी \" आजचे शिक्षण आणि शासनाची भुमिका \" या विषयावर निबंध लेखन केले. त्यासाठी त्यांना राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा जीवन गौरव पुरस्कार देवून तापडिया नाट्य मंदिर औरंगपुरा, औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सपत्नीक 13 जानेवारी 2 020 ला गौरविण्यात आले. शाल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व जीवन गौरव मासिक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवारामध्ये व सर्वत्र अभिनंदन होत आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/breaking-news/maharashtra-records-the-highest-number-of-missing-women-in-2019-ncrb-data-reveals/223039/", "date_download": "2020-10-20T12:19:57Z", "digest": "sha1:AHEMB3T4XJW5Z5NIARLO3D26B4RTHOKG", "length": 10305, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Maharashtra records the highest number of missing women in 2019 ncrb data reveals", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्राइम धक्कादायक: २०१९ वर्षात महाराष्ट्रातून सर्वाधिक महिला बेपत्ता; NCRB डेटा\nधक्कादायक: २०१९ वर्षात महाराष्ट्रातून सर्वाधिक महिला बेपत्ता; NCRB डेटा\nमहाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे आपण म्हणतो. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुन्ह्यांचे त्यातही महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याचे आपला समज असेल. पण राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (NCRB) जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे, त्यावरुन तुमच्या या समजाला तडा जाऊ शकतो. वर्ष २०१९ साली महाराष्ट्रातून इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक महिला बेपत्ता झाल्याचा धक्कादायक अहवाल एनसीआरबीने दिला आहे. २०१९ मध्ये एकूण ६६ हजार ४७८ लोक राज्यात बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यापैकी ३८ हजार ५०६ या महिला असल्याचे अहवालातून समोर आले आहे. दुसऱ्या क्रमाकांवर मध्य प्रदेश असून तिथे ४७ हजार ४५२ लोकांची बेपत्ता म्हणून नोंद झाली. त्याखालोखाल पश्चिम बंगालमधून ४७ हजार ३३७ लोक बेपत्ता झाले आहेत. दोन्ही राज्यांची तुलना केल्यास राज्याचा ��कडा दोघांपेक्षाही २० हजारांनी अधिक आहे.\nनॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) दिलेल्या आकडीवारीनुसार राज्यातून ३८,५०६ महिला मागच्यावर्षी बेपत्ता झालेल्या आहेत. तर मध्य प्रदेशातून ३३,८९३ आणि पश्चिम बंगालमधून ३१,२९९ महिला बेपत्ता झालेल्या आहेत. महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या महिलांचा आकडा हा देशात सर्वाधिक आहे. देशभरातील आकडेवारीनुसार संपुर्ण भारतात ३ लाख ८० हजार ५२६ लोक बेपत्ता झाले होते, त्यापैकी २ लाख ४८ हजार ३९७ महिला होत्या.\nधक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता झालेल्या महिलांमध्ये तरुणींचे सर्वाधिक प्रमाण आहे. १९ ते ३० वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या १ लाख ३३ हजार ८३२ महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर याच वयोगटातील पुरुषांचे प्रमाण हे ४४ हजार ८१४ एवढे आहे.\nमहिलांसोबतच मुलांचेही बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. या प्रकरणात महाराष्ट्र चांगल्या स्थितीत आहे. मध्य प्रदेशमधून १८ वर्षांखालील सर्वाधिक मुले बेपत्ता झाली आहेत. हे प्रमाण ११ हजार २२ एवढे आहे. त्या खालोखाल पश्चिम बंगाल ८ हजार २०५, बिहार ७,२९९ आणि महाराष्ट्रातून ४,५६२ एवढी मुले बेपत्ता झाली आहेत. संपुर्ण भारतात मागच्या वर्षी एकूण ७३,१३८ मुले हरवली आहेत. त्यापैकी ५२,०४९ मुली होत्या.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nएकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड\nदिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nमंदिरे बंद, उघडले बार…उद्धवा अजब तुझे सरकार…\nमराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2020/10/blog-post_13.html", "date_download": "2020-10-20T11:19:41Z", "digest": "sha1:X4B3VIT3I5IHMVGKRPPGG2DWQGSUJVUT", "length": 17584, "nlines": 165, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : कृषिचा पदवीधर केवळ नौकरदार न बनता, नौकरी देणारा दाता बनला पाहिजे ..... कुलगुरू मा डॉ एन एस राठौर", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nकृषिचा पदवीधर केवळ नौकरदार न बनता, नौकरी देणारा दाता बनला पाहिजे ..... कुलगुरू मा डॉ एन एस राठौर\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित एक दिवसीय ऑनलाईन राष्‍ट्रीय वेबीनार मध्‍ये प्रतिपादन\nभारतात तब्बल ३४ वर्षांनंतर नवीन शैक्षणिक धोरण २०२० तयार करण्यात आले असुन नवीन शैक्षणिक धोरणा मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) किमान ६ टक्के शिक्षणावर खर्च करण्‍याचे उद्दीष्‍ट आहे. सदरिल धोरणानुसार कृषि शिक्षणात ही बदल करण्‍यात येणार असुन कृषिचा पदवीधर केवळ नौकरदार न बनता, नौकरी देणारा दाता बनला पाहिजे, असे धोरण राबविण्‍यात येणार आहे, असे प्रतिपादन उदयपुर (राजस्‍थान) येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ एन एस राठौर यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतील शिक्षण संचालनालय व राष्‍ट्रीय उच्‍च कृषि शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) यांचे संयुक्‍त विद्यमाने नवीन शै‍क्षणिक धोरण २०२० च्‍या पार्श्‍वभुमीवर भारतातील कृषि शिक्षणाचे पुनरूज्‍जीवन यावरील आयोजित एक दिवसीय ऑनलाईन राष्‍ट्रीय वेबीनार प्रसंगी प्रमुख व्‍यक्‍ते म्‍हणुन (दिनांक १२ आक्‍टोबर रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण होते तर वेबिनारचे मुख्‍य आयोजक शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, नाहेप प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, डॉ राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमा डॉ एन एस राठौर पुढे म्‍हणाले की, कृषि विद्यापीठात पाचव्‍या अधिष्‍ठाता समितीनुसार राबविण्‍यात येते असलेले अभ्‍यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणाशी अनुरूपच आहे. लवकरच भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली याबाबत धोरण ��िश्चित करणार आहे. या धोरणात विद्यार्थीची कौशल्‍य व गुणवत्‍ता वृध्‍दीवर भर देण्‍यात येणार आहे. यात विविध अभ्‍यासक्रमात आंतरशाखीय धोरण राबविण्‍यात येणार असुन विद्यार्थी आपल्‍या क्षमतेनुसार व आवडीनुसार कोणत्‍याही विविध शाखेत प्रवेश घेण्‍यास पात्र राहील. महाविद्यालयीन शिक्षणात कला, वाणिज्य, विज्ञान, कृषि अशा शाखा प्रवेश प्रक्रियेत आहेत. पण नवीन मसुद्यानुसार कोणत्‍याही शाखांमधले काही विषय निवडून विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. देशपातळी उच्च शिक्षण नियामक अशी एकच संस्था स्थापन करण्यात येईल. उच्च शिक्षण संस्थांच्या स्वायतत्तेला आणि गुणवत्तेला प्राधान्य देणे. गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. उच्च शिक्षण ही स्वायत्त आणि स्वतंत्र अस्तित्व असलेली संस्था म्हणून काम करेल आणि स्वतःचे शैक्षणिक निर्णय स्वतः घेईल. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करतांना ते आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घेऊन त्या समकक्ष राहतील यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. येणा-या काळात अध्‍यापन, संशोधन, विस्‍तार आणि उद्योजकता यावर आधारीत शिक्षण प्रमाणीचा विकास होणार आहे. आयआयटीच्‍या धर्तीवर महाराष्‍ट्रातही कृषि शिक्षणाकरिता एखादी संस्‍था निर्माण व्‍हावी, अशीही अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.\nअध्‍यक्षीय समारोपात मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात प्रात्‍याक्षिकांवर अधिक भर देण्‍यात येणार असुन डिजिटल व माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आवश्यक व कृषि क्षेत्रातील उद्योजकांना लागणा-या मनुष्‍यबळानुसार विद्यार्थीमध्‍ये उद्योजकता व कौशल्‍य विकास करण्‍याचे उद्दीष्‍ट नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित आहे.\nकार्यक्रमाच्या प्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी नवीन शैक्षणिक धोरणात गुणवत्तेला अधिक महत्व राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ आयएबी मिर्चा यांनी मानले. ऑनलाईन वेबीनार मध्‍ये झुम मिंटिंग व युटयुब च्‍या माध्‍यमातुन देशातील व राज्‍यातील तीन हजार पेक्षा जास्‍त कृषिचे विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, कृषि विस्‍तारकांनी सहभाग नोंदविला. वेबीनारचे स��न्‍वयक डॉ गोपाल शिंदे, डॉ राजेश कदम, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ प्रविण कापसे, डॉ शिवांनद कल्‍याणकर, डॉ आयएबी मिर्चा हे होते.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवनामकृविच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठा पासुन वि...\nमौजे मानोली येथे प्रात्‍यक्षिकाकरीता रब्बी ज्‍वारी...\nसामुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक अन्न दिन साजरा\nकृषिचा पदवीधर केवळ नौकरदार न बनता, नौकरी देणारा दा...\nवनामकृविच्‍या वतीने भारतातील कृषि शिक्षणाचे पुनरूज...\nजमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीकरिता विशेष प्रयत्‍न कर...\nसेंद्रीय भाजीपाला लागवड करतांना स्थानिक व देशी वाण...\nपीक निहाय गटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेती यशस्वी...\nहवामान बदलाच्या पार्श्वभुमीवर रेशीम उद्योग फायदेश...\nसेंद्रीय शेतमालाची विक्री करतांना राष्‍ट्रीय व आंत...\nवनामकृवि आयोजित पंधरा दिवसीय ऑनलाईन वेबीनार मध्‍ये...\nमौजे नांदापुर येथे प्रात्‍यक्षिकाकरिता विद्यापीठ व...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री ��ा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/gupteswar-pandey-was-dgp-bihar-he-used-speak-bjp-leader-anil-deshmukh-criticized-gupteshwar-pandey/", "date_download": "2020-10-20T11:58:06Z", "digest": "sha1:IMXBLLXGADD3IXB2JTYNKUA4YRI7TST2", "length": 16752, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "'गुप्तेश्वर पांडे बिहारचे DGP होते परंतु भाजपच्या नेत्यासारखे बोलायचे' : गृहमंत्री अनिल देशमुख | gupteswar pandey was dgp bihar he used speak bjp leader anil deshmukh criticized gupteshwar pandey | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन बोलावं’, भाजप नेत्याचा निशाणा\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन् केलं रोमॅन्टिक चॅटिंग,…\nPimpri : ‘त्यांना तिथंच ठोकलं पाहिजे’, पुण्यातील गुंडांच्या प्रतापामुळं…\n‘गुप्तेश्वर पांडे बिहारचे DGP होते परंतु भाजपच्या नेत्यासारखे बोलायचे’ : गृहमंत्री अनिल देशमुख\n‘गुप्तेश्वर पांडे बिहारचे DGP होते परंतु भाजपच्या नेत्यासारखे बोलायचे’ : गृहमंत्री अनिल देशमुख\nनागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. परंतु ते भाजपचे नेते असल्यासारखे बोलत होते अशी खोचक टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.\nबिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चर्चेत आले होते. 2 दिसवांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली आहे. खास बात अशी की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. याबद्दल अनिल देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर निशाणा साधला.\nअनिल देशमुख म्हणाले, “बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आपण त्यांना पहात होतो. ते असे बोलायचे की, त्यांच्या बोलण्यातून असं वाटायचं की ते भाजपचे वरिष्ठ नेते आहेत असं वाटत होतं. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं असं बोलणं उचित नव्हतं.”\nपुढं बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “गुप्तेश्वर पांडे ज्याप्रकरे बोलायचे, ज्या प्रकारची त्यांची वक्तव्ये असायची त्यावरून तरी ते भाजपचे नेते आहेत असं जाणवत होतं. आता राजीनामा दिल्यानंतर ते भाजपच्या तिकिटावर विधासनसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळं गेल्या काही दिवसात त्यांनी केलेल्या विधानांचा अंदाज येतो.” असंही देशमुख म्हणाले.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nसंपत्तीच्या वादातून ठाण्यात नगरसेवकाच्या मुलाची हत्या\nIPL 2020, KXIP Vs RCB : केएल राहुननं शेवटच्या 9 बॉलवर केले 42 रन, मैदानावर RCB चा झाला ‘विराट’ अपमान\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन बोलावं’, भाजप नेत्याचा निशाणा\nएकनाथ खडसेंच्या समर्थकांनी बॅनरवरून ‘कमळ’ हटवलं, मुंबईच्या दिशेनं…\n‘आयटम’ वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं, म्हणाले – ‘अशी भाषा…\n‘हे’ कार्ड असणार्‍यांनाच ‘कोरोना’ची लस दिली जाणार \n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार नाहीत’\nVideo : ‘नितीश कुमार चोर है… मनरेगा का पैसा खाया है,’ मुख्यमंत्र्यांच्या…\nसुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय \n गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोलिसाचा…\nSaral Jeevan Bima : 1 जानेवारीपासून इन्श्युरन्स कंपनी देईल…\nफूड अँड पॅकेजिंग हल्दीरामवर सायबर अटॅक, करण्यात आली लाखोंची…\nCoronavirus In India : देशात 83 दिवसानंतर 50 हजारांपेक्षा…\nकाँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच होणार, मुंबईसह…\nफसवी कर्जमाफी, मी एक त्रस्त शेतकरी म्हणत शेतकऱ्याने काढले…\nएकनाथ खडसे भाजप सोडणार का पंकजा मुंडे यांनी दिली…\nअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दुखावल्यानं केली…\n‘मेंदू आणि व्यक्ती विकास’वर डॉ. श्रुती पानसे…\nWorld Vegetarian Day 2020 : जर तुम्ही शाकाहारी असाल तर करु…\n‘या’ फळाचे 3 फायदे जाणून घेतले तर व्हाल…\nडेंग्यूने सांगलीत तरुणाचा मृत्यू ; आरोग्य यंत्रणा सुस्त\nजाणून घ्या : त्वचेवर आणि डोक्यावर होणारं फंगल इन्फेक्शन दूर…\nDates And Almond Drink : खारीक आणि बदामाचं ड्रिंक…\nशेकडो नागरिकांच्या आरोग्याची तपासणी\nनोएडामधील ‘ते’ 6 कोरोना संशयित ‘निगेटिव्ह’\nचिमुकल्यांची काळजी घेताना ‘या’ 4 चुका नक्की टाळा…\nSara Ali Khan ला आपल्या सावत्र आईच्या ‘या’…\n‘पटौदी पॅलेस’ परत मिळवताना सैफ अली खानच्या आले…\nTRP घोटाळा : अर्णब यांना समन्स बजावू शकता, पण..; न्यायालयानं…\nसंजय दत्तनं कॅन्सरला हरवलं : 61 वर्षांच्या अभिनेत्याचा…\nVideo : रिंकू राजगुरूनं थेट गाठलं लंडन \n‘संवेदनशील मुद्याचं घाणेरडं राजकारण करतंय…\n‘घाईगडबडीनं कोणताही निर्णय घेणार नाही’, ओल���या…\nPune : फेसबुकवर बारामतीमधील 34 वर्षीय महिलेशी झाली ओळख,…\nमुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा लावलाय \n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन…\nDDLJ सिनेमा आणि ‘या’ शेअर्समध्ये मोठे कनेक्शन \nकियारा आडवाणीला Life Partener मध्ये हवेत ‘हे’…\nएकनाथ खडसेंच्या समर्थकांनी बॅनरवरून ‘कमळ’ हटवलं,…\n‘आयटम’ वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं,…\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन्…\nDepression Diet : जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर, सर्वात आधी…\nPimpri : ‘त्यांना तिथंच ठोकलं पाहिजे’, पुण्यातील…\nCoronavirus In India : देशात 83 दिवसानंतर 50 हजारांपेक्षा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन बोलावं’, भाजप नेत्याचा…\nलासलगाव बाजार समितीत कांद्याला हंगामातील सर्वोच्च 6891 चा भाव\nशरद पवारांची बळीराजाशी केली ‘मन की बात’\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवारांचे ‘संकेत’…\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित यांना उपचारासाठी दाखल केलं…\nमुलांच्या ‘नर्व्हस सिस्टीम’वर परिणाम करतो ‘कोरोना’, AIIMS मध्ये आढळलं पहिलं प्रकरण\nMumbai : वीजेच्या धक्क्यानं 2 पालिका कर्मचार्‍यांचा मृत्यू तर 5 जण जखमी\nIPL 2020 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, कॅप्टन रोहित शर्मा पडला आजारी, पोलार्डनं दिले अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/donations-prime-ministers-fund-rajiv-gandhi-foundation-said-jp-nadda-313114", "date_download": "2020-10-20T12:36:01Z", "digest": "sha1:K4VT7FFDEI5U3T72COVW2YFDQXMBLWKK", "length": 15998, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "जनतेच्या घामाचा पैसा राजीव गांधी फाउंडेशनकडे वळवला; भाजपचा काँग्रेसवर गंभीर आरोप - Donations from the Prime Minister's Fund to the Rajiv Gandhi Foundation said jp nadda | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nजनतेच्या घामाचा पैसा राजीव गांधी फाउंडेशनकडे वळवला; भाजपचा काँग्रेसवर गंभीर आरोप\nसंकटकाळात देशबांधवांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोशामधून (पीएमएनआरएफ) ‘यूपीए’च्या सत्ताकाळात राजीव गांधी फाउंडेशनला मोठी देणगी देण्यात आली, असा गंभीर आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी केला.\nनवी दिल्ली- संकटकाळात देशबांधवांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोशामधून (पीएमएनआरएफ) ‘यूपीए’च्या सत्ताकाळात राजीव गांधी फाउंडेशनला मोठी देणगी देण्यात आली, असा गंभीर आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी केला. हा सारा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचा ठपका भाजपने ठेवला आहे.\nमोदीजी घाबरु नका, चीनने आपला भूभाग बळकावल्याचं जनतेला सांगा- राहुल गांधी\n‘‘देशातील जनतेच्या घामाचा पैसा, जो सार्वजनिक निधी आहे, तो एका घराण्याच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या संस्थेसाठी देणे हा गंभीर गैरव्यवहारच नव्हे, तर भारताच्या लोकांबरोबर केलेला तो फार मोठा द्रोह आहे,’’ असा हल्ला नड्डा यांनी चढवला आहे. मात्र, थेट पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील या प्रकरणातील नेमका किती पैसा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील या संस्थेकडे देणगी म्हणून वळवण्यात आला, याचा स्पष्ट खुलासा भाजपने आज तरी केलेला नाही.\n१९९३ मुंबई बॉम्बस्फोट : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे...\nचीन संकटाच्या मुद्द्यावर सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या काँग्रेसला भाजपने तेवढेच तिखट प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. नड्डा यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी या मुद्द्यावरून काँग्रेसला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले. याच राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून तब्बल ९० लाखांची देणगी २००४ - २००५ मध्ये मिळाल्याचा गौप्यस्फोट भाजपने काल केला होता. आता आपत्तीग्रस्त काळात मदतीसाठी असलेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील आणि देशाची संपत्ती मानल्या जाणाऱ्या या निधीतील पैसा काँग्रेसच्या या फाउंडेशनकडे वळवण्यात आल्याचे प्रकरण भाजपने बाहेर काढले आहे.\n अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; आता राज्यातील 'एवढ्या...\n‘पीएमएनआरएफ’ हा संकटकाळात देशवासीयांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेला सार्वजनिक निधी आहे. त्यातले पैसे ज्या राजीव गांधी फाउंडेशनकडे बेकायदा वळविले, त्याच्या अध्यक्ष कोण होत्या सोनिया गांधी. या फाउंडेशनमध्ये बसले कोण आहे सोनिया गांधी. या फाउंडेशनमध्ये बसले कोण आहे त्याच सोनिया गांधी, असं म्हणत नड्डा यांनी टीका केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सका���'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाळू नाही तर घरकुल उभारायचे कसे\nटेकाडी (जि.नागपूर) : डोक्यावर छप्पर टाकण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसेल, ज्या कुटूंबाची घर बांधण्याची ऐपत नाही, अशा कुटुंबीयांना घर बांधण्यासाठी...\nमिले बेसूर मेरा तुम्हारा…\nसमाजातील सज्जनशक्ती मौनात गेली, की अतिरेकी प्रवृत्तींचे बेसूर टिपेला पोचतात. मग प्रेमासारख्या उदात्त भावनेलाही गैरहेतू चिकटविले जातात. लोकांच्या मनात...\nतरुणाने शोधला प्लस्टिकला पर्याय; बांबूपासून तयार केल्या वस्तू; देशभरातून मोठी मागणी\nगडचिरोली : नक्षली सावटाखाली जीवन जगत असलेल्या आदिवासींना सरकारकडून अपेक्षा नाहीच. किंबहुना सरकारने आमच्यासाठी काही करावे, असे त्यांचे म्हणणे नाही....\nवाहनचालांकानो, पुलाच्या कामासाठी सांगवीतील वाहतूकीत बदल पर्यायी मार्गाचा करा वापर\nपिंपरी : सांगवी येथील ढोरे पाटील सबवे मधून औंध डी-मार्ट कडे जाणाऱ्या पुलाजवळ नवीन पुलाचे काम सुरू होणार आहे. या कामासाठी या परिसरातील वाहतुकीत...\nपंधरा वर्षांनी सुरू झाले जुनी सांगवीतील भाजी मार्केट\nजुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : येथील महापालिकेचे 75 गाळे असलेले राजीव गांधी भाजी मार्केट अखेर सुरू करण्यात आले. त्याचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते...\nअंबाजोगाईत मराठा समाजाचा विराट मोर्चा\nअंबाजोगाई (बीड) : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा, लाख मराठा अशा घोषणांनी शुक्रवारी (ता.१६) शहर परिसर दणाणला. मराठा आरक्षणाला स्थगिती...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/use-alternative-routes-due-change-traffic-route-sangvi-bridge-work-360258", "date_download": "2020-10-20T12:31:13Z", "digest": "sha1:NVTJ7TEPY5KJHSNXVNHMKDRBN6B2KZOZ", "length": 13704, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "वाहनचालांकानो, पुलाच्या कामासाठी सांगवीतील वाहतूकीत बदल! पर्यायी मार्गाचा करा वापर - Use alternative routes due to change traffic route in Sangvi for bridge work | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nवाहनचालांकानो, पुलाच्या कामासाठी सांगवीतील वाहतूकीत बदल पर्यायी मार्गाचा करा वापर\nसांगवी वाहतूक विभागाच्या हद्दीतील ढोरे पाटील सबवे मधून औंध डी मार्टकडे जाणारा पूल रविवारपासून (ता.17) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने जाणारे वाहनचालक राजीव गांधी पुलावरून औंध मार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतात.\nपिंपरी : सांगवी येथील ढोरे पाटील सबवे मधून औंध डी-मार्ट कडे जाणाऱ्या पुलाजवळ नवीन पुलाचे काम सुरू होणार आहे. या कामासाठी या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nसांगवी वाहतूक विभागाच्या हद्दीतील ढोरे पाटील सबवे मधून औंध डी मार्टकडे जाणारा पूल रविवारपासून (ता.17) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने जाणारे वाहनचालक राजीव गांधी पुलावरून औंध मार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतात. तसेच रक्षक चौकाकडून पिंपळे निलख-बाणेर मार्गेदेखील इच्छितस्थळी जाता येईल. तरी यामार्गाने जाताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.\nपिंपरी-चिंचवड : महापालिका विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच\n''वाहतूक बदलाबाबत नागरिकांनी वाहतूक कर्मचारी व वॉर्डन यांना सहकार्य करावे, ''असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.\nसततच्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे मोशीतील सोसायटीतील रहिवासी त्रस्त\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुसऱ्या पत्नीनं केली अत्याचाराची तक्रार; पहिल्या पत्नीनंही केला गुन्हा दाखल; पोलिसाची नाचक्की\nअमरावती : काही दिवसांपूर्वी आयुष्यात आलेल्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसाविरुद्ध अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर...\nदेशातील पहिली किसान एक्सप्रेस बनली ट्रेंड सेटर\nभुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेवर सुरु झालेली भारताची पहिली किसान रेल्वे आता ट्रेंड सेटर बनली आहे. कारण ती आता देवळाली आणि मुजफ्फरपूर दरम्यान...\nरोहित पवारांनी आणले न्यायालय इमारतीसाठी साडेदहा कोटी रूपये\nजामखेड ः तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 681.10 लक्ष रुपयांची मूळ प्रशासकीय...\nगडचिरोलीत नवरात्रोत्सवातही दारूची सर्रास विक्री सुरूच; मद्यपींचा आनंद द्विगुणित\nभामरागड (जि. गडचिरोली) : सध्या देशात नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असतानासुद्धा काही दारूविक्रेते छुप्या मार्गाने अवैध्यरीत्या दारू वाहतूक...\nनव्या विद्यापीठ कायद्यात होणार सुधारणा; डॉ. सुखदेव थोरातांच्या अध्यक्षतेखाली समिती\nनागपूर ः राज्य सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये दुरुस्तीची तयारी सुरू केली असून, त्यात बदल करण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ...\nमहापुराच्या तडाख्यात बार्शी तालुक्‍यातील पुलांची दुरवस्था; नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू\nमळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात परतीच्या पावसाने धूमशान घातल्याने हिंगणी प्रकल्प, ढाळे पिंपळगाव प्रकल्प, जवळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/social-solidarity-meeting-took-place-taloda-257438", "date_download": "2020-10-20T12:19:05Z", "digest": "sha1:OGVWGIVISV3FC2ST4ZKMSX4XDJWLWI54", "length": 16445, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "अहिंसेनेही स्वातंत्र्य मिळू शकते हे गाधींजींनी जगाला दाखविले - Social solidarity meeting took place in Taloda | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअहिंसेनेही स्वातंत्र्य मिळू शकते हे गाधींजींनी जगाला दाखविले\nतळोदा: सद्यस्थितीत देशातील सामाजिक समतोल ढासळला आहे त्यामुळे देशाला एकसंघ ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाची सर्व - धर्म समभाव ही विचारसरणी आणि पर्यायाने काँग्रेस पक्ष आवश्यक आहे. शांततेचा मार्गाने कुठलेही शस्त्र हातात न घेता अहिंसेनेही स्वातंत्र्य मिळू शकते हे संपूर्ण जगाला महात्मा गांधीजींनी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे यांनी केले.\nतळोदा: सद्यस्थितीत देशातील सामाजिक समतोल ढासळला आहे त्यामुळे देशाला एकसंघ ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाची सर्व - धर्म समभाव ही विचा���सरणी आणि पर्यायाने काँग्रेस पक्ष आवश्यक आहे. शांततेचा मार्गाने कुठलेही शस्त्र हातात न घेता अहिंसेनेही स्वातंत्र्य मिळू शकते हे संपूर्ण जगाला महात्मा गांधीजींनी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे यांनी केले.\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेसतफे आज शहरातील आदिवासी सांस्कृतिक भवनात सामाजिक एकता संमेलन झाले. त्यावेळी श्री. पानगव्हाणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, उपसभापती लता वळवी, नगरसेवक संजय माळी, माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, माळी समाजाचे अध्यक्ष अरविंद मगरे, साकऱ्या पाडवी, तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, माजी नगरसेवक सतीवन पाडवी, शेख अकबर शेख हिदायत, पंचायत समिती सदस्य सोनी पाडवी, सुमन वळवी व चंदनकुमार पवार आदी उपस्थित होते.\nआमदार भोळेंची सुपारी घेणारे अधिकारी आहेत तरी कोण\nराजाराम पानगव्हाणे पुढे म्हणाले की, राज्यामध्ये सत्तेचा वाटा काँग्रेसला मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाला बळ देण्यासाठी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. देशात व राज्यात स्वबळावर काँगेसचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत. काँग्रेसला राज्यात बावीस वर्षांनंतर के. सी. पाडवी यांच्या रुपाने आदिवासी विकास मंत्रीपद प्राप्त झाले आहे, पक्षवाढीस ते नक्कीच फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.\nपक्षाचा गतवैभवासाठी प्रयत्न करा\nमाजी मंत्री पद्माकर वळवी म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार व आचार सर्वांपर्यंत पोहचवावेत यांसाठी सामाजिक एकता संमेलन हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तळोदा हे सामाजिक एकतेचे आदर्श असे उदाहरण आहे. सत्तेचा समतोल साधण्यासाठी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी सीमा वळवी यांना अध्यक्षपदाची संधी दिली आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकमलनाथ यांच्यानंतर आता भाजप मंत्र्याची जीभ घसरली; काँग्रेस आक्रमक\nभोपाळ- मध्य प्रदेशचे मा���ी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी भाजपच्या महिला नेत्याबद्धल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने वाद निर्माण झालेला असताना...\n\"भाजपा नेत्यांनी पोकळ गप्पा मारण्यापेक्षा केंद्रातून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावा\"\nमुंबई, ता. 20: कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत...\nजयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं, \"थिल्लरपणा करू नये\" कमेंटवर दिलं रोखठोक उत्तर\nमुंबई : मान्सूनच्या परतीच्या प्रवासावेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा...\n; खडसे मुंबईला जाणार\nजळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्‍याची जोरदार चर्चा गेल्‍या काही दिवसांपासून सुरू...\nताकद दाखवल्याशिवाय राजकारणात काहीही मिळत नाही; असे का म्हणाले प्रफुल्ल पटेल\nनागपूर : ताकद दाखवल्याशिवाय राजकारणात काहीही मिळत नाही. मात्र, त्यासाठी आधी स्वतःला ताकद दाखवावी लागते. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत दहा-बारा...\n'तुमच्या पणजोबांनी तर चीनसमोर गुडघे टेकले, आम्ही हिंमतीने दोन हात करत आहोत'\nसीमेवर भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी एका मुलाखती दरम्यान काँग्रेसवर टीका केली आहे. 1962मध्ये आपली अनेक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/fruit-which-keeps-the-heart-eyes-and-digestion-healthy/", "date_download": "2020-10-20T11:42:56Z", "digest": "sha1:IMGZCEATUHXQUKMGPK2GZTICZOZXPLQC", "length": 10018, "nlines": 114, "source_domain": "arogyanama.com", "title": "fruit , which keeps the heart, eyes and digestion healthy|हृदय, डोळे आणि पचन निरोगी ठेवते 'हे' फळ", "raw_content": "\nहृदय, डोळे आणि पचन निरोगी ठेवते ‘हे’ फळ, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन- कमरखा (स्टारफळ) (fruit )मध्ये व्हिटॅमिन सी, ई, बी -6, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर आणि जस्त आढळतात. हे बर्‍याच आजारांपासून(fruit) संरक्षण करते.\n१) डोळ्यांची दृष्टी वाढवते\nमॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी 6 डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. सूज, वेदना, पाणी येणे आणि कमी दिसणे या सर्व समस्या कमी होतात. ह्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.\n२)स्ट्रोकचा धोका कमी होतो\nफॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी 9 आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयरोगापासून संरक्षण करतात. ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी करते. यासह हे हंगामी समस्या टाळते.\nबदाम तेलात शिजलेला कमरखा आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केसांना लावल्यास कोंड्यापासून आराम मिळतो.\nयामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोटातील समस्यांना आराम मिळतो. त्याचा प्रभाव अम्लीय असतो. गॅस आणि अपचनपासून आराम मिळतो. पोटाच्या इतर समस्याही टाळता येतात.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nचुकीच्या सवयींमुळे होऊ शकतो ‘कॅन्सर’, या 4 गोष्टी लक्षात ठेवा\nसिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसासह डोळयांनाही धोका \n जाणून घ्या याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’\nजीभ शरीरातील सर्वात मजबूत मांसपेशी, जाणून घ्या इतर ९ फॅक्ट्स\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्य��ने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\nहृदय, डोळे आणि पचन निरोगी ठेवते ‘हे’ फळ, जाणून घ्या\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/samsung-galaxy-m31s-gets-a-price-cut-of-rupees-3500-know-details/articleshow/78250430.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-20T12:09:26Z", "digest": "sha1:4ZCE6LT56F4UITHEKABOGU7BANOP3LZK", "length": 13612, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Samsung Galaxy M31s Price Cut : सॅमसंग हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nसॅमसंगचा प्रसिद्ध मिड रेंज स्मार्टफोन Galaxy M31s च्या किंमतीत तब्बल ३ हजार ५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी सॅमसंग चाहत्यांना मिळणार आहे.\nनवी दिल्लीः सॅमसंगचा प्रसिद्ध मिड रेंज स्मार्टफोन Galaxy M31s ला जबरदस्त किंमत कपात मिळाली आहे. अॅमेझॉनवर लिमिटेड टाइम डिले अंतर्गत या फोनला ३५०० रुपयांची सूट सोबत खरेदी करता येवू शकतो. सूट नंतर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीचा फोनची किंमत आता २४ हजार ९९९ रुपयांऐवजी २१ हजार ४९९ रुपये झाली आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत अॅमेझॉन इंडियावर २२ हजार ९९९ रुपयांऐवजी १९ हजार ४९९ रुपये झाली आहे.\nवाचाः Google Pay मध्ये आले टॅप टू पे फीचर, पाहा, कसा वापर करायचा\nया ऑफर्समध्ये खरेदी करू शकता फोन\nअॅमेझॉनवरून गॅलेक्सी Galaxy M31s ला एक्सचेंज ऑफर मध्ये १२ हजार २०० रुपयांपर्यंत फायदा होवू शकतो. जर या फोनला बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डवरून ईएमआय वर घेतल्यास तुम्हाला १५०० रुपयांचे तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे.\nवाचाः स्वस्त झाला रेडमीचा 20000mAh पॉवर बँक, जाणून घ्या नवी किंमत\nसॅमसंग Galaxy M31s चे वैशिष्ट्ये\nफोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा सुपर अमोलेड इनफिनिटी-O डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या फोनमध्ये Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. ड्यूल सिमच्या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.\nवाचाः Tecno Spark 6 Air चा जास्त स्टोरेजचा व्हेरियंट लाँच, जाणून घ्या किंमत\nफोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सरसोबत येणाऱ्या या फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.\nवाचाः Vi युजर्संना फ्री मध्ये मिळतोय 3GB डेटा, तुम्ही असे चेक करा\nवाचाः WhatsApp अपडेट करीत राहा, लवकरच मिळणार ५ जबरदस्त फीचर्स\nवाचाः रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लान, फक्त ३.५ रुपयांत १ जीबी डेटा\nवाचाः Vi ने आणला ३५१ रुपयांचा नवा प्लान, १०० जीबी हायस्पीड डेटा मिळणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nGalaxy F41 च्या लाँचिंग कार्यक्रमात सेलिब्रिटींची धमाल...\n अॅमेझॉनवर १० हजारांपेक्षा कमी किंमतीत बेस्...\nगुगलचा हा स्मार्टफोन ३० मिनिटात झाला आउट-ऑफ-स्टॉक...\nएअरटेलची जबरदस्त ऑफर, रिचार्जवर ५० टक्के कॅशबॅक...\nटाटा स्कायची जबरदस्त ऑफर, लाँग टर्म प्लानसोबत लँडलाइन सर्विस फ्री महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमोबाइलWhatsApp वेबवरून मिळणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची मजा\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nफॅशनज्वेलरीचं हटके डिझाइन शोधताय ऐश्वर्याचे ‘हे’ स्टायलिश दागिने पाहिले का\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nधार्मिक२ हजार वर्षांपूर्वीचे पाकमधील वैष्णो देवी शक्तीपीठ; वाचा, अद्भूत रहस्य\nमोबाइलNokia 225 आणि Nokia 215 भारतात लाँच, पाहा 4G फीचर फोन्सची किंमत\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगNavratra : प्रेग्नेंसीमध्ये साबुदाण्याचं सेवन करताय जाणून घ्या साबुदाणा सुरक्षित आहे की नाही\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये Kia ची धमाकेदार ऑफर, कार खरेदीवर १.५६ लाखांपर्यंत बचत\nकरिअर न्यूजनीट निकालाविरोधात याचिका; प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी\nआयपीएलकेदार जाधव, चावला यांच्यात कोणता स्पार्क दिसतोय; धोनीवर जोरदार हल्लाबोल\nजळगावभाऊ, तुम्ही बांधाल तेच तोरण; खडसेंच्या पोस्टरवरून कमळ गायब\nविदेश वृत्तअमेरिकेत वाद; कमला हॅरीस 'दुर्गा' रुपात तर, ट्रम्प 'महिषासुर'\nआयपीएलIPL2020: दिल्लीसाठी गूड न्यूज, पंजाबविरुद्धचा सामन्यापूर्वी धडाकेबाज खेळाडू संघात परतणार\nसिनेन्यूजतमाशा कलावंताना हवीय शेतकऱ्यांप्रमाणे मदत आणि आरक्षणही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/api/javascript/events.aspx", "date_download": "2020-10-20T11:42:41Z", "digest": "sha1:4GV5PGVCELRGVLJWB2GVQN66IZP4HTB7", "length": 13587, "nlines": 227, "source_domain": "mr.grabz.it", "title": "जावास्क्रिप्टसह स्क्रीनशॉट इव्हेंट आणि HTML रूपांतरण", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nजावास्क्रिप्ट सह स्क्रीनशॉट आणि HTML रूपांतरण इव्हेंट\nग्रॅबझिट बर्‍याच इव्हेंट्स उघडकीस आणते जे विकासकांना हुक करण्याची परवानगी देतात into स्क्रीनशॉट आणि कॅप्चर जनरेशन दरम्यान येऊ शकतात भिन्न अवस्था.\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना onfinish इव्हेंट स्क्रीनशॉट तयार झाल्यावर प्रदान केलेल्या ज��वास्क्रिप्ट फंक्शनला कॉल करते. हुक करणे intओ onfinish इव्हेंटसाठी आपण जावास्क्रिप्ट फंक्शन प्रदान करणे आवश्यक आहे जे ग्रॅबझिट द्वारे कॉल केले जावे.\nजावास्क्रिप्ट फंक्शन मध्ये एक असावा id पॅरामीटर, खाली आयडी मापदंड समान करेल id जावास्क्रिप्ट कॉलद्वारे घेतलेला स्क्रीनशॉट. चा एक संभाव्य वापर id या जुळणीसह स्क्रीनशॉट डाउनलोड करण्यासाठी सर्व्हर-साइड कोडवर कॉल करण्यासाठी AJAX चा वापर करणे असे काहीतरी करणे पैरामीटर असू शकते id आपल्या वेब सर्व्हरवर, जेणेकरून आपल्याकडे क्लायंट-साइड जावास्क्रिप्टमध्ये व्युत्पन्न केलेल्या सर्व स्क्रीनशॉटची नोंद आहे.\nया फंक्शनचा आणखी एक उपयोग म्हणजे स्क्रीन अ‍ॅनिमेशनमध्ये लपविणे किंवा दर्शविणे किंवा स्क्रीनशॉट एकदा लोड झाल्यानंतर, इतर वेब पृष्ठे वैशिष्ट्ये सक्रिय करणे.\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना onstart जेव्हा स्क्रीनशॉटने प्रक्रिया सुरू केली तेव्हा इव्हेंट प्रदान केलेल्या जावास्क्रिप्ट फंक्शनला कॉल करते. हुक करणे intओ onstart इव्हेंटसाठी आपण जावास्क्रिप्ट फंक्शन प्रदान करणे आवश्यक आहे जे ग्रॅबझिट द्वारे कॉल केले जावे.\nऑनफिनिश प्रमाणेच, ऑनस्टार्ट जावास्क्रिप्ट फंक्शनमध्ये एक असावा id पॅरामीटर, खाली आयडी मापदंड समान करेल id स्क्रीनशॉट जो जावास्क्रिप्ट कॉलद्वारे घेतला जाईल.\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना onerror एखादी त्रुटी उद्भवते तेव्हा कार्यक्रम म्हणतात. हुक करणे into हा इव्हेंट खाली दर्शविल्याप्रमाणे, इव्हेंटला हाताळण्यासाठी असे कार्य प्रदान करते.\nत्रुटी कार्यक्रम हाताळण्यासाठी आपण निर्दिष्ट केलेले जावास्क्रिप्ट कार्य असावे message आणि code खाली दर्शविल्यानुसार पॅरामीटर संदेश त्रुटीचा एक मजकूर स्पष्टीकरण आहे आणि कोड त्रुटीशी संबंधित एक संख्यात्मक कोड आहे.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/%20ajache-dinvishesh-9-august-20.html", "date_download": "2020-10-20T11:00:57Z", "digest": "sha1:DSCHI3ERKQHWJ37XXJQ4EKSKIXISA5Q2", "length": 7372, "nlines": 89, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - ९ ऑगस्ट", "raw_content": "\nHomeऑगस्टदैनंदिन दिनविशेष - ९ ��गस्ट\nदैनंदिन दिनविशेष - ९ ऑगस्ट\n११७३: पिसाच्या मनोर्‍याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.\n१८९२: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.\n१९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.\n१९४५: अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.\n१९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.\n१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.\n१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.\n१९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.\n२०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.\n१७५४: वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १८२५)\n१७७६: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै १८५६)\n१८९०: संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: ४ आक्टोबर १९२१)\n१९०९: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९९२)\n१९२०: घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी कृ. ब. निकुम्ब यांचा जन्म.\n१९७५: भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा जन्म.\n१९९१: अभिनेत्री व मॉडेल हंसिका मोटवानी यांचा जन्म.\n११७: रोमन सम्राट ट्राजान यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर ५३)\n११०७: जपानी सम्राट होरिकावा यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १०७८)\n१९०१: मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचे निधन.\n१९४८: हुगो बॉस कानी चे संस्थापक हुगो बॉस यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८८५)\n१९७६: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४)\n१९९६: जेट इंजिन चे शोधक फ्रॅंक व्हाटलेट यांचे निधन. (जन्म: १ जुन १९०७)\n२००२: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९१८)\n२०१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१५)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/hathras-rape-case-up-government-affidavit-supreme-court-on-victim-death/221790/", "date_download": "2020-10-20T12:01:45Z", "digest": "sha1:QITGFCOJOBW5NEA476UVUIFZZVAUR3UY", "length": 15019, "nlines": 124, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Hathras rape case : up government affidavit supreme court on victim death", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Hathras Rape Case : उत्तर प्रदेश सरकारचे सर्वोच्च न्यायालयात गंभीर दावे\nHathras Rape Case : उत्तर प्रदेश सरकारचे सर्वोच्च न्यायालयात गंभीर दावे\nगेल्या काही दिवसांपासून देशभरातलं वातावरण उत्तर प्रदेशमधल्या हथरसमध्ये झालेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे (Hathras Rape Case) ढवळून निघालं आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सर्वच स्तरातून उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलीस यांच्यावर टीका केली जात आहे. पीडितेचा मृतदेह रात्रीच्या अंधारात जाळणे, पीडितेच्या नातेवाईकांवर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकणे आणि पीडितेच्या कुटुंबीयांना माध्यमांना भेटू न देणे अशा प्रकारांमुळे उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकार देशभरात बदनाम होत असतानाच आता या प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणीदरम्यान उत्तर प्रदेश सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गंभीर दावे करण्यात आले आहेत. पीडितेचं कुटुंब आणि आरोपी यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य असल्याचा दावा यात करण्यात आलेला आहे. तसेच, ३ वेळा पीडितेचा जबाब नोंदवण्यात आल्याचं देखील प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या प्रतिज्ञापत्रामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.\n१. काही लोकं पीडितेचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन हिंसक कारवाया करण्याचा कट करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. म्हणून पीडितेच्या मृतदेहावर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले.\n२. सोशल मीडिया, प्रसार माध्यमं आणि राजकीय पक्षांचा एक गट जातीय ��िंसा आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न करत होते.\n३. १४ सप्टेंबरला पीडिता स्वत:, तिचा भाऊ आणि तिची आई पोलीस स्थानकात आले होते. संदीपने (प्रकरणातील प्रमुख आरोपी) पीडितेला मारण्याचा प्रयत्न केला, तिचा गळा दाबला अशी तक्रार त्यांनी केली. या दोन्ही कुटुंबांचं जुनं वैमनस्य आहे. २००२-०३ मध्ये पीडितेच्या आजोबांच्या तक्रारीवरून संदीपला एक वर्ष तुरुंगवास देखील झाला होता.\n४. पीडितेला त्यानंतर अलिगढ मेडिकल हॉस्पिटलला उपचारांसाठी दाखल केलं. तिचा मणका फ्रॅक्चर झाल्याचं आणि ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याचं तिथे दिसून आलं. २८ सप्टेंबरपर्यंत तिथेच उपचार सुरू होते.\n५. यादरम्यान १९ सप्टंबरला पीडितेचा दुसऱ्यांदा जबाब घेण्यात आला. यामध्ये संदीपनं तिच्यासोबत छेडछाड केल्याचं पीडितेनं सांगितलं. यावेळी FIR मध्ये छेडछाडीचं कलम जोडण्यात आलं. त्याला लागलीच अटक देखील करण्यात आली.\n६. २२ सप्टेंबरला पुन्हा एकदा कुटुंबीयांच्या विनंतीवरून पीडितेचा जबाब तिसऱ्यांदा नोंदवण्यात आला. यावेळी पीडितेने तिच्यावर सामुहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याचं सांगितलं. आधीच्या जबाबावेळी पुरेशी शुद्धीत नसल्यामुळे तेव्हा बलात्काराबद्दल सांगितलं नसल्याचं पीडितेनं सांगितलं. पोलिसांनी सामुहिक बलात्काराचं कलम जोडत संदीप, लवकुश, रवी आणि रामू या चौघांना अटक केली.\n७. २२ सप्टेंबरलाच पीडितेची आरोग्य तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात सामुहिक बलात्काराचे पुरावे मिळाले नाहीत. त्यानंतर तिचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले.\n८. २८ सप्टेंबरला पीडितेला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, २९ सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला.\n९. पीडितेचा पोस्टमार्टम सुरू होताच माजी खासदार उदितराज, भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आणि काँग्रेस-आपचे काही नेते हॉस्पिटल आवारात पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मृतदेह (Deadbody) ताब्यात न घेण्याबद्दल नातेवाईकांना गळ घालू लागले. तिथे जवळपास ४०० लोकं जमा झाली. शेवटी रात्री ९ वाजता पीडितेचा मृतदेह गावी नेण्यात आला.\n१०. रात्री १ वाजता मृतदेह तिच्या गावी हथरसला पोहोचला. तिथे आधीपासूनच २०० ते ३०० लोकं जमा झाले होते. त्यांनी रुग्णवाहिका थांबवली आणि अंत्यसंस्कार करू न देण्याबाबत बोलू लागले. रात्री २.३० वाजेपर्यंत मृतदेह परिवारासोबतच ह��ता.\n११. काही लोकं यावरून जातीय हिंसा भडकवण्याची शक्यता असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. तसेच, दुसऱ्या दिवशी सकाली मोठ्या संख्येने तिथे गर्दी जमू शकते असंही समजलं. शिवाय बाबरी मशिदीसंदर्भात निकाल येणार असल्यामुळे सगळेच हाय अलर्टवर (High Alert) होते. पीडितेचा मृत्यू होऊन २० तास उलटले होते. मात्र, तेव्हाच काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मृतदेह ताब्यात न घेण्याबाबत कुटुंबीयांना भरीस पाडू लागले. शेवटी पूर्ण विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पीडितेचे कुटुंबीय देखील तिथे उपस्थित होते.\n१२. सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी हा सगळा कट रचला जात आहे. जेणेकरून तपास खंडित व्हावा आणि पीडितेला न्याय मिळू नये. सरकारविरोधात चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात १९ खटले दाखल करण्यात आले आहेत.\nया प्रतिज्ञापत्रात काही राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची देखील नावे सादर करण्यात आली आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nराजस्थान रॉयल्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकर्करुग्णांना संत गाडगेबाबा धर्मशाळेचा आधार\nऑक्टोबर हा ‘स्तन कर्करोग’ जनजागृतीचा महिना\nPhoto: सत्तेत नाही, तरीही जनतेचा राज ठाकरेंवर विश्वास\nPhoto : अमृता फडणवीस याचं नवं फोटोशूट\nसावळ्या रंगावरुन ट्रोल झाल्यानंतर सुहान खान पुन्हा आली चर्चेत\nPhoto : हाथरस प्रकरणी चैत्यभूमीत निदर्शने\nबबड्याच्या आईची कोरोनावर मात; बबड्या खुश\nPhoto: पहिल्या महायुद्धानंतर आला होता कोरोनासारखा जीवघेणा व्हायरस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/serious-consequences-if-police-recruitment-is-not-postponed/", "date_download": "2020-10-20T11:05:48Z", "digest": "sha1:QNXITYG7KWVOZRI5Y756TNUPGFSZ7NQQ", "length": 11406, "nlines": 88, "source_domain": "www.mh13news.com", "title": "पोलीस भरती स्थगित न केल्यास गंभीर परिणाम – मराठा क्रांती मोर्चा | MH13 News", "raw_content": "\nपोलीस भरती स्थगित न केल्यास गंभीर परिणाम – मराठा क्रांती मोर्चा\nपोलीस भरती स्थगित न केल्यास गंभीर परिणाम – मराठा क्रांती मोर्चा\nसोलापूर -: मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने मराठ्याचे शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणात कधीही भरून न येणारे नुकसान झालेले आहे. त्यामु़ळे मराठा युवकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला असून याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र भर उमटत आह���त. असे असतानाही गृह विभागाने जवळपास 12500 पोलीस भरती काढून मराठ्यांच्या जख्मेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. गृह खात्याच्या या निर्णयामुळे मराठा युवकांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत पोलीस भरतीसह, महाराष्ट्रात कोणतीही नोकर भरती करू नये, असे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.\nमहाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करून मराठ्यांना जाणीवपूर्वक चिथावण्याचा व डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांमुळे मराठा युवकांत शासनाविषयी मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला असून याचा कधी उद्रेक होईल सांगता येणार नाही. त्यामुळे शासनाने पोलीस भरतीसह, महाराष्ट्रातील सर्वच भरती प्रक्रियेस तातडीने स्थगिती द्यावी. तसेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील एस.ई.बी.सी. प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम ठेवून त्यांची या वर्षाची शैक्षणिक फी शासनाने भरावी. तसेच मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल होईपर्यंत नियोजित पोलिस भरती व महाराष्ट्रातील सर्वच पदांच्या नोकर भरतीस तातडीने स्थगिती देण्याची आग्रही मागणी करण्यात आली.\nमराठा समाजाचा विरोध डावलुन पोलीस भरती केल्यास शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण, दास शेळके, सुनील रसाळे, नाना मस्के, श्रीकांत घाडगे, अमोल शिंदे, महेश धाराशिवकर, योगेश पवार, बाळासाहेब गायकवाड, राम गायकवाड, संजय शिंदे, विशाल भांगे, विजय पोखरकर, शेखर फंड, संजय पारवे, शिरीष जगदाळे, रतिकांत पाटील, निलेश शिंदे, विष्णु माने, नागेश घोरपड़े, जयवंत सुरवसे, अनिल मस्के, यांसह असंख्य मराठा युवक उपस्थित होते.\nNextतर...महापालिका मालामाल ; जुनी मिलच्या शेकडो कोटींच्या जागेवर सोडले पाणी -वाचा सविस्तर »\nPrevious « शहरात Active रुग्ण 818 ; बरे झाले 6486 आजचे पॉझिटिव्ह 40 तर....\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअस्सल भान | ‘या’ मोबाइल विक्रेत्याने व्यसनाधीन ग्राहकांना केली दुकानबंदी ; वाचा हटके बातमी…\nकेंद्राच्या आयुष मंत्रालयावर डॉ. शिवरत्न शेटे यांची नियुक्ती\nसोलापूर | तब्बल 48 तासानंतर सूर्यनारायण दर्शन ;महिला वर्ग सुखावला\nAction | ‘अवैध धंद्यां’ना तालुक्यात कुठेही थारा नाही : पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nMH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nMH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nMH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nMH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nसोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/08/805/", "date_download": "2020-10-20T10:57:50Z", "digest": "sha1:26KM7W26KE2AU7QCKA6QOVCKVTHQUQBC", "length": 46135, "nlines": 129, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "वैदिकांच्या हिंसक तत्त्वज्ञानाला अवैदिकांचे अहिंसक उत्तर – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nवैदिकांच्या हिंसक तत्त्वज्ञानाला अवैदिकांचे अहिंसक उत्तर\nवैदिकांच्या हिंसक तत्त्वज्ञानाला अवैदिकांचे अहिंसक उत्तर\nसुभाष थोरात - 9869392157\nविषमतेविरुद्ध आवाज उठवणार्‍या, विद्रोह करणार्‍या कष्टकरी समूहाच्या विरोधात शोषक वर्गाकडून कायम हिंसेचा आधार घेतला गेला. ती प्रथा आजतागायत सुरू आहे; पण केवळ दमन करून विद्रोह थांबवता येत नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यासाठी दमन यंत्रणेला नैतिकता पुरवणारा धर्म, तत्त्वज्ञान अस्तित्वात आले. लोकांवर ते लादले गेले. राजाकडून किंवा पुरोहित वर्गांकडून होणार्‍या हिंसेला नैतिक मानण्यात आले; तर शोषण, अन्यायाविरुद्ध होणार्‍या प्रतिहिंसेला अनैतिक ठरवण्यात आले. हिंसा सत्ताधारी वर्गाचे अभिन्न अंग आहे. सत्ताधारी वर्गाची सत्ता टिकवण्याची ती गरज आहे. राजा देवाचा अंश आहे. राजांची हत्या हे महापाप आहे; तसेच देवाच्या पुजार्‍याची हत्या महापाप आहे.\nहिंसा आणि अहिंसेबद्दलची चर्चा एका अर्थाने सनातन आहे. नागरी समाज अस्तित्वात आल्यापासून यावर चर्चा सुरू आहे. एक तत्त्व म्हणून हिंसेचे कधीच नैतिक समर्थन होऊ शकत नाही आणि अहिंसा ही मानवी जीवनातील एक चिरंतन मूल्य म्हणून कायम समर्थनीय आहे. असे असले तरी आदिम समाजापासून आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने, प्रगत विज्ञान आणि समृद्ध समाजातही हिंसेचे अस्तित्व अबाधित आहे. इतकेच नव्हे, तर ते अधिक क्रूर झाले आहे. अणुबाँबची निर्मिती हे त्याचेच निदर्शक आहे.\nआदिमानव आपल्या अस्तित्व रक्षणासाठी हिंसा करत होता, तर आताचा आधुनिक मानव आपले सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक हितसंबंध रक्षण करण्यासाठी हिंसेचा आधार घेताना दिसतो, याचा अर्थ हिंसेची कारणे केवळ नैतिकतेत शोधता येत नाहीत, तर भौतिक हितसंबंधात आपल्याला शोधता येतात. उदाहरणार्थ पहिले आणि दुसरे महायुद्ध का झाले, याची जी कारणं दिली जातात, ती फार वरवरची आहेत. त्याच्या मुळाशी खरी कारणं आहेत, ती जगाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी विकसित देशांमध्ये असलेली स्पर्धा. त्या स्पर्धेची परिणती आपल्याला महायुद्धामध्ये झालेली दिसून येते. आदिम समाजामध्ये प्रतिकूल निसर्गाच्या विरोधात मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी मनुष्यप्राण्याला हिंसेचा आधार घ्यावा लागला, त्याच्यापेक्षा बलाढ्य असणार्‍या प्राण्यांविरुद्ध त्याला हिंसक व्हावे लागले. ही परिस्थितीने लादलेली हिंसा होती. पुढे टोळी समाजात हिंसेचा अधिक विस्तार झाला. एक टोळी दुसर्‍या टोळीला पूर्ण नष्ट करत असे. अन्नाअभावी तर नरमांस भक्षण होत असे. पुढे शेतीचा शोध लागल���यानंतर समाज एके ठिकाणी स्थिर होऊ लागला. शेतीसाठी श्रमाची गरज निर्माण झाली आणि एक टोळी दुसर्‍या टोळीला आता नष्ट न करता गुलाम म्हणून शेतीच्या कामात वापरू लागली. यातून गुलामगिरीच्या प्रथेने आकार घेतला. शेतीतून निर्माण होणार्‍या आणि समाजाला पुरून उरलेल्या वरकड संपत्तीवर अधिकार कोणाचा, हा प्रश्न त्यातून निर्माण झाला. भयप्रद निसर्गातील घटनांचा अर्थ लावण्यासाठी, निसर्गाच्या कोपाला किंवा समाजात पसरणार्‍या साथीच्या रोगांना आवरण्यासाठी जे काही निसर्गविधी अस्तित्वात आले होते आणि हे काम जे लोक करत होते, त्यांनी या संपत्तीवर अधिकार सांगायला सुरुवात केली, त्या लोकांना या विधीमुळे पावित्र्य बहाल केले जात असे. यातूनच पुरोहित वर्ग, धर्म अस्तित्वात आले आणि नंतर संपत्ती वाढवण्यासाठी आणि तिचे रक्षण करण्यासाठी म्हणून राज्यसंस्था अस्तित्वात आली. यातूनच माणसांचे माणसांकडून शोषण सुरू झाले आणि आर्थिक, सामाजिक विषमतेची बीजे रोवली गेली.\nया विषमतेविरुद्ध आवाज उठवणार्‍या, विद्रोह करणार्‍या कष्टकरी समूहाच्या विरोधात शोषक वर्गाकडून कायम हिंसेचा आधार घेतला गेला. ती प्रथा आजतागायत सुरू आहे; पण केवळ दमन करून विद्रोह थांबवता येत नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यासाठी दमन यंत्रणेला नैतिकता पुरवणारा धर्म, तत्त्वज्ञान अस्तित्वात आले. लोकांवर ते लादले गेले. राजाकडून किंवा पुरोहित वर्गांकडून होणार्‍या हिंसेला नैतिक मानण्यात आले; तर शोषण, अन्यायाविरुद्ध होणार्‍या प्रतिहिंसेला अनैतिक ठरवण्यात आले. हिंसा सत्ताधारी वर्गाचे अभिन्न अंग आहे. सत्ताधारी वर्गाची सत्ता टिकवण्याची ती गरज आहे. राजा देवाचा अंश आहे. राजांची हत्या हे महापाप आहे; तसेच देवाच्या पुजार्‍याची हत्या महापाप आहे.\nआपल्याकडे त्यातूनच ब्रह्महत्या हे महापाप मानले गेले आहे. पेशवाईत ब्रह्महत्येला देहांत प्रायश्चित आहे, असे ठणकावून सांगणारे राम शास्त्रींचे कौतुक होताना दिसते; परंतु राम शास्त्रीच्या या दृष्टिकोनात वर्णवर्चस्वाचे मूल्य दडले आहे, हे संगितले जात नाही. भारतात एकाच वेळी अनेक सामाजिक व्यवस्था नांदताना दिसतात. आदिवासी समाजाचे अस्तित्व हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. आजही मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज भारतात टिकून आहे. भांडवलशाही आल्यानंतरही यामध्ये फरक पडलेला नाही. कारण भांडवलशाहीमध्ये विकासाचे तत्त्व हे विषम विकासाचे तत्त्व असते; शिवाय आपल्याकडे भांडवलशाही वरून लादली गेली आहे. मुंबई, कोलकत्ता, चेन्नई शहरांमध्ये जो विकास झालेला आहे किंवा या राज्यांमध्ये तो विकास झालेला आहे, तसा औद्योगिक विकास इतर राज्यांमध्ये झालेला नाही. याची कारणे भांडवलशाहीच्या विषम विकासाच्या वृत्तीमध्ये दडलेली दिसतात. जिथे भांडवलाच्या विकासाला विकसित होण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसते, अशाच ठिकाणी हा विकास होतो. त्यामुळे ईशान्य, मध्य भारत हा औद्योगिक विकासापासून पूर्ण मागासलेला राहिला आहे. या मागासलेपणाचा परिणाम अजूनही मध्ययुगीन जातिव्यवस्था प्रधानमूल्य कायम राहण्यात होतो. जातिव्यवस्थेला पुन्हा-पुन्हा जन्म देणारी आर्थिक हितसंबंधांची, जमीन संबंधांची व्यवस्थाही कायम राहते. आपल्याकडे लिखित इतिहासाचा पूर्ण अभाव आहे. सम्राट अशोकाने लुम्बिनी येथे कोरलेला शिलालेख ‘येथे शाक्यमुनी गौतमाचा जन्म झाला’ हाच काय तो पहिला लिखित पुरावा. त्यामुळे ऐतिहासिक मांडणी सुसंगत आणि सलग करण्याला मर्यादा पडतात; परंतु सनातन वैदिक धर्माचा पुरस्कार करणारी रामायण, महाभारत किंवा पुराणे आणि या सगळ्यांचा पाया असलेले वेदांताचे तत्त्वज्ञान त्यातून आपल्याला वैदिक, अवैदिक संघर्षाचा वेध घेता येतो. सनातन वैदिक संस्कृती कर्मवादावर आधारलेली आहे. या जन्मात वर्णव्यवस्थेने, जातिव्यवस्थेने कर्म सांगितले आहे, ते कर्म चांगल्या पद्धतीने पार पाडणे म्हणजे पुढील जन्म हा चांगल्या वर्णात, जातीत होतो, अशी ढोबळ मांडणी दिसून येते. जे वर्णव्यवस्था, जातिव्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी हे तत्त्वज्ञान जन्माला आले आहे. यामध्ये श्रेष्ठ मानल्या जाणार्‍या जातीला शूद्र समजलेल्या जातींच्या लैंगिक शोषणापासून त्यांना ठार मारण्याचे पूर्ण अधिकार देऊन ठेवले आहेत.\nपुण्यामध्ये पेशवाई, ब्रिटीश राजवट सुरू झाल्यानंतर ब्राह्मणांकडून दलिताची हत्या होते, तेव्हा ब्राह्मणांना अटक केली जाते, तेव्हा एकंदरच ब्राह्मण ज्ञातीला आश्चर्य वाटते. त्यांचा युक्तिवाद असतो की, आम्हाला आमच्या धर्माने अधिकार दिला आहे. तुमची लुडबूड, धर्मांमध्ये हस्तक्षेप आहे. याचा अर्थ हिंसेचे समर्थन हा या तत्त्वज्ञानाचा पाया आहे, जो आपल्याला रामायणातून-महाभारतातून-पुराणातून दिसून येतो, ही महाकाव्यं आणि सगळ्या पुराणांतून ब्राह्मण ज्ञातीच्या श्रेष्ठत्वाचा गौरव करणारी समाजावर त्यांचे श्रेष्ठत्व ठसवणारी आणि त्यासाठी नैतिक समर्थन करणारी मांडणी दिसून येते. अनेक असुरांच्या हत्या, रावणाची बहीण त्रुटिकाची हत्या, महाबली वालीची हत्या, त्याचे नैतिक समर्थन आपल्याला दिसून येते; तसेच महाभारतामध्ये नागवंशाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण खांडववन जाळले जाते; तसेच आपल्या नातेवाईकांची हत्या करायची की नाही, या संभ्रमात पडलेल्या अर्जुनाला हिंसेची प्रेरणा देणारे तत्त्वज्ञान मांडले जाते.\nया पार्श्वभूमीवर अहिंसेचे तत्त्वज्ञान हे बुद्ध आणि महावीर आणि चार्वाकाकडून येते म्हणजे अवैदिक प्रवाहाकडून पुढे येते. इथे हे नमूद केले पाहिजे की, सनातन-वैदिक तत्त्वज्ञान एक शोषक जात-वर्गाचे तत्त्वज्ञान आहे, तर बुद्ध, महावीर, चार्वाक यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे शोषितांचे, शेतकरी वर्गाचे आणि एकंदरीतच कष्टकरी वर्गाचे आहे. भारतात अहिंसेचे तत्त्वज्ञान बुद्ध, महावीरांकडून पुढे येते, तेही एका विशिष्ट भौतिक परिस्थितीत. बुद्ध, महावीर हे त्यावेळच्या छोट्या-छोट्या गणराज्यांचे राजकुमार होते. ही गणराज्ये शेतीव्यवस्थेवर आधारलेली होती आणि शेतीचा विकास त्यावेळी सुरू होता. त्यासाठी बैल-वासरे हे पशुधन उपयोगाचे होते, गरजेचे होते; परंतु यज्ञसंस्कृतीमध्ये त्यांची कत्तल होत असे. या गरजेतूनच शेती व्यवसायासाठी निगडित असलेले हे राजकुमार पुढे आले आणि त्यांनी यज्ञसंस्कृतीला, वैदिक संस्कृतीला विरोध केला आणि हे अहिंसेचे तत्त्व पुढे आणले आणि जनतेने त्याला अर्थातच प्रचंड पाठिंबा दर्शवला. वेगवेगळे राजे-महाराज यांनी बौद्ध, जैन धर्म स्वीकारून यज्ञसंस्कृती आणि ब्राह्मणी वर्चस्ववादी संस्कृतीला विरोध सुरू केला. यातून श्रमशक्तीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि बौद्ध काळातच भारतात विज्ञान-तंत्रज्ञान कला-शिल्पकला यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. त्यानंतरच्या काळात तो कधीच झाला नाही. ज्या-ज्या वेळी सनातन वैदिक सत्तेवर आले, त्या-त्या वेळी देशाची, समाजाची पीछेहाट झाली आहे. पुरोहितांच्या ढेर्‍या वाढल्या आणि शेतकर्‍यांची पोटे कर्मकांडी शोषणामुळे खपाटीला गेली. आजच्या वर्तमानातील तेच होत आहे.\nत्या काळाच्या मर्यादा, समाजविकासाच्���ा अवस्था लक्षात घेता बौद्ध, जैन धर्म शोषण नष्ट करू शकत नव्हते, राज्यसंस्था नष्ट करू शकत नव्हते. पुढे-पुढे हे धर्मच राजाश्रयी बनले आणि पुरोहितशाहीसारखे शोषक झाले. त्यामुळे समाजावरील त्यांचा प्रभाव ओसरत गेला आणि पुन्हा सनातन वैदिक तत्त्वज्ञानाने उचल खाल्ली. अशा कमकुवत झालेल्या बौद्ध धम्माला, बौद्ध मताला शंकराचार्यांनी हरवले, असे म्हटले जाते. याबद्दल मार्क्सवादी विचारवंत डी. डी कोसंबी यांनी म्हटले आहे की, शंकराचार्यांचे एकंदर तत्त्वज्ञान पाहता शंकराचार्यांना बौद्ध मताचा ओ की ठो माहीत नव्हता, हेच दिसून येते. ही छोटी-छोटी गणराज्ये नष्ट होण्याचा आणि महाकाय साम्राज्य उदयाला येण्याचा हा काळ आहे. त्यामुळे राज्यसंस्थेच्या शोषणाला आणि हिंसेला मान्यता देणारे तत्त्वज्ञान यांना हवे होते. शेवटचा बौद्ध राजा बृहरथ याचा खून त्याचा सेनापती पुष्यमित्र शृंग करू शकतो, यातच सर्व काही आले. नंतर दिसून येते ती हिंसा आणि हिंसाच. 84 हजार बौद्ध विहारे नष्ट केली. बौद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्या. जैन मुनींचे डोके उकळत्या तेलात बुडवून त्यांना मारण्यात आले. हिंसा हे राज्यसत्तेचे अभिन्न अंग आहे आणि त्याला साथ देणारे तत्त्वज्ञान धर्म असेल, तर ते किती अमानवी होऊ शकते, हे आपण पुष्यमित्र शुंग आणि रामदेवराय या राजांच्या काळात पाहू शकतो.\nकोट्यवधींच्या संख्येने कष्टकरी असणार्‍या समाजाला अस्पृश्य ठरवून त्यांचे माणूसपण नष्ट करणे हे किती हिंसक आहे, याची कल्पना करता येत नाही आणि परत ‘महान’ संस्कृती म्हणून तुम्ही मिरवू शकता. हा हिंसक मनोवृत्तीचा कळस आहे. पुढे सनातन वैदिक तत्त्वज्ञानाच्या आधारे आपल्याला वेगवेगळ्या काळामध्ये जातिव्यवस्थेला आणि ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध करणार्‍या महापुरुषांची हत्या झालेले दिसून येते.\nसंत कबीर, चक्रधर स्वामी, बसवेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव या कोणाचाही मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला नाही. सनातन वैदिक संस्कृतीला कठोरपणे विरोध करणारे हे महानुभाव आहेत. या सगळ्यांच्या मरणामागे काही चमत्कृतीपूर्ण कथा आहेत. तार्किकदृष्ट्या विचार केला, तर त्यांचे काय झाले, हे सांगायची गरज नाही. संत तुकारामांच्या काळात आपण शिवछत्रपतींच्या राजवटीकडे येतो. ते जातिभेदविरोधी होते. गुन्हा केला असेल, तर ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा ठेवतो, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्यांच्याही मृत्यूबद्दल असाच प्रकार आहे. नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी काही लोकांना त्याबद्दल हत्तीच्या पायाखाली दिले असे म्हटले जाते. तीच गोष्ट ब्रिटीश राजवट आल्यानंतर महात्मा फुले यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवले जातात. पुढे राष्ट्रपित्याचा खून होतो. ही मालिका डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्यापर्यंत चालत येते आणि या चौघांचे मारेकरी आज सहा-सात वर्षेउलटून गेली, तरी सापडत नाहीत. गुजरातपासून दिल्लीपर्यंत झालेले दंगे आणि या सगळ्यांचे पाठीराखे सर्वांना माहीत आहेतच. वरील विवेचनावरून एक गोेष्ट स्पष्टपणे लक्षात येते, ती म्हणजे भारतामध्ये हिंसेचे समर्थन करणारी, तिचा वापर करणारी संस्कृती कोणती, तत्त्वज्ञान कोणते, याबद्दल दुमत असू नये. ज्यावेळी त्यांच्या संस्कृतीला, सत्तेला आणि तत्त्वज्ञानाला आव्हान मिळते, त्यावेळी प्रस्थापित व्यवस्था दोन पद्धतीने व्यक्त होते. एक शोषणाचा गाभा कायम ठेवून ती विरोधकांना काही तडजोडी करून सामावून घेते, उदाहरणार्थ – बुद्धाला विष्णूचा अवतार बनवते; दुसरा मार्ग म्हणजे ‘सदेह वैकुंठा’ला पाठवते.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हे प्रकृतीने ठणठणीत होते. अजून पंधरा-वीस वर्षे आरामात काम करू शकले असते आणि हेच तर धर्मांधांना नको होतं. त्यांचा धर्म धोक्यात आला होता. तीच गोेष्ट कॉम्रेड पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची. हे खून कोणी केले, त्याला तसा अर्थ नाही. हे खून ज्या विचारसरणीतून झाले, ती विचारसरणी जर कायम टिकून असेल, तर असे खून पडतच राहतील. खरी लढाई आहे त्या धर्मांध विचारसरणीविरुद्ध. जोपर्यंत राज्यसंस्था आहे, धर्मसंस्था आहे आणि माणसाकडून माणसाचे होणारे शोषण आहे, तोपर्यंत हिंसा नष्ट होणे कदापि शक्य नाही. पिळवणुकीवर आधारलेला समाज, त्या समाजाचे समर्थन करणारी संस्कृती आणि तत्त्वज्ञान हेच हिंसेचे मूळ आहे. हिंसा असा समाज अस्तित्वात आल्यापासून सुरू झाली. त्यामुळे या पिळवणुकीवर आधारलेला, सामाजिक, आर्थिक विषमतेने पोखरलेला समाज नष्ट झाल्याशिवाय हिंसा नष्ट होणार नाही.\nडॉ. दाभोलकर अभिवादन विशेषांक - ऑगस्ट 2020 ऑगस्ट 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रश��ंत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nविवेकवादाचा इतिहास आणि महत्त्व\n- टी. बी. खिलारे\nकोरोना के बाद स्वराज का अर्थ – योगेंद्र यादव\nहिरोशिमा आणि नागासाकीच्या स्मृती जागवताना…\n- डॉ. नितीन शिंदे\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nदेस की बात रवीश के साथ\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-10-20T12:49:29Z", "digest": "sha1:RAVUKLW5IQ2H2HPNOSCKZHZM6IVU5CRN", "length": 3521, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आनंद यादव यांचे साहित्य - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:आनंद यादव यांचे साहित्य\n\"आनंद यादव यांचे साहित्य\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१० रोजी १३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/16-companies-including-apple-samsung-foxconn-pegatron-approved-making-mobile-phones-india", "date_download": "2020-10-20T12:46:29Z", "digest": "sha1:45IM6RR7T23UZDLGWCQ5BD2B7SVRGJEF", "length": 15935, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "खूशखबर! सॅमसंग, फॉक्सकॉनसह 16 कंपन्यांना भारतात मोबाइल उत्पादनास परवानगी - 16 companies including apple Samsung foxconn pegatron approved for making mobile phones in india | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\n सॅमसंग, फॉक्सकॉनसह 16 कंपन्यांना भारतात मोबाइल उत्पादनास परवानगी\nया सर्व कंपन्या भारतात सुमारे 11 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत. यामुळे पुढील पाच वर्षांत 2 लाखांहून अधिक प्रत्यक्ष रोजगार तर सुमारे तीन पट अधिक अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत.\nनवी दिल्ली- रोजगार निर्मितीच्या दृष्टीने एक मोठी खूशखबर मोदी सरकारने दिली आहे. केंद्र सरकारने सॅमसंग, फॉक्सकॉन हनौई, पेगाट्रॉन, रायझिंग स्टार आणि विस्ट्रॉनसह 16 मोबाइल कंपन्यांच्या उत्पादन प्रस्तावांना परवानगी दिली आहे. या सर्व कंपन्या भारतात सुमारे 11 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत. यामुळे देशात लाखोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.\nयातील फॉक्सकॉन हनौई, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या कंपन्या भारतात अ‍ॅपल आयफोनचे उत्पादन करणार आहेत. अ‍ॅपल आणि सॅमसंगशिवाय भारतातील कंपन्यांच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये लावा, भगवती (मायक्रोमॅक्स), पडगेट इलेक्ट्रॉनिक्स (डिक्सन टेक्नॉलॉजी), यूटीएस नियो लिंक्स आणि ऑप्टिमसचाही समावेश आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पीएलआय योजनेअंतर्गत 16 कंपन्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.\nहेही वाचा- Gold Prices: भारतात सोने, चांदीच्या दरात घट; जागतिक बाजारपेठेतील दर स्थिर\nमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या माध्यमातून कंपन्या पुढील पाच वर्षांत 2 लाखांहून अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर सुमारे तीन पट अधिक अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सरकार या योजने अंतर्गत मंजुरी मिळालेल्या कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात सुमारे 11 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार असल्याचेही केंद्र सरकारने म्हटले आहे.\nकाय आहे पीएलआय योजना\nकेंद्र सरकारने मोबाइल फोनच्या मोठ्याप्रमाणात उत्पादनाच्या हेतूने एक योजना सुरु केली आहे. या अंतर्गत 1 एप्रिलपासून प्रोत्साहन योजनेची (पीएलआय) सुरुवात झाली होती. यात भारतामध्ये मोबाइल उत्पादन केल्यास 5 वर्षांसाठी 4 टक्के ते 6 टक्केपर्यंत प्रोत्साहन रक्कम दिली जाईल, असे केंद्राने म्हटले आहे.\nहेही वाचा- म्हशीच्या पाठीवर बसून उमेदवार गेला अर्ज भरायला...\nया महत्त्वकांक्षी योजनेमुळे केवळ देशात लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार नाहीत तर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूकही भारतात होईल. त्यामुळे मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत सारख्या योजना प्रत्यक्षात येतील.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशातील पहिली किसान एक्सप्रेस बनली ट्रेंड सेटर\nभुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेवर सुरु झालेली भारताची पहिली किसान रेल्वे आता ट्रेंड सेटर बनली आहे. कारण ती आता देवळाली आणि मुजफ्फरपूर दरम्यान...\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात...\nगुजरातमध्ये एक लाख बाल मजूर; कामगार मंत्रालय करणार कारवाई\nअहमदाबाद- गुजरातमध्ये कपाशी बियाणाच्या शेतात सुमारे एक लाख ३० हजार बाल मजूर बेकायदा काम करीत असल्याचा दावा अहमदाबादमधील स्वयंसेवी संस्थेने केला आहे....\n चाकरमान्यांची प्रवासभाड्यात ट्रॅव्हल्सकडून लूट\nबिजवडी (जि. सातारा) : माणदेशातील आटपाडी, सांगोला, माण, म्हसवड, दहिवडी, फलटण, खटाव या भागातील बहुतांश लोक नोकरी-व्यवसायासाठी मुंबई महानगरात आहेत....\nइंडोनेशियन तरुणीने पुणेकर मित्राला गंडवले; खोट्या लोकेशनद्वारे मित्राची फसवणूक\nपाली ः आपल्या पुण्यातील मित्राला भेटण्यासाठी इंडोनेशियावरून एक तरुणी रविवारी (ता. 18) आली होती. मात्र उबेर चालकाने तिला पुण्याऐवजी सुधागड तालुक्‍...\nदाऊदचा विश्वासू इकबाल मिर्चीच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर टाच; ईडीची कारवाई\nमुंबई : दाऊदचा विश्वासू इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांशी संबंधीत सुमारे 23 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) टाच आणली आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/administrations-decision-restrict-transactions-baramati-320318", "date_download": "2020-10-20T12:48:21Z", "digest": "sha1:56HTKVZP344NLJ66YSGE37IBDIJR6S53", "length": 15036, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "बारामतीतमधील व्यवहारांबाबत झाला मोठा निर्णय; 'या' दिवसापासून होणार अंमलबजावणी - Administration's decision to restrict transactions in Baramati | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबारामतीतमधील व्यवहारांबाबत झाला मोठा निर्णय; 'या' दिवसापासून होणार अंमलबजावणी\nशहरात आज एकाच दिवशी कोरोनाचे 18 रुग्ण सापडल्यानंतर आता बारामतीतील व्यवहारांवर निर्बंध आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nबारामती : शहरात आज एकाच दिवशी कोरोनाचे 18 रुग्ण सापडल्यानंतर आता बारामतीतील व्यवहारांवर निर्बंध आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून (ता. 13) बारामतीतील सर्व व्यवहार सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंतच सुरु असतील अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.\nकाँग्रेसला बसणार मोठा धक्का\nदुपारी तीन नंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांना आपले व्यवहार बंद ठेवावे लागतील. बारामतीत आज एकाच दिवशी तब्बल 18 रुग्ण सापडले. लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेच्या संपर्कातील अनेक जण एकाच दिवशी पॉझिटीव्ह आल्याने बारामतीकरांचे आज धाबे दणाणले होते. त्या पार्श्वभूमीवर आज उपविभागीय अधिका-यांनी वरिष्ठ अधिकारी व पदाधिका-यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.\nदरम्यान, यात व्यवहारांवर दुपारी तीन वाजेपर्यंत मर्यादा आणण्याच्या निर्णयासह शहरातील व्हेंटीलेटर्सची सुविधा असलेल्या रुग्णालयांना ताब्यात घेण्याचीही प्रक्रीया उद्या राबवली जाणार असून, रुग्ण तपासणीसाठीही आता वेगळी प्रक्रीया राबविली जाणार आहे. एकदम तपासणीसाठी रुई येथे होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.\nआज झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी लॉकडाऊनची जोरदार मागणी केली. सामाजिक संसर्ग होऊन एकदम उद्रेक होऊ नये या साठी ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची गरज त्यांनी बोलून दाखविली. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अँड. सुधीर पाटसकर व अँड. भार्गव पाटसकर यांनीही बारामती लॉकडाऊनची मागणी केली आहे.\nपुणे, मुंबई बंद असल्याने बारामतीत लोक विविध वस्तू, कपडे, सोनेखरेदीसाठी मोठी गर्दी करीत आहेत, त्या मुळे बाहेरगावाहून ��ेणा-या लोकांमुळे शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबीकेबीएन रस्त्याने प्रवास करताय का मग ही बातमी नक्की वाचा\nवालचंदनगर : इंदापूर व बारामती तालुक्यातील मुसळधार पावसामुळे बारामती-कळंब-बावडा-नरसिंगपूर (बीकेबीएन) रस्त्यावरील पुलांची दुरावस्था झाली असून, पुलावरती...\nनिरुपयोगी आमदारांच्या यादीत तुम्ही सर्वांत वर : आमदार भालकेंची माजी पालकमंत्री देशमुखांवर टीका\nमंगळवेढा (सोलापूर) : राज्यातील सर्वांत निरुपयोगी आमदारांची यादी तपासली तर आपण सर्वांत वरच्या क्रमांकावर आहात, हे विसरू नका, अशी टीका आमदार भारत भालके...\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच बारामती दौरा, राजकीय रंग नको : खासदार बारणे\nवडगाव निंबाळकर : शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या पोचवणे हा दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. शिवसेना नेत्यांच्या बारामती...\nफेसबुक फ्रेंडने केला घात; तरुणीवर अत्याचार करून फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी\nपुणे : फेसबुकवरुन ओळख झालेल्या व्यक्तीने तरुणीशी मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याचबरोबर तरुणीचे अश्‍लील छायाचित्र काढून ते व्हॉटस्‌...\nबाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी : फडवणीस\nउंडवडी : \"अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करणे गरजेचे आहे.\" असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र...\nदेवेंद्र फडणवीसांची बारामतीत जोरदार बँटींग; म्हणाले पवार साहेबांना...\nबारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन मदतीची ग्वाही दिली आहे, केंद्र सरकार तर मदत करणारच आहे. ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/Corona-patients-cross-the-44000-mark-in-Kalyan-Dombivali", "date_download": "2020-10-20T11:16:22Z", "digest": "sha1:4RHV7RMYPQAIHOFPNZFKHNAAJMUQOPSF", "length": 20069, "nlines": 339, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ४४ हजारांचा टप्पा - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nकल्याण डोंबिवली कोरोना उपडते\nकल्याण डोंबिवलीत २३८ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७...\nकल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा...\nकल्याण डोंबिवलीत ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nव्हिव्होने त्यांच्या प्रायोजकतेच्या वचनबद्धतेतून...\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL...\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nजगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट\nनवी मुंबईतील नामांकित पत्रकार सावन आर वैश्य यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब...\nउद्योजग मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री....\nलोकनेते माननीय श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना...\nअहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची...\nपालघर जिल्हा महिला मोर्चा महामंत्री (जनरल सेक्रटरी)...\nपंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव...\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nनविमुंबईतील घणसोली मध्ये चोरांचा उच्छाद\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nसैन्य कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार...\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये दाखल\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...\nबाजी प्रभु देशपांडे शौर्य दिन.\nथोर भारतीय योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म...\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ४४ ह��ारांचा टप्पा\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ४४ हजारांचा टप्पा\n२८० नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू ४४,०६४ एकूण रुग्ण तर ८५७ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४०५ रुग्णांना डिस्चार्ज\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ४४ हजारांचा टप्पा\n२८० नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू\n४४,०६४ एकूण रुग्ण तर ८५७ जणांचा आतापर्यंत मृत्यू\nतर २४ तासांत ४०५ रुग्णांना डिस्चार्ज\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ४४ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या २८० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nआजच्या या २८० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४४,०६४ झाली आहे. यामध्ये ३४४४ रुग्ण उपचार घेत असून ३९,७६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २८० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ६४, कल्याण प – ६५, डोंबिवली पूर्व ८८, डोंबिवली प- ४८, मांडा टिटवाळा – ९, तर मोहना येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.\nडिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ४ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ८ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ११ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ५ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.\nAlso see : मुरबाडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेना पदनियुक्ती सोहळा संपन्न \nआधी ऊसतोड कामगारांच्या भाजी भाकरीचा प्रश्न सोडवा\nसराईत मोबाईल चोरट्याला खडकपाडा पोलिसांनी केली अटक\nआज नवी मुंबई मध्ये कोरोनाबधित 191 रुग्ण आढळले\nनवी मुंबई कोव्हीड -19 - दि. ६ जून २०२० रोजीचा तपशील अहवाल\nलॉक डाऊन मध्ये पहिल्या दिवसापासून मनसे अध्यक्ष माननीय राज...\nपिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स\nपिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स | PCMC corona updates\nपालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले इस्कॉनचे टेंडर...\nशेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा...\nकाळू धरण होऊ देणार नाही -आमदा��� किसन कथोरे \nसफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास...\nराज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या...\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nपोलिसांनी दयामाया न दाखवता दलित युवकावर केली मारहाण..\nमध्यप्रदेश मधील घुना शहराजवळ राजकुमार आहिरवार नामक या दलित युवकावर पोलिसांनी दयामाया...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा भोंगळ...\nपालिकेच्या स्पर्धांमधील पंच मानधनापासून वंचित.....\nरिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) यांनी सुशांतसिंग राजपूतच्या...\nबॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) यांनी जर तिच्याकडे काही लपले...\n वानवडी परिसरात भरदिवसा गोळीबार\nवानवडी परिसरात हांडेवाडी रस्त्यावर एका वाळू पुरवठादार तरुणावर अज्ञातांनी गोळीबार...\nपुणे जिल्हा कोरोना विषाणू सध्यस्थिती अहवाल\nपुणे जिल्हा कोरोना विषाणू 15 जून रोजी चा अहवाल\nनवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील समर्पित कोविड हॉस्पिटल व...\nनवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील समर्पित कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरची यादी.\nपुण्यात आज दिवसभरात 1106 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ\nऔरंगाबाद मध्ये धक्कादायक घटना... ५ जणांचा पाण्यात बुडून...\nnews of today : ९ तरुण कोबी काढण्यासाठी नाथनगर येथील शेतात गेले होते\nकल्याण डोंबिवलीत कोरोना मृतांनी ओलांडला ८०० चा टप्पा\n३३८ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू ४०,७५० एकूण रुग्ण तर ८०१ जणांचा आतापर्यंत मृत्यू...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nखासदार सुप्रिया ताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nकाय आणि कशाबद्दल असणार १ ऑगस्टपासून अंमलात येणारे नवे नियम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/Supriyatai-Sules-birthday", "date_download": "2020-10-20T11:41:12Z", "digest": "sha1:XU2S7WYE23RSGSCK4Y2ADTXCN2MISX5Z", "length": 16858, "nlines": 321, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "खासदार सुप्रिया ताई सुळे यांना वाढदिवस��च्या हार्दिक शुभेच्छा. - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nकल्याण डोंबिवली कोरोना उपडते\nकल्याण डोंबिवलीत २३८ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७...\nकल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा...\nकल्याण डोंबिवलीत ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nव्हिव्होने त्यांच्या प्रायोजकतेच्या वचनबद्धतेतून...\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL...\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nजगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट\nनवी मुंबईतील नामांकित पत्रकार सावन आर वैश्य यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब...\nउद्योजग मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री....\nलोकनेते माननीय श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना...\nअहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची...\nपालघर जिल्हा महिला मोर्चा महामंत्री (जनरल सेक्रटरी)...\nपंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव...\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nनविमुंबईतील घणसोली मध्ये चोरांचा उच्छाद\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nसैन्य कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार...\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये दाखल\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...\nबाजी प्रभु देशपांडे शौर्य दिन.\nथोर भारतीय योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म...\nखासदार सुप्रिया ताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nखासदार सुप्रिया ताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nबारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार ���ुप्रिया ताई सुळे यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा.\nखासदार सुप्रिया ताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nबारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया ताई सुळे यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा,शुभेच्छुक, समिर भाऊ निवंगुणे, राजा भाऊ निवंगुणे युवा मंच, आंबी.\nगालवान व्हॅलीमध्ये झालेल्या चकमकीत चीन सैन्यामध्ये मार्शल आर्ट फाइटर्सचा समावेश\nसरकारचा मोठा निर्णय, टिक टॉक सह 59 चिनी अ‍ॅपवर बंदी.\nनवी मुंबईतील नामांकित पत्रकार सावन आर वैश्य यांना वाढदिवसाच्या...\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजितदादा...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय...\nमहाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे...\nलोकनेते माननीय श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना वाढदिवसा...\nपालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले इस्कॉनचे टेंडर...\nशेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा...\nकाळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे \nसफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास...\nराज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या...\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nलोकल प्रवासासाठी ई- पास अनिवार्य\n२० जुलै पासून मुंबई मध्ये लोकल सेवा चालू करण्यात येणार आहे\nगुगल लवकरच डेबिट कार्ड लान्च करणार\nगुगल लवकरच डेबिट कार्ड लान्च करणार\nराज्यात बारावीचा निकाल ९०.६६ टक्के लागला.....\nबारावी परीक्षेचा निकाल दिनांक १४ / ०७ / २०२० गुरूवारी रोजी जाहीर झाला असून, राज्यातील...\nरायगड जिल्ह्याला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा\nनिसर्ग चक्रीवादळ: कोकणातल्या नुकसानीचा आढावा सुरू\nसमाजसेवक व पत्रकार डॉ.मुनीर तांबोळी यांना विधान परिषदेवर...\nदक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर यांची राज्यपाल यांच्याकडे...\nदि.: 26 ऑगस्ट, २०२० वार : बुधवार\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL 13 चे आयोजन...\nइंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या फ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) आयपीएल...\nउषकाल काल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या...\nआज कोकण सहकार्य दौरा दुसरा टप्पा\nशिवस��नेचे ज्येष्ठ माजी मंत्री अनिल राठोड (Shivsena former...\nशिवसेनेचे ज्येष्ठ माजी मंत्री आणि माजी आमदार अनिल राठोड (Shivsena former Minister...\nरुग्ण दाखल न केल्याने संतप्त नागरिकांनी केली रुग्णालयाची...\nपोलिसानी मारहाण व तोडफोड करणार्यांना गुन्हे दाखल करीत केली अटक.......\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nव्यंकटेश्वरा साखर कारखाना युनिट ३ लोहा, नांदेड येथील पहिल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/01/blog-post_791.html", "date_download": "2020-10-20T11:46:50Z", "digest": "sha1:I725R7ZAPJG6EP4UXU4TRTXB4DDKKQBG", "length": 6989, "nlines": 62, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "चंद्रपूर बुलेट्स सीपीएल चॅम्पियन", "raw_content": "\nHomeचंद्रपूरचंद्रपूर बुलेट्स सीपीएल चॅम्पियन\nचंद्रपूर बुलेट्स सीपीएल चॅम्पियन\nजेसीएल कप : व्हाईट एश उपविजेता\nलाईफ फ़ॉऊंडेशनच्या वतीने आयोजित सीपीएल क्रिकेट स्पर्धेच्या जेसीएल कपवर यंदा चंद्रपूर बुलेट्स संघाने दिमाखात नाव कोरले.\nरंगतदार अंतिम सामन्यात बलाढ्य व्हाईट अ‍ॅश संघाचा सात गडी राखून पराभव करीत चंद्रपूर बुलेट्सने ही स्पर्धा जिंकली. चंद्रपूर बुलेट्सला एक लाख ११ हजार १११ रुपये आणि चषक, तर उपविजेत्या व्हाईट अ‍ॅश संघाला ६६ हजार ६६६ रुपये आणि चषक प्रदान करण्यात आला. सकाळी११ वाजता अंतिम सामन्याला सुरुवात झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली.\nप्रथम फलंदाजी घेत व्हाईट अ‍ॅश संघाने निर्धारित २० षटकात ११७ धावा केल्या. हे माफक आव्हान चंद्रपूर बुलेट्स संघाने लीलया पार केले. पाच षटके आणि सात गडी राखून बुलेट्स संघाने दणदणीत विजय मिळवला. सीपीएलचे हे सहावे पर्व होते. यात पहिल्यांदाच पोलिस विभागाच्या चंद्रपूर बुलेट्स संघाने विजयी होण्याचा मान पटकावला. सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्याला अतिरिक्त पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत, वेकोलिचे महाप्रबंधक आभासचंद्र सिंग, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर,उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, जनता करिअर लाँचरचे लीलाधर खंगार, ज्येष्ठ पत्रकार सुनील देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी मनोगतात विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.\nही स्पर्धा पहिल्यांदाच टॅर्फ खेळपट्टीवर खेळवण्यात आली. टी-२० पद्धतीने खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले होते. सलग सतरा दिवस ही लेदारबॉल क्रिकेट स्पर्धा चालली. या स्पर्धेत मालिकावीर व्हाईट अ‍ॅशचा अजहर शेख, सामनावीर प्रवीण लांडगे, उत्कृृष्ट फलंदाज केवल आंबटकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जावेद, यष्टीरक्षक विशाल तांड्रा, गोलंदार वैभव नन्नावरे यांना रोख आणि चषक भेट देण्यात आले. सामन्यांचे आणि कार्यक्रमाचे संचालन मोंटू सिंग यांनी केले. आयोजनासाठी लाईफ फौऊंडेशनचे उपाध्यक्ष रोषण दीक्षित, आरीफ खान, सचिव सुनील रेड्डी, कोषाध्यक्ष बॉबी दीक्षित, सहकोषाध्यक्ष नाहीद सिद्दिकी, संघटन सचिव वसीम शेख, सहसचिव कमल जोरा, डॉ. किशोर भट्टाचार्य, शैलेंद्र भोयर, शहजाद सय्यद, हर्षद भगत, एजाज यांनी परिश्रम घेतले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/breaking-news/mumbai-power-blackout/224118/", "date_download": "2020-10-20T11:48:04Z", "digest": "sha1:5NPG5AZQJ2GVTYWZOYWYZHM3DJUA65L2", "length": 10037, "nlines": 110, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "मुंबई पॉवर ब्लॅकआऊट : एसएलडीसीची टाटा पॉवरला नोटीस | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी मुंबई पॉवर ब्लॅकआऊट : एसएलडीसीची टाटा पॉवरला नोटीस\nमुंबई पॉवर ब्लॅकआऊट : एसएलडीसीची टाटा पॉवरला नोटीस\nपॉवर ग्रीड कोलॅप्सच्या घटनेत तब्बल 14 तास मुंबईकरांना वेठीस धरणार्‍या टाटा पॉवरला महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने नोटीस पाठवली आहे. वीज यंत्रणेला जेव्हा विजेची गरज होती तेव्हा टाटा पॉवरचे वीज निर्मिती संच वीज पुरवठा करण्यास असमर्थ ठरल्यानेच ही नोटीस टाटा पॉवरला देण्यात आली आहे. त्यामध्ये कारणे दाखवा अशा आशयाची नोटीस स्टेट लोड डिस्पॅच सेंटर (एसएलडीसी) मार्फत टाटा पॉवरला देण्यात आली आहे.\nटाटा पॉवरच्या जलविद्य��त प्रकल्पातून तसेच औष्णिक प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू होण्यासाठी इतका वेळ का लागला असा सवाल एसएलडीसीमार्फत विचारण्यात आला आहे. जलविद्युत प्रकल्पाच्या वीज निर्मितीला तसेच औष्णिक वीज निर्मितीला वेळ लागल्यानेच यंत्रणेत वीज उपलब्ध होऊ शकली नाही. परिणामी एसएलडीसीला अनेक भागात भारनियमन करण्याची वेळ आली. वीज निर्मितीसाठी झालेल्या दिरंगाईबाबत विचारणा करत ही नोटीस पाठवली आहे. टाटा पॉवरची औष्णिक, गॅस आणि जलविद्युत प्रकल्प मिळून अशी 1377 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता आहे.\nपण या प्रकल्पातील युनिट 5 आणि युनिट 8 या औष्णिक संचातून वीज निर्मिती ही 12 ऑक्टोबरला रात्री 12.30 वाजता सुरू झाली. तसेच टाटा पॉवरच्या तीन जलविद्युत प्रकल्पातून उशिराने वीज निर्मिती सुरू झाली. टाटा पॉवरची ही वीज मुंबईत लवकर उपलब्ध झाली असती तर मुंबईतील अनेक भागात विजेचे भारनियमन करावे लागले नसते, अशी माहिती महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी दिली. साधारणपणे जलविद्युत प्रकल्प काही मिनिटांमध्ये सुरू होतात. पण टाटा पॉवरचे जलविद्युत प्रकल्प सुरू होण्यासाठी 7 तास ते 8 तास इतका वेळ लागला. तर औष्णिक विद्युत निर्मिती संच सुरू होण्यासाठी 14 तास इतका वेळ लागला, असे त्यांनी सांगितले.\nमुंबईतील पॉवर ग्रीडच्या कोलॅप्स प्रकरणातील अंतरीम अहवाल हा राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच येत्या दिवसांमध्ये राज्य वीज नियामक आयोगाकडून मुंबई पॉवर ग्रीड कोलॅप्स प्रकरणात सुनावणी घेण्यात येईल असे अपेक्षित आहे. मुंबईतील आयलँडिंगची यंत्रणा का कार्यान्वयित होऊ शकली नाही, यासाठीची चौकशीही समितीमार्फत होणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. राज्य शासनामार्फत या समितीवर सदस्यांची नेमणुक करण्यात येणार आहे. केंद्रातून आलेली समिती याआधीच आपल्या पातळीवर चौकशी करून पुन्हा केंद्रात परतली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nया आहेत बॉलिवुडच्या टॉप १० ऐक्ट्रस\nआयुक्तांनी सांगितला कोरोनाचा रामबाण उपाय\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्या��ील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/10/3825-hathras-case-bjp-on-congres-maharashtra/", "date_download": "2020-10-20T11:35:24Z", "digest": "sha1:TSCSGYJMJGYTYO7XLOOD5INEH27YOKDM", "length": 9564, "nlines": 153, "source_domain": "krushirang.com", "title": "तर पप्पु गॅंग संडासात लपून बसेल; ‘त्या’ भाजप प्रवक्त्याची अर्वाच्य भाषेत टीका | krushirang.com", "raw_content": "\nHome Home तर पप्पु गॅंग संडासात लपून बसेल; ‘त्या’ भाजप प्रवक्त्याची अर्वाच्य भाषेत टीका\nतर पप्पु गॅंग संडासात लपून बसेल; ‘त्या’ भाजप प्रवक्त्याची अर्वाच्य भाषेत टीका\nहाथरस प्रकरणावरून अजूनही देशात राजकारण सुरु आहे. कॉंग्रेस आणि भाजप आपापल्या भूमिका या प्रकरणात मांडत आहेत. अशातच भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी कॉंग्रेसवर थेट नाव न घेता अर्वाच्य भाषेत टीका केली आहे. ‘या प्रकरणात न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासणी झाल्यावर पप्पु गॅंग संडासात लपून बसेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही’, असे म्हणत वाघ यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.\nवाघ यांनी ट्वीट करत म्हटले की, सतत तोंडावर पडत असुनही निर्लज्ज सेक्युलर गॅंगचे पिसाळलेले कुत्रे ज्या पध्दतीने हाथरस केस संबंधात एकसुरात भुंकत होते तेव्हाच संशय आला की हे प्रकरण फार वेगळे आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासणी झाल्यावर पप्पु गॅंग संडासात लपून बसेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.\nवाघ यांनी या भाषेत केलेल्या टीकेमुळे त्यांना लोकांनी ट्रोल केले आहे. अनिकेत मोरे यांनी म्हटले आहे की, बघा रे लोकांनो हा आहे जगातल्या सर्वात मोठ्या पार्टी चा प्रवक्ता, ही ह्याची भाषा भाजपने ह्याच्यात काय गुण बघितले काय माहीत, एका मवाली सारखी भाषा आहे ह्याची…\nसंपादन : स्वप्नील पवार\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nPrevious article‘त्या’ मुद्द्यावरून पुन्हा संभाजीराजे – वडेट्टीवार आमने-सामने; वाचा, काय घडलं प्रकरण\nNext articleNews18 India आणि Zee News वर ‘या’ बहुजन समाजाच्या संघटनेने ठोकला १०० कोटींचा दावा; वाचा, काय आहे प्रकरण\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2020-10-20T11:36:38Z", "digest": "sha1:5J6AMBP5AJN7Z7QRCOZY4LJ5YIQQ4AO6", "length": 18062, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गंधर्वगड - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nठिकाण कोल्हापूर,चंदगड तालुका, महाराष्ट्र\nगंधर्वगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच गंधर्वगड हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचे मुख्य गाव आहे.\n३ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे\nग��धर्वगड हे नाव काहीसे काव्यात्मक असले तरी गंधर्वगड हा एक किल्ला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यात हा किल्ला असून चंदगडापासून १२ ते १३ कि. मी. अंतरावरील एका पठारावर आहे. किल्ल्यामध्येच गंधर्वगड नावाचे गाव आहे.\nकोल्हापूर, निपाणी, गडहिंग्लज ते चंदगड असा गाडी मार्ग आहे. कोल्हापूरकडून चंदगडाकडे जाताना चंदगडाच्या अलिकडे १० कि.मी. अंतरावर वाहकुली गावाचा फाटा आहे. रस्त्याच्या डावीकडे फुटणाऱ्या या फाट्यावर सध्या एक कमान उभी केली आहे. या फाट्यापासून गंधर्वगडावर जाणारा गाडीरस्ता केलेला आहे. या गाडीरस्त्याने गडाच्या पदरामधील वाळकुळी गाव लागते. गावातून पंधरा मिनिटांच्या चालीनेच आपण गडावर पोहोचू शकतो अथवा गाडीमार्गाने डोंगराला वळसा घालूनही माथ्यावर जाता येते. वाळकुळी गावाकडून आपण गंधर्वगडाची चढाई करतो.\nतुटलेल्या तटबंदीमधून आपला गडप्रवेश होतो. या बाजूला ढासळत चाललेल्या तटबंदीमध्ये दोन तीन बुरुज तग धरुन उभे असलेले दिसतात. या तटबंदीमध्ये चोरवाट आहे पण ती ढासळलेल्या चिऱ्यामुळे पुर्णतया बुजून गेलेली आहे. तटबंदीजवळ एक दहा फूट खोलीची छोटीसी विहीर आहे. विहीरीच्या तळाला एका कोपऱ्यात पाणी पाझरलेले दिसत होते. गंधर्वगडावरील चाळोबा हे गावातील लोकांचे ग्रामदैवत आणि श्रद्धास्थान. या जुन्या छोट्याशा मंदिराचा पुर्णतया कायापालट करून नवे मोठे मंदिर गावकऱ्यांनी उभारलेले आहे. मंदिरात चाळोबाचा मुखवटा आहे. मंदिराच्या परिसरात विरगळी पडलेल्या आहेत. बाजूलाच एका वास्तुचा भव्य चौथरा आहे. मंदिराच्या जवळ असलेल्या शाळेच्या परिसरात काही वर्षापुर्वीपर्यंत गडकरी हेरेकर सावंत यांच्या वाड्याचे अवशेष होते. ते सर्व गावकऱ्यांनी नष्ट करून टाकले व तेथे मुलांना खेळण्यासाठी सपाट मैदान केले. गंधर्वगडाचे गडपण अंशाअंशाने कमी होत चालले आहे. इतरत्र अजूनही काही चौथरे आढळतात. गडाच्या माथ्यावरुन महिपालगड आणि कलानंदीगड तसेच ताम्रपर्णी नदीचे खोरे दिसते.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये गंधर्वगडाची नोंद आहे. या शिवकालीन किल्ल्याची इ.स. १८४४ मध्ये इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर नासधूस केली.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ सप्टेंबर २०२० रोजी १८:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/michelle-obama-gave-george-w-bush-a-bear-hug-viral-on-internet-1308126/", "date_download": "2020-10-20T11:34:31Z", "digest": "sha1:PWHPFKLYBBHD3ELT6ZMOT36J3SC5MJHQ", "length": 12738, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "michelle-obama-gave-george-w-bush-a-bear-hug-viral on internet |मिशेल यांनी माजी राष्ट्राध्यक्षांना दिली ‘जादू की झप्पी’, सोशल साईटवर फोटो झाला व्हायरल | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nमिशेल यांनी माजी राष्ट्राध्यक्षांना दिली ‘जादू की झप्पी’, सोशल साइटवर फोटो झाला व्हायरल\nमिशेल यांनी माजी राष्ट्राध्यक्षांना दिली ‘जादू की झप्पी’, सोशल साइटवर फोटो झाला व्हायरल\nयापूर्वी मिशेल यांचा बराक ओबामा यांची नक्कल करुन दाखविणारा व्हिडिओ व्हायरल झाल होता.\nमिशेल ओबामा यांनी एका कार्यक्रमातमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांची भेट घेतली होती.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल आणि माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांच्या भेटीचा एक क्षण सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होत आहे. अमेरिकेतील एका राष्ट्रीय संग्रहालयाच्या उदघाटन समारंभामध्ये मिशेल ओबामा यांनी बूश यांची गळाभेट घेतली होती. मिशेल लोकांना भेटण्याचा छंद असणाऱ्या मिशेल यांनी बुश यांची घेतलेल्या या भेटीचा फोटो सध्या सोशल नेटवर्कींग साइटवर व्हायरल होत आहे. अमेरिकेमध्ये सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कलाकृतीचे दर्शन घडविण्यासाठी एक संग्रहालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मिश���ल आणि बराक ओबामा यांनी उपस्थिती लावली होती. मिशेल यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येताच व्यासपीठावर उभ्या असणाऱ्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची गळाभेट घेतली होती. या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन देखील उपस्थित होते.\nयावेळी बराक ओबामा आणि जॉर्ज डब्लू बूश यांनी अमेरिकन जनतेला संबोधित केले. ‘कोणताही महान देश आपला इतिहास लपवून ठेवत नाही.’ असे सांगत बुश यांनी या संग्रहालयातील वस्तू देशाचे वैभव असल्याचे म्हटले होते. अशी माहिती अमेरिकन प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केली होती. या संग्रहालयामध्ये ३ हजाराहून अधिक कलाकृती ठेवण्यात आल्या होत्या.\nयापूर्वी बराक ओबामा यांची नक्कल करणारा मिशेल यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी आपली मुलगी ज्यावेळी बराक ओबामांना प्रश्न विचारते तेंव्हा आपले पती कशी प्रतिक्रिया देतात, याची नक्कल करताना मिशेल दिसल्या होत्या. तसेच काही दिवसांपूर्वी बराक ओबामा यांचा १०६ वर्षांच्या महिलेच्या नृत्याचा व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 हे आहे देशातील सुंदर हस्ताक्षर\n2 VIRAL VIDEO : खोटा साप दाखवून मुलीला घाबरवणे आले अंगाशी, मुलीने श्रीमुखात भडकावली\n3 लाडक्या कुत्र्यावर गावकऱ्यांकडून अंत्यसंस्कार\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/12/blog-post_41.html", "date_download": "2020-10-20T12:37:10Z", "digest": "sha1:UEIF7EMNI2JBO3ONRNWCRV4LNVM7MM6O", "length": 2797, "nlines": 39, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "कंडोमच्या जाहिराती दिवसाच दाखवल्या जाव्यात, | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nकंडोमच्या जाहिराती दिवसाच दाखवल्या जाव्यात,\nकंडोमच्या जाहिराती दिवसाच दाखवल्या जाव्यात,\nलैंगिक शिक्षण, सुरक्षित लैंगिक संबंध आजच्या युवकांची एक गरज आहे.\nपण हे कथित संस्कारित, सुसंस्कृत राज्यकर्त्यांना सांगणार कोण \nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/illegal-telephone-exchange-exposed-45129", "date_download": "2020-10-20T11:35:45Z", "digest": "sha1:T3LT74HHRLQ6MBWKCHMXBF35DUEDSQOS", "length": 9379, "nlines": 119, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "बनावट टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबनावट टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश\nबनावट टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश\nआरोपीकडून भारतातील अग्रगण्य कंपन्यावोडाफोन, आयडीया, एअरटेल कंपनींचे आणि भारत सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.\nBy सूरज सावंत क्राइम\nजगाच्या कानाकोपऱ्यातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल अधिकृत दूरसंचार प्रणालीचा वापर न करता संबंधित व्यक्तीशी जोडून सरकारचे कोट्यवधींचे नुकसान करणाऱ्या बेकायदा टेलिफोन एक्सचेंजचा मुंबईच्या गुन्हेशाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश के��ा. याप्रकरणी पोलिसांनी केरळहून हिलर मोहम्मद कुट्टी (३४) याला अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे ८०० सिमकार्ड आणि एक्सचेंज चालविण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहे.\nहेही वाचाः- राज्यात पोलिसांची ‘घर घर’ संपणार पोलिसांना मिळणार १० हजार घरं\nबहरीन, कतार, यूएई, कुवेत या आखाती देशांसह जगातील इतर भागांतून येणारे कॉल्स बेकायदा एक्सचेंजच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. सिमबॉक्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून सर्व्हरवर घेऊन हे कॉल संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवले जात असल्याने त्याची नोंदही होत नव्हती. त्यामुळे या माध्यमाचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केला जाण्याचा धोका असल्याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची चार पथके तयार करण्यात आली. या पथकांनी केरळ नवी दिल्लीतील नोएडा या ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये हिलर मोहम्मद कुट्टीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३२ स्लाॅट असलेला सीमकार्ड बाॅ्क्स, १२८ स्लाॅट असलेले ५ सीम बाॅक्स,३ लॅपटाॅप, १ यूपीएस,१ राऊटर, १ माॅडेम व इतर साहित्य जप्त केले आहेत.\nयाद्वारे आरोपीकडून भारतातील अग्रगण्यकंपन्या वोडाफोन, आयडीया, एअरटेल कंपनींचे आणि भारत सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे बेकायदा एक्सचेंज सुरू असल्याचे सह पोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितले. या प्रकरणी डोंगरी पोलिस ठाण्यात कलम ४१९ ४२०, ४६५ ४६८, ४७१, ४२०(ब), १२० (ब) भादवी सह भारतीय टेलिग्राफ कायदा १८८५ कलम ०४, २०, २५ सह कलम ०३, ०६ इंडियन वायरलेस टेलिग्राफ अॅक्ट १९३३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.\nहेही वाचाः- CAA विरोधात बोलला, उबेर चालक थेट घेऊन गेला पोलीस ठाण्यात\nमहिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती\nमुंबईतील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\nअधिकाधिक लोकांना मिळावी लोकल प्रवासाची मुभा, हायकोर्टाचं निरिक्षण\nतर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ८१.८५ लाख कोरोना चाचण्या\n ठाण्यात कोविड सेंटरमध्ये ३ डॉक्टर अप्रशिक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1582212", "date_download": "2020-10-20T13:09:31Z", "digest": "sha1:IL5WQZGUZJ7MI65NY3UH7QVMKZOLQ3DO", "length": 4798, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"भारतामधील शहरांची यादी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"भारतामधील शहरांची यादी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभारतामधील शहरांची यादी (संपादन)\n१०:५२, २८ मार्च २०१८ ची आवृत्ती\n१०५ बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\n१०:१४, ३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन\n१०:५२, २८ मार्च २०१८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTivenBot (चर्चा | योगदान)\n style=\"width:30%;\"| राज्य वा केंद्रशासित प्रदेश\n|६० || [[मीरा-भाईंदर]] || ८,१४,६५५ || ५,२०,३८८ || [[महाराष्ट्र]]\n|६२ || '''[[तिरूवनंतपुरम]]''' || ७,५२,४९० || ७,४४,९८३ || [[केरळ]]\nटीप: २०११ लोकसंख्येच्या आकड्यांमध्ये केवळ शहरी लोकसंख्या धरण्यात आली असून महानगरांचा समावेश करण्यात आला नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2020/04/blog-post_16.html", "date_download": "2020-10-20T12:13:30Z", "digest": "sha1:FPI444MPSAL7LUCVRTLN3SZQOJZ6QXNK", "length": 21262, "nlines": 259, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: हरारी, कोरोना आणि कायद्याचा अर्थ", "raw_content": "\nहरारी, कोरोना आणि कायद्याचा अर्थ\nसकाळी अमेय गोखलेनी चॅनेल 4 या ब्रिटिश टिव्ही कंपनीच्या, एक आठवड्यापूर्वीच्या एका कार्यक्रमाची लिंक फेसबुकवर शेअर केली होती. कोरोनाच्या निमित्ताने युआल नोहा हरारींच्या मुलाखतीची ती लिंक होती. हरारींनी मांडलेले मुद्दे मला महत्वाचे वाटले.\n1) कोरोनाच्या काळात आपण कुठले निर्णय घेतो त्यावर आपलं पुढील जग कसं असेल ते ठरेल.\n2) सध्या सर्व गोष्टींचा वेग अचानकपणे आत्यंतिक प्रमाणात वाढला आहे. ज्या गोष्टींवर वीस वीस वर्षे केवळ चर्चा होत होती त्या गोष्टी आता एकेका आठवड्यात अमलात आणल्या जात आहेत.\n3) यातून बाहेर पडण्यासाठी सरकारे सर्वाधिकार आपल्याकडे घेऊ शकतात किंवा नागरिकांना अधिकार देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतात.\n4) नागरी स्वातंत्र्याचा संकोच इतक्या सहजपणे करता आला आहे, तर सरकारे हे नियंत्रण सहजासहजी आणि चटकन सोडणार नाहीत.\n5) अशा साथीच्या रोगात आपल्याला आवश्यक असलेलं जागतिक नेतृत्व आपल्याकडे नाही. आपल्याकडे उपलब��ध असलेलं नेतृत्व देशपातळीवरील आहे.\n6) आताच्या देशपातळीवरील नेतृत्वाने कात टाकून जरी जागतिक जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला तरी इतर देशांना त्याबद्दल विश्वास वाटणार नाही. त्यामुळे जागतिक नेतृत्वाची आत्यंतिक गरज असूनही ते नजीकच्या भविष्यात उपलब्ध होणार नाही.\n7)सर्व देशातील राजकीय नेतृत्व आपल्या संपूर्ण देशाचं नेतृत्व न करता त्यातील एका गटाचं नेतृत्व करतात. साधारण राजकीय आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ही बहुमताची व्यवस्था कामाला येऊ शकते पण साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी बहुमताची नसून सर्वांच्या एकमताची गरज आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आपला गट - विरोधी गट अशी मांडणी करणं थांबवलं पाहिजे.\nमुलाखत संपवली आणि वर्गात गेलो. आज इंटरप्रिटेशन अॉफ स्टॅच्यूट्स (कायद्यांचा अर्थ कसा लावावा) हा विषय होता. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा येतो की कायद्याचा अर्थ लावताना न्यायाधीशाने कायद्यात नसलेले शब्द किंवा कलमे स्वतः घालू नये आणि असलेले शब्द किंवा कलमे स्वतःहून गाळू नयेत. न्यायाधीशाचं काम दिलेल्या कायद्याचा अर्थ लावणं आहे, कायदा बनवणं नाही. कायदा बनवण्याचं काम संसदेचं आहे.\nमुलांनी विचारलं, 'न्यायाधीशांनी जर न्यायशास्त्राचं शिक्षण घेतलेलं आहे तर ते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपेक्षा अधिक ज्ञानी आहेत. मग कायद्यातील त्रुटी दूर करण्याचं किंवा कायदा बनवण्याचं काम न्यायाधीशांना न देता, कायद्याची जुजबी किंवा काहीच माहिती नसलेल्या त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या लोकप्रतिनिधींना का दिलं आहे\nत्यांना उत्तर देताना म्हणालो,\n'कायदा म्हणजे समाजाला वळण देण्याचं शास्त्र आहे. हे गणित किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा खगोलशास्त्राप्रमाणे नैसर्गिक विज्ञान नाही.\nनैसर्गिक विज्ञानात बहुमत आणि तज्ज्ञ यांच्या तुलनेत बहुमतापेक्षा तज्ज्ञांचं पारडं कायम जड असतं. संपूर्ण मानवजात जरी पृथ्वीभोवती विश्व फिरत आहे असं म्हणत असली तरी पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी नसून ती सूर्याभोवती फिरते हे सांगणारा एकटा कोपर्निकस बरोबर असतो. म्हणजे नैसर्गिक शास्त्रात बहुमताकडे दुर्लक्ष केल्याने समाजाचं नुकसान होईलंच याची खात्री नसते; झालाच तर फायदा होणार असतो.\nयाउलट सामाजिक शास्त्रांत मागील परंपरांना वळण देत भविष्य साकारायचे असते. त्यामुळे मागील परंपरांना, चालीरीतींना. रितीरिवाजांना, मान्यतांना. धारणांना धक्का लावताना फार काळजी घ्यावी लागते. तशी घेतली नाही तर लोकांना कायदा पाळावासा वाटत नाही. तो कागदावरच रहातो परिणामी शेवटी संपूर्ण समाज कागदोपत्री गुन्हेगार ठरु शकतो आणि भ्रष्टाचाराला मोकळं कुरण मिळतं. त्यामुळे कायदा तयार करताना न्यायशास्त्रातील एका तज्ज्ञाऐवजी लोकांतून आलेली शंभर डोकी डोकी असतील तर अतिशय आदर्श पण सामाजिक वास्तवापासून दूर असलेली व्यवस्था न बनता कदाचित कमी आदर्श पण लोकांच्या धारणांतून तयार झालेली व्यवस्था बनू शकते. आणि अशी व्यवस्था जास्त प्रमाणात अंगिकारली जाऊ शकते. कालांतराने तिच्यात पुन्हा बदल करून तिला अजून आदर्शवत करता येऊ शकते.\nम्हणजे सामाजिक शास्त्रांचा उद्देश नैसर्गिक सत्याची प्रतिष्ठापना नसून सामाजिक सलोख्यातून समाजोन्नती असा असतो. नैसर्गिक शास्त्रे सत्य प्रस्थापित करुन पुढे जात असतात. याउलट सामाजिक शास्त्रे सत्य पुढे ठेवून आता त्याला गाठण्यासाठी महामार्ग तयार करत असतात.\nत्यामुळे सामाजिक शास्त्रांचे नियम बनवताना एका तज्ज्ञापेक्षा अनेक साधारण लोकांच्या मतांना जास्त किंमत असते.'\nमुलांचं शंकानिरसन झालं. मी पुढे शिकवत राहिलो. पण सकाळी ऐकलेली हरारांची मुलाखत डोक्यात होती. त्यातला समाजातील बदलांची गती वाढण्याचा आणि एका गटाचं नेतृत्व करत संपूर्ण समाजावर आपली मतं लादणाऱ्या कोत्या नेतृत्वाचा मुद्दा, मी मुलांना दिलेल्या उत्तराबरोबर खेळू लागला.\nआणि मनात विचार आला की भविष्यात व्यवस्था आणि नेतृत्व कसं असावं याचा निर्णय सामाजिक शास्त्रांचा भाग असूनही आता कदाचित तो नैसर्गिक शास्त्रांपणे बहुमताऐवजी तज्ज्ञांकडे सोपवणं अधिक योग्य ठरेल का\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nहरारी, कोरोना आणि कायद्याचा अर्थ\nभैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग २)\nभैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग १)\nरंगासाई सर आणि कोरोना\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nअब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’)\nपुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/pm-narendra-modi-says-new-education-policy-is-foundation-of-new-india", "date_download": "2020-10-20T12:10:54Z", "digest": "sha1:DGVS5VUKOC6R76WRFE42EYEQZCUS5PG3", "length": 6728, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "pm-narendra-modi-says-new-education-policy-is-foundation-of-new-india", "raw_content": "\nनवे शैक्षणिक धोरण नवभारताचा पाया - पंतप्रधान\nमातृभाषेमुळे शिकण्याचा वेग वाढणार\nआतापर्यंतचे शैक्षणिक धोरण कोणता विचार करायचा, यावर भर देणारे होते, पण नवे शैक्षणिक धोरण विचार कसा करायचा, हे शिकविणारे आहे. या धोरणात नवभारताचा पाया रचला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. PM Narendra Modi\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणा यावर आभासी पद्धतीने आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले,\nवर्तमान आणि भविष्याचा विचार करूनच हे शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे, शैक्षणिक धोरणात मोठ्या प्रमाणात बदल कागदावर केला, पण प्रत्यक्षात कसा आणणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या धोरणाची अंमलबजावणी कशी केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे, तर मी पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. भारताला शक्तिशाली बनविण्यासाठी, विकासाची नवी उंची गाठण्यासाठी, नागरिकांना अजून सशक्त करण्यासाठी व जास्तीत जास्त संधी देण्यासाठी या धोरणात विशेष लक्ष देण्यात आले आहे. National Education Policy 2020\nदेशभरात नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होत आहे. वेगवेगळ्या विचारांचे लोक मत मांडत आहेत. या धोरणावर मंथन करीत आहेत. यावर जितकी जास्त चर्चा होईल, तितका शिक्षण व्यवस्थेला फायदा होणार आहे. देशातील कोणत्याही क्षेत्र किंवावर्गाकडून यात एकतर्फी निर्णय असल्याची टीका झालेली नाही. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या शिक्षण धोरणात बदल व्हावा, ही लोकांची अपेक्षा होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nआपल्या युवकांमध्ये वेगळा विचार विकसित होण्यासाठी शिक्षणाचा हेतू बदलण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाला सर्जनशीलतेची जोड देण्याचा आम्ही प्रयत्न केला. तीन ते चार वर्ष चर्चा केल्यानंतर तसेच लाखोंच्या संख्येत आलेले सल्ले व सूचना लक्षात घेऊन नवे धोरण तयार करण्यात आले, असेही पंतप्रधान म्हणाले.\nमातृभाषेमुळे शिकण्याचा वेग वाढणार - घरात बोलली जाणारी भाषा आणि शाळेत शिकवली जाणारी भाषा एकच असल्याने मुलांचा शिकण्याचा वेग वाढतो, यात काही दुमत नाही. यामुळेच पाचवीपर्यंत मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकविण्याची परवानगी दिली आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/coronavirus-live-updates-mumbai-best-bus-also-run-for-migrant-workers-of-other-state-52181", "date_download": "2020-10-20T11:48:41Z", "digest": "sha1:ZF4MZJGOGP2LBNGN6ARNY2MDBSWIE6YQ", "length": 9711, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "परप्रांतीय मजुरांसाठी 'बेस्ट'नं घेतली धाव | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nपरप्रांतीय मजुरांसाठी 'बेस्ट'नं घेतली धाव\nपरप्रांतीय मजुरांसाठी 'बेस्ट'नं घेतली धाव\nबेस्ट बसने अडलेल्या नडलेल्या प्रत्येकाला सेवा दिली. विशेष म्हणजे बेस्ट परप्रांतीयांच्या मदतीला सुद्धा धावली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक असून मागील ३ महिन्यांपासून मुंबई बंद आहे. मुंबईला पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकार व महापालिका सतत प्रयत्न करत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळं कठीण परिस्थितीचा सामना प्रशासनाला करावा लागतो. असं असलं तरी लॉकडाऊनच्या काळात अत्यानश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयात कामसाठी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळं या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची दुसरी लाइफलाइन बेस्टनं आपली सेवा सुरू ठेवली. या बेस्ट बसने अडलेल्या नडलेल्या प्रत्येकाला सेवा दिली. विशेष म्हणजे बेस्ट परप्रांतीयांच्या मदतीला सुद्धा धावली आहे.\nकोरोनामुळं बेस्टच्या फेऱ्यांमध्ये घट झाली आहे. मात्र परिस्थिती गंभीर असली तरी 'प्रवासी हा आमचा देव' असं मानत सर्वांनात घरापर्यंत वाहतूक सेवा दिली. मुंबई शहर आणि उपनगरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर येथील सर्वच वाहतूक व्यवस्था बंद पडली. लोकल बंद पडल्यानं मुंबईचा कणाच मोडला. मात्र बेस्टनं मुंबईला सावरलं. अत्यावश्यक सेवेसाठी धावून गेलेली बेस्ट बस कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यासाठीच्या प्रवासातही कामी आली.\nबेस्टकडून बोरीवली, दिंडोशी, खोदादाद सर्कल, ओशिवरा, सांताक्रुझ, सायन, वांद्रे, धारावी, मुलुंड, घाटकोपर, ठाणे, बेलापूर, मालवणी, विक्रोळी येथूनही बेस्ट बस सोडण्यात आल्या. जे प्रवासी मुंबईच्या बाहेरून प्रवास करत मुंबईत दाखल होत आहेत, त्यांच्यासाठी विरार ते मालवणी, नालासोपारा ते गोरेगाव, नालासोपारा ते पोयसर, बदलापूर ते सायन, कल्याण ते सायन, पनवेल ते सायन अशा बेस्ट बसगाड्या धावत आहे.\nमजुरांना रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाद्वारे पोलिसांच्या मागणीनुसार बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिकीट भाडे आकारणी बंद करण्यात आली. मजुरांचा रेल्वेस्थानकापर्यंतचा प्रवास विनाशुल्क करण्यात आला.\nयंदा डासांमुळं होणाऱ्या आजारांमध्ये घट\nमुंबईत सलून, ब्युटी पार्लर, मंगल कार्यालयांसाठी नवी नियमावली जाहिर\nमिठी नदी विकास प्रकल्पाचा आदित्य ठाकरेंकडून आढावा\nमहिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती\nमुंबईतील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\nअधिकाधिक लोकांना मिळावी लोकल प्रवासाची मुभा, हायकोर्टाचं निरिक्षण\nतर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ८१.८५ लाख कोरोना चाचण्या\n ठाण्यात कोविड सेंटरमध्ये ३ डॉक्टर अप्रशिक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan-adhikari/ias-tukaram-mundhe-now-have-face-minister-gulabrao-patil-who-same-arrogant-him", "date_download": "2020-10-20T11:54:24Z", "digest": "sha1:V2X3YSLYLZ4U6YXXCSQ7SJBMP57X7WGU", "length": 13158, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "IAS तुकाराम मुंढे यांचा सामना आता तेवढ्याच फटकळ गुलाबराव पाटलांशी - IAS tukaram mundhe now have to face minister gulabrao patil who same arrogant as him | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nIAS तुकाराम मुंढे यांचा सामना आता तेवढ्याच फटकळ गुलाबराव पाटलांशी\nIAS तुकाराम मुंढे यांचा सामना आता तेवढ्याच फटकळ गुलाबराव पाटलांशी\nIAS तुकाराम मुंढे यांचा सामना आता तेवढ्याच फटकळ गुलाबराव पाटलांशी\nगुरुवार, 27 ऑगस्ट 2020\nमुंढे हे ज्या विभागात जातात तेथे त्यांचे नेत्यांशी खटके उडतात....\nपुणे : कठोर व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांची नागपूर पालिका आयुक्तपदावरून आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव म्हणून बदली झाल्याने त्यांचा सामना शिवसेनेचे फारयब्रॅंड नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी होणार आहे.\nमुंढे यांच्या 15 वर्षांतील प्रशासकीय कारकिर्दतील पंधराव्या बदलीचा आदेश काल जारी झाला. नागपूर येथे ते जेमतेम सहा महिने काम करू शकले. नेत्यांशी त्यांचे जमत नाही, असा नेहमीच त्यांच्याबद्दल तक्रारीचा सूर असतो. आता जीवन प्राधिकणारत तर पाटील आणि मुंढे या दोघांना एकत्र काम करावे लागणार आहे. प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार म्हणून या प्राधिकरणाची प्रमुख जबाबदारी आहे. नगरपालिका आणि मोठ्या गावांतील पाणीपुरवठा योजनांचे काम मार्गी लावण्याचे काम या प्राधिकरणाकडे आहे. ग्रामीण भागातील पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या योजनेचे काम हे प्राधिकरण करते.\nनाशिक पालिका आयुक्तपदावरून त्यांची नियोजन विभागात बदली झाली तेव्हा तर तत्कालीन अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्याशी त्यांचे फार जमू शकले नाही. मुंढे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना तेथील पालकमंत्री विजय देशमुख हे त्यांच्याबद्दल तक्रारी करत होते. त्यांनी पुणे, नवी मुंबई, नाशिक आणि नागपूर या महापालिकांत काम केले. तेथील नेत्यांनी मुंढेबद्दल नेहमीच नाराजीचा सूर लावला.\nआता मुंढेंना गुलाबरावांशी समन्वय ठेवून काम करावे लागणार आहे. गुलाबरावही बोलण्यासाठी आक्रमक आणि फटकळ म्हणून ओळखले जातात. मुंढे हे ज्या प्रमाणे अतिशय गरिबीतून शिक्षण घेऊन आयएएस अधिकारी झाले तसेच गुलाबरावही हलाखीच्या परिस्थितीतून मंत्रिपदावर पोहोचले आहेत. ते 1999 मध्ये तेव्हाच्या एरंडोल मतदारसंघातून प्रथम आमदार झाले. 2009 ते 2014 चा अपवाद वगळता ते आमदार राहिले आहेत. आता ते जळगाव ग्रामीण या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये 2016 मध्ये पहिल्यांदा सहकार राज्यमंत्री झाले. त्यानंतर 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणीपुरवठा विभागाचे कॅबिनेटमंत्री झाले. आधीच्या पिढीतीली शिवसैनिकांकडे असलेला तापटपणा त्यांच्याकडेही भरपूर आहे. त्यामुळेच या दोघांची जोडी कशी जमणार, याची उत्सुकता आहे.\nअधि�� राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशरद पवार ते काम मनापासून करताहेत, असं वाटत नाही : चंद्रकांतदादा\nपुणे : \"ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्य सरकारला वारंवार प्रोटेक्‍ट करावं लागतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भलामण करावी लागते, याचं वाईट...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nनाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, सगळ्यांचा हिरमोड होईल : चंद्रकांत पाटील\nपुणे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nतुम्ही राजकीय बोलाल तर राजकीय प्रत्युत्तर देईन : फडणवीसांचा आघाडीला इशारा\nउस्मानाबाद : ''सरकारचे कामकाज When There in No will there is Survay, असे आहे. सरकारने फक्त पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणापुरते मर्यादित न...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nअकरा ias अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी : तुकाराम मुंढे अजून `वेटिंग`वर\nपुणे : राज्यातील अकरा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या. कोल्हापूर महापालिकेत अतिशय उत्तम काम करून तेथील जनतेच्या मनात आदराची भावना...\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nएका वकिलाने दुसऱ्या वकिलाचा खून करून प्रेत ताम्हिणीत जाळले\nपुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातुन अपहरण झालेल्या ऍड. चंद्रशेखर मोरे यांचा खून करुन मृतदेह जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे पोलिसांनी या...\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nपुणे तुकाराम मुंढे tukaram mundhe नागपूर nagpur महाराष्ट्र maharashtra गुलाबराव पाटील nashik मुंबई mumbai जळगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/three-dead-and-five-injured-after-the-bus-they-were-travelling-in-overturned-in-tappal/222714/", "date_download": "2020-10-20T12:35:06Z", "digest": "sha1:HVNKBFX6TPEIBJCLT5SL2CA2ORNE4BDD", "length": 7651, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "UP: ४५ यात्रेकरूंना घेऊन निघालेली खासगी बस उलटली | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश UP: ४५ यात्रेकरूंना घेऊन निघालेली खासगी बस उलटली\nUP: ४५ यात्रेकरूंना घेऊन निघालेली खासगी बस उलटली\nया दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.\nउत्तर प्रदेशमधील अलीगढच्या टप्पल येथे शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. अलीगढच्या टप्पल येथे यात्रेकरूंना घेऊन निघालेली एक खासगी बस उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर���घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या बसमध्ये ४५ प्रवासी होते. दुर्घटनेतील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nया घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घनटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच, अपघातमधील जखमींना तत्काळ योग्य उपचारसुविधा दिल्या जाव्यात असे निर्देश दिले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, कानपूरहून दिल्लीला निघालेली ही बस अलिगढमधील टप्पल भागात पोहचल्यावर या बसला अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले व ग्रामस्थांच्या मदतीने अपघातामधील जखमींना बाहेर काढले गेले. तसेच, तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले.\nJammu & Kashmir: कुलगामध्ये जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nप्रभादेवी मंदिर तीन शतकांचा धार्मिक ठेवा\nपंजाब प्ले-ऑफ गाठणार का\nकोरोनाने दिली इज्जत अन् हिंमतही\nशितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास\nPhoto: प्रदूषणात हरवलं ताजमहालचे सौंदर्य\nखासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट\nदसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी\nभाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nPhoto: लॉकडाऊननंतर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला\nPhoto : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/thane/acp-transfers-in-thane/224079/", "date_download": "2020-10-20T12:32:57Z", "digest": "sha1:4BRWFOFE6LIORRTEAPHFPTJH43HJ3ULD", "length": 7353, "nlines": 109, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Acp transfers in thane", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर Thane ठाण्यात १० सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या\nठाण्यात १० सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या\nठाणे पोलीस दलातील दहा एसीपींच्या (सहाय्यक पोलीस आयुक्त) बदल्या करण्यात आलेल्या असून त्यात बाहेरून आलेल्या एसीपींचा समावेश आहे. वागळे इस्टेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्याकडे ठाणे विशेष शाखा १ ची जवाबदारी देण्यात आली असून त्यांच्या जागेवर विशेष शाखा १ चे एसीपी जयंत बजबळे यांच��� बदली करण्यात आली आहे.\nएसीपी (प्रशासन) दत्ता तोटेवाड यांना उल्हासनगर वाहतूक विभागात पाठवण्यात आले आहे. गोंदिया येथून ठाणे शहर येथे बदलून आलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांची ठाणे शहर पोलीस विभाग (प्रसाशन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश माने -पाटील मुख्यालय-२ ते कल्याण वाहतूक विभाग, जयराम मोरे यांच्याकडे मुख्यालय १ चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता तेथून त्यांची बदली डोंबिवली विभागात करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो यांच्याकडे ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मंदार धर्माधिकारी ठाणे शहर मुख्यालय -२ तर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले भिवंडी पूर्व विभाग, औरन्गाबाद येथून बदलून आलेले सहाय्य्क पोलीस आयुक्त जगदीश सातव यांच्याकडे मुख्यालय -१ (ठाणे शहर)चा कार्यभार देण्यात आला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nया आहेत बॉलिवुडच्या टॉप १० ऐक्ट्रस\nआयुक्तांनी सांगितला कोरोनाचा रामबाण उपाय\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/08/3615-its-time-to-sandal-morcha-not-candle-march-rpi-hatharas-issue/", "date_download": "2020-10-20T10:54:45Z", "digest": "sha1:4RDKE6YTZFUKY7WE5DM5RM74EOC5P4LD", "length": 9460, "nlines": 152, "source_domain": "krushirang.com", "title": "आता सॅण्डल मोर्चा काढण्याची गरज; पहा गौसिया शेख यांनी असे का म्हटलेय | krushirang.com", "raw_content": "\nHome Home आता सॅण्डल मोर्चा काढण्याची गरज; पहा गौसिया शेख यांनी असे का म्हटलेय\nआता सॅण्डल मोर्चा काढण्याची गरज; पहा गौसिया शेख यांनी असे का म्हटलेय\nहाथरस येथील पीडिताला न्याय मिळावा, यासाठी पीआरपीच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अमिन शेख यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये बोलताना गौसिया श���ख यांनी म्हटले आहे की, देशात आता सॅण्डल मोर्चा काढण्याची गरज आहे.\nबोर्डाचे माजी उपाध्यक्ष शेख, गौसिया शेख, जिल्हा सचिव अरुण जगताप, शहराध्यक्ष परशुराम दोडमनी, कार्याध्यक्ष रजाक शेख, युवाध्यक्ष कयूम शेख, कॉंग्रेसचे गफूर शेख यांनी यावेळी आपली भावना व्यक्त केली. मेणबत्ती प्रज्वलित करीत मृत पीडित तरुणीला श्रद्धांजली अर्पण करताना पोलीस मित्र संघटनेचे आयूब शेख, राजू कागडा, संदीप भुंम्बक, मौलाना अबुल कलाम वेल्फेअरचे हाजी रसूल गुलाम, अहमद पिरजादे, जुबेर सय्यद, प्रशांत येळवंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.\nगौसिया शेख यांनी म्हटले आहे की, भाजपच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कोणतेही उपाययोजना किंवा संरक्षण देत नाही. बेटी बचाव, देश बचाव असा नाराच लावतात त्यामुळे आता कॅंडल मोर्चा नाही, योगी सरकारच्या विरोधात सॅंडल मोर्चा काढावा लागेल.\nसंपादन : सचिन पाटील\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\nपुणेकरांच्या सवयीवरचे काही इरसाल किस्से; नक्कीच वाचा मंडळी\nPrevious articleहाथरसचे आरोपी निर्दोष; म्हणून भाजपच्या नेत्यांनी केली त्यांना सोडण्याची मागणी\nNext articleदेशात आहेत इतक्या फेक युनिव्हर्सिटी; महाराष्ट्राचाही आहे त्यात समावेश, पहा UGC ची यादी\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\nपुणेकरांच्या सवयीवरचे काही इरसाल किस्से; नक्कीच वाचा मंडळी\nस्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा; आत्मविश्वास वाढेल\nआईविषयीची ही कविता वाचून डोळ्यात येईल पाणी; नक्कीच वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/double-challenge-political-leaders-nanded-district-351347", "date_download": "2020-10-20T12:42:31Z", "digest": "sha1:5H4VPVE4IGRWGSJPIIW7ZVRUJ2UB3HD5", "length": 17988, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान, कोणते? ते वाचाच - Double Challenge To The Political Leaders Of Nanded District | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nनांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान, कोणते\nआमचे गुंठेवारी, अकृषिक व लहान आकाराचे प्लॉट आरक्षणातून तात्काळ वगळा व आम्हाला बांधकाम परवाना महापालिकेकडून देण्यासंदर्भात पाठपुरवठा करा, अशी मागणी प्लॉटधारकांनी केली.\nनांदेड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सकल मराठा समाज शासनाच्या विरोधात आक्रमक झाला असतानाच नांदेड उत्तरमधील आरक्षण बाधित शेतकरी व प्लॉटधारकही आक्रमक झाले आहे. त्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्याने लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे.\nनांदेड विकास आराखड्यात गेलेली शेतजमिन व प्लॉट आरक्षण आराखड्यातून वगळावा, या मागणीसाठी नांदेड उत्तरमधील शेतकरी व प्लॉटधारकांनी आमदार बालाजी कल्याणकर यांची शनिवारी (ता.२६) भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अगोदरच शेतमालाला भाव नाही. आजघडीला अनेक शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न जमलेले आहेत. पण पैशाअभावी लग्न होऊ शकलेले नाही. तसेच प्रस्तावित आरक्षणामुळे शेतकरी आपली शेतजमीन बाजारामध्ये त्याची विक्री सुद्धा करू शकत नाहीत. अतिपावसामुळे शेतातील सोयाबीन, मूग, उडीद व ज्वारीचे पीक नष्ट झाले आहे.\nहेही वाचा - पर्यटन दिन विशेष : नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांच्या प्रतिक्षेत\nशेत जमीन व प्लाट आरक्षणातून वगळावे\nत्यामुळे आज शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्याची एवढी बिकट अवस्था असताना आमच्या शेतजमिनी आरक्षणात का कोरोना महामारीमुळे केंद्र शासन, राज्यशासन व नांदेड महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना आमच्या गोरगरिबांच्या शेतजमिनीवर आरक्षण का कोरोना महामारीमुळे केंद्र शासन, राज्यशासन व नांदेड महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना आमच्या गोरगरिबांच्या शेतजमिनीवर आरक्षण का असे अनेक प्रश्न नांदेड उत्तरमधील शेतकऱ्यांनी उपस्थित केला. याठिकाणी नांदेड उत्तरमधील प्लॉटधारकसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी ���ुद्धा आमचे गुंठेवारी, अकृषिक व लहान आकाराचे प्लॉट आरक्षणातून तात्काळ वगळा व आम्हाला बांधकाम परवाना महापालिकेकडून देण्यासंदर्भात पाठपुरवठा करा, अशी मागणी प्लॉटधारकांनी केली.\nहे देखील वाचाच - जागतिक पर्यटन दिन : साईंच्या कर्मभूमीप्रमाणेच जन्मभूमी येतेय नावारुपास\nपालकमंत्र्यांनी घेतली होती बैठक\nनगररचना विभाग, विशेष घटक यांच्याकडून वादग्रस्त नांदेड शहर प्रस्तावित विकास आराखड्याची सुनावणी नुकतीच झाली. सुरुवातीपासूनच या आराखड्याबाबतीत नांदेड उत्तरमधील शेतकरी व प्लॉटधारक यांनी प्रचंड विरोध दर्शविला होता. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी दोन सप्टेंबर रोजी बैठक घेऊन गुंठेवारी, अकृषिक, लहान आकाराचे प्लॉट प्रस्तावित विकास आराखड्यातून तात्काळ वगळावेत व एकाच शेतकऱ्याची संपूर्ण शेतजमीन विकास आराखड्यात घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त व उपसंचालक नगररचना, विशेष घटक यांना दिले.\nयेथे क्लिक कराच - नांदेडची हळद निघाली बांगलादेशात; शेतकरी उत्पादक कंपनीचा पुढाकार\nनकारात्मक विचार करू नये\nपालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर व प्लॉटधारकावर अन्याय होणार नाही. त्यामुळे कोणीही नकारात्मक विचार करू नये. कारण या प्रस्तावित आरक्षणाच्या विरोधात मी स्वतः महापालिकच्या विशेष सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. नांदेड उत्तरमधील शेतकरी व प्लॉटधारकांची परिस्थिती बिकट आहे, याची मला पूर्णपणे जाणीव असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकरी व प्लॉटधारकांना आश्‍वासन दिले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो, जगावं कसं बघा आम्ही' संभाजीराजे झाले भावूक.\nनिलंगा (लातूर) : 'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो काय, जगावं कसं बघा आम्ही' डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालं. आमचा आता राहून तरी...\nमहापौर पायउतार होण्यापूर्वी सांगवीच्या वाट्याला 1-2 तरी प्रकल्प येवू देत\nपिंपरी : ''शहराच्या महापौरपदी सांगवी येथील उषा ढोरे वर्षापूर्वी विराजमान झाल्या. याचा आम्हाला आनंद झाला, तसेच आता किमान पाच-सहा तरी नवी प्रकल्प...\nसणासुदीसाठी नऊ उत्सव विशेष एक्स्प्रेस गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची सुविधा\nनाशिक र���ड / भुसावळ : आगामी सण, उत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उत्सव विशेष आरक्षित गाड्या चालविण्याचा...\nपुरुष आला तर नवरा, महिला राखीव आले तर पत्नी \nहिंगणा (जि.नागपूर) : जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व सदस्य आरक्षण सोडतीचा...\nपॉलिटेक्‍निक, फार्मसी प्रवेशासाठी सातव्यांदा मुदतवाढ\nगडहिंग्लज : गेल्या महिनाभरापासून औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), अकरावी प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. पॉलिटेक्‍निक, फार्मसीला अर्ज करण्यासाठी...\nसारथी संस्थेला दोन हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मागणी\nकोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) दोन हजार कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद करा, या प्रमुख व अन्य...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/shiv-sainiks-oppose-the-survey-of-cluster/221861/", "date_download": "2020-10-20T11:00:07Z", "digest": "sha1:LAMNYZNGOIFEJRODMUNWAUTRXZDTSNGR", "length": 8654, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "‘क्लस्टर’च्या सर्व्हेला शिवसैनिकांचाच विरोध | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई ‘क्लस्टर’च्या सर्व्हेला शिवसैनिकांचाच विरोध\n‘क्लस्टर’च्या सर्व्हेला शिवसैनिकांचाच विरोध\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न कसे होणार साकार\nठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘क्लस्टर’ हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र या योजनेविरोधातच शिवसैनिकांनी ‘आवाज’ उठवला आहे. कॅसरमील जवळील आझादनगर नं.१ (मसाणवाडा) येथे बायोमेट्रीक सर्व्हेक्षण सुरु असून या सर्व्हेला स्थानिक शिवसैनिक चंद्रकांत सुर्वे आणि अमित जैसवाल यांनी विरोध केला आहे. पालकमंत्री यांचे क्लस्टरच्या माध्यामातून सर्वसामान्यांना मालकी हक्काचे अधिकृत घर देण्याचे स्वप्न आहे पण हे स्वप्नाला खिळ घालण्याचे काम य��� स्थानिक शिवसैनिकांकडून होत असल्याचा आरोप भाजपा नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला आहे.\nकॅसरमील जवळ असलेला आणि आनंद पार्कची मागील बाजू असलेल्या आझादनगर नं.१ (मसाणपाडा) येथे समूह विकास योजनेअंतर्गत येथील झोपडपट्टीचा विकास करण्याचे नियोजित आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात या योजनेचे काम सुरु आहे. आझादनगर १ येथील विभागाचाही या योजनेत समावेश आहे. या संदर्भात या विभागात मागील काही महिन्यांपासून बैठका सुरु आहेत.\nतसेच महापालिकेने तसे येथिल नागरिकांना कळवून बायोमेट्रीक सर्व्हेक्षणाचे कामही सुरु केले आहे. मात्र आज अचानक येथील शिवसैनिक चंद्रकांत सुर्वे आणि अमित जैसवाल यांनी सर्व्हेक्षणाला विरोध केल्याची माहिती नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली. आमच्या शंकांचे प्रथम निरसन करा नंतर सर्व्हेक्षण करा अशी त्यांची मागणी होती. वास्तविक यापुर्वी या संदर्भात बैठका झाल्या असून नागरिकांचे हित साधण्यापेक्षा काही जण स्वत:ची पोळी भाजण्यासाठी आपल्या नेत्याचे स्वप्न धुळीस मिळवत असल्याची टिका कृष्णा पाटील यांनी केली आहे.\nयेणार काळ कठीण, जगभरातील लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक कोरोनाबाधित – WHO\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nया आहेत बॉलिवुडच्या टॉप १० ऐक्ट्रस\nआयुक्तांनी सांगितला कोरोनाचा रामबाण उपाय\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/health-benefits-cumin-seed-and-jaggery-2/", "date_download": "2020-10-20T11:17:40Z", "digest": "sha1:QG3MXQ6O4D7BWZVZ6KPCMOFQUTQKT5ZJ", "length": 11783, "nlines": 113, "source_domain": "arogyanama.com", "title": "'डोकेदुखी' आणि रक्ताची कमतरता तसेच श्वसनाची समस्या दूर होईल 'या' पध्दतीनं, जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\n‘डोकेदुखी’ आणि रक्ताची कमतरता तसेच श्वसनाची समस्या द��र होईल ‘या’ पध्दतीनं, जाणून घ्या\nआरोग्यनामा टीम- जीरं आपल्या जेवणाच्या प्रत्येक भाजीत वापरले जाते. जीरं स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा घटक आहे. जीरं वापरल्या शिवाय कोणतीच भाजी पूर्ण होत नाही. तसंच गुळाचा वापरही अनेक पदार्थांमध्ये केला जातो. तुम्ही कधी गुळ आणि जीरं एकत्र खाल्ले आहे का खाल्ले नसेल तर आता खाण्यास सुरुवात करा. कारण तुमचा विश्वास बसणार नाही जीरं आणि गुळाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. या दोन्ही पदार्थांच्या एकत्रित सेवनाने आपल्याला कोणते फायदे होतात ते जाणून घ्या.\n1. रक्ताची कमतरता भरून निघते\nज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल अशा लोकांनी जीरं आणि गुळाचे नियमित सेवन करावे. साधारणपणे गर्भवती असताना महिलांनी या समस्येचा सामना सगळ्यात जास्त करावा लागतो. गुळात मोठ्या प्रमाणावर आयर्न असते. आयर्नच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढता येऊ शकते. जीरं आणि गुळाचे एकत्रित सेवन केल्याने ब्लड सर्क्यूलेशन उत्तम प्रकारे होते.\nजीरं आणि गुळाचं पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आजार होत नाहीत. सर्दी खोकल्याची समस्या दूर होते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे लिव्हरचे आजार होत नाहीत.\n3. डोकेदुखी कमी होते\nकामाचा किंवा घरातील इतर गोष्टींचा ताण असल्यास बऱ्याच लोकांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. अशा वेळी जीरं आणि गुळाचे पाणी पिल्याने फायदा होते. डोकेदुखीपासून आराम मिळतो.\nबदललेल्या आणि थंड वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी निगडीत आजार होण्याचा धोका अधिक असतो. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही जीरं आणि गुळाच्या पाण्याचे सेवन करु शकता. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारे फायबर मोठ्या प्रमाणावर असते. अस्थमा, ब्रोंकायटिस आणि एलर्जी संबंधित आजारांवर गुळाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. याशिवाय जीरं आणि गुळ पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी उत्तम ठरते.\nअसं तयार करा पाणी\nएका भांड्यात दोन कप पाणी घ्या. यामध्ये दोन ते तीन चमचे गुळाचा चुरा आणि एक चमचा जीरं टाकून चांगले उकळून घ्या. यानंतर हे पाणी कपात घेऊन पिऊ शकता. मात्र लक्षात ठेवा हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी घेतले तर फायदेशीर ठरेल.\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपण���मुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\n‘या’ उपायाने होते मांड्यांची चरबी कमी\nवाढत्या वयात शुक्राणूंची गुणवत्ता का कमी होते, जाणून घ्या\nरोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे\nसिगारेटचा शरीरावर असा होतो गंभीर परिणाम, शरीराच्या ७ भागांना असतो धोका\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\n‘डोकेदुखी’ आणि रक्ताची कमतरता तसेच श्वसनाची समस्या दूर होईल ‘या’ पध्दतीनं, जाणून घ्या\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=RemainingCaptures", "date_download": "2020-10-20T11:37:40Z", "digest": "sha1:OVYUAP4HLNCYYJBF24BE3CY5OEZVUXJY", "length": 8171, "nlines": 166, "source_domain": "mr.grabz.it", "title": "उर्वरित कॅप्चर काय आहेत?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nउर्वरित कॅप्चर काय आहेत\nउर्वरित क���प्चर म्हणजे नूतनीकरण तारखेला आपला भत्ता नूतनीकरण होण्यापूर्वी तयार केलेले स्क्रीनशॉट, टेबल कॅप्चर आणि अ‍ॅनिमेटेड जीआयएफ रूपांतरणांसाठी ऑनलाइन व्हिडिओची संख्या आहे. आपण खासकरुन मधून स्क्रीनशॉट कार्यक्षमता कॉल करेपर्यंत उर्वरित कॅप्चरची संख्या स्क्रॅपिंगमुळे प्रभावित होणार नाही वेब भंगार.\nमी माझ्या मर्यादेपेक्षा जास्त गेलो तर काय होते\nआपण आपल्या मर्यादेपेक्षा जास्त पुढे जात असल्यास आपल्या पॅकेजचे नूतनीकरण होईपर्यंत आपण यापुढे कॅप्चर करू शकत नाही किंवा आपण तेच किंवा दुसरे पॅकेज विकत घेत आहात.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?cat=67", "date_download": "2020-10-20T10:55:33Z", "digest": "sha1:32FDA2XL6MNAVBVV5Y3NKY5IEDKBIVDN", "length": 8020, "nlines": 127, "source_domain": "rajtantra.com", "title": "ताज्या बातम्या | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Breaking ताज्या बातम्या\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य चिकित्सकांचा आयआरबीला इशारा\nआजचे विद्यार्थी होणार उद्याचे जागरुक नागरीक; पालघर पोलीस दलाकडुन जिल्ह्यातील 26 शाळांमध्ये स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रामचे आयोजन\nकेळवा : तरुणींना फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अश्लिल मॅसेज करणारा तरुण गजाआड\nपालघर : बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन वेबिनार; लाभ घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन\nपालघर जिल्ह्याची मागील 15 दिवसांची (1-15 ऑक्टोबर) कोव्हिड 19 ची आकडेवारी...\nमिहीर शहा होणार डहाणूरोड जनता बॅंकेचे नवे अध्यक्ष\nमनोर : दोन पिस्टलसह एकजण ताब्यात\nडहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत भाजपबरोबर टिकणार का\nभरत राजपूत यांच्याकडे डहाणूचे नगराध्यक्षपद रहाणार की जाणार\nडहाणू: शरद पवार यांनी केले पारेख कुटूंबीयांचे सांत्वन; पाठीशी उभे राहण्याची...\nराजेश नागशेट यांचे यकृताच्या आजाराने निधन\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार उद्या (11 ऑक्टोबर) डहाणूत\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nआयपीएलवर सट्टा : डहाणूतील एका व्यापा��्‍यासह तिघांवर गुन्हे\nविक्रमगड नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकाऱ्याने, लाचेपोटी फार्म हाऊसचा रस्ता बनवून घेतला\nलॉकडाऊन: 22 मे पासून नव्या मार्गदर्शक सूचना लागू\nकोरोना पॉझिटीव्ह असूनही लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना घरी राहून उपचार घेणे...\nडहाणू तालुक्यात 46.5 से.मी. इतकी विक्रमी पावसाची नोंद\nपालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेची मुसंडी\nआदिवासींना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या जलस्वराज्य समितीवर गुन्हे\nपालघरमध्ये ज्येष्ठ पत्रकारावर खाकीची मस्ती ट्रॅफीक पोलीसाची बदली व विभागीय चौकशी\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nआजचे विद्यार्थी होणार उद्याचे जागरुक नागरीक; पालघर पोलीस दलाकडुन जिल्ह्यातील 26...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/the-373-year-old-akkalkot-sansthan-bhosle-palace-tower-collapsed-in-solapur/223628/", "date_download": "2020-10-20T12:01:23Z", "digest": "sha1:IELX5ZAPPXUVGL7EONG4KEMK6FJMVPQ5", "length": 9008, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "भोसले राजघराण्याच्या ३७३ वर्ष जुना असलेला दुर्बीण बुरुज ढासळला | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र भोसले राजघराण्याच्या ३७३ वर्ष जुना असलेला दुर्बीण बुरुज ढासळला\nभोसले राजघराण्याच्या ३७३ वर्ष जुना असलेला दुर्बीण बुरुज ढासळला\nऐतिहासिक वारसा असलेल्या या राजवाड्याच्या बुरज ढासल्यामुळे चिंता व्यक्त\nपुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले. दरम्यान या परतीच्या पावसाने राज्यभर कहर केला असून सोलापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. या पावसाचा फटका भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या जुन्या राजवाड्याला बसला आहे. ३७३ वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला असल्याचे समोर येत आहे.\nसोलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच���या पावसाच्या तडाख्यामुळे ३७३ वर्ष जुना असलेल्या भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या राजवाड्याला फटका बसला आहे. अक्कलकोट संस्थानचा दुर्बीण बुरूज ढासळला आहे. अतिवृष्टी आणि झाडा झुडपांमुळे दुर्बीण बुरुज कोसळला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट संस्थान गादीची स्थापना पहिले श्रीमंत फत्तेसिंह राजे भोसले यांनी केली होती. अक्कलकोट संस्थानने ३७३ वर्षांपूर्वी हा राजवाडा बांधला होता. छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजे यांचे पूत्र)यांनी अक्कलकोट संस्थानची १७०७ साली निर्मिती केली होती. या घटनेमुळे अक्कलकोट संस्थानच्या व्यवस्थापकांचे राजवाड्याकडे दुर्लक्ष असल्याचे उघड झाले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या राजवाड्याच्या बुरज ढासल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.\nदरम्यान, सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती आणि पूल या ठिकाणची वाहतूक वळवावी किंवा तात्पुरती थांबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याचबरोबर, अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असं आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\nपावसामुळे पंढरीत हाहाकार; चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nया आहेत बॉलिवुडच्या टॉप १० ऐक्ट्रस\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahadhan.co.in/knowledge-centre/%25e0%25a4%25ac%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2589%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b8?lang=mr/", "date_download": "2020-10-20T12:23:00Z", "digest": "sha1:RQCDAJOOJZ3XUZ3EOVZOSIHNKUOSZR2P", "length": 7800, "nlines": 82, "source_domain": "mahadhan.co.in", "title": "ब्लॉग्स – Mahadhan", "raw_content": "\nसूक्ष्म पोषक घटक खते\nऊस उत्पादन वाढीसाठी सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर\nऊस पिकाच्या वाढीसाठी सतरा अन्नद्रव्यांची गरज असते . त्यांना आवश्यक अन्नद्रव्ये असे म्हणतात . या अन्नद्रव्यांचे तीन प्रकार पडतात.\nमुख्य अन्नद्रव्ये :कर्ब, हायड्रोजन , ...\nगंधक वापरा व ऊसाची उत्पादकता हमखास वाढवा\nमहाराष्ट्रात गेल्या साठ वर्षात साखर कारखानदारी बरोबर ऊसाचे क्षेत्र , साखर उत्पादन यामध्ये भरीव वाढ झालेली दिसून येते . मात्र प्रति हेक्टरी ऊस उत्पादकतेमध्ये फारशी ...\nखोडवा उसाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन\nखोडवा उसाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास, कमी खर्चात लागवडीच्या उसाएवढेच उत्पादन मिळते व फायदेशीर ठरते. पश्चिम महाराष्ट्रात असे काही यशस्वी शेतकरी आहेत कि ज्यांनी १० ...\nदुष्काळ सदृष्य परिस्थितीमध्ये फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर\nभारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील अन्नधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता कमी असण्याच्या मुख्य कारणामध्ये आपल्याकडील बदलते हवामान कमी झालेली जमिनीची सुपिकता, खत आणि पाण्याच्या नियोजनाचा अभाव यांचा ...\nफवारणीची खते देण्यासाठी हीच योग्य वेळ\nशेतीशास्त्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक फायदेशीर उत्पादन काढणे हे प्रत्येक शेतकऱ्याचे ध्येय असले पाहिजे. ह्यावर्षी थोडा उशीर परंतु बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असला ...\nसूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा पीक उत्पादन वाढीवर आणि मानवाच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम\nकृषी क्षेत्रात केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नातून अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला. मागील तीन दशकात तर शेतीच्या तंत्रज्ञानात आमुलाग्र बदल झाला आहे. देशात हरितक्रांती, श्वेतक्रांती, ...\nविद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर\nभारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील अन्नधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता कमी असण्याच्या मुख्य कारणांमध्ये आपल्याकडील बदलते हवामान कमी झालेली जमिनीची सुपिकता, खत आणि पाण्याच्या नियोजनाचा अभाव यांचा ...\nऊस पिकासाठी महाधन टोटल\n(दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच नैसर्गिक पीकवर्धक तत्त्वांनी युक्त से संपूर्ण पॅकेज) ऊसाच्या दृष्टीने सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच दुय्यम अन्नद्रव्यांचे ऊस उत्पादन व साखर उताऱ्याच्या दृष्टीने ...\nकसं मिळवाल डाळिंबाचं सर्वोत्तम पीक\n मी त्रिंबक तुळशीराम पाथ्रीकर. राहणार मु. लिंबेजळग��व, औरंगाबाद. माझ्या कुटुंबाची एकून ५५ एकर शेती आहे. डाळिंबासाठी आम्ही जेव्हा ग्लोबल सर्टीफिकेशन मिळवायचा प्रयत्न करत होतो, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/blog/?free-seo-tools", "date_download": "2020-10-20T12:12:54Z", "digest": "sha1:VEYUWJETOLPRAFY3GKTMA25GMZPT37SR", "length": 13578, "nlines": 174, "source_domain": "mr.grabz.it", "title": "आपले एसईओ टूलकिट विनामूल्य कसे मांडावे", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nआपले एसईओ टूलकिट विनामूल्य कसे मांडावे\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (एसईओ) ही वेबसाइट सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या वापरकर्त्यांसाठी वेबसाइटची किंवा वेब पृष्ठाची दृश्यमानता वाढवून वेबसाइट रहदारीची गुणवत्ता आणि प्रमाणात वाढवण्याची प्रक्रिया आहे. तथापि, कोणत्याही ऑप्टिमायझेशनचा प्रभाव पाहण्यासाठी, आपण केलेल्या बदलांची प्रभावीता मोजण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे.\nतेथे पेड एसईओ टूलकिट्स आहेत जी एसइओ प्रक्रियेस मदत करू शकतात, परंतु या महाग असू शकतात.\nग्रॅबझआयट हे केवळ एक एसईओ साधन नाही परंतु त्याऐवजी वेबस एपीआयसह कॅप्चर करण्यासाठी डिझाइन केले आहे आणि ऑनलाइन साधनांचा वापर करण्यास सुलभ सेट आहे. तथापि, ही साधने एसईओ प्रॅक्टिशनरच्या बर्‍याच गरजा देखील पूर्ण करतात.\nउदाहरणार्थ, आपण पृष्ठावरील एसइओ करत असल्यास आपण ग्रॅबझिट सेट करू शकता स्क्रीनशॉट साधन नियमितपणे वेबपृष्ठावर केलेल्या सुधारणे रेकॉर्ड करण्यासाठी intवेब पृष्ठ स्वयंचलितपणे पीडीएफमध्ये जतन करून. त्यानंतर Google शोध परिणामांमध्ये वेबसाइट कोठे दिसते हे ओळखण्यासाठी हे Google परिणाम पृष्ठाच्या स्क्रीनशॉटसह एकत्र केले जाऊ शकते. आपल्या एसइओ क्लायंटला त्यांच्या वेबसाइटवर केलेले बदल दर्शविण्याची परवानगी दिली जात आहे आणि यामुळे त्यांच्या शोध क्रमवारीवर कसा परिणाम झाला.\nवेबपृष्ठावरच अस्तित्त्वात असलेल्या समस्या शोधण्याबद्दल काय बरं, GrabzIt's वेबसाइट विश्लेषक वेब पृष्ठाचे सखोल एसइओ विश्लेषण प्रदान करते. जसे आपण आहात त्या पृष्ठाचा वेग intउत्सुक, जे महत्वाचे आहे कारण वेगवान पृष्ठे सहसा शोध इंजिनांद्वारे उच्च क्रमांकावर असतात. गती समस्येचे निराकरण करण्याच्या सूचना तयार करण्यात वेबसाइट अ‍ॅनालाइज़र वायस्लो आणि इतर तंत्रांचा वापर करते ज्यामुळे वेबसाइट लोड होण्यास धीमेपणाचे कारण बनू शकते.\nवेबसाइट विश्लेषक उचलणारी आणखी एक समस्या वाचनीय आहे. ऑनलाइन वेबसाइट बर्‍याच लोकांसाठी वाचनीय नाही अशी वेबसाइट कधीही चांगली कामगिरी करू शकत नाही. अखेरीस, हे दुर्बल वापरकर्त्यांना वेबसाइट वापरण्यास सक्षम न करणार्‍या समस्यांना ओळखण्यासाठी डब्ल्यूसीएजी वापरुन वेबसाइटची प्रवेशयोग्यता देखील तपासते.\nवेबसाइट विश्लेषक आणि डाउनलोड करण्यायोग्य श्वेत-लेबल अहवालांसह, वेळोवेळी नोंदविलेल्या कार्यप्रदर्शन बदलांमधील डॅशबोर्डवर एक वेब पृष्ठ जोडले जाऊ शकते.\nवेबसाइट्ससह सामान्य एसइओ समस्या तुटलेली दुवे आहेत. वेबसाइटवर बर्‍याच 404 त्रुटीमुळे शोध इंजिनच्या परिणामामध्ये दंड आकारला जाऊ शकतो. ग्रॅबझिटची साधने या समस्येचे निराकरण एका टेम्पलेटच्या रूपात देतात ज्यासाठी संपूर्ण वेबसाइट शोधेल तुटलेली दुवे.\nनिराकरण केलेली आणखी एक समस्या म्हणजे तुटलेली प्रतिमा, फक्त तुटलेली प्रतिमाच वेबसाइटला वाईट दिसू शकत नाहीत तर ते पृष्ठ लोड वेळ कमी करतात. म्हणूनच ग्रॅब्झआयटीने यावर एक टेम्पलेट तयार केले वेबसाइटवर सर्व प्रतिमा तपासा.\nम्हणूनच आपण पाहू शकता की ग्रॅबझीट हे केवळ एसईओ साधन नाही तर जवळजवळ सर्व एसईओ तज्ञाची आवश्यकता असते.\nनवीनतम ब्लॉग पोस्ट्स पहा\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bmc-officers-have-special-eye-on-malad-kandivali-borivali-and-dahisar-52692", "date_download": "2020-10-20T11:45:00Z", "digest": "sha1:WBH344PA5T4GEZN6YYXJHXI4EAQEP2UQ", "length": 8655, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पश्चिम उपनगरात पालिका अधिकाऱ्यांचं विशेष लक्ष | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nपश्चिम उपनगरात पालिका अधिकाऱ्यांचं विशेष लक्ष\nपश्चिम उपनगरात पालिका अधिकाऱ्यांचं विशेष लक्ष\nअतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी असलेल्या इमारतींवर विशेष लक्ष ठेव���्यास सांगितलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमहाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. आता तर पश्चिम उपनगरातील बोरिवली, दहिसर, कांदिवली आणि मालाडमधील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी असलेल्या इमारतींवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.\nकाकणी यांनी गेल्या चार आठवड्यात पश्चिम उपनगरास भेट दिली आहे. महानगरपालिका कर्मचारी विविध इमारती आणि सोसायटीच्या सदस्यांसोबत बैठक घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्याचे मार्ग सोसायटीच्या सदस्यांना समजावून सांगत आहेत. वेगेवगळ्या ठिकाणी ताप मोजण्यासाठी क्लिनिक स्थापित केले जात आहेत.\nयासह स्थानिक लोकांच्या ऑक्सिजनची पातळी तपासणंही एक मोठं काम आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काय करावे आणि काय करू नये आणि काय करू नये याबद्दलही सोसायटीला निर्देश देण्यात येतील. इतकेच नव्हे तर गृहिणी, घरी काम करणार्‍या महिला आणि वाहनचालकांबाबतही खबरदारी घ्यावी असं सांगण्यात येत आहे.\nवाहनांमध्ये प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये पॉलिथीन पडदे असावेत, अशी सूचना करण्यात येत आहे. ही वाहनं वापरण्यासाठी, एखाद्यानं आपले हात धुवावे आणि वाहनाचे हँडल निर्जंतुकीकरण करावे. सोसायट्यांनी लिफ्ट, लिफ्टची बटणं, सामान्य क्षेत्रं आणि इमारतीतील जिन्यांचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे.\n३१ ते ४० वयोगटातील पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक फटका\n प्लाझ्मा थेअरपीच्या नावाखाली होत आहे फसवणूक\nमहिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती\nमुंबईतील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\nअधिकाधिक लोकांना मिळावी लोकल प्रवासाची मुभा, हायकोर्टाचं निरिक्षण\nतर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ८१.८५ लाख कोरोना चाचण्या\n ठाण्यात कोविड सेंटरमध्ये ३ डॉक्टर अप्रशिक्षित\nमुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३ महिन्यांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/about-us/", "date_download": "2020-10-20T11:09:59Z", "digest": "sha1:B5GBBTTW46KQI4E3NV6EVCSLJ7YA3X4C", "length": 79080, "nlines": 139, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "आमच्या विषयी – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nकोणत्याही चळवळीच्या दृष्टीने त्या संघटनेचे मुखपत्र ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातही अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या प्रबोधनपर चळवळीसाठी व प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लढणार्‍या संघटनांसाठी तर मुखपत्र ही फारच गरजेची बाब असते. कारण इतर प्रस्थापित प्रसारमाध्यमांतून तुम्ही बहिष्कृत असता, अशावेळी संघटनेचे मुखपत्र म्हणजे संघटनेचा बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क असतो, संवाद साधण्याचे साधन असते, तुमच्या संघटनेच्या वाटचालीचा आलेख, इतिहास असतो, अधिकृत दस्तऐवज असतो. तसेच ते तुमच्यावर होणार्‍या वैचारिक हल्ल्यांच्या विरोधातील संघर्षाचे हत्यारही असते. संघटनेच्या मुखपत्राचे काम दुहेरी असते. केवळ रिपोर्टिंग नसते. आंदोलनांना, लढ्याला, मोहिमेला, उपक्रमाला आवश्यक तपशील पुरविणे; माहिती पुरविणे, वैचारिक सामग्री पुरविणे त्यातून कार्यकर्त्यांना, सर्वसामान्यांना चळवळीसाठी तयार करणे, प्रोत्साहित करणे आणि मग त्या आधारावर झालेल्या ठिकठिकाणच्या आंदोलनात, लढ्यात, मोहिमेत, उपक्रमात काय घडले, याचा वृत्तांत जगाला पुरविणे. तो पुरवताना त्या आंदोलन, उपक्रम, मोहिमेच्या यशापयशाची, परिणामांची चर्चा मुखपत्रात घडवणे. थोडक्यात, आपण करत असलेल्या कामाचे एका पातळीवरील मूल्यमापन करण्याचे मुखपत्र हे स्थान आहे. त्यातूनच जशी संघटनेचा कार्यकर्ता घडण्याची प्रक्रिया सुरू होते, तशीच सर्वसामान्य वाचकांच्या मानसिकतेत बदल घडण्याच्या प्रक्रियेसही प्रारंभ होतो. त्या अर्थाने संघटनेचे मुखपत्र हे संघटनेचे बळ आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ याला अपवाद नाही.\nमुखपत्र आणि प्रस्थापित वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे यात मूलभूत फरक आहे. प्रस्थापित वर्तमानपत्रे ही बाजाराशी निगडित असतात, त्यांचा संबंध नफ्याशी असतो. पण मुखपत्र संघटनेशी, संघटनेच्या ध्येय-धोरणांशी निगडित असते. वर्तमानपत्राच्या लोगोत मोठमोठे क्रांतिकारी शब्द असतील; पण त्याच्याशी बांधिलकी असायलाच हवी, अशी काही अट नसते. पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोगोत ‘विज्ञान’, ‘निर्भयता’, ‘नीती’ हे काही केवळ शब्द म्हणून नसतात, तर ‘विज्ञानाने प्रस्थापित केलेले सत्य निर्भयपणे आणि कालसुसंगत नैतिकतेने प्रस्थापित करणे’ हा या शब्दांमागचा आशय असतो आणि त्याच्याशी बांधिलकी बाळगतच मुखपत्राला वाटचाल करावी लागते.\n‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ आज ज्या स्वरुपात आहे, त्याचा पहिला अंक ऑगस्ट 1990 ला प्रसिद्ध झाला. त्याआधी 1987 मध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ नावाची पत्रिका चोपडा येथून निघत असे. त्याचे संपादक ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ केंगे हे होते. त्यानंतर 1988 मध्ये ‘भ्रम आणि निरास : अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या नावाने नागपूरहून जी पत्रिका निघत असे, त्याचे संपादक श्याम मानव होते. या पत्रिकेच्या संपादक मंडळात मुकुंदराव किर्लोस्कर, भा. ल. भोळे यांच्या बरोबरीने डॉ. नरेंद्र दाभोलकरही होते. ही पत्रिका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती काढत असे.\nपुणे येथे जाहीरनामा परिषद 28 आणि 29 जानेवारी, 1989 ला झाली व त्यानंतर वर्षभरातच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली. त्या वेळेस कार्यरत असणार्‍या शाखांत पुणे आणि पनवेल शाखा जोरात होत्या. पुणे शाखेने ‘कवडसे’ नावाने ऑगस्ट 1989 मध्ये मासिक सुरू केले. पत्रकार माधव गोखले त्याचे काम बघत. पनवेल शाखेचे कार्यकर्ते उल्हास ठाकूर आणि श्याम कदम यांनी ‘अंनिसवार्ता’ नावाचा अंक जानेवारी 1990 ला काढला आणि अशा रीतीने ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या वाटचालीला सुरुवात झाली. ‘कवडसे : अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’चे ऑक्टोबर 1990 पासून डॉ. विद्याधर बोरकर हे संपादक झाले. त्याच्या मुद्रक/प्रकाशक अलका जोशी या होत्या, त्यांच्या भावाची प्रेस मुंबईतील भांडुपला होती. तेथे हा अंक छापला जायचा आणि ते गठ्ठे घेऊन अलका जोशी एखाद दुसर्‍या कार्यकर्त्याबरोबर वितरणासाठी पनवेलला जायच्या आणि उल्हास ठाकूर हाताने त्यावर पत्ते लिहायचे आणि मासिक पोस्टात टाकायचे. मासिक फक्त खासगी वितरणासाठी होते. ऑगस्ट 1991 ला पुण्याच्या शुभांगी शहा या संपादक झाल्या. 1992 पासून वार्तापत्राचे व्यवस्थापन पुन्हा पनवेल शाखेकडे आले. फेब्रुवारी 92 मध्ये मुंबई येथील दादरला कार्यकारिणीची बैठक झाली त्यात समितीचे अध्यक्ष एन. डी. पाटील यांनी मुखपत्राचे नाव ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ असे ठेवावे, असे सुचविले व त्याची नोंदणी प्रक्रिया सुरु ��रण्यात आली. ही प्रक्रिया फेब्रुवारी 1993 साली पुरी झाली व सुरुवातीला ‘कवडसे’ आणि नंतर ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ नाव असलेले द्वैमासिक ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र मासिक’ म्हणून आर. एन. आय. दिल्ली येथे नोंद झाले. पनवेलचे डॉ. प्रदीप पाटकर ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’चे संपादक झाले.\nजून 1995 पासून वार्तापत्राचे व्यवस्थापन सांगलीला हलविण्यात आले व डॉ. प्रदीप पाटील त्याचे संपादक झाले व सहसंपादक प्रा. प. रा. आर्डे झाले. 2001 साली राहुल थोरात यांची व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली आणि 2003 साली प. रा. आर्डे वार्तापत्राचे संपादक झाले. जवळजवळ 25 वर्षांनंतर 2019 साली प. रा. आर्डे वार्तापत्राच्या संपादकपदावरून निवृत्त झाले. या संपूर्ण काळात राजीव देशपांडे,प्रभाकर नानावटी, टी. बी. खिलारे, संजय सावरकर, डॉ. आशुतोष मुळ्ये, उमेश सूर्यवंशी या सहसंपादकांचा वार्तापत्राच्या वाटचालीत मोठा सहभाग आहे.\nपुण्याचे मिलिंद जोशी सुरुवातीपासून वार्तापत्राची मुखपृष्ठे तयार करायचे, आजही करतात. तर उज्ज्वला परांजपे या अंकाच्या टायपिंगचे काम करायच्या आणि मुद्रितशोधनाचे काम प्रा. जगदीश आवटे करायचे.आज प. रा. आर्डे वार्तापत्राचे सल्लागार संपादक असून राजीव देशपांडे संपादक म्हणून या वर्षी निवडले गेले, तर राहुल थोरात व्यवस्थापकीय संपादक आहेत. मुक्ता दाभोलकर, कोल्हापूरचे अनिल चव्हाण, इस्लामपूरचे डॉ. नितीन शिंदे आणि बुलढाण्याचे नरेंद्र लांजेवार असे सहसंपादक आहेत.\nउपक्रमांची माहिती व वैचारिक मांडणी\nस्वातंत्र्य, समता आणि न्याय यावर आधारित शोषणमुक्त समाज निर्माण होण्याच्या मार्गात भारतात ‘अंधश्रद्धा’ या प्रमुख अडसर आहेत. शिक्षण सर्वव्यापी झाले म्हणून, समृद्धी आली म्हणून त्या नष्ट झाल्या नाहीत तर त्यासाठी अंधश्रद्धांवर हल्ला ोल करण्याशिवाय गत्यंतर नाही; पण हा हल्लाबोल थेटपणे न करता आपल्या परंपरातील पुरोगामी वारशाची मदत घेत संघटन, प्रबोधन आणि संघर्ष या मार्गाने केला तर जास्त परिणामकारक होईल, हे लक्षात घेत डॉ. दाभोलकरांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. त्या अनुषंगाने अनेक आंदोलने, उपक्रम, मेळावे, मोहिमा, परिषदा, यशस्वीपणे पार पाडल्या. विवेकी व्यक्ती घडविणे पर्यायाने विवेकी समाज घडविणे; हे ध्येय उराशी बाळगत अंनिस काम करीत आहे आणि हे काम जनतेपर्यंत पोचविण्याचे काम ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ (अंनिवा) गेली जवळजवळ 30 वर्षे करीत आहे.\nशहीद डॉ. दाभोलकरांचे वार्तापत्रासाठीचे योगदान, मार्गदर्शन खूपच मोठे आहे. एखाद्या कार्यकर्त्याने अगर वाचकाने लिहिलेल्या चार ओळीच्या पत्रालाही ते हमखास उत्तर देतच. त्यांच्या हयातीत झालेल्या प्रत्येक मोहीम, उपक्रम, आंदोलन, परिषदा यावर तर त्यांनी आपल्या भ्रमंती, आपली बिरादरी, विस्तारणारी क्षितिजे, स्पंदन या सदरातून लिहित सर्वसामान्य वाचकांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला; तसेच वेळोवेळी वेगवेगळ्या प्रश्नांवर घेतलेली भूमिका, त्या घेण्यामागचे उद्देश, गणपती विसर्जन, होळी, दिवाळीतील फटाकेविरोधी अभियान यासारखे वेगवेगळे उपक्रम घेण्यामागची वैचारिक भूमिका वार्तापत्राच्या अनेक छोट्या-मोठ्या लेखातून मांडली आहे. तसेच वार्षिकारकातून लिहिलेल्या प्रदीर्घ लेखातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची सैद्धांतिक भूमिका, बुवाबाजीविरोधातील चळवळीची मांडणी, कृतिशील धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सेतून मानवतेकडे, आध्यात्मिक आकलन, धर्मनिरपेक्षता, आरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठ मानवतावाद, लोकशाही प्रबोधन, रचनात्मक संघर्ष, संघटना बांधणी, जातपंचायतीला मूठमाती असे अनेक लेख लिहित अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची मांडणी केली आहे. कायद्याची निकड, समज, त्यावरील आक्षेप व त्याबाबतची वस्तुस्थिती अशा सर्वांगाने ते अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबद्दल सतत 18 वर्षे वार्तापत्रातून लिहित होते. डॉक्टर वार्तापत्रातील लेखातून एका बाजूला कार्यकर्त्यांना सृजनशीलपणे काम करायला प्रोत्साहित करत, त्यांच्या कामासाठी आवश्यक तो वैचारिक तपशील पुरवत व त्याने केलेल्या कामाचे कौतुक करत कामातील त्रुटीवरही बोट ठेवत. वार्तापत्राचे दुहेरी उद्दिष्ट आपल्या लेखनातून साध्य केले आहे.\nबुवाबाजी हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी अतिशय निगडित असा अत्यंत संवेदनशील विषय. गेली तीस वर्षे महाराष्ट्राच्या विविध भागातील कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील बुवा-बाबांचा भांडाफोड करत आहेत.\nबुवाबाजीसाठी बुवा-बाबा अवलंबत असलेले मार्ग आणि त्यावर मात करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपले बुद्धिचातुर्य, धाडस, व्यवहार चा��ुर्य वापरत रचलेले सापळे, अवलंबलेले डावपेच याची वर्णने गेल्या तीस वर्षांतील ‘अंनिवा’च्या जवळजवळ प्रत्येक महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झालेली आहेत. तसेच त्या कार्यकर्त्यांना आलेल्या विविध अनुभवांवर व त्यांच्या विविध पैलूंवर सातत्याने ‘अंनिवा’त लेख प्रसिद्ध होत आले आहेत. परमेश्वराचे अस्तित्व, आत्मा, पुनर्जन्म, धर्म व धर्माच्या सोबत येणारी कर्मकांडे, पारलौकिक जीवन, अ मानवी शक्तींचा संचार, अतींद्रिय ज्ञान, दैवी उपचार, परामानस शक्ती यांसारख्या आधुनिक विज्ञानाने निकालात काढलेल्या संकल्पनांचा लबाडीने वापर करीत जनसामान्यांना लुबाडण्याचा धंदा, सत्यसाईबाबा, आसारामबापू, रामदेव बाबा, नरेंद्र महाराज, पांडुरंगशास्त्री आठवले, ब्रह्माकुमारी, अनुराधादेवी, रविशंकर, अनिरुध्द बापू, पार्वतीमाँ, कल्की भगवान, अनुराधा देशमुख, माता अमृतानंदमयी, डॉ. वर्तकसारखे आध्यात्मिक बुवा करत आहेत. या आध्यात्मिक बाबांकडे प्रचंड पैसा आहे. त्या जोरावर त्यांनी सगळ्या प्रसारमाध्यमांना आपल्या ताब्यात घेतले आहे. पण ‘अंनिवा’ने या मोठ्या बुवांच्या कारनाम्यांचा पर्दाफाश करणारे लेख निर्भीडपणे छापले आहेत.\nअनिष्ट रुढी-प्रथांना विरोध व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार\n‘अंनिवा’ने हाताळलेल्या विषयांचा आवाका खूपच मोठा आहे. बुवाबाजीचा पर्दाफाश करण्यापासून सुरु झालेली ही चळवळ गेल्या तीस वर्षांत अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा यांची चिकित्सा, भूत, भानामती, देवी अंगात येणे, भुताने झपाटणे, डाकीणप्रथा, देवदासी प्रथाविरोध, जटा निर्मूलन , जाती निर्मूलन, मंत्र-तंत्र, व्रतवैकल्ये, चमत्कार, यज्ञ-याग, फलज्योतिष व त्याचे थोतांड, भ्रामक वास्तुशास्त्र, शकुन-अपशकुन, वेद-पुराणासारख्या ग्रंथातील कालविसंगत गोष्टी, पर्यावरणपूरक रीतीने सण साजरे करण्याविषयीचे कृती कार्यक्रम, सणसमारंभांना कालसुसंगत स्वरूप, जत्रा-यात्रेतील पशुहत्याविरोध, कुंभमेळा, मानसिक आरोग्य व मनाचे रोग, मानसमित्र संकल्पना, व्यसनविरोध, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानप्रसार, विज्ञानबोध वाहिनी, सर्वधर्मचिकित्सा, अध्यात्म, नैतिकता, धर्मस्थळांची चिकित्सा, प्रस्थापित आध्यात्मिक बुवा-बाबा, नवउदारवादी आर्थिक परिस्थितीत निर्माण झालेले कॉर्पोरेटबाबा यांच्या कारनाम्यांचा लेख-जोखा, भ्रामक विज्ञानाच्या सहाय्याने लोकांची होत असलेली दिशाभूल, जाहिरातबाजीतून जात असलेला चुकीचा संदेश, स्त्रियांचे होत असलेले शोषण, शिक्षण, मूल्यशिक्षण, शारीरिक आजार व त्यासंबंधीचे समज-गैरसमज आणि त्यावर होत असलेले पर्यायी उपचार, योग्य आहार आणि घातक आहार, सामाजिक बहिष्कार, जातपंचायत, आंतरजातीय-धर्मीय लग्ने, जोडीदाराची विवेकी निवड, सत्यशोधकी विवाह, संविधान बांधिलकी अशा विविध अंगाने गेली तीस वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातून लिहिती राहिली आहे.\nमोहिमा, परिषद, अधिवेशनासारख्या उपक्रमांचे सविस्तर वृत्तांत\n‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने गेल्या तीस वर्षांत विविध उपक्रम, परिषदा, संघर्ष, मोहिमा, आंदोलने, मेळावे आयोजित केले. यात कोकणातील ‘शोध भुताचा मोहीम’, मराठवाड्यातील ‘ही भानामती नव्हे, ही तर विकृती’ अशी घोषणा देत निघालेली भानामती प्रबोधन धडक मोहीम, यात्रेतील पशुहत्याबंदी निर्धार परिषद, जादूटोणाविरोधी कायदा निर्धार मोहीम, जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार मोहीम, सत्यशोधक चमत्कार यात्रा, बुवाबाजीविरोधी संघर्ष व चमत्कार यात्रा, ‘अंध रुढीच्या बेड्या तोडा’ परिषद, महाराष्ट्रव्यापी महिला परिषद, वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद, बुवाबाजी संघर्ष परिषद, डाकीण प्रथाविरोधी अभियान, विवेकजागर कृती परिषद, महिला जाहीरनामा परिषद, ‘फिरा’ या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जाहीरनामा परिषद, शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद, युवा संकल्प परिषद, मानसिक आरोग्य व प्रबोधन कृती परिषद, जादूटोणाविरोधी कायद्याची जनसंवाद यात्रा, धार्मिक दहशतवाद व असहिष्णुताविरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषद, विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद, या सर्वांचे सविस्तर वृत्तांत सहभागी मान्यवर आणि विचारवंतांच्या भाषणातील गोषवार्‍यासह देत ‘अंनिवा’ने प्रसिद्ध केले व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोचविले. हे वृत्तांत केवळ अहवाल स्वरूपात नाहीत, तर त्या वृत्तांतांचे स्वरूप कार्यकर्त्यांची ‘वैचारिक जाणीव वाढावी’, त्याची संघटनात्मक जाण वाढावी, त्याचा उत्साह वाढावा; तसेच सर्वसामान्य वाचकाला त्या प्रश्नाचे सर्व कंगोरे लक्षात यावेत, त्याचे प्रबोधन व्हावे, असे आहे.\nमान्यवरांचा व कार्यकर्त्यांचा परिचय\nगेल्या 30 वर्षांत डॉ. दाभोलकरांच्या हाकेला ओ देत हजारो कार्यकर्त्यांनी एक सशक्त चळवळ आपले तन, मन, धन देत उभी केली. अशाच काही क्रियाशील कार्यकर्त्यांच्या कामाची ओळख, कौटुंबिक आधार व पार्श्वभूमी यावर आधारित त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, जीवनचरित्राचा उलगडा करणार्‍या मुलाखती ‘अंनिवा’ने प्रसिद्ध केल्या आहेत. यात प्रामुख्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर, बाबा आरगडे, प. रा. आर्डे, मच्छिंद्र वाघ, भास्कर सदाकळे, मच्छिंद्र मुंडे, शब्बीरभाई, शहाजी भोसले, मिलिंद देशमुख, विष्णुदास लोणारे, सविता शेटे, राजेश मडावी हे आहेत. या अंनिसच्या कार्यकर्त्यांबरोबरच जे समाजातील मान्यवर आहेत, विचारवंत आहेत आणि अंनिसचे हितचिंतक आहेत, त्यांच्याशी संवाद साधत त्यांचे विचार समजून घेणारे लेख, मुलाखती ‘अंनिवा’ने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात कॉ. गोविंद पानसरे, निळूभाऊ फुले, डॉ. श्रीराम लागू, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. पुष्पाताई भावे, डॉ. जयंत नारळीकर, कर्मवीर व्यंकटअण्णा रणधीर, गांधीवादी शास्त्रज्ञ नरसिंहय्या, विजयवाड्याच्या नास्तिक केंद्राचे गोरा, डी. डी. बंदिष्टे, सत्यपाल महाराज यांसारखे मान्यवर आहेत.\nसंत व समाजसुधारकांचे विचार\nआपल्या महाराष्ट्राला संत, समाजसुधारकांचा मोठा वारसा आहे. हा विवेकी विचारांचा वारसा ‘अंनिवा’ने जपला आहे. कधी लेखाच्या स्वरूपात, कधी वर्षभर चालणार्‍या सदराच्या स्वरूपात ‘अंनिवा’ने हे विवेकी विचार जनतेपर्यंत पोेचविले आहेत. यात कबीर, तुकाराम, बसवेश्वर, बहिणाबाई, रविदास सारखे संत आहेत; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले, सावित्रीबाई, ताराबाई शिंदे, चे गव्हेरा, अब्राहम कोवूर, र. धों.कर्वे, डी. डी. कोसंबी, धर्मानंद कोसंबी, शहीद भगतसिंग, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, अण्णाभाऊ साठे, असगर अली इंजिनियर, सुधारककार आगरकर, रोमिला थापर त्याच बरोबर रिचर्ड डॉकिन्स, आईनस्टाईन, रिचर्ड फेनमन, कार्ल सेगन, रसेल, फ्रान्सिस बेकन, जेम्स रॅन्डी हे विदेशी शास्त्रज्ञ, लेखक, जादूगार आहेत.\nबाजारीकरण आणि धर्मांधिकरणाच्या या कालखंडात धार्मिक पर्यटनाने टोक गाठले आहे. धर्मस्थळांची अक्षरश: बजबजपुरी बनली आहे. त्या-त्या गावातील जवळजवळ सर्वांचे हितसंबंध त्या धर्मस्थळात गुंतलेले आहेत. त्यामुळे कोणीच त्या विरोधात ‘ब्र’ काढत नाही. पण ‘अंनिवा’ने सुरुवातीपासूनच या धर्मस्थळाची झाडाझडती घेतलेली आहे. शनि शिंगणापूर, शिर्डी, तिरुपती, अजमेर, माउंट अबू, त्र्यंबकेश्वर, बद्रिनाथ, तुळजापूर, सम्मेद शिखरजी, श्रृंगेरीपीठ, नृसिंहवाडी, काशी-वाराणसी, सैलानीबाबाचा दर्गा, गाणगापूर या धर्मस्थळांना ‘अंनिवा’ने प्रत्यक्ष भेटी देत खास चिकित्सक लेख लिहिले आहेत.\n‘अंनिवा’ने नेहमीच धर्मचिकित्सा करत धर्माचा विधायक विचार करणार्‍याचा वारसा मानला आहे. आज या वारशाला धोका निर्माण झाला आहे. कारण आज धर्माचा विचार लोकांच्यात दुही माजविण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळेच धर्माचे तथाकथित ठेकेदार धर्मचिकित्सेला नेहमीच कडवा विरोध करत आलेले आहेत. धर्माची चिकित्सा करणे, हे काम त्यांच्या मुळावरच येणारे आहे. पण सत्याचा शोध घेणारे त्यातून परिवर्तनाची वाट चोखळणारे धर्मचिकित्सेला नाकारत नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे सत्याचा हा शोध सुकर झाला आहे. त्यामुळे ‘अंनिवा’ने विज्ञान युगातील धर्माचे स्वरूप, धर्मांधांचा विकास, देव-धर्माचा उपयोग काय संतांचे संघर्ष, अध्यात्म ः एक प्रचंड गोंधळ, आत्म्याची वैज्ञानिक तपासणी, धर्म आणि समाजव्यवस्थेची फारकत हवी, धर्मनिरपेक्षतावाद्यांपुढील आव्हान, भारताचे धर्मनिरपेक्ष अस्तित्व धोक्यात, धर्माचे मर्म, धार्मिक क्रौर्याचा इतिहास, धर्मनिरपेक्षतेची गरज, धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातील संघर्ष असे विषय घेऊन कार्यकर्त्यांना व सर्वसामान्य जनतेला विचारप्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे.\nडॉ. भा. ल. भोळे यांनी म्हटले आहे, “अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ म्हणजे धर्माविरुद्ध नकारात्मक बंड नसून ती नवसमाजनिर्मितीची सकारात्मक चळवळ आहे.” त्यामुळे या समाजात कोणतेही क्रांतिकारी परिवर्तन घडण्यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच ‘अंनिवा’ने अंधश्रद्धा, दैववाद, रूढी-परंपरा, अनिष्ट प्रथा याबाबत लेख प्रसिद्ध केले आहेत. अंधश्रद्धेचा उगम व कारणे, गणपती दुग्ध प्राशन, मुस्लिम समाजातील अंधश्रद्धा, कुर्बानी म्हणजे काय फक्त पशुबळी देणे सर्पाविषयी गैरसमजुती व अंधश्रद्धा, व्रतवैकल्यात बुडालेला महाराष्ट्र, अंत्यविधीतील अंधश्रद्धा आणि पुरुषी वर्चस्व, संत आणि चमत्कार, गायत्री मंत्राचा भुलभुलैय्या, रक्ताश्रूचा चमत्कार की येशूची थट्टा सर्पाविषयी गैरसमजुती व अंधश्रद्धा, व्रतवैकल्यात बुडालेला महाराष्ट्र, अंत्यविधीतील अंधश्रद्धा आणि पुरुषी वर्चस्व, संत आणि चमत्कार, गायत्री मंत्राचा भुलभुलैय्या, रक्ताश्रूचा चमत्कार की येशूची थट्टा भुताच्या शोधात, या जगात भुते असतात भुताच्या शोधात, या जगात भुते असतात चेटूक, अंगात येणे, तावीज-गंडे तोडायला हवेत, वैभवलक्ष्मी व्रत, पोतराज प्रथा प्रखर लढा आवश्यक, काळूबाई : शोध आणि बोध, विवाह सोहळा आणि विवेक अशांसारखे अनेक लेख समाजाला पडलेल्या अंधश्रद्धेच्या विळख्याचे चित्रण करताना दिसतात.\nडॉ. दाभोलकरांचे वाक्य आहे की, “विज्ञानाची सृष्टी घेतली; जाते पण दृष्टी घेतली जात नाही.” हे बरोबरच आहे. कारण असा एक समज आहे की, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन; पण प्रत्यक्षात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व आपल्या राजकीय, सामाजिक वा शैक्षणिक व्यवस्थेत बिंबविलेच जात नाही. हे लक्षात घेत ‘अंनिवा’ने या बाबतीत डॉ. जयंत नारळीकर, डॉ. हेमू अधिकारी, डॉ. शरद अभ्यंकर, डी. डी. बंदिष्टे, रावसाहेब कसबे, विठ्ठलराय भट्ट यांच्यासारख्यांना वार्तापत्रातून लिहिते केले. शास्त्रीय विचार पद्धती, विज्ञान म्हणजे काय, विज्ञानाचा भारतीय स्रोत, विज्ञान साक्षरता म्हणजे काय, विज्ञानाचा भारतीय स्रोत, विज्ञान साक्षरता म्हणजे काय, वैज्ञानिक शिक्षणातील मूल्ये, थोडी शास्त्रीय सत्ये लक्षात घ्या, विज्ञान, वैज्ञानिक पद्धत व विवेकवाद, विश्वनिर्मितीच्या शोधासाठी, मुक्त चिकित्सा परमेश्वराची, देवाचा आणि आत्म्याचा शोध, नास्तिकता, ईश्वराचा निरर्थक शोध थांबवा. इत्यादी लेखातून समाजप्रबोधन करत आले आहे.\nजनसामान्यांच्या अज्ञानाचा, असहाय्यतेचा गैरफायदा घेत अंधश्रद्धा पसरविण्याचे काम पुरोहितशाहीने केले. त्यासाठी त्यांनी मनुस्मृती, वेद, यज्ञ, योग, ध्यानधारणा, पुनर्जन्म, मन:शक्ती, दैववाद यांचा वापर करून घेतला. आज तर याला ऊत आला आहे. ‘मनुस्मृती’तील विषमता, वेद शिका वेद, वैदिक गणित किती गणित, वैदिक शेती- म्हणजे काय भानगड रे दादा, यज्ञ ही मागासलेल्या समाजाची धर्मसंस्था, अवैज्ञानिक अग्निहोत्र, ध्यानम् शरणम् गच्छामि, योगाचे मार्केट, ध्यानधारणेची वैज्ञानिक चिकित्सा, मन:शक्तीने शस्त्रक्रिया, नशिबाचा खेळ, गोमूत्र प्रतिगाम्यांची भंपकगिरी, नागमणीचा डंख अशा प्रतिगामी विषयांविरोधातील अनेक लेख ‘अंनिवा’ने प्रसिद्ध करून त्यातील फोलपणा उघड केला आहे. काही वर्षांपूर्वी धर्मधार्जिण्या शासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षणाचा घाट घातला होता. त्या अनुषंगाने धार्मिक मूल्ये रुजविण्याची शासनाची चाल होती. ‘अंनिवा’ने या विरोधात भूमिका घेत शून्य मूल्यांचे शिक्षण, अवमूल्यन शिक्षण, तळागाळात मूल्य शिक्षण कसे रुजेल मूल्यशिक्षण कसे असावे, भोंदू बाबूचे मूल्य शिक्षण, असे लेख प्रसिद्ध केले होते.\n‘अंनिवा’ने गेल्या तीस वर्षांत अनेक वैशिष्ट्यपूर्ण विशेषांक काढले. पहिला विशेषांक मार्च-एप्रिल 1993 मध्ये ‘शोध भुताचा-बोध मनाचा कोकण मोहीम विशेषांक,’ जुलै 1994 मधील संमोहन विशेषांक, 21 सप्टेंबर 1995 ला गणपती दूध प्यायल्याची अफवा पसरविल्याच्या संदर्भात नोव्हेंबर 1995 ला ‘गणेश दुग्ध प्राशन विशेषांक’ काढले गेले. फेब्रुवारी 1998 मध्ये ‘अंध रुढीच्या बेड्या तोडा’, ‘महाराष्ट्रव्यापी संकल्प परिषद विशेषांक’ लातूरला झालेल्या महिला जाहीरनामा परिषदेचा विशेषांक फेब्रुवारी 2005 मध्ये काढण्यात आला. मे 2013 मध्ये ‘दुष्काळ व जलसाक्षरता विशेषांक’, 20 ऑगस्ट 2013ला डॉ. दाभोलकरांचा खून झाला. त्यानंतर ‘अंनिवा’ने सप्टेंबर-ऑक्टोबर 2013 चा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांक’ काढला. अतिशय अल्पावधीत आणि अतिशय तणावाच्या परिस्थितीत या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले होते. आज डॉ. दाभोलकरांच्या खुनाला सहा वर्षे होत आहेत. या सहाही वर्षी डॉ. दाभोलकर स्मृती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉक्टरांचा खून झाला पण 18 डिसेंबर 2013ला जादूटोणाविरोधी कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यासंदर्भातील ‘कायदा विशेषांक’ अंनिवाने त्वरित जानेवारी 2014 मध्ये काढला. फेब्रुवारी 2015 मध्ये ‘फसवे विज्ञान भांडाफोड विशेषांक’ काढण्यात आला. तसेच अंनिसचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांना नव्वद वर्षेपूर्ण झाल्याबद्दल अंनिसने आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यानिमित्त अनिवाने ‘डॉ. एन. डी. पाटील विशेषांक’ जुलै 2018 ला काढला.\nअंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे वार्षिकांक खूपच वैशिष्ट्यपूर्ण ठरत आलेले आहेत. ‘अंनिवा’चा पहिला वार्षिक विशेषांक निघाला 1996 मध्ये. त्यावेळेस वार्षिक न म्हणता ‘दिवाळी अंक’ असेच म्हणत. त्या अंकाला जाहिराती घेण्यात आल्या. पहिल्या वर्षी अंक पूर्ण होईपर्यंत एक लाखांच्या जाहिराती जमा होताच आम्ही (प्रदीप पाटील संपादक होते, मी राजू देशपांडे संपादन सहाय्य करत होतो आणि अनिश पटवर्धन खजिनदार होता.) एकमेकांना आनंदाने फोन करत एकमेकांचे अभिनंदन केले. त्याचवेळेस लक्षात आले दिवाळी अंक हा संघटनेसाठी आर्थिक स्रोत होऊ शकतो. पुढे नियमितपणे वार्षिकांक (दिवाळी अंक संबोधण्यास अनेक कार्यकर्त्यांनी आणि वाचकांनीही विरोध दर्शवला.) निघू लागला. डॉक्टर वार्तापत्राच्या संपादकीय कामात कधीच लक्ष द्यायचे नाहीत. वार्षिकांकाच्या मीटिंगसाठी हमखास यायचे. आम्हीच त्यांना लेखकांना फोन करायला लावायचो. त्यांचा लेख अगदी ठरलेल्या वेळेत आणि सांगितलेल्या शब्दसंख्येत नेमका यायचा. वार्षिकांकाच्या जाहिरातींसाठी मात्र ते अख्या महाराष्ट्रात फिरायचे. जिथे जायचे तिथे वर्गणीदार गोळा करायचेच.\nवार्षिकांकात सुरुवातीपासूनच एखाद्या धर्मस्थळांची चिकित्सा असायची. शनि शिंगणापूर पासून त्याची सुरुवात झाली. एखाद्या वरिष्ठ शास्त्रज्ञाची, सामाजिक कार्यकर्त्याची किंवा चळवळीच्या ज्येष्ठ हितचिंतकाची मुलाखत, डॉ. दाभोलकरांचा प्रदीर्घ लेख, त्यात ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एखाद्या विषयाची सखोल मांडणी करायचे. पुढे एखाद्या सामाजिक चळवळीची, संस्थेची सर्वांगीण माहिती प्रत्यक्ष तेथे जाऊन घेऊन रिपोर्ताज पद्धतीने दिली जाते. प्रत्येक वार्षिकांकात एखाद्या प्रस्थापित बुवाचा भांडाफोड त्याच्या आश्रमात किंवा प्रत्यक्ष त्याच्या स्थळावर जाऊन केलेले. खाप पंचायतीसारख्या प्रतिगामी संघटनांचे स्वरूप उलगडणारे वृत्तांत किंवा आसाममधील डाकीण प्रश्नाचा प्रत्यक्ष तेथे जाऊन घेतलेला सखोल वेध, उत्तर प्रदेशातील सत्यशोधक चळवळ चालविणार्‍या ‘अर्जक संघा’ची प्रत्यक्ष जाऊन करून दिलेली सर्वांगीण ओळख. केरळ साहित्य परिषदेचा दिलेला परिचय वार्षिकांकातील विविध विषयावरील परिसंवाद हे अंकाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य पुरोगामी लेखक, विचारवंत, कार्यकर्ते यांची उपस्थिती या परिसंवादात लागलेली आहे.\nपंचवीशी निमित्त साहित्य संमेलन\nअंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राला 25 वर्षे झाली म्हणून वार्तापत्राने दोन दिवसाचे ‘दुसरे अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन’ सांगली येथे 14 व 15 मे रोजी आयोजित केले होते. या दुसर्‍या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे हे होते. हे संमेलन म्हणजे संयो��नाचा उत्कृष्ट नमुना ठरले. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या संमेलनाला भरउन्हात दोन हजार कार्यकर्ते, साहित्यप्रेमी, श्रोते हजर होते. भाषातज्ज्ञ गणेश देवी, ‘द हिंदू’चे माजी पत्रकार पी. साईनाथ, सत्यपाल महाराज, तारा भवाळकर, देशभरातील विवेकवादी मासिकांचे संपादक अशी अनेक मान्यवर मंडळी संमेलनाला हजर होती. जून 2016 चा अंक साहित्य संमेलन विशेषांक म्हणून काढण्यात आला.\n‘अंनिवा’च्या रौप्यपूर्तीनिमिताने ‘अंनिवा’च्या संपादक मंडळाने ‘थॉट अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन’ या आपल्या इंग्रजी मासिकाचे संपादक प्रभाकर नानावटी यांच्या संपादकत्वाखाली एक मोठा आणि अत्यंत महत्वाचा प्रकल्प पूर्ण केला. गेल्या 25 वर्षातील ‘अंनिवा’मधील निवडक लेखांचा संग्रह ‘समग्र अंधश्रद्धा निर्मूलन’ या नावाने तीन खंडात प्रकाशित केला. प्रत्येक खंडात दोनशे पानाची प्रत्येकी पाच पुस्तके आहेत. गेल्या 25 वर्षांतील अंकाच्या आकाराच्या सुमारे पंधरा हजार छापील पानांतून हे लेख संपादित केलेले आहेत. या लेखांची संख्या 800 असून 300 लेखकांनी हे लेख लिहिलेले आहेत. हे लेख वाचत असताना त्या-त्या काळातील सर्व प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर उभे राहातात व चळवळ कोणत्या प्रसंगाना सामोरी गेलेली आहे. याचा प्रत्यय येतो. यातील पहिल्या खंडातील चार पुस्तकांत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी वार्तापत्रासाठी लिहिलेल्या सर्वच्या सर्व लेखांचा समावेश केलेला आहे व इतर खंडातील पुस्तकात गेल्या 25 वर्षांतील चळवळ आहे.\n‘अंनिस’सारख्या संघटनेला सनातन्यांच्या संघटनांकडून नेहमीच लक्ष्य केले जाते. ‘अंनिवा’ने या संघर्षात चळवळीची भूमिका ठामपणे मांडली आहे; परिणामी सनातन्यांकडून जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी वार्तापत्रावर बदनामीचे 11 खटले दाखल करण्यात आले आहेत. या 11 खटल्यांपैकी 6 खटल्यांत वार्तापत्राची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यापैकी अनेक खटल्यात सांगलीचे प्रसिद्ध वकील अ‍ॅड. दत्ताजीराव माने, मुंबई हायकोर्टातील अ‍ॅड. अतुल अल्मेडा आणि गोव्याचे वकील अ‍ॅड. प्रीतेश नायक यांनी ‘अंनिवा’ला मोलाची मदत केली आहे.\n1995 साली वार्तापत्राचे कार्यालय सांगलीला आले. त्यावेळचे संपादक डॉ. प्रदीप पाटील यांच्या चार्वाक या बंगल्यातील दोन खोल्यातून हे कार्यालय थाटण्यात आले. तेथून जवळजवळ 19 वर्षे वार्तापत्र निघत होते. डॉक्टरांच्या खुनानंतर वर्षभरातच संघटनेने सांगली येथील कार्तिक अपार्टमेंट, संजयनगर येथे घेतलेल्या स्वत:च्या मालकीच्या प्रशस्त व सुसज्ज कार्यालयात वार्तापत्र हलविण्यात आले. आज वार्तापत्राच्या कार्यालयात सुहास यरोडकर आणि सुहास पवार हे दोन पूर्णवेळ कर्मचारी कार्यरत आहेत. व्यवस्थापकीय संपादक म्हणून राहुल थोरात वार्तापत्राची संपूर्ण व्यवस्था सक्षमपणे पाहत आहेत.\nसध्या वार्तापत्राचे आठ हजार सभासद असून, ते संपूर्ण महाराष्ट्रभर जाते. वार्तापत्राच्या संपादक मंडळाची मिटींग ही दरमहा सांगलीला होत असते. ही मिटींग नियमित होत असते. त्यामुळे गेली 29 वर्षे वार्तापत्राच्या प्रकाशनात एकदाही खंड पडला नाही.\nपुढील संकल्प व समारोप\nआजचे युग डिजिटल आहे. जर आपल्याला कालसुसंगत चळवळ चालवायची असल्यास वार्तापत्रानेसुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रवेश करणे गरजेचे आहे. त्यानुसार वार्तापत्रासाठी स्वतंत्र वेबसाईट निर्माण करण्याची आमची भविष्यातील योजना आहे. त्यासाठीचे माहिती केंद्र उभारण्याचा आमचा मानस आहे.\nकार्यकर्त्यामुळेच वार्तापत्राला देणग्या मिळतात, जाहिराती मिळतात, वर्गणीदार मिळतात तसेच तो संघर्ष करत असतो, आंदोलने करत असतो. त्यामुळेच वार्तापत्र समृद्ध होत असते. वार्तापत्राचा हा सारा डोलारा उभा आहे, कार्यकर्त्यांच्या जीवावर. आज आपण व आपल्यासारख्या पुरोगामी संघटना एका अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहोत. प्रतिगामी शक्ती नुसत्याच प्रबळ झाल्या आहेत, असे नाही तर आज त्यांच्या हातात सर्वंकष सत्ता आहे. त्यामुळे या संविधानाच्या मूल्याच्या विरोधी असणार्‍या शक्तीशी आपला संघर्ष अटळ आहे. या अटळ संघर्षासाठी कार्यकर्त्यांसमवेत ‘अंनिवा’सुद्धा सिद्ध आहे, हीच खात्री या त्रिदशकपूर्ती निमित्त देत आहोत.\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्य��ही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच��या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2020-10-20T12:50:33Z", "digest": "sha1:H6N6JHZP3VQG55CBU4DBOYOXV7YU7AI4", "length": 7238, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कालमापन - विकिपीडिया", "raw_content": "\nकालमापनासाठी संदर्भादाखल नियमित अशी एकादी गती आवश्यक असते. गेली हजारो वर्षे कालमापनासाठी ग्रहभ्रमणाचा --विशेषतः पृथ्वीच्या परिभ्रमणाचा-- उपयोग माणसांनी केला आहे. प्राचीन काळी माणसांनी \"दिवस\" आणि \"रात्र\" ह्यांच्या जोडलेल्या कालव्याप्तीचे २४ समान भाग केले, आणि प्रत्येक भागाला \"तास\" (लॅटिन/संस्कृत : होरा) अशी संज्ञा दिली; तासाचे ६० समान भाग करून प्रत्येक ६०व्या भागाला \"मिनिट\" (लॅटिन: मिन्युता) ही संज्ञा दिली. पुन्हा प्रत्येक मिनिटाच्या ६०व्या भागाला \"सेकंद\" (लॅटिन: सेकुंदा) ही संज्ञा दिली. २४ आणि ६० ह्या अंकांचे २, ३, ४, ५(), आणि ६ ह्या अंकांनी सहज पुनर्विभाजन होऊ शकते म्हणून प्राचीन बाबिलोनी संस्कृतीत २४ आणि ६० ह्या अंकांचा वापर लोकांनी बुद्धीची चमक दाखवून कालमापनासाठी केला.\nपृथ्वीच्या परिभ्रमणाखेरीज लंबकांदोलनांसारख्या इतर काही नियमित गतींचाही उपयोग लोकांनी कालमापनासाठी केला.\nनव्या जमान्यात जास्तीत जास्त अचूकतेसाठी किरणोत्सर्जक सेझिअमच्या अणुकेंद्रक आणि सर्वात आतल्या इलेक्ट्रॉन कक्षेमधल्या चुंबकीय आंतर्क्रियेतील कंपनाचा उपयोग करण्यात येतो. बाहेरच्या इलेक्ट्रॉनकक्षांच्या आवरणामुळे रासायनिक, प्रकाशीय, किंवा विद्युत ह्यांसारख्या बाह्य गोष्टींचा ह्या आंतर्क्रियेवर काहीएक प्रभाव नसतो हे तिचे वैशिष्ट्य आहे. शिवाय अणूच्या मानाने ही आंतर्क्रिया प्रदीर्घ कालावधीची असल्याने ती प्रत्येक कंपनाचे मापन कमालीच्या अचूकपणेही देते. अशा ९,१९,२६,३१,७७० कंपनांचा कालावधी तो एक \"सेकंद\" अशी व्याख्या १९६४ साली तज्‍ज्ञांनी मुक्रर केली.\nकार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती · पोटॅशियम आरगॉन कालमापन पद्धती · पुराचुंबकीय कालमापन पद्धती · विभाजन तेजोरेषा कालमापन पद्धती · तप्तदीपन कालमापन पद्धती · ऑब्सिडियन कालमापन पद्धती · वृक्षवलय कालमापन पद्धती\nआल्याची नोंद केलेली ���ाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१५ रोजी २२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/ajache-dinvishesh-11-October-20.html", "date_download": "2020-10-20T11:49:33Z", "digest": "sha1:Z32VH4C3XM5627MMAFBOW56U2UURBV7D", "length": 6638, "nlines": 89, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - ११ ऑक्टोबर", "raw_content": "\nHomeऑक्टोबरदैनंदिन दिनविशेष - ११ ऑक्टोबर\nदैनंदिन दिनविशेष - ११ ऑक्टोबर\n१८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना.\n१९८७: श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली.\n२००१: व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर.\n२००१: पोलरॉईड कार्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली.\n१८७६: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचा चांचल, माल्डा, बांगला देश येथे जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ – कलकत्ता)\n१९०२: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)\n१९१६: पद्मविभूषण समाजसुधारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१०)\n१९१६: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९९७)\n१९३०: पत्रकार व स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)\n१९३२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट २०१२)\n१९४२: चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म.\n१९४३: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९९६)\n१९४६: परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा जन्म.\n१९५१: हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचा जन्म.\n१८८९: ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रि��िश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८१८)\n१९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९०९)\n१९८४: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर ऊर्फ खंडू रांगणेकर यांचे निधन. (जन्म: २७ जून १९१७)\n१९९४: कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक काकासाहेब दांडेकर यांचे निधन.\n१९९६: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९४३)\n१९९७: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार विपुल कांति साहा यांचे निधन.\n१९९९: मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचे निधन.\n२०००: स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री डोनाल्ड डेवार यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९३७)\n२००२: अभिनेत्री दीना पाठक यांचे निधन.\n२००७: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९३१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63642", "date_download": "2020-10-20T12:14:46Z", "digest": "sha1:QB27PEMXP45ALU255FE73FFDVKX3ET4R", "length": 11820, "nlines": 202, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगरंगोटी - चि. विभास कुलकर्णी (वय ४.५ वर्षे) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगरंगोटी - चि. विभास कुलकर्णी (वय ४.५ वर्षे)\nरंगरंगोटी - चि. विभास कुलकर्णी (वय ४.५ वर्षे)\nकधी नव्हे ते एका बैठकीत गणपती बाप्पा रंगवले आहेत. बाप्पांचे डोळे निळे का असे विचारले तर बाप्पांचे डोळे निळे असू शकत नाहीत का असा उलटा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आकाशात ढग नव्हते त्यामुळे ते काढण्यात आले आणि बरोबर उडणारे पक्षी आणि पाऊस आणि चमकणार्‍या वीजा ही आल्या. आणि आम्हाला कुठलेच झाड रिकामे आवडत नाही म्हणून त्यावर पिकलेली आणि कच्ची अ‍ॅपल्लस काढण्यात आलेली आहेत. आणि गणपती बाप्पा बर्फात रहातात म्हणून त्यांच्या पायापाशी निळा बर्फ काढलेला आहे.\nनिळ्या डोळ्यांचा बाप्पा छानच\nनिळ्या डोळ्यांचा बाप्पा छानच दिसतोय.\nविभास नाव छान आहे . माझा आवडता राग.\nभारी क्युट. बाप्पाचे डोळे\nभारी क्युट. बाप्पाचे डोळे निळे असु शकतात की.\nनिळ्या डोळ्यांचा बाप्पा . क्यूट .\nशाब्बास रे विभास...मस्त रंगवलय चित्रं....\nनिळे डोळे वाला बाप्पा बेस्ट...\nएकाच वेळी सूर्य, ढग, विजा, पक्षी\nमस्त रंगवलं आहे चित्र. उं\nमस्त रंगवलं आहे चित्र. उं.मामा बर्��� टाकताहेत बाप्पांच्या पायाशी\n निळे डोळे एकदम मस्त.\nएवढा मोठा झाला विभास\nएवढा मोठा झाला विभास आता भेटले च पाहिजे एकदा.\nमस्त रंगवले आहे. तीनही ऋतू दाखवले आहेत\nमस्त. आकाशाच्या बॅकग्राउंडमधले जास्तीचे बारकावे एकदम भारी\nनीली नीली आँखोवाला बाप्पा\nनीली नीली आँखोवाला बाप्पा मस्त दिसतोय\nढग, अ‍ॅपल्स वगैरे जोरदार काम आहे एक्दम\n या बाप्पचे डोळेपण डोळे\n या बाप्पचे डोळेपण निळे आहेत. मस्त रंगवलयं. छान...\nकल्पनाशक्ती छानच. रंगवलेही छान.\nझाडावरची फळं एकदम कल्पक \nझाडावरची फळं एकदम कल्पक \nचमकणार्‍या विजा खुप आवड्लया...\n<<एकाच वेळी सूर्य, ढग, विजा, पक्षी >>\nपतझड सावन बसंत बहार... सही\nपतझड सावन बसंत बहार... सही आहे कल्पनाशक्ती\nबाप्पा वर्षातून एकदाच येतो.\nबाप्पा वर्षातून एकदाच येतो. तेव्हा एकाच भेटीत त्याला सूर्य, पक्षी, विजा, लाल आणि हिरव्या सफरचंदांनी लगडलेलं झाड आणि बर्फ हे सर्व दाखवणं भाग आहे. विभास, मला आवडली तुझी आयडीया.\nखूप छान रंगवलं आहेस. शाब्बास\nबाप्पा आल्यावर सगळं कसं\nबाप्पा आल्यावर सगळं कसं प्रफुल्लित दिसायलाच पाहिजे , तसच काढल गेलयं हे चित्र .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/category/uncategorized/", "date_download": "2020-10-20T11:36:29Z", "digest": "sha1:OO6FB5GKW6SCUI7UXXJB4P6WEE7NNIDV", "length": 2936, "nlines": 76, "source_domain": "www.mh13news.com", "title": "Uncategorized | MH13 News", "raw_content": "\nमोठी बातमी | अखेर…एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली\nरुग्णालय स्वच्छता, ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवा\nआसरा रेल्वे पुलाचे रुंदीकरण करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन : संभाजी ब्रिगेड\nBreaking | शिवसेनेच्या वतीने महिला बचतगट सदस्यांचा धडक मोर्चा ; हे आहे कारण –\nसोलापूर शहरात नवे 53 ‘पॉझिटिव्ह’;4 जणांचा मृत्यू\nशेतकऱ्यांच्या मूग, उडीद विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी ; या आहेत किंमती…\nसोलापूर | जुनी मिल आवारात तरुणाचा निर्घृण खून ; वाचा…\nगनिमीकावा झाला सुरू | भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना घातला ‘वेढा’ -वाचा\nशाळेत नोकरी | साडेसहा लाखांची फसवणूक; पिता-पुत्राला अटक\nमाढा १२१४ | आज नव्याने ८२ ‘पॉझिटिव्ह’; या परिसर���तील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/diet-tips-dont-associate-eating-with-corona-during-this-period-this-is-a-mistake-otherwise-the-body-will-gradually-become-a-den-of-diseases/", "date_download": "2020-10-20T11:58:08Z", "digest": "sha1:GJVRH2LSZXCUAJVFH2LUMANQCLQ5LSM2", "length": 15881, "nlines": 116, "source_domain": "arogyanama.com", "title": "Diet Tips :Don't associate eating with corona during this period. This is a mistake, otherwise the body will gradually become a den of diseases|कोरोना' काळात खाण्याशी संबंधित करू नका 'ही' एक चूक, अन्यथा हळूहळू शरीर होईल आजारांचा 'अड्डा'", "raw_content": "\nDiet Tips : ‘कोरोना’ काळात खाण्याशी संबंधित करू नका ‘ही’ एक चूक, अन्यथा हळूहळू शरीर होईल आजारांचा ‘अड्डा’\nआरोग्यनामा ऑनलाईन-नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना संकट अद्याप(Diet Tips) संपलेले नाही. चीनमधून बाहेर पडलेला हा धोकादायक विषाणू अशा लोकांना जास्त प्रभावित करतो ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. यामुळेच तज्ञ कोरोनाशी सामोरे जाण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचा आग्रह करीत असतात. त्यामध्ये आहाराची(Diet Tips) सर्वात महत्वाची भूमिका असते. चांगला आहार केवळ निरोगी राहण्यासाठीच नव्हे तर दीर्घ काळ आयुष्य जगण्यास देखील मदत करतो. आजकाल बरेच लोक खाण्यापिण्याशी संबंधित अशा काही चुका करत आहेत, ज्या हळूहळू त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे जेवण बनवून त्यास बर्‍याच वेळानंतर खाणे.\nरूम टेम्परेचर मध्ये ठेवलेले अन्न लवकर खराब होते\nसंशोधकांचा असा विश्वास आहे की शिजवलेले ताजे अन्न हे रूम टेम्परेचर मध्ये एका मर्यादेनंतर खराब होते. अमेरिकी संस्था फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) यांनी रूम टेम्परेचरमध्ये बनवून ठेवलेले अन्न खाल्ल्याने होणाऱ्या नुकसानीबाबत आणि किती वेळात ते खराब होते यावर संशोधन केले आहे. संशोधन करत असणाऱ्या संशोधकांनी या विषयात ‘2 तासाची’ एक पॉलिसी तयार केली आहे.\nसंशोधकांचा असा दावा आहे की 2 तासापेक्षा जास्त वेळ ठेवलेले अन्न विषारी होते\nया पॉलिसीनुसार आपण किती रूम टेम्परेचर मध्ये अन्न ठेवलेले आहे, याच्या आधारावर दोन तासांत ते अन्न किती प्रमाणात खराब होऊ शकते हे समजू शकते. उदाहरणार्थ, संशोधकांनी असे सांगितले की जर रूम टेम्परेचर 32 डिग्री सेल्सियस असेल तर हे अन्न 2 तासात खराब होईल त्यामुळे असे अन्न खाऊ नये. जर टेम्परेचर 40 डिग्री सेल्सियस असेल तर हे अन्न एका तासाच्या आत खराब होते. परंतु कमी तापमानात अन्न जास्त काळ टिकू शकते. संशोधनात अस���ही सांगितले गेले आहे की अन्नामध्ये किती वेळाने बॅक्टेरिया जमा होऊ शकतात.\nअन्नामध्ये बॅक्टेरिया किती वेळात जमा होतात\nजर रूम टेम्परेचर 40 ते 60 डिग्री सेल्सिअस दरम्यान असेल तर 20 मिनिटांच्या आत अन्नामध्ये बऱ्याच प्रमाणात बॅक्टेरिया जमा होतात आणि अचानक त्यांची संख्या 20 मिनिटांनंतर दुप्पट होते. या अन्नावर जमा झालेल्या एकाच बॅक्टेरियामुळे आणखी लाखो बॅक्टेरिया तयार होतात, ज्यामुळे हे अन्न खाण्यालायक राहत नाही. दरम्यान संशोधकांनी अहवालात असे लिहिले आहे की जर आपण घरी पार्टी आयोजित केली असेल आणि या कालावधीत आपण रूममध्ये बऱ्याच वेळापासून अन्न ठेवले असेल तर आपण अशी भांडी वापरावी ज्यांमध्ये अन्न जास्त वेळेपर्यंत गरम राहील.\nअन्न गरम केल्यामुळे बॅक्टेरिया नाश पावतात का\nआपण एखाद्याकडून हे ऐकलेही असेल की जर रात्री उशिरा अन्न बाहेर पडून असेल तर ते गरम करून खाण्यायोग्य केले जाऊ शकते. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. संशोधकांच्या मते, स्टेफिलोकोकस (staphylococcus) आणि बॅसिलस सेरियस (bacillus cereus) नावाचे दोन धोकादायक बॅक्टेरिया देखील बराच काळ बाहेर राहिलेल्या अन्नामध्ये असतात. हे अन्न अधिक गरम केल्यानेही मरत नाहीत.\nया प्रकारच्या अन्नावर जलद गतीने जमा होतात बॅक्टेरिया\nजर आपण बॅक्टेरियायुक्त अन्न खाल्ले तर अन्न विषबाधा होण्याचा धोका असतो. मांस, मासे, अंडी, कोशिंबिर, पेस्ट्री, दूध, दही, पनीर असे पदार्थ जर बाहेरच राहिले तर वेळेत यांना फ्रीजरमध्ये ठेवले नाही तर यांच्यावर बॅक्टेरिया वेगाने जमा होतात. असे असूनही जर ते दुसऱ्यांदा गरम करून किंवा रेफ्रिजरेट करून खाल्ले तर त्यामुळे ताप, अतिसार, डिहायड्रेशन, मळमळ होऊ शकते. म्हणून चुकूनही असे अन्न खाऊ नका.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nचिकन, अंडी आणि दुधातच नाही तर ‘या’ 8 फळांमध्ये देखील आढळतात प्रथिने , जाणून घ्या\nअचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल तर घाबरू नका ‘हे’ सोपं काम करून मिळवा आराम\nदोन मेंदू असलेल्या अर्भकाला जीवदान, जिवंतपणी पुरणाऱ्या बापाला अटक\nअतिशय वेगानं कमी होईल वजन, आहारात रोज घ्या ‘हे’ सूप\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\nDiet Tips : ‘कोरोना’ काळात खाण्याशी संबंधित करू नका ‘ही’ एक चूक, अन्यथा हळूहळू शरीर होईल आजारांचा ‘अड्डा’\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1---%E0%A5%A7%E0%A5%AF-%C2%A0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%C2%A0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%AF%E0%A4%BE,-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AF%E0%A4%BE../dboo2O.html", "date_download": "2020-10-20T12:38:41Z", "digest": "sha1:S53ODCFT2APLULYSTLNDFZFBIMDDQJJQ", "length": 9782, "nlines": 43, "source_domain": "krishnakath.page", "title": "कोविड - १९ म्हणजे कोरोना विषाणूला हरवुया, महाराष्ट्राला जिंकुया.. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nकोविड - १९ म्हणजे कोरोना विषाणूला हरवुया, महाराष्ट्राला जिंकुया..\nMay 1, 2020 • चंद्रकांत चव्हाण • विशेष लेख\nकोविड - १९ म्हणजे कोरोना विषाणूला हरवुया, महाराष्ट्राला जिंकुया..\nभारतात कोविड -१९ च्या महाभयंकर विषाणू ने फैलाव केला आहे त्यामुळे भारत सरकारने व महाराष्ट्र राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने पुर्णपणे @ Lockdown @ केल्या पासून सर्व सामान्य माणसाच्या जीवनाची घडी बिघडली आहे.या परिस्थितीत काय करायचे व काय नाही या गंभीर प्रश्नाने सर्वांना कोड्यात टाकले आहे परंतु या गंभीर COVID 19 च्या विषाणुला हारविण्यासाठी सरकारने आपल्याला @ Stay at Home & Safe @ ची घोषणा केली व सर्व नागरिक ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थिती सर्वजण घरात राहुन या विषाणूला हारविण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा केली आहे. परंतु आता ची परिस्थिती नाजुक झाली आहे या वातावरणात आपल्या मनाला आनंद वाटणारी गोष्ट प्रत्येकांने करणे गरजेची आहे मला म्हणावसे वाटते कि - \" मन करारे प्रसन्न , सर्व सिध्दीचे कारण \" या उक्तीप्रमाणे आपण पुढील पैकी - वाचन करणे , संगीत ऐकणे , गाणी गाणे ,लेखन करणे , नातेवाईकांशी फोन करून गप्पा मारणे , कुटुंबातील आई - वडील, आजी - आजोबांशी संवाद साधने, फिल्म व नाटक पाहणे , यापैकी आपण कोणतीह गोष्ट करावी.या विषाणूमुळे माणूस माणसात राहिला नाही, माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी ,जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्यांची मनस्थिती चांगली असावी लागते .म्हणून नेहमी आनंदीत राहले व जगले पाहिजे तसेच दुसऱ्यांना देखील आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे .\n👉मी स्वत:च्या मनाला आनंदी ठेवण्यासाठी Lockdown मध्ये 👉📖📖 वाचनाचा छंद जोपासला 📖 📖 👈 , वाचनाने माणसाच्या मनाचे परिवर्तन होते व माणसांच्या ज्ञानामध्ये वाढ होवून माणसाची प्रगल्भता वाढते. स्वतःच्या व्यक्तीमत्वार पुस्तकांचा प्रभाव पडतो . म्हणून तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि - वाचाल तर वाचाल, पुस्तक व ग्रंथ वाचनामुळे आनेकांच्या जीवनात बदल व क्रांती झालेली दिसुन आली आहे.या लॉकडाऊन च्या वेळात आनेक व्यक्तीमत्वांची चरित्रे, क��ा , कादंबरी , धार्मिक पुस्तके , छान छान गोष्टीची पुस्तके वाचून काढली.\n@\" येणारी प्रत्येक वादळे व वेळ ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसातात ....तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात.त्याच प्रमाणे\n@ \" अंधारात चालताना प्राकाशाची गरज असते, उन्हात चालताना सावलीची गरज असते, आणि या कोरोना - १९ च्या महाभंयकर संकटात व या Lockdown मध्ये जीवन जगत असताना चांगल्या माणसाची , गोष्टीची , वचनाची ,विचारांची गरज असते ...\"@ या संकटाला घाबरून जाण्याची गरज नाही कारण - संकट येणे म्हणजे ' Part Of Life ' आणि त्या संकटाना हसत हसत व सकारात्मक सामोरे जाऊन बाहेर पडंण म्हणजे ' Art Of Life' होय. शेवटी मला सुरेश भट्ट यांच्या ओळी आठवतात -\n@ आयुष्य छान आहे थोडे लहान आहे रडतोस काय वेड्या काट्यातही फुलांची झुलती कमान आहे उचलुन घे हवे ते , दुनिया दुकान आहे उचलुन घे हवे ते , दुनिया दुकान आहे सुखासाठी कधी हसावं लागत ,तर कधी रडावं लागत सुखासाठी कधी हसावं लागत ,तर कधी रडावं लागत , कारण सुदंर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं , कारण सुदंर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं .\"@ या कोरोना च्या पार्श्वभूमी वर थोडासा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे , काही चुकले असेल तर ते माझे समजावे व जे बरोबर आहे ते सर्व आपले आहे असे समजावे .शेवटी मला ऐवढीच प्रार्थना करावयाची वाटते कि,\n@\" इतनी शक्ती हमे देन दाता , मनका विश्वास कमजोर ना होना\".@ या प्रचंड विश्वासावर - आज १ मे २०२० शुक्रवार रोजी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या औचित्यांने अशी प्रतिज्ञा व मनपुर्वक प्रार्थना करुया कि , - आपल्या भारतावर व महाराष्ट्रावर आलेल्या कोरोनाच्या संकटाला हारवुया व भारताला व महाराष्ट्राला जिंकुया.. \nप्रा सचिन पुजारी (सर) - काकासाहेब चव्हाण कॉले,तळमावले व सचिव, संजिवन प्रतिष्ठान कुंभारगाव ता पाटण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-10-20T13:07:17Z", "digest": "sha1:LXEGCYX732CEWDNMU4KWWAG47TTDLJRC", "length": 5218, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चिलीयन व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► चिलीचे टेनिस खेळाडू‎ (२ प)\n► चिलीचे फुटबॉल खेळाडू‎ (२५ प)\n► चिलीचे राष्ट्राध्यक्ष‎ (५ प)\n\"चिलीयन व्यक्ती\" वर्गातील ��ेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १९:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/flipkart-big-billion-days-sale-buy-5-best-smart-tv-with-big-discount-289250.html", "date_download": "2020-10-20T11:54:22Z", "digest": "sha1:A5RDHUB7IPDIFOFNPEZDASMYUNY22KGJ", "length": 12710, "nlines": 179, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Flipkart Big Billion Days Sale: 'या' पाच टीव्हींवर जबरदस्त डिस्काऊंट Flipkart big billion days sale : buy 5 best smart tv with big discount", "raw_content": "\nऑनलाइन शॉपिंगचे नियम बदलले, आता ग्राहक झाले पॉवरफुल्ल\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकांना केडीमसी 50 लाखांची मदत देणार, महासभेत ठराव मंजूर\nPhotos | ‘तुमच्यासाठी हा 10 वा महिना आहे, पण आमच्यासाठी 9 वा’, अभिनेत्री अमृता रावचं सरप्राईज\nFlipkart Big Billion Days Sale: ‘या’ पाच टीव्हींवर जबरदस्त डिस्काऊंट\nFlipkart Big Billion Days Sale: ‘या’ पाच टीव्हींवर जबरदस्त डिस्काऊंट\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nOnePlus HD Ready LED Smart Android TV : स्मार्टफोननंतर वनप्लस कंपनीने मागील वर्षी कंज्युमर इलेक्ट्रानिक्स मार्केटमध्ये एंट्री केली आहे. कंपनीने नुकताच 32 इंचांचा एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. या टीव्हीची किंमत 19,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट Big Billion Days सेलमध्ये हा टीव्ही अवघ्या 13,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.\nMi 4A Pro Full HD LED Smart Android TV : अँड्रॉयड ओएसवर चालणाऱ्या या 43 इंचांच्या टीव्हीमध्ये तुम्हाला गुगल असिस्टंटचा सपोर्ट मिळेल. त्यासोबतच यामध्ये क्रोमकास्टचा इन-बिल्ट सपोर्ट मिळेल. या टीव्हीमध्ये तुम्ही नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्ने+ हॉटस्टार आणि यूट्यूबही वापरू शकता. या टीव्हीची किंमत 25,999 रुपये इतकी आहे. तर सेलमध्ये हा टीव्ही 22,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.\nSamsung 32 inch HD Ready LED Smart TV : फ्लिपकार्टद्वारे तुम्ही सॅमसंगचा हा 32 इंचांचा एचडी रेडी टीव्ही 14,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याची मूळ किंमत 19,900 रुपये इतकी आहे.\nLG 32 inch HD Ready LED Smart TV : एलज��चा हा स्मार्ट टीव्ही तुम्ही 14,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याची मूळ किंमत 21,990 रुपये आहे. या टीव्हीमध्ये तुम्ही नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्ने+ हॉटस्टार आणि यूट्यूबही वापरू शकता.\nRealme Full HD LED Smart Android TV : स्मार्टफोन मार्केटमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर रियलमी टीव्ही मार्केटमध्ये उतरली आहे. रियलमीचा 43 इंचांचा फुल एचडी टीव्ही अँड्रॉयड ओएसवर चालतो. या टीव्हीमध्ये सर्व प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मचा सपोर्ट आहे. या टीव्हीची किंमत 25,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्ही हा टीव्ही 19,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.\nPhotos | ‘तुमच्यासाठी हा 10 वा महिना आहे, पण आमच्यासाठी 9 वा’, अभिनेत्री अमृता रावचं सरप्राईज\nPhoto : अनुष्काचा नवा अवतार, बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो शेअर\nSwift limited Edition : शानदार ब्लॅक थीमसह नवीन मारुती स्विफ्ट लाँच\nPhoto : संजूबाबाचे स्टाइलिश फोटो, पाहा लेटेस्ट लुक\nPhoto| मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांसह शेतकरी नेते बांधावर, सर्वपक्षीय नेत्यांकडून नुकसानाचा आढावा\nPHOTO | सुपर ओव्हरचा थरार, बुमराहचा भेदक मारा, पोलार्ड म्हणतो….\nऑनलाइन शॉपिंगचे नियम बदलले, आता ग्राहक झाले पॉवरफुल्ल\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकांना केडीमसी 50 लाखांची मदत देणार, महासभेत ठराव मंजूर\nPhotos | ‘तुमच्यासाठी हा 10 वा महिना आहे, पण आमच्यासाठी 9 वा’, अभिनेत्री अमृता रावचं सरप्राईज\nIPL 2020, CSK vs RR Live Score : राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 126 धावांचे आव्हान\nदेवेंद्र फडणवीसांची नुकसान पाहणी सुरुच, अंधारात लाईट लावून शेतकऱ्यांशी चर्चा\nऑनलाइन शॉपिंगचे नियम बदलले, आता ग्राहक झाले पॉवरफुल्ल\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकांना केडीमसी 50 लाखांची मदत देणार, महासभेत ठराव मंजूर\nPhotos | ‘तुमच्यासाठी हा 10 वा महिना आहे, पण आमच्यासाठी 9 वा’, अभिनेत्री अमृता रावचं सरप्राईज\nIPL 2020, CSK vs RR Live Score : राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 126 धावांचे आव्हान\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्त��� उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/sathyaraj-horoscope-2018.asp", "date_download": "2020-10-20T11:38:25Z", "digest": "sha1:D3VKO63BVPTIZ542JS3JX375DK45FUAF", "length": 17689, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "सत्यराज 2020 जन्मपत्रिका | सत्यराज 2020 जन्मपत्रिका Actor, Director", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » सत्यराज जन्मपत्रिका\nरेखांश: 76 E 58\nज्योतिष अक्षांश: 11 N 0\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nसत्यराज जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2020 कुंडलीचा सारांश\nजवळच्या नातेवाईकाच्या किंवा कुटंबातील सदस्याच्या मृत्युची बातमी समजेल. एखादा विकार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या. संपत्तीचे नुकसान, आत्मविश्वासात कमतरता, व्यर्थ आणि मानसिक चिंता संभवतात. लोकांना तुमच्या प्रति असलेल्या आसूयेमुळे समस्या उद्भवू शकतात. चोरीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुसंगत आणि वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे.\nतुमच्या रोमँटिक आय़ुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे आहे.\nशारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा कालावधी फार अनुकूल नाही. आरोग्याच्या तक्रारी आणि मानसिक तणाव संभवतात. तुमच्या कुटुंबियांसमोर आणि मित्रांसमोर तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापासून शक्य तेवढे लांब राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या तक्रारीची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्याबाबत सावधानता बाळगा. तुमच्या जोडीदाच्या प्रकृती अस्वास्थ्याचीही शक्यता आहे.\nहा तुमच्यासाठी अत्यंत समृद्धीचा काळ ��हे. त्यामुळे याचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ताणापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या आक्रमकतेमुळे आणि विरोधकांना नेस्तनाभूत करण्याच्या मनस्थितीमुळे विरोधक तुम्हाला सतावणार नाहीत. तुम्ही धाडसाने सर्व कामे पूर्ण कराल आणि व्यावसायिक स्तरावरही तुमची प्रगती होईल.\nतुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी आणि भागिदारांशी कितीही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तसं होऊ शकणार नाही. विकास आणि नव्या संधी सहज उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीची सुरुवात अडथळ्यांनी होईल आणि आव्हाने समोर येतील. वाद आणि अनावश्यक कुरापती होतील. अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रांरींमुळे त्रस्त राहाल. तुम्हाला व्यर्थ कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल. विपरित परिस्थिती थोपविण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आणि केवळ अंदाजावर पाऊल उचलू नका.\nतुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.\nनशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. तुम्हाला कदाचित अचानक आर्थिक नुकसान सोसावे लागेल. प्रयत्नांमध्ये अपयश आल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. काम प्रचंड असल्यामुळे तुम्हाला खूप कष्ट कर���वे लागतील. कौटुंबिक आयुष्यातही तणाव निर्माण होईल. उद्योगामध्येही फार धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुम्हाला फार अनुकूल नाही. तुमचे विरोधक तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही अनावश्यक खर्च कराल. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. वृद्धांना सर्दी आणि सुस्तपणा जाणवण्याचा संभव आहे.\nभागिदार आणि सहकाऱ्यांच्या धोरणात्मक गोंधळ आणि गैरसमज यांचा हा कालावधी आहे. महत्त्वपूर्ण विस्तार प्रकल्प आणि दीर्घकाली योजना तूर्तास थांबवून ठेवा. उपलब्ध स्रोतांपासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करा. शक्यतो प्रवास टाळा. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्यासाठी खूप प्रयत्न करतील. तुमच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. स्वत:ची काळजी घ्या. गंभीर आजार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. या काळात तुमचे वागणे व्यावहारिक असू द्या. या काळात तुम्ही अनेक कामे अशी कराल, ज्यातून फार काही साध्य होणार नाही. अचानक आर्थिक नकुसान संभवते. लायकी नसलेल्या व्यक्तींशी वाद होतील.\nतुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpsc.gov.in/Site/Home/InstructionMore.aspx", "date_download": "2020-10-20T12:02:30Z", "digest": "sha1:P45XSZ4GNKUPTMXLCVD3RKAJF2EMCSKC", "length": 2115, "nlines": 45, "source_domain": "mpsc.gov.in", "title": "Search", "raw_content": "\n5 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरीता उपकेंद्रावरील व परीक्षा कक्षातील उमेदवारांच्या उपस्थितीच्या वेळेबाबत घोषणा 07-18-18\n6 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे नांव, लोगो तसेच मुद्रेच्या गैरवापराबाबत 07-18-18\n7 आयोगामार्फत आयोजित विविध चाळणी परीक्षांकरिता विकलांग उमेदवारांना परी��्षेच्या वेळी लेखनिकाची मदत व / किंवा अनुग्रह कालावधी अनुज्ञेय ठरविण्याबाबत. 07-07-18\n10 परीक्षेच्या वेळी उमेदवाराने सादर करावयाच्या ओळखीच्या पुराव्याबाबत. 06-12-18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2020-10-20T12:38:40Z", "digest": "sha1:YKJKUYWSRQ3CWAFBSL5CCKC5JZD45YAF", "length": 17407, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेम्स फ्रांक - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपूर्ण नाव जेम्स फ्रांक\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nजेम्स फ्रांक हे शास्त्रज्ञ आहेत.\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील जेम्स फ्रांक यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nअ · अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम · फिलिप वॉरेन अँडरसन · आंद्रे-मरी अँपियर · अब्दुस सलाम · अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह · अभय अष्टेकर · लुइस वॉल्टर अल्वारेझ ·\nआ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·\nॲ · एडवर्ड ॲपलटन\nए · लियो एसाकी\nऑ · फ्रँक ऑपनहाइमर\nओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम\nक · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग\nग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक\nच · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह\nज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल��स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की\nझ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके\nट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर\nड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर\nत · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ\nथ · जॉर्ज पेजेट थॉमसन\nन · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन\nप · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक\nफ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग\nब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक\nम · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर\nय · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू\nर · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन\nल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स\nव · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा\nश · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर\nस · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट\nह · रसेल अ‍ॅलन हल्से · थियोडोर डब्ल्यु. हान्श · वर्नर हायझेनबर्ग · आर्थर आर. फोन हिप्पेल · जेरार्ड एट हॉफ्ट · गुस्ताफ हेर्ट्झ · गुस्ताव लुडविग हेर्ट्झ · कार्ल हेर्मान ·\nइ.स. १८८२ मधील जन्म\nइ.स. १९६४ मधील मृत्यू\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5172?page=13", "date_download": "2020-10-20T12:03:25Z", "digest": "sha1:KO3P3MTFFU7A3ONSA4THUM66MH53LJPK", "length": 14482, "nlines": 221, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कायदा : शब्दखूण | Page 14 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कायदा\nवझीर.. खेल खेल मे..\nखेल खेल ये आ जायेगा.\nबुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.\nभारतीय विवाह - अमेरिकेत घटस्फोट घेण्याविषयी माहिती हवी आहे.\nपरिचित ३५ वर्षिय महिलेस माहिती हवी आहे. तिच्या लग्नास १५ वर्शे झाली आहेत. ८ वर्षाची मुलगीआहे. कोलोराडो मध्ये कुणी भारतीय वकील असल्यास कळवावे.\nRead more about भारतीय विवाह - अमेरिकेत घटस्फोट घेण्याविषयी माहिती हवी आहे.\nसमाजातुन ना टळतो हूंडा\nलोक हूंड्याने त्रस्त झाले\nRead more about तडका - हूंडाग्रस्त\nनवीन धागा काढताना One time password आवश्यक केले तर\nसध्या माबोवर वादविवादाचे असंख्य धागे निघत आहेत, बहुतेक धाग्यावर वाद होत आहेत, फेक आयडीचे प्रमाणही वाढले आहे तेव्हा असे सुचवावेसे वाटते की एखादा धागा उघडायचा तर One time password घेऊन उघडणे सक्तीचे केले तर बोगस धागे निघणे कमी होईल. तुम्हाला काय वाटते\nRead more about नवीन धागा काढताना One time password आवश्यक केले तर\nसल मनी टोचत राहते\nसुटला हरामखोर.. निर्भया प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगार.. आता पुन्हा काही मोर्चे निघतील मग कदाचित सारे काही थंड.. बातम्यात तिच्या आईला पाहिले.. बघवत नव्हते.. फाशीपेक्षाही काही जास्तीची शिक्षा असेल तर ती तिला त्या लोकांना द्यावीशी वाटत असेल .. पण प्रत्यक्षात मात्र गुन्हा सिद्ध होऊनही एक जण आज सुटत आहे.. याला जबाबदार कोण.. आपण की कायदा.. आमच्या शेजारच्या बाईने जो संताप व्यक्त केला.. क्षणभर माझा थरकाप उडाला.. सोळा अठरा वर्षांची मुलगी आहे तिला.. म्हणाली इसको बाहर निकलतेही मार देना चाहीये.. कल हमारी बेटी घर के बाहर जाती है, उसको थोडा लेट होता है तो हमको डर लगा रहता है..\nठहरने को बोला है\nसाधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं.\nRead more about ठहरने को बोला है\nतडका - जेल पार्टी\nमोबाइल चा वेगळा दर\nकैद्यांची उठाठेव होती आहे\nहॉटेल सारखेच जेल देखील\nस्टार वाले ठरू लागतील\nलोक गुन्हेही करू लागतील\n* सदरील वात्रटिका ऑडीओ स्वरूपात ऐ��ण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783\nजिद्दी व स्वयंप्रेरित नागरिक आणि आताचे नागरिकशास्त्र अधिक लोकाभिमुख करण्याची आवश्यकता\nजिद्दी व स्वयंप्रेरित नागरिक आणि आताचे नागरिकशास्त्र अधिक लोकाभिमुख करण्याची आवश्यकता\nमाझे फेबुमित्र लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांची कायद्यातल्या पळवाटांचा फायदा घेऊन कोणी छळवणूक केली. त्यामुळे हताश न होता त्यांच्या पत्नीने स्वत:च कायद्याचा अभ्यास करून वकिलीची सनद प्राप्त केली. त्यावेळी त्यांची मुलगी दहावीत होती. त्यांच्या निश्चयाला सलाम.\nस्वत:ला वाईट अनुभव आल्यावर जिद्दीने त्याबाबतीत काही करणारे विरळा असले तर अलीकडे स्वयंप्रेरणेने त्याची तड लावण्याचा निश्चय करताना पाहिले आहेत.\nRead more about जिद्दी व स्वयंप्रेरित नागरिक आणि आताचे नागरिकशास्त्र अधिक लोकाभिमुख करण्याची आवश्यकता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/dahisar-borivali-kandivali-malad-and-mulund-record-the-highest-coronavirus-covid19-growth-rate-in-mumbai-52501", "date_download": "2020-10-20T11:30:39Z", "digest": "sha1:GVQLW57L3W7CDN22EHWXJTC3FE3T356G", "length": 10908, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अध", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nदहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक\nदहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक\nशहरातील दहा प्रभागांचा सरासरी रुग्ण वाढीचा दर मुंबईच्या एकूण सरासरी दरापेक्षा जास्त आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nगेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील कोरोनोव्हायरस (Mumbai COVID 19 Case)च्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये, विशेषत: उत्तर मुंबईत Coronavirus च्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यां मार्फत कठोर आणि महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत.\nमुंबईतील नवीन रुग्णांचा प्रभागवार वाढीचा दर सध्या १.५८ टक्के आहे. तथापि, शहरातील दहा प्रभागांचा सरासरी रुग्ण वाढीचा दर मुंबईच्या एकूण सरासरी दरापेक्षा जास्त ��हे.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) जाहीर केलेल्या अहवालानुसार उत्तर मुंबईच्या भागात COVID 19 च्या रुग्णांचे प्रमाण बरेच जास्त आहे. ६ जुलै २०२० अखेरच्या सात दिवसांच्या आकडेवारीनुसार प्रभाग T (मुलुंड) मध्ये ३.४ टक्के रुग्ण वाढीचा वेग आहे.\nवॉर्ड R - उत्तर, मध्य आणि दक्षिण हे तिन्ही भाग (दहिसर, बोरिवली आणि कांदिवली) कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या तिन्हीपैकी प्रभाग आर-मध्य (बोरिवली) मध्ये कोरोना रुग्णांचा वाढीचा वेग ३.२ टक्के आहे. जो की सर्वात जास्त आहे. यानंतर, R उत्तर (दहिसर) मधील कोरोनाचा विकास दर २.८ टक्के आहे. तर R-दक्षिण (कांदिवली) प्रभागाचा वाढीचा वेग २.५ टक्के आहे. तर P-उत्तर (मालाड)मध्ये तो २.३ टक्के आहे.\nहेही वाचा : Coronavirus Patients : मुंबईच्या 'या' परिसरात कमी रुग्णसंख्या\nजर आपण या तीन क्षेत्रांचे प्रभागनिहाय विश्लेषण केलं तर समोर येतं की, कोरोनाच्या वाढीच्या वेगामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यानुसार प्रभाग R-दक्षिण (कांदिवली) मध्ये ३ हजार ३३० रुग्ण आहेत. R-मध्य (बोरिवली) मध्ये ३ हजार २६५ आणि प्रभाग R उत्तर (दहिसर) मध्ये १ हजार ९३८ रुग्ण आहेत. मुंबईतील वॉर्ड P-उत्तर (मालाड)मध्ये जास्त रुग्ण समोर आले आहेत.\nतर या तीन प्रभागांमध्ये रुग्णांचा डबलिंग रेट सर्वात कमी आहे. प्रभाग T (मुलुंड) मध्ये रुग्णांचा डबलिंग रेट २८ दिवसांवर आहे. प्रभाग R-मध्य (बोरिवली) मध्ये २२ दिवस, ई-दक्षिण (कांदिवली) मध्ये २५ दिवस, प्रभाग R-उत्तर (दहिसर) मध्ये २८ दिवस, तर प्रभाग P उत्तर (मालाड) मध्ये 31 दिवस आहे. ही संख्या मुंबईच्या डबलिंग रेटपेक्षा कमी आहे. मुंबईमध्ये रुग्णांचा डबलिंग रेट सध्या ४४ दिवस आहे.\nसध्याची परिस्थिती पाहता मुंबई महानगरपालिकेनं अनेक भाग आणि इमारती सील केल्या आहेत. शहरातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या बोरिवलीत ८३० इमारती सील करण्यात आल्या आहेत. तर वॉर्ड P उत्तर (मालाड) आणि वॉर्ड R दक्षिण (कांदिवली) इथं अनुक्रमे ४८४ आणि १९४ आणि प्रभाग R उत्तर (दहिसर) मध्ये 552 इमारती सील केल्या आहेत.\nमिरा-भाईंदरमध्ये घरातील विलगीकरण बंद, 'हे' आहे कारण\nकल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण\nमहिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती\nमुंबईतील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\nअधिकाधिक लोकांना मिळावी लोकल प्रवासाची मुभा, हायकोर्टाचं निरिक्षण\nतर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ८१.८५ लाख कोरोना चाचण्या\n ठाण्यात कोविड सेंटरमध्ये ३ डॉक्टर अप्रशिक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/06/", "date_download": "2020-10-20T12:15:43Z", "digest": "sha1:Z7Y4TZWZV2FMGCOQNW4FBWJKDR7IT24U", "length": 227889, "nlines": 422, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "June 2018 | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\neditorial flashnews news ramazan shahjahan magdum ईपेपर दिव्यरत्न प्रबोधन मनोगत मुख्य लेख विशेष विशेषांक शाहजहान मगदुम संपादकीय हसरे फटके\nईद : मानवप्रेमाचे निमंत्रण\n जगभरातील विविध धार्मिक समुदायांपैकी एक – इस्लाम धर्मानुयायी समुदाय. सध्याच्या युगात विविध कारणांवरून जागतिक पातळीवरील प्रसारमाध्यमांसाठीची ब्रेकिंग न्यूज. मग ते राजकारण असो की समाजकारण, शैक्षणिक क्षेत्र असो की उद्योग, राष्ट्रीय असो की आंतरराष्ट्रीय. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले असता जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या मुद्द्याला अनेक देशांमध्ये दबावाखाली जीवन जगणे भाग पडत आहे. पन्नासहून अधिक मुस्लिम राष्ट्रे असूनदेखील या समुदायाची प्रतिमा मलीन करण्याचा विविध स्तरांवर प्रयत्न केला जात आहे. आनंदोत्सव साजरा करणे मानवी जीवनाचा एक भागच आहे, किंबहुना आपल्या दैनंदिन जीवनातील दु:ख, क्लेश व कटुता विसरून कधी तरी आनंद लुटणे हा जणू प्रत्येक स्त्री-पुरुषाचा, मग तो धनवान असो की गरीब असो; जन्मसिद्ध हक्कच आहे. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी चंद्रदर्शन झाल्यावर 'ईद-उल-फित्र'चा आनंददायी सण साजरा केला जातो. या दिवसी कोणीही माणूस आनंदापासून वंचित राहता कामा नये, मग तो गरीब व दरिद्री का असेना. आनंदोत्सवात सहभागी होण्याचा त्याचा वाटा त्याला मिळायलाच हवा. इस्लाम आपल्या अनुयायांना अशी समाजनिर्मिती करण्याची प्रेरणा देतो, ज्यात कसलाही उच्चनीचतेचा, श्रीमंत-गरिबीचा भेदभाव नाही. तेथे शांती व सुख-समाधानाचा प्रचार व प्रसार केला जातो, इतकेच नव्हे तर संपूर्ण समाजाची जडणघडण व उभारणीच सामाजिक न्याय व समतेच्या पायावर केली जाते. तेथे सुख-समृद्धीत आणि आनंदात सर्वांचा हिस्सा असतो. खरे तर रमजान महिन्याच्या शेवटी येणाऱ्या या आनंद ओसंडणाऱ्या सणाची मुळ नाव 'ईद-उल-फित्र' असे आहे. म्हणजे गोरगरिबांना दान करून त्यांना जीवनात आनंदाचे काही क्षण ��िर्माण करण्याचा व दान-पुण्य मिळविण्याचा सण म्हणून संबोधला जातो. मनाच्या औदार्याची काही कृत्ये, ज्याला दान किंवा भिक्षा म्हणता येणार नाही, केली जातात. आपल्यापाशी खाद्यपदार्थ व पेये तसेच धन-द्रव्य समाजातील गरजूंना वाटणे, हे एक पवित्र कर्तव्य ठरविण्यात आले आहे. मुस्लिम बांधवांच्या मूलभूत गरजा भागवून झाल्यानंतर जे उरते ते पुण्यकार्यात धन खर्च करण्याचा उपदेश केला जातो. स्वत:च्या गरजांना मर्यादा घातलेल्या नाहीत, तसेच खर्च करण्यावरही काही मर्यादा घातलेली. संपूर्ण महिनाभर दरदिवशी रोजा पाळण्यात आला आणि विविध प्रकारे इस्लामी पद्धतीनुसार उपासनाविधी पार पाडल्या आणि या महिन्यास पॅलेस्टिनीवर बेतलेल्या दु:खासह निरोप दिला जात आहे. एका सच्चा मुस्लिम अनुयायीची अशी उत्कट इच्छा असते की हे कृपावर्षावाचे व क्षमाशीलतेचे दिवस आणखी पुढे चालू राहावेत. म्हणजे आपल्या त्रुटींबद्दल, चुकांबद्दल आणि अपराधांबद्दल क्षमायाचना करून अल्लाहची मर्जी म्हणून महिनाभर मुस्लिम उपासक भूक, तहान व शारीरिक त्रास सहन केला. आता त्या पालनकत्र्याचाच असा आदेश आहे की 'ईद'चा आनंदोत्सव करावा. आनंद यासाठी की पुन्हा एकदा 'ईद'चा दिवस इनाम मिळवून देणारा. पॅलेस्टिनी मुस्लिम बांधवांवर कोसळलेल्या दु:खाचे गालबोट वगळता या आनंदात जगातील मुस्लिम सहभागी आहेत. ‘ईदगाह'मध्ये जाण्याआधी 'फित्र'चे दान काढून ते गरजूंना आणि गोरगरिबांना वाटणे आवश्यक आहे. ही कृती इस्लामी बंधुप्रेमाचे तत्त्व आठवण करून देते. मानवाबद्दल कळवळ व आस्था दर्शविण्याचे हे दृश्य असते. जेव्हा श्रीमंत व धनवान माणूस महिनाभर रोजे (उपवास) करतो तेव्हा त्याला गोरगरिबांच्या तहानभुकेची अनुभूती मिळते, त्याचाच हा परिपाक असतो. भुकेच्या त्रासाचा अनुभव त्याला उपाशीपोटी असणाऱ्यायबद्दल कणव व दया बाळगण्यास भाग पाडतो. त्याचप्रमाणे तहानेची व्याकुळता त्याला तहानलेल्याची तहान भागविण्यास विवश करते. गोरगरिबांना आपले धनद्रव्य दान करून तो द्रव्यप्रेमातून मुक्त होतो. समाजातील दुसऱ्या माणसाला आपल्या आनंदात सहभागी करून घेतल्याशिवाय खराखुरा आनंद माणसाला उपभोगता येत नाही. ईदचा खराखुरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा सर्व जगभरचे मुस्लिम त्यात सहभागी होतात. पॅलेस्टाईनवर इस्रायलद्वारा करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे या ईदचा आनंद काहीसा फिका पडलेला आहे. जगाच्या कोणत्याही भागात, मग ते भारत असो की पॅलेस्टीन असो, बोस्निया असो की फिलिपाइन, यूक्रेन असो की इजिप्त, इरान असो की सीरिया, अफगाणिस्तान असो की अल्जिरिया असो, जर तेथील मुस्लिम ईदच्या आनंदाला मुकले असतील तर ही 'ईद'सुद्धा त्यांच्या भग्न हृदयातून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेंबानी रक्ताळून जाते. इस्रायल-पॅलेस्टीन संघर्षाच्या बाबतीत सऊदीअरेबियासह अनेक मुस्लिम देश सध्या मूग गिळून बसलेले पाहून याची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही. त्यांच्यातील बंधुत्वभावनेत कसलीही हालचाल होत असताना दिसत नाही. याचे मूळ कारण असे की आपण एक ‘उम्मत' (समुदाय) आहोत ही गोष्टच मुस्लिमांच्या मस्तकातून निघून गेली आहे. या सणाचा आनंद लुटत असताना देशातील संपूर्ण मुस्लिम समाजावर भीतीचे, हलाखीचे व वैफल्याची वातावरण टांगलेले आहे. ईदचा सोहळा पुन्हा एकदा विश्वबंधुत्वाचे स्वरूप धारण करण्याचे सर्वांना निमंत्रण देत आहे. आपणा सर्वांना ही ईद आनंदाची जावो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. ईद मुबारक\nएक प्रदुषण मुक्त नितांत सुंदर अनुभव - ईद-उल-फित्र\nईद म्हणजे आनंदाचा सोहळा. फित्र म्हणजे दान. येणेप्रमाणे ईद-उल-फित्र म्हणजे दान देण्याचा सोहळा. दान देण्यामध्ये जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. इस्लाममध्ये फक्त दोन ईद आहेत. एक ईद-उल-फित्र दूसरी ईद-उल-अजहा. या दोन्ही ईदमध्ये दान देण्यासाठी इस्लामने श्रीमंत मुस्लिमांना प्रोत्साहित केलेले आहे.\nना डी.जे.चा कर्कश आवाज, ना टुकार चित्रपट गीतांवरील विचित्र नाच. ना आतिषबाजी ना हुल्लडबाजी. ना चंदा ना पट्टी, ना ध्वनीप्रदुषण ना वायू प्रदूषण, ना दारू ना भांग. शांतपणे ईदगाहला जाणे, शिस्तीत दोन रकात नमाज अदा करणे आणि तितक्याच शांतपणे माघारी फिरणे. मग दिवसभर आप्तस्वकीय, शेजारी-पाजारी, मित्र-सहकार्‍यांबरोबर गोड शिर्खुम्याचा आस्वाद घेणे, गरीबांना फित्रा देणे, लहान मुलांना ईदी देणे, थोडक्यात ईद-उल-फित्र म्हणजे एक प्रदुषणमुक्त नित्तांत सुंदर सणाचा अनुभव असतो. ज्याची वर्षभर वाट पाहिली जाते. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे ईदची खरेदी करतो. चप्पल, बूट, कपडे, कॉस्मॅटिक्स, ड्राय फ्रुट्स, साखर, सुगंध या सगळ्या खरेदीमुळे बाजार पेठेमध्ये चैतन्याची लाट पसरते, आर्थिक उलाढाला वाढते आणि व्यापार्‍यांना लाभ होतो. थोडक्यात ईद एक फायदे अनेक.\nमहिनाभर उपवास करून थकलेल्या जीवांना ईदच्या दिवशी दिलासा मिळतो. खाण्या-पिण्यावरील सर्व बंधने उठलेली असतात, लोक मनसोक्त गोड-धोड खात असतात. एक महिन्याचे खडतर नैतिक प्रशिक्षण पूर्ण झालेले असते. प्रत्येक रोजाधारकाचा नैतिकतेचा निर्देशांक वाढलेला असतो व ह्या लोकांनी पुढील अकरा महिन्यात येणार्‍या मोह, माया, ईर्ष्या, काम, क्रोध, लोभ यांच्यावर मात करण्यासाठी सदाचाराने वागण्याचा निर्णय केलेला असतो.\nईदच्या निमित्ताने इस्लामी व्यवस्थेवर एक दृष्टीक्षेप\nआजच्या आधुनिक जगामध्ये सर्वकाही आहे मात्र नितीमत्तेची वाणवा आहे. चारित्र्यवान लोकांची भीषण टंचाई जाणवत आहे. जवळ-जवळ प्रत्येक देशात दुराचार्‍यांच्या हाती सत्तेची सुत्रे आहेत. जागतिक महासत्तेचा महानायक ट्रम्प एका पॉर्नस्टार (वेश्ये)ला लाखो रूपये डॉलर देऊन जगाला आपली लायकी दाखवून देतो. उच्चशिक्षित डॉक्टर किडनी चोरतो, मुलींचे गर्भ काढतो, अनेक उच्चशिक्षित लोक महिलांच्या आंतरराष्ट्रीय देह व्यापारामध्ये गुंतलेले आहेत. अनेक लोक दारू आणि ड्रगचा व्यवसाय करतात. बालकांची तस्करी होते, प्रगतीच्या नावखाली अधोगती इतकी झालेली आहे की, पुरूष-पुरूषांशी लग्न करीत आहेत. कोणतेच क्षेत्र असे शिल्लक नाही की, ज्यात भ्रष्ट लोकांची मांदियाळी नाही. मानवता विव्हळत आहे. लोक त्राहीमाम-त्राहीमाम करत आहेत. जगाने साम्यवादी आणि भांडवलवादी दोन्ही अर्थव्यवस्थांचा अनुभव घेतलेला आहे. दोहोंमध्ये शक्तीशाली लोक गरीब लोकांचे शोषण करतात, हे सत्य सिद्ध झालेले आहे. वाढत्या स्पर्धेने लोकांच्या जीवनामध्ये तणाव वाढवलेला आहे. आत्महत्येचा दर वाढलेला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमुळे अलिकडे कोणी विचलित होत नाही. त्यात विद्यार्थी आणि महिलांचीही भर पडत आहे. घरा-घरात मनोरूग्णांची संख्या वाढत आहे. इस्पीतळाबाहेरील वेड्यांची संख्या वाढत आहे. ट्रॅफिक सिग्नलवर 40 सेकंद थांबणेही अस्वस्थ करण्यास पुरेशी ठरत आहेत.\nसमाजातून नैतिकतेचे उच्चाटन झालेले आहे. सिनेमा आणि मालिकांमधून अश्‍लिलता लोकांच्या मनामध्ये ओतल्या जात आहेत. ’भाभीजी घरपे हैं’ सारख्या मुल्यहीन मालिकेमधील पात्रांनी आता समाज मनात स्थान मिळविलेले आहे. कोर्टातून फक्त निवाडे येत आहेत. न्याय फार कमी होत आहे. कायद्याची, कोर्टाची, पोलिसांची संख्या वाढत असतानाच गुन्ह्यांचीही संख्या वाढत आहे. तुरूंग अपूरे पडत आहेत. प्रत्येक तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठासून भरलेले आहेत.\nअनेक पती-पत्नींच्या नात्यातील विश्‍वास संशयाच्या भोवर्‍यात अडकलेला आहे. वरून सुखी वाटणारी अनेक कुटुंबे आतून गृहकलहाने पार पोखरून गेलेली आहेत.\nव्याजाच्या अजगरी विळख्याने गरीबांचे कंबरडे मोडलेले आहे. वृद्धाश्रमांची वाढती संख्या समाजाचे कौटुंबिक आरोग्य ठीक नसल्याची साक्ष देत आहे. समाजातील अधिकाधिक लोक चंगळवादामुळे स्वार्थी बनत आहेत. आपल्या फायद्यासाठी, ”काय पण” करावयास लोक तयार आहेत. घराबाहेर काम करणार्‍या अनेक महिलांचे पावलोपावली शोषण होत आहे. अनेक उद्योगांमध्ये कास्टिंग काऊच (कामाच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी) हे आता उघड गुपित झालेले आहे.\nवाढत्या महागाईने चांगल्या माणसांना सुद्धा भ्रष्टाचार करण्यास विवश केलेले आहे. सरकारी धोरण अशा पद्धतीने ठरविले जात आहे की, सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि सरकारी शाळा या बकाल होत आहेत. उलट खाजगी रूग्णालये आणि खाजगी शाळा यांना प्रोत्साहन मिळत आहे. ह्या दोन्ही संस्थांनी कधीच उद्योगाचे स्वरूप घेतलेले आहे. म्हणून सामान्य माणसं यांच्या परिघाच्या बाहेर आपोआपच फेकली गेलेली आहेत. भांडवलशाहीचा नैसर्गिक परिणाम म्हणून पराकोटीची विषमता निर्माण झालेली आहे. राजकारणी लोक भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करण्याएवढे निबर झालेले आहेत. वेश्यांचा पॉर्नस्टार म्हणून गौरव केला जात आहे. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. त्यांच्या शुभहस्ते अनेक व्यावसायिक केंद्राची उद्घाटने ’संपन्न’ होत आहेत. नाचणार्‍या-गाणार्‍यांच्या वाट्याला धन, मान, सम्मान, प्रसिद्धी व प्रतिष्ठा येत आहे. तर लेखक, विचारवंतांना फारसे कोणी ओळखत नाही. अब्जावधी लोकांनी चुकीची जीवनपद्धती अंगिकारलेली असून, त्यातून तणाव निर्माण होत आहे.\nया आणि अशा नकारात्मक बाबींनी समस्त मानवतेसमोर एक जबरदस्त आव्हान उभे केलेले आहे. अशा ह्या भितीदायक व्यवस्थेने अमेरिकेच्या नेतृत्वात अवघ्या जगाला कवेत घेतलेले आहे. या व्यवस्थेच्या अजगरी मिठीतून अखिल मानवजातीला सोडविण्याचे मोठे आव्हान जागतिक मुस्लिम उम्माह (समुदाय) समोर उभे टाकलेले आहे. युरोप आणि अमेरिकेमधूनच आता इस्लामी व्यवस्थेला एक सं��ी द्यावी, हा विचार जन्म घेत आहे. त्यातूनच त्या ठिकाणी इस्लाम सर्वात वेगाने वाढणारा धर्म बनलेला आहे, असे अमेरिकेच्याच पीयू फोरमने अगदी अलिकडे घोषित केलेले आहे.\nइस्लाम पृथ्वीवरील एकमेव अशी व्यवस्था आहे की, जिच्यावर जगातील 175 कोटी लोक प्रत्यक्ष आचरण करीत आहेत. ही एक अत्याधुनिक व्यवस्था आहे. जिला फक्त 1438 वर्षे झालेली आहेत. मदिनामध्ये सातव्या शतकात साकार झालेली ही व्यवस्था पृथ्वीवर पुन्हा कुठेही साकार झाल्यास भांडवलशाही व्यवस्था धाराशाही होईल, या भितीने ती कुठेच आकार घेणार नाही. यासाठी पराकोटीची दक्षता भांडवलदारांकडून घेतली जात आहे.\nइस्लामी व्यवस्था ही नैतिक अर्थव्यवस्था आहे. ज्यात व्याज घेण्याला हराम केलेले आहे. या अर्थव्यवस्थेचा विरोध तेच लोक पूर्ण ताकदिनीशी करत आहेत. ज्यांचा डोलारा व्याज आणि अनैतिक व्यवसायावर आधारित आहे. इस्लाम सर्व मानवतेच्या कल्याणासाठी आलेला आहे. तो कुठल्याच जातीसमुहाच्या विरूद्ध नाही. ’क्लॅशेस ऑफ सिव्हीलायझेशन ’ सारखे कृत्रिम सिद्धांत मांडून इस्लाम हा ख्रिश्‍चनांच्या विरूद्ध आहे, अशी मांडणी केली जात आहे. मात्र ही मांडणी मुळातच चुकीची आहे. उलट इस्लाम तर ख्रिश्‍चन धर्माचा विस्तार आहे. प्रत्येक मुस्लिम येशू ख्रिस्त आणि बायबलवर श्रद्धा ठेवतो. वास्तविक पाहता ख्रिश्‍चन आणि मुस्लिम यांच्यात विवाद नाही तर अनैतिक भांडवलशाही व्यवस्था आणि इस्लामी नैतिक व्यवस्था यांच्यातील हे द्वंद्व आहे.\nभारतातही अल्पसंख्यांक मुस्लिम, बहुसंख्यांक मुस्लिमेत्तर बांधवांचा द्वेष करतात, असा चुकीचा गैरसमज माध्यमांनी सर्वदूर पसरविण्यामध्ये यश प्राप्त केलेले आहे. गेल्या 70 वर्षात मुस्लिमांनी आपल्या नेतृत्वाचा गळा दाबून बहुसंख्य बंधूंच्या हाती विश्‍वासाने आपल्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.\nशेवटी एवढेच सांगतो की, मुस्लिमांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी येवून पडलेली आहे. ती ही की त्यांनी आपल्या वाणी आणि वर्तनातून इस्लामचा परिचय आपल्या देशबांधवांना करून द्यावा. कारण आता कोणताही प्रेषित येणार नाही ही जबाबदारी प्रेषितांचे वारस म्हणून आपल्यालाच स्विकारावी लागणार आहे. यासाठी मुस्लिमांनी सर्वप्रथम कुरआन समजून घ्यावा व नंतर इतरांना समजावून सांगावा. ईदनिमित्त एवढे जरी केले तरी प��रे आहे. ईद मुबारक.\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\nरमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद स.अ. यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो.\nइस्लामिक महीने चान्द्रिक काल गणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरूवात देखील चंद्र दर्शनाने होते. चंद्र दर्शन ज्या दिवशी होते याचा अर्थ रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे, म्हणूनच त्याच्या दुसर्‍या दिवसापासुन मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नत चे दार उघडले जातात व जहन्नम (नरक) चे दार बंद केले जाते. आणि त्यानंतर सुचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे. त्यांनी पुढे व्हावे. आणि जे लोक वाईट कृत्य करणारी आहेत त्यांनी त्यापासुन लांब थांबावे.\nया महिन्यातील प्रमुख गोष्टी :\n1. रोजा, 2. नमाज, तराविहची विशेष नमाज, 3. कद्रची रात्र 4. कुरआन 5. जकात आणि फित्र\n1. रोजा (उपवास) - रोजा म्हणजे पहाटे सुर्येदयापासून अगोदरच न्याहारी करून संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्न - पाण्याचे एक कण सुध्दा खाणे-पिणे वर्ज्य असते, असे पुर्ण महिनाभर 30 दिवस चालते.\nया मागेही शास्त्रीय कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीने जसे आपण वर्षानुवर्ष चाणार्‍या मशीनला/गाडीला वर्षातून एकदा का होईना सर्व्हिसिंग करून घेतो. जेणेकरून गाडीचे/मशीनचे आयुष्य वाढते. तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या अन्न प्रक्रियेला आराम मिळावा व आपले शरीर रूपी मशीन सर्व्हिसिंग होऊन आणखीन चांगले कार्य करावे म्हणुन रोजा केला जातो. यामुळे शरीराची पचन व्यवस्था आणखीन चांगल्या प्रकारे कार्य करते. व शरीराचे आयुष्य वाढण्यास मदत होते.\n1. रोजा ठेवलेल्यांच्या पोटात काही नसल्याने पोटात एक प्रकारची उर्जा तयार होऊन पोटाची चरबी नैसर्गिक रित्या कमी होते. म्हणजेच रोजामुळे पोटावरची ढेरी कमी होते. रोजा हा श्रीमंताला गरीबीची जान करून देतो. एखादा गरीब जेव्हा दोन वेळेचे जेवन न करता एक वेळ जेवुन उपाशी राहतो व त्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या वेदनांची जाण श्रीमंताला या रोजामुळे होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीप्रमाणे दररोज लाखो लोक उपाशी झोपतात, श्रीमंत लोकांच्या मनात गरीबाबद्दल आदर, दया, आस्था व करूणेची भावना या रोजामुळे निर्माण होते, याचा परिणाम अन्न धान्य, दान धर्माची इच्छा प्रबळ होऊन ती गरिबांच्या पदरात पडून बर्‍याच आर्थिक समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होतो. तसेच इतरांबद्दल चांगल्या वागणुकीची सवय रोजादारांना या रमजानच्या रोजामुळे होते.\nरोजा हा गर्भवती महिला, मोठा आजार असलेली व्यक्ती (उदा. कॅन्सर, हार्ट पेशन्ट, शुगर आदी), रोजा ठेवल्याने ज्यांचा जीवन-मरणाचा प्रश्‍न उदभवु शकतो. अशा व्यक्ती, प्रवासी, कमीत-कमी सात वर्षे/अकरा वर्ष वयाच्या आतील (समज नसलेला) लहान बालक यांच्यावर माफ करण्यात आला आहे.\n2. तराविह (रात्रीची विशेष नमाज) : मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आलेली आहे. पहाटे फजर ची नमाज, दुपारी जोहर ची नमाज, दुपारी असरची नमाज (सुर्यास्ताच्या अगोदर), सायंकाळी मगरीब ची नमाज, आणि रात्री इशाची नमाज असे एकुण पाच नमाज आहेत.\nनमाज हाही एकप्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते. आपल्याला नमाज ची वेळ कळण्यासाठी विविध मस्जिदीत अजान दिली जाते. ज्यामुळे मुस्लिम बांधव मस्जिदीकडे धाव घेतात. अजानमध्ये उच्चारण्यात येणारे शब्द अल्लाहु अकबर याचा अर्थ होतो की, तो सर्व श्रेष्ठ अल्लाह आहे. आणि त्याच्या प्रार्थनेची, नमाजची वेळ झालेली आहे. मस्जिदीत यावे. गोरा असो वा काळा, राजा असो वा गरीब सर्वजण त्या पवित्र ठिकाणी सर्व भेदभाव विसरून एका रांगेत नमाजसाठी उभे असतात. दिवसातून पाच वेळा नमाज व्यतिरीक्त रमजान महिन्यात रात्री नमाजनंतर तराविहची विशेष अशी नमाज पूर्ण महिनाभर होते.\n3. शब-ए-कद्र (पवित्र रात्र) : सर्वात पवित्र मानली गेलेली रात्र. याच पवित्र रात्री दिव्य कुरआनचे अवतरण सुरू झाले. ’आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे. ’(दिव्य कुरआन 97:1)\nया रात्रीची प्रार्थना, मग ती नमाजच्या स्वरूपात असो, कुरआन पठण असो किंवा अल्लाहची स्तुती असो इतर दिवसांच्या तुलनेत उत्तम ठरते. किंबहुना इतर दिवसांच्या 1000 महिन्यांच्या तुलनेत देखील या रात्रीची महत्ता फार जास्त आहे.\nकद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.\nया पवित्र रात्री एखाद्या गुन्ह्याची माफी मागण्याचे विशेष महत्व आहे जो कोणी खर्‍या भक्ति भावाने भूतकाळात घडलेल्या गुन्ह्यांवर पश्‍चाताप करून अल्लाह दरबारी माफी मागितली तर नक्कीच गुंह्यांची माफी मिळते परंतु अट ही असते की एखाद्याचे हक्क त्याला परत करणे आणि भविष्यकाळात गुन्हे न करण्याची हमी त्याने द्यावी लागते.\n4. कुरआन : इस्लाम धर्माचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मोहम्मद (स.अ.) यांच्या वर अल्लाहकडुन उतरलेला आसमानी संदेश, कुरआन हा धर्मग्रंथ होय. जो समस्त मानव जातीला अनुसरून मार्गदर्शन आहे. रमजान महिन्याच्या पवित्र कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरीत झाला.\nजो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे तोच या ग्रंथाला अवतरीत करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी 30 खंड, 114 अध्यायामध्ये करण्यात आलेली आहे. यात 6000 पेक्षाही जास्त आयती आणि विशेष म्हणजे 1000 पेक्षा जास्त आयती आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत.\nकुराण हा पवित्र ग्रंथ असून तो कयामत (अंतिम निवाड्याचा दिवस) पर्यंत हयात आणि कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतः अल्लाहने स्विकारलेली आहे. व याच प्रमुख कारणामुळे आज 1438 वर्षे लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या काना-मात्रात कोणताही बदल झालेला नाही. आणि इन्शाअल्लाह कयामत पर्यंत होणारही नाही.\n’उरले हे स्मरण, तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वतः याचे संरक्षक आहोत.’ (दिव्य कुरआन 15:9)\n5. जकात- फित्र (दानधर्म) - हा या महिन्याचा फार महत्वाचा भाग आहे. जकातूल फित्र म्हणजे ते दान जे प्रत्येक श्रीमंत आणि कमीतकमी चांगली आर्थिक परिस्थिती असणार्‍या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिमागे 1.75 किलो धान्य वा तेवढी रक्कम हलाकीची परिस्थिती असणार्‍या अत्यंत गरीब कुटुंबाला दान म्हणून रमजान महिन्यात द्यावयाचे असते. जेणेकरून त्या गरीब कुटुंबाला देखील ईदच्या सणामध्ये सामील होता यावे.\nफित्र्याशिवाय, प्रत्येक सधन व्यक्तीला त्याच्याकडे असलेल्या एकूण नगदी आणि सोनेनाणे धरून 7.5 तोळे सोने किंवा 52.5 तोळे चांदी. यापैकी कोणताही एक संपत्ती असेल व त्यावर एक वर्षे पूर्ण झालेले असेल तर त्याला 2.5 टक्के जकात द्यावी लागेल.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार लाखो कुटूंब दररोज उपाशी झोपतात अशा परिस्थितीत या ���कात व फित्रचे महत्व अधिकच स्पष्ट होते. या पवित्र महिन्यामध्ये जकात व सदकतुल फित्रचे दान म्हणून मिळालेले धान्य वा रक्कम एका एका कुटुंबाकडे इतके जमा होते की त्या कुटुंबाचे वर्षभराची जेवणाची अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होते.\nवरील सर्व बाबीवरून आपल्या असे लक्षात येते की, रमजानचा रोजा म्हणजे केवळ खाणे-पिणे सोडणे एवढेच नाही तर रोजा, तराविह ची विशेष नमाज, शब-ए-कद्र (कुरआन अवतरीत झालेली रात्र), कुरआन, जकात आणि फितरा या सर्वांचा योग्य असा मेळ आहे. जो व्यक्ती हे आचरण योग्य प्रकारे करेल तोच खर्‍या अर्थाने बक्षिसास पात्र ठरेल, अन्यथा रोजा असून देखील वाईट कृत्य, निंदा नालस्ती, शिवीगाळ, दारू, जुगार या अनैतिक गोष्टींपासून वाचत नसेल तर प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणे त्या रोजेदाराची अल्लाहला अजिबात गरज नाही.\nमहिनाभराच्या उपवासानंतर चंद्र दर्शन होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मुस्लिम बांधव यात पुरूष, महिला, लहान-मोठे सर्वच जण सुवासिक तेल, अत्तर (इत्तर) लाऊन, नवीन कपडे परिधान करून ईदच्या विशेष नमाजसाठी ईदगाह मैदान, मस्जिद मध्ये जातात. या विशेष नमाजला ईद-ऊल-फित्रची नमाज असे म्हणतात. सर्व मुस्लिम बांधव ईदच्या नमाजनंतर ऐकामेकांना अलिंगण (गळाभेट) देतात. त्यानंतर घरोघरी शिरखुरमा-शेवय्यांचा गोड आहार घेतला जातो.\nमाझी पहिली रमजान ईद\nरमजानच्या एक आठवड्यापूर्वी मी खूप बेचैन झाले होते. माझे मन अशांत होते. तितक्यात बाबांचा फोन आला व ते म्हणाले बेटा,रमजान जवळ आला आहे, बाजारात खूप छान खजूर आलेली आहेत, घेवुन ये अचानकपणे माझे बेचैन मन ’रमजान’ या शब्दाकडे वळले व डोक्यात असंख्य प्रश्‍न उत्पन्न झाले. खरंच अचानकपणे माझे बेचैन मन ’रमजान’ या शब्दाकडे वळले व डोक्यात असंख्य प्रश्‍न उत्पन्न झाले. खरंच काय असतील रमजान मुस्लिम लोक एवढे कडक उपवास कसे करत असतील माझी कुतुहुलता त्या उपवासाकडे जास्त होती, कारण मी जे उपवास पाहिले होते ते तर भरपूर खावुन-पिऊन होते. ज्यावर माझे आईसोबत नेहमी वाद व्हायचे. माझ्या मते उपवास म्हणजे स्वईच्छांवर नियंत्रण ठेवणे व त्या भुकेची जाणीव होणे जे लोक पैशाअभावी कित्येक दिवस उपाशी राहतात. ह्या विचाराने मी रमजान महिन्यातील उपवासाची माहिती इंटरनेटद्वारे गोळा केली व माझे अशांत मन प्रफुल्लित झाले; हे वाचून कि उपवासाची व्याख्या तीच ह���ती जी माझ्या मनात रचलेली होती. त्याशिवाय माझी नजर कुरआनच्या एका आयातवर पडली. ज्यात अल्लाह कुरआनमध्ये म्हणतो, ”रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. आणि जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे. आणि जेव्हा माझे भक्त तुम्हाला माझ्याबद्दल विचारतील तर (त्यांना सांगा की) मी तर सदैव निकट आहे. धावा करणारा जेव्हा माझा धावा करतो तेव्हा मी त्याच्या हाकेला प्रतिसाद देतो. तेव्हा त्याने माझ्या प्रतिसादाचा शोध घ्यावा व माझ्यावर श्रद्धा ठेवावी जेणेकरून ते सन्मार्गावर येतील.”(कुरआन ः सुरे अल बकरा, आयत क्र. 185-186)\nहे वाचुन माझे मन खुप आनंदी झाले. ह्या विचाराने की जर मी उपवास केले तर आपणास ईश्‍वर भेटेल. खरच तो कसा असेल या कुतुहलतेने मी मनाशी निश्‍चय केला की मी उपवास करेन. पण त्यासोबत द्विधा मनःस्थिती झाली होती की मी पूर्ण 30 दिवस उपवास करु शकेन की नाही. कारण असंख्य अडचणींचे जाळे समोर उभे होते. जसे सासरचे उपवास करु देतील की नाही, कॉलेजचे कलीग काय म्हणतील, कॉलेजचे कलीग काय म्हणतील पण माझे मन या अडचणीना दुय्यम स्थान देत होते व एका आध्यात्मिक प्रेरणेकडे ओढावत होते. मग मी ठरविले की, जे होईल ते होईल मी उपवास करेनच. रमजानच्या दोन दिवस आधी मी खजूर आणले व एका रॅकमध्ये लपवून ठेवले, जेणेकरून कोणाला संशय येवू नये. मला वेळा माहिती नसल्यामुळे मी जवळच्या मस्जिद बाहेर लावलेल्या वेळेचा फोटो काढून आणला व रमजानची सुरुवात केली. माझा पहिला दिवस पहाटे उठून मी आंघोळ केली व दोन खजूर व एक लोटा पाणि पीऊन मी सैरी केली व फज्र च्या नमाजासाठी रूजू झाले. मी नमाज माझ्या भाषेत पढली. कारण मला एवढीच माहिती होती की, ईश्‍वर हे पाहत नाही की तुम्ही कुठल्या भाषेत प्रार्थना करता, उलट तो हे पाहतो की तुम्ही त्याला किती मनापासून हाक मारता. नंतर कुरआन वाचायला सुरुवात केली. खरंतर याआधी मी कुरआनचे थोडे अध्याय वाचले होते परंतु रमजानचा पहिला दिवस मला कुरआनची नवीन ओळख करुन देत होता. मी कुरआन वाचत असताना अचानक माझ्या पोटात गोळा आला जेव्हा मी काफिर व मुनाफिकची आयात वाचली. मला याची जाणिव झाली की मी ज्या मूर्तीला पूजत होते तो ईश्‍वर नाही, मी लहान मुलीसारखी हुंदके देवून रडत होते आणि माथा टेकवून ईश्‍वराला विणवणी करत होते, हे ईश्‍वरा पण माझे मन या अडचणीना दुय्यम स्थान देत होते व एका आध्यात्मिक प्रेरणेकडे ओढावत होते. मग मी ठरविले की, जे होईल ते होईल मी उपवास करेनच. रमजानच्या दोन दिवस आधी मी खजूर आणले व एका रॅकमध्ये लपवून ठेवले, जेणेकरून कोणाला संशय येवू नये. मला वेळा माहिती नसल्यामुळे मी जवळच्या मस्जिद बाहेर लावलेल्या वेळेचा फोटो काढून आणला व रमजानची सुरुवात केली. माझा पहिला दिवस पहाटे उठून मी आंघोळ केली व दोन खजूर व एक लोटा पाणि पीऊन मी सैरी केली व फज्र च्या नमाजासाठी रूजू झाले. मी नमाज माझ्या भाषेत पढली. कारण मला एवढीच माहिती होती की, ईश्‍वर हे पाहत नाही की तुम्ही कुठल्या भाषेत प्रार्थना करता, उलट तो हे पाहतो की तुम्ही त्याला किती मनापासून हाक मारता. नंतर कुरआन वाचायला सुरुवात केली. खरंतर याआधी मी कुरआनचे थोडे अध्याय वाचले होते परंतु रमजानचा पहिला दिवस मला कुरआनची नवीन ओळख करुन देत होता. मी कुरआन वाचत असताना अचानक माझ्या पोटात गोळा आला जेव्हा मी काफिर व मुनाफिकची आयात वाचली. मला याची जाणिव झाली की मी ज्या मूर्तीला पूजत होते तो ईश्‍वर नाही, मी लहान मुलीसारखी हुंदके देवून रडत होते आणि माथा टेकवून ईश्‍वराला विणवणी करत होते, हे ईश्‍वरा मी तुला आत्तापर्यत ओळखू शकले नाही. माझे विचार तुला सतत टाळत गेले, माझे कृत्य तुझे आज्ञाभंग करत गेले परंतु, तू एक क्षणभर मला विसरला नाही. खरंच तू किती दयाळू आहेस. हे अल्लाह मी तुला आत्तापर्यत ओळखू शकले नाही. माझे विचार तुला सतत टाळत गेले, माझे कृत्य तुझे आज्ञाभंग करत गेले परंतु, तू एक क्षणभर मला विसरला नाही. खरंच तू किती दयाळू आहेस. हे अल्लाह माझे मन बदलून टाक व मला तुझा मार्ग दाखव.”\nसंध्याकाळी उपवास सोडला व मगरिब व ईशाची नमाज लपुन पढली. अशाप्रकारे पहिला रोजा तर पुर्ण ���ाला पण त्याचबरोबर त्या पहिल्या रोजाने सीमा देशपांडे चा नविन जन्म झाला. दूसरा रोजाला मी अजून धीट झाली व माझे मन, शरीर आत्मा भुकेपेक्षा ईश्‍वराच्या जवळ जाण्याच्या शोधात होते. मला एकीकडे खुप दुःख वाटत होते की मी आत्तापर्यंत किती गुन्हे केले आहेत व त्यासोबत आनंद ही झाला की मी ईश्‍वराला जाणले. मी ईश्‍वराची खुप माफी मागितली व मनाशी ठरविले मी आता ह्या मार्गापासुन मागे हटणार नाही, ज्या सत्याच्या शोधात मी कित्येक दिवसापासून होते. कुरआन ने माझ्या जीवनाला कलाटणी दिली व मला अनुभूती झाली की मी हे तीस दिवस उपवास करणारच. कुरआन मधे ईश्‍वर म्हणतो, ”हे पैगंबर (स.), तुम्हाला जो हवा आहे त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही परंतु अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो आणि तो त्या लोकांना चांगल्याप्रकारे जाणतो, जे मार्गदर्शन स्वीकारणारे आहेत.(कुरआन - सुरे अल्कसस आयत क्र. 56)\nपहिले तीन दिवस सुरळीतपणे गेले मात्र नंतर हळूहळू प्रत्येकाचे डोळे माझ्याकडे संशयरूपी नजरेने पाहत होते. सासूचा चेहरा प्रश्‍न करत होता परंतु विचारण्याचे धाडस त्यांच्यात होत नव्हते. कारण घरच्यांना हे उपवास अमान्य होते. असेच एकदा सासू व नवर्‍याने मुद्दामहून माझे आवडते पदार्थ खायला घेवुन येवून मला जबरदस्ती ने उपवास तोडायला सांगितले, पण मी ठामपणे नाकारत होते व मनात ईश्‍वराला विणवनी करत होते, ’हे अल्लाह माझे उपवास तोडू नकोस अणि एकच स्मरण करत होते, ला ईलाहा इलल्लाह मुहम्मदुर्रसुलुल्लाह’ घरची वेळ टळली नाही तोच कॉलेजमधे संकटाचे जाळे सुरु झाले. माझे कलिग मला सतत प्रश्‍न करत होते की, तू रोजे का करत आहेस’ घरची वेळ टळली नाही तोच कॉलेजमधे संकटाचे जाळे सुरु झाले. माझे कलिग मला सतत प्रश्‍न करत होते की, तू रोजे का करत आहेस मी ठामपणे उत्तर दिले ईश्‍वरासाठी मी ठामपणे उत्तर दिले ईश्‍वरासाठी त्यावर ते म्हणाले मुस्लिमांचा ईश्‍वर आपला नाही त्यावर मी हसत म्हणाली त्यांचा आपला सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, जो आपल्याला जन्म देतो व मृत्यु पण. मला माझी आध्यात्मिक प्रेरणा ईतकी मजबूत करत होती की त्यांच्या असंख्य प्रश्‍नांची उत्तरे मी सडेतोडपणे देत होती व ते निरुत्तर होत होते. जणूकाही मला वाटत होते की ईश्‍वर मला प्रेमाने हात धरून घेवून जात आहे व म्हणतोय, ’मी तुला निवडलेले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.’ जसे-जसे मी कुरआन वाचत गेली तसेतसे माझे मन,आशा व बुद्धी आकांक्षा लावून होती ईश्‍वराच्या जवळ जाण्यासाठी.\nसंकटे तर येत होती पण अगदी सहजपणे टळतही होती. जणूकाही वार्‍याची थंड झुळुक आली अन् क्षणात निघून गेली. असेच एकदा सुट्टीचा दिवस होता. माझ्या पतीने मुद्दामहून सत्यनारायणाची पूजा आयोजित केली व तिकडे सासूने पाहुण्याना जेवायला बोलाविले व पतीने अट्टाहास केला की, मी पूजेला बसावे. माझ्यासाठी हा सर्वात अवघड क्षण होता. माझे ते सुकलेले ओठ पाणी मागत नव्हते तर ते ईश्‍वराला हाक मारत होते व मनाशी एकच ध्यास घेवून होते, ”हे ईश्‍वरा माझे उपवास तोडू नकोस, मला तुझ्या मार्गापासुन दूर करु नकोस.” पाहणार्‍याला ही परिस्थिती अत्यंत अवघड दिसत होती परंतु माझ्यासाठी ते दुय्यम होते. कारण प्रत्येक जण माझ्या विरोधात असूनही काहीच प्रहार करत नव्हते. हे पाहून मला असे वाटत होते की ईश्‍वराचे फरिश्ते मला सुरक्षा देत आहेत. उपवासासोबत माझी नमाजची कसरत होत होती. मला प्रत्येक नमाज लपून पढावी लागत होती. असेच एकदा कॉलेजमध्ये जुम्माची नमाज पडायला हातात एक स्कार्फ घेवून लेडिज रुममध्ये गेले. तेव्हा माझ्या एका कलिगने माझा पाठलाग केला व तिने मला नमाज पडताना पाहिले व काही क्षणात तिने पूर्ण कॉलेजमध्ये बातमी पसरवली की सिमा देशपांडे रोझा करत आहे परिणामतः प्रत्येकजण माझ्याकडे संशयरुपी नजरेने पाहत होते. मात्र मी त्यांच्या नजरेला नजर लावून संभाषण करत होते. म्हणतात ना, जेव्हा ईश्‍वर तुमच्या पाठीशी असतो तेव्हा कुणीही काहीच करु शकत नाही आणि जेव्हा ईश्‍वर तुम्हाला सोडून देतो तेव्हा कोणीही तुम्हाला वाचवू शकत नाही. माझे हे अनुभव मला ईश्‍वराच्या चमत्काराची जाणीव करुन देत होते, ज्याने माझे ईश्‍वराशी नाते घट्ट होत होते. मला प्रत्येक क्षण मोलाचा वाटत होता, मी काय-काय करावे जेणेकरून मी ईश्‍वराचे मन जिंकू शकेन एकदा अशी वेळ आली की असरची अजान होत होती पण कुठेही जागा नव्हती जिथे मी नमाज पढू शकेन.कुणाच्या समोर पढू शकत नव्हती. ह्याच भीतीने की ते मला पुर्ण उपवास करु देणार नाहीत. कानात एकच कुरआनचे शब्द गुंजत होते नमाज कायम करा एकदा अशी वेळ आली की असरची अजान होत होती पण कुठेही जागा नव्हती जिथे मी नमाज पढू शकेन.कुणाच्या समोर पढू शकत नव्हती. ह्याच भीतीने की ते मला पुर्ण उपवास करु देण���र नाहीत. कानात एकच कुरआनचे शब्द गुंजत होते नमाज कायम करा नाईलाजाने मी बाथरूम मध्ये नमाज पढली. म्हणतात ना कडक उन्हानंतर गारवा पण येतो अगदी तसेच. ईश्‍वराने पंधराव्या रोजी माझे पूर्ण स्टेज बदलून टाकले. त्या माझ्या पालनकर्त्याने प्रत्येकाचे मन बदलून टाकले जी सासू उपवास तोडण्याचे कट रचत होती तीच माझ्या इफ्तार साठी जेवण बनवून ठेवायची. तिने मला नमाज पढताना पाहिली पण ती अबोल झाली. जणुकाही ईश्‍वराने तिच्या डोळ्यांवर पडदा पाडला होता. तिकडे कॉलेजमध्ये माझे कलिग राग न करता माझ्या कामात मदत करत गेले. खरंच ईश्‍वर कुरआनमध्ये म्हणतो,\n”जेव्हा अल्लाहची मदत आली आणि विजय प्राप्त झाला आणि (हे पैगंबर सल्ल.) तुम्ही पाहिले की लोक झुंडी झुंडीने अल्लाहच्या धर्मात प्रवेश करीत आहेत. तेव्हा आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबरच त्याचे पावित्र्य गान करा, आणि त्याच्याकडे क्षमेची प्रार्थना करा. निःसंदेह तो मोठा पश्‍चात्ताप स्वीकारणारा आहे.” (कुरआन ः सुरे अन्नस्र - आयत नं.1-3).\nखरंच कुरान हा एका मित्रासारखा आहे जेवढा वेळ तुम्ही त्याच्यसोबत घालवाल तेवढा तो त्याच्या गुप्तगोष्टींचा उलगडा करतो. असेच पंधरावा रोजा होता. त्यादिवशी कॉलेजमधे एक मावशी स्वतःच्या मुलीची फीस भरण्यासाठी मंगळसूत्र विकायला निघाली होती. त्याच क्षणी मला अनुभूती झाली की ईश्‍वराने कुरआनमधे आज्ञा दिली आहे की, गरूजूंना जकात द्या. मी काहीच विचार न करता तिला 5000/- रुपये काढून दिले. त्या स्त्रीच्या चेहर्‍यावरच्या आनंदापेक्षा कित्येकपट आनंद माझ्या मनाला झाला. याच भावनेने की मी हे दान ईश्‍वरासाठी केले आहे व हे पाहून माझा अल्लाह माझ्यावर किती खुष झाला असेल. त्याचबरोबर मी अनेक अनाथालयाला दान केले, मोलकरीणी ला नवीन कपडे दिले, गरिबांना जेवण दिले. मी प्रत्येक काम हे ईश्‍वरासाठी करत होते आणि त्यात मला इतके समाधान वाटत होते ज्याची मी भुकेली होती. अखेरीस ईश्‍वराच्या कृपेने मी पूर्ण तीस रोजे पूर्ण केले आणि ईदच्या दिवशी अल्लाहला वचन दिले, की, मी मरेपर्यंत मूर्तिपूजा करणार नाही माझ्यासाठी हा पहिला रमजान एका दुर्मिळ फुलाप्रमाणे वाटला. ज्यात फुल एकदाच उमलते परंतु त्याचा सुगंध पूर्ण वर्षभर दरवळत राहतो. माझी ईश्‍वराकडे एवढीच प्रार्थना आहे की, त्याने माझे संपूर्ण आयुष्य त्याच्या मार्गाने जीवन व्यतीत करण्याची प्रेरणा द्यावी व एक चांगली मोमीना बनण्याची माझ्यात क्षमता प्रदान करावी. आमीन\nरमजान-सांस्कृतीक एकात्मीक समाजरचनेची प्रेरणा\nभारतीय समाज हा उत्सवप्रिय मनोभुमिकेत जगत आला आहे. उत्सवाच्या माध्यमातून भारतीय समाजाने जगण्यातील वेदना विसरण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या माध्यमातून एकात्मीक रचनेच्या बळकटीकरणासाठी समाजाने नेहमी प्रयत्न केले आहेत. सण हिंदू धर्मीय असो वा इस्लामी, भारतीय समाजाने त्याचे रुप सामाजिक सौहार्दाच्या अधिष्ठानावर आकाराला आणले आहे. होळी, रक्षाबंधनसारखे सण भारतीय समाजाची एकात्मीक रचना मजबूत करत आले आहेत. मध्ययुगीन काळापासून ईदच्या माध्यमातून भारतीय समाजातील काही समाजघटकांनी एकामेकांच्या जवळ येण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले आहेत. मोहम्मद तुघलकाच्या काळात ईदच्या दिवशी व त्याच्या आधी हिंदु बांधवासाठी ईद साजरी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असत. सुफींच्या खानकाह मधील लंगर असो वा इफ्तारसाठी वाटसरुंना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा असो, हिंदू-मुस्लीमांसाठी सारख्याच पध्दतीने उपलब्ध असत. मानवी मुल्यांची उद्घोेषणा या माध्यमातून केली जात असे. सुफींनी मानवकल्याणाची जाणीव रमजान महिन्यात देखील जपली होती. वस्त्रभांडार त्यांनी रमजान महिन्यात गरीबांच्या सहाय्यासाठी खुले केल्याचे अनेक संदर्भ इतिहासाच्या साधनात उपलब्ध आहेत. रमजानच्या महिन्यात जकातच्या माध्यमातून आर्थिक समन्वयातून सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मध्ययुगीन काळात हा कर शासनाच्या एका विशिष्ट विभागामार्फत वसूल केला जात असे. त्या माध्यमातून समाजोपयोगी कामे केली जात असत. औरंगजेबाने ब्रम्हपुरी मुक्कामी असताना रमजानच्या काळात विहिरी व कालव्यांचे बांधकाम करुन घेतले होते. काही बागा निर्माण केल्या होत्या. जहांगीरच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ईदचा माध्यम म्हणून वापर करण्यात आल्याचे संदर्भ ’तुज्क इ जहांगीरी’ मध्ये उपलब्ध आहेत. सेतू माधव पगडी यांनी भाषांतरीत केलेल्या काही फारसी बातमीपत्रांच्या माध्यमातून अशा अनेक नोंदी समोर आल्या आहेत. ईदच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द जपण्याची ही प्रेरणा भारतीय समाजाने घेतली. आजही अनेक मुस्लीम बांधव जकात च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतात. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्था ह्या जकातच्या माध्यमातून विधायक कार्य करत आहेत. ईदच्या माध्यमातून अनेक भारतीय समाजबांधवांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जवळ येण्यासाठी एक माध्यम उपलब्ध होते. त्यामुळे ईदचे सामाजिक महत्व आधिक आहे.\nआदर्श माणूस घडवणारा पवित्र महिना\nरोजा आणि कुरआन ही रमजान महिन्याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. रोजासंबंधी कुरआनात म्हटले आहे, ’ हे ज्ञानधारकांनो, तुम्हावर रोजे (उपवास) अनिवार्य आहेत. त्याप्रमाणे पूर्वीच्या लोकांवर ही अनिवार्य होते. यासाठी की तुमच्यात ’तक्वा’ निर्माण व्हावा” (2-182).\n’तक्वा’ हाच रोजांचा उद्देश आहे. म्हणूनच तक्व्याचा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे रोजासंबंधीचे काही उपदेश यासाठी पुरेसे आहेत. ते एकदा म्हटले, ’जो रोजा ठेवूनही खोटे बोलने व खोटे वागणे सोडत नाही, त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काही एक गरज नाही.’ अर्थातच माणसाच्या वागण्यात, बोलण्यात परिवर्तन होऊन त्याने सत्य बोलावे व सत्य वागावे हाच रोजांचा खरा उद्देश आहे. पैगंबर (सल्ल.) एकदा म्हटले, ’रोजा म्हणजे फक्त पहाटे पासून ते सायंकाळपर्यंत अन्न-पाणी सोडणे नव्हे रोजा जिभेचापण आहे, डोळ्यांचा पण आहे. कानांचा देखील व हाता पायांचा सुद्धा रोजा आहे रोजा जिभेचापण आहे, डोळ्यांचा पण आहे. कानांचा देखील व हाता पायांचा सुद्धा रोजा आहे” या पैगंबरी उपदेशातून स्पष्ट होते की माणसाचे संपूर्ण चारित्र्यसंवर्धन हा खरा रोजांचा उद्देश आहे. जर कोणी रोजा ठेवूनही निंदा-नालस्ती, शिवीगाळ करीत असेल, डोळ्यांनी अश्‍लीलता, नग्नता पाहात असेल, कुणाकडे वाईट नजरेने पाहत असेल, भ्रष्टाचार करत असेल, अन्याय-अत्याचार करत असेल तर त्याच्या रोजाची, त्याच्या अन्न-पाणी सोडण्याची अल्लाहला काडीमात्र गरज नाही. आदरणीय उमर (र.) यांंनी आपले ज्येष्ठ व जाणकार सहकारी मा. उबई बिन कअब (र.) यांनी ’तक्वा’ विषयी विचारणा केली असता ते म्हटले, हे उमर (र.)” या पैगंबरी उपदेशातून स्पष्ट होते की माणसाचे संपूर्ण चारित्र्यसंवर्धन हा खरा रोजांचा उद्देश आहे. जर कोणी रोजा ठेवूनही निंदा-नालस्ती, शिवीगाळ करीत असेल, डोळ्यांनी अश्‍लीलता, नग्नता पाहात असेल, कुणाकडे वाईट नजरेने पाहत असेल, भ्रष्टाचार करत अ��ेल, अन्याय-अत्याचार करत असेल तर त्याच्या रोजाची, त्याच्या अन्न-पाणी सोडण्याची अल्लाहला काडीमात्र गरज नाही. आदरणीय उमर (र.) यांंनी आपले ज्येष्ठ व जाणकार सहकारी मा. उबई बिन कअब (र.) यांनी ’तक्वा’ विषयी विचारणा केली असता ते म्हटले, हे उमर (र.) कधी आपणांवर अत्यंत काटेरी जंगलातून जाण्याचा प्रसंग झाला कधी आपणांवर अत्यंत काटेरी जंगलातून जाण्याचा प्रसंग झाला उमर (र.) म्हटले, ’हो उमर (र.) म्हटले, ’हो एकदा असे घडले’ ’मग काय केलं’ उमर (र.) म्हटले, एक-एक पाऊल अत्यंत दक्षतेने पुढे टाकून , की एखादा काटा टोचू नये, अशा सावधानतेेने मी ते पार केले. उबई बिन कअब म्हटले, ” उमर (र.)’ उमर (र.) म्हटले, एक-एक पाऊल अत्यंत दक्षतेने पुढे टाकून , की एखादा काटा टोचू नये, अशा सावधानतेेने मी ते पार केले. उबई बिन कअब म्हटले, ” उमर (र.) हाच तक्वा आहे” अर्थात माणसाने संपूर्ण जीवन अशा सावधानतेने जगावे की त्यांच्याकडून ईश-अवज्ञा अर्थात अन्याय-अत्याचार घडू नये हाच तक्वा आहे. हाच रोजांचा खरा हेतू आहे. थोर इस्लामी विद्वान मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) यांनी ’ रोजा आणि वासनांवर नियंत्रण’ या पुस्तकात तक्वाचे स्पष्टीकरण करतांना दोन घोडेस्वारांचे सुंदर उदाहरण दिले आहे. पैकी एकाच्या हाती घोड्याचा लगाम आहे तर दूसर्‍याच्या हातातून तो सुटलेला आहे. लगाम हाती असल्याने पहिल्याचे घोड्यावर पूर्ण नियंत्रण आहे. मात्र लगाम हाती नसल्याने दुसर्‍या घोडेस्वाराचे घोड्यावर नियंत्रण नाही. उलट तो घोड्याच्या नियंत्रणात आहे. हे उदाहरण देऊन मौलाना लिहितात की, घोडे म्हणजे वासना (ख्वाहिशाते नफ्स) आहेत आणि जगातील प्रत्येक माणूस वासनारूपी घोड्यावर स्वार असलेल्या प्रवाशासमान आहे. रोजाचा उद्देश अर्थातच तक्वा हा आहे की वासनांरूपी घोड्याचा लगाम रोजेदाराच्या हाती यावा व त्याला वासनांवर नियंत्रण प्राप्त व्हावे. वासनांची गुलाम बनलेली माणसं अल्लाहची अर्थात सत्याची गुलामी कदापि करू शकत नाहीत. रोजानंतर रमजानचे दूसरे वैशिष्ट्ये कुरआन आहे. कुरआनची ओळख स्वतः कुरआननेच अशी करून दिली आहे, ” रमजान तो पवित्रा महिना आहे, ज्यात कुरआनचे अवतरण झाले. कुरआन समस्त मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे, सुस्पष्ट असे मार्गदर्शन, कुरआन सत्य-असत्याची कसोटी (अलफुर्कान) आहे.” जीवनाविषयी जे मार्गदर्शन माणसासाठी कुरआन ने सांगितले ते स���क्षिप्तपणे असे आहे.\n1) दुनिया अंधेर नगरी नव्हे आणि मोकळे रान (चरण्याची) ही नाही. सफल चराचर सृष्टिचा व तुझा निर्माता अल्लाह तुला सदा सर्वदा पाहात आहे. तू सार्‍या जगाला फसवशील मात्र त्याच्या नजरेतून वाचू शकत नाहीस, ही दुनिया तुझ्यासाठी परीक्षा गृह (एक्झाम हॉल) आहे. त्यासाठीच तुला आचार-विचारांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र मृत्यू येताच तुला या परीक्षा गृहामधून बाहेर पडावे लागेल. आणि मग एक दिवस तो उजाडलेला असेल जेव्हा या परीक्षेचा रिझल्ट लागेल. जो सर्वस्वी तुझ्या कर्मावर (कृत्यावर) अवलंबून असेल. आज तू सत्याच्या न्यायाच्या नीतिच्या मार्गाने जगलास तर जीवनरूपी या परीक्षेत उत्तीर्ण होशील. मात्र जर असत्य, अन्याय, अनीतिच्या मार्गाने जगलास तर घोर निराशा तुझ्या पदरी येईल मग पश्‍चाताप करून काहीच उपयोग होणार नाही. म्हणून वेड्या आजच शहाणा हो मग पश्‍चाताप करून काहीच उपयोग होणार नाही. म्हणून वेड्या आजच शहाणा हो सत्य जाणून घे, जीवनाचा वास्तविक उद्देश जाणून घे सत्य जाणून घे, जीवनाचा वास्तविक उद्देश जाणून घे चंगळवादाच्या आहारी जाऊ नकोस चंगळवादाच्या आहारी जाऊ नकोस ही संपूर्ण मानवजात अल्लाहने एकाच जोडप्यापासून निर्मिली आहे. म्हणून तुम्ही सर्व आपापसात बंधू भगिनी आहात. समान आहात. कोणी श्रेष्ठ नाही. की कोणची नीच नाही. म्हणून वेड्या, जीवनात भेदभाव करू नकोस. सर्वांशी बंधू भावाने, प्रेमाने, आपुलकीने वाग ही संपूर्ण मानवजात अल्लाहने एकाच जोडप्यापासून निर्मिली आहे. म्हणून तुम्ही सर्व आपापसात बंधू भगिनी आहात. समान आहात. कोणी श्रेष्ठ नाही. की कोणची नीच नाही. म्हणून वेड्या, जीवनात भेदभाव करू नकोस. सर्वांशी बंधू भावाने, प्रेमाने, आपुलकीने वाग कुणाचे स्वातंत्र्य हिराऊन घेऊ नकोस. कुणाला स्वतःपेक्षा हीन लेखू नकोस कोणाचा द्वेष-मत्सर करू नकोस.\n3) हरामाच्या कमाईवर पोसलेल्या व्यक्तीचे कोणतेही सत्कर्म अल्लाह स्विकारत नाही. म्हणून अर्थार्जन कर पण कष्टाने, न्यायाने, नीतिने, भ्रष्टाचार करू नकोस, बेईमानी धोकेबाजी करू नकोस.\n4) माता-पिता, भाऊ-बहिणी, पत्नी, मुले व इतर आप्तेष्टांचे तुझ्यावर हक्क आहेत. त्यांना पायदळी तुडवू नकोस, माय-बापाशी अत्यंत आदराने, सन्मानाने वाग. त्यांच्याशी कृतघ्नता करणे, अल्लाहशी कृतघ्नता करण्यासमान आहे. याची जाणीव ठेव. पैगंबर (सल्ल.) यांनी ���्हटले, आईच्या चरणाखाली (स्वर्ग) जन्नत आहे. माता-पिता प्रसन्न तरच अल्लाह प्रसन्न माता-पिता नाराज तर अल्लाह नाराज. हे सारं जग अल्लाहच कुटुंब आहे असे जाणून जो सार्‍या जगाच भलं इच्छितो तोच खरा सज्जन आहे.\n5) मृत्यू अटळ आहे तुझी इच्छा असो वा नसो, मृत्यू पश्‍चात तुझी गाठ शेवटी अल्लाहशीच आहे हे वास्तव कधी नजरेआड होऊ देऊ नकोस. मृत्यूचे स्मरण तुला मार्गभ्रष्ट होऊ देणार नाही आणि कुरआनचे अध्ययन कर तुझी इच्छा असो वा नसो, मृत्यू पश्‍चात तुझी गाठ शेवटी अल्लाहशीच आहे हे वास्तव कधी नजरेआड होऊ देऊ नकोस. मृत्यूचे स्मरण तुला मार्गभ्रष्ट होऊ देणार नाही आणि कुरआनचे अध्ययन कर ते तुला खर्‍या सन्मार्गाची ओळख करून देईल. पैगंबरांचा हा उपदेश सतत ध्यानी-मनी असू दे की अंत्येयात्रा जेव्हा निघते (जनाजा) तेव्हा तीन गोष्टी तिच्याबरोबर निघतात. दुनिया (संपत्ती), आप्तेष्ट आणि कर्म. पैकी पहिल्या दोन गोष्टींना एक मर्यादा आहे. मृत्यू आला की ही सारी दौलत वारसांची होईल. आप्तेष्ठ तुझा विधी करून परत जातील. तीसरी गोष्ट तुझे कर्म तुझ्या विधीपश्‍चातही तुझ्या संगती येतील आणि तुझ्या कर्मावरच तुझ्या मृत्यू पश्‍चातच्या जीवनाची धुरा आहे. ते चांगले असले तरच तुझ्या मरणोत्तर जीवनाच ’चांगभलं’ होईल ते तुला खर्‍या सन्मार्गाची ओळख करून देईल. पैगंबरांचा हा उपदेश सतत ध्यानी-मनी असू दे की अंत्येयात्रा जेव्हा निघते (जनाजा) तेव्हा तीन गोष्टी तिच्याबरोबर निघतात. दुनिया (संपत्ती), आप्तेष्ट आणि कर्म. पैकी पहिल्या दोन गोष्टींना एक मर्यादा आहे. मृत्यू आला की ही सारी दौलत वारसांची होईल. आप्तेष्ठ तुझा विधी करून परत जातील. तीसरी गोष्ट तुझे कर्म तुझ्या विधीपश्‍चातही तुझ्या संगती येतील आणि तुझ्या कर्मावरच तुझ्या मृत्यू पश्‍चातच्या जीवनाची धुरा आहे. ते चांगले असले तरच तुझ्या मरणोत्तर जीवनाच ’चांगभलं’ होईल\nरमज़ान आणि लहान मुलं\nआज ज्या लोकांनी चाळीशी पार केलेली आहे, त्यांना माहित आहे की, आजपासून पंचवीस तीस वर्षांपूर्वी आजसारखे वातावरण नव्हते. सगळे मिळून मिसळून राहत होते. आजही अजिबात राहत नाही, असं नाही, पण त्यावेळचं वातावरणच वेगळं होतं. आजही अनेक गाव खेड्यात तेच वातावरण नक्कीच आहे, पण शहरी वातावरण बर्‍याच अंशी जातीय वार्‍याने प्रदुषित झालेले आहे, हे कटू सत्त्य आहे. मला आठवते माझ्या बालपणातल�� दिवाळी. आमच्या बच्चे कंपनीने दिवाळीच्या फराळावर मारलेला ताव तुम्ही कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असा, पण तुमच्याही बालपणात जर तुमचा एक जरी मुस्लिम मित्र असेल तर तुम्हाला तुमच्या बालपणातला अनुभवलेला रमजान, ईद आणि शिरखुर्मा आजही आठवत असेलच.\nपाटलाच्या वाड्यावर चढून आकाशात चंद्रकोर शोधत असलेले ते जुम्मनमियां ... चंद्रकोर दिसली रे दिसली की, ’चांद दिख गया ... चांद दिख गया’ करत सगळी येटाळ डोक्यावर घेणारी ती चिल्लर पार्टी अन् विजेच्या खांबावरील जुन्या दिव्याच्या त्या अंधूक प्रकाशात त्या चिमुकल्या पाखरांच्या पदन्यासाने उडालेल्या धुराळ्यातही एक अजबच चैतन्य निर्माण होत असे. येटाळीतल्या एकमेव पाटलाच्या वाड्यातून बाहेर आलेल्या काकूंच्याही चेहर्‍यावर तोच आनंद वाहत असलेला दिसायचा जो त्या बाल-गोपालांच्या चेहर्‍यावर असायचा.\nआजची ’हॅप्पी रमदान’ म्हणून सदिच्छा देणारी धीर गंभीर चेहर्‍याची कॉन्वेंटठास्त मुलं त्या निरागस गोड आनंदाला कुठंतरी पारखी झालेली दिसत आहेत. तो आनंद पुन्हा परत आणायची गरज आहे. तो भारत आपल्याला पुन्हा परत हवा आहे. लहाणपणीच वैचारिकतेची घडी बसत असते. म्हणून भविष्यात जातीयवादाच्या दुर्धर रोगाची लागण होऊ नये म्हणून धर्मसहिष्णुतेची लस लहाणपणीच देणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करता येईल यावर चिंतन होणे गरजेचे आहे. विशेष करून जे लोकं रोजे ठेऊन रमजान पाळतात, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. लहान मुलांवर रमजानचे सहिष्णुतेचे, एकात्मतेचे, समतेचे संस्कार घडवण्यासाठी इथे काही ’टिप्स’ दिल्या जात आहेत -\nआपल्या लेकरांच्या मुस्लिमेतर मुलांसाठी आपल्या घरी छोटीसी इफ्तार पार्टी घ्या. त्यात त्यांना सोप्या भाषेत इफ्तार, रोजा, रमजानविषयी माहिती द्या. त्याविषयावर छोटी छोटी मराठी पुस्तकं असतील तर ती त्यांना भेट म्हणून अवश्य द्या.\nईदच्या दिवशीही त्यांना शिरखुर्म्यासाठी विशेष करून निमंत्रित करण्यास सांगा. ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी झोके, आकाश पाळणे व इतर लहान मुलांच्या करमणुकीची साधणं येत असतात. तेंव्हा आपल्या लेकरांना तिथे नेतांना मुस्लिमेतर आणि विशेष करून तळागाळातील वंचित गोरगरीबांच्या मुलांना आपल्या लेकरांसोबत तिथे न्या. ईदगाहवर नमाज पढण्यासाठी शक्य असेल तर लेकरांनाही न्या.\nईदच्या दिवशी भिक्षा मागणारे ईदगाहबाहे�� उभे असतात. त्यांना भिक्षा देतांना आपल्या लेकरांच्या हाताने द्या. जकातची रक्कमही गोरगरीबांना देतांना आपल्या लेकरांच्या हाताने द्या. जेणेकरून त्यांच्यात दातृत्वाचे संस्कार होऊ शकावे. मुस्लिम समाजात ईदसाठी नवीन कपडे वगैरे घेतांना मुलगा - मुलगी असा भेद केला जात नाही, उलट मुलींना झुकते माप दिले जाते, हा एक चांगला गुण आजही मुस्लिम समाजात आढळतो, ही उदात्त प्रेषित परंपरा अशीच पुढेही सुरू राहिली पाहिजे.\nअशाप्रकारे आम्ही आधी बालपणी जसा भेदभावरहित सर्वधर्मसहिष्णु वातावरणात रमजान साजरा करायचो, ईद साजरी करायचो तसाच रमजान आणि तशीच ईद आताही प्रत्येक गावा-गावात शहरा-शहरात साजरी होवो आणि समाजात शांती निर्माण होऊन देश प्रगती करो, हीच अल्लाहशी प्रार्थना, आमीन\nसमस्त देशबांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा\n- तौफिक असलम खान\nअध्यक्ष - जमाअते इस्लामी हिंद, महाराष्ट्र\nसर्वप्रथम मी सर्व देश बांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. चालू वर्षाचे रमजान अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडले. रमजानचे श्रेष्ठत्व यासाठी आहे की, या महिन्यात कुरआनचे अवतरण झाले होते. रमजानच्या संदर्भात कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” हे मार्गदर्शन आहे समस्त मानवजातीसाठी आणि यात सत्यमार्ग दाखविणारे मार्गदर्शन आहे. आणि कोणतीही गोष्ट सत्य आहे का असत्य आहे याची कसोटी यात आहे.” कुरआनमध्ये तीन गोष्टी अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आलेल्या आहेत. एक तर सर्वांचा ईश्‍वर एकच आहे. कुरआनमध्ये अनेक ठिकाणी म्हटलेले आहे की, पूज्य फक्त अल्लाहच आहे व तो यासाठी पूज्य आहे की, त्यानेच समस्त विश्‍वाची निर्मिती केलेली आहे. या ब्रह्मांडात जेवढे सजीव जन्माला घातलेले आहेत ते सर्व त्यांनीच घातलेले आहेत. तोच त्यांना मृत्यू प्रदान करतो. इस्लामी जीवन व्यवस्थेची कास धरून माणूस या जीवनात आणि पारलौकिक जीवनातही यशस्वी होऊ शकतो. हाच कुरआनचा मूळ संदेश आहे. या संदेशाला मान्य करणे म्हणजेच आपल्या जीवनातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचे नियोजन इस्लामी तत्वानुसार करणे हे होय. उदा. लग्न करावयाचे असेल इस्लामी पद्धतीने करावे लागेल, तलाक द्यायचा असेल तर इस्लामी पद्धतीने द्यावा लागेल. व्यवहारात कुठल्याही प्रकारे व्याज घेता येणार नाही. प्रत्येकाला काय खावे आणि काय खाऊ नये, याचाही निर्णय अल्लाहने दिलेल्��ा हलाल आणि हराम च्या परिघातच करावा लागेल.\nदूसरी गोष्ट जी कुरआनमध्ये सांगितलेले आहे ती ही की, ”मृत्यू म्हणजे सर्व काही संपले असे नाही. ते तर फक्त स्थलांतर आहे. या लोकातून परलोकात. पारलौकिक जीवनाची यशस्वीता या जीवनामध्ये केलेल्या भल्या आणि बुर्‍या कामावर आधारित आहे. माणसांनी चांगलं वागावं यासाठी अल्लाहने एक लाख चोवीस हजार प्रेषित पाठविले. शेवटचे प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. हे होत. ज्यांच्यावर कुरआन अवतरित झाले व मानवजातीला सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. आता कुठलाही प्रेषित येणार नाही किंवा कुठलेही ईश्‍वरीय ग्रंथ अवतरित होणार नाही म्हणून प्रेषितांची शिकवण व कुरआन यालाच अंतिम मार्गदर्शन माणून जो जगेल तोच दोन्ही लोकी यशस्वी होईल.\nआज आपण आजूबाजूला पाहतो तेंव्हा लक्षात येते की प्रत्येक क्षेत्रात वाईट प्रवृत्तींचा शिरकाव झालेला आहे. गरीब व्यापार्‍यांना पूर्ण लाभ मिळणार नाही, यासाठी बाजार पेठेतील लोक प्रयत्नशील असतात. आडत व्यापार असो की जनावरांची बाजारपेठ. (उर्वरित लेख पान 3 वर)\nसगळीकडे गरीबांची कोंडी केली जाते. उदा. एक गरीब शेतकरी आपली म्हैस विकायला आणतो, कोणी कोंबडी विकायला आणतो तर ती शेतकर्‍याला फसवून कुठल्या न कुठल्या पद्धतीने कमी किमतीत घेण्याकडे सर्वांचा कल असतो. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कुठलीही वस्तू रस्त्यात खरेदी करण्यास मनाई केलेली आहे. प्रत्येक वस्तू अगोदर बाजारपेठेत येईल आणि त्याचा योग्य भाव ठरविला जाईल. त्यानंतरच खरेदी सुरू होईल, अशी व्यवस्था दिलेली आहे. ज्यामुळे विक्री करणार्‍याला आपल्या वस्तूचा चांगला मोबदला मिळू शकेल. अन्याय प्रत्येक क्षेत्रात आहे. मग ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो का आर्थिक क्षेत्र. जमाअत-ए-इस्लामी हिंद हाच अन्याय प्रत्येक क्षेत्रातून नष्ट व्हावा, यासाठी कायम प्रयत्नशील राहिलेली आहे. यासाठी कुरआनचे मार्गदर्शन हेच उपयोगी ठरणार आहे, असा आमचा विश्‍वास आहे.\nरमजानमध्ये मोठ्या प्रमाणात जकात काढली जाते. मात्र त्याची सामुहिक शिस्तबद्ध व्यवस्था उभी न करू शकल्यामुळे जकातचा हवा तेवढा उपयोग होत नाही. खरे तर जकात ही सामुहिक उपासना आहे. सर्व लोकांची जकात एका ठिकाणी गोळा करून मग त्याचे न्याय वितरण केले गेले पाहिजे. त्यापूर्वी सर्व्हेक्षण व्हायला हवे की कोण जकात घेण्यास ���ात्र आहे. तरच गरीबांना न्याय मिळेल व आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होईल. नमाज जशी घरी अदा करणे उचित नाही ती सामुहिकरित्या मस्जिदमध्ये अदा केली गेली पाहिजे. त्यासाठी मस्जिदी तयार कराव्या लागतील. इमाम आणि मुअज्जीन यांच्या नेमणुका कराव्या लागतील. वजूसाठी पाण्याची व्यवस्था करावी लागेल. तेव्हाच ’आकीमुस्सलात’ अर्थात नमाज कायम केली गेली असे म्हणता येईल. तसेच जकात व्यक्तीशा देणे योग्य नाही ती सुद्धा एकत्रित करूनच दिली गेली पाहिजे. त्यासाठी जकात एकत्रित गोळा करण्यासाठी लोक नेमावे लागतील. गोळा झालेली जकात सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदार व्यक्ती नेमावे लागतील, गरजवंतांचा सर्व्हे करावा लागेल व न्याय वितरण करावे लागेल, तेव्हा म्हणता येईल की ’आकीमुज्जकाता’ म्हणजे जकातची व्यवस्था उभी केली गेली आहे.\nतीसरी गोष्ट अशी की सामाजिक जीवन सुरळीत रहावे, यासाठी समाजामध्ये आपापसात निर्माण होणारे तंटे, वैवाहिक मतभेद इत्यादी सोडविण्यासाठी तुम्हाला ’दारूल कजा’ अर्थात समाज पंचायतींची व्यवस्था उभी करावी लागेल व शरई मार्गदर्शनाप्रमाणे आपसातील मतभेद मिटवावे लागतील. आर्थिक विषमता दूर करण्यासाठी बिनव्याजी पतसंस्था उभ्या कराव्या लागतील. त्यांच्या मार्फतीने पात्र गरीब लोकांनी व्यापार करण्यासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे लागेल. फक्त व्याज हराम आहे म्हणून थांबता येणार नाही. त्यासाठी गावोगावी बिनव्याजी कर्ज देणार्‍या पतसंस्था उभ्या कराव्या लागतील. आवश्यक तो सेटअप उभा करावा लागेल व व्याजाधारित पतपुरवठ्या समोर एक पर्यायी व्याज विरहित पतपुरवठ्याची व्यवस्था उभी करावी लागेल. तेव्हा म्हणता येईल की अल्लाहने जे व्याज हराम केलेले आहे ते प्रत्यक्षात आम्ही समाजामध्ये लागू केलेले आहे.\nसुदैवाने भारतीय संविधान आपापल्या या सगळ्या चांगल्या गोष्टी करण्याची अनुमती देतो. सर्वधर्मीय स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांपासून मुक्ती मिळविण्यासाठी याचसाठीच तर लढा दिला होता. संविधान आपल्या सर्वांचे एक कॉमन ऍग्रीमेंट अर्थात सामुहिक करार आहे. संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक समाजाला त्याच्या धार्मिक चालीरिती अर्थात पर्सनल लॉ प्रमाणे जीवन जगण्याचा संवैधानिक अधिकार मिळालेला आहे. आयकर किती लावावा, रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे की डाव्या बाजू���े चालावे यासाठी तर विधीमंडळ कायदे करू शकते. परंतु, पर्सनल लॉ कसा असावा, याचा निर्णय विधिमंडळ करू शकत नाही. अलिकडच्या सरकारने त्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ तीन तलाकच्या बाबतीत केंद्र सरकारने म्हटलेले आहे की आम्ही तीन तलाक देणार्‍याला शिक्षा देण्याची तरतूद करू. वास्तविक पाहता सरकारला हा अधिकारच नाही. याउलट ईश्‍वरीय इच्छा तर अशी आहे की, पर्सनल लॉ हा सगळ्या मानवतेचा कायदा होऊन जावा. कारण त्यातच मानवतेचे खरे कल्याण निहित आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद याचसाठीच प्रयत्नशील आहे की कुरआनच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्वांनी जीवन जगावे. जेणेकरून आपल्या देशात शांती व सद्भावना कायम होवू शकेल. पुन्हा एकदा सर्वांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा\n- शब्दांकन - बशीर शेख (उपसंपादक, शोधन 9923715373)\nतो कुठे हरवला कोण जाणे हल्ली त्याची चर्चा बंद झाली, आता गल्लीच्या स्मृतीत तो उरला नाही. रोजच्या धडपडीच्या प्रपंचरहाटयात कांही गोष्टीचं विस्मरण सहज होत. हे होणं चांगलं की वाईट हल्ली त्याची चर्चा बंद झाली, आता गल्लीच्या स्मृतीत तो उरला नाही. रोजच्या धडपडीच्या प्रपंचरहाटयात कांही गोष्टीचं विस्मरण सहज होत. हे होणं चांगलं की वाईट पण त्याची आठवण आता त्याच्या आई शिवाय कुणीच काढत नाही. म्हणजे आईच्या मायेचं अथांग आभाळ भरून येतं आणि आसवांनी ती बरसत रहाते. त्याचा थांगपत्ता नाही. कुठेय तो \nअसो, आपल्याला काय त्याचे जूनचा महिना, त्यात माझ्या मुलाच ऍडमिशन वशिल्यानी कुठं होतयं का ते महत्वाचं जूनचा महिना, त्यात माझ्या मुलाच ऍडमिशन वशिल्यानी कुठं होतयं का ते महत्वाचं आणि हो माहे रमजानचे मुबारक दिवस, ईदची तयारी करायचीय शफिक टेलरला झुब्बे द्यायचे शिवायला. शिवाय एखाद वर जॅकीट, सलीम अत्तारला सांगायल हवं ‘इत्र’ च्या चांगल्या परवडेल अशा कांही छोटया बाटल्या आपल्यासाठी ठेवायला, सादिक खाटीककडे मटण चांगलं मिळतचं, बागवान भाई भाजीपाल्यापासून सगळा किराणा व्यवस्थित पोहचतीलच, सुक्यामेव्यासाठी अस्लम किराणा मर्चर्ंट फेमसचं आणि हो माहे रमजानचे मुबारक दिवस, ईदची तयारी करायचीय शफिक टेलरला झुब्बे द्यायचे शिवायला. शिवाय एखाद वर जॅकीट, सलीम अत्तारला सांगायल हवं ‘इत्र’ च्या चांगल्या परवडेल अशा कांही छोटया बाटल्या आपल्यासाठी ठेवायला, सादिक खाटीककडे मटण चांगलं मिळतचं, बागवान भाई भाजीपाल्यापासून सगळा किराणा व्यवस्थित पोहचतीलच, सुक्यामेव्यासाठी अस्लम किराणा मर्चर्ंट फेमसचं चला उत्तम तयारी यावर्षी .... बायकोसाठी उत्तम डिझाईनचा\nबुरखा तीने डिझाईनरला सांगून बुक केलाय, सिरिअल्सवाल्या कपडयांच्या फैशनने मुलगी-मुलगा सजेल ... आई बिचारी सफेद पेहराव्यात असते. छोटा भाऊ जुन्या घरात प्लॅस्टिक वस्तुंचा व्यापार करतोय. त्याला थोडीफार पैशांची मदत केली की मग कर्तव्य संपलं \nकाल तराबीह नंतर निवांत बसून बाजाराची यादी काढली. सहरीसाठीचे सगळे योग्य पदार्थ फ्रिजमध्ये, आई अजून शांत तसबिह पढत होती. फकिर-भिकारी दारी येतील मागायला तेव्हा खपली गहूच्या ऐवजी साधे गहू देऊ, बायकोनं मलाच ईशार्‍याने सांगितलं. ‘हो’ म्हणणे हा एकच पर्याय. अम्मी आपल्या खोलीकडे जावून झोपली. बराच वेळ एफबीवर, वॉटसऍपवर चॅटींग करत उद्याच्या मिटींग्ज बद्दल डिटेल्स टायपून मी झोपी गेलो. उद्या जायला हव लवकर. विमेन इम्पावरमेंट वर मोटिवेशन स्पीच द्यायला. सुबहच्या नमाजाशिवायच मी बाहेर पडलो. नवीन आलेल्या फोरव्हीलरची मजाच कांही और ... गाणी गुणगुणत ऑफिस गाठलं. कलीग्ज सोबत मोठया सोशल वर्कसाठी फायनान्स करणार्‍या\nकंपनीतील कर्मचारीवर्गाशी अस्खलीत मराठीत पीपीटी टाईप भाषण देवून मोठा झाल्याचा फिल करीत, अधिकार्‍यांशी बोलत बसलो. उच्चविद्या विभुषित वगैरे लोक, कॉर्पोरेट क्षेत्रात किती भारी फॉर्मल राहायला लागत, मला तरी तेच आवडत. गप्पा रंगल्या, कसलीही घडी न विस्कटता, लंच बे्रक नंतर निरोप दिला ... दुपारचं जेवण ... व्वा\nसुपर्ब टेस्टी- हे कुणी बनवलं \n‘आमच्या इथे एक मुस्लिम बाई काम करते कॅन्टीनमध्ये’ वेटरने उत्तर दिले. चव ओळखीची, आपली वाटली. स्वयंपाकिण बाईंना भेटण्यासाठी उठलो.\nअरे, या तर आपल्या शेजारच्या आपल्या परिसरातल्या भाभी.. यांचाच मुलगा हरवलाय.. मघाशीच्या ‘ महिला सबलीकरण’ सेशनला या नव्हत्याच हजर....\nफकीराच्या कटोर्‍यात चिल्लर पटपट पडावी, जुम्मा दोपहरनंतर तसा आठवणींचा खणखणाट डोक्यात घुमू लागला. माझी अम्मी आणि या भाभी साधारण एकाच वयाच्या, गाव तुरळक वस्तीचे होते तेव्हाच्या मैत्रीणी जणू .. पण आता सगळ बदललं... आई घरात असते. माझा छोटा बंगला गाडी, सुखवस्तू आणि या ‘भाभी’ ....\nमला त्यांनी ओळखून आदबीनं सलाम केला ‘बेटा, बडा हुवा है तू ...’ जरा दुवा कर मेरे बेटे के वास्���े’ एवढं बोलून मागे फिरल्या.\nतिथून परतताना मलाच कांहीतरी ओझे झाल्यासारखे वाटले, घरी पोहचलो. निवांत विश्रांती सगळयांची, मी ही पडलो. बाहेर आभाळ भरून आलेलं. पावसाच्या कांही सरी चिंब करतील.. उन्हाचा तडाखा कमी होईल... तेवढाच गारवामस्त, डोळा लागेना. आतल्या आत कांही अस्वस्थशी खळबळ जाणवत होती. हल्ली मटण-चिकनने जास्त ऍसिडीटी होतेय बहुतेक.... डॉ. कलीम ना दाखवूया आज होय माझे घरचे सगळे व्यवहार मी समाजबांधवाशीच जोडून करतो, सध्यातरी माझी हीच सामाजिक बांधिलकी या शहरी उपनगरात. आपलं वजन राखून रहायला हवं ना... सोशली ऍटच्ड \nझोप येत नव्हती म्हणून टीव्ही ऑन केला. बातम्यांचे चॅनेल्स बदलत राहिलो. औरंगाबादेत तुरळक दंगलीच्या बातम्या, कुठे मिरज सांगलीतला समर्थन मोर्चा, कुठे कर्नाटक सरकारच्या बेटींग-सेटींग, अरबाज-सलमान खमंगता, आमिर खानचं पाणी फौडेंशन, राणा अयुबला धमक्या, पीएमची दर्गाभेट, मलालाची इंटरनॅशनल स्तुती, सिरियाची चर्चा, पाकिस्तान राष्ट्राचा दिवाळखोरपणा, मध्येच सोनू निगम, लता मंगेशकर अशा गोड गळयाच्या गायकांची मुस्लिमांविषयी ब्रेकिंग न्युज सारखी ठळक विधाने, पक्षपार्टीच्या माध्यमातून फुललेल्या सेलिबे्रटी इफ्तार पाटर्या, टिका, बहस-चर्चा ... दहशतवादी .... बेगुनाह कैदी.\nटीव्ही चॅनल्स तसाच बदलत राहिलो... आणि सगळीकडेच मला मी अनुभवत राहिलो. पण मघाशीच्या त्या भाभींचा चेहरा नजरेसमोरून हटत नव्हता. माझं स्पीच देखणं सजवून केलेलं होत.टाळयांचा आणि मानधनाच्या नादात खुप कांही सुंदर श्‍लोक, कोटेशन उदाहरणे देवून मी पॉझिटीव्हीटी जागविली होती, पण काय\nकुणास ठाऊक मी आता उदासल्यासारखा जरा...\nभाभी रोजा असतील का इफ्तार कसे होईल सहरी कशी झाली असेल त्यांची कांही व्यवस्था असेलही कदाचित पण\nहरवलेल्या मुलाशिवायची ईद .... त्यांची अजून माहिती घ्यायला हवी होती म्हणजे त्या काय करतात, कुठे राहतात त्यांची अजून माहिती घ्यायला हवी होती म्हणजे त्या काय करतात, कुठे राहतात कमावते कोण परिस्थिती काय, वगैरे... असो....\nसमोस्यांचा बेत आहे, थोडे कोपर्‍यावरच्या मस्जिदीत पाठवायचे आहेत. मुलगा जातो रोज मगरीबला .... टु व्हीलरवरून तिला उठवायला हवं ... नको आज अम्मीच्या हातचं कांहीतरी खाऊया. एकाच हाकेने अम्मी जागी झाली. तिच्या हातचा चहा घेतला बाकी बायको उठेल तेव्हा करेल स्वयंपाक... मुलगी दुपारच्या एक्स्ट्रा क्लासला गेलीय. मी चहा घेवून लोळत राहिलो, उद्या “शिक्षण व्यवस्थेवर” बोलायचयं, गेस्ट लेक्चरर म्हणून मोठ्या विद्यापीठात जायचंय, चला नोट्स काढूयात. टेबलजवळ बसून लॅपटॉप ऑन केला. असरच्या अजानचा आवाज आज कमी येत होता ऐकू. लॅपटॉपवर मी माझेही नकळत शिक्षणातून मध्येच हरवलेली मुले, विद्यार्थी शोधत होतो. सर्च करताना विद्यापीठातून हरविलेले विद्यार्थी असं कांहीस टाईप केलं. भांडवलदारी जिओ नेटवर्कनं बरीच नांवे माहितसकट लगेच ओपन केली. उदा. रोहित, नजीब वगैरे, भाभीच्या मुलाच काय झालं \nत्याचा रोहित झाला की नजीब... \nहम आह भी भरते हैं, तो हो जाते है बदनाम,\nवो कत्ल भी करते है.... चर्चा नही होता.\nमानवता प्राप्तीचा मार्ग रमजान\n- बशीर अमीन मोडक,\nमुस्लिमांना सर्वाधिक आनंद देणारा महिना रमजान होय. या महिन्याच्या आगमनापासूनच आनंद पुढील 29/30 दिवस वाढतच जात असतो. शबे कद्र त्यास रमजानच्या पूर्णता समीप असल्याची जाणीव करून देणारी असली तरी ही रात्र संपूर्ण वर्षातील रात्रीपेक्षा आणि दिवसापेक्षाही अमर्याद आनंद देणारी असते. या रात्री पासूनचा आनंद रमजान महिना संपला तरी लगत पहिल्या दिवशी तो साजरा करूनच विश्रांती घेतात. या कालावधीत श्रीमंत किंवा गरीब यांच्या आनंदात कसलाही फरक नसतो. समानतेचा हा एक आगळा-वेगळा प्रकार मुसलमान स्वतः अनुभवतात आणि तो इतरांनाही देतात.\nहा आनंद असण्यामागच्या कारणां पैकी प्रमुख कारणे 1) कुरआन 2) रोजे. तेव्हा कुरआन आणि रोजे का हे पाहणे औत्सुक्याचे ठरावे. 1) कुरआन अल्लाहने हजरत मुहम्मद पैगंबर (सल्ल.) यांच्यावर याच रमजान महिन्यात अवतरित केले ते सत्य जाणून सर्वत्र व्यापून असलेला जुलूम नष्ट व्हावा म्हणून आणि हे ही स्पष्ट करून की कुरआनद्वारे दिले जात असलेले मार्गदर्शन हे अंतिम असेल. अल्लाहची ताकीद आणि ही हिकमत एवढी यशस्वी ठरली की कुरआन अवतरित होताच जुलूम, अशांतता, अमानुषता नष्ट होऊन मानवता अस्तित्वात आली. इस्लाम मानवीय धर्म म्हणून आज सर्वमुखी आहे. कोणी याला मानवता धर्म म्हणो की इस्लाम एकच. कारण निरपराध माणसाची हत्या म्हणजे समस्त मानवतेची हत्या. कुरआनात स्पष्ट नमूद आहेच. सुरा 2 आयत 3 मधून दीन (धर्म) इस्लाम स्पष्ट होतो.\nशिवाय नमाज, जकात, हज आणि हे रोजे हे या मानवतेचे जपणुकीसाठीचे प्रशिक्षणासाठीच आहेत. कसे ते पाहू. या सर्वांचे महत्त्व कुरआनमध्ये तपशीलवार आहे. आज रमजान आणि रोजे याबाबत विवरण आहे ते रमजानमुळे आणि म्हणून रोजे आणि कुरआन बाबत प्राथमिकता उचित ठरावी.\nकुरआन नुसार एकमेव अल्लाहची इबादत आणि सदाचार (चारित्र्य) या बाबी अल्लाहला अधिक प्रिय आहेत. तर या दोनही बाबी रोजांद्वारे सहज आत्मसात होऊ शकतात. जसे रोजा असताना ठरवून दिलेल्या बाबी उदा. खोटे बोलणे, चहाड्या करणे, जाणीवपूर्वक रोजा तोडणे, विडी, सिगारेटचे सेवन या सर्वांपासून मुक्त असल्याने आणि ते सतत 29/30 दिवस घडून आल्याने दुराचार सहजरित्या निघून जातो आणि आपल्या ठायी असलेले सदाचार कायम राहतात. अल्लाह सदाचार्‍याना पसंत करत असल्यामुळे त्याची प्रसन्नता लाभते. थोडक्यात अल्लाहच्या प्रसन्नतेतून आपल्याला शांंती लाभते. शांती ही प्रगती करण्यास मोलाचे सहकार्य करते. शांती आणि प्रगतीतून मुक्तीचा मार्ग सुकर होतो. अल्लाहने रोजा माझा आहे आणि मी त्यास जबाबदार आहे.\nबरे ही प्रसन्नता ही होते ती रमजानच्या रोजाबरोबर अदा केलेला सदका, अदा केलेली जकात यामुळे ही शिवाय रोजांमधून मानवता ही अंमलात येते आणि शेजार धर्मही दोन्ही बाबी मानवतेची हाक आहे. आणि हाकेला ओ देणे इस्लामने इबादतमध्ये समाविष्ट केले आहे.\nरमजानमधील रोजे त्यातून लाभणारे सर्वोत्तम आचरण, तिलावत, शबेकदरची रहमत तसेच शेजारी सहेरी किंवा इफ्तार याची वाहिली जाणारी काळजी जिच्यामुळे मिळणारी आत्मीक शक्ती आणि समाधान, जकात, सदका यामुळे संपत्तीची होणारी शुद्धता. रोजामुळे वेळेची झालेली जाण आणि शिस्त आणि इबादतमध्ये उद्दिष्ट अशा सर्वच बाबी अल्लाहचे प्रेम यातून पूर्णत्वास जाऊन अल्लाहप्रती असलेले कर्तव्य व ते पार पाडण्याची जबाबदारी सर्व काही सुरळीत घडून येण्यासाठी एकमेव कालावधी म्हणजे रमजान होय. आणि अल्लाहस त्याच्या दासाचे शारीरिक स्वास्थ्याचा लाभ होवून जीवन सुखी समाधानी राहते व याचाच आनंद रमजानला अलविदा करूनही टिकत असतो. ईद त्याचेच प्रतीक. ईद मुबारक.\nमानवतेला ईशभयाचा संदेश देणारा ‘रोजा’\n- डॉ. आयशा पठाण, नांदेड\nइस्लामी महिना रमजान, ज्यात रोजे अनिवार्य केले आहेत. जेणेकरून मनात ईशभय निर्माण व्हावे. पवित्र ईशवाणी, दिव्य कुरआनात म्हटले आहे. रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले. मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यानी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. (2���185)\nरमजान पवित्र ग्रंथ कुरआनचा महिना याच महिन्यात संपूर्ण मानवजातीसाठी कुरआनचे अवतरण अंतिम प्रेषित मोहम्मद सल्ल. यांच्यावर झाले. म्हणजेच कुरआन-रोजा- रमजान या महत्त्वपूर्ण तीन सुत्रांचा जर विचार केला तर कुरआनातील पहिला श्‍लोक (आयात) सर्व सृष्टीचा पालनकर्ता, विश्‍वाचा कर्ता आहे. कुरआन हा ईशवाणीचा ग्रंथ धरतीवरच्या प्रत्येक मानवासाठी मार्गदर्शन आहे.\nमानवाने जीवन कसे व्यतीत करावे, जीवन कसे जगावे, सत्य व अत्याची कसोटी,मानवसेवेसाठी, समर्पित समाज निर्माण करण्यासाठीची जीवन पद्धती आहे. अल्लाह रब्बूल आलमीन आहे. म्हणजे संपूर्ण मानवजातीचा पालनकर्ता आहे.\nईशग्रंथ पवित्र कुरआनचे अवतरण याच रमजान महिन्यात पूर्णत्वाला आले. याच महिन्यात तीस दिवसाचा रोजा जो अल्लाहसाठी करतात जेणेकरून त्यांच्या मनात ईशभय निर्माण व्हावे. आत्मीक बळ वाढवणारे विनय नम्रता अंगी येणे पापकृत्या विरूद्ध ढाल शरीरासाठी, उत्तम आरोग्यासाठी वरदान, रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो सत्याधिष्ठित नियम ज्यामुळे वैयक्तिक व सामाजिक जीवनात सुख समाधानाने जीवन जगू शकतो. तसेच उत्तम रीतीने जीवन व्यतीत करण्याचा मार्ग सदाचारी आचरण व ईशभयानेच निर्माण होते. ईशभयासाठीच इमानधारक रोजे करतात. अल्लाहशी जवळीक साधण्यासाठीच अल्लाहपुढे नतमस्तक होऊन (प्रार्थना) नमाज पढतात. निःस्वार्थ वृत्तीने संपूर्ण मानवजातीचा विचार करायला लावणारे धैर्य, संयम, सहनशीलता, विचार करायला भूकेची जाणीव होते. गोरगरीब, निराधार, अनाथाशी आपुलकी व मदतीसाठी हात पुढे येतात. मदत फक्त मुसलमानांच नाही तर धरतीवरच्या प्रत्येक मानवाच्या सुख, दुःखात सामील होण्यासाठी पुढे येतो तो इमानधारकच आपल्या कुटुंबातल्या शिवाय शेजारी मग तो कोणीही असो निःस्वार्थ वृत्तीने मदतीसाठी पुढे येतो. सत्य-असत्याची जाण ठेवतो. चांगले वाईट, वैध-अवैध याची जाण मनात ईशभय ठेवतो व जीवन जगण्यास तत्पर होतो.\nईशभय ठेवणार्‍यावर कृपाप्रसादाचा वर्षाव होतो, रोजा माणसाला माणूस बनवतो. चारित्र्यशील निष्ठावान बनतो रोजामुळेच मानव\nसर्वशक्तीमान अल्लाहने आपल्या पवित्र ग्रंथ कुरआनात वारंवार आदेश दिलेले आहेत. ”नमाज कायम करा, जकात द्या. तुम्ही जमिनीवर वावरणार्‍यावर दया करा. अल्लाह तुमच्यावर दया करील. ही श्रद्धा उदात्त सत्कृत्याचा नैतिकतेचा संग्रह करीत अ��तो. माणसाच्या मनावर उदात्त अध्यात्मिक जीवनाची वस्तुनिष्ठ वास्तवता बिंबवण्यासाठीच हा आदेश दिला गेला आहे. रमजान महिन्यात रोजा तर करतात त्याबरोबर आध्यात्मिक व नैतिक प्रशिक्षणाबरोबर सह्योग, सेवा, त्याग, बलिदान, आत्मीक शुद्धता करतो, रोजा वाईट कृत्यापासून अलिप्त दहशतवादापासून गुन्हेगारीपासून दूर करतो.\nआम्ही सर्व मानवजात एकाच माता-पित्याची संतान. अल्लाहचे अनंत उपकार आहेत आमच्यावर परिपूर्ण जीवन व्यवस्थेत एक अल्लाहचा ईशग्रंथ पवित्र कुरआन व प्रेषित मोहम्मद सल्ल. यांचे आचरण आमच्यासाठी आदर्श नमुना आहे.\nकुरआनात म्हटले आहे, ’तोच तर आहे ज्याने पृथ्वीमध्ये तुमच्यासाठी सर्व गोष्टी निर्माण केल्या. प्रत्येक गोष्टीला तो जाणतो आहे.’\nआकाश, पृथ्वीची निर्मिती, रात्रं-दिवसाचे परिवर्तन, नद्या-सागर, पाऊस, मृत जमिनीला पुनरूज्जीवन करणे, एक बियापासून हजारो दाने तयार करणे ह्या निशाण्या कुरआनात व्यक्त केल्या आहेत. पालनकर्ता अल्लाह सर्व साक्षी आहे. जीवनाच्या वास्तवाची जाण या स्पर्धात्मक युगात ठेवायची आहे. मृत्यू पश्‍चात जीवनाचा धाक व न्यायासाठी करावयाची तयारी, पवित्र कर्माची शिदोरी तयार करण्यासाठी मानव मनात ईशभयाची नित्तांत आवश्यकता आहे. अल्लाह जवळ प्रार्थना आहे, निर्णयाच्या दिवसाचा स्वामी. आम्हा सर्व मानवांना सरळ मार्ग दाखव व मनात ईशभय ठेवणारे बनव. आमीन\n१५ जून ते २८ जून\nकर्नाटकातील राजकीय नाटकाचा अन्वयार्थ\nकर्नाटकातील राजकीय नाटकाचा शेवटचा अंक नुकताच संपला. या नाटकाचा अन्वयार्थ एकाच वाक्यात सांगावयाचे झाल्यास काँग्रेसचे पाय जमिनीला लागले आहेत, असे सांगता येईल. कारण एकमेकांच्या विरूद्ध विखारी प्रचार करूनही काँग्रेस आणि जनता दल एकत्र आले. त्यातही काँग्रेसने पुढाकार घेतला आणि कुमार स्वामी यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. स्वतःकडे अल्पत्व घेऊन सत्ता वाचविण्यात काँग्रेसला भलेही यश आले परंतु, या खेळीचा दूरगामी परिणाम पुढील लोकसभेच्या निकालांवर झाल्याशिवाय राहणार नाही. हे परिणाम दोन प्रकारे होतील. एक तर यातून प्रादेशिक पक्षांना बळ मिळेल. कारण त्यांना कळून चुकले आहे की, ज्या प्रमाणे कमी खासदार निवडून येऊनसुद्धा कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे काँग्रेसपेक्षा एकजरी खासदार जास्त निवडून आणला तर देशाचा पंतप्रधान ��नविण्यासाठी काँग्रेस नक्कीच त्यांना पाठिंबा देईल. दूसरा परिणाम असा होईल की, काँग्रेस कार्यकर्त्यांचे नैतिक खच्चीकरण होईल, एव्हाना त्यांना कळून चुकले आहे की, लोकसभेत राहूल गांधी यांची पंतप्रधान बनण्याची शक्यता कमी झालेली आहे. त्यांनी सत्ता वाचविण्यासाठी जास्त आमदार असतांनासुद्धा कमी आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री केला. तर उद्या केंद्रातही आपल्यापेक्षा कमी खासदार असलेल्या एखाद्या पक्षप्रमुखाला ते पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाहीत.\nकाँग्रेसमुक्त भारताच्या मोहिमेला चांगलीच गति मिळाल्याने काँग्रेसला अपमानास्पदरितया कर्नाटकामध्ये जनता दलाला पुढे करावे लागले आहे. जनता दलाने दक्षिण कर्नाटकमध्ये जेथे त्यांचा त्यांचा उमेदवर निवडून येणे शक्य नव्हते त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेवून भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला होता, हे उघड गुपित होते. याची जाणीव असूनही काँग्रेसने कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री केले. यावरून काँग्रेस किती हतबल झालेली आहे आणि तिचे पाय कसे जमीनीवर आलेले आहेत, याची जाणीव झालेली आहे.\nकर्नाटकात निवडणूक निकाल आल्यानंतर अचानक राज्यपाल विजूभाई वाला यांची भूमिका केंद्रस्थानी आली. हे विजूभाई वाला तेच आहेत ज्यांनी नरेंद्र मोदींसाठी आपली जागा रिकामी केली होती. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना कर्नाटकाचे राज्यपालपद मिळाले होते. त्यांनी आपल्या पक्षनिष्ठे पुढे राज्यपाल पदाला महत्व न देता निवडणुका नंतर झालेल्या काँग्रेस- जनता दल युतीचे बहूमत स्पष्ट दिसत असतांनासुद्धा येदियुरप्पा यांना सरकार स्थापण्यास पाचारण केले. एवढेच नव्हे तर त्यांचा शपथविधी करून घोडेबाजार करण्यासाठी भरपूर म्हणजे 15 दिवसाचा अवधी दिला. गोवा, मेघालयामध्ये पोळल्याने काँग्रेसने त्वरित हालचाल करून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला व कर्नाटकाची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. यात राज्यपालांच्या निष्ठेविषयी कोणीच प्रश्न उपस्थित केलेले नाही किंवा त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्विकारून राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला नाही. यावरून आपल्या देशाचे राजकारण किती निगरगठ्ठ लोकांच्या हातात आलेले आहे हे दिसून येते.\nइऩफा़क (खर्च करणे) : प्रेषितवाणी (हदीस)\nमाननीय सौबान (र��ि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तो दीनार उत्तम आहे जो मनुष्य आपल्या मुलाबाळांवर खर्च करतो आणि तो दीनार उत्तम आहे जो मनुष्य अल्लाहच्या मार्गात ‘जिहाद’ (प्रयत्नांची पराकाष्ठा) करण्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी खर्च करतो आणि तो दीनार उत्तम आहे जो मनुष्य आपल्या सहकाऱ्यांवर खर्च करतो, त्या सहकाऱ्यांवर जे अल्लाहच्या मार्गात ‘जिहाद’ करतात.’’ (हदीस : मुस्लिम)\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि विचारले, ‘‘कोणते दान (सदका) कृपा व पुण्याच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट आहे’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ते दान (सदका) सर्वोत्तम आहे जे तू त्या काळात द्यावे जेव्हा तू योग्य व सुदृढ असशील आणि तुला गरजूपणाचीही भीती आहे आणि अशी आशाही आहे की तुला आणखीन धन मिळू शकते अशा काळात ‘सदका’ (दान) करणे अतिशय उत्तम आहे आणि तू असे करू नये की जेव्हा तुझे प्राण कंठात यावेत आणि मरू लागशील तेव्हा तू दान कर आणि असे म्हण की इतके अमक्याचे आहे, आता तुझ्या म्हणण्याचा काय उपयोग’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ते दान (सदका) सर्वोत्तम आहे जे तू त्या काळात द्यावे जेव्हा तू योग्य व सुदृढ असशील आणि तुला गरजूपणाचीही भीती आहे आणि अशी आशाही आहे की तुला आणखीन धन मिळू शकते अशा काळात ‘सदका’ (दान) करणे अतिशय उत्तम आहे आणि तू असे करू नये की जेव्हा तुझे प्राण कंठात यावेत आणि मरू लागशील तेव्हा तू दान कर आणि असे म्हण की इतके अमक्याचे आहे, आता तुझ्या म्हणण्याचा काय उपयोग आता ते अमक्याचे झालेलेच आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहकडून दोन देवदूत (फरिश्ते) उतरत नाहीत असा कधी दिवस उगवत नाही. त्यांच्यापैकी एक खर्च करणाऱ्या भक्तासाठी प्रार्थना (दुआ) करतो आणि म्हणतो की हे अल्लाह तू खर्च करणाऱ्याला उत्तम बदला दे आणि दुसरा देवदूत संकुचित वृत्तीच्या कंजूष लोकांसाठी शापाची प्रार्थना करतो आणि म्हणतो की हे अल्लाह तू खर्च करणाऱ्याला उत्तम बदला दे आणि दुसरा देवदूत संकुचित वृत्तीच्या कंजूष लोकांसाठी शापाची प्रार्थना करतो आणि म्हणतो की हे अल्लाह कंजूषी करणाऱ्यांना नष्ट व उद्ध्वस्त कर.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nमाननीय अबू उमामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मु��म्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे आदमपुत्रा जर तू आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक धन अल्लाहच्या गरजवंत भक्तांवर आणि ‘दीन’च्या कार्यावर खर्च केले तर ते तुझ्यासाठी उत्तम असेल आणि जर तू आवश्यकतेपेक्षा अधिक धन गरजवंतावर खर्च केले नाही तर सरतेशेवटी ते तुझ्यासाठी वाईट असेल आणि जर तुझ्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक धन नसेल म्हणजे तितकेच धन आहे ज्यातून तू आपल्या गरजा भागवू शकतोस, तेव्हा जर तू त्यातून खर्च केला नाही तर खर्च न केल्याने अल्लाह तुझी निर्भत्सना करणार नाही. आपला सदका (दान) त्या लोकांपासून सुरू करा ज्यांचे तुम्ही संगोपन करता.’’ (हदीस : तिर्मिजी)\nमाननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘तू माझ्या गरजवंत भक्तांवर आणि ‘दीन’चे कार्य पार पाडण्यासाठी खर्च करशील तर मी तुझ्यावर खर्च करीन.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nस्पष्टीकरण : ‘तुझ्यावर खर्च करीन’चा अर्थ आहे की मनुष्य जे काही आपल्या मिळकतीतून अल्लाहच्या गरजवंत भक्तांच्या आवश्यकता आणि ‘दीन’च्या कार्यात खर्च करतो तेव्हा त्याचा पैसा वाया जाणार नाही तर तो त्याचा बदला परलोकातदेखील प्राप्त करील आणि या जगातदेखील. जगात त्याच्या संपत्तीत समृद्धी येईल आणि परलोकात त्याला इतके मिळेल की त्याची कल्पनासुद्धा करता येत नाही. माननीय अबू ज़र गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे गेलो असता ते सावलीत बसले होते. जेव्हा त्यांची दृष्टी माझ्यावर पडली तेव्हा ते म्हणाले, ‘‘ते लोक नष्ट व उद्ध्वस्त झाले.’’ मी म्हणालो, ‘‘माझे माता-पिता तुम्हांवर कुर्बान, कोणते लोक नष्ट व उद्ध्वस्त झाले’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ते नष्ट व उद्ध्वस्त झाले जे श्रीमंत असतानाही खर्च करीत नाहीत. आपली धनसंपत्ती खर्च करील, समोरच्यांना देईल, मागच्यांना देईल आणि उजवीकडे असलेल्यांना देईल तोच सफल होईल आणि अशाप्रकारचे श्रीमंत खर्च करणारे फारच कमी आहेत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(३५) (तो त्या वेळेस ऐकत होता) जेव्हा इमरानची पत्नी३२ सांगत होती, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या मी हे मूल जे माझ्या पोटात आहे, तुला अर्पण करते. ते तुझ्याच कार्याकरिता समर्पित असेल, माझी ही भेट स्वीकार कर. तू ऐकणारा व जाणणारा आहेस.’’३३\n(३६) मग जेव्हा ती मुलगी तिच्या पोटी ज���्मास आली तेव्हा तिने सांगितले, ‘‘हे पालनकर्त्या माझ्या पोटी तर मुलगी जन्मली आहे - तिने कोणास जन्म दिला हे अल्लाहला ज्ञात होते. - आणि मुलगा मुलीसारखा असत नाही.३४ बरे असो मी हिचे नाव ‘मरयम’ ठेविले आहे. आणि मी तिला आणि तिच्या भावी संततीला धिक्कारल्या गेलेल्या शैतानाच्या उपद्रवापासून तुझ्या संरक्षणात देते.’’\n(३७) सरतेशेवटी तिच्या पालनकर्त्याने त्या मुलीचा प्रसन्नतेने स्वीकार केला. तिचे खूप चांगली मुलगी म्हणून संगोपन केले आणि जकरियाला तिचे पालक बनविले. जकरिया३५ जेव्हा तिच्याजवळ महिरपमध्ये३६ जात असे तेव्हा तिच्याजवळ काही न काही खाण्यापिण्याच्या वस्तू त्याला आढळत असत. तो विचारत असे, ‘‘मरयम, हे तुझ्याजवळ कोठून आले’’ ती उत्तर देत असे, ‘‘अल्लाहकडून आले आहे.’’ अल्लाह ज्याला इच्छितो त्याला अमर्याद देतो.\n३१) खिश्चन लोकांच्या मार्गभ्रष्टतेचे मुख्य कारण ते पैगंबर इसा (अ.) यांना अल्लाहचा दास आणि पैगंबर न मानता अल्लाहाचा पुत्र आणि ईशत्वात भागीदार ठरवतात. जर त्यांची ही मूलभूत चूक नष्ट झाली तर सत्य आणि विशुद्ध इस्लामकडे त्यांचे पलटून येणे सहज सुलभ होईल. म्हणूनच या व्याख्यानाची सुरुवातच अशी करण्यात आली की आदम, नूह, इब्राहीम (अ.)ची संतती आणि इमरान (अ.)च्या संततीतील सर्व पैगंबर मनुष्य होते.एकापासून दुसरा जन्म घेत राहिला.यांच्यापैकी कोणीही अल्लाह (खुदा)नव्हता.त्या सर्वांची विशेषता मात्र ही होती की अल्लाहने आपल्या धर्माच्या प्रचारार्थ आणि विश्वकल्याणासाठी त्यांना निवडले होते.\n३२) जर इमरानच्या स्त्रीशी तात्पर्य इमरानची पत्नी म्हटले तर अर्थ होतो की हा तो इमरान नाही ज्याचा वर उल्लेख आला आहे. तर ते आदरणीय मरयमचे पिता होते ज्यांचे नाव कदाचित इमरान असावे. (इसाई कथनांनुसार मरयमच्या पिताचे नाव युवाखेम लिहिले आहे) तसेच इमरानच्या स्त्रीचा अर्थ इमरानच्या संततीची स्त्री घेतला गेला तर आदरणीय मरयमची आई याच वंशाची होती, असा अर्थ निघतो. परंतु आमच्याजवळ असा माहीतीस्त्रोत उपलब्ध नाही की या दोन्ही अर्थांपैकी एकास प्राथमिकत: दिली जावी. इतिहासात याविषयी काहीएक संदर्भ आलेला नाही की आदरणीय मरयमचे पिता कोण होते आणि त्यांच्या आईचा संबंध कोणत्या कबिल्याशी होता. जर हे कथन सत्य मानले की आदरणीय याहया (अ.) आणि आदरणीय मरयम यांच्या मातोश्री बहिणी बहिणी होत्या तर इमरानची स्त्रीचा अर्थ इमरान वंशातील स्त्री हाच योग्य वाटतो कारण इंजिल (लुका) मध्ये उल्लेख आला आहे की आदरणीय याहयाची आई आदरणीय हारून (अ.) यांची संतान होती. (लुका, १:५)\n३३) म्हणजे तू आपल्या दासांची प्रार्थना ऐकतो आणि त्यांचे हेतू जाणतो.\n३४) म्हणजे पुत्र त्या सर्व नैसर्गिक उणिवा आणि सास्कृतिक प्रतिबंधांपासून स्वतंत्र असतो जे मुलींना लागू होतात. म्हणून मुलगा झाला तर तो उद्देश चांगल्या प्रकारे प्राप्त् झाला असता. ज्यासाठी माझ्या पुत्राला मी तुझ्या मार्गात अर्पण करु इच्छित होते.\n३५) आता त्या काळाचे वर्णन आरंभ होते जेव्हा आदरणीय मरयम प्रौढावस्थेला आली. बैतुलमक्दिसच्या प्रार्थनास्थळात (हैकल) दाखल केली गेली. आणि अल्लाहच्या स्मरणात रात्रंदिवस व्यस्त राहू लागली. आदरणीय जकरिया यांच्या देखभालीत त्यांना ठेवण्यात आले होते. ते त्यांचे संभवत: काका होते आणि हैकलच्या पुजाऱ्यांपैकी एक होते. हे पैगंबर जकरिया नाहीत ज्यांच्या हत्तेचा उल्लेख बायबलच्या जुन्या करारामध्ये आलेला आहे.\n३६) शब्द `मेहराब'पासून लोकांचे लक्ष सर्वसाधारणपणे त्या महिरपकडे (कोणारा) जाते, ज्यात मस्जिदीमध्ये इमाम नमाजसाठी उभे राहतात. परंतु येथे तो अर्थ अभिप्रेत नाही. चर्च आणि सिनेगॉगमध्ये मुख्य उपासनागृहाच्या इमारतीजवळील जमिनीपासून अधिक उंचावर ज्या खोल्या (Carels) बनविल्या जातात ज्यात पुजारी, प्रबंधक, सेवक तसेच ध्यानस्त (मोतकीफ) राहतात, त्या खोल्यांना महिरप म्हटले जाते. याच खोल्यांपैकी एका खोलीत आदरणीय मरयम एकांतवासात (एतेकाफ) राहात होती.\nवृत्तपत्र हा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे. हे म्हणतात ते उगाच नाही. विविध भाषांतील राष्ट्रीय दर्जाची आणि प्रादेशिक वृत्तपत्रे ही समाजभान घडविण्याचे काम करतात. जगण्याच्या संघर्षाशी जोडलेला आपला भारतीय समाज शिक्षणामूळे सुबुध्द होण्यात उणा पडत असला तरी दैनिक वृत्तपत्रे दररोज त्याचे सामान्य माणसाने वाचन केल्याने प्रबोधन करीत असतात. मात्र काही दिवसांपूर्वी ‘कोब्रापोस्ट’ या वेबसाईटने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये देशभरातील प्रमुख माध्यमसमूह पैसे घेऊन कुणाच्याही बाजूने किंवा विरोधात बातम्या चालवण्यासाठी तयार असल्याचे उघड झाले आहे. ‘ऑपरेशन १३६: पार्ट २’ या नावाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने माध्यमसमूहांचे वस्त्रहरण करतानाच आगामी ��ाळात बातम्यांच्या नावाखाली काय काय दाखवले जाणार आहे, याची झलकही पाहायला मिळाली आहे. माध्यमजगतात खळबळ उडवून देणाऱ्या या स्टिंग ऑपरेशनची बातमी देण्याचे धारिष्ट्य मात्र कोणत्याही माध्यमाने दाखवलेले नाही. टाइम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे, हिंदुस्थान टाइम्स, झी न्यूज, नेटवर्क १८, स्टार इंडिया, एबीपी न्यूज, दैनिक जागरण, रेडिओ वन, रेड एफएम, लोकमत, एबीएनआंध््राा ज्योती, टीव्ही ५, दिनामलार, बिग एफएम, के न्यूज, इंडिया व्हॉइस, द न्यू इंडियन एक्सप्रेस, एमव्हीटीव्ही आणि ओपन मॅगझीन या माध्यमसमूहांनी पैसे घेऊन हव्या तशा बातम्या छापण्यासाठी तयारी असल्याचे मान्य केले आहे. देशातील प्रमुख माध्यमसमूह निवडणुकीच्या तोंडावर पैशाच्या बदल्यात स्वत:ला विकण्यास तयार असल्याचे यातून स्पष्ट झाले. याचाच अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचंड पैसा असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी माध्यमांमध्ये मोठी संधी असल्याचेच या ऑपरेशनने दाखवून दिले आहे. ‘ऑपरेशन १३६: पार्ट २’ या स्टिंग ऑपरेशनमध्ये संबंधित माध्यमसमूहामधील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पैशांच्या मोबदल्यामध्ये अतिरेकी हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्याबरोबरच विरोधकांचे चारित्र्यहनन करण्यासही तयार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपये काळे पैसे घेण्याचीही तयारी दर्शवली आहे. स्टिंग ऑपरेशनचे नाव ‘ऑपरेशन १३६’ असे ठेवण्याचे कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘वल्र्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स’द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारताचा क्रमांक १३६ वा आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्षावरूनच कोब्रापोस्टने आपल्या स्टिंग ऑपरेशनचे नाव १३६ असे ठेवले आहे. कोठला विचार राष्टवादी आहे व कोणता राष्ट्रद्रोही आहे हे अतिशय कर्कश्य पणे जाहीर करणाऱ्या संघटना आहेत व त्यांना राजसत्तेचे अभय आहे, हिंदुत्ववादी राजकारणावर टीका करणारांस सोशल मीडियावर धमक्या देणे, फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय वृत्तसंस्थांमधील पत्रकारांनी स्वत:वर आपणहून अभिव्यक्ती मर्यादा घालून घेतल्याचे दिसून येते, असे हे सर्वेक्षण नोंदवते. कोब्रा पोस्टचे रिपोर्टर पुष्प शर्मा यांनी आपण आचार्य अटल नामक धार्मिक कार्यकर्ता आणि एका गुप्त हिंदुत्ववादी संघटनेचे प्रति���िधी असल्याचे सांगून माध्यम समूहांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आचार्य अटल यांनी बहुतेकांसमोर असा प्रस्ताव मांडला की, धार्मिक स्वरुपाच्या बातम्यांच्या अनुषंगाने भाजपला फायदेशीर ठरतील, अशा बातम्या प्रसिद्ध करायच्या, त्याचबरोबर विरोधकांचे चारित्र्यहननही करायचे. जेणेकरून धार्मिक ध्रुवीकरण होऊन आगामी निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकेल. धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करण्याच्या आचार्य अटल यांचा प्रस्ताव बहुतेकांनी कॅमेऱ्यासमोर मान्य केला आहे. वैशिष्ट्य म्हणजे या स्टिंगमधील व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते आहे की, काळ्या पैशाविरोधातील लढाईतले शिपाई असल्याचा टेंभा मिरवणारे हे माध्यमसमूह संबंधित मोहिमेचा मोबदला रोख रकमेच्या स्वरुपात देण्याची मागणी करीत आहेत. माध्यमसमूहांबरोबरच मोबाइल पेमेंट अ‍ॅप आणि पेमेंट बँक पेटीएमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही स्टिंग करण्यात आले आहे. पेटीएमच्या या मंडळींनी आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संबंध असल्याचे पुन्हा पुन्हा सांगितले आहे. पेटीएमचा डाटा आपण पंतप्रधान कार्यालयाला देत असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. त्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली असून पेटीएम म्हणजे ‘पे टू पीएम’ असल्याचा निशाणा साधला आहे. आम आदमी पक्षाचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पेटीएम प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. माध्यमे स्वतंत्र असल्याने त्यांच्यावर कोणाचा अंकुश नसतो. पण ती नि:पक्ष असली पाहिजेत. वृत्तपत्रातून येणारी त्यांची भूमीका निर्भीड आणि सडेतोड असली पाहिजे. कोब्रापोस्टचे हे स्टिंग ऑपरेशन जर खरे असेल, तर राजकीय नेत्यांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे वेशीवर टांगणारा आपला मीडिया, स्वत: किती स्वच्छ आहे याची प्रचिती ‘कोब्रापोस्ट’च्या ‘ऑपरेशन १३६’ने आपल्याला दिली आहे.\n०८ जून ते १४ जून\nबेसहारा गरिबांना ‘रम़जान किट्स’चे वितरण\nजमा़अत ए इस्लामी हिंद नागपूरचा उपक्रम\nनागपूर (डॉ. एम. ए. रशीद)-\nपवित्र महिना रम़जान यायच्या आधीच जमा़अत ए इस्लामी हिंद नागपूरच्या विभिन्न शाखांच्या वतीने गरिबांना ‘रम़जान किट्स’चे वितरण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. हे कार्यक्रम जमाअतच्या जनसेवा विभागाकडून आयोजित केले ���ातात, अशी माहिती संघटनेचे शहर अध्यक्ष डॉ अनवार सिद्दी़की यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, या किट्सच्या माध्यमाने गरिबांना रम़जान महिन्याचे रो़जे पाळण्यात मदत मिळेल आणि ते कठीण परिश्रमापासून वाचतील. अशा प्रकारच्या मदतीने आधी संघटनेच्या अनेक शाखांचे सदस्य आणि कार्यकत्र्यांद्वारे दारिद्र्यरेषेखालील विधवा व गरजवंतांची सूची बनविली गेली. त्यानंतर त्यांना किट वितरित करणे सुरू झाले. या किट्मध्ये दैनिक खानपानाची सामग्री असते. विधवांमध्ये कामठीसहित संपूर्ण शहरात ८६० किट्स वितरणाची सूची बनविण्यात आली होती.\nकिट्स वितरणकार्य जमा़अतचे ऑफीस, शिवनकरनगरची मस्जिद ताजुलवरा, हसनबा़गची मस्जिद उस्मानिया आणि जूने कारागृहाची बाबुस्सलाम मस्जिदमध्येही झाले. ताजुलवरा मस्जिदचे इमाम मुहम्मद कासिम यांनी सांगितले की जमा़अतने हे परोपकारी कार्य आमच्याकडून करवून आमच्यात अशी जाणीव निर्माण केला की हे किट्स वितरणकार्य आम्हालासुद्धा करायला हवे. इंन्शाअल्लाह पुढील वर्षी आम्हीसुद्धा अशा प्रकारे अन्न वितरण कार्यक्रम ठेवू. याकामी शे़ख इमरान, अ़जहर खान, मुहम्मद सलीम, श़फी़क खान, अल्ता़फुर्रहमान, उबैद शारी़क, शे़ख इ़कबाल, ज़ाकिर शे़ख , शारी़क जमाल, बाबुस्सलाम मस्जिदचे ज्वाइंट सेक्रेटरी असलम खान, इनामुल ह़क, इमाम अनसार अहमद, उस्मानिया मस्जिदचे अध्यक्ष अब्दुल श़फी़क, इमाम शे़ख ऱफी़क, साजिद अली यांनी अथक परिश्रम घेतले.\nकिट्स वितरणाच्या वेळी विधवांनी आपले विचार पुढीलप्रमाणे व्यक्त केले-\n७२ वर्षीय विधवा बिल्किसबी\nआपल्या ३८ वर्षीया अपंग मुलगी तबस्सुम बानोची व्यथेसोबत आयुष्य जगत आहे. त्यांची राहाण्याखाण्याची गंभीर समस्या होती. त्या बोलल्या की जमा़अतने आमच्याकरिता जी सहानुभूती आणि आवश्यकतेला पूर्ण केले त्याचे काहीच उत्तर नाही. त्यांच्या या मदतीने आमच्या जीवनात आशेचा किरण आलेला आहे. रम़जान महिन्यात हे किट आमच्याकरिता मोठा आधार आहे.\n६४ वर्षीय खुर्शीदा बे़गम म्हणाल्या की, जमा़अत ए इस्लामी हिंद माझी नेहमी मदत करते. मी विधवा आहे, बेसहारा आहे आणि आजारीही राहते. मला मुलं नाहीत. या जमा़अतकडून मला या किटव्यतिरिक्त औषधोपचाराकरिताही वेळोवेळी मदत केली जाते.\nवास्तवाचा शोध घेणारे ‘शोधन’\nमाणसाने जीवनामध्ये वास्तविकता कधीच नाकारू नये. वास्तविकतेचा ��्वीकार केल्याने जीवन सुकर होते. ती नाकारणली तर ते नरकप्राप्य होते. ‘शोधन’ साप्ताहिक असेच वास्तवाचा शोध घेणारे वृत्तपत्र आहे. त्यातील ‘ईशवाणी’ व ‘प्रेषितवाणी’ हे सदर फारच प्रेरणादायी असते. एप्रिलच्या दुसऱ्या सप्ताहातील अंकामधील ‘मृत्यू, एक सापेक्ष अनुभव’ हा एम. आय. शेख यांचा लेख फारच प्रेरणादायी व अप्रतीम आहे. तो वाचत असताना पवित्र कुरआनातील ‘कुल्लुन नफसीन जायक तिलमौत’ या आयतीची आठवण झाली. अर्थात- ‘‘हर जानदार, जिसे जान है, जो साँस लेता है, को एक दिन मौत का मजा चखना है’’ असे असताना आम्ही जगात ज्याला पर्याय नाही अथवा मृत्यूच्या बाबतीत फारच सजग आणि सावध राहिले पाहिजे.\nमौत से किसकी रिश्तेदारी है\nआज मेरी, कल तुम्हारी बारी है\nयाचे भान ठेवून सर्वांशी प्रेमाने, सलोख्याने व बंधुभावाने वागले पाहिजे. जात, धर्म, पंथ, संप्रदाय यावरून भांडणे होऊ नयेत. मतभेद असले तरी मनभेद असू नयेत. गट असावेत, गटबाजी नसावी. या गोष्टी सर्वांना रसातळाला नेणाऱ्या आहेत. संत कबीरांनी योग्यच म्हटले आहे की,\nक्यों लढ़ता मुरख बन्दे, यह तेरी खामखयाली है\nहै पेड की जड तो एक वही, हर मजहब एक-एक डाली है\nत्याच्याही पुढे जाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,\nयह धर्म, वर्म सब है विचारीयों के\nतुकड्या कहे सभी का है एक ही नतीजा\nअर्थातच ‘कुल्लुन नफसीन जायक तिलमौत’ कृपया सर्वांनी ‘मृत्यू : एक सापेक्ष अनुभव’ हा लेख जरूर वाचावा व त्यावर चिंतन करावे.\n- मनोहर रेचे दहिगावकर (ग्रामगीताचार्य),\nइंधनाच्या किमती नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात असून, त्यामुळे नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. कर्नाटक निवडणूक काळात काहीशी रोखलेली दरवाढ आता सैल करण्यात आल्याने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८५ रुपये सात पैशांपर्यंत पोहोचले असून, डिझेलसाठीदेखील नागरिकांना ७१ रुपये ६६ पैसे मोजावे लागत आहेत. देशात महाराष्ट्रामध्ये इंधन सर्वांत महाग आहे. वेळोवेळी लावलेले 'सेस' जैसे थे ठेवले गेल्याने राज्यात पेट्रोल, डिझेल महाग असल्याचे म्हटले जाते. किल्लारी येथे भूकंप झाला त्या वेळी पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनावर एक रुपया सेस लावण्यात आला. तेथील जनजीवन पूर्वपदावर येऊन कितीतरी वर्षे लोटली. परंतु, तरीही अद्याप हा सेस हटविण्यात आलेला नाही. दो��� वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळ होता. त्या वेळीही सेस लावण्यात आला. गेली दोन वर्षे चांगला पाऊस होऊनही सेस कायम आहे. महामार्गालगतचे वाइन शॉप बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला तेव्हादेखील दोन ते अडीच रुपये वाढविण्यात आले. परंतु, हे वाढविलेले दर सरकारने पुन्हा कधीच मागे घेतलेले नाहीत. याखेरीज अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात व्हॅटदेखील अधिक आहे. त्यामुळे राज्यात इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागत असून, नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. कर्नाटक निवडणुकीमुळे मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. परंतु, निवडणूक निकालानंतर आता पुन्हा दरवाढीचे ओझे नागरिकांच्या खांद्यावर टाकले जात आहे. दररोज १२ ते १३ पैशांनी होणारी दरवाढ आता २५ ते ३० पैशांनी होत आहे. जागतिक बाजारपेठेतील क्रुड ऑइलच्या किमतींवर देशात इंधनाची किंमत ठरत आहे. चार-पाच रुपयांपर्यंत वाढ झाली की मधेच कधीतरी चार-आठ आणे कमी करून दर कमी केल्याचा आभास निर्माण केला जातो. दरवाढीमुळे सामान्य माणूस मात्र होरपळत राहतो. देशभर सगळीकडेच सामान्यांना महागाईच्या या झळांनी भाजून काढले असून प्रक्षुब्ध भावना व्यक्त केल्या जात आहेत. पेट्रोल-डिझेल हे सरकारने उत्पन्नाचे आणि जनतेच्या खिशात हात घालण्याचे हक्काचे साधन मानल्याचे सिद्ध होत आहे. पेट्रोल-डिझेलवरील कराच्या माध्यमातून महसूल मिळवण्याची चटक या सरकारला लागली असल्याचे एकूण व्यवहारावरून दिसून येते. कारण कितीही तक्रारी केल्या तरीही लोक अपरिहार्यतेपोटी पेट्रोल पंपांवर जाणारच हे सरकारला माहिती आहे. त्यामुळेच सहजपणे हा पैसा मिळू लागतो. एखादी व्यक्ती असो किंवा संस्था, सहजपणे पैसा मिळू लागला की त्याची चटक लागते. या सरकारने पेट्रोल, डिझेलवरचा अबकारी कर अनेकवेळा वाढवला आहे. जगतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या तुलनेत विचार केला तर पेट्रोल-डिझेलच्या दरात वीस टक्क्यांच्या आसपास घट व्हायला पाहिजे होती, परंतु घट दूरच राहिली, त्यात सातत्याने वाढच होत राहिली. सन २०१६- १७ या वर्षात सरकारने पेट्रोल आणि डिझेल या दोन उत्पादनांवर ३,२७,५५० कोटी रुपये कमावले आहेत. केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फान्सो यांनी मध्यंतरी, पेट्रोल दर वाढल्याने मोटार बाळगणारे उपाशी मरणार नाहीत, असे विधान करून आपली आणि आपल्या स��कारची मानसिकता स्पष्ट केली होती. लोक उपाशी मरणार नाहीत, हे खरे असले तरी सुखाने जगू शकत नाहीत हेही तेवढेच खरे आहे. कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा किंमतवाढीचा भडका पेटू लागला आहे. जे देश खूप मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करतात त्यांना किंमतवाढीच्या झळीचा त्रास सहन करावा लागणार हे स्वाभाविक आहे. त्यात पुन्हा एखाद्या देशाच्या चलनाचे डॉलरच्या तुलनेत विनिमय मूल्य घसरत असेल तर कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढणार, हेही सहज लक्षात येते. जागतिक बाजारातील किंमत वाढ आणि देशातल्या पेट्रोल आणि डिझेल (एलपीजीदेखील) या इंधनदरातील किंमतवाढ यात कुठेही मेळ लागत नाही. याचे कारण पेट्रोल, डिझेल यावर लादलेले भरमसाठ आकाराचे केंद्र आणि राज्य सरकारचे कर हे कर कमी केले तर दरवाढ कमी करता येईल. पुढील दोन वर्षांमध्ये (२०२० च्या शेवटी) कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरलला ९० ते १०० डॉलरच्या घरात पोहोचतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. मात्र जागतिक बाजारपेठेत ज्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहेत. या परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या नाहीत, तर किंमतवाढीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. अशा वेळी वित्तीय धोरण अधिक कडक होऊन, व्याजदर वाढविले जातील. गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला ते मारक आहे. आता निदान पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर मात्र सरकारने लगाम घातला पाहिजे ही लोकांची एक साधी अपेक्षा आहे.\nजकात : गरीबी उन्मूलनाचा अद्वितीय मार्ग\nमागच्या रमजानमध्ये असे कितीतरी लोक होते जे आपल्यासोबत रमजानच्या पवित्र गतिविधींमध्ये हिरहिरीने भाग घेत होते, पण आज ते नाहीत. पुढच्या रमजानमध्ये होणाऱ्या गतिविधींमध्ये भाग घेण्यासाठी आपल्यापैकी किती लोक जीवंत राहतील याचा अंदाज कोणीच करू शकत नाहीत. म्हणून ज्यांना रमजान मिळालेला आहे, ते नशीबवान आहेत. रमजानमधील सर्व गतिविधींमध्ये मुस्लिमांनी अतिशय आनंदाने सहभाग घ्यायला हवा. त्याच गतिविधींपैकी एक महत्त्वाची गतिविधी म्हणजे जकातचे संकलन आणि वितरण होय.\nइस्लामच्या पाच प्रमुख स्तंभापैकी जकात एक स्तंभ आहे. यात अल्लाहने प्रेषितांना जकात वसूल करून लोकांमध्ये वितरित करण्याचा आदेश दिलेला आहे. याचे दोन फायदे कुरआनमध्ये सांगितलेले आहेत. एक तर जकात देणाऱ्याची संपत्ती पाक (पवित्र) होते व त्या संपत्तीमध्ये वाढ होते. तर दूसरा फायदा असा की, गरीबांची मदत होते. जकात दिल्याने संपत्तीमध्ये वाढ होते. हे सकृतदर्शनी खरे वाटत नसले तरी प्रत्यक्षात वाढ होते, हा प्रत्येक जकात देणाऱ्या व्यक्तीचा अनुभव आहे.\nजकात ही एक सामुहिक इबादत आहे. इस्लामी शासन असलेल्या देशात जकात संकलित करणे व वितरित करणे यासाठी एक मंत्री व त्याचा खास विभाग असतो. ज्या ठिकाणी इस्लामी शासन नाही अशा ठिकाणी प्रत्येक गावामध्ये सगळ्यांची जकात एकत्रित जमा करून मग त्याचे न्याय वितरण करण्याची व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी स्थानिक मुस्लिमांवर आहे. जमाअते इस्लामी हिंद या दृष्टीने आपल्या स्थापनेपासून हे काम करत आहे. आजकाल वैयक्तिक जकात अदा करण्याची सवय लोकांना लागलेली आहे. ती चुकीची आहे. जरी या पद्धतीने जकात अदा होवून जाते तरी पण अशामुळे जकात घेणाऱ्या व्यक्तिचा आत्मसन्मान दुखावतो. तसेच जकात देणाऱ्यांमध्ये अहंमभाव निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून जकात कधीही एकत्रित जमा करून अदा करावी, हेच उचित.\nतुम्ही एका वर्षात एक कोटी कमाविले आणि खर्च करून टाकले. तर कुठलीही जकात तुम्हाला द्येय नाही. जकात त्याच बचतीवर द्येय आहे, जी ती वर्षभर तुमच्या ताब्यात होती. साधारणपणे रमजान ते रमजान एका वर्षाचा काळ जकात अदा करण्यासाठी सर्वमान्य समजला जातो, असे अनेक लोक आहेत जे जकातची रक्कम काढण्यात दिरंगाई करतात व रमजानच्या शेवटच्या आठवड्यात अदा करतात. त्यामुळे घाई होते आणि वितरण व्यवस्थित होऊ शकत नाही. या घाई गडबडीमध्ये अनेक मुस्तहिक (पात्र) व्यक्ती जकात प्राप्त करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असते. म्हणून रमजानच्या पहिल्याच आठवड्यात जकात काढून ती संकलित केली गेली पाहिजे. जेणेकरून तिच्या वितरणामध्ये बराच कालावधी मिळू शकतो.\nजकात प्रत्येक ’साहेबे माल’ म्हणजे अशी व्यक्ती जिच्याकडे साडे सात तोळे सोने किंवा साडे बावन तोळे चांदी किंवा त्यापैकी एका समकक्ष मुल्याची संपत्ती पदरी असेल, आणि त्यावर एक वर्ष संपलेला असेल, मग तो स्त्री असेल किंवा पुरूष दोघांनाही अडीच टक्के जकात अदा करणे बंधनकारक आहे. सुरे तौबा आयत नं. 34 आणि 35 मध्ये अल्लाहने चेतावनी दिलेली आहे की, जे सो���े आणि चांदी जमा करतील आणि त्यावर जकात अदा करणार नाहीत त्यांना मरणोपरांत त्याच धातूला तापवून डाग देण्यात येईल व त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल की, हाच माल तुम्ही जमा केला होता व यावर जकात अदा केली नव्हती. तर आता याच मालाचा स्वाद चाखा. जकात संपत्तीद्वारे केली जाणारी अनिवार्य अशी सुंदर इबादत आहे.\nनिसाब प्रमाणे संपत्तीचे मुल्य नसेल तर जकात अनिवार्य नाही. तसेच संपत्तीचा मालक आहे परंतु, ती ताब्यात नसेल व येण्याची शक्यता पक्की नसेल तरी जकात देणे आवश्यक नाही. जकात देणारी व्यक्ती कर्जमुक्त हवी. कर्ज डोक्यावर ठेऊन जकात देता येत नाही. समजा एखाद्या व्यक्तीकडे नगदी, दागिने व विक्री करावयाच्या दृष्टीने ठेवलेला प्लॉट या सगळ्यांची बचत अंदाजे 5 लाख होते. मात्र त्याच्या डोक्यावर दोन लाख कर्ज आहे. तर अगोदर ती कर्जाची रक्कम वजा केली जाईल व तीन लाखावर त्याला जकात अदा करावी लागेल. समाजाचे साधारणत: तीन भाग असतात. एक श्रीमंत, दूसरा मध्यमवर्गीय आणि तिसरा गरीब. पहिल्या भागातील व्यक्तींना जकात देणे भाग आहे. दूसऱ्या भागातील व्यक्तींना जकात देणे जरी भाग नसेल तरी त्यांना घेता पण येत नाही. कारण त्यांची सांपत्तीक स्थिती हलाकीची नसते, अशा लोकांना ’सफेद पोश’ असे म्हणतात. तिसरा गट दरिद्री लोकांचा आहे. ज्यांना जकात देण्याची गरज नाही उलट त्यांना जकात घेण्याचा अधिकार आहे. एखादा व्यक्ती मेली असेल आणि ती साहेबे निसाब असेल आणि त्याच्या संपत्तीवर एक वर्ष पूर्ण झालेला असेल तर अगोदर त्या संपत्तीची जकात वेगळी काढली जाईल आणि उरलेल्या संपत्तीमधून शरियतप्रमाणे वाटा वारसांमध्ये वाटला जाईल.\nशेअर, इपीएफ, पीपीएफ व इतर प्रकाराची संपत्ती आणि व्यापाऱ्यांनाही त्यांच्या ताब्यात असलेल्या मालाची जकात अदा करावी लागते. तसेच शेती मालावरही जकात द्यावी लागते, त्याला उश्र म्हणतात. या सर्वांचे वेगवेगळे नियम आहेत. ज्यांना तपशील हवा असेल त्यांनी जकात संबंधी आयातींचा अभ्यास करावा. एवढे मात्र नक्की की, एकेका रूपयाचा हिशेब करून जकात अदा करणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास मृत्यूपरांत त्याचे परिणाम भोगण्यास संपत्ती धारक मुस्लिमांनी तयार रहावे. जकात फक्त मुस्लिम व्यक्तिंवर लागू होते.\nजकात कोणाला देते येते\nसुरे तौबाच्या आयत नं. 60 मध्ये 8 व्यक्ती किंवा व्यक्तीसमुह असे नमूद केल���ले आहेत ज्यांना जकात दिली जावू शकते. 1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वत:च्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई)म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी - यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. माना सोडविण्यासाठी - साधारणत: याच्यात गुलाम व निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्‍वरीय मार्गासाठी म्हणजे इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी सुद्धा जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना मदत करण्यासाठी . वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.\nजकात जवळच्या नातेवाईकांना अर्थात आई-वडिल, आजी-आजोबा, भाऊ-बहिण, पती-पत्नी अशांना देता येत नाही. तसेच हाश्मी म्हणजे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या वंशातील व्यक्तींना ही देता येत नाही. हाश्मी वंशाचे लोक एकमेकांनाही जकात देऊ शकत नाहीत.\nइस्लामी अर्थव्यवस्थेचा मूळ उद्देश चलन हे प्रवाही राहील हा आहे. त्यासाठी जकातीचा फार्म्युला अवलंबिल्यास चलन हे मोठ्या प्रमाणात श्रीमंतांकडून गरिबांकडे नियमितपणे वळते केले जाते. त्यामुळे समाजातील आर्थिक विषमता कमी होते व सामाजिक सौहार्द प्रस्थापित होतो, अन्यथा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये श्रीमंतांच्या बाबतीत गरीबांच्या मनामध्ये कायम एक अढी पडलेली असते. त्यामुळे गरीब हे नेहमी श्रीमंताचा दुस्वास करत असतात. त्यातून संधी मिळेल तेव्हा गरीब लोक श्रीमंतांच्या विरूद्ध हिंसक उठावही करतात. एकूणच सामाजिक सौहार्दतेला बाधा पोहोचते. भारतीय परीपेक्षामध्ये प्रत��येक शहरामध्ये सामुहिकरित्या जकातचे संकलन करून वितरण केल्यास समाजाचे अनेक आर्थिक प्रश्न यशस्वीपणे सुटू शकतात.\nईद : मानवप्रेमाचे निमंत्रण\nएक प्रदुषण मुक्त नितांत सुंदर अनुभव - ईद-उल-फित्र\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\nमाझी पहिली रमजान ईद\nरमजान-सांस्कृतीक एकात्मीक समाजरचनेची प्रेरणा\nआदर्श माणूस घडवणारा पवित्र महिना\nरमज़ान आणि लहान मुलं\nसमस्त देशबांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nमानवता प्राप्तीचा मार्ग रमजान\nमानवतेला ईशभयाचा संदेश देणारा ‘रोजा’\n१५ जून ते २८ जून\nकर्नाटकातील राजकीय नाटकाचा अन्वयार्थ\nइऩफा़क (खर्च करणे) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ जून ते १४ जून\nबेसहारा गरिबांना ‘रम़जान किट्स’चे वितरण\nवास्तवाचा शोध घेणारे ‘शोधन’\nजकात : गरीबी उन्मूलनाचा अद्वितीय मार्ग\nअद्भुत लेखनशैलीचे जनक मौलाना मौदूदी\nनकबा : इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्षाची सुरूवात\nखरा इतिहास लोकांसमोर आणावा\n०१ जून ते ०७ जून २०१८\nऐच्छिक व मध्यरात्रीनंतरची नमाज : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमीडियाचे आव्हान स्विकारायला हवे\nहामिद अन्सारी, जिन्नांची फोटो आणि एएमयूमधील धिंगाणा\nशरिया म्युच्युअल फंड एक लाभदायक गुंतवणूक\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2020/04/blog-post_18.html", "date_download": "2020-10-20T12:27:32Z", "digest": "sha1:2E6FQ35Y6B6H5N6WS6WKGWTPRTUBIXJE", "length": 20556, "nlines": 332, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: निवडक अ-पुलं - कुमार जावडेकर", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nपु, लं. चा विनोद आपल्याला पुनः पुन्हा हसवत असतो.\nत्यांची आठवण, त्यांची पात्रं आणि त्यांच्यासारखी शैली पुनश्च वाचकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न 'पु. ल. - अखेरचा अध्याय', 'बटाट्याची चाळ - बाजीराव आणि मस्तानी', इत्यादी कथांमधून.\nआणि त्याचबरोबर थोडंसं अ-पुलंही\nकाळानुसार बदललेल्या अनेक नवीन व्यक्ती आणि वल्लींतून.\nअन् प्रसिद्ध घटनांच्या आणि व्यक्तिमत्त्वांच्या उडवलेल्या खिल्लीतून\nपुस्तक विकत घेण्यासाठी दुवे\nपु, लं. चा विनोद आपल्याला पुनः पुन्हा हसवत असतो. त्य�...\n'पु. ल. - अखेरचा अध्याय' हा लेख कथाकथनाच्या स्वरूपात सादर केला त्याचा 'यू ट्यूब'चा दुवा.\nLabels: आठवणीतले पु.ल., चाहत्यांचे पु.ल., पु.ल., पुलंचे भाषण\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-irrfan-khan-wife-sutapa-sikdar-demand-to-legalize-cbd-oil-in-india-amid-ncb-drugs-investigation-in-bollywood/", "date_download": "2020-10-20T12:21:02Z", "digest": "sha1:GU53AS26MUYTXOL3A5IBRABIB3O6PBXD", "length": 17558, "nlines": 212, "source_domain": "policenama.com", "title": "बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची मागणी, 'भारतात लीगल व्हावे CBD ऑइल' | bollywood irrfan khan wife sutapa sikdar demand to legalize cbd oil in india amid ncb drugs investigation in bollywood | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n पोलिस मुख्यालयात मध्यरात्री महिलेचा लागला ‘डोळा’,…\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन बोलावं’, भाजप नेत्याचा निशाणा\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन् केलं रोमॅन्टिक चॅटिंग,…\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची मागणी, ‘भारतात लीगल व्हावे CBD ऑइल’\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची मागणी, ‘भारतात लीगल व्हावे CBD ऑइल’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या बॉलिवूडमधील ड्रग्जचा मुद्दा जोरात चर्चेत आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर सध्या अनेक कलाकार आहेत. यात दीपिका पादुकोण, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, रकुल प्रीत सिंग, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची चौकशी केली गेली आहे. तर एनसीबीने सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आणि त्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या रिया चक्रवर्ती आणि धर्मा प्रॉडक्शनचे माजी कार्यकारी निर्माता यांनाही या प्रकरणात अटक केली आहे.\nसुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीवर निशाणा साधला जात आहे. लोक सोशल मीडियावर कलाकारांना प्रचंड ट्रोल करत आहेत आणि इंडस्ट्रीवर टीका करत आहेत. याच दरम्यान इरफान खानची पत्नी सुतापा यांनी भारतात सीबीडी ऑइलला (ड्रगचा एक प्रकार) कायदेशीर करण्याची मागणी केली आहे. सुतापा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी लंडनमधील रुग्णालयाचा एक फोटो शेअर केला आहे, जिथे इरफान खानच्या कर्करोगाचे उपचार झाले होते.\nफोटो शेअर करत सुतापा यांनी हेही सांगितले आहे की, त्या सध्या लंडनमध्ये आहेत. ‘लंडनला परत येणे आणि या हॉस्पिटलची खोली प्रत्येक वेळी बाहेरून बघणे, मी असेच केले होते, जेव्हा तो इथे होता.’ #walkingalone #wishyouwerethere #cancerpain #LegalizeCBDoilinindia. ”\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने त्याच्याशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली. या दरम्यान त्याची टॅलेंट मॅनेजर जया शाहची चौकशी आणि तिच्या व्हाट्सऍप चॅट्सच्या माध्यमातून काही कलाकारांची नावे समोर आली. आणि ड्रग पॅडलरशी संबंध ठेवण्याचे आरोप लावले आहेत. या तपासणी दरम्यान एनसीबीने काही ड्रग पॅडलर्सनाही अटक केली आहे आणि काहींची चौकशी केली आहे, जो अद्यापही सुरू आहे.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘या’ कारणामुळं शाहरूख खानच्या मुलीला इन्स्टाग्रामवर लिहावं लागलं – ‘माझी उंची 5.3 इंच, रंग ब्राऊन’\nचारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून\n‘कोरोना’ काळात EPFO ने केले ‘हे’ मोठे बदल, PF खातेधारकांना…\nDDLJ सिनेमा आणि ‘या’ शेअर्समध्ये मोठे कनेक्शन आज केली पैशांची गुंतवणूक…\nकियारा आडवाणीला Life Partener मध्ये हवेत ‘हे’ सारे गुण \n‘आयटम’ वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं, म्हणाले – ‘अशी भाषा…\nCoronavirus In India : देशात 83 दिवसानंतर 50 हजारांपेक्षा कमी प्रकरणे, 24 तासात 500…\nलोणावळयात टपालाव्दारे आलेले 55 लाखांचे ड्रग्ज पार्सल कॅनडातून आल्याचं स्पष्ट\nCoronavirus : देशातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा…\nपावसामुळं लाखोंचं नुकसान झालं अन् मुख्यमंत्र्यांनी दिले फक्त…\nखंडोबाच्या जेजुरीत भाजपा कार्यकर्त्यांनी घातला सरकार विरोधात…\nकॅल्शियमची कमतरता नाही जाणवणार, औषधाचीही गरज नाही भासणार,…\nथायरॉईडच्या रूग्णांनी वजन कमी करण्यासाठी आत्मसात कराव्यात…\nPune : तोतया पोलिसाकडे आढळलं पुणे पोलिसांचं ओळखपत्र, गुन्हे…\n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून…\n‘Corona चं संकट संपू द्या, ‘जलयुक्त…\nया कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच\n‘तिने’ डाऊन सिंड्रोमचाही केला पराभव\nराज्यात २ महिन्यात स्वाईन फ्लूचे ३० बळी\nअपचनामुळे आंबट ढेकर येतात का , ’हे’ 9 सोपे घरगुती उपाय करा,…\nCoronavirus : ‘कोरोना’विरूध्दची लस…\nCoronavirus : आईस्क्रीम खाल्ल्यानं पसरतोय कोरोना \nHealth Tips : ‘हे’ 5 डायट्री फायबर युक्त फूड्स…\nएन्डोकारडायटिस आजार का होतो\nबलात्कार प्रकरणात पायल घोषनं इरफान पठाण बद्दल केला मोठा…\nकंगना राणावतनंतर आता विवेक ओबेरॉयवरून केंद्र आणि महाविकास…\nज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना दुर्मिळ आजारानं ग्रासलं,…\nNora Fatehi चा इन्स्टाग्रामचा DP आणि बायोमध्ये लपलंय…\n सलमानच्या ‘या’ हिरोइननं आजपर्यंत…\nदेवेंद्र फडणवीसांचा पुन्हा शरद पवारांवर निशाणा, म्हणाले…\nखासदार नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाल्या…\nथेऊरकडे येणार्‍या रस्त्याची दुरावस्था \n‘संवेदनशील मुद्याचं घाणेरडं राजकारण करतंय…\n‘कोरोना’ काळात EPFO ने केले ‘हे’…\n पोलिस ��ुख्यालयात मध्यरात्री महिलेचा लागला…\nSairat मधील ‘सल्या’ अन ‘लंगड्या’चा…\n‘रोहीत पवार अज्ञानी, त्यांनी माहिती घेऊन…\nDDLJ सिनेमा आणि ‘या’ शेअर्समध्ये मोठे कनेक्शन \nकियारा आडवाणीला Life Partener मध्ये हवेत ‘हे’…\nएकनाथ खडसेंच्या समर्थकांनी बॅनरवरून ‘कमळ’ हटवलं,…\n‘आयटम’ वक्तव्यावरून राहुल गांधींनी कमलनाथ यांना फटकारलं,…\nPune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन्…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’ काळात EPFO ने केले ‘हे’ मोठे बदल, PF…\nभारताच्या ‘या’ प्रस्तावावर एकत्र आले पाकिस्तान आणि नेपाळ,…\nग्रामीण भारतात आरोग्य सेवांच्या ‘पायाभूत सुविधां’च्या…\nखासगी डॉक्टरांचे शरद पवारांना साकडे, ‘कोरोना’च्या काळात…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 366 नवे…\nदहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये होणार \nज्या मुद्द्यावर फसले होते फडणवीस, आता महाराष्ट्रातील ‘महाविकास’ आघाडी समोरही तेच ‘आव्हान’\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार नाहीत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2020-10-20T11:15:50Z", "digest": "sha1:LUDRUUAGPB3BLH76I6PXN7EJSQAPAT3F", "length": 58500, "nlines": 226, "source_domain": "sajagtimes.com", "title": "महाराष्ट्र | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nमुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nनागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय\nसजग वेब टिम, जुन्नर\nमुंबई दि २१ | कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई- पुणे भागासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली होती तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता.\nलॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली असून मुंबई आणि पुण्यासाठी ती लागू असेल.म्हणजेच १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई आणि पुण्यासाठी लागू राहील. उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.\nई कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे . त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येईल.\nफरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील\nबांधकामे देखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील तसेच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचे आहे\nराज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nBy sajagtimes latest, Politics, Talk of the town, आरोग्य, पुणे, महाराष्ट्र, मुंबई कोरोना, पुणे, महाराष्ट्र, मुंबई 0 Comments\nकोरोनाच्‍या दोन व्‍यक्‍तींना डिस्‍चार्ज – विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर\nकोरोनाच्‍या दोन व्‍यक्‍तींना डिस्‍चार्ज- विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर\nसजग वेब टिम, जुन्नर\nपुणे, दि. २५ | जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या पहिल्‍या ज्‍या दोन व्‍यक्‍ती अॅडमिट झाल्‍या होत्‍या, त्‍यांच्‍या दोन्‍ही टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत, त्‍यामुळे आज त्‍यांना डीस्‍चार्ज दिला आहे. दुस-या दिवशी जे तीन पेशंट अॅडमिट झाले होते, त्‍यांच्‍या पहिल्‍या टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत, आज त्‍यांच्‍या दुस-या टेस्‍ट घेत आहोत, त्‍या निगेटीव्‍ह आल्‍या तर त्‍यांना उद्या डिस्‍चार्ज दिला जाईल, अ��ी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. गुढीपाडव्‍याच्‍या शुभेच्‍छा देतांनाच सर्वांच्‍या मदतीने कोरोनावर मात करु, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.\nपुणे विभागातील कोरोनाच्‍या सद्यस्‍थ‍ितीची माहिती देतांना विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, पुणे विभागात एकूण ८२५ नमुने घेतले होते, त्‍यापैकी ७३७ चे अहवाल प्राप्‍त झाले. यामध्‍ये ६९२ अहवाल निगेटीव्‍ह आले आहेत तर ३७ अहवाल पॉझिटीव्‍ह आले आहेत. याचा अर्थ जवळ-जवळ ९० टक्‍के अहवाल निगेटीव्‍ह आलेत, ही समाधानाची बाब आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. त्‍याचे नागरिकांनी कुठेही उल्‍लंघन करु नये, असे आवाहन करुन ते म्‍हणाले, या २१ दिवसांत आपल्‍या सर्वांची साथ, सर्वांचे सहकार्य या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी मदत करु शकते. कोणत्‍याही जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणजे औषधी, भाजीपाला, अन्‍नधान्‍य आपल्‍यापर्यंत पोहोचवण्‍याचा आमचा आटोकाट प्रयत्‍न राहील, प्रशासन यासाठी नियोजन करत आहे. आपण या नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.\nआरोग्‍य यंत्रणेने पहिले दोन पेशंट बरे व्‍हावे, यासाठी रात्रंदिवस अथक प्रयत्‍न केले. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच विभागाच्‍या इतर जिल्‍ह्यातील अधिकारी हे कोरोनाच्‍या प्रतिबंधासाठी काम करीत आहे, या सर्वांचे त्‍यांनी कौतुक केले. तसेच काही कर्मचारी आदेशाचे उल्‍लंघन करुन निघून जात असतील तर त्‍यांच्‍यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशाराही डॉ. म्‍हैसेकर यांनी दिला. या संकट समयी कुठेही डगमगून जावू नका, आपण सर्व एकत्र मिळून कोरोनावर मात करु या, असे आवाहन करुन स्‍वत:ला सुरक्षित ठेवा, त्‍याच बरोबर सगळयांना सुरक्षित ठेवा, असेही ते म्‍हणाले.\nBy sajagtimes latest, आरोग्य, पुणे, महाराष्ट्र कोरोना, पुणे, महाराष्ट्र 0 Comments\nपुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे सहवासितही पॉझिटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसजग वेब टिम, मुंबई\nमुंबई, दि.१० | पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई – पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील करोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nदरम्यान, १० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या करोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ५९१ प्रवासी आले आहेत.\n१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती आहेत.\nनवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध आहेत.\nकेंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे तर १२ मोठया प्रमाणावर करोना बाधित असणा-या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.\nराज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४\nBy sajagtimes International, latest, आरोग्य, पुणे, महाराष्ट्र आरोग्य, कोरोना, महाराष्ट्र 0 Comments\nदुष्काळप्रश्नी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट\nदुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा;मुख्��मंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालण्याचे दिले आश्वासन\nसजग वेब टिम, मुंबई\nमुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी ८ वाजता राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.\nसोलापूर जिल्ह्यातील काही गावे त्याचप्रमाणे दिनांक १२ आणि १३रोजी सातारा जिल्ह्यातील माण, अहमदनगर जिल्ह्यातील काही गावे आणि बीड जिल्ह्यातील गावांना शरद पवारांनी भेट देत तेथील जनतेच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्या समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बैठकीदरम्यान मांडल्या.\nपिण्याच्या पाण्याच्या समस्याबद्दल सांगताना पिण्याचे पाणी हे पुरेसं नियमित वेळेवर नाही. कमी अधिक प्रमाणात त्याचबरोबर अशुद्ध पाणी पुरवठा व जनावरांसाठी पाणी नसताना या सगळ्या बाबींचा विशेषत्वाने उल्लेख केला. टँकरसाठी पाणी भरताना त्यामुळे वीजेची समस्यासुद्धा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात मोठी अडचण असल्याचे निदर्शनास आणलं. शिवाय बीड जिल्ह्यामध्ये भेट दिली. त्यावेळी येथील चारा संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. छावण्या सुरू झाल्या तरी चारा न मिळाल्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर असल्यामुळे व्याजाचा भुर्दंड बसत असल्यामुळे जनावरांना चारा देण्याची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे छावण्या बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सगळ्या समस्यांचे गांभीर्य निदर्शनास आणून देत त्यांची देयके वेळेवर जातील याकडे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.\nत्याचप्रमाणे चारा छावणी चालण्यातील अडचणीत केवळ उसाचा चारा देवू केला जात आहे. त्याचे प्रमाण कमी असणे याची पद्धत क्‍लिष्ट स्वरूपाची असेल असं जनावरांचे आकडेवारी रोजच्या रोज कळवणं अशा बऱ्याच समस्या या बाबींचा चारा छावणी चालकांना त्रास होत असल्याचा प्रामुख्याने निदर्शनास आणून दिले.\nप्रति जनावर 90 रुपये इतके चारा छावणी चालवण्यासाठी असणारे अनुदान अपुरे असल्याचे देखील शरद पवारांनी निदर्शनास आणले. ते आता शंभर रुपये प्रति जनावर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.\nकेंद्रशासनाने अन्नसुरक्षा कायदा लागू केल्यानंतर सुद्धा दुष्काळी भागातील जनतेला रेशन कार्डवर अन्नधान्य मिळत नसल्याची तक्रार शरद पवारसाहेबांनी केली. त्यावेळेस साधारणतः बीपीएल अंतर्गत 7 कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्याचा शासनाचा असल्याचं शासनातर्फे सांगण्यात आलं मात्र दुष्काळी परिस्थितीमध्ये बीपीएल, एपीएल आणि सर्वांनाच यांना अत्यल्प दरात आणि त्यावरील असलेले घटक असतील त्यांना परवडेल असे दरामध्ये धान्य सरसकट देण्यात यावे ही विनंती देखील शरद पवारांनी केली.\nया बैठकीत प्रति जनावर रुपये शंभर येथे चारा छावण्या अनुदान केल्याचं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणि त्यामध्ये 120 रुपयेपर्यंत वाढ करण्याच्या दृष्टीने निश्चित लक्ष देईल असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.\nबीड जिल्ह्यामध्ये धनगर समाजातील प्रतिनिधींनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणले की, शेळ्या-मेंढ्यांचा सुद्धा जनावरांच्या छावणीत प्रमाणे विचार करण्यात यावा त्यासाठी स्वतंत्र विचार करण्यात यावा ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणली. या गोष्टीकडे देखील लक्ष पुरवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nयावेळी विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, आमदार राणा जगजितसिंह, आमदार राजेश टोपे आदींसह दुष्काळी भागातील काही प्रतिनिधी उपस्थित होते.\nBy sajagtimes latest, Politics, महाराष्ट्र दुष्काळ, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार 0 Comments\nदुष्काळ निवारण करण्यात सरकारचे नियोजन पूर्णपणे ढेपाळले – खा.अशोक चव्हाण\nदुष्काळ निवारण करण्यात सरकारचे नियोजन पूर्णपणे ढेपाळले\nमुंबई | राज्यातील दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली असताना भाजप-शिवसेना सरकारचे नियोजन मात्र कुठेच दिसत नाही. चारा व पाण्याची अनुपलब्धी राज्यभर जनतेच्या जीवावर उठली आहे. याचाच परिणाम दुष्काळी भागातून स्थलांतर वाढण्यात झाले आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.\nदुष्काळी परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर जत भागात तर जुन्नरमध्ये गिरीश महाजन नुकतेच भेट देण्यास गेले असता या दोन्ही मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या आक्रोषाला सामोरे जावे लागले, यातूनच जनता किती त्रस्त आहे हे दिसून येते. पण सरकारी पातळीवर मात्र दुष्काळाकडे गंभीरपणे पाहिले जात नाही असे चित्र आहे.\nदुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असून केंद्र सरकारकडून राज्याला निधी मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, मग हा निधी दुष्काळी जनतेला पावसाळा सुरु झाल्यानंतर देणार आहात का केंद्राकडून मदत मिळवण्यात एवढी दिरंगाई का झाली केंद्राकडून मदत मिळवण्यात एवढी दिरंगाई का झालीअसा संतप्त सवाल अशोक चव्हाण यांनी विचारला आहे.\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यासह, सोलापूर व इतर भागातून स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या भागातले लोक पुणे, मुंबईसारख्या शहरात नातेवाईकांकडे आसरा घेऊ लागले आहेत. तर काही लोकांना मुंबईच्या फुटपाथ, उड्डाणपुलाच्या खाली मोकळ्या जागेचा आधार घ्यावा लागत आहे, राज्य सरकारने त्यांना योग्य ती मदत देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.\nदुष्काळाची दाहकता प्रचंड आहे, पाण्याची समस्या जशी उग्र बनली आहे, तशीच रोजगाराची समस्याही आहे. सरकारचे नियोजन नसल्यामुळेच सामान्य जनतेला त्याची मोठी झळ बसत आहे. हे पाहता दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.\nBy sajagtimes latest, Politics, महाराष्ट्र अशोक चव्हाण, काँग्रेस, दुष्काळ, महाराष्ट्र, राज्य सरकार 0 Comments\nसंभाजी ब्रिगेड पक्षाचे अॅड.मनोज आखरे लोकसभेच्या मैदानात सांगितला राजीव सातवांच्या जागेवर दावा \nहिंगोली – संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे हे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे सुञाकडून समजले आहे.अॅड.आखरेंनी त्यांच्यासाठी राहुल गांधींचे निकटवर्तीय व हिंगोली काॅंग्रेरसचे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या जागेवर दावा सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे.अॅड.मनोज आखरे हे सुद्धा हिंगोलीचेच रहिवासी असल्यामुळे त्यांनी काॅंग्रेसकडे सदर जागेसाठी आग्रह धरल्याचे समजते.तर या मागे राजीव सावत व अॅड.आखरे यांच्या मधील स्थानिक पातळीवरील मतभेद कारणीभुत असल्याचे बोलले जात आहे.\nअॅड.मनोज आखरेंच्या माध्यमातून हिंगोलीची लोकसभेची जागा काॅंग्रेसने संभाजी ब्रिगेडला सोडण्यासाठी सध्या एक शिष्ठमंडळ दिल्ली येथे ठाण मांडून असल्याचे समजते.सदर शिष्टमंडळामध्ये संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर,मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचे चिरंजीव व संभाजी ब्��िगेड महासचिव सौरभ खेडेकर व गंगाधर बनबरे आदीचा समावेश असल्याचे समजते.सदर शिष्टमंडळाने काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन,त्यांचे कडे सदर जागा संभाजी ब्रिगेडला सोडण्यासंदर्भात जोरदार मागणी केल्याचे व राजीव सातव यांच्या निष्र्कियेतेचा पाढा वाचल्याचे सुञांकडून समजले आहे.काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या मागणीला वरिष्ठापर्यंत पोहचवण्याची भुमिका घेऊन,धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकञित लढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची भुमिका मांडली असली तरी अंतिम निर्णय काय झाला.हे अद्याप समजलेले नाही.परंतु,या निमित्ताने अॅड.मनोज आखरे व खासदार राजीव सातव यांच्यामध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघातील जागेवर संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.\nBy sajagtimes latest, Politics, महाराष्ट्र मनोज आखरे, महाराष्ट्र, संभाजी ब्रिगेड, हिंगोली 0 Comments\nराजुरी येथे एमटीडीसीतर्फे कृषी पर्यटन कार्यशाळेचे ९-१० मार्च रोजी आयोजन\nसजग वेब टीम, जुन्नर\nजुन्नर | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ , पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि ‘कृषी पर्यटन विश्व’ यांच्या संयुक्त विद्यमाने, दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन ‘पराशर कृषी पर्यटन केंद्र’, राजूरी( आळेफाटा, नाशिक रोड, पुणे ) येथे करण्यात आले आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटन वृद्धीसाठी कृषी पर्यटन विश्व प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.\nया दोन दिवसीय कार्यशाळेत कृषी पर्यटन संकल्पना, केंद्र उभारणी, व्यवस्थापन भविष्य आणि डिजिटल मार्केटिंग, जाहिराती, सोशल मीडिया या महत्वाच्या गोष्टीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे . या कार्यशाळेसाठी सशुल्क नोंदणी 7 मार्चच्या आधी करणे आवश्यक आहे. ही कार्यशाळा दिनांक 9 आणि 10 मार्च 2019 रोजी पराशर कृषी पर्यटन केंद्र, राजूरी, आळेफाटा, नाशिक रोड, पुणे येथे होणार आहे.\nइच्छुक शेतकरी व इतर व्यावसायिक मंडळींना, कृषी पर्यटन संकल्पना समजावी. कृषी पर्यटनाची संकल्पना तसेच कृषी पर्यटन केंद्र उभारणीसाठीचे लागणारी माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. नव्याने कृषी पर्यटन केंद्र सुरू करणाऱ्या लोकांना या कार्यळाचे उपयोग नक्कीच होईल. असे क���षी पर्यटन विश्वचे संचालक गणेश चप्पलवार यांनी सांगितले.\nया कार्यशाळेत दीपक हरणे,(विभागीय अधिकारी, एमटीडीसी, पुणे विभाग), सचिन म्हस्के (शाखा प्रबंधक, आय डी बी आय बँक,) , शशिकांत जाधव (संचालक, आमंत्रण कृषी पर्यटन ),मनोज हाडवळे,(पराशर कृषी पर्यटन), गणेश चप्पलवार (संचालक, कृषी पर्यटन विश्व, पुणे) हे मार्गदर्शन करणार आहेत.\nअधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी 8888559886 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .\nBy sajagtimes latest, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन कृषी पर्यटन, जुन्नर, पराशर ऍग्रो, पुणे, महाराष्ट्र, राजुरी 0 Comments\nशिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिववंदना\nमनोहर हिंगणे, जुन्नर (सजग वेब टीम)\nजुन्नर | छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १९) शिवनेरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजन्माचा मुख्य सोहळा सकाळी ९ वाजता होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.\nविविध कार्यक्रमांमध्ये सकाळी ६ वाजता विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा होणार आहे. यानंतर पालखी मिरवणूक होणार असून, सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानाच्या वास्तुमध्ये पारंपरिक पाळणा सोहळा होणार आहे. यानंतर १० वाजता मान्यवर शिवकुंज इमारतीमधील बाल शिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. या वेळी आदिवासी समाज प्रबोधिनीचे तळेश्‍वर पारंपरिक लोककला पथक कला सादर करणार आहेत. शिवनेरीवरील कार्यक्रमानंतर जाहीर सभा ओझर येथे होणार असून, या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्‌घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार शिवाजीराव आढळरावपाटील, आमदार शरद सोनवणे यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nशिवनेरीवरील संग्रहालयासाठी ५ कोटींचा निधी\nशिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पाअंतर्गत पर्यटकांना इतिहासाबरोबर जुन्नर तालुक्याची सातवाहनकालीन माहिती उपलब्ध व्हावी. यासाठी अंबरखाना इमारतीमध्ये संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने राज्य शासनाकडे २००७ साली केली आहे. याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन, संग्रहालयाचा सविस्तर प्रकल्प सादर केला. या वेळी संग्रहालयासाठी ५ कोटींचा निधी देण्याचे आश्‍वासन मंत्री पाटील यांनी दिले आहे. या संग्रहालयाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस या निमित्ताने करण्याची शक्यता आहे.\nBy sajagtimes International, latest, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र किल्ले शिवनेरी, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, शिवजयंती, शिवाई देवी 0 Comments\nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांना मंजुरी\nमंत्रिमंडळ बैठक निर्णय (२९/०१/२०१९)\n1. लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री पदाचा समावेश करण्यास मान्यता.\n2. गावातील मालमत्तांच्या कर आकारणी पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मालमत्ता पत्रक तयार करण्याचा निर्णय.\n3. उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना वीज दरात सवलत देण्यास मंजुरी.\n4. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रकल्पाच्या कमाल 15 टक्के मार्जिन मनी देण्याचा निर्णय.\n5. एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांसाठी शेतजमीन खरेदी करताना शेतजमीन धारणेच्या कमाल मर्यादेतून सूट देण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात सुधारणेस मान्यता.\n6. औद्योगिक वापरासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा वापर (नझूल जमिनी वगळून) अधिमुल्य आकारून इतर प्रयोजनासाठी करण्यास परवानगी. या निर्णयामुळे अशा प्रकारच्या जमिनी विकास प्रक्रियेत सामावून घेण्यास मदत होणार.\n7. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे कृषि महाविद्यालय स्थापण्यास मान्यता.\n8. मुंबई शहरात अतिरिक्त 5625 सीसीटीव्ही बसविण्यासाठी येणाऱ्या 323 कोटी खर्चास मान्यता. सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पाच्या वाढीव खर्चासही सुधारित मान्यता.\n9. वर्ष 2015 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2015 च्या अधिनियमातील तरतुदी लागू होण्यासाठी सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 66 मध्ये सुधारणा.\nBy sajagtimes latest, Politics, महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र, मुंबई, राज्य मंत्रिमंडळ निर्णय 0 Comments\nआजच्या राज्य मंत्रिमंडळ ���ैठकीत विविध निर्णयांना मंजुरी\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (१५/०१/२०१९)\n1. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ करण्याचा निर्णय.\n2. इतर मागासवर्गातील मुला-मुलींसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी मागणीनुसार एकूण 36 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता.\n3. इतर मागासप्रवर्गातील मुलींसाठी सावित्रिबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यास मान्यता.\n4. राज्यातून व विभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार देण्यासाठी योजना.\n5. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष 10 लाख रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणार.\n6. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष गट कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणार.\n7. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या 25 हजार रुपयांपर्यंतच्या थेट कर्ज योजनेची मर्यादा एक लाख रुपये करण्याचा निर्णय.\n8. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास पुढील तीन वर्षामध्ये 250 कोटी रुपयांचे सहायक अनुदान उपलब्ध करण्यात येणार.\n9. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळास पुढील तीन वर्षामध्ये 300 कोटी रुपयांचे सहायक अनुदान उपलब्ध करण्यात येणार.\n10. केंद्राची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ‌जोतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजना समन्वय साधून राबविणार.\n11. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) नंदुरबार व वाशिम या दोन आकांक्षित जिल्ह्यांमध्ये मॉडेल डिग्री कॉलेज स्थापण्यास मंजुरी.\n12. म्हाडा आणि सिडकोच्या जमिनीवरील रहिवाशांना तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने किंवा विकास व वापरासाठी देण्यात आलेल्या क्षेत्रांवर वाढीव दराने अकृषिक दराची आकारणी करण्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिनियमात तरतूद करण्यास मान्यता.\n13. शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत किशोरवयीन मुलींकरिता सुधारित योजना (SAG-Scheme for Adolescent Girls) राबविण्यात येणार. योजनेच्या लाभात बदल करून प्रतिदिन पाच ऐवजी साडेनऊ रूपये इतक्या वाढीस मंजुरी.\nBy sajagtimes latest, Politics, महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय, महाराष्ट्र, राज्य सरकार 0 Comments\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67480", "date_download": "2020-10-20T12:37:25Z", "digest": "sha1:3HCD3EJIPICT23D7B3OVWZ6S2TTRDDDL", "length": 22448, "nlines": 284, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उकडीची मोदक फुले | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उकडीची मोदक फुले\n2 कप तांदळाची पिठी\nखाण्याचा लाल व हिरवा रंग\n१ वाटी ओलं खोबरं\nपाऊण वाटी चिरलेला गूळ\n३ वेलच्यांचे दाणे कुटून किंवा पूड करून\nही पाककृती माझी नाहीय. फेसबुकवर कोणीतरी फोटो दिले होते ते पाहून प्रयत्न केला. तिनेही असेच कुठेतरी पाहिले होते. मूळ पाककृती वाल्या व्यक्तीचे आभार.\nतुम्हाला ही आवडले तर तुम्हीही प्रयत्न करा व इतरांना शिकवा.\nमोदकाचेच सारे काही करायचेय फक्त आकार फुलांचा द्यायचा. खूप वेळखाऊ काम आहे पण झाल्यावर बघायला छान वाटतं त्यामुळे वेळ असेल तर नक्की करा.\nउकड - मी सध्या OPOS - One Pot One Shot च्या प्रेमात आहे त्यामुळे त्यांची आटालिसीस पद्धत वापरली. त्यान��� उकड शेवटचे फुल होई पर्यंत छान मऊ होती. फुले व मोदक पण सात आठ तासांनंतरही मऊ होते. माझे नेहमी एवढ्या वेळाने वातड व्हायचे.\n3 कप पाणी, अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप कुकरात घालून 1 शिट्टी करायची. गॅस बंद करून कुकरची वाफ काढून टाकायची नी त्यात 2 कप तांदळाची पिठी घालून फोर्क ने ढवळून घ्यायचं, गुठळ्या फोडायच्या. मग कुकरला झाकण लावून 10 मिनिटे तसाच ठेवायचा. मग उघडून पीठ काढून घेऊन मळायचं.\nपिठाचे 2 भाग करा\nएक भाग तसाच पांढरा राहूदे\nदुसऱ्या भागातून थोडा भाग काढून त्यात खाण्याचा हिरवा रंग चमचाभर पाण्यात कालवून मिसळा तर उरलेल्या भागात तसाच लाल रंग मिसळा. हो दोन्ही पीठे नीट मळून रंग एकजीव करा\n१ वाटी ओलं खोबरं\nपाऊण वाटी चिरलेला गूळ\n3 वेलच्यांचे दाणे कुटून\nखोबरं, गूळ नी तूप एकत्र करून शिजवून घ्या. हे पण कुकरात घालून एक शिट्टी करून करता येईल. मग त्यात वेलची पूड / कूट टाका.\nफुलं बनवायची कृती :\nएका वेळी दोन फुले होतात. त्यासाठी 3 पांढरे, 2 लाल व दोन लहान हिरवे गोळे लागतात. अगदी लहान लहान गोळ्या करून घ्या.\nआता बोटांनीच गोल गोल दाबून लाल व पांढऱ्या गोळ्यांचे गोल पुऱ्यांसारखे आकार करा. सगळीकडून सारखा दाब देऊन समान जाडीची पुरी असूदे. छोटीच असल्याने लगेच जमते. हिरव्या गोळ्या मधे दाबून वाटीसारख्या बनवा.\nमला लिहिताना हे कठीण वाटतय पण फोटो बघून समजेल की हे फार सोपं आहे.\nआता पांढऱ्या नी लाल पुऱ्या पाणी लावून एक आड एक ठेवा. मध्यभागी बोटाने दाब देऊन थोडं चिकटवा.\nसुरीने त्यांचे समान दोन भाग करा.\nआता या दोन्ही भागांची दोन फुले होतील. चमच्याने या भागांच्या कापलेल्या भागाकडे सारण ठेवा. एका बाजूला थोडीशीच तर दुसऱ्या बाजूला जास्त जागा रिकामी ठेवली की फुल गुंडाळायला सोपं जातं.\nजिकडे कमी जागा ठेवलीय तिथून गुंडाळायला सुरुवात करा. हा फुलाचा खालचा भाग दाबत दाबत जा. शेवटाच्या मोकळ्या भागाला पाणी लावून फुल चिकटवा.\nआता त्या हिरव्या वाटीला आतून थोडे पाणी लावून त्यात हे फुल ठेवा आणि वाटी चिकटवा.\nही झाली दोन्ही फुले तयार.\nफुलांच्या आकारानुसार. २० फुले होऊ शकतील.\nसारण भरण्याच्या आधीच गुंडाळून फुलाचा आकार किती होतो ते पाहून घ्या म्हणजे गोळ्या केवाढया करायच्या ते ठरवता येईल.\nफेसबुकवर कोणीतरी फोटो दिले होते ते पाहून प्रयत्न केला.\nछान. फुलात मकरंद म्हणून २\nछान. फुलात मकरंद म्हणून २ ���मचे भरून गावठी तुप. आहाहाऽऽऽऽऽ\nमस्त दिसतायत पण काम नक्कीच\nमस्त दिसतायत पण काम नक्कीच वेळखाऊ..\n'बाप्पाचे नैवद्य' मधे फोटो\n'बाप्पाचे नैवद्य' मधे फोटो पाहून मी रेसेपी विचारणारच होतो तुम्हाला पण तुम्ही न सांगताच दिली. आभारी आहे.\nकाय नाजूक आणि सुंदर दिसत आहेत फुले. खाण्यासाठी फुल मोडायचं जरा जीवावरच येईल.\nफुलात मकरंद म्हणून २ चमचे भरून गावठी तुप. आहाहाऽऽ>>>ही कल्पना भारी आहे. तोंडाला पाणी सुटले अगदी.\nतुपासोबत थोडं मध घाला. जास्त खल्लास लागतं\nचुकुन शिफ्ट्+कंट्रोल+एम दाबलं गेल्यावर फायरफॉक्समधे हे पान उत्पन्न झाले.\nमोबाईलवर पेज कसे दिसेल त्याचे चित्रण दिसते आहे अन सगळे कंट्रोल्सही काम करीत आहेत.\nमाबो फॉर्मॅटिंगमधे हा काय लोचा आहे की हे फाफॉचे दिवे आहेत की हे फाफॉचे दिवे आहेत\n वाफवलेले मोदकफूल एकदम तोंपासु' एक शंका आहे.बंद मोदकाच्या डब्यात संध्याकाळी गुळाचे पाणी जमा होते,कुठलाही मोदक न फुटता.तर अशा फुलांबाबत कसे काय\n२ चमचे भरून गावठी तुप.>>> हा काय प्रकार आहे.घरी कढवलेले साजूक तूपच ना\nपण पोळपाटावर पिठी का दिसतेय उकडीची पारी करायला पीठ लावावे लागत नाही खरंतर.\nहो देवकी ते घरचे साजूक तूपच\nहो देवकी ते घरचे साजूक तूपच आहे. बाहेरचे सो काॅल्ड भेसळीचे नको म्हणून गावठी ही शब्दयोजना केली.\nमस्त जमली आहेत फुल\nमस्त जमली आहेत फुल\nआमच्या भागातही साजूक तुपाला\nआमच्या भागातही साजूक तुपाला गावठी तुपच म्हणतात.\nअहाहा मस्तच आहेत फुल.. मी आता\nअहाहा मस्तच आहेत फुल.. मी आता पर्यंत कलर वापरला नाहीये सो ही फुले करायला उकडलेल्या बीट च गुलाबी पाणी आणि वाफवलेल्या पालकाचं हिरवं पाणी वापरले तर....\nवा खुपच कलात्मक पध्दतीचे मोदक\nवा खुपच कलात्मक पध्दतीचे मोदक... छानच मिहि प्रयत्न करेन नक्की\nकाय मस्त दिसतंय ते फायनल फुल.\nकाय मस्त दिसतंय ते फायनल फुल.\nमी 12-15 फुले / मोदक खाते. प्रत्येकावर 2 चमचे तूप म्हणजे जास्तच होईल\nएक दोन थेंब तूप वा मध छान वाटेल नक्कीच.\nबंद मोदकाच्या डब्यात संध्याकाळी गुळाचे पाणी जमा होते,कुठलाही मोदक न फुटता.तर अशा फुलांबाबत कसे काय\nयावेळी मोदक वा फुलेही गळली नाहीत / पाणी सुटले नाही संध्याकाळ पर्यंत. आटालिसीस ची कमाल असावी. पीठ मळू नये, त्यात पाणी मुरू द्यावं असं ते म्हणतात. चपातीचं पीठ ही असच भिजवलं तर चपात्या छान होतात.\nपण पोळपाटावर पिठी का दिसतेय उक��ीची पारी करायला पीठ लावावे लागत नाही खरंतर. >>\nमी पाहिलेल्या फेसबुक फोटोत तिने लाटण्याने लाटल्या होत्या पुऱ्या त्यामुळे पीठ वापरलं होतं. मी तसं केलं तर भलं मोठ्ठ कमळ झालं. मग हातानेच छोट्या छोट्या पुऱ्या केल्या.\nफुले करायला उकडलेल्या बीट च गुलाबी पाणी आणि वाफवलेल्या पालकाचं हिरवं पाणी वापरले तर.... >>\nगोडाला भाजीचा वास येईल असं वाटतय पण प्रयत्न करून बघा.\nहे भाजीचे रंग वापरून खरं तर तिखट मोदक छान होतील खिमा घातलेले. व्हेज हवे असेल तर मोमो चे सारण करून.\nमी नेहमी गोड्या मोदकांबरोबर चिकन खिमा किंवा कोलंबी घालून थोडे तिखट मोदकही करते, अती गोड होऊ नये म्हणून. यावेळी रात्री मुलांसाठी कोलंबी फ्राय करायची ठरलेली असल्याने माझ्या मोदकांसाठी नाही मिळाली कोलंबी. फुलांनी इतका वेळ घेतला की चिकन खिमा करायला नाही जमले. त्यामुळे दिवसभर नुसतं गोड गोड चरत होते.\nफार सुरेख दिस्ताहेत फुलं \nफार सुरेख दिस्ताहेत फुलं \nक रुन बघावेसे वाटले..\nक रुन बघावेसे वाटले..\nएकदम तोंपासु दिसतायत.. कोणी करुन दिली तर नक्की खाईन\nउकडीच्या सहित्यात पीठ लिहायचं\nउकडीच्या सहित्यात पीठ लिहायचं राहिलंय.\nवेळखाऊ आहेत पण सुंदर दिसतायेत\nवेळखाऊ आहेत पण सुंदर दिसतायेत,\nउकडीच्या सहित्यात पीठ लिहायचं\nउकडीच्या सहित्यात पीठ लिहायचं राहिलंय.>>\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5172?page=14", "date_download": "2020-10-20T12:20:24Z", "digest": "sha1:L3C6U6B5X7JOLP344LMVGDA5HUAWB5QB", "length": 13216, "nlines": 255, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कायदा : शब्दखूण | Page 15 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कायदा\nतडका - आमचे संविधान\nइथे मिळतो हो बहूमान\nजगात भारी आमचे संविधान\nRead more about तडका - आमचे संविधान\nवारसा हक्काबाबत माहिती हवी आहे\nमालमत्तेबाबत वारसाहक्काची माहिती माझ्या जवळच्या संबंधितांना हवी असल्याने मी हा धागा उघडला आहे.\nया विषयातील जाणकारांनी मदत करावी ही नम्र विनंती.\nकुटुंब प्रमुख : अबक (खरे नाव जाहीर केलेले नाही) यांच्या मालमत्तेविषयी\nजन्म : ���८९८ (अंदाजे) मृत्यू : १७ ऑक्टोबर १९५६\nप्रथम पत्नी : (हयात नाही) प्रथम पत्नीपासून अपत्ये : २ मुली\nप्रथम पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसरा विवाह केला.\nद्वितीय पत्नी : (हयात नाही) द्वितीय पत्नीपासून अपत्ये : ३ मुलगे, ४ मुली\nRead more about वारसा हक्काबाबत माहिती हवी आहे\nआमची पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खेड्यात काही शेतजमीन आहे. सुरवातीपासूनच तिथे विजेची सुविधा नव्हती. डिझेलवर चालणारा कृषीपंप आणि तिथे राहणाऱ्या कुटुंबासाठी सौर्य कंदील अश्या सोयींवर भागत होत. पण लांबचा विचार केला, तर वीज असण फार सोयीच होणार होत. वीज नसण्यामुळे आमच्या राहत्या घरी जेवढी भयानक अडचण झाली असती. तेवढी अडचण शेतावर होत नव्हती. शेताला आणि शेतावर राहणाऱ्या कुटुंबाला वीज नसण्याची सवय होती. गैरसोय होत होती, पण भागवता येत होते.\nRead more about दिव्याखालचा अंधार\nऑनलाइन महत्व वाढत आहे\nऑनलाइन वरती नडत आहे\nहव्या हव्या त्या गोष्टींसाठी\nऑनलाइन आधार घेतला जातो\nतर कधी ऑनलाइन मधूनच\nकुणाला गंडाही घातला जातो\nतडका - डेली रूटींग\nकधी मनंही विटले जातात\nमुद्दामहून टर्न घेतले जातात\nकोणी सांगण्याची गरज नाही\nआपणंच समजुन घ्यावं लागतं\nकितीही टर्न घेतले तरीही\nडेली रूटींगवर यावं लागतं\nRead more about तडका - डेली रूटींग\nहेच तर पुढे-पुढे होते\nपण चित्र पालटले अन्\nतेच सत्तेत बसले आहेत\nटोल बाबतीत फसले आहेत,.\nतडका - सुरक्षा रक्षकांची सुरक्षा,...\nते धरले जातात ओलिस\nRead more about तडका - सुरक्षा रक्षकांची सुरक्षा,...\nज्याला गुन्ह्याचा वास असतो\nत्यावर आरोप केले जातात\nतसे हूरूपही आले जातात\nचौकशी अंती उलगडे असतात\nपाय घालणारेही थोडे नसतात\nकुणी कधी काय करावं\nहा ज्याचा त्याचा प्रश्न असतो\nपण यावर निर्बंध घालणे\nहा कावा जहरी ढसणं असतो\nजनता सहन करतेय म्हणून\nहूकमी जगणं ना लादलं पाहिजे\nअन् स्वत:च्या अस्तित्वासाठी तरी\nकिमान नीयतीन वागलं पाहिजे\nतडका - खरे देशद्रोही\nसांगा देशद्रोही ठरतीलंच कसे\nआमच्या मनी ना पटत आहेत\nखरे देशद्रोही तर तेच आहेत\nजे जे देशाला लुटत आहेत\nRead more about तडका - खरे देशद्रोही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-10-20T13:04:28Z", "digest": "sha1:ASE3TLAMJUZYQJ632KDTZSY3GXZ4E3LD", "length": 4107, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खमंग - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमराठी लेखिका दुर्गा भागवत यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात विविध पाककृती आणि त्याविषयी माहिती दिलेली आहे.[१]\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.in/chhatrapati-sambhaji-maharaj-goa-inscrioption/", "date_download": "2020-10-20T12:21:24Z", "digest": "sha1:S34PCEVW7QT4HYTYTYL36SZ7QETBG4MF", "length": 15747, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "छत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nछत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातील पत्रव्यवहार उपलब्ध आहेत. त्याच्यावरून तत्कालीन राज्यपद्धती, करपद्धती, शासनव्यवस्था इ. अनेक गोष्टींबद्दल माहिती मिळते. या काळात कारकुनीच्या कामासाठी कागदाचा वापर होत असल्यामुळे शिलालेखांचे प्रमाण नगण्य आहे आणि जे शिलालेख उपलब्ध आहेत ते इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील असाच महत्त्वाचा शिलालेख म्हणजे हडकोळण शिलालेख. या शिलालेखात हडकोळण या गावाचा कोणताही उल्लेख नाही आहे. फक्त हडकोळण येथे होता म्हणून याचा उल्लेख हडकोळण शिलालेख असा केला जातो.\nगोव्यातील हडकोळण गावात असलेल्या देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या चौथऱ्यावर शिलालेखाची शिळा होती. पण सद्यस्थितीत हा शिलालेख गोवा राज्य संग्रहालयात आहे. हा शिलालेख कोणत्या वर्षी मूळ ठिकाणावरून काढून संग्रहालयात आणला याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे. शिलालेखाच्या शेजारी “अडकोना, तालुका फोंडा येथे मिळालेला सन १६८८ मधील शिलालेख” एवढाच उल्लेख आहे. त्यामुळे हा शिलालेख कोणाचा आहे पटकन कळून येत नाही.\nछत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वेगवेगळे कर होते. उदा. लग्न करणाऱ्यास ‘लग्नटका’ किंवा ‘वरातटका’, पुनर्विवाह करणाऱ्यास ‘पाटदाम’, घरमालकास ‘घरटका’, खेळणी विक्रेत्यास ‘भूतफरोसी’ इ. या करांबरोबर गोमंतक (गोवा) प्रांतात वाटसरूंकडून ‘अंगभाडे’ नावाच्या कराची वसुली करण्यात येत असे. मार्च १६८८ पर्यंत अंत्रुज येथे हा कर वसूल करण्यात येत होता. नंतर तो छत्रपती संभाजी महाराजांनी माफ केला व त्याचे आज्ञापत्र २२ मार्च, १६८८ ला दिलेले आहे. हेच आज्ञापत्र या शिलालेखात कोरले आहे.\nशिळेची लांबी ३६ इंच व रुंदी अंदाजे १२ इंच आहे. शिळेच्या चारी बाजूंना समास सोडलेला आहे. समासाच्या आत साधारणपणे अर्धा इंच खोल शिलालेख खोदलेला आहे. शिलालेखाची भाषा मराठी आहे. शिलालेखाच्या वरील भागात चंद्रसूर्य आणि आठ पाकळ्यांचे कमळ कोरलेले आहे. चंद्रसूर्याच्या वर “श्रीरामाय” असे कोरलेले आहे. परंतु याची अक्षरवाटिका मुख्य शिलालेखाच्या अक्षरवाटिकेपेक्षा वेगळी आहे. त्यावरून “श्रीरामाय” हे नंतरच्या काळात दुसऱ्या व्यक्तीने कोरले असावे. शिलालेख २२ ओळींचा असून शेवटच्या दोन ओळी समासावर कोरलेल्या आहेत. या दोन ओळींच्या खाली दोन्ही बाजूस गाईचे शिल्प कोरलेले आहे. पण ही दोन्ही शिल्प बरीच अस्पष्ट झालेली आहेत.\nदेवनागरी लिपी आणि मराठी व संस्कृत भाषांमध्ये हा लेख कोरलेला आहे. आज्ञापत्राचा भाग मराठीत, तर शापवाणी संस्कृतमध्ये आहे.\nश्री लक्ष्मी प्रसन्न|| स्वस्ति श्री नृपशाळीवाहन शके||\n१६१० वर्ष | वर्तमान विभवनाम संवत्सर चैत्रशुद्ध\nप्रतिपदा गुरुवासर गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश\nक्षत्रियकुळावतंस राजा शंभुछत्रपति यांचे आज्ञानुव-\nर्ती राजश्री धर्माजी नागनाथ मुख्य देशाधिकारी प्रां-\nत मामले फोंडा याप्रति तिमनायकाचे पुत्र सा-\nमनायक याहीं विनंती केलि जे पुर्विं मुसलमाना\nच्या राज्यामध्यें तरि अनंतउर्जेसि लोकास आंगभा-\nडें घेत नव्हते. तेणेंकर��न व्यावहारीक लोके सुखें\nयेत. तेणेंकरून राजगृहिं हासिल होय. आता हे\nहिंदुराज्य जाहालेपासोन आंगभाडे घेउं लागले तेणेंकरून राजगृहिं\nहासिलासी धक्का बैसला. त्यासि ते कृपाळु होउन आंगभाडें उरपासि जाव\nदुडुवा अर्धकोसी चौदा दुडु घेत आहेति मना करावे पण काहि राजा-\nगृहिं आदाय होईल ऐसि विज्ञापना केलि ते प्रमाण जाणुन\nभाणस्तरि व पारगावि व मांदुस कुडैचि येथिल आंगभाडें सोडी\nलें. पुढें या प्रमाणें सकळांहि चालवावें सहसा धर्मकृत्यास नाश क\nरूं नये करतिल त्यांसि महापातक आहे ||श्लोक||श्वकृत वा परे\nणापी धर्मकृत्यं कृतं नर:|| यो नश्यती पापात्मा स यती\nनरकान् बहून् ||१|| लोभान्मत्सरतो वापि धर्मकार्यस्य\nदुस्यक:|| यो नर: स महापापी विष्ठायां जायते कृमि||२||\nदानपाळनयोर्मध्ये दानात् स्त्रेयोनुपाळनं|| दानात् स्वर्गमवा\nप्नोति पाळणादच्युतं पदं|| या धर्मकार्या समस्तिं मान देवावे\nश्री गणेशाय नम. श्री लक्ष्मी प्रसन्न. शालिवाहन शक १६१० विभवनाम संवत्सर गुरुवार चैत्र शुद्ध प्रतिपदा. गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश. क्षत्रियकुळावतंस छत्रपती शंभु महाराज यांचे मामले प्रांत फोंडा येथील मुख्यदेशाधिकारी धर्माजी नागनाथ. तिमनायकाचे पुत्र सामनायक यांनी विनंती केली मुसलमानांच्या राज्यात अनंतउर्ज येथे नदीवरील अंगभाडे घेत नव्हते. त्यामुळे व्यापारी लोक मालाची ने-आण जास्त करत होते. परंतु हिंदुराज्य झाल्यापासून आंगभाडे घेण्यास सुरुवात केल्यामुळे मालाची ने-आण कमी झाली आहे, त्यामुळे तो कर घेऊ नये. त्याप्रमाणे भाणस्तरि, पारगाव, मांदुस येथील दुडुवा अर्ध कोसी, चौदा दुडु घेत होत ते माफ केले. सहस धर्मकृत्यास नाश करू नये. जो धर्मकृत्याचा नाश करेल त्याला पाप लागेल. तसेच धर्मकृत्याचा नाश करणारा नरकात जाईल, विष्ठेमधील कृमि होईल. या धर्मकृत्याचा मान ठेवावा.\nवरील शिलालेखात गोमंतक, अनंतउर्ज, फोंडा, भाणस्तरि, पारगाव आणि मांदुस या स्थळांचा उल्लेख आला आहे. अंत्रुज (शिलालेखातील अनंतउर्ज), फोंडा, भाणस्तरि ही सध्याच्या गोवा राज्यातील (शिलालेखातील गोमंतक) शहरे आहेत.\nकर माफ केल्यामुळे लोकांना दिलासा मिळतो आणि मालाची ने-आण करण्यसाठी प्रोत्साहन मिळते. तसेच “धर्मकृत्यास नाश करू नये” व “हे हिंदू राज्य जाहाले” याच्यावरून छत्रपती संभाजी महाराजांची स्वधर्मावरील निष्ठा दिसून येते.\nसंग्रह��लयाला भेट देणाऱ्या पर्यटकांना इतिहासाची, छत्रपती संभाजी महाराजांच्या गोवा मोहिमेची जास्त माहिती नसल्यामुळे आणि शिलालेखाजवळ योग्य ती माहिती नसल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील हा महत्त्वपूर्ण दस्तऐवज दुर्लक्षित आहे.\nज्वलज्ज्वलनतेजस संभाजी राजा, ले. सदाशिव शिवदे, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, २००८\nअपरादित्य दुसरा याचा नांदुई शिलालेख\nमहामार्गालगत असलेली गांधारपाले लेणी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nPrevious Post जेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nNext Post शिवालय तीर्थ, वेरुळ\nकोळीवाड्यात लपलेला वरळी किल्ला\nमंचर येथील यादवकालीन बारव\nवेरुळ गावातील अष्टभुजा विष्णू\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\n© 2020 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/bigg-boss", "date_download": "2020-10-20T12:07:39Z", "digest": "sha1:3TFYYCVTYXY6VISYXLYLEQYOUNWYLD4J", "length": 5333, "nlines": 72, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBigg Boss 14 weekend ka war:जॅस्मिननं लावला एजाजवर आरोप; सलमान कोणाची बाजू घेणार\nBigg Boss 14 Today LIve Updates: निक्की तांबोळीची 'या' स्पर्धकाला धमकी\nBigg Boss 14 Today LIve Updates: या आठवड्यात दोन स्पर्धक होणार बेघर\nवादविवादांव्यतिरिक्त 'Bigg Boss 14' अभिनेत्री गौहर खानच्या 'या' गोष्टीमुळे आहे चर्चेत\nBigg Boss 14 Today LIve Updates: 'बिग बॉस'च्या घरात दाखल होणार आणखी सिनिअर्स\nBigg Boss 14 Oct 14, day 11 Preview: सिनिअर्सना खूश करण्यासाठी राहुल वैद्यने केला एजाज खानसोबत 'सिडक्टिव डान्स'\nराधे मांच्या बिग बॉसमधील एण्ट्रीने आखाडा परिषद संतप्त, 'ती संत नाही, फक्त नाच- गाणं येतं'\nरुबीना दिलैकने आपल्या वैवाहीक आयुष्याविषयी केला ‘तो’ मोठा खुलासा जी गोष्ट इतर जोडपी लपवतात\nBigg Boss 14 Today LIve Updates: 'बिग बॉस'च्या घरात प्रेमाचे वारे\nBigg Boss 14: निक्की तांबोळीने जान सानूकडून करून घेतला शोल्डर मसाज\nBigg Boss 14: ही स्पर्धक पहिल्याच आठवड्यात होणार बेघर\nbigg boss 14 weekend ka war: कोण होणार कन्फर्म सदस्य , कोण होणार बेघर\nBigg Boss 14 October LIVE UPDATES: औरंगाबादची निक्की झाली बिग बॉसची पहिली कन्फर्म मेंबर\nBigg Boss 14 Today Live Updates : सिद्धार्थ, हिना आणि गौहरला रुबीनाचं चॅलेंज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/Dainik-Lokasha-editor-and-executive-editor-to-file-defamation-suit-in-court-with-both-criminal-and-civil-cases-Dr-Archana-Ganesh-Dhawale-Limbaganeshkar", "date_download": "2020-10-20T10:55:55Z", "digest": "sha1:SNAA3XWDWT5RHIOBGK7GFMHCSDPJOXRE", "length": 28115, "nlines": 340, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "दै.लोकाशा संपादक व कार्यकारी संपादक विरोधात न्यायालयात क्रिमिनल व सिव्हिल दोन्ही केससहीत मानहानीचा दावा दाखल करणार-डॉ.अर्चना गणेश ढवळे लिंबागणेशकर - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nकल्याण डोंबिवली कोरोना उपडते\nकल्याण डोंबिवलीत २३८ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७...\nकल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा...\nकल्याण डोंबिवलीत ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nव्हिव्होने त्यांच्या प्रायोजकतेच्या वचनबद्धतेतून...\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL...\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nजगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट\nनवी मुंबईतील नामांकित पत्रकार सावन आर वैश्य यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब...\nउद्योजग मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री....\nलोकनेते माननीय श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना...\nअहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची...\nपालघर जिल्हा महिला मोर्चा महामंत्री (जनरल सेक्रटरी)...\nपंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव...\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nनविमुंबईतील घणसोली मध्ये चोरांचा उच्छाद\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nसैन्य कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार...\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये दाखल\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...\nबाजी प्रभु देशपांडे शौर्य दिन.\nथोर भारतीय योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म...\nदै.लोकाशा संपादक व कार्यकारी संपादक विरोधात न्यायालयात क्रिमिनल व सिव्हिल दोन्ही केससहीत मानहानीचा दावा दाखल करणार-डॉ.अर्चना गणेश ढवळे लिंबागणेशकर\nदै.लोकाशा संपादक व कार्यकारी संपादक विरोधात न्यायालयात क्रिमिनल व सिव्हिल दोन्ही केससहीत मानहानीचा दावा दाखल करणार-डॉ.अर्चना गणेश ढवळे लिंबागणेशकर\nमी अर्चना गणेश ढवळे लिंबागणेशकर, लिंबागणेश येथे १५ वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करत असून मला १६ वर्षाची मुलगी व १३ वर्षाचा मुलगा आहे....\nदै.लोकाशा संपादक व कार्यकारी संपादक विरोधात न्यायालयात क्रिमिनल व सिव्हिल दोन्ही केससहीत मानहानीचा दावा दाखल करणार-डॉ.अर्चना गणेश ढवळे लिंबागणेशकर\nदैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बंब आणि कार्यकारी संपादक भागवत तावरे यांनी संगनमताने हेतुपूर्वक वैद्यकीय व्यवसाय बदनाम करण्याच्या हेतूने षडयंत्र रचत गंभीर आरोप केल्यामुळे मला, माझ्या पतीला व दोन मुले यांना मानसिक त्रास झाल्यामुळे नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून न्यायालयात या प्रकरणी क्रिमिनल व सिव्हिल दोन्ही प्रकारचे गुन्हे दाखल करुन मानहानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे, जेणेकरून पत्रकारितेच्या नावाखाली कोणताही गुन्हा नसताना गंभीर आरोप करत आरोग्य सेवा देणा-या महिलेला व तिच्या कुटुंबाला मानसिक यातना देणा-या संबधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.\nमी अर्चना गणेश ढवळे लिंबागणेशकर, लिंबागणेश येथे १५ वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करत असून मला १६ वर्षाची मुलगी व १३ वर्षाचा मुलगा आहे. माझे पती सामाजिक काम करत असताना विविध गावातील लोक त्यांच्याकडे प्रशासनाने दखल न घेतलेली प्रकरणे आणतात. त्यातील पुरावे पाहुन ते लोकशाही मार्गाने ���िल्हा प्रशासनाला निवेदन, आंदोलन आदी मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ज्यांचे राजकीय अथवा आर्थिक नुकसान होते ती व्यक्ती बदनामी करण्यासाठी खोट्या तक्रारी करत राहतात. यात नविन काही नाही अशाचप्रकारे बेलवाडी ग्रामपंचायत मधिल मयत, शाळकरी मुले, दुबार मतदान, बाहेर गावातील व्यक्तीनी केलेले बोगस मतदान, तसेच मनरेगा अंतर्गत बांधबंदिस्ती प्रकरणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी तक्रार केल्यामुळे नरेगा गटविकास आधिकारी यांनी गटविकास आधिकारी पंचायत समिती बीड यांना चौकशी आदेश दिले आहेत. या गोष्टीचा राग मनात धरून दि, १३ ऑक्टोबर रोजी\" महिला सरपंच असलेल्या गावांचा डॉ. ढवळेंना पोटशूळ\" या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली. वास्तविक त्यांच्यावर मयत, शाळकरी मुले, बाहेरील गावातील लोक अशा लोकांकडून बोगस मतदान केल्याप्रकरणी सरपंच, सरपंच पतीसह ५१ जणांवर दि, २०/१०/२०१८ रोजी बीड न्यायालयात फौ, अ, क, ७३२/२०१८, कलम ४१६,४६५,४६८,४७३ सह १०९ भादवि प्रमाणे कलम १७,१८,३१ लोक प्रतिनिधित्व कायदा ( Reprasantation of the people act 1950) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजेच भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेला आहे. हे सिद्ध होते, त्यांच्या कार्यकर्ता अविनाश पाटोळे नामक व्यक्तीने खोटी तक्रार दिलेली आहे.\nसंपादक विजयराज बंब आणि कार्यकारी संपादक भागवत तावरे यांनी केलेला गुन्हा\nदि. १४ ऑक्टोबर रोजी दै लोकाशा मध्ये \" डॉ.ढवळेंच्या कुकर्माची चौकशी करा-अविनाश पाटोळे \" या पान क्र ८ वर रंगीत पानावर लिंबागणेश येथील दिपक नावाच्या रूग्णालयात डॉ, गणेश ढवळे व त्यांच्या पत्नीकडून१) रूग्णांना दाखल करून घेणे २) गर्भपात करणे ३) डिलिव्हरी करणे असे काम केले जाते म्हणत गंभीर आरोप केले आहेत.\nसर्वात प्रथम आमचे डे केअर सेंटर आहे, रूग्णांना दाखल करण्यात येत नाही. दुसरे म्हणजे दिपक क्लिनिक आहे नर्सिंग होम नाही. त्यामुळे डिलिव्हरी केल्या जात नाहीत, तिसरी आणि सर्वात गंभीर आरोप म्हणजे गर्भपात करणे, कुकर्माची चौकशी हा अत्यंत गंभीर आरोप आहे. याविषयी दि, ८ सप्टेंबर रोजी माझ्या पतीने आरोग्य विभागातील अनागोंदी कारभार उघडकीस आणल्यामुळे सूडबुद्धीने केलेल्या कारवाईत सुद्धा गर्भपात करणे वगैरे कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह औषध अथवा साहित्य आढळून आले नाही. तरी सुद्धा केवळ मानसिक दबाव आणण्या���ाठी दैनिकात बदनामी केली. याविषयी पुरावे नसताना सुद्धा दै. लोकाशाने बदनामीकारक मजकूर हेड लाईन द्वारे प्रसिद्ध केला. विपरीत डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांच्या वर अवैध गर्भपात प्रकरणात दोन वेळा गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या वरील आरोप उच्च व सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेले आहेत असे ना, धनंजय मुंडे तत्कालीन विरोधी पक्षनेते व आजचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांनी पुराव्यानिशी मुख्य निवडणूक आयुक्त व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना दिलेले असताना याविषयी संपादक विजयराज बंब आणि कार्यकारी संपादक भागवत तावरे मिठाची गुळणी धरून बसतात, त्यांचे लांगुलचालन करत त्यांची ढाल बनन्याचा प्रयत्न करताना संपूर्ण जिल्हा पाहत आहे.\nक्रिमिनल आणि सिव्हिल दोन्ही केसेस न्यायालयात दाखल करून मानहानीचा दावा करणार -डॉ. अर्चना ढवळे लिंबागणेशकर\nवारंवार जाणिवपूर्वक बदनामी करण्याचे षडयंत्र संपादक विजयराज बंब आणि कार्यकारी संपादक भागवत तावरे यांच्या कडून रचले जाऊन मला व माझ्या कुटुंबातील व्यक्तींना हेतुपुरस्कर त्रास देणा-या या महाभागांना त्याच्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येऊन गुन्हा दाखल केला असुन न्यायालयात क्रिमिनल व सिव्हिल दोन्ही केसेस दाखल करण्यात येऊन मानहानीचा दावा करणार आहे.\nAlso see : राज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली...\nएम सी ई सोसायटीमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा\n६० कलाकार, तंत्रज्ञ, बॅक स्टेज आर्टिस्टना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप\nराष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या अभियानाला सुरवात |...\nDahihandi Utsav | दहीहंडीवर कोरोनाचे सावट ; कुंभारवाड्यातील...\nटोसिलोझुमॅब लसीचा खुलेआम काळाबाजार\nदुर्गाडीचे दुर्गा देवीचे मंदिर नवरात्रीत भाविकांसाठी राहणार...\nडॉक्टरांनो संकट काळात सतर्क राहून मृत्यूच प्रमाण कमी करा...\n६० कलाकार, तंत्रज्ञ, बॅक स्टेज आर्टिस्टना जीवनोपयोगी साहित्याचे...\nपालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले इस्कॉनचे टेंडर...\nशेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा...\nकाळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे \nसफाळे येथे जाणारा पर्या��ी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास...\nराज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या...\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nखेड तालुका कोरोना अपडेट्स\nखेड तालुक्यात एकुन रूग्ण संख्या ३३० वर पोहोचली आहे.\nकल्याण डोंबिवली कोरोना अपडेट्स | Kalyan Dombavli | corona...\ncorona effect : कल्याण डोंबिवलीत कोरोना बळींची संख्या ५०० पार\nरुग्ण दाखल न केल्याने संतप्त नागरिकांनी केली रुग्णालयाची...\nपोलिसानी मारहाण व तोडफोड करणार्यांना गुन्हे दाखल करीत केली अटक.......\nआज नवी मुंबई मध्ये कोरोनाबधित 191 रुग्ण आढळले\nआज नवी मुंबई मध्ये कोरोनाबधित 191 रुग्ण आढळले\nशाओमी ने केला भारतात इलेक्ट्रॉनिक Mi Electric Toothbrush...\nशाओमी ने केला भारतात इलेक्ट्रॉनिक Mi Electric Toothbrush T100 प्रदर्शित\n\"गुरु ना प्राप्यते यत्तांनं यत्रापी ही लाभ्यते गुरुप्रसादत सर्वामः तू प्रप्रोंत्येवा...\nलॉकडाउन दोन दिवस आधीच समाप्त, आजपासून व्यवहार सुरु...\nआजपासून रायगड जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर.....\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nभारतात पहिल्यांदाच दिवसभरात ३०००० हुन अधिक कोरोनाबाधित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://kedusworld.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2020-10-20T11:16:59Z", "digest": "sha1:LOILCE54JNSCBYWI6IIG7RUCQ6OTHBGR", "length": 12102, "nlines": 55, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: तो क्षण - भाग - १", "raw_content": "तो क्षण - भाग - १\nदिनेशला जाऊन आज चौदा दिवस झाले होते, स्मिता बाल्कनीतल्या रॉकिंग चेअरवर डोळे मिटुन शांतपणे पुढे मागे झोके घेत बसली होती. बर्‍याच दिवसांनी तिला असं शांत वाटत होत. मागच्या काहि दिवसांपासून चालु असलेलं दिनेशच आजारपण आणि त्यातूनच चौदा दिवसांपूर्वी झालेलं त्याच दुःखद निधन. ह्या सगळ्या काळात स्मिता खूपच मानसिक आणि शारीरिक ओढाताणीतून गेली होती. दिनेशचे शेवटचे दिवस तर फारच कठीण होते. केवळ पन्नाशीतच त्याला तोंडाच्या कर्क रोगानं ग्रासलं होत, ���ेव्हा हा आजार लक्षात आला तेव्हा खूपच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तर फक्त एक महिना असंच सांगितलं होत आणि त्यातच तो हृदयाच्या विकाराने पण त्रस्त होता. कर्करोगामुळे त्याला बोलताही येत नव्हत आणि खाण, पिणं तर पूर्णपणे बंद होत अशात आधार होता तो फक्त ग्लुकोजचा. जसे दिवस जवळ येत चालले होते तशी त्याची अवस्था फारच दयनीय होत चालली होती. ह्या काळात स्मिताचे चोवीस तासातले चौदा ते पंधरा तास हॉस्पिटल मध्येच जात आणि बाकीचा वेळ शरीराला आवश्यक असणारी थोडीफार झोप आणि घरातल काम ह्यातच जात असे, त्यामुळे तिचं स्वतःकडे असं खूपच दुर्लक्ष झाल होत. अर्थात कुशाल होताच मदतीला तरीही एक पत्नी म्हणुन तिच्या जबाबदार्‍या वेगळ्याच होत्या. कुशालला जेव्हा आपल्या वडिलांच्या आजाराबद्दल कळल तेव्हा तो एक महिन्याची सुट्टी मंजूर करून अमेरिकेवरून आला होता. पण ह्या सगळ्या काळात खरी मदत केली ती सिमरनन. अजून तिच कुशालशी लग्न पण झाल नव्हत तरीही ती त्या दोघांचं एखाद्या सख्या मुलीप्रमाणे करत होती, जेव्हा कुशाल अमेरिकेत होता अणि दिनेशची तब्येत खूपच बिघडली तेव्हा स्मितानं पहिली मदतीची हाक मारली ती सिमरनलाच. दुसर्‍या भाषेची, धर्माची असूनही ती सदैव त्यांच्याबरोबर राहिली होती.\nगेले चौदा दिवस घरात सतत नातेवाईक, मित्रपरिवार ह्यांचा राबता होता त्यामुळे स्मिताला स्वतःकरता असा वेळच मिळाला नव्हता. पण आज जेव्हा ती शांतपणे बसली होती तेव्हा तिच्या डोळ्यासमोरून तिचे आणि दिनेशच्या संसाराचे ते सुखाचे क्षण एखाद्या चित्रपटाप्रमाणे जात होते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षिच तिनं आपल्या आईवडिलांनी ठरवून दिलेल्या मुलाचा हात पकडून ह्या घरात प्रवेश केला तो अगदी त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत घट्ट पकडायला. लग्नानंतर बरेच वर्ष दोघांनाही मुलं बाळ नव्हत त्यामुळे त्यांना बर्‍याच मानसिक ताण तणावातून जाव लागल होत. लग्नापासून ते दिनेशच्या आजारापर्यंतचे सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे जात होते, आणि तिला तो शेवटचा प्रसंग आठवला तसं तिच्या अंगावर सर्रकन काटा आला.\nकुशालचा जेव्हा जन्म झाला तेव्हा दिनेशचा आनंद गगनात मावत नव्हता, तो कुशालवर आपला जीव ओवाळून टाकत असे. त्याचं हसण, रडण, खेळण, बोलण, धावण, त्याचा हट्ट अगदी सगळ सगळ मनापासून एन्जॉय करत होता. पुढे जसा कु��ाल मोठा होत गेला तसं त्यांचं ते बाप लेकाच नातं दोन मित्रांच्या नात्यात बदलत गेलं. कुशाल शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागला आणि कामानिमित्ताने अमेरिकेला गेला तो तिकडचाच बनून राहिला. सगळ कसं अगदी छान सुखात चालल होत पण तरीही असं काहि तरी होत जे स्मिताला ह्या सगळ्या सुखाचा मनापासून आनंद घ्यायला परावृत्त करीत होतं. एक सत्य जे तिनं दिनेशपासून आयुष्यभर लपवून ठेवलं होतं आणि ज्यामुळे तिच्या सुखी संसाराची पूर्णपणे धूळधाण होण्यास वेळ लागणार नव्हता. ती बर्‍याच वेळा मनाचा निश्चय करायची कि आज दिनेशला सगळं सांगायच पण कधी हिंमतच झाली नव्हती. इतके दिवस झाले होते तरी स्मिताच्या मनातली ती तळमळ कायम होती.\nजेव्हा डॉक्टरांनी स्मिताला दिनेशच्या आजाराबद्दल सांगितलं तेव्हा ती पार कोसळून गेली, त्यातच तिला कळल त्यांच्याकडे फक्त एकच महिना आहे. तिची खूप इच्छा होती कि दिनेश असेपर्यंत कुशाल आणि सिमरनच लग्न होऊन जाव पण डॉक्टरांनी दिनेशला एवढा ताण सहन होणार नाहि असं सांगीतलं. त्यामुळे तिनं कुशाल भारतात आल्यावर दोघांचा दिनेशच्या समोर हॉस्पिटलमध्येच साखरपुडा केला. दिनेशला खूप आनंद झाला होता. दिवसेंदिवस दिनेशची प्रकृती खूपच खालावत चालली होती. आता स्मितापुढे मोठा पेच निर्माण झाला होता, आयुष्यभर जे सत्य आपण दिनेशपासून लपवून ठेवल ते त्याला सांगायच का त्याला तसच जाऊ द्यायच. जर तिनं ते सत्य त्याला नसतच सांगीतलं तर तिला आयुष्यभर तिच मन खात राहिलं असतं, पण जर तिनं ते दिनेशला सांगितलं तर त्याची काय प्रतिक्रिया असेल याचा ती विचारही करु शकत नव्हती. पुढचे वीस दिवस ती अशीच द्विधा मन स्थितीत दिनेश समोर बसलेली असे.\nat शुक्रवार, जानेवारी २७, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE.%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-/H3bXpW.html", "date_download": "2020-10-20T12:38:05Z", "digest": "sha1:NZXWCTUMIU2A2KVTOCCNW7ME3Q3JNWD3", "length": 5463, "nlines": 36, "source_domain": "krishnakath.page", "title": "लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या ११० व्या जयंती निमित्त आयोजित समारंभात ना.शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nलोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या ११० व्या जयंती निमित्त आयोजित समारंभात ना.शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती.\nMarch 8, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nपाटण दि.०८ महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा ११० वा जयंती सोहळा कार्यक्रम मंगळवार दि.१० मार्च, २०२० रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर (मरळी), ता.पाटण या ठिकाणी संपन्न होणार असून हा कार्यक्रम “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राज्याचे नवनिर्वाचीत गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.\nप्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी पाटण तालुक्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी मंगळवार दि.१० मार्च, २०२० रोजी स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा ११० वा जयंती सोहळा कार्यक्रम दौलतनगर ता.पाटण येथे “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळा���ाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात आला असून हा कार्यक्रम अतिशय दिमाखदार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्याचे नवनिर्वाचीत गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांचेसोबत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई हेही उपस्थित राहणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/jammu-kashmir-former-cm-and-pdp-president-mehbooba-mufti-says-will-take-back-what-modi-govt-snatched/223477/", "date_download": "2020-10-20T11:07:10Z", "digest": "sha1:KNTPIBFQUK653KY7G5GTCSCZDWPUEIS4", "length": 6497, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Jammu kashmir former cm and pdp president mehbooba mufti says will take back what modi govt snatched", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश मोदी सरकारने जे हिसकावून घेतलं ते परत मिळवणार; मेहबुबा मुफ्ती यांचा इशारा\nमोदी सरकारने जे हिसकावून घेतलं ते परत मिळवणार; मेहबुबा मुफ्ती यांचा इशारा\nपीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा (Jammu and Kashmir People’s Democratic Party) आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची तब्बल १४ महिन्यांनंतर नजरकैदेतून सूटका करण्यात आली आहे. सूटका होताच मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारला इशारा दिला आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी कलम ३७० परत मिळवणार अशी घोषणा केली असून यासाठी काश्मिरी जनतेला हाक दिली आहे. १ मिनिट २३ सेकंदाचा एक ऑडिओ मेसेज जारी करत त्या म्हणाल्या की, त्या काळ्या दिवसाचा काळा निर्णय त्यांना अजूनही खटकत आहे. केंद्राने जे हिसकावून घेतलं ते परत मिळवणार, असा इशारा मेहबूबा मुफ्ती यांनी मोदी सरकारला दिला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nमंदिरे बंद, उघडले बार…उद्धवा अजब तुझे सरकार…\nमराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/mumbai-mayors-sit-in-agitation-outside-the-hall-with-corporators/223510/", "date_download": "2020-10-20T11:12:50Z", "digest": "sha1:VQRXI4OPOBMIJ2XJWUIDFGR742ZDREUG", "length": 11263, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "शिवसेना-आयुक्तांमध्ये खडाजंगी; इक्बालसिंह चहल यांना परत पाठवण्याची मागणी | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी शिवसेना-आयुक्तांमध्ये खडाजंगी; इक्बालसिंह चहल यांना परत पाठवण्याची मागणी\nशिवसेना-आयुक्तांमध्ये खडाजंगी; इक्बालसिंह चहल यांना परत पाठवण्याची मागणी\nमुंबईच्या महापौरांचे नगरसेवकांसह सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन\nमुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना-आयुक्तांमध्ये खडाजंगी झाली आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उद्धटपणे उत्तरे दिल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. आयुक्तांनी महापौर, सभागृह नेत्या, नगरसेवकांचा मान राखावा. जर तसं जमत नसेल तर राज्य शासनात परत जावं. शिवाय, याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शिवसेनेचे नगरसेवक आज प्रभाग समित्यांची निवडणूक असल्याने सकाळी सभागृहात पोहोचल्या. मात्र, पालिकेतील अधिकारी अनुपस्थित होते.\nमुंबई महापालिकेच्या जी/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रशासनाच्यावतीने उपायुक्त तसेच विभागीय सहायक आयुक्त उपस्थित न राहिल्याने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांसह महापौर किशोरी पेडणेकर यांनी सभागृहाबाहेर ठिय्या मारला. या निवडणुकीची पूर्ण कल्पना असतानाही या परिमंडळ दोनचे उपायुक्त न आल्याने त्यांच्या निषेध करण्यासाठी विभागातील सेनेच्या नगरसेवकांसह महापौर ही आंदोलनात सहभागी झाल्या असल्या तरी केवळ सहाय्यक आयुक्तांना धडा शिकवण्यासाठीच सेनेच्या नगरसेवकांनी हा स्टंट केल्याचे बोलले जाते.\nमुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांना बुधवारपासून सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता जी/ दक्षिण प्रभाग समितीची निवडणूक पार पडली. या प्रभागात एकमेव शिवसेनेचा अर्ज प्राप्त झाल्याने नगरसेवक दत्ता नरवणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. परंतु निवडणुकीची औपचारिकता पार पाडण्यासाठी या प्रक्रियेला सुरुवात झाली तरी प्रशासनाच्यावतीने उपायुक्त व सं���ंधित सहाय्यक आयुक्त उपस्थित राहिले नाही. त्यामुळे सेनेच्या नगरसेवकांसह महापौरांनी याचा ठिय्या मारत निषेध नोंदवला. त्यानंतर अखेर पिठासीन अधिकारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या अधिकाऱ्यांअभावी निवडणुकीला सुरुवात केली आणि सर्व दरवाजे लावून घेतले. त्यावेळी जी/ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे हे पाहोचले. पण ते पिठासीन अधिकाऱ्यांच्या शेजारी न बसता सदस्यांसह बसले.\nमुंबईच्या महापौरांचे नगरसेवकांसह सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन\nत्यामुळे पहिली निवडणूक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थिती शिवाय पार पडल्यानंतर जी/ उत्तर विभागाच्या निवडणुकीत प्रशासनाच्यावतीने उपायुक्त देविदास क्षिरसागर हे उपस्थित राहिले. जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे हे केवळ आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे ऐकत असून सेनेच्या नगरसेवकांसह महापौरांचेही ऐकत नाही. त्यामुळे उघडे यांच्या विरोधात आंदोलन करण्याची नामी संधी सेनेच्या नगरसेवकांना मिळाली. त्यामुळेच आंदोलनाचा स्टंट सेनेच्या नगरसेवकांनी केल्याचे बोलले जात आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nआरोग्याचं काम हे आता देशाचं काम\nपायाला भिंगरी लावून पिंजला कानाकोपरा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/rakhi-sawant-reply-to-kangana-ranaut-supporters-jaya-bachchan/articleshow/78248065.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2020-10-20T11:43:06Z", "digest": "sha1:533IT74BY3YI5FPUUAYP5TWLKR4ICBFE", "length": 12929, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराखी म्हणते, 'कंगनाला पक्षात घ्या तिकीट द्या आणि मग गंमत पहा'\nrakhi sawant reply to kangana ranaut : गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौतची टीवटीव थांबण्याचं नाव घेत नाही. प्रत्येक मुद्द्यावर कंगनाला स्वतःचं मत व्यक्त करायचंच असतं. आता या सर्वावर राखी सावंतने सडेतोड उत्तर दिलं आहे.\nमुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातला वाद आता नवीन नाही. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबई शहराची तुलना पीओकेशी केली होती. त्यानंतर शिवसेना आणि कंगना असा नवा वाद सुरू झाला. त्यानंतर बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याचं सांगतं तिच्या ऑफिसची मोडतोड केली. यानंतर कंगनाने सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारवर बेछूट टीका करायला सुरुवात केली. आता या संपूर्ण प्रकरणात ड्रामा क्वीन राखी सावंतनेही तिची या प्रतिक्रिया दिली आहे.\nराखी सावंत सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी व्हिडिओही शेअर करते. कंगना जेव्हा मुंबईत आली होती तेव्हा तिने आपलं मत व्यक्त केलं होतं. आता राखीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने कंगनाचा चांगलाच समाचार घेतला आहे. यासोबतच तिने उर्मिला मातोंडकर, जया बच्चन यांचं समर्थनही केलं आहे.\nव्हिडिओमध्ये राखी सावंतने कंगनाविषयी अनेक आक्षेपार्ह शब्दही वापरले आहेत. या व्हिडिओमध्ये राखीने कंगनाला प्रश्न विचारत म्हटलं की, जर तिला मुंबई पीओकेसारखी वाटते तर ती इथे काम करण्यासाठी आलीच का 'आज जे कंगनाला पाठिंबा देत आहेत त्यांना लवकरच खरं काय ते कळेल. तिला मदत करणाऱ्या सहकाऱ्यांना तिने सोडलं नाही. तर ती राजकीय पक्षाला तरी कश काय सोडेल. तिला पार्टीत घ्या तरी.. तिला तिकीटावर उभं करा तरी.. सगळ्यांची पोल खोलेल. कोणालाही सोडणार नाही.. फक्त तुम्ही पाहत रहा'\nदरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना सतत सिनेसृष्टीवर टीका करत आहे. यावर प्रतिक्रिया देताना राखीने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच कौतुक केलं. घराणेशाहीवरून कंगना नेहमी करणवर टीका करते पण त्याच्यासारखा चांगला माणूस नाही. सध्या राखीचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिप���र्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\n अंकिता लोखंडेविरोधात कायदेशीर कारवाई करणार र...\nस्विमिंग करताना दिसले विराट- अनुष्का, एबी डिविलयर्सने ट...\nमाधुरी दीक्षितच्या लग्नाला २१ वर्ष पूर्ण, अनोख्या पद्धत...\nआशुतोषच्या निधनानंतर मयुरीनं केलं मन मोकळं; पहिल्यांदाच...\nतर समजा पन्नाशी आली, कलाकारांनी दिलं भन्नाट उत्तर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगुन्हेगारीदारू पिण्यास विरोध केल्याने पेव्हर ब्लॉकने दोघांची डोकी फोडली\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nआयपीएलIPL: तब्बल १०.७५ कोटींना विकत घेतले; ९ सामन्यात फक्त ५८ धावा\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nआयपीएलकेदार जाधव, चावला यांच्यात कोणता स्पार्क दिसतोय; धोनीवर जोरदार हल्लाबोल\nमुंबईमुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला 'या' नेत्याचा फडणवीसांवर पलटवार\nसिनेन्यूजवैभव मांगलेच्या कुटुंबाला २५ जणांसोबत गावच्या घरात रहावं लागलं\nमनोरंजनअभिनेता स्वप्निल जोशीला चाहत्यांकडून अनोखी भेट\nमनोरंजनकियाराच्या 'या' ड्रेसची किंमत समजल्यावर तुम्ही चक्रावून जाल\nमुंबईफडणवीसांच्या पोटात का दुखतंय; पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर\nमोबाइलWhatsApp वेबवरून मिळणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची मजा\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nमोबाइलNokia 225 आणि Nokia 215 भारतात लाँच, पाहा 4G फीचर फोन्सची किंमत\nफॅशनज्वेलरीचं हटके डिझाइन शोधताय ऐश्वर्याचे ‘हे’ स्टायलिश दागिने पाहिले का\nधार्मिकदुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही 'असे' पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ipl2020-news/ipl-2020-rr-batsman-gives-fight-back-creates-new-record-in-power-play-vs-kxip-psd-91-2286804/", "date_download": "2020-10-20T12:18:26Z", "digest": "sha1:JXIDSQ6I3TJOT3AMB2OIWEYQLZWKH6MA", "length": 11874, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2020 RR batsman gives fight back creates new record in Power play vs KXIP | IPL 2020 : शेरास सव्वाशेर ! पॉवरप्लेमध्ये राजस्थान रॉयल्सची फटकेबाजी | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nIPL 2020 : शेरास सव्वाशेर पॉवरप्लेमध्ये राजस्थान रॉयल्सची फटकेबाजी\nIPL 2020 : शेरास सव्वाशेर पॉवरप्लेमध्ये राजस्थान रॉयल्सची फटकेबाजी\nपंजाबचं राजस्थानला विजयासाठी २२४ धावांचं आव्हान\nसलामीवीर मयांक अग्रवाल आणि कर्णधार लोकेश राहुलने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात २२३ धावांचा डोंगर उभा केला. नाणेफेक जिंकत राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल जोडीने शारजाच्या मैदानात फटकेबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करुन सोडलं.\nपॉवरप्लेच्या षटकांमध्ये पंजाबच्या सलामीवीरांनी ६० धावा करत विक्रमाची नोंद केली. आयपीएलच्या तेराव्या हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पंजाबने आपल्या नावावर केला. २२४ धावांचं आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या राजस्थाननेही धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर जोस बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन जोडीने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी फटकेबाजी करत राजस्थानला पॉवरप्ले षटकांमध्ये ६९ धावा करत अवघ्या काही मिनीटांत पंजाबचा विक्रम मोडला.\nदरम्यान, डेव्हिड मिलरला विश्रांती देऊन संघात स्थान दिलेला जोस बटलर आपल्या पहिल्या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. अवघ्या ४ धावा काढत बटलर कोट्रेलच्या गोलंदाजीवर माघारी परतला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2020: जोस बटलरची धमाकेदार खेळी; राहुल द्रविड, गिलक्रिस्टच्या कामगिरीशी बरोबरी\nIPL 2020: अरेरे… ‘कॅप्टन कूल’ धोनीची ‘ती’ खास परंपरा खंडीत\nएक रोमँटिक संध्याकाळ… धनश्री अन् चहलचा ‘हा’ फोटो पाहिलात का\nIPL 2020: रैनाची माघार पडली धोनीच्या पथ्यावर, कारण…\nVIDEO: धोनीला पाहून स्मिथने पायाने उडवला चेंडू अन्…\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 IPL 2020 : मयांकचं शतक, पण केवळ ७ चेंडूंनी हुकला महत्वाचा विक्रम\n2 मयंकच अग्रवालचं धडाकेबाज शतक; ९ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी\n3 VIDEO: याला म्हणतात ‘फिल्डिंग’ चेंडू हवेत असताना सीमारेषेवर मारली उडी अन्…\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/68970", "date_download": "2020-10-20T12:17:06Z", "digest": "sha1:J6JQMG34UCUZAGPFRYXOW4XNPYEX5TS6", "length": 36933, "nlines": 302, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सोडियम : मीठ तारी, मीठ मारी ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / सोडियम : मीठ तारी, मीठ मारी \nसोडियम : मीठ तारी, मीठ मारी \nखनिजांचा खजिना : भाग २\nसर्वांना परिचित असणारे सोडियम(Na) हे मूलद्रव्य शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. निसर्गात ते विविध खानिजांत आढळते. त्यापैकी NaCl म्हणजेच मीठ हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचे खनिज. आपल्या शरीरातही ते काही क्षारांच्या रुपात अस्तित्वात असते आणि जगण्यासाठी मूलभूत स्वरूपाची कामे करते.\nसोडियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे.\nआहारातील स्त्रोत व प्रमाण:\nस्वयंपाकाच्या बहुतेक पदार्थांत आ���ण चवीसाठी मीठ घालतो. त्यामुळे प्रथमदर्शनी असे वाटेल की ‘वरून घातलेले मीठ’ हाच सोडियमचा स्त्रोत आहे. पण तसे नाही. दूध, मांस आणि मासे या नैसर्गिक पदार्थांतही ते आढळते. याव्यतिरिक्त आपण अनेक प्रक्रिया केलेले, साठवलेले आणि खारावलेले पदार्थ मिटक्या मारीत खातो. त्यांत तर सोडियम दणकून असते. ब्रेड, वेफर्स, लोणची, sauces.... यादी तशी संपणारच नाही त्यामुळे आधुनिक खाद्यशैलीत आपण सगळेच गरजेपेक्षा जास्तच सोडियम खातो.\nरोज नक्की किती सोडियम शरीराला आवश्यक आहे, हा तसा लाखमोलाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तसे सरळ नाही आणि त्याबाबत थोडे मतभेदही आहेत. एका अभ्यासानुसार त्याची रोजची खरी गरज ही जेमेतेम अर्धा ग्रॅम आहे. जगभरातील अनेक वंश आणि खाद्यशैलींचा अभ्यास केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने एक शिफारस केली आहे. त्यानुसार रोजची सोडियमची गरज २ ग्रॅम आहे आणि याचाच अर्थ असा की ५ ग्रॅम मीठ (NaCl) हे पुरेसे आहे. हा जो आकडा आहे त्याला ‘वरची’ पातळी समजायला हरकत नाही. त्यापेक्षा जरा कमीच खाल्ले तर तब्बेतीला ते चांगलेच आहे असा सर्वसाधारण वैद्यकविश्वातला सूर आहे. अतिरिक्त खाल्ले असता आपली तब्बेत बिघडवणाऱ्या “पांढऱ्या विषां”पैकी ते प्रमुख आहे असे प्रतिपादन काही जण करतात.\nशरीरातील अस्तित्व आणि कार्य:\nशरीरातील ७५% सोडियम हा विविध क्षारांच्या रुपात पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असतो. शरीरातील एकूण द्रव हे दोन गटांत विभागलेले आहेत:\n१.\tपेशी अंतर्गत द्रव आणि\n२.\tपेशी बाह्य द्रव\nसोडियम हा मुख्यतः पेशीबाह्य द्रवांत असतो. रक्त हे प्रमुख पेशीबाह्य द्रव होय. त्यातील सोडियम हा मुख्यतः क्लोराईड व बायकार्बोनेटशी संयुगित असतो. त्याची मुख्य कार्ये अशी आहेत:\n१.\tपेशींतील मूलभूत प्रक्रियांत आवश्यक\n२.\tरक्ताचे एकूण आकारमान(volume) स्थिर राखणे\n३.\tरक्तातील हायड्रोजनचे प्रमाण (pH) स्थिर राखणे\n४.\tमज्जातंतूंच्या संदेशवहनात मदत.\nआहारातील सर्व सोडियम रक्तात शोषले जाते. त्याचे शरीरातून उत्सर्जन हे लघवी, शौच आणि घामाद्वारे होते. त्यांपैकी सर्वात जास्त उत्सर्जन लघवीतून होते आणि ते आहारातील प्रमाणाशी थेट निगडीत असते. हे उत्सर्जन व्यवस्थित होण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असले पाहिजे आणि या कामात Aldosterone हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावते. सोडियमचे घामाद्वारे उत्सर्जन हे अत्यल्प असते. अगदी उष्ण व दमट हवामानात देखील ते विशेष वाढत नाही हे लक्षात घ्यावे. दीर्घकाळ अशा हवामानात राहिल्यास शरीर हळूहळू या प्रक्रियेस जुळवून घेते आणि शरीरातील सोडियमचा समतोल राहतो.\nआहारातील मीठ आणि रक्तदाब:\nसमाजात बहुचर्चित असा हा विषय आहे. त्यातून उच्च-रक्तदाब असणाऱ्यांसाठी तर विशेष महत्वाचा. गरजेपेक्षा जास्त सोडियम रक्तात साठू लागला की त्याबरोबर जास्त पाणीही साठवले जाते. परिणामी रक्ताचे आकारमान (volume) वाढते. त्यातून हृदयावरील भार वाढतो आणि अधिक दाबाने त्याला रक्त ‘पंप’ करावे लागते. त्यातून रक्तदाब वाढतो.\nआहारातील सोडीयम आणि रक्तदाब यांचा थेट संबंध (directly proportional) आहे. प्रौढांमध्ये केलेल्या अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झाले आहे की :\n१.\tअधिक सोडियम >>> रक्तदाब वाढणे आणि\n२.\tकमी सोडियम >>>> रक्तदाब कमी होणे.\nअसे प्रयोग निरोगी आणि उच्चरक्तदाब असलेले, अशा दोघांत करून झाले आहेत आणि त्यातून वरील निष्कर्ष निघतो. साधारणपणे आहारात १ ग्राम सोडियम वाढवल्यास ‘वरच्या’ व ‘खालच्या’ प्रत्येकी रक्तदाबात ३ mmHg ने वाढ होते. त्यामुळे उच्चरक्तदाबाच्या रुग्णांनी ‘वरून घातलेले’ मीठ आणि प्रक्रियाकृत साठवलेले पदार्थ टाळावेत अशी शिफारस आहे. स्वयंपाकात समाविष्ट मिठाचा मात्र बाऊ करू नये. ते आवश्यकच आहे. (दीर्घ मूत्रपिंड विकाराने बाधित व रुग्णालयात दाखल झालेल्यांबाबत मात्र त्याचे काटेकोर मोजमाप असते).\nकाही प्रगत देशांत सोडियमचे प्रमाण कमी केलेले खाण्याचे मीठ उपलब्ध असते. हाही एक सोडियम-नियंत्रणाचा उपाय होय.\nआजच्या घडीला जगभरातील सुमारे निम्मे प्रौढ लोक उच्चरक्तदाबाने बाधित आहेत. यातून आहारातील सोडियम नियंत्रणाचे महत्व अधोरेखित होते. रक्तदाब योग्य असणाऱ्या व्यक्तींनी मात्र मिठाचा फार बाऊ करू नये, असे अलिकडील एक संशोधन सांगते.\nआहारातील मीठ आणि इतर आजार:\nअधिक सोडियमचा करोनरी हृदयविकार आणि Stroke यांच्यातील संबध तपासण्यासाठी बरेच संशोधन झालेले आहे. निष्कर्ष उलटसुलट आहेत. दीर्घकाळ सोडियम अधिक्याने या आजारांचा धोका वाढतो असे म्हणता येईल. तसेच वर्षानुवर्षे असे अधिक्य राहिल्यास त्याचा मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तसेच त्वचा व पचनसंस्थेवरही दुष्परिणाम होऊ शकतात असा इशारा काही संशोधकांनी दिला आहे.\nनिरोगीपणात ती १३५ ते १४५ mmol/L इतकी असते. इ��े एक मुद्दा ध्यानात घ्यावा. सामान्य आजारांत ती बिघडत नाही आणि ती मोजण्याची गरज नसते. ही चाचणी रुग्णालयात दाखल केलेल्या बऱ्याच रुग्णांत मोजली जाते. डीहायड्रेशन, मूत्रपिंड विकार, हृदयविकार, अतिदक्षता विभागातले रुग्ण आणि शस्त्रक्रिया झालेले रुग्ण इत्यादींमध्ये त्याचे महत्व असते. इथे सोडियमबरोबरच पोटॅशियम आणि क्लोराईड यांची एकत्रित मोजणी करतात. या गटाला ‘Electrolytes’ असे म्हणतात.\nआता कोणत्या आजारांत ही पातळी कमी/जास्त होते त्याचा आढावा घेतो.\nरक्तातील सोडियम कमतरता :\nरुग्णालयात दाखल रुग्णांत खूप वेळा आढळणारी ही स्थिती विशेषतः खालील आजारांत दिसते:\n१.\tहृदयकार्याचा अशक्तपणा (failure)\n३.\tतीव्र जुलाब व उलट्या होणे\nसोडियम-पातळी कमी होणे हे मेंदूसाठी धोकादायक असते. त्यामुळे या पातळीवर बारकाईने लक्ष द्यावे लागते. पातळी १२० च्या खाली गेल्यास ती गंभीर अवस्था असते.\nही स्थिती तुलनेने कमी रुग्णांत आढळते. मूत्रपिंडाच्या व्यवस्थित कामासाठी Aldosterone व ADH या हॉर्मोन्सचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. अनुक्रमे Adrenal व Pituitary ग्रंथींच्या आजारांत ते बिघडते आणि त्यामुळे ही अवस्था येते. वाढत्या पातळीचाही मेंदूवर विपरीत परिणाम होतो. ती १६०चे वर गेल्यास ते गंभीर असते. तेव्हा रुग्ण बेशुद्ध पडतो.\n…. तर असे हे धातूरुपी मूलद्रव्य – सोडियम. मिठाच्या खाणी, समुद्राचे पाणी आणि संपूर्ण जीवसृष्टीत आढळणारे. आपल्यासाठी जीवनावश्यक आणि आहारात माफक प्रमाणात हवेच. मात्र जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात त्याचा आहारातील अतिरेक मात्र नको.\nमाझ्या वडिलांना सोडीयम डिफिशान्सीच्या त्रासामुळे गेल्या तीन महिन्यात चार वेळा अ‍ॅडमिट करावे लागले.\nछान माहिती.. एक प्रश्न होता\nछान माहिती.. एक प्रश्न होता\nहिमालयन पिंक साॅल्ट नाॅरमल मिठाला substitute म्हणून वापरणे योग्य आहे का\nकिरणुद्दिन, वडिलांना माझ्या शुभेच्छा.\nया मिठाचे नक्की रासायनिक घटक मला माहित नाहीत. त्यात NaCl व्यतिरिक्त इतर मिसळ असावी.\nनेहमीच्या NaCl या मिठाऐवजी अन्य एक मीठ असे असते की त्यात NaCl, KCl व MgCl असे तीन घटक योग्य प्रमाणात मिसळलेले असतात. या मिठात सोडियमचे प्रमाण नेहमीच्या मिठापेक्षा निम्म्याने कमी असते.\nया मिठाचे सखोल विवेचन लेखमालेतील पुढच्या पोटॅशियमच्या लेखात येईल. तिथे त्याची अधिक चर्चा करू.\nछान लेख. मीठ हे भारतीय पापड\nछान लेख. मीठ हे भारतीय पापड व लोणचे ह्या दोन पदार्थात भयान क जास्त प्र मा णात अस्ते. ते ही अगदी कमी खावे. प्रोसेस्ड फूड तर नो वे.\nमोनॅको हे बिस्कीट तर हॉरिबली खारट असते. मी बिन किंवा कमी मिठाचेच खाते कारण उच्च रक्त दाब. जेवताना प्रत्येक घासाला मीठ लावून जेवायची सवय आजिबात वाइट आहे. ती ग्लोरिफाय करू नये.\nमाहितीपूर्ण लेख... धन्यवाद >\nमाहितीपूर्ण लेख... धन्यवाद >> +१\nथोडक्यात जेवताना वरुन मीठ घे ऊ नये हो ना तसेच हाय बीपी वाल्यांनी पापड, लोणची टाळावीत.\nवरुन मीठ खाणार्‍यांच्या शरीराला त्याची गरज भासत असेल का म्हणून त्यांना वरुन नुसते मीठ खावेसे वाटते\nमाझा मुलगा, तोंडी लावायला कांदा घेतला तर त्याला भरपूर मीठ लावून खातो. मला ते चांगले लक्षण वाटत नाही\nविनिता, तो वखवखल्याचा (craving) प्रकार आहे. त्याची सवय मोडा.\nउत्तम आणि सोपा लेख.\nउत्तम आणि सोपा लेख.\nविनिता मलाही कांदा लागतो बरेचदा आणि तोही मिठाच्या पाण्यात बुडवलेला.\nजेवणात वरुन मात्र अजिबात मिठ घेत नाही.\nडायलिसिस मध्ये बरेच रुग्ण\nडायलिसिस मध्ये बरेच रुग्ण कार्डिय्क अरेस्ट जातात ते हेच कारण असे एका डॉकटरने सांगितले व म्हणाला की, पोटेशियम आणि सोडियमचे प्रमाण समतोल मध्ये बिघाड झाला.\nधन्यवाद डॉक्टर __/\\__ त्याला\nधन्यवाद डॉक्टर __/\\__ त्याला हा लेख वाचायला देते.\nशालीजी, तसा कांदा मला पण आवडतो पण असे मीठ लावून खाणे अघोरी वाटते हो\nवरुन मीठ खाणार्‍यांच्या शरीराला त्याची गरज भासत असेल का म्हणून त्यांना वरुन नुसते मीठ खावेसे वाटते म्हणून त्यांना वरुन नुसते मीठ खावेसे वाटते>>>>> हो माझाही मुलगा लहानपणी नुसते मीठ किंवा तिखट+मीठ एकत्र करून खायचा.अगदीच नाही तर हाजमोलाच्या गोळ्या(त्यात मीठ) चाखत बसायचा.खूप दटावलं,आता आठवतही नाही पण ३-४वर्षांनी आपोआप त्याची सवय गेली.\nत्यावेळी मलाही क्रॅविंग वाटायचे.\nपण ३-४वर्षांनी आपोआप त्याची\nपण ३-४वर्षांनी आपोआप त्याची सवय गेली. >>\nवरील सर्व नवीन प्रतिसादकांचे\nवरील सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार, सहमती आणि चर्चेत स्वागत \nमीठ म्हणजे किचन मधला आवश्यक घटक असल्याने त्याचे मागणी तसे पुरवठा ह्या न्यायाने उत्पादन वाढत गेले असले तरी टेबल सॉल्ट (रिफाइंड पैक्ड प्रॉडक्ट्स) आणि मीठागरात मिळणारे क्रूड सॉल्ट ह्यापैकी नक्की काय चांगले हां प्रश्न अनेकदा मनात येतो आणि त्याच बरोबर अशीही एक शंका येते की मिठागरांची संख्या तर दिवसेंदिवस कमी होत चाललीय मग हे टाटा, कॅप्टन कूक वगैरे प्रोडक्ट सिंथेटिक असतात की खऱ्या मीठापासून बनलेले शुद्ध स्वरूप असते \nजर सिंथेटिक असेल किंवा एखाद्या प्रोसेसचे बायप्रोडक्ट असेल तर आपल्या आहारात ह्याचा समावेश कितपत योग्य असेल.\nटाटाने लो सोडीअम नावाचे\nटाटाने लो सोडीअम नावाचे हिरव्या पाकिटात मिळणारे मीठ बाजारात आणले आहे, महाग आहे थोडेसे\nते जास्त फायदेशीर असेल का\nभारतातील बऱ्याच branded मिठांत सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण आढळून आले आहेत. अलीकडेच आय आय टी, मुंबई च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.\nयाचे मूळ कारण म्हणजे समुद्रात होणारे प्लॅस्टिक-प्रदूषण हे होय.\n@ किल्ली,लो सोडीअम नावाचे\nलो सोडीअम नावाचे मीठ जास्त फायदेशीर असेल का\nत्यातील इतर घटकही पहावे लागतील- विशेषतः पोटॅशियम.\nउच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या डॉ च्या सल्ल्याने त्याचा विचार करावा.\nम्हणजे आपण आपलं आयुष्य\nम्हणजे आपण आपलं आयुष्य वाह्यात केलय का प्रगतीच्या नावाखाली साधं मिठ खायचे वांधे.\nमी खाण्याचा सोडा एक चमचा घेतो\nमी खाण्याचा सोडा एक चमचा घेतो आठवड्यातून तीन वेळा,विथ लेमन ज्युस. त्यातही सोडीयम आहे ,त्याने बिपी वाढू शकतो का\nके तु,खाण्याचा सोडा >>>\nआपण रोजच्या आहारात जे एकूण सोडियम खातो त्या तुलनेत तुम्ही खात असलेला सोडा किरकोळ आहे. रक्तदाब योग्य (निरोगी) असल्यास काळजी नाही.\nपण मुळात तो खायची आवश्यकता काय माझ्या मते उगाचच खाऊ नये.\nनेहमीप्रमाणे च छान लेख.\nनेहमीप्रमाणे च छान लेख. आधुनिक खाद्यशैलीत आपण नको इतके मीठ खातो.\nजर रक्तातील सोडियमची पातळी कमी किंवा जास्त असेल तर ते चाचणीशिवाय ओळखता येते का\nस्वाती, साद : आभार.जर\nस्वाती, साद : आभार.\nजर रक्तातील सोडियमची पातळी कमी किंवा जास्त असेल तर ते चाचणीशिवाय ओळखता येते का\nहोय, त्याचा अंदाज येतो. लक्षणे आजाराच्या कारणानुसार असतात. आता दोन्ही परिस्थिती बघू:\n•\tकमी पातळी : जलद नाडी, कमी रक्तदाब, कोरडी जीभ आणि पायांवर सूज (edema)\n•\tजास्त पातळी: त्वचेची लवचिकता कमी होणे, लघवीचे प्रमाण कमी व ती concentrated असणे.\nम्हणजे आपण आपलं आयुष्य वाह्यात केलय का प्रगतीच्या नावाखाली साधं मिठ खायचे वांधे.>>> +१\nशिजवलेल्या आणि न शिजवलेल्या मीठामध्ये काही फरक असतो का\nम्हणजे वरण भातावर मीठ वरुन घेण्याऐवजी कुकरमध्ये तांदळाबरोबरच घालावे, कडधान्य मीठ घालून शिजवून घ्यावी व वरुन बिन किंवा अगदी कमी मीठाची फोडणी द्यावी. कोशिंबीर, ताक यात मीठ घालू नये (शेंदेलोण वगैरे चालेल),\nयाला सवय, पध्दत,चव याव्यतिरिक्त काही शास्त्रीय आधार आहे का\nशिजवलेल्या आणि न शिजवलेल्या मीठामध्ये काही फरक असतो का\nचांगला प्रश्न आहे आणि याचे अनुभवी उत्तर आहारतज्ञ देऊ शकतील. तरी माझे मत सांगतो. एकंदरीत जेवताना ‘वरून’ मीठ घेण्याने ते बरेचदा गरजेपेक्षा जास्तच घेतले जाते. याउलट अन्न शिजवताना ते माफक घातले तर ते जेवताना कुटुंबात विभागले जाईल. त्यातून ‘वरून’ घालायची सवय मोडू शकेल.\nमुळात सोडियम हे खनिज असल्याने स्वयंपाकाच्या उष्णतेने त्यावर विशेष फरक पडत नसावा. कुठल्याही प्रकारे ते पोटात गेले की त्याचा आरोग्यावरील परिणाम एकच असेल.\n... इतरांचे मत ऐकण्यास उत्सुक.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/appreciation-performance/articleshow/78197610.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-20T11:27:26Z", "digest": "sha1:GB4RXUUQBNMJBDSL7INFO6COT4MMQOPX", "length": 8235, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनासिक पासपोर्ट कार्यालयाची ऑन लाईन कार्यप्रणाली खरोखरच कौुकास्पद आहे. माझ्या मुलीच्या अर्जावर तत्पर कार्यवाही होऊन ते पोलिस चौकशीसाठी तीन दिवसात पोहचून पोलिस कार्यालयाने पण त्वरित आपले काम पुर्ण करून त्यात भर टाकली. आणि हे सर्व फक्त सरकारने ठरवून दिलेल्या अधिकृत फी मध्येच.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nभ्रष्���ाचार हा देशद्रोह महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईपोकळ गप्पा मारण्याऐवजी 'हे' एक काम करा; थोरातांचा भाजप नेत्यांना टोला\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nकोल्हापूर'कांदा साठा तपासायला कुणी आले तर दांडक्याने सोलून काढा'\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nमनोरंजनकियाराच्या 'या' ड्रेसची किंमत समजल्यावर तुम्ही चक्रावून जाल\nमुंबईअर्णब गोस्वामींच्या अडचणीत भर; माजी पोलिस अधिकाऱ्याची कोर्टात धाव\nविदेश वृत्तब्राझील: तिसऱ्या टप्प्यात ही करोना लस आढळली सुरक्षित\nविदेश वृत्तअमेरिकेत वाद; कमला हॅरीस 'दुर्गा' रुपात तर, ट्रम्प 'महिषासुर'\nआयपीएलकेदार जाधव, चावला यांच्यात कोणता स्पार्क दिसतोय; धोनीवर जोरदार हल्लाबोल\n खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला\nधार्मिकदुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही 'असे' पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा\nमोबाइलWhatsApp वेबवरून मिळणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची मजा\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nब्युटीआयुर्वेदिक वनस्पतींपासून केस व त्वचेच्या समस्या कशा दूर कराव्यात, जाणून घ्या पद्धत\nकार-बाइकफेस्टिव सीजनमध्ये Kia ची धमाकेदार ऑफर, कार खरेदीवर १.५६ लाखांपर्यंत बचत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/fr/2/", "date_download": "2020-10-20T10:57:58Z", "digest": "sha1:XQLNRVOTFEIHL6VFO3URGTNKNEIXGV53", "length": 21757, "nlines": 903, "source_domain": "www.50languages.com", "title": "कुटुंबीय@kuṭumbīya - मराठी / फ्रेंच", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखाद�� पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » फ्रेंच कुटुंबीय\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nआम्ही एक कुटुंब आहोत.\n3 - परिचय, ओळख »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + फ्रेंच (1-100)\nआपण सर्व आफ्रिकन बोलतो का\nआपण सर्वच जण आफ्रिकेला गेलेलो नाही. तथापि, हे शक्य आहे की, प्रत्येक भाषा ही आधीपासूनच आहे. तरीही, अनेक शास्त्रज्ञांचा ह्यावर विश्वास आहे. त्यांच्या मतानुसार, सर्व भाषांचे मूळ आफ्रिकेमधील आहे. तिथून ते इतर जगामध्ये पसरले आहे. एकंदर 6,000 पेक्षा अधिक भिन्न भाषा तेथे आहेत. तथापि, त्या सर्वांचे मूळ आफ़्रिकन आहे असे म्हटले जाते. संशोधकांनी विविध भाषांच्या ध्वनिघटकांची केलेली आहे. भाषेतील ध्वनिघटक शब्द हा लहान भेदभाव एकक आहे. एक भाषेतील ध्वनिघटक बदलला असेल, तर एका शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलतो. ह्याचे उदाहरण इंग्रजी भाषेतून स्पष्ट करु शकता. इंग्रजीमध्ये, उतरण आणि कलंडणे दोन भिन्न गोष्टींचे वर्णन करतात. त्यामुळे इंग्रजीमध्ये /ड/ आणि /ट/ हे दोन भिन्न ध्वनिघटक आहेत.\nही उच्चारानुसारची विविधता आफ्रिकन भाषांमध्ये मोठी आहे. जसजसे तुम्ही आफ्रिकेपासून दूर जाऊ लागता तसतसे हे नाटकीय पद्धतीने कमी होते. आणि इथेच, संशोधक त्यांच्या ���िद्धांतासाठी पुरावे नक्की कुठे आहेत हे पाहतात. लोकसंख्या जशी वाढते तशी एकसमान होते. त्यांच्या बाहेरच्या बाजूंना, अनुवांशिक विविधता कमी होते. हे सगळे ह्या कारणामुळे झाले आहे की, राहणार्‍यांची संख्यापण कमी झाली आहे. कमी गुणसूत्रे स्थानांतरीत झाली की, लोकसंख्या अधिक एकसारखी होते. गुणसूत्रांच्या शक्य जोड्या कमी होतात. परिणामी, स्थलांतरित लोक एकमेकांशी सारखे होतात. शास्त्रज्ञांनी त्याला संस्थापक प्रभाव म्हटले आहे. लोकांनी जेव्हा आफ्रिका सोडली तेव्हा ते त्यांच्या बरोबर त्यांची भाषासुद्धा घेऊन गेले. पण जे नवीन लोकं आले ते त्यांच्याबरोबर थोडे व्याकरण घेऊन आले. या वैयक्तिक भाषा कालांतराने अधिक एकसारख्या कशा झाल्या आहेत. होमो सेपियन हा मूळचा आफ्रिकेतला आहे हे त्यांनी सिद्ध केल्याचे दिसते. जर त्यांच्या भाषेबद्दलही हेच खरे असेल तर, आम्ही ते जाणण्यास उत्सुक आहोत.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2020-10-20T12:35:32Z", "digest": "sha1:SWWVD35APX5A6N24O2ABGGJMWNVZ36QC", "length": 4726, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायकेल डॉसन - विकिपीडिया", "raw_content": "\nमायकेल रिचर्ड डॉसन (नोव्हेंबर १८, इ.स. १९८३ - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा टॉटेनहॅम हॉटस्परकडून क्लब फुटबॉल खेळतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रो��ी ०६:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2011/01/blog-post.html", "date_download": "2020-10-20T11:47:04Z", "digest": "sha1:UGG5T3Q324N26MQSOZ6JYW7VK525XP6D", "length": 43269, "nlines": 371, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: एक जानेवारी : एक संकल्प दिन", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (���्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nनव्या वर्षाचे आपण हसतमुखाने स्वागत करू या, अर्थात दाढ वगैरे दुखत नसेल तर. साध्या मुखाचे हसतमुख करण्यात ती एक अडचण असते. ते एक असो. नव्या वर्षाचा पहिला दिवस हा नवे संकल्प सोडायचा दिवस असतो. या बाबतीत पुरुषवर्गाचा उत्साह दांडगा. नव्या वर्षाच्या प्रथम दिवशी पुरुषांच्या उत्साहाने स्त्रियांनी काही नवा संकल्प सोडल्याचे आमच्या ऐकिवात नाही. ‘‘आहेत त्या साडया फाटून गेल्याशिवाय नवीन घेणार नाही’’ अशा नमुन्याचा किंवा ‘सिगरेट सोडली’ या चालीवर ‘पावडर सोडली’ ह्या थाटाचा संपूर्ण इहवादी संकल्प एक जानेवारीचा मुहूर्त साधून सोडलेली स्त्री आमच्या पाहण्यात नाही. आलीच तर तिला आम्ही कडकडून भेटायला तयार आहो. (हा केवळ भाषाविलास) पुरुष मंडळींना मात्र असले-म्हणजे साडी फाटेपर्यंत नवीन घेण्याचे नव्हे-सिगरेट सोडण्याचे, स्वखर्चाने दारू न पिण्याचे वगैरे संकल्प सोडल्याशिवाय एक जानेवारी हा दिन साजरा झाल्यासारखे किंवा नव्या वर्षाचे आपण यथायोग्य स्वागत केल्यासारखे वाटत नाही.\nएक जानेवारीपासून सिगरेट ओढायची नाही हा मात्र बराच लोकप्रिय संकल्प आहे. मात्र त्याला दोन जानेवारीपासूनच फाटे फुटतात.\nपहिला फाटाः पाकीट घ्यायचं नाही. एकेक सुटी सिगरेट घ्यायची.\nदुसरा फाटाः अर्धी-अर्धी ओढायची.\nतिसरा फाटाः दुसऱ्या कोणी दिली तरच ओढायची.\nचौथा फाटाः रात्री नऊच्या पुढे ओढायची नाही.\nपाचवा फ���टाः फक्त जेवणानंतर ओढायची.\nसहावा फाटाः चहा व जेवणानंतर.\nसातवा फाटाः रात्री नऊ ऐवजी दहाच्या पुढे ओढायची नाही.\nआठवा फाटाः इंपोर्टेड सिगरेटमधला टोबॅको प्युअर असल्यामुळे ते पाकीटच्या पाकीट ओढले तरी नो हार्म ईज फॉजड, इत्यादि इत्यादि.\nथोडक्यात, सिगरेट सोडण्याचा संकल्प सोडण्याचा आणि मोडण्याचा प्रकार, केवळ विरळवेदनेची हौस भागवायला स्वपत्नीला आग्रहाने आपणच माहेरी पाठवून आठव्या दिवशी तिला परत आणायला जाण्यासारखा आहे. सिगरेट सोडून परत ओढण्याचा आनंद हा विरहानंतरच्या मीलनासारखा आहे. त्या आनंदाची गोडी अधुऱ्या मंडळींना कळणार नाही. (हो, बरं आठवलं, धूम्रपानाची तारीफ करताना शासकीय विधिलिखिताला अनुसरुन ‘‘धूम्रपान आरोग्यास विघातक आहे’’ हेही लिहितो. ते वाक्य न लिहिणे अवैध म्हणजे बेकायदा आहे. आपण बेकायदेशीरपणा म्हणजे अवैधव्य याला फार भिऊन वागतो.) तर काय सांगत होतो सिगरेट सोडण्याचा संकल्प मोडण्यातली मजा.\n‘सिगरेट सोडणे’ ह्याप्रमाणे एक जानेवारीपासून नित्यनेमाने डायरी लिहिणे, पहाटे उठून मैदानात फिरायला जाणे, गच्चीवर फेऱ्या घालणे-अंगणात फेऱ्या घालणे, घरातल्या घरात फेऱ्या घालणे – योगासने करणे – जागच्या जागी धावणे, हे देखील सुप्रसिद्ध संकल्प आहेत. आम्ही तर ५-६ वर्षांनी आलटूनपालटून हे संकल्प नव्या उमेदीने सोडीत आलो आहो. त्यातला आमचा डायरी लिहिण्याचा संकल्प कृष्ण पक्षातल्या चंद्राप्रमाणे कलेकलेने क्षीण होत गेल्याची साक्ष जुन्या डायऱ्या पाहताना पटते. पण डायरीचे एक आहे की, ती भेट म्हणून मिळवण्यातच खरी मजा असते. हिशेबाची डायरी ही रोजनिशी झाली. भेट म्हणून मिळालेल्या आणि ‘‘…… अहाहा आज पहाटे उठताना शेजारच्या रेडियोवरुन दत्त दिगंबर दैवत माझे ऐकल्यावर आज गुरुवार हे ध्यानात आले. उद्याचा दिवस गेला की परवा सेकंड सॅटरडे…’’ अशा प्रकारचा काव्यमय मजकूर असलेल्या डायरीला ‘दैनंदिनी’ म्हणावे.\nएखाद्या कुमुदिनी (समोरची) शरदिनी (पेंडश्यांची) किंवा तसं पाहिल तर ईव्हन प्रमोदिनी (साहेबांची पी. ए.) यांच्यासारखेच ह्या दैनंदिनीला मानून तिच्याशी हळुवारपणे बोलावे. प्रेयसी ही काय विकत घ्यायची वस्तू आहे इंग्लिश लोक देखील असल्या भेट आलेल्या डायरीला ‘डियरी’ म्हणायला कसे विसरले कोण जाणे. अशी सुंदर दैनंदिनी हाती आल्यावर रोज डायरी लिहीण्याच्या संकल्पाला जोर येतो. पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी खोट बोलवत नाही म्हणून सांगतो, हा हुरूपसुद्धा कृष्णेन्दुवत मावळला जातो. पहिल्या भेटीत प्रेयसीशी काय बोलू नि काय नको होऊन तोंडाला खीळ बसावी आणि पुढे चार-पाच दिवस तिचेच बोलणे ऐकत राहावे लागल्यावर ‘हाच का तो आपल्याला आजन्म ऐकावा लागणारा प्रतिभाविलास इंग्लिश लोक देखील असल्या भेट आलेल्या डायरीला ‘डियरी’ म्हणायला कसे विसरले कोण जाणे. अशी सुंदर दैनंदिनी हाती आल्यावर रोज डायरी लिहीण्याच्या संकल्पाला जोर येतो. पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी खोट बोलवत नाही म्हणून सांगतो, हा हुरूपसुद्धा कृष्णेन्दुवत मावळला जातो. पहिल्या भेटीत प्रेयसीशी काय बोलू नि काय नको होऊन तोंडाला खीळ बसावी आणि पुढे चार-पाच दिवस तिचेच बोलणे ऐकत राहावे लागल्यावर ‘हाच का तो आपल्याला आजन्म ऐकावा लागणारा प्रतिभाविलास ’ ह्या भीतीने बोबडी वळावी तशीच काहीशी ह्या नित्यनेमाने दैनंदिनीला भेटण्याच्या बाबतीतली अवस्था होते.\nरोज लिहिण्यासारखे आपल्या आयुष्यात काही घडत नाही आणि जे घडते ते लिहिण्यासारखे नसते याची खेदजनक जाणीव जानेवारीच्या दिनांक चार किंवा पाचपासूनच व्हायला लागते. पहिल्या तारखेला मात्र दैनंदिनीतले पान अपुरे वाटते. मजकूर चांगला चार जानेवारीपर्यंत कागदावर पडलेल्या तेलाच्या थेंबासारखा पसरत जातो. (उपमा पटत नसल्यास सोडून द्यावी.) पण प्रेयसीची भेट हे देखील नित्यकर्म झाले की प्रथमदर्शनी चवळीच्या शेंगेसारखे वाटलेली तिची बोटे बरीचशी तोंडल्याच्या वळणावरची आहेत हे उमजते. तसेच प्रथम सडसडीत वाटणारी दैनंदिनीची पाने नको तितकी एेसपैस वाटायला लागतात. दैनंदिनीची प्रेयस्यावस्था संपते आणि नवलाई संपल्यावर प्रेमाराधनात तरी काय उरते \nप्रेयसीची भेट म्हणजे काही नित्यनेमाने संघाच्या शाखेवर नमस्ते सदा मातृभूमी करायला जाणे नव्हे. तसं पाहिल तर एकेकाळच्या माझ्या दैनंदिनीतली पहिली सात-आठ पान टेरिफिक काव्यमय आहेत. एका प्राचीन डायरीतला माझा दोन तारखेचा मजकूर तर चांगला पाच तारखेपर्यंत, केळीच्या पानावर वाढलेले आळवाचे फतफते मिठापर्यंत ओघळत जावे तसा वाहत गेला आहे. ‘तू माझी अन् तुझा मीच’ पासून ते ‘काढ सखे गळयातले तुझे चांदण्याचे हात’ पर्यंत मराठी काव्यातल्या ओळीच्या ओळी त्या पानापानांतून धावताहेत.\nआठ जानेवारीला ‘डायरीचे हे एवढेसे पान… माझ्या कोसळणाऱ्या भावनांचा धबधबा…ह्या चिमुकल्या डायरीच्या पानाच्या द्रोणात कसा साठवणार ’ अशीही टिंबओळ आहे आणि नऊ तारखेपासूनची पुढली पाने कोरी आहेत. त्यानंतरच्या डायऱ्यात काव्य आटत गेले आहे. ‘चांदण्याच्या हातांचे’ कणीक तिंबलेल्या पिठाच्या हातात पर्यवसान झाल्यावर काव्यबिंव्य कुठल परवडायला ’ अशीही टिंबओळ आहे आणि नऊ तारखेपासूनची पुढली पाने कोरी आहेत. त्यानंतरच्या डायऱ्यात काव्य आटत गेले आहे. ‘चांदण्याच्या हातांचे’ कणीक तिंबलेल्या पिठाच्या हातात पर्यवसान झाल्यावर काव्यबिंव्य कुठल परवडायला नंतरच्या एका वर्षातल्या डायरीतल्या दोन जानेवारीच्या पानावर ‘त्रिफळाचूर्णाचे भाव का वाढावेत कळत नाही. महायुद्धाचा आणि त्रिफळाचूर्णाचा काय संबंध नंतरच्या एका वर्षातल्या डायरीतल्या दोन जानेवारीच्या पानावर ‘त्रिफळाचूर्णाचे भाव का वाढावेत कळत नाही. महायुद्धाचा आणि त्रिफळाचूर्णाचा काय संबंध ’ असाही मजकूर आलेला आहे. थोडक्यात दैनंदिनीची हळूहळू दैन्वंदिनी व्हायला लागली आहे.\nते काही का असेना, एक जानेवारी आली की नवे संकल्प मनात गर्दी करायला लागतात आणि भेटीदाखल येणाऱ्या डायरीची प्रतीक्षा सुरू होते. ह्या नव्या संकल्पात कालमानाप्रमाणे, जुनी पत्रे एकदा नीट पाहून, नको असलेली फाडून टाकून व्यवस्थित लावून ठेवावी, ठिकठिकाणी निर्वासितांसारख्या तळ ठोकून पडलेल्या पुस्तकांच्या आणि मासिकांच्या गठ्ठयावरची धूळ झटकून त्यांची विषयवार विभागणी करून, वहीत नोंद करावी असे काही संसारपयोगी संकल्पही असतात. ते पार पडतात की नाही याला महत्त्व नाही.\nखरी मजा वेळोवेळी आपल्याला कुठले संकल्प सोडावेसे वाटले ते पाहण्यात आहे. ते नाही पाळता आले म्हणून हताश होऊ नये. आपण अमुक अमुक करण्याचा किंवा न करण्याचा संकल्प सोडलाय हे सांगण्यातच तो जणु काय पार पाडलाय असा ध्वनी असतो. ‘मन मुद्द तुझं गोष्ट हाये प्रिथिवी मोलाची’ हे आपलं सर्वात आवडतं गाणं हे सांगण्यामागे आपण जणु काय आयुष्यातला साऱ्या भानगडी शुद्ध मनानेच केल्या असा सूर असतो. तसच हे संकल्प सोडण्याच आहे. शिवाय सार्वजनिक रीतीने हे जाहीर केलेले संकल्प पार पडले की नाही हे पाहायला जिथे कोणी जात नाही तिथे खाजगी संकल्पाची कोणाला आठवण असणार \nबरं, आपण सोडलेले संकल्प काय फक्त आपल्या मनाच्य��� कमकुवतपणामुळे मोडले जातात असं थोडंच आहे पहाटे उठून मुंबईतल्या वरळीच्या चौपाटीवर नित्यनेमाने फिरायला जायचा संकल्प मी सोडला होता त्या जानेवारीतली गोष्ट. ठरल्याप्रमाणे एक जानेवारीला फिरून आलो. पण त्याच रात्री आमच्या गल्लीतल्या सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेत आमच्या केसरीनाथबुवाच्या भजनी पार्टीची आणि म्हातारपाखाडीतल्या अर्जुनबुवा साटमाच्या श्री कुणकेश्र्वर प्रासादिक मंडळीची जुगलबंदी झाली. ती चालली सकाळच्या दुधाच्या बाटल्यांची लाइन लागेपर्यंत. त्यानंतर केसरीबुवांचे कैवारी दानशूर वर्दमशेठ धुरी यांचे कुठली भजन पार्टी विनमदी आली यावर ‘‘तुझ्या आवशीक…’’ ह्या मातृस्मरणात्मक मंगलाचरणापासून पेटलेले भांडण. दोघांनीही रात्रभर सत्तेनारैणाच्या प्रसादापेक्षा तीर्थप्राशनावरच अधिक भर दिलेला. ह्या गदारोळात आमच्या वाटयाला झोपेचे खोबरे पहाटे उठून मुंबईतल्या वरळीच्या चौपाटीवर नित्यनेमाने फिरायला जायचा संकल्प मी सोडला होता त्या जानेवारीतली गोष्ट. ठरल्याप्रमाणे एक जानेवारीला फिरून आलो. पण त्याच रात्री आमच्या गल्लीतल्या सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेत आमच्या केसरीनाथबुवाच्या भजनी पार्टीची आणि म्हातारपाखाडीतल्या अर्जुनबुवा साटमाच्या श्री कुणकेश्र्वर प्रासादिक मंडळीची जुगलबंदी झाली. ती चालली सकाळच्या दुधाच्या बाटल्यांची लाइन लागेपर्यंत. त्यानंतर केसरीबुवांचे कैवारी दानशूर वर्दमशेठ धुरी यांचे कुठली भजन पार्टी विनमदी आली यावर ‘‘तुझ्या आवशीक…’’ ह्या मातृस्मरणात्मक मंगलाचरणापासून पेटलेले भांडण. दोघांनीही रात्रभर सत्तेनारैणाच्या प्रसादापेक्षा तीर्थप्राशनावरच अधिक भर दिलेला. ह्या गदारोळात आमच्या वाटयाला झोपेचे खोबरे रात्रभरच्या त्या जागरणामुळे वर्दमशेट आणि धुरीशेटपेक्षाही माझेच डोळे जास्त तारवटलेले. त्यामुळे एक तारखेला सोडलेला पहाटे फिरायला जाण्याचा माझा संकल्प दोन तारखेलाच मोडून पडला.\nसंकल्पाचं घडयाळासारखंच आहे. एकदा मोडलं की मोडलं. दुरुस्ती ह्याचा अर्थ निराळ्या कारणाने पुन्हा मोडायची सोय. तात्पर्य, खाजगी संकल्पाची पूर्तता ही कित्येकदा सार्वजनिक परिस्थितीवर अवलंबून असते. म्हणून म्हणतो की संकल्प मोडल्याचे दुःख न मानता सोडल्याची मजा घेत राहावे. गेला बाजार वर्षातले पहिले चार-पाच दि���स तरी आनंदात आणि मनाला पवित्र वाटण्यात जातात. कल्पनांचा आनंद प्रत्यक्षाहून अधिक असतो. फार तर सकाळी उठणे, डायरी लिहिणे, सिगरेट न ओढणे, एकदाच जेवणे अशा सदगुणांची ही मानसपूजा आहे असे मानावे. कल्पनेतल्या धूपदीपांनी देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे \nतेव्हा आजचा दिवस हा असा कृतीची जबाबदारी न घेता सदगुणवर्धक संकल्प सोडण्याचा, तो सोडणार असल्याचे चारचौघात सांगण्याचा आणि फार तर दोन ते सहा-सात जानेवारीपर्यंत टिकवण्याचा. कुणाचा गणपती दीड दीवसाचा, तर कुणाचा दहा दिवसांचा असतो. तीच गोष्ट संकल्पाची. पुष्कळदा वाटतं की नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प दिन म्हणून साऱ्या जगाने का साजरा करू नये आपल्या देशात वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट असले तरी ‘दिन’ पाच-सहाशे असतील. ‘दिना’च्या दिवशी जरी जाहीर संकल्प सोडला तरी तो दुसऱ्या दिवशीसुद्धा पाळायची गरज नसते. हा धडा आपल्या मान्यवर नेत्यांनीच नाही का आपल्याला घालून दिला \nशिवाय एक जानेवारी हा दिन संकल्प-दिन म्हणून साजरा करण्यावाचून आपल्याला गती नाही. ‘‘यंदाच्या वर्षी कुठलाही संकल्प सोडणार नाही’’ असे म्हणणे हे देखील संकल्प न सोडण्याचा संकल्प सोडण्यासारखेच आहे. तेव्हा आजच्या या शुभदिनी आपण सारेजण ‘सत्य संकल्पाचा राजा भगवान’ असे म्हणू या आणि कुठला तरी संकल्प सोडून नव्या वर्षाचे-एव्हाना दाढदुखी बंद होऊन डोके दुखी सुरू झाली नसेल तर-हसतमुखाने स्वागत करू या.\nLabels: चाहत्यांचे पु.ल., पुलकित लेख, पुलंचे भाषण\nवाचनानंतरही अपूर्ण नाही वाटला. अजून काय होते लेखात \nकुठल्या पुस्तकात आहे हे पण सांगावे\nलिखाणासाठी या पोर्टल ला पण भेट दया\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/category/uncategoriz/", "date_download": "2020-10-20T12:01:53Z", "digest": "sha1:LWBKL7VMWH2C2X66CFRUWVQOWAXLDPZC", "length": 9917, "nlines": 107, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "\n»11:02 am: पुणे- पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची जलवाहिनी फुटली, नागरिकांच्या घरात शिरले पाणी\n»2:00 pm: भारतात हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तान एजंटच्या शोधात\n»1:23 pm: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली\n»1:00 pm: चार अल्पवयीन मुलांच्या हत्येने जळगाव हादरले\n»7:10 pm: ठाण्यात आज एकूण ३४९ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू\nप्रभासच्या जन्मदिनाच्या निमित्ताने होणार #BeatsOfRadheShyam चे प्रदर्शन\nअभिनेता प्रभास याचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस असून यानिमित्ताने, राधेश्यामचे निर्माते एक विशेष घोषणा करण्याच्या तयारीत असून त्याला #BeatsOfRadheShyam असे नाव देण्यात आले आहे. एक...\nकंगनाविरोधात गुन्हा नोंदवण्याचा वांद्रे न्यायालयाचा पोलिसांना आदेश\nमुंबई- समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा, असा आदेश आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी...\nUncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई\n अजित पवार आज बारामती दौऱ्यावर,\nमुंबई – गेल्या आठ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भातपिकांपासून, भूईमूग, सोयाबीन जमिनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा आर्थिक...\nUncategoriz आघाडीच्या बातम्या देश विदेश\nजगभरात नव्या ४ लाख कोरोना रुग्णांची नोंद, भारत दुसऱ्या स्थानावर कायम\nनवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस जगभर धुमाकूळ घालतो आहे. दरदिवशी जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच...\nUncategoriz आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र\nसिनेमागृह लवकरच सुरू होणार, एसओपी तयार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन\nमुंबई – राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु...\nUncategoriz ट्रेंडिंग देश महाराष्ट्र\nतनिष्कच्या जाहिरातीला लव्ह जिहाद म्हणणं मूर्खपणाचं, अॅडगुरू भरत दाभोळकर यांचं परखड मत\nमुंबई – ज्वेलरी ब्रॅण्ड असलेल्या तनिष्कची एक जाहिरात प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा ठपका या जाहिरातीवर ठेवण्यात आला आहे. मात्र, तनिष्कच्या...\nअभिनेता आमिरखानची मुलगी इरा ४ वर्षांपासून डिप्रेशनमध्ये\nमुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान ही मागील ४ वर्षांपासून क्लिनिकल डिप्रेशनमध्ये आहे. इरा हिनेच स्वतः शनिवारी १० ऑक्टोबर रोजी...\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत गोंधळ\nजळगाव-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष व अंतिम सत्राच्या (बॅकलॉकसह) परीक्षांना आज सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात...\nNews Uncategoriz महाराष्ट्र राजकीय\nबांबवडे गावामध्ये शिवरायांचा पुतळा हटवण्याची कारवाई सुरू \nकोल्हापूर – कोल्हापुरातील बांबवडे गावामध्ये मध्यरात्री अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चौकात बसविला. परवानगी न घेता हा पुतळा बसविल्याने तो हटविण्याची कारवाई...\nमुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश\nमुंबई – मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/heavy-rainfall-in-maharashtra-update-entire-north-konkan-is-on-red-alert-including-mumbai-thane/223734/", "date_download": "2020-10-20T11:18:40Z", "digest": "sha1:6JONCPE6P7472ASDPRAZCXHUB2OYEUAK", "length": 8538, "nlines": 117, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "heavy rainfall in maharashtra update entire north konkan is on red alert including mumbai thane", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Weather Alert: मुंबई, ठाणेसह कोकणात रेड अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारीचा इशारा\nWeather Alert: मुंबई, ठाणेसह कोकणात रेड अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारीचा इशारा\nराज्यात एकीकडे कोरोना विषाणूचं सावट कायम आहे. या कोरोनामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे परतीचा पावसाचं राज्यात अजूनही काही भागात धुमशान सुरू आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान हवामान विभागाकडून आज मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. रात्रभरपासून पुण्यात देखील धो धो पाऊस आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच रस्तेदेखील पाण्याखाली गेले आहेत.\nया मुसळधार पावसामुळे पुणे विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या देखील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षाचं सुधारित वेळापत्रक विद्यापीठाकडून लवकरच जाहीर होणार आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागातील बहुतांश ठिकाणी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस अद्याप सक्रिय आहे.\nसध्या अरबी समुद्राच्या दिशेने हा कमी दाबाचा पट्टा सरकत असून हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकण भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. तसेच याच पार्श्वभूमीवर रेड अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला असून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.\nकाल (दि.१४) ८ वाजल्यापासून ते आज ७ वाजेपर्यंत सरासरी पावसाचे तपशील\nहेही वाचा – Heavy Rain : आंध्र प्रदेश, तेलंगणात पावसाचा हाहाकार; आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर vs किंग्ज इलेव्हन पंजाब प्रीव्ह्यू\nतरुणाचा भयानक स्टंट; पाहून तुम्हालाही भरेल धडकी\nदिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82", "date_download": "2020-10-20T13:07:52Z", "digest": "sha1:6Q6ELC4U3RCTSZPQRUQYOXXTHYTUJCWI", "length": 6008, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जर्दाळू - विकिपीडिया", "raw_content": "\nजर्दाळू हे एक कठीण कवचीचे फळ आहे. सुकवलेल्या जर्दाळूंचा सुकामेवा म्हणून वापर होतो.\nजर्दाळूची पाने व फळे\nजर्दाळू एक लहान झाड असून 8-10 मी. (26-39 फूट) उंच आहे. खोड 40 सेंमी (16 इंच) पर्यंत होतो. डोलारा दाट असतो. पाने अंडगोलाकार, शेंड्याकडे टोकदार निमूळते २.cm लांब आणि १. cm-–.१ इंच रुंद असतात. फुलांचा व्यास ०.–-११. in इंच असून पाच पांढर्‍या ते गुलाबी रंगाच्या पाकळ्या असतात; फूलं वसंत श्रृतू मध्ये एकट्याने किंवा जोड्यांमध्ये येतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजगातील सर्वाधिक जर्दाळू उत्पादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ नोव्हेंबर २०१९ रोजी १५:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/640425", "date_download": "2020-10-20T12:39:14Z", "digest": "sha1:5GIWGJSQ3IJAA7RWBHKBKT5RA4VT6WTH", "length": 2915, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"हांबुर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"हांबुर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:२०, ९ डिसेंबर २०१० ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१०:३९, ४ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: kn:ಹ್ಯಾಂಬರ್ಗ್)\n०५:२०, ९ डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: csb:Hambùrg)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-breaking-corona-positive-cases-find-village-288674", "date_download": "2020-10-20T12:31:48Z", "digest": "sha1:MUPTSKNCDANR3HE27FVZMXB4TS45KRPD", "length": 14940, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "अकोला ब्रेकिंग : गाव-खेड्यातही पोहचला कोरोना! - akola breaking : corona positive cases find in village | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअकोला ब्रेकिंग : गाव-खेड्यातही पोहचला कोरोना\nजिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महानगरानंतर पातूर सारख्या तालुक्याच्या शहरात पोहचलेला कोरोना विषाणू आता गाव-खेड्यातही पोहचला आहे. बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने आता कोरोनाची भीती वाढत चालली आहे.\nअकोला : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महानगरानंतर पातूर सारख्य�� तालुक्याच्या शहरात पोहचलेला कोरोना विषाणू आता गाव-खेड्यातही पोहचला आहे. बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने आता कोरोनाची भीती वाढत चालली आहे. अकोला महानगरात सुद्धा सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंत आठ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ४४ रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत.\nजिल्ह्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. मागील महिन्यात स्थिरावलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता अचानक वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात रविवारी (ता. ३) आतापर्यंतचे सर्वाधिक १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंत नऊ रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आठळले. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. सोमवारी (ता. ४) प्राप्त ८१ अहवालांपैकी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आढळले असले तरी ७२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहारांसह आता ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.\nकृषी नगरातील पाच जण पॉझिटिव्ह\nसोमवारी (ता. ४) पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी पाच जण कृषीनगर अकोला येथील रहिवासी आहेत तर उर्वरित चौघांपैकी प्रत्येकी एक रुग्ण कोठडी बाजार, लाल बंगला, बैदपुरा परिसरातील रहिवाशी आहेत. याव्यतिरीक्त बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथे सुद्धा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा कोरोनाग्रस्त होत असल्याची बाब समोर आली आहे.\nकोरोना रुग्णांवर दृष्टीक्षेप (सोमवार सकाळपर्यंत)\nआज प्राप्त अहवाल - ८१\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा पहिल्याच दिवशी गोंधळ, अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित\nमांगलादेवी (जि. यवतमाळ ): अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा आज (मंगळवार)पहिला दिवस होता. मात्र, पहिल्याच दिवशी परीक्षेचा फज्जा उडाल्याचे...\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासा���ायक आहे. देशात...\n'अन्यथा महावितरणला 27 आक्‍टोबरला टाळे ठोकणार'\nकोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत. त्याबाबत येत्या 26 आक्‍टोबर पूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरण कंपनीला टाळे...\n'माझे कुटूंब माझी जबाबदारी'नंतरही को-मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी आज 31 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू\nसोलापूर : शहरातील रुग्णांची संख्या एकूण टेस्टच्या तुलनेत 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. 12 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील केवळ 88 हजार 407...\nरोहित पवारांनी आणले न्यायालय इमारतीसाठी साडेदहा कोटी रूपये\nजामखेड ः तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 681.10 लक्ष रुपयांची मूळ प्रशासकीय...\n चाकरमान्यांची प्रवासभाड्यात ट्रॅव्हल्सकडून लूट\nबिजवडी (जि. सातारा) : माणदेशातील आटपाडी, सांगोला, माण, म्हसवड, दहिवडी, फलटण, खटाव या भागातील बहुतांश लोक नोकरी-व्यवसायासाठी मुंबई महानगरात आहेत....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/corona-causes-48-year-old-man-to-suffer-a-stroke/223044/", "date_download": "2020-10-20T12:13:44Z", "digest": "sha1:FIMMFTUBHDVZGU2WQYZEPVP5GEFYJYID", "length": 10467, "nlines": 118, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Corona causes 48-year-old man to suffer a stroke", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई कोरोनामुळे ४८ वर्षीय व्यक्तीला मेंदूचा झटका; बोलण्याची क्षमताही गमावली\nकोरोनामुळे ४८ वर्षीय व्यक्तीला मेंदूचा झटका; बोलण्याची क्षमताही गमावली\nउल्हासनगरमधील एका कोरानाबाधित व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक (मेंदूचा झटका) झाला. त्यामुळे त्याच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. त्यामुळे कोरोना अधिकच घातक ठरत आहे.\nकोविड -१९ मुळे मेंदूवरही आघात होत असल्याच्या घटना घडत आहेत. उल्हासनगरमधील एका कोरानाबाधित व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक (मेंदूचा झटका) झाला. त्यामुळे त्याच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. त्या���ुळे कोरोना अधिकच घातक ठरत आहे.\nकोरोनाच्या लक्षणांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाचा विषाणू फक्त फुफ्फुसावरच नाही, तर शरीरातील अन्य अवयवांवरही आघात करत असल्याचे समोर येत आहे. उल्हासनगरमधील तिरूपती स्वामी (४८) यांना काही दिवसांपासून ताप, खोकला आणि अंगदुखीचा त्रास होत होता. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यांना बोलता येत नसल्याने त्यांची एमआरआय चाचणी केली असता त्यांच्या मेंदूच्या डाव्या अर्ध्या भागात ब्रेन स्ट्रोक असल्याचे निदान झाले. मात्र त्यावर स्पीच थेरपीद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले.\nफुफ्फुसांपुरताच मर्यादित असणारा हा आजार आता मेंदूवरही परिणाम करत आहे. मेंदूचा स्ट्रोक ही अतिशय गंभीर समस्या आहे. यावर वेळीच निदान व उपचार होणे गरजेचे आहे. उपचारास विलंब झाल्यास याचा परिणाम अवयवांवर आणि भाषेवर होऊ शकतो, वोक्हार्ट रूग्णालयातील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखीजा यांनी सांगितले. स्ट्रोकचा झटका आल्याने रूग्णाच्या बोलणार्‍या क्षमतेवर परिणाम झाला होता. अशा स्थिती आम्ही त्यांच्यावर स्पीच थेरपीद्वारे उपचार केले. आता ते सर्वसामान्यांप्रमाणे बोलू लागले आहेत, असे स्पीच थेरपिस्ट नूतन कोरगावकर यांनी सांगितले.\nरूग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्यातच मेंदूचा झटका आल्याने त्यांना बोलता येत नव्हते. संवाद साधतानाही अडचणी जाणवत होत्या. वैद्यकीय भाषेत याला अप्सिया असे म्हणतात. अशा परिस्थितीत रूग्णांवर मेलोडिक इनटोनेशन थेरपी (एमआयटी) द्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला. ही थेरपी शब्द व अर्थपूर्ण भाषा सुधारण्यास करण्यात मदत करते.\n– प्रशांत मखीजा, सल्लागार न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट रुग्णालय\nस्ट्रोकचा तीव्र झटका आल्याने मी बोलू शकत नव्हतो. त्यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण होते. या कठिण काळात मार्गदर्शन करणार्‍या डॉक्टरांच्या टीमचे आम्ही आभारी आहोत. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मी पुन्हा बोलू शकतो.\n– तिरुपती स्वामी, रुग्ण\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nसनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स प्रीव्ह्यू\nकोरोना सोकावतोय, कांदा रडवतोय\nमृत्यूनंतरही मैत्री जपणारे शरद पवार, कुटुंबियांचे सांत्वन केलं\nनाशिकमध्ये जाधव गॅसेस प्रकल्पाचे उद्घाटन\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\nPhoto : अभिनेत्री रेखा Birthday Special; या अदांनी चाहते आजही घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80,_%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2020-10-20T12:18:56Z", "digest": "sha1:OQYPIZJEMHEVUBHMISZN63QHMCZXAODX", "length": 5301, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्ग्रेथे दुसरी, डेन्मार्क - विकिपीडिया", "raw_content": "\n१६ एप्रिल, १९४० (1940-04-16) (वय: ८०)\nमार्ग्रेथे दुसरी (डॅनिश: Margrethe Alexandrine Þórhildur Ingrid) ही डेन्मार्कच्या राजतंत्राची विद्यमान राणी आहे.\nइ.स. १९४० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-10-20T13:02:13Z", "digest": "sha1:ZCKCLNEO6CILBZNFKP3Y2YT7QL6UEMRJ", "length": 3316, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महेश रामराव मोरेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमहेश रामराव मोरेला जोडलेली पाने\n← महेश रामराव मोरे\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख महेश रामराव मोरे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमहेश ‎ (← दुवे | संपादन)\nधूळपाटी/महेश रामराव मोरे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18432", "date_download": "2020-10-20T12:17:23Z", "digest": "sha1:KHGBXEH4Q2D5B4TFNYORITYMSP3ILRGY", "length": 3066, "nlines": 75, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ईडली तांदूळ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ईडली तांदूळ\nपारंपारीक ईडली आणि चटण्या\nRead more about पारंपारीक ईडली आणि चटण्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/devendra-fadanvis-wrote-letter-to-chief-minister-to-increase-corona-tests-in-mumbai/224279/", "date_download": "2020-10-20T11:08:45Z", "digest": "sha1:RBFF2HMK5IJUN7QZBU62OQT32MS7J7CJ", "length": 12707, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "मुंबईत कोरोना वाढत असतानाच चाचण्या पुन्हा कमी – फडणवीस | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई मुंबईत कोरोना वाढत असतानाच चाचण्या पुन्हा कमी – फडणवीस\nमुंबईत कोरोना वाढत असतानाच चाचण्या पुन्हा कमी – फडणवीस\nदेवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना चाचण्यावाढीसाठी पुन्हा पत्र\nकोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करा, असा सातत्याने आग्रह करीत असता ना प्रत्यक्षात मात्र राज्यातील 92 हजार प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण आता 75 हजार चाचण्या प्रतिदिन असे झाले आहे. मुंबईत सुद्धा संसर्गाचे प्रमाण हे 2 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासंदर्भात आणखी एक पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.\nया पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, राज्यातील चाचण्यां���ी क्षमता दीड लाखांपर्यंत नेण्याचा मनोदय खुद्द मा. पंतप्रधान महोदयांच्या व्हीडिओ कॉन्फरन्स बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र चाचण्यांच्या संख्येत सातत्याने घट केली जात आहे. यामुळे कदाचित रूग्णसंख्या कमी दाखविणे शक्य होईल. पण, कोरोना नियंत्रणात आणता येणार नाही आणि याचा फटका अर्थव्यवस्था खुली करण्याला बसेल. 1 ते 15 सप्टेंबर या पंधरवाड्यात 12,70,131 चाचण्या महाराष्ट्रात करण्यात आल्या. याची सरासरी 84,675 चाचण्या प्रतिदिन इतकी येते. 16 ते 30 सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात 13,76,145 चाचण्या करण्यात आल्या, याची सरासरी 91,743 चाचण्या प्रतिदिन इतकी येते. मात्र 1 ते 15 ऑक्टोबर या काळात केवळ 11,29,446 इतक्या चाचण्या करण्यात आल्या, याची सरासरी 75,296 चाचण्या प्रतिदिन इतकी येते. यामुळे चाचण्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.\nमुंबईत सुद्धा पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असतानाही चाचण्यांकडे हवे तसे लक्ष दिले जात नाही. मुंबईत 1 ते 15 सप्टेंबर या पंधरवाड्यात 1,74,138 चाचण्या करण्यात आल्या, त्यातून 27,791 रूग्ण आढळून आले. संसर्गाचा दर हा 15.95 टक्के इतका होता. 16 ते 30 सप्टेंबर या काळात 1,79,757 चाचण्या करण्यात आल्या आणि त्यातून 31,672 रूग्ण आढळून आले. संसर्गाचा दर 17.61 टक्क्यांवर पोहोचला. 1 ते 15 ऑक्टोबर या पंधरवाड्यात 1,80,848 चाचण्यांमधून पुन्हा 31,453 रूग्ण आढळून आले. संसर्गाचा दर 17.39 टक्के इतका होता. याचाच अर्थ मुंबईतील संसर्गाचा दर सातत्याने वाढतो आहे. 1 ते 15 सप्टेंबर या काळात मुंबईत 572 मृत्यू नोंदविण्यात आले, ते 16 ते 30 सप्टेंबर या काळात 699 झाले आणि 1 ते 15 ऑक्टोबर या काळात 672 इतके होते . याचाच अर्थ मृत्यूच्या संख्येत सुद्धा वाढ झाली. जवळजवळ 2 टक्क्यांनी मुंबईतील संसर्गाचे प्रमाण वाढूनही चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करायला सरकार का तयार नाही, हा मोठाच प्रश्न आहे, असे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.\nराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पाहिले तरी महाराष्ट्रातील लोकांचे मृत्यूचे प्रमाण अतिशय गंभीर आहे. देशात प्रतिदशलक्ष 97.6 मृत्यू असले तरी महाराष्ट्रात हेच प्रमाण 333 मृत्यू प्रतिदशलक्ष इतके आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळजवळ 4 पट आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येचे देशातील लोकसंख्येत प्रमाण हे 9 टक्के आहे. पण, देशातील एकूण कोरोनाबळीत महाराष्ट्राचे प्रमाण हे 41 टक्के आहे. भारतातील कोरोना रूग्णांच्या प्रमाणात महाराष्ट्रातील रूग्णांचे प्रमाण हे 22 टक्के आहे. असे असले तरी राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या चाचण्यांच्या तुलनेत मात्र महाराष्ट्र सातत्याने मागे आहे. महाराष्ट्रात, मुंबईत परिस्थिती लवकर पूर्वपदावर आणायची असेल , तर चाचण्यांवर भर द्यावा लागेल. कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने अर्थव्यवस्था खुली करण्यात अनेक समस्या येत आहेत. समाजातील प्रत्येक घटक आता प्रचंड आर्थिक अडचणीत असताना आता तरी चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपायाला भिंगरी लावून पिंजला कानाकोपरा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0./MieaLi.html", "date_download": "2020-10-20T12:14:01Z", "digest": "sha1:W5VODPMD3ZLLDSOBVMYHO6N2GHHS5UMG", "length": 3705, "nlines": 37, "source_domain": "krishnakath.page", "title": "लॉकडाऊन मध्ये बिबट्याचा मात्र मुक्त संचार. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nलॉकडाऊन मध्ये बिबट्याचा मात्र मुक्त संचार.\nApril 16, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nघोगांव येथील इराची पट्टी शिवारात बिबट्याचे दर्शन.\nकराड दि.१६. काल सायंकाळी घोगाव तालुका कराड येथून जवळच असणाऱ्या इराची पट्टी शिवारात बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले.\nलॉकडाऊन मध्ये लोक घरात आह���त. मात्र वन्यप्राणी शेतात, रस्त्यावर मुक्तपणे संचार करताना आपण पहात आहोत. त्यांना जणू पूर्ण स्वातंत्र्य लाभल्याचा आनंद होताना दिसत आहे. हे वन्य प्राणी मोकळ्या असणाऱ्या रस्त्यावर. शेतात अगदी मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. असाच एक बिबट्या येथून जवळच असणाऱ्या शेवाळवाडी ग्रामस्थांना काल दिसला .काल सायंकाळी या गावातील ग्रामस्थ तानाजी शेवाळे, सुनील शेवाळे, स्वस्कार शेवाळे, गावापासून जवळच असलेल्या कुंभारकी नावाच्या रानात शेतीला पाणी देण्यासाठी जात असता इराची पट्टी या शिवारात त्यांना बिबट्या मुक्तपणे संचार करताना दिसला. यामुळे सदरचे ग्रामस्थ घाबरले. येथून जवळच असलेल्या संभाजीनगर मधील लोकांच्यात यामुळे घबराट निर्माण झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/blog/?geo-targeting-captures-the-web-faster", "date_download": "2020-10-20T12:32:03Z", "digest": "sha1:HPSHBBCKDK2ASXEK5SFCQT2EIEBPZMHC", "length": 9661, "nlines": 168, "source_domain": "mr.grabz.it", "title": "आपण कॅप्चर जलद तयार करू इच्छिता?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nआपण कॅप्चर जलद तयार करू इच्छिता\nआम्ही नुकताच एक जाहीर केला आहे हे घोषित करण्यासाठी GrabzIt उत्साही आहे भौगोलिक-लक्ष्यीकरण प्रणाली हे यूआरएलमध्ये रूपांतरित केलेल्या सर्व कॅप्चरवर लागू होते, जसे की प्रतिमा, पीडीएफ आणि वर्ड दस्तऐवजात यूआरएल रूपांतरित करणे.\nहे वैशिष्ट्य कॅप्चर करणार्‍या वेबसाइटच्या जवळपास कोणते कॅप्चर सर्व्हर शारीरिकरित्या सर्वात जवळचे आहे आणि कॅप्चर करण्यासाठी त्या सर्व्हरचा वापर करते. उदाहरणार्थ न्यूयॉर्क शहरातील एखादी वेबसाइट होस्ट केली असल्यास ती युनायटेड स्टेट्समधील सर्व्हर वापरेल.\nमी हे कसे वापरावे प्रथम हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी आपल्याला व्यवसाय किंवा एंटरप्राइझ वापरकर्ता असणे आवश्यक आहे, त्यानंतर हे सुनिश्चित करा की आपण ताब्यात घ्यावयाचे देश निर्दिष्ट करीत नाही आहात. जर या दोन्ही आवश्यकता पूर्ण झाल्या तर कॅप्चर स्वयंचलितपणे भौगोलिक-लक्ष्यित केले जातील.\nनेटवर्क विलंब कमी करून, एखाद्या कॅप्चरची गती नाटकीयरित्या सुधारित करण्याचा याचा प्रभाव आहे. प्रतिमा, जावास्क्रिप्ट आणि सीएसएस फायली यासारख्या सर्व संसाधनांसाठी खूपच कमी अंतरावर प्रवास करावा लागतो, एकदा कॅप्चर तयार झाल्यानंतर ते आपल्या अ‍ॅपवर आमच्या एपीआयद्वारे सामान्य म्हणून पाठविले जाते.\nनवीनतम ब्लॉग पोस्ट्स पहा\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/heavy-rains-city-wreak-havoc-corona-62427", "date_download": "2020-10-20T12:06:09Z", "digest": "sha1:RKDTSVNPPBGKVHVQIKFHJUPPMPI4PTSU", "length": 12585, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नगरकर हतबल ! पावसाचा जोर अन कोरोनाचा कहर - Heavy rains in the city wreak havoc on Corona | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n पावसाचा जोर अन कोरोनाचा कहर\n पावसाचा जोर अन कोरोनाचा कहर\n पावसाचा जोर अन कोरोनाचा कहर\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nशेतीचे मोठे नुकसान, कोरोनाची धास्ती आणि अतिपावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने नगरकर हतबल होत आहेत.\nनगर : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी ढकफुटीच्या घटना घटत आहेत. आधीच कोरोनाने हतबल झालेल्या नगरकरांना पावसाने हैराण केले आहे.\nग्रामीण भागात शेतकऱ्यांची पिके अतिपावसाने पिवळी पडली आहेत. अनेक शेतातील पिके वाहून गेली आहेत. शेतीचे मोठे नुकसान, कोरोनाची धास्ती आणि अतिपावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने नगरकर हतबल होत आहेत.\nदरम्यान, जिल्ह्यात आज ७४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार १२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३७ टक्के इतके झाले आहे. काल दिवसभरात रूग्ण संख्येत ९२३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ३१३ इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १७०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४२३ आणि अँट���जेन चाचणीत ३३० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका ७२, संगमनेर ४, नगर ग्रामीण ८, श्रीरामपूर ५, नेवासे १, श्रीगोंदे ८, पारनेर ३, अकोले १४, राहुरी २, कोपरगाव ८, जामखेड १०, मिलिटरी हॉस्पिटल ३५ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४२३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १४९, संगमनेर ३५, राहाता १५, पाथर्डी ९, नगर ग्रामीण ३६, श्रीरामपुर २९, कॅंटोन्मेंट ६, नेवासे २६, श्रीगोंदा ४, पारनेर २३, अकोले १०, राहुरी ४१, शेवगाव ९, कोपरगाव ७, जामखेड १८ आणि कर्जत ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज ३३० जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २९, संगमनेर २७, राहाता ५०, पाथर्डी १८, नगर ग्रामीण १८, श्रीरामपूर १३, कॅंटोन्मेंट ५, नेवासे १२, श्रीगोंदे ११, पारनेर १२, अकोले ३४, राहुरी १२, शेवगाव १९, कोपरगाव १९, जामखेड ३५ आणि कर्जत १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, जिल्ह्यात बरे झालेल्यांची संख्या 34 हजार 125 झाली असून, उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 4 हजार 313 आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 644 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 39 हजार 82 रुग्णांची नोंद झाली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांना एकरी 40 हजारांची नुकसान भरपाई द्या : डॉ. भारत पाटणकर\nसातारा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकरी 40 हजार रूपये भरपाई तातडीने द्यावी, तसेच पुन्हा पुन्हा आपत्ती येऊन सरकारच्या तिजोरीवर...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nपेन्शनमध्ये गेलेल्यांचे कसले टेन्शन गुलाबराव पाटलांचा राणेंना टोला\nजळगाव : भाजपचे खासदार नारायण राणे सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. जळगावात काल बोलताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nपंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार : सतेज पाटील\nकोल्हापूर : अतिवृष्टी, वादळी वारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्‍यातील शेतीक्षेत्राचे पंचनामे ग्रामसेवक आणि तलाठी यांनी करावेत. पंचनाम्यात...\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nराजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी\nपंढरपूर : राज्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार...\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nजामखेड शहर स्वच्छ व सुंदरतेसाठी पवार कुटुंबिय सरसावले\nजामखेड : दरम्यान, आमदार रोहित पवार हे जामखेड व कर्जत या दोन्ही तालुक्यांमध्ये महत्वकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर त्यांचे...\nरविवार, 18 ऑक्टोबर 2020\nशेती farming कोरोना corona वन forest नगर संगमनेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2430/NHM-Parbhani-Recruitment-2020.html", "date_download": "2020-10-20T11:17:33Z", "digest": "sha1:DGCY7KLKJNYIHPEONTGJOOUHFKVLMYJ6", "length": 11835, "nlines": 139, "source_domain": "naukriadda.com", "title": "राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nराष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी भरती 2020\nराष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे समुपदेशक, दंत तंत्रज्ञ, सांख्यिकीय अन्वेषक, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, अकाउंटंट, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर, फिजिओथेरपीस्ट, पॅरामेडिकल वर्कर, फिजीशियन कन्सल्टंट मेडिसिन, स्त्रीरोगतज्ज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ, दंत आरोग्यशास्त्रज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, डीईआयसी मॅनेजर, आयुष मसाजिस्ट कम अटेंडंट, ब्लड बँक तंत्रज्ञ, आयुष एमओ युनानी पदांच्या 59 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : 53\nपद आणि संख्या :\nअ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा\n२ लॅब टेक्निशियन ०१\n५ ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर ०१\n७ पॅरामेडिकल वर्कर ०२\n८ फिजीशियन कन्सल्टंट मेडिसिन ०२\n१० ऑन्कोलॉजिस्ट / ऑन्कोफिझिशियन ०१\n१२ डेंटल हायजिनिस्ट ०१\n१३ आयुष मेडिकल ऑफिसर ०२\n१५ डीईआयसी मॅनेजर ०१\n१६ आयुष मॅसेजिस्ट कम अटेंडेंट ०१\n१७ ब्लड बँक तंत्रज्ञ ०४\n१८ आयुष एमओ युनानी ०१\n२२ दंत तंत्रज्ञ ०१\n२३ वैद्यकीय अधिकारी ०७\nअर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक आरोग्त व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी\nअर्ज करण्याची शेवटची दिनांक:24-02-2020.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nवर्धा येथे NHM अंतर्गत भरती २०२०\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मध्ये विविध पदांची भरती २०२०\nदिवाळीपूर्वी सरकार जाहीर करणार नवीन योजना, नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी\nमुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०\nखुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\n'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर\n'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास \nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन\nकेंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार\n७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे\nBECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०\nBECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०\nमुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०\nECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०\nअमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nवर्धा येथे NHM अंतर्गत भरती २०२०\nमुंबई कुशल कारागीर पदभरती निकाल डाउनलोड\nNEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर\nनीट २०२० परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर\nयूपीएससी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेचे admit card जारी\nस्टाफ सिलेक्शन कमिशन: CHSL 2019 परीक्षेचं प्रवेशपत्र (admit card) जारी\nCISF कॉन्स्टेबल / ड्रायव्हर पदभरती परीक्षा प्रवेशपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=14769", "date_download": "2020-10-20T10:52:56Z", "digest": "sha1:T6JX4ROFY7QGTZYTCQ6DR2JR26SLMDD5", "length": 17017, "nlines": 146, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6! 4 ऑगस्ट पासून 10 दिवसांचे कडक लॉक डाऊन | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nHome Covid 19 डहाणू शहर: ए���ा दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6\nडहाणू शहर: एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू – मृतांची संख्या 6 4 ऑगस्ट पासून 10 दिवसांचे कडक लॉक डाऊन\nडहाणू शहरात आज (3 ऑगस्ट) एकाच दिवसांत 3 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची दुख:द बातमी हाती आली आहे. डहाणूचे माजी नगराध्यक्ष शशिकांत बारी (65), भास्करभाई अमृतलाल मेहता (73) व हेमंत हसमुखलाल बाफना (66) यांचे कोरोना बाधेमुळे निधन झाले आहे. तत्पूर्वी 1 ऑगस्ट रोजी कुमुदबेन मोदी (84) यांचे निधन झाले होते. सोहन कर्णावट (70) व दत्तू धोडी (62) यांचे जुलै महिन्यात निधन झाले होते.\nशशिकांत बारी यांचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असता हृदयविकाराचा झटका आला. भास्करभाई यांना श्वास घ्यायला अडचण आल्यामुळे त्यांची तपासणी केली असता ते पॉझिटीव्ह आले व उपचारादरम्यान मृत्यू पावले. तर हेमंत बाफना हे अपघातग्रस्त झाल्याने शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले असता केलेल्या तपासणीत पॉझिटीव्ह निष्पन्न झाले होते.\nडहाणू शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज सरासरी 15 जणांची भर पडत आहे. 2 जुलै पर्यंत कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 222 वर पोहोचला असून प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या 28 झाली आहे. 980 जणांना होम क्वारन्टाईन करण्यात आले आहे. 103 कोरोनाबाधीत पूर्णपणे बरे झाले असून 119 जणांवर उपचार चालू आहेत. त्यातील 32 लक्षणे न दिसणाऱ्या कोरोना पॉझिटीव्हना स्वतःच्या घरी क्वारन्टाईन करुन देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गातून मृतांची संख्या आता 6 झाली आहे.\nउर्वरीत डहाणू तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 381 वर पोचला असून त्यातील 291 जण पूर्णपणे बरे झाले आहेत व 90 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 3 मृत्यू झाले आहेत. या आकडेवारीच्या तुलनेत डहाणू शहर तालुक्यातील मोठा हॉटस्पॉट ठरला आहे.\nमुख्याधिकारी विरूध्द नगराध्यक्ष वादात अडकलेले लॉकडाऊन 4 ऑगस्ट पासून\nडहाणू शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 पेक्षा कमी व मृतांची संख्या 0 असताना एका दिवसांत 7 कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाल्यानंतर डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी 14 जुलै रोजी तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे 7 दिवसांच्या लॉक डाऊनचा प्रस्ताव ठेवला होता. 16 ते 23 जुलै दरम्यान लॉक डाऊनला तत्वत: मान्यता मिळाली होती. परंतु नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी लॉक डाऊनला विरोध केला होता असे समजते. राजपूत यांनी मुख्याधिकारी पिंपळेंवर कुरघोडी करण्याच्या भुमीकेतून विरोध केल्याचे मानले जाते.\nत्यानंतर कोरोनाबाधीतांचा आकडा झपाट्याने वाढत गेला. अखेर भाजपचेच आरोग्य सभापती भाविक सोरठी (21 जुलै रोजी अर्ज) यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (विरोधी पक्ष) गटनेत्या किर्ती मेहता यांनी (22 जुलै रोजी अर्ज) लॉकडाऊनची मागणी केली. लोकांकडूनच लॉक डाऊनची मागणी जोर धरु लागली. rajtantra.com वर घेतलेल्या जनमताच्या अंदाजात 93% लोकांनी लॉक डाऊनच्या बाजूने कौल दिला होता. नागरिकांची भावना लक्षात घेता 30 जुलै रोजी प्रभारी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रजीत नायर हे तातडीने डहाणूला आले व लॉक डाऊनवर शिक्का मारुन गेले. बकरी ईद व रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन 4 ऑगस्टपासून होत आहे.\nलॉक डाऊनचा निर्णय घेण्यास झालेल्या विलंब कालावधीत कोरोनाबाधीतांचा आकडा चौपटीपेक्षा जास्तीने वाढून तो 222 झाला आहे व 6 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. लॉक डाऊनवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मात्र नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी मागणी केल्यामुळे लॉक डाऊन होणार असल्याच्या पोस्ट सोशल मिडियावर फिरु लागल्या आहेत. तथापि अधिकृत सुत्रांकडून त्यास दुजोरा मिळालेला नाही किंवा तसे पत्र रेकॉर्डला आढळून येत नाही. लॉक डाऊनवरुन आता राजकारण व श्रेयवाद सुरु झाला आहे.\nअसे असेल लॉक डाऊन\n4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या कालावधीत डहाणू शहरातील सर्व दुकाने, आस्थापना, व्यवसाय व कारखाने बंद ठेवले जाणार आहेत. सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेस दुधविक्रीस मात्र परवानगी असेल. शहरातील शासकीय कार्यालये, दवाखाने व रुग्णालये, बँका व औषधांची दुकाने नियमित वेळेत चालू राहतील.\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य चिकित्सकांचा आयआरबीला इशारा\nआजचे विद्यार्थी होणार उद्याचे जागरुक नागरीक; पालघर पोलीस दलाकडुन जिल्ह्यातील 26 शाळांमध्ये स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रामचे आयोजन\nकेळवा : तरुणींना फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अश्लिल मॅसेज करणारा तरुण गजाआड\nपालघर : बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन वेबिनार; लाभ घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन\nPrevious articleआणखी एका तरुणाची ऑनलाईन फसवणूक; रिफंडच्या नावाखाली 28 हजारांचा गंडा\nNext articleडहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत व मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे वाद पोलिसांच्या दारात\nकोरोना अपडेट : पालघर ग्रामीणमधील रुग्णांचा आकडा 10 हजार 903 वर\nडहाणूला आज तीन भूकंपाचे धक्के; आठवडाभरात 10 वेळा हादरला डहाणू तालुका\nकोरोना : पालघर तालुक्यातील आजची रुग्णसंख्या 200 पार; बोईसरमध्ये 81, तर पालघरमध्ये 53 रुग्ण आढळले\nडहाणू आदिवासी प्रकल्पातील निरीक्षकास 2 हजाराची लाच घेताना अटक\nडहाणू: १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर व्याख्यान\nअतिवृष्टीमुळे डहाणू पूर्वेतील रेल्वेच्या हद्दीतील रस्ता खचला\nविक्रमगड : गावठी बॉम्ब हल्ले करणार्‍या माथेफिरुला अटक\nजळगाव कारागृहातुन फरार झालेल्या आरोपीला बोईसरमध्ये अटक\nखावटी योजनेच्या अंमलबजावणीस विलंब; श्रमजीवीने घातले आदिवासी विभागाचे “तेरावे”\nविक्रमगड येथे काँग्रेसच्या वतीने विविध वस्तुंचे वाटप\nतारापूर अणुऊर्जा केंद्रातील सत्यदेव आर्य यांचा राष्ट्रपती पदक देऊन सन्मान\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nआजचे विद्यार्थी होणार उद्याचे जागरुक नागरीक; पालघर पोलीस दलाकडुन जिल्ह्यातील 26...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\nकोरोना : पालघर तालुक्यातील आकडा वाढतोय, आज 75 रुग्ण पॉझिटिव्ह; एकट्या...\nजिल्ह्यात कोरोनाबाधीत 2629; बरे झाले 1482; मृतांची संख्या 97\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/scraper/documentation/arrays.aspx", "date_download": "2020-10-20T12:34:30Z", "digest": "sha1:RCTXVP6HKRWN7GLU3SAEMJ4WWPWWOROJ", "length": 7661, "nlines": 170, "source_domain": "mr.grabz.it", "title": "अ‍ॅरे हाताळणे", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासण��� करा\nGrabzIt चे वेब स्क्रॅपर अ‍ॅरे हाताळणे सोपे करण्यासाठी बर्‍याच उपयुक्तता पद्धती प्रदान करते. त्यापैकी सर्वात सोपा आहे contains पद्धत खाली प्रात्यक्षिक शोधत असलेल्या अ‍ॅरेमध्ये निर्दिष्ट मूल्य असल्यास ही पद्धत सत्य परत येईल.\nउपरोक्त पद्धत मध्ये असलेल्या कोडची अंमलबजावणी करेल if मध्ये 1 समाविष्ट असल्यास स्टेटमेंट items रचना.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88_%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2020-10-20T12:02:19Z", "digest": "sha1:5X5DIY6H5X7PZWS4ONKGGSRGN7PEHHRJ", "length": 16763, "nlines": 710, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुलै १० - विकिपीडिया", "raw_content": "\n<< जुलै २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलै १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९१ वा किंवा लीप वर्षात १९२ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१२१२ - लंडन शहराचा मोठा भाग प्रचंड आगीच्या भक्ष्यस्थानी.\n१५८४ - ऑरेंजच्या विल्यम पहिल्याची राहत्या महालात हत्या.\n१६८५ - इंग्लिश गृहयुद्ध - लॅंगपोर्टची लढाई.\n१७७८ - अमेरिकन क्रांती - फ्रांसने युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.\n१७९६ - कार्ल फ्रीडरिक गॉसच्या सर्वप्रथम लक्षात आले की कोणताही आकडा जास्तीत जास्त तीन त्रिकोणी आकड्यांची बेरीज असतो.\n१८०० - कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.\n१८५० - मिलार्ड फिलमोर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१८९० - वायोमिंग अमेरिकेचे ४४वे राज्य झाले.\n१९२५ - तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना.\n१९२५ - उत्क्रांतीवाद शिकवल्या बद्दल अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात जॉन टी. स्कोप्स या शिक्षकावर खटला भरण्यात आला.\n१९४० - दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या सरकारची रचना.\n१९४७ - मुहम्मद अली जिना पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.\n१९६२ - टेलस्टार या जगातील पहिल्या संदेशवाहक उपग्रहाचे प्रक्षेपण.\n१९६७ - न्यु झीलॅंडने आपले चलन दशमान पद्धतीत आणले.\n१९६८ - मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\n१९७३ - बहामाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.\n१९७३ - पाकिस्तानने बांगलादेशचे स्वातंत्र्य मान्य केले.\n१९७६ - इटलीत सेव्हेसो येथे विषारी वायुगळती. ३,००० प्राणी मृत्युमुखी. ७०,००० अजून प्राण्यांची कत्तल.\n१९७८ - मॉरिटानियात लश्करी उठाव.\n१९९१ - बोरिस येल्त्सिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n१९९२ - मादक द्रव्यांच्या तस्करी बद्दल पनामाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष मनुएल नोरिगाला फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.\n२००० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार.\n२००३ - हॉंग कॉंगमध्ये बस अपघातात २१ ठार.\n१४१९ - गो-हानाझोनो, जपानी सम्राट.\n१४५२ - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.\n१८५६ - निकोला टेसला, वैज्ञानिक.\n१८६७ - माक्सिमिलियान, जर्मनीचा चान्सेलर.\n१९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री.\n१९२० - ओवेन चेंबरलेन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\n१९२० - आर्थर अ‍ॅश, अमेरिकन टेनिस खेळाडू.\n१९२५ - मुहातिर मुहम्मद, मलेशियाचा चौथा पंतप्रधान.\n१९२३ - गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार.\n१९४० - कीथ स्टॅकपोल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९७५ - स्कॉट स्टायरिस, न्यु झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.\n११०३ - एरिक पहिला, डेन्मार्कचा राजा.\n१२९८ - लाडिस्लॉस चौथा, हंगेरीचा राजा.\n१४८० - रेने पहिला, नेपल्सचा राजा.\n१५५९ - दुसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.\n१५८४ - विल्यम पहिला, ऑरेंजचा राजा.\n१९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक.\n१९७० - ब्यार्नी बेनेडिक्ट्सन, आइसलॅंडचा पंतप्रधान.\n१९७८ - जॉन डी. रॉकफेलर तिसरा, अमेरिकन उद्योगपती.\n२००५ - जयवंत कुलकर्णी, मराठी गायक.\nस्वातंत्र्य दिन - बहामा.\nसैन्य दिन - मॉरिटानिया.\nबीबीसी न्यूजवर जुलै १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजुलै ८ - जुलै ९ - जुलै १० - जुलै ११ - जुलै १२ - (जुलै महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑक्टोबर २०, इ.स. २०२०\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जुलै २०२० रोजी १८:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या ���ापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2015/10/", "date_download": "2020-10-20T11:37:32Z", "digest": "sha1:O6I2V6YSXCI5AP7WEHOE2HSYGLMNHVRY", "length": 52410, "nlines": 225, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : October 2015", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nवनामकृविच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने राष्‍ट्रीय एकता दिन साजरा\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्‍या 139 व्‍या जयंती निमित्‍त राष्‍ट्रीय एकता दिन साजरा करण्‍यात आला तसेच माजी पंतप्रधान स्‍व इंदिरा गांधी यांची पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ उद्य खोडके, प्राचार्य प्रा विशाला पटणम, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर व विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी सरदार वल्‍लभभाई पटेल व माजी पंतप्रधान स्‍व इंदिरा गांधी यांच्‍या प्रतिमेचे पुजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात येऊन अभिवादन करण्‍यात आले. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी उपस्थितांना देशाच्‍या अखंडतेसाठी एकात्मतेची शपथ दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा ए एस कांबळे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nकृषि तंत्रज्ञान विस्‍तार क्षेत्रात वनामकृवि व रिलायंस फाउंडेशन यांच्‍या सामंजस्‍य करार\nसार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्‍वावर रिलायंस फाउंडेशनशी सामंजस्‍य कराराने आधुनिक माहिती तंत्रज्ञानाने विद्यापीठ कृषि तंत्रज्ञान प्रसारास लागणार हातभार\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व रिलायंस फाउंडेशन यांचे दरम्‍यान कृषि तंत्रज्ञान माहिती प्रसाराकरीता सामंजस्‍य करार दि ३० ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डी एल जाधव, मुंबर्इ येथील रिलायंस फाउंडेशनच्‍या मुख्‍य वित्‍ताधिकारी श्रीमती नेहा हुद्दार, रिलायंस फाउंडेशनचे प्रकल्‍प प्रमुख श्री सेंथीलकुमारन कृष्‍णन यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कृषि विद्यापीठाच्‍या वतीने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले व रिलायंस फाउंडेशनच्‍या वतीने मुख्‍य वित्‍ताधिकारी श्रीमती नेहा हुद्दार यांनी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्ष-या केल्‍या. या सामंजस्‍य करारानुसार ऑडिओ कॉन्‍फरन्‍स, व्हि‍डिओ क्लिप्‍स, मोबाईल संदेश, सामाजिक माध्‍यमे, चर्चासत्रे आदिंच्‍या माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञान माहिती प्रसार करण्‍यात येणार आहे.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, गेल्‍या तीन वर्षात मराठवाडयातील शेतकरी विविध समस्‍यांना तोंड देत असुन शेतीतील उत्‍पादन खर्च वाढत आहे. विद्यापीठाचे कमी खर्चाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचणे आवश्‍यक असुन मर्यादित मनुष्‍यबळाच्‍या सहाय्याने विद्यापीठ कृषि विस्‍तार कार्य करीत आहे. अनेक वेळेस शेतीत तातडीने उपाय योजनेसाठी विद्यापीठाचे तंत्रज्ञानाची गरज असते. योग्‍य तंत्रज्ञान, योग्‍य वेळेत, योग्‍य व्‍यक्‍तीपर्यंत पोहचविण्‍यासाठी सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्‍वावर रिलायंस फाउंडेशनशी सामंजस्‍य करार करून आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठ कृषि विस्‍तार कार्यास गती प्राप्‍त होईल. मराठवाड्यातील संकटग्रस्‍त शेतक-यांत उमेद जागृतीसाठीही याचा फायदा होईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nविस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी आपल्‍या भाषणात सांगितले की, गेल्‍या तीन वर्षात विद्यापीठ व रिलायंस फाउंडेशन प्रायोगिक तत्‍वावर ऑडिओ कॉन्‍फरन्‍सच्‍या माध्‍यमातुन कृषि विस्‍तार कार्य करित असुन त्‍यास सामंजस्‍य करारामुळे अधिक व्‍याप्‍त स्‍वरूप प्राप्‍त होईल. रिलायंस फाउंडेशनच्‍या मुख्‍य वित्‍ताधिकारी श्रीमती नेहा हुद्दार यांनी आपल्‍या भाषणात रिलायंस फाउंडेशन विविध सामाजिक कार्य करित असुन सामंजस्‍य करारामुळे मराठवाडयात विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसारास गती प्राप्‍त होऊन शेतक-यांना लाभ होऊल, असे सांगितले.\nकार्यक्रमात प्रगतशील शेतकरी विठ्ठल गलबे, महिला शेतकरी करूणा खांदेलोटे व श्री पोले यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविकात रिलायंस फाउंडेशनचे विभागीय समन्‍वयक श्री दिपक केकान गेल्‍यापासुन तीन वर्षात विद्यापीठ व रिलायंस फाउंडेशन प्रायोगिक तत्‍वावर राबवित असलेल्‍या कृषि विस्‍तार कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्‍या तांत्रिक सत्रात हुमणी किडीच्‍या व्‍यवस्‍थापन व विविध पिक लागवडीबाबत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, किडकशास्‍त्रज्ञ डॉ पी आर झंवर, डॉ यु एन आळसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शेतकरी, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nमराठवाडयातील दुर्गम अश्‍या आदिवासीबहुल भागातही विद्यापीठ तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहचत आहे......कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु\nज्‍वार संशोधन केंद्रातर्फे आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी शेतकरी मेळावा संपन्‍न\nविद्यापीठाचे तंत्रज्ञानाचा लाभ मराठवाड्याच्‍या दुर्गम भागातील शेतक-यांना व्‍हावा हे उद्दीष्‍ट ठेऊन नांदेड व हिंगोली जिल्‍हयातील आदीवासीबहुल गावात आदिवासी उपयोजनेंतर्गत विद्यापीठ विविध संशोधन केंद्राच्‍या माध्‍यमातुन पोहचत आहे. त्‍यात प्रमुख्‍याने जल व्‍यवस्‍थापनासह विविध विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाच्‍या प्रसारावर भर देण्‍यात येत आहे. आदीवासी शेतक-यांनी बीजोत्‍पादनाचा कार्यक्रम हाती घेऊन एक बीजोत्‍पादन ग्राम तयार करावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्र व हैद्राबाद येथील भारतीय कदन्‍न अनुसंधान संस्‍था यांच्‍या वतीने आदिवासी उपयोजनेंतर्गत दि २७ ऑक्‍टोबर रोजी आयोजीत आदिवासी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य व माजी शिक्षण संचालक मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. रविंद्र पतंगे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, माजी संशोधन संचालक डॉ. एस. टी. बोरीकर, हैद्राबाद येथील वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. आर. आर. चापके, मौजे रामवाडीचे सरपंचा सरस्‍वतीताई डाखोरे, उपसरपंच श्री. व्‍यंकोजी ठोंबरे, यशोदाताई टाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ. बी व्‍यंकटेश्‍वरूलु पुढे म्‍हणाले की, ज्‍वारी हे पिक बदलत्‍या हवामानाला प्रतिकारक पीक असल्‍याने शेतकरी बंधुनी आपल्‍या पिक पध्‍दतीत ज्‍वारीचा समावेश करावा, जेणे करून जनावरांसाठी वैरण व खाण्‍यासाठी धान्‍य उत्‍पादन घेता येईल. अनेक शेतक-यांनी ठिबंक सिंचनाच्‍या सहाय्याने ज्‍वारीचे विक्रमी उत्‍पादन घेतले आहे. ज्‍वारीचे पीक शेतक-यांना फायदेशीर ठरण्‍यासाठी ज्‍वारी काढणी यंत्र विकसीत करण्‍याचे प्रयत्‍न विद्यापीठाचे चालु आहेत.\nसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी येथील ज्‍वार संशोधन केंद्रास ८७ वर्षाचा इतिहास असुन ज्‍वारीच्‍या विविध सुधारित जाती राज्‍याला दिल्‍या आहेत. लवकरच विद्यापीठाच्‍या वतीने ज्‍वार लागवड तंत्रज्ञानावर आधारीत मोबाईल अॅप्‍सची निर्मिती करण्‍यात येणार असुन कापुस व ज्‍वार या पिकाचे स्‍वतंत्र संकेतस्‍थळ ही मराठीत शेतक-यांसाठी उपलब्ध करण्‍यात येईल. हैद्राबाद येथील वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. आर. आर. चापके यांनी आपल्‍या भाषणात ज्‍वारीवर आधारीत प्रक्रिया उद्योगाच्‍या विकासाची गरज असल्‍याचे प्रतिपादित केले तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे यांनी ज्‍वार संशोधन केंद्राने राबविलेले ज्‍वार तंत्रज्ञानाचे विविध प्रात्‍यक्षिके शेतक-यांना मार्गदर्शक ठरतील अशी आशा व्‍यक्‍त केले.\nमानवाच्‍या अन्‍न पोषणात ज्‍वारीचे महत्‍व वाढत असल्‍याचे मत विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. रविंद्र पतंगे यांनी व्‍यक्‍त केले तर माजी संशोधन संचालक डॉ एस टि बोरीकर यांनी विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्र हे निजाम काळातील संशोधन केंद्र असुन आदिवासी शेतक-यांनी विद्यापीठाच्‍या विविध तंत्रज्ञानाचा लाभ घ्‍यावा असे आवाहन केले. मौजे रामवाडी येथील प्रगतशील शेतकरी भारत बोडखे, संतोषीमाता बचतगटाच्‍या अध्‍यक्षा श्रीमती पुण्‍यरत्‍नाताई मोरे यांनीही आपले मनोगत व्‍यक��‍त केले.\nमेळाव्‍यात आदिवासी उपयोजनेतंर्गत निवडक ७० आदिवासी शेतक-यांना व सहा आदिवासी महिला बचत गटांना कोळपे, बियाणे, बीजप्रक्रिया औषधे, विद्यपीठ कृषि दैनंदिनी व पेरणी यंत्र आदींचे वाटप मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ज्‍वार संशोधन केंद्राच्‍या प्रक्षेत्रावर नियोजीत ३० मी x ३० मी आकाराच्‍या शेततळयाचे उद्घाटन करण्‍यात आले तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिदुतांच्‍या मदतीने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित ज्‍वारी पिकावर आधारित विविध घडीपत्रिकेचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री ऋषिकेश औढेंकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ विक्रम घोळवे यांनी केले. मेळाव्‍यास हिगोंली जिल्‍ह्यातील कळमनुरी तालुक्‍यातील मौजे रामवाडी येथील आदिवासी शेतकरी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी ज्‍वार संशोधन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व रावेच्‍या कृषिदुतांनी परिश्रम घेतले.\nनविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे..........शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण\nवसमत तालुक्‍यातील मौजे बाभुळगांव येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत शेतकरी मेळावा संपन्‍न\nप्रत्येक गावामध्ये कृषि कट्टा स्थापन करुन शेतक-यांनी नविन तंत्रज्ञान आत्मसात करावे व आपल्‍या शेतीत नवनविन प्रयोग करुन उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या औंढा नागनाथ तालुक्‍यातील गोळेगांव येथील कृषि महाविद्यालय आणि वसमत येथील प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातर्गत मौजे बाभुळगाव येथे दि. २० ऑक्‍टोबर रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर प्रमुख पाहुणे कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, सरपंच श्री. बाबाराव नवघरे, वसमत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. चंद्रकांत नवघरे, प्राचार्य डॉ विलास पाटील, डॉ. उध्दव आळसे, डॉ. एस. डी. जेठुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलसचिव डॉ दिनकर जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, नवीन तंत्रज्ञान अवलंब करुन शेतक-यांनी आपल्‍या शेतीचे उत्पन्न वाढवावे, जे विकणार आहे तेच शेतकऱ्यांनी पिकवावे, दर्जेदार मालाचे उत्पन्न घेऊन शेतीच्या स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात कृषि विद्यावेत्‍ता डॉ. उध्दव आळसे यांनी रब्बी पिकांबददल मार्गदर्शन केले तर डॉ. एस. डी. जेठुरे यांनी फुलशेतीबद्दल माहिती देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.\nमौजे बाभुळगांव व पिपळा (चौरे) येथे ग्रामीण कृषि कार्यक्रमाअंतर्गत गोळेगांव येथील कृषि महाविद्यालय विद्यार्थी गेल्या सहा महिण्यापासुन विविध शेती विषयक कार्यक्रम राबवित असुन प्रामुख्याने विविध पिकांची लागवड पध्दतीची तांत्रीक माहिती, वृक्षलागवड, किड व रोग व्यवस्थापन, लसीकरण, फळ प्रकीया या गोष्टी विशेष भर देण्‍यात आला. यावर आधारित चलचित्राचे सादरीकरण कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल उमाटे यांनी केले. मेळाव्यात कृषिदुत अजिंक्य भालेराव व सांळुखे हयांनी त्याचे मनोगत व्यक्त केले. मेळाव्‍याचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ विलास पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन कृषिदुत प्रदिप घोंगडे यांनी केले. शेतकरी मेळाव्यास मौजे बाभुळगाव, चौरे पिंपळा व परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. मेळाव्‍याचे आयोजन प्राचार्य डॉ विलास पाटील व कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रादेशिक ऊस संशेधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिपक लोखंडे, महाविद्यालयाचे प्राध्‍यापक डॉ. आर डी चांगुले, प्रा. जी ए भालेराव, प्रा. व्‍ही एन शिंदे, प्रा. डि के झटे यांच्‍यासह कृषिदुत व कृषिकन्या यांनी परिश्रम घेतले.\nकोरडवाहु शेतीत शाश्‍वततेसाठी शेती पुरक जोडधंद्याची साथ हावीच....... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु\nग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत परभणी तालुक्‍यातील मौजे रायपुर येथे रबी शेतकरी मेळावा संपन्‍न\nकोरडवाहु शेती समोर अनेक समस्‍या असुन कोरडवाहु शेतीत शाश्‍वतता आणण्‍यासाठी शेती पुरक जोडधंद्याची साथ हावीच. दुग्‍ध व्‍यवसाय, शेळी पालन, कुक्कूट पाल���, रेशीम उद्योग आदी अनेक शेती पुरक जोडधंद्यास मराठवाड्यात वाव आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. परभणी येथील कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन योजना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण कृषि कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे रायपुर येथे रब्‍बी पिक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक 14 ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ डि एन गोखले, रायपुरचे सरपंच दत्‍तराव मस्‍के, पोलिस पाटील बाबाराव मस्‍के, इटलापुरचे सरपंच ज्ञानोबा खटिंग, उपसरपंच संजय रेंगे, विभाग प्रमुख डॉ जी एम वाघमारे, डॉ आर डी आहिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, मराठवाड्यातील शेतीपुढे मजुरांचा प्रश्‍नही मोठा असुन शेतीचे यांत्रिकीकरण करावे लागेल. विशेषत: सोयाबीन व ज्‍वारी काढणी, कापुस वेचणी आदी कामे यंत्राव्‍दारे करू शकतो. विद्यापीठात ज्‍वारी काढणी व कापुस वेचणीच्‍या यांत्रिकीकरणावर संशोधन चालु आहे. प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी आपल्‍या भाषणात विद्यापीठाच्‍या संशोधन शिफारशींचा शेतक-यांनी अवलंब करण्‍याचा सल्‍ला दिला.\nतांत्रिक सत्रात लिंबुवर्गीय फळ लागवडीवर डॉ जी एम वाघमारे यांनी मार्गदर्शन केले तर कीड व्‍यवस्‍थापनावर डॉ डि जी मोरे, रब्‍बी पिकांवरील रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ एस एल बडगुजर, हरभरा लागवडीवर डॉ जी डी गडदे, शाश्‍वत शेतीसाठी पशुधन व्‍यवस्‍थापनावर डॉ ए टी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. आर. डी. आहिेरे यांनी केले तर सुत्रसंचालन कृषिदुत विशाल राठोड व आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा पी के वाघमारे यांनी केले.\nमेळाव्‍यास परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रभारी अधिकारी डॉ. ए. एस. कडाळे आणि डॉ. पि. के. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत नागेश लिंगायत, अभिनय काटे, संतोष किरवले, कुमार पानझडे, प्रतीक पठाडे, लक्ष्‍मण शेरे, रेंगे, आनंद शेटे, सारंग काळे, सतीश खेडेकर, मुदिराज चंद्रकांत, गजानन लोहाटे, भारत खेलबाडे, दत्‍ता पांचाळ, अनिकेत लबडे, आ���ाश खिस्‍ते, सचिन फड, वाघमारे, गायकवाड, पिलमवाड, पंडीत, काळदाते, नेमाजी राऊत आदींनी परिश्रम घेतले.\nजीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही .......कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु\nकृषि महाविद्यालयातील नुतन प्र‍वेशित पद्व्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांचा उद्बोधन कार्यक्रम संपन्‍न\nमहाविद्यालयीन जीवनातच व्‍यक्‍तीमत्‍व विकास होत असतो, याच काळात विद्यार्थ्‍यांनी संवाद कौशल्‍य विकसित केले पाहिजे. जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने पद्व्‍युत्‍तर पदवी अभ्‍यासक्रमास नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत समारंभ व उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन दि १७ ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्‍हणुन विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी आर शिवपुजे, मा श्री रविंद्र देशमुख व मा श्री अनंतराव चोंडे हे उपस्थित होते तर प्राचार्य डॉ डि एन गोखले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील, डॉ डि बी देवसरकर, प्रा एन जी लाड आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि क्षेत्रापुढे विशेषत: मराठवाडयातील कोरडवाहु शेतीपुढे अनेक आव्‍हाने असुन यावर आधारित संशोधनावर कृषि पद्व्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी भर दयावा. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी आर शिवपुजे यांनी व्‍यक्‍तीचा दृष्टिकोनच अनेक समस्‍याचे समाधान करू शकतो व आंतर विद्याशाखा संशोधन होणे गरजेच असल्‍याचे सांगितले. तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्‍यांनी स्‍वत:च्‍या शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा, असा सल्‍ला दिला तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री अनंतराव चोंडे यांनी कृषि पदवीधरांनी संशोधनातुन भविष्‍य घडवावे असे सांगितले. कार्यक्रमात प्रा एन जी लाड यांनी महाविद्यालयाच्‍या शैक्षणिक नियमावलीबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयात नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यीनी मनोगत व्‍यक्‍त केले तर नुतन प्रवेशित विद्यार��थ्‍यांचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुष्‍पगुच्छ देऊन स्‍वागत करण्‍यात आले.\nकार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी महाविद्यालयाच्‍या शै‍क्षणिक कार्याची माहिती देऊन महाविद्यालयाने देशास व राज्‍यास अनेक शास्त्रज्ञ, प्राध्‍यापक व अधिकारी दिले असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ ए एस कार्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nमार्गदर्शन करतांना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी आर शिवपुजे\nमार्गदर्शन करतांना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री अनंतराव चोंडे\nमार्गदर्शन करतांना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र देशमुख\nअंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे पळसखेडा येथे रबी पिक शेतकरी मेळावा संपन्‍न\nग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत विविध उपक्रम\nसहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य\nकृषि महाविद्यालय, अंबाजोगाई जि बीड\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवनामकृविच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने राष...\nकृषि तंत्रज्ञान विस्‍तार क्षेत्रात वनामकृवि व रिला...\nमराठवाडयातील दुर्गम अश्‍या आदिवासीबहुल भागातही विद...\nनविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे............\nकोरडवाहु शेतीत शाश्‍वततेसाठी शेती पुरक जोडधंद्याची...\nजीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय ...\nअंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे ...\nगंगाखेड येथे ग्रामीण बालकांच्या सर्वांगिण विकासावर...\nवाचनाने व्यक्तीमत्व प्रगल्भ होते …………….कुलगुरु मा....\nवनामकृविच्‍या कृषि महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन ...\nगृहविज्ञान महाविद्यालयात भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्द...\nजास्‍त पाणी लागणारी पिके केवळ ठिंबक वरच घ्‍यावीत.....\nमराठवाडयात अनेक जिल्‍ह्यात हुमणी किडीचा मोठा प्राद...\nगृहविज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कुटूंबिय...\nवनामकृविच्‍या फिरती माती परिक्षण प्रयोगशाळेव्दारे ...\nमौजे वझुर येथे रबी शेतकरी मेळावा संपन्‍न\nगावपातळीवर शेतक-यांनी स्‍वत:ची बियाणे बॅक विकसीत क...\nवनामकृविमार्फत आदिवासी शेतक-यांना विविध शेती निविष...\nस्वच्छतेबाबत सर्वांनी जागरूक राहावे........शिक्षण ...\nऔरंगाबाद जिल्‍ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील मौजे ब...\nमहात्‍मा गांधी जयंती निमित्‍त कृषि महाविद्यालयाच्‍...\nशेतक-यांनी जमिनीचा प्रकार व जमिनीतील ओलावा विचारत ...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/05/89/", "date_download": "2020-10-20T11:44:31Z", "digest": "sha1:PKICY3Z2XW6WST4HXRBN6EXOWM4SRIA3", "length": 39371, "nlines": 143, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "कोरानानंतरचे जग – आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nकोरानानंतरचे जग – आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nकोरानानंतरचे जग – आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nडॉ.विप्लव विंगकर - 9920128628\nफ्रेंच तत्त्ववेत्ते ज्यां–लुक नान्सी यांचा जन्म 26 जुलै 1940 रोजी झाला. ते पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. त्यां��े पहिले पुस्तक 1973 साली प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक विचारवंतांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यात जॉर्ज विल्हेम फ्रेड्रिक, हेगेल, इमॅन्युएल कांट, रेने देकार्ते, मार्टिन हैडेगर यांचा समावेश होतो.\nफ्रँको बेरार्डी हे इटली या देशातील तज्ञ आहेत. त्यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1949 रोजी झाला. त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय साम्यवाद असून हुकुमशाही विरोधातील सिद्धांतवादी आणि कार्यकर्ते आहेत. त्यांचे कार्य औद्योगिकीकरणानंतरच्या भांडवलशाही मधील मीडिया आणि माहिती तंत्रज्ञानाची भूमिका या विषयावर केंद्रित आहे. त्यांनी दोन डझनपेक्षा अधिक पुस्तके, अनेक निबंध लिहिले आहेत, तसेच अनेक व्याख्याने दिलेली आहेत.\nपीटर हॉलवर्ड हे कॅनडा देशाचे नागरिक असून यांचा जन्म 1968 साली झाला. अ‍ॅलन बड्यू आणि जिल दल्युज यांच्यावर त्यांनी केलेले लिखाण प्रसिद्ध आहे. वसाहतवादानंतरच्या विषयावर आणि समकालीन हैती या देशावर त्यांनी लिखाण केले आहे. काही नियतकालिकांचे ते सहभागी संपादक देखील आहेत. विविध विश्वविद्यालयात त्यांनी तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे.\n‘कोविड-19’ संकटाच्या पार्श्वभूमीवर, ‘इंडी जर्नल’ या वेब पोर्टलवर डॉ. विप्लव विंगकर यांनी ज्यां-लुक नान्सी, फ्रँको बेरार्डी आणि पीटर हॉलवर्ड या विचारवंतांचे विचार विस्तृतपणे मांडले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचकांसाठी ते सारांशरूपाने देत आहोत.\nचीनमधील वुहान येथे नोव्हेंबर 2019 मध्ये प्रकट झालेल्या, अत्यंत सूक्ष्म अशा कोरोना व्हायरस उर्फ ‘कोविड-19’ या विषाणूने फेब्रुवारी 2020 या महिन्यात मात्र महामारीचे आक्राळविक्राळ स्वरूप धारण केले. ‘लॉकडाऊन’ हा नवीनच प्रकार मानवाने अनुभवला व अजूनही अनुभवत आहे. आज संपूर्ण जग अक्षरशः बंद पडले आहे. समस्त मानवजात ‘कोविड-19’ने लादलेल्या नजरकैदेचा अनुभव घेत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, उद्योग, कृषी आणि सेवा ही क्षेत्रे जवळजवळ पूर्णतः थंडावली आहेत; फक्त सरकारी आरोग्यसेवा, जीवनावश्यक वस्तू पुरवणार्‍या सेवा आणि पोलिस यंत्रणा कार्यरत आहे.\nभारतातील मध्यमवर्ग आपल्या संपन्नतेचा फायदा घेऊन घरात खाऊन-पिऊन निवांत आहे, तर रोजंदारीवर काम करणारे लोक उपासमारीने हवालदिल झाले आहेत. हे ‘कोविड-19’ संकट दूर व्हायचे, तेव्हा होईल. परंतु,सामान्य लोक जीवन-मरणाच्या लढ��ईत गुंतलेले असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही विचारवंत; विशेषतः डाव्या विचारांचे या समस्येकडे; विशेषतः लोकांना समोर ठेवून कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहेत, त्यांचे मत काय आहे, हे पाहणे उद्बोधक होईल.\nहे संकट म्हणजे स्वतःला पुन्हा समजून घेण्याची संधी\nसगळ्या जगात ‘कोविड-19’ने निर्माण केलेल्या अरिष्टात एकीकडे एकाधिकारशाही प्रवृत्ती असलेला यंत्रणांबद्दलची स्वीकारार्हता वाढीस लागण्याची शक्यता असताना, दुसरीकडे उदारमतवादी कल्याणकारी राज्य व्यवस्थादेखील पुन्हा उभारी घेऊ पाहत आहे. अशा द्वंद्वात, माणूस असण्याची वैश्विक जाणीव काय असावी, याबाबत फ्रेंच तत्त्ववेत्ते ज्यां-लुक नान्सी चिंतन व्यक्त करत आहेत.\nनान्सी यांच्या मते, प्रत्यक्षात बघायला गेलं, तर हा विषाणू आपलं सामूहिकीकरण करत आहे. हा आजार आपल्याला समानतेच्या आधारावर एक करत आहे आणि त्याचसोबत वैश्विक भूमिका घेण्यासाठी आपणाला एकत्रित व्हायला भाग पाडत आहे. याचं एक उदाहरण म्हणून आपण पर्यावरणातील जो नाटकीय बदल झाला आहे, हे सांगून त्या आधारे डिजिटल भांडवलशाही कोलमडून पडत आहे, असे भाष्य काही लोक करत आहेत, हे निदर्शनास आणतात. पण नान्सी या बाबतीत असा सल्ला देतात की, आपण अशा नाजूक विषयाबाबत उपहास न करता आपण स्वतःला आपल्या समूहाबाबत अजून चांगल्या अर्थाने कसं समजून घेऊ शकतो, याची विचारणा केली पाहिजे.विलगीकरण हे आपल्या स्वसंरक्षणासाठी असलं, तरीही आपण त्याला आपल्या अधिकारांची वंचितता म्हणून पाहत आहोत, असेही नान्सी म्हणतात.\nनान्सी शेवटी म्हणतात, आजची ही परिस्थितीच या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या मार्गांचा विचार करण्यासाठी योग्य आहे. आणि असं झालं नाही, तर आपण जिथून सुरुवात केली आहे, तिथंच जाऊन पडू. आपण पुन्हा नव्यानं जग बघू; पण मग आपणाला दुसर्‍या महामारीसाठी तयारी ठेवली पाहिजे.\nकोरोना संकट हे नव्या सामाजिक इच्छा अंगीकारण्याची संधी\nफ्रँको बेरार्डी हे इटालियन मार्क्सवादी तत्त्ववेत्ते कोरोनाच्या संकटाबद्दल मत प्रस्तुत करताना पुढीलप्रमाणे विश्लेषण करतात – या विषाणूबाबत सध्या आपणाला फारशी कल्पना नाही. जगभरातील वैज्ञानिक त्याबाबत संशोधन करत आहेतच आणि म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की, एका अज्ञात गोष्टीने जगाला गुडघे टेकायला भाग पाडले आहे आणि जग ठप्प झाले आहे. या ठप्प हो���्याला दोन कारणं आहेत; मूळ विषाणू मानवी शरीरात प्रवेशित झाल्यामुळे हे जग बंद पडलं आहे. पण त्याचसोबत या विषाणूचं माहितीच्या विषाणूमध्ये रूपांतरण झाल्यामुळे प्रादुर्भावाच्या भीतीपोटी हे जग ठप्प पडलेलं आहे.\n‘कोविड-19’चा परिणाम म्हणून आपण आपला बहुतांश वेळ ‘ऑनलाईन’ असण्यात घालवत आहोत. कारण आपली सर्व प्रकारची नाती स्पर्श आणि एकत्रिता यांपासून दूर ठेवली नाहीत, तर ती आपणालाच धोकादायक ठरणार आहेत, असा इशारा ते देतात. या काळात सतत ‘ऑनलाईन’ असल्यामुळे कदाचित आपण ‘ऑनलाईन’ असण्याच्या क्रियेला आजाराच्या अनुषंगाने बघायला लागू, याचा यापेक्षा भयावह काळ म्हणजे यानंतरच्या काळात कदाचित आपल्या या एकटेपणाच्या आठवणीमुळे व या महामारीच्या आठवणीमुळे एक दिवस अचानक आपण सर्वच आपल्या ‘ऑनलाईन स्क्रीन्स’ बंदही करू. अर्थात, या महामारीच्या काळात सतत ‘ऑनलाईन’ असल्याने त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यवर होणार आहे, हे नक्कीच. भारतासारख्या देशात कदाचित हा परिणाम शारीरिक आरोग्यावर देखील होण्याची शक्यता आपणास नाकारता येणार नाही, असे बेरार्डी म्हणतात. आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा संबंध येणार्‍या काळातील अर्थव्यवस्थेशी जोडणं गरजेचं आहे, असे बेरार्डी यांचे मत आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे, यावर आता तुमची संपत्ती सिद्ध होऊ शकत नाही. त्याऐवजी तुमच्याकडे किती भक्कम मानसिक स्थैर्य आहे, या आधारे तुमची संपत्ती निश्चित होईल. या काळात पैशांच्या कार्याचं निलंबन हे भांडवलशाहीमधून बाहेर पडण्याची किल्ली आहे, आणि याच द्वारे आपण भांडवल, पैसे आणि संसाधनांची संधी यांच्यातील नातं संपुष्टात आणून नव्या जगाची निर्मिती करू शकतो. या नव्या जगात संपत्तीचं मूल्य हे पैशावर न ठरवता आपण किती दर्जात्मक जीवन जगतो, यावर ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.\nया अरिष्टांतून बाहेर पडत असताना शेअर बाजारासाठी काय चांगलं आहे, याचा विचार करणं, हे आपलं काम नाही आणि आपण याबद्दल विचारही करू नये. याउलट आपणाला माणूस म्हणून काय उपयोगाचं आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे, असे मत ते मांडतात.\nआता आपण ठरवायचं आहे की, आपल्याला कशा जगात जगायचं आहे. – पीटर हॉलवर्ड\nपीटर हॉलवर्ड हे कॅनडा देशातील तत्त्ववेत्ते आहेत. ते म्हणतात, आपणाला नेहमीच आपलं जग कसं असावं, याबाबत काही गोष्टी ठरवण्या��ी संधी मिळत असते. परंतु ही संधी नेहमीच येते, असं नाही. त्याचसोबत प्रस्थापित जग आणि व्यवस्था स्वतःचं हित जपण्यासाठी आहे, ते जग बदलण्याची संधी आपणास देत नाही. जग बदलायचं असेलच तर कुठल्या तरी बाह्य गोष्टीनं हे जग व त्याची व्यवस्था अस्ताव्यस्त करावी लागते. याचसोबत जी शक्ती या व्यवस्थेचं पुनर्निर्माण करत असते, जपत असते, ती मूळ शक्तीच उखडून टाकणं गरजेचं असतं.\nया अरिष्टानंतर जे काही आर्थिक नुकसान होणार आहे, त्याचे मोजमापही करता येणे शक्य नाही. हे सर्व होत असताना एकाधिकारशाहीची खांदेपालट होताना दिसत आहे. याच काळात राज्यसंस्था आणि बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा कॉर्पोरेट हाऊस या संकटाच्या काळात देखील स्वतःचा फायदा करून घेण्यात गर्क आहेत. या दोन्ही प्रभुत्ववादी घटकांना शक्य तेवढ्या कमी नुकसानीत ही व्यवस्था टिकवून ठेवायची आहे. हे अरिष्ट आपल्या जीवनावर बेतले असल्याने जगातील लोक अस्तित्वात असलेल्या दोन्ही प्रभुत्ववादी घटकांचं वर्चस्व व त्याचसोबत त्यांच्याकडून लादले जाणारे आक्रमक सुरक्षात्मक उपाय काही विरोध न करता स्वीकारत आहेत, असे हॉलवर्ड म्हणतात.\nहॉलवर्ड अनेक प्रश्न उपस्थित करतात. आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं काही लोकांचा जीव हे इतर लोकांच्या जीवापेक्षा अतिमहत्त्वाचा आहे आपणाला अशा जगात राहायचं का, जिथं आपली अस्तित्वात राहण्याची किंमत ही आपल्या जन्मभूमीआधारे अथवा आपल्या कौटुंबिक परिस्थितीच्या आधारे किंवा आपल्या पैसे खर्च करण्याच्या कुवतीवर ठरणार असेल आपणाला अशा जगात राहायचं का, जिथं आपली अस्तित्वात राहण्याची किंमत ही आपल्या जन्मभूमीआधारे अथवा आपल्या कौटुंबिक परिस्थितीच्या आधारे किंवा आपल्या पैसे खर्च करण्याच्या कुवतीवर ठरणार असेल आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं संपत्ती मूठभर लोक बहुतांश लोकांची लुबाडणूक करून निर्माण करत असतात आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं संपत्ती मूठभर लोक बहुतांश लोकांची लुबाडणूक करून निर्माण करत असतात आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं ठराविक लोकांची भरभराट ही बहुतांशाच्या जोरावर होत असते आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं ठराविक लोकांची भरभराट ही बहुतांशाच्या जोरावर होत असते आपणाला अशा जगात राहायचं का, जिथं बहुतांश लोकांना काय पाहिजे आणि त्या गोष्टी कशा प्रत्यक्षा��� आणायच्या, याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार नाही आपणाला अशा जगात राहायचं का, जिथं बहुतांश लोकांना काय पाहिजे आणि त्या गोष्टी कशा प्रत्यक्षात आणायच्या, याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार नाही आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं आपल्या जीवनशैलीवर आणि उत्पन्नावर व त्याचसोबत कॉर्पोरेट अर्थव्यस्थेवर, उत्तरदायित्व नसलेल्या खाजगी शोषणकर्त्यांचे वर्चस्व आहे आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं आपल्या जीवनशैलीवर आणि उत्पन्नावर व त्याचसोबत कॉर्पोरेट अर्थव्यस्थेवर, उत्तरदायित्व नसलेल्या खाजगी शोषणकर्त्यांचे वर्चस्व आहे आपणाला अशा जगात जगायच आहे का, जिथं आपली सरकारं या बड्या भांडवली कॉर्पोरेट हाऊसचे आणि त्यांच्या नफ्याचे प्रतिनिधित्व करतात आपणाला अशा जगात जगायच आहे का, जिथं आपली सरकारं या बड्या भांडवली कॉर्पोरेट हाऊसचे आणि त्यांच्या नफ्याचे प्रतिनिधित्व करतात याव्यतिरिक्त आपणाला मूलभूत प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे उपचार, आरोग्यसेवा, औषधासंबंधीचे संशोधन, श्रमविभागणी, श्रमवेळ, श्रमवेतनाची किंमत इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय हे कॉर्पोरेट हाऊसतर्फे घेतले जावेत की लोकांच्या प्रतिनिधीद्वारे याव्यतिरिक्त आपणाला मूलभूत प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे उपचार, आरोग्यसेवा, औषधासंबंधीचे संशोधन, श्रमविभागणी, श्रमवेळ, श्रमवेतनाची किंमत इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय हे कॉर्पोरेट हाऊसतर्फे घेतले जावेत की लोकांच्या प्रतिनिधीद्वारे आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं लोकांपेक्षा नफा जास्त महत्त्वाचा मानला जातो आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं लोकांपेक्षा नफा जास्त महत्त्वाचा मानला जातो ते पुढे प्रश्न करतात की, आपणाला या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची संधी चालून आली आहे. या सर्व परिस्थितीत आपण काय करणार आहोत ते पुढे प्रश्न करतात की, आपणाला या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची संधी चालून आली आहे. या सर्व परिस्थितीत आपण काय करणार आहोत येणार्‍या भविष्यात काय करावं आणि काय करू नये, याबाबत काही भविष्य वर्तवू शकत नाहीत; पण काही महत्त्वाच्या गोष्टींची यादी मात्र नक्कीच करू शकतो, असे म्हणून ते पुढील यादी देतात.\n1. शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण या मूलभूत गोष्टी आहेत, म्हणून त्यांना अतिरिक्त प्राध��न्य द्यावं.\n2. खाजगी आर्थिक साधनं आपण आपले सामाजिक सामूहिक ध्येय गाठण्यासाठी उपयोगात आणावीत.\n3. राष्ट्रीयकरणास अधिकाधिक वाव द्यावा.\n4. खाजगी संपत्ती व नफ्यावर अधिक कर वाढवावा.\n5. सर्वच पद्धतीच्या श्रमांना समान मान्यता द्यावी व त्यानुसार वेतन द्यावे.\n6. श्रमिक, पर्यावरण आणि प्राणिमात्रांचे कल्याण या गोष्टींना प्राधान्य द्यावे.\nसंकलन : उत्तम जोगदंड (साभार इंडी जर्नल वेब पोर्टल)\n‘लढा कोरोनाशी’ विशेषांक - मे 2020 मे 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nविवेकवादाचा इतिहास आणि महत्त्व\n- टी. बी. खिलारे\nकोरोना के बाद स्वराज का अर्थ – योगेंद्र यादव\nवैदिकांच्या हिंसक तत्त्वज्ञानाला अवैदिकांचे अहिंसक उत्तर\nहिरोशिमा आणि नागासाकीच्या स्मृती जागवताना…\n- डॉ. नितीन शिंदे\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kedusworld.blogspot.com/2010/01/blog-post.html", "date_download": "2020-10-20T11:40:04Z", "digest": "sha1:4733UIW7THAS6XROE5NGVMV3QWWVPMXU", "length": 10114, "nlines": 77, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: आऊटहाऊस - १", "raw_content": "\nरवीनं पानवाल्याकडुन एक 555 सिगारेटच पाकिट घेतल. थोड थांबुन जरा आजुबाजुला नजर फिरवली, सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता, वातावरणात छान गारवा होता. पानवाल्याकडुन पैसे परत घेऊन रवीनं बाईकची किक मारली आणि आऊटहाउअसच्या दिशेने निघाला. रस्त्यावरचे दिवे बंद होते तरीपण आकाशातल्या त्या चंद्रकोरीचा मंद पांढरा प्रकाश परीसर ऊजळुन टाकत होता. बाईकवरुन जाताना थंडी जरा जास्तच बोचरी वाटत होती. आजुबाजुला रातकिड्यांचा किर्र आवाज एक्दम भेदक वाटत होता. रस्त्याच्या दोन्ही बाज��ंना दाट झाडी होती. ’वा काय मस्त वातावरण आहे, एकदम ऍडव्हेन्चरस, आणि अशा वातावरणात सिगारेट ओढण्याची मजा काहि औरच’ रवी स्वताशीच पुटपुटला. ’ह्या बायकांना काय माहित हे सुख बस नवर्‍याला काहिहि करायला विरोध करायचा एवढच माहित’. आणि तो मगाचचा प्रसंग त्याला आठवुन हसायला आलं. ’रीया उगाच घाबरत होती इथे यायला, किती मस्त एकांत आहे इथे. काका घरी नव्हते म्हणुन ह्या आऊटहाऊसची चावी तरी मिळली, नाहितर ते म्हणत होते तिथे नको जाऊस वातावरण चांगलं नाहि. बोला असं वातावरण कुठे मिळेल बस नवर्‍याला काहिहि करायला विरोध करायचा एवढच माहित’. आणि तो मगाचचा प्रसंग त्याला आठवुन हसायला आलं. ’रीया उगाच घाबरत होती इथे यायला, किती मस्त एकांत आहे इथे. काका घरी नव्हते म्हणुन ह्या आऊटहाऊसची चावी तरी मिळली, नाहितर ते म्हणत होते तिथे नको जाऊस वातावरण चांगलं नाहि. बोला असं वातावरण कुठे मिळेल.’ रवीच्या नजरेसमोरुन सगळा दिवस जाऊ लागला. ’काय मस्त मजा आली मुंबईहुन बाईकनी इथे आऊटहाऊसपर्यत येताना. काकांनीपण काय छान बांधल आहे हे आऊटहाऊस. चहोबाजूंनी झाडांनी वेढ्लेलं मॊठ आवार आणि त्याच्यामध्ये तो टुमदार बंगला. तीन बेडरुम हॉल किचनचा हा टुमदार बंगला म्हणजे काकांची काळि संपत्तीच.’ अचानक रवीने ब्रेक मारला तो रस्त्याच्यामधुन आडवा जाणारा बैल पाहुन. ’काका म्हणत होते ते खर आहे हि जागा खुपच शांत आहे. मला लवकर गेल पाहिजे. रीया मी निघताना आधीच घाबरली होती आणि एव्हाना तो धोंडिबापण काम अटोपुन त्याच्याघरी गेला असेन.’ रवीनं बाईकचा स्पीड एकदम वाढवला आणि परत विचारांच्या तंद्रित गेला ’धोंडिबा म्हणत होता कि इथे आजुबाजुला नेहमी काहितरी विचित्र भूताप्रेताच्या घटना घडत असतात, छे पण माझा असल्या फालतु गोष्टिंवर अजीबात विश्वास नाहि. पण त्या येड्याच्या ह्या बोलण्यामुळे आधीच घाबरलेली रीया आजुनच घाबरली.’ विचारांच्या नादात रवी आउटहाऊसच्या गेटजवळ कधी अला ते त्याला कळलच नाही.\nआवारात बाईक लावुन रवीने बंगल्याकडे नजर टाकली, हॉलचा लाईट आजुनहि चालुच होता. ’रीया आजुनहि बहुतेक टिव्हि पहाते आहे वाटत, मग मी एक सिगारेट इथे नक्कि ओढु शकतो.’ स्वताशीच हासत त्याने एक सिगारेट शिलगावली. सिगारेटचा धूर त्या थंड हवेत सोडत बंगल्याच्या दिशेने चालायला लागला. हळुहळु चालत तो बंगल्याच्या दाराच्या बाहेर येऊन उभा राहिला. आतुन टिव्हिचा आवाज येत होता. बेल न वाजवता सहजच गंमत म्हणुन रवी दरवाजाच्या थोड बाजुला असलेल्या हॉलच्या खिडकिकडे गेला. त्यानं आत डोकावुन पाहिल आणि आतल द्रुश्य तो डोळे विस्फारुन पहातच राहिला..\nat शुक्रवार, जानेवारी १५, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसिद्धार्थ १५ जानेवारी, २०१० रोजी २:२१ म.उ.\nआमची curiosity खाजवलीत राव. आत्ता पुढचा भाग लवकरात लवकर येऊ दे.\nविक्रम एक शांत वादळ १५ जानेवारी, २०१० रोजी २:२४ म.उ.\nयाला काय अर्थय राव\nआता पुढचा भाग लवकर येऊ द्यात वाट पाहतोय\nMahesh १९ जानेवारी, २०१० रोजी ५:५२ म.उ.\nमराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६ जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन :-) महेश\nshantanu २० जून, २०१० रोजी ६:५५ म.उ.\nशुद्धलेखनाच्या चुकांमुळे वाचनाची मजा निघून जात आहे. आपण खाली दिलेले फायरफॉक्स एड-ऑन वापरून पाहा.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/01/blog-post_48.html", "date_download": "2020-10-20T12:31:34Z", "digest": "sha1:HPNNLO75FYTYJJJ2PP4F4R4DWNBDRYWR", "length": 21594, "nlines": 207, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "मानवी समस्यांवर उपाय... इस्लाम! | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nमानवी समस्यांवर उपाय... इस्लाम\nइस्लाम या शब्दाचा अर्थ शांती, शरण असा होतो. मनुष्याला वास्तविक शांती त्याच वेळी प्राप्त ह��ते जेव्हा तो स्वत:ला अल्लाहपुढे समर्पित करून त्याच्याच आदेशानुसार जीवन व्यतीत करतो. अशाच जीवनाने मनःशांती प्राप्त होते आणि समाजात शांती नांदू लागते. अल्लाहच्या आज्ञांचे पालन व त्यानुसारच आचरण हीच खरी शांती आहे आणि म्हणून या धर्माचे नाव ’इस्लाम’ (शांती) असे अल्लाहने ठेवले आहे. इस्लामने शांततेला अधिक महत्त्व दिले आहे. कुरआनात म्हटले आहे की, ”त्यांच्या पालनकर्त्याजवळ त्याच्याकरिता शांतीचे निवासस्थान आहे. आणि तो त्याचा वाली आहे, त्या उचित कार्यप्रणालीमुळे जी त्यांनी अंगिकारली”(कुरआन, 6 :127) मानवी समस्यांवर एकमेव उपाय इस्लामी जीवनव्यवस्था आहे. जगात सुखशांती तेव्हाच नांदू शकते जेव्हा मानव आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनाची पायाभरणी इस्लामच्या तत्त्वानुसार करेल. हे मत फक्त यामुळे नाही की आम्ही मुस्लिम आहोत आणि इस्लाम आमच्या ईमानाचा अनिवार्य भाग आहे. वास्तविक पाहता हीच वस्तुस्थिती आहे.\nमनुष्य एक सामाजिक अस्तित्व आहे. तो जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेकानेक संबंधामध्ये जखडलेला असतो. तो या जगात डोळे उघडताच आईवडील, आजी, सगेसंबंधींशी संबंध ठेवण्यास बाध्य होतो. त्याचे संबंध कौटुंबिक, शेजारीपाजारी, आपल्या गावाशी, आपल्या देशाशी आणि समस्त मानवतेशी अनेकानेक प्रकारांनी जोडले जातात. हे सर्व संबंध जर सत्य आणि नैसर्गिक, स्वाभाविक पायावर उभारले गेले तरच ही आशा धरली जाऊ शकते की जगात मानवी हक्कांची पायमल्ली कधीही होणार नाही आणि जगात शांती, समृद्धी नांदू शकेल. या मानवी संबंधांना संतुलित, स्वाभाविक व शाश्वत करण्यासाठी एक अशा वैश्विक परिपूर्ण जीवनव्यवस्थेची आवश्यकता आहे जी अत्यंत संतुलित आहे. सुखसमृद्धी व विश्वशांतीची हमी देणारी आहे. अशा व्यवस्थेत उच्चनीचता नसते, त्यात श्रीमंत-गरीब, काळा-गोरा असा अस्वाभाविक भेद नसतो. अल्लाहने (ईश्वराने) या परिपूर्ण जीवनव्यवस्थेची सोय केली आहे. अल्लाह एक असे महान अस्तित्व आहे जो समस्त मानवजातीचा आणि सृष्टीचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, शासनकर्ता, मालक असल्याने प्रत्येक माणसाशी तो न्याय करू शकतो. मनुष्याच्या फक्त भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक गरजांची पूर्तता करण्याची सोय अल्लाहने केली आहे आणि ती जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे.\nप्रेषित मुहम्मद (स.) यांनी आजपासून साडेचौदाशे वर्षांपूर्वी जीवनव्यवस्थे���ा व्यावहारिक रूप दिले. असे करून प्रेषितांनी इस्लामला मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व जीवनव्यवहारात कार्यान्वित करून जगापुढे समस्त मानवतेच्या कल्याणासाठी एक आदर्श ठेवला आहे.\nअल्लाहला तो इस्लाम अपेक्षित नाही ज्याचे प्रदर्शन मुस्लिम लोक शतकानुशतके आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात करत आहेत. तो इस्लाम नव्हे जो मुस्लिमांंना त्यांच्या वारसाहक्कात प्राप्त झाला आहे. खरा इस्लाम कुरआन आणि सुन्नत (हदीस) मध्ये सुरक्षित आहे. आदर्श खलीफांच्या राज्यकाळात जी चालतीफिरती जीवनव्यवस्था प्रचलित होती तो खरा इस्लाम आहे, ज्यामुळे सुखसमृद्धी आणि मानवी कल्याणाचा समुद्र उफाळून आला होता. खरा इस्लाम एकमेव अल्लाहच्या आज्ञापालनाची शिकवण देतो. समस्त मानवतेसाठी एक आदर्श, संतुलित जीवनव्यवस्था म्हणजे इस्लाम होय. मानवतेला त्या इस्लामपासून लाभ घेण्याचा तसाच अधिकार आहे ज्या प्रकारे मानव ईश्वराच्या देणग्यांचा लाभ दररोज घेत आहे. मानवतेचे वैश्विक कल्याण, वैश्विक मुक्तीची हमी आणि परिपूर्ण व्यवस्था पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्रात (सुन्नत) सुरक्षित आहे.\nआजसुद्धा जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील समस्त समस्यांची उकल इस्लाम आणि फक्त इस्लाममध्येच आहे. कुरआन स्पष्ट करतो की, ”आज आम्ही तुमची जीवनपद्धती (दीन) परिपूर्ण केली. तुमच्यावर आपल्या देणग्यांचा वर्षाव पूर्ण केला आणि इस्लामला तुमच्यासाठी आदर्श जीवनव्यवस्था म्हणून निश्‍चित केले.”\nअशाच प्रकारे पवित्र कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी सृष्टीनिर्माता अल्लाहने स्पष्ट केले आहे, ”अल्लाहजवळ तर परिपूर्ण जीवनव्यवस्था फक्त इस्लाम आहे.”\nइस्लामच्या शिकवणी आणि आदेश जगातील दुसऱ्या सर्व जीवनव्यवस्थांपेक्षा आणि शिकवणींपेक्षा पूर्णत: स्वाभाविक, समस्त मानवजातीसाठी स्वीकृत असे प्रत्येक देशासाठी आणि काळासाठी उपयुक्त सिद्ध झाले आहेत.\nहज सबसिडी बंद; सरकारचे धन्यवाद\nशांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग समजणे आवश्यक : बी...\nइस्लाममध्ये मस्जिदला अनन्यसाधारण महत्व\nसंवादाच्या माध्यमातूनच शांती, प्रगती व मुक्ती मिळू...\nन्यायाधिशांकडे नव्हे तर त्यांच्या मुद्यांकडे लक्ष ...\nमनात पावित्र्य आणि उच्च चारित्र्य हाच मुक्तीमार्ग\nगृहिणी हेच पद श्रेष्ठ\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील ल���कांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nमुस्लिमांचे महामानवांसाठी योगदान (उत्तरार्ध)\nइस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीचा एकमेव मार्ग\nइस्लाम समस्त मानवकल्याणाचा उद्धारक\nसमाजात शांती प्रस्थापनेकरिता सामाजिक विवेक आवश्यक\nअल्लाह संपूर्ण विश्वाचा मालक\nचला मनं जिंकू या\nइस्लामची शिकवण समस्त मानवजातीसाठी\nयशस्वी जीवनाचा एकमेव मार्ग इस्लाम\nमानवी समस्यांवर उपाय... इस्लाम\nइस्लाम आणि मानवाची वास्तविकता\nइस्लामचा सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता\nमोक्ष प्राप्त करणे प्रत्येकाला शक्य\nइस्लाम शांती आणि विकासासाठी\nआज मानवजातीला शांततेची गरज\nतुटणारी नाती, विखुरलेले कुटुंब हाच का स्त्री सन्मान \nआदर्श समाजाची निर्मिती का व कशी\nराजसमन्द : भयंकर अपराध आणि भितीदायक घृणा\nजेरुसलेम : नेत्यान्याहू विरूद्ध ट्रम्प\nचौकशी यंत्रणेची ‘टूजी’ फजिती\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nइंटरपोलने डॉ. जाकीर नाईक यांच्याविरूद्धची रेड कॉर्...\nमहाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे\nमाननीय नेता व त्याच्या नेतृत्वाखालील लोकांची वैशिष...\nअल्बकरा : ईशवाणी(सुबोध कुरआन)\nमुस्लिम बंधुत्वाची नाळ जगातील मानवतेशी\nमेरा देश बदल रहा है\nअहमदनगर येथील एक आदर्श इस्लामी लग्नसोहळा\nपत्रकारांवरील हल्ल्यात जगात भारताचा 136 वा नंबर\nविधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उर्दूचा प्रश्‍न निका...\nमोहम्मद अली गार्ड : समर्पित कार्यकर्त्याचे संघर्षश...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांम��ील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7398", "date_download": "2020-10-20T12:17:59Z", "digest": "sha1:NVRT5CZIYPIZVM7EFQBANGMB2XBKVMZO", "length": 15827, "nlines": 203, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दुष्काळ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दुष्काळ\nनिसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका\nनिसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना\nनैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका\nRead more about निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका\nपाणी फाउंडेशन : दुष्काळाला हरविण्याचे आव्हान पेलताना आमीर खान\nमहाराष्ट्राच्या दुष्काळावर कसा मार्ग काढावा याबद्दल अद्याप म्हणावी तशी चर्चा सुरू झालेली दिसत नाही. प्रमुख राजकीय पक्षांकडे असलेला इच्छाशक्तीचा अभाव, तज्ञांच्या इशा-यांकडे होत असलेले दुर्लक्ष, वारेमाप उधळपट्टी आणि बेपर्वा वृत्ती यामुळे संकट गडद होत चाललेले आहे.\nRead more about पाणी फाउंडेशन : दुष्काळाला हरविण्याचे आव्हान पेलताना आमीर खान\nकाल लेकीला भरवताना ही कविता सुचली. आम्ही रोज भोलानाथाचं गाणं म्हणत जेवतो. काल मात्र गाणं म्हणताना मी काहीतरी वेगळं म्हटलंय अशी शंका मला गाणं संपल्यावर आली. ती ३-४ मिनिटं मी बहुधा हरवल्यासारखी झाले असेन, एरवी लक्षात आलंच असतं. मग जरा डोक्याला ताण देऊन आठवायचा प्रयत्न केला. जे आठवलं ते लिहून काढलं. शेवटचे ३-४ शब्द सोडले तर संपूर्ण कविता जशी सुचली तशी आहे, कोणतेही यमक वगैरे संस्कार केलेले नाहीत.\nRead more about सांग सांग भोलानाथ...\nमी हवामानशास्त्र, शाश्वत विकास, शेती यापैकी कुठल्याही क्षे��्रातली तज्ञ नाही. उत्सुकतेतून जे काही वाचलं, त्यातून जेवढं मला समजलंय ते इथे शेअर केल्यावाचून राहवलं नाही, म्हणून हे लिहिलंय. पाणी वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी, दुष्काळाविषयी आधीच धागे निघालेले आहेत. त्यामुळे इथे फक्त पाणी प्राश्नाची व्याप्ती, आणि दुष्काळ नसला तरी काय होतंय यावर भर देण्याचा प्रयत्न आहे.\nथेंबे थेंबे तळे साचे - पाणी बचतीचे उपाय\nयावर्षी अजिबातच पाऊस झालेला नाही आणि आता तो गणपतीत तरी पडेल, नवरात्रात तरी पडेल या आशेवर जगण्यातही फारसा अर्थ नाही. आतापर्यंत जो काही पाणीसाठी झालेला आहे तोच पुन्हा पाऊस पडेपर्यंत पुरवुन वापरणे याशिवाय दुसरा उपाय नाही. दुर्गम भाग किंवा जिथे पाणी कमी आहे तिथे लोक आधीपासुनच कमी पाण्यात दिवस भागवतात कारण जवळपास दरवर्षी तिथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. मात्र मुंबईसारख्या शहरात फारसे पाणी बचतीचे उपाय करावे लागत नाहीत. इतर शहरातले फारसे काही माहित नाही मात्र मोठ्या शहरात सहसा दिवसभरातुन एखाद वेळा तरी पाणी उपलब्ध होत असावे .\nRead more about थेंबे थेंबे तळे साचे - पाणी बचतीचे उपाय\nमहाराष्ट्रात यंदा विशेष पाऊस झालेला नाही. उरलेल्या दिवसांत तो पुरेसा होईल असेही काहीजण म्हणत आहेत आणि यंदा पाऊस दगा देणार असेही काहीजण म्हणत आहेत. काल तर असे समजले की येते दशकभर हा पाऊस कमी असण्याचा प्रश्न सतावण्याची शक्यता असून त्या प्रश्नाचे पुढचे स्वरूप कल्पनेपेक्षाही उग्र, भयानक असेल.\nदात कोरून पोट भरता येत नसले तरी पाणीबचत हा जीवनशैलीचा, दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनवण्याचा काळ केव्हापासूनच आलेला आहे. आता त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. अजून दोन महिन्यांनी आणखीन जाणवतील आणि नंतर दिवसेंदिवस कदाचित अधिकच पाऊस पडला तर मात्र विशेष परिणाम जाणवणार नाहीत.\n१८१८ साली मराठेशाहीचा अंत झाला आणि टोपीकराचा अंमल दख्खनदेशी सुरू झाला. या भूमीवर राज्य करायचे तर इथले लोक, ही भूमी, इथली समाजव्यवस्था समजून घेतली पाहिजे हे उघड होतं. नव्याने आर्थिक घडी बसवायची तर जमीन मोजणीपासून आणि नव्याने करपद्धती घालून देण्यापासून सुरूवात करणं नवीन राज्यकर्त्यांच्या दृष्टीने आवश्यक होतं. राज्याच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा हा या शेतसार्‍यापासून आणि जमीनविषयक इतर करांमधून येणार असल्याने साहाजिकच इथली ग्रामीण अर्थव्यवस्था ब्���िटिशांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय बनली. भारतात इतरत्रही हेच होत होतं.\nRead more about चिंता करितो वृष्टीची\nगावामध्ये पाण्याचा tanker आल्यावर पळापळ ही व्हायचीच.. tanker आल्यावर मागे धावणारी ही छोटी छोटी मुलं, स्त्रिया, वयोवृद्ध.. बाळ रडतय पण आईला त्याच्याकडे लक्ष देता येत नाही.. कितीही जीव कळवळला तरी तिला माहित असतं कि तिने पाणी भरलं नाही तर सगळ्या घराला पाणी मिळणार नाही.त्यामुळे ह्या लहानग्या बाळाला कडेवर घेऊन तिला ““tankerवरची कसरत”” करावी लागते\nपाण्याचे tanker आल्यावर पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची उडणारी तारांबळ..घाई.. पाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा.. मालेवाडीतील दृश्य\nRead more about एका दुष्काळाची गोष्ट..\nRead more about दुष्काळावर मात\nरंगपंचमी - एक विनंती\nमहाराष्ट्रातील अनेक गावातील दुष्काळ लक्षात घेता आणि रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा वापर पाहता, सर्वांना एक विनंती ..\n(वरील प्रचि फेसबुकवर 'आयुष्यावर बोलु काही' यांच्या वॉलवरुन त्यांच्या ना हरकत परवानगीने घेतले आहे.)\nRead more about रंगपंचमी - एक विनंती\nमहागुरु यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2018/theater-workshop-2018/", "date_download": "2020-10-20T11:48:23Z", "digest": "sha1:MNV4I3CYWL6Q7RI2T577FUEOVE3YSVGS", "length": 4960, "nlines": 55, "source_domain": "balranjankendra.org", "title": "नाट्यशिबीर समारोप | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nदिनांक: १९ मे, २०१८\nबालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाचं हे २८ वं वर्ष सुरु झालं. नवीन वर्षाची सुरुवात उन्हाळी सुटीतील १५ दिवसीय नाट्यशिबिराने झाली.” आपल्या मुलामुलींना नाट्य विषयाची आवड आहे का ते पाहण्यासाठी हे छोटे शिबीर उपयुक्त ठरते.” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी पालकांना सांगितले.\nनाट्यवर्गाचे मार्गदर्शक श्री. देवेंद्र भिडे यांनी शिबिराबाबत मनोगत व्यक्त केले. ” मुलांना मराठी गोष्टी वाचू द्या. कारण कथेवरून पटकथा तयार होते. कथावाचन करतानाच त्यापासून संवाद कसे तयार होतात हे या शिबिरात आम्ही मुलांकडून करून घेतले.मराठी साहित्य या बालकलाकारांपर्यंत पोहोचावे ही त्यामागील भूमिका आहे.” असे ते म्���णाले.\n” नाटक करताना चुकत चुकत शिकणे व शिकताना आनंद मिळविणे ही गोष्ट अविस्मरणीय आहे.मुलांमधील उर्जा सकारात्मकतेने वापरून घेणे महत्वाचे असते.हे काम सातत्याने करणाऱ्या बालरंजनच्या कार्याला सलाम ” असे उद्गार किशोर मासिकाचे संपादक श्री. किरण केंद्रे यांनी काढले. नाट्यशिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.\nश्री. किरण केंद्रे यांनी माधुरीताईंना ‘ बालभारतीचा इतिहास ‘ हे पुस्तक भेट दिले. श्री. केंद्रे यांच्या हस्ते शिबिरार्थीना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.\nयावेळी मुलांनी एक नाटुकले सादर करून अभिनयाची चुणूक दाखवली. सीमा अंबिके यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर दीप्ती कौलगुड यांनी आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/confusion-class/articleshow/78216263.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-10-20T11:54:09Z", "digest": "sha1:HKSZIF3HWHMSTPGJZHO244VOZY5TIYDW", "length": 20045, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज्य सरकारच्या शालेय शिक्षणाबाबतच्या दोन निर्णयांमुळे शाळा प्रवेशाच्या वयाचा, तसेच पाचवी इयत्ताच्या तुकड्यांचा विषय ऐरणीवर आला असला, तरी याबाबत पालक, शिक्षक आणि संस्थाचालक यांचा संभ्रमही वाढला आहे.\nराज्य सरकारच्या शालेय शिक्षणाबाबतच्या दोन निर्णयांमुळे शाळा प्रवेशाच्या वयाचा, तसेच पाचवी इयत्ताच्या तुकड्यांचा विषय ऐरणीवर आला असला, तरी याबाबत पालक, शिक्षक आणि संस्थाचालक यांचा संभ्रमही वाढला आहे. या दोन्ही निर्णयांकडे शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) चौकटीतून पाहणे आवश्यक असल्याने शिक्षणहक्काचा मुद्दाही चर्चेत आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन शिक्षण धोरणाच्या निमित्ताने; तसेच करोना साथीच्या गेल्या सहा महिन्यांच्या काळात ऑनलाइन शिक्षणाच्या प्रयोगापासून पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षांपर्यंतच्या उलटसुलट निर्णयांमुळे एकूणच शिक्षण क्षेत्र चर्चेत आहे. शिक्षणाच्या या व्यापक चर्चेत (आणि गोंधळात) दोन नव्या निर्णयांची भर पडली. पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय मागे घेतल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्याच्या बातमीने हा गोंधळात भर पडली आहे. वास्तविक, हे दोन्ही निर्णय नवीन नाहीत. पाचवीच्या तुकड्या प्राथमिक शाळांना जोडण्याबाबत २०१३मध्येही शासन निर्णय (जीआर) जारी झाला होता. पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या प्राथमिक शिक्षणाची व्याप्ती 'आरटीई'ने पाचवीपर्यंत वाढविल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी हे पाऊल आवश्यकही होते. खरे तर त्याच्याही आधी १९८६च्या शिक्षण धोरणाने पाचव्या इयत्तेपर्यंत प्राथमिक शिक्षणाची व्याप्ती वाढविली होती आणि त्यानुसार राज्यांनी प्राथमिक शिक्षणाची संरचना बदलावी, अशी सूचनाही केली होती. मात्र, महाराष्ट्रात तसा बदल झाला नाही. 'आरटीई'च्या अंमलबजावणीच्या निमित्ताने तसे प्रयत्न झाले; परंतु ते फारसे यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा 'जीआर' जारी करण्यात आला आणि त्याला विरोध होतोय हे पाहून लगेचच मागेही घेतला गेला.\nमहाराष्ट्रात पहिली ते चौथी प्राथमिक आणि पाचवी ते सातवी उच्च प्राथमिक अशी संरचना दीर्घकाळ असल्याने आणि शाळा स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्था यांच्यामार्फत चालविल्या जात असल्याने शिक्षण हक्क कायद्यात नमूद केलेले बदल प्रत्यक्षात आणण्यात अडचणी येत आहेत. शिक्षकांची नियुक्ती करणाऱ्या यंत्रणा वेगवेगळ्या असल्याने; तसेच खासगी संस्थांच्या शाळांची अनुदानित आणि विनाअनुदानित अशी वर्गवारी असल्याने किचकटपणाही वाढला आहे. जिल्हा परिषदांच्या वा नगरपालिकांच्या ज्या शाळा चौथीपर्यंत आहेत, तिथे नजीकच्या उच्च प्राथमिक शाळांतील पाचवीचे वर्ग जोडायचे ठरविले तरी वर्गखोल्या बांधाव्या लागतील. कोणत्याही शिक्षकाच्या वेतनाचा अतिरिक्त भार सरकारवर पडणार नाही, याची दक्षता घेतली जावी असे 'जीआर'मध्ये स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे खासगी विनाअनुदानित उच्च प्राथमिक वा माध्यमिक शाळांतील पाचवीच्या वर्गांच्या शिक्षकांचे काय करायचे असा प्रश्न उभा राहील. हे शिक्षक ज्या संस्थांच्या शाळांत आहेत, त्याच संस्थेच्या प्राथमिक शाळा असल्यास त्यांच्या समायोजनाची शक्यता आहे; परंतु नसल्यास त्यांचा प्रश्न उरतो. जिल्हा परिषद वा नगरपालिकांच्या प्राथमिक शाळांना पाचवीचे वर्ग जोडायचे ठरविले तरी तिथे नवीन वर्गखोल्या बांधाव्या लागतील. त्यासाठी खर्च करावा लाग���ल. तो कोण करणार असाही प्रश्न आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समायोजनाबाबत 'जीआर'मध्ये असलेल्या सूचनांतून या प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याने याबाबत नाराजीचा सूर उमटला. त्याला विरोध होऊ लागला. हा 'जीआर' रद्द करण्यात आल्याचेही काही जणांकडून सुरुवातीला सांगण्यात आले; परंतु सरकारकडून लगेच खुलासा न झाल्याने गोंधळ वाढत गेला. अखेर शिक्षणमंत्र्यांनी शनिवारी निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केल्याचे वृत्त आले. याबाबत आधीच सुस्पष्टता दाखविली असती, तर गोंधळ उडाला नसता.\nवयाची सहा वर्षे पूर्ण असलेला बालकच पहिलीच्या प्रवेशासाठी पात्र असल्याचे 'आरटीई'ने स्पष्ट नमूद केले असले, तरी वयाच्या मुद्द्यावरूनही यापूर्वी उलटसुलट भूमिका घेण्यात आल्या आहेत. पहिलीच्या प्रवेशाचे वय यापूर्वीही दोनदा बदलण्यात आले आहे. शिक्षणाबाबत सजग असलेले पालक आपल्या मुलांना बालवाडीत आवर्जून घालतात. मूल अडीच वर्षांचे झाले की त्याला खेळगटात घालण्याची प्रघात पडला आहे. तीन वर्षे बालवाडीत काढल्यानंतर वयाच्या साडेपाचाव्या वर्षी हे मूल पहिलीत येते. मात्र, पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षांची अट असल्याने अनेक पालकांकडून ही अट बदलण्याची मागणी होत होती. शिवाय, केंद्रीय परीक्षा मंडळांना संलग्न असलेल्या शाळांमध्ये साडेपाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिलीत प्रवेश दिला जात असल्याकडे पालक अंगुलिनिर्देश करीत होते. त्यांची ही मागणी मान्य करीत सरकारने अखेर प्रवेशाच्या वयपूर्ततेचा (मानीव) दिनांक ३१ डिसेंबर करण्याचे ठरविले आहे. २०१५च्या 'जीआर'नुसार ३१ जुलै हा मानीव दिनांक होता. पुढे तो ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला. आता तो आणखी तीन महिन्यांनी वाढेल. मुलांना सहा महिने लवकर शाळेत घालणाऱ्या पालकांसाठी हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी तो योग्य आहे का, हा प्रश्नच आहे. याबाबत सर्वंकष विचार होण्याची गरज आहे. शहरी पालकांच्या शिक्षणाबाबतच्या समजुतीमुळे शिक्षण हक्क कायद्यातील आठवीपर्यंत अनुत्तीर्ण न करण्याच्या तरतुदीतही केंद्र सरकारने बदल केला आहे. शाळा प्रवेशाच्या वयाबाबतचा राज्याचा ताजा निर्णयही 'आरटीई' न जाणणारा आणि संभ्रम वाढविणारा आहे. बालकांच्या मेंदूविकासाचा शास्त्रीय अभ्यासाचा विचार करून आणि तज्ज���ञांचे मत घेऊन याबाबत उचित निर्णय व्हायला हवा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nनाराजीचा संदेश महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगुन्हेगारीदारू पिण्यास विरोध केल्याने पेव्हर ब्लॉकने दोघांची डोकी फोडली\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nमुंबईफडणवीसांच्या पोटात का दुखतंय; पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nआयपीएलIPL: तब्बल १०.७५ कोटींना विकत घेतले; ९ सामन्यात फक्त ५८ धावा\nसिनेन्यूजसौंदर्य असावं तर नुसरत जहांसारखं बाइक लुकचे फोटो पाहिलेत का\n खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला\nमनोरंजनअभिनेता स्वप्निल जोशीला चाहत्यांकडून अनोखी भेट\nविदेश वृत्तअमेरिकेत वाद; कमला हॅरीस 'दुर्गा' रुपात तर, ट्रम्प 'महिषासुर'\nअर्थवृत्तकेंद्र सरकारचा दणका; चीनचे ४० हजार कोटींचे दिवाळे निघाले\nफॅशनज्वेलरीचं हटके डिझाइन शोधताय ऐश्वर्याचे ‘हे’ स्टायलिश दागिने पाहिले का\nमोबाइलNokia 225 आणि Nokia 215 भारतात लाँच, पाहा 4G फीचर फोन्सची किंमत\nमोबाइलWhatsApp वेबवरून मिळणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची मजा\nधार्मिक२ हजार वर्षांपूर्वीचे पाकमधील वैष्णो देवी शक्तीपीठ; वाचा, अद्भूत रहस्य\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.video-chat.love/%E0%A4%8F%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8", "date_download": "2020-10-20T11:15:29Z", "digest": "sha1:TRANYLTW4IJEEJH3QRJH7OVV5LSSJR7O", "length": 6374, "nlines": 12, "source_domain": "mr.video-chat.love", "title": "एजन्सी (जर्मनी) (डेटिंगचा साइट जर्मनी, डेटिंगचा साइट जर्मनी, परदेशी लग्न जर्मनी मध्ये, ऑनलाइन डेटिंगचा, साइट, जर���मनी मध्ये डेटिंगचा साइट जर्मनी)", "raw_content": "\nसर्व प्रोफाइल साइटवर विवाह संस्था, जर्मनी, नवीन -: त्यांच्या प्रोफाइल महिला, मुली, सुना, नवीन प्रोफाइल माणसे, मित्र, नवीन — विवाह संस्था शहर जर्मनी — एक मोफत इलेक्ट्रॉनिक (आभासी) साइट विवाह संस्था करण्यात आली आहे ठिकाणी प्रोफाइल फोटो मुली आणि मुले, पुरुष आणि महिला महिला, सुना आणि, रुपरेषा विविध कारणांसाठी डेटिंगचा. वापरून प्रगत शोध क्षमता या साइटवर, आपण शोधू शकता वधू किंवा वर, पती किंवा पत्नी, पती, पत्नी किंवा जीवन भागीदार करून असंख्य निकष आहे. ऑनलाइन डेटिंगचा साइट आहे (क्लब), जर्मनी यांनी भेट दिली पुरुष (मुले) परदेशात पासून, त्यामुळे आपण सहजपणे एक परदेशी लग्न आमच्या साइटवर वापरून. त्यामुळे, आमच्या परदेशी डेटिंगचा सेवा मदत करते मुली (महिला, दुस) (प्रियकर, पती, पत्नी) पासून आणखी एक देश आहे. तो पुरेसा आहे विनामूल्य नोंदणी एजन्सी संकेतस्थळ (क्लब, सेवा), भरा एक सविस्तर प्रश्नावली आणि आपले प्रोफाईल फोटो आपण देऊ जाईल गंभीर तारखा नाही फक्त परदेशी, पण जर्मन, युक्रेनच्या, आणि इतर देशांचे. सर्व सेवा वेबसाइट वर आमच्या लग्नाच्या एजन्सी मोफत पुरवले जाते आणि एक ऐच्छिक आधारावर. पोस्ट प्रोफाइल फोटो सहभागी (सदस्य) एजन्सी क्लब (सेवा) जर्मन डेटिंगचा आमच्या साइटवर केली आहे न अगोदर नोंदणी.\nपडताळणी केल्यानंतर, आम्ही जोडले प्रोफाइल शोधण्यासाठी आपल्या साइटवर की निरिक्षक. एजन्सी आणि पाहिले जाऊ शकतात, आणि शोध असंख्य अभ्यागतांना आमच्या साइट आणि पूर्वी नोंदणीकृत वापरकर्ते. स्थान जर्मन ई-विवाह संस्था (प), नकाशा, दिशा वाहतूक, तसेच संपर्क माहिती समाविष्टीत आहे, जे फोन नंबर जर्मन ई-विवाह संस्था, संख्या, स्काईप, ई-मेल पत्ते आणि पोस्टल पत्ता ठिकाणी आणि पत्ता, आढळू शकते वर आमच्या आभासी वेबसाइट (इंटरनेट) सभा मध्ये विशेष विभाग मदत.\nवेबसाइट एक जर्मन शहर विवाह संस्था, डेटिंगचा एजन्सी, डेटिंगचा साइट आवृत्ती\nजर्मन आभासी डेटिंगचा साइट कुटुंब निर्मिती, लग्न इलेक्ट्रॉनिक्स, मीडिया ते असणे आवश्यक आहे एक हायपरलिंक, आणि प्रिंट मीडिया सूचित करणे आवश्यक आहे त्यांच्या मूळ.\nसहकार्य रचना आभासी डेटिंगचा एजन्सी, जर्मनी, अनुप्रयोग जाहिरात स्थान साहित्य(जाहिरात बॅनर) पृष्ठांवर पोर्टल गंभीर विवाह संस्था, कुटुंब संबंध, संदर्भ माहिती बद्दल काम एजन्सी साइट — संपर्क माहिती ई-मेल द्वारे: ऊर्फ: प्रशासक इलेक्ट्रॉनिक (आभासी) साइट विवाह संस्था गंभीर विवाह संस्था संपूर्ण संपर्क माहिती प्रशासकीय वेब पोर्टल इलेक्ट्रॉनिक (आभासी) विवाह संस्था येथे आढळू शकते\n← रशियन, युक्रेनियन आणि पूर्व युरोपीय महिला मंडळ्यांना\nगप्पा अरब मुक्त सभा आणि मैत्रीपूर्ण चर्चा न करता नोंदणी →\n© 2020 व्हिडिओ गप्पा अरबी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/685552", "date_download": "2020-10-20T12:11:43Z", "digest": "sha1:BGRR2PS3CPCEMOUR2K7KYXKDZGLLIZR4", "length": 2895, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सप्टेंबर २६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सप्टेंबर २६\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:०८, २९ जानेवारी २०११ ची आवृत्ती\n३१ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०४:४१, ९ डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nMjbmrbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kl:Septemberi 26)\n१७:०८, २९ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2018/10/", "date_download": "2020-10-20T11:39:42Z", "digest": "sha1:ULNW65KYBSS5U2K7WUILEEBPUHMTKID3", "length": 36831, "nlines": 196, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : October 2018", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nहवामान बदलामुळे कोरडवाहु शेतीवर मोठा परिणाम.....संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर\nहवामान बदल व कोरडवाहु शेती यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन\nहवामान बदलामुळे कोरडवाहु शेतीवर मोठा परिणाम होत असुन यामुळे अन्‍न सुरक्षेचे उदिष्‍टे साध्‍य करणे अवघड होणार आहे. विशेषत: मराठवाडयातील पीक पध्‍दतीत मोठा बदल झाला असुन अन्‍न व चारा दोन्‍हीचे उत्‍पादन देणारी खरिप व रबी ज्‍वारी लागवडी खालील क्षेत्रात घट झाली, यामुळे जनावरासाठीच्‍या चा-यांचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्‍यामुळे पशुंची संख्‍या कमी होत आहे, शेतक-यांना नियमित वर्षभर उत्‍पन्‍न देणारा दुग्ध व्‍यवसायावर परिणाम होत आहे तर जमिनीसाठी लागणारे शेणखताचे प्रमाण कमी होत आहे, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प व कृषि व शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या (भारत सरकार) कृषि विभागाच्‍या विस्‍तार संचालनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 23 ते 30 ऑक्‍टोबर दरम्‍यान हवामान बदल व कोरडवाहु शेती यावर आठ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर पुणे येथील भारतीय वेधशाळेचे शास्‍त्रज्ञ डॉ ओ पी श्रीजीथ, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, प्रशिक्षणाचे आयोजक मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ ए एस जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nविस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानाचा अल्‍पभुधारक व अत्‍यल्‍पभुधारक शेतक-यांच्‍या जीवनावर जास्‍त परिणाम होत आहे. दिवसेंदिवस पाण्‍याची पातळी खालवत असुन पाण्‍याचा प्रत्‍येक थेंबाचा कार्यक्षमरित्‍या शेतीत वापर करण्‍यावर भर द्यावा लागेल. कमीत कमी संरक्षित सिंचनाची सुविधा केल्‍यास पिकांच्‍या उत्‍पादनात मोठी वाढ होते, यासाठी जलसंधारणच्‍या विविध उपाय योजना करणे गरजेचे आहे. तसेच भारतीय वेधशाळेचे शास्‍त्रज्ञ डॉ ओ पी श्रीजीथ भाषणात म्‍हणाले की, संपुर्ण देशात तालुका पातळीवर हवामान अंदाज व कृषी सल्ला देण्याचे प्रयत्‍न चालु असुन प्रायोगिक तत्‍वावर काही भागात हा प्रकल्‍प कार्यान्‍वीत करण्‍यात आला आहे.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आर एन खंदारे यांनी केले तर आभार डॉ जी आर हनवते यांनी मानले. सदरिल प्रशिक्षणात महाराष्‍ट्र, आंध्र प्रदेश, तेलगंणा व कर्नाटक राज्‍यातील कृषि विभागासह इतर विभागातील कृषि अधिकारी व शास्‍त्रज्ञांनी सहभाग नोंदविला आहे. उदघाटन कार्यक्रमास विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nमौजे बाभळी येथे रबी पिक शेतकरी मेळावा संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतील परभणी कृषि महाविद्यालय व कापुस संशोधन केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत परभणी तालुक्‍यातील मौजे बाभळी येथे दिनांक 20 ऑक्‍टोबर रोजी रबी पिक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी बाभळीचे सरपंच विठ्ठलराव पंढरे हे होते तर उदघाटक म्‍हणुन गंगाप्रसाद आनेराव हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन वनस्‍पतीशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ व्‍ही डी साळुंखे हे उपस्थित होते.\nमेळाव्‍यात गंगाप्रसाद आनेराव यांनी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याचे आवाहन शेतकरी बांधवाना केले तर डॉ व्‍ही डी साळुंखे यांनी शेतक-यांनी नियमितपणे विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या संपर्कात राहण्‍याचा सल्‍ला दिला. यावेळी पशुसंवर्धनावर डॉ बी एम ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले तर रबी पिक लागवडीवर डॉ यु एन आळसे, किड व्‍यवस्‍थापनावर डॉ डी डी पटाईत यांनी तर रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ एस व्‍ही पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ एस एस शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन विशाल राठोड यांनी केले तर डॉ ए एस जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृवि विकसित कपाशीचे नांदेड-४४ वाण बीटी मध्‍ये परावर्तीत हे कापुस उत्‍पादकांसाठी ऐतिहासिक उपलब्‍धी.....कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण\nवनामकृवित नांदेड-४४ व पीकेव्‍ही हायब्रीड-२ बीटी परावर्तीत कपाशी वाणांचे पीक प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रम संपन्‍न\nपरभणी कृषि विद्यापीठ विकसित कपाशीचा नांदेड-४४ हा संकरित वाण बीटीमध्‍ये परावर्तीत झाला असुन कोरडवाहु कापुस उत्‍पादक शेतक-यांच्‍या दृष्‍टीने एक ऐतिहासिक उपलब्‍धी आहे. हा वाण कापुस उत्‍पादकांच्‍या हदयावर पुन्‍हा अधिराज्‍य गाजवेल, अशी अपेक्षा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केली. महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादीत अकोला व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांचे संयुक्‍त विद्यमाने संकरीत कपाशी नांदेड-४४ (एनएचएच-४४) व पीकेव्‍ही हायब्रीड-२ बीटी वाणांचे पीक प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रम दिनांक २२ ऑक्‍टोबर रोजी परभणी येथील विद्यापीठ मध्‍यवर्ती प्रक्षेत्र - बलसा विभाग येथे पार पडला, या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर महा��ीजचे व्‍यवस्‍‍थापकीय संचालक मा श्री ओमप्रकाश देशमुख, महा‍बीजचे संचालक मा श्री वल्‍लभरावजी देशमुख, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाबीजचे महा‍व्‍यवस्‍थापक (उत्‍पादन) श्री सुरेश पुंडकर, महाव्‍यवस्‍थापक (विपणन) श्री रामचंद्र नाके, महाव्‍यवस्‍थापक (गुण नियंत्रण व संशोधन) डॉ प्रफुल्‍ल लहाने, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे, कापुस विशेषज्ञ डॉ खिजर बेग, डॉ विलास खर्गखराटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, विद्यापीठाने कपाशीचा नांदेड-४४ हा संकरित वाण १९८४ मध्‍ये प्रसारीत केला, त्‍यांनतर वीस वर्ष राज्‍यातीलच नव्‍हे तर देशातील कापुस उत्‍पादकांमध्‍ये लागवडीसाठी प्रचलित होता. हवामान बदलच्‍या पार्श्‍वभुमीवर हा वाण चांगले उत्‍पादन देणारा वाण ठरेल. येणा-या खरिप हंगामात नांदेड-४४ वाणाचे महाबिज मार्फत मर्यादित स्‍वरूपात विक्रीसाठी उपलब्‍ध होणारे बियाणे निवडक प्रयोगशील शेतक-यांच्‍या शेतावर लागवडीसाठी उपलब्‍ध करावे, या वाणाचा तुलनात्‍मक अभ्‍यास इतर वाणाशी करून प्रत्‍येक बाबींची नोंद घ्‍यावी. या वाणाचे बियाणे मुबलक प्रमाणात बाजारात आल्‍यास कपाशीच्‍या बियाणेबाबत शेतक-यांची होणारी फसवणुकीस आळा बसेल. कृषि विभाग, महाबिज व कृषि विद्यापीठ हे शेतक-यांच्‍या हितासाठी कटिबध्‍द आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nमहाबीजचे व्‍यवस्‍‍थापकीय संचालक मा श्री ओमप्रकाश देशमुख आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, नांदेड-४४ व पीकेव्‍ही हायब्रीड-२ या कपाशीच्‍या वाणांचे बीजी-२ मध्‍ये परावर्तनामुळे या वाणाचे पुर्नजीवन झाले आहे. नांदेड-४४ हा कापसावरील रसशोषण करणा-या कीडींना कमी बळी पडणारा व गुलाबी बोंडअळीस सहनशील हा वाण आहे. यामुळे शेतक-यांचा कीडनाशक फवारणीवर होणारा मोठा खर्च कमी होईल व लागवड खर्च कमी होईल. सन २०२२ पर्यंत कापुस उत्‍पादकांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे असलेले उदिष्‍टे साध्‍य करण्‍यास याची मदत होईल, असे मत व्‍यक्‍त करून शेतक-यांनी महाबीजच्‍या बीजोत्‍पादन कार्यक्रमात सहभागी होण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.\nसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रातुन १९८४ साली विकसित झालेला कपाशीचा नांदेड-४४ हा संकरित वाण कपाशीचे बीटी वाण येण्‍यापुर्वी अधिक उत्‍पादन देणारा, पुनर्बहाराची क्षमता असलेला व रसशोषण करणा-या कीडींना प्रतिकारक असल्‍यामुळे राज्‍यातीलच नव्‍हे तर देशातील इतर राज्‍यातील शेतक-यांमध्‍ये मोठया प्रमाणावर लागवडीसाठी प्रचलित होता. हा वाण जनुकीय परावर्तनासाठी म्‍हणजेचे बीजी-२ मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी मार्च २०१४ मध्‍ये वनामकृवि व महाबीज मध्‍ये सामंजस्‍य करार करण्‍यात आला. हा करार माजी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सद्याचे कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण, महा‍बीजचे माजी व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ शालीग्राम वाणखेडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आला. त्‍यानंतर या बीटी वाणाच्‍या गेल्‍या तीन वर्षापासुन सातत्‍याने प्रक्षेत्र चाचण्‍या यशस्‍वी झाल्‍या. त्‍याचा प्रात्‍यक्षिकाचा भाग म्‍हणुन सदरिल प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रमाचे आयोजण करण्‍यात आल्‍याचे सांगुन राज्‍यातील दोन सार्वजनिक संस्‍था महा‍बीज व कृषि विद्यापीठ एकत्रित कार्य केल्‍यामुळे आज कपाशी नांदेड-४४ हे वाण बीटीत परावर्तीत करण्‍यात यश आले. नांदेड-४४ मुळेच देशात परभणी कृषि विद्यापीठाची ओळख होती, अनेक दिवसापासुन शेतक-यांमध्‍ये असलेली मागणी पुर्ण करू शकलो, असे मत व्‍यक्‍त केले.\nयावेळी श्री सुरेश पुंडकर, श्री रामचंद्र नाके, डॉ प्रफुल्‍ल लहाने, श्री बी आर शिंदे, डॉ खिजर बेग आदींनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक महा‍बीज विभागीय व्‍यवस्‍थापक श्री सुरेश गायकवाड यांनी केले तर महाबीज जिल्‍हा व्‍यवस्‍थापक श्री गणेश चिरूटकर यांनी सुत्रसंचालन केले. सदरिल पीक प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, महाबीज व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृविचे नुतन कुलसचिव श्री रणजित पाटील रूजु\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कुलसचिवपदी गृहनिर्माण विभागाचे अवरसचिव श्री रणजित पाटील यांची दोन वर्षासाठी प्रतिनियुक्‍तीने नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. त्‍यांनी दिनांक 22 ऑक्‍टोबर रोजी सध्‍याचे कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे यांच्‍या कडुन पदभार स्‍वीकारला. श्री रणजित पाटील हे परभणी कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्‍यी असुन त्‍यांना अकरा वर्षाचा प्रशा��कीय कामाचा अनुभव आहे. सन 2014 ते 16 दरम्‍यान ते परभणी महानगरपालिकेत उपायुक्‍त पदावर होते.\nमौजे इटलापूर (ता. जि. परभणी) येथे दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालनालयांतर्गत कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार) अंगीकृत राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ प्रबंधक संस्थान, हैद्राबाद यांच्या माध्‍यमातुन राबविण्‍यात येत असलेल्‍या राष्ट्रीय पातळीवरील “असंतुलीत व अनियंत्रीत रासायनिक खत व किटकनाशकांचा पिकांवर होणारा प्रभाव” या संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने दि. २० ऑक्टोबर रोजी मौजे इटलापूर ता. जि. परभणी येथे “रासायनिक खते व किटकनाशाकांच्या असंतुलीत व जास्त वापरामुळे पीक व जमिनीच्या आरोग्यावर होणारे दुष्परीणाम” याविषयावर एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्‍हणुन मृदाशास्त्रज्ञ डॉ. सय्यद इस्माईल, व किटकशास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. भेदे हे उपस्थित होते.\nअध्‍यक्षीय भाषणात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी प्रकल्पाची उद्दिष्टे, कोरडवाहू शेती पद्धती, सेंद्रीय पदार्थाचा योग्य वापर, अपांरपारीक पिके लागवड, यात निसर्गाला हानी न पोहोचवता जमिनीचे आरोग्य कसे राखावे याबद्दल मार्गदर्शन करून विद्यापीठ विकसित ज्वारीचे नवीन वाण परभणी शक्ती वाणाद्वारे मानवी आहारातील अन्नद्रव्यांची कमतरता पुर्ण केली जाऊ शकते असे सांगितले.\nडॉ. सय्यद इस्माईल यांनी सद्यस्थितीतील अन्नद्रव्यांचा वापर, अन्नद्रव्यांची कमतरता, मानवाच्या आहारातील व शरीरातील अन्नद्रव्यांचे बदलणारे प्रमाण व उदभवणारे रोग व समस्या यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. बी. व्ही. भेदे यांनी पिके व त्यांवरील विविध किडी, खत व किटकनाशकांच्या वापरानुसार किटकांमध्ये होणारे बदल, प्रतिकारक्षमता व यांचे नियंत्रण यावर मार्गदर्शन केले.\nकार्यक्रमास पंचायत समिती सदस्य श्री. सुतारे, उपसरपंच श्री. नांगरे, प्रगतशील शेतकरी श्री. पाटील व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. गणेश गायकवाड यांनी तर आभार गोविंद देशमुख यांनी मानले. देशात केवळ सात विद्यापीठाची या संशोधन प्रकल्‍पाकरीता निवड करण्यात आल���ली अुसन राज्‍यात केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतच हा प्रकल्‍प आहे. यात सोयाबीन व वांगी या पिकामध्ये संशोधन करण्यात येत आहे.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nहवामान बदलामुळे कोरडवाहु शेतीवर मोठा परिणाम.....सं...\nमौजे बाभळी येथे रबी पिक शेतकरी मेळावा संपन्‍न\nवनामकृवि विकसित कपाशीचे नांदेड-४४ वाण बीटी मध्‍ये ...\nवनामकृविचे नुतन कुलसचिव श्री रणजित पाटील रूजु\nमौजे इटलापूर (ता. जि. परभणी) येथे दिवसीय शेतकरी प्...\nवनामकृवित नांदेड-४४ व पीकेव्‍ही हायब्रीड-२ बीटी पर...\nभारतीय कृषि संशोधन परिषदेची वनामकृविस पुढील पाच वर...\nवनामकृवित वाचन प्रेरणा दिन साजरा\nमौजे उजळंबा येथे रबी शेतकरी मेळावा संपन्‍न\nआंतर महाविद्यालयीन युवक महोत्‍सवात परभणी कृषि महाव...\nलातूर येथील कृषी महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन ...\nवनामकृवित राष्‍ट्रीय छात्रसेनेचे राईफल फायरिंग सरा...\nगृहविज्ञान अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्‍...\nवनामकृवित महात्‍मा गांधी व लालबहादुर शास्‍त्री जयं...\nवनामकृवितील कुलगुरू कार्यालयात महात्‍मा गांधी जयंत...\nआज ढाल-तलवारीची लढाई नसुन ज्ञानाची व विचारांची लढा...\nएलपीपी स्कूलमध्ये माता-पाल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/maharana-pratap-parakram/", "date_download": "2020-10-20T12:01:39Z", "digest": "sha1:4YKWMKLZVQ4H7RWZA3ERHMRXJFOVVJAY", "length": 12720, "nlines": 90, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "चार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली - Shodh Itihasacha", "raw_content": "\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\nOctober 3, 2020 adminLeave a Comment on चार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\nहल्दीघाटीच्या युद्धातील महाराणा प्रतापांच्या शौर्य व पराक्रमाची कहाणी प्रत्येकाच्या ओठांवर आहे. मध्ययुगीन इतिहासातील ही सर्वात चर्चेत असलेलं युद्ध आहे, ज्यामध्ये मेवाड आणि मानसिंगाचा राणा महाराणा प्रताप यांच्या नेतृत्वात अकबरच्या एका विशाल सैन्याने एकमेकांना तोंड दिले.\nया युद्धाचं नाव घेतलं की सर्वात पहिल्यांदा आठवतात ते महाराणा प्रताप. असे म्हटले जाते की या युद्धामध्ये महाराणा प्रताप यांच्याकडे मोगलांपेक्षा अर्धे सैनिक होते आणि त्यांच्याकडे मुघलांच्या तुलनेत आधुनिक शस्त्रे देखील नव्हती, परंतु त्यांनी मोगलांना लोखंडाचे चणे चावायला लावले. या युद्धामध्ये मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली, पण शक्ती सिंग याने मुघलांना महाराणा प्रताप यांच्या सैन्याची रणनीती आणि युद्ध भूमीचे सर्व छुपे मार्ग सांगून टाकले.\nअकबर जिंकला की महाराणा प्रताप यांनी हे युद्ध जिंकले की यावर आजवर चर्चा आणि वाद सुरू आहे. या प्रकरणा संदर्भात बर्‍याच तथ्ये आणि संशोधनही समोर आले आहे. असे म्हणतात की लढाईत काहीही निष्पन्न झाले नाही.\nतथापि, ही लढाई १८ जून १५७६ रोजी चार तास चालली. या संपूर्ण युद्धामध्ये राजपूत सैन्य मोगलांवर तुटून पडत होते आणि त्यांची रणनीती यशस्वी होत होती. इतकी महाराणा प्रताप यांनी बहलोल खानाचे दोन तुकडे केले असं म्हणतात.\nया युद्धानंतर मोगलांनी मेवाड, चित्तोर, गोगुंडा, कुंभलगड आणि उदयपूर हे शहर ताब्यात घेतले. सर्व राजपूत राजे मोगलांच्या अधिपत्याखाली आले. हल्दीघाटीच्या युद्धामध्ये महाराणा प्रताप यांनी माघार घेतली, परंतु त्यांनी मोगलांसमोर गुडघे टेकले नाहीत. त्याने पुन्हा आपली शक्ती गोळा करण्यास सुरवात केली.\nमहान इतिहासकार बंदायुनी यांनी तत्कालीन नोंदी नुसार लिहिले की ५००० घोडस्वारांसह प्रवास केला.” शत्रूला असं भासवलं की ५००० घोडस्वारयांच्या सोबत सैन्य ही आहे, परंतु खरोखरच घोडे मोजण्यासारखे होते त्यात सैन्य नव्हतंच.\nइतिहासात सैन्याच्या मोजणीबद्दल भिन्न मते आहेत. ब्रिटिश इतिहासकार कर्नल जेम्स टॉड यांनी लिहिले आहे की २२,००० राजपूत ८०,००० मोगलांविरूद्ध लढले.\nही गणना चुकीची वाटते कारण जेव्हा अकबरने स्वत: चित्तोडवर हल्ला केला तेव्हा तेथे ६०,००० सैनिक होते. अशा परिस्थितीत तो मानसिंगबरोबर ८०,००० सैनिक कसे पाठवू शकेल तसेच मेवाडमधील तोफांचा वापर नगण्य होता. राजपूतांच्या भारी तोफांचा डोंगर खराब वाटेवरून येऊ शकला नसत्या. मोगल सैन्यात उंटांच्या वर ठेवता येऊ शकतील अशी तोफ होती.\nराजस्थान विद्यापीठ, उदयपूर येथील मीरा कन्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर शर्मा यांनी एक संशोधन केले. या संशोधनात त्यांना असे आढळले की १८ जून १५७६ रोजी हल्दीघाटीच्या युद्धात महाराणा प्रतापने अकबरचा पराभव केला.\nडॉ. शर्मा यांनी जनार्दनराई नगर राजस्थान विद्यापीठ विद्यापीठात केलेल्या संशोधनात प्रतापच्या विजयाच्या बाजूने ताम्रपत्रांचे पुरावे सादर केले आहेत. शर्मा यांच्या शोधानुसार युद्धानंतरच्या एका वर्षासाठी महाराणा प्रताप यांनी हल्दीघाटीच्या आसपासच्या गावांच्या जमिनी ताम्रपत्रांच्या रूपात वितरित केल्या, ज्यावर एकलिंगनाथच्या दिवाण प्रताप यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.\nत्यावेळी फक्त राजाला जमीन भाड्याने देण्याचा अधिकार होता. ज्याने हे सिद्ध केले की प्रतापने युद्ध जिंकले. डॉ. शर्मा यांनी संशोधन केले आहे की हल्दीघाटी युद्धानंतर अकबर मुघल सेनापती मानसिंग आणि आसिफ खान यांनी युध्दात पराभूत झाल्याने खडे बोल सुनावले होते आणि त्यांना त्यासाठी शिक्षा देखील झाली.\nशर्मा यांच्या म्हणण्यानुसार जर मुघल सेना जिंकली असती तर अकबर आपल्या लाडक्या सेनापतींना शिक्षा का दिली. यावरून हे स्पष्ट होते की महाराष्ट्राने हल्दीघाटीची लढाई संपूर्ण हिंमतीने जिंकली होती.\n२५ वर्षे सागरी किन��रा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nअफझलखानाने आपल्या ६४ बायकांची हत्या का केली\nशिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांचा अपरिचित इतिहास\nइतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी लिहिलेली कोल्हापूर ची लढाई\nअंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\n२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-20T11:29:10Z", "digest": "sha1:LKPJC2XL3ZF5LI33B66KQWLZ247O4I6V", "length": 19840, "nlines": 118, "source_domain": "sajagtimes.com", "title": "विज्ञान | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nविज्ञान आणि कल्पना विश्वाची सांगड घालणारा ‘उन्मत्त’\nविज्ञान आणि कल्पना विश्वाची सांगड घालणारा ‘उन्मत्त’\nसहसा शाळा म्हटलं की आपल्याला आठवतं किंवा डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं ते म्हणजे गृहपाठ, कविता, निबंध , पायऱ्यापायऱ्यांची मोठी मोठी गणितं पुस्तकी ज्ञानातून गंभीर धडे घेत आपण माध्यमिक शिक्षणाचा सोपस्कार पूर्ण करत असतो. पण एखादा असामान्य विद्यार्थी प्रिझम मधून पसरणाऱ्या सप्तरंगात हरवून जातो आणि रंग, रेषा, आकार ,प्रकाशाशी जिव्हाळ्याचं नातं जोडतो. शालेय जीवनापासूनच छायाचित्रण कला छंद म्हणून जोपासणारा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचा सुपुत्र इंद्रनील नुकते आज चित्रपटविश्वात आपलं विशेष स्थान निर्माण करतो आहे.\nविज्ञान आणि कल्पना विश्वाची सांगड घालणारा ‘उन्मत्त’ हा आगळावेगळा सायफाय जॉनर चा मराठी सिनेमा येत्या २२ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी अर्थात चलतछायाचित्रण इंद्रनीलने केले आहे. औपचारिक शिक्षणात कधीच न रमलेल्या इंद्रनील चा कल कायम पुस्तकाबाहेरील अवांतर गोष्टींमध्येच होता. कराटे, किकबॉक्सिंग, स्केटिंग, रायफल शूटिंग, बाईक रायडिंग अशा साहसी आणि वेगवान खेळांमध्ये हा रमणारा विद्यार्थी त्याच्या कलात्मक नजरेतून चालत्या बोलत्या आकृत्या कॅमेऱ्यात टिपण्याची संधी शोधत होता. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्याला ���क संधी मिळाली. धुळे येथे बालभवन द्वारा आयोजित फोटोग्राफीच्या प्रशिक्षण कार्यशाळेत त्याने आशिष भट्टाचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली कॅमेऱ्याशी आपलं नातं जोडून घेतलं. मयूर शैक्षणिक संस्थेच्या झुलाल भिलाजीराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या उदय तोरवणे सरांनी इंद्रनीलला कायम प्रोत्साहनच दिलं. औपचारिक शिक्षण घेण्याचा आग्रह आई-वडिलांनी केला मात्र इंद्रनीलच्या सृजनशीलतेला कधीच रोखलं नाही.\nस्थिरचित्रण करत असतानाच सिनेमाचेही वेड भिनत गेलं आणि त्याच अभ्यासाचे वेध लागले.. शालेय शिक्षण संपलं आणि पुढे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. तिथे काही सूर गवसेना. मग पुन्हा औपचारिक उच्च माध्यमिक शिक्षण … पुढे बीसीए पदवी.. त्याच्यातला कलावंत अस्वस्थ होऊन मनातलं कवडसे पकडायला पुणे मुक्कामी आला. लाईववायर्स संस्थेत फिल्म मेकिंग चे प्रशिक्षण घेतले. त्यादरम्यान डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग या सिनेमाच्या महत्वपूर्ण बाबींचा सखोल अभ्यास केला. आणि ‘कॅमेरा रोलिंग… ऍक्शन’ असा अनोखा प्रवास सुरू झाला.. वेगवेगळ्या प्रयोगांमधून शिकता शिकता काही शॉर्ट फिल्म्स, कॉर्पोरेट फिल्म्स , जाहिरातींसाठी सिनेमॅटोग्राफी केली. FTII मध्ये सलग दोन वर्षे असिस्टंट म्हणून काम केलं.\n‘ब्लू जीन ब्लू’ या नितीन महाजन दिग्दर्शित सिनेमाच्या निमित्ताने चित्रपट सृष्टीत डीओपी म्हणून पहिलं पाऊल टाकलं . आणि आता उन्मत्त हा विज्ञान आणि कल्पना विश्वाची सफर घडवणारा Sci Fi चित्रपट २२ फेब्रुवारीला प्रेक्षकांसमोर येत आहे. श्वास रोखून धरायला लावणारा छाया-प्रकाशाचा उत्तम खेळ, अंधार, भय, विज्ञानाधिष्ठित तरीही अकल्पित चित्रं घनगंभीर शैलीतून आपल्या समोर येत आहेत.. स्लीप पॅरालिसिस या मनोवस्थेभोवती गुंफलेल्या या कथेत प्रत्येक दृश्य परिणामकारक घडवण्यासाठी ची इंद्रनील ची आणि स्वराजची धडपड या सिनेमाला उच्च सिनेमॅटिक व्हॅल्यू देणारी ठरते. कुशलतेने रचलेल्या नियंत्रित वातावरणात अनिश्चिततेला असं वाढवलं – फुलवलं गेलं आहे की या सिनेमॅटिक मांडणीचं कौतुक शब्दातीत होऊन जातं. कमी प्रकाशात शूट केलेला हा गडद छटेचा सिनेमा कधी थरारक भयपट ही वाटतो. गोडगुलाबी गोष्टींचा लवलेश ही नसलेला उन्मत्त भरपूर व्हिज्युअल इफेक्ट्सच्या आधारे विज्ञान-त��त्रज्ञानाच्या वाटेवरून आगळ्या वेगळ्या कल्पना विश्वाची सफर घडवतो. मराठी चित्रपट विश्वातला हा अभिनव प्रयोग आहे.\nचित्रपट हे संवादाचे माध्यम आहे. यात महत्वपूर्ण भूमिका बजावते; ती सिनेमॅटोग्राफी यालाच ‘डायरेक्टर ऑफ फोटाग्राफी’ असंही म्हटलं जातं. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील प्रत्येक फ्रेम अन् फ्रेम महत्त्वाची असते. यासाठीचं संयोजन, प्रकाश योजना आणि अर्थातच कॅमेऱ्यातून जे काही निवेदन केलं जातं, त्यात कस लागतो; तो सिनेमॅटोग्राफरचा यालाच ‘डायरेक्टर ऑफ फोटाग्राफी’ असंही म्हटलं जातं. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील प्रत्येक फ्रेम अन् फ्रेम महत्त्वाची असते. यासाठीचं संयोजन, प्रकाश योजना आणि अर्थातच कॅमेऱ्यातून जे काही निवेदन केलं जातं, त्यात कस लागतो; तो सिनेमॅटोग्राफरचा म्हणजेच दिग्दर्शकाला जे काही अभिप्रेत आहे ते सिनेमॅटोग्राफर पडद्यावर मांडतो. याचाच अर्थ प्रेक्षक चित्रपटात जे काही पाहतात; त्यात कल्पकता असते, ती सिनेमॅटोग्राफरची\nअसं हे वेगळ्या धाटणीचं; पण कल्पकतेचं क्षेत्र निवडून स्वतःच्या आवडीलाच व्यवसाय म्हणून स्वीकारताना इंद्रनीलला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. उपलब्ध साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करत त्यातून प्रभावी कलाकृती उभी करण्यासाठी सतत ज्ञान संपादित करत राहणं गरजेचं ठरतं. “उन्मत्त सिनेमाचं काम करताना ‘जुगाड’ करण्याची प्रवृत्ती अनेक ठिकाणी कामी आली. स्कूबा किट शिवाय अंडरवॉटर शूट – पाण्याखालील दृश्य चित्रीत करणं आव्हानात्मक काम होतं. लो बजेट सिनेमा असला तरीही आतापर्यंतच्या प्रयोगांमधून अनुभवातून अनेकविध धाडसी प्रयोग शूट दरम्यान करता आले. दिग्दर्शक महेश राजमाने यांच्या मनस्वी स्वभावामुळे मुक्त पद्धतीने काम करता आलं. सतत उत्साही स्वभावाच्या राजमाने सरांनी वेगवेगळ्या प्रयोगांना कायम प्रोत्साहनच दिले. याचाच परिणाम म्हणून आर्थिक समस्यांवर मात करत दर्जेदार काम करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. संपूर्ण टीमचं सहकार्य खूप मोलाचं ठरलं. ”\nधुळे ते चित्रपटसृष्टी वाया पुणे हा एका बंडखोर विद्यार्थ्याचा प्रवास आगामी पिढीसाठी आशेचा किरण ठरू शकतो. सतत पुस्तकी अभ्यासाचा धोशा लावणाऱ्या शिक्षणपद्धतीवर इंद्रनील टीकाच करतो. स्वतःचं पॅशन मनापासून जगणारा हा अवलिया म्हणतो की “टक्के बिक्��े काही नसतं.. केवळ औपचारिक शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे…. मीे जे करतोय ते मनापासून करतो. यातही खूप अभ्यास आहे. मी सतत शिकत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असतो.”\n” सिनेसृष्टीच्या मृगजळाच्या दिशेने धावताना आई वडीलांनी माझ्यावर दाखवलेला संपूर्ण विश्वास आणि त्यांचा खंबीर पाठिंबा महत्वपूर्ण ठरला .”\n” ‘ब्लू जीन ब्लू’ चा प्रवास खूप समाधान कारक होता, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने भारावून गेलो होतो. उन्मत्त ला ही असाच चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.” – इंद्रनील.\nब्लू जीन ब्लू आणि उन्मत्त हे दोन्हीही वेगळय़ा जॉनरचे चित्रपट एक तरुणाचं अस्वस्थ जीवन दाखवणारा , तर दुसरा विज्ञान आणि कल्पना विश्वाची सफर घडवणारा. साहजिकच यातील फ्रेम अन् फ्रेम वेगळी. पण यातून दिसते ती इंद्रनील ची कल्पकता\nअभ्यासू वृत्तीचा इंद्रनील चित्रपटसृष्टीत पदार्पण करतानाच दर्जेदार कलाकृती आपल्यासमोर ठेवतो. आणि यामुळेच प्रेक्षक आणि सिनेसृष्टीही इंद्रनील कडून मोठ्या अपेक्षा ठेवणार हे नक्की\nउन्मत्त च्या निमित्ताने सिनेमॅटोग्राफर इंद्रनील नुकते ची सिनेसृष्टीमधील ही अनोखी सुरुवात चर्चेचा विषय ठरतेय यात शंका नाही.\nउन्मत्त हा सिनेमा इंद्रनील च्या सिनेमॅटोग्राफी कारकिर्दीतला महत्वपूर्ण टप्पा यशस्वी ठरो याच सदिच्छा.\nशब्दांकन – अमृता प्रकाश.\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/dr-shri-balaji-tambe-article-149613", "date_download": "2020-10-20T12:42:48Z", "digest": "sha1:5SKE2DVFM3E4GTBN7SA6HXBSICF27XOZ", "length": 21304, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) - dr shri balaji tambe article | Marathi News - eSakal", "raw_content": "\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमन आनंदी अवस्थेत असेल तर ते तृप्त म्हणजे समाधानी होऊ शकते. मन शोकग्रस्त असले तर शरीराचे पोषण होऊ शकत नाही, शरीर निरोगी अवस्थेत राहू शकत नाही. शरीरपोषण व समाधानी मन यांच्या संयोगातून शांत झोप लागणे शक्‍य होते.\nचरकसंहितेतील अग्र्यसंग्रहात थकवा घालविण्यामध्ये स्नान हे सर्वश्रेष्ठ कसे हे आपण पाहिले. आता या पुढचा विषय बघू.\nमन आनंदी अवस्थेत असेल तर ते तृप्त म्हणजे समाधानी होऊ शकते. मन शोकग्रस्त असले तर शरीराचे पोषण होऊ शकत नाही, शरीर निरोगी अवस्थेत राहू शकत नाही. शरीरपोषण व समाधानी मन यांच्या संयोगातून शांत झोप लागणे शक्‍य होते.\nचरकसंहितेतील अग्र्यसंग्रहात थकवा घालविण्यामध्ये स्नान हे सर्वश्रेष्ठ कसे हे आपण पाहिले. आता या पुढचा विषय बघू.\nहर्षः प्रीणनानाम्‌ - तृप्ती करणाऱ्या साधनांमध्ये हर्ष हा श्रेष्ठ होय.\nतृप्ती म्हणजेच समाधान, सुख आणि हर्ष म्हणजे आनंद. मन जर आनंदी अवस्थेत असेल तर ते तृप्त म्हणजे समाधानी होऊ शकते. मन आनंदी असले तर शरीरही सु-अवस्थेत राहते, म्हणजेच निरोगी राहते.\nशोकः शोषणानाम्‌ - शरीरशोषाला कारणीभूत मुख्य कारण म्हणजे शोक होय.\nकितीही चांगले खाल्ले-प्यायले, शरीराची काळजी घेतली तरी जर मन शोकग्रस्त असले तर शरीराचे पोषण होऊ शकत नाही, शरीर निरोगी अवस्थेत राहू शकत नाही.\nया दोन्ही सूत्रांवरून शरीरावर मनाचा असणारा प्रभाव स्पष्ट होतो. म्हणून शरीराची जेवढी काळजी घ्यायची, त्याहीपेक्षा अधिक काळजी मनाची घ्यायला हवी. याचा अर्थ मनाला हवे तसे वागणे असा होत नाही, चांगले काय, वाईट काय याची समज मनाला असणे, अक्षयच सुख ज्यात आहे, सर्वांच्या कल्याणाची भावना ज्यात आहे अशा गोष्टींमध्ये मनाला रमवणे असा होतो.\nनिवृत्तिः पुष्टिकराणाम्‌ - सुख हे पुष्टीचे कारण असते.\n‘हसा आणि लठ्ठ व्हा’ ही उक्‍ती प्रसिद्ध आहेच. मात्र या ठिकाणी पुष्टी म्हणजे लठ्ठपणा असा अर्थ अपेक्षित नाही, तर शरीराचे व्यवस्थित पोषण या अर्थाने पुष्टी हा शब्द वापरला आहे. सुख असले की ते शरीराच्या पोषणाचे एक मुख्य कारण असते असे या ठिकाणी सांगितले आहे.\nपुष्टिः स्वप्नकराणाम्‌ - झोप आणणाऱ्या कारणांमध्ये पुष्टी म्हणजे शरीराचे व्यवस्थित पोषण हे मुख्य कारण असते.\nसहसा झोप न य���णे हे मनाशी जोडले जाते, मात्र या सूत्रातून स्पष्ट होते की ते शरीराच्या पोषणाशीही तेवढेच जोडलेले आहे. शरीर अस्वस्थ असले, अशक्‍त असले तरी त्यामुळे झोपेमध्ये अडथळा उत्पन्न होऊ शकतो. शांत झोप लागण्यासाठी आयुर्वेदात पुढील उपचार सुचविलेले आहेत.\nअभ्यंगो मूर्ध्नि तैलनिषेवणं गात्रस्योद्वर्तनं संवाहनानि शालिगोधूमादिनिर्मितं स्निग्धं मधुरं भोजने बिलेशयानां विष्किराणां मांसरसा द्राक्षादिफलोपयोगो मनोज्ञशयनासनयानानि च \nअभ्यंग - अंगाला वातशामक व शरीराचा थकवा दूर करू शकणाऱ्या द्रव्यांनी संस्कारित तेलाचा अभ्यंग करण्याने शांत झोप यायला मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी असा अभ्यंग केल्यास अधिक चांगले. यातच ‘पादाभ्यंग’ही अंतर्भूत आहे. पादाभ्यंग घृत पायाच्या तळव्यांना लावून काशाच्या वाटीने तळपाय घासल्यास डोके शांत होऊन झोप लागायला मदत मिळते.\nमूर्ध्नि तैलनिषेवणम्‌ - डोक्‍याला तेल लावल्याने, विशेषतः टाळूवर ब्राह्मी, जास्वंद वगैरे शीतल व शामक द्रव्यांनी संस्कारित केलेले खोबरेल तेल भरपूर प्रमाणात लावल्याने/थापल्याने व संपूर्ण डोक्‍याला हेच तेल लावल्याने डोके शांत होते व शांत झोप यायला मदत मिळते. कानात तेल टाकण्याचा तसेच नाकात पातळ केलेल्या साजूक तुपाचे थेंब टाकण्याचाही फायदा होतो.\nगात्रस्योद्वर्तनं संवाहनम्‌ - अंघोळीच्या अगोदर अंगाला उटणे लावण्याने व अंग तेल लावून चोळून घेतल्यानेही रात्री झोप यायला मदत मिळते.\nशालिगोधूमादिनिर्मितं भोजनम्‌ - गहू, तांदूळ यापासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश जेवणामध्ये केल्याने, नियमित दूध घेतल्याने, उचित प्रमाणात साखर खाल्ल्याने, दूध, साखर घालून तयार केलेली खीर, शिरा, हलव्यासारखे पदार्थ अधूनमधून खाल्ल्याने प्राकृत कफ संतुलित राहून शांत झोप यायला मदत मिळते.\nस्निग्धं मधुरं भोजनम्‌ - दोन्ही वेळच्या जेवणात पुरेशा प्रमाणात स्निग्ध व मधुर रसाचा समावेश असावा. याने प्राकृत कफदोष संतुलित स्थितीत राहतो व त्यामुळे शांत झोप यायला मदत मिळते. उलट गोड चव टाळली आणि कोरडे अन्न खाल्ले तर वात-पित्तदोष अतिप्रमाणात वाढून झोप कमी होते. याच कारणामुळे बहुतेक सगळ्या मधुमेहाच्या रोग्यांना शांत झोप येत नाही. थोड्या प्रमाणात साखर खायला सुरुवात केली, दूध-तुपासारखे आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ पुरेसे ��ेतले की त्यांनाही शांत झोप येऊ शकते.\nसरस - मांसाहार करणाऱ्या व्यक्‍तींनी फक्‍त सूप बनवून घेण्याचाही झोप यायला उपयोग होतो.\nद्राक्षादिफल - द्राक्षे, बदाम, जर्दाळू यांसारख्या फळांचे सेवन करण्यानेही वात-पित्तदोषांचे शमन होऊन शांत झोप यायला मदत मिळते.\nनि - मनाला आवडेल, प्रिय वाटेल असे अंथरूण, पांघरूण वापरल्याने व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मन आनंदी, समाधानी ठेवण्याने शांत झोप यायला मदत मिळते.\nअशा प्रकारे शरीरपोषण व समाधानी मन यांच्या संयोगातून शांत झोप लागणे शक्‍य होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनिरुपयोगी आमदारांच्या यादीत तुम्ही सर्वांत वर : आमदार भालकेंची माजी पालकमंत्री देशमुखांवर टीका\nमंगळवेढा (सोलापूर) : राज्यातील सर्वांत निरुपयोगी आमदारांची यादी तपासली तर आपण सर्वांत वरच्या क्रमांकावर आहात, हे विसरू नका, अशी टीका आमदार भारत भालके...\nदोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने कोल्हापूरला झोडपले\nकोल्हापूर : विजांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह जिल्ह्याला पावसाने आज झोडपून काढले. दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारनंतर भात काढणी आणि...\nशेतकऱ्यांचे पांढरे सोने मजुर अभावी शेतातच पडून \nनांद्रा (ता.पाचोरा ) ः सर्वत्र कापूस वेचणीच्या कामाला जोरदार सुरुवात झालेली असतांनाच खरीपाच्या ज्वारी ,बाजरी,मका ,सोयाबीन काढणीच्या कामाला...\nदिल्लीपुढं महाराष्ट्र झुकत नसतो... आजोबांच्या पावसातील सभेच्या आठवणी नातवाने केल्या ताज्या\nनगर ः अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. बळीराजाच्या हाकेला शरद पवार धावून गेले आहेत. ते महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत. योगायोग असा...\n आता तुम्ही आहात चोरांचे टार्गेट; रस्त्याने चालताना आपल्या मौल्यवान वस्तूंकडे ठेवा लक्ष\nनागपूर ः गेल्या काही दिवसांपासून नागपुरात मारामारीच्या आणि खुनाच्या घटनांमुळे नागरिकांची झोप उडाली आहे. तसंच पोलिस विभाग सतर्क आहे. मात्र आता...\nरामबाण उपाय (सुनंदन लेले)\nअसीम फाउंडेशननं काश्मीर खोर्‍यातील अनंतनाग जवळच्या डोरू गावात आगळीवेगळी स्पर्धा १९ राष्ट्रीय रायफल्ससोबत भरवली होती. क्रिकेट स्पर्धा भरवली तर त्यात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम सम��ह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63605?page=1", "date_download": "2020-10-20T12:10:41Z", "digest": "sha1:J6EZAL2CGVNDW3G57MLQT4LC7MTXTBSJ", "length": 11740, "nlines": 247, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू\nखेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू\nखेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.\n१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.\n२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.\n३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.\n४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.\n(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)\nघरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.\nअश्विनीने वर सांगितली होती\nअश्विनीने वर सांगितली होती रोवळी.\nअश्विनी, दे पुढचा शब्द.\nअर्र. मला दिसलंच नाही.\nअर्र. मला दिसलंच नाही.\nतीन अक्षरी. ह्याला कान असतात.\nतीन अक्षरी. ह्याला कान असतात.\nबरोबर. पुढचा शब्द द्या.\nबरोबर. पुढचा शब्द द्या.\n३ अक्षरी. हे कुठल्याही खोलीत\n३ अक्षरी. हे कुठल्याही खोलीत असू शकते\nनाही. दुसरं आणि तिसरं अक्षरं\nनाही. दुसरं आणि तिसरं अक्षरं मिळून अजून एक घरातील वस्तू तयार होते\n द्या पुढला क्लू. का मी देऊ\nकापडाचे आणि भांड्याचे एकच नाव\nकापडाचे आणि भांड्याचे एकच नाव. (आता हे नाव वापरात ना���ी आणि कापड तर अजिबात नाही)\nबरोबर अवनी. द्या पुढचा क्लू\nबरोबर अवनी. द्या पुढचा क्लू\nऔषधाची असेल तर ठीक नाहीतर\nऔषधाची असेल तर ठीक नाहीतर बदनाम.\nआधीच्या गणेशोत्सवात बरोबर उत्तर दिलं की संयोजक गोड गोड बक्षीस देत. आता प्रश्न तयार करायची शिक्षा.\nरोजच्या वापरातल्या वस्तूचा जरा नाजूक प्रकार.\nयाचाच एक कलात्मक भाऊ आहे.\nकाच आणि भाऊ आरसा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://kedusworld.blogspot.com/2010/10/blog-post_21.html", "date_download": "2020-10-20T12:31:57Z", "digest": "sha1:KBYOYZOZ3EMMY5WOFDVFDHAWBF47T34I", "length": 15863, "nlines": 93, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: पांढर्‍याची वाडी - भाग २", "raw_content": "पांढर्‍याची वाडी - भाग २\nते जेव्हा चिंत्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या घरच वातावरण एकदम स्तब्ध होत. चिंत्याची आई टाहो फोडून रडत होती. चिंत्या एका कोपर्‍यात डोक्याला हात लावून बसला होता. शिवाला हे सगळ जरा नवीनच होत, कारण कोणाच्या अंतिम दर्शनाला जायची त्याची हि पहिलीच वेळ होती. त्याला क्षणभर काहिच सुचत नव्हत. तिघांनीही चिंत्याच्या वडिलांचं अंतिम दर्शन घेतल. मग आण्णानं शिवाला खुणेनेच चिंत्याच्या जवळ जाऊन त्याच सांत्वन करायला सांगीतल, माई चिंत्याच्या आईजवळ सांत्वनासाठी गेल्या. थोड्याच वेळात सगळे जवळचे नातेवाईक जमा झाले. गावकर्‍यांनी अण्णाच्या मदतीनं तिरडी बांधली. साधारण तासाभरात चिंत्याच्या म्हातार्‍याची अंत्ययात्रा निघाली ती गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीच्या दिशेने. तिरडीच्या पुढे चिंत्या हातात मडके धरुन चालु लागला, त्याच्या मागे नातेवाईक आणि गावातली लोक तिरडी खांद्यावर उचलून आणि राम नामाचा गजर करत चालु लागले. शिवान पण तिरडीला आपला खांदा दिला होता, अण्णा शिवाच्या बाजूनेच चालत होते. सार वातावरणच एकदम विचित्र वाटत होत, आकाश ढगाळ झाल होत त्यामुळे सगळीकडे एक वेगळिच औदासीन्याची कळा दाटून आली होती. हळूहळू अंत्ययात्रा गावातला मुख्य रस्ता सोडून गावाच्या बाहेर जाणार्‍या कच्या रस्त्याला लागली. थोड्याच वेळात अंत्ययात्रा एका वाडीच्या समोर येऊन थांबली. अत्य��त जुनाट आणि रुक्ष अशी दिसणारी ती वाडी खूपच भकास वाटत होती. शिवान लहानपणापासून ह्या वाडी बद्दल ऐकल होत पण तिथे जायची कधीच हिंमत केली नव्हती. चिंत्यान आपल्या हातांतले मडकं जमिनीवर ठेवल, मग कोणीतरी त्याच्या हातात एक जीवंत कोंबडी आणि सुरा दिला. चिंत्या वाडीच्या दिशेने तोंड करुन उभा राहिला आणि म्हणाला.\n\"पांढर्‍या हा घे तुझा प्रसाद आनी माझ्या बाला सोडुन दे\"\nमग चिंत्यान त्या धारधार सुर्‍यान त्या कोंबडीचं नरड फाडल, तशी ती कोंबडी जिवाच्या आकांतानं ओरडत तडफडायला लागली. चिंत्यान कोणताही विचार न करता तिला वाडीच्या आत फेकून दिली. आणि ती अंत्ययात्रा पुढच्या प्रवासाला निघाली. हा सगळा प्रकार पाहुन शिवाच डोक एकदम सुन्न झाल. चिंत्याच हे असं एका जीवाला मारुन टाकण हे त्याला अगदीच अनाकलनीय होत. त्याच्या डोळ्यांसमोरून तो मगाचचा तो प्रसंग काहि जात नव्हता.\nचिंत्याच्या म्हातार्‍याचे अंतिम संस्कार आटोपून शिवा आणि अण्णा दुपारपर्यंत घरी आले. अंघोळ वगैरे आटोपून दोघं जेवायला बसले. माईन आज एकदम साधाच स्वयंपाक केला होत. जेवायला सुरुवात झाली तरी शिवाच लक्ष जेवणात नव्हतच, त्याच्या डोळ्यासमोर दिसत होती ती पांढर्‍याची ती वाडी आणि तो मगाचचा प्रसंग. तेवढ्यात अण्णांनी त्याला हटकल.\n\"काय रे शिवा कुठे ध्यान आहे तुझं अरे माई तुला कधी पासूनची चपाती वाढु का ते विचारतेय.\"\nअण्णांचा दमदार आवाज ऐकुन शिवा एकदम तंद्रीतून जागा झाला.\n\"काहि नाहि अण्णा, असच\"\n\"अरे शिवा जो माणूस जल्माला आला तो कधीतरी जाणारच त्याचा अपल्या मनाला एवढा त्रास करुन नाहि घ्यायचा.\"\n\"अण्णा, मी लहानपणापासून ती पांढर्‍याची वाडी पाहतो आहे. तिथे कोणीच जात नाहित. आज तिथे चिंत्यान जो कोंबडीचा बळी दिला त्याबद्दल मी नुसतच ऐकल होत पण पाहिल कधीच नव्हत. काय आहे तरी काय असं त्या वाडीत तिथं असा कोणी गेल्यावर बळी का देतात तिथं असा कोणी गेल्यावर बळी का देतात\n\"अरे हा कसला खुळा विचार घेऊन बसलायस डोक्यात. जेव गुपचुप\"\nशिवा गुपचुप मान खाली घालुन जेवु लागला, पण त्याच्या मनात विचारांच नुसतं वादळ उठलं होत.\nसंध्याकाळि माई घराच्या मागच्या बाजुला धान्य पाखडत बसली होती. शिवा पण माईच्या बाजुला येउन बसला, माईन मोठ्या मायेन त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि परत आपल्या कामाला लागली.\n\"माई, मला एक सांगशील त्या पांढर्‍याच्या वा��ीत असं काय आहे कि कोण मेल कि तिथं जनावराचा बळी देतात त्या पांढर्‍याच्या वाडीत असं काय आहे कि कोण मेल कि तिथं जनावराचा बळी देतात\n\"अरे शिवा हे काय खुळ तू दुपारपासून घेऊन बसलायस काहि नाहि रे गावची प्रथा एवढच\"\n\"नाहि माई आज तुला हे मला सांगावच लागेल लहानपणी पण जेव्हा मी हा प्रश्न विचारला तेव्हा मला म्हणायची मोठा झाल्यावर तुला कळेल.\"\nमग माईनी परत शिवाच्या पाठीवरून हात फिरवत त्याला म्हणाली.\n\"काहि नाहि रे गावची प्रथा एवढच\"\n\"पण एका निष्पाप जीवाचा बळी घ्यायचा हि कसली प्रथा\n\"अरे बाळा असं बोलु नये, पांढर्‍या खूप भयंकर आहे.\"\n\"म्हणजे नक्की काय आहे तरी काय तिथं\"\n\"अरे ती खूप जुनी म्हणजे शे चारशे,वर्ष जुनी पांढरे कुटुंबाची शापित वाडी आहे. असं म्हणतात कि ती खूप मोठी वाडी आहे ती. त्या काळात ह्या गावात पांढरे कुटुंबाचा खूप दबदबा होता, पण काळ सरला आणि सार्‍या कुटुंबाची रया झाली. पुढे म्हणतात त्याचा एकच वारसदार उरला तो म्हणजे रावसाहेब पांढरे त्याचच भूत त्या वाडीत भटकत आहे असं म्हणतात.\"\n\"होय, भूत आणि असं म्हणतात जेव्हा कुणी मरतो तेव्हा पांढर्‍यानं त्याच्या आत्म्याला त्रास देऊ नये म्हणून एखाद्या जनावराचा बळी देतात. म्हणजे पांढर्‍या त्या मेलेल्या च्या आत्म्याला सोडून देतो. अरे देवा मी हे तुला काय सांगत बसले.\"\n माई माझा ह्या सगळ्यावर अजिबात विश्वास नाहि, मी भूत वगैरे ह्या गोष्टि मानत नाहि. भूत, प्रेत, मंत्र, तंत्र हे सगळे थोतांड आहे.\"\n\"शिवा, हे सगळ खर असत. भूत प्रेत मंत्र तंत्र सगळ खर असत आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलय आणि स्वता अनुभवलय हे सगळ. तेव्हा तू ह्या सगळ्यापासून दूरच रहा\"\nमागून अण्णा त्यांच्या करड्या आवाजात म्हणाले, तसं चमकून त्या दोघांनी मागे पाहिल.\n\"आता हा विचार डोक्यातून काढून टाक आणि माझ्याबरोबर चल जरा माळावर जाऊन येऊ.\"\nदुसर्‍या दिवशी संध्याकाळ उलटून गेली होती. अण्णा आणि माई अंगणातल्या झोपाळ्यावर बसले होते. दोघाही थोडे चिंतेत दिसत होते\n\"काय ग कुठे गेलाय हा शिवा आजून आला नाहि तो\n\"मगाच मला म्हणाला कि थोडं पाय मोकळे करुन येतो, म्हटलं जा. घरी बसून पण कंटाळत लेकरू, पण इतका वेळ लागेल असं नव्हता बोलला.\"\nतेवढ्यात समोरून सदा धावत येताना दिसला, त्याच्या चेहर्‍यावर भीती दिसत होती.\n\"अण्णा... अण्णा... धाकले धनी....\"\n\"अरे काय झालं शिवाला आणि तू असा घाबरला का आहे�� आणि तू असा घाबरला का आहेस\n\"अण्णा, तो समशानातला शिरपा सांगत होता त्यान धाकले धनीना पांढर्‍याच्या वाडित जाताना पहिलं. \"\n\"तो म्हनाला दोन एक तासापूर्वी\"\n\"आणि तू हे आता सांगतोयस होय... च लवकर\"\nअण्णा झटकन झोपाळ्यावरुन उतरले आणि तेवढ्यात.....\nat गुरुवार, ऑक्टोबर २१, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Sucess/2714/Exclusive-Interview-with-Superintendent-of-Police-Harsh-Poddar.html", "date_download": "2020-10-20T12:22:37Z", "digest": "sha1:OMTSRYCCGPWPCOALZ74LFO6MMC5SI2BF", "length": 22707, "nlines": 95, "source_domain": "naukriadda.com", "title": "पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची विशेष मुलाखत", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nपोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची विशेष मुलाखत\nपोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची विशेष मुलाखत\nबीड : सध्याचे लॉकडाऊन हे एक प्रकारे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी आशिर्वाद आहे. दिवसाचे योग्य नियोजन करुन युवक व युवती कमी वेळेत प्रभावी अभ्यास करु शकतात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना प्रत्येकाने बॅकअप प्लॅन तयार करूनच, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, जरी स्पर्धा परीक्षेत अपयश आले, तरी बॅकअप प्लॅन च्या मदतीने दुसर्या रस्त्याने यश मिळवता येऊ शकेल. यासह इतर महत्वाचे संदेश बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी युवक व युवतींना दिले.\nप्रश्न : लॉकडाऊन मध्ये घर बसल्या अभ्यास कसा करावा\nउत्तर : सध्या अनेक युवती व युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, परंतु अनेकांना असे वाटत असेल की या परिस्थितीमध्ये आपला अभ्यास होऊ शकत नाही, तर हा चुकीचा समज आहे, सध्याचे लाॅकडाऊन हे स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक आर्शिवादच आहे. सध्या शहरातील ध्वनी प्रदुषण खुपच कमी आहे, यामुळे सध्याच्या वेळेत घरी राहुन सुद्धा चांगला अ��्यास करता येऊ शकतो. युपीएससी किंवा एमपीएससीचा अभ्यासक्रम जर आपण पहिला तर यामध्ये ८०% अभ्यास आपल्याला सेल्फ स्टडी नूसार व २० टक्के अभ्यास शिकवणी द्वारे पुर्ण करावा लागतो. चालुघडी मोडीचा अभ्यास करण्यासाठी, न्युज पेपर, न्युज किंवा इंटरनेटच्या मदतीने अभ्यास पुर्ण होऊ शकतो. तसेच घरी उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे वारंवार वाचण करुन, नोटस तयार करणे व परत परत त्यांचे वाचण करणे, या सर्व प्रकारे घरी राहुन सुद्धा लाॅकडाऊन मध्ये प्रभावी अभ्यास करता येऊ शकतो.\nप्रश्न : दिवसाचे योग्य नियोजन करून, कमी वेळेत प्रभावी अभ्यास कसा करावा.\nउत्तर : प्रत्येकाचे दिवसाचे नियोजन वेग वेगळे असते, यामूळे ज्यावेळेत आपला अभ्यास चांगला होतो, त्यावेळेस अभ्यास करावा. सुरुवातीला अवघड विषयांचा अभ्यास करावा. संपूर्ण दिवसाचे एक वेळापत्रक ठरवून त्या प्रकारे दिवसाचे नियोजन करावे. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, योगा करणे, ध्यान करणे यासह दिवसाच्या जेवणात पोष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. तसेच बनवलेल्या नोटस वाचणे, चालुघडामोडीचा अभ्यास करणे, वरील सर्व बाबींचे पालन करुन, कमी वेळेत चांगला अभ्यास करता येऊ शकतो.\nप्रश्न : बारावी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणे योग्य आहे का.\nउत्तर : माझ्या मते ही कल्पना चुकीची आहे, सध्या आपण पाहिले तर स्पर्धा परीक्षेंचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. यूपीएससी परीक्षेत दरवर्षी देशातील दहा लाख युवक व युवती सहभाग घेत आहेत. त्यातील फक्त एक हजारच विद्यार्थी पास होतात. परत यातील २०० जणच आयएएस व आयपीएस अधिकारी होतात. यामुळे सहाजिकच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना युवकांनी बॅकअप प्लॅन ठेवूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, म्हणजे जरी अपयश आले तरी, बॅकअप प्लॅननूसार यश मिळवता येईल.\nप्रश्न : ग्रामीण भागात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते का.\nउत्तर : हो, ग्रामिण भागात राहुन सुद्धा, चांगल्या प्रकारे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करता येऊ शकतो. ग्रामीण भागात असणाऱ्या युवक-युवतींना खऱ्या अर्थाने देशातील महत्वांच्या विषयांचा चांगला अभ्यास असतो. परंतु अनेकांना असे वाटते की, आपण शिकवणी शिवाय या परीक्षेत यश मिळू शकत नाही. पण असे काही नाही, ग्रामिण भागातील युवक व युवतींनी जर आत्मविश्वासाने व प्रामणिक पणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला तर ���्यांना चांगले यश मिळु शकते, पुणे, मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्यां युवक व युवती कडुन नोटस किंवा इतर साहित्य उपलब्ध करुन अभ्यास केल्यास, याचा अधिक फायदा होईल. यासह इंटरनेटच्या मदतीने न समजारे विषय समजुन घेऊ शकतात. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा, कोणत्याही शिकवणी न लावता स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतात.\nप्रश्न : स्पर्धा परीक्षेत सतत अपयश येत असेल तर काय करावे.\nउत्तर : स्पर्धा परीक्षांमध्ये प्रत्येक व्यक्ती हा पास होऊ शकत नाही, यामूळे स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाच एक बॅकअप प्लॅन तयार असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्या नंतर अनेकांना वाटते, आता आपले आयुष्य संपले आहे. परंतु असे विचार करणे, चुकीचे आहेत. सध्या देशात मोठ्या प्रमाणात विविध पर्याय खुल्ले आहेत. यामुळे एक रस्ता बंद झाला म्हणजे, आयुष्य संपले असे होत नाही. अपयश आले तर असे समजा की आपल्यासाठी या पेक्षाही काही तरी वेगळे किंवा मोठे आहे. आयुष्यात यश संपादन करण्यासाठी प्रामाणिक पणे अभ्यास व कष्ट करणे खुप महत्वाचे आहे.\nप्रश्न : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना काय संदेश द्याल.\nउत्तर : सध्याचे लाॅकडाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्यांसाठी एक चांगली संधी आहे. यामुळे या परिस्थितीत विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात. व घरात बसून समाजाला सुद्धा सहकार्य करू शकतात. यासह अभ्यास करताना एकदा चांगला विषय आला तर त्या विषयावर परिवारासोबत चर्चा होऊ शकते. भविष्यात आपण एक चांगले लीडर होऊ शकतात व लीडर हा सर्वांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारा असतो. यामुळे आपण या परिस्थितीत सर्वांना घरी राहण्याचा सल्ला द्या व आपणही घरीच राहुन, चांगला अभ्यास करा. यासह स्पर्धा परीक्षेची तयारी करताना एक बॅकअप प्लॅन ठेवूनच, स्पर्धापरीक्षेची तयारी करा. एक वेळेस अपयश आले, दोन वेळेस आले, तीन वेळेस आले तर आपण बॅकअप प्लॅननूसार यश संपादन करु शकतोत. एक रस्ता बंद झाला म्हणजे आयुष्य संपले असे होत नाही, त्यामुळे निराश न होता पूर्ण ताकतीने आत्मविश्वासाने इतर क्षेञात यश संपादन करुन चांगल्या प्रकारे आयुष्यभर जगा.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nभारतीय उद्योग लिमिटेड येथे भरती २०२०\nनिती आयोग येथे विविध पदांची भरती २०२०\nUPSC मध्ये भरती २०२०\nग्रामीण विकास मंत्रालय भू-संसाधन विभाग येथे भरती २०२०\nवर्धा येथे NHM अंतर्गत भरती २०२०\nमुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०\nखुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती\nपुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात\n'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर\n'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास \nशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन\nकेंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार\n७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे\nBECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०\nBECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०\nमुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०\nECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०\nअमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०\nआर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०\nभारतीय उद्योग लिमिटेड येथे भरती २०२०\nनिती आयोग येथे विविध पदांची भरती २०२०\nUPSC मध्ये भरती २०२०\nमुंबई कुशल कारागीर पदभरती निकाल डाउनलोड\nNEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर\nनीट २०२० परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर\nयूपीएससी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेचे admit card जारी\nस्टाफ सिलेक्शन कमिशन: CHSL 2019 परीक्षेचं प्रवेशपत्र (admit card) जारी\nCISF कॉन्स्टेबल / ड्रायव्हर पदभरती परीक्षा प्रवेशपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2020-10-20T12:00:05Z", "digest": "sha1:ZK24V2C2O4CDD4LZOKSHWQCKL7TN5OE5", "length": 17957, "nlines": 106, "source_domain": "sajagtimes.com", "title": "धामणी | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nशिवाजी विद्यालय धामणीच्या एस.एस.सी.१९८४च्या बॅच चा स्नेह मेळावा संपन्न\nशिवाजी विद्यालय धामणीच्या एस.एस.सी.१९८४च्या बॅच चा स्नेह मेळावा संपन्न\nसजग वेब टीम, आंबेगाव ( आकाश डावखरे)\nमंचर | दिनांक १६-०५-२०१९ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत एस.एस.सी.परीक्षा सन मार्च १९८४ दिलेले अ व ब तुकडीतील विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ३५ वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर सर्व जुने मित्र/मैत्रिणी आज शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी १०.०० वा. हजर झाले होते.सर्वांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. एकमेकांच्या गळाभेटी,हस्तांदोलन करुन सर्व जण What’s I gain and What’s I loss आठवून बालपणीच्या पूर्व स्मृतींना उजाळा देत होते. अतिशय आनंददायी प्रसन्न वातावरणात सर्वांना आपले जिवलग मित्र/मैत्रिणी भेटल्यामुळे सर्वजण अतिशय आनंदी होते. सर्वांना अप्रतिम अल्पोपआहार व थंडगार लिंबू सरबताची व्यवस्था केली होती. सर्वांनी इडली,उपीट,रवा,व फलआहार याचा येथेच्छ आस्वाद घेतला. त्यानंतर सर्व मान्यवर शिक्षकांच्या उपस्थितीत विद्येची देवता सरस्वती,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक/अध्यक्ष निवड दगडू वेताळ यांनी केले.प्रकाश शेवाळे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षस्थांनी मा,श्री.किसन रत्नपारखी सर होते. प्रथम सर्व दिवंगत मित्र व दिवंगत शिक्षक यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवर शिक्षक कानडे सर, गाढवे सर, कर्णे मॅडम, रत्नपारखी सर, प्राचार्य मेंगडे सर, मोहिते सर, विधाटे मामा,चंद्रकांत बोऱ्हाडे मामा, सिनलकर सर,चव्हाण सर, कोळी सर यांचा शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प व टायटन चे घड्याळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.त्यानंतर सर्वांचा परिचय करुन देण्यात आला.त्याननंतर आदरणीय कर्णे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करुन १९७९ पासूनचा धामणी ते साधना विद्यालय संपूर्ण जीवन वृतांत उभा केला.सरांच्या आठवणीने मॅडम खूपच भावनाविवश झाल्या होत्या. सर्वांना अश्रू अनावर झाले होते. मॅडम ची मुले,मुली उच्च विद्या विभुषित असून मुलगा निष्णात हृदयविकार तज्ञ आहे. कन्या स्विटीही निष्णात डॉक्टर आहे. धामणी मध्ये नोकरीचा श्रीगणेशा करून आत्तापर्यंत सर्व काही भरभरुन मिळाले. फक्त सरांची उणीव जाणवते. सरांच्या स्मरणार्थ मॅडम ने इ.१२वी गणित विषयामध्ये प्रथम येणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृती देण्यासाठीचा धनादेश सुपूर्द केला. सदर रक्कम कायमस्वरुपी बँकेत ठेव म्हणून ठेऊन त्यातून येणाऱ्या व्याजातून गणित विषयात प्रथम येणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत सुचविले. त्यानंतर कानडे सरांनी मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर गाढवे सरांनी मनोगत व्यक्त करुन पूर्व स्मृतींना उजाळा दिला.सर्वांना शुभेच्छा दिल्या, प्राचार्य मेंगडे सर यांनी आत्तापर्यंतचा जीवनवृतांत कथन करुन संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या गुणवत्ताविषयक विविध उपक्रमांची माहिती दिली.शाळेसाठी आवाश्यक भौतिक सुविधांसाठी ऐच्छिक यथाशक्ति खारीचा वाटा उचलण्याबाबत आवाहन केले व एकूण बारा वर्गांसाठी डायस देण्याबाबत सुचविले.त्यानंतर हरहुन्नरी,अष्टपैलू व्यक्तिमत्त्व संस्थेच्या पश्चिम विभागाचे इन्स्पेक्टर रत्नपारखी सर यांनी सन १९८१ते १९८४ चा जीवनवृतांत कथन केला व पूर्व स्मृती जागृत केल्या.कला,क्रीडा अंतर्गत राबविलेले उपक्रम त्यातून मिळालेले बळ व प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे मिळालेले फळ,मुले,मुली उच्च विद्या विभुषित असल्याचे आवर्जुन सांगितले. शालेय स्नेह संमेलनात व परिसरातील यात्रेत त्यांनी व विद्यार्थ्यांनी केलेल्या अभिनयाचा आवर्जुन उल्लेख केला. विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळविणारे व यशस्वी विद्यार्थी भेटल्यामुळे भरुन पावलो. तुमच्यामुळे आम्हीं आहोत असे सांगितले.चांगल्या कामाचे फळ चांगले मिळते. यथाशक्ति ऐच्छीक मदत करुन आपला खारीचा वाटा उचलण्याबाबत आवाहन केले.व सर्वांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकास्थित आत्माराम विधाटे यांच्याशी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी लाईव्ह संवाद साधला. त्यानंतर गजानन पुरी ,दगडू वेताळ,कल्पना जाधव,रवि दौंडकर,संगिता जाधव,शकुंतला हिंगे,धनाप्पा हाटकर,रंजना दहिवळ,माऊली जाधव यांनी मनोगत व्यक्त करुन आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.आपण इथपर्यंत पोहचून यशस्वी होण्यामागे आपले सर्व गुरुजन असल्याचे सर्वांनी आवर्जून सांगितले. सुर्यवंशी सर, सोमवंशी सर,कर्णे मॅडम, गाढवे सर, कानडे सर,रत्नपारखी सर,पवार सर, कर्णे सर,यांचा आवर्जुन उल्लेख केला.व आपल्या जडणघडणीत सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले,शिवराम दौंडकर आपल्या शालेय जीवनातील अनेक किस्से सांगितले व आपण यशस्वी उद्योजक कसे झालो.या बाबत अनुभव कथन केले व पुढील भेटीत शाळेस पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देणार असल्याचे जाहिर केले.उपस्थित सर्वांनी आपला यथाशक्ति निधी रोख स्वरुपात जमा केला.भगवान बढेकर, हनुमंत विधाटे, संजय विधाटे, गुलाब वाघ, बाळासाहेब बढेकर,रोहिदास लोंढे,सुभाष तांबे, गजानन भुमकर,मिना जाधव,कल्पना जाधव,शोभा जाधव,शशिकला शिंदे,शकुंतला हिंगे, सुनिल विधाटे, शशिकांत देशमुख, सुरेश पवार,दिलीप पाटोळे, फकिरा पिंगळे, शशिकांत जाधव, तानाजी दाते, सुभाष जाधव, दिलीप पंचरास, विनायक सासवडे,भगवान बढेकर, शिवराम दौंडकर, प्रकाश शेवाळे, माऊली जाधव, दगडू वेताळ, पाटीलबुवा जाधव, विठ्ठल विधाटे, धनाप्पा हाटकर, अशोक बढेकर, रामदास बढेकर, राजेंद्र जाधव, विठ्ठल जाधव, लांबहाते स्वप्निल आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश शेवाळे,शकुंतला हिंगे,सुभाष तांबे यांनी अतिशय परिश्रम घेऊन उत्कृष्ट नियोजन केले होते. न भूतो न भविष्यती कार्यक्रम झाला.माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली.शाळा शिकताना तहान भूक हरली.अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊनी जाती. एक दिसाची रंगत संगत अखंड आपली मैत्री आपण आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहून मनसोक्त आनंद लुटला. सौ.शकुंतला हिंगे यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना अप्रतिम भोजनाची व्यवस्था केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दगडू वेताळ यांनी केले.\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/chatrapati-shivaji-maharaj/", "date_download": "2020-10-20T11:16:55Z", "digest": "sha1:RM2YNVMOUJGMGPFMBGY4IBHZNIDZFNI3", "length": 9584, "nlines": 114, "source_domain": "sajagtimes.com", "title": "Chatrapati Shivaji Maharaj | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nछत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व; शिवनेरीवर येण्याचे भाग्य लाभले – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी\nछत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व; शिवनेरीवर येण्याचे भाग्य लाभले – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी\nछत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व; महाराजांच्या जन्मस्थळी येण्याचे भाग्य लाभले – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी\nसजग वेब टीम, जुन्नर\nजुन्नर | छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते, महाराजांच्या जन्मस्थळी भेट देण्याचे भाग्य आज मला मिळाले असं प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी किल्ले शिवनेरी येथे केले.\nकिल्ले शिवनेरीवर जाऊन नतमस्तक होण्यासाठी राज्यपाल कोश्यारी हे आज सकाळी ठीक ११.०० वाजता किल्ले शिवनेरीवर पोहचले. गडाच्या पहिल्या दरवाजापासून ते शिवजन्मस्थळापर्यंत ते न थकता चालत गेले. यावेळी जुन्नर चे आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी मान्यवर राज्यपालांसोबत होते.\nगडावर जाताना आई शिवाई देवीचे दर्शन घेऊन राज्यपालांनी देवीची आरती सुद्धा केली. यावेळी गडावर पायी जाताना एक वेगळी ऊर्जा मिळते असे सांगताना “शिवाजी महाराज यहा पैदल आये थे तो हम भी पैदल आये” असंही ते म्हणाले.\nकिल्ल्यावर सर्वच राजकारण्यांनी पायीच आलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.\n“शिवनेरीवर येण्याअगोदर अनेक जण मला पाऊस आहे असं सांगून घाबरवत होते. पण केवळ महाराजांविषयी असलेल्या श्रद्धेमुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो,” असेही राज्यपाल कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.\nराज्यपालांनी गडावरील विविध पुरातन वास्तू व किल्ले संवर्धनाची माहिती घेतली. शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली व शिवकुंज येथे जिजाऊ आणि बाल शिवबांच्या प्रतिमेचे दर्शन घेत राज्यपाल नतमस��तक झाले.\nयाप्रसंगी शिवकुंज इमारतीजवळ राज्यपालांच्या हस्ते पिंपळवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.\nया दरम्यान जुन्नर तालुक्याच्या वतीने आमदार अतुल बेनके यांनी शिवछत्रपतींची मूर्ती देऊन राज्यपालांचा आदर सत्कार केला. तसेच जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी मावळा पगडी घालून व शाल देऊन राज्यपालांचा सत्कार केला.\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nनिसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप October 20, 2020\nराजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान October 19, 2020\nनीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश October 18, 2020\nब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक October 18, 2020\nप्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार October 16, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/cannabis-farming-farmers-sake-instant-wealth-356436", "date_download": "2020-10-20T11:10:43Z", "digest": "sha1:QGGHNSXP5ITWBERHKNZIFLML6LVGGK5B", "length": 14827, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "झटपड श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांकडून \"गांजा' शेती - \"Cannabis\" farming by farmers for the sake of instant wealth | Marathi News - eSakal", "raw_content": "\nझटपड श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांकडून \"गांजा' शेती\nश्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकरी गांजा या पिकाकडे वळताना दिसत आहे. गांजाची लागण करताना कमालीची गोपनीयता पाळली जाते. जत तालुक्‍यात अनेक गावांमध्ये ऊस, तूर आदी पिके लावली जातात.\nसंख : श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकरी गांजा या पिकाकडे वळताना दिसत आहे. गांजाची लागण करताना कमालीची गोपनीयता पाळली जाते. जत तालुक्‍यात अनेक गावांमध्ये ऊस, तूर आदी पिके लावली जातात. यामध्ये गांजा लागवड केली जात आहे. तालुक्‍यातील उमराणी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून 147 किलो वजनाचा पावणे 18 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केल्यानंतर तालुक्‍यातील गांजाची चोरी शेती पुन्हा चर्च���त आली आहे.\nसीमा भागातील अनेक गावात ऊस, मका, तूर, सूर्यफूल या पिकांतर्गत गांजा पिकाची लागवड केली जाते. पीक परिपक्व झाल्यानंतर त्याची पाने तोडून वाळत घातले जातात. कोणत्याही प्रक्रिया न करताच गांजा तयार होतो. गांजा विरोधी कारवाई करताना महसूल खात्यातील सक्षम अधिकारी घेऊन छापा टाकण्यात बंधनकारक असताना एकाही कारवाईस महसूल अधिकाऱ्याचा समावेश केला जात नाही.\nतसेच महसूल विभागातील तलाठी अण्णासाहेब शेतात जाऊन पीक पाहणी करण्याची असताना देखील अनेक अण्णासाहेब कार्यालयात बसूनच पीक-पाणी दप्तरी नोंद करताना दिसतात. महसूल विभागाचे वचक बसत नसल्यामुळे झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गांजाची या अवैध मार्ग निवडताना दिसत आहेत.\n17 वर्षांनंतर मोठी कारवाई\nतत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सुरेश पवार, उमदी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश पळसदेवकर यांनी कोंनतेव बोबलाद येथे 2003 मध्ये दोन ट्रकसह 63 लाखाचा गांजा हस्तगत केला होता. 2015 मध्ये गुन्हे अन्वेषण यांच्या पथकाने दरीबडची ,पाच्छापूर येथे 42 लाख 70 हजारांचा गांजा पकडला होता. तसेच संख येथे दीड -दोन महिन्यापूर्वी 5 लाख 72 हजाराचा गांजा पकडला होता. आता दोन दिवसात उमराणे येथे या वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई आहे.\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVIDEO : आता नरभक्षी वाघाला ठार माराच, शेतकरी संघटनेची मागणी\nचंद्रपूर : जिल्ह्यातील विरुर स्टेशन, राजुरा व कोठारी वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घातलेल्या वाघाने आतापर्यंत दहा शेतकरी व शेतमजूर यांचा बळी घेतला आहे. या...\nमोदींचा ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे हे मान्य करावे; 'मदरसे बंद'च्या भूमिकेवरून कॉंग्रेसची टीका\nमुंबई ः राज्यातील मदरसे बंद करण्याबाबत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या मागणीसंदर्भात भाजपच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाची भूमिका काय आहे हे...\nनांदेड : खाकीला लाचेचा डाग तर महसूल वाळूमुळे दुसऱ्या क्रमांकावर\nनांदेड : सरकारी काम आणि सहा महिणा थांब या म्हणीनुसार शासकिय बाबु आपले कर्तव्य पार पाडतात. मात्र काही जण आमिषापायी बळी पडतात. लाच देणे आणि घेणे गुन्हा...\nकोरची तालुक्‍यात विजेसह दूरसंचार सेवेतही समस्या; बीएसएनएल, महावितरण कंपनीवर जनतेमध्ये नाराज��\nकोरची(जि. गडचिरोली) : कोरची तालुक्‍यात मागील अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असून दूरसंचारसेवेची तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये...\nराजकीय हस्तक्षेपामुळे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nउमरगा (उस्मानाबाद) : प्रशासकीय कामकाजात राजकीय हस्तक्षेपामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला वैतागून शुक्रवारी (ता.१६) पंचायत समितीच्या अधिकारी व...\nकहर पाण्याचा : ३६ तासांपासून कळंब तालुक्यातील सहा गावे अंधारात \nनायगांव (उस्मानाबाद) : गेल्या छत्तीस तासापासून नायगाव (ता. कळंब) परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने सहा गांवातील नागरिकांना दोन रात्री अंधारात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-taloda-schools-will-be-inspected-and-complaints-are-being-made-online", "date_download": "2020-10-20T12:51:05Z", "digest": "sha1:LJTYQG76IMZSX7WVAXUSFGJKV7WQS7GE", "length": 16020, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "'शाळा बंद पण शिक्षण सुरु' उपक्रमाची तपासणी - marathi news taloda Schools will be inspected and complaints are being made that online education is not being provided | Marathi News - eSakal", "raw_content": "\n'शाळा बंद पण शिक्षण सुरु' उपक्रमाची तपासणी\nजिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन शिक्षण दिले जात नसल्याचे व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा तक्रारी वरिष्ठ कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत.\nतळोदा: जिल्ह्यातील शाळांमधील कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणाची परिस्थिती नेमकी काय आहे, किती विद्यार्थ्यांपर्यंत 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' हा उपक्रम पोहोचवण्यात आला आहे याची सद्यस्थिती जाणून घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांचा विकास गटातील केंद्र प्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांचे भरारी पथक तयार करुन, शाळांना भेटी देवून त्यांची तपासणी करीत त्याबाबतचा अहवाल सादर करावा लागणार आहे.\nकोरोनामुळे मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. कोरोनाचा काळात विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची रुची, गोडी टिकून राहावी यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात ही अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. शैक्षणिक धोरणानुसार राज्याप्रमाणेच नंदुरबार जिल्ह्यात देखील 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमानुसार राज्यातील बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यात काही शाळा गुगल लिंक द्वारे, झूम अँपने तर काही शाळा इतर पध्दतीच्या वापर करीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत.\nऑनलाईन शिक्षण जात नसल्याच्या तक्रारी\nमात्र राज्यातील इतर जिल्ह्यांचा तुलनेत नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण, डोंगराळ दुर्गम भाग असल्यामुळे जिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन शिक्षण दिले जात नसल्याचे व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा तक्रारी वरिष्ठ कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) तसेच कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांची विभागणी करीत किमान 10 शाळांमध्ये कोरोना काळात शिक्षण विभागाने निर्देशित केलेले उपक्रम राबविण्यात येत आहेत का याची तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबेळगावात विद्यागम योजना पुन्हा सुरू होणार\nबेळगाव : शिक्षण खात्याने विद्यागम योजना तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुढील महिन्यातही शाळा सुरू न झाल्यास विद्यागम योजना पुन्हा...\nकार्यकर्तृत्वाचे सीमोल्लंघन : घरी शिवणकाम करणाऱ्या महिलेने उभारली स्वतःची टेक्स्टाईल फॅक्टरी\nअमरावती : बालपणापासूनच काही तरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द... जिद्दीला परिश्रमाची जोड आणि येणारे संकट... अडथळे पार करून यशोशिखरापर्यंत जा��न पोहोचणे...\nजिल्ह्यात कोरोनाचा केवळ बाऊ ः आमदार राणे\nसिंधुदुर्गनगरी - शासन आणि प्रशासनाने नाहक कोरोनाचा बाऊ केला आहे. आपल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवणे सहज शक्‍य होते; मात्र त्यासाठी योग्य...\nशालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन परीक्षेचा सराव करता येणार फ्रीमध्ये\nपुणे : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे पहिल्या सत्रातील मूल्यमापन दिवाळीपूर्वी करण्यासाठी अनेक शाळांनी पावले उचलली आहेत. यात तोंडी परीक्षबरोबरच...\nआमदार रोहित पवारांना वाटतयं दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु होतील\nअहमदनगर : कोरोनाने थैमान घातले असल्याने शाळा महाविद्यलये कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरुन अनेकजण तर्क-वितर्क लावत आहेत. यातच...\nNEET 2020: परीक्षा क्रॅक केली पण फी कशी भरु देशात अव्वल आलेल्या गुराख्याच्या मुलासमोर प्रश्न\nथेनी: वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी असणारी परिक्षा NEET पास होऊन वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणे हे बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-mantralaya/devendra-fadanavis-writes-letter-cm-uddhav-thackeray-about-corona", "date_download": "2020-10-20T11:20:20Z", "digest": "sha1:VATJOLUN3R5AYILNO2MABNS6KEBWZEGL", "length": 20251, "nlines": 200, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "....आता तरी चाचण्या वाढवा : देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Devendra Fadanavis Writes letter to CM Uddhav Thackeray about corona Tests | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n....आता तरी चाचण्या वाढवा : देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\n....आता तरी चाचण्या वाढवा : देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\n....आता तरी चाचण्या वाढवा : देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत��र्यांना पत्र\n....आता तरी चाचण्या वाढवा : देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\n....आता तरी चाचण्या वाढवा : देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nशुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020\nचाचण्या वाढविण्यासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करीत असतानाही पाहिजे त्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी संसर्ग कमी होणे सोडून तो अधिकाधिक वाढत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये आतापर्यंतच्या ६ महिन्यांतील सर्वाधिक संसर्गाचा दर महाराष्ट्रात आढळून आला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात चाचण्यांची संख्या ४२ टक्क्यांनी वाढविल्यानंतर ती आणखी वाढविण्याची गरज होती. पण, सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत केवळ २६ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे\nमुंबई : कोरोना प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गाचा मासिक दर सप्टेंबर महिन्यात आढळून आला असून त्यात जवळजवळ ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरी हव्या त्या प्रमाणात चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जात नाही. आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे आव्हान असताना आणि पाच महिन्यांचा कालखंड चाचण्या न वाढविण्यात निघून गेला असताना पुन्हा एकदा चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची विनंती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून केली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'चाचण्या वाढविण्यासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करीत असतानाही पाहिजे त्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी संसर्ग कमी होणे सोडून तो अधिकाधिक वाढत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये आतापर्यंतच्या ६ महिन्यांतील सर्वाधिक संसर्गाचा दर महाराष्ट्रात आढळून आला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात चाचण्यांची संख्या ४२ टक्क्यांनी वाढविल्यानंतर ती आणखी वाढविण्याची गरज होती. पण, सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत केवळ २६ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. जुलैमध्ये प्रतिदिन ३७५२८ ऑगस्टमध्ये प्रतिदिन ६४८०१ तर सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ८८२०९ चाचण्या करण्यात आल्या.'\n'केंद्र सरकारकडून सुद्धा चाचण्या वाढविण्��ासंबंधी वारंवार सूचना दिल्या जात आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मा. पंतप्रधान महोदयांसोबतच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आपण चाचण्यांची संख्या दीड लाखांपर्यंत वाढविण्याचा विचार बोलून दाखविला. तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र दिवसागणिक चाचण्या कमी होत असल्याचे दिसून येते.\nराज्यातील प्रत्येक महिन्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. एप्रिल (८.०४टक्के), मे (१८.०७ टक्के), जून (२१.२३ टक्के), जुलै (२१.२६ टक्के), ऑगस्ट (१८.४४ टक्के), सप्टेंबर (२२.३७टक्के),' असेही फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.\n'चाचण्या वाढविण्याचा परिणाम सुद्धा आपल्यासमोर आहे. ऑगस्टमध्ये ४२ टक्के चाचण्या वाढविल्यावर संसर्गाचे प्रमाण २१ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आले होते. ते सप्टेंबरमध्ये ४ टक्क्यांनी वाढून आता २२.३७ टक्के इतके झाले आहे. या एकट्या महिन्यात १२ ०७९ लोकांना कोरोनामुळे प्राणास मुकावे लागले. आतापर्यंतच्या कोणत्याही महिन्यांपेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे. एकीकडे राज्यात थोड्या तरी अधिक संख्येने चाचण्या केल्या जात आहेत. पण, मुंबईत तर स्थिती आणखी भीषण आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल आणि देशाच्या आर्थिक राजधानीचे चक्र पुन्हा कार्यरत करायचे असेल तर मुंबईसारख्या लोकसंख्येतील चाचण्यांचे प्रमाण कितीतरी अधिक असायला हवे,' असेही फडणवीस पत्रात म्हणतात.\n'पण, सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी केवळ ११,७१५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. परिणाम काय झाला ऑगस्टमध्ये मुंबईचा संसर्ग दर जो १३.६३ टक्के होता, तो सप्टेंबरमध्ये पुन्हा १७.५० टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. याचाच अर्थ ४ टक्क्यांनी संसर्ग दर वाढला आहे. जुलै महिन्यात सुद्धा असाच १७.९७ टक्के संसर्ग दर होता. दिल्लीतील दैनंदिन सरासरी चाचण्या आता ४० हजारांच्या वर नेण्यात आल्या आहेत,' असे देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.\n'मुंबईला अनेक उपनगरं जोडली आहेत. मुंबईतून कोकणात सुद्धा लोकांचे आवागमन मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तेथे सुद्धा कमी चाचण्यांमुळे प्रादुर्भावाचा फटका बसतो आहे. पालघरमध्ये संसर्ग दर २८ टक्के, रायगडमध्ये ३१ टक्के, रत्नागिरीमध्ये २०.१ टक्के, नाशिकमध्ये २७ टक्के, नगरमध्ये २७ टक्के, उस्मानाबादमध्ये २२.७ टक्के असा संसर्ग दर आहे. चाचण्या वाढविल्या जात न���ल्याने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा रूग्णसंख्येत कितीतरी पटींनी वाढ होते आहे. भंडार्‍यात ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रूग्णवाढ ६६३ टक्के, गोंदियात ४९६ टक्के, चंद्रपुरात ५७० टक्के, गडचिरोलीत ४६५ टक्के इतकी आहे,' असे फडणवीस यांनी पत्रद्वारे लक्षात आणून दिले आहे.\nमुंबईसह ज्या ज्या भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे, तेथे चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ त्वरित करण्यात यावी. चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी वाया जाणारा प्रत्येक दिवस हा भविष्यात आणखी मोठ्या समस्यांना आमंत्रण देणारा ठरेल, हे लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे. आपण त्यावर कारवाई कराल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला `हनी ट्रॅप`मध्ये अडकविण्याचा प्रयत्न : पोलिसांकडे केली तक्रार\nजळगाव : जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील याना हनी टॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला.याबाबत त्यांनी...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nफडणवीसांकडे मुद्दा नसल्यानेच त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांबद्दल विधाने : जयंत पाटील\nमुंबई : देवेंद्र फडणवीस यांना कोणताही मुद्दा राहिला नाही म्हणून ते मुख्यमंत्र्याविषयी विधाने करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत असे शब्द वापरणे चूक...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nमहिलांना लोकल प्रवास नाकारण्यात भाजप नेत्यांचा हात - सचीन सावंत\nमुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील माता भगिनींना लोकल प्रवासाची सुविधा द्यावी हा निर्णय राज्य सरकारने रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर मिळून घेतला होता. रेल्वे...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nनाथाभाऊ म्हणतात, मी आजही भाजपतच, राष्ट्रवादीकडून कोणताही निरोप आलेला नाही \nमुंबई : \"\" मला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोणताही निरोप आलेला नाही. राष्ट्रवादीसोबची चर्चा अजूनही पूर्ण झालेली नाही अशी माहीती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nकोविड सेंटरमध्ये रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी धरला गरब्यावर ठेका\nमुंबई : गोरेगाव येथील नेस्को कोव्हिड केंद्रातील 50 परिचारिकांनी असुविधांबाबत आंदोलन पुकारून निषेध व्यक्त केला होता. आता याच सेंटरमध्ये रुग्णांनी...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nमुंबई mumbai को���ोना corona मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis उद्धव ठाकरे uddhav thakare महाराष्ट्र maharashtra दिल्ली कोकण konkan रत्नागिरी विदर्भ vidarbha गोंदिया गडचिरोली gadhchiroli\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/these-four-officers-cbi-will-investigate-case-sushantsinh-death-60372", "date_download": "2020-10-20T11:13:57Z", "digest": "sha1:OB4WPJMVHPNRC5X5QPIRUDSAUUA5JYT3", "length": 14545, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सुशांतसिंह केस : सीबीआयचे हे चार अधिकारी करणार तपास, दोन गुजरात केडरचे - these four officers from CBI will investigate the case of Sushantsinh death | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुशांतसिंह केस : सीबीआयचे हे चार अधिकारी करणार तपास, दोन गुजरात केडरचे\nसुशांतसिंह केस : सीबीआयचे हे चार अधिकारी करणार तपास, दोन गुजरात केडरचे\nसुशांतसिंह केस : सीबीआयचे हे चार अधिकारी करणार तपास, दोन गुजरात केडरचे\nबुधवार, 19 ऑगस्ट 2020\nसीबीआयचे पथक लवकरच मुंबईत येऊन तपासाची कागदपत्रे घेणार\nनवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूचा तपास केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे द्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची पुन्हा शून्यापासून छाननी होणार आहे. या तपासावर सीबीआयच्या सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याचे नियंत्रण राहणार आहे. सहसंचालक, त्यानंतर उपमहानिरीक्षक, उपायुक्त आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांची उतरंड राहणार आहे. योगायोगाचा भाग म्हणजे यातील दोन अधिकारी हे गुजरात केडरचे आहेत. एकजण मूळचे बिहारचे पण केंद्रीय केडरचे आहेत. या चौघांत दोन महिला आहेत.\nमनोज शशीधर- सीबीआयचे सहसंचालक असलेले शशीधर या तपासावर सर्वोच्च देखरेख ठेवतील. ते मूळचे केरळमधील असून 1994 च्या बॅचचे गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने त्यांची जानेवारी 2020 मध्ये त्यांची सीबीआयमध्ये नियुक्ती केली. बडोद्याचे पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच गुजरातच्या राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.\nगगनदिप गंभीर- पोलिस उपमहानिरीक्षक दर्��ाच्या गगनदिप या पण गुजरात केडरच्या 2004 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. पंजाब विद्यापीठाच्या टाॅपर असलेल्या गगनदिप यांनी सीबीआयकडे असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला आहे. आॅगस्टा वेस्टलॅंड या हेलिकाॅप्टर खरेदीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण त्यांनी तपासले आहे. तसेच बहुचर्चित विजय मल्ल्या यांची कर्जबुडी प्रकरणाचाही तपास त्यांनी केला आहे. गुजरातमधील प्रमुख शहरांत त्यांनी काम पाहिले आहे.\nनुपूर प्रसाद- या 2007 च्या बॅचच्या केंद्रीय केडरच्या अधिकारी आहेत. त्या मूळच्या बिहारच्या आहेत. सीबीआयमध्य येण्यापूर्वी त्या दिल्लीत पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहत होत्या. त्यांची गेल्या वर्षीच सीबीआयमध्ये नियुक्ती झाली.\nअनिल यादव- हे सीबीआयमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर काम करत आहेत. मुख्य तपासाचे, पुरावे गोळा करण्याचे काम यादव यांची टीम करणार आहे. सीबीआयमध्ये अनेक प्रमुख प्रकरणांचा तपास त्यांनी केला आहे. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले आहे.\nअंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या केसच्या आर्थिक मुद्याचा तपास सुरू केला आहे. त्याचा उपयोग सीबीआयला होऊ शकतो. बिहार पोलिसांनी याबाबत दाखल केलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रे सीबीआयकडे आधीच दिली आहेत. आता महाराष्ट्र पोलिसांकडून तपास समजून घेणे, विविध व्यक्तींनी दिलेल्या जबाबांचा अभ्यास करणे, त्यातील कच्चे दुवे शोधणे, महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती घेणे यावर आता तपासाची पुढील दिशा निश्चित होईल.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला `हनी ट्रॅप`मध्ये अडकविण्याचा प्रयत्न : पोलिसांकडे केली तक्रार\nजळगाव : जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील याना हनी टॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला.याबाबत त्यांनी...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nफडणवीसांकडे मुद्दा नसल्यानेच त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांबद्दल विधाने : जयंत पाटील\nमुंबई : देवेंद्र फडणवीस यांना कोणताही मुद्दा राहिला नाही म्हणून ते मुख्यमंत्र्याविषयी विधाने करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत असे शब्द वापरणे चूक...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nमहिलांना लोकल प्रवास नाकारण्यात भाजप नेत्यांचा हात - सचीन सावंत\nमुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील माता भगिनींना लोकल प्रवासाची सुविधा द्यावी हा निर्णय राज्य सरकारने रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर मिळून घेतला होता. रेल्वे...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nनाथाभाऊ म्हणतात, मी आजही भाजपतच, राष्ट्रवादीकडून कोणताही निरोप आलेला नाही \nमुंबई : \"\" मला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोणताही निरोप आलेला नाही. राष्ट्रवादीसोबची चर्चा अजूनही पूर्ण झालेली नाही अशी माहीती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nकोविड सेंटरमध्ये रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी धरला गरब्यावर ठेका\nमुंबई : गोरेगाव येथील नेस्को कोव्हिड केंद्रातील 50 परिचारिकांनी असुविधांबाबत आंदोलन पुकारून निषेध व्यक्त केला होता. आता याच सेंटरमध्ये रुग्णांनी...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nमुंबई mumbai दिल्ली अभिनेता सर्वोच्च न्यायालय पोलिस योगा गाय cow गुजरात बिहार नरेंद्र मोदी narendra modi पोलिस आयुक्त विभाग sections पंजाब गैरव्यवहार विजय victory विजय मल्ल्या राष्ट्रपती महाराष्ट्र maharashtra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/arrangement-of-bappas-idol-collection-at-this-place/", "date_download": "2020-10-20T11:10:54Z", "digest": "sha1:D5ECUEBXTK4HWT2SBD3ODSHF6SJVUNMR", "length": 12697, "nlines": 96, "source_domain": "www.mh13news.com", "title": "‘बाप्पा’च्या मूर्ती संकलनाची ‘या’ ठिकाणी व्यवस्था ! | MH13 News", "raw_content": "\n‘बाप्पा’च्या मूर्ती संकलनाची ‘या’ ठिकाणी व्यवस्था \nकोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सन २०२० च्या सार्वत्रिक गणेशोत्सव कार्यक्रमानुसार श्रीचे विसर्जन दि.०१/०९/२०२० रोजी असून त्याबाबतीत महाराष्ट्र शासन, गृह विभाग, यांनी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.\nगणेशोत्सव व इतर सन या पार्श्वभूमीवर निर्बंध घालून साजरा करणे आवश्यक असले वरून पोलीस आयुक्त सोलापूर शहर व आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी श्रीचे विसर्जन मिरवणूक संबंधी परिपत्रक जाहीर केलेले आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.\n१) घरगुती अथवा सार्वजनिक श्री गणेशमूर्तीचे विसर्जन हे अनुक्रमे घरीच अथवा स्थापन केलेल्या ठिकाणी करण्यात यावे.\n२) सार्वजनिक ठिकाणी विसर्जनास परवानगी असणार नाही.\n३) गणपती विसर्जनासाठी काही तांत्रिक अडचणी असल्यास श्री गणेश मूर्ती सोलापूर महानगरपालिकेने निश्चित केलेल्या संकलन केंद्र येथे सुपूर्त करण्यात यावेत.\n४) सोल��पूर महानगरपालिकेकडून श्री गणेश मूर्ती संकलित करनेकामी विभागीय कार्यालय अंतर्गत समाज मंदिर, शाळा, मंगल कार्यालय इ.ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे.\n५) सोलापूर महानगरपालिकेकडून संकलित करनेकामी विभागीय कार्यालया अंतर्गत वाहतुकीसाठी वाहनांची सोय करण्यात आलेली असून प्रभाग निहाय श्री गणेश मूर्ती आवश्यकतेप्रमाने संकलित करणेसाठी मार्ग निश्चित केले असून त्या मार्गावर संकलित करणे करीता आलेल्या वाहनामध्ये नागरिकांनी श्री गणेश मूर्ती सुपूर्द करण्यात यावेत.\n६) सोलापूर महानगरपालिकेकडून निश्चित केलेल्या संकलन केंद्राची माहिती घंटागाडीच्या माध्यमातून स्पीकर द्वारे प्रसारित करण्यात येत आहे\n७) सोलापूर महानगरपालिकेकडून संकलित केलेल्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे अनुषंगाने तुळजापूर रोडवरील मंठाळकर वस्तीलगत शासकीय मालकीची खदान येथे नियोजन करण्यात आलेले आहे.\n८) श्री गणेश मूर्तीचे संकलन करणे, संकलित केलेल्या मूर्तीचे यथायोग्य पद्धतीने विसर्जन करणे कामी महानगरपालिकेकडील विभागीय कार्यालयाचे सहा.आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी यांच्या अधिपत्याखाली अधिकारी व सेवक वर्ग नेमणूक करण्यात आलेली असून त्यांच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले आहे.\n९) श्री गणेश मूर्तीचे संकलन केंद्र व विसर्जन चे ठिकाण यासाठी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येत आहे.\nसोलापूर शहरामध्ये कोविड -१९ च्या उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी गणेश विसर्जन साठी महापालिकेकडून निश्चित केलेल्या कार्यपद्धतीसाठी नागरिकांनी व सर्व गणेशोत्सव मंडळांनी यंदावर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त यांनी केलेले आहे.\nसोबत संकलन केंद्रची यादी आहे\nNextबाप्पा मोरया | पर्यावरणपूरक गणेश विसर्जन ;अक्कलकोटमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद »\nPrevious « लॉकडाऊन 75 |'या' अवलियांनी लघु चित्रपटांतून मांडली 'याचक' व्यथा\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअस्सल भान | ‘या’ मोबाइल विक्रेत्याने व्यसनाधीन ग्राहकांना केली दुकानबंदी ; वाचा हटके बातमी…\nकेंद्राच्या आयुष मंत्रालयावर डॉ. शिवरत्न शेटे यांची नियुक्ती\nसोलापूर | तब्बल 48 तासानंतर सूर्यनारायण दर्शन ;महिला वर्ग सुखावला\nAction | ‘अवैध धंद्यां’ना तालुक्यात कुठेही थारा नाही : पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते\nहाय अलर्ट | एनडीआरएफच्या तुकड्या तैनात, मदतीसाठी वायूसेना, नौदलासह, लष्कर…\n10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल\nMH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nMH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nMH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nMH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nसोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…\nचक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…\nअनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=HiringProgrammer", "date_download": "2020-10-20T12:30:01Z", "digest": "sha1:URJIIWQMXH3AVLUTXISK7TK4OSK6QFAE", "length": 10568, "nlines": 167, "source_domain": "mr.grabz.it", "title": "प्रोग्रामर भाड्याने घेण्यासाठी टिप्स", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nप्रोग्रामर भाड्याने घेण्यासाठी टिप्स\nअपवाद वगळता वेब स्क्रॅप कमिशनआमच्या ग्राहकांसाठी कोड न लिहिणे हे आमचे धोरण आहे. सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे की नाही याची पर्वा न करता ते अनुप्रयोग, वेबसाइट किंवा मॉड्यूलसाठी आहे. कारण आम्ही ऑफर केलेल्या सेवा सुधारण्यावर आमची संसाधने केंद्रित करणे पसंत करतात.\nपरंतु आपण स्वत: कोड लिहू शकत नाही किंवा आपल्याकडे वेळ नसेल तर निराश होऊ नका, आम्ही शिफारस करतो की आपण आपली विनंती यावर पोस्ट करा फ्रीलांसर डॉट कॉम. आमच्याकडे बर्‍याच ग्राहक आहेत ज्यांनी काही उत्कृष्ट सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी सक्षम प्रोग्रामर भाड्याने घेण्यासाठी त्यांचा यशस्वीपणे उपयोग केला आहे. प्रोग्रामर भाड्याने घेणे देखील बर्‍याचवेळा स्वस्त असते जे आपण खासकरून त्यासह विचार करू शकता अतिरिक्त $ एक्सएनयूएमएक्स क्रेडिट फ्रीलांसर आपल्या पहिल्या प्रकल्पासाठी देईल\nएकदा आपण चालू फ्रीलाँसर प्रारंभ करण्यासाठी साइन अप वर क्लिक करा किंवा लॉग इन करा. मग जेव्हा आपण आपल्या खात्यात असाल तेव्हा विनामूल्य आपली आवश्यकता लिहण्यासाठी प्रोजेक्ट प्रारंभ करा वर क्लिक करा.\nआपल्या आवश्यकता लिहिताना हे शक्य आहे की आपण शक्य तितके स्पष्ट असणे आवश्यक आहे कारण यामुळे कोणताही गैरसमज कमी होईल. लक्षात ठेवाint त्यांना आमच्या एपीआय दस्तऐवजीकरण or स्क्रॅपर एपीआय दस्तऐवजीकरण योग्य म्हणून, हे कोणत्याही प्रोग्रामरला द्रुत प्रारंभ करण्यात मदत करेल. तसेच प्रोग्रामरला हे सांगणे महत्वाचे आहे की सर्व मूलभूत सेवा कायम वापरण्यासाठी मुक्त आहेत आणि प्रीमियम वैशिष्ट्यांचा समावेश सात दिवसांसाठी आहे.\nआपण आपला प्रकल्प सबमिट केल्यानंतर आपल्यास काही मिनिटांत बोली लागणे सुरू होईल.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2015/08/", "date_download": "2020-10-20T11:45:55Z", "digest": "sha1:BTRCUQ6QHNRPSSZG76FJSLAWKV2WDGME", "length": 86368, "nlines": 281, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : August 2015", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nगुणवंत विद्यार्थ्‍यांचा कृषि शिक्षणाकडे वाढत ओढा.....माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी\nपरभणी येथील कृषि महाविद्यालयात पदवीच्‍या नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत तथा समुपदेशन कार्यक्रम संपन्‍न\nमार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी, व्‍यासपीठावर कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ एस बी वराडे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ विलास पाटील, डॉ डि बी देवसरकर आदी.\nमार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी, डॉ एस बी वराडे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ विलास पाटील, डॉ डि बी देवसरकर आदी.\nदेशात पहिली हरितक्रांतीही कृषि तंत्रज्ञानाच्‍या जोरावर झाली, आता कोरडवाहु शेती केंद्रबिंदु म्‍हणुन दुस-या हरितक्रांतीची गरज असुन त्‍यात कृषि शास्‍त्रज्ञांचे योगदान महत्‍वाचे राहणार आहे. कृषि शिक्षणाकडे आज विद्यार्थ्‍यांचा ओढा वाढत असुन गुणवंताचाही त्‍यात वाटा आहे, ही चांगली बाब आहे, असे प्रतिपादन कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष तथा माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयात पदवीच्‍या नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत तथा समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन दि ३१ ऑगस्‍ट रोजी करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते व्‍यासपीठावर वाल्‍मीचे माजी संचालक डॉ एस बी वराडे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील, निम्‍नस्‍तर शिक्षणाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nमा डॉ चारूदत्‍त मायी पुढे म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍याना स्‍वताचा विकास साधावयाचा असेल तर स्‍वयं अध्‍यायन करावे लागेल. परभणी येथील महाविद्यालयाचे वि��्यार्थ्‍यी राज्‍याच नव्‍हे तर देश पातळीवर विविध पदावर कार्य करीत असुन नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांना महाविद्यालयात प्रवेश म्‍हणजेच मोठी संधी असुन त्‍यांचे सोने करावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.\nकुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कृषि क्षेत्राचा व शेतक-यांचा विकास हे ध्‍येय ठेवुन विद्यार्थ्‍यांनी कृषि महाविद्यालयात शिक्षण घ्‍यावे. जगातील मोठे ज्ञानभांडार हे इंग्रजी माध्‍यमात उपलब्‍ध असल्‍यामुळे मराठवाडयातील विद्यार्थींनी इंग्रजी भाषा चांगल्‍या प्रकारे अवगत करावी, असा सल्‍ला त्‍यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांना दिला.\nविद्यार्थ्‍यांनी स्‍वत:च्‍या जीवनाचे स्‍वत:च शिल्‍पकार बनण्‍याचा सल्‍ला वाल्‍मीचे माजी संचालक डॉ एस बी वराडे आपल्‍या मार्गदर्शनात दिला तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी विद्यार्थ्‍यांनी महाविद्यालयीन शैक्षणिक कालावधीत जास्‍तीत जास्‍त ज्ञान प्राप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करावेत, असे सां‍गितले. याप्रसंगी कुलसचिव डॉ दिनकर जाधव व जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी महाविद्यालयाच्‍या जडणघडणीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण व प्रा एस एल बडगुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमात कृषि महाविद्यालयाच्‍या विविध विभाग व उपक्रमाची माहिती चत्रफितीव्‍दारे सादर करण्‍यात आली तसेच विविध शैक्षणिक उपक्रमाबाबत डॉ एन जे लाड, डॉ जे पी जगताप, डॉ जयेश देशमुख, प्रा अनिस कांबळे आदींनी विद्यार्थ्‍यांचे समुपदेशन केले तर नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयात नुतन विद्यार्थ्‍यी, त्‍यांचे पालक, विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृवि तर्फे शेतकरी दिनाचे धानोरा (काळे) येथे आयोजन\nसहकारमुर्ती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या जन्‍मदिवसाचे औचित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्रातर्फे पु��्णा तालुक्‍यातील मौजे धानोरा (काळे) येथे शेतकरी दिनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी विद्यापीठाचे संचालक विस्‍तार शिक्षण डॉ. बी. बी. भोसले, विदयापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. रविंद्र पतंगे, कृषिविद्यावेत्‍ता डॉ. एस. एस. सोळंके, वनस्‍पती विकृतीशास्‍त्रज्ञ डॉ. डी. डी. निर्मळ, किटकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत, सरपंच गणेशराव काळे, तंटामुक्‍ती अध्‍यक्ष शिवाजीराव काळे, प्रतिष्‍ठीत नागरिक ज्ञानोबा काळे, राम काळे, प्रयोगशील शेतकरी प्रताप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nयावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, शेतक­यांनी कमी खर्चाचे तंत्रज्ञान अवगत करावे व दुष्‍काळी परिस्थितीत पिकांचे नियोजन करावे. कीड व्‍यवस्‍थापन करतांना शिफारस केलेल्‍या व योग्‍य मात्रेतच किटकनाशकचा वापर करण्‍याचा सल्‍ला देऊन त्‍यांनी कपाशी, सोयाबीन, तुरी पिकांवरील किड व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री. रविंद्र पतंगे यांनी शेतक­यांना विद्यापीठाच्‍या विविध तंत्रज्ञानाचा व सेवेचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले. कृषिविद्यावेत्‍ता डॉ. एस. एस. सोळंके यांनी रब्‍बी हंगामाचे व पाण्‍याचे नियोजन तर शास्‍त्रज्ञ डॉ. डि डि निर्मळ यांनी कपाशी व हळदी वरील रोग यांच्‍या व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतक­यांनी कपाशीचे, हळदीचे व मोसंबीचे किड व रोगग्रस्‍त नमुन्‍याचे पाहणी शास्‍त्रज्ञांनी करून मार्गदर्शन केले.\nयावेळी दुष्‍काळी परिस्थितीत कमी पाण्‍यात भाजीपाला पिकांचे चांगले अधिक उत्‍पन्‍न मिळवल्‍याबद्दल प्रगतशील गोविंद काळे, परमेश्‍वर काळे व कैलास काळे यांचा सत्‍कार करण्‍यात आला. सर्व शास्‍त्रज्ञांनी प्रताप काळे यांच्‍या एमएयुएस­162 या सोयाबीनच्‍या‍ बिजोत्‍पादन व मोसंबीच्‍या प्रक्षेत्रावर तसेच कैलास काळे यांच्‍या हळदीच्‍या तर शिवराम काळे यांच्‍या कपाशीच्‍या प्रक्षेत्रावर पाहणी केली.\nकार्यक्रमास धानोरा काळे परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रताप काळे यांनी केले.कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. चव्‍हाण, डॉ. सांगळे, प्रा. बोकारे,‍ श्री.निकम श्री. मिसाव तर श्री. नृसिंह स्‍वंयसाहयत्‍ता गटाचे सर्व पदाधिकारी व ज्ञानोबा काळे, दश��थ काळे, जगन्‍नाथ्‍ कदम, दत्‍तराव काळे, भुजंग काळे, प्रकाश काळे, सग्रांम काळे आदींनी परीश्रम घेतले.\nशिफारशीनुसारच किडकनाशकांचा वापर करा......विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले\nअप्रमाणशीर किडकनाशकांमुळे वाढत आहे किडींचा प्रादुर्भाव\nमराठवाडयातील ब-याच जिल्‍हयात पेरणीनंतर पावसाचा प्रदिर्घ खंड, त्‍यानंतर थोडासा पाऊस, अधिकचे तापमान, ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीन व कपाशीवर फार मोठया प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन त्‍या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यू. एन. आळसे यांनी परभणी तालुक्‍यातील मौजे पांढरी येथे गुंडेराव देगांवकर व बालाजी धस यांचे शेतावर भेट देऊन सोयाबीन व बागायती कापुस पिकांची पाहणी केली. सोयाबीन पिकांवर हेलीकोव्‍हर्पा (हिरवी / घाटे अळी), तंबाखूवरील पाने खाणारी अळी, लाल कोळी आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून आला. सोयाबीन पिकावरील पाने व शेंगा खाणा-या अळी प्रादुर्भाव नियंत्रानासाठी इमामेक्‍टीन बेन्‍झोएट ३ मिली किंवा क्‍लोरॅनट्रानीलिप्रोल (रायनाक्‍झीपार) २ मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे. शेंग करपा रोगासाठी कार्ब्‍न्‍डेझीम + डायथेन एम-४५ हे संयुक्‍त बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारण्‍याची शिफारस करण्‍यात आली. तसेच बागायती कपाशीवर फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी रसशोषण करणा-या किडी आढळुन आल्‍या. त्‍यांच्‍या बंदोबस्‍तासाठी फिप्रोनील २० मिली १० लिटर पाण्‍यात मिसळून स्‍वतंत्र फवारणी करावी. हया किटकनाशकाची संपूर्ण मात्रा घ्‍यावी. बरेचशे शेतकरी फिप्रोनील + इमिडाक्‍लोप्रीड असे मिश्रण वापरत आहेत ते चुकीचे असुन प्रमाणशीर औषधे नसल्‍यामुळे फुलकिडे व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्‍याचबरोबर पॉवर स्‍प्रे पंपासाठी सदरिल किटकनाशकांची मात्रा तीन पट करावी.\nसदरिल प्रक्षेत्र भेटी दरम्‍यान पांढरी, नांदगाव व परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले म्‍हणाले की, बीटी कपाशीसोबत नॉन‍बीटी जरुर लावले पाहिजे कारण येणा-या काळात बोंडअळी मध्‍ये बीटीला प्रतिकार क्षमता निर्माण झाली तर शेतक-यांना बीटी कापुस लावणे सोडून द्यावे लागेल. विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. आळसे यांनी बागायती क्षेत्रात जमिनीचे आरोग्‍य टिकविण्‍यासाठी सेंद्रीय किंवा हिरवळीच्‍या खताचा वापर करण्‍याची शिफारस केली तसेच परिसरातील जमिनी भारी असल्‍यामुळे पाण्‍याचा काटेकोरपणे वापर करण्‍याचा सल्‍ला दिला.\nमौजे झरी येथे एकात्मिक किड व रोग व्‍यवस्‍थापनावर शेतकरी मेळावा\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दिनांक २० ऑगस्‍ट रोजी मौजे झरी येथे एकात्मिक किड व रोग व्‍यवस्‍थापनावर मेळावा आयोजीत करण्‍यात आला होता. मेळाव्‍यास प्रगतशील शेतकरी मा श्री कांतराव देशमुख, उपसंरपंच कैलास रगडे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ डि जी मोरे, वनस्‍पती विकृती तज्ञ प्रा पी एच घंटे, डॉ डि जी दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोयाबीन पिकावरील किडीविषयी डॉ. डी. जी. मोरे यांनी तर कापुस पिकावरील रोगाविषयी विद्यापीठातील प्रा पी. एच. घंटे यांनी माहिती दिली. कार्यक्रम यशस्‍वतीतेसाठी कृषिदुत नितीन ढोकर, जिवन धोतरे, सुभाष इरतकर, युवराज धावने, अमोल जोंधळे, मंगेश गोरे, विजय घाटुळ, वैजेनाथ कदम, गोपाळ डोंबे, अजित गावडे, द्रोपद घुगे, रामेश्‍वर कदम आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थितीत होते.\nवनामकृविच्‍या कृषि सहाय्यक पदाची लेखी परिक्षा सुरळीत\nपरभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची जाहिरात क्र वनामकृवि-१/२०१४ दिनांक २५ नोंब्‍हेबर २०१४ अन्‍वये पदवीकाधारकाच्‍या कृषि सहाय्यक पदासाठी लेखी परिक्षा रविवार दिनांक २३ ऑगस्‍ट रोजी सकाळी ११ ते १ या दरम्‍यान पर‍भणी शहरातील एकुण १८ परिक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली. एकुण ३६ पदांकरिता ६४८२ उमेदवारांपैकी ४९३८ परिक्षार्थींनी (७६ टक्के परिक्षार्थींनी) परिक्षा दिली. सदरिल परिक्षेच्‍या प्रश्‍नांची उत्‍तरे विद्यापीठाची संकेतस्‍थळे www.mkv.ac.in वरील advertisement या लिंकवर तसेच mkv2.mah.nic.in वर प्रसिध्‍द करण्‍यात आली असल्‍याचे कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांनी कळविले आहे.\nवनामकृविच्‍या कृषि सहाय्यक पदाची रविवारी लेखी परिक्षा\nपरभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची जाहिरात क्र वनामकृवि-१/२०१४ दिना��क २५ नोंब्‍हेबर २०१४ अन्‍वये पदवीकाधारकाच्‍या कृषि सहाय्यक पदासाठी दिनांक २३ ऑगस्‍ट रविवार रोजी लेखी परिक्षा होणार असुन ३६ पदांकरिता एकुण ६४७५ उमेदवार पात्र ठरले आहे. रविवारी सकाळी ११ ते १ या दरम्‍यान पर‍भणी शहरातील एकुण १८ परिक्षा केंद्रावर ही परिक्षा होणार असुन यात विद्यापीठ परिसरातील कृषि महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय व पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच वसमत रोड वरील श्री शिवाजी महाविद्यालय, श्री शिवाजी विधी महाविद्यालय, श्री शिवाजी तंत्रनिकेतन महाविद्यालय, श्री शिवाजी अभियांत्रिकी व्‍यवस्‍थापन महाविद्यालय, सारंग स्‍वामी विद्यालय, संत तुकाराम महाविद्यालय तसेच बालविद्यामंदिर, नानलपेठ, बालविद्यामंदिर, वैभव नगर, भारतीय बालविद्यामंदिर ममता नगर, जिंतुर रोड वरिल कै रावसाहेब जामकर महाविद्यालय, कै कमलाताई जामकर महाविद्यालय, ज्ञानोपासक महाविद्यालय, ईदगा मैदानाजवळील शारदा विद्यालय व शारदा महाविद्यालय या परिक्षा केंद्राचा समावेश आहे. विद्यापीठा मार्फत परिक्षा प्रवेश पत्रे उमेदवारांच्‍या मुळ पत्‍यावर पाठविले असुन ज्‍यांना ते प्राप्‍त न झाल्‍यास दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत प्रवेशपत्राची दुय्यम प्रत कुलसचिव कार्यालयातुन उमेदवार प्राप्‍त करू शकतील. सदरिल परिक्षेच्‍या प्रश्‍नाची उत्‍तरे विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात येणार असल्‍याचे कुलसचिव कार्यालयाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.\nविद्यापीठाची प्रतिष्‍ठा जपण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी सदैव दक्ष राहावे........कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु\nकृषि महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंध जागरूकता कार्यक्रम संपन्‍न\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने नागनाथ वसतीगृहात दि २० ऑगस्‍ट रोजी रॅगींग प्रतिबंध जागरूकता कार्यक्रम घेण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, नवीन प्रवेशित महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांचे जी��नाच्‍या दुस-या टप्‍पाची सुरवात झाली असुन जेष्‍ट विद्यार्थ्‍यांनी त्‍यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यांत सौदाहर्याचे वातावरण निर्माण झाले पाहिजे. राष्‍ट्रीय पातळीवर विद्यापीठाचे मानांकन ठरवितांना महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांच्‍या रॅगींग प्रतिबंध बाबत विचार केला जातो. विद्यापीठाची प्रतिष्‍ठा जपण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी सदैव दक्ष राहावे, असा सल्‍ला त्‍यांनी यावेळी दिला.\nमहाविद्यालयीन जीवनात चांगले ते घेण्‍याचा प्रयत्‍न विद्यार्थ्‍यांनी करावा. महाविद्यालयीन वातावरण सुदृध्‍ढ व निकोप राहण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी प्रत्‍यनशील असावे, असे मत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कृषि महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थ्‍यी हे प्रामुख्‍याने ग्रामीण व शेतकरी कुटूंबातील असुन आपण आपल्‍या पालकाशी विश्‍वासपात्र असे वर्तन करून ध्‍येयपुर्ती साधावी. प्राचार्य डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, महाविद्यालयातील विविध सामाजिक कार्य जसे व्‍यसनमुक्‍ती, वृक्षसंवर्धन, स्‍वच्‍छता मोहिम यात विद्यार्थ्‍यांचा हिरारीने सहभाग असतो तसेच महाविद्यालयातील नवप्रवेशित विद्यार्थ्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढविण्‍यासाठी विद्यार्थ्‍यानी सजग असावे.\nयाप्रसंगी सदभावना दिनानिमित्‍त सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मुख्‍य वसतीगृह अधिक्षक तथा विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विशाल अवसरमल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ शिवाजी यदलोड यांनी केले. कार्यक्रमास डॉ जी एम वाघमारे, डॉ बी आर पवार, डॉ के टि आपेट, डॉ के डि नवगिरे, डॉ व्‍ही एस खंदारे, डॉ एच के कौसडीकर, प्रा एस एल बडगुजर आदीसह महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी के बी चौधरी, पी एस चव्‍हाण, जी एन भारती आदींनी परिश्रम घेतले.\nकपाशीवरील फुलकिडयांचे वेळीच करा व्‍यवस्‍थापन..... वनामकृविचे आवाहन\nकृषि अभियंत्‍यानी कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा प्रसार करावा.......कुलगुरू मा डॉ बी. व्‍यंकटेश्वरलू\nवनामकृवित कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या आजी व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहदीप मेळावा उत्‍साहात संपन्‍न\nसद्य परिस्थितीत कृषिक्षेत्राच्‍या विकासासाठी कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, मृद व जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आदीं कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची सर्वसामान्य शेतकऱ्याना अत्‍यंत आवश्‍यकता असुन कृषी अभियंतांनी याचा प्रसार करावा, असे आवाहन कुलगुरू मा डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि वनामकृवि कृषी अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटना यांच्‍या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ ऑगस्‍ट रोजी आयोजीत कृषी अभियांत्रिकी आजी व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहदीप मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.\nकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी कुलगुरू मा डॉ. के. पी. गोरे हे उपस्थित होते तर व्यासपीठावर विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री. अनंतराव चोंदे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालाक डॉ. बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, कृषी अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. दयानंद टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी माजी कुलगुरू डॉ के. पी. गोरे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव आदींनी मार्गदर्शन केले.\nमेळाव्‍यात माजी विद्यार्थी प्रभाकर भालेराव, यशवंत गोस्वामी, रविंद्र गुरव, राजेंद्र कदम, पंडित वासरे, भालचंद्र पेडगावकर, माणिक जाधव, योगेश मुळजे, अमिता तागडे, रमाकांत चापके, दीपक भापकर, विकास पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच महेश हावळ, मनोज लटपटे, दत्तात्रय मोरे, विकास पाटील, विजय आग्रे, राहुल वळसे या माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करून आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\nमेळाव्यास परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातुन पदवी संपादन करून शासकीय सेवा, नामांकित कंपन्या, उद्योग, स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीयकृत बँका, संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सुमारे १५० कृषि अभियंते सहभागी झाले होते. तसेच माजी प्राचार्य आणि प्राध्यापक प्रा व्���ी. जी. वैष्णव, प्रा. एल. एन. डीग्रसे, प्रा. बापू अडकीने, डॉ. आर. जी. नादरे, डॉ. एस. बी. सोनी, प्रा. बी. बी. सूर्यवंशी, प्रा. आर. आर. लोहेकर, प्रा.पी. बी. कदम, प्रा. व्ही. बी. बोथरा आदीं मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य डॉ उद्य खोडके यांनी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदायालायाच्या वाटचालीचा आढावा घेतला तर प्रास्ताविक प्रा डी डी टेकाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे व राजेंद्र पवार यांनी तर राजेश पांगरकर यांनी आभार मानले. विविध सत्रासाठी संकलक म्हणून प्रा. लक्ष्‍मीकांत राउतमारे यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.\nस्‍वरक्षनार्थ वनामकृविच्‍या विद्यार्थीनीनी घेतले कराटेचे प्रशिक्षण\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालय व परभणी पोलिसचे रणरागीनी पथक यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने विद्यापीठातील विद्यार्थींनीसाठी वीस दिवसीय कराटे प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्‍यात आले होते, या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दि 15 ऑगस्‍ट रोजी झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, पोलीस अधिक्षीका मा. नियती ठक्‍कर, प्राचार्या प्रा विशाला पटणम, रणरागीनी पथक प्रमुख पोलीस अधिकारी डॉ अंजली जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यीनीना स्‍व:रक्षणार्थ या प्रशिक्षणाचा निश्चितच लाभ होणार असुन विद्यार्थ्‍यींनीनी समाजातील महिलांच्‍याही संरक्षणासाठी कार्य करावे. प्रमुख पाहुणे पोलीस अधिक्षक मा. नियती ठक्‍कर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनीनी समाज सेवेसाठी प्रशासनात यावे, यासाठी विविध स्‍पर्धापरिक्षेत यशस्‍वीतेसाठी कठोर परिश्रम घ्‍यावे.\nया प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थींना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. यावेळी प्रशिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थींनीनी कराटेचे प्रात्‍यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बदाम पवार हीने केले तर आभार प्रदर्शन प्रा मेधा उमरीकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थींनी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या.\nपालकमंत्री मा. ना. श्री. दिवाकररावजी रावते यांच्‍या हस्‍ते वैरण विकास कार्यक्रमातंर्गत चारापिके पेरणीचा शुभारंभ\nवनामकृविच्‍या संकरीत गो पैदास प्रकल्‍पाचा उपक्रम\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत संकरीत गो पैदास प्रकल्‍पाच्‍या वतीने वैरण विकास कार्यक्रमातंर्गत चारा पिके पेरणी कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी परिवहन मंत्री तथा परभणी जिल्‍ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. दिवाकररावजी रावते यांचे हस्‍ते करण्‍यात आला. याप्रसंगी संसद सदस्‍य मा. श्री संजय जाधव, विधानसभा सदस्‍य मा. डॉ. राहुल पाटील, जिल्‍हाधिकारी मा. राहुल रंजन महिवाल, कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री रविंद्र पतंगे, मा श्री अनंतराव चोंडे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nपालकमंत्री मा. ना. श्री. दिवाकररावजी रावते मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, दुष्‍काळसदृष्‍य परिस्थितीत मराठवाडयात जनावरांसाठी चा-याचा प्रश्‍न मोठया प्रमाणावर भेडसवणार असुन विद्यापीठांनी हाती घेतलेल्‍या चारा पिके उत्‍पादनाचा प्रकल्‍प निश्चितच स्‍त्‍युत्‍य प्रकल्‍प आहे. विद्यापीठाच्‍या चारा पिके उत्‍पादन प्रकल्‍पासाठी सर्वातोपरी सहाय्य करण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी दिले.\nयाप्रसंगी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या विविध संशोधन केंद्रावर वैरण विकास कार्यक्रमातंर्गत चारा पिकांचे उत्‍पादन, संवर्धन व दुष्‍काळ परिस्‍थतीत शेतक-यांना प्रबोधन होईल असा प्रकल्‍पाचा प्रस्‍ताव कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचे हस्‍ते मा. ना. श्री दिवाकररावजी रावते यांना सादर करण्‍यात आला.\nअत्‍यल्‍प पर्जन्‍यमानात पाऊसाचे पाणी आडवुन कमी पाण्‍यावर येणारी चारा पिकांची लागवड करुन पशुधनासाठी चारा उपलब्‍ध करणे अत्‍यंत गरजेचे सांगुन प्रकल्‍पाची माहिती प्रास्‍ताविकात संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी दिली. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन उपसंचालक ड��. गजेंद्र लोंढे, डॉ. दिगांबर पेरके, डॉ. अशोक जाधव आदींसह विद्यापीठातील विविध योजनेचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली योजनेचे वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. दिनेश सिंग चव्‍हाण, डॉ. संदेश देशमुख, डॉ. सतिश खिल्‍लारे, श्री दिनकर घुसे, श्री दादाराव शेळके, श्री बालाजी कोकणे, श्री व्‍यंकटेश मगर, श्री सुभाष शिंदे, श्री दुधाटे व इतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.\nकमी पर्जन्यमानात संरक्षीत सिंचनावरील कृषिविद्या विभागाच्या संशोधन प्रक्षेत्रावरील बहरली पिके\nवनामकृविच्‍या कृषिविद्या विभागाच्‍या प्रक्षेत्रास मान्‍यवरांची भेट\nवनामकृविच्‍या कृषिविद्या विभागाच्‍या संशोधन प्रक्षेत्रास कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री अनंतराव चोंडे, मा श्री रविंद्र देशमुख आदीसह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदी\nवनामकृविच्‍या कृषिविद्या विभागाच्‍या संशोधन प्रक्षेत्रास कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री अनंतराव चोंडे, मा श्री रविंद्र देशमुख आदीसह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदी\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषिविद्या विभागाच्‍या प्रक्षेत्रास दि १५ ऑगस्‍ट रोजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री रविंद्र पतंगे, मा श्री अनंतराव चोंडे यांच्‍यासह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींनी भेट दिली. मान्‍यवरांनी प्रक्षेत्रावरील विभागातील पदव्‍युत्‍तर पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधन प्‍लॉटची व पिक प्रात्‍यक्षिकांची पाहणी केली. पिक प्रात्‍यक्षिकांबाबत प्राचार्य डॉ डि एन गोखले व डॉ ए एस कार्ले यांनी माहिती दिली तर पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी महमद काजी, कृष्‍णा वारकड, शिला शिंदे, आर व्‍ही गिते, डि व्‍ही पवार, यु एस खेत्रे आदींनी आपआपल्‍या संशोधनाबाबत माहिती दिली. याप्रसंगी कमी पर्जन्‍यमानात संरक्षीत सिंचन व्‍यवस्‍थापनाच्‍या आधारे कृषिविद्या विभागाच्‍या प्रक्षेत्रावरील बहरलेल्‍या पिक प्रात्‍याक्षिकाबाबत व संशोधनाबाबत मान्‍यवरांनी समाधान व्‍यक्‍त करून शेतक-यांच्‍या व हवामान बदलाच्‍या दृष्‍टीने संशोधनाच्‍या अधिक उपयुक्‍ततेबाबत मान्‍यवरांनी सुचना केल्‍या. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्राचार्य डॉ डि एन गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ ए एस कार्ले, डॉ पी के वाघमारे, डॉ विशाल अवसरमल, प्रा सुनिता पवार, डॉ एन जी कु-हाडे व विभागातील कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.\nवनामकृविच्‍या कृषिविद्या विभागाच्‍या पदव्‍युत्‍तर पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधन प्रक्षेत्रास कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री अनंतराव चोंडे, मा श्री रविंद्र देशमुख आदीसह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदी\nवनामकृवित स्‍वातंत्र्यदिन उत्‍साहात साजरा\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 69 व्‍या स्‍वातंत्र्यदिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री रविंद्र पतंगे, मा श्री अनंतराव चोंडे यांच्‍यासह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी कुलगुरूंना सलामी दिली. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी सर्वांना स्‍वातंत्र्यदिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.\nवनामकृवित ऊती संवर्धित केळी रोपांची (टीश्यु कल्चर) उपलब्‍धता\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या ऊती संवर्धन प्रकल्प, परभणी येथे ऊती संवर्धित केळी रोपांची (टीश्यु कल्चर) निर्मिती केली जाते. सदरील प्रकल्पात अर्धापुरी व ग्रँडनाईन जातीची ऊती संवर्धित रोपांची विक्री केली जाते. या ऊती संवर्धित रोपांची प्रत उच्च दर्जाची असुन दरवर्षी शेतकरी वर्गाकडुन दोन्हीही जातीची भरपुर मागणी असते व प्रकल्पाकडुन शेतकर्‍यांना पूर्वनोंदणी करूनच पुरवठा / विक्री केली जाते. सध्या या प्रकल्पात चाळीस हजार अर्धापुरी व दहा हजार ग्रँडनाईन जातीची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अर्धापुरी जातीच्या रोपांची वैशिष्टय म्हणजे सदरील रोपे कमी उंचीची, मजबूत खोडाची व वादळवार्‍याला प्रतिरोधक आहेत. शेतकरी बंधुनी रोपे उपलब्धतेसाठी प्रभारी अधिकारी, ऊती संवर्धन प्रकल्प, परभणी दुरध्वनी (०२४५२) २२८९३३ मोबाईल क्रमांक ९८५००९०३१० यांच्‍याशी संपर्क साधवा.\nकीड-रोग व्‍यवस्‍थापन सल्‍ला जास्‍तीस जास्‍त बागायतदारांपर्यंत पोहचला पाहिजे....कुलसचिव डॉ दिनकर जाधव\nहॉर्टसॅप प्रकल्‍पांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन\nमार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ दिनकर जाधव\nमोसंबी कीड व रोग व्‍यवस्‍थापन या पुस्तिकेचे विमोचन करतांना कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले व विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदी\nमराठवाडयातील यावर्षीची खरीप हंगामातील पिक परिस्थिती अत्‍यंत बिकट असुन फळबाग व्‍यवस्‍थापनाचेही मोठे आव्‍हान बागायतदार शेतक-यांपुढे आहे. हॉर्टसॅप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन बागायतदार शेतक-यांना बागा वाचविण्‍यासाठी मार्गदर्शन अत्‍यंत आवश्‍यक असुन कीड-रोग व्‍यवस्‍थापनाबाबतचा सल्‍ला जास्‍तीस जास्‍त बागायतदारापर्यंत विविध माध्‍यमातुन पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व‍ महा‍राष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने फलोत्‍पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्‍ला व व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प (हॉर्टसॅप) अंतर्गत दिनांक १३ व १४ ऑगस्‍ट रोजी कीड सर्वेक्षक, कृषि पर्यवेक्षक, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्‍या साठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले असुन दि १३ ऑगस्‍ट रोजी कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांच्‍या हस्‍त�� या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्‍यात आले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले व विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलसचिव डॉ दिनकर जाधव पुढे म्‍हणाले की, हॉर्टसॅप प्रकल्‍पातील प्रत्‍यक्ष प्रक्षेत्रावर कार्य करणारे सर्वेक्षक यांची भुमिका महत्‍वाची असुन त्‍यांना फळबागेतील कीड-रोगाची चांगल्‍या प्रकारे ज्ञान अवगत असणे गरजेच आहे. यावरच प्रकल्‍पाचे यश अवलंबुन आहे, त्‍यामुळे वेळोवेळी त्‍यांना प्रशिक्षित करावे लागेल.\nसहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, मराठवाडयातील हवामान परिस्थितीत आबा व मोसंबी फळबागेवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव होण्‍याची शक्‍यता असुन हॉर्टसॅप प्रकल्‍पांतर्गत योग्‍य सल्‍ला बागायतदार शेतक-यापर्यंत पोहचविला पाहिजे. प्रास्‍ताविकात विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांनी हॉर्टसॅप प्रकल्‍पाबाबत माहिती देतांना सांगितले की, प्रकल्‍पातर्गंत मराठवाडातील मोसंबीवरील कीड-रोगाचे सर्वेक्षण औरंगाबाद, जालना, नांदेड व बीड या जिल्‍हयात होणार असुन त्‍यावर आधारीत सल्‍ला बागायतदारांना देण्‍यात येणार आहे.\nप्रशिक्षण कार्यक्रमात डॉ एम बी पाटील यांनी मोसंबी बागेची लागवड, मोसंबीवरील किडीची ओळख व व्‍यवस्‍थापन यावर प्रा बी व्‍ही भेदे, मोसबी बागेसाठी अन्‍नद्रव्‍ये व्‍यवस्‍थापन यावर डॉ एच के कौसडीकर, मोसंबी रोग व्‍यवस्‍थापन यावर डॉ डी डी निर्मल यांनी, कीड सर्वेक्षक व पर्यवेक्षण यावर डॉ ए जी बडगुजर, नमुना तक्‍त्‍यातील नोंदणी प्रात्‍यक्षिक यावर डॉ डी पी कुळधर तर ऑनलाईन प्रपत्राच्‍या नोंद यावर नवी दिल्‍ली येथील एनसीआयपीएम चे संशोधन सहयोगी श्री निलेश पटेल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यापीठ कीटकशास्‍त्रज्ञ लिखित ‘मोसंबी कीड व रोग व्‍यवस्‍थापन’ या पुस्तिकेचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ ए जी बडगुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा बी व्‍ही भेदे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमास कृषि विभागातील व कृषि विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nमार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ डि एन गोखले\nग्रामिण कृषि कार्यानुभवातंर्गत मौज��� मांडाखळी येथे जनावरांचे लसीकरण\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाचे ज्‍वार संशोधन केंद्र येथे कार्यरत असलेल्‍या कृषिदुतांच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभवातंर्गत मौजे मांडाखळी (ता. जि. परभणी) येथे दिनांक १० ऑगस्‍ट रोजी पशुपालक मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याचे उद्घाटन जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ एस बी सोनटक्‍के यांच्‍या हस्‍ते झाले तर पशुधन विकास अधिकारी डॉ ओ डि भंडारे, ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्‍ही काळपांडे, पशुधन पर्यवेक्षीका सौ व्हि यु कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nमेळाव्‍यात उद्घाटनपर भाषणात जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ एस बी सोनटक्‍के यांनी लसीकरणाचे महत्‍व सांगुन शासनाच्‍या पशुसंवर्धन विभागातील विविध योजनेचा पशुपालकांनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले तर पशुधन विकास अधिकारी डॉ ओ डि भंडारे यांनी शेळीपालनासाठी मिळणा-या अनुदानाबाबत माहिती दिली. प्रभारी अधिकारी डॉ एच व्हि काळपांडे यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभवाची पार्श्‍वभूमी विषद केली तर पशुधन पर्यवेक्षिका सौ व्हि यु कावळे यांनी घटसर्प व फ-या रोगाची माहिती दिली.\nमेळाव्‍यात गावातील साधारणत: शंभर जनावरांचे घटसर्प व फ-या रोग नियंत्रण लसीकरण करण्‍यात आले. कार्यक्रमास गांवातील पशुपालक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिदुत एन एस थोरात यांनी तर आभार प्रदर्शन योगेंद्र बनसोड यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ व्हि एम घोळवे यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषिदुत पी आकाश, सुर्यवंशी अनील ए एस, जॉन के पी, ढगे, साईचरण, तुम्‍मोड, मीना आदींनी परिश्रम घेतले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nगुणवंत विद्यार्थ्‍यांचा कृषि शिक्षणाकडे वाढत ओढा.....\nवनामकृवि तर्फे शेतकरी दिनाचे धानोरा (काळे) येथे आयोजन\nशिफारशीनुसारच किडकनाशकांचा वापर करा......विस्‍तार ...\nमौजे झरी येथे एकात्मिक किड व रोग व्‍यवस्‍थापनावर श...\nवनामकृविच्‍या कृषि सहाय्यक पदाची लेखी परिक्षा सुरळीत\nवनामकृविच्‍या कृषि सहाय्यक पदाची रविवारी लेखी परिक्षा\nविद्यापीठाची प्रतिष्‍ठा जपण्‍यासाठी विद्यार्थ्‍यां...\nकपाशीवरील फुलकिडयांचे वेळीच करा व्‍यवस्‍थापन..... ...\nकृषि अभियंत्‍यानी कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा ...\nस्‍वरक्षनार्थ वनामकृविच्‍या विद्यार्थीनीनी घेतले क...\nपालकमंत्री मा. ना. श्री. दिवाकररावजी रावते यांच्‍य...\nकमी पर्जन्यमानात संरक्षीत सिंचनावरील कृषिविद्या वि...\nवनामकृवित स्‍वातंत्र्यदिन उत्‍साहात साजरा\nवनामकृवित ऊती संवर्धित केळी रोपांची (टीश्यु कल्चर)...\nकीड-रोग व्‍यवस्‍थापन सल्‍ला जास्‍तीस जास्‍त बागायत...\nग्रामिण कृषि कार्यानुभवातंर्गत मौजे मांडाखळी येथे ...\nबाल विकास व शिक्षण केंद्राचे व्यवस्थापन प्रमाणपत्र...\nकृषि विद्यापीठ व कृषि विभागांनी आपत्का‍लीन पिक व्य...\nअवर्षण प्रवण परिस्थितीत ट्रॅक्‍टर चलीत रुंद वरंबा ...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/father-laws-firing-two-thousand-rupees-357668", "date_download": "2020-10-20T11:59:35Z", "digest": "sha1:PWSYY3QA74NFKIULOEY6O3XB4435SWBB", "length": 14777, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "दोन हजार रुपयांसाठी सासऱ्याने सुने���ा घातल्या गोळ्या - Father-in-law's firing for two thousand rupees | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nदोन हजार रुपयांसाठी सासऱ्याने सुनेला घातल्या गोळ्या\nशनिवारी रात्री पुन्हा त्यांचा वाद झाला. हा वाद विकोपाला पोहचल्यावर सासरा मोहन क्षीरसागर याने घरात ठेवलेल्या देशी कट्ट्याने सुनेवर गोळ्या झाडल्या. यामध्ये पोटात गोळी घुसल्याने सून सोनाली ही गंभीर जखमी झाली. तिला तातडीने सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले.\nबाळापूर (जि. अकोला) : उसने घेतलेले पैसे परत न केल्याने झालेल्या वादातून गोळीबार व मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याा घटनेत चक्क सासऱ्याने सुनेवर देशी कट्ट्याने गोळ्या झाडल्या. यामध्ये सून गंभीर जखमी असून तिच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सासऱ्यावर बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.\nही घटना बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोरवाकडी येथे घडली. सोनाली अक्षय क्षीरसागर असे जखमी झालेल्या सुनेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, कोरोना टाळेबंदीच्या काळात सासरा मोहन हरिभाऊ क्षीरसागर याच्या जवळून सुनेने दोन हजार रुपये उसने घेतले होते. मात्र ते परत दिले नाही. त्यामुळे दररोज सासरा व सुनेमध्ये वाद होत होते.\nहेही वाचा - व्हॉट्सॲप ग्रुपवर कमेंट करणे जीवावर बेतले; घरात घुसून युवकाचा खून\nशनिवारी रात्री पुन्हा त्यांचा वाद झाला. हा वाद विकोपाला पोहचल्यावर सासरा मोहन क्षीरसागर याने घरात ठेवलेल्या देशी कट्ट्याने सुनेवर गोळ्या झाडल्या. यामध्ये पोटात गोळी घुसल्याने सून सोनाली ही गंभीर जखमी झाली. तिला तातडीने सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी सासऱ्याला अटक केली.\nराजस्थानहून आणला देशी कट्टा\nया घटनेत वापरलेला देशी कट्टा राजस्थानमधून आणल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आरोपी मोहन क्षीरसागर याची बहीण राजस्थानला आहे. आरोपीचे राजस्थानला येणे - जाणे होते. त्यामुळे दोन वर्षापूर्वी त्याने राजस्थान मधून देशी कट्टा आणला असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.\nसंपादन : अतुल मांगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"भाजपा नेत्यांनी पोकळ गप्पा मारण्यापेक्षा केंद्रातून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावा\"\nमुंबई, ता. 20: कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत...\nवीजपुरवठा तत्काळ सुरळीत करा; पिंपळगावच्या बैठकीत आमदार बनकरांची अधिकाऱ्यांना तंबी\nनाशिक : (पिंपळगाव बसवंत) द्राक्षछाटणी व बागेवर औषध फवारणीच्या काळात शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होत नाही. सहनशीलतेचा अंत झाल्याने शेतकऱ्यांना...\nतुम्ही राहुरीतून भगरपीठ तर आणलं नाही ना विषबाधा झाल्याने व्यापाऱ्याचा परवाना निलंबित\nराहुरी :भगर पीठातून विषबाधा प्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील ठोक किराणा विक्रेता 'अक्षय ट्रेडर्स' चा परवाना निलंबित केला. त्यांनी विक्री केलेले 1400...\nमाणुसकीचे भान ठेऊन पंचनामे करा : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम\nदहिवडी (जि. सातारा) : शेतीच्या नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत चार ते पाच दिवसांत पंचनामे संपवा....\nखंडाळा नगरपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशारा, व्यापारी संघटना आक्रमक\nखंडाळा (जि. सातारा) : शहाराचा दैनंदिन व आठवडा बाजार मुख्य रस्त्यावर न भरवता येथील बाजारतळावरच भरवावा, अन्यथा येत्या गुरुवारी नगरपंचायत कार्यालयास...\n 72 वर्षांतील सर्वात मोठा परतीचा पाऊस; मदतीचा निर्णय दोन- तीन दिवसांत\nसोलापूर : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाच्या डोळ्यात पाणी आहे. 72 वर्षातील सर्वात मोठा परतीचा पाऊस झाला असून वेध शाळेच्या अंदाजानुसार धोका...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-best-teacher-award-no-selection-teacher-341656", "date_download": "2020-10-20T11:18:50Z", "digest": "sha1:OMUJMAWIJGJNDJZICDEGZ5XBU5AMJXG6", "length": 15247, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "आदर्श शिक्षकांची यादी मंजुरीही लांबणीवर - marathi news nandurbar best teacher award no selection teacher | Marathi News - eSakal", "raw_content": "\nआदर्श शिक्षकांची यादी मंजुरीही लांबणीवर\nजिल्ह्यात सहा तालुक्यातून प��रत्येकी एक याप्रमाणे सहा शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यासाठी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांची निवड समिती असते.ती समिती जिल्हास्तरावर नावे पाठवितात. यावर्षी सहा शिक्षकांचा निवडीसाठी १३ प्रस्ताव आले आहेत.\nनंदुरबार : जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाला दुःखाची झालर लागली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे नुकतेच निधन झाल्याने शासकीय दुखवटा पाळण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळाही रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे प्रशासनाकडूनही यादीही अंतिम झाली नसल्याचे सांगण्यात आले.\nजिल्ह्यात सहा तालुक्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे सहा शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यासाठी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांची निवड समिती असते.ती समिती जिल्हास्तरावर नावे पाठवितात. यावर्षी सहा शिक्षकांचा निवडीसाठी १३ प्रस्ताव आले आहेत. स्थानिक निवड समिती व जिल्हा निवड समितीकडून नावे निश्चित झाले आहेत. ते विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याचे उपशिक्षणाधिकारी डॉ. यूनूस पठाण यांनी सांगितले. ते मंजूर होऊन यादी प्राप्त झाल्यावर ती प्रसिद्ध केली जाणार आहे. उद्या पाच सप्टेंबर तरीही यादीस मंजुरी नाही हे कितपत सत्य आहे.\nपुरस्कार वितरण कार्यक्रम रद्द\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे राज्याला दुखवटा आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रम घेता येत नाहीत. म्हणून जिल्हा परिषद प्रशासनानेही पुरस्कार वितरण कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे आदर्श शिक्षकांची निवड यादी तयार असूनही ती प्रसिद्ध केली गेलेली नाही. विभागीय आयुक्तांची मंजुरीचे नाव पुढे करत आदर्श शिक्षकांची निवड झालेली नावे माध्यमांना देण्यास टाळाटाळ केली जात आहे. निवड झालेल्या शिक्षकांची नावे घोषित करता येऊ शकतात. केवळ कार्यक्रम घेता येणार नाही. हा प्रोटोकॉल आहे. तरीही निवड झालेल्या शिक्षकांचे नावे जाहीर न करण्या मागचे गौड बंगाल काय असा प्रश्न शिक्षकांमधूनच उपस्थित केला जात आहे.\nसंपादन : राजेश सोनवणे\nस्प��्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहा शोलेचा सिन नव्हे; नेटवर्क शोधण्याचा प्रयत्‍न\nसारंगखेडा (नंदुरबार) : केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रात डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केल्याचा गाजावाजा केल्या जातो. मात्र सातुर्खे (ता. नंदूरबार) येथील...\n५३ शिक्षकांना मिळणार पदस्थापना\nनंदुरबार : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ५३ शिक्षकांना सहा महिन्यांपासून पदस्थापना मिळाली नव्हती. हे शिक्षक कोणत्या शाळेवर नियुक्ती मिळते, याबाबत...\nशेतकऱ्यांकडून लाच घेणाऱया कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापकला अटक\nनंदुरबार ः कृषी विभागातर्फे शेतकरी गटांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या कृषी निविष्टा व बियाणे पुरविल्याचा मोबदल्यात गटातील प्रति शेतकऱ्याकडून २५०...\nकर्ज काढत रूग्‍णसेवेसाठी उपलब्‍ध केली रूग्णवाहिका; युवकांचे कार्य\nशहादा (नंदुरबार) : कोविड-१९ मुळे रुग्णवाहिकांचा तुटवडा भासत आहे. यासाठी शहरातील सहा युवकांनी एकत्र येऊन श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या...\nसहा महिन्याचा कर माफीबाबतच्या खोट्या अफवा\nनंदुरबार : जो विषय नगर पालिकेच्या सभेचा अजेंड्यावरच नाही तर त्याबाबत चर्चा किंवा निर्णय घेण्याचा विषयच येत नाही. तरीही विरोधक त्या विषयाला सभेत...\nम्‍हणूनच प्राचार्य चौधरींची उचलले टोकाचे पाऊल\nनंदुरबार : जिजामाता महाविद्यालयाच्या फार्मसी कॉलेजच्या प्राचार्यांच्या आत्महत्येप्रकरणी अकरा जणांविरुद्ध अखेर आज आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/sec-144-imposed-in-mumbai-from-july-1-to-july-15-by-mumbai-police-for-coronavirus-covid19-outbreak-52139", "date_download": "2020-10-20T12:09:49Z", "digest": "sha1:3BXX3PAVRLZMTHYJMBE6A7HZ3GYISU23", "length": 7928, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी\nमुंबईत १५ जुलैपर्यंत ���मावबंदी\nकोरोनाचा हा वाढता फैलाव रोखण्यासाठी आता मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा हा वाढता फैलाव रोखण्यासाठी आता मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. १ जुलैच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू असेल. या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच ५ ते रात्री ९ या वेळेत बाहेर पडण्याची परवानगी असेल. तर, सर्वसामान्य नागरिकांना मात्र आवश्यक कामांसाठी घराबाहेर फक्त २ किलोमीटरपर्यंतच्या अंतरातच प्रवास करता येणार आहे. तसंच यापूर्वीप्रमाणे रात्री ९ ते सकाळी ५ या दरम्यान कर्फ्यू लागू असणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रक काढून ही माहिती दिली आहे.\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ७५ हजारांच्या वर गेली आहे. मिशन बिगीन अंतर्गत सरकारनं मोठी सुट दिली होती. मात्र, त्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी घेतला आहे.\n१ जुलै मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. जमावबंदीदरम्यान अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी असेल. तसंच सर्वसामान्यांना कामासाठी केवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.\nMumbai Local: मुंबई लोकलच्या ७०० फेऱ्या, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच\nMarathi Compulsory: सरकारी कामकाजात मराठी न वापरल्यास वेतनवाढ रोखणार, ठाकरे सरकारचा निर्णय\n“पालघरमधील प्रदूषण महिन्याभरात कमी करा”\n अखेर महिलांना लोकल प्रवासाची परवानगी\nमिठी नदी विकास प्रकल्पाचा आदित्य ठाकरेंकडून आढावा\nमहिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती\nमुंबईतील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/500-rupees-railway-ticket-was-given-to-5500-rupees-police-arrested-to-accused-for-fraud-44852", "date_download": "2020-10-20T12:26:45Z", "digest": "sha1:URC5DOWKIPG7YPDAQ2FA5M5JEMCLPK7A", "length": 10533, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "५५५ रुपयांचं तिकीट ५ हजार ५०० रुपयांना, प्रवाशाची फसवणूक | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n५५५ रुपयांचं तिकीट ५ हजार ५०० रुपयांना, प्रवाशाची फसवणूक\n५५५ रुपयांचं तिकीट ५ हजार ५०० रुपयांना, प्रवाशाची फसवणूक\nलोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटी प्रवासासाठी तिकीट दलालानं एका रेल्वे प्रवाशाला ५ हजार ५०० रुपयांना दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nलोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटी प्रवासासाठी तिकीट दलालानं एका रेल्वे प्रवाशाला ५ हजार ५०० रुपयांना दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी संजयकुमार दुबे या तिकीट दलाल याला फसवणूक केल्यानं अटक केली आहे. दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटी या प्रवासासाठी सामान्य डब्याचे तिकीट ५५५ रुपये आहे. परंतु, हेच तिकीट प्रवाशाला संजयकुमार दुबे यानं ५ हजार ५०० रुपयांना दिलं.\nमोहम्मद शरीफ असं प्रवाशांचं नाव आहे. मोहम्मद शरीफ यांना लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गुवाहाटीला कामानिमित्त तातडीनं जायचं होतं. तात्काळ प्रवासासाठी मोहम्मद हे तिकीटघराकडे गेले. मात्र, त्यावेळी तिकीट दलाल दुबे यानं मोहम्मद याच्याकडं जात त्यांना कुठे जायचं आहे, आरक्षित तिकीट आहे का, असं विचारलं. यावेळी मोहम्मद यांनी तिकीट काढण्यासाठी जात असल्याचं तिकीट दलाल संजयकुमार दुबे यांला सांगितलं. त्यावेळी दुबेनं मोहम्मद शरीफ यांना 'आरक्षित तिकीट काढून देतो', असं सांगतिलं.\nयावेळी तिकीट दलाल दुबे यानं 'तिकिटाचे १ हजार २०० रुपये आणि ५०० रुपये जास्त लागतील’, असं सांगितलं. मोहम्मदनं १ हजार ५०० रुपये देऊन उर्वरित २०० रुपये नंतर देईन, असं त्याला सांगितलं. यानंतर तिकीट दलाल दुबे तेथून काही वेळ नाहीसा झाला. काही वेळानं येऊन रेल्वेचा आरक्षित फॉर्म भरून ओळखपत्र घेतलं आणि एसी डब्याचं तिकीट मिळत असल्याचं मोहम्मद शरीफ यांना सांगितलं. तसंच, त्यासाठी आणखी २ हजार रुपये लागणार असल्याचं सांगितलं.\nत्यानंतर तिकीट दलाल पुन्हा नाहीसा झाला. पुन्हा येऊन १ हजार रुपये जास्त लागणार आहेत, असे सांगू लागला. या वेळी मोहम्मदने १ हजार रुपये देऊन त्याचे तिकीट आणून दिले. त्याशिवाय, 'तिकीट इथं बघू नका, बाहेर जाऊन बघा, असे सांगून आणखी १ हजार रुपयांची मागणी केली. मोहम्मदनं आणखी १ हजार र��पये देऊन एकूण ५ हजार ५०० रुपये त्याला दिले.\nमोहम्मद यांनी तिकीटघराबाहेर येऊन तिकीट बघितल्यावर त्यांना समजलं की, लोकमान्य टिळक टर्मिनस ते खंडावापर्यंतचे ८०५ रुपयांचे तृतीय श्रेणीचे तिकीट आहे. मोहम्मदनं दलालाकडे जाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटीचे तिकीट मागितले. तेव्हा दलालानं ५५५ रुपयांचे सामान्य डब्याचे तिकीट दिले. ५ हजार ५०० रुपयांमध्ये ५५५ रुपयांचं सामान्य डब्याचं तिकीट दिले. त्यामुळं मोहम्मदला आपली फसवणूक झाल्याचे समजले. मोहम्मदने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मोहम्मदसह पोलीस तिकीटघराकडे गेले असता, दलाल संजयकुमार दुबेला पोलिसांनी अटक केली.\n“पालघरमधील प्रदूषण महिन्याभरात कमी करा”\n अखेर महिलांना मिळाली लोकल प्रवासाची परवानगी\nमिठी नदी विकास प्रकल्पाचा आदित्य ठाकरेंकडून आढावा\nमहिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती\nमुंबईतील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\nअधिकाधिक लोकांना मिळावी लोकल प्रवासाची मुभा, हायकोर्टाचं निरिक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/Alternative-road-to-Safale-should-be-repaired-immediately--MLA-Srinivas-Vanaga", "date_download": "2020-10-20T11:07:35Z", "digest": "sha1:R4FWEX35Z5HZQDQGBT2NCHZUUEXLP4W7", "length": 20793, "nlines": 334, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "सफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास वनगा - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nकल्याण डोंबिवली कोरोना उपडते\nकल्याण डोंबिवलीत २३८ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७...\nकल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा...\nकल्याण डोंबिवलीत ३३४ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nव्हिव्होने त्यांच्या प्रायोजकतेच्या वचनबद्धतेतून...\nफ्रँचायझी दिल्ली कॅपिटलने (Delhi capital) IPL...\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nजगभरात कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट\nनवी मुंबईतील नामांकित पत्रकार सावन आर वैश्य यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब...\nउद्योजग मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना...\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री....\nलोकनेते माननीय श्रीमान दौलतनाना शितोळे साहेब यांना...\nअहमदनगर : तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस पदाची...\nपालघर जिल्हा महिला मोर्चा महामंत्री (जनरल सेक्रटरी)...\nपंकजाताई मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव...\nभिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nनविमुंबईतील घणसोली मध्ये चोरांचा उच्छाद\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nसैन्य कमांडरांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार...\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये दाखल\nछत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा...\nबाजी प्रभु देशपांडे शौर्य दिन.\nथोर भारतीय योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म...\nसफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास वनगा\nसफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास वनगा\nपालघर-सफाळे राज्यमार्गाला जोडणारा महत्वाचा माकुणसार खाडीवरील पुल नादुरुस्त झाल्याने नवीन पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत आहे...\nसफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास वनगा\nपालघर-सफाळे राज्यमार्गाला जोडणारा महत्वाचा माकुणसार खाडीवरील पुल नादुरुस्त झाल्याने नवीन पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळं सफाळे व पालघर कडे येणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्ग म्हणून कापसे-केळवारोड आणि तिघरे-दांडाखाडी-केळवे गाव अशी वळवण्यात आली आहे. या महत्त्वाच्या रस्त्यावरून जड-अवजड वाहतूक रोज होत असल्यामुळे हे दोन्ही पर्यायी रस्ते सतत कोसळत असलेल्या पावसामुळे खूपच खराब झाले आहेत. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून एकावेळी एकच वाहन ये-जा करू शकते. त्यामुळे छोटे/मोठे अपघात घडण्याची श्यक्यता नाकारता येऊ शकत नाही. यासंदर्भात अनेक ग्रामस्थांनी पालघर विधानसभा आ. श्रीनिवास वनगा यांच्याकडे तक्रार केली होती.\nआमदार वनगा यांनी तक्रारीची दखल घेऊन केळवे-तिघारे पर्यायी रस्ता व पालघर मतदारसंघा मधील इतर ठिकाणचे नादुरुस्त रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाला निर्देश दिले. उमरोळी-सरावली रस्ता, बोईसर-तारापूर रस्ता, चिंचणी, वाणगाव अश्या प्रमुख रस्त्याबाबत पण चर्चा केली व तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले. पालघर शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग पालघरचे उपअभियंता एम.पी.किणी, शाखाभियंता चौधरी, डहाणू विभाग शाखा अभियंता गायकवाड आदी उपस्थित होते.\nप्रतिनिधी - राजेंद्र पाटील\nAlso see : ६० कलाकार, तंत्रज्ञ, बॅक स्टेज आर्टिस्टना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप\nपालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले इस्कॉनचे टेंडर बंद करण्याची मागणी\nएकनाथ खडसे यांच्यासोबत लवकरच भाजपचा मोठा गट राष्ट्रवादीत प्रवेश करणार.\nएनयूजेच्या राष्ट्रीय अधिवेशनात पत्रकारांवर बनावट खटले दाखल...\nबिझनेस मॅन वर झालेल्या हल्ल्यात जुहू पोलिसांनी दोघांना...\nमराठी आंतरजाल उपक्रमातून भाषिक कौशल्य विकसीत होणार- शिक्षण...\nशहापूर उपजिल्हा शवविच्छेदक नेमण्याची मागणी\nसभापती कल्याण आबुज व युवा मल्हार सेनेचे विष्णू दादा देवकते...\nगंदगी मुक्त भारत अभियानास खडवली बेहेरे ग्रामपंचायतीमध्ये...\nपालघर आणि वाडा तालुक्यांमध्ये सुरू असलेले इस्कॉनचे टेंडर...\nशेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावणाऱ्या बिल्डरचा...\nकाळू धरण होऊ देणार नाही -आमदार किसन कथोरे \nसफाळे येथे जाणारा पर्यायी रस्ता तातडीने दुरुस्त करवा -आ.श्रीनिवास...\nराज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या...\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nमीरा रोडमधी दुहेरी हत्याकांडाचा लागला छडा\nमीरा रोडमधी दुहेरी हत्याकांडाचा लागला छडा\nरोह्यातील कंपनीवर भाजपची धडक | BJP at company in Roha |...\nरोहा (Roha), दि. १९ ऑगस्ट : रोहा MIDC मधील कुठलीही कंपनी आम्हाला बंद करायची नाही,...\nकोरोना महामारी अजून गंभीर रूप धारण करेल असा जागतिक आरोग्य...\nकोरोनाच्या वाढत्या अद्यापही नियंत्रणात आल���ली नसताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख...\nगोपाळ काळा निमित्ताने अचानक मित्र मंडळाने केले धान्य वाटप ...\nसफाळे बाजारपेठ धुमधडाक्यात साजरा होणारा गोपाळकाला उत्सव कोरोना विषाणू प्रादुर्भाव...\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली नवी मुंबईतील कोविड हेल्थ...\nठाण्याचे पालकमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब नवी मुबंई दौऱ्या दरम्यान नवी मुंबई...\nकल्याण डोंबिवलीत ३०७ नवे रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू\n४१,७७३ एकूण रुग्ण तर ८१६ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३९८ रुग्णांना डिस्चार्ज\nपुण्यात दिवसभरात 750 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी ( Maharashtra...\nमाजी लोकसभा अध्यक्ष (Former Lok Sabha Speaker) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री...\nपिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स | PCMC corona updates\nPCMC मध्ये आज ९२२ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nलाॅकडाऊनच्या कालावधीत समाज मंदिरात शिक्षणाचे धडे | Lessons...\nसामाजिक उपक्रम राबवत राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा\nकल्याण डोंबिवली कोरोना अपडेट्स | Kalyan Dombivali Corona...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=ConvertWebPagePDF", "date_download": "2020-10-20T12:29:42Z", "digest": "sha1:ALQF4OUNSLB2GI3OOL5CAR53IBOZMXXP", "length": 8438, "nlines": 166, "source_domain": "mr.grabz.it", "title": "वेबपृष्ठे कशी रूपांतरित करावी into पीडीएफ कागदपत्रे?", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nवेबपृष्ठे कशी रूपांतरित करावी into पीडीएफ कागदपत्रे\nवेब पृष्ठास पीडीएफमध्ये रूपांतरित करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आमचा वापर ऑनलाईन स्क्रीनशॉट साधन फक्त पीडीएफ स्वरूप निवडा, आपण कॅप्चर करू इच्छित असलेली URL प्रविष्ट करा आणि ती उर्वरित होईल, नंतर आपण ते घ्यावे आणि पीडीएफ पाहिजे तेव्हा प्रविष्ट करा आणि तेच आहे.\nदुसरा पर्याय वापरणे आहे GrabzIt चे API हे आपणास प्रोग्रामद्वारे वेब पृष्ठे पीडीएफ दस्तऐवजात रूपांतरित करण्यास आणि परवानगी देते intव्युत्पन्न पीडीएफ दस्तऐवज उदाहरणार्थ intओ आपले अनुप्रयोग\nअधिक तपशीलवार माहिती शोधण्यासाठी आणि उदाहरणे पहाण्यासाठी रूपांतरित करण्याचा हा लेख पहा पीडीएफ वर वेबपृष्ठे कागदपत्रे.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://kedusworld.blogspot.com/2009/04/blog-post.html", "date_download": "2020-10-20T10:53:56Z", "digest": "sha1:UDOJEKS3DO7IUZQ3DUXORQ3LRMYTDUOP", "length": 12704, "nlines": 99, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: जेनी", "raw_content": "\nआज बरेच दिवस झले, जेनीशी chatting झाल नाहि, किंवा ती साधी ऑनलाईन पण आली नाहि. काय झाल असेन तिच कोणास ठाऊक. रोज रात्री जेवण झाल की मी ह्या इंटरनेटरुपी मायाजालात स्वताला झोकुन देतो. लॅपटॉप ऑन करायचा, नेटला कनेक्ट करुन पहिल काम काय करायच तर याहू मेसेंजरवर लॉगीन व्हायच. मग बघायच कॊण कोण ऑनलाईन आहेत. थोड्याच वेळात माझ chatting सुरु होतं ते अगदि मध्यरात्रीपर्यंत चालु असतं. माझे भरपूर ऑनलाईन फ्रेंड्स आहेत, पण त्यातली माझी सगळ्यात जिव्हाळ्यची मैत्रीण म्हणजे जेनी... hmmm....\nमी म्हणु शकतो की जेनी माझी best friend आहे. कधी कधी विचार येतो, जेनी खरच माझी best friend आहे, का ती मला त्याच्याहि पेक्षा अधिक काहि आहे माहित नाहि, पण हे मात्र नक्कि की तिच्याशी chatting केल्याशिवाय मला चैन पडत नसे. ह्यालाच प्रेम म्हणतात का माहित नाहि, पण हे मात्र नक्कि की तिच्याशी chatting केल्याशिवाय मला चैन पडत नसे. ह्यालाच प्रेम म्हणतात का काय माहित नेहमी मी याहूवर लॉगीन केल्या केल्या \"hi\" असा तिचा मेसेज आला कि माझी कळि खुललीच म्हणुन समजा. आणि मग आमच्या गप्पाना ऊधाण यायच. आमच्या गप्पा तोपर्यंत चालु असायच्या जोपर्यंत जेनी मला \"Good Night\" म्हणत नसे. खूप मजा यायची तिच्याशी chatting करताना. कधी कधी एखाद्या विषयावर आमची बरीच मोठी मोठी डिस्कशन्स व्हायची, तर कधी कधी \"so what's up\" वरच आमची गाडि फिरत रहायची. कधीतरी असहि झाल की आम्हि फक्त एक्मेकांना \"hi\" केलं आणि मग काहि बोललोच नाहि. पण तरीहि ती ऑनलाईन आहे ह्या ज��णीवेनेच खूप छान वाटत असे. मला खूप गम्मत वाटायची, ज्या व्यक्तिला आपण कधीहि पाहिल नाहि, ज्याचा साधा आवाज सुध्दा कधी ऐकला नाहि त्याच्याविषयी एवढी जवळिक का वाटावी आम्हि नुसतं chatting करुन एक्मेकांना एवढं चांगलं ओळखायचो कि टाईप केलेल्या वाक्यांवरुन समोरच्याचा मुड कसा आहे ते कळायच. माझी प्रत्येक पर्सनल गोष्ट जेनीला माहित असे (आणि तिची मला असं मला वाटे). एकदा तिन मला विचारल तुला कोणी girlfriend आहे का आम्हि नुसतं chatting करुन एक्मेकांना एवढं चांगलं ओळखायचो कि टाईप केलेल्या वाक्यांवरुन समोरच्याचा मुड कसा आहे ते कळायच. माझी प्रत्येक पर्सनल गोष्ट जेनीला माहित असे (आणि तिची मला असं मला वाटे). एकदा तिन मला विचारल तुला कोणी girlfriend आहे का मी म्हटल हो आहे ना तू. तर तिम फक्त एक स्माईली पाठवली. तिन माझ ऊत्तर मजेत घेतल पण मी मात्र सिरीयस होतो.\nमाझी आणि जेनीची ओळख म्हणजे निव्वळ योगायोग, एकदा असच लेट्नाईट chatting करताना मला कोण्या \"Jeni Christopher\" च ऍड ऍज ए फ्रेंड इन्हाईट आल. थोडा विचार केला कोण हि असेन कोणी तरी, कदाचीत एखाद्या मित्रानी दिलेली रेफ़ेरेन्स असेल. तसपण मी माझ्या मित्रपरीवारात chatting करता बदनाम आहेच. मी invitation accept केल आणि समोरर्न \"Hi Kuma, after so long....\" असा मेसेज pop up झाला. बहुतेक माझ्या \"kuma123\" ह्या युजर नेममुळे हा गोंधळ झाला असेन हिचा. ईंटरनेट विश्वात अशा गोष्टी बर्याचदा घडतात. मला जरा मजाच वाटली, कोण हि पोरगी ना ओळख ना पाळख आणि डायरेक्ट सुरु. मग मी पण मोठ्या दिमाखात टाईप करायला लागलो.\nमग थोडा वेळ काहिच बोलण झाल नाहि पण मला रहावत नव्हत मी परत टाईप केल.\nआता माझं थोड धाडस वाढल, मी तिला विचारल\n (मला जाणवत होत, हे जरा अतिच होतय.. दोन शब्द नाहि बोललो तर लगेच फ़्रेंडशीप करता विचारायच.)\nतर तिचा रीप्लाय आला.\nआणि मग अशा रोज गप्पा चालु झाल्या. जेनीच्या म्हणण्याप्रमाणे ती कॅनडाला राहते आणि तिच वय १८ वर्ष आहे. ती सध्या शिकत आहे आणि ती माझ्याशी तिच्या लायब्ररीतुन chatting करते. पुढे पुढे तर अस व्हायच कि कधी ऑनलाईन होतो आणि कधी जेनीशी गप्पा मारतो. मी एकदा तिला माझा फोटो पाठवला होता आणि तिला तिचा फोटो मागीतला होता पण तिने तो वाठवायच टाळलं. मी पण जास्त आग्रह नाहि धरला. पण माझा फोटो पाहुन ती माझी खुप तारीफ करत होती. मी पण जाम खुष होतो, अस वाटत होत साला सगळ्या मित्रांना सांगु की एक फिरंग माझी तारीफ कशी करते ते. जेनी खुप समजुतदार होती. ती माझी प्रत्येक गोष्ट अगदि शांतपणे ऐकुन घ्यायची आणि तितक्याच शांतपणे आपल म्हणण पण मला पटवुन द्यायची. माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमच सोल्युशन तिच्याकडे असे.\nअशी हि जेनी हल्ली ऑनलाईन दिसत नाहि. साधारण पंधरा दिवसापूर्वी आम्हि शेवटचं chatting केलं होत. त्यादिवशी ती खूप डिप्रेस वाटत होती, मला अचानक म्हणाली कि तिला आता ह्यापूढे ऑनलाईन यायला जमणार नाहि. ती आजच हॉस्पिटलमध्ये admit होणार आहे, तिला एड्स आहे आणि तो आता शेवटच्या स्टेजला पोचला आहे. वाचुन माझे डोळे एक्दम भरुन आले. जाताना ती फक्त एवढच म्हंटली \"Good bye and tc\" आणि क्षणार्धात ऑफ़लाईन झाली. मी नुसताच त्या चॅटविंडोकडे पहात राहिलो, माझ्या डोळ्यातुन घळाघळा पाणी येत होत. आणि त्यानंतर मात्र जेनी कधीच ऑनलाईन आली नाहि.\nat गुरुवार, एप्रिल ०२, २००९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nPrashant ४ जानेवारी, २०१० रोजी ९:३४ म.पू.\nBhagyashree २१ मे, २०१० रोजी ५:१५ म.उ.\nअनामित १७ जून, २०१० रोजी ३:३१ म.उ.\nMeenal Gadre. २६ ऑगस्ट, २०१० रोजी २:२९ म.पू.\nपुन्हा पुन्हा वाचाविशी वाटली गोष्ट\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/maharashtra-postal-circle-recruitment-2020-notification-online-application-link-postman-mail-guard-multi-tasking-staff/221456/", "date_download": "2020-10-20T12:27:17Z", "digest": "sha1:7K2MMG6OUGWAVUXW2HFR2SVOY27HMRSF", "length": 10326, "nlines": 130, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Maharashtra postal circle recruitment 2020 notification online application link Postman mail guard multi tasking staff", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Jobs: दहावी, बारावी पास असलेल्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी; पगार १८ ते ६१...\nJobs: दहावी, बारावी पास असलेल्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी; पगार १८ ते ६१ हजार\nमहाराष्ट्र पोस्ट सर्कलमध्ये मोठी भरती\nआजपासून (५ ऑक्टोबर) भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये मोठी भरती सुरु होत आहे. यात पोस्टमन, मल्टी टास्किंग स���टाफ आणि मेल गार्ड या पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. या बातमीद्वारे आम्ही आपल्याला या पदांसाठी कसा अर्ज करायचा याची माहिती देणार आहोत. तसेच वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रतेसहीत इतर निकष काय आहेत त्याचीही माहिती खाली सविस्तर देण्यात आली आहे. भारतीय पोस्ट विभागाने देशातील विविध सर्कलसाठी कामगार भरती सुरु केली आहे. यापैकी महाराष्ट्र सर्कलसाठी इच्छूक उमेदवार दि. ५ ऑक्टोबर पासून ते ३ नोव्हेंबर पर्यंत आपले अर्ज पाठवू शकतात. पदांची संख्या खालीलप्रमाणे –\nपद आणि त्यांची संख्या\nमेल गार्ड – १५\nमल्टी टास्किंग स्टाफ – ३२\nमल्टी टास्किंग स्टाफ (सबऑर्डिनेट) – २९५\nएकूण पदे – १,३७१\nकोण अर्ज करु शकतं\nपोस्टमन आणि मेल गार्ड या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षांपर्यंतची आहे. तर मल्टि टास्किंग स्टाफच्या रिक्त पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्ष आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग, माजी सैनिक आणि अपंग उमेदवारासांठी वयोमर्यादेत नियमाप्रमाणे सुट देण्यात आली आहे.\nशिक्षणाचे निकष काय आहेत\nपोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पण महाराष्ट्रासाठी १० उत्तीर्ण असाल तरी चालेल. ही भरती महाराष्ट्र आणि गोवासाठी असल्यामुळे मराठी आणि कोकणी भाषा येणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असून तिसऱ्या पेपरमध्ये डेटा एंट्रीची टेस्ट घेतली जाणार आहे.\nमल्टी टास्किंग स्टाफसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या पदासाठी देखील संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.\nपोस्टमन पदांसाठी दुचाकीचे लायसन्स असणे आवश्यक आहे. लायसन्स नसल्यास नियुक्तीनंतर दोन वर्षांच्या मुदतीत लायसन्स मिळवण्याची अट ठेवण्यात आली आहे.\nया पदांसाठी तुम्ही खालील लिंकवर जाऊन New User चे अकाऊंट बनवून अर्ज करु शकता. प्रत्येक पदासाठी १०० रुपये ऑनलाईन अर्जाचे शुल्क असेल तर परिक्षा शुल्क ४०० रुपये आहे. एकूण ५०० रुपये एका पदासाठी भरावे लागणार आहे. आरक्षण लागू असणाऱ्या प्रवर्गांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आलेले आहे.\nअर्ज करण्यासाठी लिंक –\nपोस्टमन आणि मेल गार्ड – २१,७०० ते ६९,१००\nमल्टी टास्किंग स्टाफ – १८,००० ते ५६,९००\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nराजस्थान रॉयल्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू\nकर्करुग्णांना संत गाडगेबाबा धर्मशाळेचा आधार\nऑक्टोबर हा ‘स्तन कर्करोग’ जनजागृतीचा महिना\nPhoto: सत्तेत नाही, तरीही जनतेचा राज ठाकरेंवर विश्वास\nPhoto : अमृता फडणवीस याचं नवं फोटोशूट\nसावळ्या रंगावरुन ट्रोल झाल्यानंतर सुहान खान पुन्हा आली चर्चेत\nPhoto : हाथरस प्रकरणी चैत्यभूमीत निदर्शने\nबबड्याच्या आईची कोरोनावर मात; बबड्या खुश\nPhoto: पहिल्या महायुद्धानंतर आला होता कोरोनासारखा जीवघेणा व्हायरस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/screenshot-tool/use-cases/competition-tracking.aspx", "date_download": "2020-10-20T12:27:47Z", "digest": "sha1:WKEG2PLVHWEWXS7UBHZ3F2RI4HNTNMN3", "length": 11484, "nlines": 175, "source_domain": "mr.grabz.it", "title": "स्पर्धा ट्रॅकिंगसाठी ग्रॅबझिटचे स्क्रीनशॉट टूल वापरा", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nस्पर्धा ट्रॅकिंगसाठी ग्रॅबझिटचे स्क्रीनशॉट टूल वापरा\nवापर GrabzIt चे स्क्रीनशॉट साधन आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे स्वयंचलितपणे परीक्षण करण्यासाठी आणि आपल्या स्पर्धात्मक धार ठेवण्यासाठी.\nउत्पादनांच्या किंमतींचा मागोवा घेत आहे\nआपला व्यवसाय सतत स्पर्धेत आहे. आपले प्रतिस्पर्धी बदलत असलेल्या कोणत्याही किंमतीवर लक्ष ठेवा आणि त्यानुसार प्रतिक्रिया द्या. ग्रॅबझिटच्या स्क्रीनशॉट टूलद्वारे प्रदान केलेल्या स्वयंचलित स्क्रीनशॉट वैशिष्ट्यासह.\nनवीनतम सूट देऊन अद्ययावत रहा\nऑफर आणि सवलत द्रुतपणे बदलणार्‍या बाजारासाठी करते. जेव्हा आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा विचार केला जाईल, तेव्हा आपण कोणत्याही संधी घेऊ इच्छित नाही. आपल्या प्रतिस्पर्धी प्रत्येक ऑफर रेकॉर्ड करा आणि आपल्या स्वतःच्या चांगल्या ऑफरवर प्रतिक्रिया द्या. या ऑफर सोशल मीडिया, ब्लॉग्जवर किंवा त्यांच्या तृतीय पक्षाच्या प्रोफाइल पृष्ठांवर कुठे आहेत याचा फरक पडत नाही, ग्रॅबझिट स्क्रीनशॉट टूल जवळजवळ प्रत्येक गोष्ट ट्रॅक करणे शक्य करते.\nनवीन उत्पादनांच्या लॉन्चबद्दल जाणून घ्या\nआपले प्रतिस्पर्धी काय करीत आहेत याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटते नवीन उत्पादन लॉन्च आणि वैशिष्ट्यांविषयी सर्वप्रथम जाणून घ्या.\nवेबसाइट डिझाइन बदलांचे नियमित निरीक्षण\nप्रतिस्पर्ध्याच्या वेबसाइटवरील किरकोळ बदलदेखील रूपांतरणांमध्ये मोठी भूमिका बजावू शकतो. म्हणून काय बदलले आहे यावर लक्ष ठेवणे आणि आवश्यक असल्यास आपल्या स्वतःच्या सुधारणांसह प्रतिसाद देणे ही चांगली कल्पना आहे.\nआपल्या प्रतिस्पर्धींच्या पुनरावलोकनांचा मागोवा ठेवा\nआपल्या प्रतिस्पर्धकाची उत्पादने किंवा सेवांबद्दल समस्या ओळखून आपण संभाव्य नवीन वैशिष्ट्ये, उत्पादने किंवा आपल्या स्वत: च्या व्यवसायासाठी इतर संधी ओळखू शकता.\nआपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अटी व शर्तींचे परीक्षण करा\nनियम व शर्ती व्यवसाय कसा चालवतात हे परिभाषित करतात कारण या अटी आणि शर्तींमधील बदल ओळखल्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या व्यवसायाच्या दिशेने भविष्यात होणा changes्या बदलांचा संकेत मिळेल.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/838486", "date_download": "2020-10-20T13:08:09Z", "digest": "sha1:S5A47JPZEFDPK7THAFOZAGYMDOW2QWII", "length": 2802, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"खाकाशिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"खाकाशिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:५१, २५ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: su:Khakassia\n२०:४१, २२ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: la:Chakassia)\n१५:५१, २५ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: su:Khakassia)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-six-year-boy-corona-outperform-301600", "date_download": "2020-10-20T12:41:25Z", "digest": "sha1:7ULMAXNEJ27VSKBPJW6JIXK3XOEZU6TL", "length": 14389, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "चिमुरड्याने केली कोरोनावर मात - marathi news jalgaon six year boy corona Outperform | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nचिमुरड्याने केली कोरोनावर मात\nचार जणांचा संपर्कात आल्याने तपासणी अहवाल कोरोना पाँझीटिव्ह आला होता. त्यावर येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्याने कोरोनावर मात केली असून, त्यास आज डिस्चार्ज देण्यात आला. प्रशासनाने टाळ्या वाजवून त्यास डिस्चार्ज दिला.\nपारोळा : वेल्हाणे (ता. पारोळा) येथील एका सहा वर्षाच्या चिमुरड्यास कोरोनाची लागण झाली होती. मुंबई येथुन कुटुंबासोबत पिकअपने घराकडे येताना नंदुरबार येथील चार जणांचा संपर्कात आल्याने तपासणी अहवाल कोरोना पाँझीटिव्ह आला होता. त्यावर येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्याने कोरोनावर मात केली असून, त्यास आज डिस्चार्ज देण्यात आला. प्रशासनाने टाळ्या वाजवून त्यास डिस्चार्ज दिला.\nप्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रांजली पाटील, डॉ. योगेश साळुंखे, डॉ. गिरीश जोशी, डॉ. चेतन महाजन, डॉ. निखिल बोरा, शहर तलाठी निशिकांत पाटील, म्हसवे तलाठी गौरव लांजेवार, डॉ. कुणाल पाटील, नर्स आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाने कोरोनामुक्त रुग्णांचे टाळ्यावाजुन व फुलांच्या वर्षावाने त्यास डिस्चार्ज दिला. यावेळी उपस्थित व त्याच्या पालकांना आनंदाश्रू अनावर झाले होते. स्वागत केले.\nतालुक्यात गेल्या दोन महीन्यापासुन कोरोना शिरकाव नव्हता.परंतु ता,23 रोजी डी डी नगर येथे पहीला कोरोना रुग्ण आढळला.यामुळे प्रशासन कामाला लागले.एक रुग्णाबरोबर आता तालुक्याची रुग्णांची बाधीत संख्खा सहावर पोहचली होती.परंतु डाँक्टरांच्या रात्रंदिवस मेहनतीने व प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे आज दुसरा रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने सर्वांनी आनंदाने त्याचे स्वागत केले.यावेळी कोरोनामुक्त रुग्णास काहीही एक लक्षणे दिसत नसल्यामुळे आज त्यास डिस्चार्ज देण्यात आला. दुसऱ्या एका रूग्णासही डिस्जार्च देण्यात आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर; बांधकाम धोरणाविषयी व्यक्त होतेय नाराजी\nपंढरपूर (सोलापूर) : बांधकाम नियमावलीच्या मंजुरीच्या विलंबाने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर पडत आहे. या संदर्भातील शासनाच्या उदासीनतेमुळे...\nमहापुराच्या तडाख्यात बार्शी तालुक्‍यातील पुलांची दुरव���्था; नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू\nमळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात परतीच्या पावसाने धूमशान घातल्याने हिंगणी प्रकल्प, ढाळे पिंपळगाव प्रकल्प, जवळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने...\nपरभणीच्या मेडीकल कॉलेजसाठी सरकार सकारात्मक... परंतू होत का नाही \nपरभणी ः परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी परभणीत सांगितले. राज्य...\nकाळू धरण भरल्याने दोन वर्षांची चिंता मिटली\nपारनेर ः तालुक्यातील ढवळपुरी परीसराला वरदान ठरलेला काळू नदीवरील काळू प्रकल्प यंदा तुडुंब भरला आहे. या प्राकल्पामुळे ढवळपुरी परीसर सुजलाम...\n'महाराष्ट्रात तीन सावत्र भावांचे सरकार'\nकोल्हापूर : राज्यात वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, यासाठी सरकारने तात्काळ पॅकेज जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. पण, सरकार हे तीन...\nबॉयोमिक्सच्या विक्रीतून परभणी कृषी विद्यापीठाने रचला इतिहास\nपरभणीः यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाउन असुनही एप्रिलपासून आजपर्यंत विद्यापीठ निर्मित बॉयोमिक्‍स मिश्रणाची १७० मेट्रिक टन अशी विक्रमी विक्री...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/coronavirus-infected-covid-ghati-administration-insesitive-310592", "date_download": "2020-10-20T12:47:42Z", "digest": "sha1:FLI3E5NECN6GWYE7YSNUWI4W3K4ADPMO", "length": 20065, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "CoronaVirus :योद्धेच कोरोनाच्या विळख्यात - CoronaVirus Infected Covid, Ghati Administration Insesitive | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nCoronaVirus :योद्धेच कोरोनाच्या विळख्यात\nप्रशासन असंवेदनशील, घाटी रुग्णालयाची बेफिकीर यंत्रणा\nऔरंगाबाद ः कोरोनाचे संकट गडद होत असताना घाटी रुग्णालयाची यंत्रणा मात्र बेफिकीर आहे. कोरोनाने घाटी रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आहे. रविवारी (ता. २०) दुसऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबत��त प्रशासन मात्र बेफिकीर आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरविण्यापासून ते ड्युटी लावण्यापर्यंतचा असंवेदनशील कारभार संताप निर्माण करणारा आहे.\nकोरोनाच्या लढाईमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याची गरज असताना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयात असंवेदनशील कारभार पाठ सोडण्यास तयार नाही. त्यामुळे कर्मचारी काम करताना अक्षरशः धास्तावून गेले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, कर्मचारी, रुग्णवाहिकाचालक, स्वच्छता कर्मचारी अशा सर्वांचेच महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे; मात्र घाटी प्रशासनाला काहीही देणेघेणे नसल्याचा असंवेदनशील कारभार समोर आला आहे. दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. अद्यापही सर्व कर्मचाऱ्यांचे ५० लाखांचे विमा फॉर्म भरून घेतलेले नाहीत किंवा आस्थेवाईक चौकशीही केली नाही, हे असंवेदनशीलतेचेच लक्षण आहे. साफसफाई, स्वच्छतेचा अभाव आहे, तोकड्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आलेला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना गेल्या महिनाभरापासून सुटी मिळालेली नाही. सततच्या ड्युटीमुळे कर्मचारी तणावात आहेत. दुसरीकडे मर्जी सांभाळणारे अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने काम न करता घाटी परिसरात भटकंती करीत आहेत.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nकोविड, नॉन कोविड एकत्रच\nकोरोनाच्या रुग्णांना विलगीकरण किंवा अन्य व्यक्तीच्या संपर्कात न येणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे; मात्र घाटी प्रशासनाला काहीही देणे-घेणे नाही. सर्वच पेशंट अपघात विभागात येतात. तेथून कोरोना संशयिताला कोविड तपासणीसाठी पाठविले जाते. तोपर्यंत हा संशयित रुग्ण अपघात विभागात अनेकांच्या संपर्कात आलेला असतो. या बेफिकीरपणामुळेच कर्मचाऱ्यांसह अन्य रुग्णांची कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढलेली असते. हा प्रकार कर्मचाऱ्यांवर बेतू शकतो, याबद्दल प्रशासनाला काहीही देणे-घेणे नाही. मुळात ओपीडी प्रवेशद्वारावरच कोविड, नॉन कोविड तपासणी करून कोविड रुग्णाला कोविड वॉर्डात पाठविण्याचे साधे गणित प्रशासनाला का कळाले नाही, असा प्रश्न आहे.\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nकोरोना संकटाच्या परिस्थितीमध्ये साफसफाईचे काम फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच सफाई कर्मचाऱ्यांचे स्थान महत्त्वाचे आहे; मात्र घाटी प्रशासन कंत्राटी सफाई कामगारांचे महत्त्वच लक्षात घेण्यास तयार नाही. उलट कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण करीत असल्याचा आरोप करून आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी, अधिष्ठाता व संबंधिताकडे तक्रारी करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना माणुसकीने वागवावे, अशी मागणी केलेली आहे. अत्यंत तोकड्या वेतनात या कर्मचाऱ्यांना राबवून घेण्यात येत आहे. कोरोना गाइडलाइनप्रमाणे सात दिवस सुटी, सात दिवस क्वारंटाइन पद्धतीने काम देण्याऐवजी राबवून घेतले जात असल्याच्या तक्रारी कामगार करीत आहेत.\nकोरोनाच्या अनुषंगाने घाटी रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी हा हायरिस्क झोनमध्ये आहे. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज, गरजेनुसार फेस शिल्ड, पीपीई किट उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; मात्र यातही चालबाजी केली जात असल्याची कर्मचाऱ्यांची ओरड आहे. कंत्राटी कर्मचारी तर विनामास्क आणि हँडग्लोव्हजशिवाय काम करीत असताना सर्रास दिसत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना मास्क आणि हँडग्लोव्हज दिले जात नाही. ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मेहेरबानीवर मिळाला तर मास्क, हँडग्लोव्हज मिळतो, अन्यथा तसेच रुमाल बांधून काम करावे लागते.\nमहाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा\nकोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराच्या बाबतीत वारंवार बदलत्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण गरजेचे आहे. कुठल्या कर्मचाऱ्याने कशा पद्धतीने काम करावे, काय काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण देण्याऐवजी निव्वळ फार्स करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे काम कसे करावे, हे न समजल्यानेच दुर्दैवाने दोन बळी गेले आहेत.\nअपघात विभागासमोर कायम वाहतुकीची कोंडी असते. विशेष म्हणजे यासाठी नियुक्त केलेले सुरक्षारक्षक त्याकडे लक्ष देत नाहीत. अत्यवस्थ रुग्णाचे प्राण वाचावेत यासाठी रुग्णवाहिकाचालक रस्त्यावर धोके पत्करत एक-एक मिनिट वाचवत घाटी रुग्णालयापर्यंत येतो, त्यावेळी अपघात विभागासमोरची गर्दी, खड्डे, वाळू, खडी रेती हे अडथळे पार करीत मोठा वेळ घालवत रुग्णवाहिका थांबविण्यास जागा मिळते. त्यानंतर स्ट्रेचर जागेवर नाही म्हणून पुन्हा ताटकळत उभे राहावे लागते. यामध्ये दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत वेळ जातो, ही वस्तुस्थिती आहे.\nघाटी रुग्णालयात थेट कोविडशी संबंधित रुग्णांच्या संपर्कात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरविली जात आहेत. ‘घाटी’तील पूर्वी मृत्यू झालेला कर्मचारी कामावर नव्हता. त्यामुळे कोरोनाने एकाच कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा पुरविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.\n- सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक\nघाटी रुग्णालयातील कर्तव्यावर असताना कंत्राटी कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा होणे किंवा मृत्यू होणे याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; मात्र प्रशासन झोपेचे सोंग घेतल्याप्रमाणे वागत आहे.\nॲड. अभय टाकसाळ, सचिव, आयटक संलग्न, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/over-14000-victims-overcome-corona-four-people-died-130-positive-districts-saturday", "date_download": "2020-10-20T12:17:56Z", "digest": "sha1:B7IOA757XXFCLTOF737PGKHSKJMYRLSW", "length": 17215, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "१४ हजारापेक्षा अधिक बाधितांची कोरोनावर मात, शनिवारी १३० जण पॉझिटिव्ह; जिल्हाभरात चौघांचा मृत्यू - Over 14,000 victims overcome corona Four people died in 130 positive districts on Saturday NandedNews | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n१४ हजारापेक्षा अधिक बाधितांची कोरोनावर मात, शनिवारी १३० जण पॉझिटिव्ह; जिल्हाभरात चौघांचा मृत्यू\nशनिवारी (ता.दहा) एक हजार ३४२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार १६६ निगेटिव्ह, १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.\nनांदेड - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (ता.दहा) प्राप्त झाले���्या अहवालात २८३ कोरोना बाधितांनी आजारावर मात केली, १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याच बरोबर चार रुग्णांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १४ हजार १९२ बाधितांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केली आहे.\nशुक्रवारी (ता.नऊ) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शनिवारी (ता.दहा) एक हजार ३४२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार १६६ निगेटिव्ह, १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात - ५८, नांदेड ग्रामीण-सहा, भोकर-सहा, किनवट- एक, नायगाव- पाच, कंधार- पाच, लोहा- सहा, माहूर- चार, उमरी- एक, अर्धापूर- एक, मुखेड-१९, धर्माबाद- एक, मुदखेड- चार, देगलूर- दोन, बिलोली- तीन, हिंगोली- सहा, परभणी- दोन असे १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७ हजार ३०० इतकी झाली आहे.\nहेही वाचा- कोरोना ‘खाटां’ची खरी खोटी, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील ४० खाटांचे गणित जुळेना ​\nविष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णापैकी शनिवारी (ता.दहा) बाबानगर नांदेड महिला (वय ३८), वाजेगाव नांदेड पुरुष (वय ४५), शिवाजी चौक माहूर महिला (वय ७५) व बहाद्दरपुरा कंधार पुरुष (वय ७०) अशा दोन पुरुष व दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ४५२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.\nहेही वाचले पाहिजे- नांदेड : जिल्ह्यात बिबट्याचा संचार, हल्ल्यात वासरु ठार, शेतकरी भयभीत ​\n६११ अहवालांची चाचणी सुरू\nदहादिवसाच्या उपचारानंतर विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - नऊ, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय- पाच, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम आयसोलेशन मधील १८८, बिलोली- एक, उमरी- दहा, हदगाव- पाच, कंधार- दोन, देगलूर- नऊ, मुखेड- नऊ, धर्माबाद- तीन, नायगाव- चार, किनवट- पाच, लोहा- तीन, मुदखेड- पाच, अर्धापूर - चार आणि खासगी रुग्णालयातील २१ अशा २८३ रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १४ हजार १९२ रुग्णांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केली आहे. सध्या जिल्हाभरातील शासकीय व खासगी रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये दोन हजार ५५१ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४६ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत प्रयोग शाळेत ६११ अहवा���ांची चाचणी सुरू होती.\nनांदेड कोरोना मीटर ः\nएकूण कोरोनाबाधित रुग्ण- १७ हजार ३००\nएकूण कोरोनामुक्त- १४ हजार १९२\nउपचार सुरू- दोन हजार ५५१\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड वाघाळा महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी\nनांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या व इतर मागण्यांचे निवेदन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने...\n जुनी गाडी घ्यायची, तर अशी घ्या काळजी\nनांदेड : गेल्या काही वर्षात शहरामध्ये जुन्या गाड्यांची विक्री करणाऱ्या आॅटोडिल व्यवसायाचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आजघडीला जुन्या...\nहिंगोली : ग्रामीण भागातील बससेवा बंदच, प्रवाशांना करावा लागतो खासगी वाहनाने प्रवास\nकळमनुरी (जि.हिंगोली) : कळमनुरी आगाराच्या ग्रामीण भागातील बस फेऱ्या मागील सहा महिन्यापासून बंद आहेत. याचा फटका आगाराच्या उत्पन्नावर पडत...\nनांदेड - कोरोनाचे सावट , विद्यार्थ्यांची वर्दळ थांबणार दोन हजार विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्याची आशा\nनांदेड - मुंबई - पुण्यानंतर नांदेड शहर राज्यातील वैद्यकीय शिक्षणासाठीचे प्रथम पसंतीचे शहर म्हणून उदयास आले आहे. राजस्थानातील कोटा शहरावरही मात करत...\nकोरोना काळात हत्तीरोग विभाग बिनधास्त\nभोकर, (जि. नांदेड) ः शहर आणि तालुक्यात हत्तीरोग विभाग प्रभावीपणे काम करित नसल्याने डासांपासून होणारे विविध आजार बळावत आहेत. कोविडच्या कामात...\nनांदेडला मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष\nनांदेड - नांदेड शहर आणि परिसरात मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष करून आठवडी बाजार, बसस्थानक तसेच...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/dr-atul-wadgaonkar-information-about-patients-released-corona-nashik", "date_download": "2020-10-20T11:48:19Z", "digest": "sha1:GINYDAUNVDDSO5MVNVIGV5UQNLTS5DLM", "length": 22782, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"ॲडमिट नको, होम क्वारंटाइन व्हा!\" नाशिकमध्ये दीड हजार रुग्ण कोरोनामुक्त होण्याबाबत डॉ. अतुल वडगावकरांची माहिती - Dr Atul Wadgaonkar information about patients released from corona nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n\"ॲडमिट नको, होम क्वारंटाइन व्हा\" नाशिकमध्ये दीड हजार रुग्ण कोरोनामुक्त होण्याबाबत डॉ. अतुल वडगावकरांची माहिती\nरुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, की दोन गोष्टी होतात, आता काय होणार ही भीती अन्‌ रुग्णालयात दाखल करण्याची धावपळ. शहरात एक डॉक्‍टर असेही आढळले, की ते रुग्णातील भीती संपवतात, अनावश्‍यक ॲडमिशन टाळतात. नियमित उपचाराने ‘कोरोना’ला पळवून लावतात. यातून दोन महिन्यांत दीड हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, हे आहेत डॉ. अतुल वडगावकर. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी शहर भीतीमुक्त करण्याचा हा प्रयोग पाहिला. त्याविषयी...\nनाशिक : कोरोनाला पराभूत करायचे, तर आधी कोरोनाची भीती दूर करावी लागेल. उपचार आणि वैद्यकीय सल्ल्याचे शंभर टक्के अनुकरण केले तर त्यावर शंभर टक्के विजय मिळवता येतो. त्यासाठी महागडे उपचार आणि रुग्णालयात ॲडमिट होऊन उपचार घेणे सक्तीचे नाही, हा संदेश शहरातील प्रत्येकापर्यंत जाण्याची गरज आहे. उपचाराची ही कार्यपद्धती अमलात आणून गेल्या दोन महिन्यांत डॉ. अतुल वडगावकर यांनी अत्यंत अल्प खर्चात दीड हजारांहून अधिक रुग्णांना बरे केले आहे. या यशकथेचे अनुकरण व प्रसार दोन्ही झाले तर कोरोनाचा पराभव अटळ आहे. तो दिवसदेखील फार दूर नाही.\nनाशिकमध्ये दीड हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त\nशहरातील विजय नर्सिंग होमचे संचालक डॉ. विजय वडगावकर यांच्या रुग्णालयात त्यांनी केलेल्या या शैलीच्या उपचाराने त्यांच्याविषयी सांगणारे अनेक रुग्ण आहेत. त्यांची मोठी गर्दी होऊ लागल्याने अन्‌ रुग्णालयातील अन्य रुग्णांना कोरोनाबाधितांचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रुग्णालयासमोरील पार्किंगच्या जागेत तपासणी सुरू केली आहे. त्यांचे सर्व सहकारी अगदी बिनदिक्कत रुग्णांमध्ये वावरतात, त्यांना भेटतात. त्यांची माहिती घेतात. कोरोना नेमका होतो कसा, त्यावर उपचार काय, कोरोनाला पराभूत कसे करायचे, याची माहिती देतात.\nडर के आगे जीत है...\nसकाळी दहाला त्यांची ही ओपन क्‍लिनिक सुरू होते. द��पारपर्यंत ते रुग्णांची तपासणी करून गरजेच्या चाचण्या करतात. त्यानंतर औषधोपचार देऊन घरीच क्वारंटाइन व्हायला सांगतात. पुढील औषधोपचार, जीवनशैली, आहार यातूनच रुग्ण बरे होतात. १५ ऑगस्टनंतर त्यांना भेटायला व उपचारासाठी येणाऱ्या नियमित रुग्णांमध्ये कोरोनाची धास्ती असल्याचे त्यांना जाणवले. त्यातूनच त्यांनी कोरोना रुग्णांच्या मनातील भीती दूर करून उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण चालू देखील शकत नव्हते, ते त्यांच्या उपचारानंतर ठणठणीत झाले. कोरोनाला हरवल्याचा आत्मविश्‍वास त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसू लागला. अवघ्या काही दिवसांच्या उपचारानंतर असंख्य रुग्ण बरे झाले. त्यांनी या सर्व रुग्णांचे रेकॉर्ड व्यवस्थित जपून ठेवलेले आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू होऊन सहा महिने झालेत. समाज, प्रशासन, डॉक्‍टर आणि रुग्ण हे सर्व ‘कोरोना’ एवढेच कोरोनाच्या भीतीने ग्रस्त दिसतात. यावर डॉ. वडगावकर व त्यांचे सहकारी डॉ. कामिनी देवरे, डॉ. पूजा पाटील, मनीषा पळसेकर, मंगेश आरण यांनी लक्ष केंद्रित केले आहे.\n...असा ओळखा कोरोना संसर्ग \nकोरोनाची तीव्रता किती, यावर रुग्णाचे उपचार व तो बरे होण्याचा कालावधी निश्‍चित होतो. यामध्ये रुग्णाच्या फुफ्फुसाची ‘एचआरसीटी’ चाचणी केली जाते. त्यात फुप्फुस २५ भागात विभागून त्यातील किती भागाला ‘कोविड-१९’चा संसर्ग झाला, याचे १ ते २५ असे प्रमाण विचारात घेतले जाते. सामान्यतः सातपर्यंत संसर्ग असल्यास धोका अत्यंत कमी, हे प्रमाण ७ ते १४ असल्यास थोडा धोका आणि त्यापुढे धोकादायक स्थिती मानली जाते. फॅबीफ्ल्यू ४०० मिलिग्रॅम गोळी व अन्य औषधे कोरोनावर प्रभावी ठरत आहेत. काही केसेसमध्ये खासकरून ऑक्सिजनची पातळी ९० पेक्षा खाली गेल्यास रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपयोगी ठरते. मात्र ते देखील सरसकट गरजेचे नाही, असे कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nहेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन\nपूर्वी रुग्णांना दवाखान्यात खाटा मिळत नव्हत्या. त्यासाठी मोठी धावपळ करावी लागत होती. आता नागरिकांनाही कोरोनाविषयी वैद्यकीय माहिती, तीव्रता याची माहिती मिळत आहे. त्यातून कोरोनाची भीती कमी होऊ लागल्याने शहरातील कोरोनाचे केंद्र व अन्य दवाखा���्यांतील रिक्त खाटांचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. यामध्ये डॉ. वडगावकर व त्यांच्यासारख्या अन्य डॉक्‍टरांचे परिश्रम कारणीभूत ठरले आहेत.\nहेही वाचा > ...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा\nसध्या सतत कोरोना विषयीच सगळ्या चर्चा होतात. नियमित औषधोपचार व जीवनशैलीतील शिस्त पाळल्याने कोरोनातून सहज मुक्त होता येते. रुग्णालयात दाखल न होता घरी राहून केलेले उपचारदेखील प्रभावी ठरतात, हा विश्‍वास माझ्यात निर्माण झाला. -चंद्रकांत कटाळे, रुग्ण, नाशिक\nमी उपचारासाठी आलो तेव्हा बिकट स्थिती होती. मला उभेदेखील राहता येत नव्हते. मात्र मला रुग्णालयात ॲडमिट न करताच नियमित उपचारांनी मी आता जवळपास पूर्ण बरा झालो आहे. -दत्तात्रय उपासनी (वय ७१), रुग्ण, नाशिक\nकोरोनाच्या भीतीनेच मी प्रारंभी पुढे काय होईल, या चिंतेत होतो. मात्र येथील उपचार व रुग्णांशी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा व्यवहार यातून ती भीती नष्ट झाली. यामुळेच कोरोनाचा पराभव रसहज शक्‍य आहे, ही भावना वाढली.\n-उदय उपासनी, रुग्णाचे नातेवाईक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिवाळीत मुलांची भेट अधांतरी; ताबा न मिळण्याची अनेक पालकांना भीती\nपुणे :''दिवाळीच्या सुटीत माझी 12 वर्षांची मुलगी दरवर्षी किमान आठ दिवस माझ्याकडे रहायला येते. मी व माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना तिचा सहवास...\nसोलापूरच्या ग्रामीण भागात 93 नवे कोरोनाबाधित\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या पहिल्यांदाच शंभरीच्या खाली आली आहे. आज एकूण 93 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून...\n\"भाजपा नेत्यांनी पोकळ गप्पा मारण्यापेक्षा केंद्रातून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावा\"\nमुंबई, ता. 20: कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत...\nफोर व्हिलर जात नाही म्हटल्यावर मंत्री आमदारांच्या बाईकवरुन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर\nउस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत फिरत आहे...\nसरकार कोसळण्याच्या भीतीनेच कारखानदारांना दिली थकहमी प्रवीण दरेकर यांचा आरोप\nसोलापूर : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. मागील सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्याचा...\nपालिका रुग्णालयात रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅबच्या तुटवड्याची शक्यता\nमुंबई: कोरोना बाधित रुग्णांवर रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब इंजेक्शन उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे, बाजारात या इंजेक्शनची मागणी वाढत असून पालिकेकडे ही हा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/smart-city-project-bicycles-are-rusting-nashik-marathi-news-358444", "date_download": "2020-10-20T12:31:30Z", "digest": "sha1:VU5BU2RBLSZWXNDM2LORUTVGJEW4HDEK", "length": 16159, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "नाशिकमध्ये स्मार्टसिटी उपक्रमाची वाताहत; ५४१ शेअरिंग सायकली गंजत - Smart city project bicycles are rusting in Nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nनाशिकमध्ये स्मार्टसिटी उपक्रमाची वाताहत; ५४१ शेअरिंग सायकली गंजत\nहिरो सायकल्स व यूऑन टेक्‍नॉलॉजीतर्फे स्मार्टसिटी कंपनीने २०१८ मध्ये पब्लिक बायसिकल शेअरिंग उपक्रमाचे उद्‍घाटन केले. सुरवातीला दहा डॉक स्टेशनवर शंभर सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या.\nनाशिक : स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून कुठलेही ठोस काम झाले नाहीच; परंतु सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांचे भवितव्यसुद्धा अधांतरी आहेत. काही प्रकल्प वाजतगाजत सुरू करण्यात आले. शहरात त्या प्रकल्पांचा बोजवारा उडाला असून, यात सायकल शेअरिंग प्रकल्पाची दोन वर्षांतच वाताहत झाली आहे. या उपक्रमात मोफत प्राप्त झालेल्या ५४१ सायकली ओझर जकात नाक्यावर गंजत पडल्याची बाब समोर आल्याने स्मार्ट कंपनीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.\nसायकली गंजलेल्या अवस्थेत पडून\nहिरो सायकल्स व यूऑन टेक्‍नॉलॉजीतर्फे स्मार्टसिटी कंपनीने २०१८ मध्ये पब्लिक बायसिकल शेअरिंग उपक्रमाचे उद्‍घाटन केले. सुरवातीला दहा डॉक स्टेशनवर शंभर सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या. वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन टप्प��याटप्प्याने हिरो सायकल कंपनीने शहरात शंभरहून अधिक डॉक स्टेशन उभारत तब्बल एक हजार सायकल उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे हरित, स्वच्छ नाशिकच्या संकल्पनेला चालना मिळाल्याचा आनंद नाशिककरांकडून व्यक्त केला गेला. जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम व ॲपच्या माध्यमातून सायकल वापरणाऱ्यांकडून कंपनीकडून शुल्क वसूल करण्यात आले. प्रकल्प सुरू झाल्यानंतर काही दिवस नागरिकांना सायकलींचे आकर्षण होते. नंतर हळूहळू सायकली गायब होऊ लागल्या. उपक्रम सुरू होण्यापूर्वी हिरो व यूऑन कंपनीकडून साडेतेरा लाख रुपये अनामत रक्‍कम घेण्यात आली होती. त्यानंतर कोटक महिंद्र बॅंकेकडून बॅंक गॅरंटी घेण्यात आली होती. या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करत स्मार्टसिटी कंपनीने प्रकल्पाची वाताहत केली. सध्या शहराच्या विविध ठिकाणांहून जमा करण्यात आलेल्या सायकली ओझर जकात नाक्यावर गंजलेल्या अवस्थेत पडून आहेत.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा\nहिरो यूऑन कंपनीकडून सायकलींसाठी डॉक स्टेशन उभारताना त्यावर जाहिरात करण्याची परवानगी मागण्यात आली होती. परंतु स्मार्टसिटी कंपनीकडून जाहिरातींसाठी परवानगी नाकारण्यात आल्याची बाब लपवून ठेवत सायकल शेअरिंग उपक्रमाला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचे बोलले जात आहे.\nहेही वाचा > हाऊज द जोश जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाकिस्तानला माहिती पुरविणारा दीपक शिरसाठ अखेर कारागृहात; लंडनहून हनीट्रॅप\nनाशिक : सोशल मीडियावरील ट्रॅपद्वारे नाशिकच्या दीपक शिरसाठला जाळ्यात अडकवत त्‍याच्‍याकडून एचएएलमधील संवेदनशील माहिती पाकिस्तानमध्ये बसलेल्‍या व्‍...\nनातेवाईकांकडे रिक्षाने जाणे पडले लाख रुपयांना; सहप्रवासी महिलांचा धक्कादायक कारनामा\nनाशिक : वृद्ध महिला नातेवाईकांकडे जाण्यास निघाली. रिक्षाने प्रवासादरम्यान दोन सहप्रवासी महिलादेखील होत्या. थोडीसुद्धा भनक न लागू देता, त्या दोघींनी...\nजुन्नर कृषि उत्पन्न बाजार समिती : बोऱ्हाडे यांचे संचालक पद रद्द\nनारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे ���िल्हा अध्यक्ष व जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश उर्फ शिरीष बोऱ्हाडे यांचे संचालक पद रद्द...\n१ नोव्हेंबरपासून सिलेंडर होम डिलिव्हरीचे नियम बदलणार; जाणून घ्या नवे नियम\nनाशिक : (ओझर) घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलणार आहेत. पुढील महिन्यापासून होम डिलिव्हरीच्या नियमांमध्ये...\nमहावितरणच्या वीजवहिनीसाठी झाडांची कत्तल; वावी-मिठसागरेदरम्यान अनेक झाडांवर कुऱ्हाड\nसिन्नर (जि.नाशिक) : वीज महावितरण कंपनीकडून वावी (ता. सिन्नर) येथील वीज उपकेंद्रतून शिंदेवाडी फीडर जोडण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या नवीन उच्च...\nवाळूमाफियांची आता खैर नाही; पाचोरा, भडगाव तालुक्यात कलम १४४ लागू \nजळगाव : अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलले असून, पाचोरा व भडगाव तालुक्यातील गिरणा, तितूर व गडद या तीन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-shiri-appleby-who-is-shiri-appleby.asp", "date_download": "2020-10-20T12:11:08Z", "digest": "sha1:MDFK6ZEV4IO6AJ5DCIMKOZ6NONCZFXS2", "length": 13055, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Shiri Appleby जन्मतारीख | Shiri Appleby कोण आहे Shiri Appleby जीवनचरित्र", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Shiri Appleby बद्दल\nज्योतिष अक्षांश: 34 N 0\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nShiri Appleby प्रेम जन्मपत्रिका\nShiri Appleby व्यवसाय जन्मपत्रिका\nShiri Appleby जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nShiri Appleby ज्योतिष अहवाल\nShiri Appleby फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Shiri Applebyचा जन्म झाला\nShiri Applebyची जन्म तारीख काय आहे\nShiri Applebyचा जन्म कुठे झाला\nShiri Applebyचे वय किती आहे\nShiri Appleby चा जन्म कधी झाला\nShiri Appleby चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nShiri Applebyच्या चारित्र्याची कुंडली\nतुमच्या व्यक्तिमत्व सहानुभूती आणि आदरातिथ्य यांनी भरलेले आहे. तुम्हाला भेटणारी व्यक्ती तुम्हाला भेटून आनंदी होईल, यासाठी तुम्ही प्रयत्नशील असता. यापेक्षा दुसरा कोणताही गुण असूच शकत नाही, किंबहुना हाच गुण वाढवत नेला जाऊ शकतो. तुम्ही इतरांसाठी खूप वेळ आणि पैसा खर्च करता.तुम्हाला आवडीनिवडी सुसंस्कृत आहेत आणि उत्तम दर्जाचे साहित्य व कला तुम्हाला मनापासून आवडते. पण काही वेळा व्यवहाराकडे लक्ष द्यावे लागत असल्यामुळे, आणि ते तुम्ही देता, कदाचित या आवडीनिवडी काहीशा मागे राहतात.पैशाबद्दल तुमचा निश्चित असा दृष्टिकोन आहे. काही वेळा तुम्ही हात आखडता घेता आणि काही वेळा तुम्ही उधळपट्टी करता. एखाद्याने सामाजिक कार्यासाठी मदत मागितली असता तुम्ही सकारात्मक प्रतिसाद देता. तुम्हाला एखादी वस्तू हवी असते. पण तुम्हाला केवळ थोडीशी बचत करायची असते, म्हणून तुम्ही कदाचित अडचणीत सापडता.तुमच्यावर एखाद्याचा पटकन प्रभाव पडतो, हा तुमचा कच्चा दुवा आहे. किंबहुना तुम्ही जे ऐकता त्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता. विवेकशून्य व्यक्तींना तुमच्या स्वभावातील हा धागा चटकन समजतो आणि याचा फायदा उचलण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे नेहमी सतर्क राहा आणि मित्र होऊन तुमच्याशी कोणी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या फोलपणाला बळी पडू नका.\nShiri Applebyची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही स्वाभाविक रूपात बरेच समजूतदार आहेत आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या जीवनात विभिन्न परिस्थिती मिळेल. तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात काही आव्हाने आणि अवरोधाचा सामना करावा लागू शकतो, आणि शक्य आहे की काही वेळेपर्यंत तुमच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ शकतात. परंतु तुम्ही या सर्वांपासून घाबरणारे नाहीत तर ज्ञानाला प्राप्त करण्याची तुमची तीव्र इच्छा तुम्हाला सफलतेच्या शिडीपर्यंत पोहचवले. सुरवाती जीवनात काही समस्या नक्की होऊ शकतात परंतु Shiri Appleby ल्या एकाग्रतेच्या बळावर तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात भाग्यशाली सिद्ध व्हाल आणि जर तुम्ही तुमच्या मनाला भटकण्यापासून रोकु शकले तर उच्च शिक्षेच्या क्षेत्रात चांगली सफलता प्राप्त कराल. कधी-कधी तुम्हाला वाटेल की काही गोष्टी तुम्हाला लक्षात राहत नाही, परंतु थोडा जोर टाकल्याने तुम्हाला सर्व काही स्पष्ट होईल आणि तुमची ही सुंदरता तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले काम देईल.तुम्ही कल्पनेच्या जगात जगता. तुम्ही अतिसंवेदनशील आहात. त��मच्यापैकी अनेकांना न्यूनगंड असतो. अत्यंत छोट्याशा बाबीमुळेही तुम्हाला तुमचा घोर अपमान झाल्यासारखे वाटते. अंमली पदार्थ किंवा मद्यपानापासून दूर राहिलेलेच बरे कारण त्यामुळे तुमच्या अस्पष्टतेत भरच पडते. तुम्ही स्वत:शी आणि दुसऱ्यांशीही प्रामाणिक राहा आणि शक्य तेवढे वस्तुस्थितीचे भान ठेवा कारण तुमची वृत्ती पलायनवादी आहे. संगीत, रंग आणि निसर्ग या तीन घटकांमुळे तुमच्या अतिसंवेदनशीलतेवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.\nShiri Applebyची जीवनशैलिक कुंडली\nतुमच्या प्रत्येक कामावर तुमच्या पालकांचा प्रभाव असतो. तुम्हाला जे हवे ते करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वत:साठी काम करा. त्यांच्यासाठी नको.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/20-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/PiLBLQ.html", "date_download": "2020-10-20T11:50:55Z", "digest": "sha1:WYNKT5VQRYP5Q6FRKLRFOEBPG7ZJ2YXU", "length": 3447, "nlines": 42, "source_domain": "krishnakath.page", "title": "20 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\n20 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह\nJune 22, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\n20 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह\nसातारा दि. 22 ( जि. मा. का ) : रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nयामध्ये जावली तालुक्यातील गांजे येथील 24 वर्षीय पुरुष.\nकराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय 2 पुरुष व 24 वर्षीय पुरुष.\nपाटण येथील गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला, बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष.\nफलटण येथील रविवार पेठ येथील 3 वर्षीय बालक.\nखटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील 50 ��र्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचे बालक, म्हासूर्णे18 वर्षीय तरुणी.\nसातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 49 वर्षीय 2 महिला व 16 वर्षीय तरुण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/blog/?future-prices", "date_download": "2020-10-20T12:33:10Z", "digest": "sha1:WUYK547AL46J2JWSOKSVY4BCFYUYJ6RC", "length": 9857, "nlines": 174, "source_domain": "mr.grabz.it", "title": "GrabzIt च्या भविष्यातील किंमती", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nGrabzIt च्या भविष्यातील किंमती\nमला वाटते की आपण आमची सोशल मीडिया पृष्ठे तपासल्यास आपण आमच्या सेवांमध्ये बर्‍याच वैशिष्ट्यांचा समावेश करीत असाल तर आपण सहमत व्हाल. खरं पासून लोड HTML ते DOCXला आमच्या स्क्रीनशॉट साधन वेब संग्रहण, अधिक वेग, विश्वसनीयता आणि सानुकूलित पर्याय.\nतथापि, काही काळजीपूर्वक विश्लेषणा नंतर हे आमच्या लक्षात आले आहे की आमच्या मोठ्या पॅकेजवर आम्ही सवलत देत असलेल्या किंमती टिकू शकत नाहीत. मुख्यतः सर्व्हरच्या किंमतींच्या बाबतीत. उदाहरणार्थ, एंटरप्राइझ पॅकेजला एंट्री पॅकेजपेक्षा 100 पट जास्त कॅप्चर मिळतात परंतु हे केवळ 9 पट अधिक महाग आहे\nआम्ही प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याकडे विद्यमान सदस्यता असल्यास आपली खर्च वाढणार नाहीत. म्हणूनच आम्हाला संधी देण्यासाठी आम्ही आपल्याशी, आमच्या विश्वासू ग्राहकांशी संपर्क साधू इच्छितो लॉक-इन आमच्या सद्य किंमती आणि आपली विचारसरणी स्पष्ट करण्यासाठी.\nआम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांसह दुप्पट तपासणी केली आणि तिहेरी तपासणी केली आणि या महागाईनंतरही आम्ही अद्याप स्वस्त राहू\nआमच्या पॅकेजसाठी नवीन किंमती खालीलप्रमाणे असतील:\nव्यावसायिक:. 19.99 यूएस (5 डॉलर वाढ)\nव्यवसाय:. 49.99 यूएस (20 डॉलर वाढ)\nएंटरप्राइझ:. 94.99 यूएस (40 डॉलर वाढ)\nया किंमतीतील वाढ 6 जुलैपासून लागू होणार आहे आणि ग्रॅबझिटला अधिक शाश्वत भविष्य द्यावे.\nनवीनतम ब्लॉग पोस्ट्स पहा\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2018/08/", "date_download": "2020-10-20T11:46:46Z", "digest": "sha1:JWBIRYQPQCYTJGMZWBMO6X3SSB3EFUIE", "length": 62759, "nlines": 246, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : August 2018", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nमौजे मानोली (ता.मानवत) येथे तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण संपन्न\nवसंतराव नाईक, मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण (आत्मा) कृषि विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 ऑगस्‍ट रोजी मौजे मानोली (ता.मानवत) येथे शेती आधारीत तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास संरपंच ज्ञानोबा शिंदे, महाराष्ट्र ग्रामीण बॅकाचे विभागीय व्यवस्थापक डी. डी. भिसे, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ सी बी लटपटे, डी. डी. भिसे, पी.एम. जंगम आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nडॉ. सी. बी. लटपटे यांनी गावातील शेतकरी पुरुषोत्तम शिंदे यांच्‍या शेतावर तुती लागवटीची पटटा पध्दत, खत व पाणी व्यवस्थापन, रेशीम कीटक संगोपनासाठी रॅकची रचना आदी विषयी प्रात्यक्षिकाव्‍दारे मार्गदर्शन केले. तसेच कापसावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्‍थापनावर मार्गदर्शन करतांना शेतक-यांनी प्रती एकरी आठ कामगंध सापळे लावण्‍याचा सल्‍ला दिला. कापसाच्या डोम कळया गोळा करुन नष्ट करून योग्‍य किटकनाशकाची फवारणी करावी, फवारणी करतांना डोळयावर गॉगल, हॅन्ड ग्लोज, चेह-यावर मास्क वापरण्याचा सल्ला दिला. डी. डी. भिसे आणि पी. एम. जंगम यांनी शेतक-यांनी बँके कडून कर्ज घेण्यासाठी प्रस्ताव परिपुर्णरित्या तयार करुनच दाखल करण्याविषयी सुचवले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि पर्यवेक्षक जी. आर. शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन शंकर मांडे यांनी केले तर आभार कृषि विभागाचे श्री. माने यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सुनिल शिंदे, तलाठी अरंविद चव्हाण, शंकर मांडे आदीसह समस्त गावक-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nपरभणी कृषि महाविद्यालयाची कु. रंगोली पडघन हिला रासेयोचा सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कार\nमहाराष्‍ट्र शासनाचा राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन २०१७ – १८ साठीचा सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कारासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषि महाविद्याल याची विद्यार्थ्‍यींनी कु. रंगोली अरूण पडघन हिची निवड झाली असुन कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्‍कारासाठी औंढा नागनाथ येथील एम. आय. पी. अन्‍नतंत्र महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा. श्री खाजा अब्‍दुल खदीर यांची निवड झाली आहे. याबाबत दोघांचा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते दिनांक २८ ऑगस्‍ट रोजी सत्‍कार करण्‍यात आला, यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ पपिता गौरखेडे, श्री अरूण पडघन, श्री डोईजड आदी उपस्थित होते. पुरस्‍काराबाबत अभिनंदन करतांना कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यी व कर्मचारी यांचा सन्‍मान हे विद्यापीठासाठी गौरवाची बाब असुन मुलीं विविध क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कार्य करित आहेत. रासेयोनेच्‍या माध्‍यमातुन सामाजिक सेवा करण्‍याची विद्यार्थ्‍यांना संधी प्राप्‍त होते. सदरिल पुरस्‍कार हा रासेयो अंतर्गत नि:स्‍वार्थ भावनेने व निष्‍ठेने समाजाची सेवा करणा-यांना प्रोत्‍साहन मिळावे व त्‍यांचा सेवेचा यथोचित गौरव करण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍य शासनाकडुन देण्‍यात येतो.\nपरभणी कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी केरळच्‍या पुरग्रस्‍तांसाठी जमा केला मदतनिधी\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी प्रकाश इंगोले, सुमित कामन्‍ना व रोहित देशमुख यांनी केरळच्‍या पुरग्रस्‍तांना मदतनिधी म्‍हणुन विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी यांनी स्‍व: इच्‍छेने देऊ केलेली मदत जमा करून दिनांक 24 ऑगस्‍ट रोजी जिल्‍हाधिकारी मा. श्री. पी. शिवशंकर यांना प्राचार्य डॉ डि एन गोखले यांच्‍या हस्‍ते सुपूर्त करण्‍यात आली. सदरिल कार्यासाठी प्रा. आर व्‍ही चव्‍हाण व प्रा. पी के वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\nसोयाबीनवर विविध किड व रोगांचा प्रादुर्भाव\nसध्या बहुतांश: ठिकाणी सोयाबीन पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असुन यावर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या व शेंगा पोखरणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरी शेतकऱ्यांनी त्‍वरीत कीटकनाशकाची फवारणी करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यू. एन. आळसे व किडकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी दिला आहे. प्रती एकर ६० मिली क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % किंवा १४० मिली इंडाक्झाकार्ब १५.८ % किंवा १८० मिली स्पाइनेटोरॅम ११.७ %, किंवा ५० मिली थायमिथोक्झाम १२.६ % + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.३ % यापैकी कोणत्‍याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. हे किटकनाशकाचे प्रमाण फवारणी पंपाकरिता असुन एकूण प्रमाण प्रती एकर याप्रमाणेच वापरावे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबीनवर काही ठिकाणी शेंगा करपा व चारकोल रॉट दिसून येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून प्रती एकरी कार्बेन्डेझिम १२% + मॅन्कोझेब ६३% या संयुक्त बुरशीनाशकाची २०० ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी.\nतंबाखूवरील पाने खाणारी अळी\nजो व्‍यक्‍ती आपल्‍या सामर्थ्‍यांचा सदोपयोग करतो, तोच खरा मनुष्‍य... प्रसिध्‍द विव्‍दान पंडीत बृजेश शास्‍त्री\nवनामकृविच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन\nबौध्‍दीक कौशल्‍य, वाणी कौशल्‍य, शारीरिक शक्‍ती, मनशक्‍ती आणि आत्‍मीक शक्‍ती या पाच सामर्थ्‍याचा उपयोग समाजाच्‍या प्रगतीसाठी झाला पाहिजे. जो व्‍यक्‍ती आपल्‍या सामर्थ्‍यांचा सदोपयोग करतो, तोच खरा मनुष्‍य आहे, असे प्रतिपादन गाजीयाबाद (उत्‍तर प्रदेश) येथील प्रसिध्‍द विव्‍दान पंडीत बृजेश शास्‍त्री यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक १६ ऑगस्‍ट रोजी ‘मनुष्‍य जीवन की सार्थकता’ या विषयावर आयोजित व्‍याख्‍याना प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते, तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले, कक्षाचे उपाध्‍यक्ष डॉ एच व्‍ही कालपांडे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nपंडीत बृजेश शास्‍त्री पुढे म्‍हणाले की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीला सन्‍मान पाहिजे असतो, प्रत्‍येकाला सन्‍मान दिला तर सन्‍मान मिळतो. दुस-याच्‍या सुख - दु:खात आपण सहभागी झाले पाहिजे. आधी स्‍वत: मध्ये सुधारणा करा, तेव्‍हा जग सुधारेल. स्‍वत:तील कमतरता ओळखा, स्‍वत:तील चुकांचा स्‍वीकार करा तरच सुधारणा शक्‍य आहे.\nअध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, आज प्रत्‍येक व्‍यक्‍ती संपत्‍ती कमावण्‍यात व्‍यस्‍त आहे, त्‍यामुळे आपण मुल्‍य शिक्षणापासुन दुर जात आहोत. विशेषत: विद्यार्थ्‍यी मुल्‍य शिक्षणापासुन वंचित राहत आहेत. आपल्‍या देशाला मोठा सांस्‍कृतिक वारसा लाभला आहे. वाचन संस्‍कृती बंद होत आहे, वाचन संस्‍कृती जपण्‍याची गरज आहे. सतत चिंतन प्रक्रिया चालु पाहिजे. मनातील नकारत्‍मक विचार कमी केल्‍यानंतर मनातील रिकामी झालेल्‍या जागेत सकारत्‍मक विचार भरण्‍याची गरज आहे.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ विलास पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nमराठवाडयात काही ठिकाणी कापसावर आकस्मीक मर\nकापुस पीक सध्या फुलोरा व बोंड धरण्याच्या अवस्थेत असुन मराठवाडयात मागील तीन आठवडयापासुन पावसाचा खंड पडला आणि त्यानंतर दोन दिवसात जोरदार पाऊस झाला. त्याचा परीणाम असा झाला की, कापसामध्ये आकस्मिक मर दिसुन येत आहे. हा कुठला रोग नसुन कापसातील विकृति आहे. सतत १५ दिवस पाण्याचा ताण पडला आणि पाणी दिले किंवा पाऊस पडला तरी मर होते. प्रखर सुर्यप्रकाश किंवा सतत ढगाळ वातावरण यामुळे ही मर दिसते. जास्त पाणी झाले तरीही मर होते. या विविध कारणांपैकी एक कारण मर येण्यासाठी पुरेसा आहे. अशा परिस्थितीत कापुस पीक मुळावाटे अन्न घेवू शकत नाही. अन्नपुरवठा बंद झाल्यामुळे पीक मलूल होते व सुकल्यासारखे दिसते. यासाठी शेतकरी बंधुनी घाबरुन न जाता साधे सोपे उपाय करावेत. प्रथमत: शेतामधुन पाण्याचा निचरा करावा. जास्तीचे पाणी शेतातून काढून टाकावे. त्यानंतर १५ ग्रॅम युरिया + १५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश + २ ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड प्रति लिटर पाण्यात टाकून चांगले मिसळून घ्यावे. ��े द्रावण १०० ते १५० मि. ली. उमळलेल्या झाडाला टाकून आळवणी करावी. यामुळे पीकाला लगेच अन्नद्रव्य उपलब्ध होतील आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बुरशीनाशकाचा वापर करावा. जसजसा वापसा होईल तसतसे पीकात सुधारणा होईल. जमिनीत हवा आणि पाण्याचे प्रमाण सारखे झाले की मुळे अन्न घ्यायला सुरुवात करतात आणि मर विकृति हळूहळू कमी होते, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी दिला.\nशेतकरी समाजातील अत्‍यंत प्रामाणिक व्‍यक्‍ती.......प्रा. डॉ. सरबजित सिंह\nवनामकृवित आयोजित स्‍वयंसेवकाची प्रबोधन कार्यशाळेत प्रतिपादन\nदेशात अनेक व्‍यक्‍ती कर्जबाजारी आहेत, परंतु ते आत्‍महत्‍या करण्‍याचा विचारही करित नाहीत. परंतु कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्‍महत्‍या करत आहे. शेतकरी हा समाजातील अति महत्‍वाचा घटक असुन तो अत्‍यंत प्रामाणिक आहे, तो संवेदनशील आहे, असे प्रतिपादन लुधियाना येथील पंजाब कृषि विद्यापीठाचे कृषि पत्रकारीता विभागाचे प्रा. डॉ सरबजित सिंह यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असेलेल्‍या कृषी महाविद्यालयातील विस्‍तार शिक्षण विभाग व राष्‍ट्रीय कृषि विज्ञान निधी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘शेतकरी कुटूबांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीच्‍या माध्‍यमातुन शेतकरी आत्‍महत्‍या बाबींची मिमांसा’ या प्रकल्‍पांतर्गत दिनांक 16 ऑगस्‍ट रोजी आयोजित स्‍वयंसेवकांची प्रबोधन कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ डि बी देवसरकर, डॉ राकेश आहिरे, मनोविकार तज्ञ डॉ तारिक अन्‍सारी, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ किशोर सुरवसे, डॉ अमर गाडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nप्रा. डॉ. सरबजित सिंह पुढे म्‍हणाले की, शेतकरी हा अन्‍नदाता आहे, शेतक-यांप्रती समाजातील संवेदशीलता कमी होत आहे. व्‍यक्‍ती–व्‍यक्‍ती मधील संवाद कमी होत आहे. शेतक-यांना आर्थिक पाठबळासोबतच सामाजिक व मानसिक आधाराची गरज आहे. शेती व शेतीशी निगडीत बाबींमुळे शेतकरी विवंचनेत आहेच, त्‍याच सोबतच मुलींचे लग्‍न, लग्‍नात होणार खर्च, हुंडाप्रथा, मुलांचा शैक्षणिक खर्च आदीं बाबींही या��� कारणीभुत आहेत, यासाठी साधेपणाने लग्‍न, सामुदायिक विवाह आदी गोंष्‍टी समाजात रूचवाव्‍या लागतील.\nअध्‍यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ विलास पाटिल म्हणाले की, कृषिचे विद्यार्थ्‍यी अनेक सामाजिक कार्यात हिरारिरीने सहभाग घेत आहेत. विद्यापीठाचा उमेद कार्यक्रम व विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतकरी उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांपर्यत तंत्रज्ञान पोहचविण्‍यासोबतच शेतक-यांना मानसिक आधार देण्‍याचा विद्यापीठ प्रयत्‍न करित आहेत. यावर्षी विद्यार्थ्‍यी कृषीदुत व कृषिकन्‍या गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबत विविध गावांत माहिती देत आहेत, निश्चितच ही कौतुकास्‍पद बाब असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nकार्यशाळेत मनोविकार तज्ञ डॉ तारिक अन्‍सारी यांनी स्‍वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना अत्‍यंत तणावात असलेल्‍या व्‍यक्‍तींची लक्षणे सांगुन अशा शेतक-यांना तातडीने मानस उपचाराची गरज असते, यासाठी सरकारी दवाखान्‍यात प्रेरणा या प्रकल्‍पाच्‍या वैद्यकिय अधिका-यांशी संपर्क साधावा किंवा हेल्‍पलाईन नंबर 104 या क्रमांकावर त्‍वरित संपर्क करावा.\nकार्यशाळेत स्‍वयंसेवक निलेश बोरे यांनी प्रकल्‍पात कार्य करतांना आलेला अनुभव सांगितला. कार्यक्रमात प्रकल्‍पांतर्गत उत्‍कृष्‍ट कार्य केलेल्‍या स्‍वयंसेवकांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचलन विभाग प्रमुख डॉ. राकेश आहिरे यांनी केले तर आभार डॉ प्रविण कापसे यांनी मानले.\nकार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ जे व्‍ही एकाळे, डॉ पी आर देशमुख, डॉ आर पी कदम, श्री आर बी लोंढे, श्री सी एच नखाते, श्री खताळ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृवितील केरळच्‍या विद्यार्थ्‍यांनी फुलांची पारंपारिक रांगोळी काढुण साजरा केला ओणम\nओणम राष्‍ट्रीय एकात्‍मतेचे प्रतिक......कुलगरू मा. डॉ. अशोक ढवण\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण घेत असलेले केरळ राज्‍यातील विद्यार्थ्‍यांनी दिनांक १६ ऑगस्ट रोजी ओणम सण साजरा केला. केरळ राज्‍यातील सर्वात मोठा सण असुन या सणात फुलांच्‍या रांगोळीचे विशेष महत्‍व असते, या रंगोळीला ओ���मपुक्‍कलम असे म्‍हणतात. विद्यापीठातील केरळच्‍या विद्यार्थ्‍यांनी फुलांची पारंपारीक रंगोळी काढली. या रांगोळीचे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी प्रशंसा केली. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. विशेषत: विद्यापीठात विविध कार्यासाठी आलेले मान्‍यवरांनीही हजेरी लावली होती, यात पंजाब कृषि विद्यापीठाचे कृषि पत्रकार विभागाचे प्रा. डॉ. सरबजीत सिंग, गाझीयाबाद (उत्‍तर प्रदेश) येथील विव्‍दान पंडित ब्र‍जेश शास्‍त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, पंजाब, उत्‍तर प्रदेश व महाराष्‍ट्र आदी विविध राज्‍यांतील व्‍यक्‍ती केरळ राज्‍यातील विद्या‍र्थ्‍यी साजरा करत असलेल्‍या ओणम सणात सहभागी आहेत, हे एक राष्‍ट्रीय एकात्‍मतेचे प्रतिक आहे.\nदेशाला अन्‍नसुरक्षा मिळुन देण्‍यात कृषि विद्यापीठांची निर्णायक भुमिका.....कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण\nवनामकृवित स्‍वांतत्र्य दिन उत्‍साहात साजरा\nस्‍वातंत्रोत्‍तर काळामध्‍ये देशाला अन्‍नसुरक्षा मिळुन देण्‍यात कृषि विद्यापीठांची एक निर्णायक अशी भुमिका असुन राज्‍यातील तसेच मराठवाडयातील कृषी विकासात परभणी कृषि विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थ्‍यी आणि संपुर्ण समाज यांच्‍या सामाजिक व आर्थिक उन्‍नतीसाठी विद्यापीठ सतत कार्यरत आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात देशाच्‍या ७२ व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले, यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ हेमांगिनी संरबेकर, प्राचार्य डॉ अरविंद सावते, प्राचार्य डॉ तांबे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, कृषि विकासात विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण या तिन्‍हीच्‍या समन्‍वयातुन योग्‍यरित्‍या कार्य करत आहे. कृषि शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठाने देशाला व राज्‍याला अनेक अधिकारी व कर्मचारी दिले आहेत. परंतु आज गरज आहे, कृषि उद्योजक निर्माण करण्‍याची, यासाठी गेल्‍या वर्षी विद्यापीठाने स्‍वीकारलेल्‍या पाचव्‍या अधिष्‍ठाता समिती शिफारशीं निश्चितच उपयुक्‍त ठरणार आहे. विविध पिकांचे वाण विद्यापीठाने विकसित केली आहेत, त्‍याचा शेतक-यांना निश्चितच फायदा होत आहे. यावर्षी विद्यापीठाने विकसित केलेला देशातील पहिला जैवसमृध्‍द परभणी शक्‍ती या ज्‍वारीच्‍या वाणांची भर पडली आहे. यापुढेही कृषि संशोधनात भरीव कामगिरी करण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे. मनुष्‍यबळाच्‍या मर्यादा असतांनाही कृषि तंत्रज्ञानाच्‍या विस्‍ताराचे कार्य योग्‍यरित्‍या चालु आहे. विशेषत: यावर्षी गुलाबी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापन मोहिमेत कृषि पदवीचे कृषिदुत व कृषिकन्‍या चांगले कार्य करित आहेत. विद्यापीठाचा संपुर्ण परिसर स्‍वच्‍छ, सुंदर व पर्यावरण पुरक करण्‍याचा आपण सर्व प्रयत्‍न करत आहोतच, परंतु यासर्व बाबीं केवळ अभियांनापुरते मर्यादी न राहता, आपल्‍या सवयीचा भाग झाला पाहिजे. प्राध्‍यापक हे समाजातील आदर्श व्‍यक्‍ती असुन प्राध्‍यापकांच्‍या प्रत्‍येक कृ‍तीकडे समाजाचे लक्ष असते, त्‍यामुळे प्राध्‍यापकांचे आचरण आदर्शवत असले पाहिजे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. देशाच्‍या स्‍वातंत्र्याकरिता ज्‍यांनी आपले बलिदान दिले व स्‍वातंत्र्यानंतर ज्‍यांनी सुराज्‍य निर्मातीसाठी आपले आयुष्‍य वेचले, त्‍या सर्वांना त्‍यांनी अभिवादन करून स्‍वातंत्र्य दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.\nयावेळी राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी छात्रसेना अधिकारी लेफ्ट डॉ आशिष बागडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली माननीय कुलगुरू यांना मानवंदना दिली. यावेळी उपस्थितांनी तंबाखु मुक्‍तीची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उद्य वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nकापसातील सद्यस्थित दिसत असलेल्‍या डोमकळया त्‍वरित वेचुन नष्ट करा......किटकशास्‍त्रज्ञ डॉ पी आर झंवर\nवनामकृव�� व कृषि विभागाच्‍या वतीने परभणी जिल्‍हयातील विविध गावात राबविण्‍यात येत आहे गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन विषेश मोहिम\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने राबविण्‍यात येणारा विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतीवरी उपक्रम, कृषि विभाग व परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या रावेच्‍या कृषिकन्‍या यांच्‍या माध्‍यमातुन दिनांक 10 ऑगस्‍ट रोजी मानवत तालुक्‍यातील देऊलगांव आवचार, मानोली, कोल्‍हा, झरी आदी ठिकाणी गुलाबी बोंडअळी व्‍यवस्थापन मोहिम राबविण्‍यात आली. कार्यक्रमास किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर, तालुका कृषि अधिकारी श्री. के एस गायकवाड, डॉ अनंत बडगुजर, डॉ एस जी पुरी, डॉ पपिता गौरखेड, कृषी अधिकारी जी आर शिंदे, डॉ एन आर सिरस आदीसह गावातील सरपंच उपस्थित होते.\nकार्यक्रमात मार्गदर्शन करतांना किटकशास्‍त्रज्ञ डॉ पी आर झंवर म्‍हणाले की, सद्यस्थितीत निबोंळी अर्क, प्रोफेनेफोस व प्रोफेनेफोस अधिक सायपरमेथ्रिन हे संयुक्‍त किटकनाशकांची फवारणी उपयुक्‍त ठरणार असुन कापसात दिसत असलेल्‍या डोमकळया त्‍वरित वेचुन नष्‍ट करण्‍याचा सल्‍ला दिला. तर डॉ अनंत बडगुजर यांनी कामगंध सापळयाचे महत्‍व सांगुन सामुदायिकरित्‍या सर्व शेतक-यांनी कामगंध सापळे मोठया प्रमाणात लावल्‍यास कमी खर्चात गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापनास मोठा हातभार लाभणार आहे. कामगंध सापळयातील लुर वेळोवेळी बदलण्‍याची काळजी शेतक-यांनी घ्‍यावी असे सांगितले. यावेळी काही शेतक-यांच्‍या शेतावरील कापुस पिकाच्‍या प्रक्षेत्राला देण्‍यात येऊन कामगंध सापळे योग्‍य पध्‍दतीने लावण्‍याचे प्रात्‍यक्षिकही दाखविण्‍यात आले.\nया व्‍यतीरिक्‍त दिनांक 10 ऑगस्‍ट रोजी बायर कंपनी व कृषिदुत यांनी परभणी तालुक्‍यातील सोन्‍ना, उमरी, पिंपळगांव ढगे, मांडाखळी येथे मोहिम राबविली येथे किडकनाशकांची सुरक्षीत फवारणीचे प्रात्‍यक्षिक दाखवु मार्गदर्शन करण्‍यात आले तसेच एकात्मिक शेती पध्‍दती येथे कार्यरत असलेले कृषिदुतांना डॉ एस डी शिराळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली मौजे पारवा येथे ही कार्यक्रम घेतला.\nकुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या संकल्‍पनेतुन व शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदरिल गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन विशेष मोहिम 27 कृषी महाविद्याल��ाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या माध्‍यमातुन मराठवाडयातील पाचशे पेक्षा जास्‍त गावात राबविण्‍याचा उद्दीष्‍ट आहे.\nया आठवडयाभरात विविध संलग्‍न व घटक महाविद्यालयातील कृषिकन्‍या व कृषीदुतांना कृषि विभागाच्‍या सहकार्याने विविध ठिकाणी मोहिम राबविण्‍यात आली. यात कै. राजीव गांधी कृषी महाविद्यालयाच्‍या कृषिदुतांना कुंभकर्ण टाकळी, नांदापुर, कोक, धर्मापुरी, मोहापुर या ठिकाणी कार्यक्रम घेतला. पाथरी येथील कृषी महाविद्यालयाने सिमुर गव्‍हाण व बोर गव्‍हाण येथे आत्‍मा विभागाच्‍या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कै. अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालयाने मिरखेल, माखणी, फुलकळस, बलसा, पांढरी या गावात कार्यक्रम घेतला. सेलु येथील कृषी महाविद्यालयाने खुपसा, मोरेश्‍वर, घोडके पिंप्री, वाघ पिंप्री, शिराळा, ताडबोरगांव, निपाणी टाकळी, किन्‍हाळा, भोगांव, पानेरा या गांवात मोहिम राबविली. मरखेल ता. देगलुर जि नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालयाने देगलुर तालुक्‍यातील सांगवी, होट्टल, दावनगिर, करखेड, करखेड वाडी, टाकळी, कारेगांव येथे ही विशेष मोहिम राबविली.\nक्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत विविध गावांत मार्गदर्शन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राबविण्‍यात येत असलेल्‍या पिकांवरील कीड - रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत सर्वत्र कीड रोगाचे सर्वेक्षण करण्यात येत असून परभणी जिल्हयात काही ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आला आहे. त्या अनुषंगाने गुलाबी बोंडअळीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी दिनांक ८ ऑगस्ट रोजी किटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, तालूका कृषि अधिकारी प्रभाकर बनसावडे, मंडळ कृषि अधिकारी के. एम. जाधव यांनी परभणी जिल्‍हयातील विविध गावांना भेटी देऊन मार्गदर्शन केले. यात पिंपळगाव (ठोंबरे), उमरी, बाभळगाव, झरी, मिर्झापूर, आर्वी व साडेगाव येथील गुलाबी बोंडअळीग्रस्त क्षेत्रांना भेटी देऊन उपाय योजना सुचविल्या.\nमौजे साडेगाव येथे आयोजीत शेतकरी मेळयाव्यात बोलतांना डॉ. अनंत बडगुजर यांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्‍या तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब केल्‍यास कमी खर्चात योग्य वेळी गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करता येते असे सांगितले. शेतकरी बांधवांनी खालील प्रमाणे उपाययोजना तातडीने कराव्यात असे आवाहन केले.\n· सुरुवातीस कीडीच्या संनियंत्रणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे व मोठया प्रमाणात पतंग एकत्रित गोळा करण्यासाठी हेक्टरी वीस कामगंध सापळे लावावेत जेणे करुन गुलाबी बोंडअळीचे पंतग एकत्रित मोठया प्रमाणात आकर्षित होऊन नर मादी मिलनामध्ये अडथळा आणता येईल.\n· उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा ट्रॉयडी बॅक्ट्री या परोपजिवी गांधील माशीचा वापर करावा. (1.5 लाख अंडी / हेक्टर)\n· पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.\n· कापूस पिकांच्या फुलामध्ये अळी असल्यास अळीग्रस्त फुले म्हणजेच डोमकळया हाताने तोडून अळीसकट नष्ट कराव्यात.\n· निंबोळी अर्काची फवारणी करावी.\n· आर्थिक नुकसानीची पातळी एक जिवंत अळी/10 बोंडे/फुले किंवा 8 पतंग/सापळा सलग 3 रात्री दिसून आल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर झाला आहे हे ग्रहीत धरुन योग्‍य त्‍या किटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nमौजे मानोली (ता.मानवत) येथे तुती रेशीम उद्योग प्रा...\nपरभणी कृषि महाविद्यालयाची कु. रंगोली पडघन हिला रास...\nपरभणी कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी केरळ...\nसोयाबीनवर विविध किड व रोगांचा प्रादुर्भाव\nजो व्‍यक्‍ती आपल्‍या सामर्थ्‍यांचा सदोपयोग करतो, त...\nमराठवाडयात काही ठिकाणी कापसावर आकस्मीक मर\nशेतकरी समाजातील अत्‍यंत प्रामाणिक व्‍यक्‍ती..........\nवनामकृवितील केरळच्‍या विद्यार्थ्‍यांनी फुलांची पार...\nदेशाला अन्‍नसुरक्षा मिळुन देण्‍यात कृषि विद्यापीठा...\nकापसातील सद्यस्थित दिसत असलेल्‍या डोमकळया त्‍वरित ...\nक्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत गुलाबी बोंडअळी व्यवस्थापना...\nमराठवाडातील गुलाबी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ...\nपरभणी तालुक्यातील बाभुळगाव व उजळंबा येथे हवामान बद...\nहिंगोली व परभणी जिल्‍हयात वनामकृविच्‍या “विद्यापीठ...\nपावसाच्या खंडकाळात कोरडवाहू पिकाचे व्यवस्थापन\nवनामकृवित रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण का...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृ��ि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40782", "date_download": "2020-10-20T11:50:25Z", "digest": "sha1:5XPSRNNWYSYMRG4YOE3T57ROOC565IS7", "length": 29037, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अनुभूती -२ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अनुभूती -२\nपहिल्या दिवशी शिवथरघळीत राहून मग पहाटे निघालो ते रायगडाकडे तसा हा नेहमीचा रूट आहे असं घळीत समजलं होतं. आणि मी २० वर्षांपूर्वी अगदी असाच प्रवास केला होता. घळीतल्या शिबिरानंतर २ रात्री गडावर आम्ही सगळ्यांनी मुक्काम केला होता. गडाचा कानाकोपरा पाहिला होता. त्यामुळे तिथे जाऊच हा माझा आग्रह माझ्या बेटर हाफ ने ऐकला आणि घळीतून निघून सकाळी ९:१५ ला गडाच्या पायथ्याशी आलो. रोप वे ने जाऊन येऊ असं ठरवलं नि त्या बेताला पायथ्याशीच सुरूंग लागला.. साडेचार तास वेटिंग आहे म्हणाले. मग परत उलट फिरलो आणि जमेल तेवढं जाऊ चढत, कंटाळा आला, फारच दमलो तर असू तिथून उलटपावली येऊ असा बेत करून पायी निघालो.\nकाय तो गडाचा पसारा नजर जाईल तिथे डोंगरच नजर जाईल तिथे डोंगरच लहानपणी आले तेव्हा फार समजत ��व्हतं काही... तो अनुभव तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे लहानपणी आले तेव्हा फार समजत नव्हतं काही... तो अनुभव तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे पण तरी थोडक्यात सांगतेच... त्या वेळी आमचा अर्धा गड सर झाला ( पण तरी थोडक्यात सांगतेच... त्या वेळी आमचा अर्धा गड सर झाला () आणि वळवाचा पाऊस आम्हाला कडकडून भेटला गडाच्या महाद्वारातच) आणि वळवाचा पाऊस आम्हाला कडकडून भेटला गडाच्या महाद्वारातच आम्ही तिघी लहान, आई-बाबा आणि आईच्या एक निवृत्त सहशिक्षिका असे सगळे पावसात अडकलो आम्ही तिघी लहान, आई-बाबा आणि आईच्या एक निवृत्त सहशिक्षिका असे सगळे पावसात अडकलो आणि इतक्या वर आलो होतो की एरवी आकाशात चमकणारी वीज त्या वेळी डोळ्यासमोरून गेली... ही वीज आहे हेही समजायला मला वेळ लागला आणि इतक्या वर आलो होतो की एरवी आकाशात चमकणारी वीज त्या वेळी डोळ्यासमोरून गेली... ही वीज आहे हेही समजायला मला वेळ लागला भिती वाटली नाही कारण ती वीज आहे हेच समजलं नव्हतं भिती वाटली नाही कारण ती वीज आहे हेच समजलं नव्हतं आणि अगदी एक फुटावरून तो लोळ अनुभवला होता मी आणि अगदी एक फुटावरून तो लोळ अनुभवला होता मी आईच्या जिवाचं काय झालं हे आता आठवलं की शहारा येतो अजूनही... आणि तरी तशा पावसानंतरही आम्ही मुक्कम केला होता. तेव्हा तर एम टी डी सी ची सोय नव्हती. चढताना हातात, तिथे रहायचं म्हणून तरी लागेल असं अत्यावश्यक सामान होतं, आणि आम्ही मुली वाटेतल्या ठेल्यावरच्या सरबतासाठी हट्ट करू म्हणून आई-बाबांनी आधीच २-२ किलोची कलिंगडं घेतली होती आईच्या जिवाचं काय झालं हे आता आठवलं की शहारा येतो अजूनही... आणि तरी तशा पावसानंतरही आम्ही मुक्कम केला होता. तेव्हा तर एम टी डी सी ची सोय नव्हती. चढताना हातात, तिथे रहायचं म्हणून तरी लागेल असं अत्यावश्यक सामान होतं, आणि आम्ही मुली वाटेतल्या ठेल्यावरच्या सरबतासाठी हट्ट करू म्हणून आई-बाबांनी आधीच २-२ किलोची कलिंगडं घेतली होती तसे ते गड चढले, ४५ व्या वर्षी\nहे सगळं आठवलं नि देवाच्या नावानंतर आई-बाबांचं नाव घेऊन गड चढायला सुरूवात केली धाप लागली की बसत, श्वास घेत, \"इथून घोडे कसे आले असतील धाप लागली की बसत, श्वास घेत, \"इथून घोडे कसे आले असतील\" \"राज्याभिषेकाच्या वेळी हत्ती कसे आले असती\" \"राज्याभिषेकाच्या वेळी हत्ती कसे आले असती\" \"हेर कसे ४ वेळ गड चढून उतरून येत असतील...\" \"हेर कसे ४ वेळ गड चढून उतरून ��ेत असतील...\" असा विचार करत चढत होतो. बरेच पर्यटक होतेच बरोबर. काही विघ्नसंतोषीही होतेच. असायचेच\" असा विचार करत चढत होतो. बरेच पर्यटक होतेच बरोबर. काही विघ्नसंतोषीही होतेच. असायचेच आम्ही २/३ गड चढलो होतो, जरा विसावलो... समोर टकमकीचं टोक दिसत होतं, नि एक कार्टं कुरबुरलं \"अरे आम्ही २/३ गड चढलो होतो, जरा विसावलो... समोर टकमकीचं टोक दिसत होतं, नि एक कार्टं कुरबुरलं \"अरे हे इथे बसलेले लोक कधी पोहोचणार वर हे इथे बसलेले लोक कधी पोहोचणार वर पोचेपर्यंतच संध्याकाळ होईल यांना पोचेपर्यंतच संध्याकाळ होईल यांना\" आम्ही दुर्लक्ष केलं नि अर्ध्या तासात वर पोहोचलो. म्हणजे गडावर\nत्यात मग मधेच \"आवळसुपारी घेऊया ना...\" \"मी तोफेवर बसू म्हणतोस एक तोफ दुसर्‍या तोफेवर बसणार म्हणजे फोटो अंमळ विनोदीच दिसेल नाही एक तोफ दुसर्‍या तोफेवर बसणार म्हणजे फोटो अंमळ विनोदीच दिसेल नाही...\" \"पाडलंस का बाटलीचं झाकण पाणी पिताना...\" \"पाडलंस का बाटलीचं झाकण पाणी पिताना नशीब घरंगळत गेलं ते मिळालं.. नाहीतर गेलं असतं दरीतच नशीब घरंगळत गेलं ते मिळालं.. नाहीतर गेलं असतं दरीतच किती लहान मुलीसारखं करायचं किती लहान मुलीसारखं करायचं\" असे प्रमळ संवाद होतेच\n\" हत्ती लहान होते, पिल्लं होती ती, तेव्हाच वर नेलं त्यांना...पिल्लं चढतात ना... म्हणजे बघ, ६-७ वर्षं आधीपासूनच राज्याभिषेकाची पूर्वतयारी होती.. उद्या अभिषेक नि आज हत्ती शोधा असं नव्हतं...याला म्हणतात प्लॅनिंग... आपल्यासारखं नाही, रोप वे नाही तर चढून जाऊ...\" - अहो.\n माझं ऐकलंस म्हणून असा मस्त अनुभव मिळतोय...\" -मी.\nअसे बरेच फुटाणे फोडत टकमकीवर आलो. मग माझ्या आठवणीत होता तेवढा सगळा गड बघितला. फक्त हिरकणी बुरूज आणि वाघदरवाजा बघायचा राहिला. बाकी सगळं मला जसच्या तसं आठवत होतं, ते अहोंनाही दाखवून झालं आणि मग मात्र कंटाळाही आला आणि दमायलाही झालं. एकतर एवढ्या वर असून एक झुळूक नाही वार्‍याची, पहाटेसेच निघालेलो, आणि भर दुपारी १२ वाजता गड फिरत होतो... \"परत जायचं का आता... झालंय सगळं बघून..\" असं दोघांनीही एकाच वेळी म्हटलं नि कोणा एकाचाही (माझाच आणि मग मात्र कंटाळाही आला आणि दमायलाही झालं. एकतर एवढ्या वर असून एक झुळूक नाही वार्‍याची, पहाटेसेच निघालेलो, आणि भर दुपारी १२ वाजता गड फिरत होतो... \"परत जायचं का आता... झालंय सगळं बघून..\" असं दोघांनीही एकाच वेळी म्हटलं नि कोणा एकाचाही (माझाच) बेत बदलायच्या आत आम्ही, आता तरी रोप वे मिळतो का म्हणून गेलो तिथे... १ तास वेटिंग होतं. चालणार होतं तेवढं. टोकन घेऊन बसलो तिथे. मग आईसक्रीम घेणं वगैरे ओघाने आलंच....\nएक आश्चर्य म्हणजे वर पूर्ण रेंज होती मोबाईलला.\n\"बघ, राजांचं कम्युनिकेशन नेटवर्क जबरदस्त होतं त्याचा अजून ३५० वर्षांनीही फायदा मिळतोय\" असं मी म्हटल्यावर \"बायको अगदीच टाकाऊ विनोद करत नाही\" हे मनोमन मान्य (नाईलाजाने) करून अहोंनी हसून दाद दिली\nयथावकाश रोप वे च्या झुल्यात बसलो आणि वरून खाली बघितल्यावर जे काही दृश्य दिसलंय आधी किंचित भितीने आणि मग आनंदाने डोळे विस्फारले मी आधी किंचित भितीने आणि मग आनंदाने डोळे विस्फारले मी खोल खोल दरी.. पण मग वाटलं मला कशाला भ्यायला हवं खोल खोल दरी.. पण मग वाटलं मला कशाला भ्यायला हवं मी थोडीच अफझलखान आहे मी थोडीच अफझलखान आहे आणि माझं मलाच हसू आलं\nखाली आलो तेव्हा २:३० झाले होते आणि त्यावेळी कदाचित आमचा वर चढायला म्हणून नंबर लागायचा असं सकाळी सांगितलं होतं त्या रोप वे च्या लोकांनी या वेळी पुन्हा रामाचे आणि प्रेरणा मिळाली म्हणून शिवाजीराजंचेही मनातून आभार मानले.\nपरतीच्या रस्त्याला लागून मग वाटेत थांबून जेवलो आणि सातारा रोडला लागलो. तिथे भ या न क ट्रॅफिक ३ तास किमान लागणार होते असं लक्षण दिसलं. पण काहीतरी निर्णय घेत गेलो, नि खरंच, देवाचीच कृपा, ठरल्या वेळेत घरी आलो ३ तास किमान लागणार होते असं लक्षण दिसलं. पण काहीतरी निर्णय घेत गेलो, नि खरंच, देवाचीच कृपा, ठरल्या वेळेत घरी आलो अगदी त्याच रस्त्याने, कुठेही यु टर्न घेऊन दुसर्‍या एखाद्या फाट्याने वगैरे न येता... त्या व्यापातून अलगद सुटलो\nमनात आता मात्र विचारांचा कल्लोळ झाला.... अपघात होताना भिती वाटत नाही, पण \"आपण वाचलोय सुखरूप\" या विचाराने कधीकधी बसलेला धक्का फार जास्त असतो... तसं झालं माझं...\nकाय विचार करून काल निघालो काय पुण्य होतं म्हणून नितांत सुरेख वाटेवरून घळीत जाता आलं काय पुण्य होतं म्हणून नितांत सुरेख वाटेवरून घळीत जाता आलं काय पूर्वसुकृत म्हणून नागमोडी घाटातून जाताना निवांत चरणारे मोर बघितले काय पूर्वसुकृत म्हणून नागमोडी घाटातून जाताना निवांत चरणारे मोर बघितले काय होतं नशिबात, म्हणून गायीचं हंबरणंही वाघाच्या डरकाळीइतकं जिवंत वाटून काळजाचा ठोका चुकला होता काय होतं नशिबात, म्हणून ��ायीचं हंबरणंही वाघाच्या डरकाळीइतकं जिवंत वाटून काळजाचा ठोका चुकला होता कसलं पुण्य होतं म्हणून गाडी रिवर्स घेताना खड्ड्याच्या अर्धा सेंटीमीटरवर असताना लक्षात येऊन कच्चकन ब्रेक दाबून अपघात टळला कसलं पुण्य होतं म्हणून गाडी रिवर्स घेताना खड्ड्याच्या अर्धा सेंटीमीटरवर असताना लक्षात येऊन कच्चकन ब्रेक दाबून अपघात टळला तोही आम्हाला नि गाडीला ओरखडाही न येता तोही आम्हाला नि गाडीला ओरखडाही न येता जीव जाईल असा खड्डा नव्हताच, पण गाडीचं भयंकर नुकसान नक्की झालं असतं.... ते कशाने टळलं जीव जाईल असा खड्डा नव्हताच, पण गाडीचं भयंकर नुकसान नक्की झालं असतं.... ते कशाने टळलं कुठचं गणित बरोबर आलं होतं म्हणून पुनवेच्या रात्री असा निसर्ग भेटला मला कडकडून कुठचं गणित बरोबर आलं होतं म्हणून पुनवेच्या रात्री असा निसर्ग भेटला मला कडकडून कुठून बळ आलं म्हणून \"जाऊया की अशा रात्रीसुद्धा त्या पलिकडच्या डोंगरावर...\" असं म्हणायला जीभ रेटली माझी\nगडावर आले तेव्हा काय आलं मनात म्हणून इथेही अख्खं पुस्तक आठवलं आजीची खूप चेष्टा करायचो,कारण तिच्या मते खरे राष्ट्रभक्त ४ च होते ....शिवाजीराजे, भगतसिंग, अटलबिहारी वाजपेयी नि माझे बाबा आजीची खूप चेष्टा करायचो,कारण तिच्या मते खरे राष्ट्रभक्त ४ च होते ....शिवाजीराजे, भगतसिंग, अटलबिहारी वाजपेयी नि माझे बाबा (फॉर दॅट मॅटर, रा स्व संघ ही एक समष्टी मानली तर ती म्हणजे ४थे राष्ट्रभक्त (फॉर दॅट मॅटर, रा स्व संघ ही एक समष्टी मानली तर ती म्हणजे ४थे राष्ट्रभक्त) पण मग तिच्या आठवणीने जीव किती कळवळला) पण मग तिच्या आठवणीने जीव किती कळवळला काशी-रामेश्वर घडलेली पुण्यवान बाई ती, तिचा रायगडच कसा राहिला घडायचा.. का माझ्या घशात हुंदका आला\nगड चढूनच जायचा... नवरा असताना, खास करून दोघंच असलो तर जास्त छान... असा विचार कधीतरी मनात आला नि गेला.. तो असा इतका खरा कसा काय उतरला माझ्या मनातलं प्रत्येक आंदोलन एक नवा प्रश्न पुढे आणत गेलं... आणि मग पुन्हा एक युरेका क्षण आला\n काहीतरी खूप खूप मोठं, अत्यंत चांगलं फळ मिळायचं असेल भविष्यात म्हणून ही यात्रा घडली. एक धर्मतीर्थ, एक रणतीर्थ\nते रणतीर्थ ३५० वर्षांपूर्वी अखंड जागं राहिलं होतं म्हणून पुढे अनेक धर्मतीर्थं सुखेनैव आपल्याला वाट दाखवू शकली. आपण फार साधी माणसं आहोत, पण इतिहास समजून घ्यायची मिळालेली बुद्धी हे या ��गळ्याचं उत्तर आहे हे आतून जाणवलं....\nमी खरंच दोन दिवस \"जगून\" आले, कृत्रिमतेची सगळी पुटं निघाली.... फार फार समाधान घेऊन परत आले...चुळूकभर जिवाला आनंद व्हायला असं कितीसं काय लागतं इथे तर न मागितलेल्यासुद्धा गोष्टी भरभरून मिळाल्या, त्या दानाने झोळी भरली माझी\nपायथ्यावरून दिसणारा रोप वे\nसुरूवातीच्या पायरीवरून टकमक टोक\nमस्त लिहीलेत दोन्ही भाग.\nमस्त लिहीलेत दोन्ही भाग. शांती अगदी पोचली वाचकांप्र्येत. अश्याच संधी तुला पुढेही मिळोत.\n<< मी खरंच दोन दिवस \"जगून\"\n<< मी खरंच दोन दिवस \"जगून\" आले, कृत्रिमतेची सगळी पुटं निघाली.... फार फार समाधान घेऊन परत आले...चुळूकभर जिवाला आनंद व्हायला असं कितीसं काय लागतं इथे तर न मागितलेल्यासुद्धा गोष्टी भरभरून मिळाल्या, त्या दानाने झोळी भरली माझी इथे तर न मागितलेल्यासुद्धा गोष्टी भरभरून मिळाल्या, त्या दानाने झोळी भरली माझी\nअगदी अगदी. छान लिहिलय\nखूप सुरेख लिहिलंयस गं. किती\nखूप सुरेख लिहिलंयस गं. किती छोट्या छोट्या गोष्टींत आनंद सामावला असतो नं एकदम प्रसन्न वाटलं वाचून\nमस्त लिहिलं आहेस. अगदी वाचता\nमस्त लिहिलं आहेस. अगदी वाचता वाचता मी पण तुझ्यासोबत जगून घेतलं. आवडलं.\nकिती प्रामाणिक आणी अगदी आतुन\nकिती प्रामाणिक आणी अगदी आतुन उतरलेलं आहे म्हणुनच खुप भावलं लिखाण\n<<मनात आता मात्र विचारांचा कल्लोळ झाला.... अपघात होताना भिती वाटत नाही, पण \"आपण वाचलोय सुखरूप\" या विचाराने कधीकधी बसलेला धक्का फार जास्त असतो... तसं झालं माझं...\nकाय विचार करून काल निघालो काय पुण्य होतं म्हणून नितांत सुरेख वाटेवरून घळीत जाता आलं काय पुण्य होतं म्हणून नितांत सुरेख वाटेवरून घळीत जाता आलं काय पूर्वसुकृत म्हणून नागमोडी घाटातून जाताना निवांत चरणारे मोर बघितले काय पूर्वसुकृत म्हणून नागमोडी घाटातून जाताना निवांत चरणारे मोर बघितले काय होतं नशिबात, म्हणून गायीचं हंबरणंही वाघाच्या डरकाळीइतकं जिवंत वाटून काळजाचा ठोका चुकला होता काय होतं नशिबात, म्हणून गायीचं हंबरणंही वाघाच्या डरकाळीइतकं जिवंत वाटून काळजाचा ठोका चुकला होता कसलं पुण्य होतं म्हणून गाडी रिवर्स घेताना खड्ड्याच्या अर्धा सेंटीमीटरवर असताना लक्षात येऊन कच्चकन ब्रेक दाबून अपघात टळला कसलं पुण्य होतं म्हणून गाडी रिवर्स घेताना खड्ड्याच्या अर्धा सेंटीमीटरवर असताना लक्षात येऊन ���च्चकन ब्रेक दाबून अपघात टळला तोही आम्हाला नि गाडीला ओरखडाही न येता तोही आम्हाला नि गाडीला ओरखडाही न येता जीव जाईल असा खड्डा नव्हताच, पण गाडीचं भयंकर नुकसान नक्की झालं असतं.... ते कशाने टळलं जीव जाईल असा खड्डा नव्हताच, पण गाडीचं भयंकर नुकसान नक्की झालं असतं.... ते कशाने टळलं कुठचं गणित बरोबर आलं होतं म्हणून पुनवेच्या रात्री असा निसर्ग भेटला मला कडकडून कुठचं गणित बरोबर आलं होतं म्हणून पुनवेच्या रात्री असा निसर्ग भेटला मला कडकडून कुठून बळ आलं म्हणून \"जाऊया की अशा रात्रीसुद्धा त्या पलिकडच्या डोंगरावर...\" असं म्हणायला जीभ रेटली माझी कुठून बळ आलं म्हणून \"जाऊया की अशा रात्रीसुद्धा त्या पलिकडच्या डोंगरावर...\" असं म्हणायला जीभ रेटली माझी\n<<मी खरंच दोन दिवस \"जगून\" आले, कृत्रिमतेची सगळी पुटं निघाली.... फार फार समाधान घेऊन परत आले...चुळूकभर जिवाला आनंद व्हायला असं कितीसं काय लागतं इथे तर न मागितलेल्यासुद्धा गोष्टी भरभरून मिळाल्या, त्या दानाने झोळी भरली माझी<< अतिशय आवडलं.\n हा भाग छान झालाय.\nहा भाग छान झालाय. मधली मधली साखरपेरणी जमून आली आहे. हत्तीच्या पिल्लांचं वाचताना झालं.\nजमलं तर आधीचा भागही पुन्हा एकदा एकसलग लिहून काढशील का\nमंजूडी, प्रयत्न करीन नक्की.\nकदाचित सगळाच बदलेन तो भाग.... पण आता परीक्षा आहे त्यामुळे बहुतेक पुढच्या आठवड्यातच...\nदोन्ही भाग मस्त जमलेत.\nदोन्ही भाग मस्त जमलेत.\n<<चुळूकभर जिवाला आनंद व्हायला\n<<चुळूकभर जिवाला आनंद व्हायला असं कितीसं काय लागतं\nक्य बात है. जीवाचं चुळुकभर पाणी म्हणजे नक्की किती ते असं आयुष्याचं रहाटगाडगं सोडून तहानलाडू-भूकलाडू करीत वणवणल्याशिवाय ध्यानीच ये ना.\nखूप छान लिहिलयस. मीही अगदी तुझ्यासवेच जगून घेतलं म्हण.\nदोनही भाग आवडले. शिवथरघळ आणि\nदोनही भाग आवडले. शिवथरघळ आणि रायगड दोनही ठिकाणी यापूर्वी एकदाच गेलोय. पुन्हा एकदा जाण्याची इछ्छा झाली तुमच्या लेखांनी. \"अनुभूती\" हे शीर्षक एकदम समर्पक.\nकिती प्रामाणिक आणि अगदी आतून\nकिती प्रामाणिक आणि अगदी आतून उतरलेलं आहे म्हणूनच खूप भावलं लिखाण\nखुप सुरेख लिहिलेय.. आवडले.\nखुप सुरेख लिहिलेय.. आवडले.\nमस्त . अगदी मनापासून\nमस्त . अगदी मनापासून लिहीलयं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.in/verul-vishnu/", "date_download": "2020-10-20T11:52:05Z", "digest": "sha1:FZ2DDYIATF6MCN4DK67EDUXY573XLF72", "length": 10418, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.in", "title": "वेरुळ गावातील अष्टभुजा विष्णू - ॥महाराष्ट्र देशा॥", "raw_content": "\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\nवेरुळ गावातील अष्टभुजा विष्णू\nपर्यटकांच्या कोलाहालापासून दूर वेरुळ गावात एका छोट्या देवळात विष्णूची अप्रतिम कोरीवकाम असलेली मूर्ती आहे. स्थानिकांच्या मते ही मूर्ती बाराव्या शतकात वेरुळ येथील एका शेतकऱ्याला शेतात नांगरणी करत असताना मिळाली आणि त्याने ती मूर्ती मल्हारस्वामींना दिली. वेरुळ महात्म्य अर्थात ब्रम्हसरोवर ग्रंथाचे रचनाकार श्री विनायक बुवा टोपरे यांच्या पूर्वजांपासून टोपरे घराणे अविरतपणे या मूर्तीची मनोभावे पूजाअर्चना व उत्सव परंपरा चालवते आहे. सध्या या मूर्तीची पूजा आणि उत्सव टोपरे घराण्यातील श्री डॉ. विनोदमहाराज टोपरे यांच्या देखरेखीखाली पार पाडले जातात. स्थानिक ग्रामस्थ या मूर्तीची हरिहर विठ्ठल म्हणून पूजा करतात.\nडेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आणि प्रसिद्ध मंदिरशिल्प व मूर्तीतज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मते हा उपेंद्र (विष्णू व इंद्र यांचे संयुक्त शिल्प) आहे.\nविष्णूप्रतिमा समभंग स्वरूपात आहे. मूर्ती सालंकृत (एकावली, यज्ञोपवित, कंकण मेखला इ. आभूषणे) असून डोक्यावर किरीट मुकुट आहे. मुकुटाच्या मागे प्रभावळ दाखवलेली आहे. मूर्ती अष्टभुजा असून उजव्या हातात पद्म, गदा, कट्यार, बाण आणि डाव्या हातात धनुष्य, चक्र, वज्र आणि शंख धारण केले आहे. ही मूर्ती साधारणपणे ९००-१,००० वर्षे जुनी असावी. या प्रतिमेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गदेवर कोरण्यात आलेला समुद्रमंथनाचा प्रसंग. शिल्पकाराने हा प्रसंग कमी जागेत उत्तमरीत्या कोरलेला आहे. मूर्तीच्या दोन्ही पायाजवळ स्त्रीसेविका कोरलेल्या आहेत. त्यातील डाव्या बाजूला असलेल्या चवरीधारी स्त्रीसेविकेपेक्षा उजव्या बाजूची सेविका उंचीला मोठी आहे.\nडेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आणि प्रख्यात मंदिरशिल्प व मूर्तीतज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मते हा उपेंद्र (विष्णू व इंद्र यांचे संयुक्त शिल्प) आहे. विष्णू व इंद्र यांचे संयुक्त शिल्प असल्यामुळे मूर्तीच्या डाव्या हातात वज्र हे इंद्राचे आयुध दाखवले आहे. महाराष्ट्रात हरिहर (शिव व विष्णू यांचे संयुक्त शिल्प) अनेक ठिकाणी बघायला मिळतात, पण वेरूळ येथील उपेंद्र शिल्प महाराष्ट्रातील एकमेव असावे.\nया मंदिराच्या गर्भगृहात दशावतारापैकी वराह आणि नरसिंह या दोन अवतारांच्या मुर्त्या आहेत. वराह आणि नरसिंह या दोन्ही मूर्ती पण अंदाजे ७००-८०० वर्ष जुन्या असाव्यात असे त्यांच्या शैलीवरून वाटते.\nमूर्तिशास्त्रात नरसिंह अवताराच्या १) गिरीजा-नरसिंह, २) स्थौन-नरसिंह आणि ३) यानक-नरसिंह अशा तीन मुर्तीप्रकारांचे वर्णन वाचायला मिळते. विष्णू मंदिरातील मूर्ती स्थौन-नरसिंह प्रकारची आहे. चतुर्भुज असलेला नरसिंह सिंहासनावर बसलेला असून त्याने मांडीवर असलेल्या हिरण्यकश्यपूचे पोट दोन्ही हातांनी फाडले आहे. इतर दोन्ही हातात चक्र आणि पद्म आहे. नरसिंहाच्या उजव्या पायाजवळ प्रल्हाद आणि डाव्या पायाजवळ स्त्रीदेवतेचे शिल्प आहे.\nमूर्तिशास्त्रामध्ये वराह अवताराचे १) भूवराह (नृवराह), २) यज्ञवराह आणि ३) प्रलयवराह अशा तीन मुर्तीप्रकारांचे वर्णन केले आहे. भूवराह मूर्तीमध्ये धड वराहाचे आणि शरीर मानवी असते. भूवराह अलंकारांनी आभूषित असून मस्तकावर मुकुट धारण केला आहे. मूर्ती चतुर्भुज असून तीन हातात गदा, पद्म आणि चक्र इ. आयुधे धारण केलेली असून एक हात डाव्या मांडीजवळ आहे. प्रतिमेचा उजवा पाय जमिनीवर, तर डावा पाय आदिशेषाच्या मस्तकावर आहे. गदेच्या शेजारी स्त्रीदेवतेची प्रतिमा आहे.\nब्रह्मदेव – वारसा ठाण्याचा\nमंचर येथील यादवकालीन बारव\nशिलाहार राजा झंज आणि शिवमंदिरे\nPrevious Post शिवालय तीर्थ, वेरुळ\nNext Post मंचर येथील यादवकालीन बारव\nकोळीवाड्यात लपलेला वरळी किल्ला\nमंचर येथील यादवकालीन बारव\nवेरुळ गावातील अष्टभुजा विष्णू\nछत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख\nजेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक\nसुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी\nमल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख\nसर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक\n© 2020 ||महाराष्ट्र देशा||\nथोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/maratha-reservation-parth-pawar-to-approach-supreme-court/articleshow/78419264.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-20T11:35:35Z", "digest": "sha1:NKSZV5NE2SANAJCICHWVS6F7YFJWTGYB", "length": 14232, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " ट्वीटमुळं चर्चेला उधाण | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपार्थ पवार म्हणाले, माझ्याकडं दुसरा पर्याय नाही\nParth Pawar Tweet: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी केलेल्या नव्या ट्वीटमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.\nपुणे: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाहीर भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा ट्वीट केलं आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे ट्वीट असून त्यामुळं पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत.\nराज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. मराठा संघटनांनी लढण्याची भूमिका घेतली आहे. याच मुद्दयावरून बीड जिल्ह्यात विवेक राहाडे या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. बीड तालुक्यातील केतुरा गावातील हा तरुण आहे. आत्महत्येपूर्वी त्यानं चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. याच घटनेच्या अनुषंगानं पार्थ पवार यांनी ट्वीट केलं आहे.\nवाचा: पार्थ पवारांची वाटचाल 'सत्यमेव जयते'च्या दिशेने; पाटलांचा टोला\n'मराठा आरक्षणासाठी विवेकनं आत्महत्या केल्याचं ऐकून हादरून गेलो. अशा दुर्दैवी घटनांचं सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं. महाराष्ट्र सरकारनंही यात तातडीनं लक्ष घालावं,' असं पार्थ यांनी म्हटलं आहे.\n'विवेकनं आमच्या मनात पेटवलेली ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. एका संपूर्ण पिढीचं भवितव्य पणाला लागलंय. हे सगळं पाहता सर्वोच्च न्यायालयात जाण्याखेरीज माझ्यासमोर पर्याय नाही. सध्या न्यायालयापुढं मराठा आरक्षण प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. माझ्या मनात पेटलेली ही मशाल पुढं नेण्यास मी तयार आहे. विवेकला आणि त्याच्यासारख्या लाखो तरुणांना न्याय मिळावा म्हणून मी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे,' असंही पार्थ यांनी स्पष्ट केलं आहे. 'जय हिंद, जय महाराष्ट्र' असंही पार्थ यांनी ट्वीटच्���ा शेवटी म्हटलं आहे.\nवाचा: ही केवळ एका मुलीची हत्या नाही... अण्णा हजारे हाथरस घटनेवर बोलले\nमराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार आपल्या परीनं लढाई लढत आहे. मात्र, सरकार गांभीर्यानं काही करत नसल्याचा मराठा संघटनांचा व विरोधकांचा आरोप आहे. छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे व संभाजीराजे भोसले यांनी अलीकडेच या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता पार्थ पवारांनीही मैदानात उतरण्याची घोषणा केल्यानं राज्य सरकारची चिंता वाढण्याची शक्यता आहे.\nवाचा: हा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा; संभाजीराजेंचं ट्वीट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nशरद पवारांच्या हाती कवड्याची माळ; याचा अर्थ काय\nमहाराजांना काय वाटत असेल; 'त्या' प्रकारामुळे अमोल कोल्...\nBaramati: तीन दिवसात प्रकरण मिटवा; अजित पवारांच्या नाव...\nनाकर्त्या सरकारचा बचाव करणं एवढंच पवारांचं काम आहे: फडण...\nसप्टेंबरमध्ये सर्वाधिक संसर्ग महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआयपीएलIPL: तब्बल १०.७५ कोटींना विकत घेतले; ९ सामन्यात फक्त ५८ धावा\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nदेशराज्यपाल कोश्यारींना 'न्यायालयाचा अवमान'प्रकरणी हायकोर्टाची नोटीस\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nमुंबईमुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला 'या' नेत्याचा फडणवीसांवर पलटवार\nविदेश वृत्तचीनमध्ये 'या' आजाराचा संसर्ग तीव्र; काही राज्यांमध्ये हजारोंना बाधा\nअर्थवृत्तकेंद्र सरकारचा दणका; चीनचे ४० हजार कोटींचे दिवाळे निघाले\nमनोरंजनकियाराच्या 'या' ड्रेसची किंमत समजल्यावर तुम्ही चक्रावून जाल\nविदेश वृत्तअमेरिकेत वाद; कमला हॅरीस 'दुर्गा' रुपात तर, ट्रम्प 'महिषासुर'\nसिनेन्यूजसौंदर्य असावं तर नुसरत जहांसारखं बाइक लुकचे फोटो पाहिलेत का\nमोबाइलWhatsApp वेबवरून मिळणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची मजा\nफॅशनज्वेलरीचं हटके डिझाइन शोधताय ऐश्वर्याचे ‘हे’ स्टायलिश दागिने पाहिले का\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nधार्मिकदुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही 'असे' पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगNavratra : प्रेग्नेंसीमध्ये साबुदाण्याचं सेवन करताय जाणून घ्या साबुदाणा सुरक्षित आहे की नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%B0", "date_download": "2020-10-20T11:52:57Z", "digest": "sha1:PLLBHAZ44ECC3IUKQDX3SL7DY7VJE6TF", "length": 4995, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:डायनोसॉर - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः डायनोसॉर.\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63605?page=7", "date_download": "2020-10-20T12:23:13Z", "digest": "sha1:CI3CIBVNOQLCRF7CKPTDELBQD4GUGTW3", "length": 11682, "nlines": 246, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू\nखेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू\nखेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.\n१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.\n२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.\n३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.\n४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.\n(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)\nघरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.\nतीन अक्षरी. बंद करा\nतीन अक्षरी. बंद करा\nवाटेल त्याला नाही उघडता येणार\nवाटेल त्याला नाही उघडता येणार.\nहे धागे addictive आहेत.\nकागदाशी काही संबंध नाही आणि\nकागदाशी काही संबंध नाही आणि देण्याशीही ... ही रंगीत असतील तर रंगीत उजेड पडेल. आता तुमचा पाडा\nहे धागे addictive आहेत.>>.+११११\nतो खादाडीचा कालचा धागा चालू आहे हे माहीतच नव्हतं ......तोही धावतोय\nतीन अक्षरी. अनादि काळापासून\nतीन अक्षरी. अनादि काळापासून वापरली जातेय ही वस्तू वेगवेगळ्या रूपात. आतातर कितीतरी फॅशनी आल्या ह्यात.\nखूप जवळ आहेस अवनी.\nखूप जवळ आहेस अवनी.\nपूर्वी हिच्यात लोणचं कालवत\nपूर्वी हिच्यात लोणचं कालवत असत\nसट....पण तो हा आहे ही नाही\nसट....पण तो हा आहे ही नाही\nजरा ते काथवट म्हणजे काय नीट\nजरा ते काथवट म्हणजे काय नीट सांगा बरं......कोणत्या प्रदेशातला आहे \nआहे २ अक्षरीच, पण हिच्यात\nआहे २ अक्षरीच, पण हिच्यात माणूसही सापडतो कधीकधी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.phrasepack.com/de/hindi-phrasebook/travel.html", "date_download": "2020-10-20T12:12:51Z", "digest": "sha1:A4ZFSQSXKQSA2TS6QBCDVAW5T5T4GBXZ", "length": 6844, "nlines": 69, "source_domain": "www.phrasepack.com", "title": "Free Hindi Phrasebook - Travel", "raw_content": "\n कृपया, मेरी चाबी मुझे मिल सकती है\n तुम्हारे पास एक नक्शा है\n क्या आपके पास एक लोकर है जहाँ मैं अपना क़ीमती सामान रख सकती हूँ\n आपके पास कोई कमरा उपलब्ध है\nIch habe eine Reservierung. मेरा एक कमरे का रिज़र्वेशन है\nIch möchte gern einchecken. कृपया मैं चेक-इन करना चाहती हूँ\nIch möchte gern zum nationalen Flughafen. कृपया, मैं अन्तर्राज्यीय हवाई अड्डे पर जाना चाहती हूँ\nIch möchte gern zum internationalen Flughafen. कृपया, मैं अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर जाना चाहती हूँ\n क्या यह सीट ली गई है\nHier ist mein Pass. यह मेरा पासपोर्ट है\n चेक आउट का समय कब है\n मैं टिकट कहाँ से खरीद सकती हूँ\n नजदीकी होटल कहाँ है\n नजदीकी पर्यटक सूचना कार्यालय कहाँ है\n कृपया, मेरी चाबी मुझे मिल सकती है\n तुम्हारे पास एक नक्शा है\n क्या आपके पास एक लोकर है जहाँ मैं अपना क़ीमती सामान रख सकता हूँ\n आपके पास कोई कमरा उपलब्ध है\nIch habe eine Reservierung. मेरा एक कमरे का रिज़र्वेशन है\nIch möchte gern einchecken. कृपया मैं चेक-इन करना चाहता हूँ\nIch möchte gern zum nationalen Flughafen. कृपया, मैं अन्तर्राज्यीय हवाई अड्डे पर जाना चाहता हूँ\nIch möchte gern zum internationalen Flughafen. कृपया, मैं अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर जाना चाहता हूँ\n क्या यह सीट ली गई है\nHier ist mein Pass. यह मेरा पासपोर्ट है\n चेक आउट का समय कब है\n मैं टिकट कहाँ से खरीद सकता हूँ\n नजदीकी होटल कहाँ है\n नजदीकी पर्यटक सूचना कार्यालय कहाँ है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/breaking-news/governor-koshyari-criticizes-the-chief-minister/223445/", "date_download": "2020-10-20T11:54:12Z", "digest": "sha1:M3O4NNBKXTDRFARK6KOKVEHPNVQO3AR4", "length": 24644, "nlines": 135, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Governor Koshyari criticizes the Chief Minister", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमध्ये पत्रयुद्ध\nराजभवनातून महाविकास आघाडी सरकारपुढे सातत्याने येणार्‍या आव्हानांचा अखेर मंगळवारी स्फोट झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून पाठवलेल्या पत्रात केंद्राच्या सुचनांचा अनादर होत असल्याच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली. राज्यपाल कोश्यारी यांच्या या पत्राचा मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक शब्दात समाचार घेत महाराष्ट्राचा अवमान करणार्‍यांचा जिथे सन्मान होतो, त्यांनी आपल्याला हिंदुत्व शिकवू नये, असे खडेबोल सुनावले. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील या पत्राचाराने देशभर एकच खळबळ उडाली आहे.\nही धर्मनिरपेक्षता आली कुठून\nराज्यपाल कोश्यारींची मुख्यमंत्र्यांवर टीका\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यातील वाद काल अधिकच टोकाला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यात सरकार अपयशी ठरल्याची शेरेबाजी करणार्‍या कोश्यारी यांनी लॉकडाऊन उठवल्यानंतरही राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याच्या केलेल्या सुचनेवर कोणताही निर्णय न घेतल्याने राज्यपालांनी सरकारला खडेबोल सुनावणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. या पत्रात त्यांनी सरकारच्या कोरोना नीतीवर टीका केली. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना धर्मनिरपेक्ष कसे झालात असे विचारले.\nराज्य सरकारच्या लॉकडाऊनला जनता वैतागली असल्याचे सांगताना नव्याने प्रार्थना स्थळे उघडण्याकरता जनतेत आशेचा किरण निर्माण झाला होता. तरीही ही बंदी कायम ठेवून तुमच्या सरकारने जनतेच्या अपेक्षांचा अनादर केल्याचे कोश्यारी यांनी पत्रात म्हटले आहे. चार महिन्यांनंतरही प्रार्थनास्थळे सुरू होत नाहीत हे पटणारे नाही. एकीकडे सरकार रेस्टॉरंट आणि हॉटेल सुरू करायला परवानगी देते, समुद्रावर फिरायला संमती देते आणि दुसरीकडे मात्र मंदिरे बंद ठेवून देव-देवतांना लॉकडाऊनमध्ये ठेवत असल्याबद्दल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. हा प्रचंड विरोधाभास तुमच्या सरकारने राज्यात निर्माण केल्याचा ठपका राज्यपालांनी सरकारवर ठेवला. गेल्या तीन महिन्यात राज्यातील विविध प्रार्थनास्थळांचे पुजारी, राजकीय नेते आणि एनजीओंनी प्रार्थनास्थळे उघडण्याची विनंती माझ्याकडे केली.\nमी तुम्हाला कळवूनही यावर कृती झाली नाही, असा नाराजीचा सूर त्यांनी पत्रात आळवला. या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून देताना तुम्ही हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते आहात, पदाची शपथ घेतल्यावर अयोध्या दौर्‍यात आपण भगवान श्रीरामावरील भक्तीचे जाहीर दर्शन घडवलेत. आषाढी एकादशीला आपण पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईची पूजा केलीत; पण प्रार्थनास्थळे उघडली नाहीत. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्याला कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की काय, याचे मला आश्चर्य वाटते, अशा शब्दात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती धर्मनिरपेक्षता तुम्ही अंगिकारली की काय, याचेही कुतूहल वाटते, असे राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना खोचकपणे विचारले. दिल्लीत 8 जूनला, तर देशाच्या इतर भागात जून महिन्याच्या अखेरीस प्रार्थनास्थळे उघडण्यात आली होती. तेव्हा कोविड रुग्णांमध्ये वाढ झाल्याची उदाहरणे पाहायला मिळाली नाहीत. त्यामुळे कोविड संबंधी काळजी घेण्याच्या सर्व सूचना देऊन प्रार्थनास्थळे पुन्हा उघडण्याची घोषणा करावी, असे राज्यपालांनी या पत्रात सुचवले.\n=सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीऐवजी राज्यपालांचे प्राधान्य भाजपला\n= शपथविधीवेळी मंत्र्यांनी घेतलेली महापुरूषांची नावे राज्यपालांना खटकली\n= मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवायला विरोध\n=राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या जागा पाच महिन्यांनंतरही रिक्त\n= कोरोना काळात राज्यपालांनी घेतल्या अधिकार्‍यांच्या स्वतंत्र बैठका\nमाझ्या हिंदुत्वाला तुमचे प्रमाणपत्र नको\nमुख्यमंत्री ठाकरेंचा राज्यपाल कोश्यारींवर पलटवार\nमाझ्या महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणार्‍यांचे हसत स्वागत करणार्‍यांनी मला हिंदुत्व शिकवू नये. तुम्ही केलेल्या माझ्या हिंदुत्वाचा उल्लेख योग्यच आहे; पण माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला जशास तसे उत्तर दिले आहे. माझ्या राज्याला, राजधानीला कोणी दोष देणार असेल, तर तो माझ्या राज्याचा अवमान आहे, तो अवमान राज्यपाल म्हणून आपलाही आहे. तेव्हा हा अवमान खपवून घेणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरसंधान साधले.त्यामुळे पुढील काही दिवस दोघांमध्ये पत्रयुद्ध सुरू राहण्याची चिन्हे आहेत.\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. विशेष म्हणजे या पत्रासोबत त्यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांनी दिलेली निवेदने पाठवली आहेत. राज्यपालांच्या या पत्राचा आपण आदरपूर्वक विचार करू, पण श्रध्दा जपताना कोणाच्या जीविताशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही, तो मलाही नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे होते तसे तो लागलीच उठवणे हे जीविताशी खेळण्यासारखे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nकोरोनाला सोबत घेऊन लोकांनी धोका टाळला पाहिजे यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. अशा प्रकारची मोहीम सुरू करणारे देशातील म��ाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असे सांगताना या मोहिमेत आरोग्यविषयी सूचना, जनजागृती, आरोग्य तपासणी, चाचण्या घेणे असे उपक्रम राबवले जात आहेत. राज्यातील असंख्य डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन ही कामे करत आहेत. याची आपल्याला कल्पना असावी, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना करून दिली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वाच्या केलेल्या उल्लेखाचा मुख्यमंत्र्यांनी जोरदार समाचार घेतला. आपण केलेला उल्लेख योग्य आहे. यासाठी कोणी मला प्रमाणपत्र द्यावे, याची आवश्यकता नाही. हे हिंदुत्व कोणाकडून शिकण्याचीही मला आवश्यकता नाही, असे सांगत माझ्या राज्याची प्रगती स्वाभिमान हा हिंदुत्वाचा बाणा आहे. माझ्या राज्याला किंवा राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणार्‍यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावले. केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असे आपले म्हणणे असेल तर राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा धर्मनिरपेक्ष आहे तो आपल्याला मान्य नाही काय, अशी थेट विचारणा करून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची चांगलीच अडचण केली आहे.\nया संकटाशी लढताना काही दैवीशक्ती आड येतात का, असा प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना कठोर शब्दात चांगलेच झापले. आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र, मी एवढा थोर नाही. इतर राज्यात, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे, असे उद्धव ठाकरेंनी बजावले. राज्यपालांनी विविध शिष्टमंडळांचा उल्लेख आपल्या पत्रात केला होता. मात्र, आपल्या पत्रासोबत पाठवलेली पत्रे ही भाजपच्या नेत्यांची आणि त्यांच्या समर्थकांची आहेत. याचा उल्लेख करत भाजपेतर संस्था आणि नेते न भेटणे हा केवळ योगायोग असावा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लगावला. राज्यपालांचा समाचार घेताना मुख्यमंत्र्यांनी शेवटी आपल्या विनंतीचा मान राखून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले; पण जनतेच्या जीवितालाही तितकेच म���त्त्व दिले जाईल, असे स्पष्ट केले.\n= वादळाची नुकसान भरपाई वेळेवर न दिल्याने सरकारवर मारलेले ताशेरे\n=अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्यपाल-ठाकरे यांच्यातील तू तू मै मै\n= सुशांत सिंह मृत्यू प्रकरण आणि कंगना रानौत प्रकरणावरून बेबनाव\n= कोरोनाच्या काळात सरकारकडून करण्यात येणार्‍या अपुर्‍या उपाययोजना\n= मंदिरांसह प्रार्थनास्थळे उघडण्याची मुख्यमंत्र्यांना करून दिलेली आठवण\nकोश्यारींच्या पत्रातील भाषा असंवैधानिक\nधार्मिकस्थळे उघडली नाहीत म्हणून लगेच सेक्युलर ठरवून अवहेलना करणार काय, असा परखड सवाल शरद पवार यांनी मोदींना केला आहे. राज्यपालांचे हे वागणे संविधा-नाच्या चौकटीबाहेरचे अस-ल्याची टीकाही केली.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला ज्या प्रकारे उत्तर पाठवले आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे, असे भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nमंदिरे बंद, उघडले बार…उद्धवा अजब तुझे सरकार…\nमराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=javascript-screenshot", "date_download": "2020-10-20T12:27:24Z", "digest": "sha1:JZKBFWYRJZSHANO3H454OZFPP2VV2ZX3", "length": 14117, "nlines": 199, "source_domain": "mr.grabz.it", "title": "जावास्क्रिप्टमध्ये आपल्या वापरकर्त्याच्या वेब पृष्ठाचा स्क्रीनशॉट कसा घ्यावा", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nजावास्क्रिप्टमध्���े आपल्या वापरकर्त्याच्या वेब पृष्ठाचा स्क्रीनशॉट कसा घ्यावा\nआपल्याला कधीही वापरकर्त्यांच्या वेब पृष्ठाचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कदाचित सुलभ बग फिक्सिंग किंवा वापरकर्ता सक्षम करण्यासाठी intइरफेस सुधारणा कदाचित सुलभ बग फिक्सिंग किंवा वापरकर्ता सक्षम करण्यासाठी intइरफेस सुधारणा पण आपण हे करू शकता GrabzIt चे जावास्क्रिप्ट API.\nवापरकर्ता पृष्ठ कॅप्चर करण्यासाठी आपण हे वापरणे आवश्यक आहे ConvertPage पद्धत. हे आमच्या पृष्ठावरील सामग्री रूपांतरित करण्यासाठी आमच्याकडे पाठवते intoa प्रतिमा, पीडीएफ, डीओसीएक्स किंवा आम्ही समर्थन करत असलेली इतर कोणतीही गोष्ट. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की सीएसएस किंवा प्रतिमा म्हणून कोणतीही संसाधने सार्वजनिकपणे उपलब्ध नसल्यास स्क्रीनशॉटमध्ये असल्याशिवाय लोड करणे शक्य नाही. तथापि सामान्यतः असेच होते.\nGrabzIt चे लायब्ररी वापरुन वापरकर्त्याचे वेबपृष्ठ स्क्रीनशॉट करणे किती सोपे आहे हे खाली दिलेली सामान्य उदाहरणे दर्शविते. आपण कॅप्चर करू इच्छित असलेल्या पृष्ठाच्या तळाशी फक्त कोड ठेवा.\nलक्षात ठेवा आपण कोणत्याही उत्तीर्ण करू शकता पॅरामिटर्स ला जावास्क्रिप्ट एपीआय द्वारे अनुमती देते ConvertPage आपली स्क्रीनशॉट पुढील सानुकूलित करण्यासाठी पद्धत. उदाहरणार्थ खालील उदाहरणामध्ये आम्ही स्क्रीनशॉटची संपूर्ण उंची कॅप्चर करताना वापरकर्त्यांच्या वेब पृष्ठाइतकीच रूंदी बनवितो.\nवरील उदाहरणे तथापि मर्यादित आहेत कारण आपल्याला वेबपृष्ठ लोड होते तेव्हा केवळ पृष्ठ कॅप्चर करण्याऐवजी काही क्रमवारीत वेबपृष्ठाचा कॅप्चरिंग चालू करणे आवश्यक असेल. उदाहरणार्थ दोन संभाव्य पर्याय म्हणजे एकतर बटण क्लिकवर किंवा नियमितपणे वेबपृष्ठ कॅप्चर करणे intटायमरसह एर्व्हल्स.\nवरील उदाहरणात आम्ही प्रत्येक एक्सएनयूएमएक्स सेकंदात वापरकर्त्याचे वेबपृष्ठ स्वयंचलितपणे स्क्रीनशॉट तयार करतो. परंतु वापरकर्त्यांच्या वेब पृष्ठावर स्क्रीनशॉट जोडण्याऐवजी किंवा ते डाउनलोड करण्याऐवजी Create मागील उदाहरणांमध्ये वापरलेली पद्धत स्वरूपानुसार होईल. द CreateInvisible पद्धत वापरली जाते, जी वापरकर्त्याला निकाल देणार नाही.\nआपण नंतर करू शकता save जावास्क्रिप्ट स्क्रीनशॉट पुढीलपैकी एक पद्धत वापरणे. Amazonमेझॉन, ड्रॉपबॉक्स, एफटीपी किंवा अधिकवर परिणाम निर्यात करण्यासाठी ��िर्यात मापदंड. किंवा आपण वेब सर्व्हिसवर कॉल करण्यासाठी अंतिम इव्हेंट वापरू शकता save परिणाम, किंवा DataURI वेब सेवेवर निकाल पोस्ट करण्याची पद्धत.\nअर्थात हे सांगण्याशिवाय असे होत नाही की आपण कदाचित आपल्या वापरकर्त्यांना हे करीत असल्याची माहिती द्यावी लागेल.\nआपण सध्याचे वेबपृष्ठ विनामूल्य विनामूल्य स्क्रीनशॉटिंग प्रारंभ करू शकता खाते तयार करीत आहे आणि वरील कोड कॉपी करत आहे intओए वेब पृष्ठ आपण कॅप्चर करू इच्छित आहात. लक्षात ठेवा की इतर लोक आपले खाते वापरत नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी आपले डोमेन अधिकृत करा आपल्या वेबसाइटवर कार्य करण्यापूर्वी.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67190", "date_download": "2020-10-20T12:17:41Z", "digest": "sha1:J5NBHDT7UGU7PIOSS2Y2YRWKEKSLNMTI", "length": 9564, "nlines": 205, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बिंब प्रतिबिंब | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बिंब प्रतिबिंब\n हुबेहूब एखादा फोटो असावा असेच वाटते. अप्रतिम ...\n समद्राच्या लाटा आणि सूर्याचे ओल्या वाळूवर पडलेले प्रतिबिंब फारच सुरेख रेखाटलेय.\nआकशातला रंगांचा खेळ आणि\nआकशातला रंगांचा खेळ आणि वाळूतले प्रतिबिंब अप्रतीम आलंय.\nपाण्यावरचा तो पांढरा रंग नको होता.... लेहरोंपे नाचे किरनोंकी परीयां .... किरणं केशरी तर पर्‍याही केशरीच हव्या - वैम\n कसलं भारी काढलंय अ\n कसलं भारी काढलंय अ प्र ति म\nअशक्य भार्री आहे हे\nअशक्य भार्री आहे हे\nकोणते अॅपस वापरले इ. माहिती देतां आली तर शिकाऊंचे धन्यवादही मिळतील \nसर्व प्रतिक्रियांबद्दल बाल तरुण चित्रकार मंडळ आभारी आहे\nWacom graphics tablet आणि photoshop वापरुन संपूर्णपणे को-या 'कागदा'पासून चालू करुन काढलेले हे डिजिटल पेंटींग आहे.\nराफाजी , माहितीबद्दल धन्यवाद\nराफाजी , माहितीबद्दल धन्यवाद.\nखालच्या डाव्या कोपर्‍यातला गडदपणा थोडा कमी प्रमाणात असता तर अजून छान वाटले असते का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2008/04/blog-post.html", "date_download": "2020-10-20T11:25:26Z", "digest": "sha1:LRTB3DB6GGKIMJHVSC4MEWWSGKYQIKJA", "length": 24738, "nlines": 321, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: शिंपी आणि सुट -- अपूर्वाई", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपां���े\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nशिंपी आणि सुट -- अपूर्वाई\nशिंपी आणि सुट -- अपूर्वाई\nआजवर कुठल्याही शींप्याने माझे कपडे बिघडवल्याचे माझ्या स्मरणात नाही. कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होते हे मला कपडे घालायला लागल्याला इतकी वर्षे लोटुनदेखील अजूनही उमगले नाही. परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी चांभाराच्या नजीकचाच, फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला. ह्या सदगृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच दिसली. प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळीपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना. दुसरी गोष्ट विलायतेला त्याने शिवलेले सुट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता. मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही. अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजीइतकेच बिन अस्तराचे होते हा भाग निराळा तीसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऎवजी लंडनला आपले सूट अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडिली. सर्कसवाले शिंपीदेखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या. (अनुभंवाती हे खोटे ठरले.) मी त्याचा सूट घालून पिकॅडीच्या शिंप्याचा दुकानांपुढून अनेक वेळा गेलो तीसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऎवजी लंडनला आपले सूट अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडिली. सर्कसवाले शिंपीदेखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या. (अनुभंवाती हे खोटे ठरले.) मी त्याचा सूट घालून पिकॅडीच्या शिंप्याचा दुकानांपुढून अनेक वेळा गेलो मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोऱ्या कामगाराने काळा पाद्री समजून हॅट काढून नमस्कार केला मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोऱ्या कामगाराने काळा पाद्री समजून हॅट काढून नमस्कार केला मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत, (असतील, पण हे सांगण्याची गरज काय होती मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत, (असतील, पण हे सांगण्याची गरज काय होती) माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे, माझ्या मानेला ‘शेप’ कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसे येते, वगैरे फालतू परिक्षणे केली. अनेक वेळा मला ‘ट्रायल’ला बोलावले. इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ‘ट्रायल’ हाच शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षानंतर ह्या शिंपीदादाच्या दुकानात कळले. प्रत्येक ‘ट्रायल’ म्हणजे ट्रायलच होती. दर वेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळे चढवी आणि ‘नो नो, युवर ट्मी ) माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे, माझ्या मानेला ‘शेप’ कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसे येते, वगैरे फालतू परिक्षणे केली. अनेक वेळा मला ‘ट्रायल’ला बोलावले. इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ‘ट्रायल’ हाच शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षानंतर ह्या शिंपीदादाच्या दुकानात कळले. प्रत्येक ‘ट्रायल’ म्हणजे ट्रायलच होती. दर वेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळे चढवी आणि ‘नो नो, युवर ट्मी ओ ---- युवर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राइट...’ असे पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडुने रेघोट्य़ा ओढी \nशेवटी एकदाचा सूट झाला. तो मी अंगावर चढवून अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो आणि.... ‘तुमचे सगळे डिफेक्टस मी खुबीने झाकले आहेत; आता खूशाल हा सूट घालून लंडनमध्ये फिरा तुम्हाला मरण नाही’--- असा निकाल देऊन जवळजवळ अर्धसहस्त्र रुपयांनी माझा जुना खिसा रिकामा केल्यावर त्याच्या आत्याची शांती झाली आणि एकदाचा मी ‘सुट’लो.\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/lifestyle/benefits-of-rice-bran-oil/222568/", "date_download": "2020-10-20T12:26:17Z", "digest": "sha1:O6X7DRD33IJIG3CSJZORLSGMMBAC3KZ7", "length": 7569, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "भात कोंड्याच्या तेलाचे फायदे | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी भात कोंड्याच्या तेलाचे फायदे\nभात कोंड्याच्या तेलाचे फायदे\nभात कोंड्याच्या तेलाचे फायदे\nभात कोंड्याचे राईस ब्रॅन ऑइल काढले जाते. भात कोंड्याचे तेल खूप आरोग्यदायी असते. म्हणून आरोग्याच्या काळजी पोटी भात कोंड्याच्या तेलाचा वापर स्वयंपाक घरामध्ये आजकाल वाढला आहे. त्यामुळे आज आपण भात कोंड्याच्या तेलाचे आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून घेणार आहोत.\nभात कोंड्याच्या तेलात असणाऱ्या टोकोट्रिएनोल्स ह्या अँटीऑक्सिडंट्समुळे वेगवेगळ्या कॅन्सरपासून रक्षण होण्यास मदत होते.\nजेव्हा त्वचेला खाज येईल तेव्हा भात कोंड्याचे तेल लावून मालिश केल्याने त्वचेची खाज कमी होण्यास मदत होते.\nतसेच भात कोंड्याच्या तेलामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढण्यात मदत होते. डायबेटीस रुग्णांसाठीसुद्धा हे तेल खूप उपयुक्त असते.\nया तेलामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करते, तर एचडीएल प्रकाराचे चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. यामुळे वाईट कोलेस्टेरॉलमुळे होणारे हार्ट अटॅक, पक्षाघात, उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार दूर राहण्यास मदत होते.\nकिडनी स्टोनची समस्या असणाऱ्यांना भात कोंड्याचे तेल फायदेशीर ठरेल. यासाठी दिवसातून दोनवेळा १० ग्रॅम भात कोंड्याच्या तेलाचा आहारात समावेश करावा.\nभात कोंड्याचे तेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करते.\nरक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी भात कोंड्याचे तेल खूप फायदेशीर आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपायाला भिंगरी लावून पिंजला कानाकोपरा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/articlelist/63720132.cms?utm_source=navigation", "date_download": "2020-10-20T11:15:10Z", "digest": "sha1:RH7K3IWTLF4T2BKXKEBDVWPNSUSCO754", "length": 6371, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "बिग बॉस मराठी सीझन २, मराठी बिग बॉस, बिग बॉस मराठी बातमी, Bigg Boss Batmya\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबिग बॉस मराठी 2\nशिवानी सुर्वे बनणार 'सलमानची' हिरोईन\nbigg boss marathi 2: बाप्पा, पोट्टा जिंकला ना शिव ठाकरे 'बिग बॉस २'चा विजेता घोषित\n शिव ठाकरे ठरला विजेता\nBigg Boss Marathi 2: आज रंगणार बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा\nBigg Boss Marathi 2 August 31 2019 Day 99: शिवानीकडून बिचुकलेंना मिळालं 'हे'अवॉर्ड\nबिग बॉसः अनोख्या 'बीबी अवॉर्ड्स'ची धम्माल\nबिग बॉस LIVE: 'बीबी अवॉर्ड्स नाइट'ने धम्माल\nबिग बॉसः घरातील सदस्यांना मिळणार सरप्राइज\nशिवानी सुर्वे बनणार 'सलमानची' हिरोईन...\nBigg Boss Marathi: ही मेघा धाडे आहे कोण\nबिग बॉस 'मेघा'ला मिळाले लाखो रुपये आणि......\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://shodhitihasacha.in/shivrayanche-hatache-payache-thase/", "date_download": "2020-10-20T11:12:35Z", "digest": "sha1:ZMGALEWYFT4LB4FO7J7BHOWVT6TGFU5N", "length": 10649, "nlines": 86, "source_domain": "shodhitihasacha.in", "title": "शिवरायांच्या हाताचे अन पायाचे ठसे असलेला किल्ला - Shodh Itihasacha", "raw_content": "\nशिवरायांच्या हाताचे अन पायाचे ठसे असलेला किल्ला\nशिवरायांच्या हाताचे अन पायाचे ठसे असलेला किल्ला\nJune 5, 2020 adminLeave a Comment on शिवरायांच्या हाताचे अन पायाचे ठसे असलेला किल्ला\nछत्रपती शिवाजी महाराजांनी ‘जंजिरा’ जिंकण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. पण दुर्दैवाने जंजिरा स्वराज्यात येऊ शकला नाही. पण जंजिरा स्वराज मध्ये येत नाही म्हणून हताश न होता छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना सांगून दुसरा जंजिऱ्या सारखा जलदुर्ग बांधण्याचं निश्चित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सूरतेची मोहीम यशस्वी करून आले. त्यावेळी त्यांना स्वराज्यासाठी फार मोठं धन लाभलं.\nसूरतेच्या छाप्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज काही दिवसांनी तळ कोकणाच्या स्वारीवर गेले असता त्यांना मालवणच्या किनाऱ्यावरुन एक मोठं बेट दिसलं. महाराजांना ती जागा प्रचंड आवडली कारण चोहोबाजूंनी समुद्र असून सुद्धा या बेटावर चक्क गोड्या पाण्याचे झरे होते. याच बेटांवर महाराजांनी दुसरा जंजिरा बांधण्याचं ठरवलं.\nमहाराजांना सूरतेवरील छाप्यात जे धन मिळालं होतं ते त्याचा वापर या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलं. यासंदर्भात काही पत्रव्यवहार देखील उपलब्ध आहेत. हिरोजी इंदुलकर यांच्या हस्ते किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले. पण याच दरम्यान मिर्झा राजे जयसिंग याने स्वराज्यावर आक्रमण केलं. आणि दुर्दैवाने महाराजांना मिर्झा राजा सोबतशी तह करावा लागला.\nया तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीला जावं लागलं. तोपर्यंत इकडे किल्ल्याचं बांधकाम चालू होते. दिल्लीतून सुखरूप परतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी मालवणच्या या किल्ल्याची पाहणी केली. यावेळी किल्ला जवळपास पूर्णत्वास आला होता. त्यानंतर काही दिवसांमध्येच किल्ला पूर्ण झाल्याचं महाराजांना समजल्यावर त्यांनी किल्ल्याची पाहणी करण्यासाठी कोकणात जायचे ठरवले.\nछत्रपती शिवाजी महाराज किल्ला पाहण्यासाठी कोकणात आले किल्ला पाहता क्षणीच त्यांना किल्ला फार आवडला. महाराजांनी किल्ल्याचं नाव ‘सिंधुदुर्ग’ असं ठेवलं. किल्ला पाहून राजांना प्रचंड आनंद झाला. यावेळी राजांनी किल्ल्याचं बांधकाम करणाऱ्या मजुरांना बक्षीस देण्याचं ठरवलं.\nपण स्वामिनिष्ठ मजुरांनी स्वत:ला काही मागण्याऐवजी किल्ल्याजवळ राजांच्या डाव्या पायाचा आणि उजव्या हाताच्या पंजाचा ओल्या चुन्यात ठसा घेतला. तसे ठसे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आज ही आहेत. तसेच काही इतिहास तज्ज्ञाचं देखील हेच मत आहे.\nमहाराजांच्या पायाचा ठसा जिथे घेण्यात आला तिथे एक अगदी छोटीशी देवळी करण्यात आलं आहे. पूर्वी याला एक काचेचा दरवाजा असावा. पण आता फक्त दरवाज्याची चौकट आहे. यामुळे राजांच्या पायाचा ठसा हळूहळू धुसर होण्याची शक्यता आहे.\nहाताच्या पंजाचा ठसा जिथे राजांच्या पायाचा ठसा आहे त्यापासून अगदी जवळ पण थोड्याशा उंचावर राजांच्या हाताचाही ठसा आहे. पण आता हा ठसा जवळजवळ पुसट होत चालला आहे.पायाच्या ठशासाठी जशी देवळी बांधली आहे तशीच हाताच्या ठशासाठी देखील देवळी बांधली आहे.\nप्राचीन हमरस्त्यांचा राजा असलेल्या या घाटाला नाणेघाट असे नाव पडले\nशिवतीर्थ रायगडावर शिवराज्याभिषेका प्रसंगी हत्ती होते का\nशिवरायांनी बुद्धिकौशल्याने जिंकलेल्या खेळणा किल्ल्याचं नाव बदलून काय ठेवलं माहीत आहे का\nका म्हणतात तोरणा किल्ल्याला गरुडाचे घरटे\nनिसर्गाच्या अदभूत विश्वात घेऊन जाणारा माहुली गड\nअंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nबिरबल चा अपरिचित इतिहास माहिती आहे का\nअखंड भारतावर राज्य करणारा भारताचा नेपोलियन\nचार तासांच्या एका लढाईत मोगलांची अक्षरशः कढी पातळ केली\n२५ वर्षे सागरी किनारा सुरक्षित ठेवणारे यशस्वी आरमारप्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://satara.news/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%A0-%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%98%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%AF-124", "date_download": "2020-10-20T12:20:40Z", "digest": "sha1:FI3B4YGTXM7NJBHXIOMCSNBEQQ2VO76B", "length": 19538, "nlines": 268, "source_domain": "satara.news", "title": "पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू - Satara - News", "raw_content": "\nम्हसवड कोव्हीड सेंटरला जंबो सिलेंडर भेट\nजेष्ठ अभिनेत्री आशालता यांचा करोनामुळे मृत्यू;...\nआमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे...\nकोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्ययंत्रणेसह...\nखटाव तालुक्यातील वर्धन ऍग्रो साखर कारखान्याच्या...\nकोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे...\n‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत...\nएका दमात अवघ्या 50 मिनिटांत राज्यपालांनी शिवजन्मस्थळ...\nकरोना लस २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल\nएमआयडीसीतील एका कंपनीत तब्बल 110 कामगारांना कोरोनाची...\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘दिलखुलास’ मध्ये...\nमुंबई महापालिका क्षेत्रात सार्वजनिक उत्सवासाठी...\nकोरोना व्हायरसमुळे छोट्यातल्या छोट्या व्यवसायापासून...\nराज्यातील जिम सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने...\nमुंबई अहमदाबाद महामार्गावर एसटी व इकोचा अपघात\nद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली उड्डाणपुलाची...\nखाद्य सुरक्षा जनजागृती मोहिम मुंबई विभागाची प्रशंसनीय...\nसुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे...\n‘विकेल ते पिकेल’अभियान दे���ल शेतमालाला हमखास भाव...\nनागपूर पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त व्यक्तींना...\nभारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे निधन\nयूएईमध्ये आयपीएलच्या आयोजनासाठी सरकारकडून मंजूरी\n2021 मध्ये पार पडणारा आयसीसी टी20 वर्ल्ड कप भारतात...\nआयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआय आणि रिलायन्स...\nखेळाडूंना यूएईमध्ये काही दिवस आयसोलेशनमध्ये राहण्यास...\nआदित्य यांच्यामध्ये जिद्द असून, त्यांच्या माध्यमातून...\nकॅप्टनने टीमवर नियंत्रण ठेवावे - शरद पवार\nकरोना संकटकाळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण...\nभाजपाच्या ‘वाघा’लाही केवळ एक सभा घेऊन लोळवणारा...\n‘पहले मंदिर, फिर सरकार’ म्हणणारे ठाकरे आता ‘पहले...\n‘तालीम २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज\nआर. माधवन घेऊन येतोय रॉकेट्राय - नॅम्बी इफेक्ट\n‘डेंजरस’ वेब सीरिजच्या माध्यमातून बिपाशा बासू...\nकिक चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा निर्माता- दिग्दर्शक...\nस्वरा भास्कर नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या...\nऑक्सफर्डच्या कोरोना लसीसाठी भारतातही सीरम इन्स्टिट्यूट...\nकॅप्टन यादव यांनी तयार केलेल्या सहा आसनी विमानाची...\nमहेंद्र सिंह धोनीने निवृत्तीची घोषणा केली त्याच्या...\nमणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारी एक नाही पाच...\nकॅम स्कॅनर अ‍ॅपच्या तोडीसतोड मेड इन इंडिया फोटोस्टॅट\nकोरोना संसर्गानंतर शरीरातील विषाणूच्या संख्येत...\nभारतात ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं चिनी कंपन्यांच्या...\nभारत संकटाच्या काळात बैरुतच्या मदतीसाठी धावला\nआपल्या ताकदीपेक्षा अधिक काहीतरी करणे महागात पडू...\nसंपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरस...\nजगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत...\nरिलायन्स जिओ कंपनी घेऊन येत आहे खास ऑफर\nभारतात ६ नवीन मेड इन इंडिया टीव्ही लाँच\nजिओ आणि गूगल देशातील त्या लोकांपर्यंत पोहचू शकतात\n‘मेड इन इंडिया’ स्मार्ट TV हवाय\n8 वर्षापूर्वी मुलीच्या बापानं लग्नास नकार दिला...\nआईनेच आपल्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केल्याची...\nहवेत अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोणावळा परिसरात...\nपोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू\nपोहण्याचा मोह तरुणांच्या जीवावर बेतला\nपोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू\nपोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू\nजळगाव - नाल्��ात पोहण्यासाठी गेलेल्या दोन दहावीत शिकणाऱ्या शाळकरी विद्यार्थी मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये घडली आहे. भावेश बळीराम देसले (वय १५), हितेश सुनील पवार (वय १५ रा. लोंढवे) अशी मृतांची नावे आहेत.\nअमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व.एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारे भावेश देसले, हितेश पवार आणि जयवंत सुरेश पाटील हे तिघे मित्र शनिवारी जवळच असलेल्या तुडंब भरुन वाहणाऱ्या नाल्यात पोहण्यासाठी गेले होते. भावेश देसले आणि हितेश पवार हे दोन्ही १५ फूट खोल पाण्यात गेले आणि काही वेळातच ते बुडू लागले. दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून जयंवत घाबरला. त्याने दोघांना वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, परंतु जवळ कोणीच नसल्याने मदतीला कोणीही आले नाही. यानंतर त्याने गावात धाव घेऊन दोघे मित्र पाण्यात बुडल्याची माहिती दिली. लगेच भावेश, हितेश यांच्या कुटुबीयांसह ग्रामस्थ त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, सरपंच कैलास खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते. नंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी नाल्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दोघांच्या कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला होता.\nमहिला नारळ न फोडण्याचे कारण- माहीत नसेल तर जाणून घ्या या मागचे खरे कारण….\nन्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमदील बिल बोर्ड्स आणि स्क्रीन्सवर भगवान रामाचे...\nकुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू\nसूनेची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला ; दीड वर्षाने...\nकोविडसंदर्भात राज्यात १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल\nहार्दिक-नताशा यांना पुत्ररत्न झाले\nसातारा जिल्हा परिषदेकडून कंत्राटी पदभरती\nसातारा जिल्ह्यात आज 120 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह\nआमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे 300 बेडचं...\nरावणाने पहिल्यांदा केले होते विमानाचे उड्डाण, श्रीलंकेचा...\nम्हसवड कोव्हीड सेंटरला जंबो सिलेंडर भेट\nआमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे 300 बेडचं...\nजेष्ठ अभिनेत्री आशालता यांचा करोनामुळे मृत्यू; सातार्‍यातील...\nनागपूर - पबजीच्या वेडापायी पोलिसाच्या मुलानं केली आत्महत्या\n‘नेटफ्लिक्स’ च्या बनावट वेबसाईटपासून सावध रहा\n��ाण तालुक्यात युरिया खताचा तुटवडा की साठेबाजी लक्ष द्या...\nलॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा अन्यथा विज कंपनीला टाळे...\nमार्डी हायस्कुल चा निकाल 95.83%\nसाता-यात कोरोना सत्र सुरूच एका दिवसात कोरोना बाधित रुग्ण...\nपाकिस्तानी क्रिकेटपटूने उधळली धोनीवर स्तुतीसुमने\nझाडाला धडकून दुचाकी चालक तरूण ठार\nस्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला लॉकडाऊनची नियमावली बंधनकारक\nकरोना संकटकाळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू...\nराम मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...\nआर्थिक संकटामुळे महाविकास आघाडी सरकारने महाविकास आघाडी...\nमुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २.३ अब्ज डॉलर इतकी घसरण\nसोलापूरकर कोरोनावर निश्चित मात करतील ; खासदार शरद पवार...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ...\nअभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने केली आत्महत्या\nखटाव तालुक्यातील वर्धन ऍग्रो साखर कारखान्याच्या विरोधात...\nगृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते ज्येष्ठ कसरतपटू शांताबाई...\nमृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट\nकॅम स्कॅनर अ‍ॅपच्या तोडीसतोड मेड इन इंडिया फोटोस्टॅट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_960.html", "date_download": "2020-10-20T12:23:40Z", "digest": "sha1:V4X57ZOHS2NPP5HY6BNNEQ335E4SQ4BI", "length": 5687, "nlines": 58, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "अन् नववधूने ‘त्या’ तरुणांना दिले स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांचे ‘रिटर्न गिफ्ट’", "raw_content": "\nHomeचंद्रपूरअन् नववधूने ‘त्या’ तरुणांना दिले स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांचे ‘रिटर्न गिफ्ट’\nअन् नववधूने ‘त्या’ तरुणांना दिले स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांचे ‘रिटर्न गिफ्ट’\nचंद्रपूर - विवाह सोहळ्यात वधू-वरांना शुभाशिर्वाद म्हणून भेट देण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. विवाह सोहळ्याला उपस्थित मंडळींनी रोकड स्वरुपात दिलेली सस्नेह भेट नववधूने स्वत:कडे न ठेवता स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक स्वरुपात ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून दिली. बुधवारी चंद्रपूरात पार पडलेल्या एका विवाहसोहळ्यात नववधूने समाजापुढे ठेवलेला नवा आदर्श कौतुकाचा विषय ठरला आहे.\nचंद्रपूर येथील क्लब ग्राऊंडवर किशोर जोरगेवार यांची कन्या कामिनी हिचा अकलूज-पंढरपूर येथील सूर्यवंशी कुटुंबातील श्रीओंकार या तरुणाशी हिंदू पद्धतीने पार पडला. या विवाह सोहळ्यात वधू-वरांना सहजीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आप्तस्वकीयांसह मोठ्या संख्येने विविधस्तरातील मान्यवर मंडळींची उपस्थिती होती. लग्न लागल्यानंतर उपस्थित मंडळींना वधू-वरांना शुभाशिर्वादाच्या रुपात आपल्यापरीने रोख स्वरुपात सस्नेह भेट दिली. ही रक्कम वधू कामिनीने स्वत:जवळ न ठेवता शुभेच्छा देण्यासाठी २५ हजारांची स्पर्धा परीक्षेची महागडी पुस्तके डॉ. जया द्वादशीवार ग्रंथालय खुटाळाच्या जटपुरा गेट येथील शाखेत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. लगेच पुस्तकांची उपलब्धता करण्यात आली. यानंतर विवाह मंडपातच नववधू कामिनीने स्पर्धा परीक्षेला आवश्यक असलेली पुस्तके ‘रिटर्न गिफ्ट’ च्या स्वरुपात दिली. नववधूने दाखविलेले हे सामाजिक दायित्व कौतुकाचा विषय ठरले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/01/blog-post_477.html", "date_download": "2020-10-20T12:03:43Z", "digest": "sha1:JVOQ6TQTCSO67MBWLM5H4FU4TIHGY3B3", "length": 4499, "nlines": 59, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "बल्लारपूरचे उपाध्यक्ष व सभापती यांचे पदग्रहण", "raw_content": "\nHomeचंद्रपूरबल्लारपूरचे उपाध्यक्ष व सभापती यांचे पदग्रहण\nबल्लारपूरचे उपाध्यक्ष व सभापती यांचे पदग्रहण\nबुधवारी नगर परिषद बल्लारपूर येथे नवनिर्वाचित नगर परिषद बल्लारपूर चे उपाध्यक्ष व सभापती यांचे पदग्रहण चे कार्यक्रम पार पडले. यावेळी मा. ना. चंदनसिंह चंदेल, अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा), वनविकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य व मा. श्री. हरीश शर्मा, नगराध्यक्ष, बल्लारपूर तथा जिल्हाध्यक्ष, भाजपा, चंद्रपूर(ग्रा.) यांनी नवनिर्वाचित नगर परिषद बल्लारपूर चे उपाध्यक्ष व सभापतींचे सत्कार करत, जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी व समस्या ची जाणीव करून, त्या जाणीव पूर्वक निराकार करत सुशासन करण्या बाबत सूचना करत, शुभेच्छा दिल्या.\nआज नगर परिषद, बल्लारपूर च्या उपाध्यक्षा म्हणून, मा. सौ. मीना चौधरी, यांनी पद ग्रहण केले. तसेच महिला व बालकल्याण समिती च्या उपसभापती पद - सौ. साखर बेगम नबी अहमद, सौ. पुनम कार्तिक निरांजने यांनी शिक्षण क्रीडा सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापती,श्री नरसय्या येनगंदलावर, पाणीपुरवठा आणि जल निस्तार समितीचे सभापती, श्री स्वामी रायबरम, यांनी स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती, म्हणून यांनी पद ग्रहण केले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-10-20T12:41:17Z", "digest": "sha1:ZKTUHUSAKRZPGB4CDMF4AM5PB2BXPUO4", "length": 6536, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा - विकिपीडिया", "raw_content": "एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा\nएफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा\nमेतालर्ग स्तादियोन, समारा, समारा ओब्लास्त\nएफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा (रशियन: Профессиональный футбольный клуб \"Крылья Советов\" Самара) हा रशिया देशाच्या क्रास्नोदर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.\nएफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा\nएफ.सी. अम्कार पर्म • एफ.सी. आन्झी मखच्कला • एफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त • एफ.सी. कुबान क्रास्नोदर • एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा • एफ.सी. क्रास्नोदर • एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग • एफ.सी. डायनॅमो मॉस्को • एफ.सी. तेरेक ग्रोझनी • एफ.सी. तोम तोम्स्क • एफ.सी. रुबिन कझान • एफ.सी. रोस्तोव • एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को • एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद • एफ.सी. स्पार्ताक मॉस्को • पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०१७ रोजी २३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/ganja-seized-in-nashik/222938/", "date_download": "2020-10-20T12:27:58Z", "digest": "sha1:LKNOF7UUB2AVWW4ACAC5ASL7XDT4HK3G", "length": 8552, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ganja-seized-in-nashik", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी धक्कादायक : तुरीच्या शेतात गांजा; २३० झाडे जप्त\nधक्कादायक : तुरीच्या शेतात गांजा; २३० झाडे जप्त\nझटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी जिल्ह्यातील शेतकरी गांजा या पिकाकडे वळताना दिसत आहेत. गांजाची लागवड करताना कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. चांदवड तालुक्यात कांदा, बाजरी, तूर आदी पिके लावली जातात. यामध्ये गांजा लागवड केली जात आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (दि.१०) चांदवड तालुक्याती शिरवाडे फाटा येथील तुरीच्या शेतासह इतर ठिकाणी पेट्रोलिंग करत २३० ओली गांजाची झाडे जप्त केली आहेत. यानिमित्त जिल्ह्यात गांजाची चोरी शेती पुन्हा चर्चेत आली असून गांजाच्या शेतीचा प्रकार या भागात मोठ्या प्रमाणावर सुरु असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.\nपोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी रविवारी पिंपळगाव बसवंत, वडनेर भैरव, चांदवड परिसरात अवैध धंद्यांची माहिती मिळवली. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना शिरवाडे फाटा येथे पाहणी केली असता कांनमडाळी शिवारात दत्तू यादव चौधरी (वय ४५, रा.कांनमंडाळे, ता. चांदवड) याने स्वमालकीच्या शेतात गांजा झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खात्री करण्याची शेतामधील तूर पिकाच्या आतमध्ये व इतर ठिकाणी गांजाच्या २३० झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ९ किलो ३९० ग्रॅम वजनाचा सुमारे ४६ हजार ५०० रुपयांच्या गांजाची ओली झाडे जप्त केली. याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nही कारवाई पोलीस निरीक्षक के. के. पाटील, पोलीस उपनिरीक्षक गुजर, पोलीस हवालदार गोसावी, चव्हाणके, पोलीस शिपाई गोसावी, मर्कड, वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाने केली.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nब्रेस्ट कॅन्सर जागृती सप्ताह…\nसनरायझर्स हैदराबाद vs राजस्थान रॉयल्स & मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स...\n CCTV मध्ये कैद झाली हत्या\nयूजीसीने जाहीर केल्या देशातील 24 फेक युनिव्हर्सिटी\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\nPhoto : अभिनेत्री रेखा Birthday Special; या अदांनी चाहते आजही घायाळ\nPhoto: सत्तेत नाही, तरीही जनतेचा राज ठाकरेंवर विश्वास\nPhoto : अमृता फडणवीस याचं नवं फोटोशूट\nसावळ्या रंगावरुन ट्रोल झाल्यानंतर सुहान खान पुन्हा आली चर्चेत\nPhoto : हाथरस प्रकरणी चैत्यभूमीत निदर्शने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/benefits-of-dark-colour-skin/", "date_download": "2020-10-20T11:04:31Z", "digest": "sha1:7I3MTLAR6DN24G7FVGSR6NX6ML7OHXN5", "length": 9196, "nlines": 113, "source_domain": "arogyanama.com", "title": "benefits of dark colour skin | तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! | arogyanama.com", "raw_content": "\nतुमचा रंग सावळा आहे का याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क \nआरोग्यानामा ऑनलाइन टीम : सावळ्या व्यक्तींना गोरा रंग खुप आवडतो. आपला रंग गोरा होण्यासाठी या व्यक्ती विविध प्रयत्न करत असतात. परंतु, सावळ्या रंगाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेतले तर प्रत्येकाला आश्चर्य वाटेल.\n१ सावळ्या त्वचेतील मेलानिन सेंटड्ढल नव्र्हस सिस्टमसला घातक असलेल्या पॅरासाईटपासून आपले रक्षण करते.\n२ मेलालिन इन्फेक्शन पसरवणाऱ्या बॅक्टेरियापासून बचाव करते.\n३ सावळ्या त्वचेत असलेले मेलानिन सुरकुत्या येऊ देत नाही.\n४ मेलानिनमुळे शरिराची रोग प्रतिकारकशक्ती वाढते.\n५ मेलानिनमुळे महिलांमध्ये हेल्दी एग प्रॉडक्शन वाढते. प्रेग्नसी संबंधीत अनेक समस्यां दूर होतात.\n५ सावळ्या त्वचेत कलर पिगमेंट मेलानिनचे प्रमाण जास्त असते. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.\n६ सावळ्या त्वचेमध्ये मेलानिनचे प्रमाण अधिक असल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो.\n७ सावळ्या त्वचेतील डार्क पिग्मेंटेशनमुळे त्वचेच्या कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.\nलसूण अन् मध एकत्र खा… ‘हे’आश्चर्यकारक फायदे मिळवा\nSkin Glowing Tips : चमकदार त्वचा हवीय तर रात्री देखील घ्या त्वचेची काळजी, जाणून घ्या\nगरोदरपणानंतर चेहऱ्यावर झालेल्या सुरकुत्या दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत उपाय\nचेहऱ्यावर उजळपणा मिळविण्यासाठी घरच्या घरी ‘या’ पद्धतीनं बनवा लेप, जाणून घ्या\nकेसांची वाढ अन् चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे ‘हे’ तेल, जाणून घ्या\nHome Remedies For Grey Hair : औषधी गुणधर्मांनी समृध्द असलेला आवळा कसा पांढर्‍या केसांना करतो काळे, जाणून घ्या फायदे\nDengue Prevention : डेंग्यूच्या आजारापासून बचाव केला जावू शकतो \nयोग्य वयात करा ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी\n ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत\nपोटासंबंधीच्या सर्व तक्रारीसाठी करा, हा एकच घरगुती सोपा उपाय\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\nतुमचा रंग सावळा आहे का याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क \nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2009/10/blog-post.html", "date_download": "2020-10-20T11:20:59Z", "digest": "sha1:HME4X67YPOVQ6ERQWV632OPLUO2K7UZU", "length": 30402, "nlines": 340, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: जे रम्य ते बघुनिया...", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्��ज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा ���ेणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nजे रम्य ते बघुनिया...\n(श्री ना. ध. महानोर लिखीत ‘आनंदयोगी पु.ल.’ ह्या पुस्तकातील श्री निशिकांत ठकार ह्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग.)\n....शहरात राहणार्‍या मध्यमवर्गीय माणसाचे वावर हरवलेले आहे. शेताकडे वावरण्याच्या त्याच्या वाटा बंद झालेल्या आहेत. त्यांच्या शोध तो साहित्यातून-कवितेतून घेऊ पाहतो. रानातल्या कवितांचा अस्सलपणा पु.लं.ना पळसखेडला जायची प्रेरणा देतो. खरं तर जीवनाच्या आणि विशेषत: कलेच्या, सर्वच क्षेत्रांतल्या आणि पारदर्शी, सुंदर आणि रमणीय अनुभवांचा शोध घेत पु.लं. नी आपलं व्यक्तिमत्व समृद्ध, सुजाण आणि सुस्कृंत केलं. एका चांगल्या अर्थानं हा एक वेडा माणूस होता. जे रम्य आहे ते बघून त्याला वेड लागायचे. जे रम्य नाही ते बघून त्याच्यावर वेडं व्हायची पाळी यायची तेव्हा तो विनोद करायचा. रम्य म्हणजे नुसते मनोहर नाही. ते तर आहेच, पण त्या सौंदर्यबोधात माणुसकीचा आणि सर्जनाचा साक्षात्कारही त्याला हवा असायचा. त्यामुळेच हा रसिकोत्तम कलावंत कलाप्रेमी होता तसाच माणुसप्रेमीही होता. जिथे काही रचनात्मक चालले असेल तिथे त्याचा ओढा असायचा. रचनात्मकतेत सर्जनात्मकतेचा प्रत्यय आला तर तो त्याच्यावर जीव ओवाळून टाकायचा. हा भावबोध अर्थपुर्ण करण्याचे काम सुनीताबाई करायच्या. ही भाईंची इच्छा म्हणून मम म्हणायच्या. महानोरांनी असे प्रसंग अनुभवले. ’जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’ ये पु.लं. च्या आयुष्याचे ब्रीद महानोरांनी नेमके हेरले. पु.लं. बरोबर घालवलेल्या क्षणांत हाच आनंद भरून राहिलेला त्यांनी अनुभवला त्याला निर्मळ हास्यविनोदाचा सुंगध लाभलेला होता. पु.लंच्या रम्यतेच्या कल्पनेत सौंदर्यबोध आहे तशीच एक नैतीकताही आहे. त्यामुळेच ते संस्कृतीच्या विविधतेचे महत्व मानतात. देव न मानणारे पु.ल. नास्तिक वाटत नाहीत कारण त्यांनी शिवत्व स्विकारलेले आहे. त्यांना सर्वोत्तमाचे वेड आहे. देव नाही पण बालगंधर्व चार्ली चॅपलीन, रविंद्रनाथ यांसारखी दैवते ते मानतात आणि महानोरांसारख्या विवीध क्षेत्रांतल्या विवीध प्रतिभांचे स्वागत व कौतुक करतात. ते मुळातच बहुवचनी आहेत. त्याशीवाय संस्कृतीची वाढ होत नाही. जे आहे त्यापेक्षा जग चांगले व्हावे, सर्जनशील व्हावे, मानविय व्हावे ही त्यांची नैतीकता आहे.\nहरवत चाललेल्या मध्यमवर्गीय मूल्य-जाणिवांच्या स्मरण-रमणीतेत हरवणारा कलावंत लेखक म्हणून पु.लं. ना ओळखणारे काही समिक्षक आहेत. हेच त्यांच्या लोकप्रियतेचं महत्वाचं कारण आहे, असेही त्यांना वाटते. पण पु.ल. वर्गीय जाणीवांनी मर्यादीत नाहीत. आधुनिकतेच्या नव्याच्या विरो��ात नाहीत. जे जात आहे त्याची हळहळ अवश्य आहे, पण जे येत आहे ते तेवढ्या गुणवत्तेचे नाही याचा त्रास आहे. तरीही पु.लं. हे स्वागतशीलच राहिलेले आहेत. ते मूळतत्ववादी किंवा पुनरुत्थानवादी झालेले नाहीत. दारिद्र्याच्या आणि आणीबाणीच्या विरोधात ते ठामपणे उभे राहतात. शेताच्या, जमिनीच्या, कृषिसंस्कृतीच्या आकर्षणातून ते देशी शहाणपण व बळ मिळवू पाहत होते असे वाटते.\nजोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी॥ हा तुकारामांचा उपदेश त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाचे बोधवाक्य म्हणून निवडला होता. (त्यांनी की सुनीताबाईंनी उदास विचारे वेच करी॥ हा तुकारामांचा उपदेश त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाचे बोधवाक्य म्हणून निवडला होता. (त्यांनी की सुनीताबाईंनी) अतिशय मार्मिक वचन आणि त्याप्रमाणे आचरण. जोडोनिया धन याबरोबरच ’जन’ हा पाठभेदही नव्याने जोडता येईल. खूप माणसं जोडली. पु.लं. वर लोकांच प्रेम होतं. पु.ल. गेल्यावर ते प्रकर्षाने प्रत्ययाला आलं. महानोरांना सुनिताबाई म्हणाल्याही, \"इतकं असेल. असं वाटलं नव्हतं.\" पु.लं.नी जगण्यातलं खूप काही वेचलं आणि अनंतहस्ते वाटून टाकलं. वाटून टाकायचं हे आधी माहित असणं म्हणजेच उदास (निरपेक्ष) विचाराने वेचणं. त्याने निराशा येत नाही, आनंद वाटतो. वाटला जातो. ’आहे मनोहर तरी...’ मध्येही ’उदास’ गमणे आहे. आत्मशोधातून येणारं ’उदास’ गाणं. म्हणून तर महानोरांना सुनीताबाई व भाई कधीच वेगळे दिसले नसावेत\nपु.ल. गेले. त्यांच्या आठवणी राहिल्या. अनेकांच्या अनेक आठवणी, त्यामुळे पु.ल. गेले हे विधान खोटेच वाटायला लागते. कर्‍हाड संमेलनातून पुण्याला परत येताना महानोरांनी पु.ल. सुनीताबाईंना लोकगीतं ऎकवली. त्यातलं एक ऎकलं आणि सुनीताबाईंनी गाडी थांबवली.\nगेला मह्या जीव मले भिंतीशी खुळवा\nसोन्याचं पिंपळपान माझ्या माहेरी पाठवा\nपु.लं. च्या आठवणी म्हणजे पिंपळपानं आहेत. काही पुस्तकांत ठेवलेली, जाळी पडणारी. काही सोन्याची, काही आरस्पानी. वाचकांच्या माहेरी अशी आठवणींची पिंपळपानं आलेली आहेत. झाड शोधायला गेलं तर जंगल हरवतं. जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं. आठवणींचही असंच होत असावं. आठवणींत बहुवचनी माणूस पुरा सापडत नाही आणि पुऱ्या माणसाला शोधायला आठवणी पुऱ्या पडत नाहीत; पण पिंपळपान संपूर्ण भावबंधाचं प्रतीक होऊन येतं. त्याचा आकार हृदयासारखा असतो म्हणून का भा���बंधांची जाळी पारदर्शी होत जातात म्हणून का भावबंधांची जाळी पारदर्शी होत जातात म्हणून पिंपळपान सोन्याचं असलं तरी अटळ उदासी घेऊन येतात. सोन्याचं पिंपळपानं निरोप घेऊन येतं. माहेरच्या माणसांच्या काळजात कालवाकालव होते.\nपु. ल, हे एक अजब रसायन होता हे खरच.\nईथे काहितरी सुटल्यासारखं वाटतंय... कृपया दुरुस्त करा:\nझाड शोधायला गेलं तर जंगल शोधायला जावं तर झाड हरवतं\nदुरुस्ती केली आहे. निदर्शनास आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. :-)\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/open-the-dp-box/articleshow/73038824.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-20T10:57:48Z", "digest": "sha1:6T2IMOWO7MOMZUG73Y5YCTNJSKFFKU7U", "length": 7874, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअंधेरी (पश्चिम) भरडावाडी येथील संत रामदास क्रीडांगणातील डीपी बॉक्स उघडा आहे. लहान मुलांसाठी हा बॉक्स धोकादायक ठरू शकतो तरी यावर तात्काळ झाकण बसविणे आवश्यक आहे. लिप्सन सेवियर अंधेरी पश्चिम\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nमनपाने पे पार्क सुरू करावे \nटूम्बलेले गटाराचे त्रास ... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा mumbai\n खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nपुणेएकनाथ खडसेंबद्दल चंद्रकांत पाटील अजूनही आशावादी\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nआयपीएलIPL: तब्बल १०.७५ कोटींना विकत घेतले; ९ सामन्यात फक्त ५८ धावा\n 'या' जिल्ह्यातील १२ कोव्हिड सेंटर रिकामी\nअर्थव��त्तकेंद्र सरकारचा दणका; चीनचे ४० हजार कोटींचे दिवाळे निघाले\nदेशकमलनाथ यांच्या 'आयटम' वक्तव्यावर राहुल गांधी बोलले, म्हणाले...\nमनोरंजनकियाराच्या 'या' ड्रेसची किंमत समजल्यावर तुम्ही चक्रावून जाल\nगुन्हेगारीदारू पिण्यास विरोध केल्याने पेव्हर ब्लॉकने दोघांची डोकी फोडली\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगNavratra : प्रेग्नेंसीमध्ये साबुदाण्याचं सेवन करताय जाणून घ्या साबुदाणा सुरक्षित आहे की नाही\nधार्मिकदुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही 'असे' पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा\nकरिअर न्यूजNEET काऊन्सेलिंग २०२० प्रक्रिया कधी सुरू होणार\nमोबाइलNokia 225 आणि Nokia 215 भारतात लाँच, पाहा 4G फीचर फोन्सची किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/interview/articlelist/19359259.cms?utm_source=navigation", "date_download": "2020-10-20T12:16:12Z", "digest": "sha1:AUIPHPMI4HXXO7S2Y2XW6SRYBDFFJY5J", "length": 7045, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्टारडमच्या नावाखाली जे काही सुरू असतं ते संपलं पाहिजे: अक्षय ओबेरॉय\n'गेम ऑफ थ्रोन्स'पाहताना हिंसा जाणवत नाही का\nम्हणून इच्छा असूनही सायली संजीव करू शकत नव्हती मालिकांमध्ये काम\nरणजितकडून खूप काही शिकलो; म्हणतोय अभिनेता अभिनेता मनिराज पवार\nकोणालाही गृहीत धरू नये - सायली संजीव\nसाईबाबा हे एकमेव होते,पुन्हा ते होणं नाही: तुषार दळवी\n'लई भारी'अदिती पोहनकर म्हणतेय आता 'सैराट' करायचाय\nकाही लोकांची उगीचच घराणेशाही हा वादाचा मुद्दा केला आहे:शबाना आझमी\nसुमीत पुसावळेला आहे केजीएफसारखी भूमिका करण्याची इच्छा\nकरोनाचं संकट म्हणजे आपल्याच चुकांची पृथ्वीनं दिलेली शिक्षा: शंकर महादेवन\nमहाराजांची भूमिका साकारल्यानंतर दुसऱ्याचा विचार करायला शिकलो: शरद केळकर\nटीव्हीचं काम चौकटीतलं, सीरिजमध्ये मोकळीक\nविद्या बालन म्हणतेय चांगल�� चित्रपट करायचा आहे, माझ्याकडे यावं\nअतुल कलकर्णी म्हणतायत शूटिंग, शहर यातलं काहीही मी मिस करत नाहीय\nविद्युत जामवाल म्हणतो;मराठी चित्रपट पाहण्याची गोडी मला 'त्यांच्या'मुळे लागली\nहिंदीच्याही थोबाडीत मारेल असा चित्रपट बनवणारे दिग्दर्शक मराठीत आहेत\n'मला मिळालेलं सिल्व्हर बटन माझ्यासाठी मेडलपेक्षा कमी नाही'\nकलाकारांनी स्वतः पुरता विचार न करता; इंडस्ट्रीचा विचार करायला हवा: मृणाल ठाकूर\nअमित साध म्हणतोय प्रेक्षकांना जे आवडतंय, तेच दिसतंय\nअंगप्रदर्शन , बोल्ड दृश्यं अशा व्यक्तिरेखा करायच्या नाहीयत: ऐश्वर्या नारकर\nमाध्यम नव्हे, आशय महत्त्वाचा: सुश्मिता सेन\nजिगरी दोस्तीच्या ‘अफलातून’ गप्पा\n'गेम ऑफ थ्रोन्स'पाहताना हिंसा जाणवत नाही का\nस्टारडमच्या नावाखाली जे काही सुरू असतं ते संपलं पाहिजे:...\nम्हणून इच्छा असूनही सायली संजीव करू शकत नव्हती मालिकांम...\nकोणालाही गृहीत धरू नये - सायली संजीव...\nरणजितकडून खूप काही शिकलो; म्हणतोय अभिनेता अभिनेता मनिरा...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/google-correcting-amol-kolhe-birthday-after-his-facebook-post-289828.html", "date_download": "2020-10-20T11:00:26Z", "digest": "sha1:EHWAUH6GZZLLRBNI2O6AMN7URHKBBAXB", "length": 15738, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "खा. अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टनंतर गुगलने 'ती' चूक सुधारली! Google Correcting Amol Kolhe bithday After his Facebook Post", "raw_content": "\nIPL 2020 | MIvKXIP : सचिन तेंडुलकरमुळे मुंबई सुपर ओव्हरमध्ये हरली\nतेलंगणाने करुन दाखवलं, 550 कोटींचे पॅकेज जाहीर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना तात्काळ 10 हजार\n“आम्ही आत्महत्या करावी का”, निलंग्यातील शेतकऱ्यांचा छत्रपती संभाजीराजेंना प्रश्न\nखा. अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टनंतर गुगलने ‘ती’ चूक सुधारली\nखा. अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टनंतर गुगलने 'ती' चूक सुधारली\nखासदार अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टनंतर मात्र गुगलने त्यांच्या जन्मदिवसाबाबतची चूक सुधारली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या चुकीच्या वाढदिवसाची नोंद गुगलवर होती. गुगलच्या चुकीमुळे त्यांना रविवारी फुकटचा मनस्��ाप सहन करावा लागला. हा सविस्तर प्रकार फेसबुक पोस्टद्वारे मांडत त्यांनी पोस्टमधून गुगलला चिमटे काढले. अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टनंतर मात्र गुगलने चूक सुधारली आहे. (Google Correcting Amol Kolhe birthday After his Facebook Post)\nगुगलच्या सर्चमध्ये अमोल कोल्हे यांचा वाढदिवस 18 ऑक्टोबरला असल्याचा नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे आज सकाळपासून अमोल कोल्हे यांच्यावर चाहते आणि कार्यकत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा पाऊस पडत होता. या सगळ्या प्रकारानंतर अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत गुगलला शाब्दिक चिमटा काढला. यानंतर गुगलच्या चूक लक्षात येताच त्यांनी चुकीची दुरुस्ती केली.\nआज सकाळी (18 ऑक्टोबर) फेसबुक पोस्ट करत त्यांनी गुगलला कोपरखळ्या लगावल्या. अमोल कोल्हे म्हणाले, “Google भाऊ, दोन दोन वाढदिवस पचनी पडत नाही. बरं, तिथी आणि तारीख हाही प्रकार नाही. सहज प्रश्न पडला, माझ्यासारख्या सामान्य मावळ्याची ही परिस्थिती असेल तर वर्षानुवर्षे महाराजांना काय वाटत असेल”\n“आज सकाळपासून वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. एकाच वर्षात दोनदा हे प्रेम अनुभवायला मिळणाऱ्या मोजक्या जणांपैकी आपण एक असल्याचे हे भाग्य आहेच. वेळात वेळ काढून अनेकजण फोनद्वारे, मेसेजद्वारे, सोशल मिडियातून शुभेच्छा देत आहेत. त्या सर्वांचा ऋणी आहे”, असंही अमोल कोल्हेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.\nगुगलने चूक दुरुस्त केल्यानंतर अमोल कोल्हेंनी आवर्जून गुगलचे आभार मानले. माझ्या जन्मदिवसाची नोंद बरोबर केल्याबद्दल Thank You Google, असं ट्विट कोल्हे यांनी केलं.\nगुगलमुळे मला भलतंच भाग्य, अमोल कोल्हेंचा सर्च इंजिनलाच चिमटा\nवडील रागावल्याने घर सोडलं, तब्बल 18 वर्षांनी फेसबुकवर जेकब सापडला\nगुगलमुळे मला भलतंच भाग्य, अमोल कोल्हेंचा सर्च इंजिनलाच चिमटा\n'फेसबुकची मोदी सरकारसोबत तडजोड', माजी अध्यक्षांचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक केल्याने…\nUS Presidential Election: अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी फेसबूकचा राजकीय जाहिरातींबद्दल मोठा…\n80 हजार फेक अकाऊंट खोलून मुंबई पोलिसांची बदनामी, फेसबुक आणि…\nGoogle Birthday Doodle : गुगलचा 22 वा जन्मदिवस, जन्मदिनानिमित्त खास…\nBLOG | फेसबुकवर Couple Challenge चे फोटो, नव्या संकटाची चाहूल\nFacebook ला जाहिरात देण्यात भाजप सर्वात पुढे, टॉप 10 मध्ये…\nतुझं-माझं करु नका, लवकरात लवकर निर्णय घ्या आणि शेतकऱ्याला मदत…\nअमित शाहांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता…\nसोलापूरनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उस्मानाबाद दौरा, तारीख ठरली\nमहिलांच्या लोकल प्रवासावर भाजप गप्प का\nमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा राज्यपाल-भाजपचा डाव, पण आम्ही तो…\nदेवेंद्र फडणवीसांचा नुकसान पाहणी दौरा, बारामतीतून सुरुवात\nवेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करु, मंत्री विजय वडेट्टीवारांचा शब्द\nपवारांच्या उस्मानाबाद दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट, शिवसेना आमदाराची चार तोळ्यांची चेन…\nIPL 2020 | MIvKXIP : सचिन तेंडुलकरमुळे मुंबई सुपर ओव्हरमध्ये हरली\nतेलंगणाने करुन दाखवलं, 550 कोटींचे पॅकेज जाहीर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना तात्काळ 10 हजार\n“आम्ही आत्महत्या करावी का”, निलंग्यातील शेतकऱ्यांचा छत्रपती संभाजीराजेंना प्रश्न\nIPL 2020, CSK vs RR Live Score : चेन्नई विरुद्ध राजस्थान आमनेसामने, दोघांसमोर ‘करो-मरोची स्थिती’\nदेशात गरिबी मोजण्याचे मापदंड बदलणार, ‘या’ निकषांवर गरिबी ठरणार\nIPL 2020 | MIvKXIP : सचिन तेंडुलकरमुळे मुंबई सुपर ओव्हरमध्ये हरली\nतेलंगणाने करुन दाखवलं, 550 कोटींचे पॅकेज जाहीर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना तात्काळ 10 हजार\n“आम्ही आत्महत्या करावी का”, निलंग्यातील शेतकऱ्यांचा छत्रपती संभाजीराजेंना प्रश्न\nIPL 2020, CSK vs RR Live Score : चेन्नई विरुद्ध राजस्थान आमनेसामने, दोघांसमोर ‘करो-मरोची स्थिती’\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-talathi-mendka-sajja-judicial-custody-nanded-news-344792", "date_download": "2020-10-20T11:45:35Z", "digest": "sha1:3MK4TXTOWIUUSM7SGRCJCT3CQGXQM3PW", "length": 18046, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेड : मेंढका सज्जाचा तलाठी न्यायालयीन कोठडीत - Nanded: Talathi of Mendka Sajja in judicial custody nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nनांदेड : मेंढका सज्जाचा तलाठी न्यायालयीन कोठडीत\nखरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करुन सातबारा देण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजाराची लाच तलाठी रमेश गड्डपोड याने मागितली होती. त्याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.\nनांदेड ः खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करुन सात बाराला देण्यासाठी अडीच हजाराची लाच घेणाऱ्या मेंढका (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील सज्जाचे तलाठी रमेश गड्डपोड (वय ३२, रा. व्यंकटेशनगर, मुदखेड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (ता. दहा) अटक केली.\nखरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करुन सातबारा देण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजाराची लाच तलाठी रमेश गड्डपोड याने मागितली होती. त्याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर गुरूवारी विभागाने लावलेल्या पंचासमक्षच्या पडताळणीमध्ये तलाठी गड्डपोड यांनी तडजोडीअंती अडीच हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मुदखेड मधील कृष्णानगर येथे तलाठी गड्डपोड यांनी त्यांच्या खासगी कार्यालयात अडीच हजाराची लाच स्विकारली. यावेळी त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पुढील तपास नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे करत आहेत. तलाठी गड्डपोड याला शुक्रवारी (ता. ११) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.\nहेही वाचा - Video - नांदेड : युवा बागायतदाराने पानमळा शेती फुलवून उत्पन्नाने साधली प्रगती -\nराष्ट्रवादी कॉंग्रेस उत्तर विधानसभा कार्यकारणी जाहीर\nनांदेड - राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नांदेड उत्तर विधानसभा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी नांदेड उत्तर मतदारसंघातील असंख्य युवकांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून घेतला होता. नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या हस्ते पत्र देऊन निवडी करण्यात आल्या.\nलोकहिताचे उपक्रम राबवून लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर\nयावेळी बोलताना डॉ. सुनील कदम म्हणाले की, येणाऱ्या काळामध्ये पक्ष बांधणीसाठी शहरी व ग्रामीण भागामध्ये लोकहिताचे उपक्रम राबवून लोकांच्या समस्या सोडवण्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त भर द्यावा व त्यासोबत ग्रामीण भागातील पक्षाच्या शाखा शहरी प्रभागातील शाखा उद्‌घाटन करून पक्ष मजबूत करावा, असे सांगितले. यावेळी नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व जनतेच्या हिताचे प्रश्न घेऊन इथून पुढे आपल्या सर्वांची वाटचाल असेल, असे सांगितले.\nयेथे क्लिक करा - Video- परभणी : मराठा समाजातील आमदार, मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेश देणार नाही- संभाजी ब्रिगेड\nनांदेड उत्तर विधानसभा उपाध्यक्षपदी कंटेश जोगदंड, श्रीनाथ गिरी, प्रशांत कदम, सरचिटणीसपदी सिताराम कदम, जब्बार खान इसा खान, ज्ञानेश्वर आलेगावकर, संतोष जामगे, संघटकपदी अंबादास जोगदंड, जितेंद्र काळे, शेख फारुख शेख मेहबूब, सचिवपदी शेख इर्फान शेख शेख जहर, संतोष भोजने यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी उत्तर विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम, युवक उत्तर तालुकाध्यक्ष शंकर कदम, अर्धापूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत टेकाळे, मकसूद पटेल, संकेत कल्याणकर, फेरोज पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांकडून लाच घेणाऱया कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापकला अटक\nनंदुरबार ः कृषी विभागातर्फे शेतकरी गटांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या कृषी निविष्टा व बियाणे पुरविल्याचा मोबदल्यात गटातील प्रति शेतकऱ्याकडून २५०...\nकोंडवेच्या तलाठ्यास लाचप्रकरणी अटक\nसातारा : जमिनीच्या दस्ताची सात-बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कोंडवे (ता. सातारा) येथील तलाठ्यास लाचलुचपत...\nनांदेड : खाकीला लाचेचा डाग तर महसूल वाळूमुळे दुसऱ्या क्रमांकावर\nनांदेड : सरकारी काम आणि सहा महिणा थांब या म्हणीनुसार शासकिय बाबु आपले कर्तव्य पार पाडतात. मात्र काही जण आमिषापायी बळी पडतात. लाच देणे आणि घेणे गुन्हा...\nतासगाव पोलिस ठाण्यातील सहायक फौजदारास लाच घेताना अटक\nतासगाव (जि. सांगली ) : चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना तासगाव पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार प्रवीणकुमार हणमंत तुपे (वय 57...\nतलाठ्या���े घेतलेल्या लाचेचा आकडा पाहून हसावं की रडावं\nनगर ः जे नाही लल्लाटी ते लिहिल तल्लाठी असं गंमतीने म्हटलं जातं. परंतु काहींच्या बाबतीत ही म्हण खरीही आहे. अशाच एका तलाठी महाशयाने दमडीसाठी...\nपिंपरी-चिंचवड : लाच घेताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला पकडले\nपिंपरी : दिघी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला चार हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. ही कारवाई गुरुवारी (ता. 15)...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://enavakal.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%AD-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4-155/", "date_download": "2020-10-20T11:32:05Z", "digest": "sha1:JOZJGLOKBJL52YLJVNVUKAD5MZ6XNLCC", "length": 11881, "nlines": 133, "source_domain": "enavakal.com", "title": "", "raw_content": "नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०९-२०१८) – eNavakal\n»1:58 pm: मुंबई – डॉक्टरांबद्दल मनात आदरच आहे-संजय राऊत\n»5:57 pm: नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन\n»3:14 pm: नांदेड – किनवटचे मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावर यांची आत्महत्या\n»2:31 pm: मुंबईत कोरोना पाठोपाठ आता मलेरियाचे थैमान\n»1:50 pm: नागपूर – नागपुरात भर रस्त्यात नगरसेवकावर कुऱ्हाडीने सपासप वार, जागीच मृत्यू\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२८-०९-२०१८)\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन \nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन\nईनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nईनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन\nगुन्हेगारांशी संबध असल्याच्या सशंयातून भाजपाच्या नगरसेवकाची चौकशी\nबेपत्ता शाळकरी मुलाचा विहीरीत मृतदेह सापडल्याने खळबळ\n(व्हिडीओ) गिरगाव प्रबोधन आयोजित गड-किल्ले प्रतिकृती स्पर्धा\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ब्रॅण्डच्या नावांमागचं रहस्य (व्हिडीओ) सिंगापूरमध्ये दिवाळीला सुरूवात कसा आहे तुमचा आजचा दिवस (१५-१०-२०१८) (व्हिडीओ)मराठी शिल्पकाराने उभारली सरदार पटेलांची...\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज स्मृतिदिन # होळी २०१८ मिलान फॅशन वीक २०१८ स्टाईलच्या बाबतीत विराटचा नवा रेकाॅर्ड\nजनरल रिपोर्टींग विदेश व्हिडीओ\nतैवानमध्ये लँटर्न फेस्टिवलला सुरुवात\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीच्या ईबी-१ व्हिजा बाबत प्रश्नचिन्ह व्हेनेझुएलात आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती झाली बिकट तर महागाईने गरीबांचा...\nनवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२३-११-२०१८)\nFacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन...\nअर्थ आघाडीच्या बातम्या देश\n नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले\nनवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...\nपुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे\nपुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...\nदेशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल\nनवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...\nदिग्दर्शक निशिकांत कामत व्हेंटिलेटवर\nहैदराबाद – दिग्दर्शक निशिकांत कामत यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ते उपचारांनाही प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात येतंय. काही वेळापूर्वी...\nमॉल्स उघडली जातात मग मंदिरं का नाही राज ठाकरेंचा सरकारला सवाल\nमुंबई – राज्यातील मॉल्स उघडू शकतात तर मग मंदिरं का नाही, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे....\nदिल्लीत गणपती आणि मोहरमच्या मिरवणुकांवर कोरोनामुळे बंदी\nनवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत यावेळी दिल्लीत मोहरमच्या मिरवणुका आणि गणेश आगमन मिरवणुकांवर बंद��� घालण्यात आली आहे....\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अद्यापही व्हेटिंलेटरवरच\nनवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना अद्यापही व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीतल्या आर्मी हॉस्पीटलमध्ये...\nराजकीय पक्ष आणि राजकारण न पाहता आम्ही काम करतो, फेसबुकचं स्पष्टीकरण\nन्यूयॉर्क – भारतात फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर भारतीय जनता पक्षाचं नियंत्रण आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये छापून आलेल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/odisha/article/part-i-improve-plant-health-with-organic-manure-5c79208bb513f8a83c278f05", "date_download": "2020-10-20T11:30:06Z", "digest": "sha1:5VXBHHAHDWQC5SEKQSNLDWCAZV72WGZX", "length": 6371, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - (भाग-१) पिकांचे वाढवा अधिक उत्पादन - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nजैविक शेतीअॅग्रीकल्चर फाॅर एव्हरीबडी\n(भाग-१) पिकांचे वाढवा अधिक उत्पादन\nअंडे व लिंबूपासून अमीनो अॅसिडचे सुत्रीकरण तयार केले जाते. अंड्याच्या बाहेरील कवचपासून कॅल्शियम मिळते, तर गुळापासून लोहाचे प्रमाण वाढते. ज्यामुळे झाडे कीटक, रोग प्रतिरोधक आणि निरोगी होतात. भात, गहू, केळी, हिरव्या भाज्या, फळे आणि झाडे यांसारख्या पिकांवर हे सूत्रीकरण केले जाऊ शकते. हे चांगल्या रोपाच्या वाढीस मदत करतात. साहित्य – • लिंबू- २०-२५ नग • गुळ – २५० ग्रॅम • अंडी – १०-१५ नग\nतयार करण्याची पद्धत:_x005F_x000D_ • लिंबू कापून बाटलीमध्ये ठेवावे._x005F_x000D_ • गुळ कापलेल्या लिंबामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यावा._x005F_x000D_ • हवाबंद बाटलीमध्ये अंडी ठेवून ती सावलीत १० दिवस ठेवावी._x005F_x000D_ • १० दिवसांनी अंडी ही रबरी बॉलसारखे तयार होतात. _x005F_x000D_ • गुळआणि लिंबाच्या द्रावणामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यावे._x005F_x000D_ • तयार झालेल्या द्रावणामध्ये तेवढ्याच प्रमाणात गुळ मिसळून तयार केलेले द्रावण हवाबंद बाटलीमध्ये १० दिवस पुन्हा सावलीमध्ये ठेवावे. _x005F_x000D_ • हे तयार झालेले द्रावण पिकांसाठी वापरावे._x005F_x000D_ संदर्भ– अॅग्रीकल्चर फॉर एव्हरीबडी जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nबनवा सोप्या पद्धतीने सेंद्रिय जिवाणू जल...\nशेतकरी मित्रांनो, सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त असे 'जिवाणू जल' कसे तयार करावे लागणारे साहित्य व कृती या बाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nजैविक शेती | दिशा सेंद्रिय शेती\nघरगुती जैविक पीक पोषक तयार करण्याची पद्धत\nशेतकरी मित्रांनो, सर्व पिकांसाठी कमी खर्चात अंडी, ताक आणि गुळ या पदार्थांपासून एक उत्तम जैविक टॉनिक (पीक पोषक) कसे तयार करता येईल याची माहिती दिली आहे तर हा व्हिडीओ...\nजीवामृत तयार करण्याची सोपी पद्धत, प्रमाण व फायदे\nसेंद्रिय शेतीमध्ये जास्तीत जास्त जीवामृताचा वापर केला जातो. हे जीवमृत सोप्या पद्धतीने कसे तयार करावे व त्याची वापर करण्याची पद्धत आणि फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola-coronavirus/lack-coordination-work-survey-akola-corporation-office-bearers-and-corporators", "date_download": "2020-10-20T11:26:49Z", "digest": "sha1:QAIHQ7L5UQPN3DSMJML7VZJNKAFXHPKT", "length": 15977, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "कामात समन्वयाचा अभाव; मनपा पदाधिकारी व नगरसेवकांना सोबत घेवून सर्व्हे - Lack of coordination at work; Survey with Akola Corporation office bearers and corporators | Akola City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nकामात समन्वयाचा अभाव; मनपा पदाधिकारी व नगरसेवकांना सोबत घेवून सर्व्हे\nमहानगरपालिका क्षेत्रात कंटेन्मेंट झोनमध्ये मनपाचे 233 तर कंटेन्मेंट झोनबाहेर जिल्हा प्रशासनातर्फे नियुक्त 426 पथकांद्वारे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. आरोग्य तपासणी करणाऱ्या पथकांमध्ये समन्वय नसल्याने मनपा पदाधिकारी व नगरसेवकांना सोबत घेवून सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे.\nअकोला : महानगरपालिका क्षेत्रात कंटेन्मेंट झोनमध्ये मनपाचे 233 तर कंटेन्मेंट झोनबाहेर जिल्हा प्रशासनातर्फे नियुक्त 426 पथकांद्वारे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. आरोग्य तपासणी करणाऱ्या पथकांमध्ये समन्वय नसल्याने मनपा पदाधिकारी व नगरसेवकांना सोबत घेवून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याची सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केली.\nअकोला शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुधवारी सायंकाळी आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत मनपाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्‍ये महापौर अर्चना जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश अपार, मनपा उपायुक्‍त वैभव आवारे, तहसीलदार विजय लोखंडे, नायब ��हसीलदार विजय खेळकर, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक जयंत मसने, नगरसेवक डॉ.विनोद बोर्डे, धनंजय धबाले आदींची उपस्थिती होती. याबैठकीमध्‍ये मनपाच्या 233 तर जिल्हा प्रशासनाच्या 426 पथकांद्वारे करण्यात येत असलेल्या आरोग्य तपासणीबाबतचा आढावा घेण्यात आला. या पथकांमध्ये एक आशा वर्कर व एक शिक्षक किंवा कर वसुली लिपीक यांचा समावेश आहे. या पथकांद्वारे आरोग्य तपासणीचा पहिला टप्‍पा पूर्ण करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्‍प्‍यात अधिक प्रभावीपणे सर्वेक्षण करण्‍यासाठी आमदार सावरकर यांनी सूचना दिल्यात.\nदुसऱ्या टप्प्यासाठी संयुक्त आराखडा\nया कामामध्‍ये मनपा व जिल्हा प्रशासनात समन्‍वयाचा अभाव राहू नये म्हणून संयुक्‍तरित्‍या आराखडा तयार करून त्‍याआधारे सर्वेक्षणाचे काम जास्‍त प्रभावीपणे व कमीत-कमी दिवसामध्‍ये पूर्ण करण्‍याच्‍या सूचना आमदारांनी दिल्यात. सर्वेक्षणाचा अहवाल दररोज मनपाचे डॉ. फारूख शेख यांच्‍याकडे पाठविण्‍याची सूचनाही देण्यात आली.\nजुन्या आजारांच्या रुग्णांची दररोज आरोग्य तपासणी\nमहानगरपालिका हद्दीत ज्‍या नागरिकांना डायबीटीज, उच्‍च रक्‍तदाब व सर्दी, ताप, खोकला या सारख्‍या आजाराची लागण आहे, अशा नागरिकांचे दररोज निरीक्षण करण्‍यात येणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफोर व्हिलर जात नाही म्हटल्यावर मंत्री आमदारांच्या बाईकवरुन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर\nउस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत फिरत आहे...\nदिवाळीसाठी घरी परतू इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा, धावणार स्पेशल ट्रेन\nनागपूर ः अनलॉक प्रक्रियेंतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व क्षेत्रे खुली केली जात आहेत. रेल्वेही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचे संकट ओसरत...\nमास्क किंमती नियंत्रण प्रस्ताव धूळखात, राज्य सरकारला अहवाल सादर\nमुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य सरकारला सादर केला. दोन आठवडे...\n जिल्ह्यात ८३ दिवसांनंतर कोरोनाचे चारशेपेक्षा कमी रुग्ण\nनाशिक : ऑक्‍टोबरमधील बहुतांश दिवशी नव्‍याने आढळणाऱ्या कोर���नाबाधितांची संख्या पाचशेपेक्षा कमीच राहिली. सोमवारी (ता. १९) तर अवघे ३१८ जणांचे कोरोना...\nमहापौर पायउतार होण्यापूर्वी सांगवीच्या वाट्याला 1-2 तरी प्रकल्प येवू देत\nपिंपरी : ''शहराच्या महापौरपदी सांगवी येथील उषा ढोरे वर्षापूर्वी विराजमान झाल्या. याचा आम्हाला आनंद झाला, तसेच आता किमान पाच-सहा तरी नवी प्रकल्प...\nतुम्ही राहुरीतून भगरपीठ तर आणलं नाही ना विषबाधा झाल्याने व्यापाऱ्याचा परवाना निलंबित\nराहुरी :भगर पीठातून विषबाधा प्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील ठोक किराणा विक्रेता 'अक्षय ट्रेडर्स' चा परवाना निलंबित केला. त्यांनी विक्री केलेले 1400...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/knifes-attack-near-charli-hebdo-office-4-injured-350727", "date_download": "2020-10-20T11:35:53Z", "digest": "sha1:EJKJTCRY6A5DSKKHTBYRC7QKFLOYVMHD", "length": 14779, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "चार्ली हेब्दोच्या जून्या कार्यालयाजवळ चाकू हल्ला; 4 जण गंभीर जखमी - knifes attack near charli hebdo office 4 injured | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nचार्ली हेब्दोच्या जून्या कार्यालयाजवळ चाकू हल्ला; 4 जण गंभीर जखमी\nबहुचर्चित नियतकालिक चार्ली हेब्दोच्या जुन्या कार्यालयाजवळ आज चाकू हल्ला झाला.\nपॅरिस- बहुचर्चित नियतकालिक चार्ली हेब्दोच्या जुन्या कार्यालयाजवळ आज चाकू हल्ला झाला. यात चार जण जखमी झाले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती फ्रान्सचे पंतप्रधान जिन कॅस्टेक्स यांनी माध्यमांना दिली आहे. परिसरात सुरक्षा पथके तैनात केली असून एका संशयिताला अटक केली आहे.\nराजधानी पॅरिसवर दहशतवादी हल्ल्याचे सावट दिसत आहे. ११ डिस्ट्रिट ऑफ सेंट्रल पॅरिस येथील प्रसिद्ध नियतकालिक चार्ली हेब्दोच्या पूर्वाश्रमीच्या कार्यालयाजवळ हल्ला झाला. या घटनेची दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीने तपासणी केली जात आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी हल्ल्याचा निषेध केला असून ते परिस्���ितीवर लक्ष ठेऊन असल्याचे सरकारी सूत्राने म्हटले आहे. चाकू हल्ल्यात चार जण जखमी झाले असून पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. चार्ली हेब्दोच्या सध्याच्या कार्यालयाच्या पत्ता सुरक्षेच्या कारणावरून गुप्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी जानेवारी २०१५ मध्ये चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. त्यावेळी दोन हल्लेखोरांसह १७ जण मृत्युमुखी पडले होते. हल्ल्यानंतर कार्यालय अन्य ठिकाणी स्थलांतरित केले होते. या हल्ल्यानंतर त्याचवर्षी पॅरिसमध्ये मुंबईप्रमाणेच दहशतवादी हल्ला झाला होता.\nनदीच्या पूराती थरारक प्रसंग: चिमुकल्याला वाचवण्यासाठी बापाची यशस्वी झुंज\nदरम्यान, चार्ली हेब्दो नियतकालिकाने मोहमंद पेगंबरांचे एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मुस्लीम धर्मियांमध्ये पेंगबरांना दृष्य स्वरुपात दाखवणे निषिद्ध मानले जाते. या आक्षेपार्ह व्यंगचित्रामुळे मुस्लीम जगतात संताप पसरला होता. त्यात काही दहशतवाद्यांनी चार्ली हेब्दोच्या कार्यालयात येऊन बेछूट गोळीबार केला होता. त्यात संपादकासह १७ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोषी असणाऱ्यांविरोधात न्यायालयात सुनावणी होत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपॅरिससह नऊ शहरांत संचारबंदी लागू\nपॅरिस - राजधानी पॅरिससह नऊ शहरांमध्ये शनिवारी रात्रीपासून संचारबंदी लागू झाली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे हे पाऊल उचलण्यात...\nUS Election : फेसबुक सावध पवित्र्यात; 22 लाख आक्षेपार्ह जाहिरातींना दिला डच्चू\nपॅरिस : अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीची घौडदौड जोमाने सुरु आहे. रिपब्लिक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक...\nपॅरिसमध्ये शिक्षकाच्या शिरच्छेद प्रकरणी नऊ जणांना अटक\nपॅरिस : फ्रान्समध्ये एका शिक्षकाचा शिरच्छेद केल्याप्रकरणी नऊ लोकांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्या एका 18 वर्षीय युवकाकडून...\nपैगंबरांचे व्यंगचित्र विद्यार्थ्यांना दाखवले; फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद\nपॅरिस : फ्रान्समधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इतिहासाच्या शिक्षकाने मोहम्मद पैगंबर यांचे एक व्यंगचित्र आपल्या वर्गात दाखवले म्हणून...\nफ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट; चार आठवड्यांसाठी लॉकडाऊन\nपॅरिस: आशिया खंडातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असतानाच आता युरोपमधील काही देशांत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसत आहे. फ्रान्सचे अध्यक्ष...\nहिंगोली : नवरात्रोत्सव जवळ आल्याने दूर्गा मुर्ती तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात\nहिंगोली : हिंगोली शहरात दसर्याबरोबर दुर्गा महोत्सवाची जोड असते गल्लोगल्ली देवीच्या मूर्तीची स्थापना केली जात. यावर्षी कोरोना संकटामुळे सार्वजनिक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mpscs-historic-decision-can-images-answer-sheets-will-be-available-student-profiles", "date_download": "2020-10-20T11:48:43Z", "digest": "sha1:NGSXPQNQMPBI2Q3RGE3XLGWRHUFSPPNX", "length": 16727, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "'एमपीएससी'चा ऐतिहासिक निर्णय ! उत्तरपत्रिकांच्या कॅन इमेजेस विद्यार्थ्यांच्या प्रोफाइलवर मिळणार - MPSCs historic decision : Can images of answer sheets will be available on student profiles | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\n उत्तरपत्रिकांच्या कॅन इमेजेस विद्यार्थ्यांच्या प्रोफाइलवर मिळणार\nविद्यार्थीहिताचा देशातील पहिला मोठा निर्णय\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कालनिर्णय ऑक्‍टोबर 2020 नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि चाळणी परीक्षांसाठी लागू असणार आहे. देशातील सर्वात मोठा विद्यार्थी हिताचा पहिला निर्णय महाराष्ट्र आयोगाने घेतला आहे.\n- सुनिल आवताडे, सहसचिव, एमपीएससी\nसोलापूर : राज्य आयोगाच्या उमेदवाराने परीक्षेवेळी उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनेनुसार व उत्तरपत्रिकेच्या मलपृष्ठावर उत्तरे नोंदविणे गरजेचे आहे. उत्तरपत्रिकेच्या (भाग-2) कार्बन प्रतीवरून उमेदवाराने संबंधित परीक्षेमध्ये छायांकित केलेली उत्तरे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या उत्तरतालीकेवरून पडताळून पाहता येतात. त्यामुळे उमेदवारास प्राप्त होणाऱ्या गुणांचा अंदाज बांधता येतो. उमेदवारांना संबंधित परीक���षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेल्या गुणांची माहिती व्हावी व उमेदवारांना परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, याकरिता आयागाने हा निर्णय घेतला आहे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांसाठी उत्तरपत्रिकांच्या इमेजेस उमेदवारांना प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील\nउत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेजेससोबत निकालाकरता गृहित धरलेले एकूण गुणही मिळतील\nउमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गातील करिता च्या गुणांची किमान सीमांकन रेषाही यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलवर उपलब्ध होणार आहे\n'एमपीएससी'च्या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची झाली सोय\nऑक्‍टोबर 2020 नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि चाळणी परीक्षांसाठी लागू असणार​\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे सर्व परीक्षण करता उमेदवारांना दोन भागांची उत्तर पत्रिका उपलब्ध करून दिली जाते त्यामध्ये भाग एक अंतर्गत मूळ प्रत ही परीक्षा नंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येते तर भाग-2 अंतर्गत कार्बन परीक्षेनंतर उमेदवारांना सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आले आहे. आयोगाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.\nविद्यार्थीहिताचा देशातील पहिला मोठा निर्णय\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कालनिर्णय ऑक्‍टोबर 2020 नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि चाळणी परीक्षांसाठी लागू असणार आहे. देशातील सर्वात मोठा विद्यार्थी हिताचा पहिला निर्णय महाराष्ट्र आयोगाने घेतला आहे.\n- सुनिल आवताडे, सहसचिव, एमपीएससी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर; बांधकाम धोरणाविषयी व्यक्त होतेय नाराजी\nपंढरपूर (सोलापूर) : बांधकाम नियमावलीच्या मंजुरीच्या विलंबाने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर पडत आहे. या संदर्भातील शासनाच्या उदासीनतेमुळे...\nमहापुराच्या तडाख्यात बार्शी तालुक्‍यातील पुलांची दुरवस्���ा; नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू\nमळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात परतीच्या पावसाने धूमशान घातल्याने हिंगणी प्रकल्प, ढाळे पिंपळगाव प्रकल्प, जवळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने...\nपावसाने बटाटा गेला वाहून; पुसेगाव, विसापुरात मोठ्या प्रमाणात हानी\nविसापूर (जि. सातारा) : पुसेगावसह (ता. खटाव) परिसरात दर वर्षीप्रमाणे हजारो एकरवर शेतकऱ्यांनी बटाटा पीक घेतलेले असून, त्याचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर...\nसोलापूरच्या ग्रामीण भागात 93 नवे कोरोनाबाधित\nसोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या पहिल्यांदाच शंभरीच्या खाली आली आहे. आज एकूण 93 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून...\n\"भाजपा नेत्यांनी पोकळ गप्पा मारण्यापेक्षा केंद्रातून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावा\"\nमुंबई, ता. 20: कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत...\nजिगरबाज महाराष्ट्र पाेलिसांची हरियाणात धडाकेबाज कामगिरी\nसातारा : महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे एटीएम मशीनमधील लाखो रुपयांवर चाेरणा-या आंतरराज्य...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/leakage-dam-caused-damage-agriculture-347584", "date_download": "2020-10-20T12:22:26Z", "digest": "sha1:DBETHGCQHDBZTPTSSN7CYGWNLGIWO2XK", "length": 18929, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "बंधाऱ्याच्या गळतीमुळं शेतीचं लई नुकसान होतंया! पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भावना - Leakage of the dam caused damage to agriculture | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबंधाऱ्याच्या गळतीमुळं शेतीचं लई नुकसान होतंया पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भावना\nशेतासाठी पाणी मिळावं म्हणून सरकारानं कोल्हापरी पद्धतीचं बंधारं बांधलं. पण आमच्या भागात पाऊस जरा जास्तीच पडतो. त्यामुळं बंधारं खराब झाल्यात आणि त्यातून पाणी गळती होतीय. यामुळं धरण आणि बंधारं असूनही शेतील�� वेळंत पाणी मिळत नाय. आमचा कोंढवळे येथील बंधारा तर चार वर्षांपूर्वीच वाहून गेलया.\nपुणे - शेतासाठी पाणी मिळावं म्हणून सरकारानं कोल्हापरी पद्धतीचं बंधारं बांधलं. पण आमच्या भागात पाऊस जरा जास्तीच पडतो. त्यामुळं बंधारं खराब झाल्यात आणि त्यातून पाणी गळती होतीय. यामुळं धरण आणि बंधारं असूनही शेतीला वेळंत पाणी मिळत नाय. आमचा कोंढवळे येथील बंधारा तर चार वर्षांपूर्वीच वाहून गेलया. यामुळं शेतीचं लई नुकसान होतंया, असे वेल्हे तालुक्यातील मार्गासनी येथील शेतकरी नातू वालगुडे सांगत होते. अशीच स्थिती दापोडे येथील बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांची असल्याचे येथील शेतकरी रोहिदास शेंडकर यांनी सांगितले.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमात्र आता या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. भोर व वेल्हे या दोन तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्र्न मार्गी लावावा. यासाठी विशेष दुरुस्तीअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. या मागणीनुसार पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे. यामुळे लवकरच या दोन्ही तालुक्यातील बारा बंधाऱ्यांची दुरुस्ती होणार आहे.\nपुणे जिल्ह्यात 4571 नवे कोरोना रुग्ण\nउपमुख्यमंत्री पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवतरे, काकडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी,पुणे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, अधिक्षक अभियंता संजीव चोपडे आदी उपस्थित होते.\nया बैठकीत शिवतरे यांनी गुंजवणी, कानंदी व निरा नदीवरील प्रत्येकी ४ असे एकूण १२ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न करण्यात येत असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी तत्कालीन जलसंपदा रामराजे निंबाळकर यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. त्यानुसार त्यांनी त्यावेळी अंदाजपत्रक तयार करण्याचा आदेश दिला होता. पण अद्याप त्याला मंजुरी मिळाली नसल्याचे सांगितले.\nआता रोज प्या शहाळे पाणी; \"सेव्हन मंत्राज'च��या माध्यमातून घरपोच वितरण\nगुंजवणी, कानंदी व निरा या तीन नद्यांवर हे बंधारे आहेत. यासाठी सुमारे साडे नऊ कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याचा आदेश पवार यांनी जलसंपदा विभागाला दिला आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक चोपडे यांनी या प्रस्तावाला तत्वत: मंजुरी दिली असल्याचे शिवतरे यांनी सांगितले.\nपुण्यातील \"जम्बो'च्या दिमतीला खासगी डॉक्‍टरांची फौज\nयामुळे भोर तालुक्यातील निरा नदीशेजारील २५ गावांमधील ८१० हेक्टर, गुंजवणी नदीशेजारील १५ गावांचे १ हजार नऊ हेक्टर आणि वेल्हे तालुक्यातील कानंदी व गुंजवणी नदीशेजारील २६ गावांमधील १ हजार २७३ हेक्टर क्षेत्राचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे एकूण ३ हजार ९२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.\n- कोंढवळे ( ता .वेल्हे) ---- ३८ लाख ९३ हजार रुपये.\n- खरीव (ता. वेल्हे) ---- ८९ लाख ९० हजार.\n- दापोडे (वेल्हे) ---- ३६ लाख ९१ हजार.\n- कोंढीवळे ---- ६२ लाख ७२ हजार.\n- मार्गासनी ---- ४९ लाख १० हजार.\n- जांभळी (ता.भोर) ---- ५४ लाख ८२ हजार.\n- दिडघर (ता.भोर) ---- ७८ लाख ११ हजार.\n- मोहरी (ता. भोर) ---- ८० लाख ८ हजार.\n- नांदगाव (ता.भोर) ---- ७८ लाख ३५ हजार.\n- आंबेघर ---- ९० लाख ९१ हजार.\n- वेनवडी (ता. भोर) ---- ६१ लाख ७९ हजार.\n- भोर आरलॅब्ज ( ता. भोर) ---- ६९ लाख ४३ हजार.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाळू धरण भरल्याने दोन वर्षांची चिंता मिटली\nपारनेर ः तालुक्यातील ढवळपुरी परीसराला वरदान ठरलेला काळू नदीवरील काळू प्रकल्प यंदा तुडुंब भरला आहे. या प्राकल्पामुळे ढवळपुरी परीसर सुजलाम...\n'महाराष्ट्रात तीन सावत्र भावांचे सरकार'\nकोल्हापूर : राज्यात वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, यासाठी सरकारने तात्काळ पॅकेज जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. पण, सरकार हे तीन...\nराजकीय धूळवडीपेक्षा मदतीची अपेक्षा, उमरगा तालूक्यात 23 हजार हेक्टरवरील पंचनामे\nउमरगा (उस्मानाबाद) : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीतील पिकाच्या पाहणीसाठी सत्ताधारी-विरोधकांकडुन आरोप-प्रत्यारोप होत आहे. एकीकडे राजकीय...\nवीजपुरवठा तत्काळ सुरळीत करा; पिंपळगावच्या बैठकीत आमदार बनकरांची अधिकाऱ्यांना तंबी\nनाशिक : (पिंपळगाव बसवंत) द्राक्षछाटणी व बागेवर औषध फवारणीच्या काळात शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळी�� होत नाही. सहनशीलतेचा अंत झाल्याने शेतकऱ्यांना...\nभरदिवसा घडलेला धक्कादायक प्रकार; शेतातून घरी परतलेल्या कुटुंबाला बसला जबरदस्त धक्का\nसटाणा(जि.नाशिक) : आहेर आपल्या कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून त्यांच्या शेतामध्ये गेले होते. दुपारी दोनला आहेर घरी येताच त्यांना कुलूप आणि...\nशेतकऱ्यांना एकरी 40 हजारांची नुकसान भरपाई द्या : डॉ. भारत पाटणकर\nसातारा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकरी 40 हजार रूपये भरपाई तातडीने द्यावी, तसेच आपत्ती येऊच नये म्हणून कायमस्वरूपी उपाय योजना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/dedication-warna-covid-center-guardian-minister-balasaheb-patil-satara-news-345336", "date_download": "2020-10-20T12:34:49Z", "digest": "sha1:XPMWU6UPQECNJNTDG7L4Q77XTWFLCCAQ", "length": 15514, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुस्लिम समाजाचे सेंटर राज्यास आदर्शवत : पालकमंत्री बाळासाहेब पाटील - Dedication Of Warna Covid Center By Guardian Minister Balasaheb Patil Satara News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमुस्लिम समाजाचे सेंटर राज्यास आदर्शवत : पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nजिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वारणा कोविड सेंटरमध्ये सर्व सोयी असल्यामुळे रुग्णांना योग्य व तातडीचे उपचार मिळतील. कऱ्हाडच्या मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व सोयींनीयुक्त चांगले रुग्णालय उभे केले आहे. या रुग्णालयाचा सर्व समाजातील लोकांना फायदा होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.\nमलकापूर (जि. सातारा) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांवर ताण पडत आहे. कऱ्हाडच्या मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व सोयींनीयुक्त चांगले रुग्णालय उभे केले आहे. या रुग्णालयाचा सर्व समाजातील लोकांना फायदा होईल. मुस्लिम समाजाचे राज्यासाठी आदर्शवत उदाहरण असून, त्यांचा आदर्श घेऊन अन्य सामाजिक संस्था पुढे येतील, असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे व्यक्त केला.\nयेथील वारणा हॉ��ेलमधील मुस्लिम समाज संचलित वारणा कोविड सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, मजहर कागदी, फारुख पटवेकर, अल्ताफ शिकलगार, राजू इनामदार, इसाक सवार, रफिक मुल्ला, इफान सय्यद, अरुण तांबोळी, बरकत पटवेकर, मुनीर बागवान, शाहिद बारस्कर, बिलाल पठाण यांच्यासह मुस्लिम समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.\nपालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे : अरुण गोडबोले\nमंत्री पाटील म्हणाले, \"जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वारणा कोविड सेंटरमध्ये सर्व सोयी असल्यामुळे रुग्णांना योग्य व तातडीचे उपचार मिळतील.'' जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, \"कोविड सेंटर उभारण्यासाठी मुस्लिम बांधवांची धडपड चांगली आहे. जनतेच्या सोयीसाठी शासनाने सर्वोतोपरी मदत केली. यासाठी इतर संस्थांनी अशा कोविड सेंटरसाठी प्रयत्न करावे. त्यांनाही मदत करू.'' श्री पटवेकर म्हणाले, \"हे सेंटर सर्व समाजासाठी खुले असेल. 24 साधे बेड असून, 28 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास 100 रुग्णांसाठीही जागा उपलब्ध होऊ शकेल.'' या वेळी कोरोना योद्‌ध्यांचा सत्कार करण्यात आला.\nसंपादन : बाळकृष्ण मधाळे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहॉटेलचा दरवाजा तोडून नवाझ शरीफ यांच्या जावयाला अटक, इम्रान खान यांचा केला होता विरोध\nकराची- पाकिस्तानमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापल्याचे दिसत आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई आणि पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (एन) नेत्या...\nकोरोनामुळे राशीनचा नवरात्रोत्सव सुना सुना\nराशीन : राज्याचे आराध्य दैवत असलेल्या राशीनच्या यमाईदेवी मंदिरात काल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच जणांच्या उपस्थित पारंपरिक पद्धतीने...\nनवा फोटो शेअर करत कंगना राणावतचा पुन्हा एकदा राज्य सरकारला टोला\nमुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा राज्य सरकारला टोला लगावला आहे. कंगनानं ट्विटरवरुन नवरात्रीचे फोटो पोस्ट केलेत. हे फोटो शेअर...\nमोदी - शहांचा अश्‍वमेध यज्ञ\nलालकृष्ण अडवानी यांनी राजकारणात नवे मित्र जोडले. त्या बळावर मोदी-शहा हे सत्तेचा अश्‍वमेध यज्ञ करत आहेत. तुम्हाला हे आवडले तर छानच; मात्र आवडत नसल्यास...\nमिले बेसूर मेरा तुम्हारा…\nसमाजातील सज्जनशक्ती मौनात गेली, की अतिरेकी प्रवृत्तींचे बेसूर टिपेला पोचतात. मग प्रेमासारख्या उदात्त भावनेलाही गैरहेतू चिकटविले जातात. लोकांच्या मनात...\nचीनमध्ये उईगर मुस्लिमांचा नरसंहार; अमेरिका निर्बंध लादणार\nवॉशिंग्टन- चीनमध्ये उईगर मुस्लिमांवर अत्याचार होत आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टी अल्पसंख्याक असलेल्या उईगर समाजाचा छळ करत आहे. या मुद्द्यावरुन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/hectare-area-affected-due-heavy-rains-nashik-marathi-news-351704", "date_download": "2020-10-20T12:27:56Z", "digest": "sha1:AQM3OZU4LGQOHI5AXYRHXIWQMUHKO3SC", "length": 19592, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत; पावणेदोन लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका - hectare area affected due heavy rains nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nशेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत; पावणेदोन लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका\nकृषिमंत्री दादा भुसे यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश यंत्रणेला दिले असून, नुकसान क्षेत्र आणि पिकांचा अहवाल मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल आणि केंद्र सरकारला कळवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ​\nनाशिक : राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, वादळी वारे आणि पुरामुळे एक लाख ६४ हजार ५१८ हेक्टरला फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसंबंधी सरकारच्या मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. सद्यःस्थितीत पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. कृषिमंत्री दादा भुसे यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश यंत्रणेला दिले असून, नुकसान क्षेत्र आणि पिका��चा अहवाल मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल आणि केंद्र सरकारला कळवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nनुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश - दादा भुसे\nऑगस्ट आणि सप्टेंबरमधील गेल्या आठवड्यापर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीत भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, डाळिंब, भाजीपाला, बाजरी, हळद, ऊस, मका, केळी या पिकांचा समावेश आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील नाशिकमध्ये आले असताना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना कधी होणार आहे या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सर्वेक्षणाची माहिती आल्यावर त्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, राज्यात उसाचे क्षेत्र वगळता एक कोटी ४१ लाख ९८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत गेल्या आठवड्यापर्यंत एक कोटी ४३ लाख ६४ हजार म्हणजेच, १०१. १७ टक्के हेक्टरवर यंदा खरिपाची पिके घेण्यात आली आहेत. गेल्या वर्षीच्या खरिपात ९७.२४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. सध्याच्या खरिपाच्या पिकांपैकी भात फुटवे फुटणे, फुलोरा आणि काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. नागली वाढ ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. बाजरी पोटरी ते फुलोऱ्याच्या, तर काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी बाजरीची काढणी सुरू आहे. मूग आणि उडीद शेंगा भरणे ते पक्वतेच्या अवस्थेत असून, काढणीला सुरवात झाली आहे. सोयाबीन व भुईमूग फुलोरा ते शेंगा लागणे आणि पक्वतेच्या अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी काढणीस सुरवात झाली आहे. कापूस पाते धरणे, फुलोरा आणि बोंडे लागण्याच्या आणि ज्वारी पोटरी ते फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी ज्वारीमध्ये दाणे भरण्यात येत आहेत. सूर्यफूल फुलोरा ते दाणे भरण्याच्या, मका फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी मक्याची काढणी सुरू झाली आहे. तूर काही ठिकाणी फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे.\nहेही वाचा > भीषण ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार\nसव्वादोन लाख हेक्टरला कीडरोगाचा दणका\nराज्यातील सव्वादोन लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्राला कीडरोगाचा फटका बसला आहे. त्यात मुगाचे ५० हजार ४०३, उडिदाचे १६ हजार ३३८, सोयाबीनचे एक लाख ६२ हजार १६९, संत्रा-मोसंबीच्या सात हजार ६४१ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. दरम्यान, कृषिपंढ���ी असलेल्या नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने नोव्हेंबर २०१९ मध्ये सहा लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. मदतीसाठी ६३६ कोटी २३ लाखांचा निधी अपेक्षित होता. त्यापैकी जवळपास ५८७ कोटींच्या मदतीचे वाटप करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. उरलेला निधी विभागीय आयुक्तालय स्तरावर प्राप्त झाला असून, तांत्रिक अडचणी दूर होताच, ही मदत वाटप केली जाणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.\nनाशिक जिल्ह्यातील शेतीचे नुकसान आणि अपेक्षित निधी\n- मे २०२० : २० गावांमधील ९७३ शेतकरी-६६४.२९ हेक्टर क्षेत्र- दहा कोटी एक लाख ६५ हजार रुपये\n- जुलै-ऑगस्ट २०२० : ८४६ गावांतील ३८ हजार ६२२ शेतकरी- १२ हजार ८६६ हेक्टर- ११ कोटी तीन लाख\n- सप्टेंबरमधील प्राथमिक अंदाज : ३७ हजार ८३० हेक्टर (पंचनामे अंतिम टप्प्यात)\nहेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात\nसंपादन - ज्योताी देवरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो, जगावं कसं बघा आम्ही' संभाजीराजे झाले भावूक.\nनिलंगा (लातूर) : 'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो काय, जगावं कसं बघा आम्ही' डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालं. आमचा आता राहून तरी...\nपंतप्रधान दारूडे असून एअरपोर्ट विकली, आता ते देश विकताहेत ऍड. प्रकाश आंबेडकरांची टीका\nसोलापूर : देशाच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी 40 हजार कोटींपर्यंत महसूल देणारी नवरत्ने आहेत. त्यात ऑईल कंपन्या, विमानतळे, रेल्वे यांचा समावेश आहे....\nअतिवृष्टीच्या संकटानंतर आता मोसंबीवर काळ्या डागाचा प्रार्दूभाव, उत्पादक संकटात\nपाचोड (जि.औरंगाबाद) : घराला घरपण अन् चार चौघांत मोठेपणा देणाऱ्या पाचोडसह (ता.पैठण) परिसरातील मोसंबीच्या बागा चार महिन्यांच्या सतत पावसामुळे संकटात...\nराजकीय धूळवडीपेक्षा मदतीची अपेक्षा, उमरगा तालूक्यात 23 हजार हेक्टरवरील पंचनामे\nउमरगा (उस्मानाबाद) : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीतील पिकाच्या पाहणीसाठी सत्ताधारी-विरोधकांकडुन आरोप-प्रत्यारोप होत आहे. एकीकडे राजकीय...\n\"भाजपा नेत्यांनी पोकळ गप्पा मारण्यापेक्षा केंद्रातून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावा\"\nमुंबई, ता. 20: कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने ���ेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत...\nफोर व्हिलर जात नाही म्हटल्यावर मंत्री आमदारांच्या बाईकवरुन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर\nउस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत फिरत आहे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/02/3201-ahmednagar-news-trending-proud/", "date_download": "2020-10-20T11:16:24Z", "digest": "sha1:EPYAXEYIJG2TZC3N5VGYSMTWWVJHFM2C", "length": 12508, "nlines": 152, "source_domain": "krushirang.com", "title": "अभिमानास्पद…! अहमदनगर येथे चाचणी झालेले क्षेपणास्त्र देशाच्या संरक्षण दलात | krushirang.com", "raw_content": "\n अहमदनगर येथे चाचणी झालेले क्षेपणास्त्र देशाच्या संरक्षण दलात\n अहमदनगर येथे चाचणी झालेले क्षेपणास्त्र देशाच्या संरक्षण दलात\nअहमदनगरजवळील के. के. रेंज येथे लष्काराचा युद्ध सराव चालतो. याच युद्ध सराव मैदानावर गुरुवारी एका क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली असून, हे क्षेपणास्त्र लांब पल्यावरील किंवा लपलेल्या आणि स्थळ बदललेल्या क्षत्रूचा अचूक निषाणा साधणार आहे. हे क्षेपणास्त्र देशाच्या संरक्षणात दाखल झाल्यामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढली आहे. भारतीय संरक्षण दल तीन विभागात विभागलेले आहे. पहिले आहे लष्कर (भूदल), दुसरे हवाई दल आणि तिसरे नौदल. के. के. रेंज येथे झालेले क्षेपणास्त्र जमिनीवरील शत्रूला नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या रणगाड्यांवरुन हे क्षेपणास्त्र लेझर किरणांच्या सहायाने क्षत्रूचा अचूक वेध घेणार आहे.\nगुरुवारी लेझरच्या मदतीने शत्रूचा अचूक भेद करणाऱ्या रणगाडाभेदी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. ही चाचणी के. के. रेंज येथील लष्काराचा युद्ध सराव क्षेत्रावर करण्यात आली. अर्जुन रणगाड्यावर हे क्षेपणास्त्र बसवून लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात जवान यशस्वी झाले. या क्षेपणास्त्राची निर्मिती डीआरडीओच्या पुण्यातील एआरडीई आणि एचईएमआरएल या प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली. एआरडीईमध्ये क्षेपणास्त्राची रचना, त्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान तसेच क्षेपणास्त्र डागण्यासाठी आवश्यक असलेली लॉचिंग यंत्रणा निर्माण करण्यात आली तर एचईएमआरएल प्रयोगशाळेत क्षेपणास्त्रात आवश्यक असणारा दारूगोळा तसेच विविध तांत्रिक गोष्टींची निर्मिती करण्यात आली आहे.\nलांब पल्ल्यावरील शत्रूचा अचूक वेध घेण्यासाठी या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्राद्वारे लपून बसलेला शत्रूचा रणगाडा भेदण्याची यशस्वी चाचणी लष्करातर्फे करण्यात आली.लेझर गायडेड रणगाडाभेदी क्षेपणास्त्र हे रणगाडा युद्धात अत्यंत उपयुक्त आहे. रणगाडा युद्धात वेगाने आणि अचूक कारवाई करण्यासाठी हे क्षेपणास्त्र वापतात. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय रणगाडे अधिक क्षक्तीशाली झाले आहेत. शत्रुच्या रणगाड्याचा लेझरच्या मदतीने वेध घेऊन त्याला नष्ट करण्यासाठी ही क्षेपणास्त्र वापरली जाणार आहेत. यात शत्रुच्या रणगाड्याने जागा बदलली तरी लेझरच्या मदतीने त्यांना शोधून काढून त्याला उद्धवस्त करणे शक्य होणार आहे. याच्या मदतीने ५ किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेता येणार आहे. अर्जुन रणगड्याच्या १२० एमएम तोफेतून हे क्षेपणास्त्र डागता येणार आहे.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\nPrevious articleनवीन कृषी विधेयकाला नगर जिल्ह्यातूनही वाढता विरोध; शेतकरी उतरले रस्त्यावर\nNext articleबाबरीप्रकरणी पाकिस्तानचाही हात असल्याचा अँगल तपासायला सीबीआय विसरली..\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्य���णी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\nपुणेकरांच्या सवयीवरचे काही इरसाल किस्से; नक्कीच वाचा मंडळी\nस्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार नक्कीच वाचा; आत्मविश्वास वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/pond-in-front-of-the-entrance/articleshow/72449115.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-20T11:50:06Z", "digest": "sha1:ONUHMDPMSML7WFCDCGZC3X5TINQ2AYTG", "length": 8152, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकल्याण : रेल्वे स्थानकासमोरचा रस्ता रिक्षाचालकांमुळे अनेकदा बंद होतो. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. वाहतूक पोलिसांनी या रिक्षाचालकांवर कडक कारवाई करावी.- राहुल मोरे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nकचरा उचला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईपोकळ गप्पा मारण्याऐवजी 'हे' एक काम करा; थोरातांचा भाजप नेत्यांना टोला\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nदेशराज्यपाल कोश्यारींना 'न्यायालयाचा अवमान'प्रकरणी हायकोर्टाची नोटीस\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nआयपीएलकेदार जाधव, चावला यांच्यात कोणता स्पार्क दिसतोय; धोनीवर जोरदार हल्लाबोल\nसिनेन्यूजसौंदर्य असावं तर नुसरत जहांसारखं बाइक लुकचे फोटो पाहिलेत का\n खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला\nसिनेन्यूजवैभव मांगलेच्या कुटुंबाला २५ जणांसोबत गावच्या घरात रहावं लागलं\nगुन्हेगारीगँगस्टर इकबाल मिर्चीचे मुंबईतील हॉटेल, टॉकीजसह २२ कोटींची मालमत्ता जप्त\nमुंबईफडणवीसांच्या पोटात का दुखतंय; पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nमोबाइलWhatsApp वेबवरून मिळणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची मजा\nधार्मिकदुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही 'असे' पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा\nफॅशनज्वेलरीचं हटके डिझाइन शोधताय ऐश्वर्याचे ‘हे’ स्टायलिश दागिने पाहिले का\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगNavratra : प्रेग्नेंसीमध्ये साबुदाण्याचं सेवन करताय जाणून घ्या साबुदाणा सुरक्षित आहे की नाही\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-district-ncp-has-crush-congress-306641", "date_download": "2020-10-20T11:53:43Z", "digest": "sha1:MTOF32Z5626QHTHE4J4SU4UE5YD42F55", "length": 20644, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीची काँग्रेसवर कुरघोडी - In Akola district, the NCP has a crush on the Congress | Akola City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीची काँग्रेसवर कुरघोडी\nकाँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या नेत्यांवर स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अकोला जिल्ह्यात काँग्रेसवर कुरघोडी करण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीतही एक-दोन नेते वगळले तर काँग्रेसच्या गोटातील चुप्पीने कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले आहे.\nअकोला : राजकारणात 80 च्या दशकापर्यंत एकहाती वर्चस्व गाजविणारा काँग्रेस पक्ष आज अकोला जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपडतोय. तर दुसरीकडे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या नेत्यांवर स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अकोला जिल्ह्यात काँग्रेसवर कुरघोडी करण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीतही एक-दोन नेते वगळले तर काँग्रेसच्या गोटातील चुप्पीने कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले आहे.\nएकेकाळी अकोला जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा एकहाती अमल होता. सन 1982 च्या काळात अकोला जिल्ह्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा अकोला जिल्ह्यातील राजकारणात प्रवेश झाला आणि काँग्रेसच्या सत्तेला उतरती कळा लागली. पुढे शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन केली. त्यासोबतच अको���ा जिल्ह्यातही काँग्रेस दोन गटात विभागल्या गेली. दोन्ही काँग्रेस या जिल्ह्यात आपले वर्चस्व पुन्हा स्थापन करण्यासाठी संघर्ष करीत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस कधी पुढे निघून गेली याची कल्पनाही काँग्रेस नेत्यांना आली नाही. सहकार क्षेत्रात काँग्रेसला मागे टाक राष्ट्रवादीने जिल्ह्यात वर्चस्व निर्माण केले.\nसहकार क्षेत्रात काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे फरपटत जाण्याची वेळ आली. हळूहळू जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरही काँग्रेसचे जिल्ह्यातील वर्चस्व कमी होऊ लागले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात हळूहळू त्यांचे बळ वाढविण्यास सुरवात केली. विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला यश आले नसले तरी जिल्ह्यातून विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिनिधी पाठवून एकप्रकारे काँग्रेसवर जिल्ह्यात कुरघोडीच केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल मिटकरी यांना जिल्ह्यातून विधान परिषदेवर पाठविल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रस्थापित नेते त्यांना किती स्वीकारतात आणि या नेत्यांसोबत मिटकरी कसे जुळवून घेतात यावरही भविष्यात राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यातील जिल्ह्यातील संबंध अवलंबून राहणार आहे.\nकोरोनात काँग्रेस नेत्यांचे ‘वर्क फॉर्म होम’\nएकीकडे युवक काँग्रेसने संपूर्ण राज्यभर कोरोना विषाणूच्या काळात लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न केले. सोशल माध्यमातून जनजागृतीचे प्रयत्न केले. त्याला अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीतील बोटावर मोजण्याइतपत पदाधिकाऱ्यांची साथ लाभली. जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांसह कुणीही जिल्ह्यात लोकांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसेल नाही. मनपातील विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण कंटेन्मेंट झोनमध्ये अडकले होते. नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांनी त्यांच्या परीने लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे कोरोना विषाणूच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्‍यांनी अकोला शहरासह ग्रामीण भागातही लोकांना मदतीचा हात देवून येथेही काँग्रेसवर कुरघोडी केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे पदाधिकारी जावेद जकेरिया यांनी तर कोरोनामुळे मृत झालेल्या नागरिकांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीही स्वीकारली.\nकामगा��ांना मदतीसाठीच पडले बाहेर\nराष्ट्रीय स्तरावरून काँग्रेस नेत्यांनी आदेश दिल्यानंतर अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या कामगारांना राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवस मदत करण्यासाठीच काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी व त्यांचे सहकारी पुढे आले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या गोटात शांतता दिसून आली.\nकाँग्रेसकडे कधीच ‘मोठा भाऊ’ म्हणून बघितले नाही\nमुळात राष्ट्रवादीत प्राबल्य असलेल्या सहकार क्षेतातील प्रस्थापित नेत्यांनी काँग्रेसकडे कधीच ‘मोठा भाऊ’ म्हणून बघितले नाही. आपल्या मर्जीतील उमेदवार दिला तर ठीक नाही तर सहकार नेत्यांनी कायम काँग्रेसच्या उमेदवारवाराला पाडण्यातच धन्यता मानली आहे. राज्यात आणि केंद्रात आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कायम कुरघोडीचे राजकारण राहिले आहे, आणि तसेच राष्ट्रवादीच्या एका गटातील नेत्यांचे भाजपमधील वरिष्ठ नेत्या सोबत असलेले ‘मधुर संबंध’ या मुळे जिल्ह्यात नेहमी काँग्रेसचे नुकसान झाले असल्याचे अनेक निष्ठावान कार्यकर्ते बोलून दाखवतात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"भाजपा नेत्यांनी पोकळ गप्पा मारण्यापेक्षा केंद्रातून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावा\"\nमुंबई, ता. 20: कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत...\nजयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं, \"थिल्लरपणा करू नये\" कमेंटवर दिलं रोखठोक उत्तर\nमुंबई : मान्सूनच्या परतीच्या प्रवासावेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा...\n; खडसे मुंबईला जाणार\nजळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्‍याची जोरदार चर्चा गेल्‍या काही दिवसांपासून सुरू...\nताकद दाखवल्याशिवाय राजकारणात काहीही मिळत नाही; असे का म्हणाले प्रफुल्ल पटेल\nनागपूर : ताकद दाखवल्याशिवाय राजकारणात काहीही मिळत नाही. मात्र, त्यासाठी आधी स्वतःला ताकद दाखवावी लागते. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत दहा-बारा...\n'तुमच्या पणजोबांनी तर चीनसमोर गुडघे टेकले, आम्ही हिंमतीने दोन हात करत आहोत'\nसीमेवर भारत आणि चीन��रम्यान सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी एका मुलाखती दरम्यान काँग्रेसवर टीका केली आहे. 1962मध्ये आपली अनेक...\nपुरुष आला तर नवरा, महिला राखीव आले तर पत्नी \nहिंगणा (जि.नागपूर) : जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व सदस्य आरक्षण सोडतीचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/repay-unspent-and-interest-amount-finance-commission-order-beed-zp-gram-panchayat-315348", "date_download": "2020-10-20T12:38:38Z", "digest": "sha1:O5I2RJSXLQIVEYSOBXPU6XULWDVFY4KX", "length": 15108, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "वित्त आयोगाचा अखर्चित व व्याज रक्कम परत करा, बीड झेडपीचे ग्रामपंचायतींना आदेश - Repay the unspent and interest amount of Finance Commission, order of Beed ZP to Gram Panchayat | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nवित्त आयोगाचा अखर्चित व व्याज रक्कम परत करा, बीड झेडपीचे ग्रामपंचायतींना आदेश\nव्याजाची रक्कम परत वर्ग करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना दिले आहेत. आतापर्यंत तीन कोटी १२ लाख रुपयांची रक्कम प्राप्तही झाली असून आणखी दोन कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. १३ व्या वित्त आयोगाचा निधीही परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nबीड - ग्रामपंचायतींना शासनाकडून विकासकामांसाठी वर्ग केलेल्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीवर आलेल्या व्याजाची रक्कम परत वर्ग करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना दिले आहेत. आतापर्यंत तीन कोटी १२ लाख रुपयांची रक्कम प्राप्तही झाली असून आणखी दोन कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. १३ व्या वित्त आयोगाचा निधीही परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nशासन ग्रामविकास विभागाने ता. २९ मे रोजी तसे आदेश निर्गमित केले आहेत. काही ग्रामपंचायतींनी या व्याजाची रक्कमही खर्च केल्याने त्यांच्यासमोर आला प्रश्न निर्माण झाला आहे. १३ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम तत्काळ ��रजीएसए या खात्यात जमा करून घेण्याचे आदेशात म्हटले आहे. सदर रक्कम ग्रामपंचायतीने परस्पर आरजीएसए खात्यात जमा करू नये, ग्रामपंचायत स्तरावरील रक्कम जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा करून घेण्यात यावी.\nहेही वाचा - रोहयोत ठाण मांडलेल्या सव्वाशेवर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या\nग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद स्तरावरील एकत्रित रक्कम उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी आरजीएसएच्या खात्यात जमा करावी, असे तातडीचे आदेश आल्यानंतर बीड उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेकडे वरील व्याजाची रक्कम जमा करण्याची कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत तीन कोटी १२ लाख रुपयांची रक्कम प्राप्तदेखील झाली आहे.\nशासन आदेशानुसार रक्कम जमा करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. ६० टक्के ग्रामपंचायतींनी ही रक्कम जमा केली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनीही वेळेत ही रक्कम जमा करावी.\n- डी. बी. गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), बीड.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध : गृह राज्यमंत्री देसाई\nतांबवे (जि. सातारा) : पावसाने नुकसान झालेल्या पीक नुकसानीचे अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...\n\"नुकसानीचे स्वरूप मोठे, केंद्राकडूनही मदत मिळावी\" - छगन भुजबळ\nनाशिक/घोटी : डौलाने उभी राहिलेली पिके पावसाने नेस्तनाबूत झाली आहेत. संबंध जिल्ह्यात हीच परिस्थिती असल्याने पीक पाहणी, पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय मदत...\nइर्विन रुग्णालयात दलालांचा सुळसुळाट, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पैसे घेतल्याच्या कारणावरून राडा\nअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अंतर्गत कामात बाह्य व्यक्तींचा हस्तक्षेप ही काही नवीन बाब नाही. अत्यावश्‍यक प्रमाणपत्रासाठी पैसे घेऊनही काम न...\nनुकसानींचे पंचनामे करण्याच्या मंत्री वळसे पाटील यांच्या सूचना\nशिक्रापूर : पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील सर्व शेती नुकसानींचे पंचनामे करण्याच्या सुचना कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या असून...\n५३ शिक्षकांना मिळणार पदस्थापना\nनंदुरबार : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ५३ शिक्षकांना सहा महिन्यांपासून पदस्थापना मिळाली नव्हती. हे शिक्षक कोणत्या शाळेवर नियुक्ती मिळते, याबाबत...\nहिंगोली जिल्ह्यात नवीन शिधा पत्रिका वाटपास टाळाटाळ\nसेनगाव (जि. हिंगोली) : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडुन ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नवीन शिधा पत्रिका देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-28th-august-2020-338841", "date_download": "2020-10-20T11:13:32Z", "digest": "sha1:JAVO7PL7CS4KZ63RQUNN5LAHCGAHNFVJ", "length": 15706, "nlines": 314, "source_domain": "www.esakal.com", "title": "आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 28 ऑगस्ट - Daily Horoscope and Panchang of 28th August 2020 | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : 28 ऑगस्ट\nशुक्रवार - भाद्रपद शु. 10, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.21, सूर्यास्त 6.52, चंद्रोदय दु.1.20, चंद्रास्त रा.11.59, भारतीय सौर 7, शके 1942.\nशुक्रवार - भाद्रपद शु. 10, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.21, सूर्यास्त 6.52, चंद्रोदय दु.1.20, चंद्रास्त रा.11.59, भारतीय सौर 7, शके 1942.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n१९२८ - भारतीय पदार्थ वैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म. त्यांनी वैश्‍विक किरणांवर संशोधन केले.\n१९६९ - स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते, थोर विचारवंत पु. ह. तथा रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.\n१९८४ - माजी केंद्रीय नभोवाणी मंत्री डॉ. बाळकृष्ण रघुनाथ केसकर यांचे निधन. आकाशवाणी नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या विकासात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.\n१९९० - इराकने कुवेत हा आपला १९ वा प्रांत असल्याचे जाहीर केले. त्यातूनच आखाती युद्ध पेटले. नंतर इराकला माघार घ्यावी लागली.\n१९९४ - स्वातंत्र्यसैनिक आणि लघुपट निर्माते लक्ष्मीकांत शुक्‍ल यांचे निधन.\n१९९४ - बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील डॉ. गीता सेन यांना ‘व्होल्वो पर्यावरण पुरस्कार’ जाहीर. त्यांच्या ‘पर्यावरण आणि सामाजिक रचना’ या विषयावरील कामासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.\n१९९६ - सामाजिक कार्यकर्त्या, महिला सेवाग्रामचे २७ वर्षे काम करणाऱ्या लेखिका सुमती संत यांचे निधन.\n२००१ - ग्रामीण भाग व निसर्गाचे वर्णन चित्रवती शैलीत करणारे लेखक, निसर्गप्रेमी चित्रकार, शिकारी, पटकथाकार असा असाधारण प्रतिभाशाली कलावंत व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन.\nमेष : आरोग्य चांगले राहील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.\nवृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे.\nमिथुन : अनेकांशी सुसंवाद साधाल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल.\nकर्क : व्यवसायात चांगली स्थिती राहील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.\nसिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.\nकन्या : स्वास्थ्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीमध्ये स्वास्थ्य लाभेल.\nतूळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक आवक समाधानकारक राहील.\nवृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.\nधनू : तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनामध्ये अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे.\nमकर : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. एखादी मानसिक चिंता राहील.\nकुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.\nमीन : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील. मनोबल वाढेल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 18 ऑक्टोबर\nपंचांग - रविवार - निज आश्विन शुद्ध २, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय सकाळी ७.५२, चंद्रास्त...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 ऑक्टोबर\nपंचांग - शुक्रवार : अधिक आश्विन कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.१०, दर्श अमावास्या (अमावास्या समाप्ती...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 ऑक्टोबर\nपंचांग - गुरुवार - अधिक आश्विन कृष्ण १३/१४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.१०, चंद्रोदय पहाटे ५.४५, चंद्रास्त...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 ऑक्टोबर\nपंचांग - बुधवार - अधिक आश्विन कृष्ण १२, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ���.२९, सूर्यास्त ६.११, चंद्रोदय पहाटे ४.४३, चंद्रास्त दुपारी ४...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 ऑक्टोबर\nपंचांग - मंगळवार - अधिक आश्विन कृष्ण ११, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१२, चंद्रोदय पहाटे ३.४१, चंद्रास्त दुपारी ३.५३...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 ऑक्टोबर\nपंचांग - रविवार - अधिक आश्विन कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१३, चंद्रोदय रात्री १.३९, चंद्रास्त दुपारी २....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/congress-minister-yashomati-thakur-guilty-police-beaten-up-3-months-jail/223874/", "date_download": "2020-10-20T12:15:34Z", "digest": "sha1:EDW4SFXWDDSCNHRZXIKPRJKS444TJ2TK", "length": 9848, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Congress minister yashomati thakur guilty police beaten up 3 months jail", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी यशोमती ठाकूर यांचे मंत्रीपद अडचणीत; पोलीस मारहाणप्रकरणी ३ महिन्यांची शिक्षा\nयशोमती ठाकूर यांचे मंत्रीपद अडचणीत; पोलीस मारहाणप्रकरणी ३ महिन्यांची शिक्षा\nमहिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर\nअमरावतीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे मंत्रीपद अडचणीत आले आहे. उल्हास रौराळे या पोलीस हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची साधी कैद आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ठाकूर यांना दखलपात्र गुन्ह्यात शिक्षा झाल्याने त्यांचे मंत्रीपद दावणीला लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.\nअमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला यशोमती ठाकूर यांनी मारहाण केली होती. २०१२ मध्ये ही घटना घडली होती. आठ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला. रौराळे यांना यशोमती ठाकूर यांच्यासह वाहनचालक आणि दोन कार्यकर्त्यांनीही मारहाण केली होती. याप्रकरणी अमरावती सत्र न्यायालयात खटला दाख�� होता. न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिने शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाले आहेत. त्यांच्या कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्त्यांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलीस कर्मचारी देखील शिक्षेस पात्र झाला आहे. या शिक्षेनंतर यशोमती ठाकूर यांना बडतर्फ करण्याची मागणी आता भाजपने सुरू केली आहे. पक्षाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली.\nयावर्षी जानेवारी महिन्यामध्ये यशोमती ठाकूर त्यांच्या एका वक्तव्यामुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. ‘आपलं सरकार नव्हतं. आत्ताशी मी फक्त शपथ घेतलीये. खिसे गरम व्हायचे आहेत अजून. मला जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की काही जमलं नाही अजून मॅडम. जे आपल्या विरोधात आहेत, त्यांचे खिसे बंबाटच भरले आहेत. ते खिसे रिकामे करायला आपल्या घरी आले, तर त्यांना नकार देऊ नका. घरी आलेल्या लक्ष्मीला कोण नाही म्हणतं’ असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान जाहीर सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nमराठीच्या मुद्यावरून मनसेचा Amazon Flipkart ला दणका\n तुमचीही होते अपुरी झोप\nराज्यातला पहिला ‘पोस्ट कोविड सेंटर’ प्रकल्प ठाण्यात तयार\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%A3", "date_download": "2020-10-20T12:10:52Z", "digest": "sha1:DFJC2SOK2L2NLOUYNSX7QVI7MLSAQ6DQ", "length": 3855, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:प्रकारानुसार दळणवळण - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► दूरसंचार‎ (६ क, ११ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/environment/mumbai-rains-live-updates-heavily-rains-in-mumbai-predicted-by-imd-52426", "date_download": "2020-10-20T11:35:05Z", "digest": "sha1:TT7MMZOZ2ZVZN2U2SHSWAL5BIN4EQQ6O", "length": 7534, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईसह अजुबाजूच्या परिसरात जोरदार पावसाचा इशारा | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुंबईसह अजुबाजूच्या परिसरात जोरदार पावसाचा इशारा\nमुंबईसह अजुबाजूच्या परिसरात जोरदार पावसाचा इशारा\nBy मुंबई लाइव्ह टीम पर्यावरण\nमुंबईत मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या मुंबईत पावसाची संततधारा सुरु असून, मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह सभोवतालच्या परिसरात ढगांची गर्दी झाल्याचे रडार व सॅटेलाइट इमेजेच्या माध्यमातून दिसत आहे.\nदक्षिण कोकणचा भागही ढगांनी व्यापला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी दोन वाजेपर्यंत मागील ६ तासात ४० मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.\nकोकण विभागातील बहुतांश भागात पुढील ३ ते ४ दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे कोकण विभागांतील सर्वच भागांत आणि प्रामुख्याने मुंबई, ठाणे परिसरात अतिवृष्टी झाली.\nअनेक ठिकाणी २४ तासांत २०० ते ३०० मिलिमीटरपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने दिलासा दिला. या भागांत शेतीसाठी उपयुक्त पाऊस झाला आहे.\nHotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित\nडोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर���णय\nमहिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती\nमुंबईतील महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही\nमाहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर\nअधिकाधिक लोकांना मिळावी लोकल प्रवासाची मुभा, हायकोर्टाचं निरिक्षण\nतर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग\nमहाराष्ट्रात आतापर्यंत ८१.८५ लाख कोरोना चाचण्या\n ठाण्यात कोविड सेंटरमध्ये ३ डॉक्टर अप्रशिक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://satara.news/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A3-%E0%A4%B9-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B5-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%A6%E0%A4%B7%E0%A4%9F", "date_download": "2020-10-20T11:08:57Z", "digest": "sha1:GU3MAROTDXKV4OCZZ7JTCUNRHU3ESMLL", "length": 20059, "nlines": 268, "source_domain": "satara.news", "title": "मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट - Satara - News", "raw_content": "\nम्हसवड कोव्हीड सेंटरला जंबो सिलेंडर भेट\nजेष्ठ अभिनेत्री आशालता यांचा करोनामुळे मृत्यू;...\nआमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे...\nकोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्ययंत्रणेसह...\nखटाव तालुक्यातील वर्धन ऍग्रो साखर कारखान्याच्या...\nकोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे...\n‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत...\nएका दमात अवघ्या 50 मिनिटांत राज्यपालांनी शिवजन्मस्थळ...\nकरोना लस २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल\nएमआयडीसीतील एका कंपनीत तब्बल 110 कामगारांना कोरोनाची...\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘दिलखुलास’ मध्ये...\nमुंबई महापालिका क्षेत्रात सार्वजनिक उत्सवासाठी...\nकोरोना व्हायरसमुळे छोट्यातल्या छोट्या व्यवसायापासून...\nराज्यातील जिम सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने...\nमुंबई अहमदाबाद महामार्गावर एसटी व इकोचा अपघात\nद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली उड्डाणपुलाची...\nखाद्य सुरक्षा जनजागृती मोहिम मुंबई विभागाची प्रशंसनीय...\nसुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे...\n‘विकेल ते पिकेल’अभियान देईल शेतमालाला हमखास भाव...\nनागपूर पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त व्यक्तींना...\nभारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे निधन\nयूएईमध्ये आयपीएलच्या आयोजनासाठी सरकारकडून मंजूरी\n2021 मध्ये पार पडणारा आयसीसी टी20 वर्ल्ड कप भारतात...\nआयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआय आणि रिलायन्स...\nखेळाडूंना यूएईमध्ये काही दिवस आयसोलेशनमध्ये राहण्यास...\nआदित्य यांच्यामध्ये जिद्द असून, त्यांच्या माध्यमातून...\nकॅप्टनने टीमवर नियंत्रण ठेवावे - शरद पवार\nकरोना संकटकाळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण...\nभाजपाच्या ‘वाघा’लाही केवळ एक सभा घेऊन लोळवणारा...\n‘पहले मंदिर, फिर सरकार’ म्हणणारे ठाकरे आता ‘पहले...\n‘तालीम २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज\nआर. माधवन घेऊन येतोय रॉकेट्राय - नॅम्बी इफेक्ट\n‘डेंजरस’ वेब सीरिजच्या माध्यमातून बिपाशा बासू...\nकिक चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा निर्माता- दिग्दर्शक...\nस्वरा भास्कर नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या...\nऑक्सफर्डच्या कोरोना लसीसाठी भारतातही सीरम इन्स्टिट्यूट...\nकॅप्टन यादव यांनी तयार केलेल्या सहा आसनी विमानाची...\nमहेंद्र सिंह धोनीने निवृत्तीची घोषणा केली त्याच्या...\nमणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारी एक नाही पाच...\nकॅम स्कॅनर अ‍ॅपच्या तोडीसतोड मेड इन इंडिया फोटोस्टॅट\nकोरोना संसर्गानंतर शरीरातील विषाणूच्या संख्येत...\nभारतात ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं चिनी कंपन्यांच्या...\nभारत संकटाच्या काळात बैरुतच्या मदतीसाठी धावला\nआपल्या ताकदीपेक्षा अधिक काहीतरी करणे महागात पडू...\nसंपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरस...\nजगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत...\nरिलायन्स जिओ कंपनी घेऊन येत आहे खास ऑफर\nभारतात ६ नवीन मेड इन इंडिया टीव्ही लाँच\nजिओ आणि गूगल देशातील त्या लोकांपर्यंत पोहचू शकतात\n‘मेड इन इंडिया’ स्मार्ट TV हवाय\n8 वर्षापूर्वी मुलीच्या बापानं लग्नास नकार दिला...\nआईनेच आपल्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केल्याची...\nहवेत अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोणावळा परिसरात...\nपोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू\nपोहण्याचा मोह तरुणांच्या जीवावर बेतला\nमृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट\nमृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट\nमुंबई - कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू दरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्��ा प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व चर्चा केली, याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत.\nमुख्यमंत्री म्हणाले, मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे, त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत तसेच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आपण आयोजित केली आहे. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहेत. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.\nआयपीएलचा तेरावा हंगाम १९ सप्टेंबरपासून\nकरोना संकटकाळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये\nगणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणातील गावोगावच्या...\nअजुनही लढाई संपली नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nशिवभोजन थाळीचा २३ लाख ३० हजार लोकांनी घेतला लाभ – अन्न...\nसातारा जिल्हा परिषदेकडून कंत्राटी पदभरती\nहार्दिक-नताशा यांना पुत्ररत्न झाले\nआमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे 300 बेडचं...\nसातारा जिल्ह्यात आज 120 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह\nमार्डी हायस्कुल चा निकाल 95.83%\nम्हसवड कोव्हीड सेंटरला जंबो सिलेंडर भेट\nआमदार महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे 300 बेडचं...\nजेष्ठ अभिनेत्री आशालता यांचा करोनामुळे मृत्यू; सातार्‍यातील...\nनागपूर - पबजीच्या वेडापायी पोलिसाच्या मुलानं केली आत्महत्या\nराज्यात आज १० हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी\nमाण तालुक्यात युरिया खताचा तुटवडा की साठेबाजी लक्ष द्या...\nलॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा अन्यथा विज कंपनीला टाळे...\nमार्डी हायस्कुल चा निकाल 95.83%\nसाता-यात कोरोना सत्र सुरूच एका दिवसात कोरोना बाधित रुग्ण...\nपाकिस्तानी क्रिकेटपटूने उधळली धोनीवर स्तुतीसुमने\nजगातील पहिल्या सोन्याच्या हॉटेलची निर्मिती\nजागतिक बँकेने भारत-पाकिस्तानमध्ये पाणीवाटप वादावर मध्यस्थी...\nएमआयडीसीतील एका कंपनीत तब्बल 110 कामगारांना कोरोनाची लागण\nकोरोना संसर्गानंतर शरीरातील विषाणूच्या संख्येत होणारी वाढ...\nवटवाघुळांमध्ये करोना विषाणू हा जवळपास ४० ते ७० वर्षांपासून...\nकुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू\nकेंद्र सरकारने चीनच्या आणखी 47 अ‍ॅप्सवर बंदी घातली\nमार्डी हायस्कुल चा निकाल 95.83%\nव्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर, डिव्हाईस बदलल्यानंतर देखील व्हॉट्सअ‍ॅप...\nमुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २.३ अब्ज डॉलर इतकी घसरण\nस्वरा भास्कर नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत...\nभाजपाच्या ‘वाघा’लाही केवळ एक सभा घेऊन लोळवणारा बारामतीचा...\nसचिन पायलट यांना २४ जुलैपर्यंत न्यायालयाचा दिलासा; कारवाई...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/api/nodejs/animation-capture-options/", "date_download": "2020-10-20T11:54:38Z", "digest": "sha1:VBEOT7U4ABNKK3IW7ER2S6K2RKCTEGOI", "length": 11375, "nlines": 204, "source_domain": "mr.grabz.it", "title": "ऑनलाइन व्हिडिओ अ‍ॅनिमेटेड GIF मध्ये Node.js सह रुपांतरित करा", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nऑनलाइन व्हिडिओ अ‍ॅनिमेटेड GIF मध्ये Node.js सह रुपांतरित करा\nवापर GrabzIt चे Node.js API ऑनलाइन व्हिडिओ रूपांतरित करण्यासाठी into अ‍ॅनिमेटेड जीआयएफ चे. तथापि आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की एनिमेटेड जीआयएफ तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही उदाहरणांसाठी save or save_to पद्धत नंतर कॉल करणे आवश्यक आहे url_to_animation पद्धत\nरूपांतर करण्यासाठी केवळ MP4, AVI किंवा अन्य ऑनलाइन व्हिडिओची URL आवश्यक आहे into ला अ‍ॅनिमेटेड GIF url_to_animation पद्धत\nVimeo किंवा YouTube व्हिडिओ अ‍ॅनिमेटेड GIF मध्ये रूपांतरित करा\nVimeo किंवा YouTube व्हिडिओचे थेट अ‍ॅनिमेटेड GIF मध्ये GrabzIt च्या Node.js API सह रूपांतरित करा, फक्त त्या पृष्ठाची URL निर्दिष्ट करा जी Vimeo किंव�� YouTube व्हिडिओ वर दिसते आणि त्यातील व्हिडिओ रूपांतरित होईल intएक अ‍ॅनिमेटेड जीआयएफ तथापि ही सेवा तृतीय-पक्षाच्या वेबसाइटवर अवलंबून असल्याने प्रत्येक व्हिडिओसाठी कार्य करण्याची हमी दिली जाऊ शकत नाही.\nआपण एक सानुकूल अभिज्ञापक पास करू शकता url_to_animation खाली दर्शविल्याप्रमाणे पद्धत, हे मूल्य नंतर आपल्या GrabzIt Node.js हँडलरकडे परत दिले जाते. उदाहरणार्थ हा सानुकूल अभिज्ञापक डेटाबेस अभिज्ञापक असू शकतो, ज्यामुळे अ‍ॅनिमेटेड जीआयएफला विशिष्ट डेटाबेस रेकॉर्डशी संबद्ध केले जाऊ शकते.\nव्हिडिओमधून एकच फ्रेम कॅप्चर करा\nआपल्याला कालावधी आणि एक्सएनयूएमएक्स होण्यासाठी फ्रेम प्रति सेकंद पॅरामीटर्स सेट करण्याची आवश्यकता असलेल्या व्हिडिओमधून एकच फ्रेम कॅप्चर करा. त्यानंतर आपण प्रारंभ स्थान पॅरामीटर सेट करुन आपली आवश्यक फ्रेम मिळवू शकता.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/the-wife-of-the-then-joint-director-of-town-planning-hanumant-nazirkar-was-arrested-in-a-fraud-case/", "date_download": "2020-10-20T10:55:36Z", "digest": "sha1:N4PI34KQ52FN5P6NGDVWPWVBNFQLAND2", "length": 17444, "nlines": 210, "source_domain": "policenama.com", "title": "Pune : नगररचना विभागाचे तत्कालीन सहसंचालकाच्या पत्नीला फसवणूक प्रकरणी अटक | The wife of the then Joint Director of Town Planning Hanumant Nazirkar was arrested in a fraud case | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार नाहीत’\nमुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे स्पष्ट करावं, जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा\nSolapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाबाहेर राष्ट्रवादी विद्यार्थी…\nPune : नगररचना विभागाचे तत्कालीन सहसंचालकाच्या पत्नीला फसवणूक प्रकरणी अटक\nPune : नगररचना विभागाचे तत्कालीन सहसंचालकाच्या पत्नीला फसवणूक प्रकरणी अटक\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एसीबीने कारवाई केलेले नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांची पत्नीला पुणे पोलिसांनी फसवणूकप्रकरणात अटक केली. त्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संगीता ना��ीरकर यांच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाप्रकरणी संग्राम तानाजी सोरटे (वय ४४, रा. बारामती) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार संगीता नाझीरकर, चंद्रकांत गरड, दिलीप कास्टिया, देवेश जैन, रवींद्र जैन, समीर जैन, राजेंद्र ओसवाल, ॠषभ ओसवाल, सय्यद सुलतान इनामदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरटे बांधकाम व्यावसायिक आहेत. जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय देखील करतात. सोरटे व त्यांचे नातेवाईक मधुकर भरणे यांनी ओम साई डेव्हलपर्स ही बांधकाम कंपनी सुरू केली होती. धायरीत त्यांनी एका गृहप्रकल्पाचे काम सुरू केले होते. त्यांनी गरड व नाझीरकर यांना या कंपनीत भागीदार करून घेतले. त्यानंतर नाझीरकर व अन्य आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केली. सोरटे यांचे नुकसान व्हावे आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले होते. सहायक निरीक्षक एस. व्ही. उमरे तपास करत आहेत.\nपोलिसांनी संगीता नाझीरकर यांना मंगळवारी रात्री अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह््यात वापरलेली बनावट कागदपत्रे जप्त करायची आहेत. नाझीरकर व अन्य आरोपींची बँक खात्यांची तपासणी करायची असल्याने पोलीस कोठडी द्याावी, अशी विनंती सरकारी वकील अ‍ॅड. राजर्षी कदम यांनी केली. न्यायालयाने ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : शहरात घरफोडया करणार्‍या चोरटयांचा ‘हौदोस’ वारजे, कोथरूड व हडपसर परिसरातील 4 फ्लॅट फोडले\nJioPhone : इथं पहा ‘ऑल-इन-वन’ योजनांची पूर्ण यादी, किंमत 200 रुपयांपेक्षा कमी\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार नाहीत’\nस्पेशल टास्क फोर्सची मोठी कारवाई, घरात सापडले तब्बल 1 कोटी 62 लाखांची रोकड\nऔरंगाबादमध्ये क्रिकेटच्या मॅचवर सट्टा घेणार्‍या बुकी बाप-लेकाला अटक, खेळणार्‍यांच्या…\nPune : सर्वसामान्य नागरिकांना दिलासा Sassoon Hospital मध्ये नियमित शस्त्रक्रिया…\nPune : कांदा महागला. पुण्यात टंचाई\nSatara : ATM फोडणार्‍यांना पाठलाग करत पकडलं, आंतरराज्यीय टोळीनं 771 वेळा मारला लाखो…\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल विचारलं, तर अजित…\n…म्हणून ‘कोरोना’च्या काळात प्रियंका चोपडा…\nरात्री भात खाणे योग्य आहे की अयोग्य \nCoronavirus : नवीन वर्षाचं स्वागत…\n14 ऑक्टोबर राशीफळ : तुळ आणि धनु राशीसह 5 राशींचा फायदा,…\nलासलगाव कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे…\n ‘उच्चांकी’वरून 5547 रूपयांनी स्वस्त…\nसमाजवादी पार्टीचे ‘सुप्रीमो’ मुलायम सिंह यादव…\nPune : विमानतळ परिसरात पादचारी महिलेच्या डोक्यात दगड मारून…\nशाकाहारी असाल तर ‘या’ पद्धतीनं बनवा मस्क्युलर…\n‘कोरोना’च्या काळात मुलांबरोबर बाहेर पडताना अन्…\nसालासर हनुमान चालीसा मंडळाद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन\nCoronavirus : डोळ्याचा रंग बदलल्यास सावधगिरी बाळगा, होऊ शकता…\nजाणून घ्या काय आहे न्यूमोनिटिस आजार, त्याची लक्षणे आणि उपचार\nफरशीवर बसण्याचे सुद्धा आहेत ‘हे’ 11 फायदे, माहित…\nउन्हाळ्यात आवर्जून प्या माठातलं पाणी \nSmita Patil : 31 वर्षांच्या आयुष्यामध्ये चित्रपटसृष्टीला खुप…\n‘तनिष्क’च्या जाहिरातीवर भडकली कंगना रणौत,…\nLaal Singh Chaddha पूर्ण झाल्याने भावूक झाली करीना कपूर,…\n‘पटौदी पॅलेस’ परत मिळवताना सैफ अली खानच्या आले…\nकंगना राणावतनंतर आता विवेक ओबेरॉयवरून केंद्र आणि महाविकास…\nएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवारांचे…\nPune : एकट्या दुकट्यानं कामे होत नाहीत, सर्वांना सोबत…\n‘गेलात तिथं सुखी रहा, काही जणांच्या बाबतीत आमचा निर्णय…\nरिकव्हरीनंतर 2-3 महिन्यापर्यंत दिसतात Covid-19 ची…\nलोणावळयात टपालाव्दारे आलेले 55 लाखांचे ड्रग्ज पार्सल…\n‘हे’ कार्ड असणार्‍यांनाच ‘कोरोना’ची…\n‘एकनाथ खडसेंची मनधरणी सुरू, नाथाभाऊ कुठंही जाणार…\nVideo : ‘नितीश कुमार चोर है… मनरेगा का पैसा खाया…\nहर्षद मेहता तुरूगांत गेला अन् राकेश झुनझुनवाला ठरले Big Bull…\nरिकव्हरीनंतर 2-3 महिन्यापर्यंत दिसतात Covid-19 ची…\n‘सत्ता गेल्यामुळे त्यांचा तोल जातोय’ \nथेऊरकडे येणार्‍या रस्त्याची दुरावस्था \nइंदापूर तहसिलवर लोककलावंताचा विविध मागण्यांसाठी जागरण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nलोणावळयात टपालाव्दारे आलेले 55 लाखांचे ड्रग्ज पार्सल कॅनडातून आल्याचं स्पष्ट\nप्रेमात अपय��� आल्यानं ‘राम जन्मभूमी’ ठाण्यात तैनात महिला…\nपावसामुळं लाखोंचं नुकसान झालं अन् मुख्यमंत्र्यांनी दिले फक्त 3800,…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये 414 रुग्ण ‘कोरोना’मुक्त,…\n‘राजांना आम्ही काय सांगणार’, मराठा आरक्षणावरील प्रश्नावरुन…\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसीरम इन्स्टीट्यूटला मिळाली इंट्रानॅसल ‘कोरोना’ वॅक्सीनच्या ट्रायलसाठी मंजूरी, नाकाद्वारे दिली जाणार…\n‘तुम्ही आज तीन तासांसाठी बाहेर पडलात, लगेच PM नरेंद्र मोदींशी तुलना करुन घेऊ नका’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/centre-should-accept-there-is-community-spread-bmh-90-2280048/", "date_download": "2020-10-20T11:37:17Z", "digest": "sha1:C77JMBDDDAJXORWUZUFHSPYQZX6RUZ4A", "length": 14619, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Centre should accept there is community spread bmh 90 । coronavirus : “देशात समूह संसर्ग झालाय, हे केंद्र सरकारनं स्वीकारायला हवं” | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\ncoronavirus : “देशात समूह संसर्ग झालाय, हे केंद्र सरकारनं स्वीकारायला हवं”\ncoronavirus : “देशात समूह संसर्ग झालाय, हे केंद्र सरकारनं स्वीकारायला हवं”\nदिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी मांडली भूमिका\nनायर रुग्णालयाच्या डॉ. जयंती शास्त्री व 'आयसीजीबी'च्या डॉ. सुजाता सुनील यांनी या अभ्यासावर भाष्य केलं आहे. आरोग्य सेवेत कार्यरत असलेले चौघांनाही दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. पूर्वीच्या करोना संसर्गाच्या तुलनेत दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यानंतर चौघांनाही अधिक गंभीर लक्षण दिसून आली आणि त्यांची प्रकृतीही नाजूक बनली होती.\nदेशात करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. दिवसाला ८० ते ९० हजार रुग्ण आढळून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील रुग्णसंख्येचा आलेख प्रचंड वेगानं वाढताना दिसत असून, एकूण रुग्णांची संख्या ५३ लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील वाढत्या करोना रुग्णसंख्येवर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी भाष्य केलं आहे.\nदिल्लीसह देशातील करोनाचा प्रसार अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. उलट गेल्या काही आठवड्यांपासून बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्ली आणि देशातील करोना परिस्थितीवर मत व्यक्त केलं.\nजैन म्हणाले,”जेव्हा दिल्लीत आणि देशातील इतर भागांमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं लोकांना संसर्ग होत आहे. तेव्हा करोनाचा समूह संसर्ग झालेला आहे, हे स्वीकारायला हवं. पण आयसीएमआर आणि केंद्र सरकारचं समूह संसर्ग झाल्याचं सांगू शकते,” असं जैन यांनी सांगितलं.\n“मी कशावर विश्वास ठेवतो हे महत्त्वाचं नाहीये. या गोष्टीत मी तांत्रिकदृष्ट्या पात्रही नाही. पण, तांत्रिकदृष्ट्या हा समूह संसर्ग आहे. मी असं म्हणू शकतो की, समूह संसर्ग समाजात पसरला आहे. समूह संसर्ग ही तांत्रिक संकल्पना असून, त्याबद्दल वैज्ञानिक सांगू शकतात,” असं जैन म्हणाले.\nसमूह संसर्ग कसा होतो\nकरोनाचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होतो. करोना साथीच्या प्रसाराचे चार टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना करोनाचा संसर्ग झालेला असणे. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही करोनाची लागण होते. हा दुसरा टप्पा असून स्थानिक प्रसार (लोकल ट्रान्समिशन)असे म्हणतात. तिसऱ्या टप्प्यात प्रवास न केलेल्या किंवा प्रवाशांच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तींना संसर्गाची लागण होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने दिसायला लागते. अशा परिस्थितीमध्ये संसर्ग स्थानिक भागातून समाजामध्ये पसरत चालला असल्याचे स्पष्ट होते. या टप्प्यात समाजामध्ये संसर्गाचा प्रसार कसा, कुठे आणि कशाप्रकारे होत आहे, याचा माग लावणे कठीण होते. यात एका विशिष्ट भौगोलिक भागामध्ये उदारहणार्थ, विभाग, शहर, जिल्हा यात मोठ्या प्रमाणात असे रुग्ण आढळून येतात. तेव्हा समूह प्रसार झाल्याचे नोंदवले जाते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nरेल्वे सज्ज, पण राज्याची दिरंगाई\nमुंबईत १,२३३ नवे रुग्ण\nसावधपणे निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच\nऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील करोना चाचण्यांमध्ये १८ टक्क्यांनी घट\nदेशभरात २४ तासांमध्ये ४६ हजार ७९१ नवे करोनाबाधित, ५८७ रुग्णांचा मृत्यू\nभारतीय जाह��रात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 “उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा”\n2 संसदेचे अधिवेशन गुंडाळणार\n3 देप्सांगकडे जाणारा मार्गच चिनी सैन्याकडून बंद\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5347", "date_download": "2020-10-20T12:40:57Z", "digest": "sha1:B3WNPHQ6NCSFE2HIHGWQQYSMPAC346VB", "length": 12958, "nlines": 160, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ड्रायव्हिंग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ड्रायव्हिंग\nभारतातल्या रस्त्यांवर गाडी चालवणे हे जर काही वर्षांनी साहसी कृत्यांमध्ये समाविष्ट झालं तर मला तरी आश्च़र्य वाटणार नाही. स्मार्ट झालेल्या शहरांमध्ये गाड्या चालवणारी माणसं स्मार्ट व्हायला अजून अवकाश आहे हे ध्यानात ठेवलं तर सगळं प्रकरण सोपं वाटेल असं काहीसं मत होतं माझं. गाडी चालवायला शिकायचंच असं ठरवून मी नजिकच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये दाखल झाले. वीस दिवसात मी चारचाकी गाडी चालवू शकेन या विचाराने मी अगदी उत्साहात होते. पहिल्या दिवशी मी ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी पोहोचले. ड्रायव्हिंग स्कूलचं नाव शक्यतितक्या जागांवर छापलेली स्विफ्ट गाडी तिथे उभी होती.\nRead more about ड्रायव्हिंग: एक अनुभव\nचारचाकी चालवणेः एक (भीषण) 'अनु'भव\nवैधानिक इशारा : या अनुभवातील ��िकाणे, पात्रे, घटना व संवाद काल्पनीक नाहीत आणि या अनुभवाशी साधर्म्य दर्शवणारी एक चालक रस्त्यावर चारचाकी चालवताना दिसल्यास चालकाच्या मन:स्थितीनुसार चारचाकीचा ब्रेक/वायपर/इंडीकेटर/भोंगा कधीही चालू शकतो याची नोंद घ्यावी आणि त्याचा रस्त्यावरील स्थितीशी मेळ घालून मागील चालकाने स्वतःच्या जवाबदारीवर योग्य तोच निर्णय घ्यावा.\n॥ वाहन प्रशिक्षक उवाच ॥\nRead more about चारचाकी चालवणेः एक (भीषण) 'अनु'भव\nसुरक्षीत ड्रायव्हिंग व कार्स संबंधी इतर गोष्टी\nसाजिरा यांच्या कोणती गाडी घ्यावी या धाग्यावर भुंगा यांनी त्यांना झालेल्या अपघाता विषयी लिहिले. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेत सेफ्टी फीचर्स व सेफ ड्रायव्हिंगच्या संदर्भात मी खालील पोस्ट टाकली होती.\n>>मधली लेन पासिंग लेन असते हेच ठाऊक नसतं<<\nआर.टी.ओ. व कार डीलर्स /सर्व्हिस इंजि. ना बोलावून एकदा सेफ ड्रायव्हिंगवर वर्कशॉप अ‍ॅरेंज केला होता त्याची आठवण आली. तो कार्यक्रम फार लोकांना आवडलेला होता व उपयोगी आहे असा अभिप्राय भरपूर लोकांकडुन मिळाला होता.\nयानिमित्ताने इथे चर्चा सुरू आहेच, तर एक सूचना करतो.\nRead more about सुरक्षीत ड्रायव्हिंग व कार्स संबंधी इतर गोष्टी\nमला पोलिस पकडतो तेव्हा.... भाग ३\nत्या दिवशी टिकीट पदरात न पडल्याच्या समाधानात घरी आलो. थोडे दिवस गाड्या सरळ धावल्या, म्हणजे चाकाच्या आणि आमच्या वागण्याच्याही. नवर्‍याच्या मागे पोलिस लागतात याचा बायकोला मिळणारा आनंद काही निराळाच. पोलिस पुराव्यानिशी सिद्ध करतात सारं त्यामुळे 'हॅट, काहीतरीच काय' असं म्हणून बायकोला झटकता येतं तसं तिथे करुन भागत नाही. नवर्‍याच्या मते पोलिस विनाकारण त्याच्या मागे लागतात, माझ्या मते सकारण. पण हा नेहमीचाच वादाचा मुद्दा. तोही मी सोडून दिला होता हल्ली. माझा आणि गाण्याचा सुतराम संबंध नसतानाही मी आजकाल खुषीत गाणी गुणगुणायला लागले होते.\nRead more about मला पोलिस पकडतो तेव्हा.... भाग ३\nमला पोलिस पकडतो तेव्हा..... भाग २\nत्या दिवशीची ती सुप्रभातीची सफर माझ्यादॄष्टीने स्वर्गसुखाची झाली. कासवाने कवच टाकलं, आत्मविश्वसाने कळस गाठला. मला परवाना काही सरळ मिळाला नव्हता :-). त्याचं असं झालं, मी खूप सराव केला, परिक्षक कोणत्या मार्गावरुन नेतात तिथे तिथे जाऊन गाडी चालवली. पण दरवेळेस हात हलवत परत. तिसर्‍यावेळेला त्याच सदगृहस्थांना परत बघितल्यावर आ��ी लाच द्यायचा प्रयत्न करायचा ते नाही जमलं तर धमकी असा माझा बेत ठरला. पण मला बघितल्यावर तेच घाबरले.\n\"ही आपली शेवटची भेट ठरो.\" मला कसंनुसं हसायचं होतं पण त्यांची उडालेली भंबेरी बघून मला खो खो हसायला यायला लागलं.\nRead more about मला पोलिस पकडतो तेव्हा..... भाग २\nमला पोलिस पकडतो तेव्हा.....भाग १\nचौकात गाडी उभी केली. लाल दिवा हिरवा व्हायची वाट पहात होते. गाडीत पोरं (म्हणजे दोनच बरं का) आणि नवरा भरलेली. हीऽऽऽ बडबड प्रत्येकाची. काय झालं कुणास ठाऊक पण डावीकडे वळण्याचा दिवा चमकत होता आणि मी गाडी नेली सरळ.\n\"आई.....लाल वरुन नेलीस गाडी\"\n\"आता येईल तुला पत्र, भरा पैसे.\" नवरा आणि मुलगा दोघांच्या आवाजात आनंद मावत नव्हता. एकाच्या मनात सुडाचा आनंद, तर एकाला फुकट करमणुक असा मामला.\nRead more about मला पोलिस पकडतो तेव्हा.....भाग १\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2010/11/blog-post_19.html", "date_download": "2020-10-20T11:00:43Z", "digest": "sha1:BC3UJP3FEMVAD7I2LW3QQX7DGYAUU3RT", "length": 47674, "nlines": 339, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: आमचा सुसंस्कृत मित्र", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nस्वतःच्या अगदी खास वेगळेपणानं मैत्र जपणारा एक पराकोटीचा सुसंस्कृत मित्र आम्हाला लाभला. स्वतःची थोरवी नेमकेपणानं ओळखूनही समोरच्या आम्हा दोघांसारख्या सामान्य माणसांसाठी पुढे केलेला मैत्रीचा हात पुलंनी कधीही आखडता तर घेतला नाहीच, पण आमच्या मुलांवरही ते माया करीत राहिले, एका मित्राच्या भूमिकेतूनच. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्या मैत्रीची याद तीव्र होतेय...\nआता साठीच्या उंबरठ्यावरून माझ्या गतायुष्याकडे पाहू जाते तेव्हा वाटतं, देवाने अनेक गोष्टींबाबत माझ्या पदरात अवास्तव झुकतं माप टाकलंय. आयुष्यात मला अनेक मित्रमैत्रिणी लाभल्या हे त्यातलंच एक. कुणालाही हेवा वाटावा अशी ही आमची मित्रसंपदा. या सार्‍यांनी इथवर निरलसपणे सोबत केली. माझ्यावर खूप प्रेम केलं आणि वेळोवेळी माझं वाजवीपेक्षा कांकणभर जास्तच कौतुकही केलं. अशा या गोतावळ्यात स्वतःच्या अगदी खास वेगळेपणानं आमच्यातलं मैत्र जपणारा एक पराकोटीचा सुसंस्कृत मित्र या वाटचालीत आमच्या सोबतीला होता, त्याचं नाव होतं पु. ल. देशपांडे.\nपुलंच्या साठीनिमित्त अगोदरच्याच रविवारी सर्व मराठी वृत्तपत्रांनी भरभरून पुरवण्या पुलंचं अभीष्टचिंतन करण्यासाठी काढल्या होत्या. सकाळी उठून त्या वाचल्यावर वाटलं, या पुलंना जाऊन प्रत्यक्ष भेटावंच आता. लगेचच सलील घोषला उतावळेपणानं फोन करून सांगितलं, तर तो म्हणाला, ‘चला आताच जाऊ.‘ वेड्यासारखे आम्ही दोघं (मी व माझे पती), सलील आणि त्याची पत्नी शार्लट असे निघोला आणि भर दुपारी पुलंच्या घरी जाऊन थडकलो. पुल आणि सुनीताबाईंनी प्रेमानं आमचं आगतस्वागत केलं. मग दुपारभर सलील हुकूम सोडत होता आणि पुल ते ते करत होते. सलील म्हणाला, या दोघांबरोबर तुमचा फोटो काढतो. लगेच पुलंनी आमच्यासोबत फोटो काढू दिला. त्यानंतर सलील म्हणाला, ‘ही दोघं तुझी चाहतेमंडळी आहेत. त्यांनी तुझं सारं लेखन वाचलंय. तर त्यांना आता नवीन काही वाचून दाखव.‘ रविवार दुपारच्या भरपेट जेवणानंतरचा वामकुक्षीचा अधिकार आपल्याच घरात आगंतुकपणे येऊन आपल्याला नाकारणार्‍या या मित्रावर न रागावता, उलट त्याचा मान राखत पुलंनी शेजारच्या टेबलावरचा मौजेचा दिवाळी अंक उचलला आणि त्यातला बेगम अख्तरवरचा ताजा, ताजा लांबलचक लेख अगदी आनंदानं खास पुलशैलीत आम्हाला वाचून दाखवला. पुलंशी झालेल्या या पहिल्याच भेटीत पुल आणि सलीलमधल्या मैत्रीचं दर्शन आणि ते मैत्र जपणार्‍या पुलंचं एक देखणं सुसंस्कृतपण मला अगदी दिपवून गेलं.\nघरी परतल्यावर मी पुलंना पत्र लिहिलं, ‘इतकी वर्षं माझ्या मनात आदरापोटी मी बहाल केलेल्या एका उच्चासनावर तुम्ही विराजमान झालेले होतात. पण प्रत्यक्ष भेटीत मात्र तुमच्यातला मित्रच मला खूप भावला. तुमच्याशी मैत्री जुळावी असं खूप वाटतंय, पण त्याच वेळी तुमच्या आणि आम्हा दोघांच्या बुद्धीतलं अंतर ठाऊक असल्याने ते अशक्य आहे, हेही ध्यानात येतंय.‘ या पत्राला अगदी उलटटपाली उत्तर आलं की, ‘मी वयानं जरी खूप वडीलधारा असलो, तरी या बाबतीत मी रवींद्रनाथांसारखंच म्हणेन की, मी सर्वांच्याच समवयस्क आहे, मग माझ्या केसांनी कितीही रूपेरीपणा का धारण ���ेलेला असेना. आता बुद्धीबद्दल म्हणायचं तर बुद्धी ही सापेक्ष गोष्ट आहे. तुम्हाला वैद्यकात असलेली बुद्धी माझ्यापाशी कुठं आहे\nस्वतःची थोरवी नेमकेपणानं ओळखूनही समोरच्या आम्हा दोघांसारख्या सामान्य माणसांसाठी पुढे केलेला हा मैत्रीचा हात पुलंनी कधीही आखडता तर घेतला नाहीच, पण आमच्या मुलांवरही ते माया करीत राहिले, एका मित्राच्या भूमिकेतूनच.\nवास्तविक तो काळ आमच्या कौटुंबिक जीवनात कसोटीचाच होता. अचानक आम्हा दोघांच्या तब्येती पार ढासळल्या होत्या. ज्या आप्तेष्टांवर आजवर तनमनधनाची पर्वा न करता प्रेम केलं होतं, त्यांनी सोयिस्करपणे काढता पाय घेतला होता. मुलं वाढवताना तेव्हा आम्हाला एक विचित्र एकाकीपण जाणवत होतं. त्याबाबतीत काहीच आम्ही कधी शब्दात पुलंना सांगितलं नव्हतं. पण त्यांच्यातला स्नेही हे सारं जणू ओळखूनच वागत राहिला. माझ्या पत्रांना प्रेमानं उत्तर पाठवत राहिला. पुण्याहून येताना दरवेळी सुनीताबाई कॅम्पातले खोबर्‍याचे मशरूम्स माझ्या लेकीसाठी हमखास आणायच्या, तशी उस्तवारी पुलंनी कधी केली नाही. कदाचित सुनीताबाई ते सारं तितक्याच मायेने आणि अगत्याने करत असल्याने पुलंना तशी तसदी घ्यावीशी वाटली नसेल. पण अशा देवाणघेवाणीपलीकडचा स्नेह ते जाणीवपूर्वक जपताना दिसायचे. मुलांना काय दाखवावं, त्यांनी काय ऐकावं, हे तर ते आम्हाला सांगतच, पण मुलांना वाढवण्यासाठी आम्हीही सतत वाढत राहाणं आवश्यक आहे, त्यासाठी आमचे छंद जोपासणं आवश्यक आहे, म्हणून आम्हालाही सतत काही ना काही ते सुचवत राहिले. आज विचार करू लागले तर वाटतं की, आज आम्ही चौघंही ज्या विविध गोष्टीत रमतो, त्यातली आमची पहिली काही पावलं पुलंनी आम्हाला सोबत दिल्यानंच त्या त्या मार्गावर पडली होती.\nएकदा आम्ही आनंदवनात गेलो असताना विकासने बाबांना पुलंनी पाठवलेल्या पत्रांची फाईल दाखविली. ती पाहिल्यावर माझ्या जेमतेम पहिलीतल्या लेकाने पुलंना पत्र पाठवण्याचा सपाटा लावला. त्यातल्या प्रत्येक पत्राला उलटटपाली त्याच्या वयाला साजेल, समजेल अशा भाषेत उत्तरं येत गेलेली पाहून मी अगदी संकोचून गेले. पुलंना फोन केला आणि म्हटलं, ‘हा त्याचा एक पोरखेळ आहे, त्यासाठी तुम्ही एवढी तसदी नका घेऊ.‘ त्यावर ते म्हणाले, ‘अगं लहान मूल असं काही जेव्हा करत राहातं नं, तेव्हा त्याला मनातूनच ते करावंसं वाटत असत�� म्हणून. मग त्याला तसाच प्रतिसाद देण्यात मोठ्यांना त्रास कसा वाटेल‘ मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. मुलांची कोवळी मनं जपली पाहिजेत, वगैरे भाषणबाजी आपण नेहमी ऐकतो, पण प्रत्यक्षात त्या मुलांशी प्रेमानं वागताना स्वतः तोशीस घेणारे किती जण असतात\nपुढे मुलं मोठी होतानाच पु.ल. एन.सी.पी.ए.त डायरेक्टर म्हणून आले. तिथं खरं तर डायरेक्टरसाठी खास बंगला आहे. पण तो नाकारून एन.सी.पी.ए.च्या गेस्ट हाऊसमध्येच ते राहायचे. सपाटून काम करायचे. त्यांचा समवयस्क मित्रपरिवारही मुंबईत भरपूर होता. पण तरीही आवर्जून ते आमच्यासाठी आणि विशेषतः मुलांसाठी वेळ काढत राहायचे. मुलांनी एन.सी.पी.ए.त होणारा केलूचरण महापात्रांच्या नृत्याचा कार्यक्रम पाहावा, मार्सेल मार्सेचा मुखवटे आणि चेहर्‍यांचा मूक प्रयोग पाहावा, म्हणून व्यवस्था करत राहिले. जे कार्यक्रम तिकिटं लावून केले जात, त्या कार्यक्रमांचे फुकट पास न घेता स्वखर्चानं आमची तिकिटं ते आठवणीनं काढून ठेवायचे. मुलांसमवेत आम्हाला एका तमाशा परिषदेच्या कार्यक्रमाला घेऊन गेल्यावर यमुनाबाई वाईकरांसारख्या कलावंताच्या कर्तृत्वाची ओळख मुलांना शेजारी बसवून कार्यक्रमभर ते करून देत होते.\nतळागाळातून जाग येत गेलेल्या नवोदित कवी-लेखकांबद्दल त्यांना खूप कौतुक वाटायचं. त्यांच्याबद्दलची आपुलकी त्यांच्या बोलण्या-वागण्यातून प्रत्ययाला यायची. एकदा सकाळी त्यांच्या घरी गेलो असता ते म्हणाले, ‘‘बरं झालं, आता यायचं केलंत ते. टीव्हीवर आता महानोरांच्या कवितांचा कार्यक्रम आहे. महानोर पळसखेडचे शेतकरी आहेत. पण फार छान कविता लिहितात.‘‘ त्यावर अवघडून आम्ही म्हणालो, ‘‘आम्ही थोड्या वेळानं येऊ. मुलं काही तुम्हाला नीटपणे कार्यक्रम पाहू देणार नाहीत.‘‘ त्यावर पु.ल. म्हणाले, ‘‘मुलांना आवडणार गं कार्यक्रम. मुलं आपल्यासारखी थोडीच शांतपणे पाहणार कार्यक्रम‘‘ आम्ही निरुत्तर होऊन कार्यक्रम पाहायला बसलो. कार्यक्रमभर माझा मुलगा सोफ्यावर निजून दोन्ही पाय सोफ्याच्या पाठीवर टाकून उलटा पडून कार्यक्रम पाहत होता, पण पुलंनी त्याबाबत आम्हाला अवघड वाटू दिलं नाही. मुलांचं वेडं बालपण त्यांनी सहज स्वीकारलं होतं.\nआमची मुलं नेहमी ‘सुनीताबाईंकडे जाऊ‘ असंच म्हणायची. सुनीताबाई त्यांना खरवस, द्राक्षं, सोललेले डाळिंबाचे दाणे आयतेच देत, त्यामुळे त���यांना सुनीताबाईंचं प्रेम समजायचं. त्या त्यांना खूप आवडायच्या. त्या तुलनेत पुलंचं मोठेपण न जाणवल्यानं मुलं पुलंशी फारशी बोलत नसत. पुलंच्या ते ध्यानात येत नसे असे नाही, पण त्यांनी कधीही मुलांना आपला मोठेपणा पटवून द्यायचा प्रयत्न केला नाही. उलट तुम्हीच मोठ्ठे आणि खास, असंच मुलांना वागवत ते वावरायचे. एकदा जेवण झाल्यावर ते म्हणाले, ‘चला, आता मी तुमचा सगळ्यांचा फोटो काढतो.‘ मग सोफ्यावर सुनीताबाई, आम्ही दोघं आणि मुलं असे सारे दाटीवाटीनं बसलो आणि पुलंची फोटोग्राफी सुरू झाली. पुढच्या दीड-दोन मिनिटांत त्यांनी अशी काही धांदल केली, की वाटावं हा कॅमेरा फार गुंतागुंतीचा असावा आणि ते बहुधा तो प्रथमच हाताळत असावेत. फोटो झाल्यावर आम्ही म्हटलं, ‘काय पण मज्जा आली नाही‘ त्यावर पुलं म्हणाले, ‘हा कॅमेरा इतका ऑटोमॅटिक आहे की फोटो काढणार्‍याला काहीही कौशल्य अंगी असण्याची गरज नाही. एवढंच कशाला वर आणखी फोटोवर तो काढल्याची तारीखदेखील तोच टाकतो. माझी आपली मुलांसाठी ही थोडी गंमत.‘ असं म्हणणार्‍या पुलंनी प्रत्यक्ष फोटो आल्यावर मात्र प्रत्येक फोटोमागे आमची नावं लिहून खाली लिहिलं, फोटोग्राफर- आणि पुढे पु. लं. देशपांडे अशी लपेटदार सहीदेखील केली. अलीकडे एकदा तो फोटो पाहताना मुलांना ती थट्टामस्करी आठवली आणि माझी लेक म्हणाली, ‘‘पुल भलतेच ग्रेट‘ त्यावर पुलं म्हणाले, ‘हा कॅमेरा इतका ऑटोमॅटिक आहे की फोटो काढणार्‍याला काहीही कौशल्य अंगी असण्याची गरज नाही. एवढंच कशाला वर आणखी फोटोवर तो काढल्याची तारीखदेखील तोच टाकतो. माझी आपली मुलांसाठी ही थोडी गंमत.‘ असं म्हणणार्‍या पुलंनी प्रत्यक्ष फोटो आल्यावर मात्र प्रत्येक फोटोमागे आमची नावं लिहून खाली लिहिलं, फोटोग्राफर- आणि पुढे पु. लं. देशपांडे अशी लपेटदार सहीदेखील केली. अलीकडे एकदा तो फोटो पाहताना मुलांना ती थट्टामस्करी आठवली आणि माझी लेक म्हणाली, ‘‘पुल भलतेच ग्रेट तेच करू जाणेत असली थट्टा तेच करू जाणेत असली थट्टा‘‘ बालपणातल्या आठवणीतल्या त्या पोरखेळामागलं पुलंचं असं हे वेगळेच मोठेपण मुलांपुढे कालांतरानं हळूहळू उलगडत गेलं.\nसारं काही आलबेल असताना एक मान्यवर व्यक्ती म्हणून समाजात वागता, वावरताना बहुतेक सारे अगदी काटेकोरपणे अपेक्षित शिष्टाचार पाळताना दिसतात. पण व्यक्तिगत जीवनात नियतीनं पदरात टाकलेल्��ा एखाद्या थोट्याशा विपरीत दानाचा स्वीकार करतानाही त्यांचा तो मुखवटा अलगदपणे गळून पडताना दिसतो. पार्किन्सोनिझमसारखा आजार दत्त म्हणून पुढे उभा पाहिल्यावर पुल अजिबात विचलीत झालेले दिसले नाहीत. त्या आजाराची वाटचाल आणि हुकमत नुकतीच आपल्या बहिणीच्या त्या आजारात पुलंनी जवळून पाहिली होती. तोच आजार स्वतःला झालाय हे समजताच एखाद्याची घाबरगुंडी उडाली असती, चिडचिड वा उद्वेग दिसत राहिला असता, हे सारं माझ्याच वाट्याला का, असा प्रश्न उमटणंही स्वाभाविक झालं असतं. पण शेवटपर्यंत पुलंनी या आजाराचा स्वीकार त्यांना मिळालेल्या अनेक मानसन्मानांइतकाच सहजतेनं केला. ‘आलिया भोगासी असावे सादर‘ यातला ‘सादर‘ शब्दाचा अर्थ मला त्यांच्या आजारात नेमका ध्यानात आला. आजाराच्या सुरुवातीच्या काळात त्यांना पुस्तकं हातात धरून वाचणं जमेना, हिंडणं- फिरणंही होईना, त्या दरम्यान एका भेटीत मी विचारलं की, मग तुम्ही वेळ कसा घालवता हो ते म्हणाले, ‘‘गाणं ऐकतो. वॉकमनवर ऐकायला मजा येते. पण तेही जिकीरीचं वाटलं तर रेडिओ ऐकतो. अग तुला सांगतो, काल सकाळी लहान मुलांसाठी असलेला कार्यक्रम ऐकत पडलो होतो. त्यात एक गाणं लागलं. ऐकताना वाटलं हे सूर, ही चाल खूप ओळखीची आहे. म्हणून मग गाणं संपल्यावर लक्ष देऊन संगीत दिग्दर्शकाचं नाव ऐकलं, तर ती मधूची चाल होती. आपल्या मधू गोळवलकरची ग. मग मी दुपारी त्याच कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण होतं त्यात ते गाणं पुन्हा एकदा ऐकलं. किती बरं वाटलं सांगू मधूचं गाणं ऐकून ते म्हणाले, ‘‘गाणं ऐकतो. वॉकमनवर ऐकायला मजा येते. पण तेही जिकीरीचं वाटलं तर रेडिओ ऐकतो. अग तुला सांगतो, काल सकाळी लहान मुलांसाठी असलेला कार्यक्रम ऐकत पडलो होतो. त्यात एक गाणं लागलं. ऐकताना वाटलं हे सूर, ही चाल खूप ओळखीची आहे. म्हणून मग गाणं संपल्यावर लक्ष देऊन संगीत दिग्दर्शकाचं नाव ऐकलं, तर ती मधूची चाल होती. आपल्या मधू गोळवलकरची ग. मग मी दुपारी त्याच कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण होतं त्यात ते गाणं पुन्हा एकदा ऐकलं. किती बरं वाटलं सांगू मधूचं गाणं ऐकून\nपुढे त्या आजारावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी पुलंचं अमेरिकेला जायचं ठरलं. तत्पूर्वी ते एन.सी.पी.ए.त आले होते. तिथं त्यांना भेटायला आम्ही, मंगेश पाडगावकर, श्री. पु. भागवत असे सारे गेलो होतो. एव्हाना पार्किन्सोनिझमची पकड घट्ट झालेली दिसत ��ोती. चार पावलं सरळ चालतानाही त्यांना अवघड झालं होतं. सुनीताबाईंनी उपचारासंबंधी, त्याच्या यशापयशाबाबत सारं काही तपशीलवार सांगितल्यावर सारेच क्षणभर निमूट झाले. ते पाहून पुल लगेच म्हणाले, ‘‘मला मात्र भीती वगैरे वाटतच नाही. तुला आठवतं मंगेश आपण आकाशवाणीच्या नोकरीत असताना आपली नोकरी जाणार अशी आवई उठली होती. तेव्हा तू म्हणाला होतास, ‘आपलं कसं रे होणार आपण आकाशवाणीच्या नोकरीत असताना आपली नोकरी जाणार अशी आवई उठली होती. तेव्हा तू म्हणाला होतास, ‘आपलं कसं रे होणार‘ त्यावेळी मी तुला म्हटलं होतं, ‘आपल्याला बुवा कसलीच चिंता नाही. गळ्यात बाजाची पेटी अडकवून गाणी गात फिरेन आणि आमच्यापुरता आरामात कमवेन.‘ इतक्या विपरीत अवस्थेतली जीवनाबाबतची निवांतता पाहून वाटलं, ऊप जज्दऊ त्दन्‌ ैप्ग्त प त्ग्न्‌ असं रवींद्रनाथांच्या बाबतीत कुणीसं म्हटलंय, तेच पुलंबाबतही म्हणता येईल.\nत्या आजारात पुढे पुढे तर दाढी करणं जमेना म्हणून ती वाढलेली दाढी, कपडे बदलणं सोपं जावं म्हणून पायजम्याऐवजी अर्धी चड्डी घातलेली, असेच ते दिवसभर घरात वावरत. अशावेळी कुणीही भेटायला आलं तरी आनंदानं ते त्याला भेटत. स्वतःचा फोटोही काढू देत. स्वतःच्या प्रतिमेची काळजी अशी त्यांना कधी वाटलीच नाही. ती माणसांच्या बाह्य रूपापेक्षा त्याच्या अंतर्यामीच्या सुसंस्कृतपणाशी निगडित असते, हे त्यांना उमगलेलं होतं.\nएकदा पत्रात त्यांनी लिहिलं होतं, ‘‘खूप वर्षांपूर्वी गोपाळकृष्ण भोबेंनी तुझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तू या आयुष्याबद्दल काय म्हणशील असं विचारलं होतं. त्यावेळी मी सांगितलं होतं की, निघून नरजातीला रमविण्यात गेले वय, असंच मी म्हणेन. माझ्या रमवण्यामुळे जे रमले ते माझे. जे रमले नाहीत त्यांच्याविषयी मला रागलोभ नाही. ते रमले नाहीत एवढंच काय ते खरं\nजीवनाकडे असं साक्षीभावनेनं मला कधी पाहता येईल\n- डॉ. लता काटदरे\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/blog/?screenshot-web-page-and-browser-window", "date_download": "2020-10-20T12:31:45Z", "digest": "sha1:2DA32ZR3WWAPT4WNDVPM2OXBN536ESAY", "length": 9330, "nlines": 175, "source_domain": "mr.grabz.it", "title": "ब्राउझर विंडोमध��ये वेबपृष्ठाचा स्क्रीनशॉट", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nब्राउझर विंडोमध्ये वेबपृष्ठाचा स्क्रीनशॉट\nकधीकधी फक्त एक न घेण्याची आवश्यकता असते वेब पृष्ठाचा स्क्रीनशॉट परंतु स्क्रीनशॉट प्रतिमा ब्राउझर विंडोने गुंडाळण्यासाठी. तर वापरकर्ता त्यांच्या स्वत: च्या ब्राउझर विंडोमधून स्क्रीनशॉट कसा दिसेल हे पाहू शकतो.\nGrabzIt यास एका खास GrabzIt_Browser वॉटरमार्कसह समर्थन देते, जे वेबपृष्ठ स्क्रीनशॉटला ब्राउझर फ्रेममध्ये ठेवते आणि नंतर वेबसाइटच्या URL ला उदाहरणार्थ वॉटरमार्कच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये ठेवते. ब्राउझर स्क्रीनशॉट इतर वैशिष्ट्यांसह देखील सुसंगत आहेत जसे की पूर्ण पृष्ठ स्क्रीनशॉट.\nब्राउझर वॉटरमार्क दोन्ही प्रतिमा स्क्रीनशॉट आणि अ‍ॅनिमेटेड जीआयएफ चे समर्थन करते. खाली एक घेण्याचे उदाहरण आहे PHP एपीआय सह ब्राउझर स्क्रीनशॉट.\nकिंवा सह जावास्क्रिप्ट API, आपण हे वापरू शकता:\nनक्कीच आपण मध्ये हे वैशिष्ट्य देखील वापरू शकता ऑनलाईन स्क्रीनशॉट साधन, सानुकूल वॉटरमार्क पर्यायामधून फक्त GrabzIt ब्राउझर निवडा.\nनवीनतम ब्लॉग पोस्ट्स पहा\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A5%AE", "date_download": "2020-10-20T12:11:09Z", "digest": "sha1:3GDFYFQHURUH2TR35G4YCFAP4DIZQR3P", "length": 53658, "nlines": 489, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ८ - विकिपीडिया", "raw_content": "\n< विकिपीडिया:चावडी‎ | प्रगती\n(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)\nइतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा\nवादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा\nनवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा\nप्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा\nप्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा\nविपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा\nसद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा\nनवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा\nविदागार (अर्काइव्हज) आणि इतर चर्चापान दुवे (संपादन)\nस्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता\nइतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)\nकाही निवडक चर्चा जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --\n\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय|\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय\nलेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता प्रस्ताव\nपरिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना\nमराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\nइ.स. २००६ मधील चर्चा\nइ.स. २००७ मधील चर्चा\nइ.स. २००८ मधील चर्चा\nइ.स. २००९ मधील चर्चा\nइ.स. २०१० मधील चर्चा\nइ.स. २०११ मधील चर्चा\nइ.स. २०१२ मधील चर्चा\nइ.स. २०१३ मधील चर्चा\nइ.स. २०१४ मधील चर्चा\nइ.स. २०१५ मधील चर्चा\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\n3) ऑगस्ट ५,इ.स. २००६\n4) ऑगस्ट २७,इ.स. २००६\n5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६\n6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६\n7) जानेवारी २२,इ.स. २००७\n8) ऑगस्ट ८,इ.स. २००८\n9) ऑगस्ट १०,इ.स. २००९\nमराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)\nमराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\n१ १६,००० पाने व ५०,००० संपादने\n२ आपली संपादन-संख्या(edit count) किती आहे\n३ मराठी विकिपीडियातील सदस्यवृद्धी\n५ मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी\n७ भारतीय भाषांची प्रगती (मार्च ३१ची सांख्यिकी)\n८ १०,०००च्या खालील विकिपीडियात सगळ्या पुढे\n१० दहाहजार लेख आणि एक लाख संपादने\n१६,००० पाने व ५०,००० संपादने\nआज (जानेवारी २२, इ.स. २००७) रोजी मराठी विकिपीडियाने १६,००० पानांचा (लेखांचा नव्हे) टप्पा ओलांडला. त्याचबरोबर ५०,०००वे संपादनही आजच केले गेले.\nविकिमिडियातर्फे (विकिपीडिया चालवणारी संस्था) सगळ्या विकिपीडीया व इतर सहप्रकल्पांच्या प्रगतीची जंत्री येथे ठेवली जाते. यात सगळ्या विकिपीडियांना त्यांच्यावरील ��ेखांच्या संख्येनुसार क्रमांक दिला जातो. ७,३३४ पाने असलेला मराठी विकिपीडिया प्रकल्प सध्या ६४व्या क्रमांकावर आहे. याच बरोबर हल्ली येथे प्रत्येक विकिपीडियाची 'खोली'ही मोजली जाते. हा आकडा त्या त्या विकिपीडियावरील माहितीच्या गुणवत्तेचे माप दाखवतो. इंग्लिश विकिपीडीयाची खोली २३७ आहे तर मराठीची आहे ८.\nछान माहिती आहे तेथे. खोली मोजण्यसाठी (संपादने/लेख x लेख नसलेली पाने/लेख ) हे सुत्र वापरले आहे. तसेच भारतीय भाषांमध्ये मल्ल्याळम, तमीळ, बंगाली, कन्नड यांची खोली मराठीपेक्षा जास्त आहे. ----- कोल्हापुरी 04:18, 24 जानेवारी 2007 (UTC)\nआपली संपादन-संख्या(edit count) किती आहे\nविजय ०६:५४, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)\nसांख्यिकी बद्दल धन्यवाद. ऑर्कट सारख्या सामाजिक नेटवर्किंग संकेतस्थळांचा चांगला उपयोग होतो. आपण मराठी वृतपत्रे/प्रसारमाध्यमांचा वापर केला पाहिजे. मी प्रबंधकांना विनंती करु इच्छितो की त्यांनी या कामात पुढाकार घ्यावा.Marathi या कीवर्ड वर गुगल मराठी विकिपीडियाला पहिल्या पानावर स्थान देते,त्यामुळेही आपली सदस्यसंख्या वाढत आहे. मराठी विकिची उत्तरोत्तर प्रगती होवो ही मनापासूनची इच्छा . →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ११:०४, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)\n मराठी विकिपीडियाने आज १००० सदस्यांचा टप्पा ओलांडला सदस्य:Krishnalondhe हे १००० वे सदस्य आहेत.\n--संकल्प द्रविड ०८:५९, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)\nनवीन सदस्य कृष्णा लोंढे मराठी विकिपीडियावरील हजारावे सदस्य झाले आहेत. मराठी विकिपीडियाने आज हा टप्पा ओलांडल्या नंतर मला खूप आंनद होत आहे.कृष्णा लोंढे आणि समस्त विकिकरांचे हार्दीक अभिनंदन Mahitgar ०९:०५, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)\nखरोखर आनंदाची गोष्ट आहे. आशा आहे नवे सदस्य आपले योगदान सुरु करतील.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १३:१४, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)\n--Mitul0520 १६:०४, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)\nनमस्कार. मराठी विकिपीडियाचे सदस्य वाढत आहेत व प्रगती देखिल होत आहे.आज मी जेव्हा सर्वभाषीक विकिपीडियांची सूची पाहिली तेव्हा हिंदी विकिपीशिया आपल्याला जवळजवळ गाठ्त चालली आहे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. आपल्यातील अनेकजण काही लेखांवर काम करुन ते विस्तृत करतात. हे चागले आहे पण विकिवरील लेखांची संख्या देखिल वाढली पाहिजे.त्यामुळे मध्यम मार्ग म्हणजे एका लेखांवर जास्त वेळ खर्च करण्यापेक्षा सर्व लेख एका समाधानकारक length ���र्यंतच वाढवावा. त्यामुळे लेखांची संख्या वाढेल व विकिफीडियाची depth वाढेत्ल (सध्या=९). उदा- ब्रिटानिकावरील बेळगांवविषयक लेख केवळ १५-१६ ओळींचा आहे. सांगायचा मुद्दा हा की काही लेख पानभर व बाकी सर्व कोरे असे न करता सर्व लेख विषयानुसार ५-१० ओळीत लिहावेत (मासिक सदर वगळून). माहिती गोळा करुन नेमक्या उपयुक्त १० ओळी घेऊन लेख बनवण्यात संपादकांची खरी परीक्षा असेल. आशा आहे तुम्हाला माझा मुद्दा कळला व नंतर पटला असेल →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १८:२५, २ मार्च २००७ (UTC)\n अनेक विकिपीडिया, हिंदी, बंगाली, तेलुगू, यांची लेखसंख्या मराठीपेक्षा जास्त असली तरी त्यातील बरेचसे लेख कोरेच आहेत. यांची गणती या पानावरील Stub ratio या रकान्यात आढळेल. थोडक्यात, मराठी विकिवरील ४५% लेख नुसतेच (कोरे) आहेत, तर तेलुगूत ७४%, बंगालीत ३८% आणी हिंदीत ५९%. म्हणजेच मराठी विकिपीडियाची उपयुक्तता तेलुगू व हिंदीपेक्षा कितीतरी अधिक आहे याचे अजून एक मानक म्हणजे येथील Depth हा रकाना. ज्या विकिपीडियाची Depth जास्त तो जास्त समृद्ध आहे असे मान्य केले गेलेले आहे. या मानका प्रमाणे तेलुगू १ (पार टुकार गुणवत्ता), बंगाली १४ (मध्यम) तर हिंदी ५ (ठीक) असे आहेत. मराठीची गुणवत्ता ९ आहे. मराठीपेक्षा जास्त पाने असलेल्या ६४ पैकी ११ विकिपीडियांची गुणवत्ता मराठीपेक्षा कमी आहे.\nतर सांगायचे असे की मराठी विकिपीडियावरील लेख कमी असले तरी त्यांची सरासरी गुणवत्ता भारतीय भाषांमध्ये दुसर्‍या क्रमांकाची (बंगाली नंतर) आहे.\nअसे असले तरी लेखांची संख्या वाढवायला हवीच गुणवत्ताही टिकवायला हवी. त्यासाठी आपण सुचवलेला मुद्दा अगदी उत्तम आहे. हे करण्यासाठी मी रोज एक पान या यादीतूऩ निवडतो व मजकूर शोधून त्यात घालतो.\nअभय नातू १८:४४, २ मार्च २००७ (UTC)\nआज मराठी विकिपीडियाने ८,००० लेखांचा टप्पा पार पाडला आहे.\nवर नमूद केल्याप्रमाणे हिंदी विकिपीडिया झपाट्याने पुढे चालला आहे. आत्ता मराठी व हिंदी विकि ८,००५ लेखांसह सम-समान आहेत. मराठी विकिपीडियाच्या पुढच्या प्रगतीसाठी आपले कार्य व सहकार्य बहुमोल आहे. आपण ते द्यालच ही अपेक्षा.\nअभय नातू ०५:४२, ३ मार्च २००७ (UTC)\nमराठी विकिपीडीया इतर भाषिक विकिपीडियांच्या पुढे रहावाही सदीच्छा.मला कल्पना आहेकी मराठी भाषेला जेव्हढ प्रश्न इंग्लिशच्या आक्रमणाचा आहे तेव्हढाच हिंदी भाषेच्या आक्रमणाचा सुद्धा आहे.तर���पण येथे सर्वांनी काही गोष्ट लक्षात घ्याव्यात असे मला वाटते एक हिंदी भाषेच भाषिक आक्रमण आणि हिंदीभाषकांची महाराष्ट्रातील मराठी बहुल प्रांतात वाढणारी लोकसंख्या हे सर्वस्वी भिन्न प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तंत्रज्ञानाने सोडवता येतो. दुसरा प्रश्नाला सांस्कृतिक आणि राजकिय बाजुसुद्धा असु शकते.दुसर्‍या प्रश्नाबद्दल ज्यांच्या मनात POV असेलतर तो पहिल्या प्रश्नात झाकोळू नये असे वाटते.\nकाही झालेतरी विकिपीडियावरील भाषांतरे हिंदीतून मराठीत घडवणे सोपे ठरू शकते कारण, कमीत कमी शब्द व विभक्ती प्रत्यय बदलून हिंदीते मराठी भाषांतरणे साधता येतात. जीथे आपल्या भाषेचा फायदा आहे तीथे फायदा पहावा असे माझे व्यावहारीक मत आहे.\nदुसर्‍या प्रश्नाचा ऊहापोह विकिपीडियाच्या संदर्भात नंतर कधी तरी करेन.\nAny way ८००० लेखांचा टप्पा ओलांडल्या बद्दल अभिनंदन. पण एकुण depth वाढवण्याच्या दृष्टीने काय पावले उचलता येतील या बद्दल अधीक विचार विमर्श करावयास हवा.आपण खरी स्पर्धा बंगाली विकिपीडियाशी ठेवायला हवी.\nMahitgar १५:३१, ३ मार्च २००७ (UTC)\nहिंदी भाषेच भाषिक आक्रमण आणि हिंदीभाषकांची महाराष्ट्रातील मराठी बहुल प्रांतात वाढणारी लोकसंख्या हे सर्वस्वी भिन्न प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तंत्रज्ञानाने सोडवता येतो. दुसरा प्रश्नाला सांस्कृतिक आणि राजकिय बाजुसुद्धा असु शकते.दुसर्‍या प्रश्नाबद्दल ज्यांच्या मनात POV असेलतर तो पहिल्या प्रश्नात झाकोळू नये असे वाटते.\nबेळगांव प्रमाणेच हा मुद्दा येथे prove करणे योग्य नाही याची कल्पना आहे पण तरीही थोडे विषयांतर करुन सांगावेसे वाटते मराठीचा अर्वाचीन शत्रू ही हिंदी भाषाच आहे. समजा हिंदी लोक महाराष्ट्रात नसते तरीही हिंदी राष्ट्रभाषा म्हणून इतर राज्यांप्रमाणेच आपल्याही माथी मारली गेली असतीच. दक्षिणेतल्या राज्यांनी हिंदीला कधीच आपले मानले नाही व इंग्रजीची कास धरली. म्हणून त्यांची भाषा-संस्कृती-अस्मिता अजुनही टिकून आहे. मराठीच्या आजच्या स्थितीला मराठी लोकांचे राष्ट्रभाषाप्रेम व अती-सहिष्णू वृत्ती कारणीभूत आहे.आपल्या पीढीच्या लोकांना हिंदी ही पुतनामावशी असल्याचे समजत आहे ,आधीच्या पीढीने केलेली चूक आपण करु नये असे मनापासून वाटते.महाराष्ट्रात हिंदीची चिंधी केल्याशिवाय मायमराठी जगणार नाही.\nकाही झालेतरी विकिपीडियावरील भाषा��तरे हिंदीतून मराठीत घडवणे सोपे ठरू शकते कारण, कमीत कमी शब्द व विभक्ती प्रत्यय बदलून हिंदीते मराठी भाषांतरणे साधता येतात. जीथे आपल्या भाषेचा फायदा आहे तीथे फायदा पहावा असे माझे व्यावहारीक मत आहे.\nमला तसे वाटत नाही याचे कारण म्हणजे मराठी विकिपीडिया हिंदीपेक्षा समृध्द आहे.\nभारतीय भाषांची प्रगती (मार्च ३१ची सांख्यिकी)\n२००पेक्षा अधिक अक्षरे असलेले लेख\n०.५KB पेक्षा मोठे लेख\n२KB पेक्षा मोठे लेख\n'लेख संख्या', '२००पेक्षा अधिक अक्षरे असलेले लेख', 'आकार', 'शब्द', 'चित्रे' या पैलूंच्या आकडेवारीत मराठी विकिपीडिया तमिळ, बंगाली, तेलुगू, हिंदी विकिपीडियांपेक्षा मागे आहे. लेखांच्या 'सरासरी लांबी' ची आकडेवारी लक्षात घेता आपण फक्त तेलुगू विकिपीडियापेक्षा सरस आहोत, इतरांपेक्षा नाही. (२००पेक्षा अधिक अक्षरे असलेले लेख/लेख संख्या) हे गुणोत्तर मराठी(३२.१४%), तमिळ(९५.५%), बंगाली(५१.३३%), तेलुगू(२१.८५%), हिंदी(३२%) या भाषांकरिता काढल्यास मराठी विकिपीडिया केवळ तेलुगूपेक्षा सरस दिसतो.\nआकडेवारीच्या या वेगवेगळ्या संख्यांवरून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे असे दिसते. सध्या मराठी विकिपीडियावर लेखांना भरीवपणा देण्याचे काम काहीसे धिम्या गतीने चालल्याचे जाणवते. ते काम वाढवता आले तर बरे होईल.\n--संकल्प द्रविड १८:०९, ३ मे २००७ (UTC)\n१०,०००च्या खालील विकिपीडियात सगळ्या पुढे\nमे ९, इ.स. २००७ रोजी मराठी विकिपीडियात ९,७४१ लेख आहेत. १०,०००पेक्षा कमी लेख असलेल्या विकिपीडियात हा आकडा सर्वाधिक आहे. आता पुढचा पल्ला आहे १०,००० लेखांचा.\nअभय नातू ११:१३, ९ मे २००७ (UTC)\n →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १४:३६, ९ मे २००७ (UTC)\nकोई भी en:Jakhangaon को देख सकते हैं वह लेक मराठी में हो सकता है. धन्यवाद - Taxman १६:२२, १० मे २००७ (UTC)\nजो कोई अनुवाद कर चुके हैं उनको धन्यवाद करता हूँ. - Taxman १७:५८, १० मे २००७ (UTC)\n क्या वह मराठी में है\nहाँ, en:Haripath यह लेख मराठी (रोमन लिपीमें लिखा हुआ) है.\nअभय नातू ०५:५३, ९ जून २००७ (UTC)\nदहाहजार लेख आणि एक लाख संपादने\nमराठी विकिपीडिया दहाहजार लेख आणि एक लाख संपादने ही दोन माईल स्टोन्स लौकरच गाठेल. या निमीत्ताने वृत्तपत्रिय लेख वगैरे लिहून माध्यम प्रसिद्धीस सर्वांनी थोडा हातभार लावावा. Mahitgar १५:३०, २१ मे २००७ (UTC) ता.क.:मीत्रांनो मी सध्या माझा जो काही अल्प वेळ आहे तो मराठी विक्शनरीकरिता राखून ठेवला आहे. त्यामूळे मराठ��� विकिपीडियावरील अनुपस्थिती बद्दल दिलगीर आहे.\nआज, मे २२ रोजी, मराठी विकिपीडियावर ९,९०७ लेख आहेत. १०,००० लेखांचा पल्ला आता अगदी नजरेच्या टप्प्यात आहे. १ जूनच्या आत १०,०००वा लेख लिहीण्यासाठी आपली मदत हवी आहे.\nअभय नातू ०१:०५, २३ मे २००७ (UTC)\nआज मे २६, इ.स. २००७ रोजी मराठी विकिपीडियाने १०,००० लेखांचा टप्पा गाठला.\nकॉलोराडो स्प्रिंग्ज हा १०,०००वा लेख आहे.\nअभय नातू २३:२१, २६ मे २००७ (UTC)\n यापेक्षा अधिक काय बोलावे खरंच आनंद वाटला. विकिलेखकांचेही अभिनंदन खरंच आनंद वाटला. विकिलेखकांचेही अभिनंदन\n →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०८:०३, २७ मे २००७ (UTC)\nजून ९, इ.स. २००७च्या सकाळी ग्रीनीच प्रमाणवेळेनुसार ५.३६ वाजता फेब्रुवारी २६ या लेखात केला गेलेला बदल हा मराठी विकिपीडियावरील १,००,०००वा बदल होता.\nअभय नातू ०६:४०, ९ जून २००७ (UTC)\nMahitgar १६:४१, ३ ऑक्टोबर २००७ (UTC)\nयेथे संक्षिप्त माहिती आहे. येथे सर्व भाषांतील तुलनात्मक सांख्यिकी आहे.\nअभय नातू २०:३३, ३ ऑक्टोबर २००७ (UTC)\nMarathiBot १७:४२, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)\nAbhay Natu १९:२९, १८ ऑक्टोबर २००७ (UTC)\nAbhay Natu १८:५३, २६ ऑक्टोबर २००७ (UTC)\nआज (जानेवारी २२, इ.स. २००७) रोजी मराठी विकिपीडियाने १६,००० पानांचा (लेखांचा नव्हे) टप्पा ओलांडला. त्याचबरोबर ५०,०००वे संपादनही आजच केले गेले..........\nMahitgar १०:०६, २० फेब्रुवारी २००८ (UTC)\nअजून एक योगायोग म्हणजे २२/०१/२००७ पासून आज २०/०२/२००८ पर्यंत १३ महिन्यांत बरोबर १००० (एक हजार) नवीन सदस्य झालेले आहेत. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:३६, २० फेब्रुवारी २००८ (UTC)\nMahitgar ०६:१७, २१ फेब्रुवारी २००८ (UTC)\nकाल दिनांक २३/०२/२००८ रोजी रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी (ग्रीनिच प्रमाणवेळ) मराठी विकिपीडिया वर २,००,००० संपादने पूर्ण झाली. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:४६, २४ फेब्रुवारी २००८ (UTC)\nदिनांक २६/०२/२००८ रोजी १५:५० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) मराठी विकिपीडिया वर २,००० सदस्यनोंदी पूर्ण झाल्या. अक्षय हे दोन हजारावे सदस्य आहेत. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:०२, २६ मार्च २००८ (UTC)\nअभय नातू १५:३०, २९ एप्रिल २००८ (UTC)\nअभय नातू १७:३५, १ जुलै २००८ (UTC)\nसदस्य संख्येत गेल्या चार महिन्यात ५००नी वृद्धी होऊन ती २५०० ला पोहचल्याचे दिसते,अभिनंदन. हा शैक्षणिक सुट्ट्यांचा काळ होता त्यामुळे तर हा वेग वाढला नसेल ना. हा शैक्षणिक सुट्ट्यांचा काळ होता त्यामुळे तर हा वेग वाढला नसेल ना\nइतर विकिपीडियावरील स��स्यांना सहजपणे मराठी (व इतर अनेक) विकिपीडियांवर आपोआप खाते तयार करता येते. ही मंडळी केवळ नावापुरते सदस्य आहेत.\nनवीन सदस्यांची यादी पाहिली असता हे लक्षात येते.\nअभय नातू १७:०७, १ जुलै २००८ (UTC)\nमराठी विकिपीडियाने ऑगस्ट २, २००८ रोजी १९,००० लेखांचा टप्पा ओलांडला.\nअभय नातू ०३:४१, २ ऑगस्ट २००८ (UTC)\n पण आता संख्येखेरीज गुणात्मक दर्जादेखील सुधारायला हवा.\n--संकल्प द्रविड (चर्चा) ०४:३९, ४ ऑगस्ट २००८ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१८ रोजी २१:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/west-bengal-bjp-nabanna-chalo-protest-turned-violence-356281", "date_download": "2020-10-20T11:07:22Z", "digest": "sha1:OJGXG2FD463YHGVBBKEN6JEBKOVWKMNI", "length": 15781, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "बंगालमध्ये भाजपच्या मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज - West Bengal Bjp Nabanna Chalo Protest Turned Violence | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nबंगालमध्ये भाजपच्या मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज\nराज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी कोलकाता, हावडा येथून भाजपचे हजारो कार्यकर्ते नाबान्नाच्या दिशेने निघाले होते.\nकोलकाता- कोलकाता येथील रस्त्यावर आज (दि.8) भाजप कार्यकर्ते आणि पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये संघर्ष झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंसक वळण लागले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याचा मारा केला. भाजपकडून आज राज्यभर 'नाबन्ना चलो' आंदोलन पुकारण्यात आले आहे.\nराज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी कोलकाता, हावडा येथून भाजपचे हजारो कार्यकर्ते न���बान्नाच्या दिशेने निघाले होते. बंगाल पोलिसांनी हा मार्च मध्येच अडवला. भाजप कार्यकर्ते बॅरिकेड हटवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलिसांनी मोर्चावर लाठीचार्ज सुरु केला.\nभाजप नेत्यांनी पोलिसांवरच आरोप केला आहे. आमचे कार्यकर्ते शांततेत मोर्चा घेऊन जात होते. कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली. ममता सरकारने जाणूनबुजून आमच्या लोकांवर लाठीचार्ज केला, असा आरोप भाजपने केला. पोलिसांबरोबर झालेल्या या संघर्षात भाजपचे अनेक नेते जखमी झाले.\nहेही वाचा- तबलिगी प्रकरणः अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वाधिक गैरवापर, SC ने केंद्रालाही फटकारले\nहावडा जिल्ह्यातील संत्रागच्ची येथे भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा जोरदार फवारा मारण्यात आला, अश्रूधुराच्या नळकांडया फोडण्यात आल्या. प्रदेश भाजप उपाध्यक्ष राजू बॅनर्जी आणि खासदार ज्योर्तिमय सिंह माहातो जखमी झाल्याचे समजते.\nभाजप युवा मोर्चाचे नवे प्रमुख तेजस्वी सूर्या खास या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोलकाता येथे दाखल झाले होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"भाजपा नेत्यांनी पोकळ गप्पा मारण्यापेक्षा केंद्रातून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावा\"\nमुंबई, ता. 20: कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत...\nखडसे समर्थकांच्या बॅनरवरुन कमळ गायब, गाड्या सज्ज, मुंबईच्या दिशेने प्रवासाची तयारी\nजळगाव : भाजपचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्‍ट्रवादी प्रवेशाबाबत खलबते सुरू आहे. यात एकनाथ खडसे यांच्या समर्थकांकडून जोरदार तयारी सुरू...\nअश्‍लील व्हिडिओद्वारे राष्‍ट्रवादीच्‍या पदाधिकाऱ्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न\nजळगाव : शहरातील माझ्या हितचिंतकाने महिलेला सुपारी देऊन अश्‍लील फोटो, व्हिडिओ बनवून मला फसविण्याचा प्रयत्न केला. या महिलेने दाखविलेले फोटो सादर करत...\nसरकारी यंत्रणा असताना पालकमंत्री कक्षाची गरज काय दरेकर आणि तटकरेंमध्ये खडाजंगी\nमहाड - रायग़ड जिल्ह्यातील सर्व विभागाच्या जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये पालकमंत्री कक्ष स्थापन करण्याचे आदेश जिल्ह्याच्या ...\nनुकसानग्रस्तांना द्या प्रत्येकी 10 हजाराची मदत 10 टक्केही पंचनामे झाले नसल्याची दरेकर यांची धक्कादायक माहिती\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने पिचला आहे. हातात आलेले पीक वाहून गेल्याने त्यांना प्रत्येकी 10 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी विधान...\nमहापौर पायउतार होण्यापूर्वी सांगवीच्या वाट्याला 1-2 तरी प्रकल्प येवू देत\nपिंपरी : ''शहराच्या महापौरपदी सांगवी येथील उषा ढोरे वर्षापूर्वी विराजमान झाल्या. याचा आम्हाला आनंद झाला, तसेच आता किमान पाच-सहा तरी नवी प्रकल्प...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/business-came-standstill-and-family-slowed-down-293595", "date_download": "2020-10-20T11:57:28Z", "digest": "sha1:7VGOLFJM77KGLQ2YC3V7GNH2X4RJYNYE", "length": 18382, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "व्यवसाय ठप्प झाला अन् कुटुंबाची गती खुंटली - Business came to a standstill and the family slowed down | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nव्यवसाय ठप्प झाला अन् कुटुंबाची गती खुंटली\nकेंद्र सरकारने दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यातून धंदा सुरू करायचा की या काळात झालेले कर्ज फेडायचे व्यवसाय सुरू केला, तर ग्राहक येणार का व्यवसाय सुरू केला, तर ग्राहक येणार का पूर्वी प्रमाणे धंदा होणार का पूर्वी प्रमाणे धंदा होणार का याचे टेंशन त्यांच्या पुढे आहे. या महामारीने कोणाचे काय नुकसान केले हे माहीत नाही, पण आमचे कुटुंबाची घडी मात्र विस्कटली असल्याचे पथारी व्यवसायिकांनी सांगितले.\nपुणे - कोरोनाच्या महामारीने होत्याचे नव्हते झाले. बंगल्यातील माणसापासून रस्त्यावरच्या व्यावसायिकापर्यंत सगळ्यांनाच चटके बसताहेत. त्यात पथारी व्यावसायिकांसारख्या हातावर पोट असलेल्यांची स्थिती तर फारच कठीण झाली आहे. व्यवसायाची चाके थांबली अन् कुटुंबाची गती खुंटली.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nगोखलेनगर मध्ये एकटी राहणारी सविता तरडे... शुगर, बीपी, मणक्‍याचा त्रास, अशा अनेक आजारांनी ग्रस्त... विद्यापीठ चौकात उकडलेली अंडी आणि आम्लेटची हातगाडी लावते. दररोजचा नफा दीडशे ते दोनशे. गेल्या दोन महिन्यांपासून गाडी बंद आहे. कमाई बंद आहे, पण खर्च सुरू आहे. डोक्‍यावर कर्ज झाले.\nदिलासादायक : पुण्यात दिवसभरात तब्बल 144 रुग्ण झाले बरे\nसदाशिव पेठेतील संदीप यादव.. नऊ जणांचे कुटुंब.. संदीप साबुदाणा वड्याची गाडी लावतो, मोठा भाऊ रिक्षा चालवतो.. तर लहान भावाची सरबताची गाडी.. अपघात झाल्याने गेले वर्षभर त्याची गाडी बंद आहे. त्यामुळे दीपक आणि मोठा भाई पप्पू या दोघांवर घराची जबाबदारी येऊन पडलेली. लहान भावाच्या उपचारावर नुकताच मोठा खर्च झाला. त्यातून सावरत नाही, तोच लॉकडाऊन. रिक्षा बंद आणि साबुदाण्याची गाडीही बंद .. मात्र औषधांचा आणि दररोजच्या खाण्यापिण्याचा खर्च सुरूच आहे.. दिवसरात्र कष्ट करून जी काही शिल्लक राहिली होती, तीही या दोन महिन्यांच्या कालावधीत संपून गेली.\nआता बारामतीतच होणार कोरोनाची तपासणी; टेस्ट लॅबला केंद्र सरकारचा हिरवा कंदील\nही आहेत शहरातील काही प्रातिनिधिक पथारी व्यावसायिकांची उदाहरणे. कधी महापालिकेच्या कारवाईत गाडी उचलली जाते. पोलिसांचे, माननीयांचे, मंडळांच्या कार्यकर्त्यांना हप्ते चुकत नाहीत. फुकट येऊन खाऊन जाणारे वेगळेच. जेमतेम वीस ते बावीस दिवस धंदा झाल्यानंतर महिन्याला आठ ते दहा हजार रुपये हातात पडतात. त्यातही दुखणे आले, तर मग कोणाकडे तरी हात पसरायचा, अशीच अनेकांची स्थिती.\nलॉकडाउनच्या काळात सर्वाधिक फटका बसला तो या घटकांना. रडतखडत का होईना यांची सुरू असलेली जीवनाची गाडी, आज ठप्प झाली आहे.\nया मदतीने पोट भरेल; पण बाकी काय\nव्यवसाय उभे करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे पुण्यातील १८ हजारांपेक्षा अधिक अधिकृत फेरीवाल्यांना लाभ मिळेल. या घटकाला दिलेली क्रेडिट सुविधा अपुरी असली तरी किमान व्यवसाय सुरू करता येणार असल्याने पोट भरता येईल, पण मुलांचे शिक्षण, आरोग्य, कर यांचे काय करायचे असा प्रश्‍न फेरीवाल्यांकडून उपस्थित केला जात आहे.\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरीता केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी पाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातून फेरीवाल्यांना आपल्या उद्योग-व्यवसायासाठी १० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. त्याअनुषंगाने पुण्यातील फेरीवाल्यांना नेमका किती, कसा फायदा होईल, याबाबत त्यांचे प्रतिनिधित्व करण���ऱ्या संघटनांशी चर्चा केली. गेल्या दोन महिन्यातील लॉकडाउनमध्ये पथारी व्यावसायिक प्रचंड अडचणीत आला आहे. त्यातच लॉकडाउन वाढत असल्याने आता जगायचे कसे, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपावसाने बटाटा गेला वाहून; पुसेगाव, विसापुरात मोठ्या प्रमाणात हानी\nविसापूर (जि. सातारा) : पुसेगावसह (ता. खटाव) परिसरात दर वर्षीप्रमाणे हजारो एकरवर शेतकऱ्यांनी बटाटा पीक घेतलेले असून, त्याचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर...\nराजकीय धूळवडीपेक्षा मदतीची अपेक्षा, उमरगा तालूक्यात 23 हजार हेक्टरवरील पंचनामे\nउमरगा (उस्मानाबाद) : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीतील पिकाच्या पाहणीसाठी सत्ताधारी-विरोधकांकडुन आरोप-प्रत्यारोप होत आहे. एकीकडे राजकीय...\n\"भाजपा नेत्यांनी पोकळ गप्पा मारण्यापेक्षा केंद्रातून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावा\"\nमुंबई, ता. 20: कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत...\nसरकार कोसळण्याच्या भीतीनेच कारखानदारांना दिली थकहमी प्रवीण दरेकर यांचा आरोप\nसोलापूर : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. मागील सहा महिन्यांपासून कर्ज काढून राज्याचा...\nवसुलीसाठी बँकांचा एकही माणूस शेतकऱ्यांकडे फिरकला नाही पाहिजे, याची खबरदारी सरकारने घ्यावी\nउस्मानाबाद : अतिवृष्टीच्या संकटकाळात बँकांकडून शेतकऱ्यांना वसुलीचा तगादा लावला जात आहे. ही बाब चांगली नसून सरकारने बँकांना इशारा दिला पाहिजे....\nनुकसानग्रस्तांना द्या प्रत्येकी 10 हजाराची मदत 10 टक्केही पंचनामे झाले नसल्याची दरेकर यांची धक्कादायक माहिती\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने पिचला आहे. हातात आलेले पीक वाहून गेल्याने त्यांना प्रत्येकी 10 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी विधान...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/rape-showing-lure-marriage-nashik-marathi-news-302339", "date_download": "2020-10-20T12:04:22Z", "digest": "sha1:SVBRN7WZ7R6HY5WU2VV2AZ4OFCOZHA4S", "length": 14786, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"तुच माझी जीवनसाथी\" विश्वास देऊन तरुणीवर वारंवार अत्याचार अन् गर्भपातही... - Rape by showing the lure of marriage nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n\"तुच माझी जीवनसाथी\" विश्वास देऊन तरुणीवर वारंवार अत्याचार अन् गर्भपातही...\nसंशयित नाईक व पीडिता यांची 2011 मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवित, गेल्या दहा वर्षात महामार्गावरील हॉटेल कुणाल, त्र्यंबकरोडवरील आनंद रिसोर्ट तसेच पंचवटीतील एका हॉटेलमध्ये वेळोवेळी घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर..\nनाशिक : संशयित नाईक व पीडिता यांची 2011 मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवित, गेल्या दहा वर्षात महामार्गावरील हॉटेल कुणाल, त्र्यंबकरोडवरील आनंद रिसोर्ट तसेच पंचवटीतील एका हॉटेलमध्ये वेळोवेळी घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर..\nपीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित नाईक व पीडिता यांची 2011 मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवित, गेल्या दहा वर्षात महामार्गावरील हॉटेल कुणाल, त्र्यंबकरोडवरील आनंद रिसोर्ट तसेच पंचवटीतील एका हॉटेलमध्ये वेळोवेळी घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेवले. यात पीडिता गर्भवती राहिली असता संशयिताने ठार मारण्याची धमकी देत पीडितेला सप्तशृंगी हॉस्पिटलमध्ये बळजबरीने नेले आणि गर्भपात केला. त्यानंतर पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने नकार दिला. त्यामुळे पीडितेने थेट अंबड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संजय बेडवाल करीत आहेत.\nहेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क\nलग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार\nसिडकोतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, यादरम्यान गर्भपातही करण्यात आला. तर, संशयिताने लग्नास नकार दिल्यानंतर पीडितेने पोलिसात धाव घेतली. संतोष ईश्वरल��ल नाईक (रा. जोशीवाडा, हिरावाडी) असे संशयिताचे नाव आहे.\nहेही वाचा > \"पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन...\"अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआंतरराष्ट्रीय शेफ डे : नववीत असताना घडलेल्या एका प्रसंगानं विष्णू मनोहर बनले प्रसिद्ध शेफ\nनागपूर - खवय्यांची आवड पूर्ण करणारे शेफ म्हणजे विष्णू मनोहर. त्यांनी सर्वात मोठा पराठा बनविण्याचा विक्रम केला आहे. तसेच ५३ तास अविरत स्वयंपाक करूनही...\nलॉकडाऊनच्या काळात रोखले २२ बालविवाह, महिला व बालकल्याण विभागाचे यश\nऔरंगाबाद : लॉकडाऊन काळात बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लोकांमध्ये जागृती आणि कायद्याचे अज्ञान याचा परिणाम असल्याचे...\nकार्यकर्तृत्वाचे सीमोल्लंघन : घरी शिवणकाम करणाऱ्या महिलेने उभारली स्वतःची टेक्स्टाईल फॅक्टरी\nअमरावती : बालपणापासूनच काही तरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द... जिद्दीला परिश्रमाची जोड आणि येणारे संकट... अडथळे पार करून यशोशिखरापर्यंत जाऊन पोहोचणे...\nकोल्हापूर : कोल्हापूरच्या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोल्हापूर सोडून बाहेर फारसे रमत नाहीत, कुठेही असले तरी त्यांच्या मनात कोल्हापूर सदैव रुंजी...\nदीड लाख कोटींची ‘दिवाळी‘\nनागपूर : कोरोनाच्या काळातील मंदीनंतर बाजारात पुन्हा ग्राहकांची वर्दळ वाढू लागल्याने उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीपर्यंत बाजारात नवचैतन्य...\nपहाडदरा भागात आर्थिक चणचणीमुळे आदिवासी महिलांची दिवाळी होणार का\nपारगाव : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सिताफळांच्या उत्पादनात वाढ झाली खरी परंतु कोरोना महामारीमुळे सिताफळांची मागणी घटल्याने दरवर्षी सिताफळाच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mns-leader-nitin-nandgokar-made-a-cab-driver-do-sit-ups-outside-mumbai-airport-1636144/", "date_download": "2020-10-20T11:44:31Z", "digest": "sha1:P3CTN7IWMMOQKDQLNICS5OQFLC5BSUGT", "length": 13162, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MNS leader Nitin Nandgokar made a cab driver do sit ups outside Mumbai airport | Video : टॅक्सी चालकावर ‘मनसे स्टाईल कारवाई’, रस्त्यावर उठाबश्या काढण्याची शिक्षा | Loksatta", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nVideo : टॅक्सी चालकावर ‘मनसे स्टाईल’ कारवाई, रस्त्यावर उठाबश्या काढण्याची शिक्षा\nVideo : टॅक्सी चालकावर ‘मनसे स्टाईल’ कारवाई, रस्त्यावर उठाबश्या काढण्याची शिक्षा\nबिल्ला आणि गणवेश नसल्यानं मनसेचे नेते नितीन नांदगावकरांनी केली शिक्षा\nएअरपोर्ट परिसरात त्यांनी टॅक्सी चालकावर कारवाई केली\nगणवेश परिधान न केलेल्या तसेच बॅचदेखील नसलेल्या टॅक्सी चालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी मनसे स्टाईल धडा शिकवला आहे. याचा व्हिडिओ त्यांनी स्वत:च्या फेसबुक आकाऊंटवरदेखील शेअर केला.\n‘रिक्षा-टॅक्सी चालकांनी कायद्याच्या चौकटीत राहून रिक्षा- टॅक्सी चालवावी. चालकांनी बिना परवाना, गाड्या चालवून दादागिरी दाखवू नये. जर सामान्य जनतेला तुमचा त्रास झाला तर जागेवरच फैसला केला जाईल.’ असं लिहित त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ गेल्या आठवड्यातला आहे. एअरपोर्ट परिसरात त्यांनी टॅक्सी चालकावर कारवाई केली आहे. ‘या भागात अनेक टॅक्सी चालकांची मनमानी चालते. हे चालक विनापरवाना या भागात टॅक्सी चालवतात असंही निदर्शनास आलं आहे. कित्येक टॅक्सी चालक गणवेश घालत नाही किंवा त्यांच्याजवळ बिल्लाही नसतो. म्हणून त्याच्याक्षणी मला जे योग्य वाटलं तेच मी केलं’ अशी प्रतिक्रिया त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.\n‘जे टॅक्सी, रिक्षा चालक प्रवाशांकडून जास्त भाडे आकारतात त्यांना आम्ही चोप देतो. कारण वाहतूक पोलीस किंवा अधिकारी अशा मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांवर कोणतीही कारवाई करत नाही. जर त्यांनी कारवाई केली असती तर आम्हाला कायदा हातात घेण्याची गरजच भासली नसती. आम्ही कोणत्याही वर्गाच्या, समाजाच्या विरोधात नाही. पण, कायदे नियम पायदळी तुडवून जर रिक्षा, टॅक्सी चालक मुजोरी करत असतील तर मात्र मन���े स्टाईल धडा त्यांना शिकवण्यात येईल’ अशीही प्रतिक्रीया त्यांनी डीएनएला दिली.\nया टॅक्सी चालकाला उठाबशा काढायला लावून नंतर त्याला सोडण्यात आलं. टॅक्सी रिक्षा चालकांवर कारवाई करत त्यांना मनसे स्टाईल धडा शिकवण्याची नितीन नांदगावकर यांची ही पहिलीच वेळ नाही याआधीही त्यांनी अनेक रिक्षा/टॅक्सी चालकांना धडा शिकवला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\n1 दिल्ली पोलीस केजरीवालांच्या घरी, आप भाजपावर बरसली\n2 …अशा अधिकाऱ्यांना झोडपूनच काढायला हवे; आपच्या आमदाराचे वादगग्रस्त विधान\n3 Loksatta Online Bulletin: डीएसकेंच्या चौकशीचा मार्ग मोकळा, मिलिंद एकबोटे पोलीस ठाण्यात हजर आणि अन्य बातम्या\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/breaking-news/presidential-rule-in-maharashtra-2/224097/", "date_download": "2020-10-20T11:35:09Z", "digest": "sha1:O6B6PIUAXVKZ3UFGJT5EHRIOC352GQS3", "length": 9009, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "तो अधिकार राष्ट्रपतींचा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी तो अधिकार राष्ट्रपतींचा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nतो अधिकार राष्ट्रपतींचा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nयाचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nराष्ट्रपती राजवट लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा असतो. तुम्ही त्यांच्याकडे तशी मागणी करू शकता. त्यासाठी इथे येण्याची गरज नाही, असे सांगत महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.\nदिल्ली स्थित वकील रिषभ जैन, गौतम शर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम गेहलोत या तिघांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, कंगना राणावतच्या मुंबईतील कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई व माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीचे दाखले याचिकाकर्त्यांनी आपल्या आरोपांच्या समर्थनासाठी दिले होते.\nसरकारी यंत्रणा सत्ताधार्‍यांच्या मर्जीने वागून लोकांवर दडपशाही करत असेल तर राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक ठरते, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते. तसंच,‘संपूर्ण राज्यात राष्ट्रपती राजवट लावता येत नसेल तर किमान मुंबई व लगतचे जिल्हे लष्कराच्या ताब्यात द्या, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती.\nत्यावर, केवळ मुंबईत घडणार्‍या घटनांवरून संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता येत नाही. महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे हे तुम्हाला माहीत तरी आहे का, असा सवालही सुप्रीम कोर्टाने याचिकदारांना केला. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या कायद्याकडे कानाडोळा करत आहे. कृषी विधेयक स्वीकारणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. पण केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रमध्ये संविधानानुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकतो, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला होता.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिनेश कार्तिक KKR च्या कर्णधारपदावरुन पायउतार\nठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय\nया आहेत बॉलिवुडच्या टॉप १० ऐक्ट्रस\nPhoto: वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सोमवारपासून पुन्हा सज्ज\nPhoto – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/my-mahanagar-blog/best-committee-election/222096/", "date_download": "2020-10-20T12:28:39Z", "digest": "sha1:KQEI7UJCAHMUAPV36RJKIFNJUFKJVV6M", "length": 24726, "nlines": 120, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Best Committee Election", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फिचर्स मायमहानगर ब्लॉग समित्यांची दुकानं…\nदरवर्षी पावसाळ्यात पडणार्‍या खड्ड्यामुळे निकृष्ट झालेल्या रस्त्यांनी आणि समस्यांनी नागरिक बेहाल झालेले आहेत. यंदा त्यात भर पडली ती कोरोनाची. आणि राज्यातील जनतेला कळून चुकलं की आपण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर भरतो त्या आपल्याला किती सुमार दर्जाच्या सेवा पुरवतात. रस्ते, वाहतूक, पाणी असो किंवा कोविडसारख्या जीवघेण्या आजारावरची सार्वजनिक उपचार व्यवस्था. या सगळ्यांमुळे नागरिकांमध्ये कमालीचा तीव्र संताप आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबई महानगरपालिकेतील समित्यांच्या दुकानांची जत्रा पार पडली. या समित्यांच्या वैधानिक पदांवर बसणारी मंडळी ही अल्पावधीतच गब्बर होऊन जातात. आपल्या पायवाटा विसरुन वागतात. सामान्य कार्यकर्त्यांना कस्पटासमान वागवतात. याचं कारण पैसा...त्यातून येणारी सत्ता आणि पुन्हा पैसा...\nनेत्यांच्या चेहर्‍यांवरचे भाव बरंच काही सांगतायत...\nमुंबईसह राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी वार्षिक जत्रोत्सव होत असतात. इथे वेगवेगळे व्यापारी आपली दुकानं लावतात. दरवर्षी होणार्‍या जत्रांमध्ये दुकानांच्या जागा मात्र आयोजकांकडून ठरवल्या जातात. अशीच दुकानं दरवर्षी मुंबईसह राज्यातील महापालिकांमध्ये आणि नगरपालिकांमध्ये लागतात. हाही जत्रेसारखाच प्रकार असतो. जत्रेत-यात्रेत देव-देवता फक्त निमित्तं असतं. पर्यटन आणि धंदा हा केंद्रबिंदू. तसंच या समित्यांच्या निवडणुकांत नाव ‘विकासाचं’, धंदा मात्र राजकारण्यांचा. यासाठी दरवर्षी होणारं बजेट, त्यातली तरतूद, निधी, प्रस्ताव, टेंडर, कामं हे सगळं सेटिंग असतं. झेंडा कुठलाही असो तो फडकवणारी व्यवस्था तीच असते. स्थानिक नेते-पुढारी या राजकीय जत्रांचे आयोजक असतात. आणि त्यांच्याकडूनच कुणाचं, कुठलं दुकान कुठे लावायचं हे जवळपास ठरलेलं असतं. राज्यभरात जत्रा होत असल्या तरी मुंबईतल्या बांद्य्राच्या माउंट मेरी जत्रेला एक वेगळंच ग्लॅमर आहे. तसंच महापालिकेत स्टँडिंग आणि बेस्टला ग्लॅमर असतं. या कमिट्या सगळ्यांनाच मिळत नाहीत. मग त्या न मिळणारे काहीजण अध्यक्षांच्या ताटाखालची मांजरं होतात. समोर पडलेला एखादा तुकडा खाऊन ढेकर देऊन पोवाडेही गातात. मुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकांच्या बाजाराला ग्लॅमर असतं. स्थायी, शिक्षण, बेस्ट आणि सुधार या चार वैधानिक समित्या आहेत.\nदरवर्षी पावसाळ्यात पडणार्‍या खड्ड्यामुळे निकृष्ट झालेल्या रस्त्यांनी आणि समस्यांनी नागरिक बेहाल झालेले आहेत. यंदा त्यात भर पडली ती कोरोनाची. आणि राज्यातील जनतेला कळून चुकलं की आपण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर भरतो त्या आपल्याला किती सुमार दर्जाच्या सेवा पुरवतात. रस्ते, वाहतूक, पाणी असो किंवा कोविडसारख्या जीवघेण्या आजारावरची सार्वजनिक उपचार व्यवस्था. या सगळ्यांमुळे नागरिकांमध्ये कमालीचा तीव्र संताप आहे. अशातच राजकीय जत्रांचा उत्सव यंदा मार्च-एप्रिलपासून सहा महिने कोरोनामुळे पुढे ढकलला गेला. गेल्या दोन दिवसांत मुंबई महानगरपालिकेतील समित्यांच्या दुकानांची जत्रा पार पडली. मुंबई महानगरपालिका आशियातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. सहाजिकच या समित्यांच्या वैधानिक पदांवर बसणारी मंडळी ही अल्पावधीतच गब्बर होऊन जातात. आपल्या पायवाटा विसरुन वागतात. सामान्य कार्यकर्त्यांना कस्पटासमान वागवतात. याचं कारण पैसा…त्यातून येणारी सत्ता आणि पुन्हा पैसा…\nयात स्थायी समिती म्हणजे जणू काही सोन्याची खाण समजली जाते. गेल्या तीस वर्षांत या सोन्याच्या खाणीचा ठेका काही विशिष्ट मंडळींकडेच दिला जातोय. प्रतिभा पाटील यांच्या रुपाने देशाला पहिली महिला राष्ट्रपती देण्यासाठी सहकार्य करणार्‍या शिवसेनेनं स्थायी समितीचं अध्यक्षपद मात्र आजपर्यंत एकाही महिलेला दिलेलं नाही. यातच सगळं आलं. सध्या स्थायीवर पाच महिला सदस्या आहेत. आतापर्यंत सलग चार वेळा ही स्थायी समिती मिळविण्याचा विक्रम हा फक्त तीन नगरसेवकांच्या नावावर आहे. त्या नशिबवंतांची नावं आहेत सदा सरवणकर, रवींद्र वायकर आणि राहुल शेवाळे. ह्या तिघांपैकी आमदार वायकर-खासदार शेवाळे या दोघांनी ‘मातोश्री’चं किचन कॅबिनेट मिळवलंय. तर सरवणकरांनी सेना सोडण्याची केलेली चूकच त्यांना भोवलीय. स्थायी समितीला मुंबई महानगरपालिकेची तिजोरी समजली जाते. पालिकेच्या 32 हजार कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकापैकी 18 हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव या समितीतूनच मंजूर होतात.\nजी गोष्ट स्थायीची तीच बेस्ट समितीची. ही समिती नावाप्रमाणेच बेस्ट आहे. या समितीचं अध्यक्षपद मिळवणारे अनेकजण आतापर्यंत लक्ष्मीचे उपासक झालेत. ही समिती नारायण राणेंनी 90च्या दशकात ‘समजून’ घेतली आणि पक्षालाही समजावली. सध्या या समितीची रया गेली आहे. कारण बेस्ट तोट्यात आहे. पण तरीही कोटींची उड्डाणे कायम आहेत. स्थायीनंतरची ताकदवान सुधार समिती. ती स्थायीचे हॅटट्रिकवीर यशवंत जाधव यांनी आपल्याच शब्दाला प्रमाण मानणार्‍या सांताक्रूझच्या सदा परब यांना ती मिळवून दिली. स्थायीवरतीसुद्धा माना डोलवणारीच मंडळी. यशवंत जाधव यांना नगरसेवकांच्या असलेल्या तीव्र विरोधामुळे आणि मातोश्रींच्या नाराजीमुळे त्यांचं पद जाईल अशा स्वरूपाचं वातावरण होतं. उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर हे खरंतर यशवंत जाधव यांचे गॉडफादर. सध्या त्यांचीच ‘चाणक्य एक्सप्रेस’ सायडिंगला लागली असल्यामुळे जाधव यांनी आपला मोर्चा ‘नवचाणक्य’ अनिल परब यांच्याकडे वळवलाय. पक्षप्रमुखांची नाराजी दूर करून जाधवांना त्यांनीच वाचवलं.\nया स्थायी समितीवरुन अध्यक्ष ‘नॉट टेकन’ आणि ‘नोट टेकन’ करुन प्रचंड अर्थाजन करतात. पण त्याचवेळी तुम्ही सकारात्मक कामं करुन आपलं राजकीय भविष्य कसं घडवता हेही महत्वाचं असतं. या कसोटीवर यशवंत जाधव मात्र नापास आहेत. नाहीतर त्यांना नगरसेवकांनी इतका विरोध का केला असता तरीही यशवंत जाधव पुन्हा एकदा पालिकेतल्या सोन्याच्या खाणीचे चालक झाले. हे होत असताना काँग्रेस आणि भाजपने काही काळ शिवसेनेची कोंडी केली होती. त्यामुळे जाधवांचा पराभव निश्चित होता. मात्र चिमूटभर लोकांचं भलं झालं की पक्ष गेला उडत ही काँग्रेसची धारणा पुन्हा एकदा महापालिकेत दिसून आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांना केलेल्या आदल्या द��वशीच्या फोननंतर सगळे चित्र पालटून गेलं. स्व. विलासराव देशमुख म्हणायचे तसं स्टँडिंगसाठी अंडरस्टँडिंग झालं. रवी राजा यांचा विरोधी सूर मावळला. विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वासाठी धडपडणारा भाजप क्षीण झाला. गोंधळून गेला. ह्या गोंधळातच बेस्ट समितीत भाजपचे अध्यक्षपदाचे उमेदवार प्रकाश गंगाधरे यांनी आवाजी मतदानानंतर चुकीच्या ठिकाणी सही केली आणि निवडणूक हरले. बेस्ट समिती सेनेच्या प्रवीण शिंदेंनी जिंकली. ज्येष्ठ नगरसेवक असूनही प्रकाश गंगाधरेंची जी अवस्था झाली तीच महापालिकेत भाजपची आहे. नागरी सुविधांमध्ये अपयशी ठरलेली शिवसेना कोविड काळात सपशेल उघडी पडली. मात्र आपण केलेल्या चुकांमधून सेनेला काही सुधारणा करायच्याच नाहीत.\nकिंबहुना, आपलं काही चुकतंय हेच शिवसेनेला मान्य नाही. तसं असतं तर त्याच त्याच वादग्रस्त नेत्यांना खुर्च्या देण्याचं काम पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलं नसतं. इथे यशवंत जाधव, रवी राजा यांच्यावर माझा व्यक्तिगत राग-लोभ नाही, किंवा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेना यांच्याबद्दल आकस नाही. 30 वर्षे हे शहर आपल्या हाती ठेवणारी शिवसेना हे सांगणार का ‘मुंबईकरांनो काळजी करु नका. आम्ही विकासासाठी सक्षम आहोत.’ ही नसलेली सक्षमता दाखवण्यासाठीच पालिकेनं ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान सुरू केलंय. यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. पालिकेच्या पथकाला घरोघरी पोहचवण्याचं काम हा तळाचा कार्यकर्ता करतोय. त्याला प्रती घरामागे एक रुपया दिला जातोय.\nदिवसभरात 50-100 घरापर्यंत पोचवण्यासाठी या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले. इथे माझा प्रश्न आहे हे एक रुपया काय मानधन आहे का त्यात ‘मान’ पण नाही आणि ‘धन’ पण नाही. काही कार्यकर्ते कोरोनाच्या भीतीनं गायबच झालेत. आणि का होऊ नये त्यात ‘मान’ पण नाही आणि ‘धन’ पण नाही. काही कार्यकर्ते कोरोनाच्या भीतीनं गायबच झालेत. आणि का होऊ नये मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर महापालिकेच्या आरोग्य पथकाने त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी केली. उध्दव ठाकरे यांचे कुटुंबीय सोडा त्यांचा पीए, किंवा बॉडीगार्ड आजाराची लक्षणं दिसली तर पालिकेच्या केईएम, सायन किंवा नायरमध्ये दाखल होतील का मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर महापालिकेच्या आरोग्य पथकाने त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी केली. उध्दव ठाकरे यांचे कुटुंबीय सोडा त्यांचा पीए, किंवा बॉडीगार्ड आजाराची लक्षणं दिसली तर पालिकेच्या केईएम, सायन किंवा नायरमध्ये दाखल होतील का जर त्याचं उत्तर नाही असेल तर 30 वर्षे पालिका हातात ठेवणार्‍या सेनेनं नेमकं काय केलं जर त्याचं उत्तर नाही असेल तर 30 वर्षे पालिका हातात ठेवणार्‍या सेनेनं नेमकं काय केलं आणि भाजपही काही सोवळ्यातला पक्ष नाही. तेही त्यांच्या बरोबरच होते. काँग्रेसने तर बोलायलाच नको आणि राष्ट्रवादीने तर मुंबई महापालिका हा विचारही सोडून दिलाय. येणारं वर्ष निवडणुकांचं आहे.\nसगळ्याच पक्षातील चार-सहा जणांनी शेकडो कोटींची कमाई करणारी दुकानं वर्षानुवर्षे लावलीत. त्यालाही नागरिकांची मनाई नाही. पण पक्षाचे सामान्य कार्यकर्ते असोत किंवा सामान्य नागरिक. त्याचं जगणं या पालिकेतील ‘दुकानदारांनी’ असह्य केलंय. यासाठी दोषी कोण\nसेवा पुरवणारे कर्मचारी, ठेकेदार, की त्यांची शेकडो कोटींची टक्केवारी खाऊन आपल्या समित्यांची दुकानं लावणारे ‘बाजारी’ धंदेवाईक मस्तवाल भ्रष्टनेते\nते कोणीही असोत, पाप्यांच्या पापाचा घडा भरलाय हे मात्र खरं\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nसनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स प्रीव्ह्यू\nकोरोना सोकावतोय, कांदा रडवतोय\nमृत्यूनंतरही मैत्री जपणारे शरद पवार, कुटुंबियांचे सांत्वन केलं\nनाशिकमध्ये जाधव गॅसेस प्रकल्पाचे उद्घाटन\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\nPhoto : अभिनेत्री रेखा Birthday Special; या अदांनी चाहते आजही घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/inflammation-in-the-brain-it-is-a-serious-shocking-symptom-of-corona/", "date_download": "2020-10-20T11:44:16Z", "digest": "sha1:4DC6QCMP6TWX3YNRAFSF6T222YSNBHH2", "length": 13103, "nlines": 108, "source_domain": "arogyanama.com", "title": "inflammation in the brain it is a seriou|सावधान !मेंदूत 'जळजळ' होत असल्यास ते गंभीर", "raw_content": "\n मेंदूत ‘जळजळ’ होत असल्यास ते गंभीर, ‘कोरोना’चं धक्कादायक लक्षणं आलं समोर\nआरोग्यनामा ऑनलाईन- भारतात ���ागील सहा महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. य कालावधीत कोरोनाची विविध लक्षणे समोर आली आहेत. त्यानंतर आता नवीन माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे मेंदूत जळजळ(inflammation) होण्यास सुरुवात झाली तर त्याने स्मरणशक्ती हरवू शकते. यामुळे तज्ज्ञांनी यासंबंधी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईमधील मिरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात एक अशी घटना समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या मेंदूत जळजळ(inflammation) झाली आणि तिने स्मरणशक्ती हरवली. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण जर असा कोणताही त्रास तुम्हाला जाणवला तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करा, अन्यथा हे जीवावर बेतू शकतं.\nया दवाखान्यात उपचार घेणाऱ्या पालघरमधील 47 वर्षीय शाइस्ता पठाण कोरोना पॉझिटिव्ह महिलेला दुर्मिळ असा एन्सेफलायटीस म्हणजे मेंदूत जळजळ होणं ही समस्या दिसून आली होती. कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये श्वसनासंबंधित विकार पाहायला मिळतात. पण मागील काही दिवसांपासून विविध प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. यामध्ये गुलियन-बॅरी सिंड्रोम किंवा स्ट्रोक यांचा समावेश आहे. या महिलेला उपचारासाथी दाखल केल्यानंतर तिच्या मेंदूमध्ये जळजळ होत होती. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी उपचार करत या महिलेचे प्राण वाचवले आहेत. कोरोनाची लागण झाल्याने महिलेची स्मरणशक्ती हरवली असल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे.\nया महिलेला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले त्यावेळी यांना पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास जाणवतं होता. त्यांना यापूर्वी कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. मात्र त्यांना दवाखान्यात प्रचंड त्रास सुरु झाला. वोक्हार्ट रूग्णालयातील न्युरोलॉजिस्ट डॉ. पवन पै यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर उपचार केले. या महिलेच्या पोटाचा, छातीचा व मेंदूचा सीटीस्कॅन करण्यात आला. या महिलेची अँण्टीजन चाचणी निगेटिव्ह आली होती. रक्ताचा अहवालही सामान्य होता.त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूच्या एमआरआय रिपोर्टमध्ये रक्तस्त्राव होत असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कोरोना चाचणी केल्यानंतर ती देखील पॉझिटिव्ह आली.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\nनसामध्ये ब्लॉकेजमुळे उद्भवते व्हॅरिकोज व्हेन्सची समस्या, जाणून घ्या उपाय\nचुकूनही ‘या’ 5 छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा पडू शकतं महागात \nफेसबुक पोस्टवरून समजणार तुम्ही कोणत्या आजाराशी झगडताय \n‘या’ ४ प्रकारच्‍या व्‍यक्‍तींसाठी विष आहे अद्रक, त्यांनी आजपासूनच खाणे टाळावे\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\n मेंदूत ‘जळजळ’ होत असल्यास ते गंभीर, ‘कोरोना’चं धक्कादायक लक्षणं आलं समोर\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?category=2", "date_download": "2020-10-20T12:36:38Z", "digest": "sha1:EXZNTFZBUXCOKAHQVEB7HADCDGP2JRWA", "length": 9929, "nlines": 178, "source_domain": "mr.grabz.it", "title": "GrabzIt च्या वेब स्क्रॅपिंग सेवेसाठी समर्थन", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nGrabzIt च्या वेब स्क्रॅपिंग सेवेसाठी समर्थन\nGrabzIt द्वारे प्रदान केलेल्या सेवांबद्दल सामान्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी खाली शोधा.\nसर्व अ‍ॅनिमेटेड जीआयएफ चे स्क्रॅपिंग वेब कॅप्चर प्रश्न विचारासमुदायाला विचारा\nग्रॅबझआयटीचे वेब स्क्रॅपर एपीपी वापरुन आपण स्क्रॅप कशा बदलू शकता\nआपल्याला अधिक घट्ट करणे आवश्यक असल्यास intउदाहरणार्थ GrabzIt चे वेब स्क्रॅप्स into आपला अनुप्रयोग, आपण प्रोग्रामिंग पद्धतीने हे GrabzIt चे वेब स्क्रॅपर API वापरून करू शकता.\nस्क्रॅप पृष्ठ मर्यादा काय आहे\nस्क्रॅप पृष्ठ मर्यादा काय आहे आणि ते कशासाठी वापरले जाते याचे स्पष्टीकरण.\nग्रॅब्झआयटीने माझे स्क्रॅप अक्षम का केले\nकाही विशिष्ट परिस्थितींमध्ये ग्रॅबझीट स्क्रॅप अक्षम करेल, हे घडण्यापासून कसे थांबवायचे हे या लेखात स्पष्ट केले आहे.\nमला स्क्रॅपर कसे मिळेल save फाईल मध्ये डेटा\nएक सामान्य आवश्यकता आहे save थेट त्याच्या स्वत: च्या फाईलवर डेटाचा आयटम, हा लेख कसा स्पष्ट करतो.\n'एक फिल्टर पुरवणे आवश्यक आहे' त्रुटीचे निराकरण कसे करावे\nआपण आपल्या स्क्रॅप सूचनांमध्ये आवश्यक असलेल्या फिल्टरिंग पॅरामीटरला एखाद्या पद्धतीकडे न पाठविल्यास ही त्रुटी येऊ शकते.\nग्रॅबझिटचा वेब स्क्रॅपर रोबोट्स.टी.टी.टी. फाईलचा आदर करतो\nआम्ही वेबसाइट्समध्ये आढळणारे नियम पाळतो.\nवेब स्क्रॅपर कसे कार्य करते\nवेब स्क्रॅप काय करते आणि ते कसे वापरले जाऊ शकते हे या लेखात स्पष्ट केले आहे.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A8%E0%A5%A9_%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2020-10-20T11:21:43Z", "digest": "sha1:NUARLEER7OLGGWM3GBQBYBOPPEEGFQI5", "length": 3778, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:२३ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:२३ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"२३ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०११ रोजी १८:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/658230", "date_download": "2020-10-20T11:32:10Z", "digest": "sha1:BS3ZRLEHBQL2ZWJCEUHN2IBHAE6T4TWQ", "length": 2802, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"हांबुर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"हांबुर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:२२, ११ जानेवारी २०११ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ur:ہیمبرگ\n१७:५८, ९ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n१२:२२, ११ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAmirobot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ur:ہیمبرگ)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/breaking-news/raigad-fort-blossomed-with-flowers/223413/", "date_download": "2020-10-20T11:30:55Z", "digest": "sha1:G2FU3QO72Q36CPFYLWXJAF6TU42KGIZN", "length": 9784, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Raigad fort blossomed with flowers", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी रानफुलांनी बहरला किल्ले रायगड\nरानफुलांनी बहरला किल्ले रायगड\n‘वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती, पक्षी मनोहर कुंजीत रे, कोणाला गातात बरे कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले, इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे’… ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर उगवलेल्या रानफुल���ंनी आणि वार्‍यावर डोलणार्‍या गवताच्या पात्यांकडे पाहताना बालकवींच्या या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सोनकीच्या पिवळ्या जर्द फुलांनी तर गडाला जणू सोन्याचा साजच चढविल्याचा भास होत असतो.\nऐन पावसाळ्यात किल्ल्यावर अनेक रानफुलांचा बहर येतो. पावसाळ्यातील तेथील निसर्गाचे चित्र डोळ्यात साठविण्यासारखे असते. दाट धुक्यासह पाण्याचा खळखळाट शांत वातावरणात डोळ्यांसह कानाला मोहवून टाकतो. त्याबरोबर गडावर उगवलेले हिरवेगार गवत आणि त्यामधून उमललेले रानफुलांचे ताटवे मंद वार्‍याच्या झुळकेबरोबर डोलतानाचे दृश्य पाहतच राहावे असे असते. किल्ल्याच्या पायथ्यापासूनच पाऊलवाटेच्या दोन्ही बाजूला विविध रानफुले आता पहावयास मिळत आहेत. राज दरबार परिसर, बाजारपेठ, टकमक टोक, श्री जगदिश्वर मंदिर आदी ठिकाणी सोनकीसह तेरडा, कुत्रीचे फुल, भेंड आणि इतर अनेक रानटी गवती फुले पाहावयास मिळतात. या रानफुलांनी मृत्यूची दाढ म्हणून ओळखला जाणारे टकमक टोक देखील नयनरम्य वाटत आहे.\nजागोजागी बहरलेली सोनकीची फुले अणि आकर्षक फुले असलेल्या तेरड्याची रोपटी उगवल्याने हिरव्यागार गवतावर फुलांचा गालीचा पसरल्यासारखे पाहून तेथे येणार्‍योचे मन कमालीचे प्रफुल्लीत होऊन जाते. पहाटे दाटणारे धुके, मंद वारा, पाण्याचा खळखळाट जणू पृथ्वीवर स्वर्गच अवतरल्यासारखे जाणवते किंबहुना तशी प्रत्येकाची भावना आहे. चहूबाजूला दिसणारी रानफुले डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.\nऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंतच असे वातावरण अनुभवयास मिळते. त्यानंतर मात्र धुके निर्माण होऊन रानफुलांचा बहर हळूहळू संपतो. बहुतांश जागी आढळणारी सोनकी आणि सोनटिकली या फुलांचा बहर प्रतिवर्षी दिसून येतो. जवळपास सर्वच ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा ही फुले दिसतात. या दोन्ही जाती तिळाच्या फुलांसारख्या आहेत. किल्ल्यावर रानभेंडी देखील मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र, दुर्मिळ अशी हिरवी निसुरडी, सीतेची आसवे, पंद, रानतीळ, कुडा, अग्निशिखा आणि आभाळी ही रानफुलेसुद्धा आढळून येत आहेत. पावसाळा सरत असताना ही रानफुले किल्ल्याच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nमंदिरे बंद, उघडले बार…उद्धवा अजब तुझे सरकार…\nमराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nPhoto : नवी मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2019/05/blog-post.html", "date_download": "2020-10-20T11:09:31Z", "digest": "sha1:Z7SMDJO2BLSXSUDAPMYRISCE57MZZI2L", "length": 36785, "nlines": 334, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: पु.ल. : एक सोबती", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेट��� टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. नावाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्�� क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nपु.ल. : एक सोबती\nअलीकडेच आलेल्या ‘गुलाबजाम’ या चित्रपटात एक वाक्य होतं ‘‘स्वयंपाक करणं म्हणजे आपल्यातलं काहीतरी काढून त्या पदार्थाला देणं.’’ पदार्थ बनवणाऱयाचं त्या पदार्थाशी असणारं जवळचं नातं अधोरेखित करणारं ते वाक्य होतं. मला लेखनाबद्दल असंच म्हणावंसं वाटतं. चांगलं लेखन हे असंच जमून आलेल्या पाककृतीसारखं असतं. लेखक जेव्हा लिहीत असतो तेव्हा तोदेखील आपल्या संवेदना, आपले अनुभव, आपल्या संचिताचे पापुद्रे सोलूनच त्यांचा साज आपल्या विचारांना चढवत असतो. या सगळ्या घटकांचं मिश्रण जेवढं अचूक, तितकं ते लेखन वाचणाऱयाच्या मनात घर करून राहतं. ही एक ‘सिक्रेट रेसिपी’च असते म्हणा ना पु.ल. अशा पाककलेतले बल्लवाचार्य होते. या 8 नोव्हेंबरला पुलंच्या जन्माला तब्बल नव्याण्णव वर्ष पूर्ण होतील, पण त्यांच्या लेखनाची चव आजही आपल्या मनात घोळतेय.\nपुलंच्या लेखनावरच नाही तर त्यांच्यातल्या प्रत्येक पैलूवर विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आतापर्यंत पुष्कळ लिहिलं आहे. अशा दिग्गजांपासून ते माझ्यासारख्या सामान्य वाचकापर्यंत सर्वांना सारखंच जाणवणारं वैशिष्टय़ म्हणजे पुलंच्या लेखनातील ‘कनेक्ट’. लेखन वाचताना ‘‘अरेच्च्या, हे तर आपणही अनुभवतो’’ असं अगदी मनापासून वाटणं म्हणजेच ‘कनेक्ट’. लेखक आणि नेता या दोघांची भाषा, विचारांची मांडणी जितकी सामान्य लोकांच्या अनुभवविश्वाच्या आणि विचारक्षमतेच्या जवळची असते तितका तो लेखक अथवा नेता लोकांना जास्त आपलासा वाटतो. त्या लेखक अथवा नेत्याचं फक्त एक पावलाच्या अंतरावर असणं सामान्य माणसाला खूप आश्वस्त करत असतं. मराठीत अनेक लेखकांनी अनोखी आणि भारून टाकणारी मांडणी केली, अलंकार ल्यायलेली भाषा वापरली. वाचकांनी ते आवडीनं वाचलं, एवढंच नव्हे ते दिपूनही गेले. परंतु या दिपून जाण्यामुळेच ते लेखक उभं करत असलेलं विश्व अगदी आपलंतुपलंच आहे अशी भावना त्यांच्यात निर्माण नाही होऊ शकली. ‘असं लेखन आपल्याला नाही जमायचं बुवा’, अशी भावना त्यांच्याबद्दल निर्माण झाली. पु.ल. मात्र वाचकांपासून कायमच हाकेच्या अंतरावर राहिले. पुलंचं हे असं सोबत असणंच मला त्यांच्या लोकप्रियतेचं गमक वाटतं.\nपुलंची लोकप्रियता आज सोशल मीडियावर वावरतानाही अनेकदा दिसते. एखादा नव्या पिढीचा प्रतिनिधी तिथे कमेंट करताना अगदी सहज ‘काय आज सकाळीच का’ किंवा ‘या एकदा.. दाखवतो’ किंवा ‘या एकदा.. दाखवतो’; किंवा ‘पुराव्याने शाबीत करीन’ असं म्हणून जातो तेव्हा पु.ल. याही पिढीच्या सोबत असल्याचा विलक्षण आनंद होतो. लेखकाच्या साहित्याशी ‘कनेक्ट’ असणारे वाचक जेव्हा अशा छोटय़ा छोटय़ा संवादांमधून एकमेकांशी ‘कनेक्ट’ होतात तेव्हा इथली वर्तुळंही हसतहसत विस्तारात जातात. आजही नव्या पिढीला पुलंचा विनोद, दृष्टिकोन समकालीन वाटणं हा पुलंच्या साहित्याच्या अभिजाततेचा सर्वात मोठा पुरावा आहे.\nमला स्वतःला पुलंचं असं कायम सोबत असणं खूप आश्वस्त करत आलेलं आहे. खरं म्हणजे मी पु.ल. वाचले, ऐकले तोवर त्यांचं लेखन जवळपास थांबलं होतं. त्यांनी उभं केलेलं विश्व – मग ती चाळ असो, सर्व्हिस मोटार असो, नाहीतर रेल्वे स्टेशनवरचा निवांत फलाट असो – मी अपवादानेच अनुभवलं होतं. पण तरीही त्या विश्वातली पात्रं विलक्षण खरी आहेत, त्यांनी उभे केलेले प्रसंग अतिशय जिवंत आणि रसरशीत आहेत, मला आपल्यासोबत खेचून घेऊन जाणारे आहेत अशीच भावना ते वाचताना होत होती. त्यात विलक्षण वैविध्य होतं. आयुष्यातला कुठलाही असा टप्पा नाही, कुठलीही अशी जागा नाही ज्यावर पुलंचं मार्मिक भाष्य नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या छोटय़ामोठय़ा घटनांवर त्यांनी टिप्पणी केलेली आहे आणि तीदेखील कुठलेही पा���डित्य सांगत असल्याचा आव न आणता, अगदी सहजपणे लिखाणाच्या ओघात…\nपुलंच्या साहित्यातले संदर्भ वेळी-अवेळी आठवून हसू अनावर झाल्याचा अनुभव आपल्यापैकी कित्येकांनी घेतला असेल. मी एकदा एका नातेवाईकांच्या निधनानंतर त्यांच्या दहाव्याच्या दिवशी घाटावर गेलो होतो. वातावरण गंभीर होतं. पिंडदानाची तयारी चालू होती आणि अचानक मला अगदी अटळपणे पुलंच्या ‘पाळीव प्राणी’ मधला बोहारणीशी योग्य सौदा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज्जींच्या पिंडाला कावळा शिवण्याचा प्रसंग आठवून हसूच यायला लागलं. कशीबशी वेळ निभावून नेली मी. आधी माझी मलाच लाज वाटली, पण थोडय़ावेळाने मला जाणवलं की त्यामुळेच माझ्या मनावरचा ताण हलका झाला होता. ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ घडणाऱया प्रत्येक प्रसंगावर पुलंचं काही ना काही भाष्य आहेच. त्यांच्या टिप्पण्या, कोपरखळ्यांमधून ते आपल्याला सदोदित सोबत करत असतात असं वाटतं. अनेकदा मन थाऱयावर नसताना, परिस्थितीचा कुठलाही आधार नाही असं वाटत असताना अचानक कुठूनतरी पुलंच्या लेखनाचे कुठले ना कुठले संदर्भ कोंबासारखे तरारून वर येतात आणि मनाला ताजंतवानं, हलकंहलकं करून जातात. पु. ल. देशपांडे नावाचं बीज आपल्यात खूप खोलवर रुजलेलं असल्याची पावती मिळते.\nही मी फक्त माझी गोष्ट सांगत नाही; पुलंची शिदोरी घेऊन फिरणारे आणि छोटय़ा मोठय़ा प्रसंगी तिचा आस्वाद घेणारे अनेक जण मी बघितले आहेत. माझ्या परिचयातला वाचन भरपूर असणारा, परंतु बंडखोर वृत्तीचा मुलगा एकदा घरच्यांशी भांडून तिरीमिरीत बाहेर पडला. वाटेत त्याला कसलातरी मोर्चा दिसला. वास्तविक डोक्यात एवढी राख असताना मोर्चात सामील होऊन मोर्चाला चिथवायला आणि पोलिसांच्या लाठय़ा खायलाही त्याने पुढेमागे पाहिलं नसतं. पण मोर्चातल्या पोरकट घोषणा ऐकल्या, एकूणच गांभीर्याचा अभाव दिसला आणि एकाएकी तो हसतच सुटला. ‘गच्चीसह झालीच पाहिजे’ मधल्या ‘‘बोला राजाराम महाराज की जय, बोला सदाशिवरावभाऊ की जय’’ वगैरे घोषणा त्याला आठवल्या होत्या कडू तोंड करून घराबाहेर पडलेला मुलगा हसऱया चेहऱयाने घरी परतला. “तो क्षण फार महत्त्वाचा होता. फार योग्य वेळी मला त्यातला फोलपणा कळला. पु.ल. सोबत नसते तर तसाच वाहवत गेलो असतो’’ असं तो अजूनही म्हणतो. सीमेवरच्या खडतर परिस्थितीत आत्महत्येचे विचार मनात येत असलेल्या एका सैनिकाला ‘म���झे खाद्यजीवन’ हा पुलंचा लेख वाचायला मिळाल्यावर ‘हे पदार्थ चाखण्यासाठी तरी जगायला हवं’ असं वाटून त्याने आत्महत्येचा विचार कसा बाजूला सारला, हा प्रसंग सर्वश्रुत आहे. मला खात्री आहे, त्या सैनिकाला पुढे आयुष्यभर पुलंनी सोबत केली असेल.\nखरंतर पुलंनी फक्त लेखनातून लोकांना सोबत केली असती तरी पुरेसं होतं. पण त्याही पुढे जाऊन चांगलं कार्य करणाऱया प्रत्येकाच्या सोबतीला पु.ल आणि सुनीताबाई उभे होते. मग ते कार्य व्यसनमुक्तीचे असो, कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे असो, विज्ञानप्रसाराचे असो किंवा नवख्या परंतु आश्वासक लेखकाकडून होणाऱया साहित्यनिर्मितीचं असो. अनिल अवचट, प्रकाश आमटे, जयंत नारळीकर, आनंद यादव आणि इतर अनेकांनी पुलंच्या मदतीबद्दल, सोबतीबद्दल भरभरून सांगितलं आहे. पुलंची सोबतीची खात्री शब्दांपुरती मर्यादित न राहता कृतीतही आली, म्हणून त्यांचं जनमानसाशी नातं अधिक घट्ट झालं.\nलेखकाची काही पुस्तकं जीवनाचा भाग होणं वेगळं आणि संपूर्ण लेखकच जीवनाचा भाग होणं वेगळं. आणखीही काही लेखक वाचकांच्या आयुष्याचा भाग झालेले मी पाहिले आहेत, पण इतक्या प्रचंड वाचकसमुदायाची एवढा दीर्घकाळ आपल्या शब्दांमधून सावलीसारखी सोबत करणारे पु.ल. एकमेव आहेत. माझ्यामते पुलंनी किती पुरस्कार मिळवले, त्यांची किती पुस्तकं खपली, किती लोकांनी त्यांच्या कॅसेट्स ऐकल्या यापेक्षा सुखाच्या आणि दुःखाच्याही प्रसंगी पु.ल. सोबत आहेत असा विश्वास त्यांच्या चाहत्यांना असणं यातच पुलंचं खरं यश सामावलेलं आहे.\nवाराणसीला संध्याकाळी गंगेची आरती होते. त्या आरतीच्या वेळी गंगौघात हजारो दिवे सोडले जातात. सोडणाऱयाला कल्पनाही येणार नाही तिथवर ते दिवे जात राहतात. पुलंचे शब्द, सूर, विचार मला त्या दिव्यांसारखे वाटतात. आजवर कित्येकांचे छोटेछोटे आसमंत त्यांनी उजळवून टाकले आहेत. पु.ल. खरंतर प्रत्येक क्षणीच सोबत असतात, परंतु कालप्रवाहात लखलखते दीप सोडणाऱया आणि पाठीवर थाप देऊन सोबतीबद्दल आश्वस्त करणाऱया त्या हातांबद्दल त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली, इतकंच…\nLabels: आठवणीतले पु.ल., चाहत्यांचे पु.ल., पु.ल.\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2020-10-20T11:28:10Z", "digest": "sha1:GQWYK2MUV5XFGIWZYJHOYDCE4U6VFSIF", "length": 3287, "nlines": 76, "source_domain": "www.mh13news.com", "title": "प्रशासकीय | MH13 News", "raw_content": "\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…\nखाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…\nकेंद्राच्या आयुष मंत्रालयावर डॉ. शिवरत्न शेटे यांची नियुक्ती\nAction | ‘अवैध धंद्यां’ना तालुक्यात कुठेही थारा नाही : पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते\nहाय अलर्ट | एनडीआरएफच्या तुकड्या तैनात, मदतीसाठी वायूसेना, नौदलासह, लष्कर…\nBreaking |पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश\nघरात पावसाचं पाणी आल्यास ; इथं निवारा,भोजनाची व्यवस्था\nअनलॉक |आता…सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहतील दुकानेसह… ; वाचा सविस्तर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/sanjay-singh-photos-sanjay-singh-pictures.asp", "date_download": "2020-10-20T11:37:10Z", "digest": "sha1:TT3PABG4QOXK2ALIDXU6M6IE5EK6HN2M", "length": 8292, "nlines": 121, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "संजय सिंह फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » संजय सिंह फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा\nसंजय सिंह फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा\nएक फोटो खूप खुलासा करतो खरेतर, भविष्यातील भविष्यवाण्यांच्या प्राचीन भारतीय शाखेच्या सामुदायिक शिक्षणानुसार एक चित्र एक चांगली सुरुवात होऊ शकते. साम्यशास्त्र शास्त्राचा मूळत: फ्रेनोलॉजीमध्ये अनुवाद केला जाऊ शकतो, जो सामान्यतः मेंदूच्या किंव्हा खोपडीच्या संरचनेचा वापर करून भाषणासाठी वापरला जातो. भारतीय ज्योतिषशास्त्र साम्यिक हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि शरीराचा अंदाज घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हस्तरेखाशास्त्र हे फ्रेनोलॉजीचा एक भाग आहे, जो एका व्यक्तीच्या हस्तरेखाचा अभ्यास करण्यावर आणि भविष्याबद्दल भावी भविष्यवाणी करण्यावर केंद्रित आहे. आपल्या मोठ्या चुलतभाऊ साम्रिक शास्त्रापेक्षा हस्तरेख�� लोकप्रिय आहे. अॅस्ट्रोसेज.कॉम आपल्याला फोटो गॅलरी देते, ज्यामध्ये प्रतिमा आणि चित्र समाविष्ट असतात ज्यामुळे आपल्याला मदत होईल.\nसंजय सिंह फोटो गॅलरी, संजय सिंह पिक्सेस, आणि संजय सिंह प्रतिमा मिळवा जी सामुद्रिक, फ्रेनोलॉजी, हस्तरेखा / हाताने वाचन, ज्योतिषशास्त्र आणि भविष्यवाणीच्या इतर पद्धतींसाठी उपयुक्त आहेत. अॅस्ट्रोसेज.कॉम वर आपण शोधू शकता अशा संजय सिंह ज्योतिष आणि संजय सिंह कुंडलीचा हा विस्तार आहे. हे संजय सिंह प्रतिमा विभाग नियमितपणे अद्ययावत होते.\nसंजय सिंह 2020 जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nरेखांश: 77 E 7\nज्योतिष अक्षांश: 31 N 58\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nसंजय सिंह प्रेम जन्मपत्रिका\nसंजय सिंह व्यवसाय जन्मपत्रिका\nसंजय सिंह जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nसंजय सिंह 2020 जन्मपत्रिका\nसंजय सिंह ज्योतिष अहवाल\nसंजय सिंह फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2-./TCFo8R.html", "date_download": "2020-10-20T11:37:39Z", "digest": "sha1:PQJDQVFA7CVRAFSME2I2QPFH4GIMFW3E", "length": 5122, "nlines": 39, "source_domain": "krishnakath.page", "title": "विधान परिषदेला शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल . - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nविधान परिषदेला शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल .\nMay 11, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nविधान परिषदेला शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल\nविधानपरिषदेच्या निवडणुकीकरता सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते\nशशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज सकाळी विधानभवनात मान्यवरांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी मध्ये पुन्हा नवचैतन्य आले आहे.\nआज ��काळी शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगावचे.त्यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले आहे.1999च्या निवडणूकीत 12 हजार मतांनी जावलीचे आमदार म्हणून निवडून आले.2001 ला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर बिनविरोध संचालक, राष्ट्रवादी महाराष्ट्र कामगार युनियनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.2004 ला पुन्हा जावळीत 44 हजारच्या मताधिक्याने आमदार म्हणून विजयी झाले.जानेवारी 2006 मध्ये राष्ट्रवादीच्या लेबर सेलचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली.2009 च्या विधानसभेला कोरेगावातून 31 हजार 753 मतांनी विजयी होऊन आमदार झाले.विधिमंडळ मध्ये मुख्य प्रतोद झाले.ऑक्टोबर 2012 मध्ये पक्षाच्या प्रवक्ते पदी निवड झाली.जून 2013 मध्ये सातारचे पालकमंत्री झाले.ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत कोरेगावातून 47 हजार 247 मतांनी विजयी होत पुन्हा आमदार झाले. मे 2015 सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले. अशी सामाजिक कार्याची भली मोठी यादी असणाऱ्या शशिकांत शिंदे यांचा विधानपरिषद उमेदवारीचा अर्ज आज विधानभवनात दाखल करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/nurul-hasan-becomes-ips-basis-self-study-283663", "date_download": "2020-10-20T11:52:18Z", "digest": "sha1:CXF7EGKYOWAKPM2Y5EGVAZ7AMTAEX42Z", "length": 17083, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "`सेल्फ स्टडी’च्या जोरावर नुरुल हसन झाले ‘आयपीएस’ - Nurul Hasan becomes 'IPS' on the basis of self-study | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n`सेल्फ स्टडी’च्या जोरावर नुरुल हसन झाले ‘आयपीएस’\nपदवीचे शिक्षण घेऊन कुटुंबाला आधार देण्यासाठी मिळेल त्या नोकरीला प्राधान्य दिले. आठ तास नोकरी करून मिळालेला पगार कुटुंबाला दिला. क्‍लासेस लावण्याची परिस्थिती नसल्याने ध्येय गाठण्यासाठी सेल्फ स्टडी करून आयपीएस परीक्षा पास झाल्याचे नुरुल हसन यांनी सांगितले. सुरवातीला माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. जिवतोड मेहनत केल्यास ध्येय गाठण्यासाठी कधीच गरिबी आडवी येत नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.\nऔरंगाबाद - सरायपूर (जि. पिलीभीत, उत्तर प्रदेश) या छोट्याशा गावातील सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या नुरुल हसन यांचे वडील न्यायालयात लिपिक होत��. एकट्याच्या पगारावर पाच सदस्यांच्या कुटुंबाचा गाडा हाकावा लागत असल्याने घरची आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती. गावातच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर नुरुल हसन यांनी इंजिनिअरची पदवी घेतली. कुटुंबाला आधार देण्यासाठी मिळेल ती नोकरी करणे भाग होते. त्यामुळे त्यांनी आधी नोकरीला प्राधान्य दिले.\nहेही वाचा - कोरोना बरा होतो; मग एड्सपेक्षा धोकादायक का\nक्लास लावायलाही नव्हते पैसे\nयावेळी त्यांना मुंबई येथे सिमेन्स कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर ते भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीला लागले. महिन्याकाठी मिळत असलेला पगार घरी द्यावा लागत असल्याने जेमतेम पैसेच जवळ राहायचे. यामुळे आय.ए.एस., आय.पी.एस. होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी क्‍लासेस लावायला पैसे जमा राहत नव्हते. यामुळे नुरुल हसन यांनी ध्येय गाठण्यासाठी आठ तास नोकरी करून सेल्फ स्टडी करायला सुरवात केली. रात्री आठ तास अभ्यास करून सकाळी ड्युटी करायची, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. मेहनतीला जिद्दीची जोड मिळाली. अशा परिस्थितीत यू.पी.एस.सी.च्या पहिल्या परीक्षेत मुलाखतीला अपयश आले; परंतु अपयशाने खचून न जाता त्यांनी २०१४ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. यानंतर आयपीएस म्हणून त्यांना महाराष्ट्रात पोस्टिंग मिळाली. माजलगावात (जि. बीड) परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी पहिला पदभार घेतला.\nहो खरंच - धक्कादायक ५०० पटींनी वाढले आंबटशौकीन, महाराष्ट्र मात्र सभ्य\nअवैध धंद्यांवर उगारला बडगा\nसहायक पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होताच नुरुल हसन यांनी अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करून आळा घातला. अवैध धंदे, वाहतूक, दारूविक्रीविरुद्ध मोहीम उघडून कारवाया सुरू केल्या. त्यानंतर जिथे जिथे पोस्टिंग मिळाली, तिथेही त्यांनी अशा कारवाया केल्या आहेत. नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य असल्याचे नुरुल हसन यांनी सांगितले.\nनुरूल हसन यांचा करिअर मंत्र\nविद्यार्थ्यांनी अगोदर ध्येय निश्‍चित करून त्या दिशेने वाटचाल करावी.\nकठोर परिश्रम घेऊन एकाग्रतेने अभ्यास केल्यास यश निश्‍चित मिळेल.\nस्पर्धा परीक्षेत जात, धर्माला कधीच थारा मिळत नाही\nतिथे फक्त गुणवत्तेवरच यश मिळते. यशाशिवाय काहीही नाही.\nगरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कठोर मेहनत करा.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोसायट्यानां दिशा देणारा तरुण : केदार ध्रुवकुमार कुलकर्णी दिशा देणारा तरुण : केदार ध्रुवकुमार कुलकर्णी\nछान, सुंदर आपलं घर झालं की आनंदाला पारावर राहत नाही. गोकुळासारख्या नांदणाऱ्या लोकांच्या छोट्याश्या कुटुंबाला गृहनिर्माण संस्थेचं ...\nहा शोलेचा सिन नव्हे; नेटवर्क शोधण्याचा प्रयत्‍न\nसारंगखेडा (नंदुरबार) : केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रात डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केल्याचा गाजावाजा केल्या जातो. मात्र सातुर्खे (ता. नंदूरबार) येथील...\nवाघ्या-मुरळी परिषदेचा इंदापुरात मोर्चा; सरकारला दिला निर्वाणीचा इशारा\nइंदापूर : महाराष्ट्र राज्य वाघ्या मुरुळी परिषदेच्या वतीने आठ मागण्यांसाठी जुने न्यायालय चौक ते इंदापूर प्रशासकीय भवनवर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष...\nआंतरराष्ट्रीय शेफ डे : नववीत असताना घडलेल्या एका प्रसंगानं विष्णू मनोहर बनले प्रसिद्ध शेफ\nनागपूर - खवय्यांची आवड पूर्ण करणारे शेफ म्हणजे विष्णू मनोहर. त्यांनी सर्वात मोठा पराठा बनविण्याचा विक्रम केला आहे. तसेच ५३ तास अविरत स्वयंपाक करूनही...\nबेळगावात विद्यागम योजना पुन्हा सुरू होणार\nबेळगाव : शिक्षण खात्याने विद्यागम योजना तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुढील महिन्यातही शाळा सुरू न झाल्यास विद्यागम योजना पुन्हा...\nफोटोग्राफी क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी बेळगावची नवदुर्गा\nबेळगाव : पुरुषांची मक्‍तेदारी असलेल्या विविध क्षेत्रांत महिलांनी कर्तृत्वाच्या जोरावर आपली छाप पाडली आहे. फोटोग्राफी क्षेत्रही यापैकीच एक आहे. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nawapur-sand-transport-during-district-close-sand-trucks-are-coming", "date_download": "2020-10-20T11:39:11Z", "digest": "sha1:CTIWFQJGXFCIISWWM7RD5MTEVY5627UA", "length": 17125, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "वाळू वाहतूकीला बंदी...तरी गुजरातमधून येत आहे वाळूच्या ट���रकांचे लोंढे ! - marathi news nawapur Sand transport during district close but Sand trucks are coming from Gujarat | Marathi News - eSakal", "raw_content": "\nवाळू वाहतूकीला बंदी...तरी गुजरातमधून येत आहे वाळूच्या ट्रकांचे लोंढे \nगुजरात राज्यातून जिल्हामार्गे महाराष्ट्रात वाळू वाहतूक केली जाते. ही वाहतूक कोरोना संक्रमित भागात होत असल्याने जिल्हाधिकारींनी बंदी घातली आहे.\nनवापूर : नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीला बंदी असताना गुजरातमधून जिल्हामार्गे वाळून नेली जात असल्याचे आज येथे उघड झाले. नवापूर हद्दीत पोलिस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करून वाळूचे तेरा ट्रक जप्त केले असून ते तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहेत. प्रत्येक ट्रकमध्ये किमान वीस टन वाळू असल्याचे सांगण्यात आले.\nगुजरात राज्यातील तापी नदीमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. त्याचा लिलाव करून गुजरात राज्यातून जिल्हामार्गे महाराष्ट्रात वाळू वाहतूक केली जाते. ही वाहतूक कोरोना संक्रमित भागात होत असल्याने जिल्हाधिकारींनी बंदी घातली आहे.\nबाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळू किंवा रेतीची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. नवापूर हद्दीत पोलिस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करून असे तेरा ट्रक पकडले आहेत. वाळू वाहतूक नियमानुसार करण्यात येत आहे, सर्व प्रकारची रॉयल्टी भरली आहे असे वाहतूक करणाऱ्या चालकांनी सांगितले. मात्र जिल्हाबंदीचे आदेश मोडून ही वाहतूक होत असल्याने आता आपत्तीनियंत्रण कायद्यानुसार कारवाई कऱण्यात येते किंवा कसे हे उद्या समजेल.\nगुजरात राज्यातील निझर येथून वाळू घेऊन जात असलेल्या १३ ट्रकला नवापुर पोलिसांनी नवरंग रेल्वे गेट जवळ पकडून तहसील कार्यालय परिसरात जमा केले. गुजरातमधील निझर येथून औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, पुणे, लातूर याठिकाणी वाळूचे भरलेले ट्रक जात असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे.\nगुजरातमधील वाळू वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था होत आहे. वाहतूक करताना अधिक वेगाने वाहतूक होत असल्याने वाळू वाहतूकीबाबत सामान्य नागरिकांचा रोष वाढला आहे. तळोदा-नंदुरबार मार्गावर वाळ��� वाहतूकदारांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्याऐवजी अडथळा होईल अशी परिस्थिती निर्माण केली. या बाबी लक्षात घेता वाळू वाहतूकीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूक बंदी केली आहे.\nट्रक मालकांना गाड्या जमा केल्याची माहिती मिळताच त्यांनी नाशिकहून नवापूर गाठले. मात्र कारवाईबाबत\nसायंकाळी तहसीलदार सुनीता जर्हाड यांना संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. तहसील कार्यालयात तहसीलदार उपस्थित नव्हत्या. त्यांच्याशी संपर्क कऱण्याचा प्रयत्न केला असता तो बंद येत होता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिगरबाज महाराष्ट्र पाेलिसांची हरियाणात धडाकेबाज कामगिरी\nसातारा : महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे एटीएम मशीनमधील लाखो रुपयांवर चाेरणा-या आंतरराज्य...\nगुजरातहून मध्यरात्री चोरीछुपे निघाली स्कॉर्पिओ'; भरारी पथकामुळे महाराष्ट्रात प्लॅन फिस्कटला\nनाशिक : १४ ऑक्टोबर रोजी रात्री स्कार्पिओ निघाली.. स्कॉर्पिओच्या चोरकप्प्यात चोरीछुपे लपविले ते महाराष्ट्रात विक्रीसाठी आणायचे होते. पण...\nकॅनडाहून पोस्टाने मागविला गांजा; लोणावळ्यात एनसीबीची मोठी कारवाई\nलोणावळा : येथील पोस्ट ऑफिसमध्ये कॅनडा येथून पार्सलमधून आलेले सुमारे 55 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी)...\nनगरी चिमुरड्याच्या गायकीचा बॉलीवूडलाही लळा, बिग बींचंही व्हिडिओ शेअर करीत ट्विट\nटाकळी ढोकेश्वर ः नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात ढवळपुरी हे दुर्गम गाव आहे. या गावातील अनेकांनी आपल्या गुणांच्या जोरावर वेगळी उंची गाठली आहे....\n‘रेस्युड्यू फ्री’ राज्याच्या लौकिकासाठी कृषी विभागाचे उद्दिष्ट्य; शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन\nनाशिक : सिक्कीमला सेंद्रिय शेतमाल उत्पादनाचा बहुमान मिळाला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राला रासायनिक औषधांच्या उर्वरित अंश (रेस्युड्यू फ्री) मुक्तचा...\nशांततेत आणि नियमांच्या चौकटीत यंदाचा नवरात्रोत्सव; मंडळांचा भर सामाजिक उपक्रमांवर, गरबा रसिकांमध्ये नाराजी\nमुंबई : गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रीदरम्यानही मुंबईत जल्लोष पाहायला मिळ��ो. नवरात्रोत्सवही धूमधडाक्‍यात साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाची गडद छाया...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/central-railway/", "date_download": "2020-10-20T11:24:31Z", "digest": "sha1:CTREMW4B3LQ3U5IJ37BU7GSPCRPCO3EZ", "length": 8536, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "central-railway Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about central-railway", "raw_content": "\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nदोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nमहिला सुरक्षेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित\nमध्य रेल्वेवर दररोज ७५ हजार मोबाइल तिकिटांचा खप...\nपावसाची संततधार सुरुच, मुंबईची लाईफलाईन कोलमडली...\nनववर्षातही ‘मरे’चे रडगाणे सुरुच, पहिल्याच दिवशी लोकल ट्रेनचा ‘लेट...\nदिवा-कोपर दरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वे अर्धा तास उशिराने...\nपुलावरील गर्दी हटवण्यासाठी ‘मेगाफोन’वरून घोषणा...\nमध्य रेल्वेला ४० कोटी रुपयांचा फटका...\nमध्य रेल्वेच्या वक्तशीरपणातच ‘बिघाड’...\nतीन दिवसांपासून कसारा- टिटवाळा रेल्वे सेवा ठप्प; संतप्त प्रवाशांचा...\nअंबरनाथमध्ये लोकलचा पेंटाग्राफ तुटला, मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प...\nCentral Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याण- ठाकूर्लीदरम्यान...\nमध्य रेल्वेच्या २९ स्थानकांवर ‘जननी सेवा’...\nसोलापूरजवळ ताशी १०० किमीने पळणारी ‘हुसेनसागर’ वेळीच थांबल्याने दुर्घटना...\nठाणे ते डोंबिवली आता पुन्हा १४ मिनिटांत\nदोन महिन्यांत दहा हजार फेऱ्यांवर दिरंगाईचे विघ्न\nभारतीय जाहिरात पाहून 'अंडरटेकर' झाला भावूक; 'डेडमॅन'लाही अश्रू अनावर\nसुपरस्टार असूनही हृतिक रोशन जुहूमधल्या फ्लॅटसाठी भरतोय इतके लाख रुपये भाडं\n'कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव'; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ\nलग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया\n'या' चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक\nCoronavirus : करोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर\nखासगी कर्मचाऱ्यांचे प्रवासहाल सुरूच\nशहरबात : आडात आहे, पोहऱ्यात कधी येणार\nनवरात्रोत्सवातून निम्म्याहून अधिक मंडळांची माघार\nठाण्यात वेगवेगळ्या अपघातांत चार ठार\nअभय योजनेअंतर्गत ५५ कोटींचा मिळकत कर\nएक हजारांवर कलावंत आर्थिक विवंचनेत\nगडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल\nसणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात; मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा भाजपा आमदाराचा गौप्यस्फोटX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/headlines/ajit-pawar-says-we-will-not-decide-to-start-schools-till-diwali-289020.html", "date_download": "2020-10-20T12:27:58Z", "digest": "sha1:CPWYGYVEAOICJHG2ERFYYLCYIRAFZA2O", "length": 17499, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "दिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही : अजित पवार Ajit Pawar says We will not decide to start schools till Diwali", "raw_content": "\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या विषयावर संबोधित करणार, आठ वाजताची वेळ बदलली\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nदिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही : अजित पवार\nदिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही : अजित पवार\nमंदिरं आणि शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न सातत्याने सरकारला विचारला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसोलापूर : कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यानंतर मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तेव्हापासून देशभरातील शाळा बंद आहेत. राज्यातही मार्चपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यानुसार हळूहळू दुकानं, बाजार, रेस्टॉरंट्स सुरु करण्यात आले. आगामी काळात चित्रपटगृह, रेल्वे सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यातच मंदिरं आणि शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न सातत्याने सरकारला विचारला जात आहे. याबाबत उपमु���्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (Ajit Pawar says We will not decide to start schools till Diwali)\nअजित पवार म्हणाले की, “अनलॉकच्या प्रक्रियेदरम्यान आम्ही क्रमाक्रमाने सर्वकाही सुरु करणार आहोत. परंतु ते करत असताना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेतली जाईल. शाळा कधी सुरु होणार हा प्रश्न विचारला जातोय. परंतु आत्ता तरी ते शक्य नाही”.\nपवार म्हणाले की, “शेजारच्या राज्यांमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या खऱ्या, मात्र तिथे विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवायला घबरत आहेत. आपल्या मुलाला कोरोना झाला तर काय करायचं असा प्रश्न त्यांना पडतो. आम्हालाही मुलांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही. आम्ही दिवाळीनंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊ. त्यानंतरच शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेऊ”.\nउपमुख्यमंत्री म्हणाले की, “राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. दररोज नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडतात, त्याची संख्या कमी होऊ लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला बरे होऊन घरी परतणाऱ्या नागरिकांची संख्या मात्र वाढत आहे. ही राज्यासाठी चांगली बातमी आहे. राज्यभरात सर्वत्र कोरोनाची परिस्थिती हातळण्यासाठी प्रशासन सक्षम आहे. आपल्याकडे पुरेसे बेड आहेत, मुबलक प्रमाणात औषधं आहेत. ऑक्सिजन आहे. रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे आपण कोरोनाशी लढा देऊ शकतो”.\n“नागरिक कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्यात कमी पडत आहे, असे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दंडवसुली होत आहे. त्याची आकडेवारी पाहिली तर लक्षात येतं की, लोकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे”.\nभल्या सकाळी अजित पवार मैदानात, बारामतीत नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनाम्याचे आदेश\nईडी सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार; अजित पवार पुन्हा गोत्यात\nबुलडाण्यात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ‘शोले’ स्टाईल आंदोलन\nदिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी, अंकुश काकडेंची अजित पवारांकडे मागणी\nकेंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण आपण काय करणार आहात\nफडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडीओ', जुने दाखले देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना…\nचार रियर कॅमेर�� आणि 5000 mAh च्या पॉवरफुल्ल बॅटरीसह HTC…\nSwift limited Edition : शानदार ब्लॅक थीमसह नवीन मारुती स्विफ्ट…\nआपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन…\nतीन दिवसात तीन हत्या; उपराजधानी हादरली\nआता प्रत्येक ट्रांजॅक्शनवर कॅशबॅक, Paytm चं क्रेडिट कार्ड लाँच\nचार रियर कॅमेरे आणि 5000 mAh च्या पॉवरफुल्ल बॅटरीसह HTC…\nमुरलीधरनचा बायोपिक '800' मधून विजय सेतूपतीची माघार\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकांना केडीएमसी 50 लाखांची मदत देणार, महासभेत…\nSwift limited Edition : शानदार ब्लॅक थीमसह नवीन मारुती स्विफ्ट…\nआपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन…\nIPL 2020 | MIvKXIP : सचिन तेंडुलकरमुळे मुंबई सुपर ओव्हरमध्ये…\nतीन दिवसात तीन हत्या; उपराजधानी हादरली\nआता प्रत्येक ट्रांजॅक्शनवर कॅशबॅक, Paytm चं क्रेडिट कार्ड लाँच\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या विषयावर संबोधित करणार, आठ वाजताची वेळ बदलली\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nफडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हणाले, थिल्लरपणा शोभत नाही, आता जयंत पाटलांचं उत्तर\nदिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी, अंकुश काकडेंची अजित पवारांकडे मागणी\nNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या विषयावर संबोधित करणार, आठ वाजताची वेळ बदलली\nमहिलांच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप\nकोरडा प्रवास नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला\nफडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हणाले, थिल्लरपणा शोभत नाही, आता जयंत पाटलांचं उत्तर\nपुण्यावर अस्मानी संकट, पुढच्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’\nमोठी बातमी: पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; उरुळी कांचनमध्ये भयानक परिस्थिती\n पुण्यातील टेक सेंटरमध्ये नव्या 1000 इंजिनिअर्सच्या जागांची भरती\nमुलीच्या जन्माचा आनंदोत्सव, शिक्रापूरच्या शेख कुटुंबीयांकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत\nपावसाने पुण्याची दाणादाण; रस्ते उखडले, घरं भरली, रुग्णालयातही पाणी तुंबलं\nपुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-10-20T13:01:26Z", "digest": "sha1:GYG3IXERNONMG5T4HDYG76DV2TYTO3JP", "length": 3885, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:दुर्गा भागवत यांचे साहित्य - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:दुर्गा भागवत यांचे साहित्य\n\"दुर्गा भागवत यांचे साहित्य\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nसिद्धार्थ जातक (७ खंडांत)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जून २००८ रोजी २०:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80", "date_download": "2020-10-20T13:09:49Z", "digest": "sha1:UVGSDNT55HWYD3KEODWXBANACJK4JARP", "length": 3398, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नामशेष पक्षी - विकिपीडिया", "raw_content": "\n\"नामशेष पक्षी\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ फेब्रुवारी २००९ रोजी १५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2020-10-20T12:59:53Z", "digest": "sha1:5W7XYZNVD6MXMLBIZRLMJLZHIDZP7KBH", "length": 3146, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुळेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे क��य जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मुळे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकडुलिंब ‎ (← दुवे | संपादन)\nअंजन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/remembering-sarcastic-remarks-and-taunts-sharad-pawar-60054", "date_download": "2020-10-20T12:16:45Z", "digest": "sha1:TXMN5JMVXWH2PZF2QRHZJZR5SJ4RLOAW", "length": 26181, "nlines": 199, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पार्थच्या निमित्ताने आठवले शरद पवार यांचे टोले आणि टोमणे! - remembering sarcastic remarks and taunts of sharad pawar | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपार्थच्या निमित्ताने आठवले शरद पवार यांचे टोले आणि टोमणे\nपार्थच्या निमित्ताने आठवले शरद पवार यांचे टोले आणि टोमणे\nपार्थच्या निमित्ताने आठवले शरद पवार यांचे टोले आणि टोमणे\nगुरुवार, 13 ऑगस्ट 2020\nशरद पवार हे पुणे जिल्ह्यातील नेते असल्याने त्यांच्यात पुणेरीपणा भरपूर आहे. पुणेरी शैलीतील शालजोडीचे त्यांचे अनेक किस्से आजही चर्चेत असतात. नातू पार्थ पवार याच्याविषयी थेट टीका केल्यानंतर पवारांच्या गाजलेल्या काही वाक्यांची या निमित्ताने आठवण झाली.\nपुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या शालजोडीतून टोमणे मारण्याच्या शैलीत सध्याच्या राजकीय नेत्यांत अव्वल आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द हा तोलुनमापून असतो. त्यामागे विचार असतो आणि लक्ष्यही निर्धारित असते. त्यामुळे जो संदेश द्यायचा आहे, तो थेट जातोच.\nशरद पवार यांनी फार कौतुक केले आणि किंवा ते फार चिडले या दोन्ही गोष्टी तशा धोकादायक समजल्या जातात. पवार ह�� बुधवारी आपल्या नातवाविषयी चिडून बोलले. नातू पार्थ पवार हा इमॅच्युअर असल्याचे सांगत त्याच्या शब्दाला कवडिचीही किंमत नसल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. पवार असे घरच्यांविषयी चिडून बोलल्याचे हे अलीकडच्या काळातील पहिलेच उदाहरण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजपशी घरोबा केला तेव्हा देखील पवार इतके अजितदादांविषयी जाहीररित्या कडवटपणे बोलले नव्हते. हा कडवटपणा मात्र पार्थच्या बाबतीत दिसून आला,\nराज ठाकरे यांची उडवलेली खिल्ली...\nपार्थविषयीचा प्रश्न ते टोलवू शकत होते. तो प्रश्न आणि पार्थची भूमिका दुर्लक्षित करणे सहज शक्य होते किंवा वडिलकीचा सल्ला देत पार्थला योग्य तो संदेशही देऊ शकत होते. मात्र ते सारे टाळत `एक घाव दोन तुकडे`, असेच पवारांनी केले आहे. पवारांची या निमित्ताने अशी अनेक विधाने आठवली की ज्यामुळे त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना घायाळ केले किंवा टोमणे मारून त्यांच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज ठाकरे यांना सुरवातीचा दिलेला सल्ला हा त्यांच्या या शैलीचा सर्वोत्तम नमुना आहे. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना 2006 मध्ये केली. त्यावेळी पवारांना मनसेची कामगिरी भविष्यात कशी राहील, असा आशयाचा प्रश्न विचारला होता. राज ठाकरे यांना त्यासाठी आधी लवकर उठायची सवय करून घ्यावी लागेल, असा सल्ला देत पवारांनी राज यांची खिल्लीच उडवली होती.\nशरद पवार हे आॅन कॅमेरा सहसा कोणाविषयी चिडत नाहीत. ( 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पवारांचे अनेक नातेवाईक हे राष्ट्रवादी काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये जात असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पवार हे नगर जिल्ह्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रचंड चिडले होते. हा अलीकडचा प्रसंग आहे.) पण ज्या प्रश्नाविषयी बोलायचे नाही त्यावर ते शक्यतो उपहासात्मक बोलतात. चंद्रकांत पाटील यांनी समजा त्यांच्यावर टीका केली आणि पवारांना उत्तर द्यायचे नाही तर ते पाटील हे महाराष्ट्रात प्रचंड जनाधार असलेले नेते आहेत. त्यांच्याविषयी मी काय बोलणार, असे उत्तर देऊन ते वेळ टाळतात. प्रदेश काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून काम पाहत असताना दिवंगत प्रभा राव या पवारांविषयी थोड्या टाकून बोलल्या होत्या. तेव्हा प्रचंड लोकप्रिय काॅंग्रेस अध्यक्षा, असा त्यांचा उल्लेख करून पवारांनी त्यांना दुर्लक्षित केले होते. विधानसभेचे अध्यक्ष असलेले नाना पटोले हे काही वर्षांपूर्वी भाजपचे खासदार होते. भाजपचा त्याग करण्यापूर्वी ते शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करत होते. शेतकरी आंदोलनाचा त्यांचा प्रयत्न होत्या. पुण्यात पत्रकार परिषदेत पवारांना पटोलेंच्या या आंदोलनाविषयी पत्रकारांनी पवारांना विचारले. त्यावर, `जरा शहाण्या माणसाविषयी विचारा`, असे म्हणून पटोलेंची आपण दखल घेत नसल्याचे पवारांनी दाखवून दिले होते.\nकोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार झाले होते. त्यावर पवारांना विचारणा केली असता पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले होते. `या आधी छत्रपती हे पेशव्यांची निवड करत होते. आता फडणवीस हे छत्रपतींची नियुक्ती करत आहेत, `अशी प्रतिक्रिया देऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संभाजीराजे दोघांनाही टोमणा मारला होता. तसेच या विधानातून आपल्या पाठिराख्यांसाठी योग्य तो संदेशही दिला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासमोर मैदानाक कोणी पहिलवान नाही, अशी वल्गना केली होती. या टिकेला जाहीर सभांतून प्रत्युत्तर देताना हातवारे करत कुस्तीसाठी पहिलवान असावे लागतं `असल्या` पहिलावनाबरोबर कोण कुस्ती करणार, असे प्रत्युत्तर पवारांनी दिले होते.\nपृथ्वीराज चव्हाणांवर खालच्या पातळीवर टीका\nपवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात तसे फारसे सख्य नव्हते. चव्हाण हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मंत्र्यांच्या फाईल अडकल्या होत्या. त्यावर चव्हाण हे स्वाक्षरी करत नव्हते. त्यावेळी पवार हाताला लकवा झाल्यामुळे हात थरथरतो आहे का, अशी विचारण पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या जाहीर कार्यक्रमात केली होती. पुण्यातील 2007 ची महापालिका निवडणूक राष्ट्रवादीने कसून लढली होती. त्या वेळी काॅंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली पुण्याचा कारभार सुरू होता. पुण्यातील सारसबागेजवळ झालेल्या प्रचाराच्या प्रारंभीची सभा पवारांनी गाजवली. भाकरी फिरवली नाही तर ती करपते...तसेच पुण्याचा कारभार बदला नाहीतर शहराचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला होता. त्यांचा कारभारी बदला, या वाक्याचा निवडणुकी मोठा परिणाम झाला. पुरंदरमध्ये 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जनता दलाचे ज्येष्ठ नेते दादा जाधवराव हे राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवत होते. त्यावेळी झालेल्या सभेत जाधवरावांवर टीका करताना म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवावा लागेल, असे आवहान मतदारांना केले होते. ते मतदारांनी पाठले होते.\nशरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असताना पुण्यात परिषद झाली होती. त्यात रिलायन्स पुणे जिल्ह्यात खासगी साखर कारखाना सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी या परिषदेत बोलताना दिली होती. त्यावर बरेच राजकीय वादळ नंतर उठले होते. ही परिषद झाल्यानंतर पत्रकारांनी साहजिकच रिलायन्सविषयी पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी मी काय रिलायन्सचा प्रवक्ता आहे का, असे म्हणत त्यांनी फटकारले. पुण्यात अडचणीचा प्रश्न एका पत्रकाराने विचारला त्या वेळी पुण्यातील जर्नलिझम काॅलेजची क्वालिटी इतकी घसरली आहे, हे मला माहीत नाही, असे चिडून उदगार काढले होते. सुरेश कलमाडी यांनी काॅंग्रेसचा 1998 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काॅंग्रेसचा त्याग केला होता. त्यामुळे पुण्यात काॅंग्रेसचा उमेदवार कोण, अशी चर्चा सुरू होती. तेव्हा पुण्यातील पत्रकाराने पवार साहेब तुम्ही मग पुण्यातून उभे राहण्याचे आव्हान स्वीकारणार का, असा बेधडक सवाल केला. त्यावर चिडलेल्या पवारांनी इमॅच्युअर प्रश्न म्हणून चिडून उत्तर दिले होते. जाहीरपणे इमॅच्युअर हा शब्द त्यांनी परत पार्थसाठीच वापरला.\nविधानसभेच्या 2004 निवडणुकीच्या पुण्यातील तत्कालीन बोपोडी मतदारसंघात काॅंग्रेसचे उमेदवार माजी मंत्री चंद्रकात छाजेड हे होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले एक पहिलवान उमेदवार होते. त्या निवडणुकीत हे पहिलवान उमेदवार बरीच दमदाटी करत आल्याच्या तक्रारी पवारांपर्यंत गेल्या होत्या. छाजेड यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पवार यांनी विरोधी उमेदवाराचा सारी मस्ती एकाच वाक्याने उतरवली होती. `आमच्या उमेदवाराला किंवा कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर, सात जन्माची अद्दल घडेल, असा धडा शिकवेल ` हे वाक्य पवार यांनी असे उच्चारले होते की दुसऱ्या दिवसापासून तेथील निवडणूक प्रचार सुरळीत पार पडला.\nशरद पवार व राजू शेट्टी यांच्यात आता सलोखा असला तरी हे दोघे एकमेकांवर तुटून पडत होते. बारामती येथे पवारांच्या बंगल्यासमोर शेट्टी यांनी 2012 मध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी बारामती येथील जाहीर कार्यक्रमात शरद पवार यांनी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर टीका करत ‘राजू शेट्टी कोण त्यांची जात काय, शेतीच्या प्रश्नांशी आणि उसाच्या भावाशी त्यांचा संबध काय त्यांची जात काय, शेतीच्या प्रश्नांशी आणि उसाच्या भावाशी त्यांचा संबध काय शेतकरी आणि त्यांच्या समाजात फरक आहे. ‘आमचे’ कारखाने बंद आहेत आणि ‘त्यांचे’ कारखाने चालू आहेत, ’ अशी टीका करत त्यांची ‘जात’ काढली होती.\nपवार यांची अशी अनेक उदाहरणे आहेत. तुम्हाला कोणती आठवलीत ते काॅमेन्ट बाॅक्समध्ये आवर्जून लिहा.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशरद पवार ते काम मनापासून करताहेत, असं वाटत नाही : चंद्रकांतदादा\nपुणे : \"ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्य सरकारला वारंवार प्रोटेक्‍ट करावं लागतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भलामण करावी लागते, याचं वाईट...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nफडणवीसांकडे मुद्दा नसल्यानेच त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांबद्दल विधाने : जयंत पाटील\nमुंबई : देवेंद्र फडणवीस यांना कोणताही मुद्दा राहिला नाही म्हणून ते मुख्यमंत्र्याविषयी विधाने करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत असे शब्द वापरणे चूक...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nफडणवीस राणा पाटलांच्या येता घरी....\nउस्मानाबाद ः दिल्या घरी सुखी रहा, असा सल्ला देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्या तुळजापुर दौऱ्यात भाजप आमदार...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nपेन्शनमध्ये गेलेल्यांचे कसले टेन्शन गुलाबराव पाटलांचा राणेंना टोला\nजळगाव : भाजपचे खासदार नारायण राणे सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. जळगावात काल बोलताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी...\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nमहाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी पवारांवर : फडणवीसांचा चिमटा\nउस्मानाबाद : ''पवारांसारखा जाणता नेता या राज्यात नाही. पण सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे. त्यामुळे ते राज्याचा बचाव करताहेत....\nमंगळवार, 20 ऑक्टोबर 2020\nशरद पवार sharad pawar पार्थ पवार parth pawar मुख्यमंत्री अजित पवार ajit pawar चंद्रकांत पाटील chandrakant patil maharashtra नाना पटोले nana patole agitation संभाजीराजे रिलायन्स लोकसभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-dinshaw-edulji-wacha-who-is-dinshaw-edulji-wacha.asp", "date_download": "2020-10-20T12:21:18Z", "digest": "sha1:7KW2SPSRUIYA7JQEWQ5GPZDDSJBTC34J", "length": 13442, "nlines": 135, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "दिनशो एडुलजी वाचा जन्मतारीख | दिनशो एडुलजी वाचा कोण आहे दिनशो एडुलजी वाचा जीवनचरित्र", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Dinshaw Edulji Wacha बद्दल\nनाव: दिनशो एडुलजी वाचा\nरेखांश: 72 E 50\nज्योतिष अक्षांश: 18 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nदिनशो एडुलजी वाचा जन्मपत्रिका\nदिनशो एडुलजी वाचा बद्दल\nदिनशो एडुलजी वाचा व्यवसाय जन्मपत्रिका\nदिनशो एडुलजी वाचा जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nदिनशो एडुलजी वाचा फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Dinshaw Edulji Wachaचा जन्म झाला\nDinshaw Edulji Wachaची जन्म तारीख काय आहे\nDinshaw Edulji Wacha चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nDinshaw Edulji Wachaच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही अत्यंत व्यवहारी आहात आणि तेवढेच सक्षमही आहात. तुम्ही नीटनेटके राहता आणि व्यवस्थित राहणे आणि पद्धतशीर काम करणे आवडते. काही वेळा या गुणांचा इतका अतिरेक होतो की बारकावे पाहताना तुम्ही कदाचित आयुष्यातल्या मोठ्या संधी गमावून बसता.तुम्ही सहानुभूतीपूर्ण आणि उदार आहात. एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा ती व्यक्ती तणावाखाली असेल तर तिच्याकडे लक्ष न देता, मदन न करता तुम्ही दुर्लक्ष कराल, असे होणे शक्य नाही.तुमचे व्यक्तिमत्व थोडेसे डळमळीत आहे. तुमच्यात असलेले गुण तमुचा ठसा जगात उमटवण्यासाठी पुरेसे आहेत आणि तुमच्यात ती शिडीच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचण्याची हिंमत आहे. असे असताना कमी क्षमतेची आणि फार प्रयत्नशील नसणाऱ्या व्यक्ती तुमच्या जागी जाऊन बसतील की काय, अशी शंका तुमच्या मनात येत असते. त्यामुळे तुमच्या या मनाच्या खेळांचा विचार करू नका. तुम्ही यशस्वी होणारच आहात, असे गृहित धरा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही व्यवहारी आणि वस्तुस्थितीचे भान असणारे आहात. तुम्हाला दर वेळी काही ना काही साध्य करायचे असते. एखादे ध्येय गाठण्याची इच्छा तुमच्या मनात असते. यामुळे तुम्ही काही वेळा अस्वस्थ होता. असे असले तरी तुम्ही जे साध्य केले आहे त्याबाबत तुम्हाला नेहमीच अभिमान असतो.\nDinshaw Edulji Wachaची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुमच्यामध्ये गंभीरतेने विचार करण्याची आणि जाण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच तुम्ही कुठल्याही विषयावर चांगली ���कड ठेवाल. परंतु याची दुसरी बाजू ही आहे की तुम्ही त्याच्या खोलवर जाण्यासाठी अधिक वेळ घ्याल, म्हणून कधी-कधी तुम्हाला तुमच्या अभ्यासात कंटाळवाणे वाटू शकते. तुम्ही Dinshaw Edulji Wacha ल्या शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक मेहनत कराल आणि स्वभावाने अध्ययनशील असाल. नियमित रूपात अध्ययन करणे तुम्हाला बरीच मदत करेल आणि याच बळावर तुम्ही Dinshaw Edulji Wacha ल्या शिक्षणाला पूर्ण करू शकाल. तुम्हाला काही विषयांमध्ये समस्यांचा सामना करण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या अभ्यासात थोडा व्यत्यय येऊ शकतो परंतु निरंतर अभ्यास करण्याच्या कारणाने तुम्ही अंततः यशस्वी व्हाल. काही वेळा तुम्हाला तुमच्या मेहनतीचा इतका परिणाम मिळणार नाही जितकी तुम्हाला अपेक्षा आहे परंतु तुमच्या ज्ञानाची वृद्धी अप्रत्यक्षिक रूपात होईल आणि हीच तुम्हाला Dinshaw Edulji Wacha ल्या जीवनात यशस्वी बनवेल.तुम्हाला खूप काही आणि खूप लवकर हवे असते. त्यामुळे तुम्ही प्रचंड अंतर्गत दबावाखाली वावरता आणि तडजोड करण्यास अजिबात तयार नसता. तुम्ही खूप अस्वस्थ असल्यामुळे, तुम्ही तुमची उर्जा एकाच वेळी अनेक ठिकाणी खर्च करता आणि अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळे क्वचितच त्यापैकी एखादी गोष्ट पूर्ण करू शकता. कारण प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन असते. उतारवयात तुम्हाला अर्धशीशीचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे शांत होण्यास शिकण्याची आवश्यकता आहे. योगासनांचा सराव हा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.\nDinshaw Edulji Wachaची जीवनशैलिक कुंडली\nपैसे कमविण्यासाठी कष्ट करण्याची तुमची तयारी असते, कारण इतरांकडून आदर मिळावा यासाठी उत्तम वातावरण असणे आवश्यक असते, असे तुम्हाला वाटते. पण हे तितकेसे खरे नाही. जर तुम्हाला यातून आनंद मिळत असेल तरच अशा प्रकारे काम करा.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dhamma.org/mr/courses/search", "date_download": "2020-10-20T11:11:28Z", "digest": "sha1:XRS7VNWYNGJJS4WE63BQ2QXCPRVQGCKC", "length": 10685, "nlines": 204, "source_domain": "www.dhamma.org", "title": "Vipassana Meditation", "raw_content": "\nशोध परिणामामध्ये सहभागी होण्यासाठी, कॉपी करा आणि खालील दुव्यावर शेअर करा. हा दुवा आज सात दिवसानंतर कालबाह्य होईल.\nश्री सत्य नाराय��� गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nनवीन विद्यार्थ्यांना जुन्या विद्यार्थ्यांना मुलांना / युवकासाठी एक्झिक्युटिवसाठी\nवर्गीकरण करा: कोणीही नाही तारखाः चढत्या क्रमाने तारखाः घटत्या क्रमाने\nपृष्ठ: मागील ... ... पुढील\nदर्शवित पर्यंत चा निकाल — टॉप १०० नंतरचे निकाल पाहण्यासाठी कृपया शोध मापदंड सुधारून पुन्हा शोधा\nपृष्ठ: मागील ... ... पुढील\nदर्शवित पर्यंत चा निकाल — टॉप १०० नंतरचे निकाल पाहण्यासाठी कृपया शोध मापदंड सुधारून पुन्हा शोधा\nपरिणाम मिळाला नाही. कृपया शोध मापदंड सुधारून पुन्हा शोधा.\n१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.\nजुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.\nजुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.\nलहान मुलांची शिबीरे ८ - १२ वर्षांच्या सर्व मुलांसाठी खुली आहेत, जे साधना शिकू इच्छितात. त्यांचे आई-वडिल / पालक साधक असणे जरूरी नाही.\nयुवकांची आनापान शिबीरे १३ वर्ष ते १८ वर्ष वयाच्या युवकांसाठी खुली आहेत. त्यांचे आई-वडील / पालक विपश्यना साधक असणे जरूरी नाही.\nअधिकार्‍यांसाठी १० दिवसीय शिबीर केवळ कार्यकारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांसाठी विपश्यना साधनेचे परिचयात्मक शिबीर आहे, जिथे ही साधना दररोज क्रमशः शिकवली जाते. अधिक माहितीसाठी कृपया अधिकार्‍यांच्या शिबीरांची वेबसाइट. पहा. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीर ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होते.\nप्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | ईमेल वेबमास्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23495", "date_download": "2020-10-20T12:39:11Z", "digest": "sha1:IXNNG3TBGTDT654DREB2KVKQCSQ7DRZ3", "length": 5454, "nlines": 85, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शुभेच्छापत्र : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शुभेच्छापत्र\nपुण्यात रहाणाऱ्याला डेक्कन जिमखान्यावरचे ‘ग्रीटवेल’ दुकान माहित असणारच. हे पुण्यातले पहिले वहिले फक्त ग्रीटिंग कार्ड्स आणि गिफ्ट आर्टिकल्स विकणारे दुकान १९७८ मध्ये श्री. दिलीप जाधव आणि त्यांचे जेष्ठ बंधू श्री. नंदकुमार जाधव यांनी ग्रीटवेल सुरु केले. गेली एकोणचाळीस वर्षे या व्यवसायात असणाऱ्या जाधव सरांनी मराठी ग्रीटींग्स बाजारात रुजवण्याकरता अथक प्रयत्न केले आहेत. या विषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा ......\nRead more about कहाणी मराठी ग्रीटींग्सची\nमराठी शुभेच्छापत्र स्पर्धा: रौप्यमहोत्सवी वर्ष\nमराठी भाषेमधून ग्रीटिंग मिळू लागायला यावर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज महाराष्ट्रात मराठी ग्रीटिंग कार्ड्स सर्वत्र मिळतात. इंटरनेटवरदेखील मराठी ग्रीटींग्स अगदी सहज उपलब्ध आहेत. परंतु मला आठवते आहे की एक काळ असा होता, जेव्हा मराठी ग्रीटींग फक्त दिवाळीचे असायचे आणि आतला मजकूर आणि चित्र ही ठराविक असायचे.\nRead more about मराठी शुभेच्छापत्र स्पर्धा: रौप्यमहोत्सवी वर्ष\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/26465", "date_download": "2020-10-20T12:35:53Z", "digest": "sha1:TKOOJOAPBYP37OBRCFSS45FZCCTWKDZA", "length": 4280, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ज्युरी ड्युटी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ज्युरी ड्युट���\n\"न्यायाधीशांना दिवसभरात तुमची कधीही गरज भासू शकते त्यामुळे पाचवाजेपर्यंत थांबणं जरुरीचं आहे. इमारतीबाहेर फक्त जेवणासाठी जाता येईल. तुमची निवड झाली तर कदाचित एकाच दिवसात काम संपेल, कदाचित कितीतरी दिवस लागतील. काम सुरु व्हायच्याआधीच तुमच्या अडचणी तुम्ही न्यायाधीशांना सांगू शकता...\" ज्युरीड्युटीसाठी आलेल्या साधनाला ते ऐकताना आता आठ ते पाच इतका वेळ बसून काय करायचं हा प्रश्न पडला, तसा तो तिथे असलेल्या १५ - २० जणांनाही पडलेला होताच. हळूहळू सगळेच फोनमध्ये डोकं खूपसून बसले, इमारतीत भटकून आले. एकमेकांच्या ओळखी करुन घेणं भागच होतं. नाहीतर करायचं काय इतक्या वेळाचं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/teacher-staying-at-school-with-family-for-demand-pending-salary/222340/", "date_download": "2020-10-20T11:32:06Z", "digest": "sha1:ZDEJP7ETO4EDP7A47TRE4ZPDJYO3HU6W", "length": 9477, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "११ वर्षांचा पगार थकवला; शिक्षकाने कुटुबांसहीत शाळेतच थाटला संसार | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी ११ वर्षांचा पगार थकवला; शिक्षकाने कुटुबांसहीत शाळेतच थाटला संसार\n११ वर्षांचा पगार थकवला; शिक्षकाने कुटुबांसहीत शाळेतच थाटला संसार\nशिक्षक भास्कर लोखंडे यांचे आगळेवेगळे आंदोलन\nनांदडे जिल्हाच्या अर्धापूर येथील एका शिक्षकाने आपली मागणी पुर्ण करण्यासाठी हटके पद्धतीने आंदोलन सुरु केले आहे. अर्धापूर शहरातील मीनाक्षी देशमुख मेमोरियल गर्ल्स हायस्कूलमध्ये २२ वर्षांपासून भास्कर लोखंडे हे ज्ञानदानाचे काम करत आहेत. मात्र मागच्या ११ वर्षांपासून त्यांना वेतनच मिळालेले नाही. थकीत वेतन आज ना उद्या मिळेल, या आशेवर ११ वर्ष निघून गेली. दरम्यान त्यांनी संस्थाचालक, शिक्षण विभाग यांच्याकडेही वारंवार तक्रार दिली. कुठूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी आपल्या मुलांसहीत गॅस, शेगडी आणि संसाराचे इतर साहित्य घेऊन आपला मुक्काम शाळेतच हलविला. सध्या ते शाळेतच मुला बाळांचे पोषण करत असून शाळेत राहत आहेत.\nराज्यातील हजारो शिक्षकांना लोखंडे यांच्याप्रमाणे खासगी ���ंस्थाचालकांकडून वेतनासाठी संघर्ष करावा लागतो. यापैकी कुणी उपोषणाला बसतात, तर कुणी आंदोलने, निवेदने देऊन आपल्या मागण्या मांडत असते. मात्र भास्कर लोखंडे यांनी हटके पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. लोखंडे यांच्या पत्नीचे काही काळापुर्वी कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यामुळे ते आपल्या मुलांचे पोषण शाळेतूनच करत आहेत. कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता आपली मागणी लावून धरायची, अशी भारी कल्पना त्यांनी राबवली आहे.\nअर्धापूर येथे एका माजी आमदाराने ३० वर्षांपुर्वी मुलींच्या शाळेची स्थापना केली. भास्कर लोखंडे हे २२ वर्षांपासून या शाळेत इंग्रजी विषय शिकवण्याचे काम करत आहेत. शाळा अनुदानित झाल्यानंतर पुर्ण वेतन मिळेल, या आशेवर ते ज्ञानदानाचे कार्य करत राहिले. खासगी क्लासेस घेऊन त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्यातच त्यांच्या पत्नीचे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने निधन झाल्यामुळे ते आणखीच खचले.\nलॉकडाऊननंतर सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मुलांचा खर्च, घरखर्च भागवायचा कसा असा प्रश्न लोखंडे यांच्यासमोर होता. नोकरी लागण्यापुर्वी शाळेने आपल्याकडून अनामत रक्कम घेतली होती. ही रक्कम आणि वेतन परत मिळावे, यासाठी लोखंडे यांनी ही शक्कल लढवली.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nपंजाब प्ले-ऑफ गाठणार का\nकोरोनाने दिली इज्जत अन् हिंमतही\nशितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास\nआरोग्याचं काम हे आता देशाचं काम\nखासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट\nदसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी\nभाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nPhoto: लॉकडाऊननंतर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला\nPhoto : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर\nPhoto: भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कोरोनामुळे ‘मुंबादेवी’चे दर्शन बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/winter-mistakes-you-dont-make-this-mistake-to-avoid-the-cold-do-you-learn-how-your-these-habits-hurt/", "date_download": "2020-10-20T11:42:15Z", "digest": "sha1:BF7SDJPSXDQXZQYTPJAQQ4EKC4PXXALV", "length": 12562, "nlines": 114, "source_domain": "arogyanama.com", "title": "Winter Mistakes :You don't make this mistake to avoid the cold|थंडीपासून बचावासाठी तुम्ही ही चूक करत नाहीत ना", "raw_content": "\nWinter Mistakes : थंडीपासून बचावासाठी तुम्ही तर ‘ही’ चूक क���त नाहीत ना जाणून घ्या कशा पध्दतीनं नुकसात पोहचवते तुमच्या ‘या’ सवयी\nआरोग्यनामा ऑनलाईन- थंड वातावरणात(Winter Mistakes) शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, तंदुरुस्ती, जीवनशैली आणि अन्नाची काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात(Winter Mistakes) जास्त थंडी लागते, तर काही लोकांना गरम पाण्याने जास्त वेळ आंघोळ करायला आवडते, तर काही लोक हिवाळा टाळण्यासाठी असंख्य उबदार कपडे घालतात. या हंगामात लोक पाण्यापासून जास्तीत जास्त अंतर ठेवतात. दिवसभर पाणी पिट नाही, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि त्वचेवर होतो. थंड हवामानातील लोकांच्या या सवयी हिवाळा टाळण्याचा मार्ग नसून त्यांच्या चुका आहेत ज्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. जाणून घ्या थंडीच्या हंगामात आपण कोणत्या चुका करतो, ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.\nआपल्या शरीराला थंड हवामानातही पाण्याची गरज असते कारण आपले शरीर प्रामुख्याने घाम, लघवी आणि पचन यांच्याद्वारे पाणी काढत राहते. थंड हवामानात तापमान कमी होते तेव्हा चालणे आणि कार्य केल्याने तहान भागत नाही, म्हणून लोक कमी पाणी पितात. कमी पाणी पिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. इतकेच नाही तर कमी पाण्यामुळे त्वचेमध्ये अनेक समस्या उद्भवतात.\nथंडीत वॉक आणि व्यायामापासून अंतरः\nहिवाळ्यात आळशीपणा खूप असतो, बर्‍याचदा आपल्याला रजाईत झोपण्याची इच्छा असते. या हंगामात आपण चालत नाही किंवा व्यायाम करत नाही ज्यामुळे आपल्याला आळशी वाटते. व्यायाम केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच आपली सर्व अवयव सहजतेने कार्य करतात.\nथंडी टाळण्यासाठी गरम पाण्याने जास्त वेळ अंघोळ करणे:\nथंड हवामानात आंघोळ केल्याने शरीर गरम पाण्याने रिलॅक्स होते. परंतु बराच वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या पेशींचे नुकसान होते. गरम पाण्यामुळे त्वचेवर पुरळ आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणून हिवाळ्यात आपण मर्यादित प्रमाणात गरम पाण्याचा वापर करणे महत्वाचे आहे.\nथंडी टाळण्यासाठी असंख्य कपडे घालणे:\nहिवाळ्यात थंडी टाळण्यासाठी लोक डोक्यापासून पायपर्यंत कपड्यांनी स्वत: ला झाकून ठेवतात. परंतु जास्त कपडे घातल्यामुळे आपल्याला जास्त घाम येतो, ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जास्त कपडे घालण्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nचिकन, अंडी आणि दुधातच नाही तर ‘या’ 8 फळांमध्ये देखील आढळतात प्रथिने , जाणून घ्या\nमलायकाच्या फिटनेसचं रहस्य तुम्हाला माहित आहे का \nमधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीरठरतं केळीचं फूल, या पध्दतीनं वापरा, जाणून घ्या\n‘कोरोना’च्या काळात ‘रेकी हीलिंग’ फायदेशीर, जाणून घ्या त्याबद्दल\n ‘या’ 4 चुकांमुळं 80 % लोकांचं वजन नाही होत कमी, जाणून घ्या\nनाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तुमचा आहार ‘कसा’ हवा, जाणून घ्या\nशरीराच्या नसा निरोगी ठेवणे महत्वाचे, जाणून घ्या निरोगी ठेवण्याचे ‘हे’ 7 मार्ग\n‘हे’ माहित आहे का लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे\n‘या’ लोकांनी कांदा खाणे टाळा, जाणून घ्या\nकॉम्प्युटरवर सतत काम करता ‘अशी’ घ्या डोळ्यांची काळजी\nचिकन, अंडी आणि दुधातच नाही तर ‘या’ 8 फळांमध्ये देखील आढळतात प्रथिने , जाणून घ्या\nमलायकाच्या फिटनेसचं रहस्य तुम्हाला माहित आहे का \nमधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीरठरतं केळीचं फूल, या पध्दतीनं वापरा, जाणून घ्या\n‘कोरोना’च्या काळात ‘रेकी हीलिंग’ फायदेशीर, जाणून घ्या त्याबद्दल\n ‘या’ 4 चुकांमुळं 80 % लोकांचं वजन नाही होत कमी, जाणून घ्या\nनाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तुमचा आहार ‘कसा’ हवा, जाणून घ्या\n जाणून घ्या 10 आश्चर्यकारक फायदे\nनवरात्रीचे उपवास करताय मग ‘या’ गोष्टीकडे द्या लक्ष, अन् रहा फिट\nनवरात्री रेसीपी : मखानाच्या खीरसह बनवा या 2 टेस्टी डिश, झटपट होतात तयार\nWinter Mistakes : थंडीपासून बचावासाठी तुम्ही तर ‘ही’ चूक करत नाहीत ना जाणून घ्या कशा पध्दतीनं नुकसात पोहचवते तुमच्या ‘या’ सवयी\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/screenshot-tool/use-cases/content-verification.aspx", "date_download": "2020-10-20T12:31:32Z", "digest": "sha1:G6XXWEHGWFMMF7DVHK2ZMYBE4ZY4ORAN", "length": 10457, "nlines": 172, "source_domain": "mr.grabz.it", "title": "सामग्री सत्यापनासाठी ग्रॅबझिटचे स्क्रीनशॉट साधन वापरा", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nसामग्री सत्यापनासाठी ग्रॅबझिटचे स्क्रीनशॉट साधन वापरा\nद्या GrabzIt चे स्क्रीनशॉट साधन, विशिष्ट वेबसाइटवर आपल्या वेबसाइटवर काय प्रदर्शित केले गेले आहे हे दर्शविण्यासाठी आपल्याकडे आवश्यक पुरावा घेऊन आपली प्रतिष्ठा सुरक्षित ठेवा.\nआपल्या क्लायंट पुरस्कृत सामग्री दर्शविली असल्याचे सिद्ध करा\nआपण आपल्या क्लायंटसाठी आपल्या साइटवर जाहिराती प्रदर्शित करत असल्यास आपल्या प्रायोजित सामग्री प्रकाशनाचा पुरावा ठेवणे चांगले आहे. GrabzIt च्या स्वयंचलित स्क्रीनशॉट सेवेसह, आपल्याकडे ठराविक तारखेस काही जाहिराती किंवा जाहिराती प्रकाशित केल्या गेल्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी योग्य पुरावा आहे.\nआपल्या वेबसाइटची सर्वात सक्रिय लँडिंग पृष्ठे रेकॉर्ड करा\nआपल्या साइटवरील सर्वात सक्रिय पृष्ठे बर्‍याच गोष्टींना चिथावणी देतात intअल्पायुषी सामग्रीसह उत्सर्जन. आपल्या वेबसाइटवर नियमितपणे ही पृष्ठे हस्तगत करण्यासाठी ग्रॅबझिटचा स्क्रीनशॉट टूल वापरा intसर्वात प्रभावी अल्पावधी सामग्री ओळखली जाऊ शकते.\nलेख अद्यतनांचा मागोवा घ्या\nवेळ-संवेदनशील लेख आपल्या कल्पनेपेक्षा जास्त वेळा अद्यतनित केले जातात. ग्रॅबझिटच्या स्वयंचलित स्क्रीनशॉट सेवेसह आपण कोणतीही अद्यतने संग्रहित करून वेळोवेळी सामग्रीवरील बदलांचे परीक्षण करू शकता.\nनियम व नियमांचे नियमितपणे निरीक्षण करा\nआपण मतदान किंवा स्पर्धा होस्ट करीत असल्यास किंवा सूट देत असाल तर. मग अटी व शर्ती महत्त्वाच्या आहेत.\nकोणतीही अवांछित परिस्थिती किंवा कायदेशीर आव्हाने टाळण्यासाठी, आपल्या अटी आणि शर्तींचा पुरावा नेहमी ग्रॅबझिटच्या स्क्रीनशॉट टूलसह सुरक्षित ठेवा.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2015/11/", "date_download": "2020-10-20T11:28:43Z", "digest": "sha1:D6GG77KFMQY5X2F7AUKRUPFDQR3EUS64", "length": 29439, "nlines": 188, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : November 2015", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nगृ‍हविज्ञान महाविद्यालयात बालकांचा भावनांक व भाषांक वृध्दींगत करण्यासाठी कार्यशाळा संपन्न\nसौजन्‍य - सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या, गृहविज्ञान महाविद्यालय, परभणी\nसुक्ष्मसिंचन व विद्राव्य खत व्यवस्थापनाबाबतचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोजविणे गरजेचे........माजी कुलगुरू मा. डॉ. व्ही. एम. मायंदे\nकृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षणास प्रारंभ\nदेशातील कृषिक्षेत्र हे सर्वात मोठे सामाजिक क्षेत्र असुन सर्वात जास्‍त रोजगार देणारा आहे. अन्‍नसुरक्षेचे उदिष्‍टे साध्‍य करण्‍यासाठी पिक उत्‍पादकता वाढविणे गरजेचे असुन त्‍यासाठी विविध शेती निविष्‍ठांचे सुनियोजीत व्‍यवस्‍थापन करावे लागेल, त्‍यातील महत्‍वाची बाब म्‍हणजे सुक्ष्‍मसिंचन व विद्राव्‍य खत व्‍यवस्‍थापन होय, असे प्रतिपादन अकोला येथील डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्ही. एम. मायंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दि. २३ नोव्हेंबर ते २ डिसेम्बर २०१५ दरम्यान भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत शेती निविष्‍ठांची वापर कार्यक्षमता वाढविण्‍यासाठी सुक्ष्मसिंचन व विद्राव्य खत व्यवस्थापन या विषयावर राष्‍ट्रीय लघुप्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असुन या प्रशिक्षणाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर कुलसचिव डॉ दिनकर जाधव, सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके, डॉ अशोक कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमाजी कुलगुरू मा डॉ व्ही. एम. मायंदे पुढे म्‍हणाले की, देशातील उपलब्‍ध पाण्‍याचा वापर घरगुती, उद्योगिक क्षेत्र, कृषिक्षेत्र आदीं बाबींसाठी प्रामुख्‍याने होतो, त्‍यातील कृषिक्षेत्रासाठी पाण्‍याची उपलब्धता कमी-कमी होत आहे. कृषिक्षेत्रासाठी उपलब्‍ध पाण्‍याचा कार्यक्षम वापरासाठी अत्‍याधुनिक सिंचन पध्‍दतीचा वापर वाढवावा लागेल. देशातील पिक रचनेत अनेक विविधता असुन त्‍यासाठी अनुकूल सुक्ष्‍मसिंचन प्रणाली व विद्राव्‍य खत व्‍यवस्‍थापनासाठी कृषि शास्‍त्रज्ञांनी संशोधन करावे. देशात व राज्‍यात सुक्ष्‍मसिंचन पध्‍दत अत्‍यंत कमी क्षेत्रावर असुन त्‍याचा वापर वाढविणे गरजेचे आहे. रासायनिक खतांतील अन्‍नद्रव्‍य कमी प्रमाणात पिकांना उपलब्ध होतात, या अन्‍नद्रव्‍यांची कार्यक्षमता वाढविण्‍यासाठी विद्राव्‍य खतांचा वापर देखिल वाढवावा लागेल. सदरिल प्रशिक्षणात अवगत केलेले सुक्ष्‍मसिंचन व विद्राव्‍य खत व्‍यवस्‍थापनाबाबतचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोजविण्‍याचे काम प्रशिक्षीत कृषि शास्‍त्रज्ञांनी करावे, असे आवाहन त्‍यांनी याप्रसंगी केले.\nअध्‍यक्षीय समारोप शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी केला तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांनी ही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍तावि‍कात सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके यांनी प्रशिक्षणाचे महत्‍व विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. एच डब्‍ल्‍यु आवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुमंत जाधव यांनी केले. कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nसदरिल प्रशिक्षणात आंध्रप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, मध्‍यप्रदेश, केरळ, दिल्‍ली, महा‍राष्‍ट्र आदी राज्‍यातील विविध कृषी विद्यापीठे व कृषि संशोधन संस्थेतील शास्‍त्रज्ञ, प्राध्यापक व तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. सदरील प्रशिक्षणात सिंचन कार्यक्षमता वाढविण्‍यासाठी आधुनिक सिंचन प्रणाली, स्वयंचलित सिंचन पध्‍दती, सुक्ष्मसिंचना व्‍दारे पाणी व खतांची कार्यक्षमता वाढविणे, विविध पिकांसाठी पर्यावरण अनुकूल पाणी व खत व्यवस्थापन आदी विविध विषयावर चर्चा, प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले आहे. पाणी व खतांचे उत्तम व्यवस्थापन करून दर्जेदार पिक उत्पादनात वाढ व उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून शाश्वत पिक उत्पादन यावर विशेष भर देण्‍यात येणार असुन विद्यापीठातील व इतर संस्थेतील शास्‍त्रज्ञ विविध पैलूवर मार्गदर्शन व चर्चा करणार आहे. सदरिल प्रशिक्षण विषय संचालक तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत असुन यशस्‍वीतेसाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.\nकृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात सुक्ष्मसिंचन व विद्राव्य खत व्यवस्थापनावर राष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दि. २३ नोव्हेंबर ते २ डिसेम्बर २०१५ दरम्यान भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत सुक्ष्मसिंचन व विद्राव्य खत व्यवस्थापन या विषयावर राष्‍ट्रीय लघुप्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात असुन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी. व्‍यंकटेश्वरलू राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्ही. एम. मायंदे हे राहणार आहेत. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल प्रशिक्षण विषय संचालक तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत असुन यशस्‍वीतेसाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. प्रशिक्षणात देशातील विविध कृषी विद्यापीठे व कृषि संशोधन संस्थेतील शास्‍त्रज्ञ, प्राध्यापक व तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत. सद्य परिस्थितीत पाण्‍याच्‍या दुर्भीक्षामुळे व विकासासाठी पाण्याची विविध क्षेत्रातील मागणी वाढल्यामुळे कृषी क्षेत्रात सिंचन कार्यक्षमता वाढविणे क्रमप्राप्त झाले असुन आधुनिक सिंचन प्रणाली, स्वयंचलित सिंचन पध्‍दती, सुक्ष्म सिंचना व्‍दारे पाणी व खतांची कार्यक्षमता वाढविणे, विविध पिकांसाठी पर्यावरण अनुकूल पाणी व खत व्यवस्थापन आदी विविध विषयावर सदरील प्रशिक्षणात चर्चा, प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले आहे. तसेच पाणी व खतांचे उत्तम व्यवस्थापन करून दर्जेदार पिक उत्पादनात वाढ व उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून शाश��वत पिक उत्पादन यावर विशेष भर देण्‍यात येणार आहे. प्रशिक्षणात विद्यापीठातील व इतर संस्थेतील विविध पैलूवर मार्गदर्शन व चर्चा करतील.\nगृहविज्ञान महाविद्यालयातराष्‍ट्रीय एकात्‍मता दिन व जागतिक पुरूष दिन उत्‍साहात साजरा\nसौजन्‍य - सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या, गृहविज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी\nतुर व हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव\nवेळीच व्‍यवस्‍थापन करण्‍याचे वनामकृवि‍चे आवाहन\nसद्यस्थितीत तुर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून हरभरा पिक रोप अवस्थेत आहे. तसेच मागील 7-8 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे व तुरीवरील घाटेअळीचे पतंग मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. ही स्थिती तुर व हरभऱ्यावरील घाटेअळी / शेंगा पोखणारी अळीच्या वाढीस पोषक असल्यामुळे सध्या घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून येत आहे. अशातच या अळीने तुरीवरील कळया व फुले फस्त करण्यास सुरुवात केली आहे. कीडींचा प्रादुर्भाव कळया, फुले लागल्यापासून शेंगापर्यंत आढळून येतो, त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था, प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते. हरभऱ्यावर देखील घाटेअळीचा प्रादुर्भाव पीकाच्या कोवळया पानावर आढळून येत आहे. सुरुवातीस लहान अळया कोवळी पाने, कळया व फुले कुरतडून खातात. शेवटी घाटे लागताच अळया घाटे कुरतडून त्यास छिद्र पाडतात व आपले डोके आत खूपसून दाणे खातात.सदरिल किडीचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करावेहरभरा पिक एक महिण्याचे झाल्यावर पिकापेक्षा अधिक उंचीच्‍या आकाराचे प्रति हेक्टर 50 पक्षी थांबे लावावेत. पिकाच्‍या प्रति मिटर ओळीत 1 ते 2 अळया किंवा प्रति कामगंध सापळयात 8 ते 10 पतंग सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास ती आर्थिक नुकसानीची पातळी समजून पुढील उपाय करावेत.- पिकास फुले येत असताना सुरुवातीच्या काळात 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.\n- घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. 250 एल. ई. विषाणूची 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारणी करावी आणि त्यामध्ये राणीपाल (नीळ) 100 ग्रॅम टाकावा.- जर कीडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्यावर आढळून आल्यास क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 20 मि.ली. किंवा क्विनालफॉस 20 टक्के प्रवाही 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच अळींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेंन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रॉल 18.5 एस सी 3 मि.ली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावर स्प्रेसाठी (पेट्रोल पंप) किटकनाशकाचे प्रमाण तीनपट वापरावे. किटकनाशकाचा वापर आलटून पालटून गरज पडल्यास 10 दिवसाच्या अंतराने करावा.अशा प्रकारे हरभऱ्यावरील घाटेअळी / हेलीकोव्हर्पा अळीचे व्यवस्थापन वेळीच करण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व कृषि कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले आहे.\nगृहविज्ञान महाविद्यालयाच्या बालविकास व शिक्षण संस्थांचे व्यनवस्थापन अभ्यासक्रमाचा समारोप\nसह्योगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nगृ‍हविज्ञान महाविद्यालयात बालकांचा भावनांक व भाषां...\nसुक्ष्मसिंचन व विद्राव्य खत व्यवस्थापनाबाबतचे तंत्...\nकृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात सुक्ष्मसिंचन व वि...\nगृहविज्ञान महाविद्यालयातराष्‍ट्रीय एकात्‍मता दिन व...\nतुर व हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव\nगृहविज्ञान महाविद्यालयाच्या बालविकास व शिक्षण संस्...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाब���न पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/82522/alu-alkudi-aarvi-che-crockets/", "date_download": "2020-10-20T12:40:08Z", "digest": "sha1:SMI5SW6N2ZXPE2TFHQR6ONRGALPUDRCG", "length": 19323, "nlines": 384, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Alu (Alkudi / Aarvi) che crockets recipe by Aarti Nijapkar in Marathi at BetterButter", "raw_content": "\nपाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर\nकृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा\nमुख्यपृष्ठ / पाककृती / अळू (अळकुडी / आरवी ) चे क्रोकेट्स\nअळू (अळकुडी / आरवी ) चे क्रोकेट्स\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nअळू (अळकुडी / आरवी ) चे क्रोकेट्स कृती बद्दल\nअळू म्हणजेच अरबी ह्याचे आपण क्रोकेट्स बनवणार आहोत अळू उकळल्यावर चिकट होतो काहींना आवडत नाही पण आपण अशी मस्त पाककृती की खाणार्याला कळणारच नाही की ते अळू चे पदार्थ खात आहेत\nहिरवे मटार १/४ कप\nकांदा चिरलेला १ मध्यम\nहिरव्या मिरच्या चिरलेल्या २ ते ३\nकोथिंबीर चिरलेली २ मोठे चमचे\nलिंबूचा रस १ मोठा चमचा\nलाल तिखट १ लहान चमचा\nगरम मसाला १/२ चमचा\nअळू स्वच्छ धुवून घ्या मग वाफेवर अळू शिजवून घ्या हिरवे मटार थोडे वाफवून घ्या\nओट्स तव्यावर मंद आचेवर भाजून घ्या मग एक ताटात काढून ठेवा मग त्याची जाडसर भरड करा\nअळू गार झाले की साल काढून टाका\nअळू आणि मटार एका भांड्यात कुस्करून घ्या मग त्यात ओट्स,चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर ,लिंबू चा रस,लाल तिखट, गरम मसाला, मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या\nआता ह्या मिश्रणाचे गोलाकार लांबट क्रोकेट्स बनवून घ्या किंवा तुमच्या आवडीचा आकार द्या\nकढईत तेल तापवून घ्या मग मध्यम आचेवर हे क्रोकेट्स तळून घ्या दोन्ही बाजूने तळून घ्या सोनेरी रंग येऊ द्या\nमग एका ताटात काढून घ्या सजावट करून व गरमागरम खा\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nअरबी / अळकुड़ी काचरया\nअळू (अळकुडी / आरवी ) चे क्रोकेट्स\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nअळू (अळकुडी / आरवी ) चे क्रोकेट्स\nअळू स्वच्छ धुवून घ्या मग वाफेवर अळू शिजवून घ्या हिरवे मटार थोडे वाफवून घ्या\nओट्स तव्यावर मं��� आचेवर भाजून घ्या मग एक ताटात काढून ठेवा मग त्याची जाडसर भरड करा\nअळू गार झाले की साल काढून टाका\nअळू आणि मटार एका भांड्यात कुस्करून घ्या मग त्यात ओट्स,चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर ,लिंबू चा रस,लाल तिखट, गरम मसाला, मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या\nआता ह्या मिश्रणाचे गोलाकार लांबट क्रोकेट्स बनवून घ्या किंवा तुमच्या आवडीचा आकार द्या\nकढईत तेल तापवून घ्या मग मध्यम आचेवर हे क्रोकेट्स तळून घ्या दोन्ही बाजूने तळून घ्या सोनेरी रंग येऊ द्या\nमग एका ताटात काढून घ्या सजावट करून व गरमागरम खा\nहिरवे मटार १/४ कप\nकांदा चिरलेला १ मध्यम\nहिरव्या मिरच्या चिरलेल्या २ ते ३\nकोथिंबीर चिरलेली २ मोठे चमचे\nलिंबूचा रस १ मोठा चमचा\nलाल तिखट १ लहान चमचा\nगरम मसाला १/२ चमचा\nअळू (अळकुडी / आरवी ) चे क्रोकेट्स - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/attempts-to-spread-ethnic-violence-after-the-hathras-incident-4-arrested/221937/", "date_download": "2020-10-20T12:03:59Z", "digest": "sha1:ZDDCIEOEF46XS5FGSM2RWIFYBGM2SNU7", "length": 7880, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "हाथरस घटनेनंतर जातीय हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न; ४ जणांना अटक | Aapla Mahanagar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश हाथरस घटनेनंतर जातीय हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न; ४ जणांना अटक\nहाथरस घटनेनंतर जातीय हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न; ४ जणांना अटक\nहाथरस घटनेचे पडसाद देशभर उमटल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर जातीय हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या आरोपावरून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मथुराजवळील एका टोल नाक्यावर अटक करण्यात आली असून हे चौघेही दिल्लीहून हाथरसच्या दिशेने जात होते. यातील एक विद्यार्थी जामियाचा असल्याचे समजते. तसेच उत्तर प्रदेशातील दंगलीचा कट रचणारा पीएफआयचा मास्टरमाइंड असल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे.\nबहराइच जिल्ह्यातील जरवाल रोड येथे राहणाऱ्या मसूद अहमद याला पोलिसांनी अटक केली आहे. मसूद अहमद हा दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामध्ये एलएलबीचा विद्यार्थी आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो कॅम्पस फ्रेंड्स ऑफ इंडियाशी संबंधित आहे. जी पॉप्युलर फ्रेंड ऑफ इंडियाची विद्यार्थी संघटना आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nहाथरस सामूहिक बलात्का प्रकरणी उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी पोस्टर्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले होते. जातीय हिंसाचार पसरवण्याच्या उद्देशाने सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे प्रशांत कुमार यांनी सांगितले होते.\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकावर जीवघेणा हल्ला\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nप्रभादेवी मंदिर तीन शतकांचा धार्मिक ठेवा\nपंजाब प्ले-ऑफ गाठणार का\nकोरोनाने दिली इज्जत अन् हिंमतही\nशितळादेवी मंदिराला दिडशे वर्षांचा इतिहास\nPhoto: प्रदूषणात हरवलं ताजमहालचे सौंदर्य\nखासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट\nदसऱ्यापासून सुरू होणार जिम, साहित्यांवर केली जंतुनाशक फवारणी\nभाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन\nPhoto: लॉकडाऊननंतर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला\nPhoto : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/05/189/", "date_download": "2020-10-20T12:15:35Z", "digest": "sha1:W2772RLGE6OECJSOF776AQN7PPOPHOFM", "length": 38996, "nlines": 134, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "माध्यमांचे सोशल डिस्टन्सिंग – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nअभिषेक भोसले - 9421375083\nकोरोनाच्या आधीचं जग आणि नंतरचं जग आता एकसारखं नसणार आहे. ते बदललेलं असेल. त्या जगातील माध्यमंही बदललेली असतील. माध्यमं बदलली नाहीत, तर आपल्याला त्यांना बदलासाठी तयार करावं लागेल. कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या वार्तांकनातून ही गरज निर्माण झाली आहे. मीडिया ट्रायल चालविणारा मीडिया आता त्यांच्या वार्तांकनामुळं ट्रायलवर आहे.\n‘कोव्हिड 19’च्या साथीनं बहुतांश सर्व जग थांबलं आहे. पण या थांबलेल्या जगात सर्वाधिक गतीनं फिरत आहे ती म्हणजे माहिती. म्हणजे खरं तर ‘कोव्हिड – 19’च्या अनुषंगानं माहितीचा स्फोट झालेला आपल्याला दिसतो आहे. ‘कोव्हिड – 19 पॅनडेमिक.’\nसोबतच आपण ‘कोव्हिड – 19 इन्फोडेमिक’ (Infodemic) मधून सुद्धा जात आहोत. वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांपासून ते फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपपर्यंत फक्त माहिती फिरत आहे. पण ती फिरत असलेली, निर्माण होत असेलेली किंवा निर्माण केली जात असलेली माहिती प्रत्येक वेळा खरी, अधिकृत असेलच असं नाही, तरी अनेक वेळा ती खोटी किंवा अनधिकृत असण्याचीही शक्यता असते. पूर्वी सूचना किंवा माहितीचं प्रसारण, वार्तांकन करणं फक्त पत्रकारांपुरतं, माध्यमातल्या लोकांपुरतं मर्यादित होतं. त्यामुळं ती माहिती अधिकृत आहे, असं समजलं जात असे.\nपण माध्यमं बदलली, संज्ञापनाचं तंत्रज्ञान बदललं. आधुनिक तंत्रज्ञान आली. त्यामुळं माहिती, सूचनांची निर्मिती आणि प्रसारण करण्याच्या विकेंद्रित प्रक्रियेला सुरुवात झाली.\nयामुळं फायदेही झाले आणि नुकसानही झालं. सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे, नाकारलेले समाजघटक या नवीन तंत्रज्ञानामुळं मुख्य प्रवाहात येऊ लागले. किमान त्यांचा दृष्टिकोन या माध्यमांमुळं मांडता यायला लागला. माध्यमांमध्ये असलेली विशिष्ट जात-वर्गाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी ही नवमाध्यमं महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.\nपण या नवीन माध्यम तंत्रज्ञानाच्या विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पणाला लागली आहे, ती विश्वासार्हता आणि विश्वासार्ह माहिती, हे आता आपल्या लक्षात यायला लागलं आहे. तसंच भारतीय वृत्तमाध्यमांमध्ये झालेला बदलही ही अविश्वासार्हता निर्माण होण्यास कारणीभूत आहेच. मुख्य प्रवाहातील बहुतांश वृत्तसंस्था या सत्ताधार्‍यांच्या किंवा सत्ताधारी राजकीय पक्षाच्या विस्तारित शाखा बनल्या आहेत. त्यातून अवैज्ञानिकता, मुस्लिमद्वेष, खोट्या माहितीचा प्रसार करण्याकडं या संस्थांचा कल असल्याचं तुम्हाला लक्षात येईल.\nपण आता माहितीचा प्रसार करण्याची साधनं फक्त माध्यमकर्मींच्याच हातात राहिली नसल्यामुळं अधिक क्षमतेनं माहितीची निर्मिती आणि प्रसार होत आहे. आपल्याकडं आलेल्या स्मार्ट फोननं आता कोणीही बातमीदारी करू शकतो, म्हणजे रस्त्यावर चालत असताना एखादी घटना घडली की, तुम्ही लगेच तुमच्या खिशातला फोन काढता, त्यातनं त्या घटनेचा फोटो क्लिक करता, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर दोन ओळीसह तो फोटो ‘शेअर’ करता. तुमच्या त्या कृतीमुळं अनेक लोकांना ती घटना समजायला लागते. मग तो फोटो एकाकडून दुसर्‍याकडं, दुसर्‍याकडून पाचजणांकडं, त्या पाचजणांकडून पंचवीस लोकांपर्यंत आणि पुढं पोचत राहतो. त्या घटनेला बातमीमध्ये रूपांतरित करण्याचं काम तुम्ही पार पाडलेलं असतं. पण या प्रक्रियेमध्ये पणाला लागते आहे, ती विश्वासार्हता आणि विश्वासार्ह माहिती.\nएकदा विचार करून पाहूयात, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया व बहुतांश माहितीचे स्रोत जेव्हा तुम्हाला अनअधिकृत, चुकीची माहिती देत असतील तर… आपण त्या माहितीची खातरजमा न करताच ती सगळीकडं पसरवत असू तर… त्यातून एखादा समाज, व्यक्ती, त्या���ं जगणं अवघड झालं असेल तर… हा विचार आपल्याला करावा लागेल. कारण कोरोनाच्या या काळात आपल्यातील बहुतांश लोकांनी हे केलं असेल. हे फक्त आत्ताच केलं जातंय का तर नक्कीच नाही. मागच्या अनेक वर्षांपासून तुमच्यापर्यंत खोटी, अवैज्ञानिक, एका विशिष्ट समुदायाविरोधातील माहिती पसरविण्यासाठी आयटी सेल या संकल्पनेखाली एका नियोजित व्यवस्था काम करत आहे. त्याबद्दलच्या सविस्तर माहितीसाठी स्वाती चतुर्वेदी लिखित ‘आय एम अ ट्रोल’ हे पुस्तक वाचता येईल. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अशा अफवा, खोटी माहिती पसरविण्याचं आणि विशिष्ट समाजाबद्दल द्वेष पसरविण्याचं काम वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था आणि सोशल मीडियावरील मंडळी, गट करताना दिसले. आपल्याकडंही सोशल मीडिया असल्यानं आपण त्या माहितीच्या प्रसारात हातभार लावल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही माहिती खरी आहे की खोटी, हे समजेपर्यंत त्यानं व्हायचं ते नुकसान झालेलं असतं.\nपण आता अशी फिरत असलेली एखादी खोटी माहिती, घटना ही खोटी असल्याचं आपण कमीत कमी वेळात सिद्ध करू शकतोय. अल्ट न्यूज (www.altnews.in) सारख्या माहितीचं सत्य तपासणार्‍या माध्यमसंस्थांमुळं हे आपण करू शकत आहोत. ‘अल्ट न्यूज‘नंतर आता अनेक वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि संकेतस्थळांनी; तसंच डिजिटल माध्यमसंस्थांनी फॅक्ट्स चेक करण्याची स्वत:ची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. गुगल, फेसबुक यांनीही अशा खोट्या माहितीला आळा घालण्यासाठी व्यवस्था तर निर्माण केलीच आहे; सोबतच त्यांच्या तंत्रज्ञानामध्येही आवश्यक बदल केले आहेत. त्यामुळं आता एखादा फोटो, माहिती वा व्हिडिओ खोटा असेल आणि व्हायरल झाला असेल तर आपल्याला त्याची सत्यता कमीत कमी वेळामध्ये तपासता येऊ शकते. पण तरी हा वेळ जरी कमी झाला असला तरी माहितीची सत्यता लक्षात येईपर्यंत खोटी माहिती, फोटो, व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोचलेले असतात. पण त्याची सत्यता तेवढ्या लोकांपर्यंत नंतर पोचण्याची शक्यता कमी असते. त्यामुळं ज्या लोकापर्यंत ती सत्यता पोचली नाही, त्यांना पूर्वी मिळालेली खोटी माहितीच खरी वाटू शकते. मग हे सगळं रोखायचं कसं आता आपण कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून जसं ‘सोशल डिस्टसिंग’ पाळतोय ना; तसंच खोट्या माहितीबद्दल पण आहे. एकदा का ती पसरायला लागली की तिला थांबवणं शक्य नाही. ज्यांना खोट्या माहितीची लागण ��ोईल, त्यावर औषध नाही. म्हणून आपण माहिती पाठवितानाच योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. माहितीची विश्वासार्हता तपासल्याशिवाय ती पुढं पाठवायचीच नाही. आपल्याकडं व्हॉट्सअप, फेसबुक आहे म्हणून आपल्याला वृत्तसंस्थांच्या ‘ब्रेकिंग न्यूज‘सोबत शर्यत करायची नाही.\nआपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्या वृत्तसंस्थावर विश्वास ठेवतो, त्याही अशी खोटी, अवैज्ञानिक आणि अनधिकृत माहितीचा प्रसार करण्यामध्ये सहभागी असतात. त्यांच्याकडून कधी हे नकळत होतं, तर कधी हे सगळं त्यांच्या धोरणांचा भाग असतो. ते नकळत झालं असेल आणि त्या माहितीची सत्यता समजली असेल, तर त्या वर्तमानपत्रांनी आणि वृत्तवाहिनीनं त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं. पण बहुतांश माध्यमसंस्थांना जेव्हा आपण प्रकाशित वा प्रसारित केलेली बातमी खोटी असल्याची जाणीव होते. त्यानंतरही त्या त्याचा खुलासा करण्याची शक्यता कमी असते.\nआपल्या माध्यमंस्था असं स्पष्टीकरण देत नाहीत, याचा अर्थ असा होतो. माध्यमसंस्था त्यांच्या वाचक आणि प्रेक्षकांप्रती उत्तरदायी नाहीत. हे आपण वाचक-प्रेक्षक आणि त्या माध्यमसंस्थांचे ग्राहक म्हणून लक्षात ठेवलंच पाहिजे. पण सगळी माध्यमं एकसारखी नाहीत, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. विश्वासार्ह माध्यमसंस्था आणि कमी विश्वासार्ह माध्यमसंस्था असा फरक आपल्याला आता करताच आला पाहिजे. जी माध्यमं खोटी माहिती पसरवीत नाहीत किंवा तशी चूक झाल्यास तात्काळ तिचा खुलासा करतात, ती माध्यमं विश्वासार्ह समजायला हरकत नाही.\nपत्रकारांचं, माध्यमसंस्थाचं लोकशाहीमधलं काम हे तुमच्यापर्यंत सत्य सूचना पोचिवण्याचं आहे. सरकारची धोरणं तुमच्यापर्यंत पोचविणं आणि तुमचे प्रश्न मतं सरकारपर्यंत पोचविणं हे पहिलं काम आहे. तसंच सरकारची धोरणं कुठं कमी पडत असतील, तर त्याबद्दलही सांगणं गरजेचं आहे, तरच त्यामध्ये सुधारणा होऊ शकतील.\nपण यामध्ये सकारात्मकता नावाची एक गोची सद्यःस्थितीमध्ये करून ठेवण्यात आली आहे, म्हणजे काय की सतत नकारात्मक कशाला दाखवायचं, आपण सकारात्मक बाबींवर लक्ष ठेवायला हवं, असा एक मोठा माध्यमांमध्ये उदयास आला आहे. खरं तर या गटाचं पत्रकारिता आणि माध्यमांशी काही एक देणं-घेणं नसतं. खरं तर ही मंडळी माध्यमसंस्थांमध्ये काम करणारे हे सत्ताधार्‍यांचे कार्यकर्तेअसतात. त्यांना सत्याची कास नसते, त्यांना फक्त त्यांच्या नेत्यांचा, त्यांच्या पक्षाच्या आणि त्या पक्षाच्या धोरणांचा प्रसार करायचा असतो. त्यातून हितसंबंध जपायचे असतात; तसंच सत्ताधार्‍यांकडूनही त्यांच्याबद्दल फक्त सकारात्मक बाबी दाखविण्याबद्दल दबाव निर्माण करण्यात येत असतो. पण जेव्हा सरकारच्या बाजूनं तथ्यं सकारात्मक नसतात किंवा दाखविण्यात सकारात्मकता राहत नाही, जेव्हा लाखो स्थलांतरित कामगार हजारो किलोमीटर पायी त्यांच्या गावाकडं परतत असतात, तेव्हा या देशातील पत्रकारांनी कोरोनाच्या उद्रेकाच्या काळात राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर अंताक्षरी खेळण्याचे काम केलं आहे, हे आपण विसरता कामा नये.\nत्यामुळं आता वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांना आपण नागरिकांनी प्रश्न विचारायला हवेत. एखादी वृत्तवाहिनी, वर्तमानपत्रं खोटी, अनधिकृत, अवैज्ञानिक माहिती प्रसारित करत असतील तर आपल्याला आता त्याबद्दल गांभीर्यानं बोलावं लागेल. माध्यमसंस्थांच्या कार्यालयांना फोन करून त्यांच्या चुका त्यांना लक्षात आणून द्याव्या लागतील. चुका जाणीवपूर्वक केल्या जात असतील तर त्यावर लक्ष ठेवावं लागेल. त्यांना त्याचा जाब विचारावा लागेल. कोरोनामुळं सर्व पातळ्यांवर जगाची उलथापालथ होत असताना आपण जर आपल्या माध्यमांना त्यांच्यात बदल घडवून आणण्यासाठी भाग पाडू शकलो नाही, तर ते वाचक-प्रेक्षक आणि त्यांचे ग्राहक म्हणून आपलं अपयश आहे. आज माध्यमं त्यांच्या स्वत:च्या चुकांमुळं आरोपीच्या पिंजर्‍यात उभी आहेत. त्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे. आपल्याला या देशाचे संवेदनशील नागरिक म्हणून फक्त त्यांच्यावर खटला चालवायचा आहे. तो कायदेशीर आणि सार्वजनिक अशा दोन्ही पातळ्यांवर असेल. कारण जेव्हा आपला आरोग्य आणि जगण्याशी संघर्ष सुरू होता, तेव्हा माध्यमांनी आपल्याला खोट्या, अनधिकृत, अवैज्ञानिक माहितीशी, द्वेषाशी संघर्ष करायला भाग पाडलं. त्यांच्या राष्ट्रीय कटाचा बळी पाडल्याचा आहे आणि आपल्या मूळ प्रश्नांपासून आपल्याला दूर नेऊन उभं केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.\n(सदर लेख दै. ‘दिव्य मराठी’च्या रसिक पुरवणीमध्ये लेखक लिहित असलेल्या मीडिया-मेनिया या स्तंभामध्ये पूर्वप्रकाशित झालेला आहे. ‘अंनिस’ वार्तापत्रासाठी लेखकाने या लेखामध्ये नवीन संदर्भांची भर टाकलेली आहे.)\n(लेखक हे माध्यम ���भ्यासक आहेत.)\n‘लढा कोरोनाशी’ विशेषांक - मे 2020 मे 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nधर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\nचमत्कारांच्या दाव्यांना भुलणार्‍यांचे मानसशास्त्र...\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nदेस की बात रवीश के साथ\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ���.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\n‘मअंनिस’ शाखा गडचिरोलीतर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत\nविवेकवादाचा इतिहास आणि महत्त्व\n- टी. बी. खिलारे\nमोठे मठ, संप्रदाय स्थापन करून फसवणूक करणार्‍या ढोंगी लोकांपासून विद्यार्थ्यांनी लांब राहावे – अनंत बागाईतकर\nकोरोना के बाद स्वराज का अर्थ – योगेंद्र यादव\nवैदिकांच्या हिंसक तत्त्वज्ञानाला अवैदिकांचे अहिंसक उत्तर\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2017/01/", "date_download": "2020-10-20T12:18:20Z", "digest": "sha1:LFBAIFIL3XNF73E3JL2UJWNIOYTTWQAM", "length": 72131, "nlines": 253, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : January 2017", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nजिजाऊ व सावित्रीबाई यांच्‍या विचारांची आजही गरज.....प्रख्‍यात वक्‍त्‍या मा. अॅड. सौ. वैशालीताई डोळस\nवनामकृविच्‍या कृषि महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त व्‍याख्‍यानाचे आयोजन\nराजमाता जिजाऊनी राजे शिवाजी घडविले, स्‍वराज्‍य स्‍थापन केले. आज जिजाऊचे स्‍वराज्‍याचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. समाजात आजही अनेक अंधश्रध्‍दा आहेत, आपण कृत्रिम गोष्‍टींवर भर देत आहोत, समाजात मुलभूत परिवर्तन करण्‍यासाठी वास्‍तववादी झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्र���्‍यात वक्‍त्‍या मा. अॅड. सौ. वैशालीताई डोळस यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि म‍हाविद्यालयाच्‍या वतीने राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त व्‍याख्‍यानाचे आयोजन दिनांक २७ जानेवारी रोजी करण्‍यात आले होते, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य प्रा पी एन सत्‍वधर, प्राचार्य डॉ अशोक कडाळे, डॉ हेमा सरंबेकर, विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी कृष्‍णा होगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमा. अॅड. सौ. वैशालीताई डोळस पुढे म्‍हणाल्‍या की, देशाला व राज्‍याचा मोठा इतिहास असुन समाज घडविण्‍यात अनेक समाजसुधारकांनी आपले योगदान दिले आहे, इतिहासाची पाने युवकांनी चाळली पाहिजे. सुसंस्‍कत समाज घडविण्‍यासाठी जिजाऊ व सावित्रीबाई यांच्‍या विचारांची आजही गरज आहे. अनेक स्‍त्रीयांनी त्‍यांच्‍या चरित्रपासुन प्रेरणा घेऊन समाजहितांची कर्तव्‍य केले आहे. आज राजकारणात महिला पुढे येत आहेत, परंतु त्‍यांच्‍या वतीने पुरूषच कारभार करित आहेत, आजही सावित्रीबाईना अपेक्षित स्‍त्री-पुरूष समानता प्राप्‍त करू शकलो नाही. उच्‍च शिक्षणात स्‍त्रीचा सहभाग वाढवावा लागेल. आज सावित्रीबाईनाच्‍या चिकित्‍सक शिक्षण पध्‍दतीची समाजास आवश्‍यकता आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.\nअध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, जिजाऊ व सावित्रीबाई यांचे विचार काळाच्‍या पुढचे होते. आजही स्‍त्री शिक्षणात आपणास मोठा पल्‍ला गाठावयाचा आहे.\nकार्यक्रमाचेे प्रास्‍तविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. वक्‍त्‍यांचा परिचय डॉ नंदकिमोर भुते यांनी करून दिला तर सुत्रसंचालन संदिप खरबळ यांनी केले व आभार कृष्‍णा होगे यांनी मानले. कार्यक्रमात कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने आंतरराष्‍ट्रीय धावपटू ज्‍योती गवते हिचा सत्कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यानिमित्‍त रक्‍तदान शिबीराचे ही आयोजन करण्‍यात आले होते, यात एकशेसात विद्यार्थी-विद्यार्थींनी रक्‍तदान केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्‍यापक व विद्यार्थ्‍यीनी परिश्रम घेतले.\nगृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या एलपीपी स्‍कुलमध्‍ये टॅलेेन्‍ट शो संपन्‍न\nटिप - सदरिल बातमी प्राचार्य, गृहविज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त\nवनामकृवित प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ६८ वा प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विद्यापीठ अभियांता श्री रूमणे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी राष्‍ट्रीय छात्रसैनिकांनी छात्राधिकारी ले प्रा आशिष बागडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली माननीय कुलगुरूनां सलामी देण्‍यात आली. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी प्रजासत्‍ताक दिनाच्‍या सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. माननीय कुलगुरूच्‍या हस्‍ते परभणीतील आंतरराष्‍ट्रीय धावपटु ज्‍योती गवते हीचा विद्यापीठाच्‍या वतीने गौरव करण्‍यात आले.\nगृहविज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभागाच्‍या वतीने गोल्‍डन स्‍टार पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्‍न\nटिप - सदरिल बातमी प्राचार्य, गृहविज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त\nकृषिक्षेत्रात मुलभूत संशोधनात अधिक गुंतवणूक करणे गरजेचे........ कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु\nवनामकृवित शिक्षण व संशोधन क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्‍या कौशल्‍य विकासावर एकवीस दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन\nकोणत्‍याही संस्‍थेचे भविष्‍य हे उपलब्‍ध मनुष्‍यबळावर अवलंबुन असते, हे मनुष्‍यबळ प्रशिक्षीत करण्‍यासाठी कौशल्‍य विकासावर भर द्यावा लागेल. कृषि संशोधनात उपयोजित संशोधनावर आपण जास्‍त भर देतो, परंतु भविष्‍यात मुलभूत संशोधनाकरिता गुंतवणूक वाढवावी लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने मृदा, पिक, जल, अन्न, चारा संशोधन व अद्यावत परिक्षण तंत्रज्ञान कौशल्य विकास या विषयावरील एकवीस दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन २० जानेवारी ते ९ फेब्रूवारी दरम्‍यान करण्‍यात आले असुन सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम हे उपस्थित होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, मुलभूत संशोधनात कार्य करण्‍यासाठी कृषि शास्‍त्रज्ञांना मोठा वाव आहे. विविध विषयात ही आंतर शाखीय संशोधन झाले पाहिजे तरच आपण नवनवीन शोध लावु शकु. संशोधन करतांना शास्‍त्रज्ञांनी विशिष्‍ट चौकटीबाहेर पडुन संशोधन केल्‍यास निश्चितच समाजाचा फायदा होईल. विदेशात प्राध्‍यापक वर्गास समाजात मोठा मान असतो, आपल्‍याही देशात प्रत्‍येक प्राध्‍यापकांनी समाजासाठी संशोधनातुन कार्य केलयास निश्चितच ते स्‍थान प्राप्‍त होऊ शकते.\nमाजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, आज शेतीत अतिरिक्‍त रासायनिक खते व पाण्‍याचा वापरामुळे मोठे नुकसान होत आहे. कृषि विकासासाठी काटेकोर शेती तंत्रज्ञानावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. शेतक-यांची कृषिक्षेत्रातील समस्‍या सोडविण्‍यासाठी विविध विषयात आंतर शाखीय संशोधन करावे लागेल. संशोधनास गती देण्‍यासाठी विद्यापीठातील संशोधन व प्राध्‍यापकांच्‍या कौशल्‍य विकासावर भर द्यावा लागेल, यासाठी सदरिल प्रशिक्षणासारखे कार्यक्रय उपयूक्‍त ठरतात, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nजल व मृदाच्‍या गुणधर्मात वरचेवर –हास होत असुन समाजाच्‍या कल्‍याणासाठी जल व मृदाचे गुणधर्मात सुधारणा करणे गरजेचे असल्‍याचे मत कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे यांनी व्‍यक्‍त केले तर केंद्र शासनाने हाती घेतलेला मृदा आरोग्‍य पत्रिका वाटप व त्‍याचा वापर यशस्‍वीतेसाठी कृषि शास्‍त्रज्ञांना प्रय���्‍न करावा लागेल, असे मत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले.\nकार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात प्रशिक्षण आयोजक कुलसचिव तथा विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील मृदाशास्‍त्रज्ञ लिखित पुस्‍तकांचे प्रकाशन करण्‍यात आले. सदरिल प्रशिक्षणात बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या पर्यावरण विषयक तसेच अन्नधान्य, मृदा, जल, पिके, प्राणी आदीवर होणाऱ्या परिणामाबाबत मान्‍यवरांचे व्याख्यानेे होणार आहेत. कौशल्य विकासासोबत व्यक्तीमत्व विकास या विषयावार मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी भारतातील नामांकित संस्थामधील शास्त्रज्ञ डॉ. पी. चंद्रशेखर राव (हैद्राबाद), डॉ. भुपालराज (हैद्राबाद), डॉ. अंजली पारसनिस (मुंबई), डॉ. अे. एल. फरांदे (राहुरी), डॉ. व्हि. के. खर्चे (अकोला), डॉ. अे. डी. कडलग (राहुरी), तसेच विद्यापीठातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाचा सहभागी प्रशिक्षणार्थीना शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात कौशल्‍य विकासासाठी फायदा होणार आहे. प्रशिक्षणात शिक्षण व संशोधन क्षेत्रातील ३० शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॅा. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री अनिल मोरे व इतर कर्मचारी परिश्रम घेतले.\nशहर स्‍वच्छता मोहिमेत वनामकृविच्या विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु\nवनामकृविच्‍या वतीने परभणी शहर स्‍वच्‍छ सर्वेक्षण मोहिमेसाठी जनजागृती रॅलीचे आयोजन\nशहर व परिसर स्‍वच्‍छतेसाठी प्रत्‍येक नागरिकांनी आपली जबाबदारी उजलली पाहिजे. स्‍वच्‍छता मोहिम केवळ कार्यक्रमापुरतीच सीमीत न राहता, स्‍वच्‍छता ही सवयीचा भाग झाला पाहीजे. परभणी शहर स्‍वच्‍छता मोहिमेत वनामकृविच्‍या विद्यार्थ्‍यांचा सहभाग निश्चितच मोलाचा ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी शहर महानगरपालिका यांचे संयुक्‍त विद्यमाने स्‍वच्‍छता मोहिमेचे कृषि महाविद्यालयात आयोजन दिनांक २१ जानेवारी रोजी करण्‍यात आले होते, याप्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन जिल्‍हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महिवाल, माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम, महापौर मा. संगिताताई वडकर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. प्रल्‍हाद शिवपुजे, हे उपस्थित होते तर शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. पी एन सत्‍वधर, प्राचार्य डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ अरूण कदम, प्रा. हेमा सरंबेकर, मनपा अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. अजिज कारचे, केंद्र शासनाचे स्‍वच्‍छता सर्वेक्षण समिती सदस्‍य श्री सिंतेंद्र त्रिवेदी आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, विद्यापीठाचे विद्यार्थी गेल्‍या दोन वर्षापासुन सातत्‍याने स्‍वच्‍छता मोहिम राबवुन स्‍वच्‍छतेप्रती जनजागृतीत सहभाग नोंदवीत आहेत, याची दखल राज्‍याचे माननीय राज्‍यपाल महोद्यांनी देखिल वेळोवेळी घेतली आहे. कृषिचे विद्यार्थ्‍यीचे हे कार्य निश्चितच कौतुकास पात्र आहे.\nजिल्‍हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महिवाल आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, वनामकृविच्‍या विद्यार्थ्‍यांनी शहर स्‍वच्‍छता मोहिमेत गेली दोन वर्षापासुन भरीव योगदान दिले असुन स्‍वच्‍छता मोहिमेत प्रत्‍येक नागरिकाचा सहभाग महत्‍वाचा आहे. सांडपाणी व्‍यवस्‍थापन, कच-यांचे योग्‍य विल्‍हेवाट आदी तांत्रिक गोष्‍टीत सुधारणा करण्‍यास मोठा वाव आहे. परभणी स्‍वच्‍छ सर्वेक्षण मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्‍याच्‍या सहकार्याने शहराच्‍या क्रमांकात निश्चितच सुधारणा होत आहे.\nमाजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी गेल्‍या दोन वर्षापासुन सातत्‍याने स्‍वच्‍छता मोहिमे योगदान देत असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सुषमा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.\nयावेळी स्‍वच्‍छता जनजागृती प्रभात फेरीची सुरवात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखवुन करण्‍यात आ��ी. प्रभात फेरीची सांगता स्‍टेडियमवर स्‍वच्‍छतेवर आधारित पथनाटयाच्‍या सादरीकरणाने झाली. कार्यक्रमास कृषि महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजना व राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या स्‍वयंसेवकासह विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृवित शिक्षण व संशोधन क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्‍या कौशल्‍य विकासावर एकवीस दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने राज्यस्तरीय मृदा, पिक, जल, अन्न, चारा संशोधन व नविनतम परिक्षण तंत्रज्ञान कौशल्य विकास या विषयावरील 20 जानेवारी ते 09 फेब्रूवारी दरम्‍यान एकवीस दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमााचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक 21 जानेवारी रोजी माजी कुलगुरू मा. डॉ एस एस कदम यांच्‍या हस्‍ते होणार असुन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे अध्‍यक्षस्‍थानी राहणार आहेत. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रशिक्षणाचे आयोजक विभाग प्रमुख डॉ विलास पाटील हे असुन समन्वयक म्‍हणुन डॉ सय्यद ईस्माईल हे काम पााहात आहेत. सदरील प्रशिक्षात बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या अन्नधान्य, मृदा, जल, पिके आणि प्राणी यांच्यावार होणाऱ्या परिणामाचा प्रश्नावर विविध प्रात्याक्षिके व मान्‍यवरांचे व्याख्यानेे होणार आहेत. कौशल्य विकासासोबत व्यक्तीमत्व विकास या विषयावारही मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणासाठी देशातील विविध संस्थामधील नामवंत शास्त्रज्ञ डॉ. पी. चंद्रशेखर राव (हैद्राबाद), डॉ. भुपालराज (हैद्राबाद), डॉ. अंजली पारसनिस (मुंबई), डॉ. अे. एल. फरांदे (राहुरी), डॉ. व्हि. के. खर्चे (अकोला), डॉ. अे. डी. कडलग (राहुरी) तसेच विद्यापीठातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाचा सहभागी प्रशिक्षणार्थीना शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात कौशल्‍य विकासासाठी फायदा होणार आहे. प्रशिक्षणा��� शिक्षण व संशोधन क्षेत्रातील 30 शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॅा. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री अनिल मोरे व इतर कर्मचारी प्रयत्न करत आहेत.\nनांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये ‘देशी कापूस पुनरूज्जीवन’ बाबत एकदिवसीय कार्यशाळा संपन्‍न\nदेशी कपाशीचे बिजोत्पादन मोठ्या प्रमाणावर घेणे आवश्यक......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू\nकोरडवाहू लागवडीमध्ये कापसाचे किफायतीशीर उत्पन्न मिळण्यासाठी देशी कापसाची लागवड करणे आवश्यक आहे. देशातील कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी किमान २० टक्के क्षेत्रावर देशी कापसाची लागवड होणे आवश्यक असुन त्याकरीता विभागनिहाय योग्य वाणांची निवड करून त्यांचे मोठ्या प्रमाणात बिजोत्पादन हाती घ्‍यावे लागेल, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी व्यक्त केले. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये ‘देशी कापूस पुनरूज्जीवन’ बाबत एकदिवसीय कार्यशाळेचे दि. १६ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेत हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास राव, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे डॉ. ब्लेझ डीसूझा, बेंगलुरू येथील सहज समृद्धी स्वयंसेवी संस्थेचे श्री कृष्णा प्रसाद, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एल. ए. देशपांडे व डॉ. ए. एस. अनसिंगकर, खांडवा येथील प्रमुख कापूस शास्त्रज्ञ डॉ. शास्त्री आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nहैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास राव यांनी कोरडवाहू लागवडीमध्ये लांब धाग्याचा देशी कापूस अधिक फायदेशीर ठरेल असे मत व्‍यक्‍त केले तर कपाशीच्‍या नविन विकसित वाणांचे धाग्याचे गुणधर्म अमेरिकन कपाशीच्या तोडीचे असल्यामुळे या वाणांची लागवड कर्नाटक व तामिळनाडू राज्यांमध्ये करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे श्री. कृष्णा प्रसाद यांनी सांगितले. देशी कापसाच्या वाणांचे बिजोत्पादन करण्यासाठी विद्यापीठ प्रक्षेत्र तथा बिजोत्पादक कंपन्यांशी सामंजस्य करार कर���न अधिक प्रमाणात बियाणे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे संचालक संशोधन डॉ. वासकर यांनी सांगितले.\nप्रास्ताविकात कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांनी कार्यशाळेच्या आयोजनाविषयीची भूमिका मांडली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अरविंद पांडागळे यांनी केले. कार्यशाळेत देशी (गावराण) कापूस लागवडीविषयी असणा-या शेतक-यांच्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि देशामध्ये देशी कापसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी दिशा याबाबत चर्चा करण्यात येऊन भविष्यासाठी कृति आराखडा तयार करण्यात आला. कापूस संशोधन केंद्राच्या कपाशीच्‍या विविध देशी वाणांच्‍या प्रक्षेत्रास सहभागी शेतकरी व शास्त्रज्ञांनी भेट दिली. प्रक्षेत्रावर विद्यापीठ विकसीत विविध वाण हे धाग्याचे गुणधर्म व उत्पादकता याबाबत सरस असल्याचे आढळून असुन हे वाण विविध राज्यांतील देशी कापूस लागवड करणा-या शेतक-यांना उपलब्ध करून देण्याची मागणीही सहभागी शेतक-यांनी यावेळी केली. देशी कापसाच्या धाग्याचे गुणधर्मामध्ये प्रदीर्घ संशोधन व अथक परिश्रमाने अमुलाग्र बदल घडविणा-या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे माजी कापूस विशेषज्ञ डॉ. एल. ए. देशपांडे व डॉ. ए. एस. अनसिंगकर यांचा विशेष सत्कार यावेळी मा. कुलगुरू यांचे हस्ते करण्यात आला.\nतांत्रिक सत्रात विद्यापीठ विकसीत विविध देशी कापसाचे वाण व त्यांची लागवड याबाबत कापूस संशोधन केंद्राचे प्रा. अरविंद पांडागळे, इतर राज्यातील वाणांबाबत नागपूर येथील डॉ. ब्लेझ आणि देशी कापसातील कीड व्यवस्थापन याबाबत डॉ. शिवाजी तेलंग यांनी विस्तृत माहिती दिली. कार्यशाळेत कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल आदी राज्यांतील तसेच राज्‍यातील नांदेड, परभणी, यवतमाळ, अकोला, औरंगाबाद, नंदुरबार आदी जिल्ह्यातील शास्त्रज्ञ, कृषि विस्तारक व देशी कापूस उत्पादक शेतकरी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.\nमराठवाडाकरीता चालु आठवडयातील हवामान अंदाज व कृषि सल्‍ला\nतरुणांनी आपल्‍या ज्ञानाचा उपयोग शेतक-यांच्‍या विकासासाठी करावा.... शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालयाच्‍या वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहात राष्‍ट्रमाता जिजाऊ आणि स्‍वामी विवेकानंद यांची जयं��ी निमित्‍त दिनांक 12 जानेवारी रोजी व्याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण होते तर विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. रणजीत चौव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्‍यक्षीय भाषणात डॉ. ढवण म्‍हणाले की, नितीशास्‍त्र आणि युध्‍द शास्‍त्राचा मुळ गुरु म्‍हणजे राष्‍ट्रमाता जिजाऊ होत तर स्‍वामी विवेकानंद म्‍हणजे आजच्‍या युवकांचा आदर्श होत. कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी त्‍यांच्‍या बुध्‍दीचा व शक्‍तीचा उपयोग देशाच्‍या विकासासाठी करावा. तल्‍लक बुध्‍दी व कुशाग्र तरुणांचे मुर्तीमंत उदाहरण म्‍हणजे स्‍वामी विवेकानंद होत. विवेकानंदानी भारतीय संस्‍कृती व तत्‍वज्ञानाचा गाडा अभ्‍यास केला. त्‍यांनी भारत भ्रमणकरुन संस्‍थानांशी संपर्क साधुन समाजामध्‍ये जनजागृतीचे कार्य केले. आजच्‍या तरुणांनी ज्ञानलालसा अंगीकृत करुन शेतक-यांच्‍या विकासासाठी या ज्ञानाचा वापर करावा. प्रास्‍ताविकात डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्‍हणाले की, आजचा तरुण हा कार्यक्षम, उत्‍साही व अहंम जागृत असणे आवश्‍यक आहे. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी स्‍पर्धामंचचे अध्‍यक्ष जितेंद्र गायकवाडा, सदस्‍य रवि उगले, सुशांत धवारे, विनोद पवार, महावीर मैद, मनोज बोक्‍से, प्रशांत तोटेवाड, नवनाथ राठोड, पंकज वाघ यांनी परिश्रम घेतले.\nमौजे ब्राम्‍हणगांव येथे गृहविज्ञान तंत्रज्ञानावर कार्यशाळा संपन्‍न\nटिप - सदरिल बातमी प्राचार्या, गृहव्‍ािज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त\nवनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलेक्‍युलार तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयांतर्गत असलेल्‍या कृषि वनस्‍पतीशास्‍त्राच्‍या वतीने दिनांक २७ डिसेंबर २०१६ ते ९ जानेवारी २०१७ दरम्‍यान ‘वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलेक्‍युलार तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार’ या विषयावर चौदा दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता दिनांक ९ जानेवारी रोजी झाली. सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी सहाय्यक महासंचालक (बियाणे) डॉ. एन. डी. जांभळे हे उपस्थित होते तर व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्रशिक्षणाचे आयोजक तथा विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ अशोक कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nया प्रसंगी डॉ. एन. डी. जांभळे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, विविध पिकांच्‍या चांगल्‍या वाण निर्मितीसाठी पारंपारीक पैदास पध्‍दती सोबतच जैविक तंत्रज्ञानाचा संशोधकांनी वापर करावा. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी सदरिल प्रशिक्षण यशस्‍वीरित्‍या राबविल्‍याबाबत आयोजकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीना वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एल. एन. जावळे यांनी केले. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. प्रशिक्षणास राज्‍यातील विविध महाविद्यालय व संशोधन केंद्राातील २२ प्रशिक्षणार्थीनी सहभागी झाले होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. एस. व्‍ही. कल्‍याणकर, डॉ. जी. डी. देशमुख, प्रा. के एम शर्मा, डॉ. ए. बी. बागडे, डॉ. डी. जी. दळवी, प्रा. एच एच भदरगे, के एल सांगळे आदींनी परिश्रम घेतले.\nमहिलांनी स्‍वत: वरील विश्‍वास वाढवावा, स्‍वयंसिध्‍द व्‍हावे.....सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर\nतोंडापुर (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्रात आयोजित वनामकृविच्‍या महिला शेतकरी मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद\nमहिला शेतकरी मेळाव्‍याचे उदघाटन करतांना मान्‍यवर\nकृषि प्रदर्शनाचे उदघाटन करतांना मान्‍यवर\nसावित्रीबाई फुले यांचे चरित्र अभ्‍यासुन त्‍या मार्गाने जाणे आज आवश्‍यक आहे, देश महासत्‍ता होण्‍यासाठी महिलांचा विकास आवश्‍यक आहे. महिलांनी स्‍वत: वरील विश्‍वास वाढवावा, स्‍वयंसिध्‍द व्‍हावे, असे प्रतिपादन कोल्‍हापुर येथील स्‍वयंसिध्‍दा संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय, हिंगोली येथील कृषि विज्ञान केंद्र व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग, हिंगोली यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दिनांक ३ जानेवारी रोजी तोंडापुर (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्रात ���योजित महिला शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. रामराव वडकुते, मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. एच. पी. तुम्‍मोड, हिगोंली जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. श्री. राजेश्‍वर पतंगे, माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्या प्रा विशाला पटनम, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, नाबार्डचे श्री प्रितम जंगम, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ पी पी शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nसामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर पुढे म्‍हणाल्‍या की, महिला आर्थिक व राजकीय साक्षर झाल्‍या पाहिजेत. शिक्षण व शेतीची सांगड घातली पाहिजे. महिला बचतगटांनी कर्जाचा उत्‍पादक कामासाठी उपयोग करावा. महिला बचत गट हे विकासाचे व्‍यासपीठ व्‍हावे. महिला बचत गटांनी गटशेती, कंत्राटी शेती करावी. महिलांनी चौकटी बाहेर पडुन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. रोज नवनवीन शिक्षण घ्‍या. महिलांनी घर सांभाळुन एकमेकींना प्रोत्‍साहन देत रोपवाटीका, जीवाणु खत व गांडुळ खत निर्मिती, फळ प्रक्रिया उद्योग, कुटिर उद्योग करावेत. आज सर्वांना नौकरी मिळणे दुरापास्‍त आहे, शेती व शेतीपुरक व्‍यवसायात उतरावे लागेल. आज पिकविता येते पण विकता येत नाही अशी गत झाली आहे, विक्री कौशल्‍य महिलांनी शिकावे. महिलांनी एकतरी हस्‍तकला जोपासवी. महिलांनी शेती, माती व ज्ञान संस्‍कृती जपावी, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.\nअध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलु यांनी राज्‍यातील महिला बचत गटात मराठवाडयातील महिला बचत गट सर्वांत सक्रिय असुन या बचत गटांना तांत्रिक, आर्थिक व बाजारपेठेबाबत प्रशिक्षण देण्‍यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईन. शेतकरी बियाणे कंपन्‍या व महिला बचत गटांचा माल विक्रीसाठी थेट विक्रते ते ग्राहक यांच्‍यात एक व्‍यासपीठ उपलब्ध करण्‍यासाठी विद्यापीठ उपक्रम घेईन, असे आश्‍वासन दिले.\nआमदार मा. श्री रामराव वडकुते आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, महिलांना आपल्‍या शक्‍तीची जाणीव झाली पाहिजे, समाज परिवर्तनासाठी महिलांनाच पुढाकार घ्‍यावा लागेल. माजी खासदार मा. अॅड. शिवाजी माने आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेती विषयक निर्णय प्रक्रियेत महिलाचा सहभाग वाढवावा लागेल, महिला जोपर्यंत पुरूषांच्‍या खांद्यालाखांदा लावुन समाजात उभ्‍या राहणार नाहित तोपर्यंत देशाची प्रगती होणार ना‍ही. जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्ष श्री राजेश्‍वर पतंगे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.\nप्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व विजय ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ पी पी शेळके यांनी केले. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात शेतकरी महिलाचे काबाटकष्‍ट कमी करणारे तंत्रज्ञान, अन्‍न व फळप्रक्रिया तंत्रज्ञान, बालकांचा विकास आदी विषयांवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच नाबार्डच्‍या वतीने कॅशलेस प्रणालीबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. मेळाव्‍यात विद्यापीठाच्‍या शेतीभातीच्‍या महिला विशेषांकाचे व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. दाळ प्रक्रिया उद्योग करणा-या ग्रामीण महिला उद्योजिका सुलोजना नरवाडे यांच्‍या यशोगाथावर आधारीत आम्रपाली या लघुपटाचे विमोचन यावेळी करण्‍यात आले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनास शेतकरी महिलांनी मोठया प्रतिसाद दिला तर मेळाव्‍यास मोठया संख्‍येने शेतकरी महिला उपस्थित होत्‍या.\nमार्गदर्शन करतांना सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर\nमार्गदर्शन करतांना विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. रामराव वडकुते\nअध्‍यक्षीय समारोप करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु\nमार्गदर्शन करतांना माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने\nप्रास्‍ताविक करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nजिजाऊ व सावित्रीबाई यांच्‍या विचारांची आजही गरज......\nगृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या एलपीपी स्‍कुलमध्‍ये ट...\nवनामकृवित प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा\nगृहविज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अ...\nकृषिक्षेत्रात मुलभूत संशोधनात अधिक गुंतवणूक करणे ग...\nशहर स्‍वच्छता मोहिमेत वनामकृविच्या विद्यार्थ्यांच...\nवनामकृवित शिक्षण व संशोधन क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्...\nनांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये ‘��ेशी कापूस...\nमराठवाडाकरीता चालु आठवडयातील हवामान अंदाज व कृषि स...\nतरुणांनी आपल्‍या ज्ञानाचा उपयोग शेतक-यांच्‍या विका...\nमौजे ब्राम्‍हणगांव येथे गृहविज्ञान तंत्रज्ञानावर क...\nवनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलेक्‍युलार तंत्रज्ञानाच्‍...\nमहिलांनी स्‍वत: वरील विश्‍वास वाढवावा, स्‍वयंसिध्‍...\nवनामकृविच्‍या वतीने डिसेंबर, २०१७ मध्‍ये औरंगाबाद ...\nमाळेगांव येथील कृषि प्रदर्शनात वनामकृविच्‍या दालना...\nकृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात स्वच्...\nकृषि महाविद्यालयात परभणी शहर महानगर पालिकेचे वतीने...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/10552-new-patients-158-deaths-in-the-state/223642/", "date_download": "2020-10-20T11:32:46Z", "digest": "sha1:XEV4ZJGTXQ6H7FE4WWSI65UOAWMQQ6LR", "length": 7576, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "10,552 new patients, 158 deaths in the state", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र राज्यात १०,५५२ नवे रुग्ण, १५८ जणांचा ��ृत्यू\nराज्यात १०,५५२ नवे रुग्ण, १५८ जणांचा मृत्यू\nराज्यात आज १५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४०,८५९ वर पोहोचली आहे.\nराज्यात १०,५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,५४,३८९ झाली आहे. राज्यात १,९६,२८८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४०,८५९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.\nराज्यात आज १५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४८, ठाणे ११, नवी मुंबई मनपा ७, मीरा भाईंदर मनपा २, वसई विरार मनपा १, रायगड ४, पनवेल मनपा ३, नाशिक ९, जळगाव १, पुणे १२, सोलापूर ६, सातारा १५, कोल्हापूर ३, सांगली ५, औरंगाबाद २, लातूर ३, उस्मानाबाद २, नागपूर १२ यांचा समावेश आहे.\nआज १९,५१७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १३,१६,७६९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.७१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७८,३८,३१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,५४,३८९ (१९.८३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,८०,९५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,१७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nदिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू\n‘ठाकरें’ना धाडलेल्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया\nमंदिरे बंद, उघडले बार…उद्धवा अजब तुझे सरकार…\nमराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\nसमुद्रकाठी सोनाली पतीसोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय\nभाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात उडवला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nPhoto – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती\nPhoto – राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन\nPhoto: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू\nBigg Boss मराठीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-10-20T13:03:42Z", "digest": "sha1:OEGPJSWCQRMA6RWCUDGNGMJQDC5GMM2Q", "length": 4456, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "म्यानमार क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\n(म्यानमार क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)\nकसोटीतील गुणवत्ता क्रमांक - - -\nएकदिवसीय गुणवत्ता क्रमांक - - -\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/greta-thunberg-astrology.asp", "date_download": "2020-10-20T12:29:47Z", "digest": "sha1:IA2Z2XIV3QXK6Z536I7XEYTQF7K77LFL", "length": 7666, "nlines": 126, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "ग्रेटा थनबर्ग ज्योतिष | ग्रेटा थनबर्ग वैदिक ज्योतिष | ग्रेटा थनबर्ग भारतीय ज्योतिष Greta Thunberg, environmental activist", "raw_content": "\nग्रेटा थनबर्ग 2020 जन्मपत्रिकाआणि ज्योतिष\nरेखांश: 18 E 3\nज्योतिष अक्षांश: 59 N 20\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nग्रेटा थनबर्ग प्रेम जन्मपत्रिका\nग्रेटा थनबर्ग व्यवसाय जन्मपत्रिका\nग्रेटा थनबर्ग जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nग्रेटा थनबर्ग 2020 जन्मपत्रिका\nग्रेटा थनबर्ग ज्योतिष अहवाल\nग्रेटा थनबर्ग फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nग्रेटा थनबर्ग ज्योतिष अहवाल\n\"ज्योतिष गुरुत्वाकर्षणासारखे आहे आपण त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही.\"\nज्योतिषशास्त्र सुरू होते तेव्हा आपले ज्ञान कुठे संपते, ग्रहांच्या खगोलीय स्थिती आणि पृथ्वीवरील घटनांमध्ये सहसंबंधांचा अभ्यास करणे. विश्वातील जे काही घडते ते देखील मनुष्याला आणि त्याउलट विपरीत परिणामकारकतेवर नकार देऊ शकत नाही. आपल्या जीवनासाठी आणि लयबद्ध सद्भावनासाठी आवश्यक असलेली 'काहीतरी' आहे. ज्योतिषशास्त्राच्या दैवी ज्ञानाचे काही थेंब मिळवा जे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, यश आणि अपयशी कसे आहे हे समजून घेण्यास मदत करते आणि व्यक्तीला किती वेळ किंव्हा वर्तन करण्याची वेळ असते हे अंदाज घेण्यास मदत करते. अदृश्य असताना काय होते हे समजून घेण्यासाठी नायकांच्या ज्योतिषाचा दृष्टीकोन पाहूयात .\nग्रेटा थनबर्ग साठी ज्योतिष अहवाल पहा -\nग्रेटा थनबर्ग मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nग्रेटा थनबर्ग शनि साडेसाती अहवाल\nग्रेटा थनबर्ग दशा फल अहवाल\nग्रेटा थनबर्ग पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/krishna-abhishek-career-horoscope.asp", "date_download": "2020-10-20T12:33:41Z", "digest": "sha1:ZQZHNTW4DSY3XGUHCEILLBJF2Z5RFIGZ", "length": 9973, "nlines": 124, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "कृष्णा अभिषेक करिअर कुंडली | कृष्णा अभिषेक व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » कृष्णा अभिषेक 2020 जन्मपत्रिका\nकृष्णा अभिषेक 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 72 E 50\nज्योतिष अक्षांश: 18 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nकृष्णा अभिषेक प्रेम जन्मपत्रिका\nकृष्णा अभिषेक व्यवसाय जन्मपत्रिका\nकृष्णा अभिषेक जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nकृष्णा अभिषेक 2020 जन्मपत्रिका\nकृष्णा अभिषेक ज्योतिष अहवाल\nकृष्णा अभिषेक फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकृष्णा अभिषेकच्या करिअरची कुंडली\nतुम्ही संयमी आहात आणि तुम्हाला कायमस्वरूपी कार्यक्षेत्र हवे आहे, त्यामुळे तुम्हाला घाई करण्याचे काहीच कारण नाही. बँक, सरकारी नोकरी, विमा कंपन्या इत्यादी कार्यक्षेत्र निवडा, जिथे तुम्ही कमी वेगाने पण निश्चित पुढे जात राहाल. भविष्यकाळात यामुळे तुम्ही नक्कीच आर्थिकदृष्ट्या मजबूत असाल आणि त्याचबरोबर ते साध्य करण्याचा संयम आणि तुमचा स्वभावही तसा आहे.\nकृष्णा अभिषेकच्या व्यवसायाची कुंडली\nतुम्ही शब्द उत्तर प्रकारे जुळवून मांडू शकता. त्यामुळे तुम्ही पत्रकार, प्राध्यापक किंवा पर्यटन विक्री प्रतिनिधी (ट्रॅव्हलर सेल्समॅन) म्हणून उत्तम का करू शकता. काही व्यक्त करण्याने तुम्हाला कधी नुकसान होणार नाही. या गुणामुळे तुम्ही उत्तम शिक्षक होऊ शकाल. पण तुमचा संयम सुटतो, तेव्हा मात्र तुमची वागणूक वेगळीच असते. ज्या ठिकाणी चटकन विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते, ते क्षेत्र तुमच्यासाठी योग्य असेल. पण ते एकसूरी काम नसावे, अन्यथा तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्हाला बदल आणि वैविध्य यांची आवड आहे. त्यामुळे ज्या कार्यक्षेत्रात त��म्हाला विविध ठिकाणी फिरावे लागेल, असे कार्यक्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी काम केले तर अधिक उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे यायला आणि जायला आवडते, आणि तुम्ही स्वतःच स्वतःचे मालक असाल तरच हे शक्य आहे.\nकृष्णा अभिषेकची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुम्ही दूरदर्शी असाल आणि पैसे खर्च करताना तुमची मूठ झाकलेली असेल. भविष्याबाबत तुम्ही चिंता करणारे आहेत आणि यामुळेच तुम्ही तुमच्या भविष्यासाठी योग्य ती गुंतवणूक करून ठेवाल. तुम्ही जर उद्योगपती असाल तर तुम्ही लवकर निवृत्ती घ्याल. शेअर बाजाराबद्दल तुमचे अंदाज योग्य असतील. शेअर बाजारात तुम्ही भरपूर गुंतवणूक कराल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचाराने चाललात तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल. तुम्ही दुसऱ्याच्या विचाराने गुंतवणूक केलीत किंवा अफवांवर विश्वास ठेवलात तर मात्र तुमचे नुकसान होईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-342-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-;-%E0%A4%A4%E0%A4%B0-10%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81/KMOya-.html", "date_download": "2020-10-20T11:06:16Z", "digest": "sha1:QN5WHS44VVQXPD35ZMS35Z4HC4BUXAHE", "length": 9963, "nlines": 53, "source_domain": "krishnakath.page", "title": "जिल्ह्यातील 342 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 10नागरिकांचा मृत्यु - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nजिल्ह्यातील 342 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 10नागरिकांचा मृत्यु\nAugust 23, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nजिल्ह्यातील 342 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 10नागरिकांचा मृत्यु\nसातारा दि.23 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 342 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 10 कोरोना बाधितांच��� उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.\nकराड तालुक्यातील सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, शनिवार पेठ 1, KIMS मलकापूर 1, रविवार पेठ 1, ओंढ 1, कराड 1, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, सुपणे 1, रेठरे बु. 1, जुळेवाडी 1, कृष्णा मेडिकल कॉलेज 3,काले 1, सोमवार पेठ 1, उंब्रज 1, कोयना वसाहत 1, वडगांव हवेली 1, बनवडी 2, काळगाव 1, रेठरे बु. 1, मंगळवार पेठ 1, बाहे 1, उंब्रज 1, मलकापूर 1, पाल 4, कराड 2, टेंभू 1, कोपर्डे 1, किवळ 1, कोडोली 2, शिवाजीनगर 1, रविवारपेठ 4, वाठार खु. 1, गोटे 2, रेठरे खु. 1, वनवासमाची 1, शेरे 1, पोटाळे 1, चचेगांव 1, सोमवार पेठ 1, उंडाळे 1, उपजिल्हा रुग्णालय 5 कराड 1, कार्वे 1, जुळेवाडी 1.\nकार्वे 1, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, ओगलेवाडी 1, कराड 2, खुबी 2, बनवडी 6, रेठरे खु. 1, आगाशिवनगर 1, विद्यानगर 1, कराड 2, शनिवार पेठ 2,\nसातारा समर्थ नगर 1, अपशिंगे मंगलमूर्ती हॉस्पिटल 1, मंगळवार पेठ 1, सासपाडे 3, चिमणपुरा पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, चिंचनेर निंब 1, दुर्गापेठ 1, धतमार्ली 1, विलासपूर 1, गोडोली 1, चिमणपुरा पेठ 1, पिरवाडी 1, विकास नगर 1, गुरुवार पेठ 1, सातारा 4, सदरबझार 3, अतीत 1, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, अपशिंगे 1, पुसेवाडी 1, गुरुवार पेठ 1, गणेशवाडी 6, KIMS कामाठीपुरा 1,करंजे 1, कृष्णानगर 1, भगतगाव 1, चिमणपुरा पेठ 1, शाहुपुरी 1, मल्हारपेठ 1, कोळवडी 1, बोरगांव 1, सदरबझार 1, सातरा 1, शनिवारपेठ 1, काशिळ 1, शाहुपुरी 1, सिव्हिल हॉस्पिटल 1, मोती चौक 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, संगममाहुली 1, जुनी एमआयडीसी 1, नागठाणे 1, गोळीबार मैदान 1, गोडोली 1, सातारा 1, गोळीबार मैदान 1, सदरबझार 1, गुरुवार पेठ 2, माचीपेठ 1, रामाचा गोट 2, गोडोली 1, सातारा 1, आदिशक्ती आर्केड 2, म्हसवे 1, नागठाणे 1, शाहुपुरी 2, राधिका रोड 2, कठापुर 1, वडुथ 1, पाटखळ 1, शेंद्रेफाटा 1,\nखटाव तालुक्यातील खटाव 1,\nकोरेगांव त्रिपुटी 1, कुमठे 1,कोरेगांव 1, कुमठे 1, देऊर 23, गुजरवाडी 2, कोलवडी 1, आर्वी 1, सकलवाडी 1, वाठार कीरोली 1,\nफलटण तालुक्यातील जाधववाडी 1, मलठण 1, कुंभारगाव 1, मांडव खडक 14, जाधववाडी 8, सोमवार पेठ 3, मलठण 2, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 2, राजुरी 3, कमागांव 1,\nमहाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, तळदेव 1,\nमाण तालुक्यातील पळशी 2, म्हसवड 6, दहिवडी 7, शिंगणापूर 1,\nपाटण विहे 1, दौलत नगर 2, ढेबेवाडी 2, मारुल हवेली 5, हरपळ वाडी 1, चोपदार वाडी 4,\nखंडाळा शिरवळ 1, खंडाळा 1,लोणंद 2, हिराळी 1,\nवाई तालुक्यातील वाई 1, शेंदुर्जणे 5, धोम 7, वाई 1,पंधारेचीवाडी 1, ख���लची बेलमाची 1, बावधन ओढा 1, रविवार पेठ 3, सोनगीरवाडी 5, बावधन 4, वेलंग 3, धर्मपुरी 2, चिंधवली 2, कठवे 1, दत्तनगर 1,\nजावली मेढा 2, कुडाळ 8, कुसुंबी 1, गणेशवाडी 1, कुडाळ 2, रेटकवली 5, बिभवी 4, कुसुंबी 1,\nपोलीस क्वार्टर, ग्रँट रोड मुंबई 1, नानके 1, वाजवालके 1, मुंबई 1,\nक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे कोरेगांव येथील 72 वर्षीय पुरुष, कार्वे ता. कराड येथील 77 वर्षीय पुरुष, गोडोली ता. सतारा येथील 59 वर्षीय महिला, मोरघर ता. जावली येथील 65 पुरुष,उडतारे ता. वाई येथील 64 वर्षीय पुरुष व कराड येथील 72 वर्षीय पुरुष या सहा कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. डिसीएच फलटण येथे तरडफ ता. फलटण येथील 81 वर्षीय परुष व रविवार पेठ फलटण येथील 64 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये मंगळवार पेठ सातारा येथील 87 वर्षीय महिला व तारळे ता. पाटण येथील 78 वर्षीय महिला या दोन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल आहेत. असे एकूण 10 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/gold-silver-price-rise-today/articleshow/78185386.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2020-10-20T11:26:45Z", "digest": "sha1:NUGUQMUYDYM52W3EGHKODFVUA2VJT5IB", "length": 13723, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसराफा बाजार ; हा आहे आजचा सोने आणि चांदीचा भाव\nसराफा बाजारातील घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गुरुवारी सोने ३०० तर चांदी ९०० रुपयांनी स्वस्त झाली होती.\nमुंबई : सराफा बाजारात आज सकाळी खरेदीचा ओघ दिसून आला. त्यामुळे मागील दोन सत्रात सोने आणि चांदीतील घसरणीला ब्रेक लागला. सध्या सोन्याचा भाव १६८ रुपयांनी वधारला असून तो प्रती १० ग्रॅम ५१६२१ रुपये झाला आहे. चांदीमध्ये २९८ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा भाव एक किलोसाठी ६८४४० रुपये झाला आहे.\nभरपाई ; चौफेर खरेदीने शेअर निर्देशांक वधारले\nजागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा भाव १.०५ टक्के घसरून १९४९.९० डॉलर प्रती औं�� झाला. चांदीचा भाव प्रती औंस १.३८ टक्क्यांनी घसरून २७.१० डॉलर झाला. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्हने दिर्घकाळासाठी व्याजदर शून्यावर ठेवण्याचे ठरवलं आहे. त्यामुळे कमॉडिटी बाजारावर परिणाम झाल्याचे जाणकार सांगतात. डॉलर इंडेक्समध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.नजिकच्या काळात सोने १९६६ ते १९७४ डॉलर प्रती औंस राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. फेडरल रिझर्व्हच्या धोरण बैठकीवर गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष आहे. तसेच, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील कमी व्याजदराचे वातावरण आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणेचा आशावाद यामुळे सोन्याकडे गुंतवणूकदार अधिक आकर्षित झाले.\nइंधन स्वस्ताई ; पेट्रोल-डिझेलमध्ये झाली इतकी कपात\nआज शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीमध्ये सकाळपासून तेजी आहे. सध्या सोन्याचा भाव १६८ रुपयांनी वधारला असून तो ५१६२१ रूपये झाला आहे. चांदीचा भाव प्रती किलो ६८४४० रुपये आहे. त्यात २९८ रुपयांची वाढ झाली आहे. याआधी बुधवारी सोने ०.१ टक्क्यांनी वधारले होते. मंगळवारी बाजार बंद होताना सोने ३७३ रुपयांनी महागले होते तर चांदीच्या किमतीत ३९० रुपयांची वाढ झाली होती.\nआता घरबसल्या करा केवायसी ; एचडीएफसी बॅंकेने सुरु केली 'ही' सेवा\ngoodreturns या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०३३० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५१३३० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०१५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५४७१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०६९० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३८५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९३७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३८५० रुपये आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nGold Rate Today सोन्याच्या किंमतींवर दबाव ; जाणून घ्या ...\nसिलिंडर बुक करताय ; 'हे' नियम समजून घ्या अन्यथा सिलिंडर...\nसोने-चांदी स्वस्त ; 'हा' आहे आजचा सोने आणि चांदीचा भाव...\nसोने-चांदी ; आज सोने झाले स्वस्त तर चांदी महागली...\nवटहुकूम जारी ; बँकिंग नियमन सुधारणा विधेयक सहकारी बँकांच्या मुळावर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nदेशकमलनाथ यांच्या 'आयटम' वक्तव्यावर राहुल गांधी बोलले, म्हणाले...\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nमुंबईपोकळ गप्पा मारण्याऐवजी 'हे' एक काम करा; थोरातांचा भाजप नेत्यांना टोला\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nसिनेन्यूजरिंकू राजगुरू चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये; शेअर केला 'हा' व्हिडिओ\nआयपीएलकेदार जाधव, चावला यांच्यात कोणता स्पार्क दिसतोय; धोनीवर जोरदार हल्लाबोल\nसिनेन्यूजसौंदर्य असावं तर नुसरत जहांसारखं बाइक लुकचे फोटो पाहिलेत का\nकोल्हापूर'कांदा साठा तपासायला कुणी आले तर दांडक्याने सोलून काढा'\n 'या' जिल्ह्यातील १२ कोव्हिड सेंटर रिकामी\nदेशराज्यपाल कोश्यारींना 'न्यायालयाचा अवमान'प्रकरणी हायकोर्टाची नोटीस\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगNavratra : प्रेग्नेंसीमध्ये साबुदाण्याचं सेवन करताय जाणून घ्या साबुदाणा सुरक्षित आहे की नाही\nमोबाइलWhatsApp वेबवरून मिळणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची मजा\nधार्मिकदुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही 'असे' पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nब्युटीआयुर्वेदिक वनस्पतींपासून केस व त्वचेच्या समस्या कशा दूर कराव्यात, जाणून घ्या पद्धत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2020-10-20T12:06:58Z", "digest": "sha1:7N7BLMHDC2SCNRBJZO6YBETPWPHMOEZD", "length": 3722, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर २१ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर २१ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर २१ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/ऒक्टोबर २१ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2020-10-20T13:05:21Z", "digest": "sha1:KXROLZXG5HHDHRFASJSX6QFJKO4FR7U4", "length": 8182, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:विकिस्रोतातस्थानांतरीतला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:विकिस्रोतातस्थानांतरीत या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनवनाथ कथासार (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीसूक्त (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nआरती (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nप्रश्नोपनिषद्‍ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nभोंडला (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nश्री गणेश अथर्वशीर्ष (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nशुक-रंभा संवाद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:शुक-रंभा संवाद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपा���न)\nनित्यपावन-स्मरण (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nश्री जगन्नाथाष्टकम् (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nईशावास्योपनिषद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीनग्नभैरवराज स्तोत्र (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीराम स्तुती (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nहनुमान स्तुती (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:पांडुरंगाष्टकम् (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:विकिस्रोत ‎ (← दुवे | संपादन)\nपदे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअनंत कवी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीमद्दासबोधतत्त्वस्तवः (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसमर्थ कल्याण संवाद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसवाई (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nप्रज्ञा विवर्धन स्तोत्र (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nगणपती स्तोत्रे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:आंतर बन्धूविकिप्रकल्प लेख स्थानांतरण ‎ (← दुवे | संपादन)\nसमर्थकृत देवी स्तोत्रे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:मधुराष्टकम् (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:श्रीकृष्णाष्टकम्‌ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:श्री गोविन्दाष्टकम् (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:भवान्यष्टकम् (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nआरती करू तुज गजानना (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh-vishleshan/gehlot-claims-anger-against-bjp-every-household-rajasthan-59813", "date_download": "2020-10-20T10:50:51Z", "digest": "sha1:EUF7EEDMBGIXWLIHY2E22YUUISDY76HT", "length": 14571, "nlines": 197, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राजस्थानातील प्रत्येक घराघरात भाजपविरोधात संताप, गेहलोत यांचा दावा - Gehlot claims anger against BJP in every household in Rajasthan | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्��ाईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराजस्थानातील प्रत्येक घराघरात भाजपविरोधात संताप, गेहलोत यांचा दावा\nराजस्थानातील प्रत्येक घराघरात भाजपविरोधात संताप, गेहलोत यांचा दावा\nराजस्थानातील प्रत्येक घराघरात भाजपविरोधात संताप, गेहलोत यांचा दावा\nराजस्थानातील प्रत्येक घराघरात भाजपविरोधात संताप, गेहलोत यांचा दावा\nरविवार, 9 ऑगस्ट 2020\nमध्यंतरी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी यांनीही पायलट यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे यांना लक्ष्य करीत कठोर शब्दात समाचार घेतला होता.\nजयपूर : \" ज्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे अशांसह भाजप नेत्यांविरोधात घराघरात संताप व्यक्त केला जात असल्याचा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.\nराजस्थानात येत्या 14 ऑगस्टरोजी मुख्यमंत्री गेहलोत हे आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करणार आहेत. कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्याने गेहलोत यांचे सरकार अडचणीत सापडले आहे.\nपायलट यांनी भाजपबरोबर हात मिळवणी करून कटकारस्थान केल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. कधी ते पायलटांना भावनीक साद घालतात तर कधी कठोर टीका करतात. मात्र पायलट यांनी आतापर्यंत त्यांना कोणतेही थेट उत्तर दिलेले नाही.\nमध्यंतरी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी यांनीही पायलट यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे यांना लक्ष्य करीत कठोर शब्दात समाचार घेतला होता. या दोघांना आयचे मतदारसंघ मिळाले त्यांनी कधी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या का कधी सतरंज्या उचलल्या का असा सवालही केला होता. एकंदरच त्यांनी पक्ष सोडण्यावर तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच केंद्रातील सर्वच कॉंग्रेस नेत्यांनी पायलट यांच्यावरही सडकून टीका केली आहे.\nजे बंडखोर आहेत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. आता जो काही निर्णय होणार आहे तो येत्या 14 तारखेला राजस्थानच्या विधानसभागृहात होणार आहे. गेहलोत हे बहुमत मिळविण्यात यशस्वी होतील का हा प्रश्‍न आहे. त्यांनी स्वत: आपल्याकडे 109 आमदार असल्याचा दावा केला आहे. तर सचिन पायलटांकडे 18 आमदार असल्याचे सांगितले जाते.\nपायलट यांना पुन्हा पक्षात आणण्याचे खूप प्रयत्न झाले पण, अद्याप तरी ते पक्षात परतले नाहीत. ते पक्षापेक्षा गेहलोत यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. गेहलोतांना बाजूला करण्याची त्यांची एकमेव मागणी आहे. मात्र कॉंग्रेस त्यासाठी तयार नाही. बंडखोरीनंतर पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले आहे.\nयेत्या 14 ऑगस्टरोजी गेहलोत सरकार जाणार की राहाणार हे स्पष्ट होईल. मात्र अजूनही गेहलोत खूप आशावादी आहेत. त्यांना असे वाटते की बंडखोरांनी पुन्हा पक्षात परतावे. मात्र तसे चित्र अजूनही दिसत नाही. आज गेहलोत यांनी एक ट्‌विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की राजस्थानात ज्या कॉंग्रेसपक्ष सोडला आहे त्यांच्यासह भाजपविरोधात प्रचंड संताप आणि राग व्यक्त होत आहे. लोकांच्या भावना लक्षात घेवून निदान ज्यांनी पक्ष सोडला आहे असे आमदारांनी पुन्हा पक्षात येतील असा मला विश्वास वाटतो असेही गेहलोत यांनी म्हटले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nन्याय द्या अन्यथा अंत्यसंस्कार नाही, \" त्या ' पुजाऱ्याच्या नातेवाईकांचा गेहलोत सरकारला इशारा\nजयपूर : राजस्थानातील करौली जिल्ह्यात एका पुजाऱ्याच्या हत्येनंतर तेथील गेहलोत सरकारवरही टीका होऊ लागली आहे. राज्यपालांनीही या घटनेची दखल घेत दोषींवर...\nशनिवार, 10 ऑक्टोबर 2020\nराजस्थानात वसुंधराराजेंमुळे गेहलोत सरकार वाचले, या खासदाराने केला गौप्यस्फोट\nजयपूर : राजस्थानात जेव्हा सचिन पायलट यांनी बंड केले होते त्यावेळी मी भाजपला पाठिंबा दिला होता पण, वसुंधराराजेंनी हे सरकार कोसळू दिले नाही असा गंभीर...\nशनिवार, 10 ऑक्टोबर 2020\nप्रलंबित रेल्वेमार्गासाठी आमदारांचा पाठपुरावा ; खासदारांचे दुर्लेक्ष..\nमंगळवेढा : कर्नाटकातील भाविक पंढरपूरशी अधिक वेगाने जोडण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर विजयपूर या रेल्वेमार्गासाठी खासदाराकडून...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nमहाराष्ट्र काॅंग्रेसमध्ये सारं आलबेल आहे ना बाळासाहेब थोरातांनी घेतली गेहलोतांची भेट\nमुंबई : महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची आज दुपारी भेट घेतली. ही सदिच्छा भेट...\nमंगळवार, 1 सप्टेंबर 2020\nराजस्थानात कॉंग्रेसचा वाद मिटला अन्‌ भाजपचा सुरू झाला \nजयपूर : राजस्थानातील कॉंग्रेसचा अंतर्गत वाद मिटला. आता भाजपमध्ये सुरू झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरील विश्वास ठरावावेळी भाजपचे चार...\nगुरुवार, 20 ऑगस्ट 2020\nजयपूर भाजप राजस्थान sachin pilot ज्योतिरादित्य शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/basic-yoga-queries-answered/", "date_download": "2020-10-20T11:26:20Z", "digest": "sha1:5GXAK2IIKVRCJO2S2SJ3QH4SYZ6PLEUB", "length": 12193, "nlines": 123, "source_domain": "arogyanama.com", "title": "योगाविषयी नेहमी 'हे' प्रश्न विचारले जातात, जाणून घ्या उत्तरे - Arogyanama", "raw_content": "\nयोगाविषयी नेहमी ‘हे’ प्रश्न विचारले जातात, जाणून घ्या उत्तरे\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – योगा सुरू केल्यानंतर आहार कोणता आणि कधी घ्यावा योगा कधी करावा योगा आणि आहाराचा काही संबंध आहे का योगाचे काही दुष्परिणाम आहेत का योगाचे काही दुष्परिणाम आहेत का असे प्रश्न अनेकांना पडतात. परंतु, या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे शक्यतो मिळत नाहीत. योगसाधकांच्या मनातील याच नेहमीच्या प्रश्नांची तज्ज्ञांनी दिलेली उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.\nव्यायाम आणि योगात फरक काय \nव्यायामात जलदगतीने हालचाली होतात. आसनात सावकाश हालचाल होते. व्यायामाने शारीरिक विकास होतो तर योगासनाने मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकास होतो. व्यायामात स्नायू संवर्धन होते. पण ते ताठर बनतात, योगात स्नायू लवचिक होतात.\nयोगाचा दुष्परिणाम आहे का \nयोगाने काहीच दुष्परिणाम होत नाहीत. उलट एखाद्या अवयवासाठी योगा करीत असताना पूर्ण शरीराला फायदा होतो. योगामुळे नुकसान झाले, असे आजपर्यंत सिद्ध झाले नाही.\nयोगा करताना काय पथ्ये पाळावीत \nव्यसने टाळावीत. चहा, कॉफी घेऊ नये. धूम्रपान, मद्यपान करू नये. तरच योगाचा फायदा होईल.\nमहिलांनी योगा कधी करावा \nयोगा बालक सोडून सर्वांनी करावा, असा प्रकार आहे. योगा करताना महिलांनी काही पथ्ये पाळावीत. विशेषत: महिलांनी मासिक पाळी व अपत्यप्राप्ती दरम्यान योगा करु नये.\nआजारी माणसाने योगा करावा का \nयोगा कोणालाही करता येतो, काही रोग टाळण्यासाठी किंवा रोग बरा करण्यासाठी योगा केला जातो. दुर्धर आजार, मानसिक आजारात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nयोगा करताना पोट रिकामे असावे. कोणताही आहार घेतल्यावर तीन-साडेतीन तासानंतर योगा करावा. पाणी, पेय घेतल्यावर एक तासाने योगा करावा. योगा केल्यावर एक तासाच्या आत पेय आणि दोन तासांपर्यंत जेवण करणे अयोग्य आहे.\nयोगासाठी मोकळी, हवेशीर आणि स्वच्छ जागा असावी. प्��काश मंद असावा. उष्ण प्रकाश नको. ओलसर भिंती आणि जमीन नको. शांतता असावी.\nपोशाख सैल असावा. पुरुषांनी हाफपँट, बनियन, वापरावे. महिलांनी पंजाबी ड्रेस वापरावा. महिलांनी केस बांधून ठेवावेत. कापड किंवा चटई अंथरून बसावे.\nवयाचे काही बंधन आहे का \nयोगाभ्यास हा वयाच्या १२ ते ८० वर्षे वयापर्यंत केला जाऊ शकतो. युवक, वृद्ध, व्याधीग्रस्त किंवा अशक्त व्यक्तीही योगा करू शकते.\nयोगाची एक वेळ ठरवावी. तिचा कालावधी ठरवावा. रोज एकच कालाावधी असावा. शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी दररोज पाऊण तासाचा योगा आवश्यक असतो. योगा सहसा सकाळी करावा. ६ ते ७ ही वेळ योग्य आहे.\nजर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर मग करा ‘ही’ 7 आसने, शरिरातील साखर नाही होणार आऊट ऑफ कंट्रोल\nआंबट-थंड पदार्थांचं सेवन केल्यानं सांधेदुखीचा त्रास होतो का \n‘प्राणायम’ आणि ‘जलनेती’नं वाढेल इन्युनिटी, सर्दीमध्ये हल्दीचा उपयोग करा, जाणून घ्या\nWeight loss tips : ना जिम, ना डाएट, वजन कमी करण्यासाठी अवलंबा या 12 सोप्या घरगुती पद्धती\nWeight Loss Tips : जाणून घ्या, वजन कमी करण्यासाठी आपण कधी आणि किती काळ चालत रहावे\nStress Reducing Exercise : तणाव तुमच्यावर ‘हावी’ होत असेल तर फक्त ‘या’ 3 व्यायामांनी करा दूर, जाणून घ्या\nछातीत होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष नको , होऊ शकतो हा ‘आजार’\n‘ही’ आहेत ‘थायरॉईड’ची ८ लक्षणे ‘या’ ७ उपायांनी मिळवा आराम\nमक्याचे तुरे टाकू नका, याच्या ड्रिंकमुळे ‘हे’ ६ आजार होतील बरे, असे तयार करा\n#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा\nWorld Osteoporosis Day : हाडं मजबूत बनवायची असतील तर डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश\nसडपातळपणामुळं परेशान असाल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 10 फळे, झपाटयानं वाढेल वजन, जाणून घ्या\nनाष्ट्यापूर्वी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, संशोधनात समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या\nजाणून घ्या ‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय \n‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ म्हणजे काय, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि प्रतिबंध\nपायांच्या नसांना सूज कशामळे येते ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या\nडायबिटीजच्या रुग्णांनी किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे \nWeight Loss Tips : फक्त 3 दिवसात वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स\nदातांना मजबूत आणि निरोगी बनवायचं असेल तर तुमच्या डायट मध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या\nयोगाविषयी नेहमी ‘हे’ प्रश्न विचारले जातात, जाणून घ्या उत्तरे\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/08/28/japan-pm-shinzo-abe-health-politics/", "date_download": "2020-10-20T12:14:52Z", "digest": "sha1:IZKODBWGGXVTCGT3FDOMNTYDZ6VBC4HC", "length": 14702, "nlines": 154, "source_domain": "krushirang.com", "title": "जपानी पंतप्रधानांचा असाही आदर्श; पहा कोणत्या कारणाने सोडत आहेत ते आपले पद | krushirang.com", "raw_content": "\nHome आंतरराष्ट्रीय जपानी पंतप्रधानांचा असाही आदर्श; पहा कोणत्या कारणाने सोडत आहेत ते आपले पद\nजपानी पंतप्रधानांचा असाही आदर्श; पहा कोणत्या कारणाने सोडत आहेत ते आपले पद\nभारतात राजकीय सुधारणा आवश्यक आहेत असे वाटणाऱ्यांची कमतरता नाही. मात्र, अशी सुधारणा स्वतःपासून करावी लागते याचे मात्र अशा मंडळींना अजिबात सोयरसुतक नाही. जनता, राजकारणी, मतदार आणि प्रशासन असे सगळेच (बहुसंख्य) भारतीय एकाच माळेचे मनी आहेत. अशावेळी जर देशात एखादा कर्तव्यभावना दाखवणारा सुज्ञ नेता किंवा माणूस सापडला तर ती बातमी होते. मुळात अशी बातमी होण्याचे दिवस संपले तरच त्यातून खऱ्या अर्थाने मार्ग निघू शकतो. असाच मार्ग कसा असतो याची साक्ष पटवून दिली आहे ती जपान देशाच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीने. होय, त्यांनी फ़क़्त आजारपणामुळे आपले पद सोडण्याची तयारी केली आहे.\nआपल्याकडे एकदा सरपंच झाला की मग त्याला हटविणारा माई का लाल पुढेच येत नाही. असाच प्रकार बाजार समित्या, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, महापालिका, आमदारकी, खासदारकी, मंत्री, मुख्यमंत्री आणि अगदी पंतप्रधान या पदाबबातही वेळोवेळी दिसतो. ‘मी पुन्हा येईन’चा जयघोष त्यामुळेच आपल्याकडील राजकीय नेते करताना दिसतात. सत्ता आणि त्याची खुर्ची म्हणजे कर्तव्य पार पडण्याचे नाही, तर चिकटून राहण्याचे ठिकाण बनले आहे. अशावेळी हीच जनता त्यांना चुका पदरात घालून संधी देते आणि वर राजकीय सुधारणा गरजेच्या असल्याच्या फेसबुकी गप्पांमध्ये रंगतेही. मात्र, याच सगळ्या प्रकारावर कोणतेही भाष्य न करता काही सुज्ञ लेकांचे देश कृतीने कर्तव्यभावना दाखवून देतात. असाच प्रकार पुन्हा एकदा जपान देशात घडत आहे. तेथील राष्ट्रीय वाहिनी एनएकके (NHK) यांनी सूत्रांच्या माहितीनुसार बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, सततच्या आजारपणामुळे देश चालवताना ��ेणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पंतप्रधान शिन्जो आबे हे पद सोडणार आहेत.\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nआपल्याकडे दवाखान्यातुनही राज्य चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बातम्या आपण वाचल्या असतील की. इथे नाव किंवा पक्ष लिहिण्याची गरज नाही. कारण, सगळेच पक्ष एकाच माळेचे मनी आहेत. आणि जनताही त्यांच्या पाठीशी ठाम आहे. तर, मुद्दा आपल्याकडचा अहीच. मुळात आपल्या राजकीय पुढाऱ्यांना कर्तव्य काय असते याचीच जाणीव जनता होऊ देत नाही. सत्ता ही प्रशासन उत्तम करण्यासाठी नाही, तर राबवण्यासाठी असल्याचा ‘गोड’ (आणि देशासाठी एकदम कडू) गैरसमज भारतीयांचा झालेला आहे. मग भ्रष्टाचार आणि अनागोंदी कायमची राहणार की. जपानमध्ये पंतप्रधान असो की सामान्य माणूस त्यांना समान वागणूक मिळते. अगदी हॉटेलात गेल्यावरही त्यांना वेटिंग करावे लागते. न्यूझीलंड, युरोपिअन देश आणि इतरही अशी बहुसंख्य उदाहरणे देशात आहेत. मात्र, आपल्याकडे लाल दिवा गेला तरीही व्हीआयपी संस्कृती कायम आहे आणि राहीलही. कारण भारतीयांमध्ये राजेशाहीचा आणि जनता म्हणून ते पाहण्याचा अवगुण कायम आहे.\nहोय, असाच प्रकार जपानमध्ये होत नाही. शिन्जो आबे हे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे मेंबर आहेत. त्यांनी आजारपणामुळे हे पद सोडण्याची तयारी केल्याचे त्या पार्टीने म्हटल्याची बातमी रॉयटर्स या जागतिक वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यांचे वय 65 वर्षे असून त्यांनी आतापर्यंत ८ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. २००७ मध्येही त्यांना असेच पद सोडावे लागले होते. मात्र, पुन्हा एकदा बरे होऊन त्यांनी राजकारणात सक्रियपणे काम सुरू केले होते. मात्र, आता त्यांचे एकूण वय लक्षात घेता ते पुन्हा एकदा या पदावर येतील अशी शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या या बातमीने जपानी शेअर बाजारात घसरण झाली आहे.\nलेखक : सचिन मोहन चोभे\nPrevious articleधक्कादायक : म्हणून ‘रिलायन्स’ला करावे लागले ‘हे’ आवाहन; ‘तयारीबहाद्दरां’ना भामट्यांनी दिले ‘असे’ आव्हान..\nNext articleअखेर रिलायन्स रिटेलचे ‘फ्युचर’ ठरणार; शनिवारी होऊ शकते प्रक्रिया, वाचा ‘बाजारा’तील BIG बातमी\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nकोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय\nफ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण\nतेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा\nअशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nअसा बनवा ‘दाळ-तांदूळ ढोकळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nबायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया; दे धम्माल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/p/blog-page.html", "date_download": "2020-10-20T11:40:32Z", "digest": "sha1:VZD2NMCPIKSIB4AJ53THJGT5XP5HAOTM", "length": 10823, "nlines": 241, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: ई बुक्स", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉग वरील काही लेखमाला मी ई-बुक स्वरूपात देखील रुपांतरीत करून ठेवल्या आहेत. त्याचा मोठा उपयोग म्हणजे ही ई-बुक्स वाचकाला आपल्या फोनवर किंवा संगणकावर डाऊनलोड करून ठेवता येतील आणि जेंव्हा इंटरनेट कनेक्शन नसेल तेंव्हा देखील वाचता येतील. थोडक्यात ऑफ लाईन वाचनासाठी ही कामाची आहेत.\nअँड्रोइड फोन किंवा टॅबलेटवर वाचण्यासाठी चांगला ई-बुक रीडर म्हणून मी मून रीडर हे अॅप सुचवीन.\nLabels / लेखन प्रकार\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\nब्लॉगपोस्ट ईमेल मध्ये मिळवा\nहरारी, कोरोना आणि कायद्याचा अर्थ\nभैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग २)\nभैरप्पांचं उत्तरकांड आणि माझं रामायण (भाग १)\nरंगासाई सर आणि कोरोना\nव्यर्थ न हो बलिदान\nभाग १ : आर्थिक अरिष्टांची कारणे\nभाग २ : सुचवलेले उपाय\nभाग ३ : भारतीय डॉन क्विक्झोट\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nअब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’)\nपुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/ramesh-sood-trainer-storyteller-improve-yourself-271752", "date_download": "2020-10-20T12:40:13Z", "digest": "sha1:55IQOS3G6TP2QUVR6D2ZG4MLKIIOI423", "length": 14539, "nlines": 264, "source_domain": "www.esakal.com", "title": "दररोजच्या अर्थपूर्ण आयुष्यासाठी... - Ramesh Sood trainer Storyteller improve yourself | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nरमेश सूद, कोचर, ट्रेनर, स्टोरी टेलर\nदररोज किमान पाच मिनिटे तरी ध्यान करा. त्यामुळे, तुम्ही तुमचा आत्मा, चैतन्याच्या संपर्कात राहाल. तो आनंदी राहण्यासही ध्यानाची मदत होईल.\nआपण आपल्या घरातील कुंडी किंवा बागेमधील रोपांना नियमितपणे पाणी घालतो. पाण्याअभावी ही रोपे सुकू नयेत, जळू नयेत म्हणून आपण ही काळजी घेतो. मग आपला आत्मा, मन आणि शरीराबद्दल काय या सर्वांनी मिळून आपले आयुष्य घडते, त्यामुळे आपण त्यांचे पालनपोषण करण्यासही सुरुवात करायला हवी. दररोजचे थोडे थोडे मरण पत्करण्यापेक्षा प्रत्येक दिवस पूर्णपणे रसरसून, जिवंतपणे जगण्याचा पर्याय अधिक चांगला आहे.\n- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nतुम्ही आता या क्षणी अतिशय सजग, सचेत आहात. आपण हा लेख वाचतोय, असा विचारही तुम्ही करताय, हे ठीकच आहे. अगदी बरोबरच. आता याच क्षणापासून तुम्ही स्वत:ला स्वयंविकास साधण्याचे वचन द्या.\nदररोज किमान पाच मिनिटे तरी ध्यान करा. त्यामुळे, तुम्ही तुमचा आत्मा, चैतन्याच्या संपर्कात राहाल. तो आनंदी राहण्यासही ध्यानाची मदत होईल.\nदररोज किमान २० मिनिटे काहीतरी चांगले, प्रेरणादायी वाचन करा. आपण सातत्याने शिकत राहून विकसित झालेच पाहिजे.\nचला, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज सकाळी फेरफटका मारूयात. धावण्याचा किंवा जिमला जाण्याचा पर्यायही आपल्याकडे आहे. नियमित व्यायामाच्या जोडीला पौष्टिक आहार घेणेही महत्त्वाचे आहे. आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या, चुकीच्या सवयीही सोडून द्यायला हव्यात. प्रकृतीच्या काळजीबरोबरच आपण आपल्या नात्यांचीही काळजी घ्यायला हवी.\nआपण ज्यांचा आदर करतो, आपल्याला आवडतात, अशा व्यक्तींच्या संपर्कात राहूयात. त्यातून, दीर्घकालीन नाते तयार होईल. तुम्ही असताल त्या ठिकाणी लोकांच्या चांगल्यासाठी आपापल्या परीने योगदान द्यायला हवे.\nथोडक्यात, रोपाला नियमित पाणी घालण्याप्रमाणेच तुम्ही या सर्व गोष्टींची जोपासना करायला हवी. तुम्ही हा तुमच्या दिनक्रमाचा भाग बनवला, तर लवकरच तुमच्या सर्वोच्च क्षमतेनुसार क���म करू शकाल. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा...\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n किरकोळ बाजारात 100 रुपये किलो\nतुर्भे ः परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे घाऊक बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सातत्याने कांद्याच्या...\nदोन बालिकांना सर्पदंश; वेळेवर उपचार न मिळाल्याने एकीचा मृत्यू\nधडगाव (नंदुरबार) : सातपुड्यातील अतिदुर्गम भागात आजही दळणवळणाची सोय अद्याप उपलब्ध झालेली नाही, धड पायवाट नाही, तेथे रस्ता, वीज कसा पोहोचणार. अन्...\nजगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती\nनवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात...\nCorona: WHO प्रमुखांनी हिंदीमध्ये ट्विट करत भारताचे मानले आभार; वाचा कारण\nनवी दिल्ली- जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 कोटींच्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत जगभरात...\nपरभणीच्या मेडीकल कॉलेजसाठी सरकार सकारात्मक... परंतू होत का नाही \nपरभणी ः परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी परभणीत सांगितले. राज्य...\nदिवाळीत मुलांची भेट अधांतरी; ताबा न मिळण्याची अनेक पालकांना भीती\nपुणे :''दिवाळीच्या सुटीत माझी 12 वर्षांची मुलगी दरवर्षी किमान आठ दिवस माझ्याकडे रहायला येते. मी व माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना तिचा सहवास...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/sanjeev-sonawane-article-opportunities-psychology-256927", "date_download": "2020-10-20T12:48:13Z", "digest": "sha1:F6RNMC22NGNDSAGR74VI5D34O7BLKUCL", "length": 15711, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "मानसशास्त्रातील संधी - sanjeev sonawane article Opportunities in Psychology | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमानसशास्त्रीय अभ्यास व उपचार पद्धती एक मोठा व्यवसाय व नोकरीच्या संधी देणारा ठरला आहे.\nस्पर्धात्मक जीवनात ताण व चिंता यांनी मानवी जीवन व्यापले आहे. जीवन स्तर उंचावणे म्हणजे ताणाची सोबत आलीच. शालेय जीवन व त्यानंतर नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जीवन, वृद्धापकाळातील ताण व चिंता जगण्यात बाधा आणतात. अनेकदा त्याचे स्वरूप गंभीर बनते व जीवन हवे की नको येथपर्यंत मजल जाते. त्यामुळेत मानसशास्त्रीय अभ्यास व उपचार पद्धती एक मोठा व्यवसाय व नोकरीच्या संधी देणारा ठरला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमानसिक आजारावर उपचार करणारे, मानसशास्त्राचे उपयोजन करणारे, उच्चशिक्षित तज्ज्ञांना मोठी मागणी असणारे व आर्थिक लाभ देणारे हे आव्हानात्मक क्षेत्र आहे.\nऔद्योगिक क्षेत्रातील स्पर्धात्मक जीवनामध्ये मानसिक स्वास्थ्य राखणे व कामगारांना प्रेरणा देत राहणे आवश्‍यक बनले आहे. मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवी व त्याचबरोबर औद्योगिक संस्था मानशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना औद्योगिक संस्थांमध्ये मोठ्या संधी आहेत.\nमेंदू व संज्ञात्मक विज्ञान क्षेत्रामध्ये आवड असणाऱ्यांसाठी व डॉक्‍टरेट मिळवलेल्यांना मेंदूचे आजार व मज्जासंस्थांसंबंधित क्षेत्रातील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे चांगली मागणी आहे. संशोधन, अध्यापन, औषधांचा मज्जासंस्थेवर होणारा परिणाम अभ्यासणाऱ्या औषध कंपन्या, हॉस्पिटल, मानसिक स्वास्थ्य केंद्रे अशा तज्ज्ञांची वाट पाहत असतात.\nनैराश्‍य व मानसिक आजारामध्ये तपासण्या, निदान, उपचार व प्रतिबंधात्मक उपचारांसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मागणी वाढत आहे. यासाठी मानसशास्त्रातील डॉक्‍टरेटसह नैदानिक मानसशास्त्रामधील अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे.\nगुन्हे विश्‍लेषणासाठी, गुन्हेगारांची मानसिकता अभ्यासण्यासाठी व तपासशास्त्रात मानसोपचार तज्ज्ञांची आवश्‍यकता असते. कायद्याच्या पदवीनंतर न्याय वैद्यकशास्त्रातील अभ्यासक्रम गरजेचा असतो.\nशाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या वर्तन व अध्ययन समस्या सोडविण्यासाठी, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी, व्यवसाय निवड, समुपदेशन या मानसशास्त्राशी निगडित गरजांमुळे या क्षेत्राला मागणी आहे. मानसशास्त्राच्या पदव्युत्तर पदवीबरोबर शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना नोकरी अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे उत्तम क्षेत्र आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nBreaking:दहावी-बारावीची पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर\nपुणे : फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण न झालेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी पुरवणी लेखी...\nसोसायट्यांना दिशा देणारा तरुण : केदार ध्रुवकुमार कुलकर्णी\nछान, सुंदर आपलं घर झालं की आनंदाला पारावर राहत नाही. गोकुळासारख्या नांदणाऱ्या लोकांच्या छोट्याश्या कुटुंबाला गृहनिर्माण संस्थेचं ...\nहा शोलेचा सिन नव्हे; नेटवर्क शोधण्याचा प्रयत्‍न\nसारंगखेडा (नंदुरबार) : केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रात डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केल्याचा गाजावाजा केल्या जातो. मात्र सातुर्खे (ता. नंदूरबार) येथील...\nवाघ्या-मुरळी परिषदेचा इंदापुरात मोर्चा; सरकारला दिला निर्वाणीचा इशारा\nइंदापूर : महाराष्ट्र राज्य वाघ्या मुरुळी परिषदेच्या वतीने आठ मागण्यांसाठी जुने न्यायालय चौक ते इंदापूर प्रशासकीय भवनवर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष...\nआंतरराष्ट्रीय शेफ डे : नववीत असताना घडलेल्या एका प्रसंगानं विष्णू मनोहर बनले प्रसिद्ध शेफ\nनागपूर - खवय्यांची आवड पूर्ण करणारे शेफ म्हणजे विष्णू मनोहर. त्यांनी सर्वात मोठा पराठा बनविण्याचा विक्रम केला आहे. तसेच ५३ तास अविरत स्वयंपाक करूनही...\nबेळगावात विद्यागम योजना पुन्हा सुरू होणार\nबेळगाव : शिक्षण खात्याने विद्यागम योजना तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुढील महिन्यातही शाळा सुरू न झाल्यास विद्यागम योजना पुन्हा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/samajwadi-party-contest-election-aurangabad-municipal-corporation-267589", "date_download": "2020-10-20T11:12:29Z", "digest": "sha1:FKJ3BI2MNUWQ35XKASTTAUBW3NFBUNR5", "length": 16655, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "समाजवादी पार्टीला नकोय महाविकास आघाडी - Samajwadi Party Contest Election Aurangabad Municipal Corporation | Marathi News - eSakal", "raw_content": "\nसमाजवादी पार्टीला नकोय महाविकास आघाडी\nसध्या काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महाविकास आघाडी करण्याच्या चर्चा असताना समाजवादी पार्टी मात्र या आघाडीत जाण्यास इच्छुक नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाने औरंगाबाद पूर्वची जागा समाजवादी पक्षाला सोडली होती. मात्र यामध्ये जागा सोडण्यावरून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये वाद होते.\nऔरंगाबादः राज्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष औरंगाबाद महापालिका स्वबळावर लढणार असून, त्यांना या निवडणुकीत महाविकास आघाडी नकोय. विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून काँग्रेसकडून सहकार्य मिळाले नसल्याचा राग पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये असल्याने त्यांना आघाडी नकोय. सध्या त्यांच्याकडून ४५ ते ५० जागांसाठी तयारी केली जात आहे.\nहेही वाचा- कारखान्यातील 85 टक्के अपघात चुकीच्या क्रीयांमुळेच\nप्रमुख पक्षांसोबत समाजवादी पार्टीकडून महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. मुंबईतून अर्ज आल्यानंतर ते इच्छुकांना वाटप केले जाणार आहे. शिवाय स्टार प्रचारकसुद्धा प्रचारासाठी आणले जाणार आहे. ज्यांना प्रमुख पक्षाचे तिकीट मिळण्याची शक्यता धूसर आहे असे उमेदवार आतापासूनच समाजवादी पक्षाकडे तिकिटाची विचारणा करीत आहेत.\nसध्या काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महाविकास आघाडी करण्याच्या चर्चा असताना समाजवादी पार्टी मात्र या आघाडीत जाण्यास इच्छुक नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाने औरंगाबाद पूर्वची जागा समाजवादी पक्षाला सोडली होती. मात्र यामध्ये जागा सोडण्यावरून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये वाद होते.\nहेही वाचा- पशुपालकांसाठी खुशखबर किसान क्रीडीट कार्डावर आता...\nसमाजवादी पक्षाचे कलीम कुरैशी मैदानात असताना काँग्रेसकडून अपक्ष असलेले युसूफ मुकाती यांना पाठिंबा देण्यात आला. समाजवादी पक्षाला पाठिंबा द्यावा की अपक्ष उमेदवाराला या संभ्रम अवस्थेत पक्षाचे कार्यकर्ते राहिले. या सर्वांमध्ये समाजवादी पक्षाचे कलीम कुरैशी यांना पाच हजार ५५५ मते मिळाली होती. विधानसभ��� निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला नाही. सहकार्य केले नाही. त्याचा राग समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये असल्याने आता महाविकास आघाडी नकोच असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.\nआमचे शहरातील ४५ ते ५० जागांवर लक्ष आहे. कोणत्या वॉर्डात उमेदवार द्यायचे हेसुद्धा निश्‍चित आहे. मात्र निवडणूक लढताना आम्ही ती स्वबळावर लढणार आहोत. मागील विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्वची जागा आमच्या पक्षाला सुटलेली असताना आमच्या विरोधात काम करण्यात आले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आम्हाला महाविकास आघाडी नकोय.\n- मोहम्मद ताहेर (शहराध्यक्ष, समाजवादी पार्टी)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअतिवृष्टीच्या संकटानंतर आता मोसंबीवर काळ्या डागाचा प्रार्दूभाव, उत्पादक संकटात\nपाचोड (जि.औरंगाबाद) : घराला घरपण अन् चार चौघांत मोठेपणा देणाऱ्या पाचोडसह (ता.पैठण) परिसरातील मोसंबीच्या बागा चार महिन्यांच्या सतत पावसामुळे संकटात...\nराजकीय धूळवडीपेक्षा मदतीची अपेक्षा, उमरगा तालूक्यात 23 हजार हेक्टरवरील पंचनामे\nउमरगा (उस्मानाबाद) : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीतील पिकाच्या पाहणीसाठी सत्ताधारी-विरोधकांकडुन आरोप-प्रत्यारोप होत आहे. एकीकडे राजकीय...\nघरातील सोन्यावर डल्ला मारणारा केअरटेकर चोरटा पोलिसांच्या ताब्यात\nजुनी सांगवी : नवी सांगवी येथे केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या चोरट्याने घरातील २४ तोळे सोने व २० हजार रूपये रकमेवर डल्ला मारण्याची घटना सांगवी...\nनेवासेत बहरली झेंडूफुलांची शेती दसरा, दिवाळीला वाढणार फुलांची मागणी\nनेवासे (अहमदनगर) : तालुक्यातील कुकाणे, तरवडी, देवगाव परिसरात जूनमध्ये लागवड केलेल्या झेंडू फुलांची शेती सध्या बहरात आली आहे. यातच आता दसरा व दीपावली...\nलॉकडाऊनच्या काळात रोखले २२ बालविवाह, महिला व बालकल्याण विभागाचे यश\nऔरंगाबाद : लॉकडाऊन काळात बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लोकांमध्ये जागृती आणि कायद्याचे अज्ञान याचा परिणाम असल्याचे...\nस्मार्ट प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा फुटला फुगा दोन महिन्यांतच कंपनीचा क्रमांक खालावला\nनाशिक : देशभरातील स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेल्य��� प्रकल्पांच्या अंमलबजावणीत नाशिक स्मार्टसिटी कंपनीचा क्रमांक खालावल्याने कंपनीच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/stop-maratha-obc-disputes-now-said-chhagan-bhujbal-nashik-marathi-news", "date_download": "2020-10-20T11:27:43Z", "digest": "sha1:YYVAECT6A7BZ4C4SVWQBXRI6K2KO24PQ", "length": 14261, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"मराठा-ओबीसी भांडणं लावणं आता थांबवा\"! - छगन भुजबळ - Stop Maratha OBC disputes now said by chhagan bhujbal nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n\"मराठा-ओबीसी भांडणं लावणं आता थांबवा\"\nसुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत आहे त्यामुळे राज्यात दुसरं प्रकरण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेत सर्वानीच विचारपूर्वक बोललं पाहिजे. मराठा ओबीसी भांडणं लावण आता थांबवायला पाहिजे. त्यावर बरीच चर्चा झालीय\nनाशिक : सुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत आहे त्यामुळे राज्यात दुसरं प्रकरण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेत सर्वानीच विचारपूर्वक बोललं पाहिजे. मराठा ओबीसी भांडणं लावण आता थांबवायला पाहिजे. त्यावर बरीच चर्चा झालीय. असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.\nभुजबळ : राज्याचे वातावरण टिकविण्याचे प्रयत्‍न गरजेचे\nनाशिकला पाणी नियोजन आणि कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भुजबळ म्हणाले कुठलाही एक निर्णय घेताना त्यांचा इतर समाजावर काय परिणाम होणार याचा विचार करायला हवा. त्यामुळे उगाचच वातावरण पेटते ठेवणारे बोलणे टाळले पाहिजे. तलवारी नाही पण शब्दांची खणखणी झाली आहे ती थांबायला पाहिजे. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने आरक्षण झालेच पाहिजे असे काहींचे प्रयत्न आहे तर काहींचे मात्र राजकारण मात्र सुरू आहे.\nहेही वाचा > आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना\nसुशांत प्रकरण संपल्याने दुसरे प्रकरणाचे प्रयत्न\nखासदार संभाजी राजे ���ांच्या वक्तव्यांविषयी ते म्हणाले की, राजे सर्व जनतेचे असतात, त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे असे वडेट्टीवार बोलले होते. वडेट्टीवार हे त्या खात्याचे मंत्री आहे त्यामुळे ते बोलणारच. असे स्पष्ट केले.\nहेही वाचा > पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात\nसंपादन - ज्योती देवरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिने निर्मितीशी संबंधिताला NCB चा समन्स, अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावानंतर आणखीन एक धडक कारवाई\nमुंबई : सुशांत सिंग राजपुत प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच NCB ने बॉलीवूडमधील चित्रपट निर्मितीशी संबंधित...\nसुशांत मृत्यु प्रकरणात दिल्लीतील वकिलाला मुंबई पोलिसांनी केली अटक\nमुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आता आणखी एक अटक झाली आहे. या प्रकरणाशी थेट संबधित ही अटक नाहीये. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सोशल मीडियावर अफवा...\nरिया-सुशांतच्या भेटीचा दावा ठरला खोटा; सीबीआयने शेजारणीला सुनावले\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी रिया चक्रवर्तीला भेटल्याचा दावा खोटा ठरला आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण...\n''राजे सर्व जनतेचे, ते कुणा एकाचे नाही, मग तलवारी कुणावर काढणार\nनाशिक : ‘राजे सर्व जनतेचे असतात. ते कुणा एकाचे नसतात. तलवारी कुणावर काढणार त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ...\nनाशिक शहरात बार सुरू; रात्री ९ वाजेपर्यंत परवानगी - भुजबळ\nनाशिक : रविवार (ता. 11) पासून नाशिक शहरात बार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली असली तरी, सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंतच बार सुरू राहतील. पण...\nजळगाव महापालिकेत शंभर कोटी आणणारे गेले कुठे \nजळगाव : शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये गट-तट, नाराजी नाही. कोणी स्वतःसाठी कार्यक्रम घेत असेल, आंदोलन करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/father-corona-positive-youth-served-many-305923", "date_download": "2020-10-20T12:51:22Z", "digest": "sha1:M6NSGYIVAY67SHBREWHGDPGW7GFOMLIC", "length": 16163, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "च्या पित्तर... मुलाला कोरोना अन् वडिलांनी घरोघरी जाऊन केली अनेकांची हजामत - father of corona positive youth served many | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nच्या पित्तर... मुलाला कोरोना अन् वडिलांनी घरोघरी जाऊन केली अनेकांची हजामत\nसंबंधित युवक हा मध्यंतरी अकोला येथे असल्याचे समजते. त्याच्या वडिलांचा सलून व्यवसाय असून त्यांनी मुलगा गावाहून परतल्यानंतरसुद्धा अनेक घरी जाऊन अनेकांची दाढी-कटिंग करून दिल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर परिसरात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nअमरावती : सध्या संपूर्ण देशभर कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने नागरिक देखील सुसाट झाले आहेत. छोट्या छोट्या कामानिमित्त घराबाहेर पडून गर्दी केली जात आहे. परिणामी बेसावध असलेल्या अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. आता हेच बघा ना अमरावतीमध्ये असाच एक अफलातून प्रकार पुढे आला आहे. एका मुलाला कोराना झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी घरोघरी जाऊन दाढी-कटिंग केली. यामुळे आणखी काही नागरिक अडचणीत आले आहेत.\nदररोज नव्या नव्या परिसरात कोरोनाबाधित आढळत असल्याने अमरावती शहरातील यंत्रणेची आता दमछाक होऊ लागली आहे. स्थानिक प्रभा कॉलनी येथील 23 वर्षीय युवकाचा कोरोना चाचणी अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. संबंधित युवक हा मध्यंतरी अकोला येथे असल्याचे समजते. त्याच्या वडिलांचा सलून व्यवसाय असून त्यांनी मुलगा गावाहून परतल्यानंतरसुद्धा अनेक घरी जाऊन अनेकांची दाढी-कटिंग करून दिल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर परिसरात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nसंबंधित युवकाला प्रवासाची हिस्ट्री असून मनपा त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत आहे तसेच त्यांचे नमुने घेण्याची प्रक्रियादेखील आरोग्य विभागाने सुरू केल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.\nमहापालिका क्षेत्रात दररोज नव्या नव्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्याबरोबरच संबंधित परिसराला कंटेनमेंट क्षेत्�� घोषित करणे, संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती, त्यांचा संपर्क शोधणे व त्यांचे नमुने घेणे ही प्रक्रिया आता प्रशासनासाठी दिवसेंदिवस जटिल होऊ लागली आहे. शहरात आतापर्यंत 60 पेक्षा अधिक कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहेत. शेवटचा रुग्ण आढळल्यापासून 28 दिवस कंटेनमेंट क्षेत्र ठेवावे लागते. त्यामुळे या कालावधीत नागरिकांची गैरसोय होण्यास मोठा वाव असतो.\n- तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला\nट्रू नेट मशीन हलविली\nअत्यंत अटीतटीच्या प्रसंगी कोरोनाची चाचणी करण्यासाठी उपयोगात येणारी ट्रू नेट मशीन पीडीएमसीमधून आता जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मशीनचा उपयोग संशयित परंतु गंभीर व्यक्ती, गरोदर महिलांची चाचणी करण्यासाठी केला जाऊ शकतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिवाळीसाठी घरी परतू इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा, धावणार स्पेशल ट्रेन\nनागपूर ः अनलॉक प्रक्रियेंतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व क्षेत्रे खुली केली जात आहेत. रेल्वेही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचे संकट ओसरत...\nहिंगोली : ग्रामीण भागातील बससेवा बंदच, प्रवाशांना करावा लागतो खासगी वाहनाने प्रवास\nकळमनुरी (जि.हिंगोली) : कळमनुरी आगाराच्या ग्रामीण भागातील बस फेऱ्या मागील सहा महिन्यापासून बंद आहेत. याचा फटका आगाराच्या उत्पन्नावर पडत...\nपुन्हा एकाचा बळी; १७ नवे पॉझिटिव्ह\nअकोला : कोरोना संसर्ग तपासणीचे सोमवारी (ता. १९) ७४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १७ अहवाल पॉझिटिव्ह तर ५७ अहवाल...\nभूखंड घोटाळा: ग्रामपंचायतीच्या मालकीचे प्लॉट परस्पर केले नागरिकांच्या नावे\nवल्लभनगर (जि.अकोला) ः निंभोरा गट ग्रामपंचायतीच्या मालकीचे तब्बल ४९ प्लॉट परस्पर नागरिकांच्या नावे करण्याचा प्रकार येथे घडला होता. त्यामुळे या...\nबिल भरा अथवा वीज कापू; वीज कर्मचाऱ्यांकडून धमक्या, ग्राहक चिंतेत\nनागपूर : वारंवार विनंत्या करूनही अपेक्षेनुसार थकबाकीची वसुली होत नसल्याने महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी आता कठोर मार्ग स्वीकारला आहे. बिल भरा अथवा...\nअकोला रेल्वे स्टेशनसाठी मिळाले दीडशे कोटी, अजून ७५० कोटी रुपये मिळणार-संजय धोत्रे\nअकोला: केंद्र सरकार सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारने अकोला रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी दीडशे कोटी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_55.html", "date_download": "2020-10-20T12:21:38Z", "digest": "sha1:GEYSRKBTZWY4A6AVZBGJPZWMUUZGLB5X", "length": 8458, "nlines": 63, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "विद्यार्थिनींनी जाणले वक्तृत्व कलेचे तंत्र", "raw_content": "\nHomeनागपूरविद्यार्थिनींनी जाणले वक्तृत्व कलेचे तंत्र\nविद्यार्थिनींनी जाणले वक्तृत्व कलेचे तंत्र\n'स्वयम'तर्फे पब्लिक स्पीकिंग कार्यशाळा\nसॉफ्ट स्किल्स ट्रेनर पारुल आर्य यांनी दिल्या टिप्स\nनागपूर : प्रभावी वक्तृत्वासाठी वक्त्याजवळ काही विशेष गुणकौशल्ये असावी लागतात. काही गुणांची वक्त्याला निसर्गतः देणगी मिळालेली असते, तर काही गुण प्रयत्न करून विकसित करावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे आवश्यक गुण आत्मसात करून आपले भाषण अधिकाधिक रंजक आणि प्रभावी करावे, असा सल्ला सॉफ्ट स्किल्स ट्रेनर पारुल आर्य यांनी विद्यार्थिनींना दिला. स्वयम् सामाजिक संस्था आणि माय करिअर क्लबतर्फे रविवारी (ता. २३) कमला नेहरू महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी आयोजित स्टेज डेअरिंग-पब्लिक स्पीकिंग कार्यशाळेत त्या मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी नगरसेवक संजय महाकाळकर प्रामुख्याने उपस्थित होते.\nपारुल आर्य म्हणाल्या, वक्तृत्व कला ही व्यक्तिमत्त्वाचे भूषण आहे. कोणत्याही क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल तर उत्तम भाषण देता येणे गरजेचे आहे. शिक्षण, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला, क्रीडा, अध्यात्म, प्रसारमाध्यमे यासह प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वाचा पाया हा वक्तृत्व आहे. आजचा वक्ता हा उद्याचा शिक्षक, नेता, विचारवंत, वकील, समाजसुधारक बनू शकतो. आपल्या प्रभावी भाषणाने तो समाजाचे, राज्याचे, राष्ट्राचे नेतृत्व करून इतरांना कार्यप्रेरणा देऊ शकतो. प्रभावी भाषणासाठी वाचन, लेखन, आत्मविश्वास, हजरजबाबीपणा, निर्भयता, विनोदबुद्धी, विषयाचे ज्ञान, श्रोत्यांचा अंदाज घेण्याचे कसब, भाषाशैली, आवाजाचा स्तर, उच्चारातील गती आणि अभिनयक्षमता इत्यादी महत्त्चाचे गुण वक्त्याकडे आवश्यक असल्याचे आर्य यांनी सांगितले.\nक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीला स्पर्धेचे बक्षीस वितरण :\nया कार्यशाळेत नागपुरातील २४ शाळा/महाविद्यालयांमधील २३० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यशाळेनंतर 'स्त्रीशिक्षणाचे महत्त्व' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ३ जानेवारी २०१९ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित ‘न्यू इयर - न्यू व्हिजन' कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पुरस्कारासह उत्कृष्ट देहबोली, माहितीचे विश्लेषण, आवाजाचा चढ-उतार, सादरीकरण, हावभाव, विनोदबुद्धी आणि आत्मविश्वास अशा विविध श्रेणींनुसार प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येतील. सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.\nस्वतःचे विचार प्रभावीपणे मांडण्याची कला मुलींमध्ये विकसित होऊन त्यांच्यामध्ये नेतृत्वक्षमता निर्माण व्हावी, या हेतूने 'स्वयम'चे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दैनंदिन व्यवहारासह विविध स्पर्धा परीक्षांतील गटचर्चा किंवा मुलाखतीमध्ये संवादकौशल्याचे महत्त्व असल्याने विविध शाळांतील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी या कार्यशाळेसाठी सहकार्य केले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nजिल्हात 25 पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\n24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद, सात बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2015/09/", "date_download": "2020-10-20T11:40:38Z", "digest": "sha1:56Y3UPCNQYOVFF7EISEJJ55ASOJ4DDTT", "length": 35736, "nlines": 185, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : September 2015", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nवनामकृविचा \"विदयापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी\" उपक्रमास पुनश्‍च: प्रारंभ होणार\nमराठवाडयातील आठही जिल्‍हयात तर परभणी व हिंगोली जिल्‍हयातील साधारणत: ६० ते ७० गावांत रा‍बविण्‍यात येणार उपक्रम\nसन २०१५-१६ मध्‍ये मराठवाडा विभागात झालेल्‍या कमी पावसामुळे उद्भवलेली पीक परिस्थितीत आपत्‍कालीन पीक व्‍यवस्‍थापन, सदयस्थितीत पीक संरक्षण, येणा­या रबी हंगामाचे नियोजन या करिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ शेतक-­यांच्‍या शेतावर थेट भेट देऊन मार्गदर्शन करण्‍यासाठी यावर्षीही कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली \"विदयापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी\" उपक्रमास दिनांक १ ऑक्‍टोबर पासुन पुनश्‍च: प्रारंभ करण्‍यात येणार आहे. विदयापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभाग यांच्‍या समन्‍वयाने तसेच मराठवाडयातील आठही जिल्‍हयात विद्यापीठातंर्गत असलेल्‍या विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, सर्व महाविदयालये, व संशोधन योजना यांच्‍या सहकार्याने हा विशेष विस्‍तार उपक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. या अंतर्गत परभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने विदयापीठाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक-­यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी परभणी व हिंगोली जिल्‍हयाकरिता तालुकास्‍तरीय तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमाचा कृति आराखडा करण्‍यात आला असुन सदरिल उपक्रमात कृषि विभागाच्‍या समन्‍वयाने प्रत्‍येक तालुक्‍यातील चार ते सहा गावाचा समावेश करण्‍यात आला आहे. प्रत्‍येक दिवशी दोन ते तीन गांवाचा दौरा करण्‍याचे नियोजित आहे. या दोन जिल्‍हयासाठी शास्‍त्रज्ञांचे एकुण चार चमू करण्‍यात आले असुन यात कृषिविदया, किटकशास्त्र, वनस्‍पती विकृतीशास्‍त्र, मृदाशास्‍त्र, उदयानविदया, पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र व कृषि अभियांत्रिकी आदीं विषयातील सात विषयतज्ञांचा समावेश राहणार आहे. या उपक्रमातंर्गत छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रक्षेत्र भेट अशा स्‍वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार असुन हंगामी खरीप पीके, फळे, भाजीपाला, पीक संरक्षण व मुलस्‍थानी जलसंधारण, रबी हंगामाचे नियोजन आदी विषयांवर शेतक­-यांना शास्त्रज्ञांकडुन मार्��दर्शन केले जाणार आहे. या उपक्रमात सद्यस्थितीतील आपत्‍कालीन परिस्थितीत पीक व्‍यवस्‍थापन व पीक संरक्षण यावर विशेष भर देण्‍यात येणार आहे. मागणी आधारित काटेकोर विस्‍तार‍ शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्‍वरुप राहणार आहे. परभणी व हिेंगोली जिल्‍हयामध्‍ये सदरील विस्‍तार कार्यक्रम दि ३० सप्‍टेबर ते १७ ऑक्‍टोबर दरम्‍यान साधारणत: ६० ते ७० गावांत राबविण्‍यात येणार असुन एकुण प्रवास अंदाजे अंतर ४१०० कि.मी होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, विस्‍तार कृषिविदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे व प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले आहे.\nकृषि विभागातील मृद चाचणी अधिका-यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न\nबीटी कपाशीवर मर, अल्‍टरनॅरिया ब्‍लाईट, जीवाणुजन्‍य करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव\nमराठवाड्यात मागील आठवाड्यात पडलेल्या परतीच्या पावसामूळे बी टी कपाशीत आकस्मिक मर (झाडे उमळणे) बऱ्याच ठिकाणी दिसून येत असुन कपाशीचे पिक जास्त पाण्यास संवेदनशील असल्यामुळे काळ्या व कमी निचऱ्याच्या जमिनीमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करावा, कपाशीची झाडे उंमळत किंवा मरत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बनडेंझीम २० ग्रॅम अधिक १५० ग्रॅम युरिया व १५० ग्रॅम पोटॅश प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी तसेच आळवणी सुद्धा करावी. आळवणी करतेवेळेस दुपारच्या वेळेस झाडाची सावली पडते, त्याठिकाणी रिंगण पद्धतीने झाडाच्या उंचीनुसार ५०० ते ७५० मिली प्रति झाड याप्रमाणे आळवणी करून झाडांच्या बुडाजवळील माती पायाने दाबुन घ्यावी.\nज्या ठिकाणी बुरशीजन्य करपा (अल्टरनॅरिया ब्लाईट) या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे त्या ठिकाणी मॅनकोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. जीवाणूजन्य‍ करपा रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट १ ते १.५ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथील कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांनी केले आहे.\nएकजूटिने करू दुष्‍काळाचा सामना......परिवहन मंत्री मा ना श्री दिवाकररावजी रावते\nवनामकृवित रबी पीक शेतकरी मेळावा संपन्‍न\nमराठवाडा मुक्‍ती संग्रामात शेतक-यांचे मोठे योगदान होते, मराठवाडयातील शेतकरी संघर्ष करणारा शेतकरी असुन सद्यस्थितीतील दुष्‍काळाचा सामना शेतकरी, शासन व कृषि विद्यापीठ एकत्रितरित्‍या करू, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री मा ना श्री दिवाकररावजी रावते यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती दिनानिमित्‍त आयोजीत रबी पीक शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर संसद सदस्‍य मा श्री संजय जाधव, परभणी विधानसभा सदस्‍य मा डॉ राहुल पाटील, जिल्‍हाधिकारी मा श्री राहुल रंजन महिवाल, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य श्री केदार सोळुंके, श्री रविंद्र देशमुख, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ साहेबराव दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.परिवहन मंत्री मा ना श्री दिवाकररावजी रावते पुढे म्‍हणाले की, कोरडवाहु शेतक-यांच्‍या दृष्‍टीने योग्‍य हवामानाचा अंदाज अत्‍यंत महत्‍वाचा असुन लवकरच शासन मंडळस्‍तरावर हवामान अंदाज देणारी यंत्रणा उभारणार आहे. तसेच कृषि विद्यापीठाच्‍या दर्जेदार बियाण्‍यास शेतक-यांत मोठी मागणी असुन लवकरच शेतक-यांत प्रचलीत असलेला कपाशीचा नांदेड-४४ हा वाण बी टी स्‍वरूपात उपलब्‍ध करूण देण्‍यात येणार आहे. जलयुक्‍त शिवार अभियांनातर्गत जास्‍तीत जास्‍त शेततळे निर्माण करण्‍याचा शासन मानस असल्‍याचे त्‍यांनी आपल्‍या भाषणात सांगितले.कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु अध्‍यक्षीय भाषणात म्‍हणाले की, मराठवाडयातील पाऊसाचे प्रमाण कमी कमी होत असुन ३० ते ४० टक्‍के उपलब्‍ध जमिनीतील ओलावा बाष्‍पीभवणाव्‍दारे उडुन जातो, जमिनीतील हा ओलावा टिकुण ठेवण्‍यासाठी विद्यापीठस्‍तरावर संशोधन हाती घेण्‍यात येणार आहे. विद्यापीठाकडे हरभरा व करडई पिकांच्‍या विद्यापीठ विकसित बियाणे मुबलक प्रमाणावर उपलब्‍ध असुन त्‍याचा वापर शेतक-यांनी करावा. विद्यापीठाने यावर्षी कपाशी लागवडीवर अप्‍स ची निर्मिती केली असुन लवकरच सोयाबीन व हळद पिकांवर अप्‍स तयार करण्‍यात येईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. मेळाव्‍यात कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार सांळुके यांनी दुष्‍काळ परिस्थितीत शेतक-यांनी हताश न होता परतीचा पाऊसाचा लाभ घ्‍यावा असा सल्‍ला त्‍यांनी दिला तर मा श्री रविंद्र देशमुख यांनी आपल्‍या भाषणात विद्यापीठांने शेतक-यांच्‍या शेतावर विविध प्रात्‍यक्षिकांची संख्या वाढण्‍यात येण्‍याची शिफारस केली.याप्रसंगी किडकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या कापुस लागवडीवर आधारीत अप्‍सचे लोकार्पण मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच विद्यापीठाचे न्‍युजलेटर, शेतीभाती, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्‍तीका आदींचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी कृषि प्रदर्शनाचे व विद्यापीठ विकसित रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उद्घाटनही करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले.\nमेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात दुष्‍काळी परिस्थितीतील चारा पीक व्‍यवस्‍थापनावर डॉ बी बी ठोंबरे, सद्यस्थितीत खरीप व रब्‍बी पिकांवरील किंडीचे व्‍यवस्थापनावर डॉ बी बी भोसले व डॉ पी आर झंवर, कापुस व तुर, रब्‍बी पिकां‍वरील रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ ए पी सुर्यवंशी, रब्बी ज्‍वार लागवडीवर प्रा एस एस सोळंके, हरभरा लागवडीवर डॉ डि के पाटील, करडई लागवडीवर डॉ एस बी घुगे तसेच आपत्‍कालीन परिस्थितीतील पीक नियोजनावर डॉ बी व्‍ही आसेवार व बीबीएफ यंत्राचा सुयोग्‍य वापरावर प्रा पी ए मुंढे मार्गदर्शन केले. मेळाव्‍यास मोठया संख्‍येने शेतकरी उपस्थित होते.\nगरजु शेतकरी व सहकार्याच्‍या कुटुंबीयांना कृषि महाविद्यालयाच्‍या माजी विद्यार्थ्‍याचा मदतीचा हात\nवनामकृवी अग्रीकोस १९८५ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम\nकुलगुरू मा डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांच्‍या हस्‍ते श��रीमती वैशाली माऊली रापतवाड यांना धनादेश देतांना, याप्रसंगी भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. विलास पाटील, विद्यार्थी केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब ठोंबरे आदि.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या १९८५ च्या बॅचच्‍या माजी विद्यार्थ्यांचे दरवर्षी संमेलन होत असते व त्यात यावर्षी आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतक-यांच्‍या व गरजु सहका-यांच्‍या कुटुंबीयांना मदत करण्याचे निश्चित करण्‍यात आले असुन मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून प्रत्येकी एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियास आर्थिक मदत केली आहे. तसेच गरजु सहाक-यांच्‍या कुटुंबीयांना मदत करण्‍यात आली. याच उपक्रमातंर्गत परभणी जिल्‍हातील मानवत तालुक्‍यातील मौजे शेवडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना १५०००/- चा धनादेश देऊन आर्थिक मदत करण्‍यात आली. नुकतेच एका कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांच्‍या हस्‍ते आत्‍महत्‍या केलेले शेतकरी स्‍व माऊली रापतवाड यांच्‍या पत्‍नी श्रीमती वैशाली माऊली रापतवाड यांना धनादेश देण्‍यात आला. याप्रसंगी भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. विलास पाटील, विद्यार्थी केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nतसेच या माजी विद्यार्थ्‍यानी त्यांच्या सहकारी मित्र चांदणी (पिंपळेवाडी) (ता. परांडा, जि. उस्मानाबाद) येथील स्व. प्रा. हरीचंद्र पवार यांच्‍या कुटुंबियांस रुपये एक लक्ष दहा हजाराची आर्थिक मदत केली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते श्रीमती प्रतिभा हरीचंद्र पवार यांना आर्थिक मदत धनादेशाद्वारे देण्यात आली. याप्रसंगी ५०००/- रुपयाचा धनादेश कुलगुरू मा डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांनी व रुपये ५०००/- चा धनादेश अधिष्ठाता डॉ. अशोक ढवन यांनी मदत म्हणून दिला. या उपक्रमातून आत्तापर्यंत श्रीमती सुनिता देवराव टोपारे यांना रुपये एकावन्न हजार व श्रीमती सुनिता संजय सोनवणे यांना रुपये एक लक्ष एक हजारची आर���थिक मदत या माजी विद्यार्थ्‍यांनी केली आहे.\nपरिस्थितीमुळे असहाय्य झालेल्यांच्या मदतीसाठी समाजातल्या मंडळींनीच पुढे येणे गरजेचे असुन समाज आपल्या पाठिशी असलेच्‍या भावनेमुळे अशांना उभारी मिळू शकते, त्यामुळे समाजाचे ऋण मानून मदतीसाठी पुढे येणार्‍या या वनामकृवीच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचा उपक्रम आत्मिक बळ देणारे आहेत, असे उद्गार याप्रसंगी कुलगुरू मा डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांनी काढले. या उपक्रमासाठी विद्यार्थी केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विकास टाचले, प्रशांत सीरस, श्रीपति डुकरे, बाबुलाल शिंदे, रविंद्र जाधव, प्रकाश देशमुख, राजेश्वर पाटील, भास्कर आगळे, रविंद्र भोसले, देवीदास पालोद्कर, संजय मिरजकर आदींनी पुढाकार घेतला.\nसहकारी मित्र चांदणी (पिंपळेवाडी) (ता. परांडा, जि. उस्मानाबाद) येथील स्व. प्रा. हरीचंद्र पवार यांच्‍या कुटुंबियांस रुपये एक लक्ष दहा हजाराची आर्थिक मदत देतांना\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nवनामकृविचा \"विदयापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेता...\nकृषि विभागातील मृद चाचणी अधिका-यांचे तीन दिवसीय प्...\nबीटी कपाशीवर मर, अल्‍टरनॅरिया ब्‍लाईट, जीवाणुजन्‍य...\nएकजूटिने करू दुष्‍काळाचा सामना......परिवहन मंत्री ...\nगरजु शेतकरी व सहकार्याच्‍या कुटुंबीयांना कृषि महाव...\nवनामकृवित रबी पीक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन\nबीटी कापुस व सोयाबीन पिकावर अळयांचा प्रादुर्भाव\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिस��� असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/02/blog-post_21.html", "date_download": "2020-10-20T12:20:12Z", "digest": "sha1:L3UKGOGMODJ4AU6CK3UUQOVAAW4E2FQY", "length": 22260, "nlines": 186, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अर्थसंकल्प आणि सत्तालोलुपता | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nयंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हंगामी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा गाजरमुखी ठरेल याची प्रचिती नुकतीच आली. तीन निवडणुकांतील पराभवानंतर आणि दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या तोंडावर निवडणुकोत्तर परिस्थितीत आव्हान राखण्यासाठी काही तरी लोकप्रिय असे सरकारला करावेच लागणार हे उघड दिसत होते. पाच लाखांपर्यंतच्या व्यक्तिगत उत्पन्नावर यापुढे कोणताही प्राप्तीकर लागणार नसल्याची घोषणा नोकरदारांना आनंद देणारी आहे. त्याच वेळी आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनी स्वत:स गरीब मानून आरक्षणाचा फायदा घ्यायचा. मागील अर्थसंकल्पात लागू करण्यात आलेली स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ४० हजारांवरून ५० हजार केली. नोटाबंदीचा फटका बसल्यानंतर वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू केल्यानंतर व्यापाऱ्यांचा वाढता रोष अजून काही कमी झालेला दिसत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना संतुष्ट करण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आल्या असल्याचे दिसते. व्यापारी, उद्योगांना बळ देण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला कि��पत प्रतिसाद मिळतो हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.\nत्याचबरोबर घरांची विक्री वाढून बांधकाम व्यवसायाला चालना देण्याबरोबरच मध्यमवर्गीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजारांच्या मदतीबरोबरच आणि कामगारांसाठी घोषणा केल्या आहेत. रोजगाराची हमी नसलेल्या असंघटित क्षेत्रातील प्लंबर, मोलकरणी, शेतमजूर अशा ६० वर्षांवरील कामगारांना दरमहा तीन हजार रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे. जनतेला एकीकडे संभ्रमात टाकून दुसरीकडे त्यांना भुलवणाऱ्या आकड्यांच्या स्वरुपात सादर करण्याची संधी मोदी सरकार घेणार होते यात शंका नव्हती.\nनिवडणुकीच्या तोंडावर इतके बदल करणारा अर्थसंकल्प मांडणारे सरकार आज देशाने पाहिले. अशा अविचारी योजनेचा राजकीय बाजूने विचार केल्यास अनिश्चितताच दिसून येते. या देशात अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या शेतावर राबणारे लाखो कष्टकरी, मजूर आहेत. या देशात महानगरे, बड्या-छोट्या शहरातील विविध उद्योगात काम करणारे लाखो गरीब असे आहेत की ज्यांना रोजगाराची हमी नाही, या घटकांचा सरकारला विसर पडला असे समजायचे का मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारची धोरणे भांडवलदार धार्जिणी व शेतकरीविरोधी आहेत यावर देशातले राजकारण तापत चालले होते आणि त्याचा फटका भाजपला तीन राज्यात बसला. नोटबंदीचा परिणाम गृहनिर्माण उद्योगापासून मध्यमवर्गाच्या बचतीपर्यंत पोहोचल्याने या वर्गाचा रोष पत्करून निवडणुकांना सामोरे जाणे भाजपला परवडणारे नव्हते. पाच वर्षापूर्वी महागाई, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, काळा पैसा, घराच्या वाढत्या किंमती या मुद्यावर देशाचे राजकारण भाजपने ढवळून काढले होते. आता त्याच मुद्यांवर भाजपची पंचाईत झाली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने सत्तेवर आल्यास गरीबांना किमान वेतन देण्याचा मनोदय जाहीर केल्यापासून भाजपपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण सर्वांचेच तारणहार असल्याचे त्यांनी दाखवून दिले असले तरी जनतेला खुशीची गाजरे दाखवत असतानाच नव्या सरकारपुढे त्यांनी अनेक आर्थिक अडचणी निर्माण केल्या आहेत. अर्थसंकल्प म्हणजे विचार न करता घोषणांची बरसात असे सोपे समीकरण भाजपने करून ठेवले आहे. देशात गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीचे प्रमाण २०१७- २०१८ या वर्षामध्���े सर्वाधिक होते, असे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या (एनएससी) अहवालात नमूद असल्याचे समजते. म्हणजेच मोदी सरकार रोजगार निर्मितीच्या आघाडीवर अपयशी ठरली आहे, असे म्हणावे लागते. असे असेल तर सरकारने जाहीर केलेले सवर्ण आरक्षण आणि इतर निर्णय कोणाला लाभदायक ठरणार, या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागणार आहे. नोकऱ्याच नसतील तर आरक्षणाचा काहीच उपयोग होणार नाही हे उघड आहे. या पार्श्वभूमीवर, देशातील रोजगाराचे चित्र समाधानकारक असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात येत असली, तरी दुर्दैवाने आकडेवारी तसे काही सांगत नाही. म्हणूनच सरकारने याबाबतचे वास्तव देशासमोर मांडायला हवे होते. दरवर्षी किमान दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण केला याची माहिती समोर येणे गरजेचेच आहे. शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय नोकरदार, व्यापारी, नवउद्योजक अशा सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न हंगामी अर्थसंकल्पातून करण्यात आलेला असला तरी त्यांची ही खुशी मतांमध्ये कितपत रुपांतरित होते यावरच सत्तेचे गणित जुळविताना मोदी सरकारचे दुसरे पर्व अवलंबून असेल. हा अर्थसंकल्प कमी पण भाजपची लोकसभा निवडणुकीनंतरची सत्तालोलुपताच दिसून आली. त्यात कोणतीही कल्पक अर्थशास्त्रीय मांडणी नव्हती, देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणणाऱ्या, लोकांचे उत्पन्न वाढेल अशा योजना नव्हत्या. महसूल अधिकाधिक गोळा कसा होईल याचाही साधा विचार नव्हता. ज्या घोषणा होत्या, त्या भूलभुलय्या निर्माण करणाऱ्या. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणाऱ्या संधींची गरज आहे, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे भान अर्थमंत्री या अर्थसंकल्पातून दाखवू शकले नाहीत.\nकुरआनच्या सत्यमार्गातून चालून आलेली ‘मलाला’\nकल्याणमध्ये जमाअत-ए-इस्लामी हिंदतर्फे ‘मस्जिद परिचय’\nमुक्तीचा सर्वात उत्तम मार्ग, पवित्र कुरआन : प्रेषि...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमस्जिद परिचय – स्तुत्य उपक्रम\n२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१९\nओढून घेतलेले घटनात्मक संकट\nश्रीमंत लोकांनी आपल्या मुलींच्या लग्नात साधेपणा आण...\nइस्लामी शिक्षणात सुखमय वैवाहिक जीवनाचे रहस्य - फ़रह...\nव्याज खाणे ईशकोपास आमंत्रण : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसंत तुकाराम महाराज आणि इस्लाम\nभाजपचे नेते गांधी परिवारामागे\n१५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१९\nमुस्लिम समाजातील मुलांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित ...\nएमपीजेचे राशन वंचितांसाठी राज्यव्यापी आंदोलन\nसावधानः आत्महत्या वाढत आहे\nअन्नाचा अधिकार जगण्याचा अधिकार\nभारतीय मुस्लिम समाजाला न्याय मिळणार कधी\n‘आम्ही भारतीय’चा आवाज काळजातून बुलंद केला पाहिजे\nचोरीमध्ये धोकाधडीचा समावेश नाही : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१९\nसत्याचा चेहरा उजळून काढायला हवा\n68 वर्षाच्या प्रजासत्ताक भारताने कुणाला काय दिले\n०१ फेब्रुवारी ते ०७ फेब्रुवारी २०१९\nवाचाळवीर आणि सामाजिक दहशतवाद\nमुस्लिम समाजाने बौद्धिक मैफली तयार कराव्यात\nदुबईत भरला कोकणी महोत्सव\nइस्लाम ही पुरोगामी आणि संतुलित जीवन पद्धत\nसत्य प्रचार केंद्र जळगाव तर्फे मोफत पवित्र कुरआन व...\nमरणावर रडायचं की धोरणावर रडायचं\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पद�� निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/?uniqueId=table-of-contents", "date_download": "2020-10-20T12:30:13Z", "digest": "sha1:ZJKW75OHXGUMZRKS27SEBL45YQ2QJIQR", "length": 9466, "nlines": 173, "source_domain": "mr.grabz.it", "title": "डीओसीएक्स दस्तऐवजात सामग्रीच्या सारणीसह", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nडीओसीएक्स दस्तऐवजात सामग्रीच्या सारणीसह\nग्रॅबझीट स्पेशलचा वापर करून वर्ड डॉक्युमेंटमध्ये सामुग्री सारणी जोडू शकतो grabzittoc एचटीएमएल घटक. पीडीएफ दस्तऐवजात सामग्रीची सारणी जोडण्यासाठी आपल्याला बाह्यरेखा वैशिष्ट्य वापरण्याची आवश्यकता आहे.\nसामुग्री सारणी व्युत्पन्न करण्यासाठी GrabzIt एक मानक DOCX सामुग्री नियंत्रण सारणी समाविष्ट करते, ज्यात दस्तऐवजात प्रत्येक तीन ते तीन शीर्षलेखांची नोंद आहे.\nसामग्री सारणी कोठेही दिसेल grabzittoc घटक ठेवला आहे. सामग्री सारणी नियुक्त करण्यासाठी शीर्षक शीर्षक विशेषता सेट करते, डीफॉल्टनुसार शीर्षक रिक्त असते.\nसामग्रीमधील उच्च पातळीचे शीर्षलेख वापरण्यासाठी मॅक्सलेव्हल्स विशेषता वापरा. अन्यथा, कमाल पातळी तीन वर डीफॉल्ट होईल.\nलक्षात घ्या की दस्तऐवज प्रथमच उघडल्यानंतर सामग्री वर्डद्वारे व्युत्पन्न केली जाईल आणि म्हणूनच आपण फील्ड अद्यतनित करू इच्छित असल्यास वापरकर्त्यास विचारेल. उत्तर होय सामग्री सारणी योग्यरित्या प्रस्तुत करण्यासाठी.\nतसेच पीडीएफ मध्ये सामग्री सारख्या समान सारणीची कार्यक्षमता देखील उपलब्ध आहे पीडीएफ बाह्यरेखा.\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/former-mla-vaibhav-pichad-working-give-justice-common-farmer-330826", "date_download": "2020-10-20T11:31:16Z", "digest": "sha1:JYDCXX6LGVDCT4BZLXMMAZ4SMFYZFEXN", "length": 15897, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "मी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही - Former MLA Vaibhav Pichad is working to give justice to the common farmer | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nमी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही\nशासन काय करत नाही, तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ते करा. सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असे आक्रमक होत माजी आमदार वैभव पिचड यांनी इशारा दिला आहे.\nअकोले (अहमदनगर) : शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त झाले आहे. हाताला काम नाही, खायला घास नाही. सोने गहाण ठेवून उसने पासने करून बियाणे खते आणले तेही वायाला गेले. शासन काय करत नाही, तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ते करा. सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असे आक्रमक होत माजी आमदार वैभव पिचड यांनी इशारा दिला आहे.\nतहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी कार्यालयात चाळीस गाव डांगचा व पेसा ग्रामपंचायत सरपंच परिषेदचे सरपंचाचे व शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत तुम्ही कुठपर्यंत कागदी घोडे नाचवून शेतकऱ्यांना उपाशी ठेवणार आहेत, असा सवाल पिचड यांनी करून सात दिवसाचा अल्टिमेट देत मी पुन्हा येईल सांगत आक्रमक होताना दिसले. राजूर येथे सरपंच परिषद व शेतकऱ्यांनी एकत्र येत पिकांचे झालेले नुकसान, खते, बियाणे, रोजगार अकोले तालुक्यात अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मुख्य उपस्थितीत ग्रामीण भागातील सर्व सरपंचासोबत अकोले येथील तहसिलदारांना दुष्काळासंदर्भात जाब विचारण्यात आला.\nअकोले तालुक्यातील शेतकरी पावसाअभावी अडचणीत आला असेल तर अधिकारी पंचनामे का करत नाहीत अधिकारी कुठे गेले तसेच तहसिलदारांना निवेदन देण्यात आले व पुढील सात आठ दिवसात जर भातशेतीचे पंचनामे झाले नाही तर अकोले तालुक्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही वैभव पिचड यांनी ठनकाऊन सांगितले. समवेत सर्व सरपंच तसेच सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, बीजेपी तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, यशवंत अभाळे, भरत घाणे, गणपतराव देशमुख, चंद्रकांत गोंदके, पांडुरंग खाडे, विजय भांगरे, सयाजी अस्वले, संपत झडे, सूदंम भांगरे तसेच अनेक शेतकरी देखील उपस्थित होते.\nतालुक्यात पाच महिने पूर्ण झाले तरी रोजगार हमीचे कामे सुरु नाहीत, खावटी नाही, त्यामुळे शेतकरी संकटात आहे. कोरोनाचे संकट त्यात वरून राजाची साथ नाही, रोपे सडून जात आहे काही शेतकरी पेरणीच्या साठी आभाळाकडे डोळे लावून पाहत आहे. सरकार व प्रशासन याबाबीकडे डोळेझाक करीत असेल तर न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असेही पिचड म्हणाले.\nसंपादन - सुस्मिता वडतिले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर; बांधकाम धोरणाविषयी व्यक्त होतेय नाराजी\nपंढरपूर (सोलापूर) : बांधकाम नियमावलीच्या मंजुरीच्या विलंबाने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर पडत आहे. या संदर्भातील शासनाच्या उदासीनतेमुळे...\nकाळू धरण भरल्याने दोन वर्षांची चिंता मिटली\nपारनेर ः तालुक्यातील ढवळपुरी परीसराला वरदान ठरलेला काळू नदीवरील काळू प्रकल्प यंदा तुडुंब भरला आहे. या प्राकल्पामुळे ढवळपुरी परीसर सुजलाम...\nबांधकाम नियमावलीच्या मंजुरीच्या विलंबाने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर\nपंढरपूर (सोलापूर)ः बांधकाम नियमावलीच्या मंजुरीच्या विलंबाने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर पडत आहे. या संदर्भातील शासनाच्या उदासीनतेमुळे...\n\"साहेब, माफ करा चूक झाली\" माजी नगराध्यक्षांना लाच देणाऱ्याने मागितली जाहीर माफी\nवाडी (जि. नागपूर) : मागील वर्षी वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना त्यांच्या प्रत्यक्ष घरी लाच देऊन लाचलुचपत खात्याकडून अटक कार्यवाही घडवून आणणारे...\nफोर व्हिलर जात नाही म्हटल्यावर मंत्री आमदारांच्या बाईकवरुन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर\nउस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत फिरत आहे...\nवीजपुरवठा तत्काळ सुरळीत करा; पिंपळगावच्या बैठकीत आमदार बनकरांची अधिकाऱ्यांना तंबी\nनाशिक : (पिंपळगाव बसवंत) द्राक्षछाटणी व बागेवर औषध फवारणीच्या काळात शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होत नाही. सहनशीलतेचा अंत झाल्याने शेतकऱ्यांना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/big-blow-vladimir-putin-europe-union-ban-russia-358531", "date_download": "2020-10-20T12:15:04Z", "digest": "sha1:XPQN7JVMUMNMHZLOGDIX4TTYCFAJXL3U", "length": 15078, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुतिन यांना झटका; रशियावर बंदी घालण्याचा यूरोपीय महासंघाचा निर्णय - big blow to Vladimir Putin Europe union ban Russia | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nपुतिन यांना झटका; रशियावर बंदी घालण्याचा यूरोपीय महासंघाचा निर्णय\nफ्रान्स आणि जर्मनीने संयुक्त निवेदनात रशियावर टीका केली\nब्रुसेल्स- राजकीय विरोधक अॅलेक्नी नवाल्नी यांच्या विषबाधेबद्दल दोषी धरण्यात आलेले रशियन अधिकारी आणि संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने घेतला आहे. याबाबतचा तपशील मात्र अद्याप देण्यात आला नाही. महासंघातील सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक लक्झेम्बर्गमध्ये झाली. त्यात फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी भागीदार देशांना आवाहन केले. रासायनिक अस्त्रांचा वापर आणि प्रसार यांच्याविरोधातील निर्बंधांनुसार संशयित अधिकाऱ्यांची मालमत्ता गोठवावी तसेच त्यांना युरोपमध्ये प्रवास करण्यास बंदी घालावी, असे सांगण्यात आले.\nमहासंघाचे परराष्ट्र धोरणविषयक प्रमुख जोसेप बॉरेल यांनी सांगितले की, या प्रस्तावाचा सर्व सदस्य देशांनी संपूर्णपणे स्वीकार केला. आता कार्यवाही करण्याच्यादृष्टिने तांत्रिक तरतुदी तयार केल्या जातील. रशियन अधिकाऱ्यांच्या पदाप्रमाणे त्यांच्या कर्तव्याच्या अधिकृत स्वरूपाचा आढावा घेण्यात येईल. त्यातून आंतरराष्ट्रीय निकषांचे उल्लंघन केलेल्यांवर कारवाई होईल.\nचीनला मिरच्या झोंबल्या; लडखला केंद्रशासित प्रदेश मानण्यास नकार\nफ्रान्स आणि जर्मनीने संयुक्त निवेदनात रशियावर टीका केली. नवाल्नी यांची प्रकृती अचानक खालावण्याबाबत वारंवार आवाहन करूनही रशियाने कोणतेही विश्वासार्ह स्पष्टीकरण दिलेले नाही. यात रशियाचा हात असणे व याची जबाबदारी रशियाचीच असणे याशिवाय नवाल्नी यांच्यावरील विषबाधेचे कोणतेही तर्कसंगत स्पष्टीकरण असू शकत नाही, असे ठामपणे सांगण्यात आले.\nरासायनिक अस्त्र प्रतिबंध संघटनेचे निर्णय पाहता याबाबतच्या ठरावांचा भंग झाल्याचे उघड आहे. त्यामुळे याचे परिणाम झाल्याशिवाय रा��णार नाहीत, असं जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हैको मास म्हणाले आहेत.\nनवाल्नी विषबाधाप्रकरणी कोणत्याही चौकशीस संपूर्ण सहकार्य करण्यास रशियाचे मन वळविणे महत्त्वाचे आहे. नोव्हीचोक सारखे घातक रसायन तयार करणे आणि रशियन भूमीत त्याचा वापर होणे नियमबाह्य आहे, असं फिनलंडचे परराष्ट्र मंत्री पेक्का हावीस्तो म्हणाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर; बांधकाम धोरणाविषयी व्यक्त होतेय नाराजी\nपंढरपूर (सोलापूर) : बांधकाम नियमावलीच्या मंजुरीच्या विलंबाने सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न लांबणीवर पडत आहे. या संदर्भातील शासनाच्या उदासीनतेमुळे...\nBihar Election:निवडणुकीत घातपाताचा नक्षलवाद्यांचा कट; बड्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा डाव\nपाटणा Bihar election 2020 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा धुरळा उडत आहे. देशभरातील नेते प्रचाराच्या निमित्ताने...\nपाकचा कुटील डाव; काश्मीरमध्ये दहशतवादासाठी जैश, हिज्बूलकडे सोपवले काम\nइस्लामाबाद- जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचे दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या मोहिमेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख...\nखंडाळा नगरपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशारा, व्यापारी संघटना आक्रमक\nखंडाळा (जि. सातारा) : शहाराचा दैनंदिन व आठवडा बाजार मुख्य रस्त्यावर न भरवता येथील बाजारतळावरच भरवावा, अन्यथा येत्या गुरुवारी नगरपंचायत कार्यालयास...\nविद्यापीठ कायद्यात होणार बदल; १३ सदस्यांची समिती नियुक्त\nपुणे : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात सुधारणा केली जाणार असून, त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव...\nरस्त्यावर भरणाऱ्या आठवडी बाजारांसाठी आता खुल्या भुखंडांवर मंडई\nसांगली : शहरात विविभ भागात रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडा बाजारांचे खुल्या भूखंडावर स्थलांतर करण्यात येणार आहे. खुल्या भूखंडांची जागा निश्‍चित करा, असे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्��ासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/kl-rahul-now-has-the-highest-score-ever-by-an-indian-in-ipl/articleshow/78302262.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-10-20T12:15:52Z", "digest": "sha1:XJJBZKD2RBWH6EOENXBXEEI4ADWJYXZG", "length": 14274, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nIPl 2020: राहुलचे खणखणीत शतक; सचिनचा विक्रम मोडला, पाहा व्हिडिओ\nIPL 202 kl rahul बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने खणखणीत शतक झळकावले. या शतकासह राहुलने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले. जाणून घेऊयात....\nदुबई: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करत २०६ धावांचा डोंगर उभा केला. विराटने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तो त्याच्या अंगलट आला.\nवाचा- धोनीचा मूर्खपणा कधीच सहन करण्यासारखा नाही; माजी क्रिकेटपटू\nपंजाबने सुरुवात फार आक्रमक केली नाही. पण अखेरच्या १० षटकात कर्णधार केएल राहुलने स्फोटक शतकी खेळी केली. त्यात खुद्द विराट कोहलीने त्याला दोन वेळा जिवनदान दिले. राहुलने फक्त ६९ चेंडूत १४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १३२ धावा केल्या.\nवाचा- IPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा\nया खेळीसह राहुलने आयपीएलमधील एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. राहुलने आयपीएलमध्ये सर्वात वेगाने २ हजार धावा करण्याचा विक्रम केला. याबाबत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने ६३ डावात २ हजार धावा केल्या होत्या. तर राहुलने फक्त ६० डावात २ हजार धावांचा टप्पा पार केला.\nवाचा- धोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू संघाबाहेर\nआयपीएलमध्ये सर्वात वेगाने २ हजार धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ४८ धावा ही कामगिरी केली आहे. तर शॉन मार्शने ५२ डावात २ हजार धावा केल्या.\nवाचा- आधी धोनीचा पराभव केला आणि मग हेलिकॉप्टर शॉट मारला, पाहा व्हिडिओ\nआयपीएलमध्ये २ हजार धावा पूर्ण करणारा राहुल ३२वा फलंदाज आहे. तर २०वा भारतीय खेळाडू आहे. याआधी गौतम गंभीरने ६८ डावात, सुरेश रैनाने ६० डावात, विरेंद्र सेहवागने ७० डावात २ हजार धावा केल्या होत्या. राहुलचे आयपीएलमधील हे तिसरे शतक आहे. तर भारतीय खेळाडूकडून आयपीएलमध्ये झालेली ही सर्वोच्च खेळी आहे. याआधी २०१८ साली ऋषभ पंतने नाबाद १२८ धावा केल्या होत्या.\nराहुलने ६० चेंडूत ९० धावा केल्या होत्या. पण अखेरच्या ९ चेंडूत त्याने ४२ धावांचा पाऊस पाडला.विराट कोहलीने राहुलला ८३ धावांवर जीवनदान दिले. त्यानंतर पुन्हा ८९ धावांवर विराटने अगदी सोपा कॅच सोडला. या दोन्ही जीवनदानाचा राहुलने चांगलाच फायदा घेतला. त्याने आक्रमकपणे बॅटिंग केली. राहुलने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट १९१.३० इतका होता. राहुलची शतकी खेळी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nख्रिस गेल- नाबाद १७५\nएबी डिव्हिलियर्स- नाबाद १३३\nकेएल राहुल- नाबाद १३२\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nचेन्नई सुपर किंग्जसाठी दुष्काळात तेरावा महिना; कोच फ्ले...\nIPL: ६ पराभवानंतर देखील चेन्नई प्ले ऑफमध्ये पोहोचू शकते...\nIPL 2020: चुकीला माफी नाही, मुंबई इंडियन्सने 'या' गोष्ट...\nIPL: अव्वल संघाची पुढची वाटचाल अवघड; महत्त्वाच्या खेळाड...\nIPl 2020: KL राहुलने विराटच्या गोलंदाजांना धु धु धुतले, नाबाद १३२ धावा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमहाराष्ट्रमहिलांच्या लोकल प्रवासाला अखेर ग्रीन सिग्नल; 'या' वेळेत करता येणार प्रवास\nमोबाइलसेलच्या काळात फोन घेण्यासाठी हा आहे जबरदस्त पर्याय\nजळगावभाऊ, तुम्ही बांधाल तेच तोरण; खडसेंच्या पोस्टरवरून कमळ गायब\nमोबाइलट्रिपल कॅमेऱ्याचा फोन फक्त साडे १५ हजारात; जबरदस्त ऑफर\nमनोरंजनअभिनेता स्वप्निल जोशीला चाहत्यांकडून अनोखी भेट\nविदेश वृत्तअमेरिकेत वाद; कमला हॅरीस 'दुर्गा' रुपात तर, ट्रम्प 'महिषासुर'\nसिनेन्यूजतमाशा कलावंताना हवीय शेतकऱ्यांप्रमाणे मदत आणि आरक्षणही\nआयपीएलIPL2020: दिल्लीसाठी गूड न्यूज, पंजाबविरुद्धचा सामन्य���पूर्वी धडाकेबाज खेळाडू संघात परतणार\nआयपीएलकेदार जाधव, चावला यांच्यात कोणता स्पार्क दिसतोय; धोनीवर जोरदार हल्लाबोल\nसिनेन्यूजवैभव मांगलेच्या कुटुंबाला २५ जणांसोबत गावच्या घरात रहावं लागलं\nफॅशनज्वेलरीचं हटके डिझाइन शोधताय ऐश्वर्याचे ‘हे’ स्टायलिश दागिने पाहिले का\nमोबाइलविवोचा जबरदस्त स्मार्टफोन ३०९६ रुपयांत खरेदी करा\nमोबाइलWhatsApp वेबवरून मिळणार व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची मजा\nधार्मिक२ हजार वर्षांपूर्वीचे पाकमधील वैष्णो देवी शक्तीपीठ; वाचा, अद्भूत रहस्य\nकरिअर न्यूजनीट निकालाविरोधात याचिका; प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-10-20T12:52:35Z", "digest": "sha1:4M2RVEFFFS7FDOXDCLJTOQVKI355RPCU", "length": 15952, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पा (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nपा हा २००९ सालचा भारतीय हिंदी कौटुंबीक विनोदी चित्रपट आहे. आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अरुंधती नाग आणि विद्या बालन यांनी अभिनय केलेला.[१] प्रोजेरिया सारख्या एका दुर्मिळ अनुवंशिक रोगावर व एका मुलाच्या त्याच्या पालकांसोबतच्या नात्यावर हा चित्रपट आधारित आहे. खऱ्या आयुष्यात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन अनुक्रमे वडील आणि मुलगा आहेत, पण पा चित्रपटा मध्ये त्या दोघांनी अगदी उलट भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट ४ डिसेंबर २००९ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी झाली. भारतीय चित्रपट समीक्षकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले असले तरी मेटाक्रिटिक आणि रोटेन टोमॅटो वेबसाइट्सच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाला परदेशी चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यांच्या अभिनयासाठी अमिताभ बच्चन यांना ५७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाचवा फिल्मफेअर सर्वोत्कृष्�� अभिनेता पुरस्कार आणि विद्या बालन यांना पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.\nबर्याच भागांचे चित्रीकरण लखनऊमध्ये झाले होते तर चित्रपटाचे काही भाग यूके आणि मलेशियामध्ये चित्रीत करण्यात आले होते. हॉलिवूड कलाकार क्रिस्टीन तिनस्ले आणि डोमिनी टिलने अमिताभ बच्चनचा मेक-अप केला आहे. टिनस्ले कॅटवुमन या चित्रपटासाठी परिचित आहेत आणि टिल हे लॉर्ड ऑफ द रिंग्ज चित्रपटांसाठी ओळखले जातात. अमिताभ बच्चन यांना त्यांचा मेकअप घालण्यात आणि तो काढून टाकण्यास अनेक तास लागयचे. अभिषेक बच्चन हा केवळ पा मधील मुख्य कलाकारांपैकी एक नव्हता तर चित्रपटाचे बजेट, मार्केटींग आणि संपूर्ण चित्रपटाचे मुख्य निर्माता होते.[२][३][४] इलायराजा यांचे संगीत असलेल्या या चित्रपटात शान, सुनिधी चौहान व शिल्पा राव यांनी गाणे गायली आहेत.\n२००९ मध्ये ५७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार बहाल करण्यात आला. सोबतच अमिताभ बच्चन यांना सर्वोत्तम अभिनेता, अरुंधती नाग यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री व क्रिस्टीन टिनस्ले आणि डोमिनी टिल या जोडीला सर्वोत्तम मेक-अपचा पुरस्कार देण्यात आला.[५] याव्यतिरिक्त, चित्रपटाने पाच स्टार स्क्रीन पुरस्कार, दोन स्टारडस्ट पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार, तीन आयएफएफए पुरस्कार आणि एक अप्सरा फिल्म ॲंड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड अवॉर्ड जिंकले.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट\nझनक झनक पायल बाजे (१९५५)\nदो आँखे बारा हात (१९५७)\nश्री ४२० आणि देवदास (१९५५)\nमदर इंडिया आणि मुसाफिर (१९५७)\nलाजवंती आणि कारीगार (१९५८)\nजिस देश मे गंगा बहती है आणि कानून (१९६०)\nसाहिब बीबी और गुलाम (१९६२)\nशतरंज के खिलाडी (१९७७)\nकस्तुरी आणि जुनून (१९७८)\nगंगा जमुना आणि प्यार की प्यास (१९६१)\nमेरे मेहबूब आणि गुमराह (१९६३)\nयादें आणि गीत गाया पत्थरों ने (१९६४)\nऊंचे लोग आणि गाइड (१९६५)\n(१९६५ नंतर बंद झाले)\nसलिम लंगडे पे मत रो (१९८९)\nदिक्षा आणि धारावी (१९९१)\nसुरज का सातवा घोडा (१९९२)\nहजार चौरासी की मा (१९९७)\nदिल चाहता है (२००१)\nद लेजंड औफ भगत सिंग (२००२)\nखोसला का घोसला (२००६)\nदो दूनी चार (२०१०)\nदम लागा के हईशा (२०१५)\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्�� हिंदी चित्रपट\nइ.स. २००९ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पण चित्र नसलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67224", "date_download": "2020-10-20T11:32:30Z", "digest": "sha1:6CRU5DSF32CQ7HT6YJTCZC4YDWK4MM5B", "length": 17720, "nlines": 155, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अमेरिकेतील डॉर्मंट झालेल्या बँक खात्यातील पैसे परत कसे मिळवावेत? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / अमेरिकेतील डॉर्मंट झालेल्या बँक खात्यातील पैसे परत कसे मिळवावेत\nअमेरिकेतील डॉर्मंट झालेल्या बँक खात्यातील पैसे परत कसे मिळवावेत\nभारतात परत येते वेळी बँकेतील खाते तसेच सुरु ठेवले होते, त्यात कधीतरी लागतील यासाठी १९०० डॉलर्स ठेवले होते. पण खात्याचा वापर गेले ५ वर्षे झाला नाहीय. बँकेने फेब २०१८ मध्ये नोटीस मेल केली होती पण माझ्यकडुन ती चेक झाली नाही. आज बँकेचे पत्र भारतातल्या पत्यावर आल्यावर या गोष्टीची माहिती झाली. Withdrawal Escheat fee and Escheated या सदराखाली सगळा बॅलन्स डेबिट दाखवला आहे.\nहा फंड स्टेट कडे जमा होतो अशी माहिती मिळाली. तर भारतात असताना ही रक्कम आपण क्लेम करु शकतो का नेट वर शोधाशोध सुरुच आहे पण कोणाला फर्स्ट हँड माहीती असेल तर कृपया इथे लिहा.\nकारण मिशिगन स्टेट मध्ये अन्क्लेम्ड प्रॉपर्टीस चा सर्च करताना ५९ पाटील सापडले पण माझे नाव त्यात नाही.\nबँकेशी संपर्क साधा, वापरात\nबँकेशी संपर्क साधा, वापरात नसलेले खाते, परत उघडता येईल. एकदा उघडले की पैसे काढता येतील..\nआम्ही इकडे परत आल्यावर\nआम्ही इकडे परत आल्यावर तिकडच्या बँकेशी संपर्क केला होता. मग त्यांनी भारतात चेक पाठवला. तो इथल्या बँकेत जमा केला.\nपण आमचे अकाऊंट डॉर्मेंट झाले नव्हते.\nधन्यवाद .... पैसे आता स्टेट\nधन्यवाद .... पैसे आता स्टेट क डे जमा झालेत, तिकडुन कसे मिळवावेत\nफक्त या मेलला उत्तर न दिल्याने असं झालं आहे.\nपैसे नक्की मिळतील. नव्यानेच पैसे बँकेकडून स्टेट ट्रेझरीकडे हस्तांतरीत झालेत तर यादीत नाव यायला कदाचित थोडा वेळ लागेल. यादी अपडेट करायचे त्यांचे स्केड्युल असते. बँकेने १ जुलै नंतर ट्रेझरीशी संपर्क करायला सांगितले आहे तर त्या नुसार फोनवर संपर्क करा आणि जोडीला बँन्केने पाठवलेल्या पत्राची कॉपी फॅक्स करा.\nअनक्लेम्ड प्रॉपर्टी ही योग्य कालावधीत स्टेटकडे हस्तांतर करणे हे बंधनकारक असते. त्यामुळे तुम्हाला बँकेने पत्र पाठवले आहे तर पैसे हस्तांतरीत होवून योग्य व्यक्तीला किंवा वारसाला खात्रीने मिळतील.\nआमचे रिवार्ड पॉइंट्स टाईप पैसे जमा झाले होते. ऑनलाईन नोंद करुन आम्ही विसरुनही गेलो होतो की त्या प्रोग्रॅमबद्द्ल. काही वर्षांनी प्रोग्रॅम बंद झाल्याची इमेल आली पण आम्हाला काही संदर्भही लागला नाही. त्यानंतर दोन वर्षांनी नवर्‍याच्या कोवर्करला अनक्लेम्ड प्रॉपर्टीच्या यादीत आमचे नाव दिसले. ट्रेझरीशी संपर्क केल्यावर १५ दिवसात चेक आला.\nजवळ जवळ १ लाख ३३ हजार रुपये\nजवळ जवळ १ लाख ३३ हजार रुपये आहेत कि वो... सोडु नका... आजकाल आपल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्विटर हँडल वर काही अडचण पोस्ट केली तर मा. मंत्री लगेच लक्ष घालुन निवारण करतात असे ऐकलेय.. ते करुन पहा..\nआमचे रिवार्ड पॉइंट्स टाईप\nआमचे रिवार्ड पॉइंट्स टाईप पैसे जमा झाले होते. ऑनलाईन नोंद करुन आम्ही विसरुनही गेलो होतो की त्या प्रोग्रॅमबद्द्ल. काही वर्षांनी प्रोग्रॅम बंद झाल्याची इमेल आली पण आम्हाला काही संदर्भही लागला नाही. त्यानंतर दोन वर्षांनी नवर्‍याच्या कोवर्करला अनक्लेम्ड प्रॉपर्टीच्या यादीत आमचे नाव दिसले. ट्रेझरीशी संपर्क केल्यावर १५ दिवसात चेक आला.>>> प्रोसिजर सोपी दिसतेय.\nईथे टाकल्याबद्दल धन्यवा द\nईथे टाकल्याबद्दल धन्यवा द\nआअमचेही खाते चालू आहे. बघते स्टेटस.\nकाही डेबिट ट्रान्झॅक्शन झालेली मागच्या वर्षी - तेवढे पुरे का\n>>काही डेबिट ट्रान्झॅक्शन झालेली मागच्या वर्षी - तेवढे पुरे का\nऑनलाइन अ‍ॅक्सेस करुन बॅलंस चेक, वगैरे करत जा. सेविंग अकाउंट हि असेल तर छोटी अमाउंट दर महिन्याला (स्केड्युल्ड) चेकिंग मधुन सेविंगला (आणि वाइसवर्सा) ट्रांस्फर करत रहा.\nबँकांच्या पॉलिसिज वरचेवर बदलत असतात. माझं एक अगदि सुरुवातीला उघडलेलं अकाउंट असंच डॉर्मंट होउन (शिवाय मिनिमम बॅलंसची पॉलिसी चेंज झाल्याने मेंटेनंस फि चार्ज झालेली) बंद पडण्याचा मार्गावर होतं. पेपरलेस ऑप्ट इन केल्याने घरी मेल आली नाहि; इमेल यावी अशी अपेक्षा, पण तीहि फोल ठरलेली. बँकेच्या मते तुम्ही अकौंट ऑन्लाइन अ‍ॅक्सेस करायला हवं होतं. (कॅन यु बिलिव धिस) एनिवे, कस्टमर सर्विसला फोन केला - मेंटेनंस फि रिवर्स करुन घेतली आणि बॅलंस बंम्प्ड अप केलं. रेपच्या मते वर लिहिलेला उपाय केला तर अकाउंट डॉर्मंट होणार नाहि...\nओके. धन्यवाद. आता स्टेट\nओके. धन्यवाद. आता स्टेट च्या लिस्ट मध्ये नाव यायची वाट पहातो. बँकेशी कॉन्टक्ट करुन काही फरक पडेल असे वाटत नाही.\nपैसे मिळाले कि इथे अपडेट करेन.\nयात झालेली चुक म्हणजे, बँकेचा मेल म्हणजे फक्त स्टेटमेंट असेल असे वाटल्याने दुर्लक्ष झाले.\nअजुन एक माहीती हवी होती ती म्हणजे, आपला सोशल सिक्युरीटी नं ला काही व्हॅलिडीटी असते कि लाइफ लाँग तो आपल्या आयडेंटीशी सल्ग्न रहातो, आपण युएस च्या बाहेर बरीच वर्षे वास्तव्य असल्यास. त्या फॉर्म मध्ये ती माहिती लिहायची आहे. व्हॅलिड विसा ची आवश्यकता बहुतेक नसावी.\nमलाही एक प्रश्न पडलाय ...\nमलाही एक प्रश्न पडलाय ... अमेरिकेतील बँक अमेरिके बाहेर नवीन डेबिट कार्ड पाठवते का माझ डेबिट कार्ड एक्सपायर होणारे आणि मी अमेरिके बाहेर आहे..\nमला आठवतं त्याप्रमाणे एसएसएन\nमला आठवतं त्याप्रमाणे एसएसएन कधी एक्सपायर होत नाही. आयटीन (डिपेंडंटना मिळतो तो) तीन सलग वर्षे कर विवरणपत्रे भरली नाहीतर रीअ‍ॅक्टीव्हेट करून घ्यायला लागतो.\nडेबिट कार्ड अमेरिकेबाहेरचा पत्ता असेल तर बाहेर पाठवायला काही हरकत नसावी. अर्थात बँकेशी कन्फर्म करा.\nअजुन एक माहीती हवी होती ती\nअजुन एक माहीती हवी होती ती म्हणजे, आपला सोशल सिक्युरीटी नं ला काही व्हॅलिडीटी असते कि लाइफ लाँग तो आपल्या आयडेंटीशी सल्ग्न रहातो, >> कायमचा तोच राहतो... मी २००५ नंतर २०११ ला वापरला आहे.\nआता स्टेट च्या लिस्ट मध्ये नाव यायची वाट पहातो. >> तुम्ही आतापासून लागणार्या कागदपत्रची तयारी करुन ठेवू शकता... त्याचाशी कसा\nकॉन्टट करायाच त्याची माहिती काढून ठेवू शकता..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : ग��ेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cooldeepak.blogspot.com/2007/07/blog-post.html", "date_download": "2020-10-20T12:23:52Z", "digest": "sha1:SRWH7SAZC34YVX5J4ESMDAUAJDHQCHRQ", "length": 23868, "nlines": 324, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: 'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी ह्या चित्रावर क्लिक करा\nसाधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून...\n‘बलुतं’ : एक दु:खानं गदगदलेलं झाड\nपु. ल. देशपांडे यांनी लिहीलेलं पत्र, 'पुरोगामी की परंपरावादी\nमला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.\nपुलंनी आपल्या लेखणीनं, वाणीनं रवींद्रनाथांना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोचवलं\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\n‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव\n‘मन’ : पु.ल. ना���ाचं\nनिवडक अ-पुलं - कुमार जावडेकर\nमी पाहिलेली पु.ल. आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट..\nपु.ल. : विनोदाचे एक स्वतंत्र विश्व\nजेव्हा पु.ल. बीबीसीच्या शाळेतले विद्यार्थी होते...\nपु.ल. पुनःपुन्हा आयुष्यात येतात...\nजेथे जातो तेथे, तू माझा सांगाति\nसमृद्ध लेखणीचा अनमोल ठेवा\nपु. ल. : एक माणूस\nरसिकराज पु. ल. -- एक अद्वितीय रसायन\nमारवा आजही स्मरणात आहे\n'पु. ल‌.' चांदणे स्मरणाचे\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nपु .लं कडे नोकरी \nपु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री \nगल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. \nII पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा उत्तम पुरुष II\nसाहित्य पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी\nपु.ल. आणि दि टॉवर ऑफ बटाटा\nपु. ल. न विसरता येणारे\n| परी या सम हा |\nपु.ल. : एक सोबती\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\nपुलंचं भरभक्कम कोंदण : सुनीताबाई\nसाठवण - सुनिता देशपांडे\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nआमचे भाषाविषयक धोरण -- अघळ पघळ\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\n'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.\nपु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या आठवणींत बुजुर्ग रमले होते आणि त्या ऐकताना श्ाोते हेलावून जात होते. पुलंचा परिसस्पर्श लाभलेल्या अनेकांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले होते. पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने अकादमीच्या रवींद नाट्य मंदिरात 'आठवणी पुलंच्या' हा कार्यक्रम सादर करण्यात आला.\nअभिनेत्री आशालता म्हणाल्या, 'पुलंनी अनेकदा माझ्या हातचं जेवण खाल्लंय. ते म्हणायचे, तुझ्या हातचं कारलं खातानाही कुर्ल्या खाल्ल्यासारखं वाटतं' पुलं 'मत्स्यगंधा'च्या प्रयोगाला आले असता त्यांना जाणवलं की, रामदास कामतांबरोबरच्या प्रसंगात आशालता यांच्या डोळ्यांत पाणी येतंय. मध्यंतरात ग्रीनरूममध्ये आल्यावर त्यांनी विचारलं तेव्हा आशालता यांनी सांगितले की, आज सकाळीच रामदास कामत यांची आई वारली आणि तरीही ते प्रयोगाला आले' पुलं 'मत्स्यगंधा'च्या प्रयोगाला आले असता त्यांना जाणवलं की, रामदास कामतांबरोबरच्या प्रसंगात ��शालता यांच्या डोळ्यांत पाणी येतंय. मध्यंतरात ग्रीनरूममध्ये आल्यावर त्यांनी विचारलं तेव्हा आशालता यांनी सांगितले की, आज सकाळीच रामदास कामत यांची आई वारली आणि तरीही ते प्रयोगाला आले तेव्हा पुलं म्हणाले, कामतांचं बरोबर आहे. कलावंताला नातं नसतं. ही आठवण सांगत आशालता म्हणाल्या, 'पुढे जेव्हा माझ्या आयुष्यात दु:खाचे प्रसंग आले, तेव्हा भाईंचं हे वाक्य आठवायचं आणि मी कामाला लागायचे तेव्हा पुलं म्हणाले, कामतांचं बरोबर आहे. कलावंताला नातं नसतं. ही आठवण सांगत आशालता म्हणाल्या, 'पुढे जेव्हा माझ्या आयुष्यात दु:खाचे प्रसंग आले, तेव्हा भाईंचं हे वाक्य आठवायचं आणि मी कामाला लागायचे\nपुण्यात पालिकेने बालगंधर्व रंगमंदीर बांधायला घेतलं, तेव्हा त्यावर टीका करणारे आपणही होतो आणि 'साधना'तून पुलंवर टीका करणारे लेखही लिहिले होते. त्याने 'साधना'चे संपादक वसंत बापट अस्वस्थ झाले. पण पुलं मात्र त्याचा कडवटपणा न ठेवता आपल्याशी वागले आणि विरोधभक्तीतून निर्माण झालेलं हे नातं पुढे फुलतच गेलं, असं प्रसिद्ध लेखक अनिल अवचट यांनी सांगितलं.\nप्रफुल्ला डहाणूकर, श्ाुती सडोलीकर आणि विजय तारी यांनीही पुलंच्या हृद्य आठवणी सांगितल्या.\nपु.लंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?cat=628", "date_download": "2020-10-20T11:09:08Z", "digest": "sha1:OM2Y4XAVRP5NRVRXB6SALYHQSU7QL7I4", "length": 7750, "nlines": 127, "source_domain": "rajtantra.com", "title": "पर्यावरण | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi", "raw_content": "\nडहाणू / तलासरी: आज स. 11.39 वाजता व काल दु. 4.16 वाजता भूकंपाचे धक्के\n21 ऑगस्ट रोजी कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघातग्रस्त झालेल्या टॅन्कर मध्ये कुठले रसायन होते अपघात दाखल करण्यासाठी 57 तास का लागले\nडहाणू: पहाटे 3.58 वाजता 3.5 व 7.06 वाजता 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप\nडहाणूला आज तीन भूकंपाचे धक्के; आठवडाभरात 10 वेळा हादरला डहाणू तालुका\nपाऊस: जिल्ह्यात 89.4% पाऊस डहाणू व पालघर तालुक्याने 100% सरासरी ओलांडली\nडहाणू तालुक्यात सरासरीच्या 97% पाऊस – मोखाडा तालुक्यात सर्वात कमी 65%...\nपालघर जिल्ह्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान वृत्त (23.08.2020)\nतारापूर प्रदूषणनगरी : 160 कोटी रुपयांची नुकसानभरपाई वसुलीची शिफारस; आरती ड्रग्ज...\nजिल्ह्यात सरासरी 92 % पाऊस\n10 आणि 11 ऑगस्टला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा\nडहाणू तालुक्यात 46.5 से.मी. इतकी विक्रमी पावसाची नोंद\n5 व 6 रोजी मुसळधार पावसाचा अंदाज विशेष खबरदारी घेण्याची सूचना\nलोकांचे श्रद्धास्थानी असलेले वडाचे झाड मोठ्या पोलिसबंदोबस्तात जमीनदोस्त\nबोईसर : विषारी वायुची लागण झाल्याने कर्मचार्‍याचा मृत्यू\nतारापूर एमआयडीसीतील नॅपरॉड कंपनीला आग\nपंकज सोमैय्या यांना Women’s Commission चे समन्स\nजव्हारमध्ये महिलांचा अत्याचार निषेध, कॅन्डल मार्च चे आयोजन\nडहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट, मिहीर शहा भाजपात\n पालघर जिल्ह्यातील पहिली कारवाई\nविक्रमगड मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर\nकरंदीकर महाविद्यालयाकडून काळाची पाऊले ओळखून तंत्रज्ञानाचा वापर करणे कौतुकास्पद\nघोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार\nडहाणू नगरपरिषदेचा ५० कोटी रुपयांचा ३० हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प मंजूर\nपालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या प्रदुषणासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न\nबोईसर : फरार आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन\nमुंबई अहमदाबाद महामार्ग – रुग्णवाहिका सेवेचे योग्य नियोजन करा; जिल्हा शल्य...\nडहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी...\nडहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह\nडहाणू तालुक्यात वीज कडाडून 1 ठार, 1 जखमी\n× आमच्याशी WhatsApp द्वारे संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.mh13news.com/category/health/", "date_download": "2020-10-20T11:02:02Z", "digest": "sha1:FUARGSD4CMXK6CRUCCZFHOMGBDRLRNE7", "length": 3193, "nlines": 78, "source_domain": "www.mh13news.com", "title": "आरोग्य | MH13 News", "raw_content": "\nग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू\nसोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…\nकेंद्राच्या आयुष मंत्रालयावर डॉ. शिवरत्न शेटे यांची नियुक्ती\nअनलॉक |आता…सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहतील दुकानेसह… ; वाचा सविस्तर…\nग्रामीण सोलापूर भागात नवे पॉझिटिव्ह 154 ; आठ जणांचा मृत्यू\nग्रामीण सोलापुरातील 10 जणांचा मृत्यू तर नवे 205 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील\nलढा कोरोनाशी | महापालिकेने सुरू केले डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे ५० बेडचे सेंटर\nदिलासादायक |राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के\nरुग्णालय स्वच्छता, ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवा\nआजपासून धावणार सोलापूर -मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.grabz.it/support/community/web-scraping/?uid=5be873513ff6ca151496a442", "date_download": "2020-10-20T12:22:54Z", "digest": "sha1:RLJGF6AZ26J53WLI7D3NZ2UQVTVOQ2YT", "length": 8439, "nlines": 174, "source_domain": "mr.grabz.it", "title": "ग्रॅबझिट समुदाय: साइट जीडीपीआर निर्बंध", "raw_content": "वेब कॅप्चर आणि रूपांतरित करण्यासाठी साधने\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nGIF वर ऑनलाइन व्हिडिओ\nवेबसाइटला पीडीएफमध्ये रुपांतरित करा\nस्क्रॅप यादी तपशील पृष्ठे\nURL ची तपासणी करा\nमी वेबपृष्ठ स्क्रॅप करण्यास सक्षम नाही कारण असे म्हणतात की ते पृष्ठ युरोप ब्राउझरला दर्शवू शकत नाही.\nया भोवती एखादा मार्ग आहे का\nमी यूएस मध्ये राहतो.\n11 नोव्हेंबर 2018 रोजी पेट्रीसिया आंदरुड यांनी विचारले\nआपल्याकडे वेबसाइट URL आहे ज्यामुळे समस्या उद्भवली आहे आपण इच्छित असाल आम्हाला ईमेल करा ते ऑनलाइन दर्शविण्याऐवजी.\n11 नोव्हेंबर 2018 रोजी ग्रॅबझिट सपोर्टद्वारे उत्तर दिले\nआम्ही नवीन स्क्रॅप पर्याय जोडला आहे, स्थान, जे आपल्याला स्क्रॅप करणे यूके किंवा अमेरिकेतून आणले जाईल हे निर्दिष्ट करण्यास अनुमती देते.\n16 नोव्हेंबर 2018 रोजी ग्रॅबझिट सपोर्टद्वारे उत्तर दिले\nउत्तर प्रश्नसर्व वेब स्क्रॅपिंग प्रश्न पहा\nGrabzIt डेटा प्रक्रिया करार\nभाषा निवडाइंग्रजीअरबीबंगालीचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)फ्रेंचजर्मनगुजरातीहिब्रूहिंदीइटालियनजपानीकोरियनEnglishपोलिशपोर्तुगीजपंजाबीरशियनस्पेनचातुर्कीउर्दू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://promkvparbhani.blogspot.com/2018/09/", "date_download": "2020-10-20T11:41:06Z", "digest": "sha1:2XT5K5ND6VBAXII6EBUDWJO2FHYSPCDW", "length": 54775, "nlines": 221, "source_domain": "promkvparbhani.blogspot.com", "title": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी : September 2018", "raw_content": "जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी\nओळख विद्यापीठाची About VNMKV\nहरित क्रांतीचे प्रणेते Pioneer of Green Revolution\nहवामान व कृषि सल्‍ला\nकुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानित\nकर्मयोगी कै. अंकुशराव टोपे यांच्‍या जन्‍मदिनीनिमित्‍त दिनांक 26 सप्‍टेबर रोजी अंबड येथे झालेल्‍या कार्यक्रमात यशवंतराव चव्‍हाण साहित्यिक व सांस्‍कृतीक प्रतिष्‍ठान, जालना, समर्थ दूध संघ तसेच मत्‍स्‍योदरी विद्यालयातर्फे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांना जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे विद्यापीठात विस्‍तार शिक्षण संचालक असताना त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली सन 2013-14 व 2014-15 साली मराठवाडयातील दुष्‍काळी पार्श्‍वभुमीवर विद्यापीठाच्‍या वतीने मोसंबी फळबाग वाचविण्‍यासाठी विशेष मोहिम राबविण्‍यात आली होती तसेच त्‍यांच्‍याच काळात विविध विस्‍तार कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍यात आले. या त्‍यांच्‍या कृषि विस्‍तार क्षेत्रातील योगदानाबाबत त्‍यांना जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानीत करून मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमास आमदार मा श्री राजेश टोपे, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्ष श्री सतीश टोपे, श्री विलास शिंदे, मध्‍यवर्ती बॅकेचे अध्‍यक्ष श्री मनोज मरकड, डॉ निसार देशमुख, श्री उत्‍तमराव पवार, श्री भाऊसाहेब कनके, श्री रघुनाथ तौर, श्री सतीश होंडे, प्राचार्य श्री भगवतराव कटारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कारही प्रदान करण्‍यात आले. कार्यक्रमास मोठया संख्‍येने नागरिक उपस्थिती होते.\nसदरिल पुरस्‍कार हा माननीय कुलगुरू यांनी मराठवाडयातील शेतकरी तसेच मोसंबी फळबाग वाचविण्‍यासाठी विशेष मोहिम राबविण्‍यात अविरत परिश्रम केलेल्‍या संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र येथील शास्‍त्रज्ञ, कृषि विस्‍तारक तसेच कृषि विभागातील कृषि विस्‍तारकांना समर्पित करून त्‍यांच्‍याच सहकार्याने ही मोहिम राबविण्‍यात आल्‍याची भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.\nसामाजिक विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा\nपरभणी : वनामकृवितील सामाजिक विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिना साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्या डॉ हेमांगिनी सरंबेकर या होत्‍या. याप्रसंगी महाविद्यालयाच्या सहाय्यक माहिती अधिकारी डॉ. जया बंगाळे यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 या विषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन करतांना प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर म्‍हणाल्‍या की, माहिती अधिकारांतर्गत असलेल्‍या प्रत्‍येकांना आपल्‍या कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. यावेळी जागतिक हृदयरोग दिना निमित्तही उपस्थितांना हृदय स्वास्थ्याबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना उपाध्यक्षा डॉ. सुनिता काळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.\nकोणत्याही क्षेत्रात यश प्राप्तीसाठी प्रामाणिकपणा व कठिण परिश्रमाशिवाय पर्याय नाही.......स्क्वाड्रन लिडर श्री प्रकाश शिंदे\nवनामकृवित आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन\nमहाविद्यालयीन जीवनातील चार वर्ष हे आयुष्‍यातील अतिशय महत्‍वाचे वर्ष असतात, या वर्षात स्‍वत:चे व्‍यक्‍तीमत्‍व विकसित करण्‍याची संधी असते. या मोलाच्या काळात नकारात्‍मक गोष्‍टीत वेळ न घालवता, आपले ध्‍येय निश्चित करा. अनेक विद्यार्थ्‍यी ध्‍येयविना जगतात आणि भविष्‍यात अयशस्‍वी होतात. कोणत्‍याही क्षेत्रात यश प्राप्‍त करण्‍यासाठी प्रामाणिकपणा व कठिण परिश्रमाशिवाय पर्याय ना‍ही, असे प्रतिपादन स्क्वाड्रन लिडर श्री प्रकाश शिंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने ‘नेतृत्‍व विकास व भारतीय सशस्‍त्र दलातील रोजगार संधी’ या विषयावर दिनांक 27 रोजी आयोजित व्‍याख्‍यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, कक्षाचे उपाध्‍यक्ष डॉ हिराचंद काळपांडे आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होते.\nस्क्वाड्रन लिडर श्री प्रकाश शिंदे पुढे म्‍हणाले की, आज स्‍पर्धेचे युग आहे, स्‍वत:तील बलस्‍थाने व कमतरता ओळखा, कमतरतेवर मात करण्‍यासाठी प्रयत्‍न करा. बाहेरून कोणी कीतीही मार्गदर्शन केले तरी तुम्‍ही आतुन पेटले पाहिजे तरच यश मिळते. स्‍वत:तील आत्‍मविश्‍वास वाढला पाहिजे, त्‍यासाठी जास्‍तीत जास्‍त ज्ञान प्राप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करा.\nअध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यांनी मर्यादांचे पालन केले पाहिजे. विद्यापीठात उपलब्‍ध सुविधांचा विद्यार्थ्‍यींनी चांगला उपयोग करावा व आपले करियर घडवावे. स्क्वाड्रन लिडर श्री प्रकाश शिंदे यांच्‍या बाबत विद्यापीठास सार्थ अभिमान असुन त्‍यांच्‍या सारखे अनेक विद्यार्थ्‍यी विद्यापीठात घडावेत, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.\nकार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कक्षाचे उपाध्‍यक्ष डॉ एच व्‍ही काळपांडे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमात विद्यार्थ्‍यांच्‍या करिअरच्‍या दृष्‍टीने विविध शंकाचे निरासरन श्री प्रकाश शिंदे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nश्री प्रकाश शिंदे हे भारतीय वायुसेनेत स्क्वाड्रन लिडर म्‍हणुन कार्यरत असुन कुंटूबाच्‍या हलाखीच्या परिस्थितीत परभणी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातुन २००९ साली बी. टेक. पदवी पुर्ण केली. कृषि महाविद्यालयाच्‍या २००८ बॅचचे राष्‍ट्रीय छात्र सेनेचे ते छात्रसैनिक होत. देशाचे माननीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्‍या मराठवाडा दौऱ्याप्रसंगी विमानाच्या वैमानिक पथकात ही त्‍यांनी कार्य केले असुन गेल्‍याच आठवडयात त्‍यांना माननीय पंतप्रधानासोबत काही वेळ संवाद साधण्‍याची संधी त्‍यांना प्राप्‍त झाली होती.\nइटलापूर येथे बालकांचा विकासांक व शालेय संपादणूक वृध्दिंगत करण्यासाठी कार्यशाळा संपन्न\nवसंतराव मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे इटलापूर येथे बालकांचा विकासांक व शालेय संपादणूक वृध्दिंगत करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत बालविकास शास्त्रज्ञ व मानव विकास विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम यांनी बालकांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी त्यांची काळजी कशी घ्यावी, बालकांच्या वाढांकाचे महत्त्व व त्याचे मूल्यमापन करण्याची शास्त्रोक्त पध्दती, विद्यार्थ्‍यांमध्ये कल्पनाशक्ती कशी वाढवावी, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे सं��र्धन याबाबत प्रात्याक्षिकासह व्याख्यान दिले. यावेळी उपस्थित बालकांपैकी उत्कृष्ट वाढांक असलेल्या बारा विद्यार्थ्‍यांना व त्यांच्या पालकांना बेस्ट चाईल्ड, बेस्ट पॅरेन्टस् अॅवार्ड प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यशाळेत दिलेल्या माहिती आधारे घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्‍यांना व पालकांना गोल्डन स्टार अॅवार्ड प्रमाणपत्र देण्‍यात आली. दिव्यांग बालके असणा-या पालकांचे प्रा. विशाला पटनम समुपदेशन केले. प्रत्येक गावक-यांना कुटुंबाच्या कल्याणासाठी ‘सक्षम आई व्हायच मला’ व किशोरवयीन मुलीसाठी ‘माझी काळजी मीच घेणार’ या दोन पुस्तिका विनामुल्य देण्यात आल्या. कार्यशाळेत 130 हूनही अधिक पालक, आजी-आजोबा, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्‍या व विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला.\nबदलत्या हवामानात मराठवाड्यात एकात्मिक शेती पद्धती शेतकरी बांधवांना आधार ठरेल.....कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण\nऔरंगाबाद येथे रब्बी विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्ला समितीची बैठक संपन्‍न\nऔरंगाबाद : कमी पावसामुळे मराठवाड्याचा खरीप हंगाम आणि येणारा रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. जमिनीत ओल अत्‍यंत कमी झाली असुन खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस मुख्‍य पिके सुकत आहेत. शेती पुढील नैसर्गिक संकटे कमी होत नाही, केवळ त्‍यांचे स्‍वरूप बदलत आहे. बदलत्या हवामानाचा विचार करता मराठवाड्यात एकात्मिक शेती पद्धती शेतकरी बांधवांसाठी निश्चित आधार ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्‍या सभागृहात दिनांक 24 सप्‍टेबर रोजी रब्बी विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्ला समितीची बैठक पार पडली, बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.\nव्यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, औरंगाबादचे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, लातुरचे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी डी जी मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, मराठवाडयात फळबाग लागवडीखालील क्षेत्र मोठया प्रमाणात असुन यावर्षी या फळबागा वाचविण्‍याचे मोठे आव्‍��ान आहे. सन 2012 या अवर्षण प्रवण वर्षात विद्यापीठाचा विस्‍तार शिक्षण संचालक असतांना कृषि विभागाच्‍या सहकार्याने मोसंबी फळबाग वाचविण्यासाठी मोठे अभियान राबविण्‍यात आले होते, यासारखे अभियान याही वर्षी राबविण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nबैठकीत संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर हे आवर्जून जिल्ह्यानिहाय प्रत्याभरणावर विशेष लक्ष देऊन तो प्रश्न त्‍वरीत संबंधित कृषी शास्त्रज्ञाकडून सोडवून घेत होते. विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान व सल्‍ले विविध माध्‍यमातुन शेतकरी बांधवांच्या बांधपर्यत गेले पाहिजे, या परिस्थितीत कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठाम उभे आहे असा विश्‍वास शेतक-यांना वाटला पाहिजे, असे मत व्‍यक्‍त केले.\nबैठकीस विद्यापीठाच्या वतीने विविध कृषी विभागाचे प्रमुख, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी, विभागीय विस्तार कृषी विद्यावेत्ता, कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आदींचा सहभाग होता. बैठकीत सद्यस्थितीतील खरिप पिके व येणा-या रबी हंगामाबाबत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच कृषी विभागाच्या वतीने मांडण्‍यात आलेल्‍या विविध शेतक-यांच्‍या समस्याचे निराकरणाबाबत चर्चा करण्‍यात आली. विद्यपीठ विकसित रब्बी पिकांचे बियाणे उपलब्ध असल्याचे संबंधित शास्त्रज्ञाने सभागृहास अवगत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी संचालक संशोधन डॉ सूर्यकांत पवार यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. एस. आर. जक्कावाड यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राष्‍ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.\nरामेश्वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद\nशेतक-यांच्‍या समृध्‍दीसाठी शेतकरी, शासन, कृषि विभाग व कृषी विद्यापीठ यांनी समन्‍वयाने कार्य करण्‍याची गरज....कृषि परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. खा. अॅड. संजयरावजी धोत्रे\nवनामकृवित रबी शेतकरी मेळावा संपन्‍न\nहवामान बदलामुळे शेती पुढे अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत, शेतीतील उत्‍पादन खर्च वाढत आहे, परंतु त्‍याप्रमाणात उत्‍पादन वाढ होत नसुन, शेतीतील प्रत्‍यक्ष नफा कमी होत आहे. शेतक-यांच्‍या समृध्‍दीसाठी शेतकरी, शासन, कृषि विभाग व कृषी विद्यापीठ यांनी एकत्रित काम करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. खा. अॅड. संजयरावजी धोत्रे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक 17 सप्‍टेबर रोजी आयोजित रबी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन पुणे येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे संचालक मा. डॉ. लाखन सिंग यांची उपस्थिती होती. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. अजय गव्‍हाणे, मा. श्री. बालाजी देसाई, मा. श्री लिंबाजी भोसले, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा श्रीमती भावनाताई नखाते, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बी आर शिंदे, संशोधन संचालक डॉ डि पी वासकर, शिक्षण संचालक डॉ व्‍ही डि पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nमा. ना. अॅड. संजयरावजी धोत्रे पुढे म्‍हणाले की, अनेक शेतकरी संशोधक आहेत, आपआपल्‍या परिस्थितीनुसार शेतीतील शेतक-यांचे अनेक प्रयोग यशस्‍वी झाले आहेत. यावर्षी कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबत कृषि विभाग व कृषि विद्यापीठांनी मोठी जागृती केली, त्‍यामुळे मोठया प्रमाणात कामगंध सापळे शेतक-यांनी लावल्‍यामुळे सद्यस्थितीत गुलाबील बोंडअळी नियंत्रणात आहे. आपण ब-यापैकी अन्‍नसुरक्षाचे उष्द्दिट साध्‍य करू शकलो, आज गरज आहे, ती पौष्टिक अन्‍न सुरक्षेची. परभणी कृषी विद्यापीठाने लोह व झिंक याचे प्रमाण अधिक असलेले ज्‍वारीचे परभणी शक्‍ती नावाचे वाण निश्चितच उपयुक्‍त आहे. सद्यस्थिती सोयाबिनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. शेतक-यांच्‍या पिक नुकसानीच्या सर्व्‍हेक्षणासाठी रीमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याची गरज आहे. शेतक-यापुढे शेतमाल बाजारपेठेचा मोठा प्रश्‍न आहे, यासाठी शेतमाल प्रक्रिया क्षेत्रात काम करण्‍याची गरज असुन फुलशेती, औषधी वनस्‍पती लागवडीस मोठा वाव आहे.\nअध्‍यक्षीय समारोप��त कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर आज शेतीत अनेक समस्‍या निर्माण होत आहेत. एक समस्‍या संपत नाही की, दुसरी नवी समस्‍या शेती पुढे उभी राहत आहे. शेतमाल बाजारपेठाचा मोठा प्रश्‍न असुन एक मजबुत बाजार व्‍यवस्‍था आपणास निर्माण करावी लागेल. तसेच शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याच्‍या माध्‍यमातुन आपण काही प्रमाणात मात करू शकतो. जे विकते तेच पिकविण्‍याची गरज आहे. शेतक-यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहोचविण्‍यासाठी विद्यापीठ माहिती तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर करीत असुन प्रसार माध्‍यमांची मोठी साथ विद्यापीठास लाभत आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nमा. डॉ. लाखन सिंग आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने निर्माण केलेले सोयाबिन पिकांचे वाणाचा मोठया प्रमाणात शेतकरी अवलंब करीत असुन शेतकरी त्‍यापासुन चांगले उत्‍पादन घेत आहेत. मराठवाडयातील कोरडवाहु शेतीत सुक्ष्‍मसिचंन पध्‍दतीचा वापर वाढविण्‍याची गरज आहे. हवामान अंदाजात अचुकता आणण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.\nकार्यक्रमात श्रीमती भावनाताई नखाते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ सुनिता काळे यांनी केले तर आभार विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी मानले. याप्रसंगी कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनाचा समावेश असलेल्‍या कृषि प्रदर्शनीचे उदघाटन व विद्यापीठ विकसित रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. विद्यापीठ प्रकाशित शेतीभाती मासिक व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्‍तिका व घडीपुस्‍तीकेचे विमोचन करण्‍यात आले. तांत्रिक चर्चासत्रात रबी पिक लागवड, पिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापन आदीवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवनामकृवित सोमवारी रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन कृषी महाविद्यालया���्‍या सभागृहात दिनांक 17 सप्‍टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता करण्‍यात आला असुन मेळाव्‍याचे उदघाटन पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. अॅड. संजयरावजी धोत्रे यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन पुणे येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे संचालक मा. डॉ. लाखन सिंग हे उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे राहणार आहेत. तसेच मेळाव्‍यास परभणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. श्रीमती उज्‍वला राठोड, परभणी लोकसभा सदस्‍य मा. खा. श्री. संजय जाधव, विधानपरिषद सदस्‍य मा. आ. श्री. सतिश चव्‍हाण, विधानपरिषद सदस्‍य मा. आ. श्री. विक्रम काळे, विधानपरिषद सदस्‍य मा. आ. श्री. अब्‍दुल्‍ला खान दुर्राणी (बाबाजानी), विधानपरिषद सदस्‍य मा. आ. श्री. रामराव वडकुते, विधानपरिषद सदस्‍य मा. आ. श्री. विपलव बाजोरिया, परभणी विधानसभा सदस्‍य मा. आ. डॉ. राहुल पाटील, जिंतुर विधानसभा सदस्‍य मा. आ. श्री. विजय भांबळे, गंगाखेड विधानसभा सदस्‍य मा. आ. श्री. मधुसुदन केंद्रे, पाथरी विधानसभा सदस्‍य मा. आ. श्री. मोहन फड, परभणीच्‍या महापौर मा. श्रीमती मिनाताई वरपुडकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.\nयाप्रसंगी कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनाचा समावेश असलेल्‍या कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले असुन तांत्रिक चर्चासत्रात रबी पिक लागवड, पिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापन आदीवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विद्यापीठ विकसित विविध रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे. सदिरल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले, परभणीचे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी केले आहे.\nभावी हरित क्रांतीत सुक्ष्‍म जीवाणुची महत्‍वाची भुमिका ....डॉ विलास पाटील\nवनामकृवित आयोजित कै. डॉ. बी. व्ही. मेहता स्मृती व्याख्यानात प्रतिपादन\nजमिनीची सुपिकता, आरोग्‍य व उत्‍पादकतेत मातीतील जैव विविधता व सुक्ष्‍म जीवाणु यांची मोठे महत्‍व असुन भावी हरित क्रांतीत यांची मोठी भुमिका राहणार असल्‍याचे प्रतिपादन व्‍याख्‍याते शिक्षण संचालक तथा मृदा शास्‍त्रज्ञ डॉ विलास पाटील यांनी केले. भारतीय मृदविज्ञान संस्था, नवी दिल्ली व शाखा परभणी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 सप्‍टेबर रोजी आयोजित कै. डॉ. बी. व्ही. मेहता स्मृती व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा परभणी अध्यक्ष डॉ. सय्यद इस्माईल व सचिव डॉ. महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थित होती.\nडॉ विलास पाटील पुढे म्‍हणाले की, सुक्ष्म जिवाणुंच्या परस्परक्रिया व मृदसंकरणाचा अन्नद्रंव्यांचा गतिशीलतेवर परिणाम होऊन जमिनीच्‍या आरोग्‍याची जपवणुक होते, हे संशोधनाच्‍या आधारित सिध्‍द झाले आहे. भारतीय संस्‍कृतीत वट, पिंपळ व उंबर या वृक्षास मोठे महत्‍व आहे, या वृक्षाखालील माती ही अधिक जैवसमृध्‍द असुन या मृदाचे संकरण कृषी उत्‍पादन वाढीसाठी उपयुक्‍त ठरणार आहे. यावेळी डॉ पाटील यांनी शेतक-यांच्‍या शेतावर घेतलेल्‍या प्रयोगातील निर्ष्‍कशाचे सादरिकरण केले.\nअध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषी क्षेत्रात कार्य करणा-या शास्त्रज्ञ, विद्यार्थ्‍यी, शेतकरी व विस्‍तार कार्यकर्ता या सर्वांनी कृषि विकासासाठी ए‍कत्रित कार्य करण्‍याची गरज आहे. देशातील विख्‍यात मृद शास्‍त्रज्ञांच्‍या संशोधनातील योगदानाबाबत माहिती देऊन बौध्‍दीक संपदा वाढीसाठी अशा व्‍याख्‍यानाचे वेळोवेळी आयोजन करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले.\nकार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ. सय्यद इस्माईल यांनी मृदा शास्‍त्रज्ञ कै. डॉ. बी. व्ही. मेहता यांच्‍या कार्याची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ महेश देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्त्रज्ञ व पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ\nकुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण जीवनगौरव पुरस्‍काराने सन्...\nसामाजिक विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती...\nकोणत्याही क्षेत्रात यश प्राप्तीसाठी प्रामाणिकपणा व...\nइटलापूर येथे बालकांचा विकासांक व शालेय संपादणूक वृ...\nबदलत्या हवामानात मराठवाड्यात एकात्मिक शेती पद्धती ...\nशेतक-यांच्‍या समृध्‍दीसाठी शेतकरी, शासन, कृषि विभा...\nवनामकृवित सोमवारी रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन\nभावी हरित क्रांतीत सुक्ष्‍म जीवाणुची महत्‍वाची भुम...\nरायपुर येथे पशुधन लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर\nवनामकृवित बावीसव्या डॉ. बी. व्ही. मेहता स्मृती व्य...\nवनामकृविचा विद्यार्थ्‍यी ऋषिकेश एंगडे याचे अपघाती ...\nकपाशीच्या गुलाबी बोंडअळीच्या कामगंध सापळ्यातील ल्य...\nप्राध्‍यापकांनी विद्यार्थ्‍यांच्‍या प्रगतीसाठी समर...\nकृषि संशोधक व प्राध्‍यापकांनी माहिती तंत्रज्ञानाचा...\nवनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि ...\nकृषि शाखेत वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी विशाल सरवदे राज्‍यात प्रथम तर केशव सुर्यवंशी व्दितीय\nविशाल सरवदे महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 20 20 ...\nऊस व चारा पिकांवर नाकतोडा कीडीचा प्रादुर्भाव\nवनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रा...\nमराठवाडयातील काही भागात सोयाबीन पिवळे पडतांना दिसत असुन यावर वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला\nसोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन मराठवाडयात सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणात लागवड झाली असुन काही भागात सोयाबीन पिवळे...\nकृषिचे विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधणार पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर ऑनलाईन संवाद\nवनामकृवित आयोजित कोरोना विषाणु प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर भारतीय व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2104", "date_download": "2020-10-20T11:16:44Z", "digest": "sha1:22JGOUKCQEIBGYFHH76NH42GCPK64NXT", "length": 15001, "nlines": 322, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बालकविता : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्��ांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बालकविता\nखायचा कुठे नी कसा\nउघडे तोंड देण्या उत्तर,\nकावळा घेई खुशीने… ll\nमनीला काही न सुचे,\n‘आ’ वासून राही पहात… ll\nआटपाट नगरात बासुंदीचे तळे\nतळ्याच्या शेजारी बर्फीचे मळे\nनगरात राहणारे आहेत वेडे\nत्यांनी बांधलेत बिस्किटांचे वाडे\nतेल म्हणून लावतात ते दही\nपाण्यावर करतात पेन्सिलीने सही\nफिरायला नेतात मिठाईची गाडी\nवरती छोटी खरवसाची माडी\nतेथील लोक आहेत झोपाळू\nझोपेतच खातात २,४ जर्दाळू\nअसे आहे हे आटपाट नगर\nदिसेलच तुम्हा तिथे गेलात तर\nदोन पाय अन आधार काठी\nतीन पायांचे आमचे आजोबा..\nपाठ ताठ खांदेही ताठ\nना दुखतो एकही खुबा..\nदृष्टी शाबूत दातही मजबूत\nहास्याचा तर नित्य धबधबा..\nधाक दरारा अजून वाटतो\nगल्लीत साऱ्या त्यांचा दबदबा..\nगिरणीत जाती घेऊन हाती\nदहा किलोचा दळण डबा..\nचौरस आहार सतत विहार\nनव्वदीतला तरुण जणू हा\nपार शंभरी करणे मनसुबा ..\nछोटी छोटी ही छानशी परी - [बालकविता]\nछोटी छोटी इवली इवली\nपाहिली का हो आमची बाहुली\nनाक नकटे झ्याक दिसते\nयेता जाता फ्रॉकला पुसते\nचालताना तोरा पहा हिचा\nखु्दकन हसते क्षणात रुसते\nपट्कन कोपऱ्यात फुगून बसते\nखावे फुटाणे का शेंगदाणे\nस्वत:शी खेळत भरते बोकणे\nबोबडे बोल घुमती घरी जरी\nआत्ता होती कुठे गेली छकुली\nछोटी छोटी ही छानशी परी\nपहायला या ना आमच्या घरी ..\nRead more about छोटी छोटी ही छानशी परी - [बालकविता]\nआमचा पिंटू चित्रकार छान\nचित्र काढताना पाठीची कमान ..\nजिराफाला असते गेंड्याची मान\nउंटाला दिसती हत्तीचे कान ..\nभूभूचे शेपूट सरळ असते\nहम्माचे शेपूट वाकडे दिसते ..\nकोंबड्याच्या तुऱ्याचा पत्ता नसतो ..\nझुरळ असते काढलेले हातभर\nमिशा त्याच्या फक्त चिमूटभर ..\nइवल्याशा सशाला पाय कावळ्याचे\nसिंहाला नेमके पाय बगळ्याचे ..\nमुंगीचा डोळा वाघाला दिसतो\nघुबडाचा डोळा चिमणीला असतो ..\nचित्र रंगवताना डोलावतो मान\nम्हणतो स्वत:च \"वा वा छान\"..\nचित्रात भरताना विविध रंग\nस्वत:चे भरतो रंगाने अंग\nआमचा पिंटू चित्रकार छान\nमोठ्ठा झाल्यावर होणार महान .. \nRead more about चित्रकार पिंटू\nसुट्टी म्हणजे नुसती धमाल\nपर्यटनाची भलती कमाल ..\nगडावर जाऊ शिकू इतिहास\nभुगोलातले प्रदेश खास ..\nबसू घरात ऊन असल्यावर\nपत्ते क्यारम गार फरशीवर ..\nडोरेमोन भीम बीनची मस्करी ..\nअधूनमधून भेंड्या नि गाणी\nआईस्क्रीम आणिक लिंबूपाणी ..\nपुस्तकं वाचू खूप छान छान\n��ाहितीची करू देवाणघेवाण ..\nसंध्याकाळी खेळू बागेत खेळ\nखेळून खाऊ बागेबाहेर भेळ ..\nसुट्टी म्हणजे क्रिकेट खेळणे\nअभ्यासाशी गट्टी फू करणे ..\nऐटीत फिरे छोटू सरदार ..\nसमोर दिसता माशा झुरळे\nम्यानातून निघे तलवार ..\nसपासप होती हवेत वार\nमाशा झुरळे मरती चार ..\nहा हा हसे छोटू सरदार\nकौतुक करी सारे घरदार ..\n\"भो भो\" आवाज येता कानी\nगडबडतसे छोटू सरदार ..\nफेकुन देत हातची तलवार\nआईच्या पदराआड पसार ..\nRead more about छोटू सरदार- (बालकविता)\nपाळण्यात झोपलंय इटुक्लं बाळ\nचळवळ करुन दमलंय पार\nइटुकल्या बाळाचं नाक नै बट्टऽण \nडोळे टकाटका नी डोके पार चमन ...\nइटुक्लं बाळ चालवते सायकल\nहाता-पायांची किती ती वळवळ\nइटुक्लं बाळ काय काय सांग्ते\nआईला माझ्या बरोब्बर कळ्ते\nआई ग आई ,\nआई ग आई ,\nआई ग आई ,\nदे ग शिडी मला\nउंच उंच चढून -\nआणीन मी काढून ..\nआई ग आई ,\nRead more about चांदोबाचा दिवा\n\"चिडकी चिऊताई -\" (बालकविता)\n\"ये ये\" म्हणाला हात दाखवून\n\"खाऊ घे\" म्हणाला खिडकीतून -\nचिऊताई होती फारच चिडकी\nसमोर दिसली बंद खिडकी\nटकटक केली काचेवर -\nबाळाने उघडली हळूच खिडकी\nपटकन शिरली चिऊताई चिडकी\nबाळाने दाखवला लाडूचा खाऊ\nचिऊताई म्हणाली चोचीत घेऊ -\nबाळाने मुठीत लाडू लपवला\nबाळ हळूच खुदकन हसला -\nचिडकी चिऊताई खूप चिडली\nखिडकीत \"चिव चिव \" ओरडली . .\nRead more about \"चिडकी चिऊताई -\" (बालकविता)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107872686.18/wet/CC-MAIN-20201020105000-20201020135000-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}