diff --git "a/data_multi/mr/2019-35_mr_all_0182.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-35_mr_all_0182.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-35_mr_all_0182.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,978 @@ +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2017/08/blog-post.html", "date_download": "2019-08-25T17:01:52Z", "digest": "sha1:OGMRTGDZWSWV5QB7MSTFAL35VURJJCE6", "length": 9266, "nlines": 53, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : रोज मरे त्याला कोण रडे...", "raw_content": "\nरोज मरे त्याला कोण रडे...\n२६ जुलै २००५, मुम्बईच्या इतिहासातील एक काळा दिवस. मिठी नदीला आलेला पूर आणि सतत पडणारा पाऊस. जीवितहानि, वित्तहानि असं कितीतरी घडलं होतं त्या दिवशी. तब्बल ९००मीमी पाऊस पडला आणि कधी न मंदावणारी मुम्बई थाम्बली होती. आता तुम्ही म्हणाल की ह्या दिवसाची आठवण हा का बरं करून देतोय ह्या दिवसाची आठवण कोणालाच नकोय पण २ दिवसापुर्वी म्हणजे २९ ऑगस्ट २०१७ रोजी असाच पाऊस इथे पडला आणि सर्वांना २६ जुलैची आठवण झाली. सकाळपासून पडत असलेल्या पावसाने दुपारी अगदी थैमान घातले आणि परिणामी मुम्बई भरली, पावसाच्या पाण्याने. ट्रेन थाम्बल्या, गाड्यांचा वेग मंदावला. दुपारी गुढगाभर असलेलं पाणी संध्याकळी कमरेपर्यँत आलं. नंतर पाऊस जसा थाम्बला तसं ते ओसरल पण तब्बल ८-९ तास ह्या पावसाच्या पाण्यात मुंबईकर अडकला होता.\nदरम्यानच्या काळात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. जाती, धर्म विसरून सर्व एकमेकांना मदत करत होते ते फक्त मुंबईकर म्हणून. दुसऱ्या दिवशी मुम्बई पुन्हा त्याच वेगाने कामाला लागली. सर्वांनी मुंबईकरांच कौतुकसुद्धा केले. बघा, स्पिरिट बघा. मुंबईकरांच स्पिरिट ह्यावर रकानेच्या रकाने भरून लेख आले. पण कसले स्पिरिट आणि कसलं काय. खरंतर हा नाईलाज आहे मुंबईकरांचा. एक वर्ष दाखवा की मुम्बईमधे गुडघाभर पाणी साचल नाही, रस्त्यांना खड्डे नाहीत. असं एक वर्ष दाखवा फक्त. बरं भौगोलिक परिस्थिती आहे सर्व मान्य आहे पण आता जरा facts वर बोलुया. २००५ साली ९००मिमी पाऊस पडला आणि २९ ऑगस्ट २०१७ला जवळपास ३००मिमी. म्हणजे तब्बल ६००मिमी पाऊस कमी पडला. पण ह्या ३००मिमी पावसाने मुम्बई कमरेभर \"भरून दाखवली\" पण जर ९००मिमी पडला असता तर त्याने मुम्बई \"बुडवून दाखवली\" असती. ह्याची कल्पना करून बघा. असं काही झाल की एकतर भौगोलिक स्तिथि किंवा मग मुम्बईकर लोकांनी केलेला कचरा असं म्हणून त्यांच्यावर खापर फोडायला आम्ही मोकळे. कचरा हे एक कारण आहेच ह्या सर्वाचे पण त्यापेक्षाही जास्त ढिसाळ व्यवस्थापन आहे. जागोजागी मेट्रोमुळे पडलेले खड्डे, रस्त्यावर तर रस्ता तसाही दिसत नाही, खड्डेच खड्डे ह्यामुळे पावसामुळे त्रासलेल्या मुम्बईचा व���ग खड्ड्यात गेला.\nमग आपण म्हणणार की पाऊसच इतका पडला त्याला आम्हीतरी काय करणार बरोबर ना साहेब. पावसाने त्याच्या पद्धतीने पडून दाखवलं पण त्या आधी व्यवस्थापन नीट करून आपण का नाही दाखवलं बरोबर ना साहेब. पावसाने त्याच्या पद्धतीने पडून दाखवलं पण त्या आधी व्यवस्थापन नीट करून आपण का नाही दाखवलं आता पाऊस काय तुम्हाला विचारून पडणार का आता पाऊस काय तुम्हाला विचारून पडणार का की बाबा झाली का तयारी की बाबा झाली का तयारी पडू का आता प्रत्येक शहराची एक आपत्ति व्यवस्थापन नावाचा प्रकार असतो. काही वर्षापूर्वी चेन्नई मधे असाच पाऊस पडला. चेन्नई अगदी पाण्याखाली गेलेलं. त्यानंतर ते चिखलफेक नाही करत बसले. त्यांनी एक अभ्यास कमिटी बसवली. त्या कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्यात म्हटले होते की हवामानात होणारे बदल ह्यामुळे आता पावसाचे प्रमाण वाढेल आणि किमान २००मिमी पाऊस दरवर्षी पडण्याची शक्यता वर्तवली होती. २००५ ते २०१७, तब्बल १२ वर्षे झाली तरी आपण ह्यातून काही धडा घेत नाही. ३५०००कोटी वार्षिक बजेट असलेली आमची महापालिका नक्की करतेय काय आमच्या घरात डेन्ग्यूच्या अळ्या सापडल्या की आपण आमच्यावर कारवाई करणार मग रोज खड्ड्यात जाऊन येऊन ज्यांना मणक्याचे, पाठीचे आजार झालेल्या लोकांनी महापालिकेला का दोषी ठरवू नये. तुम्बलेल्या पाण्यातून लेप्टो सारखे आजार पसरून ज्यांना त्याचा त्रास होईल त्याची नैतिक जबाबदारी महापालिका घेणार काय\nबॉम्बस्फोट असो, आतंकवादी हल्ला असो किंवा हे कालसारखी तुम्बलेली मुम्बई असो, मुम्बईकर आपलं स्पिरिट नेहमीच दाखवतात. त्याबद्दल मुम्बईकरांना सलाम. पण किती वर्ष हे स्पिरिट दाखवायच ह्या स्पिरिटमधे नाईलाज आहे. मुम्बईची ही अवस्था पाहता एकच म्हणावं लागेल, \"रोज मरे त्याला कोण रडे ह्या स्पिरिटमधे नाईलाज आहे. मुम्बईची ही अवस्था पाहता एकच म्हणावं लागेल, \"रोज मरे त्याला कोण रडे\nरोज मरे त्याला कोण रडे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/all/page-47/", "date_download": "2019-08-25T16:39:53Z", "digest": "sha1:RYPVU2XSJZMX4JZILGSDDVHEHIWVZ2Y5", "length": 6558, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बलात्कार- News18 Lokmat Official Website Page-47", "raw_content": "\nमराठा मोर्चा निघू नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडून दबाव,याचिकाकर्त्यांचा आरोप\nसांगलीत कोपर्डीची पुनरावृत्ती, अल्पवयीन मु���ीवर सामूहिक बलात्कार करून हत्या\nमुंबईत 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चा\n#फ्लॅशबॅक2016 : महाराष्ट्रासाठी कसं राहिलं हे वर्ष \n'हा सरकारकडून महिलांवर बलात्कार'\n#फ्लॅशबॅक2016 : सरत्या वर्षात राजकारणात काय घडलं\nपार्टीच्या बहाण्यानं घरी बोलावून डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार\nउद्या ऑरेंज सिटीत भगवं वादळ \nनवी मुंबई विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी मुख्याध्यापिका अटकेत,आरोपीही निलंबित\nनाशिकमध्ये विद्याथिर्नीवर सामूहिक बलात्कार\nपिंपरीत चिमुरडीवर अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार\n'डिसेंबरपर्यंत कोपर्डीचा निकाल लागेल'\nकोपर्डी प्रकरण : 'आरोपी नितीन भैलुमेला जामीन देऊ नये'\nरात्री उठून वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AC-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T15:45:42Z", "digest": "sha1:ZWUKNWT3N545YAIFPBMCC6V4QKPLFIWB", "length": 9281, "nlines": 166, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "याद आयी दिया जब जलाया – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeकविता - गझलयाद आयी दिया जब जलाया\nयाद आयी दिया जब जलाया\nApril 19, 2010 प्रदीप निफाडकर कविता - गझल\nयाद आयी दिया जब जलाया\nलौ की सूरत समय थरथराया\nखुशबू आती है शब्दो से मेरे\nतेरी आवाज का जैसे साया\nचाँदनी थी मेरे पीछे पीछे\nकैसे सूरज ने मुझको सताया\nजो हुआ सो हुआ सोचकर ये\nहमने माजी को अ��ने भुलाया\nहमको जिस पल गिला था समय से\nवो ही पल लौटकर फिर न आया\nहो तुझे जीत अपनी मुबारक\nअपनी बाजी तो मै हार आया\nAbout प्रदीप निफाडकर\t35 Articles\nश्री. प्रदीप निफाडकर हे ज्येष्ठ पत्रकार असून गझल या विषयाचा त्यांचा मोठा अभ्यास आहे. त्यांनी स्वत: अनेक गझला लिहिल्या असून अनेक गझलांचे भाषांतरही केले आहे. गझलेत वात्सल्य आणणारे आणि प्रेम व दारूत अडकलेल्या गझलेला कौटुंबिकता प्राप्त करून देणारे श्री.निफाडकर हे गझलसम्राट सुरेश भट यांचे शिष्य असून, पत्रकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/rohit-pawar-will-be-contest-assembly-election-from-karjatmhak-387470.html", "date_download": "2019-08-25T16:25:15Z", "digest": "sha1:IUEP744QQOAIAYNVK3WFLC2LOCQQNJTA", "length": 19334, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rohit Pawar,Maharashtra Assembly Election,विधानसभेसाठी रोहित पवारांचा मतदारसंघ अखेर ठरला,Rohit Pawar will be contest assembly election from karjat | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nविधानसभेसाठी रोहित पवारांचा मतदारसंघ अखेर ठरला\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीच��� हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nThe Ashes : इंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\nविधानसभेसाठी रोहित पवारांचा मतदारसंघ अखेर ठरला\nरोहित पवारांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानलं जात असून भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे.\nचंद्रकांत फुंदे, पुणे 2 जुलै : विधानसभेच्या निवडणुकांना आता काही महिनेच राहिले आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पवार कुटुंबीयातली तरुण पाती आता राजकारणात सक्रीय होत आहे. पार्थ पवारानंतर आता रोहित पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विधानसभेसाठी कर्जतमधून उमेदवारी मिळावी अशी त्यांनी पक्षाकडे केलीय. गेल्या काही वर्षांपासून ते समाजकारणात सक्रिय असून त्यातून त्यांनी मतदारसंघाची बांधणी केलीय.\nरोहित पवारांनी कर्जत भागात गेली काही वर्ष सतत दौरे करत कार्यकर्त्यांची फळीही तयार केलीय. या आधी त्यांनी पुण्याच्या हडपसरमधूनही चाचपणी केली होती. मात्र कर्जत हा सगळ्याच दृष्टिने सुरक्षित मतदार संघ असल्याने त्यांनी कर्जतची निवड केली. त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानलं जात असून भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे.\nVIDEO : यांच्या धाडसाला सलाम जीव धोक्यात घालून पुरातून आजीला काढलं बाहेर\nलोकसभेच्या निवडणुकीत पार्थ पवार यांची उमेदवारी चांगलीच गाजली होती. पार्थ यांची उमेदवारी घोषीत झाल्यानंतर रोहित यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती त्यावरून मोठी चर्चा झाला होती. रोहित यांनी अशी पोस्ट सोशल मीडियावर लिहियला नको होती. त्यांना जे काही वाटतं ते त्यांनी थेट पवार साहेबांना सांगायला पाहिजे होतं असं मत पार्थ पवारांनी व्यक्त केलं होतं.\nकाय होती रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट\n\"राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे.\nमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाच, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं.\nVIDEO : सेल्फी घेताना धक्काबुक्की करणाऱ्या चाहत्याला कतरिनानं असं केलं हॅन्डल\n“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा.”\nबाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल.\"\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2019-08-25T15:34:26Z", "digest": "sha1:NXURJ5TPEXN5XHWFI6BFBT66GVRDF62N", "length": 6006, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २१० चे - २२० चे - २३० चे - २४० चे - २५० चे\nवर्षे: २३५ - २३६ - २३७ - २३८ - २३९ - २४० - २४१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल १२ - गॉर्डियन पहिला, रोमन सम्राट.\nएप्रिल १२ - गॉर्डियन दुसरा, रोमन युवराज.\nमे - मॅक्सिमिनस थ्राक्स, रोमन सम्राट.\nजुलै २९ - पुपिएनस, रोमन सम्राट.\nइ.स.च्या २३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१७ रोजी २३:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T16:33:17Z", "digest": "sha1:2U74L5FJXRSKXZ64JC6JVFMPJDMJJQBC", "length": 12608, "nlines": 248, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतातील विमानवाहतूक कंपन्यांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "भारतातील विमानवाहतूक कंपन्यांची यादी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nजेट एरवेझ व जेट लाइट 25.9%\nएलाइंस एअर (२०१७) LLR 9I ALLIED 2017 दिल्ली]\nएअर इंडिया इक्स्प्रेस AXB IX EXPRESS INDIA April 2005 मुंबई\nजैग्���न ऐर्लिनेस - - - November 1991 दिल्ली\nही भारतातील अकार्यरत/अक्रिय विमानसेवांची यादी आहे:\nभारतातील विमानवाहतूक कंपन्यांची यादी\nनागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)\nएअरएशिया इंडिया • एअर इंडिया • एअर इंडिया एक्सप्रेस • एअर इंडिया रीजनल • गोएअर • इंडिगो • जल हंस • जेट एअरवेज • जेटकनेक्ट • स्पाइसजेट • व्हिस्टारा\nक्लब वन एर • डेक्कन एव्हियेशन • जॅगसन एअरलाइन्स • पवन हंस\nएअर इंडिया कार्गो • एअर कोस्टा • अर्चना एअरवेज • क्रेसेंट एर कार्गो • ईस्ट-वेस्ट एरलाइन्स • इंडियन • इंडस एअर • जेटलाइट • किंगफिशर एअरलाइन्स • किंगफिशर रेड • एमडीएलआर एअरलाइन्स • मोदीलुफ्त • पॅरामाउंट एरवेझ • वायुदूत\nब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/revolver/", "date_download": "2019-08-25T16:24:39Z", "digest": "sha1:D72ZWMRKGBMFXTCRZQ4LQ7LITMN4Z4IL", "length": 3623, "nlines": 46, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Revolver Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“बंदूक बाळगण्याचं लायसन्स पाहिजे दहा झाडे लावा\nखरंच जल है तो कल है… पण हे जल मिळावं यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करत राहणं महत्त्वाचं आहे.\n : या पाच गोष्टी सातत्याने करत रहा..\nभाजीत चुकून मीठ जास्त पडलंय हे उपाय करा आणि बिघडलेल्या भाजीला खाण्यायोग्य बनवा..\nफाशी देण्याच्या आधी गुन्हेगाराला शेवटची इच्छा का विचारतात\nUSB वरचा हा symbol आपल्या रोज नजरेस पडतो, पण त्यामागचा अर्थ काय\nजगावर प्रभाव पडणाऱ्या १० शास्त्रज्ञांकडे जगाने एकाच कारणामुळे वेगळ्या नजरेने बघितलं\n“ग्राहक” म्हणून होणारी फसवणूक टाळण्यासाठी गॅरंटी आणि वॉरंटीमधील नेमका फरक समजून घ्या\nवाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान ‘लाय-फाय’ नक्की काय आहे\nमहाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची बदनामी – व्यापक कटाचा भाग\nभारतीय पालकांनी “टाकून दिलेला” मुलगा झालाय स्वित्झर्लंडच्या संसदेचा सदस्य\nअपडेट्स मिळवण्या���ाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/world-cup-2019-coa-asks-kohli-shashtri-to-decide-wags-travel-bcci-lodha-stunned-91496.html", "date_download": "2019-08-25T15:38:17Z", "digest": "sha1:UPUCW3KDYGC25JQTXOKA7XM6GRSFQGPJ", "length": 15925, "nlines": 175, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "टीम इंडियाची झाडाझडती, खेळाडूंच्या बायको-प्रेयसींच्या खर्चाचा तपशील मागवला! World Cup 2019 :CoA Asks Kohli-Shashtri to Decide WAGs Travel; BCCI, Lodha Stunned", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nटीम इंडियाची झाडाझडती, खेळाडूंच्या बायको-प्रेयसींच्या खर्चाचा तपशील मागवला\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : विश्वचषकातील पराभवानंतर टीम इंडियाची झाडाझडती सुरु झाली आहे. विजयानंतर कोट्यवधी रुपयांची बक्षीसं देणारी बीसीसीआय, पराभवानंतर हिशेब मागत आहे. BCCI चं कामकाज पाहणाऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासक समिती (COA) ने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसींच्या दौऱ्याच्या खर्चाची माहिती मागवली आहे.\nसीओएच्या या निर्णयाने केवळ बीसीसीआयचे अधिकारीच नव्हे तर लोढा समितीही आश्चर्यचकीत आहे. याप्रकरणी आता लोकपाल डी के जैन यांनीच निवृत्त घ्यावा, असं निवृत्त न्यायमूर्ती आर एम लोढा म्हणाले.\nबीसीसीआयने क्रिकेटपटूंना विदेश दौऱ्यावर जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यास आधी नकार दिला होता. मात्र नंतर काही अटींसह त्यांना परवानगी दिली होती. त्याचाच दाखला देत न्यायमूर्ती लोढांनी म्हणणं मांडलं.\n“लोकपालांनी आता लोढा समितीच्या प्रस्तावित संविधानाविरुद्ध उचलल्या जाणारी पावलं रोखायला हवीत. प्रत्येकजण आपल्यापरीने लोढा समितीच्या शिफारसींचा अर्थ लावत आहे. आमच्या सूचना संविधानाच्या चौकटीत आहेत. जर त्याविरुद्ध पावलं उचलली जात असतील, तर लोकपालांनी हस्तक्षेप करायला हवा” असं न्यायमूर्ती लोढा म्हणाले.\nकर्णधार, प्रशिक्षक तसंच खेळाडूंनी आपल्या पत्नी आणि प्रेयसींना परदेशी दौऱ्यावर घेऊन जाणं हे हितसंबंधांची बाब आहे. मात्र बीसीसीआयसाठी आपण नवे असे नियम बनवले आहेत, असं लोढा म्हणाले.\nरवी शास्त्रींनी 'नंबर 4'चा प्रश्न अखेर सोडवला\nRavi Shastri | रवी शास्त्री यांच्या समोरील 4 आव्हाने\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्रींची निवड\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शर्यतीत\nकोहलीने एकाच सामन्यात गांगुली आणि मियांदादाचा विक्रम मोडला, आता केवळ…\nWorld Cup मधील पराभवानंतर उदासीन वाटायचं, कोहलीच्या भावना\nIndvsWI : रोहित शर्मा नवा विक्रम रचणार\nकोहलीला कर्णधारपदावरुन हटवू नका, चांगला प्रशिक्षक द्या : अख्तर\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल क���पनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://anandnagri.com/newss/1/8/osmanabad.html/", "date_download": "2019-08-25T15:21:16Z", "digest": "sha1:KZNLWU56UIZHZT5BO5PGHSK4WBRPKBN7", "length": 5659, "nlines": 75, "source_domain": "anandnagri.com", "title": " Top news from osmanabad,bad news,car news, osmanabad News, Marathi osmanabad News, osmanabad News In Marathi, osmanabad News Headlines, Breaking osmanabad News, Daily osmanabad News In Marathi, Local News Of osmanabad, Marathi news paper, local osmanabad news in Marathi, osmanabad local news headlines in marathi", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nउस्मानाबादमधील ��घुचीवाडीचा मतदानावर बहिष्कार\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या नगरपरिषदेअंतर्गत राघुचीवाडीने थेट मतदानावर बहिष्कार घातला आहे. वाढीव हद्दीत सुविधा मिळत नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर सुरक्षा रक्षक वगळता एकही व्यक्ती दिसत नाही. उस्मानाबाद नगरपरिषदेची हद्दवाढ केल्यानंतर राघुचीवाडी गावही नगरपरिषदेअंतर्गत आलं. मात्र सुविधा काहीच मिळत ...\n500 रुपयांच्या 2000 नोटा जप्त\nउस्मानाबाद (वृत्तसंस्था)- उस्मानाबादमध्ये 500 रुपयांच्या 2000 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. निवडणूक पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. एका वाहनातून लाखांची रक्कम परभणीच्या दिशेने नेली जात असल्याची माहिती निवडणूक पथकाला मिळली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बार्शीहून परभणीकडे निघालेल्या स्कॉर्पियो गाडीतून निवडणूक पथकाने 10 लाख रुपये जप्त केले आहेत. ...\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/health-benefits-of-almond-in-pregnancy/", "date_download": "2019-08-25T15:39:43Z", "digest": "sha1:TTOK6OF7BK7P4ANQH2K4D324DQVEZLSI", "length": 6874, "nlines": 91, "source_domain": "arogyanama.com", "title": "गरोदर महिलांनी खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्य वाढ - Arogyanama", "raw_content": "\nगरोदर महिलांनी खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्य वाढ\nin Food, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम : बदामामध्ये असलेल्या हेल्दी न्यूट्रिएंट्स असतात. यामुळे बदाम हे गरोदर महिला आणि तिच्या गर्भातील बाळाला लाभदायक आहेत. गरोदर महिलांनी बदाम खाल्ल्यास अनेक फायदे होतात. गरोदर महिलांनी बदाम कसे खावेत याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. बदामाच्या सालींमध्ये टॅनिन असते. जे न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये अब्जॉर्ब होऊ देत नाही. बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास साल सहज निघते आणि याचे न्��ूट्रिएंट्स बॉडीला योग्य प्रकारे मिळतात.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nबदामामध्ये फॉलिक अ‍ॅसिड असल्याने अबॉर्शनचे धोका कमी होतो. यामध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन इ६ असते. यामुळे मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट प्रॉपर होते. बदामामध्ये गुड काब्र्स असतात. प्रेग्नेंसीमध्ये रोज बदाम खाल्ल्याने कमजोरी दूर होते. हे मॉर्निंग सिकनेसपासून बचाव करते. यातील आयर्नमुळे महिलांचा एनीमियापासून बचाव होतो. तसेच प्रोटीनमुळे बाळाची हाडे मजबूत होतात. लेबर पेन कमी होतो. यातील फायबर्समुळे प्रेग्नेंसीमध्ये होणा-या इनडायजेशनपासून बचाव करते. बदाममधील व्हिटॅमिन ए मुळे बाळाचे केस आणि स्किन हेल्दी राहते. हे प्रेग्नेंट महिलांचे सौंदर्य वाढवते. तर कॅल्शियममुळे बाळाची हाडे मजबूत होतात. बदाममधील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते.\nTags: AlmondsarogyanamaBrainhealthpregnent womenआरोग्यआरोग्यनामागरोदर महिलाबदाममेंदू\nसौंदर्य वृद्धीसाठी प्राचीन काळापासून केले जाता 'हे' आयुर्वेदिक उपाय\nमहिलांनो, नॅचरल ग्लो हवाय मग अवश्य करा 'हे' उपाय\nमहिलांनो, नॅचरल ग्लो हवाय मग अवश्य करा 'हे' उपाय\nकमी वेळातही करू शकता परिणामकारक वर्कआऊट\nकॅन्सरपासून वाचण्यासाठी शिबिरांची गरज\nगोरी, नितळ, निरोगी त्वचा हवी, मग हे जरूर वाचा\nतुमच्या किचन मध्येच आहेत वजन कमी करण्याची औषधे\nशरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु\nपावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम\nबाळंतपणानंतर महिलांनी ‘हा’ व्यायाम करणे फायदेशीर\nमेंदी गडद रंगावी असे वाटते ना मग ‘या’ टिप्स फॉलो करा आणि फरक पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/health-benefits-of-lemon-grass-tea/", "date_download": "2019-08-25T15:16:23Z", "digest": "sha1:LBMZMCJXFC6GEUQ53BGGPJ7KKGWSDCZU", "length": 7267, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "औषधी गुणांनी भरपूर आहे 'लेमन ग्रास टी', रोगांचा धोका होतो दूर - Arogyanama", "raw_content": "\nऔषधी गुणांनी भरपूर आहे ‘लेमन ग्रास टी’, रोगांचा धोका होतो दूर\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – लेमन ग्रास टीमधील औषधी गुणांमुळे इम्यून सिस्टम मजबूत होते. यासोबतच अनेक आजारांपासून बचाव होतो. इम्यून सिस्टम मज��ूत ठेवण्यासाठी लेमन ग्रास टी खुप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी, फोलेट, फोलिक अ‍ॅसिड, मॅग्नेशियम, कॉपर पोटॅशियम, फॉस्फोरस, कॅल्शियम आणि मॅगनीज असते. अँटीबँक्टेरियल, अँटीफंगल, कँसरविरोधी गुण असतात.\n‘गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार\nमासिकपाळीच्या वेदना कमी करण्यासाठी ‘पेनकिलर’ घेताय\nजीभेवर चमचा ठेवून एका मिनिटात जाणुन घ्‍या आपला आजार, अशी आहे पद्धत\n* यामधील अँटीसेप्टिक कंपाउंडमुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया आणि पॅरासाइड्स मरतात. यामुळे बध्दकोष्ठता, डायरिया, अपचन, पोटदुखीची समस्या होत नाही.\n* हे कोलेस्टेरॉल आणि ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवते.\n* रोज लेमन ग्रास टी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. यूरिनव्दारे विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे किडनी, लिव्हर, ब्लेंडर आणि पँक्रियाजची स्वच्छता होते.\n* यामध्ये भरपूर अँटीबँक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात. यामुळे कफ, ताप आणि पडस्यापासून आराम मिळतो. यामधील व्हिटॅमिन इम्यून सिस्टिम मजबूत बनवते.\n* यामधील अँटी ऑक्सीडेंट्स तत्त्व कँसरच्या कोशिकांना नष्ट करतात.\n* यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि पेन-रिलीविंग प्रॉपर्टीज असतात. यामुळे जॉइंट पेनपासून आराम मिळतो.\n* हे फंगल इन्फेक्शन दूर करते. यामुळे पिंपल्स होत नाहीत. ऑयली स्किन असेल तर हे पिऊ नये.\nलिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल 'हा' घरगुती उपाय\nDiabetesमध्ये अवश्य करावीत 'ही' ५ योगासन, मिळेल उत्तम आरोग्य\nDiabetesमध्ये अवश्य करावीत 'ही' ५ योगासन, मिळेल उत्तम आरोग्य\nडॉक्टरची अवाजवी तपासणी फी, दुर्लक्ष याबाबत ऑनलाईन तक्रार करता येणार\n२ महिन्यांच्या बाळालासुध्दा होऊ शकतो ‘डायबिटीज’, जाणुन घ्या ‘हे’ आहेत संकेत\nस्वप्नदोषाने त्रस्त असल्यास करा ‘हे’ ५ उपाय\nआधुनिक युगातही ‘मासिक पाळी’बाबत महिलांची मानसिकता पूर्वीप्रमाणेच\n‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, आरोग्याला होऊ शकते नुकसान\n‘ब्रेस्ट’ची साईज वाढवण्यासाठी ‘हे’ 4 तेलाचे प्रकार अत्यंत उपयुक्‍त, जाणून घ्या\nपावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे\nकॅलरी बर्न करण्याचे ‘हे’ आहेत सोपे घरगुती उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nokribazaar.com/node/391", "date_download": "2019-08-25T15:28:20Z", "digest": "sha1:2O3IGF6SOLVOIFCDFY55JPJQB27ZRVW6", "length": 2751, "nlines": 35, "source_domain": "nokribazaar.com", "title": "जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [JDCC] जळगाव येथे लिपिक पदांच्या २२०", "raw_content": "\nजळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [JDCC] जळगाव येथे लिपिक पदांच्या २२० जागा\nजळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [JDCC] जळगाव येथे लिपिक पदांच्या २२० जागा\nजळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [Jalgaon District Central Co-operative Bank Limited, Jalgaon] जळगाव येथे लिपिक (सहाय्यक कर्मचारी) पदांच्या २२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nलिपिक-सहाय्यक कर्मचारी (Clerk-upport Staff) : २२० जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील ५०% गुणांसह पदवी. ०२) MS-CIT प्रमाणपत्र.\nवयाची अट : ३१ जुलै २०१९ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे\nशुल्क : १०००/- रुपये\nवेतनमान (Pay Scale) : ५०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/india/all/page-3/", "date_download": "2019-08-25T15:33:22Z", "digest": "sha1:3GXJKG33LIP3LYDIWVMV3HTB53R7ZTO4", "length": 7396, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "India- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nPaytmने लावली रेकॉर्डब्रेक बोली, भारतीय क्रिकेटमध्ये मिळाला सर्वात मोठा अधिकार\nपेटीएमनं (Paytm) पुन्हा एकदा बीसीसीआयच्या Title Sponsor चे हक्क मिळवले आहेत.\nचिदंबरम यांच्या अटकेची शक्यता वाढली; आता शुक्रवारी होणार सुनावणी\nलाइफस्टाइल Aug 21, 2019\nया अॅपने आता घर बसल्या घ्या कोणत्याही सरकारी रुग्णालयात Appointment\n पुरुष हॉकी संघाने जिंकली ऑलिम्पिक टेस्ट टुर्नामेंट\nपी. चिदंबरम यांच्याविरोधात EDकडून 'लुक-आउट' नोटीस जारी, तर CBI घेतेय शोध\nभारत नाही तर कसोटीत 'हा' संघ सर्वोत्तम, दादाच्या ट्विटवर हरभजनचा रिप्लाय\nतब्बल 8 महिन्यांनंतर तळपली रहाणेची बॅट पण धिमी फलंदाजी अडचणीची\nमोदींनंतर ट्रम्प यांनी इमरान खान यांना केला फोन, काश्मीरसंदर्भात दिला 'हा' सल्ला\n‘आम्ही अणुबॉम्ब वापरू, भारताला एका फटक्यात साफ करू’; माजी पाक खेळाडू बरळला\nपंतप्रधान मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत 'फोन पे चर्चा', पाकवर निशाणा\nटी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात होणार मेगा बदल 'या' 5 खेळाडूंची जागा फिक्स\nइशांत शर्माची तुफानी गोलंदाजी, स्वस्तात ���टपला वेस्ट इंडिजचा डाव\nटीम इंडियाला धोका असल्याची पाकिस्तानमध्ये चर्चा, BCCIने केला खुलासा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-home-gaurd-recruitment-nanded/", "date_download": "2019-08-25T16:22:42Z", "digest": "sha1:LYJQ5OGTBA2KTC5EHRFZYIOZ4IHSJSE2", "length": 3932, "nlines": 37, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - नांदेड जिल्ह्यात होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण ३२५ जागा - nmk.co.in", "raw_content": "\nनांदेड जिल्ह्यात होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण ३२५ जागा\nनांदेड जिल्हा मुख्यालय अंतर्गत नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट, भोकर पथकातील होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या जागा भरण्यासाठी २५ मार्च २१९ ते २७ मार्च २०१९ दरम्यान पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांची प्रत्यक्ष नोंदणी आयोजित करण्यात येत आहे.\nहोमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या ३५१ जागा\nनांदेड पथक ९९+४९ जागा, बिलोली पथक १७+२७ जागा, हदगाव पथक १५+२४ जागा, मुखेड पथक ४+११ जागा, देगलूर पथक ८+६ जागा, कंधार पथक १६+२० जागा, किनवट पथक ४+५ जागा आणि भोकर पथक ९+११ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.\nशाररिक पात्रता – पुरुष उमेदवाराची उंची किमान १६२ सेंमी असावी, छाती किमान ७६ सेंमी (फुगवून ८१ सेंमी) असावी, १६०० मीटर धावणे आणि ७.२६० किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक असून महिला उमेदवारांसाठी उंची १५० सेंमी, ८०० मीटर धावणे आणि ४ किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ते ५० वर्ष दरम्यान असावे.\nनोकरीचे ठिकाण – नांदेड जिल्ह्यातील संबंधित ठिकाण.\nनोंदणीचे स्थळ – शा��िद भगतसिंग चौक, असर्जन नाका, विष्णुपुरी रोड, नांदेड.\nनोंदणी तारीख/ वेळ – २५ मार्च २०१९ रोजी सकाळी ५ वाजेपासून सुरु होईल.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/doctor-pannel-discussion-after-doctor-suicide/", "date_download": "2019-08-25T16:29:09Z", "digest": "sha1:HJES3HBHGCHGXRENMZRRSZQRA5BF5HZM", "length": 10108, "nlines": 93, "source_domain": "arogyanama.com", "title": "ज्यूनियर डॉक्टरांना न झेपणारे काम देणे अयोग्य : डॉ. सागर मुंदडा - Arogyanama", "raw_content": "\nज्यूनियर डॉक्टरांना न झेपणारे काम देणे अयोग्य : डॉ. सागर मुंदडा\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी त्रास होत असतो. कामाच्या ठिकाणी छळवणूक होणे म्हणजे काय हे नीट समजून घेतले पाहिजे. ज्युनियर डॉक्टरांवर कामाचा ताण असतो. त्यातच त्यांना न झेपणारे काम देण्यात येत असेल तर ते अयोग्य आहे. शिवाय जाणून-बुजुन जर डॉक्टरांना इतरांसमोर किंवा रूग्णांसमोर अपमानास्पद वागणूक देण्यात येत असेल. आपण यास कामाच्या ठिकाणी त्रास होणे, असे म्हणू शकता, असे प्रतिपादन पॅनल डिस्कशनमध्ये कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासावर चर्चा करताना निवासी डॉक्टरांचे माजी अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी केले.\nहृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर\nगरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक\nशुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी\nनायर रूग्णालयातील डॉ. पायल आत्महत्या प्रकरणानंतर डॉक्टरांवर वाढणारा कामाचा ताण, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होणारा त्रास हे मुद्दे उपस्थित चर्चेत आहेत. याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नायरच्या निवासी डॉक्टर असोसिएशनकडून पॅनल डिस्कशन ठेवण्यात आले होते. या चर्चेमध्ये टाटा रूग्णालयाचे अकॅडमिक डायरेक्टर डॉ. श्रीपाद बनवली, केईएम रूग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर, निवासी डॉक्टर संघटनेचे माजी अध्यक्ष आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा आणि ठाण्यातील राजीव गांधी रूग्णालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिरूद्ध माळगांवकर सहभागी झाले होते. यावेळी डॉ. सागर म्हणाले, डॉक्टरांना कामाचा ताण आहे. हा ताण कमी झालाच पाहिजे. यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. मुख्य म्हणजे डॉक्टरांना केवळ १२ तास काम करू दिले ��ाहिजे. त्याहून अधिक तास काम असेल तर त्यांना मध्ये ब्रेक देणे गरजेचे आहे. याशिवाय रूग्णालयातील प्रत्येक डॉक्टरांची ६ महिन्यांतून एकदा मानसिक आरोग्याची तपासणी झाली पाहिजे.\nटाटा रूग्णालयाचे डॉ. श्रीपाद बनवली म्हणाले, डॉक्टरांवर कामाचा ताण आहे. जर कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना त्रास होत असेल तर एक गोष्ट प्रामुख्याने केली पाहिजे ती म्हणजे संभाषण. डॉक्टरांमधील, नर्सेस मधील याशिवाय वॉर्डबॉय यांच्यातील संभाषण वाढले पाहिजे. रूग्णालयात काम करणाऱ्या प्रत्येकाने एक टीम म्हणून काम केले पाहिजे. यासाठी ज्युनियर, सिनियर, वॉर्डबॉय, नर्स यांच्याशी योगयरित्या संवाद साधला पाहिजे. जेणेकरून एक टीम म्हणून काम करणे सोपे जाईल.\nडॉ. शुभांगी पारकर म्हणाल्या, काम करताना औपचारिकता पाळायलाच हवी. मात्र कोणत्याही प्रकारचा छळ सहन करू नये. डॉक्टर-डॉक्टर, डॉक्टर-रुग्ण यांच्यामध्ये योग्य संवाद नाही हे सत्य आहे. अशा वागणुकीचे हे मूळ आहे. अशा परिस्थिती हस्तक्षेप करणे, योग्यरितीने हाताळणे आणि पारदर्शकता ठेवणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, ज्यामुळे अशा गोष्टी कमी होतील.\nTags: arogyanamadietdoctorDr. Payal Suicide CaseHospitalPanel Discussionआरोग्यनामाझोपडॉ. पायल आत्महत्या प्रकरणडॉक्टरपॅनल डिस्कशनरुग्णालय\nगर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय(FIR)\nबी. जे. महाविद्यालयात 'पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशन' विशेष कोर्स\nबी. जे. महाविद्यालयात 'पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशन' विशेष कोर्स\n‘नाईट शिफ्ट’मध्ये काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ अवश्य खा\nपाच वर्षांपर्यंतच्या मुलाने अंथरूणात सू करणे सामान्य\nहृदयविकाराचा झटका आल्यास ‘हे’ करा ; वाचू शकतो जीव\nतुमच्याही स्वयंपाकघरात आहे, हे अनेक आजारांवरील रामबाण औषध\n‘ही’ 2 फळ पुरूष आणि स्त्रियांना ‘पावर’फुल बनवतात, बिया खाल्ल्यातरी दूर होतं ‘नपुंसकत्व’\nYoga Day 2019 :अमित शहांसोबत मनोहरलाल सरकार करणार योगभ्यास\n“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका\n७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-08-25T15:56:07Z", "digest": "sha1:26XRZ3QZ7KCQEKR72H7MYDDJUCJRPOZR", "length": 7621, "nlines": 272, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९११ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९११ मधील जन्म\n\"इ.स. १९११ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ५७ पैकी खालील ५७ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १९१० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०१५ रोजी २०:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/birthday-mp-dilip-gandhi-11555", "date_download": "2019-08-25T16:02:27Z", "digest": "sha1:26WMSERJH3MLZH3LIFTMIQ3YT3RLYJSM", "length": 5403, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Birthday : MP Dilip Gandhi | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजचा वाढदिवस : खासदार दिलीप मनसुखलाल गांधी\nआजचा वाढदिवस : खासदार दिलीप मनसुखलाल गांधी\nआजचा वाढदिवस : खासदार दिलीप मनसुखलाल गांधी\nमंगळवार, 9 मे 2017\nखासदार दिलीप गांधी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला....\nखासदार दिलीप मनसुखलाल गांधी\nभाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून राजकारणात सक्रिय झाले. 1985 ते 99 दरम्यान ते नगर नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते. नगर मतदारसंघातून 1999 मध्ये प्रथम त्यांची लोकसभेवर निवड झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतून ते पुन्हा खासदार झाले. अवजड उद्योग मंत्रिपदही त्यांनी भूषविले. नगर अर्बन बॅंकेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nखासदार भाजप राजकारण लोकसभा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/world-cup", "date_download": "2019-08-25T15:17:35Z", "digest": "sha1:QSGBSOPWZHES77M7HTVPCF3SUS42L552", "length": 15991, "nlines": 167, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "world cup Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nहार्दिक पंड्याची विकेट पडताच रोहित शर्माच्या डोळ्यात पाणी\nयासोबतच विश्वचषकात भारतीय संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंद झालाय. विश्वचषकात 5 धावांवर 3 विकेट गमावणारा भारत पहिलाच संघ ठरलाय. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता.\nशमीचा अनोळखी मुलीला मेसेज, स्क्रीनशॉट व्हायरल\nआता कुठे मोहम्मद शमी त्याची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असताना, परत एका मुलीने त्याच्यावर आरोप केले आहेत. सोफिया असे या शमीवर आरोप करणाऱ्या मुलीचे नाव आहे.\nINDvNZ: उर्वरित सामना उद्या होणार, पण पुन्हा पाऊस आल्यावर काय पर्याय\nआयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमधील भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला आहे. हा सामना उद्या (10 जुलै) दुपारी पुन्हा होईल.\nफोटो शेअर करुन आयसीसीने विचारलं, ‘ओळखा पाहू कोण’ युझर्स म्हणाले – कुमारस्वामी\nभारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ फायनलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा सामना सुरु असताना आयसीसीने एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि त्यासोबत ‘ओळखा पाहू’, असं कॅप्शनही दिलं.\nधोनीचे इंस्टाग्रामवर दीड कोटी फॉलोअर्स, पण धोनी केवळ ‘या’ दोघांनाच फॉलो करतो\nधोनीला सामन्यादरम्यान भेटण्यासाठी त्याचे अनेक चाहते गर्दी करत असतात. असे असले तरी धोनी हा इंस्टाग्रामवर केवळ 2 जणांनाच फॉलो करतो. हे ऐकून नक्कीच तुम्हाला नवलं वाटलं असेल, पण हे खरं आहे.\nHappy Birthday Dhoni : 38 वर्षीय धोनीविषयी 38 गोष्टी\nकल्पक नेतृत्व, तडाखेबाज फलंदाजी आणि वेगवान यष्टीरक्षण या तिन्ही गोष्टींचे मिलन असलेला खेळाडू म्हणजे महेंद्रसिंह धोनी…टीम इंडियाचा विजय होवो अथवा पराभव धोनी हा कायम शांत असतो, म्हणूनच त्याला कॅप्टन कूल या नावाने विशेष ओळखलं जातं.\nजन्मदिनानिमित्त आयसीसीचा धोनीला सलाम, व्हिडीओ पाहून चाहतेही भारावले\nआयसीसीने धोनीच्या 38 व्या जन्मदिनानिमित्त एका खास व्हिडीओतून त्याच्या कारकीर्दीला सलाम केलाय. यामध्ये जगभरातील विविध दिग्गज खेळाडूंच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये या खेळाडूंनी धोनीचं त्यांच्या कारकीर्दीतील योगदान सांगितलं आहे.\nIND vs SL : Justice For Kashmir लिहून मैदानावर विमानाच्या घिरट्या\nविश्वचषकात हा प्रकार होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातही असाच प्रकार घडला होता, ज्याची स्थानिक यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली.\nभारताची चिंता वाढली, सेमीफायनलपूर्वी विराटवर कारवाईची शक्यता\nकर्णधार विराट कोहलीने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेणं त्याला महागात पडू शकतं. आयसीसीने विराट कोहलीवर कारवाई केल्यास त्याला सेमीफायनलला मुकावं लागण्याची शक्यता आहे.\nशमीचे जगभरात कौतुक, पण बायको म्हणते एका मुलीचा बाप असूनही लाज वाटत नाही\nविश्वचषक मालिकेत सलग दोन सामन्यात 4 बळी घेतलेल्या मोहम्मद शमीचं सध्या जगभर कौतुक केलं जात आहे. त्याच्या या कामगिरीमुळे जगभरात त्याचे कौतुक होत असले, तरी त्याची बायको हसीन जहा ने पुन्हा एकदा शमीवर ताशेरे ओढले आहेत.\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिं���ी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/know-the-unknown-facts-about-new-born-baby/", "date_download": "2019-08-25T15:33:11Z", "digest": "sha1:5ZECRXTWGIY3Y4SAETK2XUMA6GRLCKCY", "length": 8293, "nlines": 106, "source_domain": "arogyanama.com", "title": "नवजात बाळांच्या 'या' रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ? - Arogyanama", "raw_content": "\nनवजात बाळांच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का \nआरोग्यनामा ऑनलाइन टीम : लहान बाळांबाबत आपल्याला फार माहिती नसते. केवळ त्यांची काळजी कशी घ्यायची याबाबत आपण जास्तीत जास्त माहिती घेत असतो. बाळाची काळजी घेणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. परंतु, नवजात बाळांच्या बाबतीत काही रंजक गोष्टी असतात, ज्या बहुतांश लोकांना माहित नसतात. टिव्हीवरील जाहीरातींमधून जी माहिती मिळते तेवढीच जास्तीची माहिती आपल्याला असते. नवजात बाळांमध्ये अशा कोणत्या रंजक गोष्टी असतात, ज्या अनेकांना माहित नसतात, त्या आपण जाणून घेणार आहोत.\nशरीराला आतून स��क्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nनवजात बाळाच्या या आहेत रंजक गोष्टी\n१ चव ओळखण्यासाठी जेवढ्या ज्ञानपेशी आपल्या जीभेवर असतात त्याच्या तीनपट बाळाच्या जीभेवर असतात.\n२ गर्भवती स्त्रीचा एखादा अवयव निकामी अथवा दुखापतग्रस्त झाला तर तो दुरूस्त करण्यासाठी तर गर्भातील बाळ आपल्या शरीरातून स्टेमसेल आईच्या शरीरात पाठवते.\n३ मेंदू हा लहान बाळांच्या शरीरातील ५० टक्के ग्लुकोजचा वापर करत असतो.\n४ बाळांच्या डोळ्यांचा आकार हा त्यांच्या पूर्ण विकसित डोळ्यांच्या ७५ टक्के एवढा असतो.\n५ नवजात बाळाच्या पायांच्या गुडघ्यांना वाटी नसते.\n६ नवजात बाळ रडत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत.\n७ जन्माच्यावेळी बाळाच्या शरीरात २७० हाडे असतात.\n८ नवजात बाळाच्या श्वासोच्छवासाचे प्रमाण मिनिटाला ४० एवढे असते.\n९ नवजात बाळाला लांबचे स्पष्ट दिसत नाही.\n१० लहान बाळ श्वास घेणे आणि गिळणे या दोन्ही क्रिया एकाच वेळी करू शकते.\n११ लहान बाळाला वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत मिठाची चव कळत नाही.\n१२ नवजात बाळाला केवळ काळा आणि पांढरा रंग दिसतो. म्हणजेच त्यांची दृष्टी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट असते.\n१३ पहिल्या वर्षी बाळाची वाढ ज्या वेगाने होते तेवढ्या प्रमाणात वाढ होत राहिली तर २० व्या वर्षी त्याची उंची ३० फूट होऊ शकते.\n१४ लहान मुले डोळे उघडे ठेवून झोपू शकतात.\n१५ जन्मानंतरच नव्हे तर गर्भातही बाळ आईच्या आधी जेवत असते. म्हणून गर्भवतीची जेवणाची काळजी घेतली जाते.\nTags: arogyanamahealthnew born babyआरोग्यआरोग्यनामाडॉक्टरनवजात बाळ\nलहान मुलांना पॅरासिटामॉल देताना घ्या 'ही' काळजी\nचिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार\nचिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार\nएक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव\nडोळ्यांचा थकवा ‘असा’ दूर करा, सर्व तक्रारी होतील दूर\nउन्हाळ्यात दिवसभर पायात सॉक्स घातल्यास होतात या समस्या\nशरीराच्या सुंदरतेची घरगुती मालिश ; जाणून घ्या फायदे\nदिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका \nसुंदर आणि मजबूत केसांसाठी रेग्युलर रुटीनमध्ये करा ‘हे’ ५ बदल\nराज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार : एकनाथ शिंदे\nदातांची समस्या असल्यास करा ‘हे’ ५ उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2019-08-25T15:30:49Z", "digest": "sha1:TOHDN56FIJ26SQWRSYCDH4CP7FZTERP2", "length": 3874, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अभिनेते - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► प्रदेशानुसार अभिनेते‎ (१ क)\n► भाषेनुसार अभिनेते‎ (४ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार अभिनेते‎ (३ क)\n► चित्रपटअभिनेते‎ (१ क, १८ प)\n► नाट्यअभिनेते‎ (१ क, ३ प)\n► हास्य अभिनेते‎ (३ प)\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-rcf-recruitment-2019/", "date_download": "2019-08-25T16:31:16Z", "digest": "sha1:6HL3C7RZQBJ65RCIVRLAJK7KZAAIIZUQ", "length": 5809, "nlines": 48, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स मध्ये विविध पदाच्या ८३ जागा - nmk.co.in", "raw_content": "\nराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स मध्ये विविध पदाच्या ८३ जागा\nराष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.\nअधिकारी (मार्केटिंग) पदाच्या १५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ६०% गुणांसह बी.एस्सी./ अभियांत्रिकी/ कृषी पदवीधारक (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदारांना किमान ५५% गुण असावेत) किंवा एमबीएस/ एमएमएस अर्हता आणि २ वर्ष अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २८ दरम्यान असावे.\nअधिकारी (अग्निशमन) पदाच्या ५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ५५% गुणांसह बी.ई./ बी.टेक.(अग्निशमन) अर्हता आणि किमान २ वर्ष अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० दरम्यान असावे.\nअभियंता (इलेक्ट्रिकल) पदाच्या २० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ५५% गुणांसह बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी.अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल) अर्हता ���ारक (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदारांना किमान ५०% गुण असावेत) आणि किमान २ वर्ष अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० दरम्यान असावे.\nअभियंता (केमिकल) पदाच्या ४१ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ५५% गुणांसह बी.ई./ बी.टेक/ बी.एस्सी.अभियांत्रिकी (केमिकल) अर्हता धारक (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदारांना किमान ५०% गुण असावेत) आणि किमान २ वर्ष अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० दरम्यान असावे.\nअभियंता (पर्यावरण) पदाच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ५५% गुणांसह बी.ई./ बी.टेक/ बी.एस्सी.अभियांत्रिकी (पर्यावरण) किंवा समतुल्य अर्हता आणि २ वर्षे अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३२ दरम्यान असावे.\nनोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ अर्थीक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ एप्रिल २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/author/udyojakmitra/", "date_download": "2019-08-25T17:11:11Z", "digest": "sha1:HSMPZQFLC5MY3JFZXDRTPY4JNLWSEUWB", "length": 12199, "nlines": 164, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "udyojakmitra, Author at उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. प्रोडक्ट…\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. सध्या…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. मार्केटमधे…\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. उत्कृष्ट…\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. व्यवसाय…\nफ्रॅंचाईजी आणि डिस्ट्रिब्युशन व्यवसायाविषयीचे गैरसमज\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. बऱ्याच…\nAugust 4, 2019 in श्रीकांत आव्हाड 0\nFoodMall – एक बिघडलेला ब्रँड\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. मागच्या…\nAugust 4, 2019 in श्रीकांत आव्हाड 0\nतुम्ही “करून” दाखवणारे आहात की “कारणे” दाखवणारे आहात\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. जर…\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. आपल्याकडे…\nJuly 31, 2019 in श्रीकांत आव्हाड 21\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ४) : सुपरवायजर\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. इंडस्ट्रीमधे…\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि August 24, 2019\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम… August 17, 2019\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी August 14, 2019\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील. August 10, 2019\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा August 9, 2019\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2019-08-25T16:57:54Z", "digest": "sha1:XKQ34NVP4RCZHEKXBBZ34F5CSCAS35DJ", "length": 7893, "nlines": 107, "source_domain": "blog.madguy.co", "title": "भारतीय रेल्वेमध्ये रिक्त 9,000 जागांपैकी 50% जागा महिलांसाठी असतील - पियुष गोयल : - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Organisations and Bodies भारतीय रेल्वेमध्ये रिक्त 9,000 जागांपैकी 50% जागा महिलांसाठी असतील – पियुष गोयल...\nभारतीय रेल्वेमध्ये रिक्त 9,000 जागांपैकी 50% जागा महिलांसाठी असतील – पियुष गोयल :\n28 जून, 2019 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केले की, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) मधील कॉन्सटेबल्स आणि उपनिरीक्षकांच्या पदांसाठी सुमारे 9,000 जागा रिक्त होणार आहेत.\n• यापूर्वी 23 जानेवारी रोजी गोयल म्हणाले होते की रेल्वे चार लाख लोकांना भर्ती करण्याच्या प्रक्रियेत आहे कारण 1.32 लाख जागा रिक्त होती आणि दोन लाख कर्मचारी पुढील दोन वर्षांत निवृत्त होतील.\n• प्रसारमाध्यमांशी बोलताना गोयल म्हणाले होते, “रेल्वेमध्ये सुमारे 2.32 लाख रिक्त जागा भरल्या जातील कारण 1.32 लाख जागा सध्या रिक्त आहे आणि दोन लाख कर्मचार्यांना दोन वर्षांत निवृत्त केले जाईल. गेल्यावर्षी आम्ही 1.50 लाख नोकर्या देण्यास मिशन सुरू केले, जे पुढील दोन महिन्यांत पूर्ण होतील.”\n• पियुष गोयल यांचे ट्वीट – ही माहिती सामायिक करताना गोयल यांनी ट्विट केले, “रेल्वेच्या कॉन्सटेबल्स आणि सब-इंस्पेक्टर्सच्या पदांसाठी येणार्या 9,000 पैकी 50% जागा महिलांसाठी असतील.”\n• गोयल यांनी असेही लिहिले, “रेल्वे संरक्षणाची (आरपीएफ) ची कामे रेल्वेच्या पायाभूत सुविधा, गाड्या, स्टेशन इ. ची काळजी घेणे इत्यादी आहेत. सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) कायदा आणि सुव्यवस्था पाळणार्या राज्य सरकारच्या अंतर्गत येतात. गेल्या दोन वर्षांत आम्ही महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर यशस्वीरित्या काम केले आणि लहान मुलांचा गैरवापर करण्यापासून आणि दिशाभूल करण्यापासून रोखले.”\n• सध्या आरपीएफमध्ये केवळ 2.25 टक्के महिला उपस्थित आहेत. हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी महिला भर्ती करण्याचा सल्ला दिला.\nपरिणामी, येत्या काळात सरकार 9,000 पोस्ट्सची भरती करणार आहे. आगामी भर्तींमध्ये सरकारचा मुख्य उद्देश महिलांची भरती करणे हे होईल.\nचार राज्यांतील 137 पर्वत शिखर पर्वतारोहण आणि ट्रेकिंगसाठी उघडण्यात आले\nसामरिक खनिजांचा पुरवठा करण्यासाठी सरकारने खनिज बिदेश इंडिया लिमिटेडची स्थापना केली\nआरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य ब्लूप्रिंटचे प्रकाशन केले\nविदेश मंत्रालय ने हिन्द-प्रशांत खंड की स्थापना की\n“सर्वाधिक वंचित” जनजातियों के लिये आयोग के गठन को मंज़ूरी\nभारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणने नवीन पोर्टल ‘LADIS’ सुरू केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%B0/all/page-4/", "date_download": "2019-08-25T15:33:18Z", "digest": "sha1:NRYKMWJGJRL2D4JFR3AML6E6F7RGTPHY", "length": 7099, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दर- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nसोन्याचे दर जाणार 40 हजाराच्या पुढे, पैसे कमवण्याची तुमच्याकडे उत्तम संधी\nGold, Investment - सोनं वधारतंय. सोन्यात गुंतवणूक करून कसा फायदा होतो ते पाहा\n मग म्युच्युअल फंडाची 'अशी' घ्या मदत आणि राहा टेंशन फ्री\nपेट्रोलच्या दरात बदल नाही, डिझेल आणखी स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर\nB.Com आणि MBA साठी नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज\nऑनलाइन बाइक इन्शुरन्स रिन्यू करायचंय मग 'ही' काळजी घ्यायलाच हवी\nSBI ची नवी योजना, तुमचं घरच देईल तुम्हाला 'असं' पेन्शन\n सोन्या-चांदीच्या दरात घसरण, 'हे' आहेत शुक्रवारचे भाव\nSBI नंतर आता 'या' 3 बँकांनी कमी केले व्याज दर, 'इतका' द्यावा लागेल EMI\nघर खरेदी करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, बिल्डर नाही फसवू शकणार\nपोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 113 महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे\nकाॅलेज विद्यार्थ्यांना एका मिनिटात 'इथे' मिळेल कर्जापासून नोट्सपर्यंत सर्व काही\nपेट्रोलच्या दरातली घसरण सुरूच, 'हे' आहेत आजचे दर\nSPECIAL REPORT: महापुरामुळे भाजीपाल्याचा तुटवडा, दरांमध्ये दुप्पट वाढ\nभारताच�� चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-08-25T17:11:53Z", "digest": "sha1:Y7HOI3RZGDYGCVYTRWZ7KTK67UJT3NYQ", "length": 5522, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► अँग्विला‎ (२ प)\n► केमन द्वीपसमूह‎ (२ प)\n► टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह‎ (२ प)\n► पिटकेर्न द्वीपसमूह‎ (२ प)\n► बर्म्युडा‎ (१ क, ३ प)\n► सेंट हेलेना‎ (२ प)\n\"युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत\" वर्गातील लेख\nएकूण १६ पैकी खालील १६ पाने या वर्गात आहेत.\nटर्क्स आणि कैकास द्वीपसमूह\nब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र\nसाउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह\nजगातील देशांचे परकीय प्रांत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १४:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-08-25T17:17:14Z", "digest": "sha1:GA3G5PYU2SQEXQESLRLUYM4FCQPKZBQ3", "length": 13154, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोशल मीडिया मार्केटिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nसामाजिक माध्यमाच्या साईटसमधून लक्ष वेधून घेण्याच्या कार्यपध्दतीला सामाजिक माध्यमातील विक्रीकला असे म्हणतात. या आज्ञावलीमध्ये लक्ष वेधून घेण्यायोग्य मजकूर तयार करण्याचा प्रयत्न करणे आणि तयार झालेला मजकूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत / वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे हे केंद्रस्थानी आहे. एखादी घटना, वस्तू, सेवा, संस्था इ. विषयी मजकूर इंटरनेटच्या माध्यामातून उदा.वेबसाईटस, सामाजिक नेटवर्क, क्षणात संदेश, बातम्या इ. व्दारे लाखेा ग्राहकांपर्यंत झटक्यात पोहोचू शकते.[१]\n१ सामाजिक माध्यामाचे व्यासपीठ\n२ सामाजिक माध्यमाच्या वे��साईटस\n३ डिजिटल मार्केटिंगचे पैलु\nसामाजिक संपर्काच्या साईटमुळे प्रत्येक व्यक्तीमधील अंतर कमी झाले असून नातेसंबंध वाढत चालेलेले आहेत. त्याचप्रमाणे कंपन्यानी सामाजिक माध्यमामध्ये प्रवेश केल्यामुळे ग्राहकांशी प्रत्यक्षपणे संपर्क करणे सहज साध्य झाले आहे.पारंपारिक जाहिरातींपेक्षा सामाजिक माध्यमामार्फत केलेली जाहिरात ही अधिक प्रभावी आणि व्यापक आहे.[२]\n२००८ ची यू.एस राष्ट्राध्यक्षाची निवडणूक\nकोब्रा आणि ई डब्लयू ओ एम\nसामाजिक माध्यामातील विक्रीकलेची हत्यारे\nसामाजिक माध्यमातील विक्रीकलेतील दुर्घटना\nसोशल मीडिया मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंग चा अविभाज्य भाग आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये बऱ्याच गोष्टी समाविष्ट करू शकतो. त्या पैकी खाली दिलेले काही प्रमुख घटक\nएस. ई. ओ. - व्हॉइस, कीवर्ड्स सर्च्\nसोशल मीडिया मार्केटिंग - प्लॅटफॉर्म्स उदा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन ई.\nकन्टेन्ट मार्केटिंग - विडिओ, ऑडिओ, AR/VR ई\nऑनलाईन ऍडव्हर्टाइसिंग - पोर्टल ऍड्स, ओंलीने ऍड्स ई\nइनबॉउंड मार्केटिंग - ब्लॉगिंग, की-वर्ड्स, वेबसाईट लीड्स, ई-मेल मार्केटिंग\nअंडरस्टेनडिंग अन्ड मअनेजिंग इलेक्ट्रोनिक वऑर्ड ऑफ मौथ\" (इंग्लिश मजकूर).\n^ \"वेब रँकिंग सुधारण्यासाठी सर्वोत्कृष्ट सामाजिक मीडिया विपणन एजन्सी\" (इंग्लिश मजकूर). सुप्रमिंड कॉम.\n३ सोशल मीडिया - सगळ्यांच्या फाद्यासाठी - गौतम पेंढारकर ‍‍‍(मराठी)\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑगस्ट २०१९ रोजी १५:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/ajitdada-pawar-unware-about-ashok-chavans-claim-33745", "date_download": "2019-08-25T15:35:15Z", "digest": "sha1:LT3NDNECKCFDNXC3C6GVQ53KTXB72PBS", "length": 7843, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ajitdada pawar unware about ashok chavan`s claim | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होणार मला माहितीच नाही : अजित पवार\nलोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होणार मला माहितीच नाही : अजित पवार\nशुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019\nबारामती शहर : महाराष्ट्राची विधानसभा येत्या 28 फेब्रुवारी रोजी बरखास्त करणार असा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलेल्या दाव्याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्पानंतर विधानसभा बरखास्तीची घोषणा करण्याची शक्यता अशोक चव्हाण यांनी बोलून दाखविली होती. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होणार असल्याचाही दावा चव्हाण यांनी केला होता.\nबारामती शहर : महाराष्ट्राची विधानसभा येत्या 28 फेब्रुवारी रोजी बरखास्त करणार असा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलेल्या दाव्याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्पानंतर विधानसभा बरखास्तीची घोषणा करण्याची शक्यता अशोक चव्हाण यांनी बोलून दाखविली होती. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होणार असल्याचाही दावा चव्हाण यांनी केला होता.\nयाबाबत आज सकाळी बारामतीत अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता, आपल्याला या विषयाबाबत काहीच माहिती नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. अधिक विचारले असता आपल्याला हा विषयच माहिती नसल्याचे पुन्हा सांगत याबाबत अधिकचे बोलणे त्यांनी टाळले.\nअशोक चव्हाण यांचा दावा खुद्दा मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे. अशोकरावांना काहीच काम नसल्याने ते असे भविष्य वर्तवत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी आज लावला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबारामती महाराष्ट्र maharashtra अशोक चव्हाण ashok chavan मुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस devendra fadnavis अर्थसंकल्प union budget\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-mpsc-state-service-pre-exam-2019/", "date_download": "2019-08-25T16:12:18Z", "digest": "sha1:IORTXRTHTLOXZLR6QLU4PM57K67TLUCF", "length": 5822, "nlines": 37, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०१९ जाहीर - nmk.co.in", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०१९ जाहीर\nमहाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-अ आणि गट-ब संवर्गातील विविध पदाच्या जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा (पूर्व) परीक्षा- २०१९ रविवार दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nगट-अ आणि गट-ब संवर्गातील विविध पदाच्या एकूण ३६० जागा\nउप जिल्हाधिकारी (गट-अ) पदाच्या ४० जागा, पोलीस उपाधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या ३१ जागा, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट-अ) पदाच्या १६ जागा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी पदाच्या २१ जागा, तहसीलदार (गट-अ ) पदाच्या ७७ जागा, उपशिक्षणाधिकारी (शिक्षणसेवा) (गट-ब) पदाच्या २५ जागा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट-ब) पदाच्या ३ जागा, कक्ष अधिकारी (गट-ब) पदाच्या १६ जागा, सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) पदाच्या ११ जागा, उद्द्योग अधिकारी (तांत्रिक) पदाच्या ५ जागा आणि नायब तहसीलदार (गट-ब) पदाच्या ११३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी किंवा राज्य शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता धारण केलेली असावी. तसेच सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट-अ) पदासाठी वाणिज्य पदवी ५५ टक्के गुणांसह किंवा समतुल्य अर्हता आणि उद्द्योग उप संचालक (तांत्रिक) (गट-अ) पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानांमधील पदवी व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट-ब) पदासाठी भौतिकशाश्त्र आणि गणित विषयांसह अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी. (अधिक/ अचूक माहितीसाठी जाहिरात पहावी.)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १९ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष आणि माजी सैनिक/ अपंग उमेदवारांना १० वर्ष सवलत.)\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५२४/- रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३२४/- रुपये आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जानेवारी २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-08-25T15:53:48Z", "digest": "sha1:X4IK2KITWZ4LIBUCW3QXREI2N7BZ55RE", "length": 7787, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एकलहरेत गुरूपौर्णिमा उत्साहात | Dainik Prabhat", "raw_content": "\nमंचर- एकलहरे (ता. आंबेगाव) येथील बागवस्ती येथील चारंगबाबा मंदिरांमध्ये सावतामाळी भजनी मंडळ व हनुमान भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भजनाचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेनिमित्त झाला. यावेळी महिलांचा सहभाग मोठा होता. गुरु पौर्णिमेसाठी बागवस्तीमधील महिला वर्ग, लहानथोर व सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला, अशी माहिती कविता डोके आणि पुष्पलता भांगे यांनी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/chandrakant-dada-patil-taunts-ajit-dada-29290", "date_download": "2019-08-25T16:44:27Z", "digest": "sha1:3ZH7NLKQNIRADBHCYXQED3TA2TVMHNEM", "length": 10022, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Chandrakant dada Patil taunts Ajit dada! | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यातील नेत्यांची 'दादा'गिरी खपवून घेणार नाही : चंद्रकांतदादांचा नेम अजितदादांवर \nपुणे जिल्ह्यातील नेत्यांची 'दादा'गिरी खपवून घेणार नाही : चंद्रकांतदादांचा नेम अजितदादांवर \nमंगळवार, 2 ऑक्टोबर 2018\nचांगले दर्जेदार रस्ते करण्यासाठी यापुढे कुणाचीच दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.\nहिंजवडीः \" पुणे जिल्ह्यातील नेत्यांची दादागिरी आता खपवून घेणार नाही\", असा इशारा राज्याचे महसूलमंत्री कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिला. त्यांचा रोख हा राष्ट्रवादीचे अजितदादा पवार व भोरचे आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या दिशेने होता.\nपुण्यातील या दोन दादांच्या होमपीचवर येऊन हा इशारा देण्यात आला, हे विशेष. नेमस्त स्वभावाच्या चंद्रकांतदादांनी आक्रमक अजितदादांना हूल दिल्याने ती चर्चेचा विषय झाली. पवार यांच्या बारामती लोकसभा, तर थोपटे यांच्या भोर विधानसभा मतदारसंघात हिंजवडी औद्योगिक परिसरातील रस्ते भूमीपूजन रविवारी संध्याकाळी झाले . तेंव्हा चंद्रकांतदादा बोलत होते.\nया शासकीय कार्यक्रमाला स्थानिक खासदार (सुप्रिया सुळे) आणि आमदार (संग्रामदादा थोपटे)असे दोघेही पत्रिकेत नाव टाकूनही उपस्थित नव्हते. कार्यक्रमाला गर्दी न जमण्य़ाचे खापर खापर भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक साठे यांनी दोन्ही कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षांवर फोडले. हा सोहळा फेल करण्यासाठी उपस्थित राहू नका, अशी फोनाफोनी झाल्याचा आरोप त्यांनी केला.\nहे ऐकून चंद्रकांतदादा व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट पाटील यांनी दोन्ही काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. चंद्रकांत दादांनी अजित पवारांचे नाव न घेता इशारा दिला . ते म्हणाले ,\"या रस्त्यांवरून सर्वपक्षीय कार्य़कर्ते जाणार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी विकासात राजकारण करू नये. आम्हाला पण राजकारण करता येते. परंतु आम्ही ते विकासात आड आणत ऩाही. \"\n\"विकास होत असताना रस्त्याच्या ठेकेदाराकडून कुणी टक्केवारी मागितली.कुणी दादागिरी करयला लागले तर थेट मला फोन करा. चोविस तास माझा फोन उपलब्ध आहे. मात्र चांगले दर्जेदार रस्ते करण्यासाठी यापुढे कुणाचीच दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. \"\nयुती होईल की नाही,याविषयी शंका असताना दुसरीकडे दोन्ही कॉंग्रेसची आघाडी ही जवळपास निश्चीत झाल्याने चंद्रकांतदादांनी दोन्ही दोन्ही कॉंग्रेसला लक्ष्य केले. त्यातही त्यांचा रोख कॉंग्रेसकडे अधिक होता. ते म्हणाले, \"भाजप हा जातीयवादी पक्ष म्हणून काँग्रेसवाल्यांनी कायम आमचा अपप्रचार केला. कांग्रेसवाले हे भाजप भूत असल्याचे लोकांना दाखवत गेले. त्यांनी लोकांची कामे प्रलंबीत ठेवली. पानशेत प्रकल्पग्रस्तांना वर्षानुवर्षे घरे देखील मिळू दिली नाहीत. त्यांना झुलवत ठेवले.\"\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुणे राष्ट्रवाद आमदार बारामती भोर सुप्रिया सुळे supriya sule भाजप गिरीष बापट girish bapat अजित पवार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/cancer/videos/", "date_download": "2019-08-25T16:09:21Z", "digest": "sha1:PSC2ACKPXSY4NCBA22C5VQX7EJQBZT2S", "length": 7666, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cancer- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSPECIAL REPORT : मुमताझ ते सोनाली, कॅन्सरवर मात करणाऱ्या सेलिब्रिटींची कहाणी\n04 फेब्रुवारी : आज जागतिक कर्करोग दिन...गेल्या काही महिन्यांमध्ये काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कॅन्सरचं निदान झालं. त्यापैकी काही जणांनी कॅन्सरशी यशस्वी झुंज दिली आणि कर्करोगमुक्त आयुष्य जगण्यास सुरुवात केली. बॉलिवूडमधील साठच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मुमताझ, सुप्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईराला, लिसा रे आणि सोनाली बेंद्रे यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. या सर्व अभिनेत्रींनी कॅन्सरशी दोन हात करून लढा दिला.\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nVIDEO : राकेश रोशन यांना घशाचा कर्करोग, हृतिकने दिली माहिती\nVideo : सोन्याच्या मदतीनं दहा मिनिटात समजेल कॅन्सरचा आजार\nVideo : 'हा' पाकिस्तानी खेळाडू होता सोनाली बेंद्रेसाठी दिवाना\nVideo : कॅन्सरवर 5 महिने उपचार केल्यानंतर सोनाली बेंद्रे मायदेशी परतली\nमहाराष्ट्र Oct 1, 2018\nवयाच्या १० व्या वर्षी आदितीने घडवलं मानवतेचं दर्शन\nVIDEO : भूकंपग्रस्तांना पाहून मालाही कॅन्सरशी लढण्याची शक्ती मिळाली - शरद पवार\nकॅन्सरवर मात करत नाशिकच्या नमिता कोहक ठरल्या मिसेस युनिव्हर्स\nसिगरेटचा कॅन्सरशी संबंध नाही, या खा.दिलीप गांधींच्या निष्कर्षाशी तुम्ही सहमत आहात का\n'ब्रेस्ट कॅन्सर'वर मात शक्य \nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t4356/", "date_download": "2019-08-25T15:53:48Z", "digest": "sha1:YXIRMXSMJXCTMNGM2D5ESP6QJGJWKJAG", "length": 8755, "nlines": 203, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-गिफ्ट", "raw_content": "\nमी तुझ्या कानात जेव्हा\nझोपेत हसून आळस देशील\nकुशीत येशील अलगद तेव्हा\nमी म्हणेन ... चल आटप लवकर\nनकोच घेउस आळोखे पिळोखे\nदिवस कसा बघ उजाडलाय खास\nआज तुझा वाढदिवस सखे\nतू म्हणशील ... नको जाउस सोडून\nइथेच करू हा दिवस साजरा\nनकोत कसले सेलिब्रेशन, पार्ट्या\nआज फक्त माझा तू हो न जरा\nविरघळतोय बहुतेक हळूच मी आता\nकाळीज चिरतेय ही मधाळ भाषा\nभान ना कसले तूच तू आता\nसकाळच्या प्रहरी ही रात्रीची नशा\nसारे कसे आता धुंद धुंद\nनजरेत तुझ्या हा प्रणयही मंद\nश्वासात माझ्या श्वास तुझा बेधुंद\nतुझ्या तनुचा असा हवाहवासा गंध\nवाढदिवस तर तुझा उद्या आहे ना \nमी बोलता हसून तू हळूच लाजली\nगुंतली पहाट मग मिठीत तुझ्या\nउजाडले तरी कशी रात्र ना सरली\nक्षण दोघांचे आता दोघांनीच जगायचे\nसेलिब्रेशन असे अजून असते काय\nमी आहे आज फक्त तुझ्याचसाठी\nगिफ्ट म्हणून तुला अजून देऊ तरी काय\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nतू म्हणशील ... नको जाउस सोड���न\nइथेच करू हा दिवस साजरा\nनकोत कसले सेलिब्रेशन, पार्ट्या\nआज फक्त माझा तू हो न जरा\nविरघळतोय बहुतेक हळूच मी आता\nकाळीज चिरतेय ही मधाळ भाषा\nभान ना कसले तूच तू आता\nसकाळच्या प्रहरी ही रात्रीची नशा\nमी तुझ्या कानात जेव्हा\nझोपेत हसून आळस देशील\nकुशीत येशील अलगद तेव्हा\nक्षण दोघांचे आता दोघांनीच जगायचे\nसेलिब्रेशन असे अजून असते काय\nमी आहे आज फक्त तुझ्याचसाठी\nगिफ्ट म्हणून तुला अजून देऊ तरी काय\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nउद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास\nन पाहीलेल्या भविष्यासाठी वर्तमानात झुरत राहीलास\nसागं कधी जगलास का ते उद्याच जीवन तु आजवर\nआजही तेच करतोस जे आयुष्यभर करत राहीलास\nमर मर मरुन उद्यासाठी तु खूप काही केलंस\nतो उद्या आलाच नाही तु तुझ्यासाठी काय केलस\nआज भुतकाळाच्या जखमा पाहून का रडतोस तु\nसुखासाठी हजारदा मन मारलस हे तु काय केलस\nएक दिवस तरी सागं जेव्हा नव्हता दु:खाचा चोप\nआठवतय का कधी मिळाली शेवटची साखर झोप\nअरे तो दिवस आलाच नाही ज्याची तु वाट पाहीलीस\nआठवतय का कधी केलीस अखेरची मन मौज\nतु म्हणतोस जे केलं त्यामुळे मी आजवर जगलो\nआणि एवढ करुनही आजवर ही नाही मी थकलो\nघरासाठी दारासाठी संसारासाठी मी खुप काही केलं\nहा माझ्यासाठी मी आजवर काही नाही करु शकलो.\nआयुष्यभर धावलास तु न पाहीलेल्या उद्यासाठी\nतु राहीलास उपाशी नाही केलास आराम जीवासाठी\nसागं हा जिवनाचा खेळ होता का नशिबाचा तमाशा\nतु जगलास खरा पण कोणासाठी आणि कशासाठी\nसोडणांर आहेस त्या जगासाठी की तुला विसरणा-या घरासाठी\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T15:50:18Z", "digest": "sha1:TSD57BNFPNIQC6FATMVTXNVXQOBOTO3G", "length": 20195, "nlines": 227, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हवामानशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nहवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (इंग्लिश: Meteorology, मीटिअरॉलजी ;) असे म्हणतात. वातावरणातील या घडामोदींचे निरिक्षण करोन त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा होतो.\nइसवी सन पूर्व सातव्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात असे दिसून येते. ग्रीस, चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जात असे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील निरिक्षणांनुसार हस्त, मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसार पाऊस कधी पडणार, याचा अंदाज घेतला जात असे. परंतु हे ठोकताळे दर वेळी अचूक असतील असे घडत नसे. शिवाय ज्योतिषाच्या अभ्यासानुसार त्यात फरकही होण्याची शक्यता असे.\nइ.स. १९२२ मध्ये लुइस फ्राय रिचर्डसन या हवामान शास्त्रज्ञाने अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धती सुचवली. या पध्हतीनुसार निरिक्षणांच्या सांख्यिक विश्लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले. मात्र ही आकडेवारी मोठी असत असे.\nसंगणकाच्या शोधाने हवामानशास्त्राचा अभ्यास सुकर झाला. हवामान निरीक्षणांचा उपयोग करून, अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धतीने गणिते करून, त्यानुसार अंदाज वर्तविण्याचे काम संगणक करू लागले. या नुसार नकाशे तयार करण्याचे कामही संगणक करू लागले.\nवार्‍याचा वेग मोजण्याचे साधन - अ‍ॅनोमिटर\nहवामान निरीक्षणासाठी अनेक प्रकारची साधने वापरली जातात. या साधनांच्या मदतीने हवामानविषयक घटनेचे भौगोलिक स्थान, तिची तीव्रता, वेग, प्रकार, तिच्यामुळे होणारे तापमानातील बदल अशा निरीक्षणांची नोंद केली जाते. ही उपकरणे जमीन, समुद्र आणि वातावरण अशी तिन्ही ठिकाणी निरिक्षणासाठी नियुक्त केली जातत.\nजमिनीवरील साधने - ही प्रामुख्याने हवामान वेधशाळांमध्ये असतात.\nरडार - ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलहरींच्या साहाय्याने विविध प्रकारच्या वृष्टीचा- पाऊस, गारा, बर्फवृष्टी इत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉपलर प्रकारच्या रडारमुळे वाऱ्याचा वेग व दिशा यांची नोंद करता येते.\nसमुद्राच्या पाण्यावरील साधने - समुद्राच्या पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या फुग्यांसारख्या तरंगणाऱ्या वस्तूंना बांधलेली उपकरणे पाणी व वारा या दोन्हींच्या वर्तणुकीची नोंद करतात.\nवातावरणात सोडली जाणारी साधने - फुग्यांच���या साहाय्याने पृथ्वीच्या वातावरणात सोडले जाणारे रेडिओ संच तेथील विविध घटकांची निरीक्षणे रेडिओ-लहरींद्वारे पृथ्वीवर पाठवतात. अवकाशात पृथ्वीप्रदक्षिणा करणारे काही मानवनिर्मित उपग्रह खास हवामान निरीक्षणासाठी असतात व बदलांवर लक्ष ठेवून ते बदल कळवत राहतात. या शिवाय चक्रीवादळांचा अभ्यास करण्यासाठी त्या हवामानाच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावरून घिरटय़ा घालत नोंदी करणारी खास विमाने सोडली जातात. ही विमाने म्हणजे एक प्रकारच्या उडत्या हवामान वेधशाळा असतात.\nवरील सर्व प्रकारे केलेल्या निरीक्षणांचा उपयोग हवामान साच्या मध्ये (वेदर मॉडेल्स) करून नजीकच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज वर्तविला जातो.\nहवामान साचे म्हणजे हवामान कसे बदलेल किंवा वागेल, याची तयार केलेली प्रतिकृती होय. प्रवाही पदार्थाच्या हालचालींविषयी समीकरणे तयार केली जातात. या समीकरणांच्या आधारे विविध स्थितीतील हवामानाचे संगणकीय साचे बनविले जातात.\nहवामानशास्त्र विषयातील आणि वातावरणाच्या संगणकीय साच्यासाठी उपयोगी पडेल असा हवेचा दर्जा याविषयी माहिती देणारा आंतरजालीय पदवी परीक्षेच्या दर्जाचा अभ्यासक्रम (इंग्लिश मजकूर)\nआंतरराष्ट्रीय भ्यासकांसाठी असलेली संस्था - ग्लोब कार्यक्रम (इंग्लिश मजकूर)\nहवामानशास्त्रातील इंग्रही संज्ञांची सूची (इंग्लिश मजकूर)\nजेटस्ट्रीम हवामानशास्त्र विषयावरील आंतरजालीय विद्यालय (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया येथील सरकारी हवामान वेधशाळा (इंग्लिश मजकूर)\nकॉमेट कार्यक्रमा अंतर्गत हवामान शास्त्र प्रशिक्षण (इंग्लिश मजकूर)\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील राष्ट्रीय सागरी आणि हवाई निरिक्षणांचे ग्रंथालय (एन.ओ.ए.ए. केंद्रीय ग्रंथालय) (इंग्लिश मजकूर)\nइलिनॉइस विद्यापीठाचा आंतराष्ट्रीय हवामानावरील २०१० प्रकल्प (इंग्लिश मजकूर)\nजगातील अनेक वेधशाळांच्या निरिक्षणांच्या सूच्या उतरवता येतील असा संग्रह (इंग्लिश मजकूर)\nवातकुक्कुट- हवामानशास्त्राची ओळख मराठीतून (मराठी ब्लॉग)\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अ���्षय्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रता निर्देशांक • कण घनता • कर्बोदक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रतिध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्‍यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृगजळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वस्तुमान • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक • सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१९ रोजी १५:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3/", "date_download": "2019-08-25T15:37:16Z", "digest": "sha1:KABEY4R2O66XQMQPP6U35OH4TXO4XDA3", "length": 5388, "nlines": 46, "source_domain": "satyashodhak.com", "title": "ब्राम्हणेतर चळवळ | Satyashodhak", "raw_content": "\nशेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे\nअखिलभरतखंडातल्या सर्व समाजांच्या पूर्व इतिहासाची निर्दय छाननी केलीं, तर ब्राम्हण व पारशी समाज वगळून बाकीच्या सर्व जातीचे हिन्दी समाज अस्सल शेतकरीच असल्याचे प्रत्ययाला येईल. परिस्थितीच्या पालटामुळे हे समाज आपल्या पिढीजात नांगराला पारखे होऊन, साधेल ते इतर व्यवसाय करीत असले, तरी प्रत्येक जण जर आपापल्या घराण्याचा वंशवृक्ष मुळाच्या दिशेने शोधीत गेला, तर ढोपरभर चिखलाच्या शेतात नांगर\nमराठा सेवा संघ बदलतो आहे\nमराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारा व सेवा संघात होणार्‍या बदलाची नोंद घेणारा लेख. लेखक – अविनाश दुधे महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि सिंदखेडराजाला १२\nसंभाजी ब्रिगेड आणि हरी नरके\nसध्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडला “लक्ष्य” बनवून धुळवड खेळणे चालू आहे. आणि या धुळवडीत चांगले चांगले विचारवंतही () आपले हात रंगवत आहेत. मूळ विषय सुरु झाला तो दादू कोंडदेव याचा पुतळा जिजापूर (पुणे) येथील लाल महालातून काढला म्हणून. हे इतिहासाचे शुद्धीकरण होते हे जवळपास सगळ्यांना मान्य आहे. पण काही विशिष्ट लोकांनी दादूचा पुतळा काढला म्हणून आरोळ्या\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-36-%E0%A4%9C%E0%A4%A3/", "date_download": "2019-08-25T16:11:49Z", "digest": "sha1:3VYNOLCVHMMXHBZNO5KYJYIYMG3RKSKU", "length": 12952, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ठाणे हिंसाचारप्रकरणी 36 जणांना अटक | Dainik Prabhat", "raw_content": "\nठाणे हिंसाचारप्रकरणी 36 जणांना अटक\nअनेक जण परप्रांतीय असल्याचे उघड\nशिवसेना नगरसेविकेच्या पतीचाही समावेश\nठाणे – ठाण्यातील हिंसाचार प���रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 36 जणांना अटक केली आहे. यामध्ये शिवसेना नगरसेविकेच्या पतीचाही समावेश आहे मराठा मोर्चादरम्यान ठाण्यात बुधवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. विशेष म्हणजे यामध्ये अनेक जण परप्रांतीय असल्याचे उघड झाले आहे.\nत्याचे व्हिडीओ, सीसीटीव्ही फूटेज आणि फोटोच्या मदतीने हिंसक आंदोलन करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेतला आणि कारवाई केली. हिंसाचार करणाऱ्या अनेक जणांचा मराठा आंदोलनाशी संबंध नसल्याचा दावा पोलीस करत आहेत.ठाण्यातील शिवसेना नगरसेविका निर्मला कणसे यांचे पती शरद कणसे यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनौपाडा पोलिसांनी 23 आरोपींना अटक केली असून कापुरबावडी, वर्तकनगर आणि वागळे इस्टेट पोलिसांनी 13 जणांवर कारवाई केली आहे.\nदुसरीकडे, नवी मुंबईतील आंदोलनात हिंसा घडवणाऱ्या 56 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कळंबोली, वाशी, कोपरखैरणे आंदोलनातील काही लोकांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक जण परप्रांतीय असल्याचे उघड झाले आहे.\nसध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही कंपन्यांनी खारघर परिसरात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. तसे मेसेज कंपनीने ग्राहकांना पाठवले आहेत.\nआणखी एका तरुणाचा बळी\nनवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये मराठा क्रांती मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणामुळे एका तरुणाचा बळी गेला. कोपरखैरणेमध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मराठा मोर्चाला हिंसक वळण लागले होते. यावेळी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी तरुणाला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nअतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. काल सकाळी त्याने उपचारांना साथ देणे सोडले. त्यानंतर आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास तरुणाने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती जेजे रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.\nदेशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह\nजनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकांवर होणार कारवाई\nकांदा मागितल्याने तिघांस लोखंडी पाईपने बेदम मारहाण\n#video# काश्‍मीर प���रश्‍न व्दिपक्षीय चर्चेतून सोडवण्याचा फ्रान्सचा भारताला सल्ला\nअंगणवाडी सेविकेचा मुलांसह संशयास्पद मृत्यू\nविमानाने येऊन चोरी करणाऱ्यास अटक\nआरक्षणाच्या चर्चेचे आव्हान मोहन भागवत स्वीकारतील का \nविश्रांतीचा कालावधी चुका कमी करण्यासाठी उपयुक्त – उमेश\nमनदीपची हॅट्ट्रिक, भारत अंतिम फेरीत\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nगुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर जायकवाडी धरण परिसरात हाय अलर्ट\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/priyangu-gavhala/", "date_download": "2019-08-25T15:42:14Z", "digest": "sha1:I46ANGE2OKGUS4VQZKGVHW4YKPRB33U3", "length": 10460, "nlines": 159, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्रियंगु / गव्हला – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nFebruary 6, 2018 वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर आयुर्वेद, आरोग्य, हर्बल गार्डन\nह्याचा १-२ मीटर उंच बळकट गुल्म असतो.फांद्या दाट असून त्यावर कापसा सारखे रोम असतात. ह्याची पाने १५-२५ सेंमी लांब व लंबाग्र असतात.ह्यांचा वरचा भाग गुळगुळीत व मागील पृष्ठभागावर कापसा सारखे रोम असतात.\nफुल लहान गुलाबी रंगाचे २ सेंमी लांब व ५ सेंमी व्यासाचे द्विधा विभक्त मंजिरी मध्ये दाटी वाटीने उगवणारे.फळ मांसल,पांढरे ३०-४५ सेंमी व्यासाचे असते.\nह्याचे उपयुक्तांग पाने व फुले असून हे चवीला कडू,तुरट,गोड असते.तसेच हे थंड गुणाचे व जड व रूक्ष असते.हे त्रिदोष शामक असून वात व पित्तनाशक आहे.\nचला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:\n१)जखमे मध्ये दुर्गंधीनाश करण्यासाठी फुलांचा उपयोग होतो.\n२)डोके दुखी मध्ये देखील प्रियंगुची फुले उपयुक्त आहेत.\n३)आमवाता मध्ये ह्याची पाने शेकण्यासाठी वापरतात.\n४)प्रियंगु रक्तशुद्धिकर व पित्तनाशक असल्याने रक्तदुष्टी जन्य विकारात उपयुक्त आहे.\n(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )\n(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)\nAbout वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर\t202 Articles\nवैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष��ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nवैद्य स्वाती अणवेकर यांचे लिखाण\nआंबेहळद / आम्रगंधी हरिद्रा\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/trader-pays-fine-coins-officers-count-it-two-hours-33358", "date_download": "2019-08-25T15:48:22Z", "digest": "sha1:MXFVAHXZ5KPH46OEF7C433MESELQKDJT", "length": 8067, "nlines": 138, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "A trader pays fine in coins , officers count it for two hours | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्यापाऱ्याने दंडापोटी पाच हजारांची नाणी दिली; मोजायला लागले दोन तास\nव्यापाऱ्याने दंडापोटी पाच हजारांची नाणी दिली; मोजायला लागले दोन तास\nव्यापाऱ्याने दंडापोटी पाच हजारांची नाणी दिली; मोजायला लागले दोन तास\nव्यापाऱ्याने दंडापोटी पाच हजारांची नाणी दिली; मोजायला लागले दोन तास\nमंगळवार, 29 जानेवारी 2019\nएपीएमसी मार्केट मध्ये दुकानदाराने चक्क पाच हजार रुपयांची नाणी दंडापोटी भरले. ही रक्कम घेतल्यांनतर दोन तास नाणी मोजण्यामध्ये वेळ गेला.\n- निलेश पाटील, प्रदुषण निंयत्रण मंडळ क्षेत्र अधिकारी\nवाशी: मंकरद अनासपुरेचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा या सिनेमाची आठवण करून देणारा प्रकार वाशी येथील एपीएमसी बाजारात घडला.\nबेकायदा प्लास्टिक वापरणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून 35 हजाराचा दंड वसूल केला. मात्र केली. या कारवाईत त्याला पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.\nमात्र व्यापाऱ्याने ही दंडाची रक्कम चक्क एक रुपया, दोन रुपये व पाच रुपयांची पाच हजार रुपयांची नाणी देऊन भरला. ही रक्कम मोजण्यास अधिकाऱ्यांना दोन तास लागल्यामुळे अधिकाऱ्यांना डोकेदुखी झाली.\nबंदी घातलेल्या प्लास्टिक वस्तू विक्रीसाठी ठेवणाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळांने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. 23 व 24 जानेवारी रोजी व्यापाऱ्यावर करण्यात आलेल्या कारवाईत 1500 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.\nया व्यापाऱ्याकडून 35 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र या कारवाईदरम्यान एपीएमसी मार्केटमधील रॉयल म���ाला व ड्रायफ्रूट या दुकानात प्लास्टिक आढळल्यांनतर त्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.\nही कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अनंत हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनाखली करण्यात आली. या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उल्हास कानडे व नीलेश पाटील हे क्षेत्र अधिकारी उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-gail-india-limited-recruitment-2018/", "date_download": "2019-08-25T16:30:05Z", "digest": "sha1:UALQSWZMCDT7BEVC2S3XYYNFT4ZEJWMJ", "length": 6382, "nlines": 38, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - गेल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७६ जागा - nmk.co.in", "raw_content": "\nगेल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७६ जागा\nगेल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ अभियांत्रिकी आणि अधिकारी पदाच्या एकूण १७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nवरिष्ठ अभियांत्रिकी पदाच्या ९४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६५% गुणांसह केमिकल/ पेट्रोकेमिकल/ केमिकल टेक्नोलॉजी/ पेट्रोकेमिकल टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मॅकेनिकल/ प्रोडक्शन/ प्रोडक्शन & इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग/ सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ पर्यावरणीय/ ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवीधारक आणि किमान १ वर्ष अनुभव असावा.\nविविध अधिकारी पदाच्या ८२ जागा\nशैक्षणिक पात्रता – (a) उमेदवार ६५% गुणांसह अग्निशामक इंजिनिअरिंग पदवीधारक आणि १ वर्ष अनुभव असावा. (b) उमेदवार ६५% गुणांसह केमिकल/ मॅकेनिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ आयटी/ मेटलर्जी/ टेलीकम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग पदवीधारक आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (c) उमेदवार ६५% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा एमबीए आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (d) उमेदवार ६०% गुणांसह सीए/ आयसीडब्ल्यूए किंवा बी.कॉम. किंवा एमबीए आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (e) उमेदवार ६०% गुणांसह पदवीधरसह एमबीए/ एमएसडब्ल्यू आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (f) उमेदवार ६०% गुणांसह एलएलबी आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (g) उमेदवार ६०% गुणांसह पदवीधर/ पदव्युत्तर पदवी (Communication / Advertising and Communication Management/ Public Relations/ Mass Communication/ Journalism) आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (h) उमेदवार एमबीबीएस, डीजीओ, डीसीएच डिप्लोमा आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (i) उमेदवार ६०% गुणांसह एम.सी.(रसायनशास्त्र) आणि ३ वर्षे अनुभव धारक असावा. (j) उमेदवार ६०% गुणांसह हिंदी साहित्य इंग्रजी\nविषयासह पदवीधर असणे आवश्यक आहे आणि २ वर्षे अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – ३१ डिसेंबर २०१८ रोजी उमेदवाराचे वय २८ किंवा ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष इतर मागासवर्गणीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवरांसाठी २००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०१८ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/ark-questionj-shivsena-about-alliance-piyush-goyal-33793", "date_download": "2019-08-25T16:14:06Z", "digest": "sha1:2OHH6QOJB6OMZAJI2MAJ3NBFRXJCOT6H", "length": 7643, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ark questionj shivsena about alliance piyush goyal | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयुती होईल काय हे प्रश्‍न मातोश्रीला विचारा : पियूष गोयल\nयुती होईल काय हे प्रश्‍न मातोश्रीला विचारा : पियूष गोयल\nयुती होईल काय हे प्रश्‍न मातोश्रीला विचारा : पियूष गोयल\nयुती होईल काय हे प्रश्‍न मातोश्रीला विचारा : पियूष गोयल\nरविवार, 10 फेब्रुवारी 2019\nमुंबई : महाराष्ट्रात शिवसेना भाजपची युती होईल काय या प्रश्‍नाचे उत्तर मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनाही विचारा असे उत्तर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिले.\nयुतीसंबंधात विचारलेल्या प्रश्‍नांसंबंधी ते म्हणाले, भारतीय जनता पक्षांची इच्छा सर्व घटक पक्षांना समवेत घेण्याची आहे. शिवसेना आमच्यासमवेत आहे. लोकसभेत आम्ही एकत्र काम करीत असतो. त्यांचे खासदार आमचे मित्र आहेत. ते मन की बात सांगत असतात.युती करायची आहे मात्र केंव्हा ते शिवसेनेलाही विचारा असेही त्यांनी नमूद केले.\nमुंबई : महाराष्ट्रात शिवसेना भाजपची युती होईल काय या प्रश्‍नाचे उत्तर मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनाही विचारा असे उत्तर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिले.\nयुतीसंबंधात विचारलेल्या प्रश्‍नांसंबंधी ते म्हणाले, भारतीय जनता पक्षांची इच्छा सर्व घटक पक्षांना समवेत घेण्याची आहे. शिवसेना आमच्यासमवेत आहे. लोकसभेत आम्ही एकत्र काम करीत असतो. त्यांचे खासदार आमचे मित्र आहेत. ते मन की बात सांगत असतात.युती करायची आहे मात्र केंव्हा ते शिवसेनेलाही विचारा असेही त्यांनी नमूद केले.\nट्‌वीटर आणि फेसबुकने खाजगी माहितीबददल नमूद केलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना त्यांनी संसदेची समिती यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे ठरवेल तसेच निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nmaharashtra खासदार मन की बात\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/i-never-want-to-be-the-part-of-super-over-again-says-ben-stokes-90684.html", "date_download": "2019-08-25T16:08:36Z", "digest": "sha1:UJPFBT2CVQVAFOS5O2WPWWOUA4MZU4MT", "length": 18660, "nlines": 175, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "पुन्हा कधीही सुपर ओव्हर खेळण्याची इच्छा नाही : बेन स्टोक्स", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nपुन्हा कधीही सुपर ओव्हर खेळण्याची इच्छा नाही : बेन स्टोक्स\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलंडन : इंग्लंडचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात बेन स्टोक्सने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. सुपर ओव्हरच्या थरारानंतर जास्त चौकारांच्या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. या सुपर ओव्हरसाठी इंग्लंडकडून बेन स्टोक्सला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. पण आता पुन्हा कधीही सुपर ओव्हर खेळण्याची इच्छा नाही, असं बेन स्टोक्सने म्हटलंय. न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने आयसीसीच्या एका नियमामुळे विजय मिळवला. कारण, सामन्याप्रमाणेच सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली होती.\nबेन स्टोक्सने 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाबाद 84 धावांची खेळी केली. शिवाय सुपर ओव्हरमध्येही त्यालाच फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. यावर स्टोक्स म्हणाला, मला शॉवर रुममध्ये जाऊन स्वतःला पाच मिनिटांचा वेळ द्यावा लागला होता. निश्चितपणे मी पुन्हा गोलंदाजी करु शकत नव्हतो. विजयानंतर डोळ्यात पाणी आलं. मी मार्क वूडचा चष्मा घातला होता. तो चष्मा मी तोडलाय, असं वाटल्याचं त्याने सांगितलं.\nसुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी जाण्याची इच्छा नव्हती. पण कर्णधार इयॉन मॉर्गनच्या सांगण्यावरुन खेळण्यासाठी गेलो, असं तो म्हणाला. आपण जोस बटलर आणि जेसन रॉय यांना पाठवायला हवं, असं मी सुचवलं होतं. पण मॉर्गनने डावा-उजवा हे कॉम्बिनेशन जुळवण्यासाठी मला पाठवलं, असं तो म्हणाला.\nबेन स्टोक्सची फलंदाजी इंग्लंडसाठी विश्वविजेता बनण्यासाठी महत्त्वाची ठरली. कारण, न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने नाबाद 84 धावांची खेळी तर केलीच, शिवाय या खेळीदरम्यान त्याने सामना सुपर ओव्हरपर्यंत घेऊन जाण्यात यश मिळवलं. न्यूझीलंडच्या दुर्दैवाने स्टम्पवर फेकलेला चेंडू बेन स्टोक्सच्या बॅटवर लागला आणि तो थेट सीमारेषेवर गेला. यामुळे इंग्लंडला 6 धावा मिळाल्या आणि सुपर ओव्हरपर्यंत जाण्यात यश मिळवलं. अन्यथा या शेवटच्या षटकातच न्यूझीलंडचा विजय निश्चित मानला जात होता.\nबेन स्टोक्सच्या बाबतीत रंजक गोष्ट म्हणजे तो ज्या देशाच्या विरोधात खेळला, तो त्याचा स्वतःचा देश होता. बेन स्टोक्सचा जन्म 4 जून 1991 रोजी न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमध्ये झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी बेन स्टोक्स इंग्लंडमध्ये आला आणि त्याने तिथेच क्रिकेटची सुरुवात केली. हळूहळू बेन स्टोक्स गोलंदाज आणि फलंदाज म्हणूनही उदयास आला, शिवाय इंग्लंडच्या राष्ट्रीय संघातही संधी मिळवली. त्याने आतापर्यंत 52 कसोटी आणि 95 वन डे सामने खेळले आहेत, तर 23 टी-20 सामन्यांमध्येही त्याने इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलंय. बेन स्टोक्सचे आई आणि वडील आजही न्यूझीलंडमध्येच राहतात. तर बेन स्टोक्स इंग्लंडमध्ये स्थायिक झालाय.\nजे झालं ते योग्य नव्हतं, विश्वविजयानंतरही इंग्लंडचा कर्णधार नाराज\nन्यूझीलंडची पराकोटीची खिलाडूवृत्ती, बेन स्टोक्सला ‘न्यूझीलंडर ऑफ द ईयर’चं नामांकन\n'ओव्हर थ्रो' प्रकरणावर अखेर आयसीसीने मौन सोडलं\nVIDEO : विश्वचषक ट्रॉफीसाठी वापरलेली गाडी पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या\nमुलांनो खेळापासून दूर राहा, सुपर ओव्हर खेळलेला न्यूझीलंडचा फलंदाज भावूक\n... म्हणून विश्वविजेता इंग्लंडच्या विजयानंतरही बेन स्टोक्सचे वडील नाराज\nवर्ल्डकप पराभवानंतर कोहलीचे पंख छाटण्याची तयारी, रोहित शर्मा नवा कर्णधार\nधोनीने निवृत्ती न घेतल्यास, BCCI भाग पाडणार\nमाझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे, परळीत निवडून द्या : धनंजय मुंडे\nराहुल गांधींची काश्मीर दौऱ्याची तयारी, पण अगोदरच 'रेड सिग्नल'\nआर्थिक मंदी : समाजातील प्रत्येक घटकासाठी 10 मोठे निर्णय जाहीर\nईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले\nयावर्षी भारतालाही निमंत्रण दिलेली G-7 परिषद काय आहे\nमोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत\nमोदी-मोदीच्या घोषणा, पॅरिसमध्ये UNESCO चं मुख्यालय दणाणलं\nतुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/aditya-thackeray-teaching-martial-arts-for-student-at-pune-301461.html", "date_download": "2019-08-25T16:33:54Z", "digest": "sha1:YY2NKWWI4MRDB2YOF7QHUZNFUW5BQOMJ", "length": 6198, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : आदित्य ठाकरेंनी दिले विद्यार्थिनींना 'मार्शल आर्ट'चे धडे", "raw_content": "\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nPHOTOS : आदित्य ठाकरेंनी दिले विद्यार्थिनींना 'मार्शल आर्ट'चे धडे\nशिवसेनेचे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुण्यात आज विद्यार्थिनींचा मार्शल आर्ट चा वर्ग घेतला.\nआदित्य यांनी त्यांच्या सोबत प्रशिक्षक आणले होते ज्यांनी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले.\nतसंच पुष्पा दुग्गड इंटरनॅशनल स्कूल पर्वती इथंही self defence training camp घेतला\nया उपक्रमाचं सूत्र संचालन आदित्य ठाकरे यांनी केलं.\nया उपक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे, यांनी आठवी पासून सेल्फ डिफेन्स आणि पाचवीपासून 'गुड टच बॅड टच' याचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा असा आपला आग्रह असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितलं.\nतसंच मुलांनी कसं वागलं पाहिजे हे शिकवणे याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1028967", "date_download": "2019-08-25T17:10:56Z", "digest": "sha1:PWTZV4P6XMUWERD6HIRJAJUT3BYYH2UB", "length": 19128, "nlines": 213, "source_domain": "misalpav.com", "title": "भूतबाधा की मनाचे खेळ? | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nभूतबाधा की मनाचे खेळ\nगावठी फिलॉसॉफर in काथ्याकूट\nमी चकवा, भूत बित यावर शक्यतो विश्वास ठेवत नाही. त्या गोष्टींकडे चाणाक्ष पणे पाहिलं तर सर्व काही लक्षात येते.\nही घटना साधारण 5 6 दिवसांपूर्वी ची आहे. म्हणजेच होळीच्या तिसऱ्या दिवसाची. मामाचे गाव आमच्या गावापासून खूपच जवळ. धरणाच्या वरच्या बाजूला मामाचे गाव तर माझे गाव धरणाच्या खालच्या साईडला. मामाची छोटी मुलगी 10वीला आहे. तिचा शेवटचा पेपर संपला म्हणून ती आमच्याकडे आली होती. मला ही मामाला भेटायचे होत म्हणून मी तिला थोडं थांबवलं आणि साधार�� रात्री साडेसात दरम्यान तिला घेऊन निघालो.\nमामाच गाव आडवळणी आहे. जायला यायला डोंगरा साईतून रिंग रोडन जावं लागतं. जाताना नदी साईटला त्यांच्याच गावचा स्मशानभूमी आहे. गर्द झाडी आणि उतार त्यामुळे तिथे एकट्या अर्ध्याला चालायला भीती वाटते. माझी बाईक आता त्या ठिकाणी आली. आणि बरोबर पुलावरच(स्मशानभूमी साईटला) धक्के खाल्ल्यागत वाटायला लागली. मामाची मुलगी जाम घाबरली. मी थोडा पुढे गेल्यावर थांबलो. तेव्हा मला समजलं गाडीला रिजर्व लागला होता. गाडीतील पेट्रोल संपलं किंवा रिजर्व लागला तर गाडी असच करती. पण मी थांबल्यामुळे आणि अफवांमुळे ती खूप भ्यायली आणि रडायला लागली. तिला समजवलं आणि पुढे निघालो. रस्त्यात आणि घरी पोचल्यावर भूत, प्रेत, चकवा असल्या सर्व गोष्टी(लोकल अफवा) समजल्या.\nअगोदरच मी लेट गेलो होतो. त्यातल्या त्यात जेवण आणि मामाच्या गप्पा. यामुळे तिथून निघायला मला साडेदहा वाजले. गावचे साडेदहा म्हणजे गाववाल्यांचा झोपायचा टायमिंग. घरबाहेर चार टवाळ कार्टी सोडली तर कुणीही नसत. मी ज्या वाटेने गेलो त्याच वाटेने येणे होतंच. झाला माझा प्रवास सुरु. जाताना मामाची पोरगी तरी होती...... येताना मात्र तिने सांगितलेल्या हॉरर अफवा आणि भीतीचे दडपण माझ्यासोबत होतं.\nमी येताना आता त्या नदीच्या एरियात पोचलो. वळणे आणि सरळ रोड यामुळे अपर डिपर चाललं होतं. सरळ रोड आला. साधारण खड्डे होते. अप्पर टाकला...... अप्पर टाकता क्षणी पुढे कवठ्या महाकाळ चे अद्ययावत व्हर्जन बाभळीच्या झाडाला लटकत होतं. आणि लाईट मूळ चमकत होत. गाडी फिरवून रिटर्न मामाकडे जायचं अस ठरवल पण थोडा विचार केला. भूत काय फिल्म मधल्या भुतांसारखी थोडी असणार गाडी हळू घेतली. लांबूनच निरीक्षण केले. तो काळा भावला होता. नदी, थंडी, भारी वातावरण आणि साधारण लाल माती यामुळे अमच्याकडे स्ट्रॉबेरी जास्त पिकते. आणि ते स्ट्रॉबेरी वाले शेतात भावले, कपडे वैगेरे असलं अडकवत असतात. आणि त्यातल्या कुणीतरी तर रस्त्यावरच भावलं अडकवलेलं.\nथोडा विचार केला, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला म्हणून भूत वैगेरे अफवा यावर परत एकदा विश्वास बसला..... तरीपण खर सांगतो माजी जाम फाटली होती.\nतसाच पुढं गेलो. आता नदीचा पूल आला होता. स्मशानभूमी चा परिसर आला. परत अप्पर टाकला. पुढे पाहतो तर काय...... एक मुलगी हॅट घालून रस्त्याच्या बाजूने चालली होती. काही समजाय��्या आत तिच्याजवळ पोचलो. ती मुलगी नव्हती कोणतरी दुबळा पतला मुलगा होता. कदाचित भिजवणी किंवा शेतात डुकरांच्या मुळे राखणीला आला असावा. आता मात्र मी पुरता भिलो होतो....... वैज्ञानिक दृष्टीकोन गेला तेल लावत..... जय श्रीराम बोललो...... आणि बाईकचा स्पीड वाढवला आणि जे सुटलो परत मग वळून पाहिलं नाही.\n'शक्यतो' विश्वास ठेवत नाही...\nमी चकवा, भूत बित यावर शक्यतो विश्वास ठेवत नाही.\nसगळ्यांचं असचं असतं... \"शक्य\" होतं तितकं अविश्वासी बनता येतं...\nपण अशक्य जालं की\nलेखकांच्या भाषेत \"माझी फाटली होती\" अशी तारांबळ उडते...\nखरे तर मागे परतून त्या मामांना बाईकवरून योग्य त्या ठिकाणी पोचायला मदत करायचे काम करायला हवे होते...\nमाजी भीती कमी झाल्यानन्तर मला जाणवलं की, कदाचित त्या मुलग्याला मदत हवी असेल.\nत्या मुलाला मदत हवी असती तर त्याने मला हात करायला हवा होता\nमी वर बोलल्या प्रमाणे भिजवणी करायला आला असावा.\nपण त्या मुलाचे पाय उलटे होते\nपण त्या मुलाचे पाय उलटे होते का हे पाहायला हवं होतं.\nगाडीच स्पीड जास्त होत. पाय बघत बसलो असतो तर पाय गळ्यात आले असते\nगाडीच स्पीड जास्त होत. पाय बघत बसलो असतो तर पाय गळ्यात आले असते\nवैज्ञानिकता, दृष्टी - कोन, मनाचे खेळ कि काय...\nकाय कळलं न्हाय बा म्हंजी भूत\nकाय कळलं न्हाय बा म्हंजी भूत व्हतं का नव्हतं\nकाय राव, भावला न पोराला बघून घाबरला आसं भूतबीत काय नसतं बघा, समदे आपल्या जीवाचे खेळ.\nहा समदा पिच्चरवाल्यांचा खुळचटपणा हाय.\nआता फुडल्या टायमाला नारबाच्या वाडीवाली ट्रिक करा, समदी कापडं काढा बघा भूत पळतं का न्हाई.\nआयडीयाची कल्पना लय भारी.\nपरत अशी भूत भेटली की नारबाची वाडी ट्राय करतो.\nएखादं खट्याळ भूत असेल तर\nएखादं खट्याळ भूत असेल तर काढलेली कापडं घेऊन पळून जाईल.\nमला १९७३ चे सुमारास एक भूत चक्क मी झोपेतून अर्धा जागा झालो त्यावेळी दिसले होते . नंतर १९८८ ते २०१५ पर्यंत त्या भुताने व मी एका लेन मध्ये चिंचवड मध्ये काढले . भुताची दोन्ही मुले सध्या अमेरिकेत आहेत .\nवपुंची \"दोंदे\" आठवली =))\nवपुंची \"दोंदे\" आठवली =))\nज्यांना अनुभव आलेले नसतात त्यांच्या दृष्टीने भूतपिशाच्च, करणी, काळी जादू वगैरे सगळं अंधश्रद्धा असते ज्यांना काही अनुभव आलेले असतात आणि कुठल्याच मार्गाने त्याचं स्पष्टीकरण सापडत नाही ते लोक या सगळ्यावर विश्वास ठेवतात.\nएक सूचना : सध्या माणसेच जास्त भय���नक झाली आहे सबब आम्ही या भूतलावरून गायब झालो आहोत.\nशाखा : ओंकारेश्वर स्मशान\nअगर आप भगवान पे विश्वास करते हो तो भुत पे भी विश्वास करना होगा.\nओ भुत , कल आना .\nओ भुत , कल आना .\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 16 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/cucumber-side-effects-it-can-be-cause-of-kidney-failure/", "date_download": "2019-08-25T16:38:58Z", "digest": "sha1:4FQVFJF5HYMPNETUX35D7HWNBV3RNNHU", "length": 6325, "nlines": 97, "source_domain": "arogyanama.com", "title": "काकडी खाताना कधीही करु नका 'ही' चुक, होतील 'हे' अतिशय गंभीर दुष्परिणाम - Arogyanama", "raw_content": "\nकाकडी खाताना कधीही करु नका ‘ही’ चुक, होतील ‘हे’ अतिशय गंभीर दुष्परिणाम\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – जास्त प्रमाणात काकडीचे सेवन केल्यास किडनी फेल होण्याची गंभीर समस्या होण्याचा धोका असतो, असे तज्ज्ञ सांगतात. रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण वाढल्याने किडनी फेल होते. एकाच वेळी ५ पेक्षा जास्त काकडी खाल्ल्याने ही समस्या होऊ शकते. यामुळे किडनीचे आजार असणारांना काकडी न खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.\nमीठ आरोग्यासाठी आहे घातक भाजीत जास्त झाले तर करा ‘हे’ ५ सोपे उपाय\n‘हे’ माहित आहे का पोहे खाल्ल्याने हृदयरोग राहिल दूर, होतात ‘हे’ ७ मोठे फायदे\nटोमॅटोचे साइड इफेक्ट तुम्हाला माहिती आहेत का \nरक्तातील पोटॅशियमचे प्रमाण जास्त झाल्यामुळे पल्स रेट वाढतात. यामुळेच ज्या लोकांना हार्टसंबंधीत आजार आहेत. त्यांनी काकडीचे जास्त सेवन करु नये.\nकडू काकडी विषारी असल्याने ती खाणे टाळावे. काकडी जेवढी कडू असते, तितकीच विषारी असते.\nजास्त काकडी खाल्ल्याने पोट आखडणे आणि ब्लोटिंग होऊ शकते. यातील फायबरमुळे पोटातील गॅस आतड्यांकडे जातात आणि यामुळे वेदना होतात.\nसुंदर दिसण्यासाठी फिगर मेंटेन करायची आहे का मग करा 'हा' हुकमी उपाय\nरिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ .. आरोग्यावर होतील गंभीर परिणाम\nरिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ .. आरोग्यावर होतील गंभीर परिणाम\n‘या’ कारणांमुळे महिलांना जास्त संतुष्ट करू शकतात ‘हे’ पुरुष, जाणून घ्या\n‘हे’ पदार्थ खाल्ल्यास झोपेवर होईल वाईट परिणाम \nशुध्द तुपाचा ‘असा’ वापर केल्याने केस पांढरे होणार नाहीत, जाणून घ्या इतर १० फायदे\n‘या’ ५ ग्रुमिंग टिप्सने पुरुष दिसतील स्मार्ट आणि हँडसम, आवश्य अजमावून पहा\nएरोबिक्सनंतर आता ‘मसाला भांगडा’ डान्स एक्झरसाइजची वाढतेय ‘क्रेझ’\nया कारणामुळे होतो “ब्रेस्ट कॅन्सर” जाणून घ्या याची लक्षणे\nआनंदी, निरोगी जीवनासाठी करा ‘ध्यान’ ; टेन्शन, चिडचिड होईल दूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AD", "date_download": "2019-08-25T16:58:38Z", "digest": "sha1:3XTYEPMKLHH2FWKZBIRCWK7PE6JJMF6F", "length": 8727, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय क्रिकेट संघाचा स्कॉटलॅंड दौरा, २००७ - विकिपीडिया", "raw_content": "भारतीय क्रिकेट संघाचा स्कॉटलॅंड दौरा, २००७\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nतारीख ऑगस्ट १६ – ऑगस्ट १७ इ.स. २००७\nसंघनायक राहुल द्रविड Ryan Watson\nसर्वात जास्त धावा गौतम गंभीर\nसर्वात जास्त बळी अजित आगरकर\nया खेळाडूंपैकी गोर्डन दृम्मोंड (स्कॉटलंड) व सौरव गांगुली, झहीर खान, रोहित शर्मा, आणि सचिन तेंडुलकर (भारत) यांनी खेळण्यात भाग घेतला नाही.\nऑगस्ट १६, इ.स. २००७\nरुद्र प्रताप सिंग २/२६ (९ षटके)\nगौतम गंभीर ८५ (११५)\nभारत ७ गाडी राखून जिंकले (D/L)\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००६-०७\nइंग्लंड वि. वेस्ट इंडीझ · बांगलादेश वि. भारत · अबु धाबी मालिका · विश्व क्रिकेट लीग विभाग तीन\nआफ्रो-एशिया चषक · श्रीलंका वि. बांगलादेश · कॅनडा वि. नेदरलॅंन्ड्स · दक्षिण आफ्रिका वि. भारत (आयर्लंड मध्ये)\nइंग्लंड वि. भारत · चौरंगी मालिका आयर्लंड · इंटरकॉन्टीनेन्टल चषक\nस्कॉटलॅंड वि. भारत · नेदरलॅंन्ड्स वि. बर्मुडा · झिम्बाब्वे वि. दक्षिण आफ्रिका\nनंतरचा मोसम: आंत��ाराष्ट्रीय क्रिकेट, २००७-०८\nभारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nभारतीय क्रिकेट संघाचे स्कॉटलँड दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०१७ रोजी १८:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5406629019005377255&title=Voters%20Awareness%20Rally%20at%20Thane&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-08-25T16:13:37Z", "digest": "sha1:ZXKDMZDW6QCCNH5CJLTFMU5BITLYSYL6", "length": 8596, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ठाण्यात विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली", "raw_content": "\nठाण्यात विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली\nशहापूर : यंदाच्या लोकसभा जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून आपल्या लोकशाहीला बळकट करण्याच्या हेतूने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील विद्या प्रसारक मंडळ संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किन्हवली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे २० एप्रिल २०१९ रोजी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नागरिकांना मतदानाचा संदेश दिला.\nमहाविद्यालय ते किन्हवली बाजारपेठ- बस स्टॅंड ते पुन्हा महाविद्यालय अशी मार्गक्रमणा या रॅलीने केली. घोषवाक्य, फलक यांच्या साह्याने विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये जनजागृती केली व मतदान करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. सुषमा हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखालीं संपूर्ण किन्हवली परिसरातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. अत्यंत शिस्तीत निघालेल्या या रॅलीतील विद्यार्थ्यांनी ‘मतदान करा’, ‘लोकशाही बळकट करा’, ‘मतदान हा आपला मूलभूत अधिकार आहे’, ‘मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे’, असे फलक हातात घेऊन मतदानाबाबत जनजागृती केली.\nया प्रसंगी डॉ. हसबनीस यांनी मतदानाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. महाविद्यालयीन युवकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत त्यांनी आपल्या जवळच्या अपंगाना, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्��ंत घेऊन जाण्यासाठी सहकार्य करण्याच्या, नातेवाईक व शेजाऱ्यांनादेखील मतदान करण्यास सांगण्याचे आवाहन केले.\nTags: शहापूरठाणेमुंबईलोकसभा निवडणूक २०१९मतदानठाणेLoksabha Election 2019भारतीय निवडणूक आयोगMumbaiShahapurThaneElection Commission of IndiaBOI\nराष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये माधुरी तारमळेला रौप्यपदक मौजे नांदगाव येथे पशुपालक शेतकरी शिबिर शहापूरमध्ये भरणार ‘नाट्यजत्रा’ मुरबाडच्या म्हसा यात्रेत पशुप्रदर्शन भिवंडीतील आश्रमशाळेला आयएसओ मानांकन\nगणेशोत्सवात संगीत कार्यक्रमांतून पूरग्रस्तांसाठी निधी; ओम साई मित्रमंडळाचा उपक्रम\nअभ्यंकर बालकमंदिरमध्ये दहीहंडी उत्सव साजरा\nपहिले राष्ट्रीय अखिल मराठा संमेलन २५ ऑगस्टला ठाण्यात\nपूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग १२\n‘आकांक्षां’पुढती जिथे गगन ठेंगणे\nरेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू\nसंस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा\nनालासोपारा, विरार आणि परिसर...\nपूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T16:30:05Z", "digest": "sha1:G2SO5UD3VOHLTGYI6JXIHBYF47A2HIMK", "length": 4499, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेन्झा - विकिपीडिया", "raw_content": "\nपेन्झा हे रशियाच्या पेन्झा ओब्लास्तमधील मोठे शहर आहे. ओब्लास्ताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ५,१७,३११ होती.\nहे शहर मॉस्कोच्या आग्नेयेस ६२५ किमी अंतरावर पेन्झा आणि सुरा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१७ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T15:45:44Z", "digest": "sha1:LXJQIUBTBV7I3Z2UI7LRXWKAK4X76NNF", "length": 6550, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एस.एल. बेनफीका - विकिपीडिया", "raw_content": "\n(बेनफिका या पानावरून पुनर्निर्देशित)\nस्पोर्ट लिस्बो ए बेनफीका\nग्रुपो स्पोर्ट लिस्बो नावाने\nएस्तादियो दा लुझ, लिस्बन\nएस.एल. बेनफीका (पोर्तुगीज: Sport Lisboa e Benfica) हा पोर्तुगाल देशाच्या लिस्बन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला बेनफीका पोर्तुगालमधील आजवरचा सर्वात यशस्वी क्लब असून त्याने आजवर ६८ वेळा पोर्तुगीज अजिंक्यपद जिंकले आहे.\nप्रिमेइरा लीगा: ३३ वेळा\nतासे दे पोर्तुगाल: २४ वेळा\nयुएफा चँपियन्स लीग: १९६०-६१, १९६१-६२\nयुएफा युरोपा लीग: १९८२-८३, २०१२-१३\nआकादेमिका • अरौका • बेलेनेन्सेस • बेनफीका • ब्रागा • एस्तोरिल • जिल व्हिसेंते • मरितिमो • नॅसियोनाल • ओल्हानेन्स • पासोस दे फरेरा • पोर्तू • रियो आव्हे • स्पोर्टिंग • व्हितोरिया दे गिमार्येस • व्हितोरिया दे सेतुबाल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०१९ रोजी ११:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2019-08-25T15:16:44Z", "digest": "sha1:7B2TMKEFNDMLRYSNUCE3FVZFHRO37E65", "length": 8901, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वडापुरीत अंबाजी-लिंबाजी यात्रा उत्साहात | Dainik Prabhat", "raw_content": "\nवडापुरीत अंबाजी-लिंबाजी यात्रा उत्साहात\nरेडा- वडापुरी (ता. इंदापूर) येथील अंबाजी-लिंबाजी देवस्थानच्या यात्रेला यंदाही पाच राज्यातील भाविकांनी हजेरी लावत, आपल्या नवसाची गुळाची शेरणी वाटप करीत, छब्बीना पालखीवर गुलालाची उधळण करीत दर्शनाचा लाभ घेतला. अंबाजी – लिंबाजी देवाच्या यात्रेनिमित्त सकाळी मंदिरापासून छबिना, पालखी व झेंडे निशान आदींची मिरवणूक काढण्यात आली होती. गुलालाची उधळण करून एकमेकांना पेढे-फुटाणे वाटून यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी नंदीवाले समाजातील लोक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. गेल्या 300 वर्षांपासून या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान येथून भाविक��ंचा दर्शनासाठी येत असता यंदाही ते आले होते. यात्रेच्या दिवशी गोड नैवेद्य देखवून त्याचा प्रसादरुपी अस्वाद भाविकांनी घेतला. तसेच ज्यांनी-ज्यांनी नवस बोलले होते, ते आपल्या वजना एवढे पेढे, गुळ, साखर, नारळ, शेरणी आदींचे वाटप करण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/unconscious-statements-from-ministers-despite-state-instability-sharad-pawar/", "date_download": "2019-08-25T16:54:25Z", "digest": "sha1:4NESBZOJC4WTKCZARI4BVM5PTTMKZFQW", "length": 11694, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यात अस्थिरता असतानाही मंत्र्यांकडून बेताल वक्तव्ये !- शरद पवार | Dainik Prabhat", "raw_content": "\nराज्यात अस्थिरता असतानाही मंत्र्यांकडून बेताल वक्तव्ये \nकोल्हापूर: “मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने यातून त्वरित तोडगा काढण्याची गरज असतानाही मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी चार वर्षे काढली आणि त्यानंतर बेताल वक्तव्ये केली. आगीत तेल टाकण्याचे काम एकाप्रकारे विविध माध्यमातून केले गेले.”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.\n“संसदेत ठराव करताना विरोधी पक्षांची मदत लागल्यास त्यांच्याशी समन्वय साधून पुढाकार घेण्यास मी तयार आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांनी याबाबतची भूमिका वेळोवेळी संसदेत मांडली आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी लागेल ती मदत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल, पण हा तिढा त्वरित सुटायला हवा”. असे शरद पवार म्हणाले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान, शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा देखील समाचार घेतला. “कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी फोन रेकॉर्डिंगबद्दल असेच वक्तव्य केल्याचे मला कळले. कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे ते संभाषण आहे हे स्पष्ट व्हायला हवे. ही परिस्थिती चिघळायला अशा प्रकारची वक्तव्ये जबाबदार आहेत”.\nमहाराष्ट्रात वारीला एक परंपरा आहे. मोठ्या उत्साहात व शांतीपूर्ण भावनेने अनेक वर्षांपासून वारी निघते. वारीत कधी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा इतिहास नाही. अशात वारीमध्ये साप सोडले जातील, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होईल असे वक्तव्य राज्यप्रमुखांकडून केले गेले. त्यामुळे तरुणांचा संताप अनावर झाला आणि परिस्थिती बिघडल्याचे शरद पवार म्हणाले.\nअमोल कोल्हेनी केला फेटा न बांधण्याचा निर्धार\nसोलापुरात खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यातील गाड्यांवर पोलिसांची कारवाई\nमहावितरणला उच्च न्यायालयाचा झटका\nअभिनेत्याकडून अल्पवयीन तरुणीचा विनयभंग\nखडसेंच्या मंत्रिमंडळातील स्थानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर\nभगव्या झेंड्याच्या घोषणेवरून तावडेंचा पवारांना टोला\nमुख्यमंत्र्यांच्या सभेत खडसेंना भाषणाची संधी नाही\nराष्ट्रवादी भक्‍कम करायची सुरुवात करूया\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nज���णून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/tussle-between-sambhaji-nilangekar-and-amit-deshmukh-33870", "date_download": "2019-08-25T16:44:31Z", "digest": "sha1:HHQYVZYZR5FXEFGJ2GDF7HA2O2TI5V42", "length": 12088, "nlines": 139, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Tussle between Sambhaji Nilangekar and Amit Deshmukh | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातूर लोकसभा मतदारसंघ : अमित देशमुख, निलंगेकरांची कसोटी\nलातूर लोकसभा मतदारसंघ : अमित देशमुख, निलंगेकरांची कसोटी\nलातूर लोकसभा मतदारसंघ : अमित देशमुख, निलंगेकरांची कसोटी\nलातूर लोकसभा मतदारसंघ : अमित देशमुख, निलंगेकरांची कसोटी\nमंगळवार, 12 फेब्रुवारी 2019\nलातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कॉंग्रेसच्या या बालेकिल्ल्यात सध्या भाजपचे वर्चस्व आहे. मतदारसंघात भाजप किंवा कॉंग्रेसचा उमेदवार अद्याप निश्‍चित नाही. उमेदवारी निवडीपासून ते त्यांना विजयी करेपर्यंत भाजपचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांचा कस लागणार आहे.\nलातूर : कॉंग्रेसचा बाले��िल्ला असलेल्या लातूरमधून माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर सलग सात वेळा विजयी झाले. भाजपला दोनदाच मतदारसंघ ताब्यात घेता आला. भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी श्री. चाकूरकरांचा वर्ष 2004 मध्ये पराभव केला होता. 2009 च्या निवडणुकीत मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोल्हापूरचे जयवंत आवळे यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. वर्ष 2014 मध्ये 'मोदी लाटे'वर भाजपचे डॉ. सुनील गायकवाड स्वार होत अडीच लाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. बालेकिल्ला असूनही कॉंग्रेसला एकदाही मताधिक्‍य मिळाले नाही. त्यामुळे डॉ. गायकवाडांचा विजय कॉंग्रेसच्या जिव्हारी लागला होता.\nजिल्ह्यात काही वर्षांत पालकमंत्री निलंगेकर यांचे नेतृत्व पुढे आले. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांनी कॉंग्रेसचा \"हात' कापत \"कमळ' फुलविले. लातूरकरांची मागणी नसताना त्यांनी दिलेला रेल्वे बोगी कारखाना व जिल्हाभरात पसरत असलेले राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, या मुद्द्यांवरून भाजप रिंगणात उतरेल. राज्याच्या योजना भाजपच्या जमेच्या बाजू असल्या, तरी तीन ते चार वर्षांत डॉ. गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातीलच काही गट नाराज आहेत. डॉ. गायकवाडांना विरोध म्हणून काही गटांतून उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव व जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांची नावे पुढे आणली जात आहेत.\nपण गेल्या निवडणुकीसारखेच डॉ. गायकवाड पक्षश्रेष्ठींकडे वजन खर्च करून पुन्हा उमेदवारी आणतील, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. भाजपकडून उजनीचे पाणी लातूरला देण्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही. लातूरकरांच्या अस्मितेची असलेली लातूर-मुंबई रेल्वे बिदरला जाऊ दिली. ती लातूरपर्यंतच पुन्हा ठेवण्यातही त्यांना यश आलेले नाही. याशिवाय जिल्ह्यातील बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्‍नही कॉंग्रेसकडून ऐरणीवर आणले जाण्याची शक्‍यता आहे.\nदुसरीकडे कॉंग्रेसला तगडा उमेदवार सापडत नाही. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था हातून गेल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख आगामी निवडणुकीसाठी सावध पावले उचलत आहेत. सध्या कॉंग्रेसकडून माजी सनदी अधिकारी भा. ई. नगराळे, डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, उदगीरच्या माजी नगराध्यक्ष ���षा कांबळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.\nभाजप आणि कॉंग्रेससमोर उमेदवार निवडीचा प्रश्न असला तरी कस मात्र पालकमंत्री निलंगेकर व आमदार अमित देशमुख यांचा लागणार आहे. दरम्यान, अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली. माजी शिक्षणाधिकारी राम गारकर यांना त्यांनी रिंगणात आणले आहे.\nडॉ. सुनील गायकवाड (भाजप) : 6,16,650 (विजयी)\nदत्तात्रय बनसोडे (कॉंग्रेस) : 3,63,114\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1022578", "date_download": "2019-08-25T15:59:04Z", "digest": "sha1:GAA4SOBCAOC3CQ5K5JEVK52DKLMMLDOS", "length": 9077, "nlines": 159, "source_domain": "misalpav.com", "title": "लाजणे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं\nप्रेमातला लाजणे हा सर्वात सुंदर भाग आहे,\nनजर खाली झुकवणे, गाल आरक्त होणे, चेहरा ओंजळीत लपवणे, डोळे झाकून घेणे, ओढणीने चेहरा लपवणे किंवा तोंड वळवून पाठमोरे बसणे ..\nएक ना अनेक प्रकार\nप्रेमातला तो लज्जा भाव खूप रोमँटिक असतो\nहे सगळं नसतं तर प्रेम अगदी शुष्क व नीरस झालं असतं ..\nजणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा...\nतिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा\nभावना व्यक्त तर कराव्याश्या वाटतात पण लज्जेने डोळ्यास डोळा भिडवणे शक्य होत नाही\nपापण्यांवर लाजेचा पहारा असतो -त्या वैरीण लज्जेने घातहि केलेला असतो\nकशी ही लाज गडे मुलखाची\nही वैरीण ग जन्माची\nअशी गोड अवस्था होते\nमात्र त्याला हे सारे बहाणे वाटत असतात\nतिची ती प्रेम भावना त्याला समजत असते जाणवत असते\nलाजून हासणे अन हासून ते पहाणे\nमी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे\nतिच्या कडून शब्दाने ती भावना ऐकण्यास तो आतुर असतो\nसार जीवन तिने व्यापले असते\nतिच्या पायात रुतलेला काटा त्याचे हृदय घायाळ करतो\nतिने बेचैन होताना, कळ्यांनी श्वास टाकावे\nतिने होकार देताना, जिवाच��� चांदणे व्हावे\nत्या होकाराने त्यांचे जीव एकमेकात गुंततात\nकाल पुढे सरकत असो\nरोज मरो च्या धाकाधाकीच्या जीवन संघर्षात एकमेकांचे ते प्रेमात काढलेले क्षण त्यांना उमेद देत असतात\nरुक्ष व्यवहारी जगात ते संवेदनशील मनाने जगत असतात\nतीच जगण्याची सहजीवनाची प्रेरणा असते\nएकूण प्रयोजन नाही कळले लेखाचे\nएकूण प्रयोजन नाही कळले लेखाचे\nजाऊ दे हो. प्रयोजन पुढे यायला\nजाऊ दे हो. प्रयोजन पुढे यायला लाजत असावे.\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m45614&cid=99681&crate=1", "date_download": "2019-08-25T16:47:58Z", "digest": "sha1:CMHRBV6JJEPXCW5NLT7UNNBMFZH4N6CB", "length": 9775, "nlines": 232, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "मी एक भावना मिळाली रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली POP / ROCK\nमी एक भावना मिळाली\nरेटिंग आणि पुनरावलोकने (74)\n100%रेटिंग मूल्य. या रिंगटोनमध्ये लिहिलेल्या 74 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nमी एक भावना मिळाली\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमी एक भावना मिळाली\n1K | नृत्य / क्लब\nमी गफ्ता फेलिंग (रीमिक्स)\nमी गफ्ता फेलिंग (रीमिक्स)\n112 | नृत्य / क्लब\nमला डीजे क्लबप्ले मिक्स आवडेल\nमी 30 सेकंद वाटेल\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर मी एक भावना मिळाली रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nडाउनलोड केलेल्या फाइलवर दुहेरी क्लिक करा आणि ते आता टोन (रिंगटोन) टॅब अंतर्गत आयटू्समध्ये उघडेल.\nआपल्या iPhone समक्रमित करा\nआपला आयफोन हस्तगत करा आणि सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन निवडा > ध्वनी > रिंगटोन\nज्याने मदत मिळून >\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AA%E0%A5%AE", "date_download": "2019-08-25T16:47:16Z", "digest": "sha1:4PCEFWMEMYFX4GMMQNEXP7X4AG3PE2H5", "length": 5915, "nlines": 226, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७४८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७२० चे - १७३० चे - १७४० चे - १७५० चे - १७६० चे\nवर्षे: १७४५ - १७४६ - १७४७ - १७४८ - १७४९ - १७५० - १७५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी १ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ.\nइ.स.च्या १७४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्��िल २०१३ रोजी ०९:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-08-25T15:20:47Z", "digest": "sha1:RQYLGMIKHFIXM7ILCKMHPSSEARD6TC6I", "length": 4513, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८०० मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८०० मधील मृत्यू\n\"इ.स. १८०० मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A/", "date_download": "2019-08-25T15:46:14Z", "digest": "sha1:TRLBOY22S43PKEYVJCRIPXZAPPSYD65V", "length": 9023, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "राष्ट्रमाता जिजाऊ | Satyashodhak", "raw_content": "\nदरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन.\nमराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा परिसर फुलून गेला होता. यावर्षी उच्चांकी २०० पुस्तक स्टॉल्सची नोंदणी झाली होती. जिजाई प्रकाशन तसेच अनेक पुरोगामी प्रकाशनांनी हजेरी लावली होती. त्याचा दै.देशोन्नती, दै.लोकमत व दै.सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांमधील वृत्तांत.\nमराठा सेवा संघ हरियाणा की ओरसे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल प्रतियोगिता\nमराठा सेवा संघ राजमाता जिजाऊ, छत्रपति शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज��तीराव फुले, राजर्षी छत्रपति शाहूजी महाराज एवं विश्वरत्न डा. बाबासाहेब आंबेडकरजी के विचारधारा को प्रमाण मानकर मराठा-बहुजन समाज के उत्थान के लिए आंतर्राष्ट्रीय स्तर पर काम करनेवाला संघटन है. मराठा सेवा संघ का कार्य तेजीसे पुरे देश में बढ़ रहा है. मराठा बहुजनोंको संघटित करनेके उद्देश्य\nसमस्त वारकर्‍यांचे अखंड प्रेरणास्थान, महान विद्रोही संत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा काळ स्मृती दिन होता त्यांच्या पवित्र कार्याला वंदन त्यांच्या पवित्र कार्याला वंदन संत तुकाराम बीजेनिमित्त आलेला दै.देशोन्नती मधील लेख साभार..\nस्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांच्या जयंती निमित्त हार्दिक शिवेच्छा\nआज स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांची ४१७ वी जयंती, संभाजी ब्रिगेड चे विनम्र अभिवादन त्यांच्या जयंती निमित्त दै.देशोन्नती मधील लेख साभार..\nयुगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा\nयुगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा गरीबांचा राजा | दु:खितांचा राजा पिडीतांचा राजा | शिवराय || गुलामीचा शत्रू | पीडकांचा शत्रू शोषकांचा शत्रू | शिवराय || थोर कर्मवीर | भक्त स्वातंत्र्याचा भक्त समतेचा | शिवप्रभू || मोडी जातीभेद | मोडी सिंधुबंदी धर्मांतरबंदी | मोडितसे || स्त्रियांचा कैवारी | पुत्र जिजाऊंचा\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/user/1386", "date_download": "2019-08-25T16:00:50Z", "digest": "sha1:OCAXSX37OHW7XOYDDTYSXSLUSQHY5UAP", "length": 3046, "nlines": 39, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "अमित जोशी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअमित जोशी हे पत्रकार. त्‍यांनी Bsc. Phy. या पदवी मिळवल्‍या असून पत्रकारितेत डिप्‍लोमा पूर्ण केलेला आहे. ते 'झी चोवीस तास' वाहिनीत वरिष्‍ठ प्रतिनिधी पदावर कार्यरत आहेत. जोशी राजकीय घडामोडी, संरक्षण दल, विज्ञान, वाहतूक घडामोडी इत्यादी स्‍वरुपाचे वृत्तांकन करतात. ट्रेकिंग आणि फोटोग्राफी हा त्‍यांचा छंद. ते ट्रेकींगसोबत संरक्षण क्षेत्र आणि अवकाश तंत्रज्ञान या त्‍यांच्‍या आवडीच्‍या विषयांवर त्यांच्‍या ब्‍लॉगवरून लिखाण करत असत���त.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/user/6237", "date_download": "2019-08-25T15:48:37Z", "digest": "sha1:NXZABWDGT5Z2EVZUTDQNDA2EIVIO5PGR", "length": 4806, "nlines": 40, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "महेंद्र पाटील | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रा. महेंद्र विठ्ठल पाटील हे शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालायाचे उपप्राचार्य आहेत. ते महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे प्रमुख आहेत. त्यांना पदवी स्तरावर अध्यापनाचा एकोणीस वर्षांचा अनुभव आहे.\nत्यांनी 'साने गुरुजींच्या सामाजिक आणि राजकीय विचारांचा विश्लेषणात्मक अभ्यास व त्यांचे योगदान' विषयावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएचडी मिळवली. यु.जी.सी अंतर्गत 'सानेगुरुजींच्या राजकीय विचारांचा विश्लेषणात्मक अभ्यास' या विषयावर लघुशोध प्रबंध सादर केला. खानदेश राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषदेने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत त्यांच्या संशोधन निबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांची आधुनिक राजकीय विश्लेषण, राजकीय समाजशास्त्र आणि महाराष्ट्र प्रशासन (संपादित) इत्यादी तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संशोधन मासिकांमध्ये दहापेक्षा जास्त संशोधन प्रसिद्ध झाले आहेत. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिषद सेमिनार व चर्चासत्रामध्ये पन्नासपेक्षा जास्त संशोधन पेपर प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी विविध विषयावर विभिन्न महाविद्यालय आणि विविध संस्थांनी आयोजित कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/dr-harsh-vardhan-assume-charge-of-health-ministry-cycles-to-work-on-first-day/", "date_download": "2019-08-25T16:34:47Z", "digest": "sha1:OZCPXCFSJT5QEQAKZVKVY7FVW6LEWINE", "length": 6461, "nlines": 91, "source_domain": "arogyanama.com", "title": "जागतिक सायकल दिन : केंद्रीय आरोग्यमंत्री सायकलने गेले कार्यालयात - Arogyanama", "raw_content": "\nजागति��� सायकल दिन : केंद्रीय आरोग्यमंत्री सायकलने गेले कार्यालयात\nin ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – देशाचे नवे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला. जागतिक दिनाचे औचित्यसाधून त्यांनी सायकलवरून कार्यालय गाठले आणि पदभार स्वीकारला. आरोग्यासाठी सायकल चालवणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी आपल्या कृतीद्वारे दाखवून दिले.\nहृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर\nगरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nयावेळी डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून आरोग्य क्षेत्राला पुढे नेण्यात येईल. देशाची सेवा करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले जातील. देशातील गरीब आणि गरजूंना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत फायदा झाला आहे. या योजनेचा देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोकांना फायदा व्हावा म्हणून या योजनेअंतर्गत अधिक रूग्णालयांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये सामील होण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिण्यात येणार आहे. एका मोठ्या मोहिमेद्वारे देशाला टीबीमुक्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अनेक रोगांना प्रतिबंध म्हणून लसीकरणासाठी देखील पुढाकार पुढील काळात घेण्यात येईल.\nTags: arogyanamadoctorUnion Health Minister Dr. Harsh VardhanWorld Cycle Daysआरोग्यनामाकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धनजागतिक सायकल दिनडॉक्टर\nई-फार्मसी विरोधात फार्मासिस्ट मागणार केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे दाद\nउष्माघाताने पंधरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू\nउष्माघाताने पंधरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू\nपुण्यात डॉक्टर करणार रक्तदानाबाबत जनजागृती\nसाजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे\n‘ब्लॅक कॉफी’च्या सेवनाने दूर होतील ‘हे’ आजार\nएका महिन्यात घटवा ५ किलो वजन, करा ‘हे’ उपाय\nनियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे\nपोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा ‘पायलेट्स एक्सरसाइज’\nकॅलफोर्नियात जन्मले अवघे २४५ ग्रॅम वजनाचे बाळ\nतुमच्या मेंदूला कमजोर बनवतात ‘या’ ५ चुका, तुम्ही तर करत नाही ना \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81/", "date_download": "2019-08-25T16:51:58Z", "digest": "sha1:SI3SQLSUM6EDGN6CWWARO6UXMRXTSXL2", "length": 8512, "nlines": 130, "source_domain": "blog.madguy.co", "title": "केरळ देशातील सर्वात तंदुरुस्त राज्य, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi State News केरळ देशातील सर्वात तंदुरुस्त राज्य, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी\nकेरळ देशातील सर्वात तंदुरुस्त राज्य, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी\nनिती आयोगाने आरोग्य निर्देशांक क्रमवारी जाहीर केली असून एकूण आरोग्य कामगिरीत देशात केरळने पहिला क्रमांक पटकावला असून बिहार व उत्तर प्रदेश सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे.\n• आरोग्य निर्देशांकाची दुसरी फेरी ही 2015-16 पायाभूत वर्ष व 2017-18 संदर्भ वर्ष मानून तयार केली आहे.\n• अहवालात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. ‘दी हेल्दी स्टेट्स, प्रोग्रेसिव्ह इंडिया’ नावाचा अहवाल निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी जाहीर केला.\n• आरोग्य निर्देशांकात 23 आरोग्य निकषांचा विचार करून क्रमवारी तयार केली आहे, त्यात वेगवेगळ्या घटकांवरचा भर ठरलेला आहे.\n• हरयाणा, राजस्थान, झारखंड या तीन मोठय़ा राज्यांची क्रमवारी खालावली आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये पहिल्या फेरीचे आरोग्य निर्देशांक जाहीर करण्यात आले होते. ते वार्षिक व वर्धित कामगिरीच्या आधारे 2014-15 हे पायाभूत वर्ष व 2015-16 संदर्भ वर्ष मानून तयार केले होते. आरोग्य मंत्रालय व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक बँकेच्या तांत्रिक सहकार्याने ही क्रमवारी तयार केली आहे.\n• नवजात बालकांचा मृत्युदर, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्युदर, लसीकरण, दवाखाने व आरोग्य केंद्रात बाळंतपणे, एचआयव्हीचा प्रसार, अँटी रेट्रोव्हायरल उपचार उपलब्धता यासह अनेक घटक यात तपासले जातात.\nआरोग्य क्षेत्रातील भारतीय राज्यांचीक्रमवारी :\n7) जम्मू व काश्मीर\n• निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या सांगितल्याप्रमाणे, ‘आरोग्य निर्देशांक तयार करण्यामागचा उद्देश हा राज्यांनी आरोग्य सेवा सुधारण्यासाठी धोरणात्मक बदल करावेत हा आहे.’\n• विनोद कुमार पॉल, नीती आयोगाचे सदस्य – “केंद्र सरकारने आरोग्यावर देशांतर्गत उत्पन्नाच्या 2.5 टक्के खर्च करणे अपेक्षित आहे. राज्य सरकारांनी त्यांचा आरोग्य खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या 4.7 टक्क्य़ां��रून 8 टक्के करणे गरजेचे आहे.”\nश्रीनगर आणि जम्मूच्या महापौरांना ‘राज्यमंत्री’ चा दर्जा देण्यात आला\nबिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे दुखद निधन\nलडाखमध्ये आदि महोत्सवाची सुरूवात\nमहाराष्ट्राची कांची आडवाणी मिस इंडिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2019-08-25T16:35:08Z", "digest": "sha1:N5YMJESECS7M5YJOFDGSCZXQFZNVHZ2T", "length": 12446, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तळेगाव ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत महिला आक्रमक | Dainik Prabhat", "raw_content": "\nतळेगाव ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत महिला आक्रमक\nशिक्रापूर-तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हे गलथानपणे ग्रामपंचायतचा कारभार चालवत असून विकास कामांबाबत मागितलेली कोणतीही माहिती न देता त्यासंबंधी विचारणा करणाऱ्यांना मारहाण करण्यास प्रवृत्त करून त्यांचेवर गुन्हे दाखल केले जात आहेत. तळेगाव ग्रामपंचायतचा कारभार व ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महिला विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चेतना ढमढेरे यांनी दिला आहे.\nतळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या चाललेल्या विकास कामांबाबत संशय असल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विकासकामांबाबत माहिती घेतली असता व अर्ज केले असता त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या तक्रारदारांनी पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी तक्रारी केल्या आहेत; परंतु त्यांनतर देखील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विजय रोकडे यांनी झालेल्या विकासकामांची माहिती, अंदाजपत्रके, गोळा होणारा कर, मुल्यांकने अदा केलेल्या पावत्या यांसह आदी कोणत्याही प्रकारची माहिती तक्रारदारांना दिली नाही. नवीन बांधण्यात आलेले शौचालय नदीच्या कडेला बांधण्यात आलेले असून त्याचा मैला नदीपात्रात सोडून दिल्याने त्याबाबत विचारणा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला त्याने मागितलेल्या माहितीसाठी शौचालय ठिकाणी बोलावून त्याला अर्वाच्च भाषेत बोलून त्याला शिवीगाळ करण्यास प्रवृत्त केले. कोणतीही माहिती न देता त्याला मारहाण करण्यास भाग पाडले असल्याचे चेतना ढमढेरे यांनी केलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.\nतर यापूर्वी तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत चौकशीची मागणी चेतना ढमढेरे यांनी केली असून अद्याप पर्यंत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. गावच्या विकासकामांबाबत माहिती मागणाऱ्यांचवर दबाव आणला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करून ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई न केल्यास तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत समोर बचत गटांच्या महिलांसह आमरण उपोषण करणार असल्याचे चेतना ढमढेरे यांनी सांगितले. याबाबत महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करत��� म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/growth-in-gold-silver-rates/", "date_download": "2019-08-25T16:39:29Z", "digest": "sha1:IKZWE63YUV6YKTHJEGHDCQJDORK3JR35", "length": 10288, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सकारात्मक जागतिक संकेतामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ | Dainik Prabhat", "raw_content": "\nसकारात्मक जागतिक संकेतामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ\nनवी दिल्ली: जागतिक व्यापारयुद्ध वाढत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वेगाने वाढत आहेत. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर मागणी वाढल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 40 रुपयांनी वाढ झाली. चांदिला उद्योग क्षेत्राकडून मागणी असल्यामुळे चांदीचे दर 25 रुपयांनी वाढले. दिल्ली सराफात शनिवारी स्टॅंडर्ड सोन्याचे दर 40 रुपयांनी वाढून 30630 रुपये प्रति दहा ग्रॅम तर शुद्ध सोन्याचे दर 40 रुपयांनी वाढून 30780 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेल्याचे दिसून आले.\nकाल सोन्याचे दर 190 रुपयांनी कमी झाले होते. शनिवारी तयार चांदीचे दर 25 रुपयांनी वाढून 39225 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 0.07 टक्‍क्‍यांनी तर चांदीचे दर 0.75 टक्‍क्‍यांनी वाढले. अमेरिकेने चीनच्या सर्व वस्तूवर जास्त आयात शुल्क वाढविण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सध्या संदिग्ध वातावरण आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकर्जबुडवण्याच्या प्रकरणात जतीन मेहतावर आणखी दोन गुन्हे\nबेरोजगारीची स्थिती अत्यंत गंभीरच\nअनिल अंबानी म्हणतात वेळेत सर्वांची कर्जफेड करू\nसरकार तीन विमा कंपन्यांना चार हजार कोटींचे भांडवल देणार\nशेअरबाजारात पुन्हा विक्रीचे वारे\nआर्थिक गुन्हेगार घोषीत करून आर्थिक मृत्यूदंडाची शिक्षा – विजय मल्ल्याचा हायकोर्टात युक्तीवाद\nपहाटे चारपर्यंत चंदा कोचर यांची चौकशी\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम��पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/hostel-life/", "date_download": "2019-08-25T16:17:37Z", "digest": "sha1:JZ3HMNPKIDUIOCL3MYJ5FC6HPOU4TKPO", "length": 3786, "nlines": 46, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Hostel Life Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nहॉस्टेल लाईफ सुरू करणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाच्या टिप्स\nअनेकांना हॉस्टेलला गेल्यावर स्वतचे कपडे धुणे तसे इस्तरी करणे देखील जमत नसते.\nछत्रपती शिवरायांच्या सुवर्ण सिंहासनाचा जाज्वल्य इतिहास\nएका युवराजाचा खून, अन त्यावरून पेटलेलं “दि ग्रेट वॉर” : अज्ञात इतिहासाची उजळणी\nरेल्वे स्थानकातील बोर्डावर स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते\nमकरसंक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते ह्यादिवशी पतंग का उडवतात ह्यादिवशी पतंग का उडवतात\nव्हॅट्सऍपने एकही जाहिरात नसताना तब्बल १३ मिलियन डॉलर्स कसे कमावले\nहवेत उडत असताना अचानक ‘इंधन संपलं’…पुढे जे घडलं तर निव्वळ चमत्कारिक होतं…\nभारतामध्ये दडलेल्या या मौल्यवान खजिन्यांचा शोध आजही अविरत सुरु आहे\nयेथील देवीची मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते, जाणून घ���या कुठे आहे हे अद्भुत मंदिर\nकुलभूषण जाधवांच्या कुटुंबाची प्रतारणा : आतातरी खैरात वाटप थांबवा\nभारताच्या राजकीय क्षेत्रातील हा दुटप्पीपणा चीड आणणारा आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n31422", "date_download": "2019-08-25T15:42:54Z", "digest": "sha1:SHQKBSF3JW5F3LOHERKAGV5K7N2STBLB", "length": 10314, "nlines": 280, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Money Evolution Android खेळ APK (com.dicedpixel.moneyevolution) - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली प्रासंगिक\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: TD8208\nफोन / ब्राउझर: MTN-S730\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: NokiaC2-01\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Ronaldo\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Money Evolution गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड��रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/5-effective-health-benefits-of-basil-water/", "date_download": "2019-08-25T16:32:56Z", "digest": "sha1:ZWTMDQZAR3KZBCLJ3YJSSCIBH5Z3LEOS", "length": 7297, "nlines": 106, "source_domain": "arogyanama.com", "title": "तुळशीचे पाणी अशाप्रकारे पिल्यास होतील अनेक फायदे, 'हा' उपाय करून बघा - Arogyanama", "raw_content": "\nतुळशीचे पाणी अशाप्रकारे पिल्यास होतील अनेक फायदे, ‘हा’ उपाय करून बघा\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – तुळशीच्या मुळांपासून बियांपर्यंत सर्व भाग उपयोगी आहेत. तुळशीमधील अँटीऑक्सीडेंट्स आरोग्य समस्यांपासून बचाव करतात. तुळशीचे पाणी पिण्याचे ५ फायदे जाणून घेवूयात.\nदारू पिल्‍यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर\nरक्‍ताचा रंग लालच का असतो जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी\n‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती\nअसे तयार करा तुळशीचे पाणी\nएक ग्लास पाण्यात रात्रीच तीन किंवा चार तुळशीचे पान टाका. हे पाणी सकाळी गाळून घ्या आणि प्या. ज्या लोकांना वारंवार सर्दी-पडसे होते त्यांनी हे पाणी उकळून प्यायल्याने फायदा होईल.\nयामुळे ताप, मलेरिया आणि डेंग्यूचा प्रभाव कमी होतो.\nसर्दी-पडसे आणि पोटाच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुळशीचे दूध खुप फायदेशीर असते. ज्या लोकांना रात्री झोप येत नाही, त्यांनी हे प्यायल्याने फायदा होतो.\nतुळशीचे पान बारीक करुन याचा ज्यूस बनवा. हे प्यायल्याने कफची समस्या दूर होते.\n१ यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. हे जॉइंट पेनपासून बचाव करतो.\n२ यामुळे बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात. हे किटनी, लिव्हरच्या समस्येपासून बचाव करतात.\n३ यामुळे बॉडीमधील अ‍ॅसिड लेव्हल नियंत्रणात राहते. अ‍ॅसिडीटीपासून बचाव होतो.\n४ ब्लडशुगर लेव्हल नियंत्रणात राहते. डायबिटीजमध्ये आराम मिळतो.\n५ यातील फायटोकेमिकल्स कँसनपासून बचाव करतात.\nतोंडाच्या 'या' लक्षणांकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, असू शकतो कँसर\n'या' एका वाईट सवयीमुळे होऊ शकतात 'हे' ६ गंभीर आजार, वेळीच व्हा सावध\n'या' एका वाईट सवयीमुळे होऊ शकतात 'हे' ६ गंभीर आजार, वेळीच व्हा सावध\nगाईच्या तुपात कॅन्सरशी लढण्याची ताकद, संशोधकांचा दावा\n‘डायरीया’वर करा ‘हे’ घरगुती उपाय, लवकर येईल ‘गुण�� \nरोज प्या फक्त २ चमचे आवळा ज्यूस, टाळता येतील ‘हे’ १० आजार, जाणून घ्या\nवारंवार भूक लागण्याची ‘ही’ असू शकतात कारणे\nजाणून घ्या ‘केमोथेरेपी’ म्हणजे नेमकं काय \nझटपट वजन कमी करण्यासाठी ‘या’ पदार्थाचे करा नियमित सेवन\nबटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार\nव्यर्थ मानले जाणारे ‘हे’ रोप, स्त्री-पुरुषांच्या ‘या’ समस्यांवर रामबाण औषध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/loksabha-election-2019-chandrapur-loksabha-seat-congress-candidate-updates-as-353453.html", "date_download": "2019-08-25T16:38:03Z", "digest": "sha1:CLXKPAUDMGEFBKPL2W5GEBORGHIILBMN", "length": 17540, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रपूरमधील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये कलह, विशाल मुत्तेमवारांच्या नावाला विरोध, Loksabha election 2019 chandrapur loksabha seat congress candidate updates as | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nचंद्रपूरमधील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये कलह, विशाल मुत्तेमवारांच्या नावाला विरोध\nIND vs WI, 1st Test, Day 4 : अखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nचंद्रपूरमधील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये कलह, विशाल मुत्तेमवारांच्या नावाला विरोध\nमाजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांच्या नावाला पक्षातून जोरदार विरोध होत आहे.\nमहेश तिवारी, चंद्रपूर, 20 मार्च : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये कलह सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांच्या नावाला पक्षातून जोरदार विरोध होत आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री जाहीर झालेल्या काँग्रेसच्या यादीत चंद्रपूरच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नाही.\nकाँग्रेसने चंद्रपूरमधील उमेदवाराची अधिकृत घोषणा केली नसली तरीही माजी केंद्रीय मंत्री विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर चंद्रपुरात विशाल मुत्तेमवारांच्या उमेदवारीला जोरदार विरोध सुरू झाला.\n'चंद्रपुरात नागपूरचा उमेदवार लादून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ही जागा भाजपलाा आयती दान करत आहेत,' असा आरोप काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी विशाल मुत्तेमवार यांचे नाव चर्चेत येताच त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दीडशेपेक्षा जास्त तक्रारी केल्या. त्यानंतर काँग्रेसने या जागेबाबतचा निर्णय तुर्तास राखून ठेवला आहे.\nत्यामुळे एकंदरीत काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेला कलह पाहता चंद्रपूरच्या जागेवर सर्वांना मान्य असलेला उमेदवार देताना पक्षाला नाकीनऊ येतील, असंच चित्र आहे.\nदरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आता दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे. ठाकरे यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसंच मुंबई दक्षिण-मध्यमधून एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिर्डीतून भाऊसाहेब कांबळे, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर,नंदुरबारमधून के.सी. पडवी,वर्ध्यातून चारुलता ठोकस आणि धुळ्यातून कुणाल रोहिदास पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.\nVIDEO : राज ठाकरेंनी केली नरेंद्र मोदी यांची मिमिक्री\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/google-removes-200-apps-from-play-store-kk-357829.html", "date_download": "2019-08-25T16:24:10Z", "digest": "sha1:3RK4CCP7GRNARZAALHSXOFCA7PPBCVVT", "length": 18234, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुमच्या फोनमध्ये तुमचा डेटा चोरणारे अ‍ॅप तर नाहीत ना? Google removes 200 apps from play store | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nतुमच्या फोनमध्ये डेटा चोरणारं अ‍ॅप तर नाहीत ना गुगलनं 'डेटाथेफ्ट' रोखण्यासाठी उचललं हे मोठं पाऊल\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nराहुल गांधींना 'पर्यटना'साठी काश्मीरात जायचं असेल तर व्यवस्था करतो - सजंय राऊत\nअरुण जेटलींची एवढ्या कोट्यवधींची प्रॉपर्टी, कोण आहे वारसदार\nशाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया\n स्वत:ची मुलं जिथं शिकली तिथंच कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही दिलं शिक्षण\nतुमच्या फोनमध्ये डेटा चोरणारं अ‍ॅप तर नाहीत ना गुगलनं 'डेटाथेफ्ट' रोखण्यासाठी उचललं हे मोठं पाऊल\nआपल्या फोनमध्ये आपण खूप अ‍ॅप्लिकेशन सतत डाऊनलोड करत असतो. त्यातली किती अ‍ॅप्लिकेशन सुरक्षित आहेत याचा विचार आपण खरंच करतो का आता गुगलनंच काही अॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकली आहेत. त्यामुळे सावधान\nमुंबई, 2 एप्रिल : सध्या डेटा चोरून माहितीचा गैरवापर करण्याचं प्रमाण वाढलं असताना गुगलने याबाबत मोठं पाऊल उचललं आहे. गुगलने अ‍ॅण्ड्रॉईड युजर्ससाठी धोकादायक असलेली 200 अ‍ॅप्स आपल्या प्ले स्टोरमधून हटवली आहेत. प्ले स्टोरमधून हे 200 अ‍ॅप्लिकेशन्स जवळपास 15 कोटींपेक्षा जास्तवेळा डाऊनलोड करण्यात आली असल्याची माहिती गुगलने दिली. एका अहवालानुसार या अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर स्मार्टफोनमधील युजर्सची माहिती घेऊन ती दुसऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सना देण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे गुगुलने प्ले स्टोरवरून अशी 200 अ‍ॅप्लिकेशन्स हटवली आहेत.\nड्युअल स्क्रीन ब्राऊझर (Dual Screen Browser)\nडिलिटेड फाईल्स रिकव्हरी (Deleted Files recovery)\nअ‍ॅन्टी थेफ्ट अ‍ॅण्ड फुल बॅटरी अलार्म- (Anti Theft & Full Battery Alarm)\nलाइव ट्रान्सलेटर- (Live Translator)\nफुटबॉल रिजल्ट अ‍ॅण्ड स्टेट्स अ‍ॅनालाइझर- (Football Results & Stats Analyzer)\nरिकवर डिलिटेड पिक्चर्स- (Recover Deleted Pictures)\nअ‍ॅन्टी स्पॅम कॉल्स- (Anti-spam Calls)\nयापैकी किंवा अशा प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये असेल तर ते तुमच्या फोनमधून हटवण्याचं आवाहन गुगलकडून करण्यात आलं आहे. तुमच्या फोनमधील डेटा अज्ञान लोकांच्या किंवा अशा पद्धतीच्या अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे काढून तो विकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तुम्ही कुठलंही अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केलं की, टर्म आणि कंडिशन्स न वाचता सरळ ओके करून तुमचा डेटा अ‍ॅपवर अपलोड करत असता. यामध्ये गेम्स, फोटो एडिटींगसारखे अ‍ॅप्लिकेशन्स आहेत जे तुमच्या फोनमध्ये कायम असतात. त्यांना तुम्ही नकळत तुमची माहिती देत असता. मात्र गुगलनं सर्व युझर्सना अशी अ‍ॅप्लिकेशन न वापरण्याचं आवाहन केलं आहे. गुगलने प्ले स्टोरवरून अशी 200 अ‍ॅप्लिकेशन्स हटवली आहेत. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये असं कुठलं अ‍ॅप्लिकेशन नाही ना हे पाहा आणि असल्यास तात्काळ फोनमधून डीलिट करा.\nVIDEO पार्थ पवार पुन्हा वादात, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या 'फादर'ची घेतली भेट\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/rafale-name-of-a-village-in-india-362809.html", "date_download": "2019-08-25T15:30:33Z", "digest": "sha1:3UIJYTDUXUV3ODQDSSU7CPCLGM5P7MQN", "length": 20134, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राफेल : भारतातच आहे या नावाचं गाव पण गावकऱ्यांची अजब मागणी | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराफेल : भारतातच आहे या नावाचं गाव पण गावकऱ्यांची अजब मागणी\nराहुल गांधींना 'पर्यटना'साठी काश्मीरात जायचं असेल तर व्यवस्था करतो - सजंय राऊत\nअरुण जेटलींची एवढ्या कोट्यवधींची प्रॉपर्टी, कोण आहे वारसदार\nशाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया\n स्वत:ची मुलं जिथं शिकली तिथंच कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही दिलं शिक्षण\nVIDEO : 'खूप मोठं दुःख, माझा मित्र अरुण सोडून गेला'; पंतप्रधान मोदी भावुक\nराफेल : भारतातच आहे या नावाचं गाव पण ���ावकऱ्यांची अजब मागणी\nराफेल हा शब्द गेले कित्येक दिवस वादग्रस्त बनला आहे. राफेल विमानांच्या खरेदीवरून केंद्र सरकारवर अनेक आरोप झाले. त्यामुळे राफेल असं नुसतं म्हटलं की प्रत्येकाला हा वाद आठवतो.पण राफेल हे फक्त विमानांचंच नाही तर एका गावाचंही नाव आहे.\nनवी दिल्ली, 15 एप्रिल : राफेल हा शब्द गेले कित्येक दिवस वादग्रस्त बनला आहे. राफेल विमानांच्या खरेदीवरून केंद्र सरकारवर अनेक आरोप झाले. त्यामुळे राफेल असं नुसतं म्हटलं की प्रत्येकाला हा वाद आठवतो.पण राफेल हे फक्त विमानांचंच नाही तर एका गावाचंही नाव आहे हे फार कमीजणांना माहीत आहे.\nराफेल हा फ्रेंच शब्द आहे पण हे गाव फ्रान्समध्ये नाही तर ते आहे छत्तीसगडमध्ये. याच राफेल गावात 18 एप्रिलला मतदानही होतं आहे. या गावातल्या सुमारे 200 कुटुंबातले मतदार हे मतदान करतील.\nराफेल या नावामुळे हे गाव चर्चेत आलं, त्याला प्रसिद्धी मिळाली पण तिथले गावकरी मात्र यावर खुश नाहीत. गावकऱ्यांना त्यांच्या गावाचं नाव बदलायचं आहे. राफेल हा शब्द आता नकारात्मक बनला आहे. त्यामुळे या गावावर आणि गावातल्या लोकांवर बरेच विनोद केले जातात. इथले गावकरी या नकारात्मक प्रसिद्धीला कंटाळले आहेत. त्यामुळेच त्यांनी हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.\nहे गावकरी एवढं ठरवूनच थांबले नाहीत तर त्यांनी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग बघेल यांचीही भेट घेण्याचाही प्रयत्न केला. मुख्यमंत्री त्यांना भेटले तर नाहीत पण गावाचं नाव बदलण्यासाठी त्यांनी अर्जविनंत्या मात्र सुरूच ठेवल्या आहेत. या गावातले 83 वर्षांचे धरम सिंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला याबद्दल सांगितलं.\n'राफेल या नावामुळे आमच्या गावाकडे सगळ्यांचं लक्ष जातं. या नावावरून वादच सुरू आहेत पण कुणालाही याच्याशी देणंघेणं नाही. राज्याच्या बाहेर या गावाबद्दल कुणाला माहीतही नाही', असं धरम सिंग यांचं म्हणणं होतं.\nया गावाचं नाव राफेल का पडलं याबदद्ल त्यांना काहीही माहिती नाही. ते म्हणतात, 'कित्येक दशकं आमच्या गावाचं हेच नाव आहे. 2000 साली जेव्हा छत्तीसगडची स्थापना झाली त्याच्या आधीपासूनच या गावाचं हे नाव पडलं पण यामागे काय कारण आहे हे मात्र आम्हाला माहिती नाही.'\nराफेल हे गाव मेहसामुंड या मतदारसंघात येतं. इथून भाजपचे चंदुलाल साहू हे विद्यमान खासदार पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे धनेंद्र साहू निवडणूक लढवतायत. जो कोणी निवडणुकीत निवडून येईल त्याने आमच्या गावाचं नाव मात्र तेवढं बदलावं, असं मतदार म्हणतात.\nकाँग्रेसचे उमेदवार धनेंद्र साहू यांना चंदुलाल साहू यांच्यावर टीका करण्यासाठी या गावाच्या नावामुळे आयताच मुद्दा मिळालाय. त्या राफेल विमानांच्या खरेदी व्यवहार संशयास्पद असला तरी आमच्या गावामध्ये आमच्या गावाकडे संशयाने बघु नका,असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.\nया राफेल गावातले शेतकरी शेतीसाठी पावसावरच अवलंबून आहेत. इथे पाणीपुरवठा, शौचालयं यासारख्या मूलभूत सुविधाही नाहीत. पण नावावरून मात्र वाद सुरू झाला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्रत्येक राफेल विमानांची किंमत वाढवून उद्योगपती अनिल अंबानींना फायदा मिळवून दिला, असा काँग्रेस आणि विरोधकांचा आरोप आहे. केंद्र सरकार आणि अनिल अंबानींनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.\nVIDEO: शशी थरूर यांना दुखापत; कपाळाला सहा टाके\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/story-of-the-creator-of-rock-garden/", "date_download": "2019-08-25T16:19:11Z", "digest": "sha1:T7DQ7HELN2ZUOZXZKNYGHVT4BMRBGKXY", "length": 14008, "nlines": 75, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "या कलाकाराने बनवले कचऱ्यापासून प्रसिद्ध 'रॉक गार्डन'", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nया कलाकाराने बनवले कचऱ्यापासून प्रसिद्ध ‘रॉक गार्डन’\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआपल्याला आराम करायच��� असेल आणि काहीही करायला कंटाळा आला असेल व त्याचवेळी एखाद्याने आपल्याला काही काम सांगितले, तर आपण खूपच चिडचिड करतो. पण जगात काही असे लोक देखील आहेत, ज्यांना कोणतेही काम करण्यासाठी कधीही कंटाळा येत नाही. ते नेहमी कोणतेही काम करण्यासाठी तयार असतात. त्यामुळे ते इतर लोकांपेक्षा खूप वेगळे असतात. परिस्थिती कशीही असो, ते नेहमी काम करण्यासाठी आणि आपल्या कलेचा उपयोग चांगल्या कामात वापरण्यासाठी नेहमी तत्पर असतात.\nचंदिगढच्या रॉक गार्डनला स्वतःची एक वेगळी ओळख देणारे प्रसिद्ध शिल्पकार नेकचंद देखील एक असेच होते. आपल्या स्वकर्तृत्वावर कचऱ्याच्या ढिगाला एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळामध्ये बदलणारे नेकचंदचे जीवन खूपच प्रेरणादायक आहे. दोन वर्षापूर्वी त्यांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. त्यांचे जीवन लोकांसाठी उदाहरण आहे की, जर माणसाने ठरवले तर मनुष्य त्याच्या जीवनामध्ये काहीही करू शकतो.\nनेकचंद सैनी यांचा जन्म १५ डिसेंबर १९२४ ला शंकरगढ नावाच्या एका शहरात झाला होता, जे आता पाकिस्तानमध्ये आहे. त्यांचे कुटुंब भाजीपाला पिकवून घरखर्च चालवत असत. देशाच्या फाळणीनंतर ते भारताच्या पंजाबमधील एका छोट्या शहरात राहण्यासाठी आले. १९९१ मध्ये त्यांना राज्य सरकारमध्ये रोड इन्स्पेक्टरची नोकरी लागली आणि लवकरच त्यांची बदली चंदिगढला झाली.\nजेव्हा चंदिगढ तयार करण्याचे काम सुरू झाले होते, तेव्हा नेकचंद यांना रस्त्याचे परीक्षण करण्याचे काम देण्यात आले होते. नेकचंद आपल्या ड्युटीनंतर आपली सायकल काढत असत आणि शहर बनवण्यासाठी खाली केलेल्या आसपासच्या गावामधून किंवा PWD स्टोरमधून तुटले – फुटलेले सामान घेऊन येत असत. ते ओसाड पडलेल्या जंगलाची स्वत: साफसफाई करत असत आणि औद्योगिक कचऱ्याने याला काही क्रिएटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत असत. ते आपल्या कामाला एवढ्या सावधानतेने करत होते की, सरकारी अधिकाऱ्यांना या कामाबद्दल १९ वर्षानंतर म्हणजेच १९७५ ला समजले. तेव्हापर्यंत त्यांनी ४ एकर जागेवर कलाकृती तयार केली होती.\nजेव्हा सरकारने या कलाकृतींना तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोक नेकचंद यांच्या बाजूने उभे राहिले आणि शेवटी लँडस्केप अॅडव्हायजर कमिटीने या गार्डनला बांधण्याची परवानगी दिली. त्या काळामध्ये चीफ अॅडमिनीस्ट्रेटर डॉ. एमएस रंधावाने याला रॉक गार्डन नाव ���िले होते. ४० एकरामध्ये बनलेल्या या रॉक गार्डनचे उद्घाटन १९७६ मध्ये करण्यात आले.\nहे गार्डन तीन भागांमध्ये बनून तयार झाले होते. पहिल्या फेजमध्ये ते काम झाले, ते त्यांनी लोकांपासून लपून केले होते. दुसऱ्या फेजचे काम त्यांनी १९८३ पर्यंत पूर्ण केले. यावेळी या गार्डनमध्ये एक झरा, एक छोटेसे थेटर, बाग यांसारख्या कितीतरी वस्तूंचा समवेश होता. याव्यतिरिक्त काँक्रीटवर मातीचा लेप चढवून ५००० लहान – मोठ्या कलाकृती बनवण्यात आल्या होत्या.\nतिसऱ्या फेजमध्ये कितीतरी मोठ्या गोष्टीं तयार करण्यात आल्या. कमानीच्या एका लिस्टचा देखील समावेश होता. या कमानींवर झोपाळे लटकवण्यात आले. याव्यतिरिक्त मूर्तींच्या प्रदर्शनासाठी एक मंडप, एक मत्सालय आणि ओपन सिंच थेटर बनवले गेले आहे आणि येथे दररोज ५००० पर्यटक येतात. त्यांनी १९९३ ते १९९५ च्यामध्ये केरळच्या पलक्कड जिल्ह्यामध्ये एक दीड एकरचे छोटे रॉक गार्डन देखील बनवले. त्यांनी चंडीगढची पहिला पक्का रस्ता बनवला होता.\nतुटल्या – फुटलेल्या सामानाने आणि कचऱ्याने त्यांनी १९७५ मध्ये बनवलेल्या रॉक गार्डनसाठी त्यांना १९८४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ११ जून २०१५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते आपल्या समाजासाठी एक प्रेरणादायी काम करून गेले.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “शून्य” चा आकडा जिथे पहिल्यांदा सापडला – त्या किल्ल्याची अत्यंत रोचक कथा…\nयेथे उघडले देशातील पहिले रोबोट थीम रेस्टॉरंट, जिथे खुद्द रोबोट वेटर तुम्हाला सर्व्ह करतील →\nपुरोगाम्यांनी लपवलेलं काळंकुट्ट सत्य : केरळातील पोलिसांवरील होतात सर्वाधिक अत्याचार\nकेरळसाठी देणगी देताना फसू नका : रिलीफ फंडाला मदत करण्याचे अधिकृत मार्ग हे आहेत\nमार्शल आर्ट्सची खरी सुरुवात या अस्सल भारतीय कलेपासून झाली \nसुटी एन्जॉय करण्याचा, फारसा माहिती नसलेला हा अनोखा पर्याय नक्की आजमावून बघा\nगडकरींना भाजपच्या सर्वोच्च स्थानी पोचवण्याच्या मागणीमागे त्यांचं “हे” कर्तृत्व आहे\nपोराला सांभाळण्यासाठी रोज १५०० विटांचा डोंगर उचलणाऱ्या या आईची कहाणी अंगावर काटा आणते\n”: तबल्याला लोकप्रिय करणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबद्दल १० गोष्टी\n : “चंद्रास्वामी” नावाचा, शक्तिशाली राजकीय “मिडलमॅन”\nआणि….अखेर शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला\nहीच वाईट सवय मराठी माणसाला श्रीमंत होण्यापासून थांबवते\nपाकिस्तानच्या निवडणुकांमधील पडद्यामागच्या खेळी आणि त्याचे भारतावरील संभाव्य परिणाम\nहजारो वर्षापूर्वीचे आपले पूर्वज कडक गांजा फुंकायचे\nइस्लाम+ख्रिश्चनिटीच्या १००० वर्षांच्या आक्रमणांनंतरही हिंदू धर्म का टिकून आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sajagtimes.com/category/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2019-08-25T16:26:29Z", "digest": "sha1:JXHQL25HJLZSRRYBIR66GTWZ4BIYZG2X", "length": 60458, "nlines": 197, "source_domain": "www.sajagtimes.com", "title": "खेड Archives - Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nप्रमोद दांगट, सजग वेब टिम (आंबेगाव)\nमंचर | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले असून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले मंचर येथे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले .\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वतीने राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ शिवनेरी येथून करण्यात आला. या यात्रेची धुरा राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली असून यात्रेचा शुभारंभ प्रसंगीे अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ , द��लीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते. मंगळवार शिवनेरी येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मातेचे व शिवाई देवीचे आशीर्वाद घेऊन यात्रेचा शुभारंभ झाला. या यात्रेचे आंबेगाव तालुक्यातील कळंब ,पेठ येथे स्वागत करण्यात आले तर मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करत ही यात्रा जनादेश यात्रा नसून धनादेश यात्रा आहे आहे. अशी खोचक टिका केली तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बोलताना आमची शिवस्वराज्य यात्राही छत्रपती शिवाजी महाराजांना हवे होते तसे रयतेचे राज्य उभे करण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पूर्वा वळसे-पाटील ,प्रदीप वळसे पाटील ,पोपटराव गावडे ,विष्णू काका हिंगे,बाळासाहेब बेंडे ,बाळासाहेब बाणखेले,सचिन भोर,देवदत्त निकम ,यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज भाजप-शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले असून या यात्रेचा राष्ट्रवादी काँग्रेसला किती फायदा होणार पुढील काळातच कळेल.\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित\nमी शिवकार्यातला एक लहानसा मावळा – खा.अमोल कोल्हे\nनवी दिल्ली | प्रसिध्द मानवतावादी संगठन मराठा सेवा संघाच्या वतीने नवनिर्वाचित लोकसभा सदस्य तथा मराठा विश्वभूषण पुरस्कार सम्मानित डॉ.अमोल कोल्हे यांना आज येथे शिवरत्न पुरस्काराने गौरवाविण्यात आले. आयोजन नवीन महाराष्ट्र सदनातील ऐसपैस मोकळ्या प्रांगणात संपन्न झाले. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव कमलेश पाटील यांच्याहस्ते आज डॉ.अमोल कोल्हे यांना शिवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आनंदी सोहळ्यात दिल्लीवासियांसह संभाजी बिग्रेडचे दिल्ली प्रभारी प्रो.पंकज कणसे, संभाजी ब्रिगेडचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष, प्रा. परमेश्वर गपट, जिजाऊ ब्रिगेडचे दिल्ली अध्यक्षा प्रा.संजीवनी पिंगळे, विधीकक्षाचे अध्यक्ष अॅड. सुहास कदम, अॅड. आकाश काकडे, अॅड. प्रकाश कहार यांची उपस्थिती लाभली.\nकमलेश पाटील यांनी या सोहळ्याविषयी स्पष्ट केले की, डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक कसोट्यांमधून त्रास सहन करीत छत्रपती शिवराय महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास भारतीयांच्या मनामनात घराघरात पोहचविण्याचे गौरवशाली कार्य पाइले आहे. ज्यांच्या रक्तात गौरवशाली इतिहासाचे विचार रुजलेले असतात तेच तळमळीने सृजनशील कार्यात गुंतवून घेतात व राष्ट्रकार्यात योगदान देतात.त्यापैकी डॉ. अमोलराजे एक आदर्श उदाहरण आजच्या युवापिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राष्ट्रपितामह तात्याबा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेले शिवकार्य आज डॉ. अमोलराजे पुढे नेत आहेत. “रायगड वंदन” हे “फुले ते कोल्हे” या प्रवासाचा मोठा स्वतंत्र इतिहास ठरणार आहे. या महान विभूतिंची उपकार फेड भारतीय समाज कधी करु शकणार नाही.\nया कार्यक्रमास प्रा.रुषिकेश पवार, प्रा.राम पवार, प्रा.गोपाल मोरे, प्रा.उमेश शिंदे, प्रा. हनुमंत कदम, प्रा. रोहित गायकवाड, प्रा. अजिंक्य पाटील, प्रा. गोवर्धन भुतेकर, राहूल मराठा, प्रा. उमेश कोर्राम, रामकुमार जाधौन, प्रा. उमेश सूर्यवंशी, आकाश सौबळे अजीतेश मांडौले, अक्षय दुशिंग, इंस्पेक्टर संतोष सांबरे, इंस्पेक्टर संजय शिंगाई, इंस्नपेक्टर हितेंद्र देसले, इंस्पेक्टर गोविंद पिंगले, इंस्पेक्टर गोकुल आघाव, इंस्पेक्टर पंकज तायडे, मेजर डी. नरवडे, इंजिनियर प्रभाकर शिंदे, प्रा. कुमारी काटे, समाजसेवक श्री. प्रसाद खामकर, विशाल भुजबळ, रंजीत कदम, प्रा. मंगेश वानखेडे, विधीज्ञ निखिल अडकिने.\nआभार व्यक्त करताना डॉ. अमोल राजे म्हणाले की, मी शिवकार्यातला एक लहानसा मावळा आहे. माझ्यापरीने भारतीयता विकसित करण्यासाठी जे जे शिवमय उदात्त मंगलमय सृजनशील आहे जे भारतीयांसमोर मांडताना मला स्वत:ला धन्यता लाभते. आणि यासाठी भारतीयांना देण्यासाठी जर काही आज उपलब्ध असेल\nतर तो फक्त नि फक्त छत्रपती शिवशंभू महाराजांचा व त्यांची गुरुमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा प्रेरणादायी इतिहासच एक मात्र गगनभर भंडारा आहे. आणि तो मी माझ्यापरीने मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे करताना खासदार म्हणून लोकसेवकाचे माझे कर्तव्यातही मी गुंतवून घेतले आहे.\nकार्यक्रमास वेळातवेळ काढून आलेल्यांचे आभार प्रा. पंकज कणसे यांनी मानले.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी\nदेवराम लांडे आणि बाबूभाऊ पाटे यांची उपस्थिती\nसजग वेब टिम, जुन्नर\nजुन्नर -| २३ जुलै रोजी १४ नंबर याठिकाणी आयोजित केलेल्या अतुल बेनके यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात जुन्नर तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लावलेली हजेरी चर्चेचा मुद्दा ठरत आहे.\nआदिवासी भागातील मारुती वायाळ, भाऊसाहेब देवाडे यांच्या सह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे आणि नारायणगाव चे सरपंच बाबूभाऊ पाटे यांनीही बेनके यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजेरी लावली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.\nविधानसभा तोंडावर आलेली असताना शिवसेनेत चाललेली धुसफूस हि अतुल बेनके यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.\nआमचं ठरलंय, जुन्नर मध्ये बेनके पारनेर मध्ये लंके\nपारनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके यांनीही अतुल बेनके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी\n“आमचं ठरलंय, जुन्नर मध्ये बेनके पारनेर मध्ये लंके” असे वक्तव्य केले त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेली गर्दी हि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जमेची बाजू ठरत आहे.\nनारायणगाव बायपासच्या कामाला अखेर सुरवात, खा.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश\nअतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत कामाचे उद्घाटन\nसजग वेब टिम, नारायणगाव\nनारायणगाव | शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या वचनपूर्तिकडे पहिले पाऊल टाकले आहे. गेले अडीच वर्षे रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात डॉ. कोल्हे यांना यश आले आहे. आज दि.२३ रोजी अतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अधिवेशन असल्यामुळे डॉ.अमोल कोल्हे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.\nगेले अडीच वर्षे नारायणगाव बायपासचे काम रखडले होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात येऊन रखडलेल्या खेड घाटाची पाहणी केली. संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक घेतली. त्यामध्ये पुणे-नाशिक हायवे संदर्भातील खेड ते आळेफाटा दरम्यानच्या खेड घाट व पाच बायपासचे रखडलेल्या कामांचा विषय स��ोर आला. संबधित खेड घाट नारायणगाव बायपासची निविदा होऊन सहा महिने झाले. तरीही, कंत्राटदार व नॅशनल हायवे यांच्यामध्ये कामाची कुठलीही वर्कऑर्डर, एग्रीमेंट इत्यादी तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नव्हती.\nखासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने पावले उचलली. जिल्हाधिका-यांची भेट घेऊन भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे नॅशनल हायवेचे वित्त आणि प्रशासनाचे प्रमुख आशिष शर्मा यांची भेट घेतली. कंत्राटदाराला संबंधित कामाची वर्कऑर्डर तात्काळ अदा करून तांत्रिक बाबी सोडवण्याची विनंती केली. यावर तत्काळ सर्व संबंधित अधिका-यांना प्रलंबित असलेल्या तांत्रिक बाबी युद्धपातळीवर सोडवून काम चालू करण्याच्या सूचना डॉ.अमोल कोल्हे यांच्या विनंतीनुसार गडकरी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गेले अडीच वर्षे प्रलंबित असलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला आजअखेर प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला आणि काम चालू झाले आहे.\nकेवळ आपल्या उपस्थितीसाठी किंवा श्रेयवादासाठी काम रखडू नये. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यास सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, राष्ट्रवादीचे जुन्नर तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, अनिल मेहेर, प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे, नॅशनल हायवे प्रकल्प समितीचे मुख्य समन्वयक वरूण भुजबळ, मुकेश वाजगे, सुरज वाजगे, संजय वारुळे, विपुल फुलसुंदर, रवींद्र पारगावकर, अरविंद लंबे, दिलीप कोल्हे, राजेश कोल्हे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, नॅशनल हायवे अधिकारी शर्मा साहेब, अरुण चौधरी आदी उपस्थित होते.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर 0 Comments\nडिजिटल युगातील स्मार्ट उद्योजक अरुण काळे\n“डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.”\nस्मार्ट फोनच्या जमान्यात अरुण काळे यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘महालक्ष्मी पब्लिसिटी’ या नावाने ओळख मिळाली अरुण काळे म्हणतात,\n‘‘डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.\nकाही दिवस घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला. एक लॅपटॉप आणि डेटा कार्डच्या मदतीने ‘डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय घरूनच सुरू झाला. अनेक चांगले ग्राहक मला मिळत गेले. त्यातूनच आर्थिक बळासह आत्मविश्‍वास दुणावला. लोक मोबाईल फोन आणि लॅपटॉप अधिक वापरत असल्याने कंपन्यांचा डिजिटल मार्केटिंगवर भर असतो. एकूणच व्यवसाय ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. लोकांचे प्रॉडक्‍ट (उत्पादन) किंवा सर्व्हिसेस (सेवा) किंवा ब्रॅंडबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांची विक्री कशी वाढवता, येईल यासाठी मी प्रयत्न करत गेलो.’’अनेक उद्योजक सुरवातीला स्वतःची वेबसाइट बनवण्यासाठी आग्रही असायचे, पण फक्त वेबसाइट बनवून किंवा व्यवसाय सुरू करून कधीच बिझनेस मिळत नाही. ती वेबसाइट किंवा तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोचायला हवा. हेच अरुण काळे यांनी प्रत्येक वेबसाइट बनवणऱ्याला सांगितले.अशा पद्धतीने एक-एक प्रॉडक्‍ट वाढत गेला आणि त्यांची कंपनी आज डिजिटल मार्केटिंगच्या १५ ते २० सर्व्हिसेस देते.\nडिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाइट, सोशल मीडिया, सर्च इंजिन, गुगल ॲडव्हाइस, मोबाईल ॲप्स, ई-मेल यांसारख्या विविध इंटरनेटवरील माध्यमांचा वापर केला जातो.सध्या जगातील एकूण इंटरनेट यूजरपैकी ८० टक्‍क्‍यांहून अधिक लोक स्मार्ट फोनचा वापर करत असल्याने या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्या कंपनीचे, वस्तू किंवा सेवांची माहिती असलेले मोबाईल ॲप तयार करणे ही आजच्या काळाची गरज आहे. कंपनीच्या मोबाईल ॲप्सद्वारे लोक त्यांना ह���्या असलेल्या वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतात. डिजिटल मार्केटिंग ही बदलत्या काळाची गरज आहे. अरुण काळे म्हणतात, ‘‘प्रत्येक व्यवसायात चांगला फायदा मिळविण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा आराखडा असणे गरजेचे आहे.\nत्यामुळे सध्याच्या जगात कसला ’ट्रेंड’ सुरू आहे, हे ओळखून कौशल्य मिळवा आणि कामाला लागा. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. सध्या हा माझा व्यवसाय चाकण या शहरात चालु आहे .\nवर्षाला एक ते दोन लाख रुपये मिळायचे. आता व्यवसायात वाढ करून व्यवसाय पाच ते सहा लाखापर्यंत पोचला आहे. मी आतापर्यंत 70 हुन अधिक लोकांना रोजगार दिला,नाशिक,जुन्नर ,आंबेगाव ,राजगुरुनगर,चाकण,पुणे,भोसरी,सतारा,बारामती या ठिकाणी माझी कंपनी सर्व्हिस देण्याचे काम करत आहे.\nअनेक युवा तरुण व्यवसायिकांना हा ’डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय कसा सुरू करायचा हे सांगितले आहे. ज्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे, त्यांना मी एवढेच सांगेन की, प्रामाणिकपणे काम करा. ग्राहकांना सांभाळा, तुमची सर्व्हिस चांगली द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा. यावरच कोणत्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते.\nपुढील येत्या काळात जाहिरातीच्या नवनवीन संकल्पना तयार करुन त्यावर कामे केले जाईल असे अरुण काळे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हंटले आहे.\nविरोधक जाणीवपूर्वक आदिवासी बांधवात गैरसमज निर्माण करत आहे – खा. डॉ.अमोल कोल्हे\nसजग वेब टिम ,पुणे\nपुणे | बारामती येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान धनगर आरक्षण विषयी माझे एक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी बांधवांचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात “कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे” ही भूमिका मांडली व मी स्वतः याच भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र विरोधक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी समाजाची दिशाभूल करत आहे. उपेक्षित समाजाला आरक्षण मिळावे परंतु इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळावे हीच माझी भूमिका आहे व राहील.\nसंसदेतील पहिल्याच भाषणात आदिवासी भागातील मुद्द्यांचा समावेश करणारा खासदार अशी भूमिका घेणार नाही याबद्दल आदिवासी बांधवांनी विश्वास बाळगावा. आणि ज्यांनी आजवर आदिवासी बांधवांकडे दुर्लक्षच केल��� त्या विरोधकांनी माझ्या आदिवासी बांधवांत चुकीचा गैरसमज पसरवू नये असे खासदार अमोल कोल्हे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे .\nप्राधान्याच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला तातडीने निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nसजग वेब टिम, पुणे\nपुणे| जिल्ह्यासाठी तातडीने आणि प्राधान्याने आवश्यक असणाऱ्या कामांची यादी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी एकत्रितपणे तयार करुन तसा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्याच्या सूचना देत अशा प्राधान्याच्या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, स्थायी समितीचे सदस्य शरद बुट्टे-पाटील, सदस्य नितीन मराठे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा व रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी तातडीने नोंदवावी, या मागणीचा प्राधान्याने विचार करून जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक असणारा निधी देण्यात येईल. तसेच जिल्ह्यात सध्या तातडीच्या आणि प्राधान्याच्या कामाची यादी व प्रस्ताव पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून तयार करावा, तो तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवून द्यावा, या कामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी राज्य शासनाकडे असणारी मुद्रांक शुल्क बाकी, टंचाई आराखडा, जिल्ह्यात सुरू असणारे पाण्याचे टँकर, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरु असणाऱ्या जिल्ह्यातील 12 कामांच्या प्रगतीचा आढावा, पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजना, 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन,महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान कार्यक्रम आदी कामांचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला.\nमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी सादरीकरण केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nजुन्नर तालुका राष्ट्रवादी म्हणतेय ‘आमचं ठरलंय’ अतुल बेनकेच\nजुन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवक प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांचाच एकमेव अर्ज पक्षाकडे दाखल करायचा, असा निर्णय जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. – पांडुरंग पवार\nसजग वेब टिम, जुन्नर , स्वप्नील ढवळे\nनारायणगाव | जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवक प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांचाच एकमेव अर्ज पक्षाकडे दाखल करायचा, असा निर्णय आज झालेल्या तालुका बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी ही माहिती दिली.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत इच्छुकांशी चर्चा करण्यासाठी आज नारायणगाव येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्‍यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक झाली. या वेळी पांडुरंग पवार, बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी उमेदवारीसाठी बेनके यांची शिफारस केली. जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे यांनी त्यास अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.\n” आमचं ठरलंय “\nसभापती संजय काळे म्हणाले, “सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक होतो. आमच्यातील मतभेदाचा फटका पक्षाला बसला. परंतु आता बेनके व माझ्यातील मतभेद संपुष्टात आले असून पक्ष तालुक्‍यात एकसंध झाला आहे. जुन्नरचा पुढील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, अशी ग्वाही आम्ही आमचे नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे. उमेदवारीसाठी आम्ही बेनके यांच्या नावाची शिफारस १५ जून रोजी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत केली होती. कोणत्याही परिस्थितीत अतुल बेनके यांना आमदार करायचं, असं आमचं ठरलंय. याबाबत शंका घेण्याचे कारण नाही.”\nया बैठकीस अनिल मेहेर, महिला तालुकाध्यक्षा सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, आदिवासी नेते दादाभाऊ बगाड, तुळशीराम भोईर, तुषार थोरात, फिरोज पठाण, स��रज वाजगे, वाय. जी. गायकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nबैठकीत बोलताना पवार म्हणाले की, जुन्नर तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली असल्याने सर्व मतभेद बाजूला ठेवून या वेळी जुन्नरच्या उमेदवारीसाठी अतुल बेनके यांची शिफारस करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे एक जुलै रोजी बेनके यांचेच एकमेव नाव उमेदवारीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नेत्यांनीही बेनके यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा दिला आहे.\nयावेळी बोलताना बेनके म्हणाले, “माझ्या नावाची सर्वानुमते शिफारस केली, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. मागील पाच वर्षांतील चुकीच्या धोरणाचा फटका तालुक्‍यातील जनतेला बसला आहे. शेतकऱ्यांमध्ये लोकप्रतिनिधींविषयी प्रचंड नाराजी आहे. कुकडीच्या पाण्यासाठी मी सर्वस्व देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करील.”\nया बैठकीचे सूत्रसंचालन विकास दरेकर, अरविंद लंबे यांनी केले.\nपिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार – अमोल कोल्हे\nपिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील संरक्षण खात्यासंदर्भतील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत रेडझोनबाबत चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रेडझोन संबंधित शिष्टमंडळाला दिले.\nसजग वेब टिम, पुणे\nपुणे | भोसरी आणि पिंपरी चिंचवड परिसरातील रेडझोन प्रश्नी आज रेडझोन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज खा. डॉ.अमोल कोल्हे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाकडून डॉ. कोल्हे यांनी आज (शुक्रवारी)पुण्यात ‘रेडझोन’ची सविस्तर माहिती घेतली. संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस, सचिव गुलाबराव सोनवणे, सदस्य यदुनाथ डाखारे, नगरसेवक अजित गव्हाणे, रोहित खर्गे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील विविध ठिकाणच्या संरक्षण खात्याच्या वतीने रेडझोन क्षेत्र निर्धारित करण्यात आलेल्या भागातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात शिरुर लोकसभा मतदारसंघातील भोसरी भागातील दिघी, वडमुखवाडी, तळवडे, मोशी, चिखली, यमुनानगर, निगडी परिसरातील नागरिकांना प्रामुख्याने रेडझोनचा सामना करावा लागत आहे. तसेच पिंपरी महापालिकेच्या हद्दीतील किवळे, मामुर्डी तसेच देहूरोड, शेलारवाडी, किन्हई, चिंचोली, झेंडेमळा, बोडकेवाडी, माळवाडी (देहू), देहूगाव, विठ्ठलवाडी या परिसरातील नागरिकांनाही रेडझोनचा सामना करावा लागत आहे. रेडझोन असल्यामुळे प्रशासनाला विकासकामे करण्यास देखील अडचणी येत आहेत.\nरेडझोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी रेडझोनची सविस्तर माहिती दिली. खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, रेडझोनचा नागरिकांना सामना करावा लागत असून विविध अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. रेडझोनच्या हद्दीतील रहिवाशी चिंताग्रस्त आहेत. अनेक घरांवर असलेली टांगती तलवार आहे. ती दूर करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. चालू असलेल्या अधिवेशनातच रेडझोनचा प्रश्न मांडणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत रेडझोनबाबत चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्याबाबतही आम्ही प्रयत्नशील असल्याचे, त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.\nखेड घाटातील बाह्यवळणाची कामे लवकरात लवकर पूर्ण करा : खा. डॉ अमोल कोल्हे.\nप्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केली घाटाची पाहणी\nसजग वेब टिम, राजगुरूनगर\nराजगुरूनगर | शिरूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे -नाशिक महामार्गावरील खेड घाटाचे अपूर्ण काम, ट्रॅफिक समस्या या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत घाटाची पाहणी केली व त्यासंबंधीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.\nपुणे-नाशिक महामार्गावर ट्राफिकची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून याकडे कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही लवकरात लवकर हि समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचं डॉ अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.\nप्रकल्पबाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज डॉ. कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या\nयावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या खासदारांसमोर मांडल्या या आधीच्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अधिकारी वर्गास सोबत घेऊन जमीन अधिग्रहित केली, तसेच स्वार्थासाठी व स्वतःची जमीन वाचवण्यासाठी हा शेतकऱ्यांच्या जमिनी घालवल्या असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.\nयाप्रसंगी खेड तालुक्याचे मा. आ. दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालु��ा अध्यक्ष कैलासराव सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे संचालक धैर्यशील पानसरे, तुकाईवाडीचे सरपंच महेंद्र ठिगळे, प्रवीण कोरडे, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे August 6, 2019\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा July 31, 2019\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित July 30, 2019\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी July 25, 2019\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड July 25, 2019\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/chagan-bhujbal-warned-girish-mahajan-about-dam-water-30748", "date_download": "2019-08-25T15:28:59Z", "digest": "sha1:BV45XWJMNBGRAUVSAZN3XDTHONZK5EB4", "length": 9038, "nlines": 136, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "chagan bhujbal warned girish mahajan about dam water | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभुजबळांनी मंत्री महाजनांना इशारा देताच धरणाचे दरवाजे उघडण्याची तयारी\nभुजबळांनी मंत्री महाजनांना इशारा देताच धरणाचे दरवाजे उघडण्याची तयारी\nभुजबळांनी मंत्री महाजनांना इशारा देताच धरणाचे दरवाजे उघडण्याची तयारी\nभुजबळांनी मंत्री महाजनांना इशारा देताच धरणाचे दरवाजे उघडण्याची तयारी\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nनाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना पत्राद्वारे \"पाणी सोडता की धरणाचे दरवाजे उघडू' असा इशारा दिला. त्यानंतर मात्र जलसंपदा खाते सोमवारी पाणी सोडण्यास राजी झाले आहे.\nनाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना पत्राद्वारे \"पाणी सोडता की धरणाचे दरवाजे उघडू' असा इशारा दिला. त्यानंतर मात्र जलसंपदा खाते सोमवारी पाणी सोडण्यास राजी झाले आहे.\nदोन दिवसात पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांसोबत धरणावर जाऊन धरणाचे दरवाजे खुले करण्यात येतील. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. भुजबळ यांनी दि.15 नोव्हेंबर पासून पालखेड धरणातून आवर्तन देण्याची मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली होती.\nमात्र अद्यापही आवर्तन न सोडल्यामुळे याबाबत ते आज जाब विचारणार होते. त्यानंतर जलसंपदा विभाग हलला. त्यांनी सोमवारी पाणी सोडण्याचे आदेस पारीत केले आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.\nपालखेड डावा कालव्याच्या भरवशावर दिंडोरी, निफाड व येवला या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम केलेला आहे. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्ष, डाळिंब यासह इतर रब्बीची पिके घेतलेली आहे. येवला व निफाड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे.\nकांदा हे नगदी पिक असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची अपरिमित हानी होत असून शेतकऱ्यांची उभी पिके जळू लागली आहे. येवला, निफाड तालुक्‍यासह मनमाड येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. हा आता राजकारणाचा विषय बनला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nchagan bhujbal धरण girish mahajan जलसंपदा विभाग सिंचन राजकारण\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/narendra-dabholkar/", "date_download": "2019-08-25T16:32:12Z", "digest": "sha1:6YFDTJH2JIT4OQ5JFH7AGHDUYGGZGSR2", "length": 8078, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Narendra Dabholkar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSPECIAL REPORT दाभोलकर हत्या प्रकरणातला CBIचा सर्वात मोठा खुलासा\nपुणे 26 जून : देशभर खळबळ माजवणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अखेर सीबीआयला मोठं यश आलंय. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची कबुली शरद कळसकरनं दिलीय. गोळ्या झाडताना अंदुरेही कळसकरच्या सोबत होता, असा अहवाल CBIने कोर्टात दिलाय. आता फक्त सूत्रधारांचा पर्दाफाश होणं बाकी असून CBI त्याचा लवकरच माग काढेल अशी शक्यता वर्तविण्यात येतेय.\nदाभोलकर हत्येप्रकरणी मोठा खुलासा; सीबीआयकडून विशेष कोर्टात अहवाल सादर\nमोठा खुलासा: 'कळसकर आणि अंदुरेनंच नरेंद्र दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या' Narendra Dabholkar Murder Case | CBI | Sharad Kalaskar\nमोठा खुलासा: 'कळसकर आणि अंदुरेनंच नरेंद्र दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या'\nडॉ.दाभोलकर हत्या: 'सनातन'चे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला CBI कोठडी\nSPECIAL REPORT: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण\nनरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनच्या संजीव पुनाळेकरसह एकाला मुंबईतून अटक\nअधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना सीबीआयकडून झालेली अटक निषेधार्ह-सनातन\nकॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयीत आरोपी अमित देगवेकरला ६ दिवसांची पोलीस कोठडी\nमहाराष्ट्र Dec 14, 2018\nदाभोलकर खून प्रकरणी सीबीआयचा हलगर्जीपणा, 'या' 3 आरोपींना जामीन\nडॉ.दाभोलकर हत्या प्रकरण : हल्लेखोरांनी नष्ट केली चार पिस्तुलं, सीबीआयचा दावा\nदाभोलकर हत्येप्रकरणी जळगावमधून वासुदेव सुर्यवंशी एटीएसच्या ताब्यात.\nअमोल काळेच्या डायरीत धक्कादायक माहिती, 'या' चार जणांना मारण्याचा होता कट\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/home-remedies-for-blood-clot/", "date_download": "2019-08-25T16:23:55Z", "digest": "sha1:QOH52FG4ZYI6VT7BZPELNMDBEH36QMGO", "length": 6413, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "काही सेकंदातच जखमेचा 'रक्तस्त्राव' थांबवण्यासाठी करा हे ६ घरगुती उपाय - Arogyanama", "raw_content": "\nकाही सेकंदातच जखमेचा ‘रक्तस्त्राव’ थांबवण्यासाठी करा हे ६ घरगुती उपाय\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – जखम झाल्यावर रक्तस्त्राव होतोच. रक्तस्त्राव होणं सामान्य गोष्ट असली तरी ते वेळेत थांबणंही गरजेचं आहे. रक्तस्त्राव थांबला नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. जाणून घ्या रक्तस्त्राव लगेच थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nजखमेचा ‘रक्तस्त्राव’ थांबवण्यासाठी घरगुती उपाय\n१) बर्फ लावल्यामुळे काही सेकंदात रक्तस्त्राव बंद होतो. ज्या जागी रक्तस्त्राव होतो त्यावर बर्फ लावावा. रक्तस्त्राव थांबतो याशिवाय वेदनाही कमी होतात.\n२) जखमेवर जर हळद लावली तरी रक्तस्त्राव बंद होतो. हळदीमुळे ब्लड क्लॉटही होत नाही.\n३) साखरेत नैसर्गिक अँटी-सेप्टिक असतं. साखर पाणी शोषून घेतं. त्यामुळे साखर जखमेवर लावली तर ते ब्लड क्लॉट होऊ देत नाही.\n४) तुरटी पाण्यात भिजवून ती जखमेवर लावा.\n५) फ्रीजमध्ये ठेवलेली टी-बॅग जखमेवर ठेवावी. चहामध्ये टॅनिन्स असतात जे होमोस्टॅटीक मानले जातात. यामुळे रक्त गोठण्यास मदत होते.\n६) जखमेवर पेट्रोलियम जेली लावा. यातील घटकांमुळे त्वचेचं संरक्षण होतं. तसेच जखम बरी होण्यास मदत होते.\nनिरोगी आयुष्यासाठी झोप आवश्यक, 'हे' आहेत ३ फायदे आणि ११ धोके\nअंडकोषात वेदना होण्याची 'ही' कारणे असू शकतात\nअंडकोषात वेदना होण्याची 'ही' कारणे असू शकतात\nपाच सोपे उपाय, ज्यामुळे तुमचे वजन होईल कमी\nपावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’\nविलायची आणि काळी मिरी करेल तुम्हाला ‘स्लिम ट्रिम’ \n‘सुपारी’ खाऊन ‘या’ ४ आजारावर करा कंट्रोल, जाणून घ्या\nकोलकातामधील डॉक्टर हल्ल्याचे राज्यात पडसाद, डॉक्टरांकडून निषेध\n मग ‘हा’ उपाय कराच\nझोपण्यापूर्वी दुधात तूप टाकून प्या, होतील ‘हे’ ८ फायदे\nजीवघेणा ‘लेप्टोस्पायरोसिस’ होऊ नये म्हणून ‘ही’ काळजी घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-75-%E0%A4%B8%E0%A4%A6/", "date_download": "2019-08-25T16:31:42Z", "digest": "sha1:ZMYWMELEEZ7SYHPPMTJ5A2CEAO44IDTI", "length": 11261, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुस्लिम ब्रदरहूडच्या 75 सदस्यांना फाशीची शिक्षा: इजिप्त न्यायालयाचा निकाल | Dainik Prabhat", "raw_content": "\nमुस्लिम ब्रदरहूडच्या 75 सदस्य��ंना फाशीची शिक्षा: इजिप्त न्यायालयाचा निकाल\nकैरो: इजिप्तमधील एका न्यायालयाने मुस्लिम ब्रदरहूडच्या 75 सदस्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार या सर्वांवर पोलीसांची हत्या आणि हिंसक दंगलीत सहभागी होण्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. कैरोच्या न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता हे प्रकरण विचारासाठी बड्या मुफ्ती’कडे पाठवण्यात येणार आहे.\nसन 2013 मध्ये लष्कराने तत्कालीन राष्ट्रपती मुहम्मद मुर्सी यांना पदच्युत केले होते. त्याच्या विरोधात मुस्लिम ब्रदरहूडने आंदोलन केले होते.झालेल्या दंगलीत मुस्लिम ब्रदरहूडचे शेकडो कार्यकर्ते आणि डझनावारी पोलीसकर्मी मारले गेले होते. मुस्लिम ब्रदरहूडचे नेते मुहम्मद बेदी आणि फोटो पत्रकार महमूद अबू जेदसह 739 जणांवर खटले दाखल करण्यात आले होते. त्यात 75 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. फाशीच्या शिक्षेत मुफ्तींचा निर्णय हा बंधनकारक नसतो. सामान्यत: न्यायालयाच्या शिक्षेला ते मंजुरी देतात.\nसन 2014 मध्ये मुफ्ती यांनी मुहम्मद बेदीची फाशी रद्द केली होती आणि त्यांना जन्मठेप सुनावली होती. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 75 आरोपींपैकी 44 जण कैदेत असून 31 जण फरारी आहेत. मानवाधिकार संघटनेने एकाच वेळी 700पेक्षा अधिक जणांवर खटले चालवण्यावर टीका केली आहे. यापैकी अनेकजण शांतिपूर्ण मार्गाने आंदोलन करत होते असे त्यांचे म्हणणे आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nअमिरातीच्या सर्वोच्च सन्मानाने मोदींचा गौरव\nजाणून घ्या आज (24 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nपुतिन अमेरिकेला देणार जशास तसे उत्तर\nकाश्‍मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ\nकलम 370 ला विरोध केल्याने चिदंबरमना अटक\nटेरर फंडिंग प्रकरणी पाकचा “ब्लॅकलिस्ट’मध्ये समावेश\nजाणून घ्या आज (23 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nनवीन भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीवर जगाला अभिमान असेल- पंतप्रधान\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/election-commission-issues-show-cause-notice-tmc-cpi-ncp-likely-to-loose-national-party-status-90951.html", "date_download": "2019-08-25T15:45:17Z", "digest": "sha1:VML25NZLE4QLCZ4YEKAYM26KYDIAN2GB", "length": 17676, "nlines": 175, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "राष्ट्रवादीला मोठा झटका, पक्षाचा राष्ट्रीय दर्जा जाण्याची शक्यता", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nराष्ट्रवादीला मोठा झटका, पक्षाचा राष्ट्रीय दर्जा जाण्याची शक्यता\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरीनंतर सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सीपीआयला फक्त दोन जागा मिळवता आल्या आहेत. तर दुसरीकडे टीएमसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाण्याचं संकट आहे. ��ा तीनही पक्षांनी सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरी केली आहे. निवडणूक आयोगाने या तीन पक्षांना नोटीस पाठवली असून 20 दिवसात उत्तर मागितलं आहे.\n2014 च्या निवडणुकीत खराब कामगिरीनंतरही या पक्षांना दिलासा मिळाला होता. कारण राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष या निर्णयाची समीक्षा 5 ऐवजी प्रत्येक 10 वर्षांनी करणार असल्याचा नियम निवडणूक आयोगाने केला होता. त्यामुळे हा दिलासा आता जास्त काळ टिकणार नाही असं दिसून येतंय. दुसरीकडे बसपाला दिलासा मिळालाय. कारण, या पक्षाने उत्तर प्रदेशात 10 जागा जिंकल्या आहेत, तर काही राज्यांमध्ये आमदारही निवडून आले आहेत.\nसीपीआय नेत्याने लोकसभा निवडणुकीनंतर दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या सध्याच्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून घेतला जाण्याचं संकट आहे. आमचं अस्तित्व राष्ट्रीय स्तरावर नाही याचा निर्णय आयोगाकडून घेतला जाईल. आम्हाला अपेक्षा आहे, की आयोगाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. दरम्यान, हा दर्जा काढल्यानंतरही पक्षाच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही या नेत्याने सांगितलं होतं.\nया निवडणुकीत टीएमसीला 22, सीपीआयला 3 आणि राष्ट्रवादीला 5 जागा मिळाल्या आहेत. निवडणूक चिन्ह अधिनियम 1968 नुसार कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी किमान चार राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवण्याची गरज असते. याशिवाय त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार असणंही अनिवार्य आहे. सध्या टीएमसी, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीआयएम, काँग्रेस आणि मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची…\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार\nतरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना :…\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\nसोलापुरात सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर पोलिसांची कारवाई\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे ��्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमाझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे, परळीत निवडून द्या : धनंजय मुंडे\nराहुल गांधींची काश्मीर दौऱ्याची तयारी, पण अगोदरच 'रेड सिग्नल'\nआर्थिक मंदी : समाजातील प्रत्येक घटकासाठी 10 मोठे निर्णय जाहीर\nईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले\nयावर्षी भारतालाही निमंत्रण दिलेली G-7 परिषद काय आहे\nमोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत\nमोदी-मोदीच्या घोषणा, पॅरिसमध्ये UNESCO चं मुख्यालय दणाणलं\nतुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिं��न चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/7-tips-to-protect-your-lungs-during-the-cold-winter-months/", "date_download": "2019-08-25T15:40:29Z", "digest": "sha1:2VTGXDHTYREBRALMUZ4A2VJLVIW4J37X", "length": 6006, "nlines": 96, "source_domain": "arogyanama.com", "title": "हिवाळ्यात श्वसनाच्या आजारांना दूर पळवा - Arogyanama", "raw_content": "\nहिवाळ्यात श्वसनाच्या आजारांना दूर पळवा\nin ऑफबिट, गॅलरी, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ताज्या घडामाेडी, फिटनेस गुरु, माझं आराेग्य, योग, सौंदर्य\nगुलबी थंडी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. पहाटेच्या धुक्यात फिरायला सर्वानाच मजा येते पण या गुलबी थंडी सोबतच काही आजार देखील येतात. थंडीच्या दिवसांत श्वसनाचे विकार अधिक बळावतात. ज्या व्यक्तींना फुफ्फुसाचे आजार असतात त्यांना हे त्रास अधिक जाणवतात. थंडीच्या दिवसातील कोरडी हवा फुफ्फुसासंर्भातील आजारांना कारणीभूत ठरते.\nहे आजार बळावू नये यासाठी खास टीप्स\nहिवाळ्याच्या दिवसात शरीर गरम राहिल असे कपडे घाला\nरक्‍ताचा रंग लालच का असतो जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी\nहृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश���वर झंवर\n‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती\n— योग्य आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या\n–डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं वेळेवर घ्या\n–जर तुम्हाला श्वसनासंदर्भात किंवा अस्थमाचा त्रास असेल तर कुठेही जाताना सोबत तुमची औषधं बरोबर ठेवावी. आणि जर त्रास जाणवू लागला तर तातडीने औषधं घ्यावीत\n–घरी असताना देखील शरीर गरम कसं राहिल हे पहा. एकाच जागी बसन राहू नका. शारीरिक हालचाल करा\n–वेळेवर जेवा. जेणेकरून शरीराला उर्जा मिळण्यास मदत होईल\nउत्तम आरोग्यासाठी घ्या हे 'हेल्थ शॉट'\nनेहमी सुंदर दिसायचंय मग व्यायाम कराच...\nनेहमी सुंदर दिसायचंय मग व्यायाम कराच...\nपावसाळ्यात लाभदायक आहे तुळस, जाणून घ्या इतरही खास गोष्टी\nकेस धुतल्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान\nहिंगात अनेक औषधी गुणधर्म, ‘हे’ २० रामबाण उपाय, जाणून घ्या\nतुमचे दात पिवळे तर नाहीत ना जाणून घ्या याची कारणे\nफेशियल करण्यापुर्वी ‘ही’ काळजी आवश्य घ्या, जाणून घ्या\nआरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत लिंबाची पाने\n‘हे’ नैसर्गिक उपाय केल्याने वाढेल पुरुषांमधील ‘स्टॅमिना’\n‘ही’ ५ फुले अतिशय गुणकारी, ‘या’ आजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80/news/page-4/", "date_download": "2019-08-25T15:31:57Z", "digest": "sha1:NOT36VORENX7WHQBTINFMNQARMP74OYB", "length": 7365, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अतिरेकी- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\n'मथुरेच्या विकासासाठी मी खूप कामं केली; पण काय केलं ते आठवत नाही'\nउमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हेमा मालिनी यांनी अजब उत्तर दिलं आहे.\nदानवेंचा DNA पाकिस्तानचा; आमदार बच्चू कडूंनी घेतला समाचार\nसंजय निरुपम निवडणुकीच्या मैदानात, 'या' जागेचं मिळालं तिकीट\nराष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील पाकिस्तानबाबतच्या 'या' गोष्टीमुळे खळबळ; तिहेरी तलाक, कर्जमाफीबद्दलही आश्वासन\nबिहार ATSची मोठी कारवाई; दोन संशयित दहशतवाद्यांना अटक\nदहशतवादी पुन्हा हल्ल्याच्या तयारीत; गुप्तचर यंत्रणांची माहिती\nजयललितांचा बायोपिक स्वीकारल्याचं कंगनाने सांगितलं 'हे' कारण\nहा होता पुलवामाच्या हल्लेखोराला ट्रेन करणारा मास्टरमाइंड : आणखी 7 फिदायीन केले होते तयार\n'हवाई हल्ल्यां'बाबत मी तसे बोललोच नाही, शरद पवारांचा खुलासा\nAIR STRIKE वरील 'त्या' कथित सल्ल्याबाबत अखेर शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण\nभारतीय लष्कराचा तिसरा Surgical Strike, उद्धवस्त केले दहशतवाद्यांचे तळ\nहिंदूंविरोधात बोलणं पाक मंत्र्याला पडलं भारी, मंत्रिपदावरून हकालपट्टी\n... पण हवाई हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले पुराव्याचं राजकारण काही संपेना\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/birthday-wish/", "date_download": "2019-08-25T15:40:58Z", "digest": "sha1:JZL6DSUNBKESSY4R3RICEXK6TB5S5ORX", "length": 5017, "nlines": 121, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-Birthday -wish", "raw_content": "\nएकदा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्या प्रियकराची वाट बघत बसली होती......... खूप खुश होती ती...... आज तिला तिच्या प्रीयाकराकडून अंगठी मिळणार होती.....ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती\nतेव्हड्यात तिचा प्रियकर आला ...त्याला बघून तिला खूप आनंद झाला ...... त्याने तिला Birthday -wish केले , आणि वाढदिवसाची भेट म्हणून teddy bear दि...ला ........... teddy bear बघून ती नाराज झाली, कारण तिला अंगठी पाहिजे होती ..... ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला .......... रस्त्यावार पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला गेला तेव्हड्यात मागून येणार्या गाडीने त्याला उडविले ...आणि तो जागीच मरण पावला.\nहे पाहून तिच्या डोळ्यातून मुसळधार पाउस पडू लागला ....आक्रोश करून ती रडू लागली ......आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट मिठी मारली ....तेव्हड्यात त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज आला कि,\" प्रिये, अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे, Will you plz maary me\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nदहा गुणिले पाच कित�� \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%A5%E0%A5%85%E0%A4%9A%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T15:32:11Z", "digest": "sha1:WZ7AFZSMF7RI3NRK2HVHPBGQPCYSHNQQ", "length": 15029, "nlines": 235, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्गारेट थॅचर - विकिपीडिया", "raw_content": "\n४ मे १९७९ – २८ मे १९९०\n१३ ऑक्टोबर, १९२५ (1925-10-13)\n८ एप्रिल, २०१३ (वय ८७)\nमार्गारेट हिल्डा थॅचर (इंग्लिश: Margaret Hilda Thatcher), पूर्वाश्रमीच्या मार्गारेट हिल्डा रॉबर्ट्स (इंग्लिश: Margaret Hilda Roberts), (१३ ऑक्टोबर, इ.स. १९२५ - ८ एप्रिल, इ.स. २०१३) या इ.स. १९७९ ते इ.स. १९९० या काळात ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या तसेच इ.स. १९७५ ते इ.स. १९९० या काळात हुजूर पक्षाच्या त्या अध्यक्षा होत्या. थॅचर या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. फेब्रुवारी ११ इ.स. १९७५ रोजी ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी त्यांची निवड केली. इ.स.च्या २० व्या शतकातील सर्वात अधिक काळ ब्रिटनचे पंतप्रधान पद भूषविणाऱ्या आणि आजवरच्या त्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. एका रशियन पत्रकाराने त्यांना 'पोलादी महिला' म्हणून संबोधले आणि याच विशेषणाने त्या पुढे ओळखू जाऊ लागल्या. कणखर राजकीय निर्णय, बुलंद नेतृत्वक्षमता यामुळे त्या २० व्या शतकातील एक पोलादी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यानी अवलंबिलेली राजकीय शैली 'थॅचरिझम' या नावाने संबोधिली जाते.\nरसायनशास्त्राची पदवी असताना त्यांनी कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टरची पदवी मिळवली. इ.स. १९५९ मध्ये फिंचलेमधून खासदार म्हणून निवडून आल्या एडवर्ड हीथ यांच्या सरकारमध्ये इ.स. १९७० मध्ये त्यांची शिक्षण आणि विज्ञान राज्यमंत्री म्हणून नेमणूक झाली. इ.स. १९७५ मध्ये हीथ यांचा पराभव करून त्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवडून आल्या आणि ब्रिटनच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या झाल्या. इ.स. १९७९ च्या सार्वत्रिक निवडणूकांच्या विजयानंतर त्या पंतप्रधान झाल्या.\n१० डाउनिंग स्ट्रीट(पंतप्रधान कार्यालय) मध्ये आल्यावर त्यांनी तातडीने काही महत्वाचे राजकिय आणि अर्थव्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी ठोस कार्यक्रम लागू केले. ब्रिटनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला कारणीभूत असणाऱ्या गोष्टिंना त्यांनी सर्वतोपरी आळा घालण्याचा प्रयत्न केला. आर्थिक विकेंद्रिकरण, सरकारी उद्योगांचे खासगिकरण, कामगार संघटनांचे खच्चिकरण या गोष्टिंच्या ��्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. पंतप्रधान पद ग्रहण केल्यानंतर प्रसिद्धिच्या शिखरावर पोहोचलेल्या थॅचर यांची ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे लोकप्रियता कमी होऊ लागली. पण नंतर आलेल्या आर्थिक विकासाच्या लाटेमुळे आणि इ.स. १९८२ मध्ये आर्जेंटिना बरोबर झालेल्या फॉकलंड युद्धामुळे त्या पुन्हा एकदा लोकप्रिय नेत्या झाल्या आणि इ.स. १९८३ मध्ये पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.\nइ.स. १९८७ मध्ये थॅचर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या. या काळात त्यांनी करप्रणालीत केलेल्या बदलांमुळे आणि युरोपियन संघराज्याबद्दल त्यांच्या मताबद्दल त्यांना टिकेला सामोरे जावे लागले. त्यांच्या सरकारमधील अनेक जण त्यांच्याविषयी नाराज होते. मायकल हेसेलटाईन यांनी थॅचर यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याला सुरूवात केल्यावर नोव्हेंबर, इ.स. १९९० मध्ये थॅचर यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n\"मार्गारेट थॅचर\" (इंग्लिश मजकूर). ब्रिटिश पंतप्रधान कार्यालयाचे संकेतस्थळ.\nवाल्पोल • कॉम्प्टन • पेल्हाम • पेल्हाम-होल्स • कॅव्हेन्डिश • पेल्हाम-होल्स • स्टुअर्ट • जॉ. ग्रेनव्हिल • वॉटसन-वेंटवर्थ • थोरला पिट • फिट्झरॉय • नॉर्थ • वॉटसन-वेंटवर्थ • पेटी • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • धाकटा पिट\nधाकटा पिट • अ‍ॅडिंग्टन • धाकटा पिट • वि. ग्रेनव्हिल • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • पर्सिव्हाल • जेन्किन्सन • कॅनिंग • रॉबिन्सन • वेलेस्ली • ग्रे • लँब • वेलेस्ली • पील • लँब • पील • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • हॅमिल्टन-गॉर्डन • टेंपल • स्मिथ-स्टॅन्ली • टेंपल • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • डिझरायली • ग्लॅडस्टोन • डिझरायली • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • प्रिमरोझ • गॅस्कोन-सेसिल • आर्थर बॅलफोर • कॅम्पबेल-बॅनरमन • आस्क्विथ • लॉइड जॉर्ज • बोनार लॉ • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • चेम्बरलेन • चर्चिल • अॅटली • चर्चिल • ईडन • मॅकमिलन • डग्लस-होम • विल्सन • हीथ • विल्सन • कॅलाघन • थॅचर • मेजर • ब्लेअर • ब्राउन • कॅमेरॉन • मे\nइ.स. १९२५ मधील जन्म\nइ.स. २०१३ मधील मृत्यू\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार ���रा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१७ रोजी २२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/potato-face-pack-get-glowing-white-skin/", "date_download": "2019-08-25T15:32:22Z", "digest": "sha1:YM627WJXASJIV6RN4EPG4MBD6WG7OQAW", "length": 7021, "nlines": 94, "source_domain": "arogyanama.com", "title": "चेहरा 'मुलायम' करण्यासाठी वापरा बटाट्याचा फेसपॅक - Arogyanama", "raw_content": "\nचेहरा ‘मुलायम’ करण्यासाठी वापरा बटाट्याचा फेसपॅक\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम- बटाटा हा नेहमी भाजी आणि खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. मात्र या बटाट्यापासून तुम्ही तुमचा चेहरा मुलायम बनवू शकता. बटाटा हा चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी मदत करतो. आणि बटाट्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या ही कमी होतात. मात्र यासोबतच चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठीही बटाट्याचा वापर होतो. त्यामुळे तुम्ही जर बटाट्याचा वापर केला तर तुमचा चेहरा मुलायम होण्यास मदत होईल.\nकेस धुतल्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान\nघरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा\nचेहऱ्याला साबणाऐवजी लावा बेसन, होतील ‘हे’ १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\n१) उन्हामुळे तुमची त्वचा काळवंडली गेली असेल तर एका बटाट्याचा रस काढून त्यात एक चमचा अंड्याचा सफेद भाग आणि एक चमचा दही टाका. हे मिक्सरमध्ये वाटून चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.\n२) तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्यास कच्चा बटाटा कापून फ्रीजरमध्ये ठेवून थंड करा. आणि दोन्ही डोळ्यांवर २० मिनिटे ठेवा. यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल.\n३) चेहरा उजळवण्यासाठी बटाट्याच्या रसात चिमूटभर हळद मिसळून हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. ३० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.\n४) जर तुमची स्किन कोरडी असेल तर चेहऱ्यावर दही आणि बटाट्याचा फेसपॅक लावा. यासाठी २ ते ३ चमचे बटाट्याचा रस आणि एक चमचा दही मिसळून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा.\nपायांच्या समस्या जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जा\nजाणून घ्या - रक्तपेशींतील दोषामुळे ��ोणारा 'अनुवांशिक व गंभीर' आजार\nजाणून घ्या - रक्तपेशींतील दोषामुळे होणारा 'अनुवांशिक व गंभीर' आजार\nएफडीएने नष्ट केला १४ हजार किलो निकृष्ट दर्जाचा बर्फ\nशूज काढल्यानंतर पायांना खूप दुर्गंधी येते का मग करा ‘हे’ उपाय\nताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति\n‘या’ घरगुती उपायांनी बरा करा तोंडाचा ‘अल्सर’\n‘हे’ आहेत तुळशीचे ३ प्रकार, पावसाळ्यातील रोगांना रोखण्याची क्षमता जाणून घ्या\nपावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम\nउच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल\nपायांच्या तळव्यात जळजळ असेल तर करा ‘हे’ उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T16:29:20Z", "digest": "sha1:RX5QYNUUEMLZGZEFHS436ZO4MS6GQ6W4", "length": 6274, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गालिसिया - विकिपीडिया", "raw_content": "\nगालिसियाचे स्पेन देशामधील स्थान\nराजधानी सांतियागो दे कोंपोस्तेला\nक्षेत्रफळ २९,५७४ चौ. किमी (११,४१९ चौ. मैल)\nघनता ९४.५ /चौ. किमी (२४५ /चौ. मैल)\nगालिसिया हा स्पेन देशाच्या वायव्य कोपर्‍यातील एक स्वायत्त संघ आहे. गालिसियाच्या पश्चिम व उत्तरेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला पोर्तुगाल देश तर पूर्वेला स्पेनचे इतर प्रांत आहेत.\nआंदालुसिया · आरागोन · आस्तुरियास · एस्त्रेमादुरा · कांताब्रिया · कातालोनिया · कास्तिया इ लेओन · कास्तिया-ला मांचा · कॅनरी द्वीपसमूह · गालिसिया · नाबारा · पाईज बास्को · बालेआरिक द्वीपसमूह · माद्रिद · मुर्सिया · ला रियोहा · वालेन्सिया\nस्वायत्त शहरे: मेलिया · सेउता\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5456/", "date_download": "2019-08-25T16:15:30Z", "digest": "sha1:KKDPOHIWTT34FKZUTHHXQVLINROBH6DR", "length": 4139, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- मजिया प्रीतिची लहानशी कहानी,,", "raw_content": "\nमजिया प्रीतिची लहानशी कहानी,,\nमजिया प्रीतिची लहानशी कहानी,,\nमजिया प्रीतिची लहानशी क��ानी,,\nज्यात एकच राजा नि एकच रानी .....\nराजा उदास,चंचल नि फकाट ....\nरानी आश्यांच्या घोर अंधारात,\nकी,मिळेल मज दोन घडी सुखाची....\nत्यात बांधील ईमारत स्वप्नातील संसाराची...\nमजिया प्रीतिची लहानशी कहानी,,\nज्यात एकच राजा नि एकच रानी ....\nकाल उद्याचा करील उदघोष स्वप्नांची ...\nजग जिंकण्याची नि अशांत समुद्राला आवाहन देण्याची ...\nतिरस्कार मानत चाली नि रुधिंची ..\nदाटलेल्या त्या मनात...उलाढाल भावनांची....\nलाख स्वप्नांची देवोन आहुति ...\nहोणार का बेत दोन भाबड्या जीवांची...\nशांत स्मरता विचार भविष्यवर्ती...\nप्रेम रानात रंगवलेल्या स्वप्नांची..\n... अनिष्ट रूधि नि परम्प्रंच्या ...\n\"होशील का माज़ीच प्रिये तू\" \"\nउत्तर न देताच निघून जाते रानी..\nउरते फकते निश्वास डोळ्यातील पानी...\nआणि गोड गुलाबी आठवणी...\nमजिया प्रीतिची लहानशी कहानी,,\nज्यात एकच राजा नि एकच रानी ....\nमजिया प्रीतिची लहानशी कहानी,,\nमजिया प्रीतिची लहानशी कहानी,,\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AA", "date_download": "2019-08-25T15:47:18Z", "digest": "sha1:YCJT2VXUZMJWHQPF7FYB57PUOXWDQBPL", "length": 17936, "nlines": 239, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्वादेलोप - विकिपीडिया", "raw_content": "\nग्वादेलोपचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १,६२८ चौ. किमी (६२९ चौ. मैल)\nघनता २५० /चौ. किमी (६५० /चौ. मैल)\nग्वादेलोप (फ्रेंच: Guadeloupe) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश व विभाग आहे. ग्वादेलोप बेट कॅरिबियन समुद्रामधील लेसर अँटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून तो फ्रान्सच्या ५ परकीय (मुख्य भूमीपासून वेगळा) प्रदेशांपैकी एक आहे. ग्वादेलोप फ्रान्सचा अविभाज्य घटक मानला जात असल्यामुळे तो युरोपियन संघ व युरोक्षेत्र ह्या दोन्ही संस्थांचा भाग आहे. बासे-तेर ही ग्वादेलोपची राजधानी तर प्वेंत-ए-पित्र हे येथील सर्वात मोठे शहर आहे. २०१३ साली ग्वादेलोपची लोकसंख्या ४ लाख होती. फ्रेंच ही येथील राजकीय भाषा आहे.\nग्वादेलोपचा शोध क्रिस्टोफर कोलंबसने इ.स. १४९३ मध्ये लावला. कोलंबसला येथे अननस हे फळ सापडले. १७व्या शतकात सेंट किट्स येथे यशस्वीरित्या वसाहत स्थापन केल्यानंतर फ्रेंच साम्राज्याने १६३५ साली ग्वादेलोप बेटावर तळ उघडला. येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांना हळूहळू ठार करत फ्रेंचानी संपूर्ण बेटावर नियंत्रण मिळवले. १६८५ साली ग्��ादेलोपला फ्रान्समध्ये सामावून घेण्यात आले. १८व्या शतकामध्ये ग्वादेलोपच्या नियंत्रणावरून फ्रेंच व ब्रिटिशांमध्ये अनेक लढाया झाल्या व ग्वादेलोपचा ताबा बदलत राहिला. येथील साखर उत्पादनामधून मिळणारे उत्पन्न कॅरिबियनमध्ये सर्वाधिक होते. २८ मे १८४८ रोजी ग्वादेलोपमध्ये गुलामगिरीवर बंदी घातली गेली.\nसध्या ग्वादेलोपमधील बव्हंशी रहिवासी आफ्रिकन अथवा मिश्र वंशाचे असून येथील अर्थव्यवस्था पर्यटन व शेतीवर अवलंबून आहे. सेंट-जॉन पर्स ह्या नोबेल विजेत्या कवीने आपल्या कवितांमधून ग्वादेलोपच्या संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे. प्रसिद्ध फ्रेंच फुटबॉलपटू थिएरी ऑन्री ह्यावे वडील ग्वादेलोप वंशाचे आहेत तर फुटबॉलपटू लिलियन थुरामचा जन्म येथे झाला होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील ग्वादेलोप पर्यटन गाईड (इंग्रजी)\nअल्सास · अ‍ॅकितेन · इल-दा-फ्रान्स · ऑत-नोर्मंदी · ऑव्हेर्न्य · कॉर्स · नोर-पा-द-कॅले · पिकार्दी · पेई दा ला लोआर · पॉयतू-शाराँत · प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर · फ्रांश-कोंते · बास-नोर्मंदी · बूर्गान्य · ब्रत्तान्य · मिदी-पिरेने · रोन-आल्प · लांगूदोक-रूसियों · लिमुझे · लोरेन · शांपेन-अ‍ॅर्देन · साँत्र\nविदेशी प्रदेश: ग्वादेलोप · फ्रेंच गयाना · मार्टिनिक · रेयूनियों · मायोत\nअल्सास-शांपेन-अ‍ॅर्देन-लोरेन · न्यू अ‍ॅकितेन · इल-दा-फ्रान्स · ऑव्हेर्न्य-रोन-आल्प · कॉर्स · नोर-पा-द-कॅले-पिकार्दी · पेई दा ला लोआर · प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर · नोर्मंदी · बूर्गान्य-फ्रांश-कोंते · ब्रत्तान्य · लांगूदोक-रूसियों-मिदी-पिरेने · साँत्र\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nबर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • कॅनडा • अमेरिका • ग्रीनलँड (डेन्मार्क) • मेक्सिको • सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)\nबेलीझ • कोस्टा रिका • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा • एल साल्व्हाडोर\nअँग्विला (युनायटेड किंग्डम) • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा (नेदरलँड्स) • बहामास • बार्बाडोस • केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • क्युबा • कुरसावो (नेदरलँड्स) • डॉमिनिकन प्रजासत्ताक • डॉमिनिका • ग्रेनेडा • ग्वादेलोप (फ्रान्स) • हैती • जमैका • मार्टिनिक (फ्रान्स) • माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • नव्हासा द्वीप (अमेरिका) • पोर्तो रिको (अमेरिका) • सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट मार्टिन (फ्रान्स) • सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट लुसिया • त्रिनिदाद व टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)\nआर्जेन्टिना • बोलिव्हिया • ब्राझील • चिली • कोलंबिया • इक्वेडोर • साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • गयाना • फ्रेंच गयाना (फ्रान्स) • फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • पेराग्वे • पेरू • सुरिनाम • उरुग्वे • व्हेनेझुएला\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:३८ वाजता केला गेल���.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T16:33:06Z", "digest": "sha1:WIEQY336XI52QOMOFSFESRTS6CC2MKO2", "length": 3504, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बतावणी - विकिपीडिया", "raw_content": "\nबतावणी हा तमाशामधील एक उपप्रकार आहे. यात काल्पनिक किंवा अतिशयोक्तिपूर्ण गप्पा मारल्या जातात. अनेकदा थापा मारताना उत्स्फूर्त विनोदही केले जातात. बतावणी पाहणाऱ्याला हा प्रकार मनोरंजन नसून खरा वाटतो. गण-गवळणीनंतर बतावणी सादर होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१८ रोजी ०१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_-_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2019-08-25T16:30:18Z", "digest": "sha1:M7FYKQQIOA75MU3WPIHUS4P4NFXYFEGL", "length": 16345, "nlines": 289, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला पोल व्हॉल्ट - विकिपीडिया", "raw_content": "२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला पोल व्हॉल्ट\n३८ खेळाडू २४ देश\n१०० मी पुरुष महिला\n२०० मी पुरुष महिला\n४०० मी पुरुष महिला\n८०० मी पुरुष महिला\n१५०० मी पुरुष महिला\n५००० मी पुरुष महिला\n१०,००० मी पुरुष महिला\n१०० मी अडथळा महिला\n११० मी अडथळा पुरुष\n४०० मी अडथळा पुरुष महिला\n४ × १०० मी रिले पुरुष महिला\n४ × ४०० मी रिले पुरुष महिला\n२० किमी चाल पुरुष महिला\n५० किमी चाल पुरुष\nलांब उडी पुरुष महिला\nतिहेरी उडी पुरुष महिला\nउंच उडी पुरुष महिला\nपोल व्हॉल्ट पुरुष महिला\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला पोल व्हॉल्ट स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १६-१९ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[१]\nस्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेर्‍यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला प्रत्येक उंची गाठण्यासाठी तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल आणि कोणतीही उंची गाठण्यात अयशस्वी ठरलेला खेळाडू अपात्र घोषित केला जाईल. शस्वीरित्या पात्रता उंचीची उडी मारल्यास खेळाडू अंतिम फेरिसाठी पात्र होईल. १२ पेक्षा कमी खेळाडूंनी पात्रता उंची पार केल्यास सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीची उंची ग्राह्य धरली जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना प्रत्येक उंचीसाठी तोपर्यंत तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल जोपर्यंत सर्व खेळाडू त्यांना पार करता ना येणार्‍या उंचीपर्यंत पोहोचतील.\nसर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)\nमंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ ०९:४५ पात्रता फेरी\nशुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६ २०:३० अंतिम फेरी\nस्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे\nविश्वविक्रम येलेना इसिन्बायेव्हा ५.०६ मी झुरिच, स्वित्झर्लंड २८ ऑगस्ट २००९\nऑलिंपिक विक्रम येलेना इसिन्बायेव्हा ५.०५ मी बीजिंग, चीन १८ ऑगस्ट २००८\n२०१६ विश्व अग्रक्रम सँडी मॉरिस ४.९३ m हॉस्टन, अमेरिका २३ जुलै २०१६\nस्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:\nन्यूझीलंड एलिझा मॅककार्टनी (NZL) अंतिम ४.८० मी =\nपात्रता निकष: ४.६० (Q) किंवा किमान १२ खेळाडू (q) अंतिम फेरीसाठी पात्र.\n१ अ एकातेरिनि स्टेफानिदी ग्रीस – – – – o ४.६० Q\n२ अ होली ब्रॅडशॉ युनायटेड किंग्डम – – o xo o ४.६० Q\nअ लिजा रिझिह जर्मनी – – – xo o ४.६० Q\nब जेनिफर सुहर अमेरिका – – – xo o ४.६० Q\n५ अ एलिझा मॅककार्टनी न्यूझीलंड – – xxo xo o ४.६० Q\nब यारिस्ले सिल्वा क्युबा – – xo xxo o ४.६० Q\n७ ब मार्टिना स्ट्रट्झ जर्मनी – o xo o xo ४.६० Q\n८ अ केल्सि आह्ब कॅनडा – o o o – ४.५५ q\nअ अलाना बॉय्ड ऑस्ट्रेलिया – – o o – ४.५५ q\nब निकोल बुच्लर स्वित्झर्लंड – – o o – ४.५५ q\nअ सँडी मॉरिस अमेरिका – – o o – ४.५५ q\nब टिना सतेज स्लोव्हेनिया o o o o – ४.५५ q\n१३ ब मिन्ना निक्कानन फिनलंड – o xo o xxx ४.५५\n१४ ब अँजेलिका बेन्ग्टसन स्वीडन o o o xo xxx ४.५५\nअ मार्यना क्यल्यप्को युक्रेन o o o xo xxx ४.५५\n१६ ब लि लिंग चीन – o xo xo xxx ४.५५\n१७ अ मिशेला मैजर स्वीडन – o o xxx ४.४५\nब अलीशा न्यूमॅन कॅनडा – o o xxx ४.४५\n१९ अ जिरिना प्टाक्निकोव्हा चेक प्रजासत्ताक – o xo xxx ४.४५\nअ लेक्सी विक्स अमेरिका – o xo xxx ४.४५\n२१ ब सोनिया मालाविसि इटली o o xxo xxx ४.४५\nब अन्निका रॉलॉफ जर्मनी – o xxo xxx ४.४५\n२३ अ अँजेलिका मोजर स्वित्झर्लंड xo xxo xxo xxx ४.४५\n२४ ब रोमाना मालाकोव्हा चेक प्रजासत्ताक o o xxx ४.३०\nअ विल्मा मुर्तो फिनलंड – o xxx ४.३०\nब मार्ता ओनोफ्रे पोर्तुगाल o o xxx ४.३०\n२७ ब टोरी पेना आयर्लंडचे प्रजासत्ताक o xo xxx ४.३०\n२८ अ व्हानेस्सा बॉस्लाक फ्रान्स o xxo xxx ४.३०\n२९ अ जोआना कॉस्टा ब्राझील o xxx ४.१५\nब अन्निका न्यूवेल कॅनडा o xxx ४.१५\nब दियामारा प्लॅनेल पोर्तो रिको o xxx ४.१५\nअ फेम्के प्लुइम नेदरलँड्स o xxx ४.१५\nअ मारिया लिओनॉर तावारेस पोर्तुगाल o xxx ४.१५\n३४ ब इर्याना याकाल्त्सेविच बेलारूस xxo xxx ४.१५\n३५ ब फॅबिना म्युरर ब्राझील – – – xxx ०.०१ NM\n३५ अ रेन मेन्गक्वियान चीन xxx ०.०१ NM\n३६ ब निकोलेटा क्यरियाकोपौलौ ग्रीस ०.०० DNS\n३६ अ रॉबैलेस पेइनाडो व्हेनेझुएला ०.०० DNS\n01 एकातेरिनि स्टेफानिदी ग्रीस – – o o xo xo xxx ४.८५\n02 सँडी मॉरिस अमेरिका – o o xo xo xo xxx ४.८५\n03 एलिझा मॅककार्टनी न्यूझीलंड – o o o o xxx ४.८० =NR\n४ अलाना बॉय्ड ऑस्ट्रेलिया – o o xxo xo xxx ४.८०\n५ होली ब्रॅडशॉ युनायटेड किंग्डम – o xo o xxx ४.७० SB\n६ निकोल बुच्लर स्वित्झर्लंड – o xxo o x– xx ४.७०\n७ जेनिफर सुहर अमेरिका – – xo xxx ४.६०\nयारिस्ले सिल्वा क्युबा – o xo xxx ४.६०\n९ मार्टिना स्ट्रट्झ जर्मनी o o xxo xxx ४.६०\n१० लिजा रिझिह जर्मनी – o – xxx ४.५०\n११ टिना सतेज स्लोव्हेनिया o xo xxx ४.५०\n१२ केल्सि आह्ब कॅनडा xxo xxo xxx ४.५०\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील खेळ\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील खेळ\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%A1%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T16:48:54Z", "digest": "sha1:QZ3LV7GPZJGWHPFLC2B7D5EH5CVOJMTI", "length": 3913, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ॲडम बाचर - विकिपीडिया", "raw_content": "\nॲडम मार्क बाचर (२९ ऑक्टोबर, इ.स. १९७३:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकेकडून १९ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९७३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१७ रोजी ०२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/khandesh-information/", "date_download": "2019-08-25T16:40:00Z", "digest": "sha1:KQPC4HS2KQ47I7PIFMWCQW46PDZ6JHSA", "length": 21140, "nlines": 159, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जे तुम्हले भेटणार नाही पुऱ्या दुनियामा, ते तूम्हले भेटी खान्देशमा! : खानदेशाची रंजक सफर", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजे तुम्हले भेटणार नाही पुऱ्या दुनियामा, ते तूम्हले भेटी खान्देशमा : खानदेशाची रंजक सफर\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nलेखक : नचिकेत शिरुडे\nकोणीतरी बरोबरच म्हणेल शे,\nजे तुम्हले भेटणार नाही पुऱ्या दुनियामा , ते तूम्हले भेटी खान्देशमा\nअसा आमना खान्देश शे, छोटा शे पण दिलान दुनियापेक्षा मोठा शे. चला लोकेसोन तुम्हले आम्ही आज खान्देशना काही असा किस्सा सांगणार हाय की, तुम्ही भी म्हणाल, “ना कोणतं राज्य, ना कोणता देश , अख्ख्या दुनियामा भारी आमना खान्देश” \nआमना खान्देश म्हणजे जळगाव, धुळे, नंदूरबार, मालेगाव, बागलाण भाग एकत्र करीसन तयार व्ह्स, आमना खान्देश ले खान्देश नाव कसं पडणं ते तुम्हले आम्ही आता सांगणार हाये, दम धरिसन वाचा..\nआमना खान्देशनी आराध्य दैवत शे आमनी कानबाई माता. मागना हजारो वरीस पासून आमना खान्देशी लोके “कानबाई” ना तीन दिवस ना थाट ठेवतस. कानबाई माता ना थाट जव्हय ऱ्हास तवय आमना खान्देशी लोकेसन्या घरले सोन्यानी चमक ऱ्हास.मुंबई पुना मा शिकाले जायेल , राहाले जायेल पोरे एक टाइम दिवाळी मा घर नाही येणार पन कानबाई ना थाट ना टाइम घरले येतस.\nतीन दिन कानबाई माता आमना घरले रहाले येस. या कानबाई माता ना हा समदा प्रदेश शे म्हणून ह्या प्रदेशले लोके “कान्हदेश” म्हणत. पण जसा टाइम गया तसा त्याना अपभ्रंश व्हइ सण “खान्दे���” व्हइ गया.\nकानबाई माता ना उत्सव आमना कडे भला फेमस शे. आम्ही कानबाई माता ना उत्सवले मस्त नव्या कपडा घालतस, कानबाई नि गावभर मिरवणूक काढतस, मस्त कानबाई स्पेशल गाणे लाईसन नाचतस. मस्त मज्जा ऱ्हास कानबाईना टाईमले आमना गावाकडे.\nदूर दूर ना नातेवाईक घरी येतस त्यानंमुळे आनंद , चैतन्य यांनमा वाढ व्ह्स, सर्व आनंदी आनंद व्हइ जास, मग वरीस भरणा दुःखे आमना लोके इसरी जातस, आमनी कानबाई माता आमना जीवन मा उल्हास लई सन येस.\nजशी आमनी कानबाई माता शे तशी दुसरी गोष्ट आमना खान्देशनि फेमस शे ती म्हणजे खान्देशना इतिहास. आमना खान्देश भला प्राचीन प्रांत शे, आमना खान्देशले प्रभू श्रीराम , भगवान श्री कृष्ण , पांडव या सर्व महापात्रेसना पदस्पर्श लाभेल शे.\nआमना खान्देशने वैभवशाली वाकाटक, सातवाहन या समद्या राजा लोकेस्न राज्य देखेल शे. आमना खान्देशने मुघल – सुलतान नि राजवट देखेल शे, आमना खान्देशने चक्रधर स्वामी ना महानुभाव पंथ अनुभवेल शे, आमना खान्देशने संत मुक्ताईना वारकरी पंथ अनुभवेल शे.\nआमना खान्देशना पाटणादेवीना जंगलमा भास्कराचार्य सारखा गणिततज्ञ राहत व्हता. राजा ना राज तसा ब्रिटीश लोकेस्ना राज भी आम्ही देखेल शे, काँग्रेसनं ग्रामीण राष्ट्रीय अधिवेशन आमना फैजपूर मा व्हएल होतं, त्याले महात्मा गांधी येल व्हतात.\nआमना खान्देशन मानचिन्ह हाय आमनी अहिराणी भाषा. मराठी भाषा अन अहिराणी भाषा मझात बराच फरक शे. आमनी अहिराणी भाषा मराठी, गुजराती आन हिंदी भाषा एकत्रित व्हईसन तयार व्हयेल शे.\nआमना भाषाले खरं वैभव प्राप्त करी दिन आमना खान्देशनि कन्या बहिणाबाई चौधरीने. आमना मायबोली मा बहिणाबाईनी लिखेल कविता आज भी लोकेस्ले जिंदगीनि दास्तान सांगी जातस. आमनि बहिणाबाई जास्त शिकेल नव्हती पण. बठ्ठ्या दुनियेले शिकाडी गयी की जिंदगी ना खरा आनंद कसा मा शे ते.\nआमना खान्देश प्रांतले बरंच वैभव लाभेल शे अन आमना कडे एक से एक टॅलेंट लोके शेतस. दुनिया भरणा पिक्चरे देखीसन आमना मालेगावना पोरे कंटाळी जायेल व्हतात. मालेगाव मा भी सुपर मॅन बनाडाना अन हॉलिवूडले टक्कर देवानि, हा इचार लई सन आमना मालेगावना पोरेसनी जुगाड लाया अन खान्देशी मॉलीवूड चालू कय व्हतं.\nमग त्याना प्रोडक्शन खाले त्यासनि मालेगाव ना सुपर मॅन बनाडा व्हता, मालेगाव ना क्रिश बनाडा. त्यासना हाऊ प्रोग्रॅम देखीसन सब टीव्ही वालास्नि मालेगाव ना चिंटू बनाडा. आज भी आमना कड या पिक्चरे लोके देखतंस, येन माच लोकेसनी सुख शोधेल शे.\nखान्देशच्या इतिहासातील “पहिले पारंपारिक वाद्य पथक”…\nभारतीय भाषांनी इंग्रजीला उधार दिलेले शब्द…\nअसाच आमना खान्देशी डीजे गाना भी भलता चालतस. भाऊ मना सम्राट , गोसावी मी पाचोरावाला अन सावन ना महिनामा, ह्या गाना ऐकीसन आमना लोके येड्यांना गत नाचतस. जर लगीनना रातले हळद ना टाइम या गाणा वाजना नाहीत तर लगीन व्हएलच नाही शे, असं वाटू लागस.\nअशीच आजून एक गोष्ट शे, जी वर्ल्ड फेमसशे. ती म्हणजे सारंग खेड्यानि जत्रा. आठे जत्रा ना टाइम घोडेसना खूप मोठा बाजार लागस, घोड्यासनी स्पर्धा व्हस, करोडो ना व्यवहार व्हस. आज भी त्याच पद्धतीने चालस जशी पूर्वी चाले.\nआमना कडे राजकारण भी भलं चालस. आमना गाव कडला राजकारण पेक्षा त्यानातून भेटणारा पैश्यास्वर डोळा ठेवतस. मंग त्यानातून सुरू व्ह्स प्रचार आन प्रचारवरनी रोजंदारी. शेत मा जाई सण काम करा पेक्षा प्रचार कराले लोकेस्ले मजा येस. समदा नाही पण थोडा बहुत लोके ऐसाच करतस. त्यानमुळे आमना एक मुख्यमंत्री आत लोंग सत्ता मा नाही बसेल शे, तरी आमना लोके नाही सुधरत.\nकसा बी असनात तरी आमना खान्देशी लोके स्वभावले प्रेमळ अन मदतगार राहतस. पण जेव्हडा त्या चांगला राहतस तेवढा तुम्ही राहिलं नाही तर मग मॅटर लै बिघडी जास. आमना कड म्हणच शे तशी “खान्देशीनि यारी म्हणजे घोड्यांनी सवारी अन, खान्देशीशी बिघाडी मंग गधडाभी लथाडी\nआमना खान्देशी लोकेसनी एक विशेषता ऱ्हास, आमना बोलाना एक पॅटर्न ऱ्हास, त्याना गत सर्वा खान्देशी लोके बोलतस. त्यांमुळे खान्देशी माणुसले गर्दी मा भी कोणिबी वळखिलेस. तुमले एकच सांगस जर, तुमना कोणी खान्देशी दोस्त अशी तर त्याले धरी ठेवा, तो दगा फटका करायचा नाही.\nतुम्हले मदतच करायचा वरून तुमले भूक लागी तेव्हा बिनधास्त त्यांना घर जाईसन पिठलं भाकरी, वांग्यान भरीत, मिरची ना खुडा, चटणी अन बाजरीन्या भाकरीन जेवण करिसन या. नाही तुमना आत्मा तृप्त व्हइना मंग बोला.\nअशी आमना खान्देशनि माहिती, आमना भूमीना छोटा परिचय. तुम्ही येईसन देखी जा. तुम्ही भी देखीसन म्हणशाल,\n” जे आम्हले नाही दिसणं जम्मू काश्मीर मा ते देख आम्ही खान्देशमा..\nकाय आहे आपल्या देशातील राज्यांच्या नावामागील लॉजिक\nतमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधील नेमका फरक समजून घ्या\nआम���े इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← कुणीही करू शकेल इतके सोपे ८ व्यायामप्रकार डायबेटिजला १००% दूर ठेवतात\nचीनी सम्राटाला धूळ चारणाऱ्या कुशाण साम्राज्यातील राजा कनिष्काची अभिमानास्पद शौर्यगाथा →\n13 thoughts on “जे तुम्हले भेटणार नाही पुऱ्या दुनियामा, ते तूम्हले भेटी खान्देशमा : खानदेशाची रंजक सफर”\nमालेगांव हे खानदेश मध्ये येत नाही. ते नाशिक जिल्यात येत, मालेगांवकर खोटेच स्वताला खनदेशी म्हनवून घेतात.म्हणून फक्त Good दिले आणि लेखातील आहीराणी भाषा सुद्धा खुप अशुद्ध आहे.\nआमन कळवण तालुका नई येत का खान्देस मा\nछान ,पण अहिराणी चा वापर अजून योग्य शब्दात करता आला असता,\nअारं भाऊ तुमले माहीत नईका खान्देशी पण अलग अलग भागमा अलग अलग बोलतस\nभावा नचिकेता बहिणाबाईंची कविता अहिराणी नसून ती *लेवागणबोलीत* आहे. पहिल्या आवृत्तीत प्र के अत्रेंनी ती अहिराणी असे म्हटले खरे पण त्यावेळी त्यांना लेवागणबोली चे स्वतंत्र अस्तित्व माहिती नव्हते खान्देशात अहिराणी बोलली जाते तीच ही भाषा असावी असा त्यांचा समज होता. पण आता नंतरच्या आवृत्तीत आणि कितीतरी समिक्षकांनी ते मान्य केलय तेव्हा कृपया आपले ज्ञान अद्ययावत करावे मग लेखन करावे कृपया\nकुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर\nपाकिस्तानी राजकारण्यांच्या सौंदर्याच्या चर्चा करणारे, हे देशी सौंदर्य बघून चाट पडतील\nमुंबईकर “बेशिस्त” का आहे वाचा डोळे पाणावणारं (आणि उघडणारं) उत्तर\n मग या गोष्टी तुम्ही करून पहाच, फरक नक्की पडेल\nऔरंगाबाद दंगल : MIM च्या नेत्याचं चंद्रकांत खैरेंना अनावृत्त पत्र\nट्रम्प यांचा हा निर्णय भारतीय महिलांना महागात पडणार आहे\nगुजरात, हिमाचल निवडणूक निकाल : “जे गांडो थयो” – नेमकं वेडं कोण झालंय\nरामदेवबाबांच्या “पतंजली”चे CEO आचार्य बाळकृष्ण: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक\nभारत अजूनही ब्रिटिशांच्या मनाप्रमाणे चालतोय काय ह्या गोष्टींवरून तसंच वाटतं\nवाळूसारख्या वस्तूचा सुद्धा चालतो काळाबाजार कसा तो जाणून घ्या \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/international-court-of-justice-grants-counselor-access-to-kulbhushan-jadhav-90668.html", "date_download": "2019-08-25T15:20:26Z", "digest": "sha1:SRQPO4THR2U5USLB6ZE4N3XPP4IMNLXJ", "length": 18913, "nlines": 177, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कुलभूषण जाधव प्रकरण : हरिश साळवेंनी त्यांचं काम केलं, आता मोदींचं काम सुरु", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nकुलभूषण जाधव प्रकरण : हरिश साळवेंनी त्यांचं काम केलं, आता मोदींचं काम सुरु\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nहेग, नेदरलँड : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) भारताच्या बाजूने निकाल दिलाय. न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिलं. हे न्यायमूर्ती पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आता सोपा झाला आहे. या निकालानंतर तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.\nया प्रकरणात भारताचा सर्वात मोठा विजय म्हणजे आता कौन्सिलर एक्सेस मिळणार आहे. म्हणजेच हा खटला पुन्हा चालवला जाईल आणि भारतालाही खटला लढवण्याचे अधिकार मिळतील. पण आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य करायचा की नाही हा निर्णय पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य न केल्यास जगभरात पाकिस्तान स्वतःहून घेरलं जाईल. भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध आता पुढच्या काळात उपयोगी येणार आहेत.\nआता मोदींचं काम सुरु\nभारतात यापूर्वीही आणि यावेळीही स्थिर सरकार आल्यामुळे योग्य वकिलाची नेमणूक करुन खटला चालवण्यात कोणताही अडथळा आला नाही. हरिश साळवे यांनी प्रभावीपणे बाजू मांडून भारताला कौन्सिलर एक्सेस मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केलाय. पण पाकिस्तान या निर्णयावर काय भूमिका घेतं ते महत्त्वाचं आहे. पाकिस्तानने या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास भारताला आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा वापर करुन आंतरराष्ट्रीय दबाव वाढवता येईल.\nपाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती पाहता कोणताही धोका पत्करणं किंवा जगाच्या विरोधात जाणं परवडणारं नाही. पाकिस्तानने निर्णया��ी अंमलबजावणी न केल्यास भारताकडे यूएनएससी म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. या परिषदेत आयसीजेच्या निर्णयाचा सन्मान करत पाकिस्तानवर दबाव वाढवला जाऊ शकतो. यूएनएससीमध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्सचा समावेश आहे. या परिषदेतील पाचही देशांसोबत भारताचे सध्याचे संबंध अत्यंत चांगले आहेत. याचा फायदा या खटल्यात होईल आणि निष्पक्ष पद्धतीने पुन्हा एकदा खटला चालवता येईल.\nपाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने सुनावलेल्या या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा नकार दिल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे 18 मे 2017 रोजी कोर्टाने फाशीला स्थगिती दिली होती.\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nयावर्षी भारतालाही निमंत्रण दिलेली G-7 परिषद काय आहे\nमोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत\nमोदी-मोदीच्या घोषणा, पॅरिसमध्ये UNESCO चं मुख्यालय दणाणलं\nपंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं फोनवर संभाषण, पाकिस्तान निशाण्यावर\nनरेंद्र मोदी नवीन भारताचे नवीन हिटलर : मनसे\nअटल बिहारी वाजपेयींचा स्मृती दिन, राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली\nमाझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे, परळीत निवडून द्या : धनंजय मुंडे\nराहुल गांधींची काश्मीर दौऱ्याची तयारी, पण अगोदरच 'रेड सिग्नल'\nआर्थिक मंदी : समाजातील प्रत्येक घटकासाठी 10 मोठे निर्णय जाहीर\nईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले\nयावर्षी भारतालाही निमंत्रण दिलेली G-7 परिषद काय आहे\nमोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत\nमोदी-मोदीच्या घोषणा, पॅरिसमध्ये UNESCO चं मुख्यालय दणाणलं\nतुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्र��धान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/shahrukh-rajnikant-reached-shridevis-house-283361.html", "date_download": "2019-08-25T16:33:04Z", "digest": "sha1:7RYEFTJM43ZM3GXNIGNNDBZIER7G6Q62", "length": 4467, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "श्रीदेवीच्या घरी पोचले रजनीकांत आणि शाहरूख खान", "raw_content": "\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nश्रीदेवीच्या घरी पोचले रजनीकांत आणि शाहरूख खान\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.metrocitysamachar.com/breaking-news/4618/", "date_download": "2019-08-25T17:08:20Z", "digest": "sha1:7ORDISOXLTJKBJKETSZSCT3C6WGRWE2O", "length": 10912, "nlines": 130, "source_domain": "www.metrocitysamachar.com", "title": "एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | Metro City Samachar", "raw_content": "\nHome Breaking News एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’\nएमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’\nमुंबई, दि. 11 : द्राक्षांची बाग कशी असते, शेतकरी त्याचे उत्पादन कसे घेतात, द्राक्षांचे वेगवेगळे प्रकार कोणते, द्राक्षांपासून वाईनची निर्मिती कशी होते अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबरोबरच द्राक्षांची प्रत्यक्ष शेतात जाऊन चव चाखण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी येत्या 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान द्राक्षगांव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोळेगाव (लेण्याद्री) (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे द्राक्ष महोत्सव (Grape Festival) आयोजित करण्यात आला आहे. एमटीडीसीचे माळशेजघाट रिसॉर्ट आणि जुन्नर तालुक्यातील द्राक्ष शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे.\nठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर होत असलेल्या या महोत्सवात पर्यटक कोणत्याही एका दिवशी सहभागी होऊ शकतात. यासाठी पर्यटकांना सकाळी १० वाजता माळशेज घाट येथील एमटीडीसी रिसॉर्टवर पोहोचावे लागेल. त्यानंतर गोळेगाव येथील द्राक्ष बागेला प्रत्यक्ष भेट देऊन द्राक्ष पिकांबाबत माहिती, द्राक्षांची तोडणी, पॅकींग, विक्री कशी केली जाते याची पर्यटकांना माहिती दिली जाईल. पर्यटकांना द्राक्षांची थेट बागेत जाऊन चव चाखता येईल. याशिवाय थेट शेताच्या बांधावरुन द्राक्षांची खरेदी करता येईल. दुपारी १ वाजता ॲग्री टुरीजम युनिटला भेट, शेतात फेरफटका आणि तिथेच शेताच्या बांधावर बसून पर्यटकांना जेवणाचा आनंद घेता येईल. त्यानंतर वाईनरीला भेट देण्यात येईल. इथे पर्यटक द्राक्षापासून वाईन तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ शकतील. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता ग्रामीण बचतगटांच्या मशरुम बागेला भेट, मशरुम पिकाची महिती घेणे तसेच या पिकाच्या पॅकींग व विक्रीची माहिती पर्यटकांना घेता येईल.\nया सर्व स्थळांना भेटी देण्यासाठी प्रत्येकी फक्त ५० रुपये इतकी प्रवेश फी असून या स्थळांना भेट देण्यासाठी एमटीडीसीमार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी पर्यटकांना माळशेज घाट येथील एमटीडीसी रिसॉर्टवर किंवा गोळेगाव (लेण्याद्री) (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे पोहोचावे लागेल. अधिक माहितीसाठी माळशेजघाट एमटीडीसी रिसॉर्टचे व्यवस्थापक विष्णू गाडेकर यांना संपर्क साधावा (मोबाईल –९८२२०४३१७५, ७७६८०३६३३२)\nमाळशेज घाट येथे कसे पोहोचावे \nमुंबई येथील पर्यटक कल्याण, मुरबाडमार्गे येथे पोहोचू शकतात. कल्याणपासून हे ठिकाण ९० किमी अंतरावर आहे. पुण्यातील पर्यटक राजगुरुनगर – नारायणगाव – आळेफाटा या मार्गे माळशेज घाट येथे पोहोचू शकतात. पुण्यापासून हे ठिकाण १२० किमी अंतरावर आहे. नाशिक येथील पर्यटक संगमनेर – आळेफाटा येथून या ठिकाणी पोहोचू शकतात.\nPrevious articleआदिवासी बांधवांच्या वनहक्क सातबारा संदर्भात विशेष मोहीम राबवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nNext articleभिलारमधील जत्रेमुळे १३ ते १५ फेब्रुवारी पुस्तकांचं गाव प्रकल्प तात्पुरता बंद\nनोरा फतेही को देख कपिल शर्मा ने शुरू किया फ्लर्ट, शादी को लेकर बोले- वो पब्ल‍िसिटी स्टंट थी\nसचिन तेंदुलकर ने बताया, कैसे टेस्ट क्रिकेट को मनोरंजन बनाया जा सकता है\nVIDEO: केएल राहुल की गलती से आउट हुए मयंक अग्रवाल, फैन्स ने लगाई फटकार\n19 साल बाद खुला राज: 'धड़कन' का क्लाइमैक्स वह नहीं था...\nनालासोपारा शहर में ऑटो रिक्शे वालों का आतंक, राहगीरों का राह...\nसनी देओल की 'ब्लैंक' ने दे डाली 'एवेंजर्स' को चुनौती, दूसरे...\nआग में झुलसी महिला की उपचार के दौरान मौत, केस दर्ज\nपालघर जिले के डहाणू पुलिस स्टेशन में एक महिला की मौत का केस दर्ज किया गया है महिला घर में चूल्हे पर पानी गर्म...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/use-these-tips-for-avoiding-depression/", "date_download": "2019-08-25T16:31:24Z", "digest": "sha1:5VLIQECQRSV6PVZITEXMGIMLBXCGHLK5", "length": 7166, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "नैराश्यापासून दूर राहण्यासाठी 'या' आहेत खास टिप्स, यामुळे वाढेल आनंद - Arogyanama", "raw_content": "\nनैराश्यापासून दूर राहण्यासाठी ‘या’ आहेत खास टिप्स, यामुळे वाढेल आनंद\nin तज्ज्ञांचं मार्गदर्शन, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या स्पर्धेमुळे अनेकजण जगण्याचा आनंद घेवू शकत नाही. कामाचा हा व्याप कधी-कधी आपल्याला नैराश्याकडे सुद्धा घेवून जाऊ शकतो. अशावेळी जीवन अस्ताव्यस्थ होण्याची शक्यता असते. म्हणूनच नैराश्यापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे.\nदारू पिल्‍यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर\nरक्‍ताचा रंग लालच का असतो जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी\n‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती\n१. कष्ट करून जे मिळत आहे. त्यामध्ये समाधान मानण्याची नितांत गरज असते. कारण जे आपल्याला सहज मिळते ते इतरांसाठी स्वप्न असू शकते. जे समाधानी नसतात अशा लोकांना कधीच आनंद मिळू शकत नाही.\n२. इतरांशी स्वत:ची तुलना करू नका, कारण दोन माणसे कधी एकसारखी असू शकत नाहीत. तुलना केल्याने आपण स्वत:ला छोटे करतो.\n३. सफलतेची सुरुवात प्रामाणिकपणामुळेच होते. म्हणून स्वत:शी प्रामाणिक राहावे. मानसिकता तयार करून एखाद्या गोष्टीसाठी जोखीम घेणे वाईट नाही.\n४. कुणावरही एवढेही प्रभावित होऊ नका की, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्वत: विचार करूनच निर्णय घ्या.\n५. कुटुंबासोबत छोटे-छोटे आनंद साजरे करा. आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवा.\n६. अनावश्यक व्यस्तता टाळा. नियमितपणा ठेवून काम करा आणि त्यात आरामाकडेही लक्ष द्या.\n* सकारात्मक बाबींचा विचार करा. प्रत्येक यशाची सुरुवात संघर्षातूनच होते.\nमानसिक, शारीरीक आरोग्यासाठी दररोज करा मेडिटेशन, 'हे' आहेत खास ४ फायदे\nहे माहित आहे का जोडीदाराचा हात पकडल्याने तणाव होतो कमी, 'हे' आहे ७ फायदे\nहे माहित आहे का जोडीदाराचा हात पकडल्याने तणाव होतो कमी, 'हे' आहे ७ फायदे\nगर्भवती महिला व्रत करायच्या अगोदर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा\nडायबिटीस, हृदयरोगासह अनेक आजरांवर मेथी गुणकारी, असा करा उपाय\n‘हार्ट अटॅक’च्या प्राथमिक उपचारासाठी मुंबई पोलीसही सज्ज\nकागदामध्ये पार्सल घेताय ‘तर’ हे नक्की वाचा\nमुंबईत घरांमध्येच वाढत आहेत डेंग्यू, मलेरियाचे डास\nकिडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ 3 घरगुती ड्रिंक्स\nLiquid vs Pencil Eyeliner : जाणून घ्या कशी करावी लायनरची निवड\nगाईच्या तुपात कॅन्सरशी लढण्याची ताकद, संशोधकांचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F/all/", "date_download": "2019-08-25T16:47:29Z", "digest": "sha1:DGTZKKDUY4CEUBSGFBMOPFXCYLB22HTD", "length": 7202, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यूपीए- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआझम खान यांच्यावर भडकल्या जयप्रदा, केला हा आरोप\n'आझम खान यांनी महिलांबद्दल जे उद्गार काढले त्यामुळे त्यांना भाऊ असं म्हणणं हा गुन्हाच आहे.'\nआझम खान यांच्यावर भडकल्या जयप्रदा, केला हा आरोप\nकाँग्रेसचा शोध संपला, सोनियांनी या नेत्याला अध्यक्षपदासाठी केला फोन\nकाँग्रेसचा शोध संपला, सोनियांनी या नेत्याला अध्यक्षपदासाठी केला फोन\nमोदी मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक, मंत्रालयाचे होणार वाटप\n'मैं ईश्वर की शपथ लेता हूं कि...', नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान\n पृथ्वीराज चव्हाण घेणार राहुल गांधींची जागा\nINSIDE STORY : राहुल गांधींच्या राजीनामा नाट्यामागे आहे 'हा' मोठा प्लॅन\nNews18 Exit Polls 2019 : पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची पसंती कोणाला, नरेंद्र मोदी की राहुल गांधी\nExit Poll 2019 : अमेठी की रायबरेली काँग्रेसची एक जागा धोक्यात\nसट्टा बाजारात भाजपचा बोलबाला; साध्वी जिंकणार, उर्मिलाचं काय होणार\nचायवाला, पकौडेवाला आणि चौकीदार, सिद्धू यांच्या वक्तव्यावरून नवा वाद\nमोदींनी ममतांच्या बालेकिल्ल्यातही लढावं, कार्यकर्त्यांची मागणी\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nरात्री उठून सारखं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/manmohan-singh/videos/", "date_download": "2019-08-25T16:34:48Z", "digest": "sha1:KSNVSVZYHS724KVZAOTED4VDAXJ5Y2IS", "length": 5823, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Manmohan Singh- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n..आणि मोदी-सिंग यांची भेट झाली\nमनमोहन सिंग धरणं आंदोलनात\n'मोदी सरकार दिशाभूल करतंय'\n'आम्ही मनमोहन सिंग यांच्या सोबत'\n'सिंग यांना यात गोवण्यात आलंय'\nकोळसा खाणवाटप गैरव्यवहाराला मनमोहन सिंग यांची मूकसंमती होती का\n'घोटाळ्याला काँग्रेस पक्ष जबाबदार'\n'आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत'\n'आम्हाला टार्गेट केलं जातंय'\nमनमोहन सिंगांसाठी सोनियांची पदयात्रा\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/swarajya/", "date_download": "2019-08-25T15:16:52Z", "digest": "sha1:2VVQF6DR6NUANT2Z2E5KHUHAJPPCBR5D", "length": 5755, "nlines": 61, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Swarajya Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nआणि….अखेर शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला\nअशी ही महाराजांची शौर्यगाथा जिच्या स्मरणार्थ शिवप्रताप दिन साजरा केला जातो.\nयाला जीवन ऐसे नाव\nछ. संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्याना “हे” सत्य दिसत नाही की मान्य करायचं नाही\nदुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले. रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली.\nभटकंती याला जीवन ऐसे नाव\nछत्रपतींच्या जीवनात ह्या ४ किल्ल्यांचा इतिहास झळाळून निघतो\nहिंदवी स्वराज्याच्या दिमतीला असणाऱ्या प्रत्येक किल्ल्याने स्वराज्याच्या निर्मितीत आपला वाटा उचलला आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nशिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === तानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी\nजाणून घ्या पॉवर ऑफ अटर्नी विषयी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे\n बुडू नये ह्यासाठी काय करावं : शास्त्रशुद्ध विमोचन आणि उपाय\nइराणने अमेरिकेचं ड्रोन पाडलं आणि ट्रम्प तात्या भडकले\nपंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही – भाग ४\nदुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने पर्ल हार्बरवरील हल्ल्यामुळे उडी घेतली हा खरा इतिहास नाही\nमहालक्ष्मी मंदिरातील वाद: नेमकं काय घडलं आणि काय घडायला हवं\nपृथ्वीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास आशेची किरण असलेला ‘एक भारतीय’\nभारतीय स्त्रीला कायदेशीररित्या सर्वांगाने सक्षम करणारे “बाबा”\nसत्य कथेवरील आधारीत “300” तर भारतात सतराव्या शतकातच होऊन गेलाय\nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/golmaal-4-on-a-roll-9089", "date_download": "2019-08-25T16:47:27Z", "digest": "sha1:SPGN3ZJP6WCKUHDW4OPQJHGTXXIJZYFD", "length": 4928, "nlines": 83, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "गोलमालच्या शूटिंगची धमाल पुन्हा सुरू", "raw_content": "\nगोलमालच्या शूटिंगची धमाल पुन्हा सुरू\nगोलमालच्या शूटिंगची धमाल पुन्हा सुरू\nBy मंदार जोशी | मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई - विनोदी हिंदी चित्रपटांच्या मालिकेमध्ये अव्वल मानल्या जाणाऱ्या गोलमालच्या चौथ्या भागाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अंधेरी येथील यशराज स्टुडिओमध्ये उभारण्यात आलेल्या एका खास सेटवर या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. त्याला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. तत्पूर्वी या चित्रपटाचं कथानक सर्व कलावंतांना ऐकवण्याचा एक कार्यक्रम झाला. त्यास अजय देवगण वगळता इतर सर्व कलावंत उपस्थित होते. या चित्रपटामध्ये अजय देवगण, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू, तब्बू, परिणीती चोप्रा, निल नितीन मुकेश, जॉनी लिव्हर, अश्विनी काळसेकर, मुकेश ऋषी, सचिन खेडेकर, उदय टिकेकर, प्रकाश राज आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. मुंबईमधील शूटिंग शेड्यूल आटोपल्यानंतर हा चित्रपट हैदराबाद, उटी आणि गोवा येथे चित्रीत होणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होईल.\n'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच होणार जमीनदोस्त \nदादरमधील प्रसिद्ध चित्रा चित्रपटगृह आजपासून होणार बंद\nशेवंताच्या 'रात्रीस खेळ चाले'ची सेंच्युरी\nपुष्करचा वाढदिवस अन् सामाजिक बांधिलकी\n'महर्षी' महेशबाबूला पाहून फॅन्स का झाले सुपर क्रेझी\n‘त्या’ ऐतिहासिक दिवशी सुरु झालं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’चं शूटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/15-tips-to-impress-women/", "date_download": "2019-08-25T15:18:16Z", "digest": "sha1:FT4EVGWTI4LA5K3DEOCJT5CSBTLLNZ6P", "length": 18887, "nlines": 125, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मुलींचं मन जिंकण्यात हमखास यशस्वी ठरणाऱ्या १५ टिप्स", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमुलींचं मन जिंकण्यात हमखास यशस्वी ठरणाऱ्या १५ टिप्स\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nतुमचं तुमच्या बायको किंवा प्रेयसीवर खूप प्रेम आहे. पण ते व्यक्त करण्यासाठी दरवेळी महागडे गिफ्ट घेऊन देणे, फिरायला जाणे, सिनेमाला जाणे हे रोज परवडणारे नसते. बरं हे तर तुम्ही अनेक वर्षं केलं असेलच.\nमग असं काय करावं की रिलेशनशिप, प्रेम क��ंवा लग्न जुनं झाल्यावरही ते अद्याप ताजं वाटेल\nखालील गोष्टी वाचा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. ह्या गोष्टी पाळाल तर मुलींचं मन जिंकल्याशिवाय रहाणार नाही\n१. कपड्यांबाबत शेरेबाजी अज्जीबात नको \nज्याप्रमाणे तुम्हाला कपडे घालण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याचप्रमाणे महिलांनाही जे आवडेल ते कपडे घालायचं स्वातंत्र्य आहे. त्यांच्या कपड्यांवरून कधीच त्यांना बोलू नका. एखादा ड्रेस आवडल्यास त्याची स्तुती मात्र नक्की करा.\n२. तिच्या करिअरचा आदर करा\nज्याप्रमाणे तुम्हाला तुमचे करिअर आवडते. त्याचप्रमाणे महिलांनीही त्यांचे आवडते क्षेत्र निवडलेले असू शकते. तिच्या संमतीशिवाय तिच्या करिअरविषयीक किंवा कामाविषयीच्या गोष्टींत ढवळाढवळ करू नका.\nअसं केलेलं पुरुष असो किंवा स्त्री कोणालाच आवडणार नाही.\n३. भावना व्यक्त करा\nतुमच्या भावना व्यक्त करायला अजिबात घाबरू नका. पुरूष कधी भाऊक होत नाहीत वगैरे अशा भाकड गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुमच्याभावना खुलेपणाने व्यक्त केल्यास तुम्ही त्यांना किती जवळचे समजता ते तुमच्या प्रेयसी किंवा पत्नीच्या लक्षात येईल.\nज्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या भावना समजता त्याचप्रमाणे त्याही तुमच्या भावनांचा आदर करतील.\n४. घर कामात मदत करा…फार महत्वाचं आहे हे\nमहिलांना घरकामात मदत करण्यात काहीच चुक नाही. ते दिवस गेले ज्यावेळी फक्त महिला घरकाम करायच्या आणि पुरूष बसून असायचे. सध्या महिला व पुरूष दोन्ही नोकरी करतात.\nतेव्हा तुम्ही जर घरकामात मदत केलीत तर तुमच्याबद्दलचा आदर निश्चितच दुणणावेल.\n५, भुतकाळात जाऊ नका\nत्यांच्या भुतकाळावरून त्यांचे चारीत्र्य ठरवू नका. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक दुखरा कोपरा असतो. सर्वांचाच कधीना कधी ब्रेकअप झालेला असतो. तसंच आपण कुणालातरी डेटवर नेलेलं असतं.\nसर्वांच्याच मनोकामना पूर्ण होत नाहीत. तेव्हा फार भुतकाळात गेलात तर हाती निराशाच लागेल.\n६. लहानसहान गोष्टींवरून रागावू नका\nलहान सहान गोष्टींवरून रागावणे हे कोणत्याही नात्याला हानीकारक असतं. तुमच्या रोमॅंटीक जिवनालातर नक्कीच. विशेषतः सर्वांसमोर रागावणं हे खूप अपमानास्पदच असतं.\nतेव्हा जे मुद्दे स्पष्ट करायचे आहेत ते खाजगीतच आणि हळुवारपणे करा.\n“तुला काय वाटतं ह्याबद्दल” ह्या एका प्रश्नात खूप मोठी जादू आहे.\nत्यातून तुम्हाला तिचं मत, ���िचे विचार महत्वाचे वाटतात हे दिसतं. त्यातून तिची तुमच्या जीवनातील व्हॅल्यू स्पष्ट होते. फक्त महत्वाच्याच नाही तर लहानमोठ्या निर्णयांमध्ये तिचे मत विचारा. त्याने तुमच्यातील संबंध अधिकदृढ होतील.\nतिचे जर काही पुरूष मित्र असतील तर उगाच तिच्यावर संशय घेऊ नका. तुमच्या संशय घेण्याने तुमच्या नात्यात कडवटपणा येईल. निखळ मैत्री असते. तेव्हा संशयासाठी मनात जागा ठेवू नका. आणि हे केवळ मित्राबद्दलच नाही.\nप्रत्येक बाबतीत तिला हवा असलेला वैयक्तिक स्पेस तिला आवर्जून द्या.\n९. सर्वांसमोर मस्करी करू नका…\nसर्वांसमोर मुलींची मस्करी केल्याने त्यांना अपमानास्पद वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्ही दोघांतल्या गोष्टी मित्रांना सांगता असा तिचा समज होऊ शकतो.\nतसंच त्यामुळे तुम्ही फार गंभीरपणे घेत नाहीत हे तुमच्या वागण्यातून दिसून येते.\n१०. तिचं म्हणणं ऐकून घ्या…\nपुरुषांसाठी ही सर्वात अवघड गोष्ट असावी. (स्वयंपाकापेक्षाही) अनेक एक्स्पर्ट्सच्या मते पुरुष नेहेमी “तर काय) अनेक एक्स्पर्ट्सच्या मते पुरुष नेहेमी “तर काय”, “मी काय मदत करू”, “मी काय मदत करू” अश्याप्रकारे विचार करतात. पण बहुतेकवेळा स्त्रियांना तुमच्याकडून काहीही नको असतं…तुम्ही फक्त ऐकून घ्यावं, त्यांचं दुःख समजून घ्यावं इतकीच त्यांची अपेक्षा असते.\nपण पुरुष, नकळत त्यांचं म्हणणं मध्येच तोडून सोल्युशन सांगू पहातात किंवा आपले विचार मांडतात. अर्थात,ते ही चूक नाही – पण पूर्ण म्हणणं ऐकून झाल्यावर…\n११. तिला तिची स्पेस द्या…\nकुठलही नातं टिकण्यासाठी दोघांत अंडरस्टँडिंग असणे खूप आवश्यक आहे, जर तुम्ही तुमचा पुरुषी इगो नात्याच्या मध्ये न आणता तिला समजून घेतले, तिला तिच्या पद्धतीने जीवन जगण्याची मुभा दिलीत जी तुम्हालाही हवी असते तर तुमच नातं हे अधिक मजबूत होईल.\n१२. ती “खास” आहे हे तिला कळू द्या…\nकुठल्याही मुलीला जर कोणी स्पेशल ट्रीटमेंट दिली तर सहाजिकच ते तिला आवडेल. तुमची प्रेयसी तुमच्यासाठी किती खास आहे हे तिला कळू द्या. त्यासाठी कधी तिला डिनर डेटला घेऊन जा, तिला लहान लहान सरप्राईज द्या.\nजगात कितीही सुंदर मुली असल्या तरी तुमच्यासाठी तीच सर्वात सुंदर असल्याचं तिला जाणवू द्या.\n१३. तिची बाजू सांभाळा…\nप्रेम म्हणजे प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना सांभाळून घेणे, समजून घेणे. जर तुम्हाला क���णी तिच्याबद्दल काही वाईट अथवा तिचे दुर्गुण सांगत असेल तर तुम्ही त्यांना तिचे चांगले गुण सांगा. इतरांसमोर तिचा कधीही अपमान होऊ देऊ नका.\nतिला हे दिसू द्या की, ती एकटी नाही. तुम्ही आहात तिच्यासोबत – तिच्या बाजूने…\n१४. तिचा आत्मविश्वास वाढवा…\nअसं अनेक वेळा होत जेव्हा एखादी महिला काही कारणांमुळे हताश होऊन जाते, तिचा आत्मविश्वास ढासळतो. अश्या वेळी तिला सर्वात जास्त कोणाची गरज असते तर ती तुमची.\nतिच्या वाईट काळात तिच्या सोबत राहा, तिचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करा.\nकाही मुली खूप खोडकर स्वभावाच्या असतात, त्यांना मज्जा करायला फार आवडते. ज्या गोष्टी इतरांना बालिश वाटतील त्या त्यांना मजेशीर वाटतात. काही त्यांच्या या बालिशपणावर रागावतात, त्यांनी तसं करू नये अशी ताकीद देतात आणि मग हळू हळू ते नातं तुटत जातं. तिच्यावर बंधन न लावता तुम्हीही तिच्या बालीशपणात सामील व्हा. यामुळे तुमचे जीवन जरा इंटरेस्टिंग आणि सोपे होऊन जाईल तसेच तुमचं नातही नेहमी रिफ्रेश होतं राहील.\nतर – या आहेत काही खास ट्रिक्स तुमचं नातं अधिक घनिष्ठ करण्यासाठी. जरा कठीण वाटतील खऱ्या – पण मग – आपल्या आवडत्या लेडी लव्ह चं मन जिंकणं इतकं सोपं असतं तर त्यात मजा काय\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.\n← …आणि वाघ आमच्यासमोर उभा राहिला…\nतुम्हाला अनावश्यक वाटणाऱ्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत\nमैत्रिणीला “चॅटिंग” वर इम्प्रेस करायचंय\nप्रेम, रोमान्स…की वेळ, श्रम आणि ऊर्जेचा प्रचंड मोठा अपव्यय\nया ८ जोडप्यांच्या वयातलं अंतर दाखवून देतंय, प्रेमात वय म्हणजे फक्त एक आकडा असतो\nकणीस पाडतंय हेल्थचा भुगा : तुमच्या आवडत्या “कॉर्न” चे “महाभयंकर” दुष्परिणाम\nजीना, टिळक ते मोदी : कुमार केतकरांच्या अप्रामाणिकपणाचा इतिहास\n२ तासात डोळे ओले करणारा २४ वर्षांचा प्रवास : Sachin – A billion dreams\nजाणून घ्या पॉवर ऑफ अटर्नी विषयी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे\n…..आणि इंद्रायणीने तुकोबांची गाथा आपल्या पोटांत घेतली : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३७\nअॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय रे भाऊ\n- वृक्षतोडीवरचा अफलातून तोडगा..\n‘या’ ७ गोष्टी असणाऱ्या पुरुषाकडे स्त्रिया ‘त्या’ दृष्टीने आकर्षित होतात…\nज्ञानाचा मोठा शत्रू अज्ञान नसून ज्ञानाचा भ्रम आहे\nचषक जिंकल्यानंतर “कॅप्टन कुल” धोनी अचानक कुठे गायब होतो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.zeetalkies.com/gossip/%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE.html", "date_download": "2019-08-25T15:34:06Z", "digest": "sha1:FJ2OAUCUTJIPTOWLVCKP7BEZEHA2DWKV", "length": 9100, "nlines": 113, "source_domain": "www.zeetalkies.com", "title": "झी टॉकीजवर कॉमेडीचा धमाका Zee Talkies latest Gossip online at ZeeTalkies.com", "raw_content": "\nझी टॉकीजवर कॉमेडीचा धमाका\n‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस’ सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी हटके कलाविष्कारांची मेजवानी असते. यंदाच्या सोहळ्यातही एक सो बढकर एक कलाविष्कार सादर झाले. यावर्षी ‘कल आज और कल’ अशी हटके थीम घेऊन हा सोहळा रंगला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगलेल्या ‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस’ सोहळ्याची ही रंगत रविवार २४ जुलै सायंकाळी ७ वाजता झी टॉकीजवर पहायला मिळणार आहे.\nउर्मिला कानिटकर हिच्या गणेश वंदनेने या पुरस्कार सोहळ्याची धमाकेदार सुरुवात झाली. ‘कल आज और कल’ या थीम नुसार जुन्या व नव्या गीतांवर मानसी नाईक, वैभव तत्ववादी , पूजा सावंत यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मानसी नाईकचा ग्लॅम डान्स या सोहळ्यातील खास आकर्षण ठरला. सागर कारंडे, प्रियदर्शन जाधव, भूषण कडू, कुशल बद्रिके, विनीत भोंडे, अतुल तोडणकर, प्राजक्ता हनमघर, रमेश वाणी यांच्या ‘सैराट २’ प्रहसनाने सोहळ्यात चांगलीच रंगत आणली. संतोष पवार, विशाखा सुभेदार, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, विनीत भोंडे यांनी सादर केलेलं बाजीराव – मस्तानी या प्रहसनाने हास्याचा बार उडवून दिला. अतुल तोडणकर, संतोष पवार, श्रेया बुगडे, अभिजीत केळकर, नम्रता आवटे, रमेश वाणी या कलाकारांनी सादर केलेली ‘सात्विक बरं’ही नाटिका ही भन्नाट होती. या शिवाय सर्वात धमाल आणली ती भाऊ कदम यांच्या ‘मेहमूदच्या’ स्कीटने व मेहमूदच्या विवध गाण्यांवर भाऊ कदम, विशाखा सुभेदार, विघ्नेश जोशी, अभिजीत केळकर, समीर चौघुले यांनी धरलेल्या ठेक्याने. समीर चौघुले, विघ्नेश जोशी, सागर कारंडे, भूषण कडू, अतुल तोडणकर, प्राजक्ता हनमघर, प्रियदर्शन जाधव, यांनी सादर केलेलं\n‘नाटकबंदी’ यांचं प्रहसन ही चांगलच वाजलं.\nमोहन जोशी, पुष्कर क्षोत्री, क्रांत�� रेडकर, प्रथमेश परब यांचं धम्माल निवेदन, प्रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा, मंचावर सादर होणारे एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कारांनी ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस’ ची रंगत चांगलीच वाढवली. मनोरंजन क्षेत्रातील विनोदी कलावंताच्या कार्याची दखल घेणारा हा शानदार सोहळा येत्या २४ जुलैला सायंकाळी ७.०० वा. झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे.\nकट्यार काळजात घुसली टॅाकीज प्रीमियर\nश्रवणीय संगीताच्या जोरावर आजवर अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारं हे नाटक चित्रपटाच्या माध्यमातून मराठी संगीत रंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली.\nतात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेने विस्तारलेले मराठीतील नाटक म्हणजेच 'नटसम्राट'. नाटकाप्रमाणे चित्रपटाच्या रूपातही प्रेक्षकांसमोर आलेल्या या कलाकृतीला प्रेक्षकांनी आपलसं केलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-25T15:52:06Z", "digest": "sha1:ZFFZXTFNXQ6XNIXI7OGACSZVZL3RKXDB", "length": 4669, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी – प्रबोधनकार ठाकरे | Satyashodhak", "raw_content": "\nHomeTruthFinderप्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी – प्रबोधनकार ठाकरे\nप्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी – प्रबोधनकार ठाकरे\nमराठीत असा चरित्रनायक झाला नाही आणि चरित्रलेखकही झाला नाही. प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी या पुस्तकाविषयी असं लिहिणं, हे एखाद्याला अतिशयोक्ती वाटेल. पण हे सत्य आहे. अजूनही खोटं वाटत असेल, तर पुढे वाचून बघा. जातिवादामुळे तोडमोड झालेल्या इतिहासात हरवलेले मराठी इतिहासातले हे नायक प्रबोधनकारांनी बिनतोड पुरावे आणि कसदार भाषाशैलीत मांडले आहेत. हा इतिहास समोर यावा ही राजर्षी शाहू महाराजांनी एक अंतिम इच्छा होती, यातच या पुस्तकाचं मोठेपण आलं.\nClick for PDF: प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी\nTags:प्रबोधनकार ठाकरे, बहुजन, ब्राम्हणी कावा, ब्राम्हणी षडयंत्र, ब्राम्हणी हरामखोरी, मराठा, सत्य इतिहास, सत्यशोधक समाज, सातारा\nक्रिकेट : राष्ट्रविघातक खेळ\nरायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारता��� बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/cricket-news.html?page=6", "date_download": "2019-08-25T16:34:49Z", "digest": "sha1:JGSTALUGUZNIRWTGBFCF3DWYQIXNN6CB", "length": 14945, "nlines": 126, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Cricket News News in Marathi, Latest Cricket News news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nकैफियत एक्सप्रेसच्या अपघातानंतर विरेंद्र सेहवागही संतापला \nउत्तरप्रदेशात रेल्वे अपघातांचे आणि दुर्घटनांचे सत्र अजूनही चालूच आहे. काही दिवसांपूर्वी उत्कल एक्सप्रेस रूळावरून घसरली तर आज कैफियत एक्स्प्रेसला अपघात झाला आहे.\nतुम्हीही म्हणाल, रोहित शर्माला टीममधून बाहेर करा\n४,०,११,५,५,०,०,४,४,४ हा कोणताही फोन नंबर नाही आहे. तर हे आहे टीम इंडियातील एक दिग्गज बॅट्समनचे रन. जे त्याने श्रीलंकेत खेळलेल्या गेल्या १० वनडे मॅचमध्ये केले आहेत.\nबाऊंसर बॉल लागल्याने भारतीय खेळाडू झाला जखमी\nभारत 'ए' संघाचा ऑलराउंडर विजय शंकरला एक बाउंसर बॉल लागल्यामुळे जखमी झाला आहे. भारत 'ए' आणि दक्षिण आफ्रिका 'ए' संघात या सामना सुरु होता.\nजो फिट त्याच खेळाडूला मिळणार संघात जागा -रवी शास्त्री\nटीम इंडियाचा कोच रवी शास्त्रींनी म्हटलं आहे की, कोणते खेळाडू संघाचा भाग असतील. शास्त्रींनी फक्त फिट खेळाडुंनाच जे फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी करु शकतील अशाच खेळाडुंना घेण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे. श्रीलंकेला ३-० ने हरवल्यानंतर त्यांनी म्हटल की, चांगल्या फॉर्ममध्ये आहे.\nदक्षिण आफ्रिकेला झटका, हा खेळाडू सोडणार संघ\nदक्षिण आफ्रिकेला लवकरच एक मोठा झटका लागू शकतो. टीमचा स्टार गोलंदाज मॉर्ने मॉर्केलच्या कॉलपेक डील साईन केल्यानंतर आता हाशिम आमला देखील ही डील साईन करु शकतो.\nबाऊंसर बॉलवर थोडक्यात वाचला वॉर्नर\nऑस्ट्रेलियाचा विस्फोटक बॅट्समन डेविड वॉर्नर एका सामन्यात थोडक्यात वाचला. फास्ट बॉलर जोश हेजलवुडचा एक बाउंसर बॉल वार्नरच्या डोक्याला जाऊन लागला. ज्यामध्ये तो थोडक्यात वाचला.\nपाकिस्तानच्या विरोधामुळे भारतात होणाऱ्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेची जागा बदलली\nअंडर-19 क्रिकेट आशिया कप स्पर्धा भारतात होणार होती पण याला पाकिस्तानने विरोध दर्शवला आहे. आता पाकिस्तानच्या या विरोधामुळे अंडर-19 क्रिकेट आशिया कप टूर्नामेंट मलेशियामध्ये होणार ��हे.\nहार्दिक पंड्याने व्यक्त केला पहिली टेस्ट खेळण्याचा अनुभव\nटेस्ट क्रिकेटमध्ये खेळणे कोणत्याही खेळाडूसाठी दडपणाचं असतं. मात्र टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याचा पहिल्याच टेस्टमधील दमदार खेळ पाहता तो वन डे खेळत असल्याचे दिसले. पंड्याने ४९ बॉल्समध्ये ५० रन्स केलेत ज्यामुळे टीम इंडियाने वेगाने ६०० रन्स जमवलेत.\nभारताचा श्रीलंकेवर ३०४ रन्सने 'विराट' विजय\nभारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये ३ टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. गॉल इंटरनेशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये पहिला इंनिगमध्ये भारताकडे ३०९ रनची आघाडी होती. दूसऱ्या इनिंगमध्ये भारताने आणखी २४० रन्स जोडत श्रीलंकेसमोर ५५० रन्सचं टार्गेट ठेवलं.\nZee24taas Exclusive: क्रिकेटमध्ये क्रांती करणाऱ्या मुलींशी खास मुलाखत\nइंग्लंडमध्ये नुकताच झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत टीम फायनलमध्ये पराभूत झाला. तरी या टीमचा हिम्मत आणि लढाऊ वृत्तीने मिथाली राजच्या नेतृत्वाखाली टीमचा प्रवास खूप प्रेरणादायक होता.\nधोनीने या खेळाडूला दिली संधी, आता कोहलीच्या नेतृत्वाखाली मोडला हा वर्ल्ड रेकॉर्ड\n५०व्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर आश्विन याने सोमवारी गॉल मैदानावर पाऊल ठेवल्यानंतर त्याच्यासाठी गुडन्यूज मिळाली. अश्विनने या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २०१५ मध्ये १० विकेट घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि त्याच्यासाठी ही संधी शुभ ठरली. या मैदानावर पहिल्या सामन्यात पहिल्या डावात अश्विनने आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.\nश्रीलंकेविरोधात धवनचे शानदार १९० रन\nभारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये पहिला टेस्ट गॉल इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बँटींगचा निर्णय घेतला.\nफायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स\nटीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफाय��लमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.\nमहिला वर्ल्डकप फायनल: इंग्लंडचा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय\nआज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपचा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज\nनेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.\nरेल्वे स्थानकावर गाणाऱ्या रानूचं सलमान कनेक्शन वाचून व्हाल थक्क\nतो घरासमोर जुने टीव्ही ठेऊन जातो, काय आहे गूढ \nऑफिसमध्ये बसून काम, तुमचे आरोग्य धोक्यात\nसोनिया गांधींचं जेटलींच्या पत्नीला भावनिक पत्र\nरायगडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट, तीन गोविंदांचा मृत्यू\n'माझ्या पश्चात संपूर्ण संपत्ती अभिषेकची नाही', बिग बींचा खुलासा\nअभिनय क्षेत्रातील अरुण जेटलींची भाचीही त्यांच्या निधनाने भावुक\n'कोणी बिस्किटं द्यायचं, तर कोणी पैसे' रानू यांची मन हेलावून टाकणारी गोष्ट\nअरेरे, एका चुकीमुळे नेटकरी जान्हवीला म्हणाले...\nमाता- पित्यांनी चिमुरडीला मारून पिशवीत बसमध्ये टाकलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/2611/all/page-19/", "date_download": "2019-08-25T15:43:51Z", "digest": "sha1:OCJYXAU3QNIBYCF36JR5SVQZ5RPQ7NAE", "length": 6170, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "2611- News18 Lokmat Official Website Page-19", "raw_content": "\nदिल्लीवर हाफिज सईद करू शकतो मोठा हल्ला\nइशरत आत्मघातकी हल्लेखोर, FBIने वर्तवली शक्यता\nसंजूबाबाचा येरवडा तुरूंगवास लांबणीवर \nमुंबईवर दहशतवादी हल्ल्याची अतिरेक्यांची धमकी\nअबू जुंदालला कसाबच्या भूताने पछाडलं\nनाना पाटेकर यांना पोलीस संरक्षण द्यावं -राम कदम\nग्रेट भेट : नाना पाटेकर\n26/11 हल्ल्यात शौर्य गाजणार्‍या 4 अधिकार्‍यांच्या गौरव\nअस्वस्थ करणारा 'द अ‍ॅटॅक्स ऑफ 26/11'(समीक्षा)\nहैदराबाद स्फोटांमागे इंडियन मुजाहिद्दीनच \nशाहरूखला भारतात सुरक्षा द्यावी -मलिक\nडेव्हिड हेडलीला 35 वर्षांचा कारावास\nदिग्विजय सिंग म्हणतात, हाफीज सईद 'साहेब'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2019-08-25T16:31:48Z", "digest": "sha1:USVETU7TZNW2BQE4YMD2VEMAPY76SMIE", "length": 8542, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन - विकिपीडिया", "raw_content": "\nफ्री सॉफ्टवेर फाउंडेशनचा लोगो\nगैरसरकारी, ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था\nफ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन (इंग्रजी Free Software Foundation) ही रिचर्ड स्टॉलमन यांनी 4 ऒक्टोबर 1985 रोजी, 501(c)(३) ना नफा संस्था कायद्यानुसार स्थापन केलेली संस्था आहे. संस्थेचे मुख्य उद्देश्य मुक्त स्रोत प्रणाली चळवळीचा प्रचार करणे हा आहे. मुक्त स्रोत प्रणालीची चार मुल्ये याप्रमाणे आहेत: संगणक प्रणाली तपार करण्य़ाची, वितरीत करण्याची, संपादीत करण्याची आणि मूळ किंवा संपादीत केलेली प्रणाली व्यावसायीक फायद्यासाठी वापरण्याची सर्वव्यापी परवानगी.\nअनुकूलन · विंडोजशी तुलना · Criticism · (Criticism of Desktop Linux) · इतिहास · केर्नल (kernel names · supported architectures) · लिनक्सचा कायदा · लिनक्स फाउंडेशन · लिनक्स-लिब्रे · टक्स\nफ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन · ग्नू जीपीएल · GNU/Linux naming controversy · ग्नू प्रकल्प\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2019-08-25T17:09:20Z", "digest": "sha1:D2SH7J2R5PW5CB4MXWNFPYABXUTELFF2", "length": 9803, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महावितरण कार्यालयात मशीन नसल्याने ग्राहकांचे हाल | Dainik Prabhat", "raw_content": "\nमहावितरण कार्यालयात मशीन नसल्याने ग्राहकांचे हाल\nसातारा : महावितरण कार्यालयासमोरील वीज बिल केंद्रात ग्राहकांच्या लागलेल्या रागा. (छाया : संजय कारंडे)\nसातारा, दि. 27 (प्रतिनिधी) – सातारा येथील प्रतापगंज पेठेत महावितरण कार्यालयात तांत्रिक करणामुळे वीज बिल भरणा बंद असल्याने समोरील वीज बील केंद्रात नागरिकांच्या दररोज रांगा लागत आहेत. ग्राहकांना वीज बिल भरण्यसाठी भर पावसात बिल भरण्यासाठी उभे रहावे, लागत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nप्रतापगंज पेठेतील महावितरणच्या कार्यालयात वीज बिल भरण्यासाठी असलेले मशीन संबंधित संस्थेकडून मुदत संपल्याने काढून नेण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना कार्यालयासमोरील वीज बिल केंद्रामध्ये बिल भरावे लागत आहे. यापुर्वी दोन्ही ठिकाणी ग्राहक जात असल्याने संख्या विभागली जावून गर्दी कमी होत होती. मात्र, ऐन पावसाळ्यात महावितरण कार्यालयातीलच वीज बिल भरणा सध्या बंद करण्यात आला आहे. यामुळे सर्व ग्राहकांना भर पावसात बिल भरण्यासाठी उभे रहावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थती असूनही महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयातून बाहेर येवून एकदा ग्राहकांचे हाल पहावेत आणि वीज बिल भरण्यासाठी पर्यायी व्यवस्था त्वरित उभी करावी, अशी मागणी होत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धे��� सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2019-08-25T15:44:59Z", "digest": "sha1:ARDCOIG72AMBRIOCM6KSJFSW76RY5IMR", "length": 4543, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठीभाषादिवस- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआता सेना अशी वाटचाल करेल की बाळासाहेबांना अभिमान वाटेल -उद्धव ठाकरे\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2019-08-25T15:50:57Z", "digest": "sha1:3ZYF3MN35R64HJSMNNGHLWETYP6WQLVU", "length": 10700, "nlines": 283, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजे��े - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► भार्गवराम विठ्ठल वरेरकर‎ (१ क, १ प)\n\"पद्मभूषण पुरस्कारविजेते\" वर्गातील लेख\nएकूण १६२ पैकी खालील १६२ पाने या वर्गात आहेत.\nबडे गुलाम अली खान\nयश पाल (शिक्षणतज्ज्ञ )\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१८ रोजी १९:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/china-implants-brain-for-drug-addiction-treatment/", "date_download": "2019-08-25T15:59:24Z", "digest": "sha1:Z6DDMCROHLYCNWCLY5ATWA6T2GQMCXVC", "length": 22227, "nlines": 109, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "व्यसन सुटत नाही? मेंदूच बदलून टाकू! : व्यसनमुक्तीसाठी चीनचा अघोरी उपाय", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n : व्यसनमुक्तीसाठी चीनचा अघोरी उपाय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nव्यसने अनेक प्रकारची असतात काही चांगली तर काही वाईट . ह्यातली वाईट व्यसने सोडवणे फार कठीण असते. दारू, सिगरेट, ड्रग्स असल्या व्यसनाच्या तावडीत सापडलेल्या माणसाला त्यातून बाहेर काढणे हे जवळपास अशक्य असते.\nव्यसनी माणसांना कंटाळून त्यांच्या आजूबाजूचे, खास करून त्यांचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी वेगवेगळ्या प्रकाराने त्यांना त्यांच्या व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतात.\nपरंतु बहुतेक वेळा त्यांचे हे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतात किंवा अगदी व्यसनी माणसाचं व्यसन सुटल तरी ते फार काळ टिकत नाही आणि आयुष्यात परत कधीतरी तो त्याच्या व्यसनाच्या आहारी जातोच.\nपण आता ह्यावर एक अनोखा उपाय सापडला आहे जो अशा लोकांसाठी नक्कीच वरदान ठरू शकतो.\nव्यसनमुक्तीसाठी चीनमधले शास्त्रज्ञ एकदमच आगळ्या-वेगळ्या शोधाच्या प्रयत्नात आहेत.\nह्या प्रयत्नांचा परिणाम असा झालेला आहे की चीन ह्या देशाने जगातल्या पहिल्या-वहिल्या क्लिनिकल चाचणीची, म्हणजेच माणसांवर प्रयोग करण्याची, पूर्ण तयारी केलेली आहे, फक्त ही चाचणी जरा वेगळी आहे. ती कशी ते आपण जाणून घेऊया.\nही चाचणी व्यसनमुक्तीसाठीच्या कोणत्या औषधांची किंवा थेरपीची नसून एका वेगळ्याच प्रक्रियेची आहे ज्याचं नाव ‘डीप ब्रेन स्टीम्यूलेशन’ किंवा डीबीएस असे आहे.\nह्या प्रक्रियेत व्यसनाने ग्रासलेल्या माणसांच्या कवटीत दोन छिद्र पाडली जातात व त्यातून दोन इलेक्ट्रोड घातले जातात आणि हातात मावेल इतक्या लहान यंत्राने ह्याद्वारे मेंदूला स्टीम्यूलेट केलं जातं.\nह्याआधी ही नाविन्यपूर्ण संकल्पना पार्किनसन नावाच्या रोगाच्या उपचारासाठी वापरली गेली आहे परंतु अशा प्रकारच्या व्यसनी माणसांच्या उपचारासाठी प्रथमच डीबीएस वापरण्यात येत आहे.\nअशी ही जगातली पहिली क्लिनिकल चाचणी मेथामफेटामाईन नावाच्या एका मादकद्रव्याच्या आहारी गेलेल्या लोकांच्यावर वापरण्यात येणार आहे. ही चाचणी चीनमधील शांघाय ह्या शहरातील रुईजीन ह्या इस्पितळात होणार आहे.\nयूएस न्याश्नल इंस्टीट्युटस ऑफ हेल्थ डेटाबेसच्या अनुसार जगभरातून केवळ आठ ठिकाणीच ही चाचणी होणार आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आठ पैकी सहा चाचण्या चीनमधे होणार आहेत.\nह्या चाचणीतल्या पहिल्या रुग्णाचं नाव ‘येन’ असे आहे. हा येन २०११ पासून मेथामफेटामाईन वापरत आहे. ह्या वेडात त्याने आपले शारीरिक नुकसान तर केलेच आहे त्याचबरोबर त्याने नशेत सुमारे दीड लाख डॉलर जुगारात घालवले आहेत.\nह्या नशेच्या नादाला लागून येनचा घटस्फोट तर झालेलाच आहे आणि तो अनेक वेळा सुधारगृहातही जाऊन आलेला आहे परंतु त्यानंतर ही त्याचं व्यसन काही सुटल नाही. म्हणूनच आता ह्या सगळ्याला कंटाळून तो ह्या चाचणीत सहभागी होण्यासाठी तयार झाला आहे.\nआपल्या पुढच्या मेंदूचा भाग हा व्यासनाशी निगडीत असल्याने डॉक्टर ली दियान यु ह्यांनी येनच्या कवटीतून दोन छिद्र पाडून इलेक्ट्रोड घातले व काही तासांनी त्याच्यावर एक शस्त्रक्रिया केली गेली ज्यामधे डॉक्टरांनी त्याच्या छातीत एक ब्याटरी घातली.\nह्या सगळ्या गोष्टीं वाचून आपल्याला आयर्न मॅन सारखा सुपरहिरो आठवू शकतो आणि हे फार मस्त वाटू शकत. परंतु ह्यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांचा ही गांभीर्याने विचार करायला हवा आहे.\nह्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान पेशंट ब्रेन हेमरेजने मरू शकतो, त्याला फिट येऊ शकते किंवा एखाद्या इन्फेक्शनच निमित्त होऊन तो आपला जीव गमवू शकतो.\nपण चांगली बातमी म्हणजे यानला ह्यातला काहीच त्रास झाला नाही उलट त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला त्याच्या नवीन मेंदूमुळे एकदम छान व प्रसन्न वाटत होतं.\nडॉक्टर ली यांनी यानच्या ह्या नवीन मेंदूला खूप अंतरावरून एका रिमोटच्या सहायाने चालविण्याची अजून एक चाचणी राबवली.\nह्या रिमोटच्या मदतीने डॉक्टर ली यांना यानच्या मेंदूत चालत असणाऱ्या भावनांचा ताबा मिळवता येत होता, म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर डॉक्टर ली यांना ह्या रिमोटची काही बटण दाबून यानला आनंदी किंवा दुखी करता येणार होतं.\n‘हे मशीन म्हणजे एक जादू आहे, तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर हे तुम्हाला आनंदी करत किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटून हवं असेल तर ते देखील ह्या मशीनमुळे शक्य आहे.’ असं यान सांगतो.\nआता सहा महिने उलटून गेले आहेत आणि तरी ही यान परत नशेच्या आहारी गेलेला नाहीये.\nमात्र चीन प्रमाणे युरोपमध्ये ह्या चाचण्यात सहभागी होण्यासाठी लोकं तयार होताना अढळत नाहीत व युएसएमध्ये ही चाचणी नैतिकदृष्ट्या योग्य आहे की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे.\nकारण एखाद्या माणसाला अस रिमोट वापरून आनंदी किंवा दुःखी करणे हे त्याला रोबोट बनवण्यासारखेच आहे.\nपरंतु आणखी एक आनंदाची बातमी ही आहे की गेल्या काही महिन्यात डीबीएस मुळे होणाऱ्या दुष्परिणामांपेक्षा त्यातून होणारे फायदे जास्त आहेत असे सिद्ध झाले आहे.\nफेब्रुवारी महिन्यात युएसएफडीएने वेस्ट वर्जीनीया ह्या अमेरिकेतील एका भागात डीबीएसची चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. इथे होणाऱ्या चाचणीत ओपिअम ह्या मादकद्रव्याच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना सहभागी करण्यात येणार आहे.\nडीबीएसच्या एकूण सगळ्या प्रक्रियेला साधाहरण एक लाख डॉलर इतका खर्च येऊ शकतो व अमेरिकेत अजून ह्याच्या यशाचा नेमका अंदाज आलेला नाही परंतु चीनमध्ये मात्र ड्रगच्या व्यसनाने ग्रासलेल्या माणसांना ह्या डीबीएसने यशस्वीरित्या बाहेर काढलं आहे.\nचीनमध्ये ह्या प्रयोगाला इतकी जास्त प्रमाणात मान्यता का मिळत आहे ह्यामागे मात्र अजून एक कारण आहे. चीनचे ड्रग घेणाऱ्या लोकांच्या संदर्भात फार पूर्वीपासूनच फार कठोर कायदे आहेत.\nत्यांना त्यांच्या व्यसनासाठी उपचार तर घ्यावे लागतातच पण त्याचबरोबर सुधारगृहात त्यांना शारीरिक कष्टांची कामे करावी लागतात.\nहे सगळे तो माणूस व्यसनातून पूर्णपणे बाहेर येई पर्यंत म्हणजे अनेक वर्षे सुद्धा चालू शकतो आणि म्हणूनच ह्याला पर्याय म्हणून डीबीएसचा स्वीकार चीनने केला आहे. ��ारण ह्याला आधी केवळ एकच पर्याय होता आणि तो म्हणजे मेंदूचे ऑपरेशन.\nएक अत्यंत दुखदायक गोष्ट ही आहे कई चीनमधल्या अनेक परिवारांनी हेरोईनच्या व्यसनाने ग्रासलेला लोकांना मेंदूचे ओपेरेशन करून बाहेर काढण्यात बेसुमार पैसा खर्च केला आहे.\nह्यात अजून एक वाईट बातमी अशी आहे की हे ओपेरेशन हे अत्यंत प्राथमिक स्थितीतले आहे आणि ह्यात अनेक प्रकारचे धोके आहेत. ह्यात डॉक्टर रुग्णाच्या मेंदूच्या पेशींना खरवडून काढतात.\nहे ओपेरेशन अशा काही कारणांमुळे फार धोक्याचे आहे व ह्यामुळे खूप लोकांना अनेक विपरीत परिणामांना सामोरे जायला भाग पाडले आहे, जसे की मूड स्वीन्ग्स किंवा विस्मृती होणे.\nह्याचमुळे डीबीएस हा एक ‘प्रोमिसिंग’ उपचार आहे कारण ह्याद्वारे केले जाणारे हस्तक्षेप हे उलट करता येणारे असतात आणि ह्यामुळे कायमस्वरूपी कोणताच अपाय होत नाही.\nरुईजीन हॉस्पिटलचे डायरेक्टर सध्या डीबीएसचे फायदे मानसिक आजार असलेल्या रुग्णांना कसे देता येतील ह्या प्रयत्नात आहेत.\nसध्याच्या परीस्थित डीबीएस हे अगदी प्राथमिक स्थितीत असल्याने खुद्द शास्त्रज्ञ ही एकूण सगळ्या प्रकियेबद्दल शाशंक असल्याने जगभरातून त्याचा म्हणावा तितका स्वीकार होत नाहीये.\nह्याचमुळे ह्या चाचण्या सुरु ठेवाव्यात की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ह्यात एकच आशेचा किरण म्हणजे, डीबीएसद्वारे यानच्या आयुष्यात झालेलं परिवर्तन.\nएफडीएने मान्यता दिलेली वेस्ट वर्जिनियामधील चाचणी जूनच्या महिन्यात सुरु होणार आहे. ह्या चाचणीच्या निकालाकडे पूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.\nएकदा का ह्या चाचणीला अमेरिकेत चांगले यश मिळाली की नंतर जगभर त्याचा प्रसार होणे सोपे होऊ शकते.\nतर अशी ही माणसाला आनंदी किंवा दुःखी बनवू शकणारी चाचणी आहे. ह्या उपचाराचा उपयोग चांगल्या कामासाठी करणे किंवा वाईट कामासाठी करणे हे आता आपल्या हातात आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← येत्या पाच वर्षात मोदींसमोर असणार आहेत ही १० सर्वात खडतर आव्हाने\n या आहेत भारतात उपलब्ध असणाऱ्या सर्वात स्वस्त 10 जहाज सफारी →\nचीनची चलाख खेळी- एकीकडे कुरापती तर दुसरीकडे गुंतवणूक\nचीनची “संस्कृती रक्षक” दंडेलशाही : ख्रिसमस वर बॅन\nचीनी शेअरमार्केटमधील हेराफेरी ���णि सामान्य चीनी माणसाची दैनावस्था : चीनचं करावं तरी काय (३)\nउघड्यावर शौचास जाणाऱ्या महिलांचा “सत्कार” अपमान – जाणीवशून्यतेचा कलंक\nसिलेंडर किती सुरक्षित आहे हे केवळ लिकेज चेक करून कळत नसतं \nह्या कॉलेज कुमारीने चोरून चालवलेल्या रेडिओमुळे भारतीय स्वातंत्र्य साध्य करणं शक्य झालं..\nएका वेगळ्या विकेंड पर्यटनाचा अनुभव : आकाशदर्शन\nगांजाची शेती : स्थिरतेच्या प्रतीक्षेतला शेती व्यवसाय आणि नशेच्या विळख्यातली तरुणाई\nPVR Multiplex मध्ये का नसतात “I” आणि “O” रांगा\nशेवटच्या मिनिटापर्यंत खिळवून ठेवणारा अप्रतिम थरारपट \nते सातही जण शहिद झाले पण तो आमचा हिरो आहे\nतुमच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा\nदारू पिल्यानंतर तुमच्या डोळ्यांना अंधुक का दिसतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sharpe-shutter/", "date_download": "2019-08-25T15:45:16Z", "digest": "sha1:O2ZXHXYSDS2C5ORJXBCOTZ36MJMCLSZA", "length": 4797, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sharpe Shutter- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'त्या' नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश, शार्प शुटर जंगलात दाखल\nप्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने ग्रिन सिग्नल दिल्यामुळे आता वाघिणीचा मृत्यू अटळ आहे\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T16:46:00Z", "digest": "sha1:WZS2C2WWTF7QARVE3TVRTJXUCT4JY75P", "length": 3240, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nमध्य रेल्वेचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ\nआम्ही मध्य रेल्वेला पावसाचा इशारा दिलाच नव्हता- हवामान खातं\nमुंबईच्या मरिन ड्राइव्ह, जुहू समुद्रात २ जण बुडाले\nमुंबई, नवी मुंबईसह अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी\nरेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक\nबोरीवली, मालाड परिसरात अवकाळी पाऊस\nरविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार\nपश्चिम रेल्वे प्रवाशांना शनिवार-रविवारी आता डिजिटल तिकीटाचाच पर्याय\nरक्षाबंधननिमित्त रविवारचा मेगाब्लॉक रद्द\nऑनलाइन रेल्वे आरक्षण १९ ऑगस्टला तात्पुरतं बंद\nमुंबईला दूध कमी पडू देणार नाही- महादेव जानकर\nमुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ७ ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://alzsupportpune.org/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95-caregiver-1-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2/", "date_download": "2019-08-25T16:28:20Z", "digest": "sha1:M7S2B56GL633IDUWXLGZBFWUZYOAMJ4F", "length": 29373, "nlines": 137, "source_domain": "alzsupportpune.org", "title": "काळजीवाहक (caregiver) 1 – सहनशक्ती वाढवायला हवी – ALZ Support", "raw_content": "\nकाळजीवाहक (caregiver) 1 – सहनशक्ती वाढवायला हवी\nकाळजीवाहक (caregiver) 2 – माझे मनोगत\nकाळजीवाहक (caregiver) 3 – प्रवास\nडिमेंशिया आणि रुग्णाची काळजी घेण्याचे तंत्र\nडिमेंशिया रुग्णाची काळजी घेणे – एक सतीचे वाण\nकाळजीवाहक (caregiver) 1 – सहनशक्ती वाढवायला हवी\nकाळजीवाहक (caregiver) 2 – माझे मनोगत\nकाळजीवाहक (caregiver) 3 – प्रवास\nडिमेंशिया आणि रुग्णाची काळजी घेण्याचे तंत्र\nडिमेंशिया रुग्णाची काळजी घेणे – एक सतीचे वाण\nकाळजीवाहक (caregiver) 1 – सहनशक्ती वाढवायला हवी\nकाळजीवाहक (caregiver) 1 – सहनशक्ती…\nसहनशक्ती वाढवायला हवी - सुरेखा कोल्हटकर\nआमचे आयुष्य विंचवाच्या पाठीवर बिर्‍हाड अशाच प्रकारचे होते. एअरफोर्स ची नोकरी त्यामुळे दर तीन वर्षांनी बदल्या होत असत. 1994 मध्ये हे उच्चपदावरुन निवृत्त झाल्यावर आम्ही पुण्यात स्थायिक झालो. तिन्ही मुलींची लग्नं झाली होती त्यामुळे सगळ्या जबाबदार्‍या संपल्या होत्या. पुण्यात आल्यावर ह्यांनी चांगल्या कंपनीत नोकरी चालू केली. मला तर खरेच असे वाटायचे की सुख म्हणजे आणखी काय असते मी देवाला म्हणायची आमच्यासारखे सगळ्यांना सुखी कर.\nअसे म्हणतात की आपल्या सुखाला आपलीच दृष्ट लागते. तसंच झाले. 1999 साली ह्यांनी नोकरी बंद केली आणि सांगून टाकले की मी आता काहीही करणार नाही. हे वाक्य म्हणजे कुठल्यातरी संकटाची नांदी आहे हे मला त्यावेळी कळले नाही. मला वाटले नोकरी करा���ची नाही तर ठीक आहे. नाहीतरी साठावे वर्ष होतेच. तेव्हा मी त्यांना सारखे सांगायची की तुम्ही स्वतःला कशात तरी गुंतवून घ्या. तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात जे करायचे असेल त्या गोष्टीत मन रमवा. एखादा छंद जोपासा. परंतु त्यांना काहीच करायचे आहे असे दिसत नव्हते. अनेक गोष्टी सुचवून पाहिल्या पण ते माझ्यावरच चिडायचे, खूप संतापायचे की त्यांना त्यावेळी आवरणेही कठीण व्हायचे. घरातल्या लहान सहान गोष्टीत वाद व्हायला लागले. नंतर हळुहळू घरातल्या प्रत्येक गोष्टीवर, डब्या, बरणीवर त्यातील वस्तूच्या नावाच्या पट्ट्या चिकटवायला सुरुवात झाली. मला हे सगळे विचित्र वाटायचे. मी ह्यांना म्हणायची की मला स्वैपाकघरात चिठ्ठ्यांची गरज नाही आम्हा बायकांना रात्रीच्या अंधारातही वस्तू बरोबर सापडतात. पण ह्यांच चालूच राहिले. आधी खूप राग यायचा पण नंतर स्वतःलाच समजावले की सांगून किंवा वाद घालून काही उपयोग नाही आपल्यालाच सामोपचाराने घ्यायला पाहिजे.\nत्यानंतर हळुहळू ह्यांचे चिडणे खूप वाढू लागले. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद व्हायला लागले. माझ्या कामाच्या मध्ये येऊन सारखे सल्ले द्यायला लागले. ऐकले नाही की सारखी चिडचिड. आणि एक गोष्ट म्हणजे त्यांच्या मनासारखे झाले नाही की चिडण्याचा त्यांचा स्वभाव होताच त्यामुळे मला त्यात काही वेगळे वाटले नाही. उलट वाटायचे की सध्या रिकामपण आहे. काही काम नसल्यामुळे त्यांना असे होत असावे. आय़ुष्यात पोकळी निर्माण झाली आहे कशात काहीतरी गुंतवून घेतले की सगळे ठीक होईल.\nपण तसे काही झाले नाही. ह्यांची सगळ्याच गोष्टींतून निवृत्ती सुरु झाली. त्याला कारणही घडले त्यावेळी. आमच्या धाकट्या मुलीचा अमेरिकेत घटस्फोट झाला. तिकडून परत आलो तेव्हां त्यांनी शेअर्स मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. मी नको म्हणत होते पण ऐकणे माहीतच नव्हते त्यात त्यांनी प्रचंड आपटी खाल्ली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळला आणि सगळ्यातला रसच संपला. प्रत्येक गोष्टीतून अंग काढून घेण्याची सुरुवात झाली. तरी 2008 सालापर्यंत सगळे बरेच चांगले होते. त्यांच्या चिडण्याचीही मला सवय झाली होती. माझीच सहनशक्ती वाढवली.\n2009 पासून ह्यांचे विसरण्याचे प्रमाण बरेच वाढू लागले. त्यांचे लोकांमध्ये मिसळण्याचे प्रमाण हळुहळू कमी झाले. आम्ही अमेरिकेत असलो की हे कॉम्प्युटर वापराय���े. लोकांना इ-मेल करायचे, वर्तमानपत्र वाचून आपली प्रतिक्रिया कळवायचे. पण 2009 पासून एकेक गोष्ट कमी व्हायला लागली. ह्यांनी आमच्या अमेरिकेतल्या मुलीला लिहीलेले पत्र तिला सापडले. ती सांगत होती की बाबांनी दोन वर्षांपूर्वी किती छान पत्र लिहीले आहे. पण आता ते ह्यापैकी काहीच करु शकत नाहीत. टेक्निकल फिल्ड मध्ये काम करत असलेला माणूस त्याला आता काहीच आकलन होत नाही.\n2009 मध्ये आम्ही अमेरिकेत असतांना एकदा स्काइप बोलतांना त्यांनी आमच्या मुलीला ओळखले नाही. म्हणजे त्यांना तिचे नाव सांगता येईना आणि तिथेच आम्हा सगळ्यांना धक्का बसला. मग असे दिसायला लागले की बर्‍याच गोष्टींची नावे त्यांना सांगता येत नाहीयेत. 2008 पर्यंत हे फोनवर बोलत असत त्यानंतर ते ही थांबत गेले. भारतात आल्यावर आम्ही डॉ. कुलकर्ण्यांकडे गेलो. सगळ्या टेस्टस झाल्या आणि cerebral atrophyचे निदान झाले.\nआता हे दुखणे असे आहे की मलाच सगळीकडे जमवून घेण्याची गरज आहे असे लक्षात आले की स्वतःची सहनशक्ती जास्त प्रमाणात वाढवणे हाच उपाय आहे. ह्यांना गोष्टीचे आकलन होत नाही. तेव्हा एकच गोष्ट न चिडता 4/5 वेळा सांगायची आणि तरीही लक्षात आले नाही तर सोडून द्यायचे. आता हीच गोष्ट घ्या – फिल्टरचे खालचे भांडे भरलेले असेल तर वरच्या भांड्यात पाणी घालून ते वाया जाते हे अनेक वेळा समजावून त्यांच्या लक्षात येत नाही. रोज तसेच पाणी वाया जाते. आता मी सांगणे सोडून दिले. ह्यांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास होता. त्यावर ते भाषणे देत. ज्ञानेश्वरीतील दाखले त्यांच्या बोलण्यात नेहेमी असायचे. आता ते ज्ञानेश्वरी वाचतो असे सगळ्यांना सांगतात पण पहिल्या पानावरुन त्यांची गाडी पुढे सरकत नाही. त्यांना शब्दच सापडत नाहीत. संभाषण करणे त्यांना जमत नाही. आम्ही नाटक, सिनेमाला जातो पण ते थोड्याच वेळात कंटाळतात. कारण त्यांना संवाद लक्षात येत नाहीत. त्यामुळे त्यांना लगेच घरी जायचे असते. आकड्यांचा तर फारच गोंधळ उडतो.\nएक गोष्ट मात्र आहे की त्यांना जी गोष्ट आवडते आणि करायची असते ती त्यांच्या बरोबर लक्षात असते. मध्यंतरी त्यांच्या घड्याळांपैकी एक घड्याळ बंद पडले बॅटरी बदलायला हवी होती. त्यांना बॅटरी हा शब्द सांगता येत नव्हता पण घड्य़ाळाच्या दुकानात जाऊन ते बरोबर बॅटरी घालून घड्याळ चालू करुन आले. म्हणजे ह्यांना घड्याळाचे दुकान नीट माहिती होते. मला मात्र ��े माहीत नाही.\nदोन, तीन महिन्यांपूर्वी पर्यंत हे बॅंकेची कामे करीत असत. एका वेळी एक काम दिले की ते त्यांना करता येत असे. काही दिवसांपूर्वी मला बॅंकेतून निरोप आला की ह्यांना एकट्याला बॅंकेत पाठवू नका. कारण ते असेच बॅंकेत गेले, पैसे काढले ते खिशात ठेवले. नंतर त्यांना ते पैसे सापडेनात आणि ते सर्वांना मला पैसे दिले का म्हणून विचारत बसले.\nह्यांना गाडी चालवण्याची खूप आवड. त्यामुळे गाडी चालवू नका हे सांगितेलेले ते विसरतात. रिक्षाने जायचे म्हटले की प्रचंड थयथयाट असतो. आता तर रिक्षाने जायचे असेल तर ते येतच नाहीत.\nखरे सांगायचे तर अशा गोष्टी पावलोपावली घडत असतात. त्याला तोंड देण्यासाठी स्वतः खंबीर होणे खूपच महत्वाचे आहे.\nसध्या बरेच सुरळीत चालू आहे.प्रत्येक गोष्टीत थोडा सहभाग दिसतो. शिवाय कधी कधी शाब्दिक विनोद देखील करतात. असे विनोद करण्याचा त्यांचा मुळचा स्वभाव होता. फोनवर किंवा लोकांबरोबर थोडे संभाषणही करतात. हे असेच टिकून राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.\nआपले संत आपल्याला आजचा दिवस म्हणजे जणूकाही शेवटचा दिवस आहे असे वागण्याचा सल्ला देतात. हे तत्वज्ञान डिमेंशियाच्या रुग्णाची काळजी घेतांना तंतोतत लागू पडते. परिस्थिती कशी आणि केव्हा बदलेल ह्याचा अंदाज आपल्याला अजिबात येऊ शकत नाही, तेव्हा आजचा दिवस आनंदात घालवणे हेच महत्वाचे ठरते.\nअगदी सुरुवातीपासूनच काळजीवाहक आणि रुग्ण ह्यांच्या आयुष्याचा समतोल राखणे अगत्याचे असते. तुमचा वेळ आणि त्यांचा वेळ, तुमचा तणाव आणि त्यांची गरज, तुमची तब्येत आणि त्यांची तब्येत, तुम्हाला आनंद देणार्‍या बाबी आणि त्यांच्या आवडी ह्या सगळ्याचा मेळ राखावा लागतो. ह्याचा तोल बिघडला तर चिडचिडीमुळे सगळ्या घरातीलच वातावरण ढवळून जाऊ शकते. अशावेळी शांतपणाने किती आणि कसे करणे शक्य आहे ह्याचा ताळमेळ घालायला हवा. निर्णय घेतांना फक्त हृदयाचे न ऐकता विचार करण्याची सुद्धा आवश्यकता असते. सगळ्याच गोष्टी शंभर टक्के आपल्या म्हणण्यासारख्या होत नाहीत हे मान्य करायला लागते. त्यामुळे काळजीवाहकाने स्वतःच्या मनांत अपराधीपणाची भावना केव्हांही येऊन द्यायची नाही हा नियम घालून घ्यावा लागतो आणि जसे घडेल तसे स्वीकारुन तोल राखायला शिकणे इष्ट ठरते.\nह्या आजारात जवळ जवळ सगळेच रुग्ण निरुद्देश्य भटकंती करतांना दिसतात. रुग्ण न ह���वण्यासाठी त्यांच्या जवळ ओळखपत्र तर ठेवाच परंतु बॅगवर, रुमालावर, शर्टावरही नाव टाका. आपली प्रिय व्यक्ती हरवल्यास खूप मोठ्या ताणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे हरवले तरी ते घरी परत येऊ शकतील अशी उपाययोजना करुन त्याप्रमाणे आधीच काळजी घ्या.\nजेव्हा डिमेंशियाचा रुग्ण आनंदी असेल तेव्हाच काळजीवाहकही आनंदी असतो. त्यामुळे तुमचे वागणे, बोलणे असे हवे की रुग्णाला त्याच्या मनासारखे (प्रत्यक्षात तसे नसले तरी) होते आहे असे वाटले पाहिजे. ज्यामुळे त्यांची अस्वस्थता कमी होईल. म्हणूनच ह्या प्रवासातही आनंद घ्यायला शिका म्हणजेच आनंदाचे क्षण खेचून आणा. कुटुंबाबरोबर आनंद उपभोगा. माझ्या नशीबाला हे काय आले असे म्हणून दुःख करत बसू नका.\nक़ाळजीवाहक रुग्णाला बदलू शकत नाही. त्यामुळे काही गोष्टी सोडून देणे, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, काही वेळी संभाषणाची दिशा वळवणे आणि काहींकडे विनोदाने बघणे जमवता आले की सगळेच सोपे होऊन जाते. नैराश्य आणि अश्रूंना मार्ग मोकळा करुन देण्याची देखील वेळ असते. अशा भावना काळजीवाहकाने शक्यतोवर रुग्णापासून दूर ठेवाव्यात. रुग्णासमोर आनंदी चेहेर्‍याने केलेला वावर रुग्णासाठी आणि कुटुंबासाठीही सुखाचा ठरतो.\nरुग्ण सुरक्षित आहे का तो आनंदी आहे का तो आनंदी आहे का आणि त्याला काही दुःख नाही ना आणि त्याला काही दुःख नाही ना ह्या तिन्ही बाबींकडे लक्ष दिले की रुग्णाची काळजी ठीक घेतली जात आहे असे समजायला हरकत नाही. एखादा रुग्ण एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असेल तर त्यांना थांबवणे, त्यांची चूक दुरुस्त करणे महत्वाचे नाही हे समजून घ्या. त्यांना तुम्हाला मुद्दामहून त्रास देण्याचा, तुम्हाला चिडवण्याचा हेतू नसतो हे लक्षात ठेवा.\nबरेच वेळा काळजीवाहक सगळ्या जबाबदार्‍या स्वतःच पार पाडायला जातात, बाहेरची मदत घ्यायला काचकूच करतात ही कदाचित त्यांची सगळ्यात मोठी चूक असावी सुरुवातीच्या काळापासून मदत घेणे चालू केले की प्रवास ठीक चालू होतो. आजाराच्या पुढच्या प्रवासात तर मदतीची फार मोठी आवश्यकता असते. रुग्णांना सुरुवातीपासून माणसांची सवय आणि ओळख असली की नंतरच्या काळात काळजीवाहकावरचा ताण थोडा फार कमी होऊ शकतो.\nडिमेंशिया सारख्या प्रश्नांबाबत वेगवेगळ्या विषयांमधल्या तज्ञांची मदत वेळीच घेणे आवश्यक असते. अशा तज्ञांचे महत्व कळत नसल्यामुळे, उगीच पैसे जातात म्हणून आपण त्यांच्याकडे जायला नाखूष असतो. परंतु त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आपले आयुष्य खूपच सुखावह होऊ शकते हे लक्षात घ्यायला हवे. ह्याशिवाय डॉक्टरांकडेही सारखे, सारखे जाऊन काय करायचे असा विचार न करता डॉक्टर सांगतील तेव्हां त्यांच्याकडे जाण्याने रुग्णाच्या परिस्थितीनुरुप औषधयोजना बदलता येते. ह्याशिवाय डिमेंशियाबाबत शक्य ती माहिती काढा. तसेच आपल्या गावात ह्या विषयानुरुप काय काम चालू आहे काय़ सेवा मिळू शकतात काय़ सेवा मिळू शकतात त्याची माहिती जमवा. त्या सेवांचा फायदा करुन घ्या.\nडॉक्टरांकडे गेल्यावर तुम्हाला उपयुक्त माहिती मिळेल असे प्रश्न त्यांना विचारायला हरकत नाही. उदाहरणार्थ – हा आजार कसा वाढत जाणार आहे वैद्यकीय उपचारांबरोबर काय अवैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत वैद्यकीय उपचारांबरोबर काय अवैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत रुग्णाला काय गोष्टी करणे शक्य आहे रुग्णाला काय गोष्टी करणे शक्य आहे रुग्णात काय बदल झाले तर लगेच कळवायला हवेत\nरुग्णाला समजून घ्यायचे असेल तर थोडावेळ तुम्ही स्वतःच रुग्ण आहात असे समजा. त्यांच्या भावना – नैराश्य, चिडचिड, राग हे आपल्याला चटकन समजून येते.\nडिमेंशिया रुग्णाची काळजी घेणे हे कौशल्य आहे. काळजीवाहकाच्या वागण्यातील बदल इथे औषधापेक्षाही मोठे काम करतात असा प्रत्यय तुम्हाला ठायी, ठायी येतील.\nआजाराच्या सुरुवातीच्या आणि मधल्या स्थितीमध्ये रुग्णाचे स्वावलंबन टिकवण्यासाठी रुग्णाला जे करणे शक्य आहे ते सर्व करु द्या. परंतु रुटीन पाळा. व्यायाम, मेंदूला चालना देण्यासाठी ऍक्टीव्हीटीज, थोडे बाहेर जाणे, लोकांमध्ये मिसळणे सर्व चालू ठेवा. तसेच संगीत हे बर्‍याच जणांना नेहेमीच आनंद देणारे असते. ध्यान धारणा, जप अशा मानसिक शांतता देणार्‍या गोष्टी करत राहिल्याने रुग्ण शांत रहाण्यास मदत होऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/607", "date_download": "2019-08-25T16:47:38Z", "digest": "sha1:W3HSXC6FCIIYHFW4YXMNUSZCRWMMD5MB", "length": 6638, "nlines": 46, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "एक अनोखे गाव जेथे गावकरी करतात वाघाची पुजा” – M Marathi", "raw_content": "\nएक अनोखे गाव जेथे गावकरी करतात वाघाची पुजा”\nवाघ… वाघ म्हटले की चांगल्या चांगल्यांची बोलती बंद होते.\nपण महाराष्ट्रात असेही एक गाव आहे की या गावची माणसं वाघाची पूजा करतात. दरवर��षी या गावात वाघाचा यात्रा उत्सव साजरा केला जातो.\nबोलठाण हे गाव नाशिक जिल्ह्याच्या अगदी पूर्वेला आणि औरंगाबाद जिल्हा, जळगाव जिल्हा या तीनही जिल्ह्याच्या सीमेवरील या गावात ग्रामस्थ या वाघोबाची पूजा करतात.\nदरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंतीच्या दिवशी या यात्रेला सुरुवात होते. सर्वप्रथम वाघोबा मंदिरापासून वाघोबाची मिरवणूक वाजत गाजत निघते व दत्त मंदिराजवळ पोहोचल्यानंतर वाघोबा व दत्त महाराज यांची भेट होऊन संपूर्ण गावात शोभायात्रा काढली जाते. या मिरवणुकीत गावकरी महिला पुरुष उत्स्फूर्त सहभाग घेतात. शाळकरी मुले लेझीम संचलन करतात. वेगवेगळे वेशभूषा केलेले तरुण सुद्धा या शोभायात्रेत सहभागी असतात.\nसाधारणपणे आठ ते दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी औरंगाबाद जळगाव नाशिक जिल्ह्यांतून व संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक या वाघोबाचे दर्शन घेण्यासाठी येतात. यात्रेमध्ये गावातून बाहेर गावी स्थायिक झालेले गावकरीही यात्रेत येऊन यात्रेचा आनंद घेतात. यात्रेमध्ये लहान मुलांची खेळणी,मौत का कुवा,ब्रेक डान्स, रहाट पाळणे याद्वारे बच्चे कंपनीची चांगलीच करमणूक होते.\nबोलठाणकरांची यात्रा म्हणजे गरम गरम भजी आणि जिलबी,\nयात्रेत आलेले भाविक वाघोबाच दर्शन घेतल्या नंतर गरम भजे व जिलेबी वर ताव मारतात.\nबोलठाण च्या वाघोबाचे वैशिष्ट्य म्हणजे वाघ जरी मांसाहारी प्राणी असला तरी या वाघोबाला शुद्ध शाकाहारीच नैवद्य हवा असतो.\nआज वाघ हा वन्यप्राणी दुर्मिळ होत आहे . शासन वाघ वाचवण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे.व्याघ्र प्रकल्प राबवित आहे परंतु महाराष्ट्रामध्ये बोलठाण असेही एक गाव आहे या गावामध्ये अशा दुर्मिळ होत चाललेल्या वन्यजीवाची यात्रा भरवून जणूकाही वाघ वाचविण्याचाच संदेश दिला जात आहे.\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-mcgm-engineer-posts/", "date_download": "2019-08-25T16:18:50Z", "digest": "sha1:HCXFVME3ZEN4QA76CCVMZFXDWBXTL2DE", "length": 4893, "nlines": 40, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध अभियंता पदाच्या एकूण २९१ जागा - nmk.co.in", "raw_content": "\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध अभियंता पदाच्या एकूण २९१ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील दुय्यम अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी व विद्युत/ वास्तुशास्त्रज्ञ) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nदुय्यम अभियंता (स्थापत्य) पदाच्या १९० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.\nदुय्यम अभियंता (यांत्रिकी-विद्युत) पदाच्या ९२ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिकी विद्युत/ ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी किंवा असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.\nदुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) पदाच्या ९ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा/ महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३ डिसेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.(मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – मुंबई\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचनकाराने आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/agriculture/", "date_download": "2019-08-25T16:10:48Z", "digest": "sha1:OGDHLCYXOIUNFL2RMF2JYDKHMLXQJMCK", "length": 14828, "nlines": 145, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कृषी-शेती – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nकृषी, शेतीविषयक माहिती, घडामोडी यावरील लेखन\nकेवळ भाताचे रोप असे आहे जे एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात लावले की त्याला भरघोस पीक येतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्न लावताना अक्षता म्हणून तांदळाचे दाणे डोक्यावर उडवले जातात. म्हणजे एका घरातील मुलगी दुसऱ्या घरात गेल्यानंतर ती ज्या घरात जाईल तिथे भरभराटी आणि समृद्धी येईल असे काहीसे शास्त्र आहे असे बोलले जाते. […]\nआमच्या गावात विहीरीला बाव असे म्हणतात. कदाचित बावडी शब्दापासून बाव बोलले जात असावे. मी विहीरीवर जाऊन येतो असं बोलण्यापेक्षा मी बावीवर जाऊन येतो असे बोलले जाते. आमची बाव नेमकी कधी बांधली ते माहीत नाही पण बाबा सांगतात त्या प्रमाणे सुमारे 55 ते 60 वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी बावीच्या तळाशी असलेला कातळ सुरुंग स्फोटांनी उडवून खोली वाढवली आणि पक्कं बांधकाम करवून घेतलं होते. […]\nशेती व्यवसाय ‘प्रगत’ आणि ‘समृद्ध’ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आजवर अनेकदा अधोरेखित करण्यात आली. शेतीच्या विकसितकरणासाठी नवनवीन संशोधनाच्या घोषणाही बऱ्याचदा करण्यात आल्या. मात्र अंलबजावणीच्या पातळीवरील सगळ्या चर्चा आणि घोषणा वांझोट्या ठरत असल्याचे चित्र समोर येत असून त्यामुळे शेतकरी आणि सरकार यांच्यात नवनव्या मुद्यावरून संघर्ष उफाळून येत आहे. […]\nनिसर्ग मित्र व्हा – झाडे लावा\nभविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल. […]\nकृषी पराशर ग्रंथातील सण आणि उत्सव\nभारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो. कृषि-पराशर हा पराशरांनी लिहिलेला शेतीविषयक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्राचा तो एक महत्��ाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाच्या शैलीवरून तो ८ व्या शतकातील असावा असे मानले जाते. […]\nबळीराजाला सौर कृषिपंप योजनेचे वरदान\nशेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पद्धतीने कृषिपंपासाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषणविरहित एक लाख सौर कृषिपंप योजना राज्य शासनाने महावितरणच्या माध्यमातून सुरू केली आहे. या योजनेमुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शाश्वत विजेचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. […]\nमैं रहूँ भूखा तो तुझसे भी न खाया जाए्‌\nवाढलेल्या महागाईचा सामना करण्यासाठी वेतन आयोग जरुरीचाच. पण, महागाई फक्त कर्मचा-यांनाच असते का शेतकरी किंवा बाकीचे असंघटित वर्ग काय वैभवात लोळत आहेत का शेतकरी किंवा बाकीचे असंघटित वर्ग काय वैभवात लोळत आहेत का आज देशभरातील शेतकर्यांची अवस्था दयनीय झाली आहे. दहा वर्षानंतर एक वेतन आयोग या नियमाप्रमाणे स्वातंत्र्याच्या सात दशकात कर्मचाऱ्यांसाठी सात आयोग सरकारने नेमले आणि लागू देखील केले. मात्र कृषिप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या या देशात शेतकऱ्यांसाठी आजवर केवळ एक (स्वामिनाथन)आयोग नेमण्यात आला, आणि त्याच्याही नशिबी वनवासच आला आहे. […]\nराजकारण्यांचे नाकाने कांदे सोलणे\nकांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना ‘राज’कारण्यांनी नाकाने कांदे सोलायला सुरवात केली आहे. राजकारणी आणि सत्ताधीशांनी किमान आतातरी नाकाने कांदे सोलणे थांबवावे आणि शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे राबवून शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबवावी…\nहवामान बदलाचे गहिरे संकट\nदुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे बदलत्या पर्जन्यमानाचे स्वरूप लक्षात घेऊन शेती पद्धतीतही बदल करण्याची गरज आहे नैसर्गिक बदलाचे संकेत समजावून घेऊन त्यावर वेळीच उपाय योजल्या गेले नाहीत तर परिणाम अजून दाहक होण्याची भीती आहे. […]\nशेतकरी आत्महत्या करेन पण चार चौगांच्या हाताला काम देतात म्हणून तो शेतकरी राजा आहे […]\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठ�� लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/04/22/grahakanna-tyanchya-apekshepeksha-jast-dya/", "date_download": "2019-08-25T17:10:56Z", "digest": "sha1:7P5MNT7RZLYCGMUFNCSRM2YARUNCT3UW", "length": 13340, "nlines": 145, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त द्या... - उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nग्राहकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त द्या…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nजपानी कंपनीचा एक किस्सा चांगला प्रसिद्ध आहे…\nजपानी कंपनीमधे बाहेर देशातील एका नामांकित कंपनीची ऑर्डर येते. कंपनीला एका प्रोडक्ट चे दहा हजार पीस हवे असतात. ती कंपनी या जपानी कंपनीला पर्चेस ऑर्डर पाठवते, त्यामधे हजार पीस मागे दोन सदोष नग अशी टीप लिहिलेली असते. थोडक्यात हजार पीस मागे २ पीस चे रिजेक्शन मान्य केले जाईल असा त्याचा अर्थ होतो. जपानी कंपनीतले कर्मचारी ती टीप पाहून कन्फ्युज होतात. सदोष नग का हवे आहेत हे त्यांच्या काही लक्षात येत नाही, पण ऑर्डर आहे म्हटल्यावर ती पूर्ण करावी लागणारच. ते दहा हजार पीस चांगल्या गुणवत्तेचे बनवतात, आणि त्यासोबत हजार पीस मागे दोन असे अतिरिक्त वीस सदोष नग बनवून वेगळ्या पॅकिंगमधे बांधून पाठवतात…. त्या जपानी कंपनीला रिजेक्शन हा प्रकारच माहित नसतो. पण ग्राहकाची अपेक्षा आहे म्हटल्यावर ते मुद्दामहून सदोष नग बनवतात आणि पाठवून देतात.\nजपानी कंपन्यांच्या यशाचं रहस्य त्यांच्या अति ग्राहकाभिमुख वागण्यात आहे. ते ग्राहकाला नेहमीच त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त देत���त. अर्थातच ग्राहक कधीच दुरावत नाही.\nआपल्याकडे ग्राहकाला काय हवंय यापेक्षा आपण काय देऊ शकतो याचाच विचार केला जातो. ग्राहकाची अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा त्याला फक्त त्याची अपेक्षा पूर्ण केल्यासारखे वाटेल असा देखावा उभा केला जातो, कधी कधी तर जे मिळालंय तेच खूप झालं अशीच ग्राहकाची मानसिकता तयार होते. यामुळे आपल्या व्यवसायात परफेक्शन कधीच येत नाही. आणि परफेक्शन नसलेला व्यवसाय एका मर्यादेपुढे कधीच जात नाही.\nग्राहकाला जे हवंय ते तर त्याला मिळालेच पाहिजे पण सोबतच त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ग्राहक कधी नाराज होणार नाही, आणि तुमच्या व्यवसायाला कधी उतरती कळा लागणार नाही.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. प्रोडक्ट…\nतुमचं गाव रहदारीच्या महामार्गालगत आहे का मग हि एक व्यवसाय संधी आहे.\nसंधी… बिल गेट्स यांनी साधलेली आणि मला शिकविलेली\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाही हे उपाय करून पहा…\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nव्यवसायिक आयुष्याचा प्रवास कधीही थांबवू नका\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nरॉबर्ट कियोसाकी यांचा श्रीमंतीचा मंत्र\nस्टार्टअप कट्टा – तुम्हाला हवं ते घरपोच पुरविणारे Dunzo App\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/prisoners/", "date_download": "2019-08-25T15:34:22Z", "digest": "sha1:AN4GZIBSBXX7XG4MVTN2GMBS2RYVY3OS", "length": 7482, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Prisoners- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंजाबमधल्या जेलमध्ये कैद्यांचं बंड, पोलिसांच्या गोळीबारात एक ठार\nफरार कैद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतली असून या कैद्यांना दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश दिले आहेत.\nपंजाबमधल्या जेलमध्ये कैद्यांचं बंड, पोलिसांच्या गोळीबारात एक ठार\n कैद्यांकडे असलेल्या वस्तू पाहून अधिकाऱ्यांना फुटला घाम\n कैद्यांकडे असलेल्या वस्तू पाहून अधिकाऱ्यांना फुटला घाम\nपरराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा मुलगा म्हणतो, 'पासपोर्ट बनवण्यासाठी माझ्याकडे येऊ नका\n'राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणार',DMKच्या जाहीरनाम्यानं खळबळ\nजेव्हा पाकिस्तानाच्या कैदेत होते हे ८ फिल्मी ‘सैनिक’\nलष्कर च्या दहशतवाद्याची कारागृहात हत्या, टीव्हीच्या आवाजावरून भांडण\n'या' देशात तुरुंगात जाण्यासाठी वृद्ध व्यक्ती मुद्दाम गुन्हे करतायत\nधक्कादायक VIDEO: जेल की गुंडांचा अड्डा, दारू पार्टीसह काय-काय होतंय पाहा\n१६ वर्षांनंतर वाराणसी जेलमधून पाकिस्तानी कैद्याची सुटका, सोबत नेली भगवत गीता\nBAPU@150 : गांधीजींच्या मुलाला मुस्लिम मुलीसोबत करायचं होतं लग्न, पण बापूंमुळे स्वप्नांवर पाणी\nPHOTOS : जगातल्या 'या' तुरुंगात कैदी दुसऱ्या कैदीला मारून खातो\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T16:50:58Z", "digest": "sha1:MH7GRGFZRGJJTZSUX3TXPVQJB7FBS67E", "length": 8581, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एंद्र - विकिपीडिया", "raw_content": "\nएंद्रचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,७९१ चौ. किमी (२,६२२ चौ. मैल)\nघनता ३४ /चौ. किमी (८८ /चौ. मैल)\nएंद्र (फ्रेंच: Indre) हा फ्रान्स देशाच्या साँत्र प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य-पश्चिम भागात वसला येथून वाहणार्‍या एंद्र नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-ए��-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z121219220441/view", "date_download": "2019-08-25T16:08:57Z", "digest": "sha1:BCH5E3BLMTXZ4BGVW3NCCUZFL2XTBVNW", "length": 12154, "nlines": 96, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्वातंत्र्याचा हक्क - कलम १९", "raw_content": "\nसोळा मासिक श्राद्धें कोणती \nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|मूलभूत हक्क|स्वातंत्र्याचा हक्क|\nस्वातंत्र्याचा हक्क - कलम १९\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nभाषणस्वातंत्र्य , इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण .\n१९ . ( १ ) सर्व नागरिकांस ---\n( क ) भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा ;\n( ख ) शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा ;\n( ग ) अधिसंघ वा संघ बनविण्याचा ;\n( घ ) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा ;\n( ड ) भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा ; [ ** आणि ]\n( छ ) कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय , व्यापार किंवा धंदा चालवण्याचा , हक्क असेल .\n[ ( २ ) खंड ( १ ) चा उपखंड ( क ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे , [ भारताची सार्वभौमता व एकात्मता ], राज्याची सुरक्षितता , परकीय देशांशी मैत्रीचे संबंध , सार्वजनिक सुव्यवस्था , सभ्यता किंवा नीतिमत्त�� यांच्या हितासाठी अथवा न्यायालयाचा . अवमान , अब्रूनुकसानी किंवा अपराधास चिथावणी यांच्या संबंधात जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही . ]\n( ३ ) उक्त खंडाचा उपखंड ( ख ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे , [ भारताची सार्वभौमता व एकात्मता ] किंवा सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या हितासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .\n( ४ ) उक्त खंडाचा उपखंड ( ग ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे , [ भारताची सार्वभौमता व एकात्मता किंवा ] सार्वजनिक सुव्यवस्था व नीतिमत्ता यांच्या हितासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .\n( ५ ) उक्त खंडामधील [ उपखंड ( घ ) व ( ड ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडांनी प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्काच्या वापरावर ज्या कायद्यांद्वारे , सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी किंवा कोणत्याही अनुसूचित जनजातीच्या हितसंबंधाच्या संरक्षणासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही .\n( ६ ) उक्त खंडाचा उपखंड ( छ ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे , उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे , सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही , आणि विशेषतः [ उक्त उपखंडातील कोणत्याही गोष्टीमुळे , जो कायदा ---\n( एक ) कोणताही पेशा आचरण्याकरता अथवा कोणताही व्यवसाय , व्यापार किंवा धंदा चालवण्याकरता आवश्यक असलेल���या पेशाविषयक किंवा तंत्रविषयक अर्हता , किंवा\n( दोन ) नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून अथवा अन्यथा राज्याने अथवा राज्याचे स्वामित्व किंवा नियंत्रण असलेल्या महामंडळाने कोणताही व्यापार , धंदा , उद्योग किंवा सेवा चालवणे\nयांच्याशी जेथवर संबद्ध असेल तेथवर , अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास प्रतिबंध होणार नाही . ]\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय २२ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय २१ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय २० वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १९ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १८ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १७ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १६ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १५ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/most-earning-of-dhadak/", "date_download": "2019-08-25T16:57:47Z", "digest": "sha1:D6GDS6DWPIOBSGVQEPYCIRZZJQ34H2C2", "length": 9211, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘धडक’ची धडाकेबाज कमाई | Dainik Prabhat", "raw_content": "\nजाह्नवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ चित्रपटाने भारतात ५० करोडचा आकडा पार केला आहे . या चित्रपटाने एका आठवड्यात ५१ करोड ५१ लाख रुपये कमाई केली आहे.\nप्रेक्षकांना जाह्नवी कपूर आणि ईशान खट्टर यांचा अभिनय आवडला आहे. ‘धडक’मध्ये जाह्नवी कपूर यांच्या वडिलांची भूमिका साकारणारे आशुतोष राणा हे त्यांच्या अभिनयामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nप्रेक्षकांनी धडकला चांगला प्रतिसाद दिला असून 20 एप्रिलला प्रदर्शित झालेला ‘धडक’ मराठीतील सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा ऑफिशियल रिमेक आहे.\n…आणि दबंग 3 च्या सेटवर सलमान खान भडकला\nभूल भुलैया-2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित\n१५ ऑगस्ट १९४७ ला किशोर कुमार यांचा ‘हा’ चित्रपट झाला होता प्रदर्शित\nमणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार ऐश्‍वर्या\n“सेक्रेड गेम्स’च्या अभिनेत्रीला अमेरिकेच्या विमानतळावर रोखले\nहार्दिक पांड्यामुळे रणवीर सिंह गोत्यात\nग्रीन कलरच्या ड्रेसमुळे दीपिका पादुकोण ट्रोल\n“पानीपत’च्या शूटिंग दरम्यान अर्जुन कपूर जखमी\nजेनिफर आणि ऍडमचा नेटफ्लिक्‍सवर विक्रम\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/stop-medical-visa-to-pakistani-nationals/", "date_download": "2019-08-25T15:19:37Z", "digest": "sha1:MZIIJG7HNCHA4KFHM3WWQAJ6TAQ6EKZ3", "length": 19830, "nlines": 85, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "कुलभूषण जाधवांच्या कुटुंबाची प्रतारणा : आतातरी खैरात वाटप थांबवा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकुलभूषण जाधवांच्या कुटुंबाची प्रतारणा : आतातरी खैरात वाटप थांबवा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nसरत्या वर्षातला शेवटचा आठवडा भारतासाठी वेदनादायक होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या एका आठवड्यात “पापस्थान” (पाकिस्तान) कडून केलेले शस्त्रसंधी उल्लंघन आणि अतिरेकी हल्ला यांत आपल्या देशाचे नऊ जवान धारातीर्थी पडले. त्यातही शस्त्रसंधीच्या उल्लंघनामागे विशेष कारण होते; ते म्हणजे याच आठवड्यात कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाची पाकिस्तान भेट. जणूकाही त्यांचे स्वागत () कडून केलेले शस्त्रसंधी उल्लंघ�� आणि अतिरेकी हल्ला यांत आपल्या देशाचे नऊ जवान धारातीर्थी पडले. त्यातही शस्त्रसंधीच्या उल्लंघनामागे विशेष कारण होते; ते म्हणजे याच आठवड्यात कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाची पाकिस्तान भेट. जणूकाही त्यांचे स्वागत () करण्यासाठीच पाकिस्तानकडून हे नीच कृत्य केले गेले. या गोळीबारात महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहोरकर यांच्यासह अन्य तीन जवानांनी हौतात्म्य पत्करले.\nखरंतर कुलभूषण यांच्या प्रकरणात पाकिस्तानने आजवर यथेच्छ कांगावा करून झाला आहे. त्यांचे खोटे हॉस्पिटल रिपोर्ट सादर करणे, त्यांच्यावर जबरदस्ती करून कबुलीजवाबाच्या खोट्या टेप्स बनवणे इतक्यावरच न थांबता कोणत्याही बचावाची संधी न देताच त्यांना थेट मृत्यूदंडही सुनावला.\nभारताने याविरोधात वारंवार अपील करूनही पाकिस्तानने जुमानले नाही आणि अखेरीस सरबजीत प्रकरणाचा अनुभव गाठीशी असल्याने भारताला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे द्वार ठोठवावे लागले.\nआंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण यांची बाजू समर्थपणे मांडून ऍड. हरीश साळवे यांनी या शिक्षेला स्थगिती मिळवून दिली मात्र मुजोर पाकिस्तानने आपण या निर्णयास बांधील नसल्याचे सांगत हा निर्णय धुडकावून लावला. “पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यात भारताने यश मिळवले” अशा आशयाच्या चर्चा या कालावधीत घडून आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र हे प्रकरण जागतिक पातळीवर नेल्याने फायदा नव्हे तर नुकसानच झाले; असे या क्षेत्रातील जाणकार मंडळींचे मत आहे.\nत्यांच्यामते; हे प्रकरण आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर नेल्याने उद्या पाकिस्तानला काश्मीर प्रकरण तिथे नेण्याचा मार्गच एक प्रकारे खुला करून दिल्यासारखे झाले. शिवाय हा निकाल त्यांनी नाकारल्यामुळे “भारतासारख्या बलाढ्य देशाला पाकिस्तान जुमानत नाही” अशीच काहीशी प्रतिमा तयार झाली. जाणकारांच्या या मतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.\nविशेषतः यातील दुसरे मत नोंद घेण्यासारखे का आहे; याचा पुनर्प्रत्यय पाकिस्तानने जाधव कुटुंबियांच्या दौऱ्याच्या वेळेस दिला.\nकुलभूषण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भेटीसाठी ठरवण्यात आलेल्या सगळ्या अटी व संकेतांची पाकिस्तान सरकारने पायमल्ली केली. जाधव यांची आई आणि पत्नी भेटीसाठी पोहचल्यावर आपल्या संस्कृतीनुसार दोघींनीही उपस्थि��ांना हात जोडून अभिवादन केले. याचवेळी पाकिस्तानने आपली विकृती दाखवली आणि या दोन्ही माऊलींना नेसती वस्त्रे बदलण्यास भाग पाडले गेले.\nदोन्ही सवाष्णींचे मंगळसूत्र आणि टिकलीदेखील काढून घेण्यात आली. भेटीची वेळ जेमतेम काही मिनिटांची ठरवत असतानाच ही भेट काचेच्या अडसरासह आणि इंटरकॉमच्या साहाय्याने देण्यात आली. संपूर्णवेळ कॅमेरात बंदिस्त अशा या भेटीच्या वेळेस मराठी या मातृभाषेचा उपयोग जाधव कुटुंबियांना नाकारण्यात आला. ते मराठीत काहीही बोलले तर इंटरकॉम बंद केला जात होता. ही भेटदेखील भारतीय राजदूतांना न कळवताच सुरू करण्यात आली. हे सारे इथेच न थांबता कुलभूषण यांच्या पत्नीच्या चपला आपल्याकडे ठेवायला लावून आधी त्यात कॅमेरा होता असे सांगत नंतर मग कसलीशी चिप होती असे सांगून पाकड्यांनी कांगावा केला.\nएका अर्थी हे बरेच झाले.\nअटकेपार भगवा फडकवणाऱ्या आम्हा मराठ्यांच्या चपला सांभाळण्याचीच आपली लायकी असल्याचे पाकिस्तानने संपूर्ण जगासमोर जाहीरपणे दाखवून दिले भेट संपवून बाहेर आलेल्या या दोघींवर पाकिस्तान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. कुलभूषण यांना उद्देशून ‘कातील’ आणि ‘आतंकवादी’ अशी विशेषणे वापरून या दोघींना अपमानित केले गेले.\nआमच्याकडे सर्व पुरावे असूनही कसाबसारख्या अतिरेक्यावर खटला दाखल करून त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती; कोणतीही अमानुष वागणूक न देता योग्य प्रक्रियेद्वारे न्याय केला गेला. कुलभूषण यांच्याबाबत मात्र सगळ्या संकेतांना पाकिस्तानने झुगारून लावले.\nखरं तर या संपूर्ण घटनेत पाकिस्तानने काही “अनपेक्षित” कृत्य केले असेही म्हणता येणार नाही.\n१९६५, १९७१, कारगिल, २६/११, काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचे सातत्याने करण्यात येणारे प्रयत्न या धर्तीवर त्यांच्याकडून वेगळी अपेक्षाच काय करता येईल मात्र या साऱ्या पार्श्वभूमीवर आता भारतानेदेखील पाकिस्तानविषयक धोरणाचा पुनर्विचार करण्याची आणि कणखर भूमिका घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. Most favorite nation चा दर्जा आणि वैद्यकीय मदतीसाठी दिले जाणारे व्हिसा या दोन आघाड्यांवर हे बदल प्रकर्षाने करणे आवश्यक झाले आहे.\nशत्रूलाही वैद्यकीय मदत लागल्यास ती पुरवावी असे वैद्यकीय नीतिमत्ता सांगते. याच तत्वाला जागत भारतानेही ���जवर गरजू सामान्य पाकिस्तानी नागरिकांना वेळोवेळी मेडिकल व्हिसा पुरवले आहेत. विद्यमान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तर दिवाळी, नववर्ष इत्यादी प्रसंगानुरूपदेखील ही मदत देऊ केली. Directorate-General of Commercial Intelligence and Statistics of India यांच्या २०१७ सालच्या अहवालानुसार २०१५-१६ सालात १,९२१ पाकिस्तानी नागरिकांना भारताकडून मेडिकल व्हिसा देण्यात आले.\n२०१२ सालच्या व्हिसा करारानुसार ही प्रक्रिया सुरु असली तरी; आमच्या नागरिकाला व त्याच्या कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक देणार असाल तर आम्हीही या नाड्या आवळू शकतो हे भारताने दाखवण्याची गरज आहे. त्यासाठी हीच योग्य संधी आहे असे म्हटल्यासही वावगे ठरू नये. कारण नुकतीच नवीन वर्षातली पहिली भेट म्हणून अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘No more’ म्हणत पाकिस्तान सातत्याने अतिरेक्यांना मदत करत असल्याने त्यांना अमेरिकेकडून मिळणारी तब्बल २५५ दशलक्ष डॉलर्सची मदत यापुढे मिळणार नसल्याचे जाहीर केले.\nआपल्या मातीत जन्माला आलेले आयुर्वेदासारखे शास्त्र सांगते की; राजद्रोह्यांना वैद्यकीय मदत करू नये. काहीजणांना हे मत माणुसकीला धरून नसल्याचे वाटू शकते. मात्र आदर्शवाद एका बाजूला आणि व्यवहार दुसऱ्या बाजूला. टिकून राहायचे असल्यास ‘जशास तसे’ याच न्यायाने रहावे लागते.\nनिवडून येण्यापूर्वी मोदी यांनीही ‘हमने पाकिस्तान को लव्ह लेटर लिखना बंद कर देना चाहिये|’ असे मत व्यक्त केले होते.\nआता हेच मत प्रत्यक्षात उतरवून पाकिस्तानला वैद्यकीय मदत वा अन्य कोणत्याही प्रकारच्या खैराती वाटणे ताबडतोब थांबवायला हवे\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← मानवी कौशल्याच्या प्रगतीचा इतिहास – १० वस्तूंच्या रूपांतरातून\nरशियाचा आधुनिक सामरिक Romance →\nअफगाणी राष्ट्राध्यक्षाने वाजपेयींना दिली होती पाकिस्तानचे दोन भाग करण्याची संधी\nपाकिस्तानचा हट्ट धरणाऱ्या जिनांना फाळणीचा पश्चाताप वाटला होता का\nभारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या ह्या देवीचं मूळ मंदिर आजही पाकिस्तानात यात्रा घडवून आणतंय\nअनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा)\nएकेकाळी आपल्या खेळाने मैदान गाजवणाऱ्या जयसूर्याला आता आधार घेऊन चालावं लागत आहे\nअरविंद केजरीवाल आणि काही जुने अनुत्तरीत प्रश्न\nभर दुपारी सूर्य मावळला – ए बी डिव्हीलियर्स निवृत्त झाला\nजल्लीकट्टू विरोध : भूतदया की स्थानिक पशु-धन विरुद्ध आंतरराष्ट्रीय षडयंत्र\nयूपीएससीचा निकाल लागला की ह्या गावात “कुठल्या घरात कोणती पोस्ट” एवढीच चर्चा होते\nझोप पूर्ण न झाल्यामुळे घडलेल्या या भयानक दुर्घटना खरोखरच झोप उडवतात\n२०१६ वर्षात ७६ वाघांची शिकार; Save Tigers अभियान ठरले फेल\n१०० वर्षानंतर पहिल्यांदाच बनणार एक ‘स्त्री’ लखनऊची महापौर\nअख्ख्या देशाला आपल्या आरस्पानी सौंदर्याने ‘मोहिनी’ घालणाऱ्या माधुरीबद्दल १५ खास गोष्टी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/new-collector-daulat-desai-explains-his-expectations-staff-33887", "date_download": "2019-08-25T16:38:15Z", "digest": "sha1:FXTYDY6WUYH2XKCRAREENNMDEV66WZDT", "length": 7891, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "New collector Daulat Desai explains his expectations from staff | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहसूल अधिकाऱ्यांनी प्रामाणिक कामातून स्वतःला सिद्ध करावे : दौलत देसाई\nमहसूल अधिकाऱ्यांनी प्रामाणिक कामातून स्वतःला सिद्ध करावे : दौलत देसाई\nमंगळवार, 12 फेब्रुवारी 2019\nजिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आज मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निरोप समारंभ आणि नूतन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे स्वागत करण्यात आले.\nकोल्हापूर: महसूल मधील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे. प्रामाणिक काम करूनच स्वतःला सिद्ध करावे आणि या जिल्ह्याचा नावलौकिक करावा असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज येथे केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आज मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निरोप समारंभ आणि नूतन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री देसाई बोलत होते.\nश्री देसाई म्हणाले, महसूल मधील प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम जबाबदारीने पार पाडावे. अविनाश सुभेदार यांनी कामगारांना एक चांगली दिशा दिली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आपण एक काम करू मात्र हे काम करत असताना प्रत्येकाने स्वतःला सिद्ध केले पाहिजे. असे ते म्हणाले.\nमावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, विचारपूर्वक मी माझा स्वभाव बदलला. कॉलेजमध्ये असताना वेगळा स्वभाव होता. कोणाला आकसाने बोललो नाही किंवा कोणाला डावलल ही नाही.\nकाही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची पिळवणूक करायला आवडतं मात्र आपण असं काहीही न करता चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न केला.\nयावेळी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील, भूमि अभिलेख चे अधिक्षक श्री निकम उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nजिल्हाधिकारी कार्यालय संजय शिंदे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pimpri-chinchwad-bjp-ss-alliance-situation-33816", "date_download": "2019-08-25T16:15:04Z", "digest": "sha1:ZRFPFNX6AFRDNH65YLS3ADH3CIUREE6H", "length": 10408, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pimpri-chinchwad-bjp-ss-alliance-situation | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला युती नकोशी; मात्र शिवसेनेला हवीहवीशी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला युती नकोशी; मात्र शिवसेनेला हवीहवीशी\nरविवार, 10 फेब्रुवारी 2019\nयुती होणार की नाही ही एकच चर्चा सध्या राज्यभर राजकीय वर्तुळात आहे. मात्र, युती नको, असा सूर पिंपरी चिंचवड भाजपमध्ये आहे. तर,ती व्हावी अशी शहर शिवसेनेची इच्छा आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला असता हे आढळून आले. मात्र,नावानिशी बोलण्यास ते कचरत आहेत.\nपिंपरी: युती होणार की नाही ही एकच चर्चा सध्या राज्यभर राजकीय वर्तुळात आहे. मात्र, युती नको, असा सूर पिंपरी चिंचवड भाजपमध्ये आहे. तर,ती व्हावी अशी शहर शिवसेनेची इच्छा आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला असता हे आढळून आले. मात���र,नावानिशी बोलण्यास ते कचरत आहेत.\nशहराचा बहुतांश भाग (शहरातील तीनपैकी पिंपरी आणि चिंचवड हे दोन विधानसभा मतदारसंघ) मावळ लोकसभा मतदारसंघात येतात. तर,शहराचा उर्वरित भाग म्हणजे पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ हा शिरूरमध्ये मोडतो. मावळ आणि शिरूर या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत.गतवेळी युती होती.त्यामुळे हे दोन्ही खासदार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. दरम्यान, चार महिन्यांनी झालेल्या विधानसभेला युती तुटली. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहिले. भाजप हा युतीतील धाकटा भाऊ मोठा कधी झाला, ते शिवसेनेला कळले नाही.\nविधानसभेला व नंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप हा राज्यात एक नंबरचा पक्ष झाला. तसाच तो शहराचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूरमध्येही शिवसेनेपेक्षा वरचढ झाला. त्यामुळेच ताकद वाढल्याने युती नको असे शहर भाजपला वाटते आहे. त्यात त्यांच्याकडे विजयी होईल,असा उमेदवार मावळमध्ये आहे. त्यातून एक जागा मिळेल आणि वाढेल,असा त्यांचा दावा आहे.त्यामुळे युती न व्हावी, या मताचे ते आहेत. आणि ती झाली, तरी मावळवर क्लेम करावा,असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.\nदुसरीकडे, भाजपच्या तुलनेत पक्ष म्हणून शिवसेनेची ताकद या दोन्ही मतदारसंघात लोकसभा निवडणुकीनंतर कमी झालेली आहे. शिरूरमध्ये विद्यमान शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा वैयक्तिक करिश्मा अधिक आहे. त्यातूनच त्यांनी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आपला गड बनविला आहे. मावळमध्ये युतीमुळे शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार गतवेळी झाले, असे शहर भाजपचे म्हणणे आहे. दुसरीकडे युती होवो अथवा न होवो शिवसेनेचे विद्यमान खासदारच पुन्हा उमेदवार असल्याचे जवळपास नक्की झालेले आहे.\nभाजपचे शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे बारणेंचे,तर भोसरीचे आमदार महेश लांडगे हे आढळरावांचे कट्टर राजकीय शत्रू आहेत. त्यामुळे युती झाली, तरी त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेला मनापासून किती मदत करतील,याविषयी राजकीय जाणकार आणि शिवसेनतही साशंकता आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपिंपरी पिंपरी चिंचवड pimpri chinchwad भाजप मावळ maval शिरूर शिवाजीराव आढळराव shivajirao adhalrao श्रीरंग बारणे shrirang barne लक्ष्मण जगताप laxman jagtap भोसरी bhosri महेश लांडगे mahesh landge\nतनिष्का स्त्��ी प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-monsoon-cover-story-manoj-hadwale-marathi-article-3183", "date_download": "2019-08-25T15:51:52Z", "digest": "sha1:YMNO3ZVRU64HDMQQMOUCT3TNPXMI7HBW", "length": 22122, "nlines": 108, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Monsoon Cover Story Manoj Hadwale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nजबाबदार पर्यटन... सर्वांचीच गरज\nजबाबदार पर्यटन... सर्वांचीच गरज\nसोमवार, 22 जुलै 2019\nमागील वर्षी राधानगरी धरणाच्या परिसरात गेलो असताना, एका गावातील रस्त्यावरचा फलक फार बोलका होता. ‘या गावात पर्यटकांना येण्यास सक्त मनाई आहे.’ एवढ्या निसर्गरम्य परिसरातील गावात, कोणालाही यावेसे वाटेल, यातून दोन पैसे स्थानिकांना मिळतील, रोजगार निर्मिती होईल असा साधा सरळ हिशेब असतानाही, स्थानिक लोकांना तो रोजगार आणि पर्यटनातून मिळणारे पैसे का नको आहेत, या प्रश्नाचे उत्तर मला तत्काळ मिळाले. निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटक येतील, पण ते आल्यानंतर पर्यटनाच्या नावाखाली जे काय काय प्रकार करतील, त्यामुळे गाव व परिसरातील निसर्ग, स्वच्छता, शांतता, सुरक्षा आणि एकंदरच व्यवस्था याची लय कुठेतरी बिघडल्याशिवाय राहात नाही. इथे गावकऱ्यांसमोर दोन पर्याय होते. एकतर पर्यटनातून येणाऱ्या पैशांकडे पाहून त्या बदल्यात होणारे सामाजिक बदल, सुरक्षेचे प्रश्न, प्रदूषण हे दृष्टीआड करायचे किंवा जीवन मूल्यांना महत्त्व देऊन पर्यटनालाच राम राम करायचा. त्यांनी दुसरा पर्याय निवडला. पण असे करणे हा योग्य मार्ग आहे का किती गावांना हे शक्‍य आहे किती गावांना हे शक्‍य आहे किंवा असे केल्याने पर्यटक यायचे थांबतील का\nमागील आठवड्यात दिल्लीच्या एका मित्राबरोबर गप्पा मारत असताना, त्याने मनालीचा एक अनुभव सांगितला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे मनालीला जायचे सर्व रस्ते बंद होते. ३० किलोमीटर अंतर जायला १०-१२ तास वेळ लागत होता. इतकी गर्दी पर्यटनाला उतरली होती. प्रशासनाला सांगावे लागले, की आता इकडे येऊ नका, इथे पाणीही नाही आणि राहायला जागाही नाही. प्रशासनाने असे सांगूनही लोक जायचे थांबले का मे महिन्यात काजवा महोत्सव असतो, त्याला जाणारे पर्यटक, त्यातून बिघडणारा निसर्गाचा समतोल यावर वेगवेगळ्या व्यासपीठांवर सकारात्मक नकारात्मक अशी चर्चा झाली. वन खात्याने काही तत्कालीन ���पाययोजना केल्या, पण त्याने पर्यटकांच्या वागण्यात काही बदल झाला का मे महिन्यात काजवा महोत्सव असतो, त्याला जाणारे पर्यटक, त्यातून बिघडणारा निसर्गाचा समतोल यावर वेगवेगळ्या व्यासपीठांवर सकारात्मक नकारात्मक अशी चर्चा झाली. वन खात्याने काही तत्कालीन उपाययोजना केल्या, पण त्याने पर्यटकांच्या वागण्यात काही बदल झाला का एकेकाळी कास पठारावर अनेक दुर्मिळ फुले दिसत, जसजशी त्याची प्रसिद्धी होत गेली, तसतसे जेवढी फुले तेवढे लोक तिथे जायला लागले आणि पुढे काय झाले हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सध्या पाऊस छान पडतोय एकेकाळी कास पठारावर अनेक दुर्मिळ फुले दिसत, जसजशी त्याची प्रसिद्धी होत गेली, तसतसे जेवढी फुले तेवढे लोक तिथे जायला लागले आणि पुढे काय झाले हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सध्या पाऊस छान पडतोय पावसाळी पर्यटनासाठी, विविध वयोगटातील पर्यटक मंडळी बाहेर पडत आहेत. पावसाळी पर्यटनाच्या स्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत कशी पोचते याला अनेक पर्याय आहेत. जसे, पर्यटक ब्लॉग लिहितात, सोशल मीडियाच्या विविध साईट्‌सवर त्याविषयी माहिती देतात, फोटोज अपलोड करतात. विविध राज्याच्या कानाकोपऱ्यातील, विविध ऋतूतील फुलणाऱ्या पर्यटन स्थळांची माहिती त्यामुळे सहज उपलब्ध होते. ज्या ठिकाणी अशी पर्यटनस्थळे आहेत त्या ठिकाणचे स्थानिक लोक किंवा टूर कंपन्या, त्यातून दोन पैसे मिळतात म्हणून स्वतःही त्याचे मार्केटिंग करतात. बऱ्याचदा या सर्व प्रक्रियेत अभ्यासापेक्षा अति उत्साह जास्त असतो. त्यात आपल्या अशा वागण्याने भविष्यात कोणकोणते प्रश्न निर्माण होणार आहेत याचा विचार यातील कोणाजवळच नसतो. हरिहर किल्ल्यावर पर्यटकांचे तुंबलेले ट्रॅफिक आपण सर्वांनीच पाहिले. स्थानिक गिर्यारोहकांच्या मदतीने, प्रशासनाने सर्वांना खाली आणले आणि पुढील तीन महिन्यांसाठी हरिहर किल्ला पर्यटकांसाठी बंद केला. ताम्हिणी घाटातील जंगलात जायचे असेल, तर पूर्व परवानगी घेऊनच जाता येईल. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने, पर्यटनाच्या बाबतीत घेतलेला एक निर्णय वाचला. राज्यभरातील पर्यटनस्थळांपैकी जिथे सेल्फी काढायला जाऊन अति उत्साहात अपघात होतात आणि पर्यटक जिवानिशी जातात, अशा ठिकाणांची एक यादी तयार करून, या ठिकाणांना संवेदनशील पर्यटन स्थळे म्हणून घोषित करायची आणि तिथे से��्फी काढायला बंदी करायची, असा तो निर्णय होता.\nसध्या पावसाळी पर्यटनासाठी माळशेजघाट सारख्या ठिकाणी पर्यटकांची झुंबड उडते. दरड कोसळण्याचा धोका असलेल्या धबधब्यांजवळ लोक समूहाने जमतात. अचकट विचकट चाळे करतात. नशेत असतात. यात मुलेमुली हे सारखेच आघाडीवर असतात. त्यांच्या अशा उपद्रवी पर्यटनामुळे इतर संवेदनशील पर्यटकांसाठी अशा ठिकाणी जायची इच्छा होत नाही. ३१ जुलैपर्यंत माळशेज घाटही पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. ज्या परिसरात पावसाळी पर्यटनासाठी लोक जातात, तिथल्या स्थानिक लोकांची मानसिकता अनेक प्रकारे समोर येते. काहींच्या मते, जर पर्यटक इकडे येत असतील, त्यांच्या पार्किंग, जेवण, चहा-नाश्‍ता, मुक्कामाची व्यवस्था यातून चार पैसे मिळत असतील, तर बदल्यात केला थोडा धांगडधिंगा, टाकला थोडा कचरा, फोडल्या थोड्या बाटल्या आणि झाला थोडा त्रास तर एवढे काय बिघडतेय अशा मानसिकतेच्या लोकांना तात्पुरता फायदा दिसतो आहे. भविष्यातील अडचणींची जाणीव जरी असली, तरी त्यांची आजची आर्थिक गरज त्यांना तसे वागायला भाग पाडते. दुसरी मानसिकता अशी असते, की आपला स्थानिक निसर्ग, शांतता, स्वच्छता जपली जायला हवी. यासाठी कमी पर्यटक आले, तरी चालेल पण ते जबाबदार पर्यटन करणारे असावेत. वरील सर्व बाबींचा आपण एकत्रित विचार केला, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. पर्यटकांनी शिस्तीत वागावे. पर्यटनाचा आनंद घ्यावा यासाठी शासन व प्रशासन काही उपाययोजना करताना दिसत आहे. त्यासाठी काही कडक नियमावलीसुद्धा तयार केली जात आहे. काही स्थानिक लोक पर्यटकांनी शिस्त पाळावी, पर्यटनाचा आस्वाद घेताना भान ठेवावे यासाठी काम करताना दिसत आहेत. काही पर्यटक मंडळी जबाबदारीने पर्यटन करत आहेत. असे असतानाही अपेक्षित परिणाम का साधला जात नसावा अशा मानसिकतेच्या लोकांना तात्पुरता फायदा दिसतो आहे. भविष्यातील अडचणींची जाणीव जरी असली, तरी त्यांची आजची आर्थिक गरज त्यांना तसे वागायला भाग पाडते. दुसरी मानसिकता अशी असते, की आपला स्थानिक निसर्ग, शांतता, स्वच्छता जपली जायला हवी. यासाठी कमी पर्यटक आले, तरी चालेल पण ते जबाबदार पर्यटन करणारे असावेत. वरील सर्व बाबींचा आपण एकत्रित विचार केला, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. पर्यटकांनी शिस्तीत वागावे. पर्यटनाचा आनंद घ्यावा यासाठी शासन व प्रशासन काही उपाययोजना करताना दिसत आहे. त्यासाठी काही कडक नियमावलीसुद्धा तयार केली जात आहे. काही स्थानिक लोक पर्यटकांनी शिस्त पाळावी, पर्यटनाचा आस्वाद घेताना भान ठेवावे यासाठी काम करताना दिसत आहेत. काही पर्यटक मंडळी जबाबदारीने पर्यटन करत आहेत. असे असतानाही अपेक्षित परिणाम का साधला जात नसावा मला सापडलेली कारणे अशी वाटतात -\n१. पर्यटन, मग ते पावसाळी असो, साहसी असो, जल पर्यटन असो की कोणतेही पर्यटन असो, ते नेमके का करायचे हेच पर्यटकांना उमगलेले नसते. पर्यटन आनंद मिळण्यासाठी करायचे, हे मान्य पण हा आनंद नेमका कशाच्या बदल्यात\n२. राज्यभरात गावोगावी विविध प्रकारचा निसर्ग फुलत असताना, काही ठराविक ठिकाणेच जास्त प्रसिद्धीस येतात आणि पर्यटक हजारोंच्या संख्येने तिथे गर्दी करतात. या गर्दीला सामाजिक भान नसते, शिस्त नसते. त्याचबरोबर या गर्दीचे व्यवस्थापन कसे करायचे त्यांना सुविधा कशा द्यायच्या या पातळीवर स्थानिक नागरिक व प्रशासन यांच्याकडे कुठलेही शाश्वत धोरण नसते.\n३. बरीचशी पर्यटन स्थळे ही वनखात्याच्या अख्यातरीत येतात. त्याचबरोबर पर्यटन स्थळांच्या परिसरातील गावे आणि गावकरी हेही अशा पर्यटन स्थळांच्या व्यवस्थापनात असतात. पण तत्कालीन फायदा डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील नियोजन नसल्यामुळे पर्यटकांवर वचक राहात नाही.\n४. ज्याच्यासाठी हे सर्व चाललेय तो पर्यटक वर्ग हा बेभान, बेछूट आणि बेशिस्त होत चालला आहे. तिथल्या निसर्गाप्रती त्याला काहीही देणेघेणे नसल्यासारखी त्याची वर्तणूक आहे.\nया सर्वांचा परिपाक असा होतोय, की कुठे शासनाला जमावबंदीचे तर कुठे प्रवेशबंदीचे आदेश काढावे लागत आहेत. पर्यटकांच्या बेशिस्त वागण्याने छेडछाड, वादावादी, हाणामारी होत आहे. पर्यटकांनी टाकलेला कचरा, फोडलेल्या बाटल्या याचा त्रास निसर्ग, शेतकरी यांना होत आहे. हे सर्व शिस्तीत आणणे नितांत गरजेचे आहे. त्यासाठी काय करता येईल\n१. शासन, प्रशासन, स्थानिक नागरिक व पर्यटक यांच्या समन्वयातून त्या त्या पर्यटनस्थळी, जबाबदार पर्यटनाचे धोरण आखले जावे. एमटीडीसी, वनविभाग, पुरातत्त्व विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग यातील ज्या ज्या विभागाच्या अखत्यारीत पर्यटन स्थळ येत असेल, त्यांनी स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन, येणाऱ्या पर्यटकांसाठी काही नियमावली करून ती यशस्वीपणे राबवायला हवी.\n२. स्थानिक लोकांनी तात्पुर���्या रोजगाराचा विचार न करता, शाश्वत रोजगारनिर्मितीसाठी, जबाबदारीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करून त्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात यावे.\n३. येणारे पर्यटक हे आपल्यातीलच असल्यामुळे, घरात लहानमोठ्यांनी, निसर्ग, वारसा स्थळे व त्यांचे संवर्धन आणि यावर आधारित जबाबदार पर्यटन याची साधक बाधक चर्चा करावी. जेणेकरून घरातील तरुण मुले जेव्हा पर्यटनाला बाहेर पडतील, तेव्हा ते जास्त जबाबदारीने वागतील.\nबेजबाबदार, उथळ आणि उपद्रवी पर्यटनाचा त्रास हा निसर्गाला, स्थानिकांना, तेथील मूलभूत सुविधांना होतो. शेतकऱ्यांना, परिसरातील महिलांना होतो. स्वतः पर्यटकांना, प्रशासन आणि शासनालाही होतो. थोडक्‍यात काय तर सर्वांनाच होणारा हा त्रास टाळण्यासाठी जबाबदार पर्यटन ही सर्वांचीच गरज होऊन बसली आहे.\n(लेखक जबाबदार पर्यटन जुन्नर चळवळीत स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत.)\nधरण पर्यटक निसर्ग रोजगार पर्यटन\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2014/06/blog-post_7.html", "date_download": "2019-08-25T17:03:24Z", "digest": "sha1:SGXJTWV5V2V2Z4MMOLTDQBCWD7OFHV33", "length": 6277, "nlines": 65, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : आम्ही सारे षंढ ???", "raw_content": "\nकोणाही संवेदनशील माणसाचे मन सुन्न होईल. आपली लाज वाटेल अशी ही घटना आहे. आपण शिवाजी महाराजांचे नाव घेणे थांबवावे, अशी ही घटना आहे. कल्याणमध्ये एका एसटी बसमधील महिला कंडक्टरला, एक प्रवासी मारहाण करतो आणि सारे प्रवासी आपले काही घेणेदेणे नाही किंवा काही घडतच नाही इतक्या शांतपणे, मुर्दाडपणे बघत बसतात.\nत्या कंडक्टर महिलेची प्रतिक्रिया आपल्या सदसदविवेकबदुध्दीला टोचणी लावणारी आहे. ती म्हणते की, मला त्या गुंडाची भीती वाटत नाही तर ही घटना घडत असताना, डोळयावर पट्टी बांधून बसणाऱ्यांची वाटते.या घटनेची बातमी वाचून मला शरम तर वाटलीच, परंतु अनेक प्रश्नही मनात उभे राहिले.\nआज हा प्रसंग त्या परक्या बाईवर आला म्हणून लोक मध्ये पडले नाहीत… जर हाच प्रसंग तुमच्या घरातल्या एखाद्या बाईवर आला असता तर असेच शांत बसला असतात का हा प्रश्न त्या लोकांना विचारावा लागेल… कुठे गेले नेते आणि कुठे गेल्या महिला संगठना एरवी उठसूठ कोणाच्या तरी तोंडाला काळे फासणारे, ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणा देणारे मावळे नंतरही तिच्या बाजूने उभे ठाकले नाहीत आणि त्यांची हायकमांड किंवा सरसेनापतीदेखील मूग गिळून बसले आहे. त्यांचे युवराजदेखील आत्ममग्न आहेत. सनसेनपतीना चिंता पडली आहे ती मुख्यमंत्रीपदाची. त्यावर काही लोक म्हणतील कि कठोर कायदे नाहीत ह्यासाठी… अरे पण नुसते कायदे करून काय होणार एरवी उठसूठ कोणाच्या तरी तोंडाला काळे फासणारे, ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणा देणारे मावळे नंतरही तिच्या बाजूने उभे ठाकले नाहीत आणि त्यांची हायकमांड किंवा सरसेनापतीदेखील मूग गिळून बसले आहे. त्यांचे युवराजदेखील आत्ममग्न आहेत. सनसेनपतीना चिंता पडली आहे ती मुख्यमंत्रीपदाची. त्यावर काही लोक म्हणतील कि कठोर कायदे नाहीत ह्यासाठी… अरे पण नुसते कायदे करून काय होणार आपण जर अन्यायाविरोधात आवाज उठवला नाही तर कायदे काहीच कामाचे नाहीत…\nमुंबईकर इतके शांत कधीपासून झाले पावसाळ्यात पाणी भरल्यावर एकमेकांना मदतीचा हात देणारे मुंबईकर, २६ जुलै च्या पावसात एकमेकांना निस्वार्थी भावनेने मदत करणारे मुंबईकर कुठे गेले पावसाळ्यात पाणी भरल्यावर एकमेकांना मदतीचा हात देणारे मुंबईकर, २६ जुलै च्या पावसात एकमेकांना निस्वार्थी भावनेने मदत करणारे मुंबईकर कुठे गेले अशा घटना घडल्या कि फक्त निषेध नोंदवायचा… ते पण फेसबुक किंवा ट्विटर वरून… अशाने ह्या घटना थांबणार नाहीत… ह्या घटना थांबवायची गरज आहे आणि त्या मी एकटा किंवा तुम्ही एकटे नाही करू शकत, आपण सर्वांनी एकत्र मिळून केला पाहिजे हे काम…\nम्हणून ह्यापुढे अशी कुठलाही अन्याय होताना आपण गप्पा बसू नये… अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे… आणि जर हे आपण करू शकत नसू तर छत्रपतींच नाव घेण्याचा नैतिक अधिका.रही आपल्याला नसेल…\nजात नाही ती जात…\nमहागाई आणि अच्छे दिन…\nभय इथले संपत नाही…\n\"लीड\" च्या यादीत भारत करतोय लीड ….\n...... तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणे बंद करा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/home-remedies-of-rose-flower/", "date_download": "2019-08-25T16:26:43Z", "digest": "sha1:QNIPTOZKRZMDNDR7IIAWZHCER27XEAJG", "length": 9342, "nlines": 102, "source_domain": "arogyanama.com", "title": "गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन 'या' आजारांसाठ�� उपयुक्‍त, जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\nगुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रेम, सुंदरता आणि कोमलतेचे प्रतिक असलेले गुलाबाचे फुल विविध औषधी गुणांनी सुद्धा युक्त आहे. विविध आजार बरे करण्याची क्षमता गुलाबाच्या फुलामध्ये आहे. एक-दोन नव्हे तर अनेक आजारांवर गुलाबपुष्पाचा वापर करून उपचार करणे शक्य आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार करण्यात येत असलेल्या गुलकंदला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. गुलाबाचे खास उपाय कोणते आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.\nमीठ आरोग्यासाठी आहे घातक भाजीत जास्त झाले तर करा ‘हे’ ५ सोपे उपाय\n‘हे’ माहित आहे का पोहे खाल्ल्याने हृदयरोग राहिल दूर, होतात ‘हे’ ७ मोठे फायदे\nटोमॅटोचे साइड इफेक्ट तुम्हाला माहिती आहेत का \n* गुलकंदमध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट असतात. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्वचेसाठी हे खूप लाभदायक आहे.\n* चेहऱ्यावर डाग, मुरूमं असतील तर गुलकंदाचे सेवन करावे. चांगला फरक पडतो. अतिउष्णतेमुळे शरीरावर फोड येत असल्यास गुलकंद खावे.\n* डोळ्यांची जळजळ किंवा डोळ्यात धूळ गेल्यास गुलाब पाण्याने डोळे धुवावेत. आराम मिळतो.\n* गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून हा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी थांबते.\n* रोज सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा गुलकंद खाल्ल्यास पित्ताचा त्रास कमी होईल.\n* अनिद्रा, तणाव घालविण्यासाठी रात्री डोक्याजवळ गुलाब ठेवून झोपावे. अनिद्रेची समस्या दूर होते.\n* गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्यास हिरड्या आणि दात मजबूत होतात. तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि पायरिया रोगातून मुक्ती मिळते.\n* गुलाबामध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असल्याने गुलकंद दररोज खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. दररोज एक गुलाब खाल्ल्यास टी.बी रुग्णाला लवकर आराम मिळतो.\n* ओठ गुलाबी आणि कोमल होण्यासाठी गुलाबाची पाने ग्लिसरीनमध्ये टाकून बारीक करून घ्यावीत. हे मिश्रण ओठांना लावावे.\n* गुलकंदमुळे शरीराला थंडावा मिळतो. हे शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवते आणि शरीर ताजेतवाने ठेवते. गुलकंद शरीराला स्फूर्ती देणारे शीतल टॉनिक आहे. यामुळे थकवा, आळस, मासपेशींमधील वेदना दूर होतात.\n* अर्जुन वृक्षाची साल आणि देशी गुलाब पाण्यामध्ये एकत्र उकळून घ्यावे. हा काढा दररोज पिल्यास हृदयाशी संबंधित आजार दूर होतात. हृदयाचे ठोके वाढल्यास गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या उकळून तो काढा घ्यावा.\n* गुलकंदमध्ये सी, ई आणि बी व्हिटॅमिनचे भरपूर प्रमाण असते. जेवण केल्यानंतर गुलकंद खाल्ल्यास पचनाशी संबंधित तक्रारी दूर होतात.\nविज्ञान आणि आयुर्वेद सांगतं 'या' पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, 'हे' फायदे होतात\nपांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग 'या' १३ पैकी कोणताही एक उपाय कराच\nपांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग 'या' १३ पैकी कोणताही एक उपाय कराच\n‘सेक्स लाईफ’मध्ये ‘वायग्रा’चा वापर करत असाल तर ‘हे’ नक्‍की वाचा \nफ्लिप फ्लॉप स्लिपर्स वापरताय पायांना होऊ शकते हानी\nअपचन आणि बद्धकोष्ठतेमुळे होऊ शकतात ‘हे’ आजार\nतंबाखूच्या रोपट्याच्या ॲण्टी-इन्फ्लेमेटरी प्रोटीनद्वारे संधिवाताचा इलाज\nपावसाळ्यात ‘या’ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या आणि फीट राहा\nसिजोफ्रेनियावर उपयोगी आहे मोडावलेल्या ब्रोकली\nसफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या\nकार्डिअ‍ॅक रजिस्ट्रीसाठी ‘अपोलो’ आणि ‘अबोट’चा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T15:21:29Z", "digest": "sha1:RDNUWFPYIKCCIIHHEF33F5ORXXPJPNP2", "length": 6105, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गाझा पट्टी - विकिपीडिया", "raw_content": "\nगाझा पट्टीचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) गाझा\n- पंतप्रधान इस्माइल हानिया\n- स्थापना १३ सप्टेंबर १९९३\n- एकूण ३६० किमी२\nराष्ट्रीय चलन इजिप्शियन पाऊंड, इस्रायेली नवा शेकेल\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + २:०० (यूटीसी)\nगाझा पट्टी हा भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेला एक वादग्रस्त प्रदेश आहे. गाझा पट्टी व वेस्ट बँक हे दोन प्रदेश मिळुन पॅलेस्टाईन प्रांताची स्थापना झाली आहे. गाझा पट्टी सुमारे ४१ किमी लांब तर ६ ते १२ किमी रुंद आहे. हमास ह्या अतिरेकी राजकीय संघटनेचा गाझा पट्टीवर अंमल आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण���याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/man-zale-fulpakharu/", "date_download": "2019-08-25T16:12:00Z", "digest": "sha1:63UFND2QHF6M7YWNHQ5XZUYQJQYMOKZI", "length": 7967, "nlines": 160, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मन झाले फुलपाखरू – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeकविता - गझलमन झाले फुलपाखरू\nJanuary 14, 2018 जगदीश अनंत पटवर्धन कविता - गझल\nमनाचा ठाव कोणा किती\nमनाचा लपंडाव कोणा कळला\nमन भरून राहिला कोपरा\nमन मनाचा मोठा गुंता\nगुंता तुटता ना सूटता\nAbout जगदीश अनंत पटवर्धन\t226 Articles\nएम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nजगदीश अनंत पटवर्धन यांचे साहित्य\nप्लॅस्टिकचा शोध आणि बोध \nबहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी\nधुळीचे साम्राज्य आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/bmc-budget-2019-20-brihanmumbai-municipal-corporation-to-deposit-of-indian-rupee5000-in-female-students-bank-accounts-32792", "date_download": "2019-08-25T16:45:15Z", "digest": "sha1:WSHWPPMR3UUNYUTLD4CLEQWCVNNBARTD", "length": 11385, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "विद्यार्थिनींच्या खात्यात ५ हजार होणार जमा, पालिका अर्थसंकल्पात तरतूद", "raw_content": "\nविद्यार्थिनींच्या खात्यात ५ हजार होणार जमा, पालिका अर्थसंकल्पात तरतूद\nविद्यार्थिनींच्या खात्यात ५ हजार होणार जमा, पालिका अर्थसंकल्पात तरतूद\nयंदा प्रथमच सर्व पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने समुपदेशकाची नेमणूक करण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nसोमवारी ४ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी २७३३.७७ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात विविध शैक्षणिक बाबींवर भर देण्यात आला असून मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात प्राथमिक स्तरावर ७.२६ कोटी आणि माध्यमिक स्तरावर ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय येत्या शैक्षणिक वर्षासाठी ६ हजार ६६६ सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून यासाठी २४.३० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.\nमुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड आणि शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी यंदाच्या शैक्षणिक अर्थसंकल्प सादर केला. यंदा प्रथमच सर्व पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने समुपदेशकाची नेमणूक करण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय शाळेमध्ये ३८१ सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उभारण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक स्तरावर २.४३ कोटी आणि माध्यमिक स्तरावर १.३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nयेत्या शैक्षणिक वर्षात विविध नवीन प्रकल्प व योजना सुरू करण्यात येणार आहे. यात आंतरराष्ट्रीय शाळा २.६० कोटींची तरतूद, भाषा प्रयोगशाळा १.३० कोटींची तरतूद, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टिंकर लॅब १.४२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी प्रमाणे येत्या वर्षातही सर्व शाळांमध्ये क्रीडा व संगीत अकादमी सुरू करण्यात येणार असून यासाठी प्रत्येकी ३.७६ कोटी व ८६ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nविद्यार्थ्यांसाठी नव्याने विज्ञान कुतूहल भवनांची उभारणी केली जाणार असून त्यासाठी १.२० कोटी देण्यात येणार आहे. हे भवन पूर्व व पश्चिम उपनगरात होणार आहे. तसंच विद्यार्थ्याना दिवाळी व उन्हाळी सुट्टीत गुंतवून ठेवण्यासाठी बालभवनमध्ये विद्यार्थ्यांना सुताराकाम, नळजोडणी, मातीचे काम, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे याचं मार्गदर्��न देण्यात येणार आहे. यासाठी १२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.\nतसंच १३०० शाळांच्या वर्गखोल्या डिजीटल करण्यात येणार असून ई-ग्रंथालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा यासारख्या विविध योजनांसाठी तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. तसेच प्रोग्रामिंग, प्रिंटिंग इलेक्ट्रॉनिक रोबो मोबाईल अॅपही विकसित करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी १.४२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या सर्व शाळांना नवी ओळख मिळावी यासाठी आले या इमारतींचे दुरुस्ती काम हातात घेण्यात येणार आहे. यामुळे सर्व महापालिका शाळांची वेगळी ओळख विशिष्ठ रंगांद्वारे होणार असून यासाठी तपकिरी - पिवळा या रंगाचा संगम असलेली रंगरंगोटी करण्यात येणार आहे. यासाठी २०१.७३ कोटींची तरतूद येणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या महत्वाकांक्षी असलेल्या वीर जिजामाता उद्यानातील पेंग्विन दर्शनासाठी दरवर्षी महापालिका विद्यार्थ्यांची वार्षिक सहल काढण्यात येणार असून त्यासाठी विशेष निधी दिला आहे.\nपब्जी गेम बंद करा ११ वर्षाच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना साकडं\nशिक्षणासाठी यंदा २ हजार ७३३ कोटींची तरतूद\nमुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन - २०१९’ पुरस्कार\nयंदा गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी\nवरळीत शालेय विद्यार्थिनींसाठी विनामूल्य बससेवा\nमेधा स्पर्धेत नावीण्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना\nमराठा विद्यार्थ्यांना जात पडताळणीविना प्रवेश – विनोद तावडे\n‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस अॅण्ड कल्चरल सेंटर’साठी ८ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/aishwarya-rai/all/page-7/", "date_download": "2019-08-25T16:49:39Z", "digest": "sha1:VSDIPFZOWTGWMZC2ID2H6WWBTSBLDVVA", "length": 5920, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aishwarya Rai- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nऐश्वर्या मनानं तेवढीच सुंदर- अनुष्का\nऐश्‍वर्या सलमानसोबत करणार सिनेमा, पण...\n'ऐ दिल है मुश्किल'चं ट्रेलर रिलीज\nफोटो गॅलरी Nov 1, 2015\nगॉर्जियस ऐश्‍वर्या @ 42\nकमबॅक ऐश्वर्याचं 'जज्बा' इरफानचा\nएेश्वर्या आराध्यासह 'जेएसबी'च्या दरबारात\n'जज्बा'च्या 'बंदेया' गाण्याची झलक\nफोटो गॅलरी Sep 8, 2015\n'जज्बा'च्या पहिल्या गाण्याची झलक\nऐश्वर्याचं कमबॅक, 'जज्बा'चा कडक ट्रेलर रिलीज\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nरात्री उठून सा��खं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T15:33:12Z", "digest": "sha1:WDAGWGCGWJJYTW2MGXILUDE2P4BUCK3F", "length": 52939, "nlines": 291, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मधमाशी - विकिपीडिया", "raw_content": "\nएक उडणारा व डसणारा किडा\nकार्ल लिनेयस, इ.स. १७५८\nभारतातील मधमाशी मध टिपतांना\nमधमाशी हा एपिस प्रजातीमधील मध गोळा करणारा एक कीटक आहे. ’हनी बी’ (en:Honey Bee) या नावाने ओळखणाऱ्या गटामध्ये गांधील माशी, आणि कुंभारीण माशा मोडतात. पण मधमाश्या मात्र बारा महिने, समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. अपिनी जमातीतील एपिस या प्रजातीमध्ये सात जातीच्या मधमाश्या असून एकूण चव्वेचाळीस उपजाती आहेत. बी गटामध्ये वीस हजाराहून कीटक आहेत. यातील काहीं मध साठवतात. पण फक्त एपिस (en:Apis_(genus)) या प्रजातीमधील माश्यांना शास्त्रीय दृष्ट्या मधमाश्या म्हणून ओळखले .त्या खूप चावतात.\n(फिलिपाइन्स सहितच्या दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये मधमा्श्यांची उत्पत्ती झाली असावी असा अंदाज आहे. एक अपवाद सोडून इतर सर्व मधमाश्यांची उत्पत्ती एकाच मूळ मधमाशीपासून झाली असे [[वर्गीकरण शास्त्र] सांगते. एपिस फ्लोरिया आणि एपिस अँचड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांंचा उगम एकच आहे. इओसीन आणि ऑलिगोसीन कालखंडाच्या काठावर युरोपमध्ये मधमाशीचे जीवाश्म सापडले आहेत. तरीही याचा अर्थ युरोपमध्ये मधमाशीचा उगम झाला आहे असा काढता येत नाही. त्या ठिकाणी मधमाश्या होत्या एवढाच अर्थ त्यातून निघतो. या भागातील आणखी काहीं जीवाश्मांचा अभ्यास अजून चालू आहे. एपिस निआर्टिका नावाच्या मधमाशीचा जीवाश्म नेवाडामध्ये सापडलेला आहे. त्याचा काळ एक कोटी चाळीस लाख वर्षापूर्वीचा आहे.\nमधमाशी���्या जवळचे इतर कीटक बंबल बी आणि नांगीरहित बी. थोड्या फार प्रमाणात या माष्यासुद्धा समूह वृत्तीने राहतात. समूह वृत्तीने राहणारे सर्वच कीटक एका पूर्वज कीटकाचे वंशज असावेत. एपिस या प्रजातीमधील एक पोळे तयार करणाऱ्या मधमाश्या प्राथमिक जाती असाव्यात. यापासून पुढे खडकांच्या खबदाडीमध्ये अनेक समांतर पोळी तयार करणाऱ्या प्रगत माश्या तयार झाल्या. अशा माश्या पाळणे अधिक सुलभ आहे.\nमधमाश्यांपासून मध मिळतो याचे ज्ञान ऐतिहासिक काळापासून आहे. मेण आणि मध ही उत्पादने मिळवण्यासाठी दोन मधमाश्यांच्या जाती माणसाळवल्या गेल्या त्यामध्ये एपिस मॅलिफेरा या इजिप्शियन पिरॅमिड बांधण्याच्या काळापासून माणसाळल्याची नोंद आहे. (इजिप्शियन चित्रामध्ये मधमाश्यांचे पोळे आणि त्यापासून मध मिळविल्याचे दिसते). त्यांच्या मूळ वसतिस्थानापासून दूरवर एपिस मॅलिफेरा नेल्या गेल्या.\nएपिस फ्लोरिया आणि एपिस अँ ड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांच्या जाती एपिस प्रजातीच्या मिक्रॅपिस या उपप्रजातीमधील आहेत. या मधमाश्या लहान उघडे पोळे झुडुपावर तयार करतात. त्यांची नांगी लहान आकाराची असून माणसाला चावल्यास त्याच्या त्वचेमध्ये फार खोलवर जात नाही. त्यांचे पोळे संरक्षणाची फार काळजी न करता हाताळता येते. या दोन्ही जाती परस्परापासून भिन्न दिसत असल्या तरी त्यांचा उगम एकाच पूर्वज जातीपासून झालेला आहे (sympatrically). मूळ पूर्वज जाति भौगोलिक कारणाने भिन्न झाल्यानंतर त्यांच्या दोन जाती झाल्या असाव्यात (allopatric speciation). त्यानंतर त्यांचा विस्तार झाला. एपिस फ्लोरिया विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेली आहे. तर एपिस अँड्रेनिफॉर्मिस अधिक हल्लेखोर आहे. एपिस फ्लोरियापासून अधिक मध मिळवला जातो. एपिस फ्लोरियाची वंशावळ चाळीस लाख वर्षांपासून असल्याचे सिद्ध झाले आहे.\nउपप्रजाती मेगापिस मध्ये फक्त एका जातीची नोंद आहे. उंच झाडावर , कड्यावर, किंवा उंच इमारतीवर एक किंवा अनेक पोळी बांधणारी ही जात अत्यंत आक्रमक आहे. यांच्या पोळ्यामधील मध अधून मधून माणूस काढण्याचा प्रयत्न करतो. उत्तेजित झाल्यानंतर माणसावर केलेल्या हल्ल्याने माणूस अधमाशांच्या दंशाने मृत्युमुखी पडतो.\nएपिस डॉर्साटा आकाराने ही मधमाशी सर्वात मोठी आहे. दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये सर्वत्र पसरलेली आहे.\nएपिस डॉर्साटा बिंघॅमी: इंडोनेशियन मधमाशी. एपिस डॉर्साटाची उपजाती किंवा वेगळी जाति असल्याची शक्यता. एपिस डॉर्साटा ब्रेव्हिलिग्युला यास वेगळ्या जातीचा दर्जा आहे.\nएपिस डॉर्साटा लॅबोरिओसा : हिमालयातील मधमाशी. काहीं वर्षापूर्वी या मधमाशीला वेगळ्या जातीचा दर्जा मिळाला आहे. या मधमाशीचे वास्तव्य हिमालयातच आहे. एपिस डॉर्साटापासून थोडी भिन्न असून या मधमाशीच्या वर्तनामध्ये विविध स्वरूपाचे परिवर्तन झाले आहे. त्यामुळे अति दुर्गम आणि समुद्रसपाटीपासून उंचावर पोळे बांधू शकतात. ही मधमाशी आकाराने सर्वात मोठी आहे.\nया प्रजातीमध्ये तीन-चार जाति आहेत. बोर्निओमधील एपिस कोशेव्निकोव्ही ही इतर मधमाशीपासून वेगळी आहे. गुहेमध्ये राहणाऱ्या मूळ मधमाशीपासून हिची उत्पत्ती झाली. एपिस सेराना ही दक्षिण आणि पूर्व आशियामधील मूळ मधमाशी. एपिस मॅलिफेराप्रमाणे लहान आकाराची ही मधमाशी पोळ्यामध्ये सांभाळली जाते. बोर्निओमधील एपिस सेराना न्युलुएन्सिस आणि एपिस निग्रोसिंक्टा या फिलिपाईन्समधील मधमाश्या यांचा नेमका संबंध काय ते अजून समजायचे आहे. नव्या संशोधनानुसार या वेगळ्या जाती आहेत. एपिस सेराना याचा उगम एका जातीपासून झाला नसल्याची शक्यता आहे.\nएपिस मॅलिफेरा ही मधमाश्यांची जात आता पाळीव झाली आहे. या मधमाशीच्या जनुकीय आराखड्याचा पूर्ण अभ्यास झाला आहे. उष्ण पूर्व आफ्रिकेमध्ये याची उत्पत्ती झाली. उत्तर युरोप आणि पूर्वेकडे आशियामधून ती चीनमध्ये पसरली. या मधमाशीस युरोपियन, पश्चिमेकडील किंवा कॉमन मधमाशी म्हणतात. या मधमाशीच्या अनेक उपजाती आहेत. त्या स्थानिक भौगोलिक हवामानाप्रमाणे बदलल्या आहेत. या माशीपासून बकफास्ट बी नावाची संकरित मधमाशी तयार केलेली आहे. स्थानपरत्वे वर्तन, रंग आणि शरीररचना यामध्ये उपजातींमध्ये बदल आढळतो.\nएपिस मधमाशीचा उगम थोडा अनिश्चित असला तरी मायोसीन काळाच्या शेवटी मूळ मधमाशीपासून ही जाति वेगळी झाली असा सिद्धान्त मांडला जातो. गुहेमधील मधमाश्या या पूर्व आफ्रिका आणि पूर्व आशिया या दोन्हीमधील वाळवंटीकरणाचा परिणाम आहे असे समजले जाते. वाळवंटीकरणामुळे वृक्ष नाहीसे झाले, पोळे बांधण्यासाठी आवश्यक झाडे नाहीशी झाल्याने दोन्ही वेगळ्या झालेल्या समूहांमधील जनुक संक्रमण थांबले. शेवटच्या हिमयुगाचा आणि प्रारंभीच्या प्लाइस्टोसीन काळातील हा परिणाम आहे. हजारो वर��षापासून केलेल्या मधमाशी पालनामुळे पश्चिम युरोपियन मधमाशीमध्ये उत्क्रांतीचा वेग वाढला.\nअमेरिकेमध्ये एकही मुळची मधमाशी नाही. १६२२मध्ये युरोपियन वसाहतीबरोबर एपिस मेलिया मॅलिफेरा ही गडद रंगाची मधमाशी अमेरिकेत आणली. या पाठोपाठ इटलीमधून एपिस मेलिया लिग्विस्टिका आणि इतर मधमाश्या आणल्या गेल्या. वसाहतीबरोबर मधमाशीवर अवलंबून असलेली पिके लावली गेली. सध्या अमेरिकेत वन्य मधमाश्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधमाश्या कॉलनीमधील बाहेर पडलेल्या मधमाश्या आहेत. गवताळ मैदानात त्या मोठ्या वेगाने वसाहतींबरोबर पसरल्या. कित्येक वर्षे रॉकी पर्वत ओलांडणे त्याना शक्य झाले नव्हते. १९५०च्या सुमारास मधमाश्या जहाजांतून कॅलिफोर्नियामध्ये दाखल झाल्या.\nआफ्रिकन मधमाश्यां किलर बी असे नाव आहे. युरोपियन मधमाश्या आणि आफ्रिकेतील एपिस मेलिफेरा स्कुटेलाटा यांच्या संकरातून या मधमाशीची उत्पत्ती झाली. स्वभावत: या कधीही हल्ला करण्याच्या स्थितीमध्ये असतात. या सहसा रोगाना बळी पडत नाहीत. अपघाताने ब्राझीलमध्ये यांचा उगम झाला. उत्तर अमेरिकेत त्या पसरल्या. त्यांचा उद्रेक एवढा भयंकर होता की काहीं ठिकाणी त्या त्रासदायक ठरल्या. थंडीस त्या फारसा प्रतिकार करू शकत नसल्याने शीत प्रदेशात त्या टिकाव धरू शकल्या नाहीत. त्या उत्तम मध गोळा करतात. त्यामुळे ब्राझीलमधील मधुमक्षिका पालनासाठी त्या उत्तम आहेत.\nएपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना इंडिका या दोन मधमाश्या मधुमक्षिका पालन करणार्‍यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आधुनिक काळातील मधमाश्या या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, जेथे परागीभवन हमखास करण्याची गरज आहे, तेथे घेऊन जाण्यासाठी योग्य आहेत. अश्यामुळे उत्पादन अधिक मिळते. कर्नाटक राज्यामध्ये सूर्यफूल शेतीमध्ये मधमाश्यांच्या पेट्या व्यापारी तत्त्वावर ठरावीक भाडे घेऊन ठेवल्या जातात. शेतीव्यतिरिक्त हा जोड धंदा होऊ शकतो.\nपाश्चिमात्य मधुमक्षिका पालन उद्योगामध्ये एक धोका सध्या उत्पन्न झाला आहे. वरवर पाहता एकाएकी मधमाश्यांची संख्या कमी होते. आणि एक पोळे टिकवून ठेवण्यासाठी जेवढ्या मा्श्यांची आवशकता आहे त्याहून कमी माश्या राहिल्या म्हणजे पोळेच नाहीसे होते. २००७मध्ये तीस ते सत्तर टक्के मधमाश्यांची पोळी नाहीशी झाली. अपुरी प्रथिने, शेती करण्यामधील काहीं बदल किंवा अ��िश्चित हवामान अशी याची तीन कारणे सांगितली जातात. उत्तर अमेरिकेत सुद्धा मधमाश्यांची संख्या एवढी कमी आतापर्यंत कधीच झालेली नव्हती. या प्रकारास ‘कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ असे नाव मिळाले. हा प्रकार नवा आहे की इतर बाह्य घटकामुळे झाला याचा अभ्यास अजून अपूर्ण आहे. पण हे एक लक्षण (सिंड्रोम) असून आजार नाही असे दिसते. जसे इस्रायली अक्यूट परजीवी विषाणूमुळे इस्राईल मध्ये मधमाश्या जवलजवळ संपल्या. २००९मध्ये झालेल्या संशोधनामध्ये मधमाश्यांमधील प्रथिन निर्मितीसाठी एकच जनुक कारणीभूत आहे असे सिद्ध झाले. मधमाश्यांमधील प्रथिननिर्मितीसाठी डिसिट्रिव्हिरिडी जातीचा विषाणू मधमाशीमधील रायबोसोम मधील जनुकीय यंत्रणेवर परिणाम करतो असे दिसले आहे.\nमोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरी हे मधमाश्यांची संख्या कमी होण्यामागील प्रमुख कारण मानले जाते. विद्युतचुंबकीय लहरी मधमाश्यांच्या शरीरात असलेल्या 'चुंबकीय रडार'वर परिणाम करतात. त्यामुळे दिशाहीन झालेल्या माशा गोंधळून जातात व पोळ्यापर्यंत पोहोचत नाहीत.\nसमूहाने राहणाऱ्या कीटकापैकी एक मधमाशी. अशा प्राण्यांना eusocial असे म्हणण्याची पद्धत आहे. सुझान बात्रा यानी ही संज्ञा दिली..[१]. याचा मराठीमध्ये “ समूह सहजीवन वृत्ती” असे म्हणता येईल. समूहाने पिढ्यान्‌पिढ्या राहताना या गटाएवढे सामूहिक वर्तन जनुकीय पातळीपर्यंत पोहोचले आहे. एका वसाहतीमध्ये एक राणी माशी, ऋतुमानाप्रमाणे थोडे नर आणि सतत बदलता राहणारा कामकरी माश्यांचा समूह अशी पोळ्याची रचना असते. जातीप्रमाणे पोळ्याच्या राणी, नर, आणि कामकरी माश्यांची संख्या बदलते. पण या श्रेणीमध्ये सहसा बदल होत नाही. सामान्यपणे सर्व पोळ्यामधील समान गोष्टी खालीलप्रमाणे-\n१. कामकरी माश्या राणीमाशीनेने घातलेली अंडी मेणाने बनवलेल्या कोठड्यामध्ये ठेवतात. कोठड्या बनविण्याचे काम कामकरी माश्यांचे असते. एका कोठडीत एकच अंडे ठेवले जाते. राणी माशी शुक्रगाहिकेमधील [[शुक्रजंतू]पासून अंडे फलित करू शकते. कामकरी माश्या आणि राणी माशी फलित अंड्यांपासून तर नर अफलित अंड्यांमधून निपजतात. नर एकगुणित गुणसूत्राचे, तर राणी आणि कामकरी माशा द्विगुणित गुणसूत्रांच्या असतात. अंड्यातून बाहेर पड्लेल्या अळ्याना कामकरी माश्या प्रारंभी रॉयल जेली खायला घालतात. नंतरच्या काळात ���ंळ्याना फक्त मध आणि परागकण खायला घातले जातात. ज्या अळीला फक्त रॉयल जेलीच्या खाद्यावर ठेवलेले असते त्यापासून राणी माशी तयार होते. अनेक वेळा कात टाकल्यानंतर अळी स्वत:भोवती कोश तयार करते.\n२. कामकरी माश्यांच्या कार्याच्या विभागणीचा विस्तृत अभ्यास झालेला आहे. नव्या कामकरी माश्या पोळे स्वच्छ ठेवण्याचे आणि अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्याना खायला घालण्याचे काम करतात. नव्या कामकरी माश्यांच्या शरीरात असलेल्या ग्रंथीनी रॉयल जेली बनविण्याचे काम थांबविल्यानंतर त्या पोळ्यामधील नव्या कोठड्या बांधण्यास मेण तयार करतात. कामकरी माश्यांचे वय जसे अधिक होईल तसे त्यांचे काम बदलत जाते. मेण बनविण्याचे काम जमेनासे झाल्यावर त्या मध गोळा करणे आणि परागकण आणणे, पोळ्याचे रक्षण करणे अशी कामे करतात. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या मध आणि पराग गोळा करण्याच्या कामाव्यतिरिक्त काहीं काम करीत नाहीत.\n३. कामकरी माश्या अन्न गोळा करतात. ठरावीक प्रकारच्या “वॅगल डान्स”च्या सहाय्याने त्या परस्पराना अन्न आणि पाणी कोठल्या दिशेला आणि किती लांब आहे हे सांगतात. अन्न पोळ्याच्या जवळ असेल तर वर्तुळाकार डान्स आणि लांबवर असेल तर वॅगल डान्स अशी त्यांची संदेशवहनाची पद्धत आहे. मधमाश्यांच्या “डान्स लँग्वेज” च्या अभ्यासास कार्ल व्हॉन फ्रिश्च या ऑस्ट्रियामधील संशोधकास १९७३ साली फिजिऑलॉजी आणि मेडिसीनमधील नोबेल पुरस्कार देण्यात आला. एपिस मेलिफेरा या मधमाशीवर त्यानी हा अभ्यास केला होता.\n४. अन्न गोळा करून आणलेल्या माष्यांकडून ते पोळ्यात नेण्यासाठी नव्याने कामाला लागलेल्या माश्यांसाठी वेगळ्या पद्धतीचे “थरथराट नृत्य”, ट्रेम्बल डान्स केला जातो.\n५. नवी राणी मधमाशी पोळ्यापासून दूरवर उड्डाण करून अनेक नर माशांशी मैथुन करून आपल्या शुक्रकोशिकेमध्ये शुक्रजंतू साठवून ठेवते. मिथुनानंतर नर माशीचा मृत्यू होतो. साठवलेल्या शुक्रजंतूपासून फलित अंडे घालायचे की अफलित हे राणी माशी नेमके कसे ठरविते हे नीटसे समजले नाही.\n६. मधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माष्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह म्हणून अस्तित्वात असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बां���ायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माशानी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्या आल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटक सृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही.\nमधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात.\nदहा सेल्सियसपेक्षा कमी तापमानास मधमाश्या उडणे थांबवतात आणि पोळ्याच्या मध्यवर्ती भागावर गोळा होतात. थंडीमध्ये एकत्र येण्याच्या या प्रकारामुळे आणि टप्प्याटप्प्याने केलेल्या हालचालीमुळे राणी माशीभोवतीचे तापमान २७ सेंटिग्रेडपर्यंत ठेवले जाते. या तापमानास राणी माशी अंडी घालू शकत नाही. पोळ्याचे तापमान 34 अंशापर्यंत वाढल्यानंतर राणी आणखी एकदा अंडी घालण्यास प्रारंभ करते. कामकरी माशा सतत पोळ्याच्या आतील भागाकडून बाहेरील भागाकडे फिरत राहिल्याने कोणत्याही माशीस असह्यथंडीस तोंड द्यावे लागत नाही. मधमाश्या गोळा झालेल्या समूहाच्या बाह्य कडेचे तापमान ८-९ सेंटिग्रेड असते. बाहेरील तापमान जेवढे थंड तेवढे एकत्र आलेल्या माश्यांचे थर वाढत जातात. थंडीच्या दिवसात माशा साठवून ठेवलेला मध शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी वापरतात. सतत खर्च केलेल्या मधामुळे पोळ्याचे वजन कमी होत जाते. थंडीच्या तीव्रतेनुसार तीस ते सत्तर टक्के मध खर्च केला जातो.\nएपिस कुलातील माश्या विविध फुलातील मध गोळा करतात. त्याचबरोबर अनेक फुलांचे परागीभवन मधमाश्यांमुळे होते. एपिस मेलिफेरा परागीभवनासाठी उपयुक्त ठरली आहे. व्यावसायिक पद्धतीने एपिस मेलिफेराच्या वसाहती पिकामध्ये फुले येण्याच्या काळात ठेवल्यास उत्पन्नामध्ये तीस टक्केवाढ दिसली आहे. अब्जावधी डॉलरचे कार्य मधमाश्या मोफत करीत असतात.\nमध हे फुलामधील मधुरसावर शरीरातील विकरांची प्रक्रिया होऊन पोळ्यातील कोठड्यामध्ये साठवून ठेवलेला अन्न साठा आहे. माणूस एपिस प्रजातीच्या सर्व मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचा वापर अनेक वर्षे करीत आलेला आहे. एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना या मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचे व्यापारी उत्पादन घेतले जाते.\nमेण: ठरावीक वयाच्या कामकरी माश्यांच्या पोटावरील खंडामधून मेण तयार होते. या मेणाचा पोळ्यामध्ये नव्या कोठड्या तयार करणे, ज्या कोठड्यामध्ये अंडी साठवून ठेवली आहेत त्यांची तोंडे बंद करणे आणि पोळ्याची दुरुस्ती करणे यासाठी होतो. मेणापासून सौंदर्यप्रसाधने बनविली जातात.\nकामकरी मधमाशीच्या पायावर असलेल्या पराग पिशवीमध्ये परागकण साठवून पोळ्यामध्ये आणले जातात. अंड्यांमधून बाहेर पडलेल्या अळ्यांना प्रथिनांचा स्रोत म्हणून पराग खायला दिले जातात. एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना यांच्या पोळ्यामधील पराग गोळा करून त्यांचा वापर अन्नाबरोबर केला जातो.\nपोळे बांधणाऱ्या मधश्याशा झाडाच्या ढोलीमध्ये झाडाच्या रेझिनपासून प्रोपोलिस नावाचा एक चिकट द्रव बनवतात. याच्या सहाय्याने पोळे झाडाला चिकटवले जाते. पोळ्याला पडलेल्या भेगा बुजवण्यासाठी प्रोपोलिस वापरले जाते. ज्या झाडावर मुंग्या आहेत त्यांचा उपद्रव पोळ्यास होऊ नये यासाठी पोळ्याजवळ येण्याच्या मार्गात प्रोपोलिस पसरून ठेवले म्हणजे मुंग्या या चिकट द्रवावर अडकून पोळ्यापर्यंत येत नाहीत. प्रोपोलिसपासून काहीं सौंदर्यप्रसाधने बनविली जातात.\nसमूहाने राहणाऱ्या सर्व कामकरी मधमाश्या पोळ्यास उपद्रव देणार्‍याला दंश करून पोळ्याचे रक्षण करतात. हल्ला करताना पोळ्यातील सर्व कामकरी माश्यांना फेरॅमोन जातीच्या गंध द्रव्याच्या सहाय्याने सूचना दिली जाते. त्यामुळे एकाच वेळी सर्व कामकरी माश्या उपद्रव करणार्‍यावर हल्ला करतात. कामकरी माशीच्या पोटाच्या शेवटी असलेल्या दोन वक्र काट्यांच्या स्वरूपात असलेला अवयव म्हणजे मधमाशीची नांगी. नांगीच्या तळाशी असलेल्या विषग्रंथीभोवती स्नायू असतात. हल्लेखोराच्या शरीरात नांगी घुसवताना विषग्रंथीमधून विष बाहेर येते. पण दंश केल्यानंतर नांगी हल्लेखोराच्या शरीरातच राहते. नांगी शरीराच्या बाहेर पडल्यामुळे नंतर कामकरी माशीचा मृत्यू होतो.\nमधमाशीची नांगी आणि त्यावरील वक्र काटे पृष्ठवंशी प्राण्यांचापासून मधाचे आणि स्वत:चे संरक्षण करण्यासाठी उत्क्रांत झाले असावे असे वाटते. कारण नांगीस असलेल्या काट्यामुळे त्वचेमध्ये अडकलेली नांगी उपटून बाहेर निघते. राणी मधमाशीच्या परस्परावरील हल्ल्याच्या वेळी राणी माशीची नांगी हत्यारासारखे काम करते. एपिस सेरेना मधमाशीचा इतर कीटकांचा प्रतिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्या पोळ्यावर दुसऱ्या कीटक आल्���ाचे दिसताच सर्व कामकरी माशा आगांतुक कीटकाच्या अंगावर धावून जातात. कामकरी माशांचे स्नायू जोराने थरथरतात. अशा थरथराटामुळे आगांतुक कीटकाभोवतीचे तापमान एवढे वाढते की आगांतुक कीटकाचे मरण ओढवते. याआधी फक्त वाढलेल्या तापमानामुळे आगांतुक कीटक मृत्यू पावतो असे वाटत होते. नव्या संशोधनानुसार आगांतुक कीटकाभोवती तापमानाबरोबर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे आढळून आले आहे. वाढलेल्या तापमानामुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कीटक मरण पावतो. पोळ्यामध्ये आलेली नवखी राणी किंवा निकामी झालेल्या राणीचा याच पद्धतीने निकाल लावला जातो. या प्रकारास मधमाश्या पाळणारे बॉलिंग द क्वीन असे म्हणतात.\nविविध रासायनिक पदार्थ आणि गंधावर मधमाशीचे संप्रेषण अवलंबून आहे. राणी माशीच्या शरीरातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या गंधामुळे कामकरी माश्या आपले पोळे शोधून काढतात. एका पोळ्यातील मधमाश्या दुसऱ्या पोळ्यात गेल्यास त्यांची हत्या होते. राणी माशीचे आपल्या पोळ्यातील सर्व माश्यांवर पूर्ण नियंत्रण असते.\nमधामाशीला ६ पाय व २ पंख असतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जून २०१८ रोजी १९:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8C%E0%A4%B2_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BF_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T16:24:04Z", "digest": "sha1:FNS3YSIGKITI3AIS6AZRRVPTWZPW6X3V", "length": 4450, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाहौल आणि स्पिति जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "लाहौल आणि स्पिति जिल्हा\nलाहौल आणि स्पिति हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा लाहौल जिल्हा आणि स्पिति जिल्हा अशा दोन जिल्ह्यांचे एकत्रीकरण करून बनविण्यात आला.\nयाचे प्रशासकीय केंद्र कीलाँग ���ेथे आहे.\nउना - कांगरा - किन्नौर - कुलु - चंबा - बिलासपुर\nमंडी - लाहौल आणि स्पिति - शिमला - सिरमौर - सोलान - हमीरपुर\nलाहौल आणि स्पिति जिल्हा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०१९ रोजी २३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/malegaon-blast-case-shrikant-purohit-sadhvi-pragya-thakur-303772.html", "date_download": "2019-08-25T16:03:56Z", "digest": "sha1:QD6CJW6SLBWAJ3GSCZHOYGKCBGWHODVA", "length": 18522, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपनिश्चिती लांबणीवरच | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपनिश्चिती लांबणीवरच\nThe Ashes : इंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपनिश्चिती लांबणीवरच\nमी बाबरी पाडायलाही गेले होते आणि आता राम मंदिर बांधायला ही जाईन असं धक्कादायक वक्तव्यही साध्वी प्रज्ञा यांनी केलं होतं\nमुंबई, ०५, सप्टेंबर- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज विशेष एनआयए कोर्टाकडून आरोपनिश्चिती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता ही आरोपनिश्चिती लांबणीवर पडली आहे. आधी आरोपींवर लावण्यात आलेल्या UAPA च्या कलमांची वैध्यता पडताळली जाणार असे उच्च न्यायालयातर्फे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाला माहिती दिली. कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा आणि अन्य आरोपींवर आज आरोप निश्चित केले जातील अशीच चर्चा होती.\nमंगळवारी हायकोर्टानं आरोपींना दिलासा देण्यास नकार दिला होता. गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलमं लावायची की नाही, हा निर्णय एनआयए कोर्टानं घ्यावा, असा निर्णय हायकोर्टानं दिला. तर कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्यास सुप्रीम कोर्टानं नक���र दिला. २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य आरोपींवर करण्यात येणाऱ्या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता.\nपुरोहितने खटला चालवण्यास देण्यात आलेल्या मंजुरीचा जो मुद्दा उपस्थित केला, त्याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निर्देशांनुसार घेण्यात यावा आणि त्यानुसार खटल्याचे पुढचे कामकाज करावे, असे आदेशही उच्च न्यायालयातर्फे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाला या वेळी देण्यात आले. पण आता आरोपींवरची आरोपनिश्चिती व्हायला किमान काही दिवस अजून लागतील असेच म्हणावे लागेल.\nमालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने २७ डिसेंबर २०१७ ला आरोपनिश्चीती केली होती. यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह पाच आरोपींविरोधातील मोक्का हटवण्यात आला होता. त्यामुळे या आरोपींना काहीसा दिलासा मिळाला होता.\n२००८ मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी रमेश उपाध्याय आणि अजय रहीकर यांच्यावरचाही मोक्का हटवण्यात आला होता. यूएपीए कलम १७, २०, आणि १३ हटवण्यात आले होते. तसंच कोर्टाने शिवनारायण कालसंग्रा आणि श्याम साहूसह सर्व आरोपींची सुटकादेखील केली होती.\nयाआधी एप्रिल महिन्यात साध्वी प्रज्ञा आणि आॅगस्टमध्ये कर्नल पुरोहित यांना जामीन मिळाला होता. पुरोहित नऊ वर्ष तुरुंगात राहिले होते. साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख आरोपी होत्या. त्याप्रकरणी काही वर्ष त्यांना शिक्षाही झाली. नंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.\nVIDEO : याला कुणी आवरा रे...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/offence-against-two-pune-corporators-33874", "date_download": "2019-08-25T15:39:50Z", "digest": "sha1:MIUFXWVAAERW7SRW2UTTQO56UAEJ3H2A", "length": 8545, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Offence Against Two Pune Corporators | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअतिरिक्त आयुक्तांना मारहाण प्रकरणी पुण्याच्या दोन नगरसेवकांविरुद्ध गुन्हा\nअतिरिक्त आयुक्तांना मारहाण प्रकरणी पुण्याच्या दोन नगरसेवकांविरुद्ध गुन्हा\nअतिरिक्त आयुक्तांना मारहाण प्रकरणी पुण्याच्या दोन नगरसेवकांविरुद्ध गुन्हा\nअतिरिक्त आयुक्तांना मारहाण प्रकरणी पुण्याच्या दोन नगरसेवकांविरुद्ध गुन्हा\nमंगळवार, 12 फेब्रुवारी 2019\nजलपर्णी काढन्यासाठी काढलेल्या बेकायदा निविदा प्रकरणावरुन कारणावरुन अतिरिक्त आयुक्त राजेन्द्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी नगरसेवक रविन्द्र धंगेकर, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह १७ कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे.\nपुणे : जलपर्णी काढन्यासाठी काढलेल्या बेकायदा निविदा प्रकरणावरुन कारणावरुन अतिरिक्त आयुक्त राजेन्द्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी नगरसेवक रविन्द्र धंगेकर, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह १७ कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे.\nजलपर्णी काढण्याच्या निविदेच्या गैरव्यवहारात भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांचा सहभाग असल्याचे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसने महापौरांच्या दालनात काल दुपारी आंदोलन केले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर तेथे होते. नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर यांनी निंबाळकरांना काही प्रश्‍न विचारले. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरांनी धंगेकर, शिंदे यांचे समाधान झाले नाही. त्यांच्यात वादविवाद झाले. त्यावेळी उपस्थित नगरसेवकांच्या काही कार्यकर्त्यांनी महापौरांसमोरच निंबाळकर यांना बेदम मारहाण केली.\nया संदर्भात राजेंद्र निंबाळकर यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन धंगेकर, शिंदे यांच्यासह 17 जणावर सरकारी कामात अडथला आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगरसेवक शिवाजीनगर पोलिस गैरव्यवहार आंदोलन agitation सरकार government राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पायाभूत सुविधा पुणे natinalist congress party nationalist congress party congress indian national congress\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2019-08-25T16:38:54Z", "digest": "sha1:ZJQKLTCCQ6J2HLD2URXWT35TQS3LDEGT", "length": 5869, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ई-पुस्तक - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nई-पुस्तक म्हणजे एखाद्या पुस्तकाचे केलेले डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक रूपांतर होय. पुस्तकाची पाने पीडीएफ/किंवा चित्ररुपात न ठेवता ती वेगळ्या प्रकारच्या टंकात साठविली जातात. जेणेकरून वाचक वापरत असलेल्या साधनाच्या पडद्याच्या आकाराप्रमाणे मजकूर आपोआप बदलतो आणि सुलभतेने वाचता येतो. आंतजालाला जोडलेल्या संगणकाच्या, स्मार्टफोनच्या सहाय्याने हे पुस्तक डाउनलोड करता येते आणि मग तत्सम पडद्यावर वाचता येते. कधीकधी एखाद्या संकेतस्थळाने ते उतरवून घेतलेले असते, आणि तिथूनही ते वाचता येते.[१]\n^ जोशी, सुहास (२५ फेब्रुवारी २०१६). \"ई-पुस्तके गिरवताहेत मराठी कित्ता\". लोकसत्ता दैनिक. २१ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०१८ रोजी २१:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/story-of-saraswati-rajamani/", "date_download": "2019-08-25T15:31:13Z", "digest": "sha1:ATHICOWNISBUYSXF3T4MUWVN4Y6QEOES", "length": 22530, "nlines": 105, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "नेताजी सुभाषचंद्रांसाठी चक्क इंग्रजांची हेरगिरी करणाऱ्या \"महिला डिटेक्टीव्ह\"ची अज्ञात कथा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nनेताजी सुभाषचंद्रांसाठी चक्क इंग्रजांची हेरगिरी करणाऱ्या “महिला डिटेक्टीव्ह”ची अज्ञात कथा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nअथक परिश्रम करून आणि अनेक संकटांना तोंड देऊन स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षे होऊन गेली. मात्र आज स्वातंत्र्यलढ्यात प्रयत्नांची शर्थ केलेल्या आणि आपल्या बलिदानाने देशाला जीवनदान मिळवून दिलेल्या अनेक स्वातंत्र्यसेनानींचा आपल्याला विसर पडत चालला आहे.\nदेशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी, इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी छेडलेल्या या आंदोलनातील अशा कित्येक नायक, नायिका आहेत ज्यांचे स्वातंत्रलढ्यातील योगदान इतिहासकारांनी आणि लेखकांनी नजरेआड केले आहे.\nसरस्वती राजामणी ही अशीच एक स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित राहिलेली नायिका.\nअशी एक नायिका जिचं आयुष्य कायमच संकटांनी आणि कटकारस्थानांनी भरलेलं होतं. पण तिने आपल्या भारतभूला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.\nही महिला भारताची सर्वांत कमी वय असलेली गुप्तहेर होती. सरस्वती राजामणी त्यांचं नाव. त्यांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी इंडियन नॅशनल आर्मी (आयएनए) च्या गुप्तचर यंत्रणेला इंग्रजांची गुप्त माहिती पुरवण्याचे कार्य केले.\nराजामणी यांचा जन्म इसवीसन १९२७ मध्ये बर्मा येथे एका स्वातंत्र्यसेनानीच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील तामिळनाडू मधील तिरुचीलापल्ली म्हणजेच त्रिचीत नावाजलेले होते आणि भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे समर्थक होते.\nस्वतंत्रता आंदोलनाचे समर्थन करण्याबद्दल स्वतःला अटक होण्यापासून वाचविण्यासाठी ते परिवारासमवेत बर्मा येथे राहण्यास गेले.\nराजामणी यांचा परिवार एक उदारतावादी परिवार होता जिथे मुलींना फार बंधनात जखडलेलं नसे.\nअशा परिवारातील, देशप्रेमाची भावना ठासून भरलेली राजामणी दहा वर्षांची सुद्धा नसेल जेव्हा ती आपल्या आलिशान घराकडे जात असताना रंगूनमध्ये (बर्माची आजची राजधानी) महात्���ा गांधींना भेटली.\nराजामणी यांचा पूर्ण परिवार गांधीजींना भेटण्यासाठी एकत्र झाला होता. महात्मा गांधी हे तोवर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते बनले होते.\nजेव्हा संपूर्ण परिवाराची गांधीजींशी ओळख करून दिली जात होती तेव्हा परिवारातील सदस्यांच्या हे लक्षात आलं की राजामणी तिथे नव्हती.\nत्यामुळे घाबरून जेव्हा गांधीजींसकट घरातील सगळे तिचा शोध घेऊ लागले तेव्हा ती बागेमध्ये बंदुकीने नेमबाजीचा सराव करताना दिसली.\nएक छोटी मुलगी बंदुकीने नेमबाजीचा सराव करताना पाहून गांधीजींना आश्चर्य वाटले. त्यांनी तिला या बंदुकीची काय गरज आहे असे विचारले.\n“इंग्रजांना संपवून टाकण्यासाठी” त्या लहानग्या मुलीने गांधीजींकडे न पाहता तडफदार उत्तर दिले. “हिंसा ही कधी कोणत्या गोष्टीचं उत्तर असू शकत नाही बाळा, आम्ही अहिंसेने इंग्रजांचा विरोध करत आहोत. तुलाही तसंच केलं पाहिजे.” गांधीजी म्हणाले.\n“आपण चोर-लुटेरू यांनाही तर मारूनच टाकतो. मग जर इंग्रज आपल्या देशाची लूट करत आहेत तर त्यांना का सोडायचे मी मोठी होईपर्यंत एका तरी इंग्रजाला माझ्या बंदुकीच्या गोळीने निश्चितच ठार मारेन.” तिने निश्चयपूर्वक सांगितले.\nजसजशी राजामणी मोठी झाली तिने सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या इंडियन नॅशनल आर्मीबद्दल ऐकले. ती स्वातंत्र्य चळवळीचे उघडउघड समर्थन करत असे पण सुभाषचंद्र बोस यांचे एक ओजस्वी भाषण ऐकून ती अत्यंत प्रभावित झाली. आणि तिने स्वातंत्र्यलढ्यात उतरण्याचे ठरवले.\nराजामणी केवळ १६ वर्षांची होती जेव्हा दुसरे जागतिक युद्ध भडकले होते. तेव्हा सुभाषचंद्र बोस आयएनएसाठी फंड गोळा करण्यासाठी आणि स्वयंसेवकांची भरती करण्यासाठी रंगूनला आले होते.\nसुभाषचंद्र बोस यांनी गांधीजी आणि भारतीय नॅशनल कांग्रेससारखा अहिंसक मार्ग न निवडता लोकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हत्यार हातात घ्यायला सांगितले आणि सशस्त्र क्रांतीचा उद्घोष केला.\nबोस यांच्या भाषणाने प्रभावित होऊन राजामणीने आपले सर्व सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने आंदोलनासाठी आयएनएला समर्पित केले. तिचे हे असाधारण उदार कृत्य नेताजींच्या नजरेतून सुटले नाही.\nत्यांनी तिच्याबद्दल अधिक चौकशी केली असता ती रंगूनमधील एका प्रतिष्ठित कुटुंबातील एक मुलगी असल्याचे त्यांना समजले. दुसऱ्याच दिवशी ते तिचे दागिने परत करण्यासाठी तिच्या घरी पोहोचले.\nराजामणीच्या वडिलांशी भेट झाल्यावर बोस यांनी त्यांना सांगितले की तिच्या बालमनाला वाटले म्हणून तिने सर्व दागिने आयएनएला समर्पित केले होते. म्हणून मी ते परत करायला आलो आहे.\nतिचे वडील एक स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी स्वतः सुद्धा बोस यांच्या चळवळीला योगदान दिले होते. बोस यांच्या बोलण्यावर ते केवळ हसले.\nतेवढ्यात राजामणीने चिडून म्हटले, हे दागिने माझे आहेत. माझ्या वडिलांचे नाहीत आणि ते मी तुम्हाला दिले आहेत. ते मी परत घेणार नाही. एका किशोरवयीन मुलीचा एवढा दृढनिश्चय बघून सुभाषचंद्र बोस भारावून गेले. त्यांना तिचं कौतुक केल्याशिवाय राहवलं नाही.\nत्यांनी राजामणींना सांगितले, लक्ष्मी येते आणि जाते मात्र सरस्वतीचं तसं नसतं. तुमच्याकडे सरस्वतीसारखी बुद्धिमत्ता आहे. त्यायामुळे मी आजपासून तुमचं नाव सरस्वती असं ठेवत आहे.\nअशाप्रकारे राजामणी आता सरस्वती राजामणी या नावाने ओळखली जाऊ लागली.\nपण राजामणी इतक्यावरच थांबल्या नाहीत. १६ वर्षांच्या राजमणींनी त्याच भेटीत नेताजींना स्वतःला त्यांच्या आर्मीमध्ये सामील करून घेण्याची विनंती केली. त्यांच्या प्रस्तावातच इतका दृढनिश्चय होता की सुभाषचंद्र बोस त्यांना नाही म्हणू शकले नाहीत आणि दुसऱ्याच दिवशी राजामणी आणि त्यांचे चार सहकारी आयएनए च्या गुप्तचर विभागात गुप्तहेर म्हणून रुजू झाले.\nलवकरच या मुली, मुलांच्या वेशात ब्रिटिश मिलिट्री कॅम्प आणि इंग्रज ऑफिसर्सच्या घरातील संदेशवाहक म्हणून काम करू लागले.\nइंग्रजांच्या गोटात संदेशवाहकांच्या रुपात असलेल्या या गुप्तहेरांचं महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे ब्रिटिश सरकारचे आदेश आणि ब्रिटिश सेनेबद्दलच्या महत्त्वपूर्ण बातम्या आयएनए पर्यंत गुप्तपणे पोहोचवणे.\nराजामणी आणि त्यांचे सहकारी मुलाच्या वेशात जवळजवळ दोन वर्षे गुप्तपणे माहिती गोळा करण्याचे काम करत राहिले. यांना असा सक्त आदेश होता की यांच्यापैकी कोणी शत्रूच्या तावडीत सापडू नये.\nपण यांच्यातली एक अखेर इंग्रज ऑफिसरच्या हाती पकडली गेली. राजामणी शत्रूच्या तावडीत सापडण्याचा अर्थ ओळखून होती. त्यामुळे तिने आपल्या सहकारी मुलीला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्याचा निश्चय केला.\nत्या साहसी वीरांगनेने एका नर्तिकेचे रूप घेतले आणि जिथे तिच्या साथीदाराला कैदी बनवून ठेवण्यात आले होते त्या ऑफिसरला बेशुद्ध पाडून तिने आपल्या सहकाऱ्याला मुक्त केले.\nकैदेतून पळून जात असताना त्यांच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या. त्यातलीच एक राजामणीच्या पायावर लागली. तरीही त्या आणि त्यांची सहकारी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. ते इंग्रजांनी त्यांना शोधायचे बंद करेपर्यंत जवळजवळ तीन दिवस एका झाडावर लपून बसले.\nगोळी लागल्याने आणि वेळेवर उपचार घेता न आल्याने त्या एका पायाने अधू झाल्या होत्या. पण त्यांना याचा आयुष्यभर गर्वच वाटला. त्यांच्यासाठी ही त्यांच्या साहसी दिवसांची खूण होती.\nका, कुणास ठाऊक इतिहासात महिलांचं योगदान हे कायमच दुर्लक्षित राहिलंय. अशा कित्येक वीरांगना आहेत ज्या इतिहासातील कठीण प्रसंगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या ठाकल्यायत.\nपुरुषांच्या तुलनेत त्या कमी असतीलही, पण आज त्या कोणाच्याच आठवणीतसुद्धा नाहीत. त्या विस्मरणात गेल्या आहेत. त्यांच्या बहादुरीचे पोवाडे गायले गेले नाहीत.\nसरस्वती राजामणी ही अशांपैकीच एक वीरांगना, जिच्या बुद्धीला आणि साहसी वृत्तीला ओळख मिळण्याची, प्रतिष्ठा मिळण्याची गरज आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळाच्या निमित्ताने “पाणी फाउंडेशन”ला काही सवाल..\nघरगुती सफाईसाठी केमिकल्स वापरताय याच्या परिणामाची तुम्ही कल्पनाही केली नसेल →\nआपल्याच नेत्यांची गुप्तहेरी करणारा ‘भारतीय हेर’ आणि मोरारजी देसाई CIA एजंट असल्याचा आरोप\nबलाढ्य देशांची सुरक्षा मोजक्याच स्त्रियांच्या मुठीत आहे – आणि आपल्याला त्याची कल्पनाच नाहीये\nया भारतीय गुप्तहेराने ३५ वर्ष पाकचे अत्याचार सहन केले, पण भारताच्या कारवायांचा थांग लागू दिला नाही\n८०च्या दशकातल्या जगातील सर्वात प्रसिद्ध शर्यतीच्या घोड्याच्या अपहरणाची थरारक कथा..\nराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांचं पहिलंवहिलं भाषण\nदिशा पटानी: तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या या गोड चेहऱ्याचा प्रवास माहितीये का\nदगडाचीच मूर्ती बनते आणि दगडाचीच पायरीही बनते : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १४\nरशियाचे ४ हेरगिरी कारनामे ज्यांनी अमेरिकेला जेरीस आणलं\nलिंबू पाणी पिण्याचे हे आश्चर्यकारक फायदे कदाचित तुम्हाला माहित��� नसतील\nजगातील सर्वात विद्वान पंतप्रधानाबद्दल सहसा कोणालाही माहित नसलेल्या गोष्टी\nपाकिस्तानामध्ये मोबाईल फोन्सपेक्षा कमी किंमतीत मिळतात AK-47\n“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..”: खिळवून टाकणाऱ्या वक्तृत्वाचा अविष्कार\nगाडीच्या या स्पेशल नंबरसाठी लागलेली बोली थक्क करणारी आहे \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-08-25T16:14:04Z", "digest": "sha1:WSUXIMBM2D7ZNFJPNEJX5OLGMXJBB7GE", "length": 10881, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "शिवराय | Satyashodhak", "raw_content": "\nचाभरा चाटू – संजय राऊत..\nशिवसेनेने महाराष्ट्रात जो काही बौद्धिक चाभरेपणा चालविला आहे, त्यामागे दोन कार्यकारी आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष दादू ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अपमानित करण्याचे पाप या चाभरेपणाचा एक भाग आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख ६ जून असताना, शनिवारी २ तारखेलाच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे पाप या चाभर्‍या पिलावळीने\nशिवरायांचा मावळा आहे मी\nतसं पाहायला गेलं तर, जरा निराळा आहे मी लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे मी सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे मी फुलेंच्या पोवाड्यातील, डफावरची थाप आहे मी फुलेंच्या पोवाड्यातील, डफावरची थाप आहे मी राजे पोहोचता पन्हाळगडा, त्याच पायाची धूळ आहे मी राजे पोहोचता पन्हाळगडा, त्याच पायाची धूळ आहे मी अशाच दोन ओळींचा कवी आहे मी, शंभूराजांच्या रक्ताचा एक थेंब\nमराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद\nमराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर परिषदांचे आयोजन करून मराठा समाजाचे प्रबोधनाचे कार्य सर्वच्या सर्व मराठा संघटना एकत्र येऊन करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून औरंगाबादेत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमातील भाषणांच्या चित्रफिती. उठ मराठया जागा हो आरक्ष��ाचा धागा हो १) प्रदीप सोळुंके प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड २) किशोरभाऊ\nरायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव\nरायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी चित्रलेखाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांचा लेख.. महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती हि ब्राम्हणांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. यात मराठा व इतर बहुजनांमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृपया सर्व बहुजनांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा, यात कुणीही भावनिक होऊ नये. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\nलाल महालातले कुत्रे हुसकले आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा छत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्‍या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्‍या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन\nमहात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला. महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते.\nसमस्त वारकर्‍यांचे अखंड प्रेरणास्थान, महान विद्रोही संत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा काळ स्मृती दिन होता त्यांच्या पवित्र कार्याला वंदन त्यांच्या पवित्र कार्याला वंदन संत तुकाराम बीजेनिमित्त आलेला दै.देशोन्नती मधील लेख साभार..\nस्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांच्या जयंती निमित्त हार्दिक शिवेच्छा\nआज स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांची ४१७ वी जयंती, संभाजी ब्रिगेड चे विनम्र अभिवादन त्यांच्या जयंती निमित्त दै.देशोन्नती मधील लेख साभार..\nदेवळांचा धर्म आणि धर्म��ची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A9%E0%A5%AF", "date_download": "2019-08-25T16:22:55Z", "digest": "sha1:NAY6LYV74RWEPQGIWLDRXL4UTVFBLRGM", "length": 5715, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ५३९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ५१० चे - ५२० चे - ५३० चे - ५४० चे - ५५० चे\nवर्षे: ५३६ - ५३७ - ५३८ - ५३९ - ५४० - ५४१ - ५४२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nनोव्हेंबर ३० - तूर्सचा ग्रेगोरी, फ्रांसचा ईतिहासकार.\nइ.स.च्या ५३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१३ रोजी ०१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.sajagtimes.com/category/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-08-25T17:14:04Z", "digest": "sha1:NUV3OCYT7KDDPUI2FB7LGKZ434X6JQ57", "length": 70506, "nlines": 205, "source_domain": "www.sajagtimes.com", "title": "आंबेगाव Archives - Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nप्रमोद दांगट, सजग वेब टिम (आंबेगाव)\nमंचर | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले असून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले मंचर येथे शिवस्वरा��्य यात्रेदरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले .\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वतीने राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ शिवनेरी येथून करण्यात आला. या यात्रेची धुरा राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली असून यात्रेचा शुभारंभ प्रसंगीे अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ , दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते. मंगळवार शिवनेरी येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मातेचे व शिवाई देवीचे आशीर्वाद घेऊन यात्रेचा शुभारंभ झाला. या यात्रेचे आंबेगाव तालुक्यातील कळंब ,पेठ येथे स्वागत करण्यात आले तर मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करत ही यात्रा जनादेश यात्रा नसून धनादेश यात्रा आहे आहे. अशी खोचक टिका केली तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बोलताना आमची शिवस्वराज्य यात्राही छत्रपती शिवाजी महाराजांना हवे होते तसे रयतेचे राज्य उभे करण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पूर्वा वळसे-पाटील ,प्रदीप वळसे पाटील ,पोपटराव गावडे ,विष्णू काका हिंगे,बाळासाहेब बेंडे ,बाळासाहेब बाणखेले,सचिन भोर,देवदत्त निकम ,यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज भाजप-शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले असून या यात्रेचा राष्ट्रवादी काँग्रेसला किती फायदा होणार पुढील काळातच कळेल.\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा\nशिवजन्मभूमी जुन्नर येथून यात्रेला होणार सुरूवात\nसजग वेब टिम, महाराष्ट्र\nमुंबई | राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल थोड्याच दिवसात वाजणार आहे. त्यातच नेत्यांच्या बैठका आणि जनसंपर्क वाढवण्यावर सर्वच पक्षांनी भर देण्या��� सुरूवात केली आहे. गुरूवारपासून भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरूवात होणार आहे. तर शिवसनेतर्फे आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली असून खा. उदनराजे भोसले हेदेखील स्टार प्रचारक म्हणून या यात्रेत सहभागी होणार आहेत.\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक दिवशी ३ मतदारसंघांमध्ये ही यात्रा जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून या सभेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्याची सांगता जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा या ठिकाणी होणार आहे.\nया यात्रेचा दुसरा टप्पा १६ ऑगस्ट पासून तुळजापूर येथून होणार आहे. तर सांगता रायगडावर होणार आहे. या यात्रेची सर्व जबाबदारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित\nमी शिवकार्यातला एक लहानसा मावळा – खा.अमोल कोल्हे\nनवी दिल्ली | प्रसिध्द मानवतावादी संगठन मराठा सेवा संघाच्या वतीने नवनिर्वाचित लोकसभा सदस्य तथा मराठा विश्वभूषण पुरस्कार सम्मानित डॉ.अमोल कोल्हे यांना आज येथे शिवरत्न पुरस्काराने गौरवाविण्यात आले. आयोजन नवीन महाराष्ट्र सदनातील ऐसपैस मोकळ्या प्रांगणात संपन्न झाले. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव कमलेश पाटील यांच्याहस्ते आज डॉ.अमोल कोल्हे यांना शिवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आनंदी सोहळ्यात दिल्लीवासियांसह संभाजी बिग्रेडचे दिल्ली प्रभारी प्रो.पंकज कणसे, संभाजी ब्रिगेडचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष, प्रा. परमेश्वर गपट, जिजाऊ ब्रिगेडचे दिल्ली अध्यक्षा प्रा.संजीवनी पिंगळे, विधीकक्षाचे अध्यक्ष अॅड. सुहास कदम, अॅड. आकाश काकडे, अॅड. प्रकाश कहार यांची उपस्थिती लाभली.\nकमलेश पाटील यांनी या सोहळ्याविषयी स्पष्ट केले की, डॉ. अमोल कोल्हे य��ंनी अनेक कसोट्यांमधून त्रास सहन करीत छत्रपती शिवराय महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास भारतीयांच्या मनामनात घराघरात पोहचविण्याचे गौरवशाली कार्य पाइले आहे. ज्यांच्या रक्तात गौरवशाली इतिहासाचे विचार रुजलेले असतात तेच तळमळीने सृजनशील कार्यात गुंतवून घेतात व राष्ट्रकार्यात योगदान देतात.त्यापैकी डॉ. अमोलराजे एक आदर्श उदाहरण आजच्या युवापिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राष्ट्रपितामह तात्याबा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेले शिवकार्य आज डॉ. अमोलराजे पुढे नेत आहेत. “रायगड वंदन” हे “फुले ते कोल्हे” या प्रवासाचा मोठा स्वतंत्र इतिहास ठरणार आहे. या महान विभूतिंची उपकार फेड भारतीय समाज कधी करु शकणार नाही.\nया कार्यक्रमास प्रा.रुषिकेश पवार, प्रा.राम पवार, प्रा.गोपाल मोरे, प्रा.उमेश शिंदे, प्रा. हनुमंत कदम, प्रा. रोहित गायकवाड, प्रा. अजिंक्य पाटील, प्रा. गोवर्धन भुतेकर, राहूल मराठा, प्रा. उमेश कोर्राम, रामकुमार जाधौन, प्रा. उमेश सूर्यवंशी, आकाश सौबळे अजीतेश मांडौले, अक्षय दुशिंग, इंस्पेक्टर संतोष सांबरे, इंस्पेक्टर संजय शिंगाई, इंस्नपेक्टर हितेंद्र देसले, इंस्पेक्टर गोविंद पिंगले, इंस्पेक्टर गोकुल आघाव, इंस्पेक्टर पंकज तायडे, मेजर डी. नरवडे, इंजिनियर प्रभाकर शिंदे, प्रा. कुमारी काटे, समाजसेवक श्री. प्रसाद खामकर, विशाल भुजबळ, रंजीत कदम, प्रा. मंगेश वानखेडे, विधीज्ञ निखिल अडकिने.\nआभार व्यक्त करताना डॉ. अमोल राजे म्हणाले की, मी शिवकार्यातला एक लहानसा मावळा आहे. माझ्यापरीने भारतीयता विकसित करण्यासाठी जे जे शिवमय उदात्त मंगलमय सृजनशील आहे जे भारतीयांसमोर मांडताना मला स्वत:ला धन्यता लाभते. आणि यासाठी भारतीयांना देण्यासाठी जर काही आज उपलब्ध असेल\nतर तो फक्त नि फक्त छत्रपती शिवशंभू महाराजांचा व त्यांची गुरुमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा प्रेरणादायी इतिहासच एक मात्र गगनभर भंडारा आहे. आणि तो मी माझ्यापरीने मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे करताना खासदार म्हणून लोकसेवकाचे माझे कर्तव्यातही मी गुंतवून घेतले आहे.\nकार्यक्रमास वेळातवेळ काढून आलेल्यांचे आभार प्रा. पंकज कणसे यांनी मानले.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी\nदेवराम लांडे आणि बाबूभाऊ पाटे यांची उपस्थिती\nसजग वेब टिम, जुन्नर\nजुन्नर -| २३ जुलै रोजी १४ नंबर याठिकाणी आयोजित केलेल्या अतुल बेनके यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात जुन्नर तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लावलेली हजेरी चर्चेचा मुद्दा ठरत आहे.\nआदिवासी भागातील मारुती वायाळ, भाऊसाहेब देवाडे यांच्या सह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे आणि नारायणगाव चे सरपंच बाबूभाऊ पाटे यांनीही बेनके यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजेरी लावली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.\nविधानसभा तोंडावर आलेली असताना शिवसेनेत चाललेली धुसफूस हि अतुल बेनके यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.\nआमचं ठरलंय, जुन्नर मध्ये बेनके पारनेर मध्ये लंके\nपारनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके यांनीही अतुल बेनके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी\n“आमचं ठरलंय, जुन्नर मध्ये बेनके पारनेर मध्ये लंके” असे वक्तव्य केले त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेली गर्दी हि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जमेची बाजू ठरत आहे.\nनारायणगाव बायपासच्या कामाला अखेर सुरवात, खा.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश\nअतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत कामाचे उद्घाटन\nसजग वेब टिम, नारायणगाव\nनारायणगाव | शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या वचनपूर्तिकडे पहिले पाऊल टाकले आहे. गेले अडीच वर्षे रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात डॉ. कोल्हे यांना यश आले आहे. आज दि.२३ रोजी अतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अधिवेशन असल्यामुळे डॉ.अमोल कोल्हे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.\nगेले अडीच वर्षे नारायणगाव बायपासचे काम रखडले होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात येऊन रखडलेल्या खेड घाटाची पाहणी केली. संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक घेतली. त्यामध्ये पुणे-नाशिक हायवे संदर्भातील खेड ते आळेफाटा दरम्यानच्या खेड घाट व पाच बायपासचे रखडलेल्य�� कामांचा विषय समोर आला. संबधित खेड घाट नारायणगाव बायपासची निविदा होऊन सहा महिने झाले. तरीही, कंत्राटदार व नॅशनल हायवे यांच्यामध्ये कामाची कुठलीही वर्कऑर्डर, एग्रीमेंट इत्यादी तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नव्हती.\nखासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने पावले उचलली. जिल्हाधिका-यांची भेट घेऊन भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे नॅशनल हायवेचे वित्त आणि प्रशासनाचे प्रमुख आशिष शर्मा यांची भेट घेतली. कंत्राटदाराला संबंधित कामाची वर्कऑर्डर तात्काळ अदा करून तांत्रिक बाबी सोडवण्याची विनंती केली. यावर तत्काळ सर्व संबंधित अधिका-यांना प्रलंबित असलेल्या तांत्रिक बाबी युद्धपातळीवर सोडवून काम चालू करण्याच्या सूचना डॉ.अमोल कोल्हे यांच्या विनंतीनुसार गडकरी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गेले अडीच वर्षे प्रलंबित असलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला आजअखेर प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला आणि काम चालू झाले आहे.\nकेवळ आपल्या उपस्थितीसाठी किंवा श्रेयवादासाठी काम रखडू नये. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यास सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, राष्ट्रवादीचे जुन्नर तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, अनिल मेहेर, प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे, नॅशनल हायवे प्रकल्प समितीचे मुख्य समन्वयक वरूण भुजबळ, मुकेश वाजगे, सुरज वाजगे, संजय वारुळे, विपुल फुलसुंदर, रवींद्र पारगावकर, अरविंद लंबे, दिलीप कोल्हे, राजेश कोल्हे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, नॅशनल हायवे अधिकारी शर्मा साहेब, अरुण चौधरी आदी उपस्थित होते.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर 0 Comments\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nमुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज\nरात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला ���ेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.\nप्रत्येक व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असतात, परंतु हे पैलू आपोआप पडत नाहीत. माणसाच्या जीवनात येणाऱ्या अनुभव आणि प्रसंगांना ती व्यक्ती कोणत्या पद्धतीने सामोरी गेलेली असते यावरून त्या व्यक्तीचे पैलू ध्यानात येत असतात. असंच विविध अनुभवांमधून पैलू पडत चाललेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके.\n२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अतुल बेनके यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष होते. कारण काँग्रेस राष्ट्रवादी च्या अनेक युवा नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली होती. अपवादात्मक काही नेते सोडले तर इतरांनी भाजपची वाट धरली होती. जुन्नरचं युवा नेतृत्व अतुल बेनके यांनी मात्र पराभवानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही उलट जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निष्ठावान सखासोबती सारखं अभियान राबवलं, तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून जबरदस्त जनसंपर्क वाढवला, कार्यकर्ता मेळावे असतील विविध आंदोलने असतील सतत कार्यकर्त्यांमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेस चा जनाधार वाढवला. या सातत्यपूर्ण कामगिरीची प्रचिती जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आली राष्ट्रवादीने तालुक्यात जुन्नर नगरपरिषदेत चांगलं यश संपादन करून सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करणारा संघटक म्हणून त्यांनी आपली एक वेगळी छापही पाडली.\nप्रत्येक व्यक्तीची एक काम करण्याची पद्धत असते. गरज असेल तिथे आक्रमकता आणि अभ्यासू वृत्ती हे गुण संयुक्तपणे अतुल बेनके या व्यक्तीमध्ये दिसतात. पुणे नाशिक बायपास आणि चाळकवाडी टोलचा प्रश्न ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला जिल्हाधिकारी कार्यालय, NHAI च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या प्रश्नाचा केलेला पाठपुरावा असेल. बायपास आंदोलनावेळी भर पावसात केलेलं तडफदार भाषण हे त्यांच्यातील आक्रमकता अधोरेखित करते.\nजुन्नर तालुका क्रिकेट असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या माध्यमातून जुन्नर तालुक्याच्या कबड्डी संघाला आणि एकूणच त्या खेळाला त्यांनी दिलेलं बळ हे निश्चितच कौतुकास्पद आहे, सर्व जिल्हा परिषद शाळांचा एकत्रितपणे घेतलेला सांस्कृतिक महोत्सव, नृत्यस्पर्धांचे आयोजन असेल, फुटबॉल सारख्या खेळाकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे या सारख्या विविध उपक्रमांकडे आणि कार्यक्रम पाहिल्यानंतर या प्रत्येक क्षेत्राकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या व्यक्तीकडे आहे अस आपण म्हणू शकतो.\nआपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि त्याची तयारी करण्याची संधी जुन्नर तालुक्यातच उपलब्ध व्हावी म्हणून युनिक अकॅडमी सारख्या नामवंत संस्थेचे नारायणगाव याठिकाणी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी MPSC, UPSC सारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे वर्ग त्यांनी चालू केले.इयत्ता दहावी मध्ये ९०% पेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ‘अतुलनीय शिष्यवृत्ती’ सारख्या संकल्पनेतून प्रत्येकी एक ते दिड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केले. त्याच बरोबर अनेक गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ‘अनिक्क्षा’ या त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी ५१ अनाथ मुलींचे पालकत्व स्वीकारून केले. या मुलींना दत्तक घेऊन त्यांची सर्व जबाबदारी घेतली आणि समाजासमोर मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचं एक उदाहरण ठेवले.\nपिंपळगाव जोगा येथील शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी केलेली मोठी मदत तसेच करिअर मार्गदर्शन, नोकरी मेळावे, कॉलेज कट्टा, विद्यार्थी संवाद यांसारखे उपक्रम पाहिल्यानंतर शिक्षण या क्षेत्रातही अतिशय उल्लेखनीय काम उभं करण्याचं उद्दिष्ट्य त्यांच्या या विविध उपक्रमांमधून दिसून येते.\nपुण्यासारख्या शैक्षणिक सुविधा आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना इथेच मिळाल्या पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.\nमहिलांना उद्यमशील आणि स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांच्या पत्नी गौरी बेनके यांना त्यांचे कायम मार्गदर्शन असते, पेपरबॅग्स बनविण्यासारखे उद्योग तसेच इतरही सामाजिक उपक्रमांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी अं��नी उन्नती फाऊंडेशन सारख्या संस्थेची स्थापना ही केली आहे. आशावर्कर्स, अंगणवाडी मदतनीस यांसारख्या घटकांकडे त्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष असते. रक्षाबंधन सारखा सण एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा करणारा दिलदार भाऊ अस म्हंटलं तरी वावगं ठरू नये.\nशेतकरी संपात पिंपरी पेंढार याठिकाणी शेतकऱ्यांसोबत झोपून रात्र काढणारा, कांदा उत्पादक आंदोलन असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याठिकाणी हा नेता आपल्या परीने जे जे करता येईल ते करत असतो. मीना खोऱ्यातील१२ गावांतील शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याची मागणी मान्य करण्यास भाग पाडले. सत्ता नसतानाही अधिकाऱ्यांशी आणि पक्षातील नेतृत्वाची ताकद वापरून ज्या पद्धतीने प्रश्न हाताळले ते प्रशंसनिय आहे.\nआदिवासी भागात पडलेल्या दुष्काळ दौऱ्यात स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करणारा त्यांच्यात मिळून मिसळून त्या बांधवांसोबत भाकरी खाणारे जागृत नेतृत्व म्हणून त्यांच्या या दौऱ्याकडे पाहिले गेले.\nशाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी रस्त्याने पायी चालल्या होत्या विचारपूस केली असता कळले की त्यांचे पास संपले असल्या कारणाने त्या पायी चालल्या होत्या बेनके यांनी त्याच वेळी रस्त्याने जाणारी एक एसटी थांबवली आणि नवीन पास काढण्यासाठीची तरतूद करून त्या सर्व विद्यार्थिनींचे त्या दिवसाची तिकिटे काढून त्याचे पैसे वाहकाला दिले हा याच दौऱ्यात घडलेला एक प्रसंग आपल्याला त्यांच्यातील एक सहृदय माणूस दाखवतो.\nनारायणगाव येथे झालेल्या राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान च्या शिवजयंती कार्यक्रमात\n“मी तुम्हांला मदत करू शकलो नाही हे मी माझे दुर्भाग्य समजतो” असे नारायणगावचे सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांच्याबद्दल त्यांनी काढलेले कौतुकास्पद उदगार. समोरची व्यक्ती राजकीय क्षेत्रात असूनही त्यांचं केलेलं कौतुक तेही एवढ्या मोठ्या जनसमुदाया समोर म्हणजे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांनी दाखवलेल्या समंजसपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे.\nरात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण��याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.\n२०१३ चा लोकमत वृत्त समूहाचा राजकिय क्षेत्रातील युथ आयकॉन अवॉर्ड तसेच बांधकाम व्यावसायिक म्हणून पुणे सारख्या शहरात कमावलेला नावलौकिक आणि विश्वासार्हता असो.\nबेनके कुटुंबियांचं गेल्या अनेक वर्षांपासून अनेक उपक्रम आणि मदतकार्य अखंडपणे चालू आहे. अनेकांना उभं केलं बळ दिलं संकटकाळी मागे उभे राहिले. परंतु हे आम्ही केलं ते आम्ही केलं स्वतःबद्दल उगाचच कधीही प्रौढी न मारणारे जनतेसंबंधी एक कणव आणि समर्पण भावना असलेलं सहृदयी नेतृत्व म्हणून अतुल बेनके हे उदयास आले आहेत.\nअतुलजी बेनके आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच तालुक्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडो याच मनापासून सदिच्छा. 💐\nडिजिटल युगातील स्मार्ट उद्योजक अरुण काळे\n“डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.”\nस्मार्ट फोनच्या जमान्यात अरुण काळे यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘महालक्ष्मी पब्लिसिटी’ या नावाने ओळख मिळाली अरुण काळे म्हणतात,\n‘‘डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.\nकाही दिवस घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला. एक लॅपटॉप आणि डेटा कार्डच्या मदतीने ‘डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय घरूनच सुरू झाला. अनेक चांगले ग्राहक मला मिळत ग��ले. त्यातूनच आर्थिक बळासह आत्मविश्‍वास दुणावला. लोक मोबाईल फोन आणि लॅपटॉप अधिक वापरत असल्याने कंपन्यांचा डिजिटल मार्केटिंगवर भर असतो. एकूणच व्यवसाय ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. लोकांचे प्रॉडक्‍ट (उत्पादन) किंवा सर्व्हिसेस (सेवा) किंवा ब्रॅंडबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांची विक्री कशी वाढवता, येईल यासाठी मी प्रयत्न करत गेलो.’’अनेक उद्योजक सुरवातीला स्वतःची वेबसाइट बनवण्यासाठी आग्रही असायचे, पण फक्त वेबसाइट बनवून किंवा व्यवसाय सुरू करून कधीच बिझनेस मिळत नाही. ती वेबसाइट किंवा तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोचायला हवा. हेच अरुण काळे यांनी प्रत्येक वेबसाइट बनवणऱ्याला सांगितले.अशा पद्धतीने एक-एक प्रॉडक्‍ट वाढत गेला आणि त्यांची कंपनी आज डिजिटल मार्केटिंगच्या १५ ते २० सर्व्हिसेस देते.\nडिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाइट, सोशल मीडिया, सर्च इंजिन, गुगल ॲडव्हाइस, मोबाईल ॲप्स, ई-मेल यांसारख्या विविध इंटरनेटवरील माध्यमांचा वापर केला जातो.सध्या जगातील एकूण इंटरनेट यूजरपैकी ८० टक्‍क्‍यांहून अधिक लोक स्मार्ट फोनचा वापर करत असल्याने या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्या कंपनीचे, वस्तू किंवा सेवांची माहिती असलेले मोबाईल ॲप तयार करणे ही आजच्या काळाची गरज आहे. कंपनीच्या मोबाईल ॲप्सद्वारे लोक त्यांना हव्या असलेल्या वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतात. डिजिटल मार्केटिंग ही बदलत्या काळाची गरज आहे. अरुण काळे म्हणतात, ‘‘प्रत्येक व्यवसायात चांगला फायदा मिळविण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा आराखडा असणे गरजेचे आहे.\nत्यामुळे सध्याच्या जगात कसला ’ट्रेंड’ सुरू आहे, हे ओळखून कौशल्य मिळवा आणि कामाला लागा. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. सध्या हा माझा व्यवसाय चाकण या शहरात चालु आहे .\nवर्षाला एक ते दोन लाख रुपये मिळायचे. आता व्यवसायात वाढ करून व्यवसाय पाच ते सहा लाखापर्यंत पोचला आहे. मी आतापर्यंत 70 हुन अधिक लोकांना रोजगार दिला,नाशिक,जुन्नर ,आंबेगाव ,राजगुरुनगर,चाकण,पुणे,भोसरी,सतारा,बारामती या ठिकाणी माझी कंपनी सर्व्हिस देण्याचे काम करत आहे.\nअनेक युवा तरुण व्यवसायिकांना हा ’डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय कसा सुरू करायचा हे सांगितले आहे. ज्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे, त्यांना मी एवढेच सांगेन की, प्रामाणिकपणे काम ���रा. ग्राहकांना सांभाळा, तुमची सर्व्हिस चांगली द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा. यावरच कोणत्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते.\nपुढील येत्या काळात जाहिरातीच्या नवनवीन संकल्पना तयार करुन त्यावर कामे केले जाईल असे अरुण काळे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हंटले आहे.\nविरोधक जाणीवपूर्वक आदिवासी बांधवात गैरसमज निर्माण करत आहे – खा. डॉ.अमोल कोल्हे\nसजग वेब टिम ,पुणे\nपुणे | बारामती येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान धनगर आरक्षण विषयी माझे एक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी बांधवांचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात “कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे” ही भूमिका मांडली व मी स्वतः याच भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र विरोधक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी समाजाची दिशाभूल करत आहे. उपेक्षित समाजाला आरक्षण मिळावे परंतु इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळावे हीच माझी भूमिका आहे व राहील.\nसंसदेतील पहिल्याच भाषणात आदिवासी भागातील मुद्द्यांचा समावेश करणारा खासदार अशी भूमिका घेणार नाही याबद्दल आदिवासी बांधवांनी विश्वास बाळगावा. आणि ज्यांनी आजवर आदिवासी बांधवांकडे दुर्लक्षच केलं त्या विरोधकांनी माझ्या आदिवासी बांधवांत चुकीचा गैरसमज पसरवू नये असे खासदार अमोल कोल्हे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे .\nआंबेगाव तालुक्यातील पूर्व भागांत रस्त्यांची दुर्दशा\nसजग वेब टिम, आंबेगाव ( संतोष पाचपुते)\nपारगाव | आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागात लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी, पहाडदरा व इतर काही मोजक्या गावांचा अपवाद वगळता मान्सुन पुर्व,मान्सुन चा पाऊस जोरदार बरसला आहे. मागच्या वर्षीच्या दुष्काळात होरपळून निघालेल्या गावांना अजुनही पावसाने म्हणावा तसा हात दिलेला नाही. पण झालेल्या रिमझीम पावसाने शेतक-यांची पेरणीची कामे मात्र सुरु झाली आहेत.\nजारकरवाडी,पारगाव,अवसरी,मेंगडेवाडी या गावांना मात्र पावसाने जोरदारपणे झोडपुन काढले आहे.ही गावे आधीच डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यानजीक अथवा घोडनदी तटावर वसली असल्याने त्यांचा पाण्याचा प्रश्न तुर्तास निकालात निघाला आहे.पण या पावसाने पुर्व भागातल्य��� रस्त्यांची मात्र पुरती वाट लावली आहे.\nआंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील महत्वाची बाजारपेठ म्हणुन नावारुपाला आलेल्या पारगाव गावातील पारगाव स्टॅन्ड ते शिंगवे-काठापुर चौक हा रस्ता तर अक्षरशः राडा-रोड्याचा चौक बनला आहे.शिंगवे काठापुर चौक या रस्त्यावर चिखलाचे सर्वत्र साम्राज्य पसरले असुन खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे समीकरण वाहनचालकांना समजुन येत नाही.त्यात हा रस्ता इतर भुभागापेक्षा खोलगट असल्याने आजुबाजुचे सर्व पाणी याच रस्त्यावर येते आणि रस्ता संपुर्ण चिखलात रुतुन जातो. अशीच कदाचीत त्याहुन जास्त दुरावस्था झाली आहे ती जारकरवाडी ते लोणी या रस्त्याची\nधामणी खिंड ते धामणी फाटा हा अपवाद वगळता हा रस्ता देखील पुर्णपणे पावसात वाहुन गेला आहे.खड्यांचे साम्राज्य तर इतके की रस्ता अक्षरशः शोधावा लागतो आहे.\nजारकरवाडी गावाच्या पुढे भोजणदरा वस्ती नजीक च्या छोट्याशा पुलावर तयार झालेले खड्डे दुचाकी चालकांसाठी कपाळमोक्ष करणारे ठरत आहेत. याहून आश्चर्याची बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धामणी फाटा ते लोणी या रस्त्यावरचे खड्डे पावसाळ्यापुर्वी बुजवलेच गेले नाहीयेत. मग या विशेष दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागा ने केलेली आर्थिक डागडुजी खड्ड्यातच मुरली नाही नाअसा सवाल या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालक व्यक्त करत आहेत. तुर्तास तरी आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातले हे रस्ते म्हणजे वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचे सापळेच बनले आहेत.\nनारायणगाव महाविद्यालयात लोकसंख्या वाढ विषयावर जनजागृती कार्यक्रम\nसजग वेब टिम, जुन्नर (अशफाक पटेल)\nनारायणगांव | ग्रामोन्नती मंडळाच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. शिरीष पिंगळे यांनी ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले.\nत्यात त्यांनी ध्वनिप्रदूषण कसे निर्माण होते, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम या बद्दलची माहिती सांगितली. त्यांनतर उपप्राचार्य डॉ. जी. बी. होले सरांनी लोकसंख्या नियंत्रण जनजाग्रुती यांवर मार्गदर्शन त्यात त्यांनी लोकसंख्या वाढीमुळे होणारे परिणाम याबद्दल सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट प्रतीक ढवळे याने केले. कार्यक्रमाचे प्रास्तावि�� एन. सी. सी विभागप्रमुख डॉ. दिलीप शिवणे सरांनी केले.व प्रमुख पाहुण्यांची ओळख कॅडेट लक्ष्मी बोंबे हिने करून दिली. कार्यक्रमाला उपस्थित डॉ. टाकळकर सर, डॉ. कसबे सर आणि डॉ. पठारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व एस. यू. ओ. विवेक वायकर याची एन .सी. सी. विदयार्थी प्रतिनिधी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे आभार कॅडेट शिवानी चव्हाण हिने मानले. त्यांनतर छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी लोकसंख्या जनजागृतीसाठी रॅली, कार्यशाळा, व पथ नाटकांचे सादरीकरण व तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.\nया सर्व कार्यक्रमास एन सी सी चे १०० कडेटस उपस्थित होते आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला.या सर्व कार्यक्रमामध्ये ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे,कार्याध्यक्ष अनिल मेहेर,कार्यवाह रवींद्र पारगावकरआणि इतर सर्व मंडळींचे मार्गदर्शन लाभले.\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे August 6, 2019\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा July 31, 2019\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित July 30, 2019\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी July 25, 2019\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड July 25, 2019\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sex-offenders/", "date_download": "2019-08-25T15:43:06Z", "digest": "sha1:H5CQQFHSVZTHO5B4SJFGYEBZCN3A7ABS", "length": 4269, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sex Offenders- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाश���\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T15:30:38Z", "digest": "sha1:IRPRSKBRTEFXMZGC5LWSC26TMPH3GLOZ", "length": 8475, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धवल कुलकर्णी - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\n) (वय: अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी शब्द \"missing\")\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nगोलंदाजीची सरासरी – -\nएका डावात ५ बळी - - - -\nएका सामन्यात १० बळी - - - -\nसर्वोत्तम गोलंदाजी - -\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nगुजरात लायन्स – सद्य संघ\n३ रैना (क) • ६ स्टेन • ८ जडेजा • ९ सांगवान • १५ तांबे • १६ फिंच • १७ नाथ • ३३ मिश्रा • ४२ मॅककुलम (†) • ९३ लडा • 91 कुलकर्णी • 44 फॉकनर • 47 ब्राव्हो • 50 स्मिथ • 19 कार्तिक (†) • 23 किशन (†) • 1 द्विवेदी (†) • 5 प्रवीण कुमार • 68 टाय • 27 जकाती • 36 कौशिक • सिंग • डोग्रा • उ शर्मा • शाह • प्रशिक्षक: ब्रॅड हॉज\nसहय्यक प्रशिक्षक: शितांशू कोटक\nगोलंदाजी प्रशिक्षक: हीथ स्ट्रीक\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nगुजरात लायन्स सद्य खेळाडू\nमुंबई इंडियन्स माजी खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१९ रोजी १७:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/uses-of-black-cardamom/", "date_download": "2019-08-25T16:07:34Z", "digest": "sha1:SDUT34FUGGIOOCRDUIU2Y5APU5DXSSDT", "length": 9111, "nlines": 103, "source_domain": "arogyanama.com", "title": "'या' रोगांवर रामबाण 'औषध' आहे मोठी विलायची, जाणून घ्या उपाय - Arogyanama", "raw_content": "\n‘या’ रोगांवर रामबाण ‘औषध’ आहे मोठी विलायची, जाणून घ्या उपाय\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – मसाल्यात मोठ्या विलायचीचा उपयोग केला जातो. विलायची छोटी आणि मोठी अशी दोन प्रकारची असते. छोटी विलायची अनेक गोड पदार्थांमध्ये वापरली जाते. मोठी विलायची मसालेदार, तिखट, चटपटीत पदार्थांत वापरण्यात येते. विलायचीला मराठीत वेलदोडा हिंदीत भूरी विलायची, असेही म्हणतात. विलायचीच्या बीयांचा कापुरसारखा सुगंध येतो.\nदारू पिल्‍यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर\nरक्‍ताचा रंग लालच का असतो जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी\n‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती\n* या विलायचीचे सेवन हे पचनासाठी खूप खुप फायदेशीर आहे. हे खाल्याने पाचकद्रव्य स्त्रावाचे संतुलन सुरळीत राहते. अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होतो. अल्सर आणि पचनक्रियेचे आजार कमी होतात.\n* मोठी विलायची दमा आणि श्वाससंबंधीत आजारांसाठी उपयोगी आहे. ही विलायची नियमित खाल्ल्याने दमा, खोकला, फुफ्फुसांचे आकुंचन, फुफ्फुसांवरील सुज अशा अनेक रोगांपासुन मुक्तता मिळु शकते.\n* मोठी विलायची खाल्ल्याने यूरिनेशनसोबतच किडनीचे आजार दुर होतात.\n* यामुळे ब्रेस्ट, कोल��न आणि ओवेरियन कँसरचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे कँसर सेलची निर्मिती आणि विकास थांबतो.\n* वेलदोडे खाल्ल्याने केस मजबुत, दाट आणि काळे होतात, यातिल सत्त्वांमुळे केसांना पोषण मिळते. वेलदोडे केसांना मजबुत बनवतात.\n* वेलदोडे चांगल्या डिटॉक्सीफायरचे काम करतात. शरीरातील हानिकारक पदार्थांना बाहेर काढून शरीर सुदृढ बनवतात.\n* नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार बनते. अ‍ॅटीबॅक्टेरियल गुण असतात. यामुळे त्वचेला होणारी अ‍ॅलर्जीच्या समस्येवर हे चांगला परिणाम करतात.\n* दांत आणि हिरड्यांच्या आजारापासुन सुटका होते. तोंडाची दुर्गंधी दुर होते.\n* वेदना दुर करण्याची क्षमता असते. डोकेदुखीवर हा रामबाण उपाय आहे. याच्या सुगंधी तेलाने डोकेदुखी, तणाव आणि थकवा यासारख्या समस्या दुर होतात.\n* यामध्ये १४ प्रकारचे जीवाणु नष्ट करण्याची क्षमता असते. हे खाल्याने बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन होत नाही.\n* ह्रदयरोगांसाठी फायदेशीर आहे. यामुळे कार्डिक रिदम नियंत्रणात राहते. रक्तदाब संतुलित राहतो. नियमित सेवन केले तर ह्रदय निरोगी राहते. यामुळे रक्त गोठण्याची शक्यतासुद्धा कमी होते.\n* व्हिटॅमिन आणि आवश्यक खनिज असतात. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.\nजाणून घ्या, परमोच्च आनंद देणाऱ्या प्रणयाचे १५ खास आरोग्यदायी फायदे\nपावसाळ्यात 'या' गोष्टींकडे विशेष लक्ष द्या आणि फीट राहा\nपावसाळ्यात 'या' गोष्टींकडे विशेष लक्ष द्या आणि फीट राहा\nओठांच्या सौंदर्यासाठी वापरा घरगुती ‘या’ चार टीप्स\nअचानक ‘लठ्ठपणा’ का येतो \nसतत तोंड येण्याची समस्या आहे का ‘हे’ 6 घरगुती उपाय केल्यास मिळेल आराम ; जाणून घ्या\n मृत डुकरांचे मेंदू चार तासांनी कार्यरत\nफेशियल करण्यापुर्वी ‘ही’ काळजी आवश्य घ्या, जाणून घ्या\n‘ब्राँको-पल्मनरी डिस्प्लासिया’ग्रस्त बाळाला मिळाले जीवदान\n‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा\nव्हिनेगरचे ‘हे’ १७ उपयोग आहेत लाभदायक, जे अनेकांना माहित नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/icc-cricket-world-cup-bumrah-impressed-by-elder-ladys-imitation-of-his-yorker-action-video-viral-up-mhpg-390679.html", "date_download": "2019-08-25T15:30:37Z", "digest": "sha1:BANF2FSPFH4I7UQAUYXTT6PYJCTA5VEA", "length": 17919, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आजींची गोलंदाजी पाहून तुम्ही बुमराहलाही विसराल, एकदा तरी पाहाच 'हा' VIDEO Icc cricket world cup Bumrah Impressed by Elder Ladys Imitation of His Yorker Action video viral mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआजींची गोलंदाजी पाहून तुम्ही बुमराहलाही विसराल, एकदा तरी पाहाच 'हा' VIDEO\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nPM मोदींच्या भेटीनंतर परदेशातील 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराचे पुर्नबांधणी\nआजींची गोलंदाजी पाहून तुम्ही बुमराहलाही विसराल, एकदा तरी पाहाच 'हा' VIDEO\nबुमराहच्या गोलंदाजी शैलीची आजींनी नक्कल केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nनवी दिल्ली, 14 जुलै : ICC Cricket World Cupमधून भारतीय संघ बाहेर पडला आहे, हे सत्य चाहत्यांना पचवणे कठीण जात आहे. मात्र, या सगळ्यात चारूलता आजीनंतर आणखी एका आजींनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यांनी चक्क भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची नक्कल केली आहे. त्याच्या अनोख्या गोलंदाजीच्या शैलीनं सर्वांनाच भुरळ पाडली आहे.\nअहमदाबादच्या या गोलंदाजांनं अल्पावधीतच भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाजाचा मान पटकावला. गोलंदाजीच्या अनोख्या शैलीमुळे बुमराहनं टाकलेल्या यॉर्कर चेंडूचा अंदाज बांधणे भल्याभल्या फलंदाजांना अवघड जाते. डेथ ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघांच्या धावा रोखण्याची जबाबदारी बुमराह सक्षमपणे पार पाडत आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यानं चोख भूमिका बजावली. वर्ल्ड कपमध्ये त्याने 18 विकेट्स घेतल्या आहे. मात्र बुमराहच्या या शैलीची आजींनी केलेली नक्कल सगळ्यांचे मन जिंकत आहे.\nयाआधी भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक लहान मुलगा बुमराहच्या गोलंदाजीची कॉपी करताना दिसला होता. पण, आता चक्का आज्जीबाईच बुमराहच्या यॉर्करची कॉपी करताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या आजींच्या व्हिडिओवर बुमराहनं, “या आजींनी माझा दिवस बनवला”, असे ट्वीट करत व्हिडिओ टाकला होता.\nदरम्यान भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर बुमराहनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली होती. यात त्यानं, '' माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक, कुटुंबातील सदस्य आणि सर्व चाहत्यांचे आभार मानतो. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला.'', असे ट्वीट केले आहे.\nवर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्येच आहे. दरम्यान त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तेथे तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत.\nVIDEO: ब्रह्मपुत्रा नदीचं रौद्ररूप, पाण्यातल्या बोटीसारखी वाहून गेली शाळा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/lost-and-found-in-search-of-dad-2432", "date_download": "2019-08-25T16:45:50Z", "digest": "sha1:FTS75WO575DEW75VRK4V2FMFFSLDKKIM", "length": 4551, "nlines": 77, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पोलिसांनी 'त्या' मुलींना बारा तासात शोधलं", "raw_content": "\nपोलिसांनी 'त्या' मुलींना बारा तासात शोधलं\nपोलिसांनी 'त्या' मुलींना बारा तासात शोधलं\nBy मुंबई लाइव्ह टीम\nगोवंडी - घरात कोणालाही काहीही न सांगता चार अल्पवयीन मुली शनिवारी रात्री अचानक घरातून गायब झाल्या होत्या. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चार पथक तयार करून १२ तासांच्या आत या मुलींचा शोध लावलाय. या चौघी अल्पवयीन मुली शिवाजीनगरच्या कमलारामनगर इथल्या रहिवासी आहेत. यातील सर्वात मोठ्या मुलीचे वडील १ महिन्यांपासून गायब झाल्यानं त्यांनाच शोधण्यासाठी ती घराबाहेर पडली होती. तिच्या पाठोपाठ या मुली देखील तिच्यासोबत गेल्या होत्या. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यानं त्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार शोध घेत असताना रविवारी सकाळी या मुली गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात अढळून आल्या.\nAAP लढवणार विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्र विधानसभेची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यावर\nराणे जाणार कुठल्या पक्षात पुढच्या १० दिवसांत सांगणार\nमनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात\nमुंबई काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत\nभाजपचे खासदार गोपाळ शेट्टींची उत्तर मुंबईत १५० किमीची पदयात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/demotion-numbers-psis-33810", "date_download": "2019-08-25T15:27:23Z", "digest": "sha1:TH2423J5FDQT3R46KF3RM3D2PBTPBCRH", "length": 12805, "nlines": 141, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "demotion of numbers of psis | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेटिंग करून फौजदार झालेल्यांना पुन्हा हवालदार केले : पोलिस महासंचालक कार्यालयाला आली जाग\nसेटिंग करून फौजदार झालेल्यांना पुन्हा हवालदार केले : पोलिस महासंचालक कार्यालयाला आली जाग\nसेटिंग करून फौजदार झालेल्यांना पुन्हा हवालदार केले : पोलिस महासंचालक कार्यालयाला आली जाग\nसेटिंग करून फौजदार झालेल्यांना पुन्हा हवालदार केले : पोलिस महासंचालक कार्यालयाला आली जाग\nरविवार, 10 फेब्रुवारी 2019\nनागपूर : अनुत्तीर्ण हवालदारांना पोलिस महासंचालक कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे फौजदारपदी पदोन्नती दिल्याचे उघडकीस आल्यानंतर या कार्यालयाची कथित कार्यक्षमता पुढे आली. आता माध्यमांनी हे प्रकरण उघड केल्यानंतर सेटिंगवाल्या फौजदारांना पुन्हा हवालदार करण्यात आले आहे.\nपोलिस महासंचालकाच्या अधीनस्थ 2013 साली घेण्यात आलेल्या हवलदारांना पदोन्नती देण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षा घेतली होती. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डावलल्याचे \"सकाळ'ने उघडकीस आणले. त्याची दखल आस्थापना विभागाने घेतली आणि तातडीने नोटीस काढून पीएसआय पदावर पदोन्नती दिलेल्याना पदन्नवत केल्याचे जाहीर केले.\nनागपूर : अनुत्तीर्ण हवालदारांना पोलिस महासंचालक कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे फौजदारपदी पदोन्नती दिल्याचे उघडकीस आल्यानंतर या कार्यालयाची कथित कार्यक्षमता पुढे आली. आता माध्यमांनी हे प्रकर�� उघड केल्यानंतर सेटिंगवाल्या फौजदारांना पुन्हा हवालदार करण्यात आले आहे.\nपोलिस महासंचालकाच्या अधीनस्थ 2013 साली घेण्यात आलेल्या हवलदारांना पदोन्नती देण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षा घेतली होती. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डावलल्याचे \"सकाळ'ने उघडकीस आणले. त्याची दखल आस्थापना विभागाने घेतली आणि तातडीने नोटीस काढून पीएसआय पदावर पदोन्नती दिलेल्याना पदन्नवत केल्याचे जाहीर केले.\nया परीक्षेत पास झालेल्या हवालदारांना न्याय मिळवून देण्यासाठी \"सकाळ'ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर महासंचालक कार्यालय खडबडून जागे झाले. त्यामुळे येत्या काही दिवसांतच पीएसआय पदाच्या पदोन्नतीचा तिढा सुटण्याची शक्‍यता आहे.\nपोलिस दलाची 30 वर्षांपेक्षा जास्त अविरत सेवा करणारा हवालदार किमान अधिकारी होऊन सन्मानाने निवृत्त व्हावा, या हेतूने तत्कालिन पोलिस महासंचाल संजीव दयाळ यांनी 2013 मध्ये हवालदारांची अर्हता परीक्षा घेतली होती. यामध्ये जवळपास 18 हजार कर्मचारी पास झाले होते. पास झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी लावताना पोलिस महासंचालक कार्यालयातील काही वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि आस्थापना विभागातील बाबूंनी संगनमत करून कोट्यवधीचा घोटाळा केला. नापास झालेल्यांना चक्‍क पीएसआय म्हणून पदोन्नती देत पास झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला.\nप्रसारमाध्यमांनी यादीत झालेला घोळ बाहेर काढला. राज्यभर बोभाटा झाल्यानंतर आस्थापना विभागातील विशेष पोलिस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी गांभीर्याने दखल घेतली. पदोन्नती दिलेल्या नापास कर्मचाऱ्यांना महासंचालक कार्यालयात उपस्थित करण्यात आले. कक्षात सुनावणी घेऊन त्यांचे पीएसआय पद रद्‌द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता नापासऐवजी पास कर्मचाऱ्यांना पीएसआय म्हणून पदोन्नती देण्यात येणार आहे.\nआस्थापना कार्यालयात \"सेटींग' करून मिळवलेले पीएसआय पद जास्त काळ तग धरू शकले नाही. तक्रारी आणि माध्यमांच्या रेट्यामुळे अनेक नापास झालेल्या हवालदारांची पेशी आस्थापना कार्यालयात घेण्यात आली. त्यांची समजूत घालून त्यांचे उपनिरीक्षक पद काढून घेण्यात आले. त्यांना पुन्हा हवालदार म्हणून काम करावे लागणार आहे.\nपोलिस महासंचालक दत्तात्रय पळसलगीकर हे येत्या 28 फेब्रूवारीला सेवानिवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पास झालेल्या हवालदारांचा पीएसआय बनण्याचे स्वप्न करून दिलासा द्यावा, अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. पोलिस महासंचालकांनी सकारात्मकता दाखविल्यास पीएसआय पदाची पहिली यादी लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8_%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2019-08-25T16:58:02Z", "digest": "sha1:WOG5EWRBTMEALKK7U36Q4KD5MHIJPEZZ", "length": 6392, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे २ रे सहस्रक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे २ रे सहस्रक\nसहस्रके: १ ले सहस्रक - २ रे सहस्रक - ३ रे सहस्रक\n२ ऱ्या सहस्रकातील शतके आणि दशके\n११ वे शतक १००० चे १०१० चे १०२० चे १०३० चे १०४० चे १०५० चे १०६० चे १०७० चे १०८० चे १०९० चे\n१२ वे शतक ११०० चे १११० चे ११२० चे ११३० चे ११४० चे ११५० चे ११६० चे ११७० चे ११८० चे ११९० चे\n१३ वे शतक १२०० चे १२१० चे १२२० चे १२३० चे १२४० चे १२५० चे १२६० चे १२७० चे १२८० चे १२९० चे\n१४ वे शतक १३०० चे १३१० चे १३२० चे १३३० चे १३४० चे १३५० चे १३६० चे १३७० चे १३८० चे १३९० चे\n१५ वे शतक १४०० चे १४१० चे १४२० चे १४३० चे १४४० चे १४५० चे १४६० चे १४७० चे १४८० चे १४९० चे\n१६ वे शतक १५०० चे १५१० चे १५२० चे १५३० चे १५४० चे १५५० चे १५६० चे १५७० चे १५८० चे १५९० चे\n१७ वे शतक १६०० चे १६१० चे १६२० चे १६३० चे १६४० चे १६५० चे १६६० चे १६७० चे १६८० चे १६९० चे\n१८ वे शतक १७०० चे १७१० चे १७२० चे १७३० चे १७४० चे १७५० चे १७६० चे १७७० चे १७८० चे १७९० चे\n१९ वे शतक १८०० चे १८१० चे १८२० चे १८३० चे १८४० चे १८५० चे १८६० चे १८७० चे १८८० चे १८९० चे\n२० वे शतक १९०० चे १९१० चे १९२० चे १९३० चे १९४० चे १९५० चे १९६० चे १९७० चे १९८० चे १९९० चे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-08-25T16:46:40Z", "digest": "sha1:BHD5GN4FXEE77LUL3BP4WOYG2AADJYIG", "length": 3702, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ९२८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ९२८ मधील जन्म\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/mansi-and-kunal-captains-of-pune-district-teams/", "date_download": "2019-08-25T17:10:29Z", "digest": "sha1:VVBCRCVUEXR34G3CCXTVACLIXKNTI3SJ", "length": 12742, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मानसी, कुणाल यांच्याकडे पुणे जिल्हा संघांचे नेतृत्व | Dainik Prabhat", "raw_content": "\nमानसी, कुणाल यांच्याकडे पुणे जिल्हा संघांचे नेतृत्व\nपुणे, दि. 27 – पुण्यात उद्यापासून (शनिवार) सुरू होत असलेल्या मिनी गटाच्या (13 वर्षांखालील) राज्य अजिंक्‍यपद व आंतरजिल्हा निवड चाचणी बास्केटबॉल स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याच्या मुली व मुलांच्या संघाचे नेतृत्व मानसी निंबाळकर आणि कुणाल भोसले यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष ललित नहाटा यांनी या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रत्येकी 12 खेळाडूंचे मुली व मुलांचे संघ आज जाहीर केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआनंद कुलकर्णी मुलींच्या संघाचे प्रशिक्षक असतील, तर सुरेश शेलार सहप्रशिक्षक असतील. मुलांच्या संघाची जबाबदारी चैतन्य दीक्षित यांच्याकडे सोपविण्यात आली असून सहप्रशिक्षक अरुण पवार त्यांना साहाय्य करतील. ललित नहाटा आणि हृषिकेश दीक्षित हे अनुक्रमे मुली व मुलांच्या संघाचे व्यवस्थापक असतील.आगामी राष्ट्रीय अजिंक्‍यपद बास्केटबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे संघ निवडण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन 28 जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत पुण्यात करण्यात आले आहे. महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटना आणि एन. जे. बास्केटबॉल अकादमी यांनी संयुक्‍तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे. शिवछत्रपती क्रीडासंकुल, बालेवाडी येथे रं���णाऱ्या या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येतील.\nपुणे जिल्ह्याचे संघ- 13 वर्षांखालील मुली- 1) मानसी निंबाळकर (कर्णधार), 2) वंशिका गोठी, 3) देवांशी लुणावत, 4) आश्‍लेषा गोटे, 5) तन्वी साळवे, 6) भूमिका सर्जे, 7) श्‍वेता देशपांडे, 8) शांभवी शिंदे, 9) सई ब्राह्मणकर, 10) आर्या भाटे, 11) अनिका माजगावकर व 12) दिव्या सेठिया, प्रशिक्षक- आनंद कुलकर्णी, सहप्रशिक्षक- सुरेश शेलार, व्यवस्थापक- ललित नहाटा.\n13 वर्षांखालील मुले- 1) कुणाल भोसले (कर्णधार), 2) शार्दूल पाठक, 3) मीत मुनोत, 4) आर्यन पाटील, 5) अनिश धूत, 6) आर्यराज भोसले, 7) क्षितिज मोरे, 8) अन्वित शिंदे, 9) मेघ अत्रे, 10) यश पंडित, 11) ऋग्वेद साखरे व 12) आर्यन लिमये, प्रशिक्षक- चैतन्य दीक्षित, सहप्रशिक्षक- अरुण पवार, व्यवस्थापक- हृषिकेश दीक्षित.\nक्रीडाक्षेत्रातूनही जेटली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्‍त\nपित्या समान व्यक्तीला गमावले-गंभीर\nविश्रांतीचा कालावधी चुका कमी करण्यासाठी उपयुक्त – उमेश\n#Ashes : तिसऱ्या कसोटीतून स्टीव्ह स्मिथची माघार\nजागतिक कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेत पदकाचे स्वप्न साकारणारच – राहुल आवारे\n#INDvWI 1st Test : कोहलीपुढे समस्या संघाच्या व्यूहरचनेचीच\n#WIAvIND : अनिर्णित सामन्यात भारताचे वर्चस्व\nमनदीपची हॅट्ट्रिक, भारत अंतिम फेरीत\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : प्रणोयचा लिन डॅनवर सनसनाटी विजय\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल ��मानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/hannah-arendt-film/", "date_download": "2019-08-25T15:51:38Z", "digest": "sha1:VCGOO2YHGQ4LBORKIT4AEA3ERTOQBHIK", "length": 43896, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ज्यू हत्याकांडाचा गुन्हेगार अडोल्फ आईशमनच्या खटल्यावर प्रकाश टाकणारा जर्मन चित्रपट : हॅना आरेण्ट !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nज्यू हत्याकांडाचा गुन्हेगार अडोल्फ आईशमनच्या खटल्यावर प्रकाश टाकणारा जर्मन चित्रपट : हॅना आरेण्ट \nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n(हॅना आरेण्ट -१९६० च्या सुमारास) mediafire.com\nएखाद्या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना आपण दोन प्रकारे ते काम करू शकतो\n१. त्या चित्रपटाची कथा, त्यातली कला, दिग्दर्शन, त्यातल्या नटांचे अभिनय इ. ह्यांचे विश्लेषण, रसग्रहण किंवा अगदी चीरफाडही आणि\n२. त्या चित्रपटात आलेल्या विषय वस्तूचे, मांडलेल्या विचार, तत्वज्ञानाचे – ऐतिहासिक, सामाजिक. धार्मिक किंवा तदनुषंगिक इतर प्रकारे विश्लेषण.\nपण कधी कधी काही चित्रपट असा एखादा विषय, तत्वज्ञान किंवा विचार घेऊन येतात कि त्याबद्दल बोलताना, लिहिताना, विचार करताना तो मूळ चित्रपट आणि त्यातला प्रतिपाद्य विषय ह्याना वेगळेच वळण लागते.\nहॅना आरेण्ट हा चित्रपट असाच आहे\nम्हणजे रूढ अर्थाने पाहू जाता हा चित्रपट नाझी राजवटीत ज्यू लोकांचे जे अनन्वित हाल झाले, छळ झाले, हत्याकांड झाले त्याला जबाबदार असलेल्या लोकांपैकी एक अडोल्फ आईशमन ह्याच्या खटल्याशी संबंधीत आहे. पण ह्या विषयावर आलेल्या ‘शिंडलर्स लिस्ट’, ‘द पियानिस्ट’ किंवा अगदी प्रदीर्घ अशा ‘न्युरेम्बर्ग’ ह्या चित्रपटासारखा मात्र तो नाही. नक्की हा चित्रपटात काय घडते ते थोडक्यात सांगून मग ह्या चित्रपटात नक्की काय सांगायचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यावर माझ्या आकल���ाप्रमाणे प्रकाश टाकायचा प्रयत्न करतो.\nचित्रपटाच्या सुरुवातीलाच म्हणजे अगदी अजून नावं दाखवली जातायत तेव्हाच, रात्रीच्या वेळी एका निर्मनुष्य , सुनसान रस्त्यावरून चाललेल्या एका वृद्धशा माणसाला काही तरुण जबरदस्तीने उचलून, एका ट्रक मध्ये घालून त्याचे अपहरण करून नेताना दाखवली आहेत. हाच तो कुप्रसिद्ध नाझी क्रूरकर्मा अडोल्फ आईशमन. त्याला उचलून नेणारे असतात इस्रायलच्या जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था मोसाद चे गुप्तचर. सगळ्या जगभरात लवकरच इस्रायलचे पंतप्रधान डेविड बेन गुरियन हे अडोल्फ आईशमानला अर्जेंटिनात पकडल्याचे आणि त्याच्यावर इस्रायलच्या न्यायालयात खटला चालवणार असल्याचे जाहीर करतात. अमेरिकेच्या ‘न्यूयार्कर’ ह्या प्रसिद्ध दैनिकाच्या संपादकाला पत्र लिहून हॅना आरेण्ट आपल्याला ह्या खटल्याचे वार्तांकन करण्यासाठी जेरुसलेम-इस्रायलला पाठवण्याची विनंती करणारे पत्र लिहिते. हॅना ही जन्माने एक ज्यू. १९३३ साली जर्मन गुप्त पोलीस-गेस्टापोनी अटक केल्यावर, मोठ्या शिताफीने जर्मनीतून निसटून अमेरिकेत गेलेली. पुढे प्राध्यापिका – लेखिका – तत्त्वज्ञ म्हणून भरपूर मान्यता पावलेली कर्तबगार, निर्भीड स्त्री. तिची विनंती मान्य होऊन ती जेरुसलेमला येते. संपूर्ण खटला ती बारकाईने आणि शांतपणे बघते. तिथेच तिला तिचा जुना मित्र कूर्त ब्लूमफिल्ड भेटतो. दोघांमध्ये आईशमन, खटला आणि त्याने केलेलं ज्यूंचे हत्याकांड ह्या निमित्ताने चर्चाही होते. हळू हळू तिला आईशमन बाबत एक वेगळीच गोष्ट जाणवू लागते.\n(अडोल्फ आईशमन- नाझी राजवटीतील फोटो – लष्करी गणवेशातला) mediafire.com\nतिला जाणवते कि आइशमन हा खरेतर एक फडतूस, क्षुद्र माणूस म्हणून देखील अस्तित्वात नाही. त्याला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीवच नाही. एखाद्या य:कश्चित किटकाला त्याच्या पेक्षा अधिक स्वत:बद्दल जाणीव असेल, पण आदेश, व्यवस्था, कर्तव्य, निष्ठा असल्या पोकळ कल्पनांच्या आहारी जाऊन, वरिष्ठांच्या आज्ञेबरहुकूम वाट्टेल ते करायला तयार होणारा. स्वतंत्र विचार करणं हे जे माणूसपणाचं लक्षण तेच सोडून दिलेला असा तो जंतू आहे. पण इतका क्षुद्र माणूस हाती अधिकार आल्यावर किती पराकोटीचा सैतानीपणा करतो हे पाहून, त्या क्रौर्याच्या मूर्तिमंत साक्षात्कारानं ती चरकते. तिला जाणवते कि आईशमनच्या मनात ज्यु बद्दल द्वेष नाही तो फक्त ज्यांची चाकरी करतो ( किंवा करीत होता) त्याचा तो निष्ठावंत चाकर आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तो ब्रह्मवाक्य म्हणून मानतो, करतो. थोडे ओळखीचे वाटते हे ज्या गोष्टीवर, तत्वज्ञानावर आपली अनन्य श्रद्धा आहे त्या साठी मरायला-मारायला तयार होणारे मानव समूह इतिहासाला (आणि वर्तमानालाही ) नवखे नाहीत. सर्वसमावेशक(totalitarian) विचारप्रणाली माणसाच्या व्यक्तीमत्वाचा, सद्सद विवेकबुद्धीचा ताबा घेते, आणि या भांडवलावर मग असलं भयानक हत्याकांड घडतं. फक्त हिटलर सारख्या एखाद्या माणसाच्या सैतानी मेंदूवर त्याची जबाबदारी ढकलून आपण निर्दोष ठरू शकणार नाही, हे ती ठामपणे आणि जाहीरपणे लिहिते – मांडते. त्याच बरोबर ती तत्कालीन ज्यू नेत्यांनी घेतलेली बोटचेपी भूमिका ही ह्या नृशंस हत्याकांडाला कारणीभूत असल्याचे ठासून सांगते. अर्थात ह्यामुळे आईशमनवर असलेली पापाची, हत्याकांडाची जबाबदारी ती कमी करायचा प्रयत्न करते असा त्याचा अर्थ घेतला जातो. लोकांमध्ये विशेषत: ज्यू लोकात संतापाचे उद्रेक होतात.पण लोकांच्या संतापाचे, टीकेचे हल्ले झेलूनही ती आपल्या मतावर ठाम राहते.\nत्याकाळच्या अमेरिकेतल्या ताकदवान ज्यू लॉबीची पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर तिला झालेल्या विरोधाची धार आपल्याला कळू शकेल. बार्बरा सुकोवा या जर्मन नटीनं हॅनाचं काम सुरेख केलं आहे. लोक हॅनाला नाझीधार्जिणी, ज्यू द्रोही म्हणू लागल्यावर ती एका जाहीर भाषणातून आपली भूमिका पुन्हा मांडते. ह्या भाषणात बार्बराने अभिनय फार सुरेख केला आहे. भाषणाच्या सुरुवातीला तिच्या मनात थोडी चलबिचल सुरू असलेली जाणवते. “आज सुरुवातीलाच सिगारेट शिलगावतेय, समजून घ्या,” असं ती म्हणते त्यातून हीच तिच्या मनातली कालवाकालव दिसते. समाजमान्य-लोकप्रिय सत्याहून निराळं काही बोलणारी. त्यात लोकसंतापाला न जुमानणारी. ‘उद्धट’, ‘भावनाशून्य’, ‘उलट्या काळजाची’, ‘बेईमान’ अशा अनेक शेलक्या विशेषणांनी तिची संभावना झाली नसती, तरच नवल. अगदी जवळचे मित्र, गुरुस्थानी असलेले सुहृद, विद्यार्थी – चाहते – वाचक, अशा अनेक बाजूंनी तिच्यावर हल्ला होतो. या हल्ल्यांमुळे हॅना जराही विचलित होत नाही असे दाखवले असते तर ती अमानवी वाटली असती. पण बार्बरानं रंगवलेली हॅना अमानवी नाही. तिचं आपल्या पतीवर, मित्रांवर, गुरूवर विलक्षण प्रेम आहे. “कीसशिवाय कसं काय काम करणार” अशी मिश्कील विचारणा करण्याइतकी ती जिवंत आहे” अशी मिश्कील विचारणा करण्याइतकी ती जिवंत आहे ती या हल्ल्यांनी घायाळ होते. दुखावली जाते. पण विचाराची कास मात्र सोडत नाही. “विचार करणं हेच जिवंत असण्याचं, माणूस असण्याचं सर्वांत मोठं लक्षण आहे.” हे बजावून सांगते. विवेक,सद्सद्विवेक बुद्धीची साथ सोडली तर माणसांची फक्त जनावरं नाही बनत तर ती एका मोठाल्या यांत्रातली गिअर व्हील्स किंवा स्पेअर पार्टस बनून जातात – संवेदनाहीन, विचारशून्य. पडेल ते काम गप गुमान करणारी.\nइथे चित्रपट संपतो. हा काही फार नाट्यमय रोमहर्षक असा चित्रपट नाही, पण मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे केवळ मनोरंजन हे जर चित्रपटाचे मुख्य उद्दिष्ट मानले तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो. तसा तो खिडकीवर मोठा गल्ला जमा करून सिद्ध करत असतोच आणि याच कारणावरून बहुसंख्य सिने-निर्माते अशाच प्रकारचे सिनेमे बनवत असतात. पण म्हणून अशा सिनेमांना आपण हिट-गाजलेले, चाललेले सिनेमे म्हणतो, चांगले म्हणतोच असे नाही. चांगला सिनेमा हिट असो नसो एक गोष्ट खरी कि त्याने उत्तम मनोरंजन केलेच पाहिजे. पण मला असं वाटतं कि तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही तो सिनेमा संपवून थेटरातून बाहेर पडताना सिनेमा डोक्यात घेऊन बाहेर पडला पाहिजेत. हा चित्रपट पाहून झाल्यावर केवळ तो डोक्यात फिरत राहत नाही तर इतर अनेक प्रश्न उभे करतो.\nप्रश्न फक्त एकट्या दुकट्या हिटलर किंवा स्टालिनचा नाही. हा नरसंहार त्यांनी एकट्यानी घडवून नाही आणला. तसा ते घडवून आणू शकलेही नसते. आईशमन्सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याची फौज उभी करून त्यांच्या कडून हे काम त्यानी करून घेतले. ह्यातले बरीच माणसे कुटुंबवत्सल, स्वत:च्या बायको-मुलांवर, अगदी घरातल्या कुत्र्या मांजरावर सुद्धा प्रेम करणारी होती, काही हळवी संवेदनशील, काही तर कलाकारही होती. पण निरपराध लोकांवर बंदुकीच्या फैरी झाडताना, त्यांना विषारी वायुच्या कोठड्यात ढकलताना ह्या सहृदय माणसांचे हात पाय कापत नसतं. समोर उभ्या असलेल्या लोकात स्त्रिया, मुलं, गर्भार बाया, अपंग सर्व प्रकारचे लोक असत, तरी त्यांना त्याचा फरक पडत नसे. हे कसे शक्य आहे ती केवळ आज्ञा पाळणारी, विचार न करणारी, हुकुमाचे ताबेदार माणसं होती ती असे म्हणून समाधान कसे होणार ती केवळ आज्ञा पाळणारी, विचार न कर��ारी, हुकुमाचे ताबेदार माणसं होती ती असे म्हणून समाधान कसे होणार जितके ह्या विषयावरचे चित्रपट डोक्युमेंटरीज, पहात होतो तितका हा प्रश्न अधिकच सतावू लागे, म्हणून बरीच शोधाशोध केल्यावर कळले कि ह्या हॅना आरेण्ट नावाच्या बाई मुळे आणि तिच्या ह्या धक्कादायक मांडणीमुळे, असाच प्रश्न पडून अमेरिकेतल्या येल युनिवर्सिटीचा मानसशास्त्राचा प्राध्यापक स्टेनले मिल्ग्राम हा असा एक प्रयोग करायला उद्युक्त झाला कि ज्याचे निष्कर्ष त्याच्या सकट सगळ्यांनाच धक्कादायक ठरले. अनेक वेळा हा प्रयोग केला गेला, अनेक प्रकारे केला गेला, पुढे अनेक जणांनी निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या देशात, विद्यापीठात ह्याचे प्रयोग केले पण निष्कर्ष तेच आले. काय होता तो प्रयोग जितके ह्या विषयावरचे चित्रपट डोक्युमेंटरीज, पहात होतो तितका हा प्रश्न अधिकच सतावू लागे, म्हणून बरीच शोधाशोध केल्यावर कळले कि ह्या हॅना आरेण्ट नावाच्या बाई मुळे आणि तिच्या ह्या धक्कादायक मांडणीमुळे, असाच प्रश्न पडून अमेरिकेतल्या येल युनिवर्सिटीचा मानसशास्त्राचा प्राध्यापक स्टेनले मिल्ग्राम हा असा एक प्रयोग करायला उद्युक्त झाला कि ज्याचे निष्कर्ष त्याच्या सकट सगळ्यांनाच धक्कादायक ठरले. अनेक वेळा हा प्रयोग केला गेला, अनेक प्रकारे केला गेला, पुढे अनेक जणांनी निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या देशात, विद्यापीठात ह्याचे प्रयोग केले पण निष्कर्ष तेच आले. काय होता तो प्रयोग\nन्युरेम्बर्ग खटल्याच्या वेळी देखील अनेक नाझी क्रूरकर्म्यानी आपण फक्त वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगितले होते. हा युक्तिवाद किंवा पळवाट न्यायालयात टिकणार नाही हे माहिती असून देखील.आता ही हॅना आरेण्ट सुद्धा असलेच काही म्हणत होती. पण ती तर आरोपी नव्हती कि त्यांची वकीलही नव्हती त्यांच्याशी सहानुभूती असलेली कुणी हितसंबंधीय ती नव्हती उलट असली तर त्यांच्या अत्याचाराची झळ बसलेलीच एक होती.\nमग हे काय गौड बंगाल आहे ह्याचा सोक्ष मोक्ष लावायचा निर्धार ह्या येल युनिवर्सीटीच्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकाने ठरवले.\nह्या प्रयोगात तीन लोक सामील होत असत. एक जण तर स्वत: प्रयोग करणारा निरीक्षक असे, एक शिक्षक आणि एक विद्यार्थी. ह्यातला विद्यार्थी हा निरीक्षकाचा मदतनिसच असे पण शिक्षक झालेल्या स्वयंसेवकाला ते माहिती नसे. म्हणजे शिक्षक हाच खरा अभ्यासाकरता निवडला गेलेला असे. तर ह्यात शिक्षकाला एक प्रश्नावली दिली जात असे आणि त्याची उत्तरेही असत. जो विद्यार्थी आहे, तो शिक्षकाला दिसणार नाही पण त्याचा आवाज ऐकू येईल असा शेजारील खोलीत बसलेला असे.शिक्षकाने एक एक प्रश्न त्याला विचारायचा आणि जर विद्यार्थ्याने उत्तर चुकीचे दिले तर समोर असलेल्या टेबलावरचे बटन दाबायचे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला विजेचा शॉक बसत असे. हळू हळू ह्या शॉकचे प्रमाण वाढत नेले जाई. शॉकचा झटका वाढत जाई तसतसा विद्यार्थी आरडा ओरडा करे, किंकाळ्या ठोके, ते अगदी शिक्षकाला तसे न करण्यासाठी गयावया करीत असे, अगदी रडत भेकत असे. (प्रत्यक्षात त्याला काहीही शॉक वगैरे दिला जात नसे. तो फक्त नाटक करीत असे पण शिक्षकाला वाटे कि त्याला खरेच यातना होताहेत.)\nह्यात भाग घेतेलेले सर्व अगदी सर्व सामान्य लोक असत अगदी आपल्या सारखे. मग आपल्याला वाटेल कि त्या सर्वसामान्य माणसाने पहिल्यांदाच विद्यार्थ्याची किंकाळी ऐकली कि तो प्रयोग थांबवायला सांगत असेल.आपण जर त्या शिक्षकाच्या जागी असू तर नक्की हेच करू नाही का. (हा एक सांगायचे राहिले, त्या शिक्षकाला प्रयोग सुरु होण्यापूर्वी सांगितले जात असे कि काय वाट्टेल ते झाले, ह्या प्रयोगात विद्यार्थ्याला गंभीर इजा झाली किंवा अगदी त्याचा मृत्यू जरी झाला तरी त्याची जबाबदारी पूर्णपणे निरीक्षकाची असेल, शिक्षकाची नाही.) एका वेळीहा प्रयोग अनेक शिक्षकांवर केला जात असे. पण पहिल्या किंकाळीलाच प्रयोग थांबवून बाहेर पडणाऱ्याची संख्या शेकडा फक्त १-३ असे. मिल्ग्रम्च्या मते हे प्रमाण खरेतर प्रयोग पूर्ण करणाऱ्या लोकांचे असायला हवे. अनेक जण विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकून काळजी व्यक्त करीत, खरेच अशा यातना द्यायची गरज आहे का एक सांगायचे राहिले, त्या शिक्षकाला प्रयोग सुरु होण्यापूर्वी सांगितले जात असे कि काय वाट्टेल ते झाले, ह्या प्रयोगात विद्यार्थ्याला गंभीर इजा झाली किंवा अगदी त्याचा मृत्यू जरी झाला तरी त्याची जबाबदारी पूर्णपणे निरीक्षकाची असेल, शिक्षकाची नाही.) एका वेळीहा प्रयोग अनेक शिक्षकांवर केला जात असे. पण पहिल्या किंकाळीलाच प्रयोग थांबवून बाहेर पडणाऱ्याची संख्या शेकडा फक्त १-३ असे. मिल्ग्रम्च्या मते हे प्रमाण खरेतर प्रयोग पूर्ण करणाऱ्या लोकांचे असायला हवे. अनेक जण विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकून काळजी व्यक्त करीत, खरेच अशा यातना द्यायची गरज आहे का म्हणून विचारत. पण ६० – ६५ % लोक कोणताही आक्षेप न घेता प्रयोग पुढे चालू ठेवत. जे लोक आक्षेप घेत, काळजी व्यक्त करत, ह्या शॉकची गरज आहे का म्हणून विचारत. पण ६० – ६५ % लोक कोणताही आक्षेप न घेता प्रयोग पुढे चालू ठेवत. जे लोक आक्षेप घेत, काळजी व्यक्त करत, ह्या शॉकची गरज आहे का म्हणून विचारत त्यांना खालील प्रकारे सांगितले जात असे.\n१. कृपया प्रश्न विचारू नका, प्रयोग पुढे सुरु ठेवा\n२. तुम्ही हा प्रयोग पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.\n३. तुम्ही साथ नाही दिली तर प्रयोग पूर्ण होऊ शकत नाही.\nकुठेही त्यांना आदेश दिला जात नसे, सक्ती केली जात नसे किंवा धमकावले जात नसे आणि तीन वेळा विनंती करूनही जर त्यांनी थांबायचीच इच्छा व्यक्त केली तर प्रयोग थांबवला जात असे.पण तरीही फक्त ५-६% लोक प्रयोग थांबवत बाकीचे प्रयोग पूर्ण करत असत.\nसर्वसामान्य माणसं जर त्यांच्यावर परिणामांची जबाबदारी टाकली नाही तर जो परिणामांची जबाबदारी घेत असेल त्याच्या आज्ञांचे शब्दश: पालन करीत, त्यांचा विवेक, सद्सद विवेक बुद्धी त्याच्या आड येत नसे. आश्चर्य म्हणजे ह्या प्रयोगात स्त्रियाही सामील केल्या गेल्या आणि पुरुष आणि स्त्रीयामध्ये काहीही फरक सापडला नाही.\nआपण असे का आहोत मिल्ग्राम ह्याने निष्कर्ष काढला कि माणूस लाखो वर्षापासून उत्क्रांत होता असताना समूहाच्या नेत्याची आज्ञा पाळणे हा त्याचा सहजभाव (instinct) बनला आहे. समूहाच्या नेत्याचे( alpha male) न ऐकणे, समूहातून वेगळे होणे, बहिष्कृत होणे म्हणजे मृत्यू हे समीकरण पिढ्यानपिढ्या भिनले आहे, पुढे ही असुरक्षिततेची, समुहात सामावून घेतले जाण्याची भावना इतकी प्रबळ होते कि त्यापुढे क्रूर वर्तन, स्वत:च्या सदसद्विवेकाशी प्रतारणा, स्वजातीयांतल्या दुबळ्या घटकांवर अत्याचार करतना त्याला काही वाटत नाही. सर्व प्रकारच्या विचारधारा मग त्या धर्म असो वा साम्यावादा सारखे सामाजिक विचार असो त्यांना मुळ धरायला निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज असते आणि त्या विचारधारा जितक्या अधिक कठोरपणे माणसांच्या कृती नियंत्रित करत असतील, आणि त्यांच्या कल्याणाची, सुरक्षेची हमी जितक्या जोरदारपणे देत असतील तितक्या त्या जास्त लोकप्रिय होतात.\n(आपल्या कडच्या जातिव्यवस्थेच्या इतक��� वर्षे टिकून राहण्याच्या, रुजण्याच्या यशाचे स्पष्टीकरण कदाचित ह्याप्रकारे होऊ शकेल. अजून तसा प्रयत्न कुणी केल्याचे मला माहिती नाही.\nमाणूस इतक्या सहजपणे आपले माणूसपण हरवून बसू शकतो नव्हे हरवतोच. तसे इतिहासात अनेक वेळा झालेले. वर्तमानातही ते घडताना आपण पाहतोच आहे. त्याचा दोष देण्यासाठी संबंधित धर्म ग्रंथ किंवा विचारधारा, तत्वज्ञानाला जबाबदार धरले जाते. त्या दृष्टीने संशोधन केले जाते पण ह्यात सामील असलेला अत्यंत महत्वाचा घटक- अनुयायी माणूस त्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नव्हते.त्याच्या मूक संमतीशिवाय, आणि सक्रीय सह्भागाशिवाय हे काहीही घडणे शक्य नाही ही बाब कुणी लक्षात घेतलीच नव्हती. त्या अनुयायी असलेल्या माणसाची मनोभूमिका, कारण मीमांसा शोधण्याच्या दृष्टीने शास्त्रशुद्ध प्रयत्न १९६२ साली प्रथम सुरु झाले आणि त्यामागची प्रेरणा ठरली “हॅना आरेण्ट.”\nहॅना आरेण्ट. चित्रपटाची माहिती\n• दिग्दर्शक: मार्गारेटं फॉन ट्रोटा\n• कलाकार: बार्बरा सुकोवा, जेनेट मॅकटीअर, क्लाउस पोल, निकोलस वूडंसन, ऍक्सेल मिल्बर्ग\n• प्रदर्शन वर्ष: २०१३\n• निर्माता देश: जर्मनी\n• तिच्या शेवटच्या भाषणाची ( इंग्लिश)यु ट्यूब लिंक-संपूर्ण चित्रपट free viewing मध्ये उपलब्ध नाही.\nमागे मी एक इस्रायल आणि मोसाद वर लेखमाला लिहायला घेतली होती, तिच्या पहिल्या भागानंतर आलेल्या प्रतिक्रियात मला एकाने प्रश्न विचारला होता, त्याचे समाधानकारक उत्तर मलाच न मिळाल्याने मी पुढे लिहिण्याचे थांबवले होते. तो भाग साधारण असा-\nआपण ज्यू लोकांच्या हत्याकांडाशी संबंधित काही जुने(खरे) विडीयो यु ट्यूब वर पाहतो तेव्हा शेकडो यहुदी स्त्री-पुरुष, वृद्ध, मुल, अगदी तान्ही बाळ ह्यांना एकत्र करून, विवस्त्र करून गास चेंबर मध्ये ढकलत असलेले किंवा फायरिंग स्क्वाड समोर उभे केले जात असलेले दिसते, आता पुढे काय होणार हे डोळ्यासमोर दिसत असताना त्यांच्या पैकी एकही जण प्रतिकार करायचा साधा प्रयत्नही करत नाही मरायचेच आहे तर किमान एक दगड, एक लाथ, अगदी एक बुक्की तरी मारू असे एकालाही वाटत नाही मरायचेच आहे तर किमान एक दगड, एक लाथ, अगदी एक बुक्की तरी मारू असे एकालाही वाटत नाही लहानसे मांजराचे पिल्लू आपण जर कोपऱ्यात कोंडले तर ते पळून जायचे सगळे उपाय थकले हे समजून, शेवटचा उपाय म्हणून आपल्यावर हल्ला करते, ते कितीही लह��न, अशक्त असले तरीही. ही नैसर्गिक प्रेरणा आहे.पण हे यहुदी लहानसे मांजराचे पिल्लू आपण जर कोपऱ्यात कोंडले तर ते पळून जायचे सगळे उपाय थकले हे समजून, शेवटचा उपाय म्हणून आपल्यावर हल्ला करते, ते कितीही लहान, अशक्त असले तरीही. ही नैसर्गिक प्रेरणा आहे.पण हे यहुदी हि तर माणसं होती हि तर माणसं होती मग ही अशी निमूटपणे मृत्युच्या दाढेत का गेली मग ही अशी निमूटपणे मृत्युच्या दाढेत का गेली ते पण आपल्या म्हाताऱ्या आई वडील बायको ते अगदी तान्ह्या बाळांना कडेवर घेऊन. नाझींच्या अत्याचारापेक्षा त्यांची हि अगतिकता, परिस्थितीपुढे पत्करलेली शरणागती मला कधी कधी जास्त क्रूर वाटते. मला ह्या घटनेचे आश्चर्य वाटते. अनेक प्रकारे मी ह्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला पण समाधानकारक उत्तर अजून तरी नाही मिळाले.\nमी ह्यात स्पष्ट लिहिले आहे कि त्याचे समाधानकारक उत्तर मला मिळाले नाही. gas chambers ही त्यांना न्हाणी घरच आहेत असे वाटत राहिले, जर्मनांनी व्यवस्था अशी लावली होती कि त्यांना कळूच नये आपण मरायला चाललोय हे स्पष्टीकरण मी हि ऐकले/ वाचले आहे मला ६० लाख मृताची हि प्रचंड संख्या पाहता ते पटत नाही इतकेच. तसेच यहुद्यानी अगदीच प्रतिकारही केला नाही असे अजिबात नाही पण ते प्रयत्न फार कमी आणि अगदी अपवादात्मक म्हणावे असे होते. त्यामानाने पराभूत फ्रान्स मधली भूमिगत चळवळ जर पहिली तर कुणाही फ्रेंच माणसाचा उर अभिमानाने भरून येईल असा तो होता … त्यामुळे ६० लाखांच्या शिरकाणाबद्दल जेव्हढा राग जर्मनाबद्दल किंवा नाझ्यांबद्द; ज्यूंना वाटतो तसेच जे ६० लाख मेले त्याच्या मृत्युला ते शहादत मानत नाहीत, ते स्वातंत्र्य लढ्यात मेले नाहीत ह्याची जाणिव त्यांना आहे. असो यहुदी नंतर ह्यातून खूप शिकले हा सगळ्यात महत्वाचा भाग. आनि ह्याबद्दल स्वत: याहुद्यानीच अनेक वेळा वरील प्रमाणे विचार व्यक्त केले आहेत.\nमला अजूनही ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नाही मिळाले…अजूनतरी\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← हिंदू संस्कृतीनुसार जुगार खरंच वाईट आहे की चांगला\nहिंदू राजांवर अन्याय ते मुघल साम्राज्यांचं उदात्तीकरण – आपल्याला शिकवला जाणारा फसवा इतिहास\nOne thought on “ज्यू हत्याकांडाचा गुन्हेगार अडोल्फ आईशमनच्या खटल्��ावर प्रकाश टाकणारा जर्मन चित्रपट : हॅना आरेण्ट \nकाहीच “फार खास” नसूनही अत्यंत मनोरंजक : सोनू के टीटू की स्वीटी\n“मी लेस्बियन मुस्लिम आहे आणि मी कधीच माझ्या घरी जाणार नाही.”\nसर्व खंडांची टक्कर होऊन भविष्यात उदयाला येणार एक नवा खंड: शास्त्रज्ञांचे अविश्वसनीय भाकीत\nसेक्सनंतर स्त्रियांना या गोष्टी हव्या असतात पण पुरुषांना त्याची कल्पनाही नसते\n‘लोकशाही’ देश असलेल्या ब्रिटनच्या ‘शाही’ कुटुंबाने बनवलेले विचित्र नियम आजही पाळले जातात \nअर्णबच्या रिपब्लिकची टीआरपी: भाऊ तोरसेकर\nतुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय\nतुमच्या wi-fi ची speed वाढवण्याच्या ५ सोप्या टिप्स\n“मी तुला चांगला मित्र समजते रे” : हे काही मुलांचं नशीबच का असतं कुठे चुका होतात\nअडवाणींना राष्ट्रपती पद नाकारण्यामागचं साधं कारण न कळणाऱ्यांसाठी..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/article-201189.html", "date_download": "2019-08-25T16:18:52Z", "digest": "sha1:56TVPJS5ITBUC6ORAG5YDLLVYLHP3SOY", "length": 10876, "nlines": 178, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'रंगा पतंगा'चं स्क्रीनिंग 'पिफ'मध्ये | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'रंगा पतंगा'चं स्क्रीनिंग 'पिफ'मध्ये\n'रंगा पतंगा'चं स्क्रीनिंग 'पिफ'मध्ये\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nVIDEO पूरपरिस्थितीत तारतम्य न बाळगणाऱ्या ट्रोलर्सना सई ताम्हणकरनं 'असं' खडसावलं\nSPECIAL REPORT : प्रिया वारिअरच किस झाला मिस, असं काय घडलं\nSPECIAL REPORT : सलमान म्हणतोय, 'बारामतीकर, स्वागत नहीं करोगे हमारा'\nSPECIAL REPORT : श्रीदेवीचा खून झाला असेल तर तो का आणि कशासाठी\nSPECIAL REPORT : 'द लायन किंग' शाहरुखसाठी का आहे महत्त्वाचा\nVIDEO : 'जंग का वक्त आ गया है', असा आहे सेक्रेड गेम्स 2 चा ट्रेलर\nSPECIAL REPORT : कंगनाने घेतला आता पत्रकारांशी पंगा, बघा काय घडलं नेमकं\nSPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे\nSPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक\nSPECIAL REPORT : 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट\nSPECIAL REPROT : सफाई कामगार ते बिग बॉस, बिचुकलेला उदयनराजेंही घाबरतात\nVIDEO : बिचुकले पुन्हा जाणार का बिग बाॅसच्या घरात सई आणि मेघाचा खुलासा\nVIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nSPECIAL REPORT : आदित्य ठाकरेंसोबत डिनर डेट, दिशाने ट्रोलकऱ्यांना फटकारलं\nBig Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री ऐका काय म्हणाला भाईजान\nVIDEO : 'राणादा'ला बेदम मारहाण, मालिकेतून घेणार एक्झिट\nSPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत\nराज्यात आजपासून गायीच्या दुधाचे नवे दर, यासोबत टॉप 18 बातम्या\nVIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी\nVIDEO : सलमानचा असाही दिलदारपणा, 'त्या' जबरा फॅनला बोलावलं घरी\nमहापालिकेत अमोल कोल्हेंनी मांडला प्रलंबित कामांचा लेखाजोखा\nरणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग\nSPECIAL REPORT : अशा सेलिब्रिटींची हिंमतच कशी होते\nसलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE\nSPECIAL REPORT: वाघांच्या साम्राज्यात...स्मिता गोंदकरसोबत अनोखी जंगल सफारी\nराज्यात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट कायम, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nबॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/kuldeep-pawar-marathi-actors/", "date_download": "2019-08-25T15:52:09Z", "digest": "sha1:GBW6KQ5I727VWYL2FPYZPZIECRAMVYKO", "length": 4678, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kuldeep Pawar Marathi Actors- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकुलदीप पवार अनंतात विलीन\nकुलदीप पवार यांना आदरांजली\nतारा निखळला, कुलदीप पवार काळाच्या पडद्याआड\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shopia/", "date_download": "2019-08-25T15:30:41Z", "digest": "sha1:WBZUGBRWCW7NII7WOHXI2U2GNDJWYJTB", "length": 4826, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shopia- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकाश्मीरमध्ये सैन्याने केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा; 2 जवान शहीद\nतर या चकमकीत भारतीय सैन्याचे दोन जवानही शहीद झाले आहेत.शहीद झालेल्यांपैकी एक जवान सुमेध गवई महाराष्ट्रातल्या अकोल्यातील लोणाग्रा येथील आहे.\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/up-crime-news/", "date_download": "2019-08-25T15:29:05Z", "digest": "sha1:6ME3MNEERKZMUJWLR4G66TZU5MMSUSOX", "length": 6069, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Up Crime News- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nएकट्या महिलेनेच चोराला दाखवला इंगा, धुलाईचा VIDEO व्हायरल\nउत्तर प्रदेश, 17 मे : महिलेने चोराला बेदम मारल्याचा एक लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. रिक्षामधून बॅटरी चोरून नेणाऱ्या चोराला महिलेने पाहिलं आणि तिने आरडाओरड केली. त्यावेळी चोराला पकडण्यासाठी ती एकटीच चोराला भिडली आणि त्याला बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.\nहादरवणारी महिलेची कहाणी, 5 वर्षात 16 जणांनी केला बलात्कार\nBJP नेत्याचा फोटो वापरून सुरू केलं अॅडल्ट अकाऊंट, महिलेने मोदींकडे मागितली मदत\nभाजप नगरसेवकाने पोलिसाला जबरदस्त धुतलं, VIDEO व्हायरल\nहॉटेलच्या लेडीज टॉयलेटमध्ये घुसला BSP नेत्याचा मुलगा, विरोध केल्यावर रोखली बंदूक\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80:%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T16:24:47Z", "digest": "sha1:B3QI64ULD7QZHBWXD5FXQGGJUKYNUWGT", "length": 5510, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिडियाविकी:जाणत्या सदस्यांना विनंती करा - विकिपीडिया", "raw_content": "मिडियाविकी:जाणत्या सदस्यांना विनंती करा\nमराठी विकिपीडिया टायपींग चालू करण्याकरिता वर 'इनपूट पद्धती येथे टिचकी मारा.\nतुम्ही स्वत:ची व्यक्तिगत युनिकोड टायपींग पद्धती पण वापरू शकता\nअमराठी भाषा का प्रयोग ना करे \n*लेखन मराठी देवनागरी लिपीतच करावे.मराठी विकिपीडिया प्रशासकांच्या धोरणानुसार आपल्या लेखनातील रोमन लिपीतील शब्दांचे देवनागरीकरण अत्यावश्यक आहे अथवा १००० पेक्षा अधिक संपादन असलेल्या जाणत्या सदस्यास संपादन विनंती करावी.हा अपवादात्मक प्रशासक���य निर्णय आहे.तसदी बद्दल क्षमस्व,सहकार्या बद्दल आभारी. (मराठीत कसे लिहावे \nमराठी विकिपीडिया टायपींग चालू आहे.तुम्ही स्वत:ची व्यक्तिगत युनिकोड टायपींग पद्धती पण वापरू शकता\nमराठी विकिपीडियावर तुम्ही युनिकोडातील तुमच्या आवडीची कोणतीही व्यक्तीगत/कस्टमाईज्ड टायपींग पद्धती वापरू शकता.व्यक्तिगत पद्धती वापरताना येथील पद्धती चालु करण्याची आवश्यकता नाही.\nयेथील मराठी अक्षरांतरण पर्याय फोनेटीक सुविधा (जसे marAThi=मराठी) पुरवते\nयेथील मराठी लिपी पर्याय ऑनलाईन इनस्क्रीप्ट पर्याय पुरवतो ज्या करता तुमच्या संगणकातील इन्स्क्रीप्ट कार्यरत असलीच पाहिजे असे नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१३ रोजी १६:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2019-08-25T16:38:32Z", "digest": "sha1:KI7CM3MMQNJJWQPUB2SIWCMK4ZMBF6PF", "length": 4249, "nlines": 49, "source_domain": "satyashodhak.com", "title": "श्रीमंत कोकाटे | Satyashodhak", "raw_content": "\nराजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन – श्रीमंत कोकाटे\nआज दि. ६ मे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचा स्मृतिदिन. त्यांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यास व स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. दै.देशोन्नती मधील इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा राजर्षी शाहूंच्या स्मृतिदिना निमित्त आलेला लेख.\nलाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी\nदादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा दै.देशोन्नती च्या स्पंदन पुरवणीतील लेख. (दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११)\nदि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nशिवरायांचे खरे शत्रू कोण लेखक – शिवश्री श्रीमंत कोकाटे PDF Ebook Link: शिवरायांचे खरे शत्रू कोण\nदेवळांच��� धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.slideshare.net/ERCJPP/lesson10-25592258", "date_download": "2019-08-25T16:05:21Z", "digest": "sha1:QZ5WKRSHBXT4BUREWAXDILEJLOFQEWSY", "length": 15255, "nlines": 162, "source_domain": "www.slideshare.net", "title": "उर्जा", "raw_content": "\n1. आपण दिदिवसभरात दअनेक दकामे दकरतो.जड दओझी दउचलणे द, द वस्तू दढकलणे द, दिलिहिणे द, दस्वयंपाक दकरणे दअशी दसवर्व दकामे द करण्यासाठी दआपल्या दअंगात दिविशष्ट दक्षमता दअसावी दलागते. दकायर्व दकरण्यासाठी दआवश्यक दअसलेल्या दया दक्षमतेला द उजार्व दम्हिणतात. कोणतेहिी दकायर्व दकरण्यासाठी दऊर्जेची दगरज दअसते.\n2. आपल्या दप्रमाणेच दवनस्पती द, दप्राणी द, दवाहिने, दयंत्रे दयांनाहिी द वेगवेगळी दकामे दकरताना दऊर्जेची दगरज दअसते द द ऊर्जार्व दिनसगार्वत दअनेक दरुपात दआढळते द.\n3. दसौर दऊर्जार्व दहिा दऊर्जेचा दमुख्य दस्रोत दआहिे.ितचे दऊर्जेच्या द इतर दप्रकारात दरुपांतर दहिोते द सौर द ऊर्जार्व द रासायिनक द द दचुंबकीय द दअनु दऊर्जार्व िवद्युत द ध्वनी द यांित्रक द दउष्णता द प्रकाश द\n4. ऊर्जेच्या दिविवध दप्रकारांचे दएकमेकात दरुपांतर दहिोत दअसते द द द द दसूयार्वची दउष्णता दवनस्पती दशोषून दघेतात दआिण दअन्न दतयार द करण्यासाठी दितचा दउपयोग दकरतात. दहिे दअन्न दप्राणी दखातात. द म्हिणजेच दप्राणी दआिण दवनस्पती दयांच्यात दसौरऊर्जार्व दहिी दरासायिनक द ऊर्जेच्या दरुपात दसाठवली दजाते द\n5. जीवाश्म इंधन अनेक वषार्षापूर्वी प्राणी आणिण वनस्पती यांचे अवशेष जिमनीत गाडले गेले. जिमनीचा प्रचंड दाब आणिण जिमनीतील उष्णता यांच्या पिरिणामामुळे त्यांच्यातील पाण्याचा अंश नाहीसा झाला.हायड्रोजन आणिण काबर्षान यांच्या संयुगांच्या रुपात रिासायिनक उजार्षा िशल्लक रिािहली. त्यामुळे या अवशेषांचे रुपांतरि इंधनात झाले. अशाप्रकारिे तयारि झालेल्या इंधनाला जीवाश्म इंधन म्हणतात हे इंधन तयारि होण्यासाठी लक्षावधी वषार्षाचा काळ जावा लागतो म्हणूर्न या इंधनाचे साठे मयार्षािदत आणहेत.\n6. जीवाश्म इंधनांचे प्रकारि जीवाश्म इंधने स्थायूर्, द्रव, आणिण वायूर् अशा तीनही अवस्थांमध्ये आणढळतात. स्थायूर् कोळसा वनस्पतींच्या अवशेषांपासूर्न द्रव खनिनजतेल समुद्रातील प्रा��ी आणिण वनस्पतींपासूर्न वायूर् नैसिगक वायूर् समुद्रातील प्राणी आणिण वनस्पतींपासूर्न\n7. स्थायूर् इंधने • लाकूर्ड , कोळसा, गोव-या , पालापाचोळा ही स्थायूर् इंधने आणहेत . • सोय – सहज उपलब्ध, स्वस्त, • मयार्षादा – उष्णतामूर्ल्य कमी , धुरिाच्या िनिमतीमुळे प्रदूर्षण , लाकुड्तोडी मुळे पयार्षावरिणात असमतोल, गोव-यांच्या ज्वलनामुळे नायट्रोजनयुक्त पदाथार्थांचा नाश. ज्वलनानंतरि पूर्णर्षापणे न जळलेले रिाखनेसारिखने पदाथर्षा िशल्लक रिाहून प्रदूर्षण\n8. द्रव इंधने • केरिोसीन, पेट्रोल, िडझेल, ही खनिनजतेलापासूर्न िमळणारिी द्रव इंधने आणहेत. पृथ्वीच्या पोटात सुमारिे २५००० मी. खनोल अंतरिावरि खनिनजतेल सापडते. • सोय अिधक उष्णतामूर्ल्य , स्थायूर्, इंधनांच्या तुलनेत कमी प्रदूर्षण • मयार्षादा -प्रदूर्षण करिणारिे वायूर् िनमार्षाण होतात. वाहतुकीस गैरिसोयीचे .\n9. वायूर् इंधने • िमथेन,इथेन,प्रोपेन, ब्युटेन इ. नैसिगक वायूर्ंचे प्रकारि. • आणपण स्वयंपाकासाठी वापरित असलेला िसलेंडरिमधे भरिलेला गॅस ब्युटेन असतो. • सोय वापरिायला सोयीचे सवार्षािधक उष्णतामूर्ल्य , ज्वलनानंतरि कोणताही स्थायूर् पदाथर्षा िशल्लक रिहात नाही. स्रोतापासूर्न नळीने वाहून नेता येतो. वापरिावरि िनयंत्रण ठेवता येते. प्रदूर्षण करिणारिे वायूर् िनमार्षाण होत नाहीत.\n10. ऊर्जेचा वाढता वापर • वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणिणि तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग यांमुळे ऊर्जेचा वापर वाढला आणहे • जीवाश्म इंधनांचे साठे मयार्यादिदत असल्याने त्यांच्यापासून कायमस्वरूपी उजार्याद िमळू शकत नाही. • म्हणिून उजेचे पयार्यादयी स्रोत शोधणिे गरजेचे आणहे.\n11. पारंपािरक ऊर्जार्यादस्रोतांच्या वापराचे दुष्पिरणिाम • काबनर्यादनडाय ऑक्साईडच्या िनिमतीमुळे वातावरणिाच्या तापमानात वाढ • इतर आणम्लधमी वायूंच्या िनिमती मुळे आणम्ल पजर्यादन्याचा धोका • हानीकारक सूयर्यादिकरणि रोखून धारणिा-या ओझेनच्या थराला िछिद • बनेछिूट जंगलतोडीमुळे जैविवक वैविवध्य धोक्यात\n12. या सवर्याद कारणिांमुळे पयार्यादयी ऊर्जार्यादस्रोतांची गरज िनमार्यादणि झाली आणहे\n13. अपारंपिरक िकवा नवीकरणिक्षम ऊर्जार्यादस्रोत • सौरऊर्जार्याद, वाहत्या पाण्यापासून िमळणिारी ऊर्जार्याद , पवनऊर्जार्याद, जैविवक वायू , समुदाच्या पाण्यापासून िम��णिारी ऊर्जार्याद हे ऊर्जेचे स्रोत पूवी फारसे वापरले जात नव्हते. म्हणिून त्यांना अपारंपिरक ऊर्जार्यादस्रोत म्हणितात. • तसेच पुन्हापुन्हा वापर केला तरी त्यांच्यापासून थोडया काळात ऊर्जार्याद उपलब्ध होते. पूणिर्यादपणिे संपत नाही म्हणिजेच हे स्रोत मयार्यादिदत नाहीत.म्हणिून यांना नवीकरणिक्षम स्रोत म्हणितात.\n14. सौर ऊर्जार्याद • सौरचूल , सौरतापक , सौरशुषक, सोलर सेल (सौर घट) ही सौर उजेवर चालणिारी काही उपकरणिे आणहेत.\n15. अणुऊर्जेचा वापर देखील उर्जार्जासमस्येवर पयार्जाय ठरत आहे. • युरेिनियमच्या अणूंवर न्यूटॉन्सचा मारा करूनि अणुऊर्जार्जा िमळवली जात • महाराष्ट्रात तारापूर आिण गुजरातमधे काकरा येथे भारत सरकारचे अणु ऊर्जार्जा प्रकल्प सुरु आहेत.\n16. ऊर्जार्जा संकटाशी सामनिा शासनिाची भूिमका • निवीनि ऊर्जार्जास्रोत शोधणे • निवीकरणीय स्रोतांनिा प्राधान्य देणे • अनिवीकरणीय स्रोतांचा वापर जबाबदारीनिे आिण काटकसरीनिे करण्यासाठी समाजाचे प्रबोधनि करण • इंधनिखचर्जा कमी करणा-या सुिवधांनिा प्रोत्साहनि देणे\nवनस्पतींचे अवयव आणि रचना\nपाणी एक नैसर्गिक स्रोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i121209054356/view", "date_download": "2019-08-25T16:05:05Z", "digest": "sha1:Q77PW3UXDGZMYFG33ULEO66CPJ2KZOSJ", "length": 5387, "nlines": 89, "source_domain": "www.transliteral.org", "title": "एकच प्याला - अंक पांचवा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|एकच प्याला|अंक पांचवा|\nएकच प्याला - अंक पांचवा\nमद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.\nअंक पांचवा - प्रवेश पहिला\nमद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.\nअंक पांचवा - प्रवेश दुसरा\nमद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.\nअंक पांचवा - प्रवेश तिसरा\nमद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.\nअंक पांचवा - प्रवेश चवथा\nमद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.\nअंक पांचवा - प्रवेश पांचवा\nमद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत ���िषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.\nगोकुळ अष्टमी उपास आज करायचा\nअभंग - ८४३१ ते ८४४१\nअभंग - ८४२१ ते ८४३०\nअभंग - ८४११ ते ८४२०\nअभंग - ८४०१ ते ८४१०\nअभंग - ८३९१ ते ८४००\nअभंग - ८३८१ ते ८३९०\nअभंग - ८३७१ ते ८३८०\nअभंग - ८३६१ ते ८३७०\nअभंग - ८३५१ ते ८३६०\nअभंग - ८३४१ ते ८३५०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/gadchirolis-sironcha-100-girls-leave-school-due-to-woman-superintendent-92176.html", "date_download": "2019-08-25T16:02:46Z", "digest": "sha1:SW3D7YUIXQX7MBR7NTLQYP2TFCMRA6SD", "length": 16720, "nlines": 171, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मासिक पाळी असो वा कोणताही प्रश्न सांगायचा कुणाला, महिला अधीक्षकाअभावी 100 मुलींनी शाळा सोडली!", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nमासिक पाळी असो वा कोणताही प्रश्न सांगायचा कुणाला, महिला अधीक्षकाअभावी 100 मुलींनी शाळा सोडली\nमोहम्मद इरफान, टीव्ही 9 मराठी, गडचिरोली\nगडचिरोली : वसतिगृहात महिला अधीक्षक (woman superintendent ) किंवा महिला कर्मचारी नसल्याने तब्बल शंभर विद्यार्थिनींनी शाळा सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिरोंचा (Sironcha) तालुक्यातील अनुसूचित नवबौद्ध शाळेतील वसतिगृहात सहा वर्षापासून महिला कर्मचारी नसल्याने शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.\nसिरोंचा इथं 2013 मध्ये सरकारी अनुसूचित जाती नवबौद्ध मुलींची शाळा सुरु करण्यात आली. सध्या या शाळेत सहावी ते दहावीपर्यंत एकूण 178 मुली शिक्षण घेत आहेत. मात्र महिला अधीक्षकांअभावी 100 मुलींनी शाळा सोडली.\nया वसतिगृहात 2013 पासून महिला अधीक्षक आणि महिला कर्मचारी हे पद रिक्त आहे. आरोग्याच्या प्रश्नाबाबत पुरुष शिक्षकांना सांगण्याबाबत होत असलेली कुचंबणा, मुलींचे आरोग्याबाबतचे प्रश्न असो वा तत्सम बाबी ऐकण्यासाठी महिलाच उपलब्ध नसल्याने, हतबल मुलींनी आता शाळा सोडण्याचा निर्णय घेतला.\nजवळपास 100 मुली शाळा सोडून आपआपल्या गावी निघून गेल्या. या मुलींनी 17 जुलैला पत्र लिहून, महिला अधीक्षक तातडीने नेमण्याची मागणी केली होती. तसे न झाल्यास शाळा सोडून गावी परत जाण्याचा इशारा दिला होता. अखेर 21 जुलैला 20 ते 25 मुली घरी परतल्याने शाळा सोडून जाणाऱ्या मुलींची संख्या शंभरवर पोहोचली आहे.\nमहिला अधीक्षक रुजू झाल्यास परत येऊ, अन्यथा शिक्षण बंद करु, असा इशाराही मुलींच्या पालकांनी दिला आहे. महिला अधीक्षकच नसल्याने या वसतिगृहात शिक्षण घेत असलेल्या मुलींची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचा आरोप पालकांनी केला.\nएकीकडे केंद्र आणि राज्य सरकार मुलींच्या शिक्षणासाठी विशेष सुविधा देत असताना, गडचिरोलीतील हा प्रकार धक्कादायक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय अनु.जाती (नवबौध्द) मुलींच्या निवासी शाळांची संख्या 81 इतकी आहे. त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यात 2 शाळा आहेत. एक अहेरी-वांगेपल्ली इथे तर दुसरी सिरोंचामध्ये आहे.\nमागच्या आठवड्यात याच शाळेतील भोजनात अळ्या आढळल्याने खळबळ उडाली होती. टीव्ही 9 ने याबाबतचं वृत्त दाखवून या शाळेतील प्रकार उघडकीस आणला होता. आता महिला अधीक्षक नसल्याने या मुलींना शाळा सोडावी लागत आहे.\nशाळेच्या मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली असता, अधीक्षकाच्या नियुक्तीसंदर्भात वरिष्ठांशी अनेकदा पत्रव्यवहार केला, पण सहा वर्षापासून एकही महिला कर्मचारी नियुक्त झाली नाही, असं त्यांनी सांगितलं.\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाह���, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/indvswi/", "date_download": "2019-08-25T15:35:39Z", "digest": "sha1:KWO2IZIFYIWELYKIHXYBWZ2QHJAM3DWQ", "length": 7199, "nlines": 159, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Indvswi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nINDvsWI रोहितसह 'या' खेळाडूंसाठी सराव सामना महत्त्वाचा, पंतसमोर मोठं आव्हान\nविंडीजविरुद्ध शनिवारपासून तीन दिवसीय सराव सामना होणार आहे. पंतला या सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल अन्यथा त्याची सुट्टी होऊ शकते.\nINDvsWI 1st ODI : विराटला जाणवली धोनीची उणीव, पंत पडला कमी\nINDvsWI 1st ODI पावसामुळे सामना रद्द, 13 षटकांच्या खेळात विंडीजची धावांसाठी धडपड\n'विराट तू स्वार्थी आहेस', रोहितला विश्रांती दिल्यानं चाहते भडकले\nINDvsWI : भारताविरुद्ध पोलार्डचे 6 षटकार, 7 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली\nINDvsWI : टीम इंडियाने टी20 मालिका 3-0 ने जिंकली, पंत-कोहलीची अर्धशतकं\nINDvsWI T20 : भारत-वेस्ट इंडिज शेवटचा सामना, 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच\nINDvsWI 2nd T20 : भारताचा विंडीजवर सलग दुसरा विजय, मालिका जिंकली\nINDvsWI 2nd T20 : पावसामुळे सामना थांबला, विंडीजला 27 चेंडूत 70 धावांची गरज\nINDvsWI : पंतचा 'धोनी अवतार', विराटनं केलं कौतुक\nINDvsWI T20 : भारताचा विंडीजवर 4 गडी राखून विजय\n'मी फक्त संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो', रोहितचे ट्वीट\nविराट म्हणतो, मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B", "date_download": "2019-08-25T15:40:31Z", "digest": "sha1:SIGXG5BYDKOG6TBL2TBYJCIA7XMQHNON", "length": 6251, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांतो - विकिपीडिया", "raw_content": "\nजपानच्या नका��ावर कांतो प्रदेश\nकांतो (जपानी: 関東地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश होन्शू बेटाच्या पूर्व भागामध्ये वसला आहे.\nतोक्यो महानगर प्रदेश (तोक्यो शहर व उपनगरे) कांतो प्रदेशामध्ये मोडतो. तसेच इबाराकी, गुन्मा, कनागावा, चिबा, तोचिगी व सैतामा हे इतर सहा प्रभाग कांतो प्रदेशाचा भाग आहेत. जपानच्या एकुण लोकसंख्येच्या ३३% जनता कांतो प्रदेशामध्ये एकवटली आहे.\nविकिव्हॉयेज वरील कांतो पर्यटन गाईड (इंग्रजी)\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १९:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2019-08-25T15:30:17Z", "digest": "sha1:NGWXQ3WXM6ZR7DUORTH7ZDJUYQ73LCRJ", "length": 4766, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जलतरण तलाव - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nजलतरण तलाव हा कृत्रिमरीत्या पाण्याचा साठा केलेला, आणि चारी बाजूंना बांधीव भिंती असलेला तलाव असतो. जलतरण तलाव हा वापरकर्त्यांच्या पोहण्यासाठी असतो.\nअमेरिकेतील एका तलावाचे उंचीवरून काढलेले छायाचित्र\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/actor-akshay-kumar-wishes-good-luck-to-women-scientists-who-are-leading-india-second-moon-mission-chandrayaan-2-89541.html", "date_download": "2019-08-25T15:45:36Z", "digest": "sha1:EMTL3R5V5MUV53IPLLKTYPBWCMTGWOAG", "length": 16025, "nlines": 177, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\n‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार हा नेहमी त्याच्या सिनेमांच्या माध्यमातून महिलांची सुरक्षा आणि त्यांच्यातील क्षमतेबाबत सांगत असतो. त्याशिवाय तो महिलांसक्षमीकरण करणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्येही भाग घेत असतो. अक्षय कुमार त्याची मुलगी नितारालाही एक सक्षम आणि निर्भय मुलगी होण्याचे धडे देतो.\nभारत सध्या ‘चंद्रयान-2’ ला लाँच करण्याच्या तयारीत आहे. या ‘चंद्रयान-2’ प्रोजेक्ट आणि मिशनला दोन महिला शास्त्रज्ञ डायरेक्ट करत आहेत. या दोन्ही शास्त्रज्ञांना अक्षय कुमारने त्यांचा हा प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\n‘भारताचं चंद्रावरील दूसरं स्पेस मिशन, ‘चंद्रयान-2’ इंडियन स्पेस रिसर्च आर्गेनाईजेशन (ISRO) चं दोन महिला शास्त्रज्ञ नेतृत्व करत आहेत. हे भारतीय इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. मी या रॉकेट वुमेनना आणि इस्रोच्या टीमला माझं खूप प्रेम, तुम्हाला आणखी शक्ती मिळो’, असं ट्वीट अक्षयने केलं.\n‘चंद्रयान-2’ हे भारताचं सर्वात महत्त्वाकांक्षी दूसरं चंद्र मिशन आहे. हा चंद्रयान श्रीहरिकोटा येथीलव सतीश धवन स्पेस सेंटरवरुन 15 जुलैला रात्री 2 वाजून 51 मिनिटांनी लाँच केला जाणार आहे.\nअक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘मिशन मंगल’ या सिनेमाच्या प्रदर्शाची तयारी करत आहे. हा सिनेमा भारताच्या पहिल्या मंगळयान प्रोजेक्ट��्या कहाणीवर आधारीत आहे. मंगळयानला नोव्हेंबर 2013 मध्ये लाँच करण्यात आलं होतं.\nChandrayaan 2 : चंद्रयानाचा 'चंद्रप्रवेश', आता प्रतीक्षा सॉफ्ट लँडिंगची\nडोंबिवलीत 'मिशन मंगल' सिनेमावेळी थिएटरच्या बाल्कनीचा भाग कोसळला, दोघी जखमी\nMission Mangal : बॉक्स ऑफिसवर सुपरहिट, पहिल्या दिवसाची कमाई ...\nREVIEW : महिला शक्तीचं 'मिशन मंगल'\nPHOTO : अंतराळातून पृथ्वी कशी दिसते\n'Chandrayaan 2' ने अंतराळातून टिपलेले पृथ्वीचे नयनरम्य फोटो\n'मिशन मंगल'च्या मराठी डबिंगच्या गैरसमजातून मनसेचा विरोध\nचंद्रयान 2 मोहिमेचे पाकिस्तानकडूनही भारताचे कौतुक\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शर्यतीत\nपाकमधील कार्यक्रम भोवला, गायक मिका सिंहशी बॉलिवूडने सर्व संबंध तोडले\nगर्भवती प्रेयसीवर 12 तास सामूहिक बलात्कार, दु:ख सहन न झाल्याने…\nLIVE : पुण्यात बॉयलरचा स्फोट, दोघांचा मृत्यू\nअंगावर उकळतं तेल ओतलं, मित्राच्या मदतीने पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला\nInternational LeftHanders Day : जगातील 10 प्रसिद्ध डावखुरे व्यक्ती\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m1135757", "date_download": "2019-08-25T16:40:28Z", "digest": "sha1:P5Q3JAI7BUHOCBE5F72GNY5D42TN5J6C", "length": 11806, "nlines": 268, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "दिल है के मानता नाही रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली बॉलिवुड / भारतीय\nदिल है के मानता नाही\nदिल है के मानता नाही रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nफोन / ब्राउझर: Android\nदिल है के मानता नाही\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nदिल है की मानता नाही\nदिल है के मानता नाही\nदिल है की मानता नाही\nदिल है के मानता\nदिल है के मानता नाही\nदिल है की मांता इन्स\nदिल है की मंता नाहिन\nदिल मानता नहीं है\nदिल है क्या मानता\nदिल है के मानता\nऐ दिल है मुश्कील\nदिल चाहता है मऊ\nदिल थो पगल है\nदिल तो पागल है\nऐ दिल है मुश्कील\nदिल तो पागल है\nदिल चाहता है थीम\nदिल तो बचा है जी\nदिल दिन दिया है तूणे\nनवीन दिल तो पागल है\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर दिल है के मानता नाही रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nडाउनलोड केलेल्या फाइलवर दुहेरी क्लिक करा आणि ते आता टोन (रिंगटोन) टॅब अंतर्गत आयटू्समध्ये उघडेल.\nआपल्या iPhone समक्रमित करा\nआपला आयफोन हस्तगत करा आणि सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन निवडा > ध्वनी > रिंगटोन\nज्याने मदत मिळून >\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/06/", "date_download": "2019-08-25T17:10:51Z", "digest": "sha1:2RNWB2ZZRTPKKA2BIRGEJJ2XKCZR5TMC", "length": 11886, "nlines": 164, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "June 2019 - उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nग्राहकांनी तुमच्याकडे का यावं या प्रश्नाचं उत्तर द्या\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. दहा…\nग्राहक सर्वोच्च आहे हे कर्मचाऱ्यांच्या डोक्यात घट्ट बसवा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. बऱ्याचदा…\nतंत्रज्ञान आधारित बदलती नवी शिक्षणपद्धती\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. ​तंत्रज्ञानाचा…\nयशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या पत्नीचे ऐका\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. धक्का…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. प्रत्येक…\nतुमचे निर्धार वाक्य (Decision Statement) काय आहे\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. तुम्ही…\nस्टार्टअप कट्टा – क्रेडिट कार्ड चा नवा अवतार BonPe\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. भारतामध्ये…\nस्टार्टअप कट्टा – इलेक्ट्रिक बाईक्सचा नवा अविष्कार… युलू बाईक्स\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. ​​भविष्यातील…\nस्टार्टअप कट्टा – “अमेझॉन गो” ओळख भविष्याची… स्वयंचलित खरेदीची…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. व्यवसाय…\nस्टार्टअप कट्टा – तुम्हाला हवं ते घरपोच पुरविणारे Dunzo App\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. महत्वाचे…\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि August 24, 2019\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम… August 17, 2019\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी August 14, 2019\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील. August 10, 2019\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा August 9, 2019\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2019-08-25T16:14:50Z", "digest": "sha1:B27HKKIFY5WPUEXYN2I7BUQU3CU7SRCF", "length": 4509, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घटनाविरोधी करणी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविशेष बेधडक - घटनाविरोधी करणी\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास ���ेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/hritik-roshan/photos/", "date_download": "2019-08-25T15:48:59Z", "digest": "sha1:YZUUWB642KZAMXNPZDSUK5VE5BWR4IMF", "length": 5230, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Hritik Roshan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nWar मधील या HOT बिकिनी बॉडीसाठी वाणीनं घेतली होती अशी मेहनत, शेअर केलं सिक्रेट\nएका मुलाखतीत वाणीनं या सिनमातील हॉट आणि परफेक्ट बॉडीसाठी तिला किती मेहनत घ्यावी लागली याचा खुलासा केला.\n#FitnessFunda : हृतिक रोशननं अशी कमावली हाॅट बाॅडी\n'या' कारणामुळे हृतिक-सुझान येतायत एकत्र\nहृतिक रोशननं केलं 'हृदयांतर'चं ट्रेलर लाँच\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/invention-of-insuline/", "date_download": "2019-08-25T16:35:56Z", "digest": "sha1:QVI3RDGP4I2HQ6ZI6CFTLBORNVUXK3XE", "length": 24166, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मधुमेहावर प्रभावी उपाय ठरलेल्या \"इन्सुलिन\"चा शोध असा लागला होता...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमधुमेहावर प्रभावी उपाय ठरलेल्या “इन्सुलिन”चा शोध असा लागला होता…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉल�� करा : फेसबुक | ट्विटर\nमंडळी साखर म्हंटल की जिभेवर गोडवा येतो. आपल्या दिवसाची सुरुवात होते ती साखरेने. आपले सणवारही साखरेशिवाय अपूर्णच. म्हणतात ना, साखरेचे खाणार त्याला देव देणार… परंतु हल्ली ह्या वाक्यात जरा बदल करावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nम्हणजे, “साखरेचे खाणार त्याला देव नेणार. चकित झालात अहो खरंच आहे हे.\nआजकाल निरोगी माणसं अभावानेच आढळतात. आजार ही एक नकोशी असणारी तरी आयुष्यात कायम सोबत करणारी गोष्ट, आणि अशात हा आजार संपूर्णपणे बरा न होता आजन्म सोबत करणार असेल तर..\nजगण्यावर मर्यादा येतात. सतत काळजी घ्यावी लागते, पथ्यपाणी करायला लागतं. अशावेळी वैद्यकशास्त्र आपल्या आयुष्यात फार महत्वाची भूमिका बजावतं. अशाच प्रकारचा एक आजार म्हणजे डायबेटीस ज्याला आपण मराठीत मधुमेह म्हणतो.\nबोलीभाषेत साखरेचा रोग म्हणून प्रसिध्द आहे. ह्याचा अर्थ साखर खाल्ल्याने हा आजार होतो का नाही, साखर पचवण्यासाठी जे द्रव्य शरीरात असावं लागतं ते पुरेशा प्रमाणात बनत नसेल तर हा आजार होतो.\nतुमच्या शरीरात जर एक आवश्यक घटक तयार होत नसेल तर हीच साखर तुमची वाट लावू शकते. जगभरात मोठ्या प्रमाणावर हा आजार पसरलेला आहे.\nअसंख्य लोक ह्या आजाराने ग्रसित आहेत. उपलब्ध उपचारांवर आपले आयुष्य जगत आहेत. अशावेळी आधुनिक वैद्यकशास्त्राने त्यांचे आयुष्य सुकर केले आहे कसे ते बघूया.\nतर मधुमेह ह्या आजारात साधारण दोन प्रकार असतात टाईप 1 आणि टाईप 2. ह्यातल्या पहिल्या प्रकारच्या आजारात महत्वाची भूमिका असते इन्सुलीनची तर दुसऱ्या प्रकारात गोळ्यांचा वापर केला जातो परंतु गोळ्यांचा विशेष उपयोग होत नसेल तर मात्र, इन्सुलिन हाच एकमात्र उपाय असतो.\nम्हणजे मधुमेहींसाठी इन्सुलिन संजीवनी सारखे काम करते. आता हे इन्सुलिन नेमके आहे तरी काय आणि ह्याचा शोध कसा लागला ह्याबद्दल जरा सविस्तर जणून घेऊया.\nइन्सुलिनच्या शोधाचा हा इतिहास मोठा रंजक आहे.\nइंसुलिनच्या ह्या शोधासाठी नोबेल पारितोषिकही देण्यात आले आहे पण त्याच सोबत ह्यावरून मोठा विवादही झाला होता कारण ह्यात एक नव्हे अनेक संशोधकांचे योगदान होते.\nइन्सुलिनचा शोध लावताना अनेक वैज्ञानिकांनी त्यात आपले संपूर्ण आयुष्य लावले. मधुमेह हा आजार फार जुन्या काळापासून अस्तित्वात आहे. अनेक ठिकाणे ह्या आजाराचा उल्लेख आढळून आला आहे, सर्वप्रथम एका ग्रीक संशोधक सेल्सस ह्याने ह्या आजाराचा शोध लावला तेव्हा त्याने ह्या आजारात प्रचंड प्रमाणात लाघवी लागते आणि झपाट्याने वजन कमी होते असे दोन ढोबळ निष्कर्ष काढले होते.\nनंतर मेम्फाईटस ह्या संशोधकाने त्याला डायबेटीस हा शब्द वापरला. त्यावेळी हा आजार किडनीच्या बिघाडामुळे होतो असं मानल्या जात होतं. शरीरातले सगळे द्रव्य लघवीवाटे शरीराबाहेर पडणे असा ह्या शब्दाचा एकूण अर्थ.\nपरंतु आपल्याकडे चरक आणि सुश्रुत ह्या वैद्यांनी ह्या आजाराचे निरीक्षण केल्यावर त्यांना एक महत्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, ह्या आजाराने त्रस्त असलेल्या पेशंट्स च्या लघवीच्या थेम्बांभोवती मुंग्या गोळा होत, त्यावरून ह्या लघवीत साखरेचे प्रमाण असावे असा निष्कर्ष काढला गेला.\nत्यानंतर चीनचे संशोधक चान्ग चोंग किंग ह्यांनी त्यावर शोध केला पुढे एविसेना नावाच्या अरेबियन डॉक्टरने ह्या आजाराची संपूर्ण माहिती एकत्र केली.\nअशाप्रकारे इजिप्त, पर्शिया, चीन, भारत,ग्रीस, जपान आणि कोरिआ येथील अनेक संशोधक शर्थीने मधुमेहाची कारणमीमांसा करीत होते. पण, त्याचे समाधानकारक उत्तर मात्र मिळत नव्हते.\nअखेर १६८२ मध्ये इंग्लंडमधील जॉन बृनार यांनी एका कुत्र्यावर काही प्रयोग केले. त्यांनी असा अंदाज केला की हा आजार स्वादुपिंडाशी संबंधित असावा. त्यांनी त्या कुत्र्याच्या शरीरातील स्वादुपिंड काढून टाकले आणि त्याचे निरिक्षण केले.\nआता त्या कुत्र्याला भरपूर लघवी होऊ लागली व तो सतत तहानलेला असे. यातूनपुढे संशोधनासाठी दिशा मिळाली. भरपूर लाघवी होणार्या रुग्णाची नित तपासणी होयउ लागली, शिवाय त्यांची लाघवी गोडच आहे का ह्याकडेही लक्ष ठेवले जाऊ लागले.\nत्या काळी तंत्रज्ञान इतके विकसित झाले नव्हते त्यामुळे लघवीच्या चाचणीसाठी प्रत्यक्ष चव घ्यावी लागतं असे, त्यामुळे दवाखान्यात अशी मनसे नेमण्यात आली होती.\nवाचून याक्क वाटल तरी हे खरं आहे. मात्र १९व्या शतकाच्या शेवटी तंत्रज्ञान विकसित झाले. चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आणि नंतर लघवीतला हा घटक म्हणजे “ग्लुकोज” हा शोध लागला.\nमधल्या काळात जर्मनीतील एक संशोधकपॉल लान्गर हान्स स्वादुपिंडाचा अभ्यासकरत होते. त्यात त्यांना एक पेशींचा पुंजका आढळला.\nतो कशाचा बनलेला होता त्यात कसले द्रव्य होते ह्याची त्यांना काहीही कल्पना नव्हती परंतु हे फार महत्वाचे आपल्या हाती लागले आहे अशी त्यांची एकूण भावना झाली होती. पुढे अनेक संशोधकांनी १९१० ते १९२० च्या दरम्यान त्या पुंजाक्यातील द्रव्याच्या चाचण्या केल्या.\nत्यामध्ये प्रामुख्याने बुखारेस्टचे पोलेस्क्यू ह्यांनी एक अभिनव प्रयोग केला. त्यांनी प्राण्यांचे स्वादुपिंड काढून द्रव्य बनवले आणि ते द्रव्य जिवंत प्राण्यामध्ये इंजेक्शन द्वारे टोचले. त्याचा परिणाम लगेच दिसून आला.\nप्राण्यांच्यारक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झालेझाले होते. असे अनेक प्रयोग केल्यानंतर संशोधकांच्या लक्षात आले की हे द्रव्य हा एकमेव उपचार आहे ज्यामुळे मधुमेहात आराम पडू शकतो.\nपरंतु हे द्रव्य कच्च्या स्वरुपात असल्याने त्याचे इतर दुष्परिणाम रुग्णावर होत असत त्यामुळे त्या द्रव्यातील मधुमेहावर परिणाम करणारे मुख्य घटक वेगळे काढणे अत्यंत आवश्यक झाले होते.\nह्यातून मार्ग काढला फ्रेडरिक बंटींग ह्यांनी, ते हात धुवून ह्या शोधकार्याच्या मागे लागले. त्यात त्यांना प्राध्यापक जे जे आरमेक्लेओड ह्यांची मोलाची मदत झाली. त्यांनी आपला सहायक चार्ल्स बेस्ट ह्यालाही बंटींग ह्यांच्या मदतीसाठी नेमले. त्यांनी कुत्र्यांवर असंख्य प्रयोग केले. त्यांनी कुत्र्याच्या स्वादुपिंडापासून अर्क बनवलाआणि त्याची चाचणीही कुत्र्यावरच घेतली.\nशेवटी ते ह्या निष्कर्षाप्रत पोचले की त्या पुंजक्यांच्या अर्कातच एक औषधी द्रव्य आहे जे मधुमेह आटोक्यात ठेवण्यास मदत करते.\nत्या द्रव्याला त्यांनी‘आयलेटीन’ असे नाव दिले. ते एक ‘हॉर्मोन असल्याचे सिद्ध झाले. हाच प्रयोग इतर प्राण्यांवरही करण्यात आला. आता दुष्परिणाम टाळण्यासाठी हा अर्क जास्ती जास्त कसा शुध्द होईल ह्यावर संशोधन चालू होते.\nत्यासाठी जे. कॉलीप ह्या जीव रसायन शास्त्रज्ञाने असंख्य प्रयोग केले आणि सरते शेवटी हे द्रव्य शुध्द स्वरुपात तयार झाले. त्यालाच पुढे ‘इन्सुलिन’ म्हंटले जाऊ लागले.\nआता समस्या अशी होती की आज ह्याचा प्रयोग केवळ प्राण्यांवरच करण्यात आला होता, माणसांवर ह्याची चाचणी अद्याप झालेली नव्हती. लवकरच अशी एक संधी चालून आली. टोरंटो येथे १४ वर्षांचा एक मुलगा मधुमेहाच्या आजाराने मरणासन्न अवस्थेत होता. त्याच्यावर या द्रव्याचा प्रयोग करण्यात आला आणि काय आश्चर्य, त्याच्या तब्बेतीत त्वरि��� सुधारणा दिसून आली.\nताबडतोब इतर मधुमेही रुग्णांवर हा प्रयोग रण्यात आला आणि त्यांच्यातही लक्षणीय सुधारणा दिसून आली आताइन्सुलिनच्या परिणामावर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nतर असा लागला ह्या जीवनरक्षक “इन्सुलिनचा” शोध. त्यामागे असंख्य संशोधकांची अविरत मेहनत आहे त्यामुळे हा पुरस्कार नक्की किती जणांना ते द्यायचे यावर खूप वाद झाला.\nस्वादुपिंडातील पुंजका शोधण्यापासून ते इन्सुलिन शुद्ध स्वरूपात मिळवण्यापर्यंत संशोधनाची प्रत्येक पायरी महत्वाची होती. त्यामुळे हे‘नोबेल’ कोणाला द्यायचे हा एक मोठा प्रश्न होता\nअखेर बऱ्याच वाद्विवादानंतर हे पारितोषिक फ्रेडरिक बंटींग आणि जे जे आर मेक्लेओड यांना विभागून जाहीर झाले. त्यामध्ये Best चा समावेश न झाल्याने बंटींग खूप नाराज झाले. पण त्यांनी आपल्या वाट्याच्या बक्षिसाची निम्मी रकम बेस्टला दिली.\nतसेच मेक्लेओडनी सुद्धा आपली निम्मी रकम कोलीप ह्यांना दिली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. फ्रेडरिक बंटींग आणि जे जे आर मेक्लेओड ह्या नोबेलमुळे अजरामर झाले.\nआज संपूर्ण जगभरात असंख्य मधुमेही इन्सुलिन चा लाभ घेत आहेत. इन्सुलिन घेणे म्हणे काय तर ते इंजेक्शन द्वारे शरीरात टोचून घेणे. त्रासदायक वाटत असले तरी हे मधुमेहासाठी वरदान आहे.\nअजून ह्यावर शोध सुरु आहेत. हे इन्सुलिन पचनसंस्थेत शोषले जाणे आवश्यक असते आणि हे केवळ इंजेक्शन द्वारेच होऊ शकते.\nसध्या इन्सुलिन गोळीच्या स्वरुपात कसे आणता येईल ह्यावर संशोधन सुरु आहे. जर ह्यात यश आले तर मधुमेहींचा रोज रोज इंजेक्शन घेण्याचा त्रास वाचेल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← वाजपेयी आणि कलाम यांच्या दूरदृष्टीमुळे अमिरेकेच्या नाकावर टिच्चून भारत झाला “अण्वस्त्रसज्ज”\nतब्बल १४०० फुट उंचीवर झालेल्या, २००० सैनिकांचा बळी घेणाऱ्या थरारक युद्धाची कथा →\nकोलेस्टेरॉल वाढ आणि हृदयरोग दूर ठेवण्यासाठी १२ सहज सोप्या टिप्स\nगुगलवर या काही गोष्टी सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकते \nआयुर्वेदिक म्हणजे काय रे भाऊ \nएक रेसलर ते हॉलिवूड अभिनेता ‘रॉक’च्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी…\nप्रभू येशूचा आशीर्वाद इतरांना मिळवून देणारा पास्टर, स्वतःला मात्र वाचवू शकला नाही\nवजन कमी करून फिट रहाण्यासाठी एक नवा “कौटुंबिक” आदर्श\nशेजारील राष्ट्रांशी भारताचं नवं धोरण म्हणजे नव्याने ‘भारतवर्षाच्या’ निर्मितीची नांदी\nत्या दिवशी सेहवागने सचिनचा सल्ला नाकारला आणि इतिहास घडवला\nज्याच्यासमोर बलाढ्य हत्ती देखील हरला तो महाराजांचा मावळा ‘येसाजी कंक’\n‘ती’चं आणखी एक धाडसी पाउल – इंजिनीअर असूनही ‘ही’ तरुणी करतेय शेती\nनाझी जर्मनीत समलैंगिकांना दिली गेलेली ही वागणूक पाहून आजही माणुसकीवरचा विश्वास उडतो\nह्या १० महान शास्त्रज्ञांचे जगभर गाजलेले प्रसिद्ध शोध खरंतर दुसऱ्यांनीच लावले होते…\n५००, १००० च्या नोटांवर बंदी: तुम्हाला वाटतंय ते १००% खरं “नाही”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/paratroops/", "date_download": "2019-08-25T16:35:54Z", "digest": "sha1:MZZJEUS3FFQ4A7GHVZXJ47WUT6V4XH46", "length": 3837, "nlines": 46, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Paratroops Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nएकाच रात्री तिन्ही बाजूने भीषण हल्ला करून हजारो सैनिक मारल्याची सर्वात थरारक युद्धकथा\n१९४४च्या वसंत ऋतू संपेपर्यंत सर्व पश्चिम युरोपवर हवाई श्रेष्ठता मिळवणे ही कोणत्याही आक्रमणासाठी एक अनिवार्य पूर्व आवश्यकता होती.\nभारतीय चित्रपटसृष्टीवर “राज” गाजवणारे भीष्म पितामह\nभारताचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर थेट भिडतात तेव्हा… : वाचा ५ गाजलेले किस्से\nकम्युनिस्ट-ISIS संबंध आणि त्यांचे हिंसक व देशविघातक कृत्य\nआजही मुळतः हिंदू धर्माला मानणारा युरोपातील ‘रोमा समुदाय’\nजर तुम्ही पोह्यातील हे गुण जाणून घेतले कधीही पोह्यांना ‘नाही’ म्हणणार नाही\n“शास्त्रज्ञ” होणं सोप्पं आहे – “चुका करा”… खोटं वाटतंय हे पहा ७ पुरावे.\nमनपा निकाल : भाजपची सेनेला अप्रत्यक्ष मदत आणि “देवेन्द्रयुग” घोषणेची घाई\nमाणसाने मुळाच्या शोधात राहावे आणि सिंचनाचे विसरू नये : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २३\nप्राणी जसे शी-शू करतात, तसे झाडं काय करत असतील\nअंदमान निकोबारच्या बेटांमधला ज्वालामुखी जागा झालाय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/sidhudurga-news-ranes-party-limited-kanakavali-says-vikrant-sawant-16373", "date_download": "2019-08-25T15:58:20Z", "digest": "sha1:J2DVYLVEKDLFICTWGKSTIWDG7WNSQOUL", "length": 12560, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sidhudurga news - Rane's party limited to Kanakavali, says Vikrant Sawant | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराणेंचा पक्ष कणकवलीपुरता मर्यादीत : विक्रांत सावंत\nराणेंचा पक्ष कणकवलीपुरता मर्यादीत : विक्रांत सावंत\nबुधवार, 11 ऑक्टोबर 2017\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष फक्त कणकवलीपर्यतच मर्यादीत आहे. पक्ष स्थापन होवून पंधरा दिवस उलटले तरी कोणी बडा नेता या पक्षात आलेला नाही. यावरून त्यांच्या प्रवृत्तीमुळे पक्षाच्या विचारांना कोणी साथ देत नाही हे दिसून आले, अशी टिका शिवसेनेचे विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांनी आज येथे केली.\nसावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष फक्त कणकवलीपर्यतच मर्यादीत आहे. पक्ष स्थापन होवून पंधरा दिवस उलटले तरी कोणी बडा नेता या पक्षात आलेला नाही. यावरून त्यांच्या प्रवृत्तीमुळे पक्षाच्या विचारांना कोणी साथ देत नाही हे दिसून आले, अशी टिका शिवसेनेचे विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांनी आज येथे केली.\nदरम्यान राणेंच्या पक्षाला एनडीएत प्रवेश देण्यापुर्वी भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यपध्दतीचा इतिहास तपासावा. आवश्यक असल्यास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्याकडुन माहिती घ्यावी, असाही टोला यावेळी सावंत यांनी लगावला.\nश्री. सावंत यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ``राणेंनी पक्ष स्थापन करण्यापुर्वी आपल्यासोबत अनेक आमदार तसेच सर्वपक्षातील बलाढ्य पदाधिकारी असल्याचे जाहीर केले होते; मात्र ज्यादिवशी त्यांनी आपला पक्ष जाहीर केला त्या दिवशी माजी खासदार निलेश राणे यांच्यासोबत संदिप कुडतरकरांना बाजूला बसवावे लागले हे त्यांचे दुदैव आहे. पक्ष जाहीर झाल्यानंतर अनेक पदाधिकारी प्रवेश करतील, असे त्यांनी सांगितले होते; मात्र सद्यस्थिती लक्षात घेता कोणीही राणेंच्या पक्षात फिरकताना दिसत नाही. त्यामुळे त्याचा पक्ष फक्त कणकवलीपर्यंत मर्यादीत राहण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रवृत्तीला कोणी साथ देत नाही हे आता उघड होत आहे.''\nते पुढे म्हणाले, ``मी राजकारणात नवखा आहे. मला काही कळत नाही, असे सांगुन विरोधक माझ्यावर टिका करीत आहे; परंतु ही गोष्ट चांगली आहे. अशाच राजकारणामुळे माजगाव विकासापासुन मागे राहीले आहे. अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत; मात्र आता शिवसेनेच्या माध्यमातून गावाचा निश्‍चितच विकास केला जाणार आहे. त्या ठिकाणी देण्यात आलेले सर्व उमेदवार ग्रामस्थांशी चर्चा करुनच निवडण्यात आले आहे. सरपंचपदाचे उमेदवार दिनेश सावंत हे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर निश्‍चितच लोक विश्‍वास ठेवणार आहे. आमच्याकडे पालकमंत्री, खासदार आहेत. तर समर्थकांकडे आठ महिन्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद आहे. त्यामुळे कोण विकास करणार हे लोकांनीच ठरवावे.''\nश्री. सावंत पुढे म्हणाले, ``वेंगुर्ले आणि दोडामार्गची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली आहे. त्याठिकाणी निश्‍चितच यश मिळणार आहे; मात्र राणे समर्थकांचे पॅनल दुहेरी आकडा गाठू शकणार नाही तर सावंतवाडीत गाव पॅनलमधून आलेले सरपंच आपले असल्याचा दावा समर्थकांना करण्याची वेळ आली आहे.''\nसंजू परब यांना चहापानाचे आमंत्रण\nयावेळी श्री. सावंत यांनी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी माजगावात दोन दिवस ठाण मांडणार या वक्तव्याला उत्तर दिले. ते म्हणाले, ``माजगाव येथे परब यांनी नक्कीच यावे. त्यांचा उमेदवार तीन नंबरला फेकला गेला आहे. त्यामुळे त्यांना याठिकाणी यावेच लागणार आहे. ते आल्यास आम्ही त्यांचे चहापान देवून स्वागत करू, तशी आमची संस्कृती आहे.''\n``त्या'' टिकेबद्दल आता काय बोलणार\nविक्रांत आणि विकास सावंत हे दोघे पितापुत्र वेगवेगळ्या पक्षात असल्याचे कारण पुढे करुन विरोधकांकडुन त्यांच्यावर टिका करण्यात येत आहे. त्याला श्री. सावंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ``आम्ही दोघे एकाच घरात राहतो. दोन्ही पक्षांच्या नेत्याशी आमचे चांगले संबंध आहेत. आता नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यांनी नितेश यांना आपल्या पक्षात आणावे.''\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/icc-rules-cwc-final-2019-england-vs-new-zealand-many-cricketers-and-celebrities-questions-on-icc-rules-89693.html", "date_download": "2019-08-25T16:06:39Z", "digest": "sha1:E2JB2SCE5QQN5JMYMMDKR43KQTN64JQV", "length": 21681, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ICC Rules : सर्वाधिक चौकार ठोकणारा विजेता, मग सर्वाधिक विकेट्स घेणारा विजेता का नाही: शाहिद कपूर", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nICC Rules : सर्वाधिक चौकार ठोकणारा विजेता, मग सर्वाधिक विकेट्स घेणारा विजेता का नाही: शाहिद कपूर\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलंडन : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या थरारक फायनलमध्ये दोनवेळा सामना टाय झाला. त्यामुळे इंग्लंडला चौकारांच्या संख्येवरुन विजयी घोषित करण्यात आलं. दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ करुनही, न्यूझीलंड कमनशीबी ठरला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही 50 षटकात सर्वबाद 241 धावा केल्याने सामना टाय झाला.\nसामना टाय झाल्यामुळे विश्वचषकाची फायनल सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या. मग न्यूझीलंडनेही 15 धावाच केल्याने, आयसीसीच्या नियमानुसार संपूर्ण मॅचमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा संघ विजयी ठरला. त्यानुसार इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.\nदिग्गजांकडून आयसीसीच्या नियमावर बोट\nसामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाल्यास सर्वाधिक चौकार मारणारा संघ विजयी हा आयसीसीचा नियम आहे. मात्र याच नियमावर विश्वचषकाच्या फायनलनंतर टीका होत आहे. ज्याप्रमाणे फुटबॉलमध्ये पेनल्टी शूटआऊटनंतर सडनडेथद्वारे निकाल लावला जातो, त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये तसा नियम का नाही असा सवाल विचारला जात आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरपासून, भारताने जिंकलेल्या विश्वचषकाच्या फायनलचा हिरो गौतम गंभीरपर्यंत अनेकांनी आयसीसीच्या नियमावर बोट ठेवलं आहे.\nटीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ म्हणतो, “सर्वाधिक चौकारांचा नियम पचवण्यास कठीण जात आहे. सडनडेथसारखा कोणतातरी नियम हवा, ज्यामुळे निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात याव्या. एक संघ विजेता घोषित करण्याबाबत समजू शकतो, पण सर्वाधिक चौकारांच्या नियमाऐवजी दोघांना विभागून विजेतेपद देणे जास्त योग्य ठरलं असतं”\nअभिनेता शाहिद कपूरची प्रतिक्रिया\nअभिनेता शाहिद कपूरनेही विश्वचषकाच्या फायनलबाबत केलेल्या ट्विटला अनेक लाईक्स आणि रिट्विट मिळत आहेत. शाहिद कपूर म्हणतो, “या वर्ल्डकपचं विजेतेपद हे विभागूनच द्यायला हवं. जर इंग्लंडने जास्त चौकार मारले असतील, तर न्यूझीलंडने जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे विजयाचा निकष चुकीचा आहे. दोन्ही संघातील 22 खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली, कोणीही कमी पडला नाही. मग केवळ 11 खेळाडूंनाच आपणच बेस्ट असल्याचा मान का मिळावा\nटीम इंडियाचा माजी क्रिकेटर सिक्सर किंग युवराज सिंहनेही आयसीसीच्या या नियमावर खंत व्यक्त केली आहे. “मी त्या नियमाशी सहमत नाही, पण नियम हे नियम असतात. अखेर विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या इंग्लंडचं अभिनंदन. न्यूझीलंडने शेवटपर्यंत झुंज दिली, जबरदस्त खेळ आणि जबरदस्त फायनल”, असं युवराज सिंह म्हणाला.\nकोणत्या परिणामांचा हा खेळ आहे हे समजत नाहीय. क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलचा निकाल सर्वाधिक चौकारांवरुन देण्यात आला. हा खूपच हास्यास्पद नियम आहे. तो सामना टायच असायला हवा होता. दोन्ही संघांचं अभिनंदन. दोघेही विजेते आहेत, असं गंभीर म्हणाला.\nICC Rules : सर्वाधिक चौकार ठोकणारा विजेता, मग सर्वाधिक विकेट्स घेणारा विजेता का नाही: शाहिद कपूर\nधोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे’\nENG vs NZ : सामना टाय आणि सुपर ओव्हरही टाय, मग इंग्लंडचा विजय कसा\nWorld Cup 2019 संपला, मात्र सचिन तेंडुलकरचा विक्रम कुणालाही मोडता आला नाही\nप्रशिक्षकपदावरुन संजय बांगर यांची सुट्टी, माजी सलामीवीराला संधी\nरवींद्र जाडेजासह 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्रींची निवड\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शर्यतीत\nकोहलीने एकाच सामन्यात गांगुली आणि मियांदादाचा विक्रम मोडला, आता केवळ…\nLIVE : शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत\nदेवच आता भारतीय क्रिकेटचा तारणहार, द्रविडला BCCI च्या नोटिसीवरुन 'दादा'…\nINDvWI T-20: भारताचा वेस्ट इंडिजवर 4 विकेट्सने विजय, नवदीप सैनीही…\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला ह��थ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://yoslindia.com/home", "date_download": "2019-08-25T16:14:15Z", "digest": "sha1:YSRJ6R7UJ5OBRPRUP5QK5WQGD3AI7ZPR", "length": 22312, "nlines": 104, "source_domain": "yoslindia.com", "title": "YOSL India", "raw_content": "\nएका दगडात अनेक पक्षी\nएका गरीब माणसाला देव प्रसन्न झाला. गरीब माणसाने देवापुढे आपली जीर्ण झालेली झोळी पसरली. “मला ही झोळी भरून सोन्याच्या मोहरा दे, म्हणजे माझी गरीबी दूर होईल,” माणूस देवाला म्हणाला. “ठीक आहे देतो पण त्या सोन्याच्या मोहरांना जेव्हा मातीचा स्पर्श होईल तेव्हा मोहरांचीही माती होईल.” देवाने माणसाला अट घातली आणि त्याच्या जीर्ण झोळीत मोहरा भरायला सुरवात केली. झोळी गच्च भरली, तशी देवाने हात आखडता घेतला. पण गरीब माणसाने कळकळीने विनंती केली, देवा आणखी एकच मोहर दे ना देवाने त्याच्या झोळीत आणखी एक मोहर घातली. देवा आता अजून एकच दे, गरीब माणसाची हाव वाढली. झोळीची अवस्था पाहून देवाला आता त्यात आणखी काही घालावंस वाटेना. गरीब माणसाने फारच आग्रह केला म्हणून देवाने त्याच्या झोळीत एक मोहर घातली मात्र, आणि झोळी फाटून साऱ्या मोहरा मातीत विखुरल्या.\nआम्ही शाळेत असतांना आमच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात हा धडा होता. त्यानंतर एक दोन वर्षानंतरच्या इयत्तेत, विज्ञानाच्या पुस्तकात आम्ही अणुविखंडनाविषयी अभ्यास केला. त्यात युरेनियम मूलद्रव्याच्या काही अणूंच्या केंद्रकात एक एवढासा चिमुकला न्यूट्रॉन घातला तर आधीचं मूलकणांनी गच्च भरलेला युरेनियमचा अणु फुटून त्यातले मूलकण कसे विखुरले जातात, ही विखंडनाची प्रक्रिया वाचून पुन्हा ती गरीब माणसाची झोळी आठवली. अर्थात गोष्टीतल्या मोहरांची माती होते, तसं न घडता अणु विखंडनातून प्रचंड उर्जा बाहेर पडते. पण एका मोहरेने झोळी फाटली तसंच एका मूलकणाने अणु फुटतो, हे साम्य इथे महत्त्वाचं ज्या इयत्तेमध्ये, विज्ञानात अणुविखंडन शिकवलं त्याचं वर्षी तो इंग्रजीचा धडा असला असता, तर शिक्षकांना त्या दोन्हीची सांगड घालत, विखंडनाची संकल्पना स्पष्ट करायला अधिक मजा आली असती आणि हातासरशी इंग्रजीचा धडाही शिकवून झाला असता. सर्वात मुख्य म्हणजे दोन विषय वेगवेगळे शिकवण्याचा वेळही वाचला असता.\nबऱ्याच वेळा, “संकल्पना कश्या आणि किती स्पष्ट करत रहाणार, आधी आमचा आहे तोच ‘पोर्शन’ दिलेल्या तासात शिकवून पूर्ण होत नाही,” अशी एक तक्रार नेहमी आपल्या कानावर येते. त्यावर खरं तर हा नामी उपाय आहे. एखादी संकल्पना विविध विषयांशी निगडीत असू शकते. तेव्हा ती शिकवतांना, आपसूकच ते ते विषय हाताळता येतात. त्यासाठी प्रत्येक विषयाचा वेगवेगळा ‘तास’ असण्याची आणि तो विषय वेगवगेळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रकारे शिकवण्याची गरजच नाही.\nवानगीदाखल इथे एक ‘बुडणे आणि तरंगणे’ याविषयावर निबंध दिला आहे. आता आधी तो निबंध वाचूया आणि मग त्यात सामावलेले अनेक विषय शोधूया.\n‘एकच वस्तू कधी तरंगते तर कधी बुडते. आता हेच पहा, पाण्यात पडलेली साबणाची वडी लगेच बुडून साफ तळाला जाते. साबणाची वडी ठेवायचा प्लास्टिकचा स्टँड मात्र पाण्यावर तरंगतो.. त्यातचं आणखी एक गमतीदार गोष्ट म्हणजे साबणाची वडी स्टँडवर ठेवून, ती जोडी अलगद पाण्यात सोडली तर मात्र एरवी बुडणारा साबण आता त्या स्टँडसोबत तरंगत रहातो. या बुडण्या-तरंगण्याचा संबंध त्या त्या पदार्थांच्या घनतेशी असतो.\nज्या वस्तूची घनता पाण्यापेक्षा जास्त असते ती वस्तू पाण्यात बुडते आणि ज्या वस्तूची घनता कमी ती वस्तू पाण्यावर तरंगते. मग मिठासारखा एखादा पदार्थ विरघळवून पाणी जरा दाट केलं म्हणजेच पाण्याची घनता वाढवली तर एरवी पाण्यात बुडणारा पदार्थ पाण्यावर तरंगायला हवा, असा तर्क आणि त्यासंबंधित काही प्रयोगही आपल्याला सहज करून पाहता येतात. असाच काहीसा प्रयोग आर्कीम���डीजने करून पहिला होता. आणि नवीन शोध लागला म्हणून ‘दिगंबर’ अवस्थेत बाथरूममधून बाहेर पडून ‘युरेका युरेका’ म्हणत तो म्हणे धावत सुटला होता.\nराजाच्या मुकुटाच्या सोन्यामध्ये, सोनाराने किती प्रमाणात चांदी मिसळली आहे ते शोधण्याची जबाबदरी आर्किमिडीजवर सोपवली गेली होती. मुकुटाला जराही नुकसान न पोचवता, आर्किमिडीजने मुकुट पाण्यात घातला. आणि मग सोनं, चांदी, पाणी यांच्या घनतांची सरळ सोपी गणितं करून त्याने राजाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधलं होतं.\nएवढासा लोखंडाचा तुकडा पाण्यात टाकला तर तो बुडतो. पण लोखंडाचं कित्येक टनी वजनाचं जहाज मात्र पाण्यावर स्वार होऊन मैलोनमैलाचा प्रवास करतं. वजन जास्त असलं तरी जहाजाच्या विशिष्ट आकारामुळे जहाजाच्या आणि पाण्याच्या घनतेचं योग्य ते समीकरण साधलं जातं. सहाजिकच जहाज पाण्यावर अलगद तरंगतं. बरं आपण जहाजामध्ये भरपूर ओझंही भरत असतो. इथेही आर्किमिडीजने केला तसा गणिताचा वापर करून किती वजनाच्या जहाजात किती सामान भरायचं ते ठरवता येतं. पण ज्या बंदरात जहाज भरलं जातं तिथल्या समुद्राच्या खाऱ्या पाण्याची घनता आणि समुद्रातल्या ज्या मार्गाने ते प्रवास करतं, त्या साऱ्या प्रवासातल्या समुद्रांची वेगवेगळ्या ठिकाणाची घनता ही भौगोलिक परिस्थितीही लक्षात घ्यावी लागते. नाहीतर ते तरंगणारं अति विशाल जहाज आतल्या सर्व सामानासकट बुडून, एखाद्या समुद्राच्या रसातळाला पोहोचण्याची शक्यताच जास्त तर असा हा बुडण्या-तरंगण्याचा महिमा तर असा हा बुडण्या-तरंगण्याचा महिमा\nहा निबंध जर आपण नीट वाचला तर आपल्या लक्षात येईल, की बुडणं आणि तरंगणं ह्या एका संकल्पनेच्या निमित्ताने अनेक विषय हाताळता आले. बुडते, बुडणे, बुडून, बुडण्या, बुडणारा, बुडतो, या शब्दांच्या मागचं व्याकरण, निबंधात वापरलेले उलट किंवा समानार्थी शब्द, वाक्यांच्या रचना, असा सर्व मराठी भाषेचा अभ्यास; तर्कशास्त्राची मदत घेत विज्ञान; वस्तू तरंगेल की नाही हे समजण्यासाठी करायचं साधं त्रैराशिक गणित; आर्किमिडीजच्या गोष्टीच्या अनुषंगाने येणारा इतिहास; जहाजांच्या समुद्रातल्या प्रवासांच्या, बंदरांच्या निमित्ताने भूगोल अश्या अनेक विषयांमधल्या संकल्पनांचा अभ्यास एकाच संकल्पनेभोवती गुंफता येतो.\nशालेय शिक्षण हे असंच असायला हवं. अभ्यासक्रम तयार करतांनाच तो वेगवेगळ्या विषयांना एकत्र गुंफत रचलेला हवा. तसंच तो मागच्या पुढच्या इयत्तांशीही संबंधित हवा. समजा, तसा तो नसला तरीही अभ्यासक्रम तयार करणाऱ्याला दोष देत बसण्यापेक्षा, सर्व वर्गाच्या आणि सर्व विषयांच्या शिक्षकांनी एकत्र बसून चर्चा करून, आहे तोच अभ्यासक्रम, एकमेकांशी निगडीत करत, दिलेल्या वेळाच्याही आधी दिलेला ‘पोर्शन’ कसा पुरा करता येईल..... आणि नुसता पुरा करता येईल असं नव्हे तर ‘परिणामकारक’रित्या कसा पुरा करता येईल याची आखणी करायला हवी, आणि तशी ती सहजच करता येईल. तशी इच्छा मात्र असायला हवी. सध्याच्या काळात एकाच दगडात अनेक पक्षी मारता यायलाच हवेत.\nरुथेनियम, ऱ्होडीयम, पॅलॅडीयम, चांदी, ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटीनम आणि सोनं ह्या आठ धातूंना ‘मौल्यवान’ धातू म्हटलं जातं. पण मुळात ‘मौल्यवान’ धातू असं नामकरण या धातूंना करण्यामागचं कारण काय बरं असू शकेल कोणी म्हणेल याचं कारण अगदी सोप्पं आहे. पृथ्वीवर ज्यांचा साठा कमी असतो, असे धातू सहाजिकच दुर्मिळ आणि म्हणूनच ते मौल्यवान ठरतात. दुसरं कोणी म्हणेल कदाचित या धातूंची खनिजं दुर्मिळ असतील; शिवाय खनिजांपासून शुध्द धातू मिळवण्याची प्रक्रियाही खर्चिक असेल आणि त्यामुळे वाढणारी त्यांची किंमत त्यांना मौल्यवान ठरवत असेल. पण तसं असेल तर असे अनेक दुर्मिळ धातू जगात आहेत, त्यांनीही मौल्यवान धातूंच्या पंगतीत असायला हवं, पण सर्वांनाच तो मान नाही. बरं शुध्द धातू मिळवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि खर्च वाढवणारी म्हणावी तर आता तंत्रज्ञान एवढं विकसित झालंय की खनिजापासून शुध्द धातू मिळवण्यासाठी पूर्वीइतका वेळ आणि पैसे लागत नाहीत. तरीही या मौल्यवान धातूंची किंमत वाढतेच आहे आणि त्यांचं मौल्यवान हे पद सार्थ करते आहे. आता असाही प्रश्न येतो की दुर्मिळ खनिज असलेले अनेक धातू जगात आहेत पण त्यांना मौल्यवान म्हटलं जात नाही, हे जर खर असेल तर मग रुथेनियम, ऱ्होडीयम, पॅलॅडीयम, चांदी, ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटीनम आणि सोनं ह्या आठ धातूंना ‘मौल्यवान’ धातू का म्हटलं जातं\nरसायनशास्त्राच्या दृष्टीने ‘मौल्यवान’ हा सन्मान प्राप्त होण्यासाठी धातूंमध्ये काही खास गुणधर्म असावे लागतात. धातू दिसायला चकचकीत देखणे असावेत हा गुणधर्म तर हवाच त्याशिवाय धातू लवचिक हवा. एखाद्या धातूची जेवढी बारीक तार काढता येईल तेवढा तो मह्त्त्व���चा ठरतो. याच गुणधर्माला धातूची लवचिकता असं समजतात.\nशिवाय इतर धातूंपेक्षा, मौल्यवान धातू खूप जास्त तापमानाला उकळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मौल्यवान धातू इतर धातुंच्या तुलनेत कमी क्रियाशील असतात. दमट हवेशी जरासा संपर्क आला की लोखंड गंजून जातं, म्हणजेच त्याचं ऑक्साईड तयार होतं. ही रासायनिक अभिक्रिया जलद आणि सहजपणे होते. पण मौल्यवान धातू इतक्या सहजपणे रासायनिक अभिक्रिया करत नाहीत. या आणि अश्या अनेक इतर गुणधर्मांमुळे या आठ धातूंचा अनेक जीवनोपयोगी गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वापर करता येतो. म्हणून ह्या आठ धातूंच्या गटाला ‘मौल्यवान धातू’ असं म्हणतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/raosaheb-danve-uses-new-funda-32908", "date_download": "2019-08-25T15:35:20Z", "digest": "sha1:YV7AY35GDO7ZP25K6AYTSCGIB6YPYSFC", "length": 7677, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "raosaheb-danve-uses-new-funda- | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजपचा प्रचाराचा फंडा : रावसाहेब दानवे यांची सपत्नीक नारळ- खारीक तुला\nभाजपचा प्रचाराचा फंडा : रावसाहेब दानवे यांची सपत्नीक नारळ- खारीक तुला\nशुक्रवार, 18 जानेवारी 2019\nआधी रावसाहेब दानवे यांच्या वजना इतक्‍या खारका एका पारड्यात टाकण्यात आल्या. माप स्थिर झाल्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि खारीक तुला पार पडली.\nभोकरदन: मकरसंक्रांती निमित्त साधून भाजपच्या महिला नगरसेवकांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि त्यांच्या त्यांच्या पत्नीची नुक्रमे खारीक आणि नारळ तुला करत संक्रांतीचे वाण लुटले.\nकधीगावातून घोड्यावरची रपेट, तर कधी बुलेटवरून फेरफटका. हे कमी की काय म्हणून निवडणुकीत विजयी हत्तीवरून मिरवणूक असे विविध फंडे वापरून रावसाहेब दानवे नेहमीच चर्चेत राहिले. आता ते चर्चेत आले आहेत नारळ - खारकांच्या तुलनेने \nअशाच उत्साहाच्या भरात भाजपच्या नगरसेविका तथा माजी नगराध्यक्ष आशा माळी यांच्यासह इतर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी भोकरदनमध्ये आज (ता.18) रावसाहेब दानवे यांची सपत्नीक खारीक-नारळ तुला केली. निमित्त होते सिमेंट रस्त्याच्या लोकार्पणाचे.\nया सोह���्यास लोकांनी मोठी गर्दी केली होती. या तुला कार्यक्रमाला संपुर्ण दानवे कुटुंब हजर होते. दुपारी भोकरदन शहरात आधी रावसाहेब दानवे यांच्या वजना इतक्‍या खारका एका पारड्यात टाकण्यात आल्या.\nमाप स्थिर झाल्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि खारीक तुला पार पडली. त्यानंतर निर्मला दानवे यांची महिलांनी नारळ आणि खणाने तुला केली आणि एकमेकांना हळदी कुंकू लावत वाण दिले.\nदानवे पती-पत्नींच्या वजना इतकी खारीक उपस्थितांमध्ये वाटून देण्यात आली तर खण आणि नारळ मकरसंक्रांतीचे वाण म्हणून महिलांना देण्यात आले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nरावसाहेब दानवे raosaheb danve महिला women नारळ हळद\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v6359", "date_download": "2019-08-25T16:23:41Z", "digest": "sha1:L235C6IS6NUEGA2QKPUT7LYDG57KWOWY", "length": 8482, "nlines": 214, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "X-MEN- DAYS OF FUTURE PAST - Official Trailer 2014 व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर X-MEN- DAYS OF FUTURE PAST - Official Trailer 2014 व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैल��च्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tips-of-mustard-oil/", "date_download": "2019-08-25T16:14:31Z", "digest": "sha1:SHKB4EL3OWAC6LGOGHGGTHVTOWAW4FVM", "length": 8260, "nlines": 103, "source_domain": "arogyanama.com", "title": "मोहरीच्या तेलाचा असा करा वापर, अनेक आरोग्य समस्या होतील दूर - Arogyanama", "raw_content": "\nमोहरीच्या तेलाचा असा करा वापर, अनेक आरोग्य समस्या होतील दूर\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – थंड वातावरण असताना मोहरीच्या तेलाचा वापर जेवणात किंवा औषधाच्या रुपात करणे लाभदायक ठरते. यातील विविध पोषकतत्त्वांमुळे आरोग्य, केस आणि त्वचा चांगली राहते. मोहरीच्या तेलाचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. विशेष म्हणजे मोहरीचे तेल पेनकिलरचे काम देखील करते. या तेलाचे काही रामबाण उपाय असून ते आपण जाणून घेणार आहोत.\n‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती\nकोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या\nगॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या\n१ मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने रक्त वाढते. शरीरात स्फूर्ती येते.\n२ मोहरीच्या तेलात मीठ टाकून दात आणि हिरड्यांवर चोळल्याने दात मजबूत राहतात. हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या दूर होते.\n३ पायांच्या तळव्यांवर मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास डोळ्यांची कमजोरी दूर होते.\n४ त्वचेच्या रोगांसाठी मोहरीच्या तेलामध्ये धोतरा या वनस्पतीच्या पानांचा रस आणि हळद टाकून गरम करा. हे थंड झाल्यावर योग्य त्या ठिकाणी लावा. यामुळे डाग, खाज, रॅशेश दूर होतील.\n५ ब्लॅकहेड्स, पिंपल्स, सुरकूत्या असल्यास मोहरीच्या तेलाने मालिश करा.\n६ मोहरीच्या तेलात थोडी हिना पावडर टाकून काही वेळ उकळा, नंतर हे गाळून केसांना लावा, केस गळती दूर होते.\n७ मोहरीच्या तेलात वेदनाशामक गुण असल्याने कान दूखत असेल तर दोन थेंब मोहरीचे तेल कानात टाका.\n८ रुप आणि सौंदर्य उजळवण्यासाठी बेसन आणि हळदीमध्ये मोहरीचे तेल टाकून लावा.\n९ मोहरीचे तेल हृदयरोगावर गुणकारी आहे.\n१० संधिवातात मोहरीच्या तेलात कापूर टाकुन मालिश करा. वेदनेपासुन आराम मिळेल.\n११ कंबरदुखी असल्यास मोहरीच्या तेलामध��ये थोडेसे हींग, ओवा आणि लसुन टाकून गरम करा आणि ते कंबरेला लावा.\n१२ नवजात शिशु आणि त्याची आई दोघांचीही मालिश करण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर आहे. मोहरीच्या तेलाने मालिश केल्यानंतर अंघोळ घातल्याने शिशुला सर्दी होत नाही.\nरोज सकाळी प्या 'हे' पेय, दिवसभर घेऊ शकता उत्साह आणि उर्जेचा अनुभव\nकफचा त्रास असेल तर खावे 'हे' फळ, जाणून घ्या इतरही अनेक आरोग्य फायदे\nकफचा त्रास असेल तर खावे 'हे' फळ, जाणून घ्या इतरही अनेक आरोग्य फायदे\nकेमिकलचा वापर न करता पांढरे केस करा काळे\nदररोज रात्री सॉक्स घालून झोपा, होतील ‘हे’ ५ मोठे फायदे, जाणून घ्या\nखुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील ‘हे’ फायदे\nसौंदर्य खुलवणारे गुलाबपाणी वापरण्याचे फायदे…..\nपायांच्या तळव्यात जळजळ असेल तर करा ‘हे’ उपाय\nरक्त शुद्ध करण्याच्या ‘या’ नैसर्गिक १४ उपायांनी शरीर राहील नेहमी निरोगी\n‘हे’ ४ फेस पॅक पुरुषांना ठेवतील कायम चिरतरुण, घ्या जाणून\nचिंता, दु:ख, मानसिक तणावामुळे वाढतात पोटाचे विकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2019-08-25T16:24:55Z", "digest": "sha1:IO4XOFGFYAGAHBLEJ7MHIVNAWNJ2AFKT", "length": 3981, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ग्रीक खगोलशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► प्राचीन ग्रीक खगोलशास्त्रज्ञ‎ (१ प)\n\"ग्रीक खगोलशास्त्रज्ञ\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9", "date_download": "2019-08-25T16:48:24Z", "digest": "sha1:S6E44SXVRULESHBCZ7U7RJ5QTHE7XN22", "length": 6654, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विकिपीडिया निर्वाह - विकिपीडिया", "raw_content": "\nनिर्वाहासाठीची आवश्यक पाने येथे आहेत...\nएकूण १७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १७ उपवर्ग आहेत.\n► अनाथ पाने‎ (८१ प)\n► विकिपीडियाचा इतिहास‎ (२ प)\n► विकिपीडिया जुन्या चर्चा‎ (१ क)\n► विकिपीडिया धोरणे व मार्गदर्शक तत्त्वे‎ (३ क, ७ प)\n► निःसंदिग्धीकरण पाने‎ (३ क, ४८४ प)\n► प्रकल्प बावन्नकशी २०१०‎ (३ प)\n► प्रताधिकारभंग‎ (१ क)\n► मराठी विकिपीडिया प्रकल्प‎ (२४ क, ६३ प)\n► मुखपृष्ठ‎ (६ क, १८ प)\n► रद्दीकरण‎ (७ क)\n► विकिपीडिया व्यवस्थापन‎ (३ क, १ प)\n► विकिपीडिया सहकार्य‎ (१ क, १ प)\n► विलयन सुचविलेली पाने‎ (१ क, ११० प)\n► विलीनीकरणायोग्य पाने‎ (१ क, १ प)\n► शुद्धलेखन करण्याजोगे लेख‎ (१ क, १४३ प)\n► सवंगडी प्रतिसाद‎ (रिकामे)\n► साईट नोटीस‎ (१७ प)\n\"विकिपीडिया निर्वाह\" वर्गातील लेख\nएकूण २१ पैकी खालील २१ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:अलीकडील बदल लेख विनंत्या\nविकिपीडिया:आंतरविकि दूतावास/जुनी चर्चा १\nचर्चा:आचार्य, गुरुजी, शास्त्री व तत्समान उपाध्यांची यादी\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प/वर्गीकरण आणि साचे\nविकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/जुनी चर्चा २\nविकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/जुनी चर्चा ३\nविकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१२ रोजी ०८:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T16:43:57Z", "digest": "sha1:FRYYTKC4K64ECVJSY3AZL5757W4E7HZX", "length": 10863, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सीता - विकिपीडिया", "raw_content": "\nअन्य नावे/ नामांतरे जानकी, वैदेही,\nजटायु वध - राजा रविवर्म्यांचे एक चित्र.\nसीता ही रामायणातील प्रमुख स्त्री-व्यक्तिरेखा आहे. रामायणातील मुख्य नायक राम याची ही पत्‍नी होय. पतिनिष्ठ पत्‍नी म्हणून, तसेच शुद्धचरित, धैर्यशील व नीतिमान स्त्री म्हणून ही आदर्शवत मानली जाते.\nही विदेहाचा जनककुलोत्पन्न राजा सीरध्वज जनक यास जमीन नांगरताना गवसली व सीरध्वजाने हिला दत्तक कन्या म्हणून वाढवले. उपवर झाल्यावर हिचा विवाह स्वयंवरपद्धतीने इक्ष्वाकु कुळात��ल रामाशी झाला. विवाहानंतर अल्पकाळातच दुर्दैववशात हिला पती राम व दीर लक्ष्मण यांच्यासह राजगृहाचा त्याग करून वनवासास जावे लागले. वनवासकाळादरम्यान दंडकारण्यात वास्तव्य करत असताना हिला लंकेचा राजा रावण याने अपहरण करून लंकेस नेऊन स्थानबद्ध केले. यातून राम व रावण यांच्यात युद्ध उद्भवले व त्यात रामाने रावणाचा वध केला. त्यानंतर हिने अग्निदिव्य करून स्वतःचे पावित्र्य सिद्ध केले व तत्पश्चात रामाने हिला अयोध्येस स्वगृही नेले. अयोध्येस गेल्यावर रामास हिच्यासह राज्याभिषेक करवण्यात आला. ही गर्भवती असताना, हिच्या पावित्र्याविषयी लोकांमध्ये बोलवा उठल्यामुळे रामाने हिला टाकून दिले. अश्या परिस्थितीत हिने वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात आसरा घेतला व तेथेच हिला लव व [कुश] असे दोघे जुळे पुत्र झाले. कुमारवयाचे झाल्यावर लव-कुशांची त्यांचा पिता राम याच्याशी भेट घडून आली. अखेरीस हिने धरणीच्या, अर्थात स्वतःच्या मातेच्या, उदरात प्रवेश करून जीवनप्रवास संपवला.\nदेवळातली सीतेची मूर्ती नेहमी रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मूर्तींबरोबर असते. परंतु महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात राळेगावनजीकच्या रावेरी नावाच्या खेड्यात रामाविना असलेल्या सीतेचे मंदिर आहे. तेथे लव, कुश आहेत, पण राम नाही. शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. रामाशिवायच्या सीतेचे भारतातले ते बहुधा एकमेव देऊळ असावे. श्रीलंकेत मात्र सीतेची मंदिरे बघण्यास मिळतात.\nसीता हा मध्यवर्ती विषय असलेली पुस्तके[संपादन]\nसीता (पाच खंडांत विभागलेले पुस्तक, मूळ हिंदी लेखक देवदत्त पटनाईक, मराठी अनुवाद विदुला टोकेकर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(रामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०१८ रोजी २२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/shivsena-and-bjp-active-mangalvedha-33741", "date_download": "2019-08-25T15:39:17Z", "digest": "sha1:ELX4KWXLMWO2R3NHQ6HCNELROL7YQO6M", "length": 10157, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "shivsena and bjp active in mangalvedha | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवेढ्यात युती होण्याआधीच भाजप व सेनेची मोर्चेबांधणी\nमंगळवेढ्यात युती होण्याआधीच भाजप व सेनेची मोर्चेबांधणी\nशुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019\nमंगळवेढा : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास काही दिवसांचा अवधी असताना राज्यात भाजप व शिवसेनेची युती झाल्याचे अदयापही जाहीर केले नसले तरी विधानसभा डोळयावर ठेवून पंढरीच्या नेत्यांची लगबग सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांच्या युतीत ही जागा शिवसेनेला की भाजपला मिळणार मिळणार हे ठरण्याच्या आधीच दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणी सुरू आहे.\nमतदारसंघांच्या 2009 मध्ये झालेल्या पुनर्रचनेनंतर मंगळवेढा -मोहोळ मतदारसंघाचे अस्तित्व संपवून मंगळवेढा- पंढरपूर असा नवीन मतदारसंघ तयार झाला. त्यातून मंगळवेढयात पंढरीच्याच नेत्यांचा बोलबाला वाढला.\nमंगळवेढा : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास काही दिवसांचा अवधी असताना राज्यात भाजप व शिवसेनेची युती झाल्याचे अदयापही जाहीर केले नसले तरी विधानसभा डोळयावर ठेवून पंढरीच्या नेत्यांची लगबग सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांच्या युतीत ही जागा शिवसेनेला की भाजपला मिळणार मिळणार हे ठरण्याच्या आधीच दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणी सुरू आहे.\nमतदारसंघांच्या 2009 मध्ये झालेल्या पुनर्रचनेनंतर मंगळवेढा -मोहोळ ��तदारसंघाचे अस्तित्व संपवून मंगळवेढा- पंढरपूर असा नवीन मतदारसंघ तयार झाला. त्यातून मंगळवेढयात पंढरीच्याच नेत्यांचा बोलबाला वाढला.\nअशा परिस्थितीत 2009 साली ही जागा शिवसेनेकडे होती. त्यावेळी यात तीन हजारपेक्षा अधिक मते मिळाली. पण 2014 साली शिवसेना व भाजपा स्वबळाबर लढताना भाजपने ही जागा स्वाभिमानीकडे दिली. स्वाभिमानीचे उमेदवार प्रशांत परिचारक 90 हजारांपेक्षा अधिक मते घेतली. शिवसेनेच्या समाधान आवताडेंनी 40 हजार मते घेतली.\nआमदार परिचारक हे सध्या भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. तर शिवसेनेतून निवडणूक लढविलेले सध्या समाधान आवताडे हे पक्षापासून अंतर ठेवून असल्याने शैला गोडसे यांनी जोर धरला आहे. मंगळवेढयातील विविध आंदोलन व कार्यक्रमास भेटी देत संपर्क वाढविला आहे. गत निवडणुकीत थोडक्या मताने पराभव झालेल्या परिचारकांना यंदा ढोबळे भाजपात आल्यामुळे निर्णायक मतासाठी फायदा होणार आहे.\nपरिचारक यांनी मुख्यमंत्रयाचा संबंधाचा लाभ घेत मोठया प्रमाणात निधी मिळवला. पण मंगळवेढयातील रस्ते व अन्य योजनेसाठी मिळविताना पाण्याबाबत त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. विधानसभेच्या आखाडयात कोणते परिचारक उतरतात याची उत्सुकता राहणर आहे.\nदुसरीकडे शैला गोडसे यांनी संपर्कावर भर दिला. पंढरपूर व मंगळवेढ्यात 51 शाखा काढून पक्षीय बांधणी सुरू केली. त्यांना आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ परिवाराची साथ मिळणार आहे. पण ही जागा युतीत शिवसेनेला जागा मिळाली तर परिचारक गट कोणती भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nलोकसभा निवडणूक भाजप पंढरपूर प्रशांत परिचारक prashant paricharak आमदार आंदोलन agitation पराभव defeat तानाजी सावंत\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80/news/page-5/", "date_download": "2019-08-25T15:32:32Z", "digest": "sha1:ZOMLEYLI55FVT3FTL2C7PODGXXB2ZVMA", "length": 7555, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अतिरेकी- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nपाकिस्तानच्या सागरी सीमेत भारताची पाणबुडी\nनौदल प्रमुख सुनील लांबा यांनी पत्रकार परिषद घेऊन दहशतवादी समुद्र मार्गाने हल्ल्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त केली होती.\n‘जैश’च्या तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी स्प��इस - 2000 बॉम्बची चाचणी\nAIRSTRIKE चा सर्वांत मोठा पुरावा : हवाई हल्ल्याच्या वेळी अ‍ॅक्टिव्हेट होते 300 मोबाईल\nपाकिस्तान पडला एकटा : 'जैश'सह इतर दहशतवादी संघटनांवर आता कारवाई करावीच लागणार\n'हवाई हल्ल्याचा उद्देश कुणाला ठार करण्याचा नव्हता, तर फक्त शक्ती दाखवायची होती'\nकाश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ, दोन दहशतवाद्यांमागे एक जवान होतोय शहीद\nदहशतवाद्यांच्या निशाण्यावर राजकीय नेते HIT LIST मध्ये आहेत 'हे' लोक\nसैन्याधिकारी म्हणतात, 'बालाकोट'चेही पुरावे आहेत, त्याबद्दल भारत सरकार घेईल निर्णय\n'त्या' विंग कमांडरची सुरक्षित सुटका करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी\nपुलवामा हल्ल्याचे पुरावे देत भारताने पाकिस्तानला ठणकावलं, आता कारवाई करा\nपाकिस्तानचा U टर्न : आता म्हणतात भारतीय हवाईदलाचा एकच पायलट आहे ताब्यात\nकृष्णा घाटीतलं बटालियन हेडक्वार्टर होतं पाकिस्तानच्या निशाण्यावर\nभारत-पाक यांच्यात तणाव, काँग्रेसने देशवासीयांना केलं विशेष आवाहन\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%AE/news/", "date_download": "2019-08-25T15:27:34Z", "digest": "sha1:4GCQOXP26PUDK6Q4BXMC4SI6WKYJEQ4A", "length": 6212, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पी चिंदबरम- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची 3 जुलैपर्यंत अटक टळली\nविशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी एअरसेल मॅक्सिस खटल्यात चिदंबरम यांना 3 जुलैपर्यंत अटक करू नये, असा आदेश सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिला.\nविमानतळावर चहा-काॅफीचे भाव ऐकून पी.चिदंबरम यांना बसला धक्का\nइंद्राणी मुखर्जीसमोर बसवून कार्ती चिदंबरमची करणार उलट तपासणी\nआयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिंदबरमला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\n2 जी स्पेक्ट्रम घोटाळा कधी झालाच नाही\nगुजरात राज्यसभा निवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा, भाजप-काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव\nदेशातील पहिल्या महिला बँकेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-08-25T15:46:59Z", "digest": "sha1:OCFAXERWFBLQ3VMMUUCQXLHG5DDPLWBM", "length": 6026, "nlines": 70, "source_domain": "satyashodhak.com", "title": "खबरदार! भटांच्या चाट्यांनो.. | Satyashodhak", "raw_content": "\nशिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग जर साधा असेल तर डॉक्टर गोळ्या देतो. परंतु रोग जर गंभीर स्वरूपाचा असेल तर इंजेक्शन द्यावे लागते. प्रसंगी चिरफाड ही करावी लागते, म्हणजेच शस्त्रक्रिया करावी लागते. आपल्या समाजाला ब्राम्हणांचा रोग लागला आहे आणि तो इतका गंभीर आहे की अशा वेळी किरकोळ उपाय करून भागणार नाही तर ब्राम्हणांची चिरफाडच करावी लागेल. या पुस्तकातील विचार काहींना आवडतील तर काहीना झोंबतील तेव्हा तुमची प्रतिक्रिया लेखकाला त्यांच्या वैयक्तिक मोबाईल वर फोन करून कळवा किवा ई-मेल करून कळवा.\nपुस्तक इथे वाचा : खबरदार भटांच्या चाट्यांनो\nTags:दादुसेना, दादोजी कोंडदेव, निनाद बेडेकर, प्रबोधनकार ठाकरे, बाबा पुरंदरे, ब्राम्हणी कावा, ब्राम्हणी षडयंत्र, ब्राम्हणी हरामखोरी, भटशाही, मनसे, मराठयांची बदनामी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे, वर्णव्यवस्था, शिवरायांची बदनामी, शिवसेना, सत्य इतिहास, संभाजी ब्रिगेड, सामाजिक, हरामखोर बाबा पुरंदरे\nमराठा सेवा संघ बदलतो आहे\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/kitchen-time-planning/", "date_download": "2019-08-25T15:51:51Z", "digest": "sha1:IT57JE5PVSJNBYE3GAN5QN5QG4YP3LUX", "length": 16120, "nlines": 158, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "स्वयंपाकघरातील वेळेचे नियोजन – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nJanuary 31, 2017 सौ. निलीमा प्रधान व्यवस्थापन\nओट्याशी उभं राहिल्यावर स्वयंपाक करताना वेळेचे नियोजन करुन आपल्याला वेळ वाचविता येतो. हा वेळ वाचविला तो प्रत्यक्ष सा्वयंपाक करताना पण स्वयंपाक करायच्या आधी बरीच पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी देखील बराच वेळ जातो. सकाळच्या वेळी हा वेळ पूर्णपणे वाचवता आला तर फारच सुखाचं होईल. स्वयंपाकापूर्वीची बरीचशी तयारी आदल्या दिवशी रात्री टी.व्ही. पाहाता पाहाता आपण सहजपणे करु शकतो. त्यासाठी भाजी मात्र आधी आणलेली असायला हवी. आता भाजी खरेदीचेही नियोजन करता येते. पण ते नंतर पाहू. भाजी आणलेली असल्यास रात्री निवडून स्वच्छ करुन ठेवता येते. गवार, फ्लॉवर सारख्या भाज्या आधी खुडून, चिरुन ठेवल्यास सकाळचा वेळ वाचतो.\nमिरच्यांची देठ काढून ठेवावीत. कोथिंबीर निवडून धुऊन कोरडी करुन ठेवावी. तोच प्रकार पालेभाज्यांसंबंधात, सकाळी फक्त जिरुन भाजी करायला वेळ लागत नाही. लसूण, कांदे सोलून ठेवणे, दुसर्‍या दिवशी उसळ करायची असल्यास ती सुध्दा रात्री निवडून फ्रीजमध्ये ठेवता येते. ज्यांची सकाळी डब्यांची घाई असते त्यांच्यासाठी ही तयारी म्हणजे चार हात असल्याप्रमाणे मदतगार ठरते. डबे नसणार्‍यांसाठी देखील सोयीचे होते.\nभाजीबाजारात जाऊन भाजी आणणे हा काय नियोजनाचा विषय आहे का असे म्हणून कोणी हसेल देखील. मग तसे पाहिले तर कोणताच विषय नियोजनाचा नाही. कामं कशीही होतातच आणि दिवस कसाही पार पडतोच. पण कसेही हे ज्याच्या प्रकृतीला खटकते नियोजन त्यांच्यासाठी असते. कामं व्यवस्थितपणे, ठराविक वेळेत आणि गोंधळ न होता पार पडली तर त्यातील मानसिक समाधान फार मोठे असते. असो, हं असे म्हणून कोणी हसेल देखील. मग तसे पाहिले तर कोणताच विषय नियोजनाचा नाही. कामं कशीही होतातच आणि दिवस कसाही पार पडतोच. पण कसेही हे ज्याच्या प्रकृतीला खटकते नियोजन त्यांच्यासाठी असते. कामं व्यवस्थितपणे, ठराविक वेळेत आणि गोंधळ न होता पार पडली तर त्यातील मानसिक समाधान फार मोठे असते. असो, हं तर भाजीचं नियोजन यासाठी एक छोटी डायरी करा ज्यात आठवडाभराचं नियोजन लिहिता येईल. घरातील लोकांची आवड, बाजारात, ऋतुमानानुसार उपलब्ध भाज्या यांचा विचार करा. सोमवार ते रविवार एकेका भाजीचे नाव लिहा. भाज्यांचे सात प्रकार खरेदी केले की, आज काय भाजी करु असा आठवड्याचा भाजीचा विषय मनाला त्रास देत नाही. यात भाज्या निवडताना पहिल्या दोन दिवसांसाठी दोन पालेभाज्या नंतर तीन दिवस तीन फळभाज्या आणि शेवटच्या दोन दिवसांसाठी कांदे, बटाटे किंवा डाळीचे वडे असे नियोजन केल्यास रोज भाजीबाजारात जायचा वेळ वाचेल. भाजीबरोबर रोज एखादी उसळ ठेवल्यास उत्तमच. ती कोणती ते ही लिहून ठेवावे. भाजी आणताना आठवडाभरासाठी मिरच्या, कोथिंबीर, आलं, लिंब, लसूण, टमाटा, काकडी हे ही आणावे. सर्व निवडून फ्रिजमध्ये ठेवल्यास आठवडाभर टकते. वेळेला प्रत्येक पदार्थ हाताशी मिळतो.\nकढई किंवा पातेले खूप गरम झाल्यावर त्यात फोडणीसाठी तेल घालू नये. तेल जळण्याची शक्यता असते आणि गॅस वाया जातो तो वेगळाच गॅसवर कढई ठेवण्यापूर्वी त्यात फोडणीचे तेल घालून कढई गॅसवर ठेवावी. म्हणजे पहिल्या क्षणापासूनच कढई बरोबर तेल तापायला सुरुवात होते. तसेच रवा, दाणे, तीळ, पोहे भाजताना कढईत आधी पदार्थ घालून मग कढई किंवा पातेले गॅसवर ठेवावे. भाजी फोडणीस टाकल्यावर हलवून परतून त्या���र ताट झाकून भाजी शिजवून घ्यावी. भाजी लवकर शिजते. भाजी शिजताना गॅस मंद ठेवावा. मधून मधून पाण्याचा शिपका मारावा. एकदाच भरपूर पाणी घालून भाज्या शिजवू नयेत. तसेच कोणतीही पालेभाजी फोडणीस घातल्यावर त्यावर झाकण ठेवू नये. पालेभाजीचा रंग बदलतो. पालकासारखी भाजी मिनिटभर गरम पाण्यात घालून मग गार पाण्यात लगेच घालून पिळून पाणी काढून चिरुन किंवा मिक्सरमध्ये बारीक करुन भाजी करावी. पालेभाज्या करताना शक्यतो भाज्या शिजवून त्या सर्व पदार्थ घालून शेवटी वरुन फोडणी घालावी. पोळ्या करताना पीठात थोडंसं मीठ घालून कणिक कोमट पाण्यात भिजवून अर्धा तास तशीच ठेवावी. पोळ्या करताना कणकेला तेल लावून चांगली मळावी. पोळी लाटताना वरुन कमीतकमी पीठाचा वापर करावा. पोळ्या संध्याकाळपर्यंत मऊ राहातात.\n— सौ. निलिमा प्रधान\nAbout सौ. निलीमा प्रधान\t19 Articles\nसौ. निलीमा प्रधान या खाद्यसंस्कृती, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर लेखन करतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sajagtimes.com/2019/01/", "date_download": "2019-08-25T16:28:43Z", "digest": "sha1:LANFCWN5WLIFEAMLYG4KVTAM64UHKTOX", "length": 93118, "nlines": 241, "source_domain": "www.sajagtimes.com", "title": "January 2019 - Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे कार्यालयावर युवासेनेचा धडक मोर्चा\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे कार्यालयावर युवासेनेचा धडक मोर्चा\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे कार्यालयावर युवासेनेचा धडक मोर्चा\nपुुणे – दहावीच्या परीक्षेत २० गुणांची तोंडी परीक्षा रद्द करून महाराष्ट्रातील जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या वतीने गुरुवार दिनांक ३१ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, बी.एम.सी.सी. कॉलेज रोड, बी.एम.सी.सी. कॉलेज शेजारी, पुणे येथील कार्यालयावर धडक मोर्चा आंदोलन करण्यात आले.\nयावेळी युवासेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ.शकुंतला काळे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ पुणे यांचे अध्यक्ष डॉ.सुनिल मगर यांना घेराव घालण्यात आला. आंदोलकांनी ह्या अन्यायकारक कायद्याचे समर्थन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी करत ह्या अन्यायकारक मागण्या मान्य होईपर्यंत उठणार नसल्याचा पवित्रा युवासेना पदाधिकाऱ्यांनी घेताच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nएस.एस.सी.बोर्डाच्या विद्यार्थ्यांना २० अंतर्गत गुण दिले जातात, तर इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ४० अंतर्गत गुण दिले जातात. आता तर एस.एस.सी.बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळणारे २० गुणही गुणवत्ता वाढीच्या सबबीसाठी रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या आग्रहाखातर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे एस.एस.सी.बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे एकूण गुणही इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी होणार आहेत. परिणामी अकरावी प्रवेशावेळी एस.एस.सी.बोर्डाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण होणार आहे.\nदुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या वर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्येही बदल करण्यात आला आहे. त्यातच अंतर्गत गुणही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्यामुळे दहावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रचंड तणावाखाली आहेत. या साऱ्यांच्या परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी जितकी लेखी परीक्षा महत्वाची आहे तितकेच महत्व तोंडी परिक्षेलाही आहे.काळाची गरज ओळखून पाठांतराला जास्त महत्व न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्यक्ष कार्यानुभव असणे जास्त गरजेचे आहे. असे विचार मांडले जात असताना प्रत्यक्षात मात्र अंतर्गत गुण रद्द करून लेखी परीक्षेला जास्त महत्व दिले जात आहे. ही दुर्दैवाची बाब आहे.\nविद्यार्थ्यांच्या दृष्टीने हितावह नसलेला हा निर्णय रद्द व्हावा यासाठी शिवसेनेच्या आमदारांसह युवासेनेच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ह्यांना भेटून ह्याबाबत निवेदन देण्यात आले होते. ह्या अन्यायकारक निर्णयात त्यांना विशेष रस असल्यानेच हा प्रश्न निर्माण झाल्याची भावना विद्यार्थी व पालकांमध्ये आहे. महाराष्ट्रातील १५ लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता अंतर्गत गुण रद्द करण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा व हा निर्णय तात्काळ न घेतल्यास शिवसेना नेते , युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवसेनेच्या वतीने देण्यात आला.\nह्या आंदोलनात शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख मा.बळाभाई कदम, शिवसेना पुणे शहरप्रमुख मा.आमदार मा.चंद्रकांत मोकाटे, मा.आमदार मा.महादेव बाबर, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, युवासेना कार्यकारिणी सदस्य मा.साईनाथ दुर्गे, युवासेना कार्यकारिणी सदस्य मा.रूपेश कदम, युवासेना सचिव मा.दुर्गाताई शिंदे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य मा.प्रविण पाटकर, युवासेना सिनेट सदस्या मा.सुप्रियाताई कारंडे, युवासेना विस्तारक मा.सचिन बांगर, युवासेना विस्तारक मा.राजेश पळसकर, युवासेना जिल्हा युवा अधिकारी मा.अविनाश बलकवडे, मा.सचिन पासलकर, शिवसेना उपशहर प्रम���ख मा.किरण साळी, विद्यार्थी सेनेचे मा.राम गायकवाड, युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी मा.शिवाजी काळे, मा.अजय घाटे, मा.बाळकृष्ण वांजळे, युवासेना आंबेगाव तालुका युवा अधिकारी मा.प्रविण थोरात पाटील, मुळशी तालुका युवा अधिकारी मा.संतोष तोंडे, विधानसभा युवा अधिकारी मा.चेतन चव्हाण, मा.राम थरकुडे, मा.कुणाल धनावडे, मा.सुरज लांडगे, मा.निरंजन धाबेकर, मा.देविदास आढळराव पाटील, यांच्यासह पुणे जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nBy sajagtimes latest, Politics, पुणे, महाराष्ट्र पुणे, युवासेना, शिक्षण मंडळ पुणे 0 Comments\nआंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शाळांमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न\nआंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न\nसजग वेब टीम, प्रमोद दांगट – आंबेगाव\nआंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील निगडाळे,भागीतवाडी,राजेवाडी,तळेघर,राजपूर आदी जिल्हा परिषद प्राथमिक,शासकीय आश्रमशाळा व माध्यमिक विद्यालयांत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.याप्रसंगी शाळांमध्ये दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रभातफेरी,बालसभा,ग्रामस्वच्छता अशा विविध उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले.\nनिगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ‘हुतात्मा दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. प्रभातफेरी,बालसभा,अहिंसा शपथ,ग्रामस्वच्छता अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले.सुरुवातीला स्वच्छता प्रभातफेरी काढून ग्रामस्थांमध्ये ‘स्वच्छ भारत अभियाना’ ची जनजागृती करण्यात आली.त्यानंतर शाळेत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.‘रघुपती राघव राजाराम…’ हे भजन व सर्व धर्म प्रार्थनेचे गायन करण्यात आले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम कुऱ्हाडे,सुनिल लोहकरे,प्रदीप कुऱ्हाडे,अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे,मदतनीस लीलाबाई लोहकरे,विद्यार्थी उपस्थित होते.शाळेत आयोजित केलेल्या बालसभेच्या अध्यक्षस���थानी विद्यार्थी यश कुऱ्हाडे होता.यावेळी श्रेया लोहकरे,साहिल लोहकरे,ऋतुजा भोमाळे आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केली.विद्यार्थी सुमित लोहकरे याने महात्मा गांधी यांची वेशभूषा केली होती.शांती, सद्भाव आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शपथ घेण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी मंदिर,ग्रामपंचायत,अंगणवाडी,शाळा परिसरात स्वच्छता केली.आभार संतोष थोरात यांनी मानले.युवा कार्यकर्ते निलेश लोहकरे यांच्या वतीने खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .\nभागीतवाडी शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.यावेळी बालसभेचे आयोजन करण्यात आले होते.विदयार्थी छाया लांघी,शिवम भालेराव,समीक्षा कोळप यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनपरिचय आपल्या भाषणातून उलगडून सांगितला.यावेळी उपशिक्षिका सविंद्रा कोळप यांनी बालसभेला उद्बोधित केले.याप्रसंगी अंगणवाडी शिक्षिका सुलाबाई कोळप,पोलिस पाटील दत्तात्रय बेंढारी,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मारूती उंडे,रुख्मिणी भागीत उपस्थित होते.मुख्याध्यापक मंगेश बुरुड यांनी आभार मानले.\nराजेवाडी शाळेत महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिक्षणतज्ञ सरस्वती साबळे,मुख्याध्यापक यमना साबळे,पदवीधर शिक्षक लहू घोडेकर,एकनाथ मदगे व संदीप माळी तसेच विदयार्थी उपस्थित होते.\nतळेघर शाळेत महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.मुख्याध्यापक बुधाजी पारधी,सावळेराम आढारी,किसन केंगले,मनोहर थोरात,विद्यार्थी उपास्थित होते\nBy sajagtimes आंबेगाव आंबेगाव, महात्मा गांधी पुण्यतिथी, हुतात्मा दिन 0 Comments\nखरपुडी येथील खंडोबा मंदिर परिसरात गावठी दारूविक्री\nखरपुडी येथील खंडोबा मंदिर परिसरात गावठी दारूविक्री\nसजग वेब टीम, बाबाजी पवळे – राजगुरूनगर\nराजगुरुनगर- खेड तालुक्याच्या पुर्व भागात खुलेआम गावठी दारूचे धंदे सुरू असून अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी वहावत चालली आहे.या अवैध धंद्यांना आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे…\nखेड तालुक्यापुर्व भागातील खरपुडी,दावडी, निमगाव या परिसरात गावठी दारूचे धंदे सुरू असून हा धंदा राजरोस व निर्भयपणे सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्‍यातील ,गोसासी, रेटवडी, कनेरसर परिसरात दारूधंदे राजरोसपणे संबंधितांकडून चालवले जातात.त्यामुळे या अवैध धंद्यांना रोखणार तरी कोण असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. गावठी दारू धंद्यांवर कारवाई व्हावी, गावठी दारू तयार होऊच नये, गावठी दारूधंदे बंद करणे व ते पून्हा सुरु होणार नाहीत. बेकायदेशीर दारू उत्पादन व विक्री होऊ नये, ही जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची असल्याने याकडे उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देणे गरजेचे असते. यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांची मदत घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. सरकारमान्य देशी दारुची दुकाने सकाळी दहा नंतरच उघडली जातात. मात्र गावठी दारू पहाटेपासूनच सर्वत्र उपलब्ध होते. त्यांच्यावर वेळेचे बंधन व अंकुश नाही. या धंद्यावर पोलिसांनी कारवाई केली. मात्र गावठी दारूचा धंदा बंद होणे गरजेचे असताना देखील राजरोसपणे गावठीची विक्री सुरु आहे. पुर्व भागात ठिकठिकाणी अवैध धंदे बोकाळले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्थ होऊ लागले आहेत. हे धंदे बंद करण्याची मागणी होत आहे. हॉटेल व ढाब्यावर मिळणारी दारू यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच या परिसरात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत.\nतसेच या परिसरात गुन्हेगारी घटना घडत आहेत खरपुडी खुर्द (ता खेड ) येथे दोन दिवसांपुर्वी गावठी दारूचा धंदा सुरू करण्यात आला आहे.या ठिकाणी खड्डा घेऊन गावठी दारू रापण्यास ठेवली आहे.. या परिसरात गावठी दारुचा वास सुटला आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची ग्रामस्थ मागणी करत आहेत\nBy sajagtimes खेड, पुणे अवैध धंदे, राजगुरूनगर 0 Comments\nबाबूजी म्हणजे मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ – श्रीधर फडके\nबाबूजी म्हणजे मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ – श्रीधर फडके\nसजग वेब टीम – बाबाजी पवळे, राजगुरूनगर\nराजगुरूनगर-महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात एक अग्रगण्य नाव असलेले बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी तब्बल ४५ वर्ष मराठी संगीतसृष्ठी गाजवताना त्यांच्या सुरांनी शब्दांना सजवले. उत्तम गायक, संगीत दिग्दर्शक, भावगीत गायक, शास्त्रीय सुगम संगीतकार अशी त्यांची विविध रूपे महाराष्ट्राने अनुभवली. ते खऱ्या अर्थांने मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ होते अशी भावना ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांनी व्यक्त केली ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटीलस्मृती व्याख्यानमालेत बाबूजींची गाणी जीवनाची गाणी या विषयावर बोलत होते.\nया प्रसंगी संस्थेचे संचालक बाळासाहेब सांडभोर, डॉ.रोहिणी राक्षे, अॅड. माणिक पाटोळे, अंकुश कोळेकर, उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टेपाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nगायक श्रीधर फडके यांचे स्वागत अॅड. राजमाला बुट्टेपाटील यांनी केले.\nश्रीधर फडके यांनी बोलताना सांगितले की संगीत क्षेत्रात बाबूजींचे नाव जोडले गेले ते गीतरामायण या त्यांनी गायिलेल्या संगीतरामकथेशी. ग.दि.माडगूळकर त्यांनी शब्धबद्ध केलेले व बाबूजींनी गायिलेल्या गीतरामायणाने मराठी मनावर आजही गारुड केले आहे. ते पुढे म्हणाले की, सुधीर फडके ज्या पद्धतीने जगले त्याचा स्पर्श त्यांच्या गाण्याला झाला आहे. उदात्त, उत्कट मूल्यांची कास धरून आणि सत्यतेची साथ न सोडता ते जगले असे सांगून त्यांच्या गाण्यात दरवळणारा सुगंध हे त्याचेच प्रतीक असल्याचे ते म्हणाले. बाबूजींनी गाण्याची चाल आकर्षक, गोड व प्रासादिक असावी यासाठी विशेष लक्ष दिले. प्रखर देशभक्तीच्या भूमिकेतूनही त्यांनी दादरा नगरहवेली या पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या भारतातील प्रदेशाची मुक्तता करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.\nया कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी बाबूजींची झाला महार पंढरीनाथ, जय शारदे, तोच चंद्रमा नभात, धुंदी कळ्यांना, सखी मंद झाल्या तारका, वंद्य वंदे मातरम, ज्योती कलश झलके, पराधीन आहे पूत्र मानवाचा, बलसागर भारत होवो, जाळीमंदी पिकली करवंद, बाई मी पतंग उडवीत होते अशी एकापेक्षा एक सरस आणि सुप्रसिद्ध गाणी सादर करून बाबूजींच्या सुरेल आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलेली फिटे अंधाराचे जाळे, देवाचिया द्वारी, ओंकार स्वरूपा अशी अनेक गाणीही सादर केली. तसेच त्या गाण्यांंमागची कथासुद्धा उलगडून सांगितली. त्यांना आलेले अनुभव, त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी, बाबूजींच्या आठवणी सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.\nया कार्यक्रमात श्रीधर फडके यांना गायिका शिल्पा पुणतांबेकर व तबलजी तुषार आंग्रे यांनी साथ दिली. त्यांची मुलाखत प्रा. शिल्पा टाकळकर यांनी घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बापूसाहेब चौधरी यांनी, वक्त्यांचा परिचय डॉ. राजेंद्र शिरसी यांनी तर आभार कु. कावेरी भोर हिने मानले.\nBy sajagtimes Entertainment, latest, खेड, पुणे खेड, देवेंद्र बुट्टे पाटील, राजमाला बुट्टे पाटील, साहेबराव बुट्टे पाटील 0 Comments\nतरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. – प्रवीण गायकवाड\nतरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. – प्रवीण गायकवाड\nपुणे | तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. आई, वडील आणि आपले कुटुंब यांचे सक्षमीकरण करावे यातूनच समाज घडतो. राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करावे असा सल्ला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी एका खासगी माध्यम समूहाला मुलाखत देताना दिला.\nपुढे बोलताना म्हणाले दर्जेदार शिक्षण घ्यावे, असे कोर्सेस करा की ज्यातून रोजगार मिळेल. त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सारखे कार्यक्रम राबविले पाहिजे. त्यासोबतच ग्रामीण भागातील तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा असे यावेळी सांगितले.\nमला कॅबिनेट मंत्री पदाची ऑफर दिली होती\nया मुलाखती मध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांनी अनेक गोष्टींचा उलघडा केला आहे. पुढे बोलताना म्हणाले, भाजपचा मराठा चेहरा म्हणून २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी मला कॅबिनेट मंत्री पदाची ऑफर दिली होती. २०१२ पासून ते २०१४ पर्यंत अनेकवेळा भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सर्व समाजाचे नेते एकत्रित करीत होते. मराठा समाजाचा चेहरा म्हणून अनेकवेळा त्यांनी भाजपमध्ये येण्याविषयी माझ्यासोबत चर्चा केली. त्यासोबतच कॅबिनेट मंत्री पदाची सुद्धा ऑफर दिली होती, परंतु मला त्या विचारधारेवर विश्वास नाही आणि कधी त्याच्याशी तडजोड केली नसल्याने मंत्री पद नाकारले होते. मला राजकीय संधी होती पण विचारधारा कधीच सोडली नाही.\nदेशभरात भाजपचे सरकार असले तरी मी भाजप हा पक्ष असल्याचे मी मानत नाही. कारण भाजपचे सगळे नेते आरएसएसच्या मुशीत तयार झालेले आहेत. त्यामुळे हे सरकार भाजपचे नसून आरएसएस विचारधारेचे सरकार आहे. मुळात भाजप हा पक्षच नाही. भारतातील पक्ष हे विकासावर नाहीतर विचारधारेवर चालतात. आपली सामाजिक आणि सांस्कृतिक लढाई आहे. सध्या देशात घटना वि���ोधी सरकार असून घटना विरोधी कायदे करते. घटनेत आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूदच नाही हे सरकार घटना पायाखाली तुडवण्याचं काम करतंय, प्रतिगामी सरकार असून यांनी धोरणे द्वेष पसरवणारे आहेत. गोरक्षकाचा मुद्दा असो किंवा तिहेरी तलाकचा मुद्दा घेऊन मुस्लिमांमध्ये एक वातावरण तयार करून एका विशिष्ट समाजाला बाजूला ठेवायचं, धर्माचे राजकारण करून कायम देश असुरक्षित करायचं, या सर्व गोष्टींमुळे घटनेच्या चौकटीला धोका निर्माण झाला आहे. यासाठी पुरोगामी, सामाजिक आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. हा धोका मूलतत्वाला म्हणजे शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या समतावादी विचाराला धोका झाला आहे.\nकाँग्रेस सर्व समावेशक पक्ष\nदेशामध्ये काँग्रेस आणि भाजप दोन मुख्य पक्ष आहेत. त्यासोबत अनेक राजकीय दृष्ट्या स्थानिक अस्मिता निर्माण होऊन राज्यस्तरीय अनेक पक्ष निर्माण झाले असले तरी मोठ्या प्रमाणात पुरोगामी विचारधारेची पक्ष आहेत. मत विभाजन टाळण्यासाठी सर्वानी एकत्रित येणे गरजेचे आहे.\nसध्या काँग्रेसची बदलती भूमिका असून तरुणांना आकर्षित करणारे राहुल गांधींचे नेतृत्व आहे. काँग्रेसचे सर्वसमावेशक विचार पुढे आणले असून सोशो पॉलिटिक्स करीत आहे. असा प्रयोग त्यांनी गुजरात मध्ये केला ओबीसी मधून अल्पेश ठाकूर, दलित चेहरा जिग्नेश मेवानी आणि खुल्या प्रवर्गातून हार्दिक पटेल या सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करून सोशो पॉलिटिक्स करून नवा पर्याय निर्माण केला होता. असाच प्रयोग राजस्थान आणि मध्यप्रदेशात केला होता, त्यात काँग्रेसला मोठं यश मिळालंय.\nसंभाजी ब्रिगेड बहुजनांची संघटना\nसंभाजी ब्रिगेड हि सामाजिक संघटना असून संघटनेचे ब्राम्हणेत्तर विचार आहेत. सामाजिक दबाव गट करून शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे काम करते. संभाजी ब्रिगेड दोन पातळीवर काम करत असून राजकीय पक्ष म्हणून स्थापन झाला आहे. स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. मी समाजामध्ये नैसर्गिक गरज होती म्हणून संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद घेतले आहे. संभाजी ब्रिगेड मध्ये दुभंगलेले मतभेत नाहीत. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड हा एकाच परिवार आहे. फक्त राजकीय भूमिकेशी माझा संबंध नाही. संभाजी ब्रिगेड पक्ष हा स्वतंत्र निवडणूक लढवीत आहे, मात्र यावेळेस परिस्तिथी वेगळी असून संभ���जी ब्रिगेड पक्षाने पुरोगामी आघाडी मध्ये यावे त्यांचे स्वागत होईल.\nआमचा यापूर्वी शिवराज्य पक्ष होता पण त्याला यश मिळाले नाही. संभाजी ब्रिगेडला पक्ष करताना ब्राम्हणेत्तर पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष पर्याय होऊ शकतो, असे मला स्वतःला वाटले म्हणून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेतकरी कामगार पक्षाचे चांगले धोरणे आहेत, त्यांनी रोजगार हमी योजना, कुळ कायदा यासारखे अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. या पक्षाला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती त्यामुळे हा पर्याय निवडला.\n१६ टक्के आरक्षण एक मृगजळ\nगेल्या दोन वर्षांमध्ये मराठा क्रांती मोर्च्याच्या माध्यमातून मोर्चे शांततेत पार पडले. त्यानंतर ठोक मोर्चा निघाला होता. त्याला हिंसक वळण लागले होते, त्यात १० हजार कार्यकर्यांवर गुन्हे नोंदले गेले. ३८ कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी आत्मबलिदान दिले. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांची इतर मागासवर्गीय आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. त्या आयोगाने केलेल्या अभ्यासातून सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा सिद्ध झाला. अपेक्षा होती की ओबीसी प्रवर्गात कुणबी म्हणून समावेश होईल. मराठा आणि कुणबी एकच आहेत सिद्ध करण्यासाठी ९१ पुरावे दिले आहेत. मुळात मराठा ही जात नसून महाराष्ट्रातला समूह आहे, कुणबी ही जात आहे.\nमहाराष्ट्र सरकारने जे १६ टक्के आरक्षण दिले ५० टक्केच्या वर जाणारे आरक्षण असून ते एसईबीसी दिले आहे. हे आरक्षण मुळातच टिकणार नाही. एम.जी.गायकवाड यांच्या आयोगाने मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध केले आहे. केंद्राने नवीन १० टक्के आरक्षण राज्यसभेत आणि लोकसभेत मान्य करून घेतला. राष्ट्रपतींनीही सही केली आहे. अनेक राज्यात लागू करण्यात आला, त्याला सुद्धा आर्थिक निकषाद्वारे मर्यादा घातल्या आहेत. घर, शेती किती, आठ लाखांपेक्षा कमी उत्पादन असलेल्या लोकांना मिळणार आहे. ज्यांना इतर मागास वर्गाचा दर्जा दिला त्यांना हे आरक्षण मिळणार नाही.\nमराठा समाजाची अशी अवस्था झाली ५० टक्केच्या वर जाणारे १६ टक्के आरक्षण दिले. जे मुळात मिळणारच नाही, ते एक मृगजळ आहे. १० टक्के सवर्ण किंवा आर्थिक निकषावरील आरक्षण तेही मिळणार नाही. कारण इतर मागासवर्गीयांप्रमाणे मराठा समाजाचे मागासलेपणा सिद्ध झाला आहे.\nअडीच कोटी पेक्षा जास्त मराठा समाज कमिटी मोर्च्याच्या मा���्यमातून मोठ्या अपेक्षेने रस्त्यावर उतरले होते. मराठा समाजाची आर्थिक कुचंबना झाली होती, शेती परवडत नाही, शेतकरी आत्महत्या करीत आहेत . मात्र क्रांती मोर्चांमुळे एक आशा निर्माण झाली होती, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणारी आणि घटनात्मक आरक्षण मिळेल. आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार मिळतील. परंतु आता अशी परिस्थिती झाली आहे १६ टक्के तर नाहीच पण १० टक्के सुद्धा आरक्षण मिळणार नाही.\nदलित-मराठा दंगल करण्याचा प्रयत्न अयशस्वी\nगेल्यावर्षी कोरेगाव भीमा येथे दलित-मराठा यांच्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. या मागे षडयंत्र कुणाचे असू शकते तर हे सरकार पेशवाईचे सरकार आहे. पेशवाईचा वारसा मानणाऱ्या सरकारच्या काळात जर कोणी पेशवाईच्या पराभवाचा उत्सव साजरा करीत असेल तर हे त्यांना कधीच पटणार नाही. म्हणून हिंदुत्ववादी लोकांना वाईट वाटले म्हणून हे सगळे घडले. त्यासोबतच यामध्ये संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांची नावे का आली त्यांची नावे कोणी घेतली त्यांची नावे कोणी घेतली त्या भागात तीन महिन्यापूर्वी कुणी बैठका घेतल्या त्या भागात तीन महिन्यापूर्वी कुणी बैठका घेतल्या याबाबतचा पोलिसांचा अहवाल आल्यावरच सत्य बाहेर येईल. राज्यात संभाजी ब्रिगेडमुळे मराठा आणि दलितांमध्ये एकोपा निर्माण झाला आहे.\nतर खासदार संभाजी राजेंचे स्वागत करतील\nकोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणनू राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ते भाजपचे खासदार नाहीत. त्यांचीही एक राजकीय महत्वकांक्षी होती त्यांना खासदार व्हायचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ती पूर्ण करायला हवी होती, पण ती इच्छा भाजपकडून पूर्ण करण्यात आली.\nयुवराज संभाजी राजे हे आमच्यासोबत २००७ पासून जोडले गेले होते. २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या वतीने कोल्हापूरमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांनतर ते आमच्यासोबत शिवशाही यात्रेत महाराष्ट्रभर फिरले. मुंबईत मराठा आरक्षण मोर्चाचे नेतृत्व केले. मला वाटते ते पुन्हा शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकर विचारांचे काम करण्याचे ठरवले तर पुरोगामी विचारांचे लोक त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करतील. तसेच ते पुन्हा सामाजिक कार्यात परत येतील असा मला विश्वास आहे.\nमीना खोऱ्यातील १��� गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nमीना खोऱ्यातील १२ गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nकालवा समितीत प्रत्येक गावचा एक प्रतिनिधी असावा – अमित बेनके\nनारायणगाव | येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर पाणी पुरवठ्यासाठी मीना वर अवलंबून असणाऱ्या 12 गावच्या शेतकऱ्यांनी आज (30 जानेवारी 2019) मोर्चा काढला होता.या वेळी शाखा अभियंता मांडे यांना निवेदन देण्यात आले.\nयावेळी वडज,पिंपळगाव,कुरण,वडगाव सहानी, सावरगाव, बस्ती,खिलारवाडी,धोंडकरवाडी, विठ्ठलवाडी,निमदरी,निमगाव म्हाळुंगे, या गावचे शेतकरी व ग्रामस्थ तसेच अमित बेनके व जिल्हा प. सदस्य गुलाब पारखे उपसस्थित होते.\nमागील आवर्तन शेतकऱ्यांना कल्पना न देता सुरू केल्याचा आरोप या वेळी शेतकऱ्यांनी केला,तसेच या वेळी नियोजनापेक्षा अधिक पाणी सोडले गेल्याने प्रतिनिधी व अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला.तर पाणी सोडणार असल्याचे जाहीर प्रकटन करण्यात आले होते असे अधिकरी म्हणाले ,मात्र तसा ग्रामपंचायतीपर्यंत कुठलाही कागद अथवा पत्र आले नसल्याचे ग्रामपंचायत प्रतिनिधींनी सांगितले.अचानक सोडलेल्या पाण्यामूळे आमच्या मोटारी वाहून गेल्या तर विहिरीत काम सुरू असताना अचानक आलेल्या पाण्यामुळे विहिरीत कामगार अडकल्याचेही काही शतकर्यांनी सांगितले.\nमागील अवर्तनाला मोठा काळ उलटून गेला असल्याने मीना पत्राच्या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा,तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.पिकाला शेवटचे पाणी द्यायचे आहे परंतु पाणी नसल्याने हाता तोंडाशी आलेले पीक जळून जाण्याची भीती या वेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.\nआर्वी गावाच्या वरील भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाल्याने आता जर आवर्तन सोडले नाही तर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला.\nधरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पर्यंत पाणी उपसा करण्यास परवानगी आहे मात्र खालचा शेतकरी पाण्यावाचून मरतो आहे.मग हा भेदभाव कशासाठी असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.\nपाणी सोडण्याचा अधिकार कालवा समितीला आहे.तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पाण्याचे नियोजन करण्यात येत असते.सदर निवेदन हे अधीक्षक अभियंत्याला पाठवणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील पाठपुरावा केला जाईल असे शाखा अभियंता मांडे म्हणाले.\nतर “आम्हाला ठोस निर्णय हवा,पत्र पोहचवायची कामे करू नका,तसेच कलवा समितीमध्ये प्रत्येक गावच्या प्रतिनिधींचा समावेश करा” असे अमित बेनके म्हणाले.\nपाठबंधारे विभागाने पिण्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी विनंती जी.प सदस्य गुलाब पारखे यांनी अधिकाऱ्यांना केली,तसेच पाटबंधारे विभागाकडून आवर्तन सोडण्यात येईल अशी शाश्वती त्यांनी दिली.\nगेल्या आठवड्यात एक स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना ,तालुक्याला पाणी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार शरद दादा सोनवणे यांनी दिली होती,मात्र शेतकऱ्यांना पाण्यासाठी आज रस्त्यावर उतरावे लागत आहे ही मोठी शोकांतिका असल्याचे शेतकरी समाज दर्पणशी बोलताना म्हणाले.\nमीना खोऱ्यातील १२ गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर\nयेथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मीना कालव्यावर अवलंबून असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील १२ गावच्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. या वेळी शाखा अभियंता मांडे यांना निवेदन देण्यात आले.\nयावेळी वडज, पिंपळगाव, कुरण, वडगाव सहानी, सावरगाव, बस्ती, खिलारवाडी, धोंडकरवाडी, विठ्ठलवाडी, निमदरी, निमगाव म्हाळुंगे या गावचे शेतकरी व ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते अमित बेनके व जि. प.स. गुलाब पारखे उपस्थित होते.\nमागील आवर्तन शेतकऱ्यांना कल्पना न देता सुरू केल्याचा आरोप या वेळी शेतकऱ्यांनी प्रशासनावर केला, तसेच या वेळी नियोजनापेक्षा अधिक पाणी सोडल्याने लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला. तर पाणी सोडणार असल्याचे जाहीर पत्रक काढण्यात आले होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली ,मात्र तसा ग्रामपंचायतीपर्यंत कुठलाही कागद अथवा पत्र आले नसल्याचे ग्रामपंचायत प्रतिनिधींनी सांगितले. अचानक सोडलेल्या पाण्यामूळे आमच्या मोटारी वाहून गेल्या तर काही ठिकाणी विहिरीत काम सुरू असताना अचानक आलेल्या पाण्यामुळे विहिरीत कामगार अडकल्याचेह�� काही शेतकऱ्यांनी सांगितले.\nमागील आवर्तनाला मोठा काळ उलटून गेला असल्याने मीना नदी पात्राच्या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा, तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पिकाला शेवटचे पाणी द्यायचे आहे परंतु पाणी नसल्याने हाता तोंडाशी आलेले पीक जळून जाण्याची भीती या वेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.\nआर्वी गावाच्या वरील भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाल्याने आता जर आवर्तन सोडले नाही तर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला.\nधरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पर्यंत पाणी उपसा करण्यास परवानगी आहे मात्र खालचा शेतकरी पाण्यावाचून मरतो आहे. मग हा भेदभाव कशासाठी असा सवालही शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.\nपाणी सोडण्याचा अधिकार कालवा समितीला आहे. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पाण्याचे नियोजन करण्यात येत असते. सदर निवेदन हे अधीक्षक अभियंत्याला पाठवणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील पाठपुरावा केला जाईल असे शाखा अभियंता मांडे यांनी सांगितले.\nतर “आम्हाला ठोस निर्णय हवा,पत्र पोहचवायची कामे करू नका,तसेच कालवा समितीमध्ये प्रत्येक गावच्या प्रतिनिधींचा समावेश करा” असे अमित बेनके म्हणाले.\nपाठबंधारे विभागाने पिण्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी विनंती जी.प सदस्य गुलाब पारखे यांनी अधिकाऱ्यांना केली,तसेच पाटबंधारे विभागाकडून आवर्तन सोडण्यात येईल अशी शाश्वतीही त्यांनी दिली.\nगेल्या काही दिवसांपूर्वी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना, तालुक्याला पाणी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार शरद सोनवणे यांनी दिली होती, मात्र शेतकऱ्यांना पाण्यासाठी आज रस्त्यावर उतरावे लागत आहे ही मोठी शोकांतिका असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून लवकरात लवकर यातून मार्ग काढावा अशी विनंती यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, जुन्नर, पुणे अमित बेनके, कालवा समिती, गुलाब पारखे, जुन्नर, पाटबंधारे विभाग, पाणी प्रश्न, मीना नदी 0 Comments\nमाध्यम शास्त्राचे ज्ञान ही काळाची गरज – नितीन केळकर\nमाध्यम शास्त्राचे ज्ञान ही काळाची गरज – नितीन केळकर\nपुणे | ”माध्यम शास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे,भाषेची आणि अभिव्यक्तीची जी कौशल्ये आपण शाळेपासून शिकवतो त्या भाषेचा संवादासाठी कसा वापर करावा हे आता ज्या माध्यमातून करायचा आहे,ते आताचे माध्यम सोशल मीडिया आहे. तिथे याचा कसा वापर करावा हे शिकवले गेले तरच यांचा योग्य उपयोग होईल “असे पुणे आकाशवाणी केंद्राचे उपसंचालक नितीन केळकर म्हणाले. एस .एस . प्रॉफेशनल्स कॅम्पस आणि नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस् महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोशल मीडिया वरील कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.\nसोशल मीडियासाठी दृक् श्राव्य माध्यमातून प्रकट होताना वैचारिक कल्पना विस्तार कसा असावा,याविषयी माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षक अभिजीत टिळक यांनी प्रशिक्षणार्थीना दृक् श्राव्य कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेची संकल्पना व नियोजन एनयुजे महाराष्ट्रच्या प्रवक्त्या शिल्पा देशपांडे यांचे होते.\nएस.एस. प्रॉफेशनल्स चे संचालक डॉ. शिशिर पुराणिक यांनी भविष्यात अशा अजून कार्यशाळा आयोजित करणार आहोत, ज्या द्वारे सोशल मीडिया चा योग्य वापर होईल ,असे सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन शिशिर पुराणिक यांनी केले.\nया कार्यशाळेसाठी सुमारे ३० प्रशिक्षणार्थीना आपला सहभाग नोंदविला यामध्ये पत्रकार ,उद्योजक ,विद्यार्थी तसेच कलाकार यांचा समावेश होता.नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र च्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषांत सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकाराने झाल्यास पत्रकारिताही चांगल्या दिशेने जाईल असे सांगितले .\nदुसऱ्या सत्रामध्ये आजची शिक्षणपद्धती या विषयावर परिसंवाद घेण्यात आला यामध्ये डॉ. शिशिर पुराणिक ,अर्चना मवाळ ,शीतल करदेकर यांनी सहभाग घेतला तर पत्रकारितेतील आव्हाने या विषयावरील परिसंवादात सचिन चपळगावकर ,रायचंद शिंदे ,जितेंद्र जाधव ,श्रीकांत काकतिकर ,यांनी विचारमंथन केले . या कार्याक्रमामध्ये श्रीकांत काकतीकर यांचा बेळगाव जिल्ह्यातील युनियन च्या कार्याबद्दल विशेष सत्कार ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला .\nया कार्यशाळा उपक्रमासाठी दीपक चव्हाण ,युनियन च्या खजिनदार वैशाली आहेर,सुषमा पाटील यांनी विशेष योगदान दिले या कार���यक्रमासाठी विजया मानमोडे ,तुषार शेंडे ,आदी पुणे जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.\nजुन्नर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी त मनोमिलन अतुल बेनके यांच्या नेतृत्वाचे कौतुक\nजुन्नर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी त मनोमिलन \n– अतुल बेनके यांच्या नेतृत्वाचे कौतुक आणि अनुकूलता\nजुन्नर | ऐन हिवाळ्यातही जुन्नर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या गरम आहे त्याच कारणही तसंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आणि जुन्नर विधानसभा उमेदवारीसाठी इच्छूक असलेले अतुल बेनके यांच्यासाठी मात्र काही अनुकूल घटना घडताना दिसत आहेत.\nकाल परवा नारायणगाव याठिकाणी झालेल्या भव्य नोकरी महोत्सवात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी चला हवा होऊ द्या आणि लकी ड्रॉ या विरोधकांच्या कार्यक्रमावर टिका करताना अतुल बेनके यांच्या कामाबद्दल मात्र तोंडभरून कौतुक करत त्यांची आमदारकीसाठी उमेदवारीच जाहीर केली. आता तालुक्यात ‘अतुलशेठची आता मात्र हवा झाली’ असे उद्गार ही काढले.\nकाळे बेनके मनोमिलन घडत असताना दुसरीकडे काँग्रेस कडूनही काही चांगले संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल येत आहेत. जुन्नर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष अशोक घोलप यांनी पिंपळगाव सिध्दनाथ याठिकाणी कबड्डी स्पर्धेच्या जाहीर कार्यक्रमात “अतुलशेठ हाकेला ओ देणारा तरुण” असे उद्गार काढत बेनके यांचे कौतुक केले होते. आजही घोलप यांनी घाटघर याठिकाणी एका दशक्रिया विधी कार्यक्रमात “अतुल बेनकेही येथे उपस्थित आहेत आमच्या आय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो” असा उल्लेख आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात केला.\nगेल्या काही दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील जवळीक वाढताना दिसतेय त्यातच प्रमुख नेत्यांकडून काही सूचक विधानेही येऊ लागलीयेत. सत्यशील शेरकर यांना अतुल बेनके यांच्या सोशल मिडिया पेजकरून वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या शुभेच्छा असो किंवा कारखान्याचे बेनके कुटुंबियांना दिलेले सभासदत्व असो या घटना येत्या काळात जुन्नर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मनोमिलनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ठरतील. सध्या राज्य पातळीवरील राजकीय वातावरण पाहता कदाचित दोन्ही पक्षनेत्यांवर वरिष्ठ पातळीवरून तशा पद्धतीचे आदेश ही देण्यात आले असण्याची शक्यता आहे.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, जुन्नर अतुल बेनके, अशोक घोलप, काँग्रेस, जुन्नर, राष्ट्रवादी काँग्रेस, संजय काळे 0 Comments\nनॅनो तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – डॉ. सतीश ओगले ; साहेबराव बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमाला\nनॅनो तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – डॉ. सतीश ओगले\nसजग वेब टीम, बाबाजी पवळे\nराजगुरूनगर | आज वेगाने विकसित होणाऱ्या नॅनो तंत्रज्ञानाने जीवनाचा प्रत्येक भाग व्यापण्यास सुरुवात केली असून नॅनो रोबटिक्स, विनाचालक कार, हवेत उडणाऱ्या तसेच विजेवर चालणाऱ्या कार, किडा-मुंगीच्या आकाराचे लहान रोबोट अशी वेगाने येऊन आदळणारी नवी तंत्रज्ञानं आपल्यासमोर येणार असून ती नुसती समजावून घेणं नाही तर ती लगेच आत्मसात करण्याचं कौशल्य प्रत्येकालाच दाखवावं लागेल असे वैज्ञानिक डॉ. सतीश ओगले यांनी सांगितले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत नवविज्ञान व सामाजिक बदल या विषयावर बोलत होते.\nया प्रसंगी जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रम्हे, सह दिवाणी न्यायाधीश वाय. जे. तांबोळी, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, संचालक शांताराम घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, अॅड.माणिक पाटोळे, अंकुश कोळेकर, उमेश आगरकरप्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड,व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टेपाटील,प्रबंधक कैलास पाचारणे, ग्रामस्थ आणि उपस्थित होते.\nनॅनो टेक्नॉलॉजीवर सध्या जगभरातून बरेचसे संशोधन चालू असून तिचा वापर जीवशास्त्र, जैविकशास्त्र, पर्यावरणशास्त्र,इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्य प्रसाधने आणि काही इतर क्षेत्रांमध्ये होतोआहे. उपलब्ध शेतजमिनीतून उत्पादन वाढविण्यासाठी क्षमतानॅनो तंत्रज्ञानामध्ये आहे. विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, संगणक, नॅनो रोबोटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रामधील घडणाऱ्या घडामोडी माहिती करून घेणे गरजेचे आहे कारण या तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य अंतर्बाह्य बदललेले आहे. नॅनो तंत्रज्ञान असलेल्या एअरोजेल, ग्राफीन,कार्बन नॅनो ट्युब्ज अशा क्षेत्रात भविष्यात उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने मोठी संधी आहे. मात्��� भाविष्यात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना तशी उद्योगनिर्मिती देशात निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.\nविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, तंत्रज्ञान आपल्याला माणसापासून दूर करणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आज माणूस माणसाशी बोलण्याऐवजी मोबाईलशी अधिक बोलतो. मोबाईल आणि मिडीयाला इंटरनेट जोडले गेल्याने जगण्याच्या संवेदना व जाणिवा मल्टिमीडियाप्रमाणे बहुआयामी झालेल्या आहेत. दोन माणसांमधले अंतर कमी झाले असले, तरी दोन पिढ्यांमधले भावनिक अंतर प्रचंड वाढले आहे. चॅटच्या महापुरात संवादाचा अभाव आहे व कलेचे, कलात्मकतेचे व मानवी सांस्कृतिकतेचे निकष पूर्णपणे बदलले आहेत. प्रचंड सामर्थ्यशाली बनण्याच्या ध्यासात आता तंत्रज्ञानाने मानवी मनात प्रवेश केलेला आहे. त्या सामर्थ्यशाली तंत्रज्ञानाने आपला ताबा घेतला आहे. त्यासाठी माणसाने अंतर्मुख होऊन निसर्गाशी नाते जोडायला हवे. निसर्गातील दृश्यानुभावाची गंमत अनुभवायला हवी. विद्यार्थ्यांनी खूप वाचन करावे. कल्पकतेला महत्त्व द्यावे. प्रत्येक गोष्टीत विज्ञान असून ते समजून घेण्याची गरज व्यक्त केली.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी.डी.अनुसे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.ज्योती वाळूंज यांनी तर आभार कु. कंचन घुमटकर हिने मानले.\nBy sajagtimes latest, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, शिरूर देवेंद्र बुट्टे पाटील, राजगुरूनगर, साहेबराव बुट्टे पाटील 0 Comments\nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांना मंजुरी\nमंत्रिमंडळ बैठक निर्णय (२९/०१/२०१९)\n1. लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री पदाचा समावेश करण्यास मान्यता.\n2. गावातील मालमत्तांच्या कर आकारणी पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मालमत्ता पत्रक तयार करण्याचा निर्णय.\n3. उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना वीज दरात सवलत देण्यास मंजुरी.\n4. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रकल्पाच्या कमाल 15 टक्के मार्जिन मनी देण्याचा निर्णय.\n5. एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांसाठी शेतजमीन खरेदी करताना शेतजमीन धारणेच्या कमाल मर्यादेतून सूट देण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात सुधारणेस मान्यता.\n6. औद्योगिक वापरासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा वापर (नझूल जम��नी वगळून) अधिमुल्य आकारून इतर प्रयोजनासाठी करण्यास परवानगी. या निर्णयामुळे अशा प्रकारच्या जमिनी विकास प्रक्रियेत सामावून घेण्यास मदत होणार.\n7. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे कृषि महाविद्यालय स्थापण्यास मान्यता.\n8. मुंबई शहरात अतिरिक्त 5625 सीसीटीव्ही बसविण्यासाठी येणाऱ्या 323 कोटी खर्चास मान्यता. सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पाच्या वाढीव खर्चासही सुधारित मान्यता.\n9. वर्ष 2015 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2015 च्या अधिनियमातील तरतुदी लागू होण्यासाठी सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 66 मध्ये सुधारणा.\nBy sajagtimes latest, Politics, महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र, मुंबई, राज्य मंत्रिमंडळ निर्णय 0 Comments\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे August 6, 2019\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा July 31, 2019\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित July 30, 2019\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी July 25, 2019\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड July 25, 2019\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/financial-aid-to-martyrs-family-increased-up-to-1-crore-rupees-90347.html", "date_download": "2019-08-25T15:57:24Z", "digest": "sha1:HDM7LKBIAOM2R5KVMGPGS23UXDSJSMF2", "length": 17074, "nlines": 175, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "शहीद जवानांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांपर्यंत मदत देण्यास मान्यता", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांपर्यंत मदत देण्यास मान्यता\nटीव्ही 9 मराठी डिजीट��� टीम\nमुंबई : देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैन्यातील जवान आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या एकरकमी आर्थिक मदतीमध्ये राज्य सरकारने भरीव वाढ केली आहे. आता शहीद जवानाच्या नातेवाईकांना 25 लाखांऐवजी एक कोटींची मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमी जवानांनाही 20 ते 60 लाखांपर्यंत मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात झालेल्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.\nयुद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती आणि देशांतर्गत सुरक्षेसंबंधी मोहिमेत प्राण गमावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या आणि सीमा सुरक्षा बल व इतर निमलष्कर दलातील व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून एकरकमी अनुदान दिलं जातं. देशाबाहेरील मोहिमेत शहीद किंवा अपंगत्व आलेल्या जवानांनाही ही मदत दिली जाते.\n1999 मधील दोन लाख एवढ्या अनुदानात त्यानंतरच्या शासन निर्णयानुसार वेळोवेळी वाढ करण्यात आली. सध्या 27 मार्च 2018 च्या शासन निर्णयानुसार शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाख इतकी आर्थिक मदत म्हणून एकरकमी अनुदान देण्यात येत होती. तसेच अपंगत्व आलेल्या जवानांना अपंगत्वाचे प्रमाण 1 टक्का ते 25 टक्के असल्यास 5 लाख, 26 टक्के ते 50 टक्के असल्यास 8.50 लाख तर 51 टक्के ते 100 टक्के असल्यास 15 लाख रुपये देण्यात येत होते.\nमंत्रिमंडळ बैठकीत या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार 1 जोनवारी 2019 पासून शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या या एकरकमी अनुदानाची रक्कम एक कोटी रुपये करण्यात आली आहे. अपंगत्व प्राप्त झालेल्या राज्यातील जवानांना 1 टक्के ते 25 टक्के अपंगत्व आल्यास 20 लाख रुपये, 26 टक्के ते 50 टक्के अपंगत्व आल्यास 34 लाख आणि अपंगत्वाचं प्रमाण 51 टक्के ते 100 टक्के असल्यास 60 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nसंबंधित बातमी : कॅबिनेटच्या बैठकीतील 8 महत्त्वाचे निर्णय\nपंकजा मुंडेंच्या प्रयत्नाला यश, बीडमध्ये वॉटर ग्रीडसाठी कॅबिनेटची मंजुरी\nअभिनंदन यांना पकडणाऱ्या पाक कमांडोचा खात्मा\nकोणत्या पक्षात जायचं ते आठवडाभरात जाहीर करणार : नारायण राणे\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ, 36 हजार घर भाडं, मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा\nस्वतःचे तीन सैनिक गमावले, खोटं बोलून पाकिस्तान स्वतःच्याच जाळ्यात अडकला\nपूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्य���ंच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात बदल\nभूकंपानंतर उद्ध्वस्त किल्लारी पुन्हा उभारणारा अधिकारी सांगलीत\nतीन दिवसांपासून पुरात अडलेल्या महिनाभराच्या बाळाला वाचवण्यात एनडीआरएफला यश\nमाझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे, परळीत निवडून द्या : धनंजय मुंडे\nराहुल गांधींची काश्मीर दौऱ्याची तयारी, पण अगोदरच 'रेड सिग्नल'\nआर्थिक मंदी : समाजातील प्रत्येक घटकासाठी 10 मोठे निर्णय जाहीर\nईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले\nयावर्षी भारतालाही निमंत्रण दिलेली G-7 परिषद काय आहे\nमोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत\nमोदी-मोदीच्या घोषणा, पॅरिसमध्ये UNESCO चं मुख्यालय दणाणलं\nतुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-unique-free-seminar-jalna-buldana/", "date_download": "2019-08-25T15:39:47Z", "digest": "sha1:53VMPRFVK7PG2AN5X3ITOT7KX7PQAQUE", "length": 2031, "nlines": 28, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - बुलडाणा येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन - nmk.co.in", "raw_content": "\nबुलडाणा येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन\nयुनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन सोमवार दिनांक २८ जानेवारी २०१९ सकाळी ११ वाजता गर्दे वाचनालय, मेन मार्केट रोड, बुलडाणा येथे करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४, ८६५७७७३३७७ वर संपर्क साधावा. (जाहिरात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/raj-thackeray-and-raju-shetty-likely-to-form-third-front-in-maharashtra-says-sources-86790.html", "date_download": "2019-08-25T15:51:34Z", "digest": "sha1:SJGWYV3MCNGYGKPJFCSXJUBN7JRY6B53", "length": 16642, "nlines": 174, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "महाराष्ट्रात तिसरा पर्याय, राज आणि राजू शेट्टी एकत्र येणार?", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रात तिसरा पर्याय, राज आणि राजू शेट्टी एकत्र येणार\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी आणि भाजप-शिवसेना यांच्या युतीला पर्याय म्हणून मनसे-स्वाभिमानी यांची आघाडी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती आहे. राजू शेट्टी यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसात दोघांची ही दुसरी भेट आहे.\nवंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची मतं मोठ्या प्रमाणात घेतली होती. आता आणखी एक नवा पर्याय तयार होत असल्याने मतांचं आणखी विभाजन होणार आहे. त्यामुळे याचा थेट फायदा शिवसेना-भाजप युतीला होईल, असं अंदाज लावला जातोय. विशेष म्हणजे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच राज ठाकरेंना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली होती.\nराजू शेट्टी आणि राज ठाकरे एकत्र आल्यास शिवसेनेचंही मोठं नुकसान आहे. कारण, राज्यात मतदारांसमोर एक नवा पर्याय तयार होईल आणि मनसेलाही पूर्ण ताकदीने उतरता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारी शेतकऱ्यांची मतं स्वाभिमानीला मिळतील आणि शिवसेनेच्या मतांचं विभाजन मनसेकडून होईल, असंही जाणकारांचं म्हणणं आहे.\nशिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने अजून जागांचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही. येत्या तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात जोरदार प्रचार केला होता. राज्यभरात दहा सभा घेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केल���. मात्र राज्यात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागांवर विजय मिळवला.\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nजळगावात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची हत्या, भररस्त्यात दगडाने ठेचून जीव घेतला\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nसमाजकंटकांना पोलिस ठोकणार की मी ठोकू मनसे नेते नितीन नांदगावकरांचा…\nज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं, त्यांच्यावर सूड घेऊन कोणता लाभ\nतुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nमाझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे, परळीत निवडून द्या : धनंजय मुंडे\nराहुल गांधींची काश्मीर दौऱ्याची तयारी, पण अगोदरच 'रेड सिग्नल'\nआर्थिक मंदी : समाजातील प्रत्येक घटकासाठी 10 मोठे निर्णय जाहीर\nईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले\nयावर्षी भारतालाही निमंत्रण दिलेली G-7 परिषद काय आहे\nमोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत\nमोदी-मोदीच्या घोषणा, पॅरिसमध्ये UNESCO चं मुख्यालय दणाणलं\nतुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंह���ड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-3190", "date_download": "2019-08-25T16:15:33Z", "digest": "sha1:BIFPUDEG3XFQ6AUF3VZTL4BGPMIRO4NK", "length": 14982, "nlines": 104, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nपावसाळा हा अनेकांचा आवडीचा ऋतू आहे. पावसात भिजायला, फिरायला, खेळायला बहुतेकांना आवडते. या काळात सहली���चे बेत आखले जातात. ते पार पाडले जातात. शहरातून दूर कुठेतरी निसर्गसान्निध्यात भटकंती करायला कोणाला आवडणार नाही पण त्यामुळेच काळजी घेतली पाहिजे. एकतर पावसामुळे हवेत बदल होतो, निसर्गात बदल होतो तो ओळखून आपले बेत आखले पाहिजेत. म्हणजे मग पावसाची मजा अधिक घेता येईल.\nमहिना संपण्याआधीच आपल्याला पावसाचे वेध लागतात. पाऊस सुरू झाला की काय करायचे कुठे जायचे असे आपले बेत ठरू लागतात. त्यात पावसाळी लहानमोठ्या सहली प्रमुख असतात. बाकीचे कार्यक्रम ओघाने अचानक किंवा थोड्याफार नियोजनाने ठरतात. खरेच हा ऋतूच सगळ्यांना मोहून टाकणारा आहे. एका पावसाच्या सरीने सृष्टीचे रूपच पालटून जाते. ती सुस्नात दिसू लागते. आणखी पावसामुळे ती ताजीतवानी, टवटवीत दिसू लागते. सगळीकडे हिरवेगार होऊन जाते. पण अलीकडे पावसाचे आगमन लांबू लागले आहे. कधीकाळी ६-७ जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मोसमी पाऊस आता कधी येईल याचा नेम नसतो. अलीकडे साधारण जुलैपासून किंवा त्यानंतरच खऱ्या अर्थाने पाऊस सुरू होतो, असा अनुभव आहे. अर्थात त्यासाठीही आपणच जबाबदार आहोत. कसलाही मागचापुढचा विचार न करता आपण जंगलतोड करत आहोत. झाडे तोडत आहोत. टेकड्या फोडत आहोत. तिथे मोठमोठे सिमेंटचे टॉवर्स उभारत आहोत... नैसर्गिक जंगले नष्ट करून अशा निसर्गाच्या सान्निध्यात घरे बांधून विकत आहोत. एवढे करून पावसाने वेळेवर येण्याची, भरपूर येण्याची अपेक्षा करत आहोत. तेही त्या पावसासाठी पूरक असे काही न करता. एवढे असूनही पाऊस अजूनपर्यंततरी उशिरा का होईना पडतो, हे आपले भाग्यच म्हणायला हवे.\nतर अशा या पावसात चिंब भिजायला आपण आतुर असतो. ते स्वाभाविकही आहे. पण तसे करताना काही काळजी घ्यायला हवी. पाऊस, निसर्ग समजून घ्यायला हवा...\nपावसात फिरायला छान वाटत असले, तरी या काळात निसर्गात काही बदल होत असतात. एक म्हणजे, पावसामुळे शेवाळे साचते. सरळ जमिनीवर त्याचा तितकासा त्रास होत नाही. पण डोंगराचा, टेकडीचा किंवा कुठलाही चढ चढायला गेलात की पाय घसरायला लागतात. उंची कमी असते तेव्हा थोडे लागण्यापलीकडे फार त्रास होत नाही. पण उंची जास्त असेल आणि त्या उंचीवरून पाय घसरला तर हा अपघात जीवघेणा ठरू शकतो. सततच्या पावसामुळे कडे कोसळण्याचीही भीती असते. झाडे, फांद्या तुटण्याची शक्‍यता असते.\nशहराबाहेर नाही, काही दिवसांपूर्वी पुण्यात अशी एक घटना घडले��ी आहे. चहा पिण्यासाठी म्हणून काही दिव्यांग एका टपरीवर गेले होते. ते झाडाखाली उभे होते. त्याचवेळी झाडाची एक फांदी त्यांच्यापैकी एका महिलेच्या बरोबर डोक्‍यात पडली आणि ती महिला त्यात दगावली. काही वर्षांपूर्वी या झाडाची फांदी तोडण्यात आली होती. त्याचा काही भाग शिल्लक होता. तो कुजून त्या दिवशी पडला, तो नेमका त्या महिलेच्या डोक्‍यावर. यात चूक कोणाची वगैरे गोष्टी तपासल्या जातील. पण असे अपघात पावसात होऊ शकतात.\nपाऊस सुरू झाल्यावर ‘मॉन्सून ट्रीप’ सुरू होतात, याची जाणीव असल्याने हवामान खात्याने आधीच दक्षतेचा इशारा दिला आहे. ‘मॉन्सून फुल ॲक्‍टिव्ह आहे. मस्त पाऊस पडतोय.. म्हणून कोणी वीकेंडला पावसात भिजण्यासाठी घाटमाथ्यावर किंवा डोंगरावर जाणार असेल, तर त्यांनी त्यांचा प्लॅन थांबवावा. कारण घाटमाथ्यावरील दरडी कोसळण्याची शक्‍यता आहे,’ असा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याबरोबरच ‘सतर्क’ या संस्थेनेही पुणे, सातारा, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन या संस्थांनी केले आहे.\nया काळात ट्रेकिंगचे जणू पेव फुटते. खरे बघता, ट्रेकिंगचे आपले असे शास्त्र असते. महागडे शूज, महागडी इतर साधने घेतली आणि निघाले ट्रेकिंगला इतके ते सोपे नसते. त्यासाठी प्रथम शारीरिक तयारी करावी लागते. स्टॅमिना वाढवावा लागतो. प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याचे तंत्र आत्मसात करावे लागते. एखादा जिना चढावा इतके डोंगर चढणे सोपे नसते. मुख्य म्हणजे, एखाद्या ट्रेकच्या म्होरक्‍याला - आपण मुशाफिरी करणार आहोत त्या भागाची माहिती असावी लागते. नाहीतर जंगलात हरवायला होते, नदीत पाय निसटून वाहून जायला होते... मग सगळी यंत्रणा तुफान पावसात मदतकार्यासाठी जुंपली जाते. मदतकार्य व्हायलाच हवे, पण आपल्या हलगर्जीपणामुळे इतरांचा जीव का धोक्‍यात घालावा\nलांब जायला नको.. पाऊस सुरू झाला की पुण्या-मुंबईपासून जवळ असलेल्या भुशी डॅमवर आबालवृद्धांची प्रचंड गर्दी होते. अक्षरशः चेंगराचेंगरी होते. तेवढ्यातही सेल्फी काढण्याचा उत्साह असतो. अलीकडे आपला आनंद आपण ‘पिण्या’शिवाय साजराच करू शकत नाही. त्यामुळे तो उपद्रव असतो तो वेगळा. या सगळ्याचा ताण प्रशासकीय सेवेवर येतो. याचा आपण कधीतरी विचार करणार आहोत का की आपला आन��द ( की आपला आनंद (\nपावसामुळे आरोग्यावरही परिणाम होत असतो. तेही जपायला हवे. त्यामुळे पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद जरूर घ्या.. पण त्यामुळे निसर्गाला, आपल्या सहकाऱ्यांना, यंत्रणांना त्याचा त्रास होणार नाही याचे भान बाळगून असे करताना स्वतःलाही जपायलाच हवे, तरच पुढचे अनेक पावसाळे आपल्याला आनंद घेता येईल...\nनिसर्ग पाऊस महाराष्ट्र अपघात मॉन्सून हवामान आरोग्य\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.puneganeshfestival.com/pagenotfound", "date_download": "2019-08-25T15:50:58Z", "digest": "sha1:XNEMUR5RDYXBKIF5CVR3MEETFP7UVQ5Z", "length": 8835, "nlines": 208, "source_domain": "www.puneganeshfestival.com", "title": "404 error", "raw_content": "\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nडेस्कटॉप वॉलपेपर (Desktop Wallpaper)\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nढोल - ताशांचा आवाज\nडेस्कटॉप वॉलपेपर (Desktop Wallpaper)\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\nसारसबागेतील सिद्धिविनायक उर्फ तळ्यातला गणपती\nकार्यालय : मार्केटयार्ड गुलटेकडी,पुणे - ४११०३७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2019-08-25T16:38:46Z", "digest": "sha1:6YZ2NR5MSYMWMLH4ONTJTOEHMAWAAJ4P", "length": 7388, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुस्तक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविराटला 'हे' पुस्तक वाचण्याचा सल्ला कोणी दिला सोशल मीडियावर रंगली चर्चा\nविंडीजविरुद्धच्या कसोटीवेळी भारताचा कर्णधार विराट कोहली ड्रेसिंग रुमच्या बाल्कनीत पुस्तक वाचत बसलेला फोटो व्हायरल झाला आहे.\nमुख्यमंत्र्यांनी राणेंच्या भूमिकेबाबत केला मोठा खुलासा\nपक्ष सांगेल तेव्हा दिल्लीत जाण्याची तयारी; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत\nप्रवाशांच्या आरोग्याशी खेळ.. 'डेक्कन क्वीन'च्या जेवणात अळ्या आणि किडे\nबाथटबमध्ये जखमी अवस्थेत दिसली परिणीती, वाचा नक्की काय झालं\nश्रीदेवी यांच्या जीवनप्रवासाला एक नवं वळण, उलगडणार सर्व रहस्य\n'एवढा मोठा नेता इतक्या नम्र कसा.. कमाल' या देशाच्या पंतप्रधानांनी केलं मोदींचं\n...नाहीतर लोकं म्हणतील गेलो अमित शहांना भेटायला, शरद पवारांची फटकेबाजी\nशरद पवार vs हर्षवर्धन पाटील, या जागेवरून काँग्रेस आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं\nमुख्यमंत्र्यावरील प्रेम कमी होईना, काँग्रेसचे 'पाटील' कुटुंब वर्षा बंगल्यावर\nनाशिकमध्ये मुलाने केला जन्मदात्या आईचा खून, हे होते कारण...\nरक्षकच झाले भक्षक,रत्नागिरीत 50 लाखांचं कोकेन जप्त\nशाळेचे दप्तर मागितलं म्हणून जन्मदात्याने आपल्या दोन मुलांना पाजले विष\nरात्री उठून वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8B", "date_download": "2019-08-25T16:55:46Z", "digest": "sha1:WWMFVFU4UVPN76DZAXDHS6PM5Z2LOWRA", "length": 12818, "nlines": 401, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एल पॅसो - विकिपीडिया", "raw_content": "\nएल पॅसोची विविध दृश्ये\nएल पॅसोचे टेक्सासमधील स्थान\nएल पॅसोचे अमेरिकामधील स्थान\nक्षेत्रफळ ६४८.८ चौ. किमी (२५०.५ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३,७४० फूट (१,१४० मी)\n- घनता ९४४.७ /चौ. किमी (२,४४७ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ६:००\nएल पॅसो (इंग्लिश: El Paso, पर्यायी उच्चारः एल पासो) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या टेक्सास राज्यामधील एक शहर आहे. पश्चिम टेक्सासमध्ये मेक्सिको देशाच्या व न्यू मेक्सिको राज्याच्या सीमेवर व रियो ग्रांदे नदीच्या किनारी वसलेले एल पासो हे टेक्सासमधील सहव्या क्रमांकाचे तर अमेरिकेतील १९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१० साली एल पॅसो शहराची लोकसंख्या ६.५ लाख तर ��हानगरीय क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ८ लाख होती. गेल्या १० वर्षात येथील लोकसंख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे.\nएल पॅसो मेक्सिकोच्या सिउदाद हुआरेझ शहराचे जुळे शहर समजले जाते. हुआरेझ हे अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या माफियांमुळे जगातील सर्वात धोकादायक शहरांपैकी एक मानले जाते तर एल पॅसोला २०१० साली अमेरिकेतील सर्वात सुरक्षित मोठे शहर हा पुरस्कार मिळाला.\n५ संदर्भ व नोंदी\nएल पॅसोमधील हवामान साधारणपणे उष्ण व रूक्ष स्वरूपाचे आहे.\nएल पॅसो विमानतळ साठी हवामान तपशील\nविक्रमी कमाल °फॅ (°से)\nसरासरी कमाल °फॅ (°से)\nसरासरी किमान °फॅ (°से)\nविक्रमी किमान °फॅ (°से)\nसरासरी वर्षाव इंच (मिमी)\nसरासरी हिमवर्षा इंच (सेमी)\nसरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in)\nसरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in)\n२०१० सालच्या जनगणनेनुसार एल पॅसो शहराची लोक्संख्या ६,४९,१२१ इतकी होती. मेक्सिकोच्या सीमेवर असल्यामुळे येथील ८६.२ टक्के लोक लॅटिन अमेरिकन वंशाचे आहेत.\nएल पॅसोचे विस्तृत चित्र\nविकिव्हॉयेज वरील एल पॅसो पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिकेमधील ५० सर्वाधिक लोकसंख्येची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%AF", "date_download": "2019-08-25T16:30:42Z", "digest": "sha1:EN5GS2DRYXPKP33FROJ6NMFZXUQ3NTGY", "length": 4707, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७८९ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १७८९ मधील जन्म‎ (२ प)\n\"इ.स. १७८९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १८ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ००:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकता���. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2019-08-25T15:22:27Z", "digest": "sha1:5FM2YZLDE5I47AXQ2HYKRJDS645PNONX", "length": 4518, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिलॅरसची लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\nसिलॅरसची लढाई ही दुसरे प्युनिक युद्ध या युद्धातील एक लढाई होती.\nसॅगन्टम • लिलीबेयम • र्‍होन • टिसिनस • ट्रेबिया • सिसा • ट्रासिमेन सरोवर • एब्रो नदी • एगर फाल्गेर्नस • जेरोनियम • कॅने • नोला (प्रथम) • डेर्टोसा • नोला (द्वितीय) • कॉर्नस • नोला (तृतीय) • बिव्हेंटम (प्रथम) • सिराकस • टॅरेंटम (प्रथम) • कॉपा (प्रथम) • बिव्हेंटम (द्वितीय) • सिलॅरस • हेर्डोनिया (प्रथम) • उच्च बेटिस • कॉपा (द्वितीय) • हेर्डोनिया (द्वितीय) • नुमिस्तो • ॲस्क्युलम • टॅरेंटम (द्वितीय) • नवीन कार्थेज • बेक्युला • ग्रुमेंटम • मेटॉरस • इलिपा • क्रोटोना • उटिका • महान पठारे • किर्टा • पो दरी • झामा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%95/", "date_download": "2019-08-25T15:28:19Z", "digest": "sha1:CDSZA2WSC4LSS26Y3L5V3GZYMJOAETXG", "length": 8356, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अपघातग्रस्त कुटुंबास वॉकरसह आर्थिक मदत | Dainik Prabhat", "raw_content": "\nअपघातग्रस्त कुटुंबास वॉकरसह आर्थिक मदत\nआळंदी- अज्ञात वाहनाने गेल्या आठवड्यात आळंदी येथील रहिवासी अंकुश शिंदे हे पत्नीसह निघाले होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने या अपघातात शिंदे यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, घरची परिस्थिती हालाकीची असल्याने रुग्णालयाचा खर्च त्यांना पेलवत नव्हता. याबाबत आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते व अविनाश बोरूंदिया यांना समजल्यानंतर बोरुंदिया मित्र परिवाराचे सर्वेसर्वा अविनाश बोरूंदिया यांनी अंकुश शि���दे यांच्या पत्नीस एक वॉकर व आर्थिक मदत करून समाजकार्यास हातभार लावल्याने शिंदे कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/05/22/lokanna-timepass-karanyasathi-jaga-dya-lok-tumhala-business-detil/", "date_download": "2019-08-25T17:10:47Z", "digest": "sha1:ZTAQS7NCEYGD5PECLJWFCSSADYDI42FG", "length": 18054, "nlines": 153, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "लोकांना टाईमपास करण्यासाठी जागा द्या... लोक तुम्हाला बिझनेस देतील... - उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nलोकांना टाईमपास करण्यासाठी जागा द्या… लोक तुम्हाला बिझनेस देतील…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्र���म\n८०% लोकांचा हॉटेल मध्ये जाण्याचा उद्देश जेवणाचा नसतो, मार्केटमधे जाण्याचा उद्देश शॉपिंग चा नसतो, कॅफे मधे बसण्याचा उद्देश कॉफी पिण्याचा नसतो. लोकांचा खरा उद्देश कामाच्या व्यापातून थोडासा विरंगुळा मिळावा हा असतो. काही काळ बाहेर कुठेतरी जाऊन निवांत बसावे, भटकावे, कामाचा शीण कमी करावा या उद्देशाने लोक घराबाहेर पडत असतात. लोकांना टाईमपास करायचा असतो, आणि टाईमपास करण्याच्या नादात थोडेफार पैसेही खर्च केले जातात…\nपण लोकांना जिथे येऊन आपला काही वेळ खर्च करायचा असतो तिथेच नेमके आपण त्यांना हवी ती सुविधा देऊ शकत नाही. आपण फक्त प्रोडक्ट विकण्याच्या दृष्टीने विचार करतो. प्रोडक्ट विकण्यासाठी वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण विचार करत नाही. आपल्या मुख्य व्यवसायाला चालण्यासाठी लोकांना तिथे यायला प्रवृत्त करेल अशी सोय आपण करत नाही. हि लहान लहान व्यावसायिकांची नकळतपणे होणारी चूक आहे.\nमाझं एखाद हॉटेल असेल तर मी तिथे फक्त टेबल खुर्च्या मांडण्यापेक्षा, जर थोड्या खेळणी, आईस्क्रीम सेंटर, कॉफी व्हेंडर उभे केले, आणि लोकांना निवांत बसून गप्प इमारत येईल असे लहान लहान स्टूल ठेवले तर त्या निमित्ताने जास्त लोक तिथे येतील आणि साहजिकच हॉटेलचा बिझनेस वाढेल…\nजर माझे कॅफे शॉप असेल तर दोघा तिघांना तासनतास बसून गप्पा मारता येईल अशी व्यवस्था केली तर जास्त बझनेस वाढेल… अगदी त्यासाठी कोपऱ्या कापऱ्यात लहान लहान स्टूल असले तरी लोक तिथे येऊन गप्पा मारतील आणि सोबतच कॉफी सुद्धा खरेदी करतील.\nलोक बागेत फिरायला येतात आणि फिरता फिरता आसपासच्या लहान लहान विक्रेत्यांकडून काहीतरी खरेदी करतात\nलोक मॉल मधे फिरायलाच जात असतात. फिरता फिरता दुकानात डोकावताना त्यांना एखादी वस्तू आवडू शकते, मग ते लगेच खरेदी करतील किंवा भविष्यात खरेदीचे नियोजन करतील.\nथिएटर मधे लोक टाईमपास करायलाच जातात. तिथेही आता लहान लहान शॉप्स असतात. चित्रपट सुरु व्हायच्या आधी किंवा संपल्यानंतर तिथेच काहीतरी खरेदी करण्याची इच्छा होते.\nहायवेच्या कडेला एखादे हॉटेल असेल आणि समोर मोठी मोकळी जागा असेल तर तिथे लहान मुलांसाठी भरपूर खेळणी ठेवा. लहान मुलं खेळण्यासाठी त्याच हॉटेल मध्ये जाण्याचा हट्ट धरतील आणि त्यानिमित्ताने त्यांचे पालक तुमच्या हॉटेल मध्ये जेवायला येतील\nव्यवसायात ग���ष्टी एकमेकांना जोडून असतात. पण आपण एखाद्याच गोष्टीकडे लक्ष देतो आणि इतरांकडे दुर्लक्ष करतो.\nलोकांना टाईमपास करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. एखाद्या मोकळ्या जागेवर थोड्या थोड्या अंतरावर खुर्च्या टाकून ठेवा… भरपूर लोक येतील. मग तिथे येणाऱ्या लोकांसाठी चाट, कॉफी, स्नॅक्स, चहा असे पदार्थ उपलब्ध करून द्या…\nतुमच्या गावातील जे मुख्य मार्केट आहे तिथे हा प्रकार शक्य नाही, मग तिथे वेगळा मार्ग अवलंबवा. मार्केट पूर्णपणे स्वच्छ चकचकीत करा. चांगले रंगीबेरंगी लाईट्स लावून भरपूर रोषणाई करा, लहान लहान व्यावसायिकांना, हातगाडी चालकांना आपले व्यवसाय उभारायला उद्युक्त करा. रस्त्याच्या कडेने खुर्च्या स्टूल ठेवा, लोक त्या गाड्यांवर टाईमपास म्हणून काहीतरी खायला येतील, पर्यायाने त्यांची नजर संपूर्ण मार्केटवर पडेल, हळूहळू त्यांची तेथूनही कधीतरी काहीतरी खरेदी करण्याची इच्छा होईलच.\nकाहींना एकांत हवा असतो. काही मिनिट किंवा काही तास त्यांना शांतपणे एका जागी बसून अराम करण्याची इच्छा असते. अशांसाठी एखादे चांगले रिलॅक्स सेंटर सुरु करा. ते मोफत असू द्या… येणाऱ्यांसाठी चहा कॉफी पुरविण्याचे काम करा. भरपूर धंदा होईल.\nतुमचं प्रोडक्ट विकणं तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहे, पण ते घेणं ग्राहकांसाठी सक्तीचे नाही. म्हणून त्यांना आधी आपल्या प्रोडक्ट च्या आसपास भटकण्यासाठी प्रवृत्त करावे लागते, आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रोडक्ट कडे आकर्षित करावे लागते…. थोडक्यात लोकांना टाईमपास करण्यासाठी जागा द्या… लोक तुम्हाला बिझनेस देतील…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. प्रोडक्ट…\nस्टीव्ह जॉब्ज यांचा उद्योगमंत्र\nस्टार्टअप कट्टा – तुम्हाला वेगवेगळे आनंददायी अनुभव देणारी CherishX\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं ��रायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाही हे उपाय करून पहा…\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nतुमचे निर्धार वाक्य (Decision Statement) काय आहे\nसुरु करा Business Services चा व्यवसाय, महिना कमावू शकता रु. ५०,०००/- पेक्षाही जास्त\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nथोडं मार्केटिंग व ब्रॅण्डिंग बद्दल बोलूया\nसंधी… बिल गेट्स यांनी साधलेली आणि मला शिकविलेली\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/category/motivational-business-quotes/", "date_download": "2019-08-25T17:10:13Z", "digest": "sha1:V6HE5RYFLIAXKTI4JRONUKEF7RLSIBPY", "length": 8659, "nlines": 141, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "Motivational & Business Quotes Archives - उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nस्टीव्ह जॉब्ज यांचा उद्योगमंत्र\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. स्टीव्ह…\nरॉबर्ट कियोसाकी यांचा श्रीमंतीचा मंत्र\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. रॉबर्ट…\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे २० प्रेरणादायी विचार\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. डॉ.…\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि August 24, 2019\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम… August 17, 2019\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी August 14, 2019\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील. August 10, 2019\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा August 9, 2019\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/food-poisoning-10-children-in-beed-child-home-mhsp-387995.html", "date_download": "2019-08-25T16:12:32Z", "digest": "sha1:GHJV7VL34OFT6X25LRREWMK3M2QB633W", "length": 18684, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बीडमध्ये जेवणातून 10 मुलांना विषबाधा.. बालगृहातील आहारावर प्रश्न चिन्ह | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nबीडमध्ये जेवणातून 10 मुलांना विषबाधा.. बालगृहातील आहारावर प्रश्न चिन्ह\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nThe Ashes : इंग्लंडनं काढल��� ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nबीडमध्ये जेवणातून 10 मुलांना विषबाधा.. बालगृहातील आहारावर प्रश्न चिन्ह\nबीड जिल्ह्यातील शिरूर येथील योगेश्वरी बालगृहातील 8 ते 10 मुलांना विषबाधा झाल्याने खळबळ उडली.\nबीड, 4 जुलै- बालगृहातील 10 मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. या मुलांवर बीड जिल्हा रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. मुलाची प्रकृती स्थीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.\nबीड जिल्ह्यातील शिरूर येथील योगेश्वरी बालगृहातील 8 ते 10 मुलांना विषबाधा झाल्याने खळबळ उडली. बाल सुधारगृह प्रशासनाला विचारले असता जेवणातून नाही तर मुलांनी घरून आणलेला चिवडा खाल्याने पोटात दुखू लागल्यामुळे नांदुर घाट येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले. शाळा सुरू झाल्याने आठ दिवसांपूर्वीच शाळेच आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुलांना बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व मुलांचा प्रकृती स्थीर असल्याचे बालगृहाचे संचालक डॉ. तांबडे यांनी सांगितले.\nदुपारच्या जेवणात चपाती, भाजी, भात खाल्यामुळे आम्हाला गरगर फिरायला लागल्याचे पीडित मुलांनी सांगितले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खासगी वसतिगृह आणि बालगृहामधील मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या बालगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न तर दिले जात नाही ना असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.\nऑटो रिक्षातून पडून धुळ्यात शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू\nप्रशासकीय अनास्थेने धुळे जिल्ह्यात गुरूवारी एका शाळकरी मुलाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. शाळेतून घरी परतणार्‍या पाचवीतील विद्यार्थ्याचा ऑटो रिक्षातून खाली पडल्‍याने जागीच मृत्यू झाला आहे. शिंदखेडा तालुक्यातील साहुर येथे दुपारी ही घटना घडली. दर्शन मनोज कोळी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप दर्शनच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, नातेवाईकांनी दर्शनचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून आपला रोष व्यक्त केला.\nमिळालेली माहिती अशी की, शिंदखेडा तालुक्यातील साहुर येथे राहणारे विद्यार्थी शिंदखेडा तसेच धमाणे गावात शाळेत जातात. यासाठी रिक्षाचा वापर केला जातो. याच रिक्षामध्‍ये अनेक प्रवासी देखील असतात. आज नेहमीप्रमाणे साहुर येथील दर्शन मनोज कोळी हा पाचवीतील विद्यार्थी शाळेत गेला. शाळेतून रिक्षामधून (एमएच-18- जीजे- 4610) दर्शन हा घराकडे परत येत होता. ही रिक्षा गावाजवळ आली असता एका खड्‍ड्‍यात चाक गेल्याने दर्शन रिक्षाच्या बाहेर फेकला जावून मागील चाकात आला. गंभीर जखमी झाल्याने त्‍याचा मृत्‍यू झाला.\nSPECIAL REPORT : असंवेदनशील सरकार धरण गळती रोखण्यासाठी लावली ताडपत्री\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-08-25T17:21:41Z", "digest": "sha1:AJI4A4NQR5MH3UJYVBGGWVF2HZDBZQ2Z", "length": 6797, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिमाने - विकिपीडिया", "raw_content": "\nशिमाने प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,७०७.३ चौ. किमी (२,५८९.७ चौ. मैल)\nघनता १०६.६ /चौ. किमी (२७६ /चौ. मैल)\nशिमाने (जपानी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.\nमात्सुए ही शिमाने प्रभागाची राजधानी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने शिमाने प्रभाग जपानमध्ये खालुन दुसर्‍या क्रमांकावर आहे.\nविकिव्हॉयेज वरील शिमाने प्रभाग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%82", "date_download": "2019-08-25T16:10:16Z", "digest": "sha1:MSPOVH24O5TOLQYIRYZDNHGZTL4JOEWC", "length": 15722, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : जर्मन भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nजर्मन विकिMP-Chat (जर्मन विकि IRC-Einstieg)\nइंग्लिश विकिपीडिया बद्दल आमेरीकन सर्व्हे वाचा\nस्वागत आणि साहाय्य चमू\nYou can read in english at Helpdesk. मराठी विकिपीडियावर किमान स्वरूपाची सहाय्य पाने उपलब्ध असून सुद्धा, नवीन सदस्यांना व्यक्तिगत सहाय्य आणि जिव्हाळा ऊपयोगी आणि उत्साह देणारा वाटतो.\nसर्व विकिपीडिया सदस्यांनी नवीन सदस्य आणि अनामिक सदस्य] नोंदी पाहून नवागत सदस्यांना व्यक्तिगत सहाय्य आणि सहकार्य देऊन त्यांना मराठी विकिपीडिया समुदायात सामावून घ्यावे.कृपया खाली दिलेले सदस्यचौकट साचे आपल्या सदस्य पानावर लावावेत म्हणजे आपले वर्ग:स्वागत आणि साहाय्य चमूतील विकिपीडिया सदस्य वर्गात वर्गीकरण होऊ शकेल.या प्रकल्पाचे आणि वर्गिकरणाचे उद्दीष्ट व्यक्तिगत लक्ष देण्याजोग्या सहाय्यात समन्वय साधणे हा आहे.\n१ स्वागत आणि साहाय्य चमूत सहभागी सदस्यांचे साचे\n२ मेन्टॉर प्रोग्रॅम(सल्लादानाचा उपक्रम)\nस्वागत आणि साहाय्य चमूत सहभागी सदस्यांचे साचे[संपादन]\nस्वागत आणि साहाय्य चमूत सहभागी होऊ इच्छिणार्‍या सदस्यांनी खालील पैकी साचा आपल्या सदस्य पानावर लावावा.\nस्वागत आणि साहाय्य चमूचा सदस्य आहे .\n{{सदस्य विकिपिडिया/स्वागत आणि साहाय्य चमू २}}\nस्वागत आणि साहाय्य चमूचा सदस्य आहे .\n{{यजमान/स्वागत आणि साहाय्य चमू}}\nस्वागत आणि साहाय्य चमूचा सदस्य आहे ..\nविकिपीडिया:मेंटॉर प्रोग्राम[मराठी शब्द सुचवा] जर्मन भाषेतील विकिपीडीयाने यशस्वी केलेल्या साहाय्य प्रणालीच्या प्रेरणेने हा उपक्रम येथे सुरू करण्यात आला आहे.\nविकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मेन्टॉर कार्यक्रमाची ओळख\n2. संपादन खिडकी खालील \"जतन करा“ कळी वर टिचकी मारा .\n{{subst:Marathihelp}} इंग्रजीत संपादन करणारे नवखे अनामिक सदस्य\n{{subst:स्वागत}} नवीन सदस्यांचे स्वागत\n{{subst:बिनधास्तबदला}} अनामिक सदस्याकडून किरकोळ बदल\n{{subst:विकिमार्गदर्शक}} विकिमार्गदर्शकाचे सहाय्य हवे असल्यास सदस्य पानावर लावण्या करिता\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\n Thanks WhisperToMe (चर्चा) २०:४७, ४ एप्रिल २०१२ (IST) प्रिय साथियो मेरा नाम आस मौहम्मद अब्बासी है और मेरा हिन्दी विकिपीडिया पे नाम आस मोहम्मद अब्बासी है अत: उसमे जो यूजर आता है उसको हटाया जा सकता है या नही कृप्या मेरी मदद करें धन्यवाद 2405:205:200A:E05B:0:0:1382:80A4 ०��:२६, ३१ डिसेंबर २०१६ (IST)\nस्वागत आणि साहाय्य चमूतील विकिपीडिया सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१६ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dalichya-karanjya/", "date_download": "2019-08-25T15:42:51Z", "digest": "sha1:WK224QXW2HBHT3L7G6Q36RTXUTPMHPS5", "length": 10225, "nlines": 172, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "डाळीच्या करंज्या – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nJanuary 4, 2016 सौ. निलीमा प्रधान खाद्ययात्रा\nदीड वाटी हरभर्‍याची डाळ\n३ चमचे लिंबाचा रस\nचवीपुरते मीठ, मोहरी, हिंग, हळद\nआदल्या दिवशी रात्री हरभर्‍याची डाळ भिजत घालावी. दुसर्‍या दिवशी सकाळी डाळ, हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या एकत्र करून मिक्सरवर वाटाव्या.\nवाटलेली डाळ कुकरच्या भांड्यात घेऊन ४-५ शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ ताटात गार करत ठेवावी. गार झाल्यावर हाताने मोकळी करून त्यात साखर आणि मीठ घालावे.\nकढईत डावभर तेल गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात उरलेला लसूण चिरून घालावा. नंतर डाळ घालून मध्यम गॅसवर परतावे. गॅस बंद करून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सारखी करावी.\nकणकेत गरम तेलात मोहरी मीठ घालून कणीक घट्ट मळावी. त्याच्या पुर्‍या लाटाव्या. पुरीच्या मध्यभागी चमचा दीड चमचा डाळीचे सारण घालून त्याला करंजीचा आकार द्यावा.\nगरम तेलात करंज्या तळाव्या. दह्याच्या चटणीबरोबर सर्व कराव्या.\nAbout सौ. निलीमा प्रधान\t19 Articles\nसौ. निलीमा प्रधान या खाद्यसंस्कृती, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर लेखन करतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-���ाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/2018/02/15/", "date_download": "2019-08-25T16:33:55Z", "digest": "sha1:56DU7MPI3XJSI6MHH4J3G6SE3R4LIOJZ", "length": 4601, "nlines": 92, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "February 15, 2018 – Mulayvardhan", "raw_content": "\nवर्गनियमासाठी विद्यार्थिनीची धीटाई मूल्यवर्धनमुळे मुले वर्गासाठी स्वत: नियम बनवू लागले आहेत. त्याची अंमलबजावणी स्वत: करत असून नियमांचे इतरांनीही पालन करावे यासाठी आग्रही आहेत. (जिल्हा : […]\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी महाराष्ट्र आणि गुजरात सीमेजवळील पालघर जिल्ह्यातील नानापाडा शाळेतील दिव्यांग मुलाला मूल्यवर्धनमुळे शाळेची गोडी लागली आहे. (जिल्हा : पालघर, तालुका : […]\nखोडकर मुलात अमुलाग्र बदल\nखोडकर मुलात अमुलाग्र बदल मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे एक खोडकर मुलगा आता एक आदर्श विद्यार्थी झाला आहे. (जिल्हा : अकोला, तालुका : अकोला , केंद्र : […]\nमुलांची आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्ती – मूल्यवर्धनची किमया\nमूल्यवर्धनमुळे शाळेचे वातावरणच बदलले\nसृजनशील शिक्षकांद्वारे मूल्यवर्धनची अध्यापनाशी सांगड\nइंग्रजी माध्यमाच्या शाळेबरोबरच्या स्पर्धेमुळे फायदा की तोटा\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T15:50:23Z", "digest": "sha1:SZ3CCCZNN2AXUO3LCFYLLBTCKSLGUYFV", "length": 6744, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उच्चारशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nभाषेतील उच्चारांचा व त्यांचा विकारांचा अभ्यास म्हणजे उच्चारशास्त्र होय. उच्चारशस्त्र भाषांमध्ये निर्माण होणाऱ्या नादा च्या पद्धतशीर अभ्यास करणारी भाषाशास्त्र विषयातील एक शाखा आहे. प्राचीन उच्चारशास्त्र 'स्वर' या संज्ञेची 'स्वयं राजते इति स्वरा:' अशी व्याख्या करते.\nभाषा आणि जीवन चे रौप्यमहोत्सवी वर्षाचे अंक\nभाषाशास्त्र [विशिष्ट अर्थ पहा]\nसर्जनशील भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र\nपदरचनाशास्त्र · वाक्यरचना · शब्दसंग्रह सय (भाषाशास्त्र)\nशब्दार्थशास्त्र · सापेक्ष अर्थच्छटाशास्त्र\nतौलनिक भाषाशास्त्र · व्युत्पत्ती\nऐतिहासिक भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र\nजाणीव भाषाशास्त्र [मराठी शब्द सुचवा]\nभाषाशास्त्रातील न सुटलेले प्रश्न\nविशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१३ रोजी ०४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/tatwanshi-bandhilki/", "date_download": "2019-08-25T15:45:06Z", "digest": "sha1:OOZLMA6HEAEJIKRNGTSUOFVY54SZSNQ3", "length": 12174, "nlines": 160, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "तत्त्वांशी बांधिलकी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeनियमित सदरेमनातली गोष्टतत्त्वांशी बांधिलकी\nJuly 21, 2017 श्रीकांत पोहनकर मनातली गोष्ट, व्यक्तीचित्रे, शैक्षणिक\n२००७ च्या ऑगस्ट महिन्यात पोहनकर फाऊंडेशनतर्फे आयोजित अकोल्यातील एका शाळेत यशोगाथा ही माझी कार्यशाळा प्रारंभ होण्याच्या बेतात असताना मला निरोप मिळाला की माझ्या एका जुन्या मित्राला या कार���यशाळेत काही वेळ उपस्थित राहण्याची इच्छा आहे. मित्राचं नाव कळताच माझ्या मनाने क्षणार्धात ३३ वर्षांपूर्वीच्या कॉलेजच्या सुंदर दिवसांकडे झेप घेतली.\n१९७४ ते १९७६ ही दोन वर्षे अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठात आम्ही एकाच होस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी होतो. तो चंद्रपूरचा तर मी नागपूरचा. मी कृषी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण (पोस्ट ग्रॅजुएशन) घेत होतो व तो पशुवैद्यकशास्त्राचा विद्यार्थी होता. बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातून आले असल्यामुळे शिक्षण घेण्याबरोबरच होस्टेल लाइफ भरपूर एन्जॉय करण्याकडे त्यांचा कल असायचा. तत्त्वांशी, विचारांशी बांधिलकी कशाशी खातात हे जिथे कोणाच्या गावीही असण्याची शक्यता नव्हती अशा वातावरणात तो त्याच्या वेगळेपणाने उठून दिसायचा आणि म्हणूनच माझ्या लक्षात राहून गेला होता. शिक्षण घेण्यापेक्षा त्याचा बहुतांश वेळ एका संघटनेचं काम करण्यात जात असे. त्याची लक्षणं बघून हा शिक्षण पूर्ण करू शकेल की नाही याबद्दल मला शंका येत असे व ती लवकरच खरीही ठरली. १९७५ च्या अखेरीस त्याने शिक्षणाला रामराम ठोकला व तो त्या संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झाला. आमच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्यामुळे त्यानंतर अनेक वर्षे आमची भेट झाली नाही, पण आज त्यानेच तो योग जुळवून आणला होता.\nमित्रांनो, त्या संघटनेचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि या माझ्या अभिमानास्पद मित्राला आपला देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री.(डॉ.) मोहनजी भागवत या नावाने ओळखतो \nAbout श्रीकांत पोहनकर\t40 Articles\nश्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “व���नोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2019-08-25T15:48:45Z", "digest": "sha1:E326CSINAEZQ47RSYG6HENBLULNA2EXF", "length": 14487, "nlines": 175, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "| Saptahik Sakal", "raw_content": "\nकला आणि संस्कृती (12) Apply कला आणि संस्कृती filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nएंटरटेनमेंट (1) Apply एंटरटेनमेंट filter\nक्रीडा (9) Apply क्रीडा filter\nबॅडमिंटन (8) Apply बॅडमिंटन filter\nस्पर्धा (4) Apply स्पर्धा filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nऑलिंपिक (2) Apply ऑलिंपिक filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nकर्करोग (1) Apply कर्करोग filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nक्रिकेट (1) Apply क्रिकेट filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nपिझ्झा (1) Apply पिझ्झा filter\nप्रशिक्षण (1) Apply प्रशिक्षण filter\nबालमित्र (1) Apply बालमित्र filter\nब्रिटन (1) Apply ब्रिटन filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसकाळ%20साप्ताहिक (1) Apply सकाळ%20साप्ताहिक filter\nसमुद्र (1) Apply समुद्र filter\nसाहित्य (1) Apply साहित्य filter\nसिंहगड (1) Apply सिंहगड filter\nस्टार्टअप (1) Apply स्टार्टअप filter\nसर्व बातम्या (20) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (13) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसातील पर्याय filter\nबॅडमिंटन दुहेरीतील ऐतिहासिक यश\nमुंबईचा चिराग शेट्टी आणि आंध्रप्रदेशमधील अमलापूरम येथील सात्विकसाईराज रंकीरेड्डी या दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या, बॅडमिंटन कोर्टवर...\nआज-काल आपल्या प्रत्येकाला या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव, गोंधळलेली मनःस्थिती या व अशा अनेक समस्यांना सामोरे जावे ला���ते. त्यातला...\nस्पोर्ट्‌स इंज्युरीज-एक नवे आव्हान\nक्रिकेट हा साऱ्या भारतीयांचा आवडता खेळ. आय.पी.एल. सारखी देशांतर्गत स्पर्धा असो किंवा ऑस्ट्रेलिया, इंग्लंडबरोबर आंतरराष्ट्रीय एक...\nछोटे दोस्त काय करतात\nचित्रकलेतून विरंगुळामधुरा कुवळेकर (सहावी) प्रत्येकाला काहीना काही छंद असतात. माझे छंद पियानो वाजवणं, चित्र काढणं, बॅडमिंटन खेळणं...\nपरीक्षा म्हणजे आपल्या देशात एक अनन्यसाधारण महत्त्वाची गोष्ट मानली जाते. परीक्षेतील यश ही विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेची आणि शालेय...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nकोणत्या राज्यात भारतामधील सर्वात मोठे स्टार्टअप संगोपन परिसराचे उद्घाटन करण्यात आलेअ) कर्नाटक ब) महाराष्ट्र क) केरळ ड)...\nआकाशवाणीवरून प्रसारित ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘खेलो इंडिया स्थानिक पातळीवरील खेळाडूंना जागतिक...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे :\nकोणत्या समुद्रात खोल समुद्रात आढळणाऱ्या शार्कची ‘प्लॅनोनासूस इंडिकस’ नावाची एक नवीन प्रजाती आढळली अ) अटलांटिक महासागर ब)...\nओळीने सात प्रमुख आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांत उपविजेतेपदावर समाधान मानल्यामुळे भारताची अव्वल ‘फुलराणी’ पी. व्ही. सिंधू हिच्या...\nली चाँग वेईचा कर्करोगास स्मॅश...\nमलेशियाचा मातब्बर बॅडमिंटनपटू ली चाँग वेई पुनरागमनासाठी सज्ज होत आहे. या वर्षी एप्रिलमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष...\nकोलकत्याच्या शुभांकर डे याला दर्जेदार बॅडमिंटन खेळायचे होते. त्याने खेळात कारकीर्द करण्याऐवजी नोकरी करावी हा पालकांचा आग्रह होता...\nजपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा १९७७ मध्ये सुरू झाली. तेव्हापासून गतवर्षीपर्यंत या स्पर्धेतील पुरुष एकेरीत एकही जपानी खेळाडू विजेतेपद...\nडोनेशियातील जाकार्ता व पलेमबंग शहरात रंगलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे जंबो पथक रवाना झाले होते. प्रारंभिक...\nसिंधूच्या पदकाचा रुपेरी रंग\nचीनमधील नान्जिंग येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताची ‘शटल क्वीन’ पी. व्ही. सिंधू जगज्जेतेपदाचा मुकुट परिधान करू शकली...\nभारतीय बॅडमिंटनची परंपरा वैभवशाली आहे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून देणारा हा खेळ देशात लोकप्रियतेच्या लाटेवरही स्वार आहे. भारतीय...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) नासाचे ‘एक्‍���-प्लेन’ मोहीम नावाचे आवाज न करणारे सुपरसॉनिक विमान कोणत्या खासगी कंपनीकडून तयार केले जात आहे\nऑस्ट्रेलिया देशातील ‘गोल्डकोस्ट’ मध्ये ‘राष्ट्रकुल स्पर्धा २०१८’ नुकत्याच पार पडल्या. एके काळी इंग्लंडची वसाहत असलेले आणि नंतर...\nतब्बल ३८ वर्षांपूर्वी, १९८० मध्ये प्रकाश पदुकोण याने पुरुषांच्या जागतिक एकेरी बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले होते, पण...\nस्पर्धा परिक्षा : क्विझ\n१. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती कोणते सरकार करते. अ. केंद्र सरकार ब. राज्य सरकार क. जिल्हा परिषद ड....\nडेन्मार्कच्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसन या २३ वर्षीय बॅडमिंटनपटूसाठी २०१७ हे वर्ष यशस्वी ठरले. ग्लासगो येथे जगज्जेतेपद, तसेच वर्षाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/world-cup-results", "date_download": "2019-08-25T16:03:19Z", "digest": "sha1:ABZHHJAJNZ6QM3PGE732EBUDWBH6W4NX", "length": 15837, "nlines": 166, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "World Cup results Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nVIDEO : विश्वचषक ट्रॉफीसाठी वापरलेली गाडी पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या\nविश्वविजेतेपदाच्या ट्रॉफीसाठी चक्क निसान मोटार्स कंपनीने एक अर्धवट कापलेली एका विशेष गाडी तयार केली होती. ही गाडी पाहून अनेक चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.\nवर्ल्डकप पराभवानंतर विराट कोहलीचे BCCI पंख छाटणार , रोहित शर्मा नवा कर्णधार\nवर्ल्डकप पराभवानंतर कोहलीचे पंख छाटण्याची तयारी, रोहित शर्मा नवा कर्णधार\nविश्वचषक 2019 मध्ये सेमीफायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या टीम इंडियामध्ये आता मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची विभागणी होण्याची चिन्हं आहेत.\nWorld Cup Final : बेन स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनची माफी मागितली\nइंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे 84 धावांची खेळी करणार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स. सामनावीर ठरलेल्या स्टोक्सने जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडचा विजय खेचून आणला.\nधोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे’\nविश्वचषक 2019 चा अंतिम सामना आतापर्यंतच्या सर्वाधिक रोमांचक अंतिम सामन्यांपैकी एक ठरला. ह्रदयाचे ठोके बंद करणाऱ्या या सामन्यात नशीबने इंग्लंडची साथ दिल्याने न्यूझीलंडचा पराभव करत इंग्लंड विश्वविजेता ठरला.\nICC Rules : सर्वाधिक चौकार ठोकणारा विजेता, मग सर्वाधिक विकेट्स घेणारा विजेता का नाही: शाहिद कपूर\nसामना टाय झाल्यामुळे विश्वचषकाची फायनल सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या. मग न्यूझीलंडनेही 15 धावाच केल्याने, आयसीसीच्या नियमानुसार संपूर्ण मॅचमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा संघ विजयी ठरला.\nWorld Cup 2019 संपला, मात्र सचिन तेंडुलकरचा विक्रम कुणालाही मोडता आला नाही\nभारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला. मात्र, रोहित शर्मासह जगातील कोणत्याही खेळाडूला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडता आला नाही.\nENG vs NZ : सामना टाय आणि सुपर ओव्हरही टाय, मग इंग्लंडचा विजय कसा\nजेव्हा सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला, तेव्हा सर्वाधिक चौकार मारणारा विजयी या निकषावर निर्णय घेण्यात आला. आयसीसीच्या याच नियमामुळे टाय राहूनही इंग्लंडला विश्वविजेता होण्याचा मान मिळाला.\nENG vs NZ: बोल्टच्या ‘या’ पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं\nआयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ट्रेंट बोल्टच्या एका पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकावर नाव कोरण्याचं आणि जगज्जेतं होण्याचं स्वप्न भंगलं. सामन्यातील 49व्या षटकातील चौथा चेंडू न्यूझीलंडसाठी घातक ठरला.\nआयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्याचा थरार सुपर ओव्हरपर्यंत चालला. यात इंग्लंडने बाजी मारत इतिहास रचला. इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरण्यात यश आले आहे.\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिं��ू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन ���डिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/symbian-games/?id=z1z11646&rate=5", "date_download": "2019-08-25T15:42:13Z", "digest": "sha1:IUSEB4YRLU3LTNKOCU7WY47NDC6CUGTD", "length": 8636, "nlines": 231, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Micro Pinball-casino सिम्बियन गेम - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nतुमचे मत मोजले जाईल..\nसिम्बियन खेळ शैली पिनबॉल\nप्रमाणपत्र त्रुटी निश्चित करा प्रमाणपत्र त्रुटी निश्चित करा माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nतुमचे मत मोजले जाईल..\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: NokiaC7-00\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaN97\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Nokia5250\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसिम्बियन खेळ सिम्बियन ऐप्स जावा गेम अँड्रॉइड गेम\nPHONEKY: सिम्बियन खेळ आणि ऐप्स\nPHONEKY वर आपले आवडते Symbian गेम विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन गेम सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी Micro Pinball-casino गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन खेळांपैकी एक PHONEKY फ्री सिम्बियन गेम्स बाजारात, आपण सिम्बियन फोनसाठी मोफत गेम विनामूल्य डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि रेसिंग सिंबियन सिस गेमपर्यंत आपल्याला विविध शैलीचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. सिंबियन ऑस् मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5/", "date_download": "2019-08-25T15:39:10Z", "digest": "sha1:5KCDYAGNTCG54T36DDVUG6OEA2UF554U", "length": 10679, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भोसे येथील शेतकर्‍याचे विषप्राशन | Dainik Prabhat", "raw_content": "\nभोसे येथील शेतकर्‍याचे विषप्राशन\nहरित लवादाने अटक वॉरंट बजावल्यानंतर होता तणावाखाली : गावात संतापाची लाट\nपाचगणी, दि. 28 (प्रतिनिधी) – राष्ट्रीय हरित लवादाने महाबळेश्वर तालुक्‍यातील भूमिपुत्रांना अटक वॉरंट बजावून लक्ष्य केल्याच्या भूमिकेला कंटाळून भोसे (ता.महाबळेश्वर) येथील शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.\nराष्ट्रीय हरित लवादाने आता माथेरानपाठोपाठ महाबळेश्वरलासुद्धा लक्ष केंद्रित केले असून राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली येथील फरीदाबाद न्यायालयाने पहिल्या टप्प्यात महाबळेश्वर तालुक्‍यातील खाजगी मालकीच्या वनसदृश्‍य मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेल्या 33 मिळकतधारकांना अटक वॉरंट बजावले आहे. या मिळकतधारकांना 30 जुलै रोजी दिल्ली येथे कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावल्याने स्थानिक भूमीपुत्रांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, अटक वॉरंटमुळे भोसे येथील केशव धोंडिबा गोळे व त्यांचा मुलगा गणेश हे तणावाखाली होते.\nया तणावामुळे गणेश गोळे यांनी विषारी किटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने त्यांना वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गणेश गोळे यांनी आई-वडिलांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, वनविभाग आणि एन्व्हायरमेन्ट ग्रुप हे धनिकांना सोडून सर्वसामान्य स्थानिक मालकी हक्काच्या जमीनमालकाना नोटिसा बजावून आर्थिक अडचणीत टाकत आहे. आमच्या जमिनीत आम्ही घर बांधले हा गुन्हा आहे का आम्हा गोरगरिबांना दिल्ली वारी परवडणारी नसून आमच्या आयुष्यात काहीही गुन्हा नसताना अटक वॉरंट काढून जीवाशी खेळ सुरू आहे. माणसे न्याय हक्कासाठी जीव देताहेत, त्याच पद्धतीने जीवनयात्रा संपवत आहे, असे चिठ्ठीत नमूद केले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्��ांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crimes/girl-murder-in-kalyan-apmc-market-86473.html", "date_download": "2019-08-25T15:56:12Z", "digest": "sha1:YPOJSDD763ZY3D6EDSNNX3DJDH4PBQB6", "length": 17271, "nlines": 174, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कल्याणच्या एपीएमसीत हत्येचा थरार, भरदिवसा तरुणीवर चाकूहल्ला", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nVIDEO : कल्याणच्या एपीएमसीत हत्येचा थरार, भरदिवसा तरुणीवर चाकूहल्ला\nमुंबई : कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला. दोन हल्लेखोरांनी तरुणीवर चाकूने वार करत तिला जखमी केले, त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या अवघ्या एका तासात दोघांपैकी एका हल्लेखोराला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. उल्हासनगरच्या वीस वर्षीय सनम करोटीया या तरुणीवर हा जीवघेणा हल्ला झाला.\nउल्हासनगर येथे राहणारी सनम करोटिया ही आपल्या मित्रांना भेटण्यासाठी कल्याण पश्चिम येथील एपीएमसी मार्केटमध्ये आली होती. त्यावेळी तिथे दोन तरुण बाईकवरुन आले. ज्या ठिकाणी सनम उभी होती, त्या ठिकाणी त्यांनी बाईक उभी केली. या दोघांपैकी मागे बसलेला तरुण बाईकवरून खाली उतरला आणि तो सनमजवळ गेला. त्यानंतर सनमला काही समजण्याच्या आत या तरुणाने चाकू काढला आणि समनवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर दोघांनीही तेथून पळ काढला. या हल्ल्यात समन गंभीर जखमी झाली होती. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सनमला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान सनमचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.\nकल्याणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी सहा पथक आरोपींच्या शोधासाठी धाडले. पोलिसांना तरुणीच्या अॅक्टिव्हा गाडीमधून मोबाईल सापडला. त्या मोबाईलद्वारे पोलिसांना हल्लेखोराचा सुगावा लागला. त्यानंतर घटनेच्या तासभरात पोलिसांनी बाबू ढकणी या हल्लेखोराला अटक केली. तर त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.\nसनम आणि आरोपी बाबू एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत होते. सनमला एपीएमसी मार्केटमध्ये कुणी बोलावलं होते बाबू तिकडे कसा पोहचला बाबू तिकडे कसा पोहचला आणि त्याने साथीदाराच्या मदतीने सनमची हत्या का केली आणि त्याने साथीदाराच्या मदतीने सनमची हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत. त्रिकोणी प्रेमातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.\nजळगावात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची हत्या, भररस्त्यात दगडाने ठेचून जीव घेतला\nसोशल मीडियावरुन नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा\nपत्नीचा राग मेहुणीच्या बाळावर, एक महिन्याच्या चिमुरडीची भोसकून हत्या\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\n15 ऑगस्टला उत्कृष्ट पोलीस म्हणून सत्कार, 16 तारखेला लाच घेताना…\nपत्नी ���रदेशात जाऊ नये म्हणून एअरपोर्टवर इमर्जन्सी कॉल\nबहिणीच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nमुलीची हत्या करुन मराठी अभिनेत्रीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गूढ उकललं\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शर्यतीत\nपाकमधील कार्यक्रम भोवला, गायक मिका सिंहशी बॉलिवूडने सर्व संबंध तोडले\nगर्भवती प्रेयसीवर 12 तास सामूहिक बलात्कार, दु:ख सहन न झाल्याने…\nLIVE : पुण्यात बॉयलरचा स्फोट, दोघांचा मृत्यू\nअंगावर उकळतं तेल ओतलं, मित्राच्या मदतीने पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला\nInternational LeftHanders Day : जगातील 10 प्रसिद्ध डावखुरे व्यक्ती\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची म��न उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9F/", "date_download": "2019-08-25T16:08:53Z", "digest": "sha1:62ZE7OZUFMEJUKVIEW7TJ5QUZL6MPFAA", "length": 7390, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काळवीट- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये 'काळवीटा'ची शिकार करून पार्टी, सोशल मीडियावर PHOTO व्हायरल\nऔरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतगाव येथे ही घटना घडल्याचं स्पष्ट झालंय. वनाधिकारी घटनेची चौकशी करत आहेत.\nकाळवीट शिकार- सलमान खानला धक्का, जोधपूर न्यायालयात हजर राहिला नाही तर जामीन होणार रद्द\nकाळवीट शिकार- सलमान खानला धक्का, न्यायालयात हजर राहिला नाही तर जामीन होणार रद्द\nकाळवीटाचं भूत काही जाईना, सैफ- तब्बू आणि सोनाली बेंद्रे पुन्हा अडकले\nगिरीश महाजन यांच्या जामनेरात पाण्याच्या हौदात विष टाकून वन्य प्राण्यांची केली हत्या\nSpecial Report : प्राणीसंग्राहालयात जंगलाची दहशत, बिबट्याने केलं 9 प्राण्यांना ठार\nVIDEO : दोन काळविटांच्या मदतीला धावून आले शेतकरी; अशी केली सुटका\nसलमान खानच्या हत्येचा कट उघड,आरोपीकडून मे महिन्यात घराची रेकी\nकाळवीट शिकार प्रकरणात दोषी सलमान खानच्या शिक्षेवर 17 जुलैला होणार पुढील सुनावणी\nअश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात\nसलमान चांगला माणूस- महेश मांजरेकर\n.. अखेर सलमान खान घरी पोचला; चाहत्यांचा जल्लोष\nसलमानचा आजचा मुक्काम जेलमध्येच, जामीन अर्जावर उद्या निर्णय\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2019-08-25T16:22:51Z", "digest": "sha1:H5GSVWGSDGCTBRAAIFGXOQ5L7NGXULCC", "length": 7360, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोनाली कुलकर्णी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘नच बलिये’च्या सेटवर पहिल्या दिवशीच राडा, अभिनेत्रीनं घातल्या शिव्या\nनुकतीच या शो च्या शूटिंगला सुरुवात झाली असून शूटिंगच्या पहिल्याच दिवशी सेटवर एका एक्स कपलमध्ये भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं.\n‘नच बलिये’च्या सेटवर पहिल्या दिवशीच राडा, अभिनेत्रीनं घातल्या शिव्या\nआगामी विधानसभा निवडणुकीत मिसेस मुख्यमंत्री नागपुरात करणार प्रचार\nआगामी विधानसभा निवडणुकीत मिसेस मुख्यमंत्री नागपुरात करणार प्रचार\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी का म्हणतेय ‘कुछ तो लोग कहेंगे’\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी का म्हणतेय ‘कुछ तो लोग कहेंगे’\nमिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या, फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, फरक पडत नाही\nमिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या, फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, फरक पडत नाही\nसलमानची आई झाली म्हणून ट्रोल झाली सोनाली कुलकर्णी, म्हणाली...\nसलमानची आई झाली म्हणून ट्रोल झाली सोनाली कुलकर्णी, म्हणाली...\nलेकीनं पाडलेल्या चिखलांच्या डागांचं सोनाली कुलकर्णीनं केलं कौतुक, कारण....\nकॅन्सरवर मिळालं प्रभावी औषध, 48 तासाच्या आत दिसू लागतील परिणाम\nकंटाळून शनाया जाते गच्चीवर आत्महत्या करायला पण....\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-08-25T16:10:18Z", "digest": "sha1:CGCUJ7OP7CB343VMEZFZLCGAHMRXCK5Y", "length": 11809, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "हरामखोर बाबा पुरंदरे | Satyashodhak", "raw_content": "\nTag: हरामखोर बाबा पुरंदरे\nझालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने काय साधले तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या\nपुरंदरे यांना महाराष्ट्र भूष�� का देऊ नये\nमहाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख.\nशिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग\nदादाजीपंती उगीचच बल घालविले\nदादोजी कोंडदेव शहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार\nसंभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी केलेल्या आव्हानामुळे सोलापुरातील दादू कोंडदेव कुलकर्ण्याचे शिल्प अखेर हटवण्यात आले आहे. त्याचा दै.मूलनिवासी नायक मधील वृत्तांत…\nकाल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण\nब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरवि��द शिंदे यांचे शिव-अभिनंदन दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक\nजाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप\nजाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप. जाणता राजा नाट्यातून शिवचरित्राचे होणारे विकृतीकरण याबद्दल संभाजी ब्रिगेड जिल्हा अहमदनगर ने काढलेले पत्रक.. वाचा आणि विचार करा…\nदि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव\nविदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग २\nजदुनाथ सरकार हा इतिहासकार खरं तर एकप्रकारे शिवाजी महाराजांचा विरोधकच होता. पण त्यानेही शिवरायांच्या स्वराज्य उभारणी कार्याचं कौतुक केलं आहे. इतिहासकार शेजवलकर लिहितात, ”मराठेशाहीची स्थापना हि सर्वस्वी शिवाजीकडून झाली, असे न मानता शहाजीकडून तिची प्राणप्रतिष्ठापना झाली, असे समजण्यास इतिहासाचा भरपूर आधार आहे. शहाजीने बंगळुरास राहून विजापूरच्या नावाखाली जे स्वराज्य स्थापले, तेच खरोखरी मराठेशाहीचे बीजारोपण होते.\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1666", "date_download": "2019-08-25T15:24:00Z", "digest": "sha1:4FL4A3BZ2RV7BUO4B3ILNRGSCD7FSPDF", "length": 8833, "nlines": 75, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "इगतपुरी तालुका | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 1892 साली भीषण दुष्काळ पसरला होता. त्या दुष्काळात नगर जिल्ह्याची मोठी हानी झाली. त्यानंतर ब्रिटिश शासनकर्त्यानी महाराष्ट्राच्या नद्यांमधील उपलब्ध पाणीसाठा व त्यासाठीचे स्रोत यासंब��धी माहिती संकलित केली. त्या ओघात गोदावरी खोर्‍याचा अभ्यास होऊन दारणा नदीवर धरण बांधण्याचे ठरले.\nनाशिक जिल्ह्यातील दारणा नदीवर नांदगाव बुद्रुक या गावाजवळ 1907 साली दारणा धरणाचे बांधकाम सुरू केले. धरण 1912 मध्ये पूर्ण झाले, तेव्हा धरणासाठी सुमारे 2738596 रूपये खर्च झाला होता. एच. एफ. बिलसाहेब हे सुपरिटेंडिंग इंजिनीयर त्या ‘स्पेशल ड्युटी’ हुद्यावर होते. त्यांनी दुष्काळ निवारणार्थ केलेल्या पाटबंधार्‍यांच्या कामांपैकी ते सर्वप्रथम केलेले काम. त्या पाणी साठ्याला बिल यांच्या नावावरून लेकबील असे नाव देण्यात आले.\nनाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कुशेगावजवळ नवरा-नवरीचा डोंगर प्रसिद्ध आहे. गिर्यारोहणासाठी लोकांना आवडेल असे ते ठिकाण आहे. ‘डोंगराच्या कुशीत वसलेले’ म्हणून त्या गावाचे नाव कुशेगाव. नाशिकहून वाडीवऱ्हे फाटा येथून वळले, की पश्चिमेकडे वीस किलोमीटर अंतरावर कुशेगाव लागते. गाडी कुशेगावला पार्क करून डोंगराच्या दिशेने पायी जावे लागते. डोंगर दुरून विलोभनीय दिसतो.\nकुशेगावाच्या उत्तरेला पूर्व-पश्चिम पसरलेली डोंगररांग आहे. त्या डोंगररांगेच्या पूर्व टोकावर दोन सुळके आहेत. ते सुळके म्हणजे जणू नवरा-नवरी जोडीने उभे आहेत असे वाटते. म्‍हणून त्या सुळक्यांना ‘नवरा-नवरी’ असे म्हटले जाते.\nनाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनाई हे ठिकाण पर्यटन आनंदासाठी अनेक दृष्टींनी परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबर गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो.\nकावनाई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे. ते तीर्थ अकरा लाख बत्तीस हजार वर्षें प्राचीन तीर्थस्थान आहे असे मानले जाते.\nत्या वेळी त्या तीर्थावर प्रथम कुंभमेळा झाला, म्हणे. कावनाई येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्‍थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, असा भाविकांचा समज आहे.\nकावनाई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर, श्री क्षेत्र कावनाई हे भारतातील चार श���्तिपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तिपीठ समजले जाते. अन्य तीन – १. कांचीपुरा, २. गुवाहाटी व ३. करंजगाव (शेगाव).\nSubscribe to इगतपुरी तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/768", "date_download": "2019-08-25T16:48:03Z", "digest": "sha1:2I4MFJZUWMQUFEAW5RJ4OG3U5HV7CEA3", "length": 3319, "nlines": 42, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "आज दिनांक 18 जानेवारीच्या बातम्या महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख यांची खास मुलाखत – M Marathi", "raw_content": "\nआज दिनांक 18 जानेवारीच्या बातम्या महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख यांची खास मुलाखत\nम मराठी प्रस्तृत व्हाॅट्सअॅपवाणी न्यूजचे महाराष्ट्रातील पहील सुपरफास्ट ऑडीयो बुलेटीन\nआज दिनांक 18 जानेवारीच्या बातम्या\nमहाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख यांची खास मुलाखत\nकमी वेळात ऐका देशभरातील बातम्या\nऐका आपन पाठवा आपल्या मिञाना व्हाॅट्सअॅपवाणी\nCategories: म मराठी व्हॉट्सअ‍ॅपवाणी\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t4572/", "date_download": "2019-08-25T16:04:45Z", "digest": "sha1:2CGGKG42QD7M3Q5GQNEXYUI3UN5SBSLQ", "length": 3368, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-सहल", "raw_content": "\nएकदा सगळ्या देवांनी सहल काढायचे ठरवले\nएवढ्या मोठ्या विश्वामध्ये पृथ्वीला निवडले\nउत्साहाने येऊन सगळे पाहतात तर काय\nगजबजलेल्या जगात या ठेवू कुठे पाय\nआले होते ते येथे शांतीच्या अपेक्षेत\nदिसले त्यांना देश फक्त युद्धाच्या प्रतीक्षेत\nस्वार्थासाठी मानवाने तोडली होती जंगले\nधोक्यामध्ये आले होते पशु पक्षी सगळे\nजिकडे तिकडे प्रद���षित जल वायू ध्वनी\nअविवेकी मानवाला चिंता नाही मनी\nमानवाच्या पापांचा भरला होता घडा\nदेवांनी ठरविले शिकवायचा धडा\nअस्थमा स्वाइन फ्लू सारखे आले आजार\nपूर दुष्काळ गर्मीने माणूस झाला बेजार\nआपला स्वार्थ ठेवून त्याने निसर्गावर\nकुऱ्हाड घेतली मारून आपल्याच पायावर\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/nicholas-almeida-leads-candle-march-8683", "date_download": "2019-08-25T16:40:49Z", "digest": "sha1:RBKWZARBWPU2FAY4X6VFSOOG46F7GYYP", "length": 4576, "nlines": 84, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "जीवीकेविरोधात कँडल मार्च", "raw_content": "\nBy कल्याणी उमरोटकर | मुंबई लाइव्ह टीम\nसहार - मस्जिद कमिटी आणि एअरपोर्ट कृती समितीच्या वतीने शनिवारी सहार सुतार पाखाडी सहार कार्गो कॉम्प्लेक्स गेट ते विमानतळ टर्मिनलपर्यंत मूक कँडल मार्च काढण्यात आला. जीवीके, एमआयएएल आणि एमएमआरडीए तर्फे 100 वर्षापूर्वीचा सहार इंटरनॅशनल एअरपोर्ट रोड बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याने तसंच सुतार पाखाडी रोड विमानसंचार क्षेत्र घोषित केल्याविरोधात हा मूक कँडल मार्च काढण्यात आला.\nयेथील नागरिकांनी या प्रकल्पाचा विरोध केला आहे. विमानतळानजीकच्या झोपड्यांचे पुनर्वसन देखील केले जात नाही. लोकांच्या विरोधाला न जुमानता जीवीके हा प्रकल्प पार पाडत आहे. त्यामुळे त्याविरोधात आपण हा कँडल मार्च काढल्याचं माजी नगरसेवक आणि विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष निकोलस अलमेडा यांनी सांगितलं.\nनाहीतर राजकीय पक्षांची नोंदणी रद्द\nसायकल ट्रॅकच्या कंत्राटात घपला, २१ कोटींचं नुकसान\nखोदा पहाड, निकला... १ किमी सायकल ट्रॅकसाठी ११ कोटींचा खर्च\nसहाराला विकास आराखड्याचा 'सहारा'\nसहारनपूर हिंसापीडितांनी सांगितले अनुभव\nसहारनपूर हिंसेच्या विरोधात आझाद मैदानात निदर्शने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-paryatan-jayprakash-pradhan-marathi-article-3246", "date_download": "2019-08-25T16:08:10Z", "digest": "sha1:DS4TWF43Y5D6Q3TJDWVE6GIVAODJLTPO", "length": 15772, "nlines": 100, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Jayprakash Pradhan Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nज्युएल ऑफ द पॅसिफिक\nज्युएल ऑफ द पॅसिफिक\nसोमवार, 12 ऑगस्ट 2019\nदक्षिण अमेरिकेतील चिलीची राजधानी सॅंटियागोला नुकतेच दोन वेळा जाणे झाले. पहिला मुक्काम केवळ एका दिवसाचा व दुसरा मुक्काम मात्र चार-पाच दिवसांसाठी होता. एका दिवसाच्या वास्तव्यात तेथील शेटेरटन हॉटे���मध्ये व्यवस्था करण्यात आली होती. योगायोग असा, की आठ-नऊ वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेच्या सहलीतही आमचा मुक्काम याच शेरेटन हॉटेलमध्ये होता. तेथून अँडिज पर्वतराजी मस्त दिसते. पहिल्या वेळी गेलेलो तेव्हा हॉटेलच्या जवळपास फिरत असताना एक आश्‍चर्याचा धक्काच बसला. तेथील एका सुंदर बगिच्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व रवींद्रनाथ टागोर यांचे पांढरे शुभ्र संगमरवरी पुतळे दिसले. एवढ्या दूरवर ते कोणी बसवले वगैरेची काहीच माहिती मिळू शकली नाही. पण तो बगीचा व पुतळ्यांची व्यवस्था अप्रतिमच म्हणावी लागेल. दुसऱ्या मुक्कामाच्या वेळी आम्हाला ते पुतळे तिथेच आहेत का व असेलच तर त्यांची अवस्था काय, याबद्दल कमालीचे औत्सुक्‍य वाटत होते. म्हणून मुद्दाम तेथे गेलो. विशेष म्हणजे आजही (आठ-नऊ वर्षांनंतर) ते पुतळे जसेच्या तसे, पांढरे शुभ्र असून, बगिच्यातील कारंजी लक्ष वेधून घेतात. आपल्या देशात आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तींच्या पुतळ्यांचीही चार-पाच वर्षांत दुरवस्था होते. पण ज्या देशात गांधी, नेहरू, टागोर कोण हे अनेकांना ठाऊकही नसतील, पण त्यांचे पुतळे उत्तम अवस्थेत राहावेत हे विशेष वाटले.\nव्हॅलपरायसो (Valparaiso) व व्हिना देल मार (Vaina del mar) या सॅंटियागोपासून सुमारे १२० किलोमीटर अंतरावर मध्य चिलीत वसलेल्या दोन अगदी आगळ्या-वेगळ्या गावांना यावेळी भेट देण्याचे ठरविले. सॅंटियागोपासूनचा हा प्रवास दऱ्यांमधून होता. तो प्रदेश सुपीक व हिरवागार. त्यामुळे वाइन, फळे व चीज यांच्यासाठी प्रसिद्ध व्हॅलपरायसो शहराची रचना अगदी निराळी आहे. स्थापत्य शास्त्राचे प्राचीन नमुने येथे पाहावयास मिळतात. त्यामुळे युनेस्कोने २००३ मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून ती घोषित केली.\n‘द ज्युएल ऑफ द पॅसिफिक’ या टोपण नावानेच हे शहर ओळखले जाते. व्हॅलपरायसो बंदराने १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात फार महत्त्वाची कामगिरी बजावली. अटलांटिक व पॅसिफिक महासागरांच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी थांबण्याचे हे महत्त्वाचे बंदर होते. गोल्डन एजच्या काळात युरोपियन व्यापारी येथे फार मोठ्या प्रमाणात आकर्षित होत. ‘लिटल सॅनफ्रान्सिस्को’ असेच त्याचे नाव पडले. लॅटिन अमेरिकेतील सर्वांत जुने स्टॉक एक्‍स्चेंज, चिलीतील पहिले सार्वजनिक वाचनालय व स्पॅनिश भाषेतील सर्वांत जुने वृत्तपत्र येथे सुरू झाले. पण पनामा कालव्याच्या निर्मितीनंतर मात्र व्हॅलपरायसो बंदरावरील जहाजांची वाहतूक थंडावली. त्याचा परिणाम तेथील अर्थव्यवस्थेवर झाला. पण गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून या शहराची गाडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे.\nयेथे सर्वत्र टेकड्यांचे साम्राज्य आहे. एका पाठोपाठ एक अशा काहीशा उंच ४५ टेकड्या असून त्यावर सुमारे चार लाखाची लोकवस्ती आहे. पण या टेकड्यांची रचना अशी आहे, की एक टेकडी कोठे संपते व दुसरी कोठे सुरू होते तेच समजत नाही. आम्ही येथील काही टेकड्यांवर टुरगाइड समवेत फिरलो. घरांची रचना, रंगसंगती, त्यावर लिहिलेला गमतीशीर मजकूर आकर्षक वाटतो. पण आपण किती टेकड्यांवर गेलो हे काही सांगता येत नाही. तसेच स्थानिक व्यक्ती बरोबर असेल तर ठीक, नाहीतर टेकड्यांच्या चढ-उताराच्या भुलभुलैय्यात आपण पुरते अडकले जातो. या टेकड्यांचे चढउतार अतिशय तीव्र (स्टीप) आहेत. ठिकठिकाणी चांगले रस्ते, पायऱ्या दिसतात. त्यावरून अतिशय काळजीपूर्वक चालावे लागते. त्यातल्या त्यात मोठ्या रस्त्यांवरून मोटारींची वाहतूक सुरू असते. त्यामुळेच व्हॅलपरायसो येथील अभूतपूर्व ‘फ्यिनिक्‍युलर लिफ्ट सिस्टिम’ (अत्यंत सरळ असा चढायचा मार्ग) हा जगातील सर्वांत कठीण अशा १०० मार्गांपैकी एक असल्याचे, वर्ल्ड मॉन्युमेंट संघटनेने १९९६ मध्ये जाहीर केले. टेकड्यांवरील रंगीबेरंगी घरांची स्थापत्यशास्त्र विषयक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक घर रस्त्याच्या एका बाजूला चार मजली, तर त्याला लागून असलेले तेवढ्याच उंचीचे दुसरे घर, शेजारच्या रस्त्यावर दोन मजली झाले आहे. घरांना निरनिराळे रंग देण्यामागेही इतिहास आहे. पूर्वी जहाजांतून व्यापारासाठी आलेले व्यापारी या टेकड्यांवर घरे बांधून राहत असत. ते आपल्या बोटीचा जो रंग असेल तोच घरांना देत. म्हणजे समुद्रातून येताना, लांबून ते आपले घर बरोबर ओळखत. आता स्थानिक लोकांनीही तिच परंपरा कायम ठेवली आहे. रस्त्यांवरील तसेच घरांच्या भिंतींवर अत्यंत आकर्षक अशी रंगीबेरंगी चित्रे व मजकूर लिहिलेला आढळतो. पर्यटकांचे ते एक मोठे आकर्षण ठरते. हा सर्व भाग भूकंपासाठी प्रसिद्ध आहे. १८ ऑगस्ट १९०६ मध्ये येथे भूकंपाचा फार मोठा तडाखा बसला. त्यात हजारो माणसे मरण पावली व कित्येक कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले. अगदी आत्ता म्हणजे २०१०-१५ मध्येही भूकंपाने आपला प्रत��प दाखविला होता. त्यामुळे येथील घरे बांधताना विशिष्ट प्रकारच्या बांधकाम साहित्याचा वापर केला जातो.\nव्हिला देल मरा येथे सुरुवातीच्या काळात वाइनचे मळे होते. आता ते चिलीमधील समुद्रकाठचे अतिशय सुंदर ठिकाण मानण्यात येते. अनेक श्रीमंत व्यक्तींचे बंगले येथे आहेत. व्हिला देल मार येथे पर्यटकांच्या स्वागतासाठी फुलांचे भव्य घड्याळ तयार करण्यात आले आहे. व्हॅलपरायसो व व्हिला देलमार येथील भटकंतीत अगदी निराळ्या शहरांचा परिचय झाला. सॅंटियागोला जाणारे भारतीय पर्यटक येथे जात नाहीत. पण त्यांनी येथे जाऊन सरळ टेकड्यांचे हे मायाजाल जरूर पाहिले पाहिजे.\nपर्यटन युनेस्को व्यापार पनामा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6120/", "date_download": "2019-08-25T15:25:21Z", "digest": "sha1:J34FMIS4LKTPC3A775GYPN3DJUNEVP5C", "length": 7570, "nlines": 126, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रेम मंजे काय मला माहित नाही, पण तुझा वाचून मला आता करमत नाही,", "raw_content": "\nप्रेम मंजे काय मला माहित नाही, पण तुझा वाचून मला आता करमत नाही,\nAuthor Topic: प्रेम मंजे काय मला माहित नाही, पण तुझा वाचून मला आता करमत नाही, (Read 4068 times)\nप्रेम मंजे काय मला माहित नाही, पण तुझा वाचून मला आता करमत नाही,\nप्रेम मंजे काय मला माहित नाही,\nपण तुझा वाचून मला आता करमत नाही,\nसगळी कडे तूच दिसतेस असे नाही,\nप्रत्येक मुलीत तूच दिसतेस असे ही नाही,\nपण प्रत्येक क्षणी , प्रत्येक ठिकाणी तू सोबत नसावी,\nयाचीच खंत मला वाटावी,\nप्रेम मंजे काय मला माहीत नाही,\nपण तुझा वाचून मला आता करमत नाही ,\nतुझा मानत काय आसवे मला जाणवत नाही,\nआणि ते कळावे कि नाही याची मला जाणीव नाही,\nअंधारात जगतो आहे तुझाच विचारात,\nप्रेमाची एक किरण होऊन येशील का माझा अंधारल्या मनात,\nतू येशील कि नाही मला माहित नाही,\nपण तुझा वाचून मला आता करमत नाही,\nप्रेम मंजे खरच काय असते,\nसगळे करतात मानून करायचे का असते,\nमाझे मलाच माहित नाही हे प्रेम खरच काय असते,\nसमजेल तेवढे ठेवायचे बाकी सोडायचे असते,\nसमजले तेवढे वळेल असे काही नसते,\nप्रेम मंजे काय मला माहित नाही,\nपण तुझा वाचून मला आता करमत नाही,\nवाटते असेच आयुक्ष भर तुझी ���ाट बघत जगावे,\nतुझा मनात एकदा घर करून तरी पाहवे,\nपण तुझा होकाराला कि नाकारला कसे सामोरे जावे,\nया विचाराने मन माझे थरारून जाते,\nतरीही मनात विचार सतत तुझाच असते,\nकाय करावे, कोणाला सांगावे मला काही काळत नाही,\nपण तुझा वाचून मला आता करमत नाही.\nकोणी म्हणे प्रेम मंजे मैत्री,\nतर कोणी माने प्रेयसी ची गोड आठवण,\nकोणी म्हणे प्रेम मंजे फक्त देणे, नाही मिळवणे,\nआणी न मिळवता ते मीळेल याची खात्री असणे,\nप्रेम मंजे जगायचं एक मजबूत अधर असतो,\nमाणसाला माणसात आणते ते प्रेम असते,\nप्रेमा साठी जगावे तेच प्रेम असते,\nखरच कसे हे प्रेम असते मला कधी कळले नाही,\nपण तुझा वाचून मला आता करमत नाही.\nउगाच तुझा आठवणीत मन भरून यावे,\nएकटय मध्ये तुझा हसरा चेहरा आठवाने,\nआणी तो कागदा वर उत्रवायचा खुळा प्रयत्न करणे,\nतुझा नंबर मिळतो का, याचा प्रयत्न करणे,\nआणी तो मिळाल्या वर काल करावे कि नाही याचा विचार करणे,\nव्यालांतीने डे ला देवदास बनून एकटे बसावे,\nखरच असे वेडे का हे प्रेम असते,\nप्रेम मंजे काय मला खरच माहित नाही,\nपण तुझा वाचून मला आता खरच करमत नाही………………..\nप्रेम मंजे काय मला माहित नाही, पण तुझा वाचून मला आता करमत नाही,\nRe: प्रेम मंजे काय मला माहित नाही, पण तुझा वाचून मला आता करमत नाही,\nRe: प्रेम मंजे काय मला माहित नाही, पण तुझा वाचून मला आता करमत नाही,\nप्रेम मंजे काय मला माहित नाही, पण तुझा वाचून मला आता करमत नाही,\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AC", "date_download": "2019-08-25T15:54:02Z", "digest": "sha1:XKPFGQ2KUJDM6I2XD5F2TARP4SOZ5BBP", "length": 10888, "nlines": 291, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९५६ - विकिपीडिया", "raw_content": "\n(इ.स.१९५६ या पानावरून पुनर्निर्देशित)\nइ.स. १९५६ हे इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष आहे.\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे\nवर्षे: १९५३ - १९५४ - १९५५ - १९५६ - १९५७ - १९५८ - १९५९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २६ - इटलीत कोर्टिना द'आम्पेझो येथे सातवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सुरू.\nमार्च २ - मोरोक्कोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\nमे १ - पोलियोची लस जनतेस उपलब्ध.\nमे ९ - टी. इमानिशी व ग्याल्झेन नोर्बु यांनी नेपाळ मधील मनस्लौ शिखर सर केले.\nजून २० - व्हेने���ुएलाचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेच्या ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.\nजून २९ - अमेरिकेत देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर.\nजून ३० - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ७१८ हे डी.सी.७ प्रकारचे व ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेतील अ‍ॅरिझोना राज्यात ग्रँड कॅन्यन वर एकमेकांवर आदळली. १२८ ठार.\nजुलै २५ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.\nजुलै २५ - नान्टुकेट द्वीपाजवळ एस.एस. अँड्रीया डोरीया व एस.एस. स्टॉकहोमची धुक्यात टक्कर. अँड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.\nजुलै २६ - जागतिक बँकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष गमाल नासरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.\nजुलै २८ - मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nजुलै ३१ - ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर जिम लेकरने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.\nजानेवारी १५ - मायावती, भारतीय राजकारणी.\nमार्च ११ - कर्टिस ब्राउन, कनिष्ठ, अमेरिकेचा अवकाशवीर.\nएप्रिल ६ - दिलीप वेंगसरकर,भारतीय क्रिकेट खेळाडू.\nजून ६ - ब्यॉर्न बॉर्ग, स्वीडनचा टेनिसपटू.\nजून ६ - अँडी पायक्रॉफ्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\nजून २९ - पेद्रो संताना लोपेस, पोर्तुगालचा पंतप्रधान.\nऑगस्ट ३ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर १४ - पॉल ऍलोट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २९ - सेबास्टियन को, इंग्लिश धावपटू.\nमे १८ - मॉरिस टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २६ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, भारतीय, मराठी उद्योगपती.\nइ.स.च्या १९५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०१५ रोजी १०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/all/page-6/", "date_download": "2019-08-25T15:38:57Z", "digest": "sha1:SY2AWBN7X7XMJ3MSVMB5372XJQOU2RWN", "length": 8235, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मारहाण- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\n पतीसमोरच महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण, पाहा VIDEO\nजोधपूर, 08 ऑगस्ट: राजस्थानच्या जोधपूरमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक मिळून महिलेला काठीनं बेदम मारहाण करत आहेत. पीडित महिलेची गाय चरण्यासाठी समोरच्याच्या शेतात गेल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी पतीने वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पतीच्या डोळ्यादेखत तरुणांनी महिलेला बेदम मारहाण केली.\n तरुणीला होता AIDS, आजार लपवून चौथ्यांदा केला विवाह\nनगरसेवकाच्या मुलांची गुंडगिरी, तरुणाच्या डोक्यात फोडल्या बिअरच्या बाटल्या\nभावासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार, पत्नीवर पतीनं भावासोबत केला बलात्कार\n घरात एकट पाहून मामानं केला भाचीवर बलात्कार\nAshes : प्रेक्षकांच्या 'त्या' प्रश्नावर वॉर्नरने दाखवले रिकामे खिसे\nधारदार शस्त्रांनी वार करत मुंबईत डिलिव्हरी बॉयची हत्या\nशाळेच्या शिपायाकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, धक्कादायक VIDEO VIRAL\nदुसऱ्या महिलेसोबत राहण्याची पतीची इच्छा, पत्नीने गावतल्या महिलांना बोलावून धुतलं\nVIDEO: ऑन द स्पॉट शिक्षा, विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्याला महिलांनी बेदम धुतलं\nस्वयंपाकघरातील या दोन गोष्टी आजारी पडल्यावर करतील मदत\nवैतरणा खाडी पुलावरील लोखंडी पट्ट्याच्या गॅपमधून खाली पडली महिला, शोध सुरू\nम्हाताऱ्यासोबत लग्नास नकार देणाऱ्या मुलीला बापाने केली अमानुष मारहाण\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्क���दायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/take-it-if-you-agree-else-leave-it/", "date_download": "2019-08-25T16:44:36Z", "digest": "sha1:BUWE7YUCAM3FR67F33TV4RSCJNQZJANK", "length": 16434, "nlines": 163, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ज्यांना पटते त्यांनी घ्या बाकीच्यांनी सोडून द्या – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeयुवा-विश्वज्यांना पटते त्यांनी घ्या बाकीच्यांनी सोडून द्या\nज्यांना पटते त्यांनी घ्या बाकीच्यांनी सोडून द्या\nJuly 8, 2017 प्रा. हितेशकुमार पटले युवा-विश्व\nआज महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारीला उधाण लागलेलं आहे आणि इकडे काही लोकांचं वृत्तपत्रातील दोन दिवसा पूर्वी दिलेलं मत देण्यात आल होत की २०१७ म्हणजे नौकरीचे वर्ष पण त्याच दिवसी UN ची Report आहे की २०१७-२०१८ वर्षात ५० टक्के बेरोजगारी वाढणार आता विश्वास कोणावर ठेवायचं , Report वर की या लोकांवर \nआज MPSC च्या नावाखाली ५० ते ९० हजार पैसे वसूल करतात , काय ते मोठ्या -मोठ्या गोष्ट्या सांगतात , नोट्स च्या नावाखाली काहीतरी देतात जे नवीन विद्यार्थ्यांना कळत सुद्धा नाही . हेच लोक म्हणतात की आम्ही या क्षेत्रातील तुर्रेखान झालोय . अरे पण लक्षात असू द्या आणि हो तुमची कितीही loby असू द्या पण आमच्या पाठीसी माझी युवक फौज आहे . याद राखा ज्या दिवसी युवक खवळला न ,राख होईल तुमची , म्हणून थोड आता आवरा ( हमने भी कच्ची गोलिया नही खेली ).\nपुस्तकांची पण किमत सिखरेला पोहचली असते आणि त्यात काय तर Copy पेस्ट . क्लास मध्ये पण काय शिकवतात तर क्लास 3 च्या परिक्षेची माहिती, ती पण बरेच मुल यांच्या विश्वासावर राहिले तर पास होत नाही ,\nएकाच विद्यार्थ्याचा फोटो बर्याच क्लास वाल्यांच्या ब्यानर वर झळकतो . गल्लोगली क्लास निघालेत आणि पैसे देणारे विद्यार्थी पण आपण आहोतच . (बळीचे बकरे .)\nहेच लोक आम्ही जर online मिडिया वर त्याच गोष्टी कमी किमतीत उपलब्ध करून दिल्यात तर आमच्या विरोधात जातात वेगवेगळे review देतात पण आम्हाला काही फरक पडत नाही. आमची ही चळवळ पुढेही सुरु असेल .( कुत्ते भुके हजार हाती जाये बाजार )\nमाझा य���ंना प्रश्न आहे की यांनी तयार केलेल्या पुस्तकाचा आधार घेऊन आयोगाला Chalenge करू शकतो काय मग ती पुस्तक एखाद्या अधिकार्याने लिहलेली असेल किवा कोणताही प्रकशकाने Published केली असेल , जर त्यांची पुस्तक आयोग ग्राह्य धरत असेल तर आम्ही तयार केलेल्या पुस्तकांनासुद्धा आयोग ग्राह्य धरेलच आमचे पण स्त्रोत शालेय पुस्तके, Gov. साईट , NCERT , मराठी विश्वकोश हेच आहेत , यांनी काय वेगळे लिहलय काय \nमित्रानो इथे बहुतेक संकलक आहेत निर्माते फार कमीच , म्हणून तुम्हाला जे पटते तेच वापरा , आयोग ग्राह्य धरतो शालेय पुस्तके , विद्यापीठांची पुस्तके किवा शाशनाची अधिकृत माध्यमे, आम्ही -तुम्ही फक्त माध्यम आहोत म्हणून जास्त “वर उड्या मारू नका कारण आता तुम्ही जास्त दिवस विद्यार्थ्यांना उल्लू नाही बनवू शकणार , आता तुमची दुकानदारी बंद होण्याच्या मार्गावर आलीय म्हणून हे धंदे सुरु केलेय , माझ त्या अधिकार्यांना पण प्रश्न आहे की कश्याला तुम्ही विद्यार्थ्यांना मोठमोठ्या फेकून ( म्हणजे क्लास चालक जस बोलायला लावेल तस बोलून ) मिसगाईड करताय जे Real आहे ते सांगा. बर्याच अधिकाऱ्यांचे धंदे माहीत आहेत. काही तर मोठ्या पदावर असूनसुद्धा लग्न झालेल्या मुलीला whatsapp , fb वर रात्री विचारतात की तुझ लग्न झालाय काय त्यांचे screen shot पण आहेत आमच्याकडे जे त्या स्वतः मुलीने पाठवलेत , पण इथे ते देणार नाही . बेडकाला वाटते की विहीरच माझ विश्व ( प्रामाणिक अधिकारी सोडून ) .\n50 टक्के बेरोजगारी या क्लास चालकांनी निर्माण केलीय विद्यार्ह्याना MPSC ची स्वप्न दाखवून . स्वप्न बघणे चुकीचे नाही पण डोळे उघडे करून स्वप्न बघा डोळे बंद करून नाही . मित्रांनो एक लक्षात ठेवा या नवीन बने बनावट ( ज्यांना नशिबाची साथ मिळाली ) अधिकाऱ्यांवर तसेच त्यांचा संबध असणार्या Academy चालकांवर विश्वास ठेऊ नका , स्वतःवर विश्वास ठेवा ( प्रामाणिक अधिकाऱ्यांवर नक्कीच विश्वास ठेवा ) .\nसेवटी अभ्यास स्वतःला करावा लागतो . आमचा विरोध कराल तरी चालेल , पण ही स्पर्धा चळवळ थांबणार नाही , तुम्ही लोक काही बोलाल तरी काही हरकत नाही आमच्या पाठीसी विद्यार्थ्यांची फौज आहे. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे जे पटते ते घ्या बाकीच सोडून द्या . विद्यार्थीहितार्थ जाहीर \n— प्रा. हितेशकुमार पटले\nAbout प्रा. हितेशकुमार पटले\t15 Articles\nप्रा. हितेशकुमार पटले हे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक असून ते लेखकही आहेत. ते सोशल मिडियावर कार्यरत असून स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1669", "date_download": "2019-08-25T16:25:03Z", "digest": "sha1:ZKIB7AWZZTV6LOMMR54ERBTZHPPNHFWV", "length": 4719, "nlines": 51, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "Kavnai village | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनाई हे ठिकाण पर्यटन आनंदासाठी अनेक दृष्टींनी परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबर गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो.\nकावनाई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे. ते तीर्थ अकरा लाख बत्तीस हजार वर्षें प्राचीन तीर्थस्थान आहे असे मानले जाते.\nत्या वेळी त्या तीर्थावर प्रथम कुंभमेळा झाला, म्हणे. कावनाई येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. ���ोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्‍थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, असा भाविकांचा समज आहे.\nकावनाई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर, श्री क्षेत्र कावनाई हे भारतातील चार शक्तिपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तिपीठ समजले जाते. अन्य तीन – १. कांचीपुरा, २. गुवाहाटी व ३. करंजगाव (शेगाव).\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/important-news-live-update-mumbai-maharashtra-breaking-news-90395.html", "date_download": "2019-08-25T16:12:13Z", "digest": "sha1:66EJTPHTVHXUNZ7RKSN57BFDLEEHT7C5", "length": 17247, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nLIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात महत्त्वाची सुनावणी\nनवी दिल्ली : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायलयात महत्त्वपूर्ण निकाल, पाकिस्तानने हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायलयात आज सुनावणी, नेदरलंडच्या हेग येथील पीस पॅलेसमध्ये दुपारी 3 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 च्या सुमारास सुनावणी, भारताकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडतील\nशिवसेनेचा विमा कंपन्यांवर धडक मोर्चा\nमुंबई : पीक विम्याच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना आज विमा कंपन्याच्या कार्यालावर धडकणार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हा ‘इशारा मोर्चा’ निघणार\nविठ्ठलवाडी स्थानकाजवळ ओव्हरहेडची वायर तुटली\nमुंबई : विठ्ठलवाडी स्थानकाजवळ ओव्हरहेडची वायर तुटली, एन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अप-डाऊन ��ोन्ही मार्गावरील रेल्वे सेवेला फटका, चाकरमाण्यांचे हाल\nदेशाच्या अनेक भागात यंदाही भीषण दुष्काळाचे संकट, हवामान विभागाच्या आकडेवारीनं चिंता वाढवली\nसततच्या पावसाचा खंड पडल्याने निम्मा देश समाधानकारक पावसाच्या प्रतिक्षेत, देशातील 250 पेक्षा जास्त जिल्ह्यात सरासरीच्या कमी पाऊस पडल्यानं भीषण परिस्थिती, तर देशातील 71 जिल्ह्यात अत्यंत कमी पावसाची नोंद, या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 60 ते 99 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस, देशात माॅन्सून दाखल होऊन महिना लोटला तरिही निम्मा देश पावसाच्या प्रतिक्षेत, पावसाअभावी देशातील खरिप पेरणीवर मोठा परिणाम\nडोंगरी इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा 12 वर, 9 जण जखमी, जखमींवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु, सर्च ऑपरेशऩ रात्रभर सुरु\nनागपूर शहरात आज पाणीपुरवठा बंद\nपाणीपुरवठा बंद असल्याने शहरातील 3 लाख 50 हजार नळ कोरडे, शहरातील 400 टँकरच्या जवळपास 1500 फेऱ्याही बंद, नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदा शहरात पाणीपुरवठा बंद, पावसाने दडी मारल्याने नागपूर शहरात पाण्याचे संकट, तोतलाडोह धरणही कोरडे, नवेगाव खैरीमध्ये नाममात्र पाणी शिल्लक\nLIVE : ज्याचा घोटाळा असेल तोच भाजपात जातोय : जयंत…\nRaj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज…\nअर्थव्यवस्थेत तेजी आणण्यासाठी मोदी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत\nLIVE : काही लोकांच्या समाधानासाठी हा ड्रामा : कार्ती चिदंबरम\nVIDEO : ब्रह्मनाळ बोट बुडाली ते ठिकाण आज पाहा, विश्वास…\nLIVE : उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण\nमोदी सरकार इतिहास रचणार, लवकरच पाण्याखालून मेट्रो धावणार\nLIVE : भाजपाध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग…\nअरुण जेटली अनंतात विलीन, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप\nमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा मलकापूरकरांना नाहक त्रास, 5 तास वीज पुरवठा…\nRaj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज…\nराज ठाकरे पत्नी मुलाला घेऊन चौकशीला चाललेत की सत्यनारायण पूजेला\nRaj Thackeray | मनसैनिकांच्या टी शर्टवर EDiot Hitler, संदीप देशपांडेंसह…\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटा��ून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंच�� सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.varthabharat.in/forum-which-converts-artists-into-terrorists/", "date_download": "2019-08-25T15:51:49Z", "digest": "sha1:RPECLD2UPW2HACMTSF2QN3JHVNIPO22E", "length": 12685, "nlines": 99, "source_domain": "www.varthabharat.in", "title": "उमद्या कलावंतांना दहशतवादी बनवणारे कलापथक - varthabharat.in", "raw_content": "\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमाहितीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\nती रात्र माध्व हिंदू धर्मासाठी काळरात्र ठरली.\nरामलाल जी ., भाजप आणि संघ :\nउमद्या कलावंतांना दहशतवादी बनवणारे कलापथक\nआपण लावलेल रोपटं तरारून हिरवं व्हावं; आपल्यापेक्षाही मोठं होतं, मध्यान्हीच्या ऊन्हात त्यानं आपल्याला, त्याच्या दाट सावलीला घ्यावं; त्याच्या पानाफुलांच्या मोहात आपली सांझ केशरगुलाबी व्हावी अन आपण निजल्यावर, आपल्याच मातीनं पुन्हा एकदा त्याची मूळं घट्ट करावीत असं लोभस चित्र सारीच जोडपी रंगवतात.\nगरीब-श्रीमंत.. बाप कुणीही असला तरी आपल्या लेकरात तो आपली काठी शोधतोच. एकटेपणाचा श्राप असलेल्या म्हातारपणात तोच एक आधार वाटतो.\nझोपडीतल्या स्वप्नांना तर इवल्याशा मुठीतंच चंद्र गवसतो आणि अश्यात हातातोंडाशी आलेलं आपलं लेकरू जेंव्हा अचानक दृष्टी आड होतं तेंव्हा फाटक्या प्राक्तनाने दगड झालेला बापही पोलिसांसमोर आई होऊन रडतो\nअसंच काहीसं ह्या बेपत्ता मुलांच्या बाबतीत होतं.\nचित्रकला, संगीत, अभिनय वा लेखणीतून व्यक्त होण्याची कला अंगात असते. वय अजाण-अबोध असतं. अश्यात पथ नाट्य घेऊन कलाकारांच्या वेशात काही सोंगाडी येतात आणि शहरातल्या गरीबवस्तीतल्या छोट्या कलाकारांना नादी लावतात.\n“शिक्षण घेऊन काय होणार त्यापेक्षा दैवी कलेला वाव मिळू दे” अशी भूल घालत जन्मदात्यांची ईच्छा-स्वप्न, संस्कार-शिकवण कोवळ्या मनातून कायमचे पुसले जातात. आपल्यातल्या कलेची कदर करणारं कुणी जाणतं आपल्याला सापडलंय ह्या विश्वासावर हे छोटे कलाका��� घरट्यातून बाहेर पडतात. गरिबीने निगरगट्ट झालेली ही मुलं आईवडिलांना सोडून अश्या सोंगाड्यांच्या मागे अगदी सहज जातात; कायमची बेपत्ता होतात\nआणि मग अचानक आठ-दहा वर्षांनी कधी अशीच एखादी बातमी पेपरात झळकते. बेपत्ता झालेल्या पोराचं नाव, फोटो-पत्त्यासकट बातमीत छापलेलं असतं. त्या छोट्या कलाकाराच्या हातात आता एक रायफल आलेली असते. कागदावर विविध रंगी स्वप्न सजवणारं ते पोरं आता जंगलातल्या ‘लाल क्रांतीसाठी’ वनवासी बांधवांना वेठीस धरणारा Maoist, हातात बंदूक घेऊन आपल्या पोलिस जवानांना लक्ष्य करणारा आतंकवादी, ATSचा Wanted Terrorist झालेला असतो\nमोठं झालेलं ते झाड आपलीच मूळं खणत असतं\nनऊ वर्षांपूर्वी पुण्याच्या गरीब वस्तीतल्या संतोष शेलार आणि प्रशांत कांबळे ह्या तरुण कलाकारांना कबीर कला मंचच्या सोंगाड्यानी हेरले आणि “मुंबईला चित्रकला प्रदर्शनात काम करण्याची संधी आहे” असे सांगून त्यांना आपल्या घरच्यांपासून कायमचे तोडले.\nपुढे मे 2014 मध्ये गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत claymore mines सारखे सुरुंग, दुर्गम भागात संपर्कासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक walkie-talkies यांसोबत माओवादाला बढावा देणारे काही लेखन साहित्य, चित्र सापडली. शरणागत माओवाद्यांनी ती संतोषने उर्फ विश्वाने काढलेली असल्याचा दुजोरा दिला. चित्रकलेच्या कौशल्यामूळे ओळखला जाणारा हा माओवाद्यांचा विश्वा पेंटर, 25 मार्च 2019च्या छत्तीसगड पोलिसांच्या पाहणी अहवालानुसार, माओवादी गुरील्लांच्या यादीत “सक्रिय माओवादी” म्हणून समोर आला. माओवादी विचारप्रणालीला पूरक अशी चित्र रंगवणारा विश्वा पेंटर आता “तांडा एरिया कमिटी”चा “डेप्युटी कमांडर” झाला होता\nएक कलाकार खरंच बेपत्ता होता\nसंतोष सोबत गायब झालेल्या प्रशांत कांबळेनेही आपली जुनी ओळख पुसून माओवाद्यांनी दिलेलं “मधु” नाव जवळ केलं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करण्याचं आपलं कौशल्य माओवादी कॅडरमध्ये देशविघातक योजना तडीस नेण्यात व्यर्थ घालवलं\nकोरेगावभीमा प्रकरणी प्रकाशात आलेल्या कबीर कला मंचचा, कलाकार शहरी तरुणांना पोलिस डायरीत बेपत्ता घोषित करवून माओवादी क्रांतीच्या नावे अपराधाच्या दलदलीत ओढण्याचा प्रकार जुना आहे आणि असे असूनही कबीर कला मंच विरोधात इतकी वर्षे कुठलीही ठोस कारवाई शासनाने केली नाही.\nपथ नाट्य करून बुद्धिभेद करणारे, तरुणांना जंगलातल्या नक्षलवादात अडकवणारे हे शहरी ढोंगी समाज सुधारक इंटरनेट सोशल मिडियावरून आजच्या तरुणांच्या संपर्कात येणेही खरंतर सहज शक्य आहे.\nआपल्या देशाच्या प्रगतीपथावर सुरुंग पेरत, सुरक्षा रक्षकांवर गोळ्या झाडत देशाचे कित्येक कलाकार जंगलात कायमचे हरवले असताना, समाज जागृतीच्या नावाखाली आपली तरुण पिढी नासवणाऱ्या ह्या सोंगाड्यांच्या विरोधात कारवाई करणारे राज्यशासनही कदाचित ‘बेपत्ता’ आहे\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमाहितीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमाहितीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/clove-is-very-effective-medicine-on-major-diseases/", "date_download": "2019-08-25T16:42:58Z", "digest": "sha1:GZBPJ6IZKJONSSQSV2RX4ZMSZOWR3BLM", "length": 7414, "nlines": 101, "source_domain": "arogyanama.com", "title": "लवंग एक 'प्रभावी' औषध ; 'या' अजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\nलवंग एक ‘प्रभावी’ औषध ; ‘या’ अजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – मसालाच्या पदार्थांमधील एक महत्वाचा घटक म्हणजे लवंग होय. प्रत्येक स्वयंपाक घरात लवंग आवर्जून वापरली जाते. विशिष्ट प्रकारच्या चवीमुळे लवंग मोठयाप्रमाणात वापरील जाते. उत्कृष्ट चव असलेली लवंग अनेक आजारांवर प्रभावी उपाय आहे. लवंगेत कार्बोहायड्रेट, प्रोटीन, स्निग्ध पदार्थ, खनिज पदार्थ, हायड्रोक्लोराइडमध्ये न विरघळणारी राख, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, सोडिअम, पोटॅशिअम, व्हिटामिन सी आणि ए मुबलक प्रमाणात असते. लवंगेचे काही प्रमुख उपायच आपल्याला माहित असतात. परंतु, लवंग अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nया अजारांवर करा उपाय\n* लवंग डोळ्यासाठी चांगली असून टीबीचा नाश करते\n* दमा घालवण्यासाठी लवंग फार उपयोगी आहे.\n* डोकेदूखी, दातदूखीमध्ये लवंगांच्या तेलाचा लेप लावल्याने आराम मिळतो.\n* जेवण केल्यानंतर रोज सकाळ-संध्याकाळ लवंग खावी. अ‍ॅसिडीटी कमी होते.\n* अ‍ॅसिडीटी कमी करण्यासाठी १५ ग्रॅम हिरव्या आवळ्याच्या रसात, पाच बारिक ���ेलेल्या लंवगा, एक चमचा मध आणि दोन चमचे साखर एकत्र करून प्यावे.\n* डोके दुखत असल्यास लवंग गरम तेलात उगाळून डोक्यावर लाववा.\n* घशाची सूज आणि खोकल्यावर लवंग गरम करून तोंडात ठेवावी.\n* गरोदर महिलेस जास्त उलट्या होत असतील तर लवंग आणि मधाचे चाटण द्यावे.\n* पोटदुखीत लंवगांचे तेल आणि साखर एकत्र करून खावे.\n* ताप आल्यास चार लवंगा पाण्यात उगाळून ते पाणी प्यावे.\nकागदामध्ये पार्सल घेताय 'तर' हे नक्की वाचा\nउपवासाला चालणार्‍या राजगिर्‍याचा दैनंदिन आहारात समावेश करा, 'हे' होतील फायदे\nउपवासाला चालणार्‍या राजगिर्‍याचा दैनंदिन आहारात समावेश करा, 'हे' होतील फायदे\nमेंदूलाही असते व्यायामाची गरज, मानसिक उर्जेसाठी आवश्यक\nब्रेकफास्टसाठी बेस्ट आहेत ‘हे’ १० ऑप्शन, दिर्घकाळ लागणार नाही भूक\n#YogaDay2019 : पुरूषांपेक्षा महिलांना योगभ्यासाची जास्त गरज\nकेळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे\nदुधी भोपळ्यात मुबलक असते प्रोटीन, फायबर, मिनरल आणि कार्बोहायड्रेट\n तर तुमच्यासाठी आहे ‘ही’ बातमी, ‘कँसर’शी आहे कनेक्शन\nवैवाहिक जीवनात ‘हा’ आहार घ्या अन् घ्या सळसळत्या तारूण्याचा अनुभव, जाणून घ्या\nतीन वेळा बीपी तपासल्यानंतरच होते अचूक निदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/anil-kapoor/photos/", "date_download": "2019-08-25T16:12:37Z", "digest": "sha1:MRSYAWZTSKBAE37IB4J3TSJR7NYPFW3F", "length": 7185, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Anil Kapoor- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n#FitnessFunda : ...म्हणून अनिल कपूर दिसतो तरुण आणि आनंदी\nआज आंतरराष्ट्रीय आनंदाचा दिवस आहे. बाॅलिवूडचा अभिनेता अनिल कपूरच्या आनंदी असण्यामागचं हे आहे रहस्य\nवाघाला माधुरी दीक्षितच्या मागे लागण्यासाठी इंद्र कुमारने मोजले चक्क इतके रुपये\nया 5 कारणांमुळे हिट होईल ‘टोटल धमाल’\n... म्हणून सिनेमा पाहायला जाण्यासाठी स्वतः रिक्षा चालवत पोहोचले अनिल कपूर\nया अभिनेत्यांची 10 वर्षांपूर्वीची स्टाईल पाहून येईल तुम्हाला हसू\nEk Ladki Ko Dekha To Aisa Laga: अनिल कपूरने दिलं चॅलेंज, अर्जुनला सांगितलं गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करायला\nअनिल कपूर आणि सोनमनं मुद्दामच केली ही चूक\n#Jhakaas : या कारणांमुळे अर्जुन कपूरचा लहान भाऊ वाटतो अनिल कपूर\nअखेर अर्जुन-मलायकाच्या नात्यावर अनिल कपूरनं केलं वक्तव्य\nवय जास्त असलं तरी कमाईत नव्या हिरोंना देतात टक्कर, किती आहे 'या' हिरोंची कमाई\nसगळ्यांच�� लक्ष अयोध्येकडे मात्र अनिल कपूर वाराणसीत करतोय काय\nजेव्हा माधुरी दीक्षित ऐश्वर्याला भेटते...\nPHOTOS- 'फन्ने खाँ'च्या प्रीमियरला ग्लॅमरचा तडका\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/joan-of-arc/", "date_download": "2019-08-25T16:04:23Z", "digest": "sha1:E73LOCW5AVLRA6LT6E6A46S6PI6S25RT", "length": 3710, "nlines": 46, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Joan Of Arc Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nदेशाला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या ‘तिला’ जिवंत जाळलं गेलं, देश मुकाट्यानं पाहत राहिला\nतिचे संतपद देखील अढळ राहील. पुढील कित्येक शतके ती संत म्हणूनच सर्वांसाठी प्रेरणादायी राहील.\nपाकिस्तानच्या २,६४,००० सैनिकांना पुरून उरणारे जनरल जेकब\nभारतात चिक्कार पैसे कमावणाऱ्या या ७ बॉलिवूड अभिनेत्यांचे नागरिकत्व “भारतीय” नाही\nनिरोगी राहण्याचा हा सर्वात सोपा उपाय आपण नेहेमी दुर्लक्षित करतो\n‘ते’ Real Characters ज्यांच्यावर गँग ऑफ वासेपूर चित्रपट बनवला गेला\nकोरेगाव भीमा दंगल आणि समाजाचे खरे अदृश्य शत्रू\nकंपनी राहिलेला पगार वेळेत देत नसेल तर कायदेशीर मदत घेता येते का\nआजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली होती\nपाहूया भारतात कशी ठरवली जाते पेट्रोलची किंमत\nशत्रूशी लढताना सैनिकांना ‘बारा हत्तीचं बळ’ देणारी भारतीय सैन्याची १२ स्फूर्तिदायी घोषवाक्ये\n‘पुश-अप्स’ करताना ह्या ७ चुका टाळल्या तर धोका शून्य आणि फायदा दुप्पट होईल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/moon/", "date_download": "2019-08-25T15:16:57Z", "digest": "sha1:6T25BQIYULCOMS2ZMCYKV4SGGZNWLYZ2", "length": 6639, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "moon Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nया बाईंनी थेट ‘नासा’ला कोर्टात खेचलंय… कारण वाचून हसावं की रडावं कळत नाही\nती जेंव्हा या वस्तू विकण्यासाठी ग्राहकाला भेटण्यासाठी जात होती त्याचवेळी नासाने स्टिंग ऑपरेशन करून या वस्तू जप्त केल्या होत्या.\nयाला जीवन ऐसे नाव\nसुमारे सदतीस वर्षांपूर्वी अंतराळात हरवलेलं रशियाचं यान अखेर नासाला असं सापडलं होतं..\nस्टुक म्हणतात की नासाच्या शास्त्रज्ञांनी आपला एटलस डेटा तयार करणे आणि डेटाची रिकवरी करणे ह्या दोन्ही कामांसाठी व्यवस्थित वापर केला आहे.\nआता चंद्रावर दिसणार बटाट्याची शेती आणि फुलांची बाग \nही योजना पूर्णत्वास आली तर ह्याने नक्कीच चंद्रावर जीवन असू शकते ह्या वैज्ञानिक बाबीला दुजोरा मिळेल.\nचंद्रावर लवकरच होणार आहे माणसांना राहण्यासाठी कॉलनी \nमुकाई भविष्यात अंतराळात एक कॉलनी तयार करण्यावर देखील काम करत आहे.\nआता चंद्रावरही लागणार आहे 4-G नेटवर्क\n4-G ने संपर्क साधण्यासाठी एनलॉग रेडियो ट्रांसमिशनच्या तुलनेत कमी उर्जा आणि खर्च लागणार आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nचंद्रयान १ नंतर आता ISRO ची चंद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची तयारी\nभारत गेल्या ४ वर्षातील पहिला देश असेल, जो या मिशनचा प्रयत्न करेल.\nह्या ७ भारतीय “स्टार्स” चे, त्यांना पडद्यामागून घडवणारे अज्ञात गुरु\n‘म्लेच्छक्षयदीक्षित’ छत्रपती शिवाजी महाराज – अपरिचित पैलू आणि काही गोड गैरसमज\nअश्या Whiskies होणे नाही – जाणून घ्या जगातील सर्वात महागड्या Whiskies विषयी\nहृदयात अखंड अभ्यास विषय असावा, तोच आपला नारायण म्हणावा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १८\nपोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील सन्मानचिन्हे उलगडतात त्यांच्या पदाची ओळख\nरशियाचा आधुनिक सामरिक Romance\nत्सुनामीचा चौफेर विध्वंस असो वा डच लुटारू : कित्येक शतके अढळ राहिलेलं कार्तिकेय मंदिर\n६० फुट खोल विहीर एकटीने खोदणारी आधुनिक ‘लेडी भगीरथ’\n“गोरिला ग्लास” : काय आहे ह्या विचित्र नावामागचं लॉजिक हा प्रकार खास का आहे हा प्रकार खास का आहे\nसरदार स्मारकाची ही अवस्था फक्त नि फक्त सरकारच्या मिसमॅनेजमेंट मुळे झालीये…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फे��बुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/bjp-mp-om-birla-now-new-loksabha-speaker-73713.html", "date_download": "2019-08-25T15:28:08Z", "digest": "sha1:IHACJ4DTZKNE5CYKFKGRYJ4HNLUXO6B4", "length": 16415, "nlines": 177, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा बहुमत मिळवून केंद्रात सत्ता स्थापन केली. दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसोबत मोदींचे मंत्रिमंडळही स्थापन झाले. यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते, ते म्हणजे लोकसभा अध्यक्ष म्हणून मोदी कोणाची निवड होणार. यासाठी आता मोदींनी ओम बिर्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.\nलोकसभा अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे. लोकसभा अध्यक्ष पदावरुन अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अनेक भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या नावावर विचार मंथन सुरु होते.\nलोकसभा अध्यभ पदासाठी माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालीया आणि डॉ. वीरेंद्र कुमारसारख्या अनेक दिग्गज नेत्यांच्या नावावर चर्चा झाली होती. मात्र मोदींनी बिर्लांच्या नावावर शिक्का मोर्तब केला आहे.\nलोकसभेमध्ये भाजपप्रणीत एनडीए सरकारने बहुमत मिळवले आहे, तर विरोधीपक्षापेक्षा अधिक खासदार भाजपचे आहेत. यामुळे ओम बिर्लाच लोकसभा अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओम बिर्ला आजच आपला अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर बुधवारी सभागृहात यावर मतदान होईल.\nकोण आहेत ओम बिर्ला\nओम बिर्ला हे भाजपचे राजस्थानमधील कोटा मतदारसंघाचे खासदार आहेत. बिर्ला दुसऱ्यांदा कोटा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वीही ते राजस्थान विधानसभेत तीन वेळा विजयी झाले होते. बिर्ला यांच्या राजकीय करिअरची सुरुवात विद्यार्थी चळवळीतून झाली. त्यानंतर त्यांनी युवा मोर्चामध्ये काम करण्यास सुरुवात केली.\nआमच्यासाठी खूप गर्व आणि आनंदाची बातमी आहे. त्यांना लोकसभा अध्यभ प��ासाठी नियुक्ती केल्यामुळे आम्ही खूप आभार व्यक्त करतो, असं बिर्ला यांच्या पत्नी म्हणाल्या.\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर…\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना…\nतरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना :…\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nसोशल मीडियावरुन नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा\nLIVE : ज्याचा घोटाळा असेल तोच भाजपात जातोय : जयंत…\nराज्यात दहिहंडीचा थरार, 140 गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू\nतरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना :…\nसोलापुरात सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर पोलिसांची कारवाई\nलवकरच मारुती सुझुकीची छोटी SUV भेटीला, किंमत फक्त...\nपुढच्या वर्षी नोकियाचा स्वस्त 5G फोन लाँच होणार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्राय��ी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2016/03/blog-post.html", "date_download": "2019-08-25T16:29:39Z", "digest": "sha1:UMQLQTQ4BVJ3JO4KZNDKCDEJHJKRA6WH", "length": 11391, "nlines": 57, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : एक मराठी माणूस", "raw_content": "\n**सदर blog ABP माझा च्या फेसबूक पेज वरील \" एका मराठी माणसाने \" राज ठाकरे ह्यांना लिहिलेल्या पत्राला उत्तर म्हणून आहे.\nमाननीय \" एक मराठी माणूस \",\nABP माझाने आपलं blog रूपी पत्र फेसबूक वर दाखवल आणि ते माझ्या वाचनात आलं. सुरुवातीपासूनच आपल्या पत्राला काय म्हणावं हेच कळत नाही पण आपण एका इंग्रजी माध्यमातून शिकला आहात हे नमूद केले आहे म्हणून कदाचित पत्र कसं लिहावं ह्याच ज्ञान नसेल म्हणून आपल्या पत्राला माझ हे उत्तर. पण हे उत्तर फक्त आपल्याला नाही बरं का हे पत्र ABP माझाला सुद्धा आहे, हे पत्र त्या प्रत्येकाला आहे जे लोक आज राज ठाकरेंवर टीका करत आहेत. पत्राच्या सुरुवातीलाच एक गोष्ट नमूद करतो की मी मनसे ह्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, \"आपल्यासारखाच एक मराठी माणूस आहे\", फक्त उलट बाजूने न बघता एखादी गोष्ट सरळ बघण्याकडे माझा दृष्टीकोन असतो. हे सांगायचे कारण इतकच की कदाचित हे पत्र वाचल्यावर तुम्ही मला मनसेचा कार्यकर्ता समजाल, तर आपल्या चुकीच्या विचारात अजून एका चुकीच्या मताची भर नको म्हणून हे स्पष्टीकरण.\nमनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरे ह्यांनी त्यांच्या भाषणात सांगितल ते आपण सर्वांनी पाहिलं, तेच पुन्हा मी बोलत नाही. पण आज ते बोलायची वेळ का आली आपण आपल्या पत्रात सलग एक उल्लेख केला आहे की आपण होळीला रिक्षा जाळू आणि होळी साजरी करू, आपला हा उल्लेख जरी एक टोमणा किंवा तत्सम असल तरी ह्या गोष्टीचा सारासार विचार केला का तुम्ही आपण आपल्या पत्रात सलग एक उल्लेख केला आहे की आपण होळीला रिक्षा जाळू आणि होळी साजरी करू, आपला हा उल्लेख जरी एक टोमणा किंवा तत्सम असल तरी ह्या गोष्टीचा सारासार विचार केला का तुम्ही ज्या रिक्षाचे परवाने वाटले गेले त्यात ७०% लोक हे परप्रांतीय आहेत ह्या मनसेच्या दाव्याला तुम्ही खोडलं असं कुठेच दिसलं नाही मला. नाही तुम्ही आणि नाही माझा ने. जरा पत्र लिहायच्या आधी नुसत ABP माझा बघू नका, इतर बातम्या बघायचा सल्ला मी आपल्याला देत आहे. कारण काल डॉक्टर उदय निरगुडकर ह्यांच्या कार्यक्रमात मनसे च्या नेत्यांनी अनेक कागदपत्र दाखवली जसे की खोट डोमेसाइल , शाळा सोडल्याचा दाखला ज्यात फक्त ३ वर्षात तो माणूस ८वी पास झाला. अशी अजब शाळा कुठली हे अजून मला कळलेलं नाही. तुमच्या शाळेल तरी अस होईल का ज्या रिक्षाचे परवाने वाटले गेले त्यात ७०% लोक हे परप्रांतीय आहेत ह्या मनसेच्या दाव्याला तुम्ही खोडलं असं कुठेच दिसलं नाही मला. नाही तुम्ही आणि नाही माझा ने. जरा पत्र लिहायच्या आधी नुसत ABP माझा बघू नका, इतर बातम्या बघायचा सल्ला मी आपल्या��ा देत आहे. कारण काल डॉक्टर उदय निरगुडकर ह्यांच्या कार्यक्रमात मनसे च्या नेत्यांनी अनेक कागदपत्र दाखवली जसे की खोट डोमेसाइल , शाळा सोडल्याचा दाखला ज्यात फक्त ३ वर्षात तो माणूस ८वी पास झाला. अशी अजब शाळा कुठली हे अजून मला कळलेलं नाही. तुमच्या शाळेल तरी अस होईल का आता मला सांगा की इतके खोटे कागदपत्र जर मनसे दाखवत असेल तरी तुम्ही त्यांना एकाच गोष्टीवर झोडा की रिक्षा जाळायचा आदेश का दिला आता मला सांगा की इतके खोटे कागदपत्र जर मनसे दाखवत असेल तरी तुम्ही त्यांना एकाच गोष्टीवर झोडा की रिक्षा जाळायचा आदेश का दिला तुम्हाला (ABP माझा सारख्या ) फक्त ह्याच गोष्टी वर खेळ नाचवून TRP वाढवायचा आहे, असं ह्यातून शंका येत आहे.\nआपल्या पत्रात अजून एका गोष्टीचा उल्लेख आहे, तो म्हणजे \"ब्ल्यू प्रिंट\". ह्या पत्राच्या माध्यमातून मला हे तुम्हाला विचारायचे आहे कि तुम्ही तरी हि ब्ल्यू प्रिंट नीट वाचली आहे का जर ती वाचली असती तर आज त्यावर प्रश्न विचारले नसतेत. वृत्त वाहिन्यांना माझा एकच प्रश्न आहे की \" ब्ल्यू प्रिंट दाखवून १ आमदार आला \" वैगरे तुम्ही बोलता आहात पण जेव्हा ब्ल्यू प्रिंट च सादरीकरण होत होतं तेव्हा तुम्ही ते दाखवलं का जर ती वाचली असती तर आज त्यावर प्रश्न विचारले नसतेत. वृत्त वाहिन्यांना माझा एकच प्रश्न आहे की \" ब्ल्यू प्रिंट दाखवून १ आमदार आला \" वैगरे तुम्ही बोलता आहात पण जेव्हा ब्ल्यू प्रिंट च सादरीकरण होत होतं तेव्हा तुम्ही ते दाखवलं का तेव्हा तुम्ही युती आणि आघाडीच्या घटस्फोटावर डोळा ठेऊन होतात. मग आत्ता हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी दिला तेव्हा तुम्ही युती आणि आघाडीच्या घटस्फोटावर डोळा ठेऊन होतात. मग आत्ता हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी दिला हे एकदा तपासून पहा. मला ह्या पत्र लिहिणाऱ्या \" मराठी माणसाला \" अजून एक विचारायचे आहे की बाबा एक सांग आझाद मैदानावर जेव्हा एक हिंसक मोर्चा निघाला आणि आपल्याच मराठी पोलिसांवर अन्याय झाला तेव्हा त्यांच्या बाजूने बोलणारा आणि आवाज उठवणारा नेता फक्त राज ठाकरे होते. तेव्हा साध आभारच पत्र तरी लिहिलं का रे तू हे एकदा तपासून पहा. मला ह्या पत्र लिहिणाऱ्या \" मराठी माणसाला \" अजून एक विचारायचे आहे की बाबा एक सांग आझाद मैदानावर जेव्हा एक हिंसक मोर्चा निघाला आणि आपल्याच मराठी पोल��सांवर अन्याय झाला तेव्हा त्यांच्या बाजूने बोलणारा आणि आवाज उठवणारा नेता फक्त राज ठाकरे होते. तेव्हा साध आभारच पत्र तरी लिहिलं का रे तू बर ते जाऊदे टोल विषयी महाराष्ट्रात जेव्हा राज ठाकरे ह्यांनी आवाज उठवला तेव्हा जे अनेक टोल बंद झाले त्याबद्दल कृतज्ञता तर जाऊदे पण ते आंदोलन अर्धवट का सोडलं म्हणून तू विचारतो आहेस. अरे पण आज जे सरकार आहे त्यातले मंत्री महाराष्ट्र टोलमुक्त करू हि घोषणा करत सत्तेवर आले, त्यांनी केला का रे महाराष्ट्र टोलमुक्त बर ते जाऊदे टोल विषयी महाराष्ट्रात जेव्हा राज ठाकरे ह्यांनी आवाज उठवला तेव्हा जे अनेक टोल बंद झाले त्याबद्दल कृतज्ञता तर जाऊदे पण ते आंदोलन अर्धवट का सोडलं म्हणून तू विचारतो आहेस. अरे पण आज जे सरकार आहे त्यातले मंत्री महाराष्ट्र टोलमुक्त करू हि घोषणा करत सत्तेवर आले, त्यांनी केला का रे महाराष्ट्र टोलमुक्त हा प्रश्न \"मराठी माणसाला\" एकट्याला नाही तर हे जे वृत्तवाहिन्या आहेत त्यांना सुद्धा आहेत.\nराहिला प्रश्न रिक्षा परवानाच्या आंदोलनाचा तर एकच सांगायचे आहे की कुठल्याही हिंसेच समर्थन मी करत नाही पण मराठी माणसाच्या पोटावर जर पाय मारत असेल कोणी आणि त्यासाठी कोणी विरोध केला तर कुठे चुकलं असे किती मुजोर रिक्षा आणि टेक्सी वाले दाखवू तुला कि जे मुजोरी करतात असे किती मुजोर रिक्षा आणि टेक्सी वाले दाखवू तुला कि जे मुजोरी करतात AC च्या गार हवेत बसून ब्लॉग रूपी पत्र लिहिणं जितकं सोपं आहे ना तितक आज मुंबई मध्ये कुठे जायचं असेल तर रिक्षा मिळवण कठीण आहे. हाच बिचारा गरीब रिक्षावाला असतो (परप्रांतीय). मुंबईत ह्याच बिचार्या गरीब रिक्षा आणि कॅब वाल्याला तो ज्या विभागात वाहन चालवतो आहे त्या विभागाची माहिती नसते. तेव्हा ह्या सगळ्यात त्रास सहन करणारा सुद्धा मराठीच असतो, पण तुला त्याच काही नसेलच. बोलायला गेलं तर बरंच आहे पण सध्यापुरत इतका खूप झालं.\nमाझ पत्र तुला मिळालंच तर वाच आणि विषय समजून घ्यायचं प्रयत्न कर. बाकी मराठी माणूस सुद्न्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/effective-uses-of-poppy-seeds-or-khaskhas/", "date_download": "2019-08-25T16:06:36Z", "digest": "sha1:NMAC3XA43UL7ATD5THBIHD6XRA67VST5", "length": 6109, "nlines": 100, "source_domain": "arogyanama.com", "title": "रोज सकाळी खा दोन चमचे खसखस, तल्लख होईल बुध्दी, आणखी आहेत ५ फायदे - Arogyanama", "raw_content": "\nरोज सकाळी खा दोन चमचे खसखस, तल��लख होईल बुध्दी, आणखी आहेत ५ फायदे\nआरोग्यनामा ऑनलाइन – खसखस ही वेदनाशामक आहे. यातील अल्केलाइड्समुळे वेदना दूर होतात. खसखसचे तेलही बाजारात मिळते. हे तेल लावल्याने वेदना दूर होतात. खसखसचे असे अनेक उपायोग आहेत. रात्रभर भिजवलेली खसखस केस अथवा त्वचेवर लावल्याने विविध लाभ होतात. खसखस वापरून कोणकोणते फायदे होऊ शकतात याविषयी आपण जाणून घेणार आहोत.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nझोपण्याअगोदर दोन चमचे भिजवलेली खसखस गरम दुधात टाकून घेतल्यास शांत झोप लागते.\nखसखसची खीर करून खाल्ल्यास कमजोरी, थकवा दूर होतो.\nभिजवलेली खसखस एक तासभर दह्यात भिजवा आणि केसांना लावा. एक तासानंतर केस धुवून घ्या.\nदोन चमचे खसखस रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने ब्रेन पॉवर वाढते.\nरात्रभर पाण्यात भिजवलेली खसखस बारीक करून घ्या. यामध्ये एक चमचा दूध मिसळून डोळ्यांखाली लावा.\n'थॅलॅसिमिया' विषयी वेळीच व्हा सावध ... अन्यथा होऊ शकतो मृत्यू\nसकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत 'हे' ९ नियम पाळा, आरोग्य राहिल उत्तम \nसकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत 'हे' ९ नियम पाळा, आरोग्य राहिल उत्तम \nस्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत\n‘हे’ 7 घरगुती उपाय नष्ट करतील कोणत्याही प्रकारचा ‘अल्सर’, जाणून घ्या\nमधुमेहींनी ऑफिसमध्ये घ्यावी या गोष्टींची काळजी\n घरगुती उपाय करून समस्या सोडवा\nया फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार\n‘ही’ माहिती असेल तर महिला बनवू शकतात ‘पौष्टिक जेवण’\n‘हे’ छोटे-छोटे उपाय केल्यास उजळेल ‘चेहरा’, जाणून घ्या उपाय\n मग करा हा प्रयोग, शांत झोप येईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/dholya-ganpati/news/", "date_download": "2019-08-25T15:48:02Z", "digest": "sha1:WLXPYNOJHTOSJLZCUVBS4UZGQ7JZZ7KE", "length": 4962, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dholya Ganpati- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगावाकडचे गणपती : कृष्णा नदी तीरावरील वाईचा 'ढोल्या' गणपती\nसंथ वाहणारी कृष्णा नदी... पुरातन मंदीर... सुंदर आणि रेखीव कळस... इतका सुंदर नजारा असेल आणि बाजूला गणपतीचं मंदीर... म्हणजे भारून टाकणारं वातावरण... हे आहे वाईचं ग्रामदैवत अर्थात ढोल्या गणपतीचं मंदिर.\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5-2/", "date_download": "2019-08-25T15:27:51Z", "digest": "sha1:NHZ6IIM745OZUDRYBNEFERTCZTFQBRZG", "length": 9113, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चाकण शिक्रापूर रस्त्यावर एकाचा मृत्यू | Dainik Prabhat", "raw_content": "\nचाकण शिक्रापूर रस्त्यावर एकाचा मृत्यू\nशिक्रापूर – येथील केवटेमळा येथे चाकण शिक्रापूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्रीच्या सुमारास घडली. तर शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आल आहे. बालाजी पांडुरंग गुडमे (रा. कलकावाडी, ता. कंधार, जि. नांदेड) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर अमोल बापू नप्ते (रा. करंदी, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. बालाजी गुडमे मोटार सायकल (एमएच 14 जीजी 9974) वरुन शिक्रापूर-चाकण रस्त्याने निघाला होता, त्यावेळी समोरून आलेल्या अज्ञात टेम्पोचालकाने त्याला धडक देऊन निघून गेला. अपघात झाल्याचा आवाज आल्यानंतर नागरिक धावत आले व त्यांनी बालाजी गुडमे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता बालाजी यांचा मृत्यू झाल्यच् डॉक्‍टरांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय होले करीत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नी���ा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T16:26:29Z", "digest": "sha1:37JZVA4S4YZK4OXX3JQOWZYHMVKJ4EWN", "length": 5766, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अल बिरूनी - विकिपीडिया", "raw_content": "\nअबु अल-रह्यान मुहम्मद इब्न अहमद अल बिरूनी (४ किंवा ५ सप्टेंबर, इ.स. ९७३ - १३ डिसेंबर, इ.स. १०४८) हा पर्शियन मुस्लिम बहुगुणसंपन्न विद्वान होता.मध्य-इस्लामिक कालखंडातील एक महान विद्वान म्हणून त्याला ओळखल्या जायचे. तो भौतिकशास्त्र,गणित,भविष्यवेत्ता,नैसर्गिक विज्ञान यात पारंगत होता तसेच, तो स्वतःला इतिहासकार व भाषा तज्ञही म्हणवून घेत असे. त्याने विज्ञानाच्या जवळपास सर्व क्षेत्रांचा अभ्यास केला होता. त्याला या कठिण कामा व संशोधनाबद्दल गौरवण्यात आले होते व त्याची भरपाई करण्यात आली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसा��ी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ९७३ मधील जन्म\nइ.स. १०४८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०१७ रोजी २०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2019-08-25T16:12:18Z", "digest": "sha1:IHW6NTND3ZP3M6TZOOVYDH7S3HGQIQ4H", "length": 12172, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“पश्‍चिम बंगाल’च्या ऐवजी केवळ “बांगला’ | Dainik Prabhat", "raw_content": "\n“पश्‍चिम बंगाल’च्या ऐवजी केवळ “बांगला’\nपश्‍चिम बंगालच्या विधानसभेत ठराव मंजूर\nकोलकाता – पश्‍चिम बंगाल राज्याचे नाव बदलून केवळ “बांगला’ करण्यात यावे, असा ठराव पश्‍चिम बंगालच्या विधानसभेमध्ये करण्यात आला. या ठरावाला केंद्रीय मंत्री मंडळाने मंजूरी देण्यासाठी तो केंद्राकडे पाठवून देण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nअद्याक्षरांच्या क्रमानुसार पश्‍चिम बंगाल (वेस्ट बंगाल) हा राज्यांच्या यादीमध्ये शेवटी येत असे. हे टाळण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच राज्याचे नाव बदलण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी केंद्राकडे तसा प्रस्तावही पाठवला होता. बंगालीमध्ये बांगला, हिंदीमध्ये बंगाल आणि आणि इंग्रजीमध्ये बेंगॉल असे नामकरण करण्यात यावे असा त्यांचा प्रस्ताव होता. मात्र केंद्र सरकारने त्यांचा प्रस्ताव फेटाळला होता. त्यापूर्वी 2011 मध्येही पश्‍चिम बंगालचे नाव बदलण्याचा प्रस्ताव ममता बॅनर्जींनी केला होता. त्यावेळी पश्‍चिम बंगालचे नाव “पस्चिम बंगो’ असे करण्याचा प्रस्तावही केंद्राने नाकारला होता. झालेल्या ठरावानुसार राज्याचे नाव केवळ “बांगला’ असेच असेल. बंगाली, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये हे नाव असेच असणार आहे.\nराज्याचे नाव बदलण्याच्या मुद्दयावर विधानसभेमध्ये अनेकवेळा सविस्तर चर्चा झाली आहे. आता आपण स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांना याबाबत विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच राज्याला तीन वेगवेगळी नावे असू शकत नाहीत. म्हणून एकाच नावाचा प्रस्ताव यावेळी दिला गेल्याचेही त्यांनी सांगितले.\nबंगाली या आपल्या मातृभाषेतूनच राज्याचे नाव असायला हवे, यासाठी आपण एकच नाव निवडले आहे. बंगाली ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी पाचवी भाषा आहे. त्यामुळे त्यातूनच राज्याची ओळख असायला हवी असेही त्या म्हणाल्या.\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\n5 ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीसाठी कायदा आणि सुव्यवस्था आवश्‍यक\nराहुल गांधींसह विरोधकांच्या शिष्टमंडळाला श्रीनगरवरून परत पाठवले\n“जेएनयू’त 6 सप्टेंबरला निवडणूक; रूपरेषा जाहीर\nक्रीडाक्षेत्रातूनही जेटली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्‍त\nपोषण अभियान पुरस्कारांचे स्मृती इराणी यांच्या हस्ते वितरण\nजड अंतःकरणाने ‘या’ नेत्यांनी वाहिली जेटलींना श्रद्धांजली\nराहुल गांधींना श्रीनगर विमानतळावरूनच पाठवलं परत\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/2085", "date_download": "2019-08-25T16:31:43Z", "digest": "sha1:66PQ4Z4UYU3AVP7QRNW6GYL76G7G3MH7", "length": 6603, "nlines": 44, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "ब्राम्हण समाज | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nजाती जातींतील ब्राह्मण शोधा\nब्राह्मणांचा संबंध ज्ञानाशी परंपरेने जोडला जातो. नवा जमानाच ज्ञानाचा आहे त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का या प्रश्नाचे उत्तर ज्या त्या ब्राह्मणाने शोधायचे आहे, पण सार्वजनिक रूपात तरी ब्राह्मणांचे स्थान जगात, भारतात, महाराष्ट्रात अग्रभागी असल्यासारखे दिसत नाही. कर्तबगार ब्राह्मण मंडळी अनेक आहेत, पण समूह वा जातजमात म्हणून ना त्यांना समाजात स्थान आहे, ना त्यांचा समाजावर प्रभाव जाणवतो. जो प्रभाव आहे तो त्यांना इतिहासक्रमाचा झालेला लाभ आहे.\nब्राह्मणांना शिव्या घाला आणि पुरोगामी व्हा\nबहुजन परिवर्तन यात्रेचा कार्यक्रम रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. ती यात्रा बहुजनांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत प्रबोधन घडवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. दौरा राज्यव्यापी आहे. त्याचा रत्नागिरी यात्रा हा भाग होता. यात्रेचे आगमन रत्नागिरी येथे झाल्यानंतर सभा आयोजित करण्यात आली. सभेमध्ये बहुजन नेते वामन मेश्राम यांनी जे विचार मांडले, त्याबाबत काही चर्चा होणे आवश्यक आहे. ते म्हणाले, की “ब्रिटिशांची सत्ता संपून भारतीय जनतेला जे स्वातंत्र्य मिळाले ते काही खरे स्वातंत्र्य नाही. कारण ब्रिटिश गेले आणि सत्ता ब्राह्मण समाजाने ताब्यात घेतली. पक्ष कोणताही सत्तेत असला, तरी सत्तास्थानी ब्राह्मणच असतात. त्यामुळे जनता त्यांना मतदानाच्या मार्गाने सत्तेवरून दूर करू शकत नाही. त्यासाठी बहुजन समाजामध्ये मतपरिवर्तन करून, त्यांची एकजूट घडवून आणली पाहिजे आणि त्यायोगे सत्तास्थाने ताब्यात घेण्याची चळवळ निर्माण केली गेली पाहिजे.\" त्यांच्या भाषणाचा तसा आशय होता. त्यांनी ब्राह्मण समाजाच्या विरूद्ध भाष्य केले. मात्र ते सत्ता ताब्यात असलेल्या अन्य जातींच्या विरूद्ध बोल��े नाहीत. ब्राह्मणेतर समाजाचे संघटन ब्राह्मणांपासून सत्ता हिसकावून घेण्यासाठी गेली दीडशे वर्षें केले जात आहे. वामन मेश्राम हे त्या चळवळीतील तिसऱ्या किंवा चौथ्या पिढीतील असतील.\nSubscribe to ब्राम्हण समाज\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T15:53:18Z", "digest": "sha1:3CI4UQ2Y2N2DZJNW2RF6WZS2DDAEUX6G", "length": 7470, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऑस्ट्रेलिया- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nबेन स्टोकच्या नाबाद 135 खेळी जोरावर इंग्लडनं अशक्यप्राय असा विजय मिळवला.\nइंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूनं पुन्हा केली 'NUDE' फलंदाजी, फोटो व्हायरल\nटेस्ट क्रिकेटसाठी सचिननं दिला गुरूमंत्र, होऊ शकतात मोठे बदल\n 56 चेंडूत 134 धावा, त्यानंतर घेतल्या 8 विकेट\n 71 वर्षांनंतर इंग्लंडनं केली लाजिरवाणी कामगिरी\nIndia vs West Indies Test Match: वेस्ट इंडिजने टॉस जिंकला; भारताची प्रथम फलंदाजी\nटीम इंडियासाठी कसोटी मालिका महत्त्वाची, 60 गुणांसाठी होणार खरी लढत\nभारत नाही तर कसोटीत 'हा' संघ सर्वोत्तम, दादाच्या ट्विटवर हरभजनचा रिप्लाय\nऑस्ट्रेलियाला चॅम्पियन करणारा खेळाडू आता सनरायझर्स हैदराबादला करणार मार्गदर्शन\nअ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानं तोडला तब्बल 143 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड\nस्मिथच्या धक्कादायक अपघातानंतर बदलणार क्रिकेटमधला सर्वात मोठा नियम\n'स्मिथला अजून टार्गेट केलं तर आश्चर्य नाही', पाँटिंगला झाली 2005 ची आठवण\nBCCIनं घेतला मोदी सरकारशी पंगा, टीम इंडियातील सदस्याला दिली माफी\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%B2/", "date_download": "2019-08-25T15:35:20Z", "digest": "sha1:ILRTHRICTKCLGDKMEMFHT7BKPUKCVOHF", "length": 5462, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुगल डूडल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n#WomensDay : गुगलनेही केला 'ती'चा सन्मान\nजगभरातल्या वेगवेगळ्या स्तरातील महिलांच्या कहानी यातून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.\nमोहम्मद रफींचा आज 93वा जन्मदिन, गुगलनं केलं डूडल\nबर्थ डे स्पेशल : व्ही. शांताराम यांच्या जन्मदिनी डूडल बनवून गुगलनं वाहिली आदरांजली\nभारताच्या पहिल्या महिला वकील काॅर्नेलिया यांचं गुगल डूडल\nफोटो गॅलरी Mar 9, 2015\nगुगल डूडल मधून स्त्रीशक्तीला सलाम\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/government-falls-against-no-confidence-motion/", "date_download": "2019-08-25T16:21:28Z", "digest": "sha1:SETUPPQCHDGOUNRKZSTCVUELAZN7XWLY", "length": 5238, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Government Falls Against No Confidence Motion- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपप्पू ते हिंदुत्व, राहुल गांधींच्या भाषणातले महत्त्वाचे 16 मुद्दे\nशिवसेनेत व्हिपवर वाद, थोड्याच वेळात होऊ शकते उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद...\nसेना मोदींविरोधात मतदानाची हिंमत दाखवणार का उद्धव ठाकरे स्पष्ट करणार भूमिका\nलोकसभेतील अविश्वास ठरावाच्या चर्चेआधी मोदींनी केलं 'हे' ट्विट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या ���ोगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9/", "date_download": "2019-08-25T16:50:50Z", "digest": "sha1:S4B7J243YJT2TYLUZQZ27UWORW25UXIV", "length": 12711, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरकारला उशिरा सूचलेले शहाणपण! – विखे-पाटील | Dainik Prabhat", "raw_content": "\nसरकारला उशिरा सूचलेले शहाणपण\nमुंबई – मराठा आरक्षणावर सरकारने शनिवारी बोलावलेली सर्व राजकीय पक्षाच्या गटनेत्यांची बैठक म्हणजे “उशिरा सूचलेले शहाणपण’ आहे. मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आम्ही बैठकीत लावून धरली व त्यादृष्टीने सूचनाही मांडल्या असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विखे-पाटील यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. ते म्हणाले की, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विरोधी पक्षांनी मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केले. या मुद्यावर सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणा-या दिरंगाईसाठी सरकारने सांगितलेल्या कारणांवर विरोधीपक्ष समाधानी झाला नाही. मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आम्ही केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nराज्य मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल लवकरात लवकर तयार केला जावा, यासाठी सरकारकडून पुरेसा पाठपुरावा व उपाययोजना झालेली नसल्याचे आम्ही यावेळी निदर्शनास आणून दिले. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणीही आम्ही यावेळी मांडली. मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या निरपराध नागरिकांवर 353, 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड होत असल्याची तक्रार आम्ही यावेळी केली. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने समाजकंटक वगळता अन्य सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारने मान्य केल्याचे विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.\nसोमवारी कॉंग्रेस आमदारांची बैठक\nदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात पुढील रणनिती ठरविण्यासाठी सोमवारी (दि. 30) विधानसभा व विधान परिषदेतील कॉंग्रेस आमदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील वर्तमान परिस्थितीवर विचारविनिमय होणार आहे. त्यानंतर पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट करण्यात जाईल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n50 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा\nबायका बांगड्या भरतील म्हणून दहीहंडी रद्द मनसेचा कदमांना टोला\nमुंबईमध्ये दहीहंडी दरम्यान ५१ गोविंदा जखमी\nभगव्या झेंड्याच्या घोषणेवरून तावडेंचा पवारांना टोला\nदेशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह\nभिवंडीत चार मजली इमारत कोसळली\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्���्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/aii-eyes-set-amit-thackareys-grand-marriage-ceremony-33247", "date_download": "2019-08-25T16:43:35Z", "digest": "sha1:3LEGYMV27JINO6JHOIAKTCZC5C24FOH7", "length": 11435, "nlines": 140, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Aii eyes set on Amit Thackarey's grand marriage ceremony | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्वांच्या नजरा अमित ठाकरेंच्या विवाह सोहळ्याकडे \nसर्वांच्या नजरा अमित ठाकरेंच्या विवाह सोहळ्याकडे \nसर्वांच्या नजरा अमित ठाकरेंच्या विवाह सोहळ्याकडे \nसर्वांच्या नजरा अमित ठाकरेंच्या विवाह सोहळ्याकडे \nशनिवार, 26 जानेवारी 2019\nअमित आणि मिताली यांचा शुभ विवाह लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे होणार आहे . लग्नाचा मुहूर्त दुपारी १२ वाजून ५१ मिनीटांचा आहे.\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे सोमवारी मिताली बोरुडे यांच्याशी विवाहबद्ध होत असून या विवाह सोहळ्याला राजकारण , उद्योग आणि चित्रपट क्षेत्रातील कोण कोण हजर राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत .\nअमित आणि मिताली यांचा शुभ विवाह लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे होणार आहे . लग्नाचा मुहूर्त दुपारी १२ वाजून ५१ मिनीटांचा आहे. रविवारी संध्याकाळी आप्तेष्टांच्या उपस्थितीत हळदीचा कार्यक्रम पडला. राज ठाकरे यांचे 'कृष्णकुंज' हे निवासस्थान आणि परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला आहे . कृष्णकुंजवर लग्नाची धावपळ जोरात सुरु असून मान्यवरांची वर्दळ वाढली आहे .\nअमितचे काका आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना घरी ���ाऊन राज यांनी निमंत्रण पत्रिका दिलेली आहे . उद्धव ठाकरे सहकुटुंब पूर्णवेळ या सोहळ्यास हजर राहणार आहेत असे समजते . मनसेचे नेते आणि कार्यकर्ते आपल्या परीने हा सोहळा संस्मरणीय ठराव म्हणून झपाटून कामाला लागले आहेत .\nअमित ठाकरे यांच्या लग्न पत्रिकेवर निमंत्रक म्हणून राज ठाकरेंशिवाय पत्नी शर्मिला , बहीण उर्वशी , राज ठाकरेंच्या मातोश्री मधुवंती ठाकरे आणि राज ठाकरेंच्या सासूबाई यांची नावे आहेत .\nउद्योगपती रतन टाटा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, छगन भुजबळ,समाजवादी पार्टीचे अबू आझमी , नारायण राणे , रामदास आठवले आदी मान्यवरांना निमंत्रणे पोहोचलेली आहेत .\nकाँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आले असले तरी त्यांच्या उपस्थिती विषयी अद्याप कन्फर्मेशन आले नसल्याचे समजते .\nख्यातनाम गायिका लता मंगेशकर आणि राज ठाकरे यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत .त्यादेखील हजर राहणार असल्याचे समजते .\nहिंदी चित्रपट सृष्टीतील मान्यवर अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अमीर खान, अभिनेत्री माधुरी दीक्षित, प्रसिद्ध लेखक आणि कवी जावेद अख्तर , शबाना आझमी आदी कलाकारांनी या सोहळ्याला हजर राहता यावे यासाठी २७ जानेवारीला आपण मुंबईतच असू याचे नियोजन केलेले आहे . मराठी चित्रपट सृष्टीतील आणि रंगभूमीवरील अनेक अभिनेते आणि कलावंत देखील हजर राहणार आहेत .\nअमित आणि मिताली यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अमित आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा डिसेंबर २०१७ मध्ये महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला होता . मिताली बोरुडे प्रख्यात सर्जन डॉ. संजय बोरूडे यांच्या कन्या असून त्या नावाजलेल्या फॅशन डिझायनर आहेत . आहे. अमित ठाकरेंची बहीण उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nलग्न राज ठाकरे raj thakre अमित ठाकरे उद्धव ठाकरे uddhav thakare शरद पवार sharad pawar अजित पवार लता मंगेशकर माधुरी दीक्षित madhuri dixit\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2015/10/blog-post.html", "date_download": "2019-08-25T17:04:35Z", "digest": "sha1:5FSFJ5E7B436XRE76DIJASQV6BPTTQZD", "length": 11328, "nlines": 78, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : चैतन्य - प्रवासाचे १ वर्ष", "raw_content": "\nचैतन्य - प्रवासाचे १ वर्ष\nगेल्या दसऱ्याला मी आणि माझ्या काही मित्रांनी, मैत्रिणींनी मिळून एक उपक्रम सुरु केला… आमच्यापैकी प्रत्येकाला काहीतरी सामाजिक उपक्रम करावा असे वाटत होते आणि त्यातूनच एक विचार सुरु झाला, आमच्यापैकी प्रत्येकजण एकतर job करत होते किंवा शिक्षण घेत होते… मग वेळ मिळणार कसा ह्यासाठी तर मग असे ठरले की आपापले job आणि शिक्षण सांभाळून महिन्यातील एक दिवस (सुट्टीचा) ह्या कामासाठी द्यायचा, दर महिना आपण जे कमावतो त्यातील एक फूल न फुलाची पाकळी बाजूला काढायची, ती एकत्र जमा करायची आणि त्यातून अशा काही संस्थांना आपल्याकडून जमेल तशी मदत करायची… त्यासाठी मग कुठे मदत करायची असा एक प्रश्न आला आणि नाव सुचलं ते \" आनंदवन \"… आनंदवन मला सुचण्यामागच अजून एक कारण म्हणजे माझी आत्या आणि काका सुद्धा आनंदवन साठी मदत करतात, सक्रिय भाग घेतात… मग पहिल्या महिन्यातील जमा झालेली रक्कम आम्ही आनंदवनला पाठवली, पण इथेच थांबायचं नव्हतं , आम्हाला त्या संस्थांचं काम बघण्यात अजून उत्सुकता होती आणि आनंदवनला आपापल्या कामामुळे भेट द्यायला लगेच जमणार नव्हते… मग मी कुठेतरी वात्सल्य बद्दल ऐकलं होतं, आणि मुंबई मधेच असल्याने तिथे एखाद्या सुट्टीच्या दिवशी भेटही देता येत होती… मग लगेचच पुढचा उपक्रम, वात्सल्य मधील मुलांना आम्ही दिवाळीनिमित्त खाऊ देण्याचे ठरवले… आणि अशारीतीने त्यानंतर अनेक उपक्रम करत \"चैतन्य\" ह्या आमच्या socially connected friends चा ग्रूप तयार झाला आणि मग गेले वर्षभर ह्या ग्रूप तर्फे आम्ही बऱ्याच activities केल्या…त्या activity आज मी संक्षिप्त स्वरुपात माझ्या ह्या blog मध्ये लिहित आहे -\n---- जसं वर नमूद केल त्याप्रमाणे आमच्या activity ची सुरुवात आनंदवनपासून झाली… मग वात्सल्य ह्या संस्थेतील मुलांना दिवाळीनिमित्त खाऊ देण्यात आला… पण काही दिवसांनी आम्ही वात्सल्य ला प्रथम भेट दिली, तिथली मुलं, आणि तिथला अनुभव http://prathamesh10dulkar.blogspot.in/2014/12/blog-post_15.html ह्या मझ्या ब्लॉग मधून मांडायचा एक प्रयत्न केला…\n---- त्यानंतर आनंदवन आणि वात्सल��य ह्यांच्यासोबत नियमित काहीनाकाही आमच्या activity सुरु होत्या, पण मग आम्ही ठरवल कि वात्सल्य मधील मुलांना कुठेतरी पिकनिकसाठी घेऊन जाऊ, एक दिवस… जागा ठरली आणि पिकनिक सुद्धा झाली, कमला नेहरू उद्यान , म्हातारीचा बूट … पिकनिक मध्ये मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता… हि पिकनिक होण्यासाठी मला अनेक मदतीचे हाथ लाभले, वल्लभ, स्नेहा , कीर्ती , सुवर्णा, शिल्पा असे अनेक लोकांनी एकत्र येउन ही पिकनिक होण्यास हातभार लावला… ह्या पिकनिक चा अनुभव मला आणि माझ्या सर्व मित्रांना बरच काही शिकवून गेला…\n---- पिकनिक नंतर आम्ही अजून २ संस्थेला थोडीफार मदत केली… एक म्हणजे स्नेहालय आणि self एस्टीम foundation फॉर disables, स्नेहालय ही एक गतिमंद आणि मतीमंद मुलांची शाळा आहे… त्या मुलांचे hand & eye co-ordination नित व्हावे ह्यासाठी वेगवेगळे उपक्रम ते करतात, तर त्या मुलांनी बनवलेल्या वस्तू विकून त्यांना आम्ही मदत करायचं ठरवल… १ मे २०१५ रोजी \"सरस्वत हितवर्धक मंडळ \" ह्यांच्या कार्यक्रमात आम्ही स्नेहालयचा एक छोटासा stall लावला होता आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला तिथे मिळाला… असाच एक stall self एस्टीम foundation फॉर disables ह्यांच्यासाठी लावला होता, राखी पोर्णिमा आधी आम्ही त्यांनी तयार केलेल्या राख्या विकून जी मदत जमा झाली ती आम्ही self एस्टीम foundation फॉर disables ना दिली…\n---- त्यानंतर अनेक उपक्रम सुरु होते त्यात एक कल्पना सुचली, रद्दी कलेक्शन… रद्दी कलेक्शन मध्ये आपल्या घरी जे वर्तमानपत्र येते ते रद्दी मध्ये विकून महिना अखेरीस जे पैसे जमा होतील ते आनंदवन, वात्सल्य, स्नेहालय सारख्या संस्थांना मदत करण्यासाठी वापरण्यात येतील… सध्यातरी मुंबई मध्ये हा उपक्रम सुरु आहे, लवकरच पुण्यामध्ये हा उपक्रम सुरु करू जेणेकरून जास्तीतजास्त लोक आमच्यासोबत येतील…\nतर ह्या दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही आमचा एक वर्षाचा प्रवास वात्सल्य ट्रस्ट आणि ओम साई वृद्धाश्रम ह्यांच्यासोबत दसरा साजरा करून करणार आहोत… ह्या एक वर्षभरात अनेक लोक माझ्यासोबत ह्या कामात माझ्या सोबत आले, माझ्यावर विश्वास दाखवला, त्या सर्वांचे आभार… अगदी सुरुवातीपासून स्नेहा, कीर्ती, शिल्पा , सुवर्णा, वल्लभ असे अनेक सोबत आहेत त्यात सध्या निलेश सारखे अनेक जण स्वताहून आमच्यासोबत ह्या उपक्रमात सहभागी होतात… ह्या आणि अश्या अनेक ज्यांची नावं कदाचित लिहायची राह���न गेली त्या सर्वांचे आभार…\nअसाच लोभ ह्यापुढेही असावा…\nचैतन्य - प्रवासाचे १ वर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9B_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9B_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A5%88", "date_download": "2019-08-25T16:55:23Z", "digest": "sha1:XUP7GKYO23XFEGS65GDTAHCTJPSHONJ2", "length": 6957, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुछ कुछ होता है - विकिपीडिया", "raw_content": "कुछ कुछ होता है\nकुछ कुछ होता है\nउदित नारायण, कुमार सानू, अलका याज्ञिक, कविता कृष्णमुर्ती\nऑक्टोबर १६ इ.स. १९९८\nकुछ कुछ होता है हा १९९७ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, काजोल व राणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.\nकाजोल - अंजली शर्मा\nशाहरुख खान - राहुल\nराणी मुखर्जी - टीना\nसलमान खान - अमन\nसना सईद - अंजली खन्ना\nफरीदा जलाल - श्रीमती खन्ना\nअनुपम खेर - प्रिंसिपल मल्होत्रा\nअर्चना पुरन सिंग - ब्रिगेन्जा\nरीमा लागू - अंजलीची आई\nसर्वोत्तम दिग्दर्शक - करण जोहर\nसर्वोत्तम अभिनेता - शाहरूख खान\nसर्वोत्तम अभिनेत्री - काजोल\nसर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - सलमान खान\nसर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - राणी मुखर्जी\nसर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - उत्तम सिंग\nसर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट\nसर्वोत्तम महिला पार्श्वगायक - अलका याज्ञिक\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील कुछ कुछ होता है चे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९९८ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९९८ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१८ रोजी १४:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/news/", "date_download": "2019-08-25T15:50:07Z", "digest": "sha1:TAXAP7CBEQINZFERHHVL7OHADVZSHBVN", "length": 7144, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोनाली बेंद्रे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nBigg Boss Marathi 2 : वाढणार घराची शान जेव्हा मंचावर येणार 'भाईजान'\n��िग बॉस मराठीच्या सेटवर सलमान खानची धम्माकेदार एन्ट्री होणार आहे.\nकॅन्सरशी यशस्वी लढा देऊन शरद पोंक्षेंचं रंगभूमीवर कमबॅक\nसोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...\n‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला कॉपी केल्यानं मलायका अरोरा होतेय ट्रोल\nVIDEO : कॅन्सर फ्री झाल्यावर अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता घेतेय ‘ही’ थेरपी\n20 वर्षांनंतर मेजर डी.पी. सिंहनी पाहिला 'सर्फरोश', आमिर खान का झाला भावूक\nकाळवीटाचं भूत काही जाईना, सैफ- तब्बू आणि सोनाली बेंद्रे पुन्हा अडकले\nमतदान करायला आलेली ट्विंकल खन्ना अचानक प्रसारमाध्यमांवर भडकली\nसोनाली बेंद्रे म्हणते, 'मुझे सब नही पता...'\nसोनाली बेंद्रेला तिच्या मुलानं दिल्या 'या' टिप्स\nसोनाली बेंद्रेचा हा Photo पाहून तुम्ही नक्कीच व्हाल इमोशनल\nसोनाली बेंद्रेला डोळ्यांनी थोडं कमी दिसायला लागलं म्हणून...\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-08-25T16:46:10Z", "digest": "sha1:BFQS4SUV5EH5NZR6AD5XTJ7UCUWOJMLR", "length": 9226, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पिरेने-अतलांतिक - विकिपीडिया", "raw_content": "\nपिरेने-अतलांतिकचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ७,६४५ चौ. किमी (२,९५२ चौ. मैल)\nघनता ८४.७ /चौ. किमी (२१९ /चौ. मैल)\nपिरेने-अतलांतिक (फ्रेंच: Pyrénées-Atlantiques; ऑक्सितान: Pirenèus-Atlantics; बास्क:Pirinio-Atlantiarrak) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या आग्नेय कोपर्‍यात स्पेनच्या सीमेवर वसलेल्या पिरेने-अतलांतिक विभागाचे नाव येथील पिरेनीज पर्वत व अटलांटिक महासागर ह्यांवरून पडले आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nदोर्गोन्य · जिरोंद · लांदेस · पिरेने-अतलांतिक · लोत-एत-गारोन\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://warangal.wedding.net/mr/album/4501501/", "date_download": "2019-08-25T15:27:27Z", "digest": "sha1:VY6YFYG2XKDNH4SV6ZPOJ537NE37T4K2", "length": 1925, "nlines": 44, "source_domain": "warangal.wedding.net", "title": "वारांगळ मधील व्हिडिओग्राफर Sharadasrinu Photography चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 4\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85/", "date_download": "2019-08-25T16:58:05Z", "digest": "sha1:FAH7MWG6NRXUJEHALLPWR5T2ECYB2JBT", "length": 13079, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरक्षण न देणे हे सरकारचे अपयश | Dainik Prabhat", "raw_content": "\nआरक्षण न देणे हे सरकारचे अपयश\nनिवृत्तीनगर- मराठा आरक्षण देण्याबाबत सरकार वेळकाढूपणा करीत आहे. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र द्यायला सरकारने 17 महिन्यांचा विलंब लावला. राज्यातील आंदोलने व मोर्चांना सरकार सामोरे जात नाही हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य सत्यशील शेरकर यांनी केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत कॉंग्रेसच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आर. सी. वळवी यांना निवेदन देण्यात आले. तसेच मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या जुन्नर बंदला पाठिंबा देण्यात आला.\nजुन्नर येथे आज (दि. 31) कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला., त्यावेळी शेरकर बोलत होते. याप्रसंगी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अशोक घोलप, ज्येष्ठ नेते भिमाजी गडगे, तालुका उपाध्यक्ष मारुती वायाळ, सुभाष गावडे, संघटक रामदास महाबरे, सुखदेव नेहरकर, मंगलदास सोलाट, योगिता शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ह्यावेळी जिल्हा कमिटी सदस्य सुनिल ढवळे, देवेंद्र खिलारी, वैभव कोरडे, पंचायत समिती उपसभापती उदय भोपे जिल्हा युवती अध्यक्ष प्रिती शिंगोटे, उपाध्यक्ष शांताताई कुटे, महिला तालुकाध्यक्ष अर्चना भुजबळ, विघ्नहरचे संचालक विठ्ठल काकडे, कुंडलिक गायकवाड, बाळासाहेब शिंगोटे, युवक अध्यक्ष धनराज डुंबरे, नितीन दांगट, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कदम आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयावेळी जुन्नर विधानसभा निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाल्यास जुन्नर विधानसभेची जागा कॉंगेसला मिळून सत्यशिल शेरकर यांना उमेदवारी मिळावी याबाबतचा प्रस्ताव मंगलदास सोलाट यांनी मांडला व त्याला ज्येष्ठ नेते भिमाजी गडगे व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. तर सत्यशिल शेरकर म्हणाले की, कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षांची आघाडी झाल्यास जुन्नर विधानसभेची जागा कॉंग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी आपण वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहोत, असे सांगितले. दरम्यान, जुन्नर तालुक्‍यात युवक कॉंग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानात 7800 युवकांची नोंदणी झाली तसेच सर्व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या शक्ती ऍपच्या माध्यमातून डिजीटल नोंदणीदेखील करावी, असे आवाहन सत्यशिल शेरकर यांनी केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन दत्तात्रय गाडगे तर प्रदिप थोरवे यांनी आभार मानले.\nमराठा समाजाच्या आरक्षणावर वारंवार चर्चेचे गुऱ्हाळ लावून झुलविण्याचे काम सरकार करीत असल्यामुळे सत्तेतील तसेच विरोधी पक्षातील बहुतेक आमदार सामुहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. तरी शासनाने मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय जाहीर करावा तसेच सध्या सुरु असलेले अटकसत्र थांबवून मराठा आंदोलकांवरील गुन्हे बिनशर्त तात्काळ मागे घ्यावेत.\n-सत्यशील शेरकर, अध्यक्ष, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/corruption/", "date_download": "2019-08-25T15:48:20Z", "digest": "sha1:737H7ZZICSSC7I5V4YF2DHQRBBVIH6HB", "length": 13280, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Corruption Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगॅस एजन्सीकडून होणारी लूट थांबवण्यासाठी या सजग नागरिकाचा मार्ग सर्वांनी अवलंबला पाहिजे\nट्विटर, ईमेलचा सढळ हाताने उपयोग करून असल्या भ्रष्टाचारावर आळा घाला.\nNPA म्हणजे काय, कशामुळे, कोणामुळे : NPA, दिवाळखोरी आणि भांडवली बाजार (भाग १)\nबाजारात मंदी आल्यावरच कळते की कुठल्या कंपन्या कर्जबाजारी होऊन व्यवसाय चालवत होत्या आणि त्यामुळेच त्या दिवाळखोरीतही निघू शकतात.\nमोदींची ‘५९ मिनिटांत कर्ज’ स्कीम : १५०० कोटींचा घोटाळा\nहे करून लहान उद्योजकांना रिलीफ मिळणार आहे का तर उत्तर नाही असे आहे\nअजित धोवालांचं कुटुंब टॅक्स चुकवणाऱ्या कंपन्या चालवतं धक्कादायक खुलासा करणारा मीडिया रिपोर्ट\n“भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा” हे काही सत्ता मिळवण्याचे साधन नाही तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.\nकाँग्रेस काळातील कर्जमाफीत झाला होता ५२,००० कोटी रुपयांचा घोटाळा : कॅगचा रिपोर्ट\nग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे खूप गरजेचे आहे मात्र कर्जमाफीची वाट योग्य नाही.\n‘रॉ’च्या खास विमानातून भारतात आणलेला क्रिश्चियन मिशेल एवढा महत्वाचा का आहे: अगुस्ता वेस्टलँड प्रकरण\nअगुस्ता वेस्टलँड प्रकरणात ह्या सर्व माहितीचा सीबीआयला संपूर्ण गोष्टीचा छडा लावण्यासाठी मदत होईल.\nमोदींनी निवडणूक प्रचारात छातीठोकपणे दिलेली ही १० वचने अजूनही अपूर्णच आहेत\nयाकडे भाजपाचा जुना मतदार सहानुभूतीने ब��ेल की मतपेटीतून नाराजी व्यक्त करेल हे मात्र येत्या निवडणुकीचे निकालच ठरवतील.\nसर्वोच्च न्यायालयाचे किमान अर्धे न्यायाधीश भ्रष्ट\nन्यायपालिकेत अंतर्गत बंडाळी माजलेली असणे हे काही भारतीय लोकशाहीस फारसे हितावह नाही.\nमुकेश अंबानी “किती” भ्रष्ट आहे बरं वाचा “अंबानी भ्रष्टाचार”चा महाअध्याय\nसत्तेच्या तिजोरीचा मालक आपण निवडून द्यायचा तर खरा पण चाव्या नेहमीच एकाकडे असणार\nफक्त निरव मोदीच नव्हे, देशाला लुबाडून फरार होणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे\nआणि यांना थांबविण्यात आपली सरकार आणि न्यायव्यवस्था दोन्ही कुचकामी ठरल्या आहेत.\n“तुमच्या नेत्याचा प्रताप बघा” : खासदार सुप्रियाताई सुळे यांना पत्र\nहल्लाबोलताय याचा आनंद आहे. पण काखेत कळसा अन गावाला वळसा होऊ नये याची मला सतत चिंता वाटतीय ओ…\n“भगवद्गीतेचा भ्रष्टाचार”…चीड आणणारी घटना\nसरकारने या दहा प्रती खरेदी करण्याकरिता एकूण ३.८ लाख रुपये खर्च केले.\nकाँग्रेस व भाजप भक्तांचा सोयीस्कर तर्क: “लोक सुधरले तरच देश सुधरणार\n१० – ७ नोकरीच्या फेऱ्यात अडकलेल्यापासून स्वतःच्या बिझनेसमध्ये अडकलेल्यापर्यंत, दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असणाऱ्या पासून बँड स्टॅन्डवर घर बांधण्याची इच्छा असणाऱ्या स्वप्नाळूपर्यंत – कुणाकडूनही “आपणहोऊन सभ्य वर्तन” ची अपेक्षा करणं हा अव्यावहारिक भोळसट्पणा आहे. दिवसरात्र समाजाची काळजी करावी अशी अपेक्षा अख्ख्या समाजाकडून करायची असेल तर पोलीस, जज, स्वच्छता कर्मचारी कशाला बसवलेत त्या त्या पदांवर ही संपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यामागे कारणच हे आहे की सामान्य लोक एका सर्वसाधारण पातळी पर्यंत “आपोआप” सभ्य वर्तन करतात. त्या पुढे त्यांना योग्य दिशेने वाळवावं लागतं. कधी हळुवार वळण पुरतं, कधी कठोर टर्न घ्यावा लागतो.\n“केंद्र सरकार भ्रष्टाचाऱ्यांना मदत करणारा कायदा आणत आहे”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === देशात सर्वत्र नरेंद्र मोदींच्या “demonetization” ची चर्चा सुरू\nरावणाबद्दल तर तुम्ही जाणताच, पण त्याची पत्नी ‘मंदोदरी’ बद्दल तुम्हाला किती माहिती आहे\nप्रभू येशूचा जन्म आणि मृत्यू : आजही बुचकळ्यात टाकणारं रहस्य \nयेथे उघडले देशातील पहिले रोबोट थीम रेस्टॉरंट, जिथे खुद्द रोबोट वेटर तुम्हाला सर्व्ह करतील\nजगातील सर्��ात महागड्या कुत्र्यांच्या प्रजातींच्या या किमती पाहूनच डोळे विस्फारतात\nया सात चुकीच्या सवयी तुमची लैंगिक उद्दिपनाची क्षमता कमी करतात\nभारतीय सैन्याने स्थानिकांना सोबत घेत, अवघ्या ४० दिवसात एक असाध्य काम सहज करून दाखवलंय\nपालकांच्या हातून घडणाऱ्या ‘ह्या’ ७ चुकांमुळे मुलांचे आयुष्य पूर्णत: बिघडू शकते…\nमोदी सरकारचे तथाकथित ‘अच्छे दिन’ आणि माध्यमांची गळचेपी\n“दिवाळखोरी कायद्या”रुपी ब्रम्हास्त्र – NPA, दिवाळखोरी आणि भांडवली बाजार (भाग २)\nदेवगडचा अस्सल हापूस आंबा ओळखण्याच्या खास टिप्स… चुकूनही विसरू नका\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/vinoba-bhave/", "date_download": "2019-08-25T16:32:14Z", "digest": "sha1:4SSQW4PMVPFD7IFIQOUX3BWYQTYASV3A", "length": 19079, "nlines": 81, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "गांधीजींचा शेवटचा \"सच्चा\" वैचारिक वारसदार", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगांधीजींचा शेवटचा “सच्चा” वैचारिक वारसदार\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nभारतासाठी १९७२ हे वर्षं भीषण दुष्काळाचं वर्षं म्हणून (कु)प्रसिद्ध ठरलं. त्याच वर्षी एक स्पॅनिश तरुण महात्मा गांधींच्या विचार नि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आला होता. दिल्लीत गेला. बऱ्याच लोकांना भेटल्यावर त्याच्या लक्षात आलं की गांधींजींविषयी इथल्या लोकांना नुसती तोंडदेखली आस्था आहे. बाकी काही विशेष नाही. त्याचा भ्रमनिरासंच झाला कारण अर्थात फार मोठ्या अपेक्षेने तो भारतात आला होता. पण निराश न होता त्याने अनेक ग्रंथालंयं धुंडाळली, गांधींजींविषयी मिळेल तेव्हढं वाचलं, त्यांचे ‘सत्याचे प्रयोग’ वाचलं, स्वतःला गांधीवादी समजणाऱ्या काही लोकांनाही भेटला; बोलला, पण त्याचं पुरेसं समाधान झालं नाही. त्याच्या मनातल्या गांधींजींच्या नुसत्या प्रतिमेजवळ तरी जाऊ शकेल अशा एकही गांधीवाद्याचा शोध काही लागला नाही.\n‘गांधीजींचा वैचारिक ‘वारसदार’ कोण’ या प्रश्नाच्या शोधात असताना त्याला माहिती कळली कि, तिकडे दूर महाराष्ट्रात वर्ध्याला एक व्यक्ती आहे, तिला लोक गांधीजींचा खरा शिष्य वगैरे म्हणतात, त्यांच्याविषयी आणखी जाणून घेतल्यावर पाहुण्याला फारच आश्चर्य वाटलं. त्याला असंही कळलं की ही वयोवृद्ध व्यक्ती म्हणे एव���हढ्या प्रचंड देशात सर्वत्र पायी चालत हिंडलीये.\nत्यानेही मग दिल्लीहून चालत वर्ध्याला जायचं ठरवलं आणि तसा कित्त्येक दिवसांचा, हजार – दिड हजार किमीचा प्रवास चालत करून तो वर्ध्याजवळच्या ‘पवनार’ला पोचला. त्याने आश्रमातल्या साधकांजवळ विनोबांना भेटण्याची इच्छा व्यक्तवली. आपण इथे कशासाठी, कुठून नि कसे आलोय हेही थोडक्यात सांगितलं. साधकांनी हि माहिती ‘बाबा’ अर्थात विनोबांना सांगितली. विनोबांनी थोड्या वेळाने त्याला भेटायला बोलावलं. पाहुणा विनोबांच्या छोट्याशा कुटीत शिरला. एकूण आश्रम परिसर, तिथलं वातावरण आणि कुटीत खादीच्या अगदी आवश्यक इतक्याच वस्त्रांत असलेले ‘गांधीजींचे शिष्योत्तम’ पाहून त्याला भयंकर आश्चर्यच वाटलं, त्याने कल्पना केली होती त्याच्या हे सर्व अगदी विपरीत होतं.\nएखाद्या समृद्ध परिसरात वसलेल्या आश्रमात, प्रचंड आसनावर आरूढ झालेला भारदस्त पुरुष आपल्याला दर्शन देईल अशी काहीशी त्याची कल्पना होती. पण इथे तर दुष्काळात आणखीच शुष्क झालेल्या, रखरखीत प्रदेशात आटोपशीर जागेतल्या आश्रमातल्या अगदी लहानशा झोपडीत एक दाढी वाढलेला, डोक्यावरच्या केसांचा बहुधा कधीच भांग न पाडलेला, अत्यंत कृश नि चष्मेवाला वृद्ध, सूत कातत बसला होता. पटकन पाहुण्याला चुकल्या सारखंच वाटलं. त्याने हेच ते विनोबा आहेत ना, याची खात्री करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. विनोबा मात्र खंड न पडू देता सूत कताई करतंच होते. पाहुणा काहीसा चक्रावलाच. त्याने साध्या, किंचित तोडक्याच इंग्लिश मध्ये स्वतःचा अल्पसा परिचय समोर बसलेल्या वृद्ध पण तेजस्वी व्यक्तीला करून दिला. आपल्या प्रवासाचा उद्देश सांगितला आणि “मी स्पेन हून आलोय” हेही सांगितलं.\nविनोबा त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता त्यांच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं काम करत होते. काही क्षणानी विनोबानी पाहुण्याला अचानक ‘स्पॅनिश’ भाषेत – पाहुण्याच्या मातृभाषेतंच – एक प्रश्न विचारला. आता मात्र पाहुणा चांगलाच चकित झाला होता. पुढचा काही वेळ विनोबांशी स्पॅनिश भाषेत बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं की विनोबांना स्पॅनिश, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि १४ मुख्य भारतीय भाषांसकट एकंदर २० – २२ भाषा चांगल्या बोलता येतात, त्यांचं व्याकरणही समजतं. शिवाय या भाषांचे इतिहास, त्यातले धातू, शब्दांच्या व्युत्पत्ती, त्या ���ाषांमधलं साम्य आणि भेद याविषयीही खूपंच ज्ञान आहे. एकीकडे विनोबांचं सूत कताईचं महत्त्वाचं काम तसंच चालू होतं, तर स्पॅनिश तरुणाची मती, ‘एखादा चमत्कारी, अवतारी साधूबाबाच आपल्या समोर बसलाय आणि यापुढे तो काहीही घडवून आणू शकेल कि काय या कल्पनेने कुंठित वगैरे झाली होती. “आप ‘यहां’ क्या कर रहे हो बाबाजी” अशा विस्मयचकित भावनेने त्याने विनोबांना नमस्कार केला आणि जीवनात मार्गदर्शनपर असा काही ‘संदेश’ देण्याची विनंती केली.\nविनोबांनी जीवनाचा संदेश वगैरे सांगण्यास नकार दिला पण त्याच्याकडच्या ‘गांधीजींच्या आत्मकथे’वर ऋग्वेदातल्या एका सुप्रसिद्ध ऋचेचा केवळ एक चरण लिहून दिला.\nआ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वतः\nपुढेच स्पॅनिश मध्ये ऋचेचा अनुवादही लिहिला.\nविश्वातील सर्व भद्र विचार – संकल्प विश्वभरातून आमच्याकडे येवोत.\nएरव्ही अगदी माफक, अत्यावश्यक तेव्हढंच बोलणाऱ्या विनोबांसाठी इतका संवाद म्हणजे खूपंच जास्तं होता. विनोबांनी त्याला येण्याची सूचना केली. स्पॅनिश पाहुणाही खूपंच कृतकृत्य वगैरे झाला होता. न भूतो न भविष्यती असा मनुष्य त्याने ‘गांधीजींचा शिष्य’ या रुपात पाहिला होता. त्या ऋचेचा अनुवाद मनात घोळवत पाहुणाही निघाला. विनोबांचं काम तसंच पुढेही चालू राहिलं.\nआपल्याकडे, विनोबा भावे म्हणताच सामान्यपणे, एक खादी वापरणारा गांधीवादी आणि फारतर ज्याला संत / आचार्य वगैरे म्हंटलं जातं असा मनुष्य अनेकांच्या डोळ्यासमोर येतो. बहुतेकांना विनोबा म्हणजे ‘गीताई’ चे निर्माते आणि गीतेचे प्रवचनकार इतपत माहिती आहेत.\nकित्त्येकांना फक्त त्यांचे “अनुशासन पर्व” हे ‘(लिखित)उद्गार’ आठवतात आणि त्या एका अर्धवट माहितीवर आधारित असलेल्या गोष्टीवरून विनोबांवर टिका करायची परंपरा गेली चाळीस वर्षं टिकून आहे. मुळात आता विनोबांचं स्मरण करण्याचीच फारशी कुणाची इच्छा उरली नसल्याने टिकेची वारंवारिता तेव्हढी कमी झालीये इतकंच.\nएका स्वतःला शहाण्या समजणाऱ्या, “सुशिक्षित” समूहाला तर विनोबांपेक्षा गोडसेच अधिक जवळचा नि प्रिय वाटतो – आठवावासा वाटतो. त्यामुळे विनोबां मधला एक प्रकाण्ड पंडित, बहुभाषाप्रभू प्रचंड ज्ञानी नि तत्त्वज्ञ कुणाला आठवावासा वाटत नाही यात काही विशेष आश्चर्य नाही.\n(प्रसिद्ध पत्रकार कुमार केतकर १९७२ चा दुष्काळ एका इंग्रजी वृत्तपत्रा���ाठी ‘कव्हर’ करायला विदर्भात गेले असता ‘पवनार’लाही गेले होते. तेंव्हा त्यांना विनोबांचं जसं समक्ष दर्शन झालं त्यावर त्यांनी ‘क्रांतदर्शी ऋषि’ शीर्षक असलेला लेख लिहिलाय, ‘एडिटर्स चॉईस’ या पुस्तकात तो संग्रहित करण्यात आलाय.)\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← चला जगूया Healthy : भाग १\nप्रेमाच्या गुरफटलेल्या बंधांवर भाष्य करणारा गुलझारचा ‘इजाजत’ →\n‘गांधी’ घडवणारा अज्ञात व्यक्ती जो तुम्हाला माहित नाही\nया आहेत भारतात खळबळ माजवून देणाऱ्या ८ अचाट “कॉन्स्पिरसी थिअरी”\nगांधी प्रेम ते गांधी द्वेष – ते – गांधी प्रेम : दुटप्पी प्रचारकांचं पाप\nभारतीय रेल्वेचा श्वास असलेल्या किचकट सिग्नलिंग यंत्रणेचं काम हे असं चालतं\nचीनकडून झालेला पराभव टळला असता, जर तेव्हाच्या सरकारने ‘ही’ काळजी घेतली असती…\n६ भारतीय अभिनेत्री – ज्यांचे पाकिस्तानी क्रिकेटर्सशी सूर जुळले होते\nकुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तिने ‘नवरदेव भाड्याने घेऊन’ केले खोटे लग्न\nनिवडलेली भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकू शकेल वाचा एक अभ्यासपूर्ण विश्लेषण\nमनात जनांत कृष्णमय व्हा, त्यानेच तुम्ही हा संसार सहज तरून जाल : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २१\nप्रणयाबद्दलची ही गुपितं पुरुषाला माहित नसल्याचं प्रत्येक स्त्रीला दुःख होतं\nअट्टल बदमाश गुन्हेगार भाजपात सामील झाल्याबद्दल एका समर्थकाने व्यक्त केलेले विचार…\nभारताबद्दल त्या ‘१०’ धादांत खोट्या गोष्टी, ज्या आपण आजवर खऱ्या मानत आलो\nरेल्वे स्थानकावरील फ्री वायफायचा वापर करून कुली झालाय क्लास वन ऑफिसर \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86/", "date_download": "2019-08-25T16:53:13Z", "digest": "sha1:UJBBHA7YAC4QS4XUNX5ULNS2TPXTVHSX", "length": 10484, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरटीईच्या संकेतस्थळावर आता अनुदानित शाळाही दिसणार | Dainik Prabhat", "raw_content": "\nआरटीईच्या संकेतस्थळावर आता अनुदानित शाळाही दिसणार\nपुणे – शिक्षण हक्‍क कायद्यानुसार देण्यात येणाऱ्या संकेतस्थळावर आता शासकीय तसेच अनुदानित शाळांची माहिती देखील जाहीर केली जाणार आहे. या शाळांना शिक्षण हक्‍क कायदा लागू होत नसला तरीही पालकांना आपल्या परिसरात नेमक्‍या कोणत्या शाळा उपलब्ध आहेत याची माहिती मिळावी यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ही यादी जाहीर केली जाणार आहे.\nसद्यस्थितीत आरटीई 25 टक्‍के कोट्यातील प्रवेशादरम्यान केवळ विनाअनुदानित शाळांची यादी दिसते. याच शाळांना 25 टक्‍के जागा राखीव ठेवण्याच्या सूचना आहेत. अनुदानित शाळांना हा नियम लागू नाही. मात्र आपल्या परिसरात नेमक्‍या कोणत्या शाळा आहेत अनेकदा याचीच माहिती पालकांना नसल्याने पालक दूरच्या शाळांसाठी अर्ज करतात. त्यामुळे अर्थातच पालक व विद्यार्थ्यांची परवड होते.\nयाचबाबत नागपूर खंडपीठ तसेच मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये काही पालक असे होते त्यांच्या घरापासून एक ते तीन किलोमीटरच्या आत सरकारी किंवा अनुदानित शाळा असुनही केवळ त्यांना याची माहितीच नसल्याने त्यांची सहा पेक्षा जास्त किलोमीटरच्या शाळा निवडल्या. त्यानंतर या याचिकेवर एकत्रित सुनावणी करताना उच्च न्यायालयाने शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अनुदानित तसेच शासकीय शाळांचीही माहिती देण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून या शाळाही पालकांना अर्ज करताना दिसणार आहेत. या शाळांमध्ये आरटीईनुसार प्रवेश मिळणार नसेल तरीही त्या शाळांमध्ये थेट जाऊन पालक प्रवेश घेऊ शकतील.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ���याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sajagtimes.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-25T15:37:59Z", "digest": "sha1:ZIJE6I4LSIUO6DBW7GK4RKKFK52ODNS4", "length": 66326, "nlines": 209, "source_domain": "www.sajagtimes.com", "title": "महाराष्ट्र Archives - Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nप्रमोद दांगट, सजग वेब टिम (आंबेगाव)\nमंचर | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले असून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले मंचर येथे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले .\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वतीने राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ शिवनेरी येथून करण्यात आला. या यात्रेची ��ुरा राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली असून यात्रेचा शुभारंभ प्रसंगीे अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ , दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते. मंगळवार शिवनेरी येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मातेचे व शिवाई देवीचे आशीर्वाद घेऊन यात्रेचा शुभारंभ झाला. या यात्रेचे आंबेगाव तालुक्यातील कळंब ,पेठ येथे स्वागत करण्यात आले तर मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करत ही यात्रा जनादेश यात्रा नसून धनादेश यात्रा आहे आहे. अशी खोचक टिका केली तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बोलताना आमची शिवस्वराज्य यात्राही छत्रपती शिवाजी महाराजांना हवे होते तसे रयतेचे राज्य उभे करण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पूर्वा वळसे-पाटील ,प्रदीप वळसे पाटील ,पोपटराव गावडे ,विष्णू काका हिंगे,बाळासाहेब बेंडे ,बाळासाहेब बाणखेले,सचिन भोर,देवदत्त निकम ,यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज भाजप-शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले असून या यात्रेचा राष्ट्रवादी काँग्रेसला किती फायदा होणार पुढील काळातच कळेल.\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा\nशिवजन्मभूमी जुन्नर येथून यात्रेला होणार सुरूवात\nसजग वेब टिम, महाराष्ट्र\nमुंबई | राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल थोड्याच दिवसात वाजणार आहे. त्यातच नेत्यांच्या बैठका आणि जनसंपर्क वाढवण्यावर सर्वच पक्षांनी भर देण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारपासून भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरूवात होणार आहे. तर शिवसनेतर्फे आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली असून खा. उदनराजे भोसले हेदेखील स्टार प्रचारक म्हणून या यात्रेत सहभागी होणार आहे��.\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक दिवशी ३ मतदारसंघांमध्ये ही यात्रा जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून या सभेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्याची सांगता जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा या ठिकाणी होणार आहे.\nया यात्रेचा दुसरा टप्पा १६ ऑगस्ट पासून तुळजापूर येथून होणार आहे. तर सांगता रायगडावर होणार आहे. या यात्रेची सर्व जबाबदारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित\nमी शिवकार्यातला एक लहानसा मावळा – खा.अमोल कोल्हे\nनवी दिल्ली | प्रसिध्द मानवतावादी संगठन मराठा सेवा संघाच्या वतीने नवनिर्वाचित लोकसभा सदस्य तथा मराठा विश्वभूषण पुरस्कार सम्मानित डॉ.अमोल कोल्हे यांना आज येथे शिवरत्न पुरस्काराने गौरवाविण्यात आले. आयोजन नवीन महाराष्ट्र सदनातील ऐसपैस मोकळ्या प्रांगणात संपन्न झाले. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव कमलेश पाटील यांच्याहस्ते आज डॉ.अमोल कोल्हे यांना शिवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आनंदी सोहळ्यात दिल्लीवासियांसह संभाजी बिग्रेडचे दिल्ली प्रभारी प्रो.पंकज कणसे, संभाजी ब्रिगेडचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष, प्रा. परमेश्वर गपट, जिजाऊ ब्रिगेडचे दिल्ली अध्यक्षा प्रा.संजीवनी पिंगळे, विधीकक्षाचे अध्यक्ष अॅड. सुहास कदम, अॅड. आकाश काकडे, अॅड. प्रकाश कहार यांची उपस्थिती लाभली.\nकमलेश पाटील यांनी या सोहळ्याविषयी स्पष्ट केले की, डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक कसोट्यांमधून त्रास सहन करीत छत्रपती शिवराय महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास भारतीयांच्या मनामनात घराघरात पोहचविण्याचे गौरवशाली कार्य पाइले आहे. ज्यांच्या रक्तात गौरवशाली इतिहासाचे विचार रुजलेले असतात तेच तळमळीने सृजनशील कार्यात गुंतवून घेतात व राष्ट्रकार्यात योगदान देतात.त्यापैकी डॉ. अमोलराजे एक आदर्श उदाहरण आजच्या युवापिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राष्ट्रपितामह तात्याबा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेले शिवकार्य आज डॉ. अमोलराजे पुढे नेत आहेत. “रायगड वंदन” हे “फुले ते कोल्हे” या प्रवासाचा मोठा स्वतंत्र इतिहास ठरणार आहे. या महान विभूतिंची उपकार फेड भारतीय समाज कधी करु शकणार नाही.\nया कार्यक्रमास प्रा.रुषिकेश पवार, प्रा.राम पवार, प्रा.गोपाल मोरे, प्रा.उमेश शिंदे, प्रा. हनुमंत कदम, प्रा. रोहित गायकवाड, प्रा. अजिंक्य पाटील, प्रा. गोवर्धन भुतेकर, राहूल मराठा, प्रा. उमेश कोर्राम, रामकुमार जाधौन, प्रा. उमेश सूर्यवंशी, आकाश सौबळे अजीतेश मांडौले, अक्षय दुशिंग, इंस्पेक्टर संतोष सांबरे, इंस्पेक्टर संजय शिंगाई, इंस्नपेक्टर हितेंद्र देसले, इंस्पेक्टर गोविंद पिंगले, इंस्पेक्टर गोकुल आघाव, इंस्पेक्टर पंकज तायडे, मेजर डी. नरवडे, इंजिनियर प्रभाकर शिंदे, प्रा. कुमारी काटे, समाजसेवक श्री. प्रसाद खामकर, विशाल भुजबळ, रंजीत कदम, प्रा. मंगेश वानखेडे, विधीज्ञ निखिल अडकिने.\nआभार व्यक्त करताना डॉ. अमोल राजे म्हणाले की, मी शिवकार्यातला एक लहानसा मावळा आहे. माझ्यापरीने भारतीयता विकसित करण्यासाठी जे जे शिवमय उदात्त मंगलमय सृजनशील आहे जे भारतीयांसमोर मांडताना मला स्वत:ला धन्यता लाभते. आणि यासाठी भारतीयांना देण्यासाठी जर काही आज उपलब्ध असेल\nतर तो फक्त नि फक्त छत्रपती शिवशंभू महाराजांचा व त्यांची गुरुमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा प्रेरणादायी इतिहासच एक मात्र गगनभर भंडारा आहे. आणि तो मी माझ्यापरीने मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे करताना खासदार म्हणून लोकसेवकाचे माझे कर्तव्यातही मी गुंतवून घेतले आहे.\nकार्यक्रमास वेळातवेळ काढून आलेल्यांचे आभार प्रा. पंकज कणसे यांनी मानले.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड\nमॉरिशस येथे होणार “फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलन\nसजग वेब टिम, महाराष्ट्र\nनाशिक|महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांपासून ठिकठिकाणी संपन्न झालेल्या फुले, शाहू, आंबेडकर\nसाहित्य संमेलनाची दखल मॉरिशस येथील मराठी संघाने घेतली आहे. येत्या ऑगष्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर संमेलन मॉरिशस येथे होणार आहे.\nसदर संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी आबासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे.\nसंमेलनाचे मुख्य संयोजक डॉ. रोहिदास जाधव यांनी ही माहिती दिली.\nआबासाहेब थोरात हे गेल्या अनेक वर्षापासून पुरोगामी परिवर्तन जळजळीत कार्यरत\nअसुन व्यवसायाने ISO मानांकन क्षेत्रात ते प्रसिद्ध उद्योजक म्हणून नावाजलेले आहेत. यासंबंधीत देशभर त्यांचे काम चालत असते. महत्त्वाचे म्हणजे सदर संमेलन प्रसंगी प्रथमच एका तरुण आणि धडाडीच्या कार्यकर्त्याची निवड झाली आहे. असे संयोजकांनी सांगितले आहे.\nदि. १ ते ५ ऑगष्ट २०१९ दरम्यान हे फुले, शाहू, आंबेडकर साहित्य संमेलन होत असून संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक डॉ. मनोहर जाधव आणि उद्घाटक म्हूणन ज्येष्ठ साहित्यीक, सकाळ समुहाचे माजी संचालक संपादक तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे लाभले आहेत.\nमहाराष्ट्रातून वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले शंभरहून अधिक मान्यवर प्रतिनिधी संमेलनात सहभागी होणार आहेत.\nमॉरिशस गैबील कला, सांस्कृतिक विभाग मॉरिशस सरकार तसेच भोर मधील फुले, शाहु,आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि नागपूर येथील संथागार’ संस्थेच्या विद्यमाने फुले, शाहु, आंबेडकर साहित्य संमेलन मॉरिशस येथे होणार आहे.\nनारायणगाव बायपासच्या कामाला अखेर सुरवात, खा.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश\nअतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत कामाचे उद्घाटन\nसजग वेब टिम, नारायणगाव\nनारायणगाव | शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या वचनपूर्तिकडे पहिले पाऊल टाकले आहे. गेले अडीच वर्षे रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात डॉ. कोल्हे यांना यश आले आहे. आज दि.२३ रोजी अतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अधिवेशन असल्यामुळे डॉ.अमोल कोल्हे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.\nगेले अडीच वर्षे नारायणगाव बायपासचे काम रखडले होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात येऊन रखडलेल्या खेड घाटाची पाहणी केली. संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक घेतली. त्यामध्ये पुणे-नाशिक हायवे संदर्भातील खेड ते आळेफाटा दरम्यानच्या खेड घाट व पाच बायपासचे रखडलेल्या कामांचा विषय समोर आला. संबधित खेड घाट नारायणगाव बायपासची निविदा होऊन सहा महिने झाले. तरीही, कंत्राटदार व नॅशनल हायवे यांच्यामध्ये कामाची कुठलीही वर्कऑर्डर, एग्रीमेंट इत्यादी तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नव्हती.\nखासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने पावले उचलली. जिल्हाधिका-यांची भेट घेऊन भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे नॅशनल हायवेचे वित्त आणि प्रशासनाचे प्रमुख आशिष शर्मा यांची भेट घेतली. कंत्राटदाराला संबंधित कामाची वर्कऑर्डर तात्काळ अदा करून तांत्रिक बाबी सोडवण्याची विनंती केली. यावर तत्काळ सर्व संबंधित अधिका-यांना प्रलंबित असलेल्या तांत्रिक बाबी युद्धपातळीवर सोडवून काम चालू करण्याच्या सूचना डॉ.अमोल कोल्हे यांच्या विनंतीनुसार गडकरी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गेले अडीच वर्षे प्रलंबित असलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला आजअखेर प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला आणि काम चालू झाले आहे.\nकेवळ आपल्या उपस्थितीसाठी किंवा श्रेयवादासाठी काम रखडू नये. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यास सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, राष्ट्रवादीचे जुन्नर तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, अनिल मेहेर, प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे, नॅशनल हायवे प्रकल्प समितीचे मुख्य समन्वयक वरूण भुजबळ, मुकेश वाजगे, सुरज वाजगे, संजय वारुळे, विपुल फुलसुंदर, रवींद्र पारगावकर, अरविंद लंबे, दिलीप कोल्हे, राजेश कोल्हे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, नॅशनल हायवे अधिकारी शर्मा साहेब, अरुण चौधरी आदी उपस्थित होते.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर 0 Comments\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nमुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज\nरात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की ���ायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.\nप्रत्येक व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असतात, परंतु हे पैलू आपोआप पडत नाहीत. माणसाच्या जीवनात येणाऱ्या अनुभव आणि प्रसंगांना ती व्यक्ती कोणत्या पद्धतीने सामोरी गेलेली असते यावरून त्या व्यक्तीचे पैलू ध्यानात येत असतात. असंच विविध अनुभवांमधून पैलू पडत चाललेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके.\n२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अतुल बेनके यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष होते. कारण काँग्रेस राष्ट्रवादी च्या अनेक युवा नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली होती. अपवादात्मक काही नेते सोडले तर इतरांनी भाजपची वाट धरली होती. जुन्नरचं युवा नेतृत्व अतुल बेनके यांनी मात्र पराभवानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही उलट जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निष्ठावान सखासोबती सारखं अभियान राबवलं, तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून जबरदस्त जनसंपर्क वाढवला, कार्यकर्ता मेळावे असतील विविध आंदोलने असतील सतत कार्यकर्त्यांमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेस चा जनाधार वाढवला. या सातत्यपूर्ण कामगिरीची प्रचिती जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आली राष्ट्रवादीने तालुक्यात जुन्नर नगरपरिषदेत चांगलं यश संपादन करून सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करणारा संघटक म्हणून त्यांनी आपली एक वेगळी छापही पाडली.\nप्रत्येक व्यक्तीची एक काम करण्याची पद्धत असते. गरज असेल तिथे आक्रमकता आणि अभ्यासू वृत्ती हे गुण संयुक्तपणे अतुल बेनके या व्यक्तीमध्ये दिसतात. पुणे नाशिक बायपास आणि चाळकवाडी टोलचा प्रश्न ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला जिल्हाधिकारी कार्यालय, NHAI च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या प्रश्नाचा केलेला पाठपुरावा असेल. बायपास आंदोलनावेळी भर पावसात केलेलं तडफदार भाषण हे त्यांच्यातील आक्रमकता अधोरेखित करते.\nजुन्नर तालुका क्रिकेट असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या माध्यमातून जुन्नर तालुक्याच्या कबड्डी संघाला आणि एकूणच त्या खेळाला त्यांनी दिलेलं बळ हे निश्चितच कौतुकास्पद आहे, सर्व जिल्हा परिषद शाळांचा एकत्रितपणे घेतलेला सांस्कृतिक महोत्सव, नृत्यस्पर्धांचे आयोजन असेल, फुटबॉल सारख्या खेळाकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे या सारख्या विविध उपक्रमांकडे आणि कार्यक्रम पाहिल्यानंतर या प्रत्येक क्षेत्राकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या व्यक्तीकडे आहे अस आपण म्हणू शकतो.\nआपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि त्याची तयारी करण्याची संधी जुन्नर तालुक्यातच उपलब्ध व्हावी म्हणून युनिक अकॅडमी सारख्या नामवंत संस्थेचे नारायणगाव याठिकाणी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी MPSC, UPSC सारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे वर्ग त्यांनी चालू केले.इयत्ता दहावी मध्ये ९०% पेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ‘अतुलनीय शिष्यवृत्ती’ सारख्या संकल्पनेतून प्रत्येकी एक ते दिड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केले. त्याच बरोबर अनेक गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ‘अनिक्क्षा’ या त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी ५१ अनाथ मुलींचे पालकत्व स्वीकारून केले. या मुलींना दत्तक घेऊन त्यांची सर्व जबाबदारी घेतली आणि समाजासमोर मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचं एक उदाहरण ठेवले.\nपिंपळगाव जोगा येथील शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी केलेली मोठी मदत तसेच करिअर मार्गदर्शन, नोकरी मेळावे, कॉलेज कट्टा, विद्यार्थी संवाद यांसारखे उपक्रम पाहिल्यानंतर शिक्षण या क्षेत्रातही अतिशय उल्लेखनीय काम उभं करण्याचं उद्दिष्ट्य त्यांच्या या विविध उपक्रमांमधून दिसून येते.\nपुण्यासारख्या शैक्षणिक सुविधा आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना इथेच मिळाल्या पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.\nमहिलांना उद्यमशील आणि स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांच्या पत्नी गौरी बेनके यांना त्यांचे कायम मार्गदर्शन असते, पेपरबॅग्स बनविण्यासारखे उद्योग तसेच इतरही सामाजिक उपक्रमांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी अंजनी उन्नती फाऊंडेशन सारख्या संस्थे���ी स्थापना ही केली आहे. आशावर्कर्स, अंगणवाडी मदतनीस यांसारख्या घटकांकडे त्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष असते. रक्षाबंधन सारखा सण एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा करणारा दिलदार भाऊ अस म्हंटलं तरी वावगं ठरू नये.\nशेतकरी संपात पिंपरी पेंढार याठिकाणी शेतकऱ्यांसोबत झोपून रात्र काढणारा, कांदा उत्पादक आंदोलन असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याठिकाणी हा नेता आपल्या परीने जे जे करता येईल ते करत असतो. मीना खोऱ्यातील१२ गावांतील शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याची मागणी मान्य करण्यास भाग पाडले. सत्ता नसतानाही अधिकाऱ्यांशी आणि पक्षातील नेतृत्वाची ताकद वापरून ज्या पद्धतीने प्रश्न हाताळले ते प्रशंसनिय आहे.\nआदिवासी भागात पडलेल्या दुष्काळ दौऱ्यात स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करणारा त्यांच्यात मिळून मिसळून त्या बांधवांसोबत भाकरी खाणारे जागृत नेतृत्व म्हणून त्यांच्या या दौऱ्याकडे पाहिले गेले.\nशाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी रस्त्याने पायी चालल्या होत्या विचारपूस केली असता कळले की त्यांचे पास संपले असल्या कारणाने त्या पायी चालल्या होत्या बेनके यांनी त्याच वेळी रस्त्याने जाणारी एक एसटी थांबवली आणि नवीन पास काढण्यासाठीची तरतूद करून त्या सर्व विद्यार्थिनींचे त्या दिवसाची तिकिटे काढून त्याचे पैसे वाहकाला दिले हा याच दौऱ्यात घडलेला एक प्रसंग आपल्याला त्यांच्यातील एक सहृदय माणूस दाखवतो.\nनारायणगाव येथे झालेल्या राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान च्या शिवजयंती कार्यक्रमात\n“मी तुम्हांला मदत करू शकलो नाही हे मी माझे दुर्भाग्य समजतो” असे नारायणगावचे सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांच्याबद्दल त्यांनी काढलेले कौतुकास्पद उदगार. समोरची व्यक्ती राजकीय क्षेत्रात असूनही त्यांचं केलेलं कौतुक तेही एवढ्या मोठ्या जनसमुदाया समोर म्हणजे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांनी दाखवलेल्या समंजसपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे.\nरात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्��ा कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.\n२०१३ चा लोकमत वृत्त समूहाचा राजकिय क्षेत्रातील युथ आयकॉन अवॉर्ड तसेच बांधकाम व्यावसायिक म्हणून पुणे सारख्या शहरात कमावलेला नावलौकिक आणि विश्वासार्हता असो.\nबेनके कुटुंबियांचं गेल्या अनेक वर्षांपासून अनेक उपक्रम आणि मदतकार्य अखंडपणे चालू आहे. अनेकांना उभं केलं बळ दिलं संकटकाळी मागे उभे राहिले. परंतु हे आम्ही केलं ते आम्ही केलं स्वतःबद्दल उगाचच कधीही प्रौढी न मारणारे जनतेसंबंधी एक कणव आणि समर्पण भावना असलेलं सहृदयी नेतृत्व म्हणून अतुल बेनके हे उदयास आले आहेत.\nअतुलजी बेनके आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच तालुक्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडो याच मनापासून सदिच्छा. 💐\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सह संचालक पदी मीनल जोगळेकर यांची नियुक्ती,\nसांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या सह संचालक पदी मीनल जोगळेकर यांची नियुक्ती,\nलवकरच संचालक पदाचा अतिरिक्त पदभार मिळण्याची शक्यता..\nसजग वेब टिम, मुंबई\n(खंडूराज गायकवाड, मंत्रालय प्रतिनिधी)\nमुंबई | माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांची सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सह संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.लवकरच त्यांच्याकडे संचालक पदाचा अतिरीक्त पदभार मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.\nगेले अनेक महिन्यापासून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सह संचालक पद रिक्त होते. त्यामुळे दैनंदिन कामकाजाचा भार हा सर्व संचालकांवर येत होता.\nसध्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. संचालनायच्या कारभारावर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी प्रचंड नाराज असल्याचे कळते. म्हणून या मनमानीला चाप लावण्यासाठी सांस्कृतिक विभाग कार्यालयाने आपले वजन वापरून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून प्रतिनियुक्तवर श्रीमती जोगळेकर यांची सह संचालक पदी तातडीने नियुक्ती केली आहे.\nलवकरच त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्य संचालनालायच्या संचालक पदाचा अतिरिक्त पदभार येण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा मंत्रालयात सुरू आहे.\nविरोधक जाणीवपूर्वक आदिवासी बांधवात गैरसमज निर्माण करत आहे – खा. डॉ.अमोल कोल्हे\nसजग वेब टिम ,पुणे\nपुणे | बारामती येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान धनगर आरक्षण विषयी माझे एक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी बांधवांचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात “कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे” ही भूमिका मांडली व मी स्वतः याच भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र विरोधक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी समाजाची दिशाभूल करत आहे. उपेक्षित समाजाला आरक्षण मिळावे परंतु इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळावे हीच माझी भूमिका आहे व राहील.\nसंसदेतील पहिल्याच भाषणात आदिवासी भागातील मुद्द्यांचा समावेश करणारा खासदार अशी भूमिका घेणार नाही याबद्दल आदिवासी बांधवांनी विश्वास बाळगावा. आणि ज्यांनी आजवर आदिवासी बांधवांकडे दुर्लक्षच केलं त्या विरोधकांनी माझ्या आदिवासी बांधवांत चुकीचा गैरसमज पसरवू नये असे खासदार अमोल कोल्हे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे .\nधनगर बांधवांनो आरक्षण लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत : खा.डॉ.अमोल कोल्हे\nबारामती | आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे, असे वक्तव्य शिरूरचे नवनिर्वाचित खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी धनगर आरक्षण मेेळाआहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.\nधनगर आरक्षण हे अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे धनगर समाज आता आरक्षणासाठी सरकारकडे वारंवार मागणी करत आहे. तरी देखील सरकार कडून आश्वासनांचा पाऊसचं पडत आहे. प्रत्यक्षात आरक्षणाच्या दृष्टीने हालचाली होताना दिसत नाहीत. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. मात्र खा. डॉ.अमोल कोल्हे यांनी आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे, असे म्हणत धनगर समाजाला दिलासा दिला आहे.\nयावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, आरक्षणाचे यश हे यात असते की आरक्षण हे आडवे जाण्यापेक्षा तळागाळापर्यंत म्हणजेच आपल्या बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे आण��� या आरक्षाणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत आहे,’ अशी हमी अमोल कोल्हे यांनी धनगर बांधवांना दिली आहे.\nबारामती | आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे, असे वक्तव्य शिरूरचे नवनिर्वाचित खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी बारामती येथे आयोजित धनगर आरक्षण मेेळाव्यात केले. आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात कोल्हे उपस्थित होते.\nधनगर आरक्षण हे अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे धनगर समाज आता आरक्षणासाठी सरकारकडे वारंवार मागणी करत आहे. तरी देखील सरकार कडून आश्वासनांचा पाऊसचं पडत आहे. प्रत्यक्षात आरक्षणाच्या दृष्टीने हालचाली होताना दिसत नाहीत. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. मात्र खा. डॉ.अमोल कोल्हे यांनी आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे, असे म्हणत धनगर समाजाला दिलासा दिला आहे.\nयावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, आरक्षणाचे यश हे यात असते की आरक्षण हे आडवे जाण्यापेक्षा तळागाळापर्यंत म्हणजेच आपल्या बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे आणि या आरक्षाणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत आहे,’ अशी हमी अमोल कोल्हे यांनी धनगर बांधवांना दिली आहे.\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nखंडूराज गायकवाड , मंत्रालय प्रतिनिधी\nमुंबई | राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे फेब्रुवारीच्या विधिमंडळ अधिवेशनात आर्थिक तरतूद न केल्याने सुमारे तीस हजार वयोवृद्ध लोककलावंतांना पाच महिन्यांचे मानधन मिळाले नाही.\nही चूक उशिरा लक्षात आल्याने संबंधितांनी अखेर सध्याच्या जूनच्या अधिवेशनात ४५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून घेतली.\nआज महाराष्ट्रातील हजारो वयोवृद्ध लोककलावंताकडे एक वेळचे जेवायला ही पैसे नाहीत.काही कलावंत अपुऱ्या औषधोपचारमुळे मृत्युमुखी पडलेच्या घटना घडल्या आहेत.यातच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अशा भोंगळ कारभारामुळे राज्यातील सुमारे तीस हजार वयोवृद्ध लोककलावंतांना फेब्रुवारी पासून ते आज जून महिना संपत आला तरी मानधन मिळाले नाही.\nलोकसभा निवडणुकीपूर्वी लेखानुदान सादर करणारे विधिमंडळाचे अधिवेशन पार पडले.या अधिवेशनात नियमित योजनांवर सर्व खात्यांनी आर्थिक तरतूद करून घेतली होती. मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाने त्या काळात आपल्या खात्याकडे वयोवृद्ध लोककलावंताच्या मानधनासाठी अधिकृत प्रस्तावच सादर न केल्याने मोठी गडबड झाली.हे संचालनालयाच्या उशिरा लक्षात आले. मात्र यामुळेपाच महिन्यापासून गरीब गरजू लोककलावंत मानधनापासून वंचित राहिला.\nसध्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अनेकवरिष्ठ अधिकारी “कार्यालयात कमी,आणि दौरे नेहमी” या प्रकारे काम करीत असल्याने अनेक योजना मध्ये अशाच अडचणी निर्माण झाल्याचे कळते.\nचालू अधिवेशनात ४५कोटी रुपयांची तरतूद या मानधनासाठी करण्यात आली असून आता हेमानधन साधारणपणे जुलै अखेर पर्यत मिळण्याची शक्यता आहे.\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे August 6, 2019\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा July 31, 2019\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित July 30, 2019\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी July 25, 2019\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड July 25, 2019\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tech/apple-watch-sos-feature-saved-a-man-from-drowning-in-chicago-90120.html", "date_download": "2019-08-25T15:39:45Z", "digest": "sha1:5C226SKK624DJ22YBNK76B2SNLKXJH4M", "length": 15021, "nlines": 168, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "जेव्हा अॅपल वॉचने व्यक्तीचे प्राण वाचवले!", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nजेव्हा अॅपल वॉचने व्यक्तीचे प्राण वाचवले\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nवॉशिंगटन : शिकागोमध्ये अॅपल वॉचमुळे एक व्यक्ती बुडता बुडता वाचला आहे. या व्यक्तीने या स्मार्ट वॉचला त्याचा जीव वाचवण्याचं श्रेय दिलं आहे. न्यूज पोर्टल 9 टू 5 एमएसीच्या रिपोर्टनुसार, रविवारी फिलीप एशो हे शिकागोच्या क्षितिजाचा फोटो घेण्यासाठी 31 स्ट्रीट हार्बरहून मॅककॉर्मिक प्लेसपर्यंत एका जेट स्कीवर जात होते. इतक्यात एक मोठी लाट आली आणि ते पाण्यात पडले.\nपाण्यात पडल्याने एशो यांचा मोबाईलही पाण्यात पडला. त्यानंतर एशो यांनी प्राण वाचवण्यासाठी आजूबाजूच्या नावेत असलेल्या लोकांना हाक मारली. मात्र, त्यांची हाक लोकांपर्यंत पोहोचली नाही. एशो आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड करत होते. मात्र, समुद्राच्या लाटा त्यांना पाण्याखाली नेत होत्या. इतक्यात एशो यांनी त्यांच्या मनगटावर असलेल्या अॅपल वॉचमधील फीचर सोफिस्टिकेटेड ऑपरेटिंग सिस्टीमच्या (SOS) मदतीने आपत्कालीन सेवेसाठी कॉल केला. त्यानंतर लगेच काही वेळात शिकागो पोलीस आणि फायर बोट तसेच हेलिकॉप्टर एशो यांच्या मदतीसाठी आले आणि एशो यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं.\nजेव्हा कुठला युझर SOS च्या मदतीने कॉल करतो, तेव्हा अॅपल वॉच स्वचलीत पद्धतीने स्थानिक आपत्कालीन क्रंमांकावर फोन करते. काही देशात आणि भागांत युझर्स आपल्या गरजेनुसार या सेवेची निवड करतात.\nनुकतंच अमेरिकेच्या एका डॉक्टरने Apple Watch Series 4 च्या मदतीने तरुणाचे प्राण वाचवले होते.या तरुणाने हातात Apple Watch Series 4 घातलेली होती. यामुळे डॉक्टरने अॅट्रअल फायब्रिलेशन ओळखलं. सध्या इसीजीचं हे फीचर भारतात अॅपल वॉचमध्ये उपलब्ध नाही. पण, अॅपल वॉच हे त्याच्या फीचर्समुळे आपत्कालीन प्रसंगांवर अनेकांची मदत करत असल्याचं समोर आलं आहे, हे विशेष.\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शर्यतीत\nपाकमधील कार्यक्रम भोवला, गायक मिका सिंहशी बॉलिवूडने सर्व संबंध तोडले\nगर्भवती प्रेयसीवर 12 तास सामूहिक बलात्कार, दु:ख सहन न झाल्याने…\nLIVE : पुण्यात बॉयलरचा स्फोट, दोघांचा मृत्यू\nअंगावर उकळतं तेल ओतलं, मित्राच्या मदतीने पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला\nInternational LeftHanders Day : जगातील 10 प्रसिद्ध डावखुरे व्यक्ती\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/1412", "date_download": "2019-08-25T15:27:21Z", "digest": "sha1:3EJTTIS7ZRY6DP72IVEJWCRKCB4T7RGE", "length": 5680, "nlines": 74, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "किती किती रूपे तुझी... | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकिती किती रूपे तुझी...\nगणेशोत्सवाशिवाय एरवीच्या जगण्यातही गणपती हे आराध्यदैवत असते. अष्टविनायकाला, सिद्धिविनायकाला उसळणारी गर्दी तेच सुचवते. अष्टविनायकांमधील प्रसिद्ध गणपती मंदिरांशिवायही अशी अनेक गणपती मंदिरे आहेत, जी फारशी परिचित नाहीत. कोकणातल्या अशा काही गणेशांची माहिती देत आहोत.\nकिरण क्षीरसागर हे 'व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन'चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी. ते 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चे सहाय्यक संपादक आहेत. त्‍यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. ते त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता.\nफेरीवाले विरुद्ध शासन - संघर्षाची बीजे\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ची सहा वर्षे\nऔषधी पत्रींना धार्मिक महत्त्व\nमहाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित - खंड दोन\nसंदर्भ: जल प्रदूषण, जलदिंडी, डॉ. विश्‍वास येवले, पवना नदी, मावळ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्य��� मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2259", "date_download": "2019-08-25T16:16:27Z", "digest": "sha1:HQ7TDVZ26S4MNGHLBBGH3ZUTZXT5EQFE", "length": 21185, "nlines": 107, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पवई तलावावरील ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपवई तलावावरील ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’\nमुंबईच्या पवई तलावाचे जलसंरक्षण कार्य 'नौशाद अली सरोवर संवर्धिनी' करते. पवई तलाव आणि दिवंगत ‘ख्यातनाम संगीतकार नौशाद अली यांचे नाते अतूट होते. नौशाद अली हे ‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’चे अनेक वर्षे अध्यक्ष होते. त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील उत्तम काम पवई तलावाच्या काठीच सुचले आहे असे ते काही वेळा बोलून दाखवत. पवई तलावाच्या संवर्धनाकरता ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’ या संस्थेची स्थापना झाल्याने माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले असे त्यांचे ज्येष्ठ पुत्र राजू नौशाद अली म्‍हणतात व वडिलांचे नाव सरोवर संवर्धिनीला दिल्याने आनंद व्यक्त करतात.\nसरोवर संवर्धिनी ही संकल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न डॉ. एम.एस. कोडारकर यांनी काही ठिकाणी केला व तो यशस्वीही झाला. कोडारकर यांनी काही वर्षे इंग्लंडला लोच लोमंडं या फिल्टर स्टेशनवर संशोधनात्मक काम केल्यामुळे त्यांच्या गाठीशी तसा अनुभव होता, त्याचा फायदा पवई तलावाच्या संवर्धनाकरता घ्यावा याकरता ‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’ने घेतला. पवई तलावाचे संवर्धन करता यावे आणि पर्यावरणाविषयी विद्यार्थी व जनसामान्य यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’ने ‘इंडियन असोसिएशन ऑफ ऑक्वाटिक बायोलोजिस्ट’ या संस्थेच्या मदतीने ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’ या संस्थेची स्थापना 2 फेब्रुवारी 2008 रोजी केली. पवई तलावातील जल आणि मत्स्य संवर्धन करणे, जलजागृती करून जलसाक्षरतेची मोहीम राबवणे, प्रशिक्षण शिबिरे योजणे, शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि स्थानिक पातळीवर विविध प्रकारे पर्यावरण तसेच प्रदूषण मुक्ततेचे कार्यक‘म राबवणे ही संस्थेची उद्दिष्टे आहेत.\nमुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबईत व मुंबईबाहेर काही धरणे अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत बांधण्यात आली. तानसा 1892 साली, अप्पर वैतरणा 1960 साली व भातसा 1955 साली (ठाण�� जिल्ह्यात मुंबईपासून अदमासे शंभर किलोमीटर अंतरावर) बांधण्यात आली. तर मुंबईत विहार 1858 व तुळशी 1879 मध्ये निर्माण झाली. परंतु पवई तलावाचा प्रकल्प अयशस्वी झाला, त्याचे पाणी पिण्यालायक निघाले नाही. म्हणून तो तलाव Western India Fishing Association ला दीर्घ मुदतीसाठी भाडेपट्टीवर माश्यांची पैदास व गरवली करण्यासाठी देण्यात आला. नंतर Bombay Presidency Angling Association ला छंद म्हणून गरवली करणा-या संघटनेस 1939 साली परवानगी देण्यात आली. संस्थेचे नाव बदलून ‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’ असे 1955 साली ठेवण्यात आले. संस्थेचे संस्थापक म्हणून American Express चे हू गो बेसिल हेज यांचे नाव घेतले जाते.\nसंस्थेने तिच्या घटनेत 1991 मध्ये बदल करून पवई तलावाच्या संवर्धनाकरता व तेथील पर्यावरण टिकवण्यासाठी तेथे काम सुरू केले. असे म्हणतात की पवई तलावाच्या जागी एक गाव होते. गावात झोपड्या विखुरलेल्या होत्या. गावात एकच विहीर होती. बि‘टिश सरकारच्या काळात एका सरकारी अधिका-याने मुंबईला पाणी मिळावे म्हणून पवई तलावाची निर्मिती केली. तो तलाव दोन धरणे व दोन टेकड्यांच्या साहाय्याने तयार केला गेला. धरणांची उंची दहा मीटर एवढी आहे. तलावाची खोली दहा ते चाळीस फूट एवढी आहे. गाळ भरल्याने आता मात्र त्याची खोली जास्तीत जास्त एकोणीस फूट एवढी भरते. पावसाळ्यात दहिसर नाला, गोपाळ नाला व आजुबाजूच्या टेकड्यांतील छोट्या ओढ्यातून पाणी वाहून तलावात येते. नंतर ते धरणावरून वाहून जाऊन विहार-पवई नाल्याला मिळते. शेवटी ते मिठी नदीला मिळून ती नदी माहीम खाडीला पोचते.\nपवई तलाव हा जैवविविधतेचे उत्तम उदाहरण आहे. तलावात कटला, रोहू, निर्गल, कल्बोस, ग्रास कार्प, सिल्व्हर, गोरामी, तिरापिया, महालसिर अशा अनेक प्रकारच्या माशांच्या जाती आढळून येतात. तलावात मगरींचेही वास्तव्य आहे. तलावाच्या परिसरात पाणकावळे, करढोक, करकोचे, इग्रेट, पाणकोंबडी, घार यांसारखे विविध पक्षी दिसतात.\nएके काळी टेकड्यांच्या कुशीत वसलेल्या पवई तलावासभोवती गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. शहरीकरणाने तो नितांतसुंदर तलाव त्याचे अस्तित्वच हरवून बसला आहे. शहराचा विकास करताना पवई तलावाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून संवर्धन होणे आवश्यक होते. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे व चुकीच्या पद्धतीने केलेल्या विकासकामांमुळे तलाव पूर्णपणे प्रदूषित झाला आहे. प्रदूषणामुळे जैवविविधतेचा -हास झालेला दिसून येतो. पवई तलावात माश्यांच्या सदतीस जाती 1947 मध्ये होत्या. ती संख्या 1955 साली एकतीसवर आली. तर माश्यांच्या फक्त दहा प्रजाती 1991 मध्ये तलावात दिसून आल्या. तलावाच्या पाण्यात नत्र आणि स्फुरद यांचे वाढते प्रमाण घातक निळे-हिरवे शैवाळ आणि जलपर्णी वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. स्थलांतरित पक्ष्यांची सं‘ख्या जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी झाली आहे.\n‘महाराष्ट्र स्टेट अॅग्लिंग असोसिएशन’ने राज्य सरकारकडे पंधरा वर्षांपूर्वी पवई तलाव आणि पर्यावरण याविषयी प्रस्ताव तयार करून दिला होता. राज्य सरकारने तो केंद्र सरकारकडे पाठवला. केंद्र सरकारने पवई तलावासाठी सव्वीस कोटी रुपयांची तरतूद करून राष्ट्रीय तलाव संरक्षण कार्यक्र‘मात पवई तलावाला सामील करून घेण्याचे ठरवले. ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’च्या माध्यमातून तलावातील प्रदूषण थांबवण्यासाठी तेव्हापासून प्रयत्न सुरू आहेत. संशोधन, प्रयोग, प्रकल्प उभारणी, उपाययोजना, जनजागृती यासाठी प्रयास करण्यात येत आहेत. पर्यावरणाचा -हास थांबवणे ही प्राथमिक गरज असून प्रदूषण करणा-या नागरिकांना जलस्रोताचे महत्त्व पटवून देणे, तलाव समस्यामुक्त करणे यासाठी ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’ काम करत आहे. उपद्रवी मंगुर मासे नष्ट करण्यावर भर देणे, अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी सुरक्षा रक्षकांची गस्त वाढवणे, वृक्षलागवड करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करणे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सामाजिक कार्य करून घेणे यांसारखे उपक्र‘म ‘अॅग्लिंग असोसिएशन’च्या मदतीने हाती घेतले जातात.\n‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’ने ‘महाराष्ट्र स्टेट अॅणग्लिंग असोसिएशन’ व ‘इंडियन असोसिएशन ऑफ ऑक्वाटिक बायोलोजिस्ट’ या संस्थांच्या सहकार्याने 7 व 8 सप्टेंबर 2012 रोजी आंतरराष्ट्रीय परिषद घेतली होती. त्यावेळी माधवराव चितळे व डॉ. नाकामुरा (जपान) यांच्या उपस्थितीत डॉ. वॉल्टर रास्ट (अमेरिका) यांच्या हस्ते ‘डॉ. एम.एस. कोडारकर फील्ड स्टेशन’चे उद्घाटन झाले. त्या ‘फील्ड स्टेशन’तर्फे कार्यशाळाही विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येतात. ‘डॉ. एम.एस. कोडारकर फील्ड स्टेशन’मध्ये मुलांच्या वयानुसार त्यांच्याकडून काही घटकांचा अभ्यास करून घेतला जातो. शालेय मुलांसाठी पाण्याचे तापमा�� कसे मोजतात, सामू पेपरच्या साहाय्याने पाण्याचा सामू पाहणे व पाणी अल्कली की आम्ल आहे हे ठरवणे, पाण्याचा वास व रंग, सहज दिसणा-या वनस्पती व प्राणी यांचा अभ्यास करणे असे कार्यक्रम प्रत्यक्ष कार्यक्षेत्रामध्ये घेतले जातात. त्यामुळे प्रदूषण कशामुळे होते ते मुलांना समजते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून आणखी काही घटकांचा अभ्यास करण्यात येतो. त्यांना पाण्याची पारदर्शकता, क्षारता, विरघळलेल्या प्राणवायू, तरंगणा-या कणांचे प्रमाण, नत्र व स्फुरद यांचे पाण्यातील प्रमाण काढणे शिकवले जाते. शेकडो विद्यार्थी ‘फील्ड स्टेशन’ला वर्षभर भेट देत असतात. पवई तलावाला गरवली करण्याचे सुखधाम असे संबोधले जाते. ते त्याचे वर्णन सार्थ होण्यासाठी झटणे जरुरीचे आहे.\n- डॉ. प्रमोद साळसकर\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nअरूण काकडे - पडद्यामागचा निष्ठावंत सूत्रधार\nवंदना करंबेळकर : समाजसेवेतील आनंद\nकृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प\nसंदर्भ: नदी, माणगंगा, माणदेश, जायकवाडी धरण, तलाव, नदीजोड प्रकल्प, जलसंवर्धन\nसंदर्भ: जायकवाडी धरण, नदी, शेती, जलसंवर्धन, तलाव\nसंदर्भ: पवई सरोवर, तलाव, powai lake\nनदीची संस्कृती, प्रकृती आणि मानवाने केलेली तिची विकृती\nलेखक: डॉ. नागेश टेकाळे\nसंदर्भ: जल प्रदूषण, जलसंवर्धन, जलसंधारण, जल-व्यवस्थापन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/games/?id=j3j346", "date_download": "2019-08-25T15:43:01Z", "digest": "sha1:LRA33UUHDY4JXJP6NOSEOBKGRD53TQTR", "length": 9125, "nlines": 236, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "मिस्टर रिव्हॉल्व्हर जावा गेम - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nजावा गेम जावा ऐप्स अँड्रॉइड गेम सिम्बियन खेळ\nजावा गेम शैली साहस\nमिस्टर रिव्हॉल्व्हर जावा गेम\nरेटिंग आणि पुनरावलोकने (14)\n100%रेटिंग मूल्य. या गेमवर लिहिलेल्या 14 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: OneBrowser\nआपल्याला कदाचित देख��ल आवडेल:\nगोल्डन रिव्हॉल्व्हर 2 240 * 320\n451 | शूट करा\nजावा गेम जावा ऐप्स सिम्बियन खेळ अँड्रॉइड गेम\nPHONEKY: जावा गेम आणि अनुप्रयोग\nआपला आवडता Java गेम PHONEKY वर विनामूल्य डाऊनलोड करा\nजावा गेम्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम्स नोकिया, सॅमसंग, सोनी आणि इतर जाव ओएस मोबाईलद्वारे डाऊनलोड करता येतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर खेळ मिस्टर रिव्हॉल्व्हर डाउनलोड करा - सर्वोत्तम जाव गेमपैकी एक PHONEKY फ्री जावा गेम्स मार्केटवर, तुम्ही कुठल्याही फोनसाठी मोफत मोफत मोबाइल गेम्स डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि जार्ह जार खेळांपर्यंत आपल्याला विविध प्रकारचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्कृष्ट जावा गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-231885.html", "date_download": "2019-08-25T16:38:27Z", "digest": "sha1:ZY5IELHTYQOJWYPXSF4X5I72B7BAGZLL", "length": 11264, "nlines": 178, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नामदेव शास्त्रींची आणखी एक ऑडिओ क्लीप व्हायरल | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nनामदेव शास्त्रींची आणखी एक ऑडिओ क्लीप व्हायरल\nनामदेव शास्त्रींची आणखी एक ऑडिओ क्लीप व्हायरल\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nमुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव\nVIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'\nVIDEO: राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज\nVIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान\n कुत्राला बेदम मारहाण करतानाचा VIDEO केला शूट\nVIDEO: 'मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही'\n'असा नेता होणे नाही'; गिरीश महाजन, पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया\nVIDEO: माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली य��ंचा 1952 ते 2019 जीवनप्रवास\nगोरेगावमध्ये केमिकल गोदामात अग्नितांडव आगीची भीषणता दाखवणारा VIDEO\nVIDEO: भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं निधन\nमुख्यमंत्र्यांचा खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार; प्रश्नाला दिलं 'हे' उत्तर\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज निर्णय, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nगोविंदा आला रे आला 'विजेता' सिनेमाच्या सेट सेलिब्रिटींनी फोडली हंडी\n'फक्त डोळ्यांनी पाहून इमारती ठरवल्या धोकादायक', पोलखोल करणारा SPECIAL REPORT\nभाजप प्रवेशाबाबत उदयनराजे भोसले काय म्हणाले\nश्रीनगरमध्ये सुरक्षा यंत्रणेवर दगडफेक; जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर\nVIDEO: भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; दुर्घटनेची भीषण दृश्यं\nVIDEO: राजकारणापासून ते गाव-खेड्यापर्यंत दिवसभरातील टॉप 18 न्यूज\nप्लॅटफॉर्म ते स्टुडिओ...'त्या' एका VIDEOने बदललं आयुष्य\nSPECIAL REPORT: UNICEFचा प्रियांकाला पाठिंबा, पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटलं\nSPECIAL REPORT: डीजे बंदीचा पुणेरी घोळ डॉल्बीनंतर आता ढोलताशांवरही कडक निर्बंध\nVIDEO: फडणवीसांचा भक्तीरंग, महाजनादेश यात्रेवेळी वारकऱ्यांसोबत धरला ताल\nVIDEO: नारायण राणे भाजपमध्ये येणार की नाही\nVIDEO: उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nरात्री उठून वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/news/xiaomi-redmi-y3-with-32-megapixel-selfie-camera-expected-to-launch-in-india-on-april-24-here-are-the-details-dr-363523.html", "date_download": "2019-08-25T16:20:44Z", "digest": "sha1:LEBSJRELOU4DWOIVEJ777EBS67XOIF3U", "length": 7909, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : Xiaomi चा खास सेल्फी प्रेमींसाठी असलेला स्मार्टफोन; 'या' तारखेला होणार लाँच– News18 Lokmat", "raw_content": "\nहोम » फ़ोटो गैलरी » टेक्नोलाॅजी\nXiaomi चा खास सेल्फी प्रेमींसाठी असलेला स्मार्टफोन; 'या' तारखेला होणार लाँच\nNote 7 Pro पेक्षाही कमी राहू शकते Xiaomi च्या Redmi Y3 ची किंमत\nचीनची Xiaomi कंपनी आणखी एक स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतवणार आहे. स्वस्त आणि मस्त असलेला हा स्मार्टफोन लाँच करण्याची तारीख कंपनीने जाहीर केली आहे.\nट्वीटच्या माध्यमातून जाहीर केलेल्या माहितीनुसार Xiaomi आपला हा नवा स्मार्टफोन 24 एप्रिल रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. खास सेल्फी प्रेमींसाठी असलेला हा स्मार्टफोन हा Y सीरीज़चा राहणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे.\nयावरून असा अंदाज नक्कीच लावता येईल की, Xiaomi ची येणारी सीरीज़ ही Redmi Y3 अशी राहील. कारण Xiaomi ने यापूर्वी Y सीरीजचे 2 स्मार्टफोन्स Redmi Y आणि Redmi Y2 बाजारात आणले आहेत.\nXiaomi चा 24 तारखेला लाँच होणारा नवा स्मार्टफोन हा नक्कीच Redmi Y आणि Redmi Y2 या दोन स्मार्टफोनपेक्षाही अपग्रेड असणार आहे.\nया लेटेस्ट फोनचं खास वैशिष्ट्य असं की, यात 32 मेगापिक्सल चा Super सेल्फी कैमरा राहणार आहे. कंपनीने याचा एक टीजर जारी केला असून, त्यात या स्मार्टफोनला 'वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले' असल्याचं दाखवण्यात आलं आहे.\nअसंही म्हटलं जात आहे की, Redmi नोट 7 प्रमाणेच Y3 मध्येसुद्धा ड्वेल कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यात 12+2 मेगापिक्सल असे दोन रियर कॅमेरे राहू शकतात.\nया स्मार्टफोनच्या किंमतीबाबत बोलायचं झालं तर, याची किंमत साधार 11 ते 12 हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते. आणि जर असं झालंच तर हा लेटेस्ट मोबाईल Redmi Note 7 Pro पेक्षाही स्वस्त राहू शकतो. Redmi Note 7 Pro चे दर 13,999 रुपयांपासून सुरू होतात.\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोर�� अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2019-08-25T15:51:11Z", "digest": "sha1:WLUGV2COQGDHOSNWVPUIWXBXSSU6U6LJ", "length": 24516, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्राद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\n'श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्' म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यं | देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे.[१] पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासुन ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. वडिलांचे मृत्युच्या तिथिला या पितृपक्षकाळात ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे असा संकेत आहे. त्यानिमित्त पिंडदान करतात. प्रत्येक गृहस्थाश्रमींना ३ प्रकारचे कर्ज (ऋण) फेडायचे असते असा समज आहे. मातृऋण, पितृऋण व समाजऋण. या सर्व ऋणास पुत्राने फेडले पाहीजे असा सर्वमान्य समज आहे. ही सर्व ऋणे पुत्र/पौत्राने फेडणे हे त्याचे कर्तव्य आहे असा शास्त्रसंकेत आहे. या पितृऋणातुन मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी करतात. श्राद्धविधी सुरु असतांना मृत व्यक्तिचा आत्मा तेथे वासनामय कोषात उपस्थित असतो असा समज आहे. पितरांचे श्राद्ध करतांना पिता पितामह प्रपितामह यांचेही स्मरण करतात. त्या आधीच्या पिढ्या ह्या मुक्त झालेल्या असतात असे मानतात. शुद्ध मनाने श्राद्ध करणाऱ्यास मृत्युनंतर स्वर्ग मिळतो अशी भावना आहे. अमावस्या व पौर्णिमेस मृत झालेल्यांचे श्राद्ध अमावस्येस करावे. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस शस्त्राघाताने मृत्यु पावलेल्यांचे श्राद्ध करावे. पितृ पक्षात अन्नदान व गोग्रास याचेही महत्त्व मानतात. अधिक मासात मृत्यु पावलेल्याचे श्राद्धही महालयात त्याच तिथीवर करावे.\n३.१ सोळा मासिक श्राद्धे\nधर्मशास्त्रावरील निरनिराळ्या ग्रंथात श्राद्धाच्या व्याख���या दिल्या आहेत- ब्रह्मपुराणात म्हटले आहे की 'पितराना उद्देशून (त्यांच्या हिताकरिता) जे जे काही योग्य काळी,योग्य स्थळी,सत्पात्र व्यक्तीना आणि ब्राह्मणाना धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधीला अनुसरून श्रद्धापूर्वक देण्यात येते त्याला श्राद्ध म्हणतात. याज्ञवल्क्य ने म्हटले आहे की पितर म्हणजे श्राद्धामध्ये देवता असणारे वसू,रुद्र,आणि आदित्य श्राद्धाच्या योगाने संतुष्ट होवून मनुष्याच्या पूर्वजांना संतोष देतात.[२]\nपितरांच्या अंगात जिवंत मनुष्यांचे हित अथवा अहित करण्याचे सामर्थ्य असते अशा प्रकारची कल्पना वेदांच्या काळी अस्तित्वात असल्याचे ऋग्वेदातील उल्लेखावरून आढळून येते.त्यामुळे प्राथमिक स्थितीत असणा-या अमाजांचे मृतांची पूजा करणे हे एक प्रमुख लक्षण बनले.अत्यंत प्राचीन काळी मृत पूर्वजांचा राग घालविण्याच्या उद्देशाने त्यांना उद्देशून काही पदार्थ अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल आणि त्यांना उद्देशून काही विधी करण्यात येवू लागले असतील आणि तो प्रघात आणि ते विधी पुढील काळात त्या मृत पूर्वजांविषयी शुद्ध प्रेमाचे लक्षण म्हणून पुढे चालू राहिले असावे.[३]\nनित्य श्राद्ध- दररोज करावयाचे पंचमहायज्ञ दिवंगत पूर्वजांचे स्मरण.तसेच अमावास्या,अष्टका या दिवशी केले जाणारे श्राद्ध .\nनैमित्तिक श्राद्ध -काही विशेष निमित्ताने केले जाणारे श्राद्ध. उदा, अक्षय्यतृतीया या दिवशी केले जाणारे श्राद्ध.\nकाम्य श्राद्ध-विशिष्ट फळाच्या इच्छेने केले जाणारे श्राद्ध.\nनांदीश्राद्ध-पुत्रजन्म,विवाह,उपनयन अशा शुभ प्रसंगी जे वृद्धीश्राद्ध करतात ते नांदीश्राद्ध होय.\nपार्वण श्राद्ध-पित्रादी त्रयीला उद्देशून केलेलं श्राद्ध.यात वडील, आजोबा, पणजोबा, किंवा आई, आजी, पणजी अशा तीन पिढ्यांना पिंडदान केले जाते.\nएकोद्दिष्ट-केवळ एकाला म्हणजे दिवंगत व्यक्तीला उद्देशून केले जाणारे श्राद्ध.\nनवश्राद्ध-मृत्यू नंतर १० व्या अथवा ११ व्या दिवसापर्यंत केली जाणारी श्राद्ध.\nसपिंडीकरण-दिवंगत व्यक्तीचा पिंड तिच्या आधीच्या तीन दिवंगत पितरांच्या पिंडाशी करणे.\nनवमिश्र श्राद्ध-११ व्या दिवसापासून पुढे ६ महिन्यापर्यंत क्ले जाणारे श्राद्ध.\nपुराण-एक वर्षानंतर करण्यात येणारी श्राद्धे.\nमहालयश्राद्ध-महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. आपले दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांची पूजा या दिवसात केली जाते म्हणून हा काल शुभ मानला जात नाही महालय श्राद्धात आपण आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण –पूजन पिंडरूपाने करतो.यामध्ये आपले दिवंगत आई- वडील, आजी, आजोबा , पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहिण , काका-काकू, मामा-मामी, मावशी , आत्या ,सासू-सासरे, व्याही, विहीण अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतो.आपण विविध गुरूंकडून आयुष्याभर काही ना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे असे आपले गुरु आणि शिष्य जे निधन पावले असतील त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त , आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते.\nमातामहश्राद्ध (दौहित्र)-आश्विन शुक्ल प्रतिपदेला आईच्या दिवंगत वडीलांच्या स्मरणार्थ नातवाने केलेले श्राद्ध.\nतीर्थश्राद्ध -गया,प्रयाग , काशी,हरिद्वार इ.तीर्थक्षेत्र ठिकाणे पवित्र न्द्न्यांच्या संगमस्थानी आपल्या पूर्वजांसाठी केलेले श्राद्ध.\nगोष्ठीश्राद्ध-श्राध्द विषयाची चर्चा ऐकून त्यापासून प्रेरणा घेवून केले जाणारे श्राद्ध. विद्वान लोकांनी एकत्र येवून ,श्राद्धाची सामग्री एक्त्र५ करून केलेलं सामूहिक श्राद्ध\nशुद्धी श्राद्ध-एखाद्या पापापासून प्रायश्चित्त घेण्यासाठी ब्राह्मणभोजन करणे हे या श्राद्ध प्रकारात अंतर्भूत आहे.\nपुष्टीश्राद्ध-शरीर स्वास्थ्य व धन वृद्धीसाठी केले जाणारे श्राद्ध.\nघृतश्राद्ध (यात्राश्राद्ध)-यात्राप्रसंगी करावयाचे श्राद्ध. यामध्ये ब्राह्मणाला काही प्रमाणात तूपाचे दान केले जाते.\nअष्टका श्राद्ध (वद्य अष्टमीला करावयाचे श्राद्ध)-कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेनंतर अष्टमीला केले जाणारे श्राद्ध.\nदैविकश्राद्ध -देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाणारे श्राद्ध.\nहिरण्यश्राद्ध- केवळ दक्षिणा देवून केले जाणारे श्राद्ध.\nआत्मश्राद्ध-जिवंत असताना गया येथे जावून स्वत:च स्वत:चे केलेले श्राद्ध . हे संन्यासी लोकांना संन्यास दीक्षा देण्यापूर्वीही करून घेतले जाते.\nचटश्राद्ध-श्राद्ध ब्राह्मण न मिळाल्यास दर्भावर त्यांचे आवाहन करून केलेले श्राद्ध.\nकर्मांगश्राद्ध -गर्भाधान,पुंसवन संस्कार अशा प्रसंगी केले जाणारे श्राद्ध.[४]\n(१) आद्य मासिक :- हे पहिल्या महिन्याचे आरंभास म्हणजे मरण दिवशीं करावयाचें; परंतु त्या दिवशीं सूतक असल्यानें, सूतक फिटल्यावर तें करावें असें वचन आहे.\n(२) ऊन मासिक :- पहिला महिना ज्या दिवशीं संपतो, त्या दिवसाचे पूर्वींच्या तीन दिवसांत केव्हांही करावें.\n(३) द्वितीय मासिक :- दुसरे महिन्याचे आरंभी करावें.\n(४) त्रैपक्षिक :- तीन पंधरवड्यांनीं म्हणजे पंचेचाळीसावे दिवशीं करावें.\n(८) षष्ठ मासिक - ही श्राद्धें ज्या त्या महिन्याचे आरंभास करावी.\n(९) ऊनषाण्मासिक :- सहावा महिना ज्या दिवशीं संपतो, त्या दिवसांचे पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हांही करावें.\n(१५) द्वादश मासिक :- हीं ज्या त्या महिन्याचे आरंभी करावीं.\n(१६) ऊनाब्दिक : - बारावा महिना ज्या दिवशीं संपतो त्या दिवसाचे पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हांहि करावें. अधिक मास त्या महिन्याचें मासिक श्राद्ध दोनदां करावें; म्हणजे एकंदर सतरा श्राद्धें करावयाची. ही सर्व मासिकें खरोखर त्या त्या उक्त कालीं केलीं पाहिजेत; परंतु बारावे दिवशीं सपिंडी करावयाची असल्यानें, व सपिंडी करण्याचा अधिकार मासिक श्राद्धें केल्यावांचून प्राप्त होत नसल्यानें, ती अकरावे किंवा बारावे दिवशी अपकर्ष करून ( अलीकडे ओढून घेऊन ) करण्याची चाल आहे. वास्तविक पाहतां सपिंडीकरणश्राद्ध हें सर्व मासिकें झाल्यानंतर वर्षाचे शेवटचे दिवशीं अब्दपूरित श्राद्ध करून करावें, हा उत्तम पक्ष, असें वचन आहे. परंतु सपिंडी केल्याशिवाय चल, उपनयन, विवाह इत्यादि मंगलकार्ये करतां येत नसल्यानें, सपिंडी श्राद्ध बारावे दिवशींच करण्याचा आतां प्रघात पडला आहे या विषयीं धर्मसिंधूंत ‘ आनंत्यात्कुलधर्माणां पुंसां चैवायुषः क्षयात् अस्थिरत्वाच्छरीरस्य द्वादशाहः प्रशस्यते ’ असें वचन आहे. म्हणजे, कुलधर्म अपार आहेत, व मनुष्याचें आयुष्य क्षणभंगुर आहे, तसेंच शरीर अशाश्वत आहे; यासाठी बारावा दिवस ( सपिंडीस ) योग्य आहे. या कारणास्तव सपिंडी अलीकडे घेतल्यानें तत्पूर्वींचीं जीं मासिक श्राद्धें तीहि सपिंडीपूर्वीं ओढावी लागली. तथापि सपिंडी झाल्यावर हीं सर्व मासिकें तत्तत्कालीं पुन्हां करतात. याबद्दल पुढें विवेचन केलें आहे. ( पहा सपिंडी प्रकरण ). सोळा श्राद्धांस सोळा ब्राह्मण सांगावे. त्यांची श्मश्रू सकाळीं करवून अभ्यंग स्नान घालावें, व दुपारीं एकोद्दिष्ट श���राद्धाप्रमाणें एक तंत्रानें ( एकदम ) ही श्राद्धें करावी. असमर्थानें आमान्नानें करावींत.\nपितरांना वंशजांकडून जशी पिंडदानाची व ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते,त्याचप्रमाणे त्यांना उदकाचीही अपेक्षा असते. पितरांना उद्देशून दिलेले हे उदक म्हणजे पितृतर्पण होय.[५]\nsanatan.org या संकेतस्थळावरील श्राद्ध विधी विषयक लेख\n^ भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा\n^ डॉ. काणे पां. वा,धर्मशास्त्राचा इतिहास (१९८०)\n^ डॉ. काणे पां. वा. धर्मशास्त्राचा इतिहास (१९८०)\n^ डॉ. काणे पां. वा., धर्मशास्त्राचा इतिहास (१९८०)\n^ भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा\nहिंदू धर्म उपासना पद्धती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ नोव्हेंबर २०१७ रोजी १५:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%8A_%E0%A4%86%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T15:21:04Z", "digest": "sha1:UQPA2ZKZ77XGM7E2FWFPAHSYAS4BFA3G", "length": 5849, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हाऊ आय मेट यॉर मदर - विकिपीडिया", "raw_content": "हाऊ आय मेट यॉर मदर\nहाऊ आय मेट यॉर मदर\nजॉश रॅडनोर, नील पॅट्रिक हॅरिस, जेसन सीगाल, कोबी स्मल्डर्स, ॲलिसन हॅनिगन\nहाऊ आय मेट यॉर मदर ही एक विनोदी इंग्लिश दूरचित्रवाणी मालिका आहे.[१]\nया मालिकेत टेड मोझबी नावाचे पात्र आपल्या मुलांना स्वतः आणि त्यांच्या आईची भेट कशी घडली याची गोष्ट सांगत आहे. आत्तापर्यंत या मालिकेचे ७ हंगाम झाले आहेत. यात टेडला त्याच्या ६ घनिष्ट मित्रांनी या भेटीसाठी कशी मदत केली हे दाखवलेले केले आहे.\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/tank-man/", "date_download": "2019-08-25T16:16:25Z", "digest": "sha1:AVHHSGKAZOA4NCV63LGAXFH6F7X3NTBA", "length": 3802, "nlines": 46, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Tank Man Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n‘तो’ रणगाड्यांच्या समोर छाती काढून उभा राहिला, त्या फोटोने चीनमध्ये हाहाकार माजवला\nवाइडनरला कल्पनाही नव्हती की, आपल्या हातून अप्रतिम अशी कलाकृती निर्माण झाली आहे.\nभारतीयांवर अत्याचार करण्यासाठी ब्रिटिशांनी वापरलेली ‘ही’ अमानुष पद्धत डोक्यात चीड आणते\nइथे अजूनही चालते राजेशाही…\nभारतीय पोलिसांच्या असामान्य बहादुरीच्या या कथा वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही\nकार्टून कॅरेक्टर्स मागचा ‘खरा’ आवाज\n‘ह्या’ नकारामुळे कोहलीबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात अधिक ‘विराट’ आदर निर्माण झालाय\nभगवान शंकरांचे स्थान ‘कैलास’ : जगातील सर्वात रहस्यमयी पर्वत\nरेल्वेच्या AC 1, 2 आणि 3 tier मधला नेमका फरक काय\nभारतीय सैन्य इतर महागड्या गाड्या नं वापरता, “जिप्सी”च का वापरतं\nपाकिस्तानमधील ह्या प्रसिद्ध हिंदू मंदिरांमध्ये मुसलमान देखील श्रद्धेने जातात\n‘ह्या’ चित्रपटांच्या शुटिंगसाठी तुमच्या आवडत्या कलाकारांनी दिले त्यांचे स्वतःचे घर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w20w757173&cid=688074&crate=1", "date_download": "2019-08-25T17:08:38Z", "digest": "sha1:T5SLJ5DOG5LBQ5POM7LQZLPDLU6MGAHN", "length": 10440, "nlines": 241, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "अॅब्स्ट्रक्ट 3 वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nलम्बोर्घिनी हुरॅकन एल��ी 640 ग्रीन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- 4 के पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- 4 के लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर अॅब्स्ट्रक्ट 3 वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/benefits-of-crying/", "date_download": "2019-08-25T15:41:47Z", "digest": "sha1:T2JXPLPA7JR5BB55UHL3WIASFPGJRCIQ", "length": 6450, "nlines": 97, "source_domain": "arogyanama.com", "title": "हसण्याप्रमाणेच रडणेदेखील आहे लाभदायक, जाणून घ्या 'हे' ६ फायदे - Arogyanama", "raw_content": "\nहसण्याप्रमाणेच रडणेदेखील आहे लाभदायक, जाणून घ्या ‘हे’ ६ फायदे\nआरोग्यनामा ऑनलाइन – हास्य हे आरोग्यासाठी खुप आवश्यक असते. यामुळे विविध ठिकाणी सकाळी-सकाळी अनेकजण सामुहिक हास्ययोग करताना दिसतात. तज्ज्ञदेखील हासण्याचा सल्ला अनेकदा देतात. परंतु, आरोग्यासाठी हास्य जसे फायदेशीर आहे, त्याप्रमाणेच कधी कधी रडणेही लाभदायक ��हे, असे एका संशोधनात आढळून आले आहे. रडण्याचे ६ फायदे जाणून घेवूयात.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\n१ रडण्यामुळे मेंदू, हृदय योग्य पद्धतीने काम करते.\n२ मनातील निराशा बाहेर पडल्याने मन स्वच्छ होते.\n३ भावनात्मक आश्रुंमुळे एल्बुमिन प्रोटीनची मात्रा २४ टक्के अधिक होते. यामुळे चयापचय चांगले होते.\n४ डोळ्यांमध्ये मेमब्रेन सुकल्यास डोळ्यांची नजर कमजोर होते. हे मेमब्रेन अश्रू सुकू देत नाहीत. त्यामुळे नजर कायम राहते.\n५ अश्रूंमधील लेसोजोम नावाचे तत्व बाहेरील बॅक्टेरियांना मारण्यासाठी उपयुक्त असते.\n६ तणावात असताना रडल्यास अश्रूंसह अ‍ॅड्रो नॉकॉर्टिकोट्रॉपिक आणि ल्युसीनसारखे हार्मोन्स बाहेर पडतात. यामुळे तणाव दूर होतो.\nबेल्ट घालताना तुम्ही 'ही' चुक करता का जीवाला पोहचू शकतो धोका\nदररोज रात्री सॉक्स घालून झोपा, होतील 'हे' ५ मोठे फायदे, जाणून घ्या\nदररोज रात्री सॉक्स घालून झोपा, होतील 'हे' ५ मोठे फायदे, जाणून घ्या\n‘बीडीओं’ ना असणार बालसंगोपन रजा मंजुरीचे अधिकार, संभ्रम दूर\nसतत ढेकर येत असल्यास डॉक्टरांना भेटा\nपुरुषांच्या ‘या’ समस्येची ‘ही’ आहेत प्रमुख आठ कारणे, घ्यावी अशी काळजी\n‘सोया दूधा’च सेवन शरीरासाठी अतिशय फायदेशीर, जाणून घ्या बनविण्याची प्रक्रिया\n‘या’ औषधी वनस्पतीचे सेवन करा आणि ‘चिरतरुण’ राहा\nपावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’\nहृदयविकाराच्या झटक्यातून सावरेल जीन थेरेपी\n जाणून घ्या कारणे, करा हे उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-08-25T17:09:33Z", "digest": "sha1:OCFEZDBFHU37IYDP7NRVH2PVK2JYHKVX", "length": 3835, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बौद्ध साहित्य - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► बौद्ध ग्रंथ‎ (१ क, १० प)\n\"बौद्ध साहित्य\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://rmvs.marathi.gov.in/date/2019/03/page/2", "date_download": "2019-08-25T16:02:44Z", "digest": "sha1:6G2YMXATMFKNFZ22BVEQTF2TL5WA5HAJ", "length": 2713, "nlines": 64, "source_domain": "rmvs.marathi.gov.in", "title": "एफ वाय – पृष्ठ 2 – राज्य मराठी विकास संस्था", "raw_content": "\nविधि व न्याय व्यवहारात मराठीचा वापर\nवाराणसी (बनारस) येथील मराठी भाषा\nग्रंथालयांना व मराठी मंडळांना ग्रंथभेट\nदलित-ग्रामीण साहित्य शब्दकोश व सूची\nमराठी संशोधन संस्थांना अर्थसाहाय्य\nअसा रंगतो मराठी भाषा गौरव दिन पुरस्कार सोहळा\nपुस्तकांचं गाव – भिलार\nविज्ञान प्रसार – दिल्ली\n© 2019 राज्य मराठी विकास संस्था | सर्व हक्क सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2019-08-25T15:58:51Z", "digest": "sha1:LWVS5KLUHAHMDQJO2HMUJO4WNN4CHTY7", "length": 4395, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॉल क्रुगमन - विकिपीडिया", "raw_content": "\nपॉल रॉबिन क्रुगमन (२८ फेब्रुवारी, १९५३ - ) हे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांना २००८ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.\nइ.स. १९५३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ डिसेंबर २०१८ रोजी १०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2019-08-25T15:17:11Z", "digest": "sha1:PEBDQSSXAIOMIGLEE5JKN6P7RPN4P5GR", "length": 10262, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोने आयात योजनेची चौकशी करा… | Dainik Prabhat", "raw_content": "\nसोने आयात योजनेची चौकशी करा…\nनवी दिल्ली – युपीए सरकारच्या काळात 80:20 या तत्वावर सोने आयातीला अनुमती देणारी एक योजना आखण्यात आली होती. त्याची सीबीआयमार्फत चौकशी केली जावी अशी मागणी भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी लोकसभेत केली. शुन्य प्रहरात त्यांनी हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की काही बड्या मंडळींना लाभ होण्यासाठीच ही योजना आखण्यात आली त्यातून देशाच्या तिजोरीचे किमान एक लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले असा आरोप त्यांनी केला.\nया प्रकरणी तत्कालिन अर्थमंत्री, आरबीआय गव्हर्नर, अर्थ विभागाचे सचिव व अर्थ विभागाच्या अन्य संबंधीत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही त्यांनी केली. ऑगस्ट 2013 मध्ये युपीए सरकारने ही योजना लागू केली होती त्यात व्यापाऱ्यांना 20 टक्के सोने निर्यातीच्या बदल्यात 80 टक्के सोने आयातीची अनुमती देण्यात आली होती. पण एनडीए सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ही योजना रद्द केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nमाजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना आज अखेरचा निरोप\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाराज\nविरोधकांचेही राक्षसीकरण करू नका हे मोदींना कोण सांगणार\nखडसेंच्या मंत्रिमंडळातील स्थानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर\nमुख्यमंत्र्यांच्या सभेत खडसेंना भाषणाची संधी नाही\n…म्हणून १९ महिने अरुण जेटली होते जेलमध्ये\nस्थायीचे आर्थिक “समाधान’ न झाल्याने वायसीएममध्ये औषधांचा कृत्रिम तुटवडा\nधनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा श्रीगोंद्यात निषेध\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं ��� राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/a-funny-question-in-game-of-cricket/", "date_download": "2019-08-25T15:18:24Z", "digest": "sha1:XZCWNDHDCXC7WNFPNNKOUJ6ECFV5GXJY", "length": 15153, "nlines": 92, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "क्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न! याचं उत्तर ओळखा बरं!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nक्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न याचं उत्तर ओळखा बरं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nतर प्रश्न असा आहे की –\nभारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. कसोटी मालिका २- १ हरल्यानंतर आता एकदिवसीय मालिका भारतीय संघ खेळत आहे. या एकदिवसीय ६ सामन्याच्या मालिकेमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला पाच सामन्यांमध्ये ४- १ या फरकाने नमवले आहे आणि त्याचबरोबर ही एकदिवसीय मालिका देखील आपल्या खिशामध्ये घातली आहे.\nपरवा झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला ७३ भवानी मात दिली. या सामन्यात रोहित शर्माने दणदणीत शतक ठोकले आणि कुलदीप यादवने चार विकेट्स काढल्या. यांच्या जोरावर हा भारताने विजय सहज मिळवला.\nक्रिकेट हा खेळ सगळीकडेच खूप लोकप्रिय आहे. भारतात तर या खेळाचे प्रस्थ जरा जास्तच आहेत, कारण भारतामध्ये खूप दिग्गज खेळाडू देखील तेवढेच होऊन गेले आहेत. त्यातलाच एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर.\nभारतातील लोक हा खेळ बघत नाहीत, तर तो एकप्रकारे जगतात. पण हा खेळ देखील कधी – कधी प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण करून जातो आणि त्याची उत्तरे आपल्याला शोधणे काहीवेळा कठीण जाते.\nआज पण अशाच एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत, जो कदाचित तुमच्या मनामध्ये कधीतरी नक्की आला असेल, कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे आणि यामध्ये कोणताही अंदाज लावणे चुकीचे ठरते.\nप्रत्येक खेळाचे आपापले काही नियम असतात, तसेच क्रिकेट या खेळ���चे देखील स्वतःचे असे काही नियम आहेत. ज्याच्या आधारावरच आपल्याला याचे उत्तर मिळते. प्रश्न असा की,\nजर फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकण्यासाठी एक धाव पाहिजे असेल आणि गोलंदाजी करणाऱ्या संघातील गोलंदाजाने जर वाईड बॉल टाकला आणि या वाईड बॉलवर फलंदाज स्टम्प आउट म्हणजेच स्टॅम्पिंग झाला तर ती विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या किंवा गोलंदाजाच्या खात्यात जाते का \nतुम्हाला देखील या प्रश्नाने नक्कीच बुचकळ्यात पाडले असेल. कोरावर आलेल्या उत्तरानुसार असे समजते की, या प्रसंगामध्ये ती विकेट ग्राह्य धरला जात नाही.\nही गोलंदाजाने घेतलेली विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या किंवा गोलंदाजाच्या खात्यामध्ये जात नाही, कारण यावेळी फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयासाठी १ धाव पाहिजे असते आणि गोलंदाज वाईड बॉल टाकतो.\nयावेळी जेव्हा गोलंदाज वाईड बॉल टाकतो, त्यावेळी अतिरिक्त धावेच्या रूपामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला एक धाव अधिक मिळते.\nत्यामुळे जेव्हा हा वाईड बॉल पडतो त्याचवेळी फलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकतो, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त एकाच धावेची गरज असते आणि ती धाव त्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी असते.\nजेव्हा तो बॉल स्टम्पच्या पाठीमागे ट्रॅव्हल करून विकेटकिपरच्या हातात जाऊन तो विकेट्स उडवेपर्यंत सामना समोरील फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेला असतो.\nत्यामुळे वाईड बॉल झाल्यांनंतरची कोणतीही क्रिया ग्राह्य धरली जात नाही आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला तो विकेट दिला जात नाही.\nअशाच प्रकारचा एक प्रसंग १६ ऑगस्ट २०१० मध्ये ट्राय – सीरिजच्यावेळी भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यामध्ये झाला होता. या सामन्यामध्ये श्रीलंकेचा संघ १७० धावांमध्येच कोलमडला आणि भारताला विजयासाठी १७१ धावांचे लक्ष गाठायचे होते. या सामन्यामध्ये भारताचा तडाखेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवागने कमालीची इनिंग खेळली.\nया सामन्यामध्ये तो ९९ धावांवर नाबाद राहिला. भारताला जिंकण्यासाठी जेव्हा १ धाव पाहिजे होती, त्यावेळी सेहवाग फलंदाजी करत होता आणि त्याला स्वतःचे शतक पूर्ण करण्यासाठी देखील १ धाव पाहिजे होती.\nत्यावेळी श्रीलंकेचा फिरकीपटू सूरज रणदिव हा गोलंदाजी करत होता. सूरज रणदिवने त्याचा पुढचा बॉल नो- बॉल टाकला आणि या नो – बॉलवर सेहवागने उत्तुंग फटका मारत बॉलला ��्रेक्षकांमध्ये फेकत षटकार मारला आणि आपल्या शतकाचा आनंद साजरा करायला लागला.\nपण हा त्याचा षटकार ग्राह्य धरला गेला नाही, कारण जेव्हा सूरज रणदिव हा नो – बॉल टाकतो, तेव्हा भारताला त्याची एक अतिरिक्त धाव मिळाली आणि तिथेच भारताचा विजय होऊन सामना संपला.\nत्यामुळे जसे मी वर सांगितल्याप्रमाणे अशा प्रसंगी त्या नो – बॉलनंतर घडलेली कोणतीही कृती ग्राह्य धरली जात नाही. आणि त्या नो – बॉल किंवा वाईड बॉलबरोबरच सामना संपला असे पंच घोषित करतात.\nमग आता तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल, तर त्याचे उत्तर तुम्हाला यावरून नक्कीच मिळाले असेल, नाही का\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “वॅलेंटाईन डे” आणि “प्रेमा”चा संबंध कितपत\nमहाराष्ट्रातल्या प्रत्येकाने हे वाचून कंबर कसून तयारीला लागलं पाहिजे →\nराष्ट्रगीताची “सक्ती” आणि “वंदेमातरम की जन गण मन वाद” : RSS कार्यकर्त्याच्या नजरेतून\nभारताला लाभलेला “सर्वोत्तम पंतप्रधान कोण”: एका सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलाचं अभ्यासपूर्ण मत\nमोदींचं कालचं भाषण : चलाखीने उत्तरं टाळण्याची यशस्वी खेळी\nOne thought on “क्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न याचं उत्तर ओळखा बरं याचं उत्तर ओळखा बरं\nया गावात मागील ४०० वर्षांपासून एकही बाळाने जन्म घेतला नाही, कारण एक हास्यास्पद अंधश्रद्धा\nयेथील देवीची मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते, जाणून घ्या कुठे आहे हे अद्भुत मंदिर\nसर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळविणारा साहसी जवान : अरुण खेत्रपाल\nविहीर आणि बोअरवेल – काय, कुठे आणि का\nNaked- नक्की पहायला हवा असा लघुपट\nप्राचीन भारतात लागलेले पण पाश्चिमात्यांच्या नावे खपवले जाणारे १० “भारतीय शोध”..\n राहुल गांधींना इसिसच्या जन्माची ही कथा कुणी सांगेल का हो\nआता IIT कानपूर हिंदू धर्मग्रंथाच्या प्रभावाखाली\nलैंगिक आकर्षणाचे हे १० प्रकार तुम्हाला माहित असायलाच हवेत…\n१० घरगुती उपचार जे तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात सुद्धा सापडणार नाहीत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/khot-shetty-15284", "date_download": "2019-08-25T15:29:20Z", "digest": "sha1:EKSZK3NP6HP4DQWY4LIB3IZLIDEZNVHH", "length": 8311, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "khot on shetty | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमला पळवून लावले : सदाभाऊ खोत\nमला पळवून लावले : सदाभाऊ खोत\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nभाजपाने \"स्वाभिमानी' ला आणखी एक मंत्री पद देण्याची तयारी दर्शवल्याकडे श्री. खोत यांचे लक्ष्य वेधले असता \"याबाबत मला काही माहीत नाही. ज्या गावाला जायचच नाही, त्या गावचा रस्ता मी कशाला विचारू. दसरा मेळाव्यातच आपली रणनिती जाहीर करू.' असे सांगत त्यांनी थेट प्रश्‍नाला उत्तर देण्याचे टाळले.'\nकोल्हापूर : मी पळणारा कार्यकर्ता नाही, त्यामुळे पळून जाण्याचा प्रश्‍नच येत नाही, मला हाकलून काढले आहे, पळवून लावले आहे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना लगावला.\nपळवून नेणारे अनेक जण आहेत, पण पळून जाणाऱ्यांचा हा दोष आहे, अशी टीका श्री. शेट्टी यांनी केली होती, त्याला श्री. खोत यांनी या भाषेत प्रत्युत्तर दिले.\nश्री. खोत यांनी आज माजी आमदार महादेराव महाडीक यांची कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्यावर भेट घेतली. यावेळी \"राजाराम' चे अध्यक्ष सर्जेराव माने, संचालक दिलीप पाटील, संभाजी महाडीक, माजी कार्यकारी संचालक पी. जी. मेढे आदि उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.\nश्री. खोत म्हणाले,\"मी पळून गेलोच नाही. ज्यांची पात्रता नाही त्यांच्यासमोर मला चौकशीला बोलवले. मीही ताठ मानेने या चौकशीला पुढे गेलो. नंतर माझी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे पळून जाण्याचा विषयच नाही.'\nहातकणंगलेत लोकसभेसाठी मशागत सुरू आहे का या प्रश्‍नावर श्री. खोत म्हणाले,\"मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याला रानात घात कधी आहे, पेरणी कधी करावी हे सांगायला लागत नाही आणि हे सांगणारी शाळाही कुठे नाही. त्यामुळे योग्यवेळी कुरी खांद्यावर घेऊन पेरणीसाठी सज्ज असेन.'\nनव्या संघटनेच्या प्रतिसादाबद्दल विचारले असता ते म्हणाले,\"नव्या संघटनेची घोषणा केल्यानंतर मी अनेकांशी संपर्क साधला. काहींना प्रत्यक्ष जाऊन भेटलो. अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. इचलकरंजीत संघटनेचा जो पहिला शेतकरी मेळावा असेल त्यात हा प्रतिसाद पहायला मिळेल.'\nअधिक ��ाजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजप टोल सदाभाऊ खोत खासदार आमदार साखर इचलकरंजी\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2015/04/blog-post_23.html", "date_download": "2019-08-25T17:11:16Z", "digest": "sha1:65TB26W4THF4IPZ7NXILHDCEO2JK6IDK", "length": 3870, "nlines": 70, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : एका शेतकऱ्याचे मनोगत", "raw_content": "\nसकाळी गुरु ठाकूर ह्यांची एक कविता वाचली आणि त्यावरून आज हि एक कविता सुचली…\nकाल अजून एका शेतकऱ्याचेआत्महत्या केली… रोज कुठेतरी शेतकरी आत्महत्या करतोय आणि दुर्दैवाने आपण अजूनही देशाला कृषिप्रधान म्हणतोय… अशाच एका शेतकऱ्याची कविता…\nगोड लागला ऊस म्हणून मुळासकट खाऊ नको…\nशिवी दे एखादी पण, शेतकरी म्हणू नको…\nनिरभ्र आहे आकाश, लावलीय त्याच्याकडे नजर\nरक्ताचं झाल पाणी आणि सरकार दाखवतंय packagesच गाजर\nचुकत असेल काही तर चपलेन हाण पण त्यांच्यात गणू नको\nशिवी दे एखादी पण, शेतकरी म्हणू नको…\nदमत नसतो कधी राबून असा आमचा वेगळेपणा\n१८ विश्व दारिद्र्य इथे तरी ताठ ठेवलाय कणा\nसाचून राहिलंय मनामध्ये ते बाहेर आणू कि नको\nशिवी दे एखादी पण, शेतकरी म्हणू नको…\nमीही दिसेन तुला असाच एखाद्या फांदीवर लटकलेला\nकामाने नाही पण संकटाने जीव आहे गुदमरलेला\nमरताना मुलाला मात्र एकच सांगेन, बाबा तू तरी माझ्यासारखं बनू नको\nकाम कर दुसर एखाद पण शेतकरी मात्र बनू नको…\n** कविता गुरु ठाकूर ह्यांच्या कवितेवरून सुचली म्हणून श्रेय गुरु ठाकूर ह्यांना आणि अशी कविता शेतकऱ्यावर सुचली म्हणून सरकारचे श्रेय अधिक…\nमैत्री… तुझी माझी …\nमराठी चित्रपट, multiplex आणि वाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/tag/?tagname=Discovery%20School%20Super%20League", "date_download": "2019-08-25T15:56:40Z", "digest": "sha1:R62MTWMM6ED6CSOOW6TTCYN3UHIOG4UC", "length": 3934, "nlines": 105, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nगणेशोत्सवात संगीत कार्यक्रमांतून पूरग्रस्तांसाठी निधी; ओम साई मित्रमंडळाचा उपक्रम\nहलक्या विमानातून दोन महासागर ओलांडले; मुंबईच्या आरोहीची कामगिरी\n‘आर्यन्स’चे कर्मचारी, पालक पूरग्रस्तांच्या मदतीला\nपूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेल्या धुळाप्पांचा सत्कार\nअभ्यंकर बालकमंदिरमध्ये दहीहंडी उत्सव साजरा\n‘आकांक्षां’पुढती जिथे गगन ठेंगणे\nरेडिओ संस���कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू\nसंस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा\nनालासोपारा, विरार आणि परिसर...\nपूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/can-a-tight-belt-cause-any-physical-harm/", "date_download": "2019-08-25T15:40:26Z", "digest": "sha1:6AVJFHCZEXPX4LMOQNFU76U7O4KXMMFL", "length": 6555, "nlines": 99, "source_domain": "arogyanama.com", "title": "बेल्ट घालताना तुम्ही 'ही' चुक करता का ? जीवाला पोहचू शकतो धोका - Arogyanama", "raw_content": "\nबेल्ट घालताना तुम्ही ‘ही’ चुक करता का जीवाला पोहचू शकतो धोका\nin Lifestyle, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – कंबरेला बेल्ट जास्त घट्ट लावल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. या सवयीमुळे दिवसभर पोटाच्या नव्र्स दबलेल्या राहतात. नेहमी अशाप्रकारे बेल्ट लावण्याची सवय असेल तर पेल्विक रीजनमधून निघणारे आर्टरी, वेन्स, मसल्स आणि आतड्यांवर दाब पडतो. यामुळे स्पर्म काउंट कमी होऊ शकतो. पुरुषांची फर्टीलिटी कमी होण्याची शक्यता असते.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nरोज बेल्ट घालण्याच्या काही दुष्परिणामांविषयी जाणून घेवूयात. कंबरेवर बेल्ट घट्ट बांधल्याने एब्डॉमिनल मसल्सची काम करण्याची पध्दत बदलते. मणक्याच्या हाडांना त्रास होऊ शकतो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्येही बदल होतो. यामुळे गुडघ्यांच्या सांध्यांवर दाब पडतो. सांधेदुखीची समस्या वाढते.\n१ पायांची हाडे कमजोर होतात.\n२ स्पर्म काऊंट कमी होऊ शकतो.\n३ पायांमध्ये स्वेलिंग येऊ शकते.\n४ कंबरदुखीची समस्या वाढू शकते.\n५ अन्न योग्यप्रकारे डायजेस्ट होत नाही.\n६ बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.\n७ अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते.\nTags: arogyanamaharmhealthphysicalSperm counttight beltआतड्यआरोग्यआरोग्यनामाघट्ट बेल्टशारीरिकहानी\nशूज काढल्यानंतर पायांना खूप दुर्गंधी येते का मग करा 'हे' उपाय\nहसण्याप्रमाणेच रडणेदेखील आहे लाभदायक, जाणून घ्या 'हे' ६ फायदे\nहसण्याप्रमाणेच रडणेदेखील आहे लाभदायक, जाणून घ्या 'हे' ६ फायदे\nमोबाईल वेडापायी मुलंही डिप्रेशनची शिकार\nजेवणानंतर ‘कोमट पाणी’ प्यायल्याने टळेल हृदयरोगाचा धोका होतील ‘हे’ ६ फायदे\nशरीराच्���ा ‘या’ ८ भागांवर सूज आल्यास करु नका दुर्लक्ष, गंभीर आजारांचे संकेत\nचेहऱ्यावरील बदलांमुळे मिळतात ‘या’ आजारांचे संकेत\nघरी ‘लेंन्स’ लावताना डोळ्यांची ‘अशी’ काळजी घ्या\n‘चिरतारूण्य’ हवंय तर चहा प्या अनेक आजारांपासून मिळेल मुक्ती\nकमी वजन असल्यामुळेही येऊ शकतात गर्भधारणेत अडथळे \nउन्हाळ्यातील त्रासांपासून वाचण्यासाठी : घ्या अशाप्रकारचा आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/surprising-dairy-free-sources-of-calcium/", "date_download": "2019-08-25T15:44:15Z", "digest": "sha1:2TB6C3PYHFXXW2RXE2FYSFRUTKYI7BGV", "length": 7185, "nlines": 100, "source_domain": "arogyanama.com", "title": "'या' ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\n‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – साखरेच्या पदार्थांमुळे शरीरात कॅल्शियमच्या कमतरता निर्माण होते. वयस्कर व्यक्तींसह तरुणांमध्येही ही समस्या दिसून येते. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. तसेच ब्लड सेल्स तयार होतात. कॅल्शियमसाठी दूध, चीज, बटर, पनीरचे सेवन केले जाते. परंतु, या पदार्थांशिवाय कॅल्शियमची कमतरता दूर करणारे अन्य काही पदार्थ आहेत. काही लहान मुलांना दूध आवडत नाही, अशा मुलांना हे पदार्थ दिल्यास त्यांच्यातील कॅल्शियमची कमतरता दूर होऊ शकते.\nहे पदार्थ सेवन करा\n* अंजीरमध्ये कॅल्शियम आणि आयरन अधिक प्रमाणात असते.\n* ओटमील खाल्ल्याने फायबर आणि कॅल्शियम दोन्हीही मिळते. महिलांनी हे ब्रेकफास्टमध्ये आवश्य खावे.\nदारू पिल्‍यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर\nरक्‍ताचा रंग लालच का असतो जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी\n‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती\n* सारडाइन हा समुद्रातील एक मासा आहे. ज्यामध्ये ३३ टक्के कॅल्शियम असते. आठवड्यातून १ वेळा त्याचे सेवन जरूर करावे.\n* बदामामध्ये भरपूर कॅल्शियम असते. सोबतच यामध्ये अन्य पोषकतत्त्वही असतात.\n* संत्री आणि लिंबूचे सेवन आठवड्यातून दोनदा अवश्य करावे.\n* एक चमचा तिळ खाणे म्हणजे एक ग्लास दूध पिण्यासारखेच आहे.\n* सोया मिल्कच्या एक ग्लास दूधाने ३०० एमजी कॅल्शियम मिळते.\n* चीजमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.\n* एक वाटी भेंडीतून ४० ग्राम कॅल्शियम मिळते.\nव्हाइट हेड्स दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या\n'ही' लक्षणे असतील तर पुरुषांना होऊ शकतो स्तनाचा 'कर्करोग' ; जाणून घ्या\n'ही' लक्षणे असतील तर पुरुषांना होऊ शकतो स्तनाचा 'कर्करोग' ; जाणून घ्या\nचेहऱ्याला साबणाऐवजी लावा बेसन, होतील ‘हे’ १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\nप्रेग्नेंसीमध्ये वापरु नयेत ‘हे’ ४ ब्यूटी प्रॉडक्ट्स, तुमच्यासाठी ठरु शकते धोकादायक\n‘ओवा’अशाप्रकारे खा, आजारांमध्ये भासणार नाही औषधांची गरज\n‘पॉप कॉर्न’ खाल्ले तर कधीही होणार नाहीत ‘हे’ आजार, ‘हे’ आहेत ८ फायदे\nपोटाच्या ३ मिनिटांच्या ‘या’ मालिशने होतात ‘हे’ ८ चमत्कारी फायदे\n‘या’ कारणांमुळे काळवंडतात नखे ; जाणून घ्या उपाय\nकार्यशाळेत उपस्थित डॉक्टर्सना २ क्रेडिट पॉईंट\nसभोवतालचे वातावरणही ठरू शकते लठ्ठपणाचे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/followers/all/page-1968/", "date_download": "2019-08-25T16:26:08Z", "digest": "sha1:JZ5C5ITDG7YDC3HG53D4C2WJZICEIAPL", "length": 6081, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Followers- News18 Lokmat Official Website Page-1968", "raw_content": "\nभाजपची रणनीती, मतांच्या ध्रुवीकरणासाठी 'बिनधास्त'बोला\nयोगेंद्र यादव यांची संपूर्ण मुलाखत\nशरद पवार हे भ्रष्टाचाराचे महामेरू -उद्धव ठाकरे\nदाभोलकर खून प्रकरणी दोन्ही आरोपींना जामीन\nपुणे मतदार यादी घोळ प्रकरणी जनहित याचिका दाखल\nहिंदू वस्त्यांमध्ये मालमत्ता घेणार्‍या मुस्लिमांना बाहेर काढा -तोगडिया\nगोव्यात पुन्हा मायनिंग सुरू, कोर्टाने उठवली बंदी\nकाँग्रेस, राष्ट्रवादी नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nकाँग्रेस, राष्ट्रवादी नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/kadepathar-khandoba/news/", "date_download": "2019-08-25T16:45:03Z", "digest": "sha1:RFFJ3JISQEPR7QOARRNI5Y3VMAKKFYVO", "length": 4717, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kadepathar Khandoba- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nदेशाचा रक्षक आयुष्याला कंटाळला, जेजूरीच्या कडेपठारावर केली आत्महत्या\nसगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावर एका युवकाने आत्महत्या केली आहे.\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nरात्री उठून सारखं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2/", "date_download": "2019-08-25T15:39:06Z", "digest": "sha1:L7JG2KO65RJW42WA3CHJ6NFVON4UVMSW", "length": 9802, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशभरात शिक्षकांची तब्बल 10 लाख पदे रिक्त | Dainik Prabhat", "raw_content": "\nदेशभरात शिक्षकांची तब्बल 10 लाख पदे रिक्त\nनवी दिल्ली – देशभरात शिक्षकांची प्राथमिक आणि माध्यमिक स्तरांवरील तब्बल 10 लाख पदे रिक्त आहेत. रिक्त पदांच्या यादीत उत्तरप्रदेश आणि जम्मू-काश्‍मीर ही राज्ये अग्रस्थानी आहेत.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. देशभरात प्राथमिक शिक्षण स्तरावर शिक्षकांची 51 लाखहून अधिक पदे मंजूूर आहेत. त्यातील 9 लाख 316 पदे रिक्त आहेत. त्यात उत्तरप्रदेशातील रिक्त जागांचा वाटा 2 लाख 24 हजार 327 इतका आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nत्याखालोखाल बिहारमधील 2 लाख 3 हजार 934 पदे रिक्त आहेत. माध्यमिक शिक्षण स्तरावर 1 लाखहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात जम्मू-काश्‍मीरचा वाटा 21 हजार 221 इतका आहे.\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\n5 ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीसाठी कायदा आणि सुव्यव��्था आवश्‍यक\nराहुल गांधींसह विरोधकांच्या शिष्टमंडळाला श्रीनगरवरून परत पाठवले\n“जेएनयू’त 6 सप्टेंबरला निवडणूक; रूपरेषा जाहीर\nक्रीडाक्षेत्रातूनही जेटली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्‍त\nपोषण अभियान पुरस्कारांचे स्मृती इराणी यांच्या हस्ते वितरण\nजड अंतःकरणाने ‘या’ नेत्यांनी वाहिली जेटलींना श्रद्धांजली\nराहुल गांधींना श्रीनगर विमानतळावरूनच पाठवलं परत\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/7-things-that-can-damage-your-skin/", "date_download": "2019-08-25T16:11:33Z", "digest": "sha1:MHXZTEGFC2ZC4F5AERHWYIM7GAZ5PXHB", "length": 7255, "nlines": 92, "source_domain": "arogyanama.com", "title": "सुंदर दिसण्यासाठी 'हे' ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका - Arogyanama", "raw_content": "\nसुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका\nin माझं आराेग्य, सौंदर्य\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम : सुंदर दिसण्यासाठी महिला घरच्याघरी विविध उपाय करत असतात. घरगुती पदार्थ वापरून हे उपचार केले जात असले तरी कधी-कधी ते नुकसानकारक ठरू शकते. काही पदार्थ त्वचेवर लावल्याने त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे सौंदर्य वाढविण्यासाठी काहीही उपाय करताना तो तज्ज्ञांनी सांगितला असेल तर करा.अन्यथा तुमच्या चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते. चेहऱ्यावर कोणते पदार्थ लावल्यास कोणते नुकसान होते, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.\nव्हिनेगरमध्ये जास्त अ‍ॅसिड असते. हे पाण्यात न मिसळता चेहऱ्यावर लावले तर त्वचेच्या समस्या होतात.खाज किंवा रॅशेश येऊ शकतात. तसेच बियरच्या अ‍ॅसिडिक नेचरमुळे स्किन कोरडी होते. यामुळे त्वचेमध्ये जळजळ होऊ शकते. बेकिंग सोडामध्ये अल्केलाइड्समुळे स्किनचे झक लेव्हल बॅलेन्स राहत नाही.पाणी न मिसळता हे लावल्याने पिंपल्स वाढतात.\nपुदीनामध्ये मेंथॉल असते. यामुळे चेहऱ्यावर पुरळ आणि रेडनेस होऊ शकते. तसेच टूथपेस्ट स्किनवर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा वाढतो. यामुळे रिंकल्स होऊ शकतात.बॉडी लोशन हे लोशन चेहऱ्याच्या स्किन सेल्सला नुकसान पोहोचवते. यामुळे त्वचेचा ग्लो कमी होतो. व्हॅसलिन हे चहऱ्यावर लावल्याने धुळीचे कण त्वचेवर चिटकतात. यामुळे स्किन पोर्स बंद झाल्याने स्किन खराब होते. त्यामुळे व्हिनेगर, बेकिंग सोडा, बियर, पुदीना, टूथपेस्ट, बॉडीलोशन आणि व्हॅसलिन सारखे पदार्थ चेहऱ्यावर लावू नका. यामुळे चेहरा खराब होऊ शकतो.\nडोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव\nअर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश\nअर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश\nजागतिक किडनी दिनानिमित्त तपासणी शिबिर\nकेसांची वाढ होण्यासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय\nयोग करा आणि घ्या प्रणयाचा आनंद, शरीर आणि मन होईल तरुण \nनसांचा कमकुवतपणा ‘असा’ करा दूर\nपावसाळ्यात दररोज ‘तुळशी’ची पाच पाने खा आणि ‘हे’ आजार दूर करा\n‘पिवळे दात’ होतील पांढरेशुभ्र आणि मजबूत करा ‘हे’ घरगुती उपाय\nउन्हाळ्यात व्यायाम करताना ही काळजी घ्या\nसर्व वयोगटासाठी विविध आजारांवर ‘ह���’ आहेत रामबाण घरगुती उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0/all/page-4/", "date_download": "2019-08-25T16:26:48Z", "digest": "sha1:TDYLLWWU3TOXROQFUMXJVAQUSQPYA4SX", "length": 7226, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माजी कर्णधार- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nएकेकाळी पैशांसाठी खेळायचा क्रिकेट, आता उडवतोय विंडीज फलंदाजांची झोप\nIndia vs West Indies : विडींजविरुद्धात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या वर्चस्वाच्या जोरावर भारतानं विजयी सुरुवात केली.\nINDvsWI : पंतचा 'धोनी अवतार', विराटनं केलं कौतुक\n'धोनीची अनुपस्थिती हीच योग्य वेळ', विराटचा ऋषभ पंतला सल्ला; पाहा VIDEO\nAshes : ऑस्ट्रेलियाची नवी परंपरा इंग्लंडने मोडली, कर्णधार आणि प्रशिक्षक नाराज\nAshes : कसोटीच्या पहिल्याच दिवशी पंचांचे 7 निर्णय चुकले\nप्रशिक्षक निवड ते विराट-रोहित वादावर बोलले कपिल देव\nArmy कॅम्पमधील धोनीचा पहिला फोटो; जवानांनी घेरलं आणि...\nVictor Forceमध्ये जॉईन झालाय धोनी; नाव ऐकलं की दहशतवाद्यांना भरते धडकी\nयुवराज आणि रायडू यांच्यानंतर आणखी एका क्रिकेटपटूची निवृत्ती\nधोनीनं एकदाही दिली नाही संधी, आता हाच फलंदाज पाडतोय धावांचा पाऊस\nविराटच्या कर्णधारपदावरून गावस्कर आणि मांजरेकर यांच्यात जुंपली\n'धोनी सैनिक म्हणून सज्ज पण...', लष्कर प्रमुखांचे मोठं वक्तव्य\nऋषभ पंतला घ्यायची नाही धोनीची जागा, 'या' क्रमांकावर करणार फलंदाजी\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-zp-akola-recruitment/", "date_download": "2019-08-25T15:42:00Z", "digest": "sha1:BP7SXL6FLXZDENNSA64S3V2CGO37EKDQ", "length": 7776, "nlines": 57, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - अकोला जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४२ जागा - nmk.co.in", "raw_content": "\nअकोला जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४२ जागा\nअकोला जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून २६ मार्च २०१९ पासून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या १९ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकंत्राटी ग्रामसेवक पदांच्या १८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बीएसडब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nऔषध निर्माता पदाच्या ८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.फार्मसी किंवा डी.फार्मसीआणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nआरोग्य सेवक पदांच्या ४९ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेला असावा. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा.)\nआरोग्य सेविका पदांच्या १०३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी.\nविस्तार अधिकारी (कृषी) पदाच्या ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या २२ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपशुधन पर्यवेक्षक पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवरिष्ठ सह��य्यक (लेखा) पदाच्या ६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्णसह ३ वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपर्यवेक्षिका (अंगणवाडी) पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ एप्रिल २०१९ आहे.\nअधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%86:%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9", "date_download": "2019-08-25T15:27:22Z", "digest": "sha1:GP2JXBD4CQJ46TZQJWGWB6YHNGOY43DZ", "length": 28116, "nlines": 441, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:निर्वाह - विकिपीडिया", "raw_content": "\n(विकिपीडिआ:निर्वाह या पानावरून पुनर्निर्देशित)\nसर्वसामान्य माहिती. (संपादन · बदल)\nमिडियाविकि नामविश्व (प्रचालक कर्तव्य)\n‍विकिपीडियाच्या बाहेर जाऊन करावयाची कामे\nमुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन‎\nनिर्वाह कसा घ्यावा चर्चा\nवगळण्याकरिता नामांकन झालेले लेख\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nमुखपृष्ठ सदर लेख विभाग (संपादन)\nविषय वर्गानूसार निवड झालेले लेख\nनिवड झालेले लेख २००९\nनिवड झालेले लेख २००८\nनिवड झालेले लेख २००७\nनिवड झालेले लेख २००६\nनिवड झालेले लेख २००५\nनिवड झालेले लेख २००४\nनिवड न झालेले लेख\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nदिवाळी अंक प्रकल्प चर्चा\nयाहू ग्रुप मेलिंग लिस्ट mr-wiki\nप्रचालक निर्वाह विभाग' (संपादन)\n(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)\nइतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा\nवादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा\nनवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा\nप्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा\nप्रचालकांचे कार्य आणि कृत���ंबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा\nविपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा\nसद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा\nनवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा\nविदागार (अर्काइव्हज) आणि इतर चर्चापान दुवे (संपादन)\nस्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता\nइतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)\nकाही निवडक चर्चा जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --\n\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय|\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय\nलेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता प्रस्ताव\nपरिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना\nमराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\nइ.स. २००६ मधील चर्चा\nइ.स. २००७ मधील चर्चा\nइ.स. २००८ मधील चर्चा\nइ.स. २००९ मधील चर्चा\nइ.स. २०१० मधील चर्चा\nइ.स. २०११ मधील चर्चा\nइ.स. २०१२ मधील चर्चा\nइ.स. २०१३ मधील चर्चा\nइ.स. २०१४ मधील चर्चा\nइ.स. २०१५ मधील चर्चा\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\n3) ऑगस्ट ५,इ.स. २००६\n4) ऑगस्ट २७,इ.स. २००६\n5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६\n6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६\n7) जानेवारी २२,इ.स. २००७\n8) ऑगस्ट ८,इ.स. २००८\n9) ऑगस्ट १०,इ.स. २००९\nमराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)\nमराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nस्वागत आणि साहाय्य चमू\nविकिपीडिया मार्गदर्शकांशी संपर्क करा\nअनुभवी सदस्य (विकिपीडिया जाणते)\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nmarathiwikipedians गूगल एसएमएस चॅनल\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nदिवाळी अंक प्रकल्प चर्चा\nयाहू ग्रुप मेलिंग लिस्ट mr-wiki\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nमध्यवर्ती सर्�� लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nहा विकिपीडिया निर्वाह मराठी विकिपीडिया प्रकल्पांचे आवश्यक आणि महत्वपूर्ण काम सुरळीत चालत राहावे म्हणून किमान स्वरूपाचा पाठबळ पुरवणे असा आहे. अर्थात यात प्रत्येक शक्य सभासदाचे योगदान अपेक्षीत आहेच.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१८ रोजी ०७:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-idbi-executive-recruitment-2019/", "date_download": "2019-08-25T16:44:28Z", "digest": "sha1:P35YN6KQLFUCSDGDKDY74PIED2BVBMSN", "length": 3497, "nlines": 38, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - आयडीबीआय बँकेच्या आस्थापनेवर कंत्राटी कार्यकारी पदाच्या ३०० जागा - nmk.co.in", "raw_content": "\nआयडीबीआय बँकेच्या आस्थापनेवर कंत्राटी कार्यकारी पदाच्या ३०० जागा\nआयडीबीआय बँक यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदाच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nएक्झिक्युटिव पदाच्या ३०० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवी धारण केलेली असावी. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ४५% गुण आवश्यक आहेत.)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मार्च २०१९ रोजी २१ ते २५ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गासाठी १५०/- रुपये आहे.\nपरीक्षा – १६ मे २०१९ रोजी ऑनलाईन चाचणी परीक्षा घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/changing-smartphone-then-read-this/", "date_download": "2019-08-25T16:11:03Z", "digest": "sha1:QMB7M7NX2W4EZ4CNWNKYQWBA44QMGJYS", "length": 11772, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्मार्टफोन बदलताय? तर मगं हे वाचाच… | Dainik Prabhat", "raw_content": "\n तर मगं हे वाचाच…\nस्मार्टफोनवर मिळणाऱ्या भरपूर डिस्काऊंटमुळे बहुतांशी मंडळी नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करतात. म्हणून आपणही जुना फोन बदलून नवीन फोन वापरणार असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर भविष्यात आपल्याला अडचणी येणार नाहीत.\nटू फॅक्‍टर ऑथेंटिकेशन : आपले अकाऊंट सुरक्षित राखण्यासाठी यूजर नेहमी टू फॅक्‍टर ऑथेटिंकेशनचा वापर करतात. मात्र, आपण जर फोन बदलताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे टू फॅक्‍टर ऑथेटिंकेशनसाठी आपल्याला जुन्या फोनवर अवलंबून राहण्याची गरज पडू नये. तसे पाहिले तर दुसऱ्या सिस्टिमवर जीमेल किंवा ऍप लॉग इन करण्यासाठी एक कोड आपल्याला द्यावा लागतो. हा कोड आपल्या मोबाइलवर येतो. जर आपण आपला सिम बदलला असेल तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागेल. अशा स्थितीत मोबाइल बदलण्याअगोदर गूगल अकाऊंटवर जाऊन नवीन नंबरला अपडेट करणे गरजेचे आहे.\nचाट हिस्ट्री : फेसबुक, ट्‌विटर, इस्टाग्राम यांसारख्या अनेक ऍप्सवर चॅट हिस्ट्रीच्या बॅकअपची गरज भासत नाही. दुसऱ्या डिव्हाईसकडूनही आपण या ऍपला लॉग इन करून आपली जुनी चॅट हिस्ट्री मिळू शकेल. मात्र, काही ऍप्स असेही असतात की त्याठिकाणी आपल्याला मॅन्युअली मेसेज बॅकअप करावा लागतो. जर आपण व्हॉटस्‌अप वापरत असाल तर फोन बदलण्यापूर्वी आपण चॅट हिस्ट्रीचे बॅकअप निश्‍चितपणे करा.\nरजिस्टर डिव्हाईस : अनेक ऍप्स वापरण्यापूर्वी आपल्याला अगोदर साइन इन करावे लागते. यूजर या ऍप्सला साइन इन केल्यानंतर त्याचा वापर करतात आणि त्यानंतर अन इन्स्टॉलदेखील करतात: परंतु आपण अनइन्स्टॉल करण्यापूर्वी आपण साईनआऊट केले होते का, हे पाहणे गरजेचे आहे. कारण spotify आणि google play music सारखे ऍप एकावेळी एकाच डिव्हाईसवर काम करतात. त्यामुळे मोबाइल बदलण्याअगोदर या ऍप्सवर जाऊन साईन आऊट करणे गरजेचे आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n#Betterindia: शक्‍कल मातीच्या बाटलीची\n#Betterindia: आजची साडी उद्याची बॅग\n#Betterindia: लहान शेतकऱ्यांसाठी अनोखा नांगर\n#Betterindia: गाडी शोधण्यासाठी ऍपची मदत घ्या\n#Betterindia: वसा अन्न नासाडी रोखण्याचा…\n#Betterindia: कहाणी रंगकलेतून आनंदनिर्मितीची\nवाचा…’कहाणी एका आदर्श गावाची’\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nगुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर जायकवाडी धरण परिसरात हाय अलर्ट\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/bangla-mp-trolled-over-sharing-photo-of-couple-kissing-in-park-90935.html", "date_download": "2019-08-25T15:16:49Z", "digest": "sha1:IBIOAEALS5KGURH7IQ4WFFT37BV5C3N2", "length": 15685, "nlines": 168, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "किस करणाऱ्या जोडप्याचा फोटो फेसबुकवर टाकला, खासदाराला शिव्यांची लाखोली", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शि��स्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nकिस करणाऱ्या जोडप्याचा फोटो फेसबुकवर टाकला, खासदाराला शिव्यांची लाखोली\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nढाका : मॉरल पोलिसिंग करणं बांगलादेशमधील एका खासदाराला चांगलंच महागात पडलं. शाळेच्या पार्कमध्ये एक अल्पवयीन जोडपं किस करताना या खासदाराने पाहिलं आणि त्यांचा फोटो काढून तो फेसबुकवर शेअर करण्यात आला. शिवाय त्या ठिकाणी खासदाराने पोलिसांनाही पाचारण केलं. या प्रकाराचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेण्यात आला आणि युझर्सने खासदाराला तत्वही शिकवले.\nएकरामुल करीम चौधरी असं या बांगलादेशच्या खासदाराचं नाव आहे. ते दक्षिण नाओखली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. किस करताना काढलेला फोटो त्यांनी फेसबुकवर टाकला होता. विशेष म्हणजे हे जोडपं अल्पवयीन होतं. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या, ज्यात या खासदारावर मोठ्या प्रमाणात टीका करत निषेधही व्यक्त करण्यात आला होता.\nपार्कमध्ये फिरत असलेल्या लोकांची पोलिसिंग करणं ही खासदाराची जबाबदारी नसते, असंही काहींनी सांगितलं. या टीकेनंतर करीम चौधरी यांनी पोस्ट डिलीट केली आणि आपल्याला सोशल मीडियाबाबत फार माहिती नसल्याचा दाखला दिला. हा फोटो टाकण्यापूर्वी जोडप्याचा चेहरा लपवायला हवा होता, असंही ते म्हणाले.\nएएफपीशी बातचीत करताना ते म्हणाले, मी पार्कमधून जात असताना तिथे अनेक जण किस करताना दिसले. माझ्या मतदारसंघात या प्रकारची अश्लीलता मी खपवून घेणार नाही, असं ते म्हणाले. मी जे केलं ते अगदी योग्य होतं, असं म्हणत त्यांनी स्वतःचा बचावही केला. मी टीकेचं स्वागत करतो, पण माझं हे काम पुढेही सुरुच राहिल, असं ते म्हणाले.\nदरम्यान, स्थानिक पोलिसांनी या जोडप्यांना समज देऊन पालकांच्या ताब्यात दिलं. शाळा सोडून पार्कमध्ये फिरणं चुकीचं असल्याचं या जोडप्यांना समजावून सांगितल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. बांगलादेशमधील ही घटना आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनली. कारण, या मुस्लीमबहुल देशात आजही सार्वजनिक ठिकाणी किस करणं अश्लीलता समजली जाते.\nमाझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे, परळीत निवडून द्या : धनंजय मुंडे\nराहुल गांधींची काश्मीर दौऱ्याची तयारी, पण अगोदरच 'रेड सिग्नल'\nआर्थिक मंदी : समाजातील प्रत्येक घटका���ाठी 10 मोठे निर्णय जाहीर\nईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले\nयावर्षी भारतालाही निमंत्रण दिलेली G-7 परिषद काय आहे\nमोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत\nमोदी-मोदीच्या घोषणा, पॅरिसमध्ये UNESCO चं मुख्यालय दणाणलं\nतुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पे��िफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/tag/?tagname=PEN%20South%20India", "date_download": "2019-08-25T16:02:56Z", "digest": "sha1:WBJ3PREXHWPM3XVRMT5NNHDWUBTGZODG", "length": 3920, "nlines": 105, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nगणेशोत्सवात संगीत कार्यक्रमांतून पूरग्रस्तांसाठी निधी; ओम साई मित्रमंडळाचा उपक्रम\n‘१०८’ रुग्णवाहिका सेवेद्वारे पाच वर्षांत ४२ लाख जणांना जीवदान\nहलक्या विमानातून दोन महासागर ओलांडले; मुंबईच्या आरोहीची कामगिरी\n‘आर्यन्स’चे कर्मचारी, पालक पूरग्रस्तांच्या मदतीला\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग १२\n‘आकांक्षां’पुढती जिथे गगन ठेंगणे\nरेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू\nसंस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा\nनालासोपारा, विरार आणि परिसर...\nपूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.varthabharat.in/category/social/", "date_download": "2019-08-25T16:22:21Z", "digest": "sha1:VNNR753R7OWXGYKHU3OLJ2ECIMN6WW3G", "length": 11230, "nlines": 97, "source_domain": "www.varthabharat.in", "title": "Social Archives - varthabharat.in", "raw_content": "\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमाहितीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\nती रात्र माध्व हिंदू धर्मासाठी काळरात्र ठरली.\nउमद्या कलावंतांना दहशतवादी बनवणारे कलापथक\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nहरेन पंड्या हत्या मामला; राणा आयूब की पुस्तिका कल्पनाविलास और तथ्यहीन : सुप्रीम कोर्ट\nशांततामय मार्गाने जमलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांवर राजस्थानात हल्ला\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nसुषमा स्वराज यांचे नेतृत्व आणिबाणीच्या काळात उदयास आले होते. आता त्यांची ओळख अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणून करून दिली जात असलीतरी त्या मूळच्या त्यावेळच्या जनता पक्षाच्या गोतावळ्यातील होत्या. आणीबाणी विरोधी लढा, जनता पार्टीची स्थापना या काळात सक्रिय झालेली तत्कालीन युवाशक्तीने समाजवादी, डावी विचारसरणीच्या जोखडातून सुटका करून घेण्यास सुरुवात केली होती. हे जोखड टाकून त्यावेळच्या …\nती रात्र माध्व हिंदू धर्मासाठी काळरात्र ठरली.\nकर्नाटकातील हंपी जवळ १३ व्या शतकातील श्री व्यासराज नववृंदावन समाजकंटकांनी फोडले. नंतर मठातर्फे शुद्धीसाठी संप्रोक्षण होम करण्यात आले. हजारो स्वयंसेवकांनी एकजूटीने कडक सोवळ्यात निर्जळी उपवास करून भव्य वृंदावन पुनर्निर्माण केले. असे हल्ले होतात कसे इतकी हिम्मत होतेच कशी इतकी हिम्मत होतेच कशी हे इतर प्रार्थनास्थळांबाबत झाले असते तर प्रसारमाध्यमांची प्रतिक्रिया कशी असते हे इतर प्रार्थनास्थळांबाबत झाले असते तर प्रसारमाध्यमांची प्रतिक्रिया कशी असते मग ती आज इतकी सौम्य का मग ती आज इतकी सौम्य का\nशांततामय मार्गाने जमलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांवर राजस्थानात हल्ला\nकाँग्रेस शासित राजस्थान मध्ये बुधवारी शाखा भरवण्यासाठी जमलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर योजनाबद्द पद्धतीने हल्ला करण्यात आला. नवलनगर पार्क येथे कार्यक्रमासाठी संघाचे स्वयंसेवक एकत्रित आले होते. काही समाजकंटकांच्या जमावाने तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात रा. स्व. संघाच्या काही तरुण आणि बाल कार्यकर्त्यांना दुखापत झाली आहे. ताबडतोब संघाच्या स्वयंसेवकांनी पोलीस …\nमोदींची जलशक्ती – ह्यामुळे जलमंत्रालय सरकारसाठी गेम-चेंजर ठरू शकतं, कसं ते जाणून घ्या..\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपला दुसरा कार्यकाळ सुरू करताच आपलं लक्ष पाणी वाचवणे व पाण्याचं पुरवठा वाढवणे आणि हे पाणी प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात पोहचवणे याच्याकडे दिले आहे. हे लक्ष त्यांनी बनविलेल्या जल शक्ती मंत्रालय आणि मन की बात यामध्ये पाणी संरक्षण या विषयावरती दिलेला भर पाहून आपल्या ध्यानात येते .वित्त मंत्री निर्मला सीतारामन …\nउमद्या कलावंतांना दहशतवादी बनवणारे कलापथक\nआपण लावलेल रोपटं तरारून हिरवं व्हावं; आपल्यापेक्षाही मोठं होतं, मध्यान्हीच्या ऊन्हात त्यानं आपल्याला, त्याच्या दाट सावलीला घ्यावं; त्याच्या पानाफुलांच्या मोहात आपली सांझ केशरगुलाबी व्हावी अन आपण निजल्यावर, आपल्याच मातीनं पुन्हा एकदा त्याची मूळं घट्ट करावीत असं लोभस चित्र सारीच जोडपी रंगवतात. गरीब-श्रीमंत.. बाप कुणीही असला तरी आपल्या लेकरात तो आपली काठी शोधतोच. एकटेपणाचा श्राप असलेल्या …\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमाहितीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमाहितीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-aiims-raipur-recruitment-jun-2019/", "date_download": "2019-08-25T15:30:07Z", "digest": "sha1:SXW4HN3ZHNS5Y2ZR7DNLOCVKPXGFTXCE", "length": 3455, "nlines": 35, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग अधिकारी पदाच्या २०० जागा - nmk.co.in", "raw_content": "\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग अधिकारी पदाच्या २०० जागा\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, रायपूर (छत्तीसगड) यांच्या आस्थापनेवरील नर्सिंग अधिकारी (स्टाफ नर्स-ग्रेड-II) पदाच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.एस्सी.(Hons.)/ बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा २ वर्षे अनुभवासह जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा (GNM) पूर्ण केलेला असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ जुलै २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – रायपूर (छत्तीसगड)\nफीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारा���साठी ८००/- रुपये असून अपंग उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०१९ आहे\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा\nसौजन्य: मायक्रो कॉम्प्युटर,आष्टी, जि.बीड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/ten-most-important-things-for-choosing-career/", "date_download": "2019-08-25T15:20:50Z", "digest": "sha1:NGHV2BEZASH37ZBXZAMZQVW5UCCCCXNX", "length": 19881, "nlines": 121, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "करिअरमधे पदरी अपयश पडू नये असं वाटत असेल तर ह्या १० प्रश्नांवर विचार करायलाच हवा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nकरिअरमधे पदरी अपयश पडू नये असं वाटत असेल तर ह्या १० प्रश्नांवर विचार करायलाच हवा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nदहावी, बारावी ह्या दोन महत्वाच्या पायऱ्या चढल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडतो तो म्हणजे पुढे काय.. करिअर कशात करायचे कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे खरं तर हे प्रश्न खूप संभ्रमात टाकणारे आहेत. ह्याची उत्तरेही शांतपणे मिळवली पाहिजेत.\nकाही मोजके विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाची आणि करिअरची दिशा आधीच ठरवून त्या पद्धतीने अभ्यास करतात. त्यांच्या आवडत्या क्षेत्रात जाऊन आपले करिअर यशस्वीरित्या पूर्ण करतात. त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळते.\nपण काही असेही विद्यार्थी असतात ज्यांच्या घरी शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती बेताची असते. पुढे काय करावे ह्याचे मार्गदर्शन करणारे कोणी ‘गॉडफादर’ नसतात. अशा मुलांचे करिअर भरकटु शकते.\nपुढे चांगली नोकरी न मिळाल्यास किंवा एखादा चांगला धंदा सुरू न करता आल्यास ही मुले आयुष्यातून उठू शकतात. असे काहीही होऊ नये म्हणून थोडासा स्वतःचा अभ्यास करावा. काही गोष्टी स्वतः बद्दल जाणून घ्याव्यात आणि त्याच अनुषंगाने आपले करिअर निवडावे.\nखालील काही प्रश्न स्वतःला विचारल्यास आपल्या करिअरची दिशा कोणती ते आपण ठरवू शकतो.\n१. माझी आवड कशात आहे\nआपण जे क्षेत्र निवडणार त्यात आपल्याला आवड असणे अत्यंत महत्वाचे आहे. माणूस आवड असलेल्या गोष्टी हातासरशी पूर्ण करू शकतो. ज्यात आवड नसते त्या गोष्टी करणे प्रत्येकाच्या जीवावर येते.\nजर तुम्ही पाककलेत निपुण असाल तर हॉटेल मॅनेजमेंट हा उत्तम पर्याय आहे. पण तुम्ही त्याऐवजी वेगळेच क्षेत्र निवडले तर त��म्हाला त्यात रस वाटणार नाही.\n२. माझी हातोटी कशाकशात आहे\nआवड कशात आहे हे कळल्यावर त्यात कोणकोणत्या विभागात आपली हातोटी आहे ते उमजून घ्या. हार्ड स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल्स यापैकी कशात आपण पारंगत आहोत ते तपासा.\n३. माझी बलस्थाने कोणती आहेत\nबाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशा आशयाची एक म्हण आहे. ह्याचा अर्थ बाळ मोठे होऊन काय बनेल हे लहानपणीच कळते. तसेच स्वतःचे कल ओळखा.\nआपण लहान पणापासून कशात पारंगत आहोत कोणत्या गोष्टी आपण सहज साध्य करतो कोणत्या गोष्टी आपण सहज साध्य करतो हे बघा. म्हणजे तुम्हाला तुमच्या बलस्थानाची माहिती होईल. त्याच प्रकारचे क्षेत्र निवडले गेल्यास तुम्ही जास्त जोमाने काम करू शकाल.\n४. माझे व्यक्तिमत्व कसे आहे\nहे अत्यंत महत्वाचे आहे. आपण कोणत्या वर्गात मोडतो हे आपल्याला ठाऊक असणे गरजेचे आहे.\nआपण एखाद्या मोठ्या गृप बरोबर एकटे काम करू शकतो का\nआपल्याला ऑर्डर घेऊन काम करता येईल की आपणच ऑर्डर देऊन दुसऱ्यांकडून काम करवून घेता येईल\nतुम्ही स्वतःच्या नवीन आयडिया वापरू शकता की दुसऱ्याने आखून दिलेल्या रस्त्यावरून चालणे तुम्हाला सोपे जाईल\nतुम्ही नेते आहात की अनुयायी\nह्याची उत्तरे मिळवा. रस्ता आपोआपच सापडेल.\n५. माझी तत्त्वं काय आहेत\nआपण कोणत्या तत्वांवर स्वतःच्या आयुष्याची आखणी केलेली आहे ते जाणून घेणे उपयुक्त ठरते.\nमला लोककल्याणाचे काम करायचे आहे की घरच्यांना मदत करायला आवडेल..\nस्वतःसाठी काही करायचे आहे की, फक्त रोजच्या गरजा भागवायच्यात हे माहिती करून घ्या.\nतुम्हाला फक्त थोडे फार पैसे कमावून ठेवायचे असतील तर ९ ते ५ ह्या वेळेत करायला मिळणारी नोकरी शोधणे उत्तम. महिन्याला पगार, ठराविक सुट्ट्या आणि रोजचे ठराविक काम. साधे सरळ चौकोनी आयुष्य जगण्याची कल्पना अशी पूर्ण होऊ शकते.\n६. मला कशा प्रकारचे शिक्षण घेणे गरजेचे आहे\nआपल्याला डॉक्टर व्हायचे असल्यास किती वर्षे आणि पैसा गुंतवावा लागतो ह्याचे गणित माहिती असले पाहिजे.\nसामान्य नोकरी करत जीवन जगायचं नसेल तर तुम्ही या १० करियर ऑप्शन्सचा विचार केलाच पाहिजे\nकॉमर्स/आर्टसच्या तरुणांसाठी खास असलेल्या अज्ञात करिअरच्या संधी\nतुमच्याकडे वेळ कमी असल्यास किंवा जबाबदाऱ्या जास्त असल्यास लवकरात लवकर पूर्ण होणारे अभ्यासक्रम निवडणे योग्य. त्याला किती पैसा लागतो तेही जाणून घ्यायला ह��े. काही ठिकाणी स्वस्तातही शिक्षण उपलब्ध असू शकते. पर्याय शोधून ठेवले तर अडचण येणार नाही.\n७. मी ज्याचा अभ्यास करेन त्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध आहेत का\nकाही करिअर क्षेत्रे अशी आहेत जिथे नोकरीची पुरेपूर उपलब्धता असते. पण काही अवघड शिक्षणक्रम असतात जे पूर्ण केल्यावर सुद्धा नोकरी काही जणांनाच मिळते. तिथे टक्केवारीला महत्व असते. त्या क्षेत्रात संधी कमी असू शकतात.\nत्यामुळे नोकरी मिळेल किंवा नाही हे तपासणे योग्य. नोकरी नसल्यास पैसे कमावण्याचे दुसरे कोणते पर्याय आहेत तेही तपासून ठेवणे गरजेचे आहे.\n८. मला नक्की किती पैसा कमवायचा आहे\nपैसा हा खरे तर करिअर नक्की करण्याचा विषय असू नये. कारण तुमच्याकडे योग्य त्या स्किल्स असतील तर पैसा हा आपोआपच तुमच्याकडे येणार आहे. आपण कोणते करिअर निवडतो त्यावर आपल्याला कोणती नोकरी मिळते हे अवलंबून आहे.\nवेगवेळ्या क्षेत्रात पगार देण्याच्या संकल्पना, निकष वेगवेगळे असतात. त्यामुळे तुम्ही किती मेहनत करू शकाल आणि किती शक्कल लढवून काम पूर्ण कराल त्यावर तुमचे मानधन अवलंबून असणार. त्यासाठी किती पैसे मिळाले म्हणजे तुम्हाला पुरेसे असणारेत ते ठरवा.\n९. माझ्या राहणीमानाच्या संकल्पना काय आहेत\nमी जे करिअर ठरवलं आहे ते करायला मला कुठे राहावे लागेल म्हणजे उदाहरणार्थ ‘जर मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनणार असेन तर मला झाडा झुडपात, जंगलात दिवस-रात्री कामास जावे लागेल.’ अशा प्रकारची तुमची तयारी आहे का\nमाझे राहते घर सोडून मी परदेशात जायला तयार आहे का ते ठरवा. आपण जिथे जाऊ तिथल्या राहणीमानाशी आपल्याला जुळवून घेता येणार आहे ना ह्याची खात्री करा.\n१०. मला हे करिअर का करायचे आहे\nमी हे करिअर स्वतःच्या आवडीनुसार घेत आहे की, कोणाच्या सांगण्यावरून हे तपासून पाहणे गरजेचे आहे. तुमच्या करिअरचा निर्णय सर्वस्वी तुमचा असला पाहिजे.\nदुसऱ्यांकडून माहिती जरूर मिळवा पण हे का करतोय ह्याचे तुमच्याकडे पक्के उत्तर असले पाहिजे. नाहीतर सगळेच डॉक्टर इंजिनिअर होतात म्हणून मी पण झालोय असे घडायला नको. आपण ह्याच करिअरला का निवडलंय हे मनाशी पक्के करा.\nह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधून घ्या. हवे तर घरातील मोठ्यांची मदत घ्या. कोणी ओळखीचे, तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करत असेल तर त्यांचे मार्गदर्शन मिळतेय का बघा. जमल्यास स्वतःच थोडी माहिती काढा आणि योग्य तो निर्णय घ्या. पुढची वाट नक्कीच सुकर होईल.\n या गोष्टी आचरणात आणल्या तर ते जास्त अवघड नाही..\nह्या ६ गोष्टी करत राहिलात तर करिअरमध्ये १००% यशस्वी व्हाल\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← डोक्याला बॉल लागून चार टाके पडले, पण त्याने पुन्हा मैदानात येऊन त्याच बॉलरला पहिला षटकार ठोकला\n‘तिने’ पासष्टीत पदार्पण केलंय यावर तुमचा विश्वास बसणार नाही\n१० फायदेशीर व्यवसाय जे तुम्ही अवघ्या १०,००० रुपयांपासून सुरु करू शकता\n“माझं वय ३० ते ४० असल्यामुळे माझं करिअर बदलता येणं शक्य नाही” : जगातील सर्वात खोटा समज\n१० वी नंतर करिअरची दिशा ठरवताना चुका टाळण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण टिप्स\nOne thought on “करिअरमधे पदरी अपयश पडू नये असं वाटत असेल तर ह्या १० प्रश्नांवर विचार करायलाच हवा”\nदुसऱ्या महायुद्धादरम्यान बॉम्ब कारखाना लपवण्यासाठी अमेरिकेने लढवली होती अनोखी शक्कल \nमायक्रोसॉफ्ट विंडोजच्या ‘ह्या’ सुप्रसिद्ध वॉलपेपरमागची तुम्हाला माहित नसलेली रंजक कहाणी\nरात्री दरवाज्यावर थाप मारणारी भुताटकी बाई आपल्या सर्वांच्या समोर येतीये, लवकरच\nनव्या नोटांमधील हे १० बदल आवर्जून समजून घ्या\n९० वर्षापूर्वीच्या या फ्लाइंग बोट्स काही विमानापेक्षा कमी नव्हत्या\n‘ह्या’ गोष्टी केवळ जाहिरातींमध्येचं शक्य होऊ शकतात\nमोदींची ऑडिओ क्लिप, गुजरात निवडणूका : मार्केटिंग मोड ऑन झालाय\nया दोन गावांमधील ८० विद्यार्थ्यांनी जे करून दाखवलंय ते आजवर भल्याभल्यांना जमलेलं नाही\nपाच राज्यांत जनतेने दिलेला कौल : अपराजितांच्या पराभवाचे पडघम\nह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा बंदुकी \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2018/03/blog-post.html", "date_download": "2019-08-25T16:27:50Z", "digest": "sha1:U3X5HBTTU7VL7NZ5NMCGSASIKLIPJHRM", "length": 10638, "nlines": 69, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : मदतीचा हात..", "raw_content": "\nप्रोजेक्ट :- आरोग्यम धनसंपदा\nचैतन्य ग्रूपतर्फे आम्ही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये मदत करतो. त्यातीलच एक पाडा म्हणजे रावतेपाडा. २०१७ मध्ये चैतन्य ग्रूप तर्फे पालघर जिल्ह्यातील या पाड्यामध्ये एक मोफत आरोग्य शिबीर घेतले होते. आरोग्यसेवेबद्दल या लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करणे हा या शिबिरामागचा हेतू होता.\nपण या शिबिरात अजून काही समस्या आम्हाला समजल्या. जसं की अनेक मुलं-मुली ४-५ किलोमीटर लांबचा प्रवास करून शाळेत येतात. गरिबी असल्यामुळे योग्य सकस आहार त्यांना मिळत नसल्याने कुपोषण संबंधी आजार आम्हाला त्या शिबिरात दिसून आले. यातून अशक्तपणा, अशक्तपणामुळे चक्कर येणे असे प्रकार होत होते. आणि या काही कारणांमुळे शाळेत यायचे प्रमाण कमी झाले होते. आणि म्हणूनच चैतन्य ग्रूपतर्फे आम्ही या विषयावर काम करायचे ठरवले.\nआमच्या ग्रूपमधील डॉक्टरांचा सल्ला घेऊन आम्ही शाळेतील सर्व १९५ विद्यार्थ्यांसाठी पौष्टीक सत्व असलेला खाऊ देण्याचा आठवडी तक्ता बनवला. सोमवार ते शनिवार प्रत्येक मुलाला-मुलीला एकएक खाऊ देण्याचे आम्ही ठरवले. समाजातील अनेक व्यक्तींनी या कल्पनेला साथ दिली. आणि १४ नोव्हेंबर २०१७ रोजी बालदिनाचे औचित्य साधून या उपक्रमाला सुरवात झाली. प्रत्येक दिवशी मुलांना काही ना काही खाऊ देण्यात आला. गूळ-चणे, गूळ-शेंगदाणे, केळी, खजूर, उकडलेली अंडी यासोबतच पारले-जी चे बिस्कीट इ. खाऊ देण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमात श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे सहकार्य आम्हाला लाभले. स्वतःच काम सांभाळून त्यांनी आम्हाला या उपक्रमात मदत केली.\nत्यानंतर १ जानेवारी २०८ पासून आम्ही शाळेच्या सहकार्याने या सर्व विद्यार्थ्यांना खाऊसोबतच आठवड्यातून एक दिवस खिचडी देण्याचा उपक्रम सुरु केला. नोव्हेंबर २०१७ पासून सुरु झालेला हा उपक्रम ४ महिन्याच्या अविरत कार्यानंतर आता एक टप्पा पूर्ण करून या उपक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमातून नक्की काय साध्य झाले नक्की कोणता फरक पडला नक्की कोणता फरक पडला या सर्वाची चिकीत्सा करणारा हा लेख लिहून आम्ही आमचे कार्य तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.\nउपक्रम सुरु करताना आम्ही १९५ विद्यार्थ्यांचे वजन आणि उंची मोजली होती. सोबतच त्यांची आरोग्य तपासणी केली होती.\n४ महिन्याच्या या उपक्रमानंतर आम्ही पुन्हा वजन मोजले असता आणि आरोग्य तपासणी केली असता आम्हाला जे आढळले ते पुढील प्रमाणे :-\n१) विद्यार्थ्यांचे सरासरी वजन २.५ किलो ने वाढले.\n२) अशक्तपणाशी निगडित आजार, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे इ. कमी झाले होते.\nडॉक्टरांशी बोलल्यानंतर हे वरील निष्कर्ष आमच्या समोर आले. त्याव्यतिरिक्त अनेक शिक्षकांशी बोलल्या नंतर अजून काही गोष्टी आम्हाला समजल्या.\n१) ४-५ किलोमीटर उपाशीपोटी पायी प्रवास केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चक्कर यायची. खाऊ आणि खिचडी यामुळे ते प्रमाण बंद झाले.\n२) अशक्तपणामुळे अभ्यासात लक्ष न लागणे इ. प्रकार कमी झाले.\n३) अनेक विद्यार्थी जे शाळेला दांडी मारायचे, असे विद्यार्थी शाळेत नियमित येऊ लागले. त्यामुळे शाळेतील पटसंख्या कमी होती ती वाढायला मदत झाली.\nवरील सर्व निष्कर्ष पाहिल्यावर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की एक गोष्ट पूर्ण केली असता किती फरक दैनंदिन आयुष्यात पडतो. प्रोजेक्ट आरोग्यम धनसंपदा पूर्ण करणे हा चैतन्य ग्रूपसाठी एक आव्हान होते. तुलनेने मोठा प्रोजेक्ट यशस्वीरीत्या हाताळताना मला अनेक लोकांची मदत झाली स्नेहा, वृषाली, गणेश इ. आमचे चैतन्यचे टीममेम्बर्स आणि त्यासोबतच शशिधर भट, मंगेश तेंडुलकर, अमुल्या तेंडुलकर इ. समाजातील अनेक व्यक्तींची झालेली मदत, तसेच श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय आणि सर्व शिक्षक यांचे सहकार्य, यामुळेच हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाला.\nज्यांची ज्यांची या उपक्रमाला मदत झाली त्या सर्वांचे आभार. चैतन्यतर्फे असेच उपक्रम भविष्यात होत राहोत हीच ईश्वराचरणी प्रार्थना. त्यासाठी आम्हाला आपल्या मदतीची, सहकार्याची आणि आशीर्वादाची गरज आहे. आपल्यापैकी कोणाला आमच्या ग्रूपसोबत या व इतर कामात सहभागी व्हायचं असेल तर ९८६९३७१५८० या क्रमांकावर संपर्क (WhatApp केलं तरी चालेल) करा. तसेच आमच्या फेसबूक पेज ला भेट देऊ शकता.\nप्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८० / ७०३९४६४२९१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA/all/", "date_download": "2019-08-25T16:00:04Z", "digest": "sha1:LMN7UEFO3UZLIOS5LTRTUO2ZBHHGADEL", "length": 7648, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजप- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\nयुतीतल्या मित्रपक्षांना जागा सोडून राहिलेल्या जागा अर्ध्या अर्ध्या लढविण्याचं भाजप आणि शिवसेनेत ठरलं आहे. काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.\nराष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसणार, तीन आमदार शिवसेनेत जाणार\nसंजय दत्तबद्दल महादेव जानकरांचा मोठा गौप्यस्फोट, पक्षप्रवेशावर म्हणाले...\nराज ठाकरेंच्या चौकशीनंतर मनसे आक्रमक, वाढवलं सरकारचं टेन्शन\nकाँग्रेस-राष्ट्रवादी नाही, आता शिवसेनेनं या पक्षालाही लावला सुरुंग; प्रवेशासाठी\nसततच्या धक्क्यानंतर शरद पवारांचा 'प्लॅन पलटवार' तयार, मोर्चेबांधणी सुरू\nमहाराष्ट्र Aug 25, 2019\nSPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात\nसेना-भाजपच्या युतीचे थर कोसळणार, चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत\n'सहा महिन्यात सातबारा कोरा करू, नाहीतर पवारांची औलाद सांगायचो नाही'\nArun Jaitley : निष्णात वकील, उत्कृष्ट संसदपटू आणि प्रभावी अर्थमंत्री\n आमदाराने घेतली उद्धव ठाकरेंची भेट\nडोंबिवलीत मनसे फोडणार EVM दहीहंडी.. शहराध्यक्षांना पोलिसांनी बजावली नोटीस\nएकनाथ खडसे राज्यात राहणार की केंद्रात, वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-08-25T15:39:14Z", "digest": "sha1:E43SFLQRLMLWN2HXZF6EGCIEQ2X2ZJIC", "length": 7184, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सावली- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकॅन्सरशी यशस्वी लढा देऊन शरद पोंक्षेंचं रंगभूमीवर कमबॅक\nSharad Ponkshe - अभिनेता शरद पोंक्षे यांना कॅन्सर झाला होता. त्यातून ते बरे झाले. जाणून घेऊ त्यांनी कसा केला संघर्ष\nमॉडेल तरुणीची प्रियकराकडून निर्घृण हत्या, इतर मुलांसोबत संबंध असल्याचा संशय\nनागपूरमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, अॅसिडने चेहरा विद्रुप तर एक हात तोडला\nSPECIAL REPORT : एलियन्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, काय आहे सत्य\nSPECIAL REPORT : एलियन्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, काय आहे सत्य\nगोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनी धनंजय मुंडेंचं ट्वीट; म्हणाले...\n‘मुंडे साहेब हाती काहीच उरत नाही’; पंकजांचं भावनिक ट्वीट\n8 हजार रुपयांचे कसे होतील 2.8 कोटी जगातल्या तिसऱ्या श्रीमंत व्यक्तीनं दिल्या टिप्स\n'या' जिल्ह्यात उष्माघाताने 15 जणांचा मृत्यू, उन्हाची तीव्रता आणखी वाढणार\nEXCLUSIVE VIDEO : लोकसभा निवडणुकीआधी नक्षलवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nSurya Grahan 2019- जाणून घ्या कुठे आणि कधी दिसेल\nजन्मदात्रीनं टाकून दिलेल्या गार्गीला मिळाली मायेची सावली\nजन्मदात्रीनं टाकून दिलेल्या गार्गीला मिळाली मायेची सावली\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/america/all/page-7/", "date_download": "2019-08-25T15:32:45Z", "digest": "sha1:ERYQVNWMZXZOAMB2QCR4ILLIF7HJ7GAR", "length": 6612, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "America- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nवारेन बफेट,झुकरबर्ग यांचे एका दिवसात 570 अब्ज रुपये बुडाले\nअमेरिकेच्या बाजारापेठेत सोमवारी आलेल्या जबरदस्त घसरणीचा वाॅरेन बफे यांना फटका बसलाय.\nहा पहा अमेरिकेतला गोठलेला नायगारा\nअसा साजरा केला ट्रम्प यांनी ख्रिसमस\nन्यूज 18 लोकमत स्पेशल - युद्धाच्या उंबरठ्यावर\nइफ्फीमध्ये अक्षयमुळे बिग बी झाले ओशाळवाणे, म्हणाले, अक्षय हे ठीक नाही\nअमेरिकेत टेक्सासमध्ये हल्ला;26 ठार\nअमेरिकेचा युनेस्कोतून काढता पाय\nअसा होता 'प्लेबाॅय'कार, 5000 हून अधिक महिलांसोबत होते संबंध \nमिका म्हणतो, 'हमारा पाकिस्तान'\nआता भारतातच बनणार फायटर प्लेन्स\nअमेरिकेचा अफगाणिस्तानमध्ये सर्वात मोठा बॉम्बहल्ला,आयसिसचे अड्डे लक्ष्य\nधक्कादायक... ���ुनाएटेड एअरलाइन्सनं प्रवाशाला फरफटत विमानातून काढलं बाहेर\n9/11 हल्ल्याचे जगासमोर न आलेले फोटो\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t5538/", "date_download": "2019-08-25T15:37:08Z", "digest": "sha1:I4ONCBSUZ5J4ERPGAKAAZ3ZUJBA7DAED", "length": 5149, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-तिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा", "raw_content": "\nतिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा\nAuthor Topic: तिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा (Read 1716 times)\nतिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा\nतिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा,\nकाल काही जनावरांनी जीव घेतला त्या हरणाचा.\nतिचा काय दोष होता जर का तिने उडू पाहिलं,\nपण या वासनेच्या जंगलातलं वादळ तिला भोवलं.\nकुणाच्या दोन क्षणाच्या माजेखातीर रंग उडाला तिच्या जीवनाचा.\nका कठोर शिक्षा नाही या वासनेच्या भुकेलेल्यांना,\nका वेसन नाही या मोकाट भडव्यांना.\nसमाजाला काय उपयोग या असल्या घाणीची,\nतरी प्रशासन अजून शांत आहे कमालीची.\nका असा कायदा नाही यांना जिवंत वधण्याचा.\nआपण अजून वाट बघायची का, आपली बहिण लुटण्याची,\nजी काल रडत होती ती नव्हती कुणीच माझी तुमची.\nकसा शांतपणे तरी गळ्याखाली उतरतो घास,\nआणि कसे तरी शांत आपण बसतो ठेऊन हातावर हात,\nजर का तिचे गुन्हेगार अजून फिरतायेत मोकाट.\nतिला कधी मिळेल जोम नव्याने जीवन जगण्याचा.\nआता काही तरी करायला हवं, पेटून सर्वांनी उठायला हवं.\nआपल्याही घरातली अब्रू असते बाहेर कामासाठी,\nतिलाही मोकळं आकाश हवं.\nत्यांना जरब हवी आहे, क्षण आला आहे धडा शिकविण्याचा.\nपण येवढं करून हि प्रश्न तोच कि,\nतिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा.\nतिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: तिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा\nतिनं कुठला मार्ग स्वीकारावा जगण्याचा कि मरण्याचा\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T16:00:07Z", "digest": "sha1:AG6WJZUOMPF32K7ZVQ3M5YY4PCRA6723", "length": 7459, "nlines": 55, "source_domain": "satyashodhak.com", "title": "सातारा | Satyashodhak", "raw_content": "\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\n‘मला हवं तसंच मी राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसंच राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही.’ श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले अत्यंत ठामपणे पण खूपच हळू आवाजात बोलत होते. ते बोलतात तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न विचारायची कुणाची हिंमत होत नाही. अगदी सगळ्या राजकीय नेत्यांना भंडावून सोडणार्‍या सातार्‍यातल्या पत्रकारांचीही\nमहाराष्ट्राचे कार्ल मार्क्स – डॉ. यशवंतराव मोहिते\nयशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे राजकीय कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य, वैचारिक निष्ठा आणि विचारसंपदा जेवढया प्रमाणात महाराष्ट्राला परिचित असणे गरजेचे होते व आहे तेवढया प्रमाणात परिचित नाही. उलट त्यांच्यासंबंधी काही गैरसमज पसरलेले आहेत, पसरविले आहेत. यशवंतराव मोहिते यांचे स्वच्छ, सार्वजनिक जीवन, निर्मळ, पुरोगामी आणि लोक कल्याणकारी नेतृत्व, सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी\nप्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी – प्रबोधनकार ठाकरे\nमराठीत असा चरित्रनायक झाला नाही आणि चरित्रलेखकही झाला नाही. प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी या पुस्तकाविषयी असं लिहिणं, हे एखाद्याला अतिशयोक्ती वाटेल. पण हे सत्य आहे. अजूनही खोटं वाटत असेल, तर पुढे वाचून बघा. जातिवादामुळे तोडमोड झालेल्या इतिहासात हरवलेले मराठी इतिहासातले हे नायक प्रबोधनकारांनी बिनतोड पुरावे आणि कसदार भाषाशैलीत मांडले आहेत. हा इतिहास समोर यावा\nक्रांतिसिंह – चित्रमय जीवनवेध\nमहान सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त दै. पुढारी मधील चित्रमय जीव��वेध…\nक्रांतिसिंह नाना पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन…\nआज महान सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील व दीन-दलितांचे कैवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन… त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन…\nमहान देशभक्त क्रांतीसिंह नाना पाटील…\nआज क्रांतीचे प्रणेते, सातारच्या प्रती सरकारचे जनक, महान सत्यशोधक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती त्यांना माझे कोटी प्रणाम.महाराष्ट्र सरकार तसेच भटी वर्तमानपत्रांना त्यांच्या जयंतीचा विसर पडलेला आहे. पण मला नाही.हे सरकार मूठभर भटांचे बटिक आहे.सोनिया गांधीच्या वाढदिवसाला ह्या नेत्यांची स्पर्धा सुरू असते की कोण आधी तिचे पाय धरतो त्यांना माझे कोटी प्रणाम.महाराष्ट्र सरकार तसेच भटी वर्तमानपत्रांना त्यांच्या जयंतीचा विसर पडलेला आहे. पण मला नाही.हे सरकार मूठभर भटांचे बटिक आहे.सोनिया गांधीच्या वाढदिवसाला ह्या नेत्यांची स्पर्धा सुरू असते की कोण आधी तिचे पाय धरतो नाना सगळ्यांना पुरून उरलेत आणि आम्ही त्यांची\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2019-08-25T16:42:07Z", "digest": "sha1:LFBCOHQK5JOWRLFCFZ3OKWFXRVYX64WS", "length": 11705, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यवत ग्रामस्थांनी गाव बंद ठेऊन लुटला वनभोजनाचा आनंद | Dainik Prabhat", "raw_content": "\nयवत ग्रामस्थांनी गाव बंद ठेऊन लुटला वनभोजनाचा आनंद\nयवत- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गेले पाच दिवसांपासून राज्यभर आंदोलने, मोर्चे, रास्तारोको, गावे बंद ठेवणे असे प्रकार सुरू आहेत. मात्र, रविवारी (दि.29) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्‍यातील यवत हे गाव आज शेकडो वर्षांची परंपरा जपण्यासाठी बंद पाळीत असून वनभोजनाचा आनंद लुटीत आहेत.\nयवत गावचे ग्रामस्थ शेकडो वर्षांची परंपरा जपत पारंपरिक पद्धतीने आषाढ महिन्यात दरवर्षीप्रमाणे एक दिवस संपूर्ण गाव बंद ठेवत गावच्या शिवेबाहेर जात वनभोजनाचा आनंद लुटत असतात. या परंपरेप्रमाणे रविवारी ( दि.29) ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेवत गावच्या शिवेबाहेर जात वनभोजनाचा आ���ंद लुटला. यामध्ये आबालवृद्ध, नागरिक, महिलांनी उस्फूर्तपणे सहभागी होत आनंद लुटला. यवत हे गाव पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वीस हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेले आणि मध्यवर्ती बाजारपेठ असलेले गाव आहे. या गावाने शेकडो वर्षांची परंपरा जपत आज श्री भैरवनाथ देवाची आणि महालक्ष्मीची पालखीची ग्रामप्रदक्षिणा घालीत यानंतर संपूर्ण गावातील रहिवाशी घराला कुलुप लाऊन वनभोजनासाठी गावाबाहेर पडले.\nयावेळी गावातील हॉटेल, किराणा दुकानदार आदी व्यवसायिकांनी आपआपली दुकाने उत्फूर्तपणे बंद ठेवली होती. रविवारी असल्याने बॅंका, शाळा, विद्यालये, शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने गावात शुकशुकाट पाहायला मिळाला. नुकतेच दि.25जुलै रोजी यवत ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी यवत गाव कडकडीत बंद ठेवले होते. जणू एखादा संप असल्यावर कडकडीत बंद पाळण्यात येतो. त्याप्रमाणे रविवारी गाव बंद असल्याचे जाणवत होते. तसेच गावात येणाऱ्या बाहेरील लोकांना सुद्धा गावात कोणत्याही प्रकारचा प्रवेश मिळू नये, यासाठी गावात प्रवेश करणाऱ्यांना रस्त्यावर दोरी लाऊन प्रवेश नाकारण्यात येत होता. बाहेरील नागरिकांना गाव बंद असल्याबाबत सांगण्यात आल्यावर कुतूहल वाटत होते. अबालवृद्ध आणि महिलांनी गावच्या शिवेवर आणि आपआपल्या शेतात सोयीनुसार समूहाने जात गोडधोड जेवण तयार करून वनभोजनाचा आनंद लुटला. यानंतर सर्व नागरीक, आबालवृद्ध, महिला आदी सायंकाळच्या सुमारास घरी परतले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा ���तिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/sexual-abuse-minor-girl-pune-school-bus-driver-english-medium-scholol/", "date_download": "2019-08-25T15:59:28Z", "digest": "sha1:5B3OGSCLLYBLANFVQYIB36EJ6BJCMZ7W", "length": 12668, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘त्या’ नराधमाला 10 वर्षे सक्‍तमजुरी | Dainik Prabhat", "raw_content": "\n‘त्या’ नराधमाला 10 वर्षे सक्‍तमजुरी\nस्कूल बस चालकानेच केला होता अत्याचार\nपुणे – वारजे येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिल्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या शाळेच्या बस चालकाला 10 वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायलयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसंदीप शिवाजी कुंभार (30, रा. कामठे वस्ती, शिवणे) असे शिक्षा झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत 6 वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 नोव्हेंबर 2014 ते 13 नोव्हेंबर 2014 दरम्यान आरोपी चालवत असलेल्या शाळेच्या बसमध्ये घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. त्यांना अॅॅड. स्मिता देशमुख यांनी सहकार्य केले.\nफिर्यादींना यांना दोन मुली आहेत. त्यांची 6 वर्षाची मोठी मुलगी वारजे येथील नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना शाळेच्या बसवर असलेला चालका संदीप कुंभार इतर मुलांना मुलींना बसमधून उतरविल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलीला त्रास होत असल्याने तिच्या आईने तिला विचारल्यानंतर तिने आरोपीच्या वाईट कृत्याबद्दल सांगितले.\nयाप्रकरणी त्याच्यावर ��ुन्हा दाखल होऊन, आरोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यात सरकारी वकील सुनील मोरे यांनी 8 साक्षीदार तपासताना नराधम आरोपी कुंभारला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची मानताना 10 वर्ष सक्तमजुरी सुनावली. गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल नाईक यांनी केला.\nघटनेनंतर बनवली कडक नियमावली\nया घटनेत बस चालकाने पीडित मुलीवर केलेल्या अत्याचारानंतर स्कूलबसमधून शाळेत जाणाऱ्या मुला-मुलीच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. अशा अत्याचाराच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. तसेच याप्रकरणी शाळेकडून पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेवरही प्रश्‍न चिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर प्रशासनाकडून याबाबत कडक नियामावली घालून देण्यात आली होती.\nतूर, हरभरा अनुदानाकरिता 288 कोटी\nकर्जरोख्यांमुळे पालिकेला 10 कोटींचा भुर्दंड\nपूरग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी\nगिर्यारोहकांची माऊंट युनम मोहीम यशस्वी\nआता बाकड्यांवरील फरश्‍यांचीही चोरी\nभुलेश्‍वर येथे विदेशी पक्ष्यांचे आगमन\n‘प्रभात ग्रीन गणेशा’ मोहिमेचा शुभारंभ उद्यापासून; शिल्पकार प्रमोद कांबळे करणार मार्गदर्शन\nपूरग्रस्त विद्यार्थ्यांना तातडीने कागदपत्रे मिळणार\nबांधकाम क्षेत्राला सवलतींचा “बूस्टर’\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठा���रेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakalsaptahik-mediaandpsychology-neelambarijoshi-marathi-article-3197", "date_download": "2019-08-25T16:28:52Z", "digest": "sha1:VWJHXA4CUK7R5FLSBWWSTGLQDGSG74UC", "length": 27488, "nlines": 105, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "SakalSaptahik MediaAndPsychology NeelambariJoshi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 29 जुलै 2019\nघरातला दिवाणखाना. गेली १८ वर्षं त्या घरात एकटा राहणारा तो. रात्रीची अस्वस्थ वेळ. तो काँप्युटरसमोर बसला आहे. एका वेबसाइटवरून ‘करूनच दाखव आता.. नाहीतरी तुझ्या असल्या आयुष्याला काय किंमत आहे..’ वगैरे भडिमार सुरू आहे. मग तो व्हिडिओ कॅमेरा सुरू करतो. वेबसाइटवरचे सगळे बघत असतात. तो स्वतःला गळफास लावून घेतो. तरीही सगळे बघतच असतात. त्याचा जीव जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस येतात. तेव्हा तो मरण पावलेला असतो, व्हिडिओ कॅमेरा सुरूच असतो...\nही काल्पनिक घटना नाही. २५ जुलै २०१८ रोजी इंग्लंडमधल्या एका शहरात लिऑन जेनकिन्स या ४३ वर्षांच्या बिल्डरनं खरोखर अशा प्रकारे इंटरनेटसमोर आत्महत्या केली होती. ‘पलटॉक’ या व्हिडिओ चॅट साइटवरून एकमेकांशी गलिच्छ, अर्वाच्य भाषेत बोलून एकमेकांना ट्रोल करणाऱ्यांनी त्याला उचकवलं होतं. विश्‍वकरंडक सामन्यामध्ये उपांत्य फेरीत भारताच्या न्यूझीलंडबरोबरच्या अपयशानंतर ताबडतोब ‘अनुष्का शर्माचं काय काय चुकलं म्हणून विराट कोहलीची टीम हरली’ असं तिला ट्रोलिंग सुरू कसं झालं नव्हतं हेच आश्‍चर्याचं होतं. अर्जुन कपूर-मलायका अरोरा यांचं खासगी आयुष्य असो किंवा सोनाक्षी सिन्हाचा लठ्ठपणा, आराध्याचा हात ऐश्‍वर्यानं धरावा का नाही आणि रणबीर सिंगनं कोणता ड्रेस घातला होता यावरून ते सगळे सेलिब्रिटी सतत ट्रोल होत असतात.. त्यावर असंख्य मीम्सचा भडिमार होत असतो.\nया मीम्सचे जनक बहुतेक ‘फोरचॅन’ या साइटवर सापडतात. २००३ मध्ये सुरू झालेल्या या साइटवर वाट्टेल ते पोस्ट करायला काही ठिकाणी परवानगी आहे. आज त्यावर दिवसाला १० लाख पोस्ट्‌स पडत असतात. २९ नोव्हेंबर २०१० रोजी अली साद या १९ वर्षांच्या मुलाला एफबीआयनं पकडलं. त्यानं लहान मुलांच्या पोर्नोग्राफिक इमेजेस ‘‘4chan’ वर टाकल्या होत्या. अनेकजणांना जिवे मारण्याच्या धमक्‍याही दिल्या होत्या. अलीनं ‘‘4chan’ वापरायला फक्त आठ दिवसांपूर्वी सुरुवात केली होती. ५ नोव्हेंबर २०१४ रोजी याच साइटवर वॉशिंग्टनमधल्या एकानं आपण खून केलेल्या माणसाचा फोटो टाकून ‘गळफास लावून मारणं चित्रपटात दिसतं त्यापेक्षा अवघड असतं’ असा शहाजोगपणाचा मेसेजही टाकला होता. या ट्रोल्समधले अनेकजण नार्सिसिस्टिक, नैराश्‍यात गेलेले, सॅडिस्ट असतात असा अनेक संशोधनांमधून निष्कर्ष निघालेला आहे. एकमेकांची थट्टा करणं यातून आनंद मिळवणं हा प्रकार कोणालाच नवीन नाही. पण याच थट्टेचं रूपांतर दुसऱ्याचा शारीरिक, भावनिक, आर्थिक, बौद्धिक किंवा मानसिक छळ करण्यासाठी जेव्हा केला जातो, तेव्हा ते ट्रोलिंग होतं. ऑनलाइन कम्युनिटीवर विषयाला सोडून किंवा टवाळखोर विषारी विधानं करून लोकांना अस्वस्थ करणं किंवा भांडण पेटवून देणं म्हणजे ट्रोलिंग. वंश, वर्ण, धर्म आणि जात अशा विवादास्पद गोष्टींवरून सोशल मीडियावर सतत मजकूर आणि फोटो टाकणं असे प्रकारही ट्रोल्स करतच असतात. एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवणं किंवा उद्योगव्यवसाय बंद पाडणं इथपासून समाजमाध्यमांमधल्या ग्रुप्सवर अस्वस्थता आणि असंतोष पसरवणं हे सगळे प्रकार ट्रोलिंगमध्ये चालतात. सोशल मीडियातल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांच्यासारख्या साइट्‌स, इंटरनेट चॅट रुम्स, इमेल ग्रुप्स, ब्लॉग्ज सर्वत्र ट्रोल्स असतातच.\nराष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जर काही घडामोडी सुरू असतील - उदाहरणार्थ, क्रिकेटची मॅच, निवडणुका इ. - तर फेसबुकवर ट्रोलर्सना उत येतो. अनेक फेसबुक पेजेसवर तेव्हा शब्दांचं मुष्टियुद्ध रंगलेलं दिसतं. एखाद्या पोस्टवर कॉमेंट करताना होणाऱ्या विधानांना अंत नसतो. तिथं आपापली मतं मांडून वेगळेपणा जपायचा सगळे प्रयत्न करत असतात. यात मूळ मुद्दा अनेकदा बाजूला पडतो. पण अर्थात कोणतंही विधान करणं हे ट्रोलिंग नव्हे. एखाद्यानं अस्थानी, विषारी किंवा खुनशी विधान केलं तर ट्रोलिंग सुरू होतं. उदाहरणार्थ, त्या पोस्टकर्त्याच्या आई���द्दल किंवा धर्माबद्दल विधान करणं. जिवे मारण्याच्या धमक्‍या देणं, द्वेषकारक, अपमानकारक पोस्ट्‌स किंवा कॉमेंट्‌स करणं, दुसऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं आणि लोकांच्या बुद्धिमत्तेला आवाहन करण्यापेक्षा भावनांना हात घालणं हे ट्रोलिंगचे काही प्रकार आहेत. मच्छीमार आपल्या बोटीच्या मागे मासे पकडण्यासाठी पाण्यावर गळ (ट्रोल्स) लावतो त्यावरून ट्रोलिंग हा शब्द आला आहे. इंटरनेटच्या जगात आपल्या विधानरूपी गळाला माणसंरूपी मासे लागावेत अशी ट्रोलर्सची इच्छा असते. आजमितीला जगाची लोकसंख्या ७३० कोटी आहे आणि त्यापैकी ३१७ कोटी लोक इंटरनेट वापरतात. त्यांच्यापैकी ९० टक्के म्हणजे २८६ कोटी लोक निरनिराळी समाजमाध्यमं वापरतात. थोडक्‍यात आपण, आपले मित्र, जाहिरातदार, अनेक व्यावसायिक, सेलिब्रिटीज, उत्पादक सगळेजण समाजमाध्यमं वापरत असतातच. त्यामुळं सगळ्यांनाच आणि विशेषतः मोबाईल जनरेशनला निश्‍चितपणे ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं.\nमाहितीची देवाणघेवाण सोपी होणं हे इंटरनेटचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे. मात्र, त्यात ट्रोलिंग हा प्रकार कसा सुरू झाला तर १४ डिसेंबर १९९२ रोजी इंग्लंडमधल्या ‘युजनेट’च्या ‘अल्ट डॉट फोकलोअर डॉट अर्बन’ या ग्रुपवर ट्रोलिंगचा पहिला उल्लेख ऑक्‍सफर्ड इंग्लिश डिक्‍शनरीतल्या संदर्भानुसार सापडतो. ‘युजनेट’ मधल्या या ग्रुपवर एकानं - ‘मी हे टाकल्यावर आपण अजून ट्रोलिंग करून काय होतंय ते पाहू’ असं आपल्या विधानात लिहिलं होतं. याच ग्रुपनं नंतर ‘ट्रोल म्हणजे काय’ याचा एक मार्गदर्शक तयार केला.\nसुरुवातीला ऑनलाइन चर्चांना भलतीकडंच वळवण्यासाठी विचित्र विधानं करणं इतपतच अर्थ ट्रोलिंगमध्ये मर्यादित होता. यानंतरच्या काळात इंटरनेटचे टप्पे बदलत गेले. इमेल्स, फोरम्सपुरत्या मर्यादित असलेल्या इंटरनेटच्या विश्‍वात ई-कॉमर्स आणि सोशल मीडिया यांनी प्रवेश केला. ई-कॉमर्समुळं एखाद्याची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणं सहजसाध्य झालं. सोशल मीडियामुळं लोकांची वैयक्तिक माहिती नको इतक्‍या प्रमाणात इंटरनेटवर उपलब्ध झाली. त्यातून लोकांचा छळ करणाऱ्यांचं चांगलंच फावलं. गेल्या २० वर्षांत ट्रोल हा शब्द आणि प्रकार इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात फोफावला.त्या काळात ‘फोरचॅन’ वगैरे वेबसाइट्‌सवरून ट्रोलिंग लाखो लोकांपर्यंत पोचलं. ‘एलओएल’ म्ह��जे ‘लाफ आउट लाऊडली’ असा प्रतिसाद इंटरनेटच्या विश्‍वात प्रसिद्ध आहे. ट्रोलर्सचा हेतू सुरुवातीच्या काळात ‘एलओएल’ हा प्रतिसाद मिळवणं हाच होता. पण आपल्या मनोरंजनासाठी दुसऱ्याच्या भावनांचा/वागणुकीचा/विधानांचा गैरवापर करणं अशा भावनेतून मिळालेल्या ‘एलओएल कॉमेंट’ला शब्द वापरला जातो lulz. या प्रकारातलं ट्रोलिंग दिवसेंदिवस वाढत गेलं. हे कसं बदलत गेलं ते जाणून घेण्यासाठी ट्रोलिंगचे वेगवेगळे प्रकार माहिती असायला हवेत.\nकाही ट्रोल्स फक्त दुसऱ्याचा अपमान करायला टपलेले असतात. अपमानास्पद लिहिताना कोणाचा द्वेष करायला यांना कारणही लागत नाही. कोणत्याही थराला जाऊन अपमानास्पद शब्द वापरून ते समोरच्याला राग येईल किंवा दुःख होईल याची काळजी घेतात. काहीजणांना फक्त वाद घालण्यात रस असतो. हे लोक संशोधनानं सिद्ध झालेल्या, पुरावे असलेल्या अशा सत्य गोष्टींवर आधारित एखादी पोस्ट टाकतात. त्या पोस्टच्या मजुकराबाबत फक्त आपण कसे बरोबर आहोत आणि इतरांचा दृष्टिकोन कसा चुकीचा आहे ते दाखवण्यात यांना पराकोटीचा अभिमान वाटतो. स्वतःची पोस्ट टाकली नसेल, तर दुसऱ्याच्या पोस्टरवरच्या आपल्या कॉमेंट्‌समध्ये लांबलचक लिखाण करणं किंवा संदर्भ देत राहाणं हा त्यांचा आवडता छंद असतो. दुसरा माणूस कॉमेंट करणं थांबवेपर्यंत ते वाद घालू शकतात. काहीजणांना वादात भाग घेताना विषय बाजूला ठेवून भलत्याच गोष्टीत सविस्तर माहिती सांगायची खुमखुमी येते. मग ते आपला एखादा अनुभव घेऊन भलामोठा लेख कॉमेंटमध्ये लिहितात. त्यात कधी खोटी माहितीपण दडपलेली असते. आपल्याबद्दलची माहिती इतरांना ऐकायची असो वा नसो, ते लिहीत राहातात.\nकाही ट्रोल्स दुसऱ्यांच्या व्याकरणातल्या चुका दाखवण्यात कुशल असतात. मजकूर इंग्रजीत असेल, तर ते तत्काळ स्पेलिंग दुरुस्त करतात. तसंच पोस्टचा मुद्दा काय आहे हे पाहण्यापेक्षा केलेली शब्दयोजना कशी चुकीची आहे यावरून ते लिहिणाऱ्याचा अपमान करतात. धर्म, राजकारण अशा वादग्रस्त विषयांवर वाद होतातच. तेव्हा त्यावर ट्रोल्सचा सुळसुळाट असतोच. पण काहीजण तर कोणीतरी पोस्ट केलेला अगदी अगदी साधा विनोद, एखादं गाणं घेऊन त्यावरून वाद निर्माण करण्यातही पटाईत असतात. काहीजणांना फक्त शिवीगाळ करायला आवडते. ते कीबोर्डावरचं कॅप्स लॉक सुरू करून (थोडक्‍यात वरच्या पट्टीतल्या आवाजात) ठर���विक कॉमेंट लिहीत बसतात. कशावरच त्यांनी फार विचार केलेला नसतो. तसंच सर्वत्र एकच शब्द उदाहरणार्थ, छान, वाहवा, ग्रेट वापरून अभिप्राय देणारे काहीजण असतात. एरवी यांच्या कॉमेंट्‌स फारशा गंभीरपणे कोणी घेत नाही. पण गंभीर किंवा महत्त्वाच्या मुद्द्यावर यांची ‘ग्रेट’ इतकीच कॉमेंट आली की सगळे वैतागतात. यांच्याप्रमाणेच कोणत्याही पोस्टवर स्वतःचं गाणं, स्वतःची कविता, स्वतःचा व्यवसाय असाच ठरलेला प्रतिसाद टाकणारे काही असतात.\nअर्थात हे करणारे सगळे घातक ट्रोल्स नसतात. यापैकी काहीजणांकडं तरी गंमत म्हणून पाहता येतं. मग ट्रोल्स ओळखावेत कसे एक तर आपल्या पोस्टवर कोणीही केलेल्या कॉमेंटमधलं काही खरं आहे का ते तपासावं. फक्त द्वेषमूलक, कशावर तरी राग काढण्यासाठी, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून किंवा वैयक्तिक वैमनस्यातून कॉमेंट आली असेल तर ते ट्रोलिंग असतं. तुम्ही तुमच्या पोस्टमधल्या चुकीबद्दल क्षमा मागितली, तर त्यावरून उठलेलं वादळ सरळपणे वागणाऱ्या माणसांसाठी थांबू शकतं. पण ट्रोल मात्र सहजासहजी थांबत नाही. ट्रोलर्सना समस्या सोडवण्यात रस नसतोच. त्यांना भांडणं, वाद उकरायचे असतात. शाब्दिक लढाई सुरू राहील यावर त्यांचा भर असतो. त्यांच्याकडून सकारात्मक तडजोड शक्‍य नसते. ट्रोल्सच्या बाबतीत महत्त्वाचं म्हणजे बुद्धी किंवा तर्कनिष्ठता न वापरता ते तुमच्या भावनांना हात घालतात. शक्‍यतो तुम्हाला राग येईल अशी भाषा वापरतात. ट्रोल्सचा इगो प्रचंड वाढलेला असतो. जग फक्त आपल्याभोवतीच फिरतं असं समजून ते बोलत असतात. एकूणच आविर्भाव मी कसा शहाणा असाच असतो. ट्रोल्सना गोष्टी असतात त्याच्या दसपट वाढवून सांगण्यात रस असतो.\nतुमची पोस्ट किंवा कॉमेंट यांचा रोख कशावरही नसला, तरी ट्रोल्स प्रत्येक गोष्ट वैयक्तिक पातळीवर ओढवून घेतात. त्यांच्या लिखाणात विचारपूर्वक वापरलेली पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम अशी चिन्हं सहसा नसतात. याउलट जास्त करून ते उद्‌गारवाचक चिन्हं वापरतात. रोमन लिपीत लिहिलं असेल, तर सगळी अक्षरं कॅपिटलमध्ये किंवा मजकूर बोल्ड करतात. एखाद्याला मुखवटा घालायला दिला तर तो तुम्हाला गुप्त रहस्यं सांगेलच, पण त्याचबरोबर तो छळ करणारा, बेफिकीर आणि बेजबाबदार होईल असं म्हटलं जातं. ट्रोलर्सच्या बाबतीत असंच घडतं. पण यामागं त्यांची मानसिकता काय असते, ते ��ुढच्या लेखात जाणून घेऊ.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n44616", "date_download": "2019-08-25T16:45:44Z", "digest": "sha1:LW5LBYN5T4PX5XJ6434JMNIJDEDPMQDZ", "length": 10512, "nlines": 287, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "X-Ray Cloth Scanner v3 Prank Android खेळ APK (com.danmarkpro.xray_cloth_scan_v2) Danmark द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली अनुकरण\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: TD8208\nफोन / ब्राउझर: MTN-S730\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: NokiaC2-01\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Ronaldo\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर X-Ray Cloth Scanner v3 Prank गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/london/all/page-2/", "date_download": "2019-08-25T16:26:32Z", "digest": "sha1:5Q2BB244RJVXJB3AMW6224MISLBRIURA", "length": 7091, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "London- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\n11 मुल्कों की पुलिस अब इस डॉन को ढूंढेगी, Don 3 मधून शाहरुख खान आउट\n2011मध्ये आलेल्या ‘डॉन 2’ ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि या सिनेमाने 200 कोटींची कमाई केली होती.\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला चिअर करायला गेलाय ‘हा’ सुपरस्टार\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला चिअर करायला गेलाय ‘हा’ सुपरस्टार\nसलमान खान म्हणतो, लग्नाच्या संकल्पनेवर माझा विश्वास नाही\nEXCLUSIVE VIDEO : हीच 'ती' लंडनमधील कंपनी, ज्यात राहुल गांधी आहे संचालक\nविजय माल्या म्हणाला, 'जेलमध्ये जाऊनही मी कर्ज फेडेन'\nशाहरुख खानला लंडन विद्यापीठाकडून मिळाली मानद डॉक्टरेट\nनीरव मोदीला दणका, लंडनच्या कोर्टाने नाकारला जामीन\nनीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला, 29 मार्चपर्यंत राहणार कोठडीत\nनीरव मोदी पुन्हा दिसला लंडनच्या रस्त्यावर\nNo Fathers in Kashmir Teaser- 'हर कोई सोचता है की वो काश्मीर को जानता है...'\nजेव्हा दीपिकाच्या पुतळ्यालाच कीस करायला लागला रणवीर सिंग\nभारतानंतर लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट विमानतळ, रेल्वे स्टेशनवर सापडली स्फोटकं\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/programm/all/page-3/", "date_download": "2019-08-25T15:48:46Z", "digest": "sha1:IX6UIT3B3BDCRHLSRMOJNE6MQJTZFEAS", "length": 4523, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Programm- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nपाकिस्तानचे हल्ले खपवून घेतले जाणार नाही-पंतप्रधान\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t4870/", "date_download": "2019-08-25T16:00:19Z", "digest": "sha1:G6XHBM7CLMEESWNGOT522PW6Y67KX27S", "length": 4881, "nlines": 90, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-कोणी समजू नाही शकत .", "raw_content": "\nकोणी समजू नाही शकत .\nकोणी समजू नाही शकत .\nकोणी समजू नाही शकत .\nकितीही ओरडलं,तरी कोणी ऐकू नाही शकत,\nफाडल्या जीवाला,कोणी शिवू नाही शकत,\nकाही पटवलं,तरी कोणी उमजू नाही शकत,\nमाझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.\nभुक्या जीवाला कोणी अन्नावू नाही शकत,\nकोरड्या रसनांना कोणी ओलावू नाही शकत,\nपुरावल्या वासनांना,कोणी तृप्तावू नाही शकत,\nमाझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.\nबुद्धीत विचारांना कोणी मार्गावू नाही शकत,\nमनातल्या अंगणाला,कोणी सडावू नाही शकत;\nकोवळ्या हृदय पालवीला,कोणी दवू नाही शकत,\nमाझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.\nया मखमली काट्यांना,कोणी स्पर्शावू नाही शकत,\nया सुन्या बाहूत कोणी विसावू नाही शकत;\nएक शृंगारीत थेंब,कोणी पाजवू नाही शकत,\nमाझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.\nया प्रेमित तहानल्याला,कोणी पाणावू नाही शकत,\nसुन्या चंद्राला कोणी रात्रवू नाही शकत;\nएक चांदणी,सखिरूपी,प्रीतवू नाही शकत,\nमाझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.\nसदैव एकल्याला कोणी मित्रवू नाही शकत,\nउकडीत मनाला कोणी वारवू नाही शकत;\nस्वप्नरूपी विणीत धाग्याला,कोणी उसवू नाही शकत,\nमाझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.\nमुक्या मुखाला कोणी बोलवू नाही शकत,\nअटक्त्या श्वासाला कोणी दिर्घावू नाही शकत;\nकाहुरीत डोकं मान्डवून,कोणी थापडू नाही शकत,\nमाझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.\nकोणी समजू नाही शकत .\nकोणी समजू नाही शकत .\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aurangabadmetro.com/p/blog-page_26.html", "date_download": "2019-08-25T16:06:31Z", "digest": "sha1:V7URUKRSTDGC22DIEJCW7ROURATMYWHI", "length": 14985, "nlines": 99, "source_domain": "www.aurangabadmetro.com", "title": "ऑनलाईन नोंदणी करा - MetroNews | Aurangabad News | Latest Aurangabad News | Latest Movies", "raw_content": "\nआपल्या औरंगाबाद शहराचे आपले मॅगझिन.\nइंटरनेटमुळे मानवी जीवनातील बहुतेक सर्वच व्यवहार अत्यंत सुलभ झाले आहेत. आणि आजतर इंटरनेट घराघरात नव्हे तर प्रत्येकाच्या मोबाईलवर व स्मार्टफोनवर पोहोचले आहे. आणि ग्राहकही स्मार्ट झाला आहे. प्रत्येक माहिती आता क्षणात लोकांच्या हातात पोहचते आहे. काहीही हवे असेल तर कोणीही सहजच इंटरनेटवर गुगल, याहू सारख्या सर्च-इंजिनवर शोधतो. नित्याच्या व्यवहारातील लाईटबील भरणे, फोनबील भरणे, बँकेचे व्यवहार, रेल्वेची तिकिटे काढणे, शॉपिंग करणे आदी कित्येक कामे घरबसल्या इंटरनेटवर होऊ लागली आहेत. कित्येक विषयांची अगदी इंत्यंभूत माहिती आज इंटरनेटवर उपलब्ध आहे. हे जरी खरे असले तरी अजूनही आपल्या औरंगाबाद शहरातील स्थानिक पातळीवरील कित्येक उद्योग / व्यवसाय / सेवा इंटरनेटवर पोहोचू शकल्या नाहीत. या कारणास्तव आपला ग्राहकवर्ग दुरावत चालला आहे. त्यामुळे एखाद्या शहरासाठी सर्च केल्यावर युजरला त्याच शहरातील त्याच्या गरजेची वस्तू किंवा सेवा मिळू शकत नाही. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन आम्ही तयार केले औरंगाबाद व जवळच्या शहरांसाठी लोकल सर्च इंजिन (www.aurangabadmetro.com) की ज्यामध्ये त्या-त्या शहरातील सर्वच्या सर्व उद्योग / व्यवसाय / सेवांची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक शहरातील अगदी कानाकोप‍र्‍यातील अशा सर्व उद्योग / व्यवसाय / सेवांची माहिती नोंद करणे हा आमचा प्रयत्न आहे. जे करुन सर्वजण ऑलाईन उपलब्ध होऊ शकतील व लोकांना तात्काळ जी हवी ती वस्तु खरेदी करने सोप्पे होईल.\naurangabadmetro.com हे एक लोकल सर्च इंजिन आहे. ज्यामध्ये औरंगाबाद शहरातील व औरंगाबाद लगतच्या शहरातील छोट्या मोठ्या सर्व उद्योग, व्यवसाय, सेवांची माहिती इंटरनेटवर एकत्रित करण्याचा हा उपक्रम आहे. तसेच औरंगाबाद शहरात घडणार्‍या घडामोडींचे अपडेट थेट आपल्यापर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये स्थानिक लोकांना तर होईलच शिवाय जगाच्या पाठीवर कोणीही, कोठूनही घरबसल्या ही माहिती पाहणार आहे. तेंव्हा ज्या वेळेस आपण आपला व्यवसाय आमच्यासोबत रजिस्टर कराल तेंव्हा तो आमच्या साईटसोबतच गुगल, फेसबुक, व्टीटर वर असणार्‍या आमच्या हजारो फॅन्स पर्यंत व मोबाईलधारकांपर्यंत पोहचेल. याचा फायदा आपला ग्राहकवर्ग वाढविण्यास आपल्याला होणार आहे. आपल्या व्यवसायायाची एक छोटी वेबसाईटच याव्दारे बनविण्यात येणार आहे जी आपल्याला गुगलवरुनही शोधता येईल.\nCity, Category आणि एरियानुसार सर्च :\nआमच्या या वेबसाईटवर औरंगाबाद शहरात सर्च करताना युजर गरजेप्रमाणे Category किंवा Area नुसार सर्च करू शकतो. उदा. समजा एखादा युजर प्लंबर या Category मध्ये सर्च करत असेल तर तो जवळच्या एरियावर क्लिक करून त्या एरिया मधील प्लंबर पाहू शकतो. म्हणजे वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक अशा कोणत्याही गोष्टींचा शोध युजर aurangabadmetro.com या वेब साईटवर घेऊ शकतो.\nअत्यल्प दरात आपली प्रोफाईल वर्तमानपञ जाहिरातीपेक्षाही स्वस्त :\nअवघ्या 2500 रुपयात स्वतःची प्रोफाईल आमच्या वेबसाईटवर बनवू शकता. या प्रोफाईल अथवा बिझनेस साईटचा पत्ता aurangabadmetro.com/businessname असा तयार होतो. या वेब साईटच्या पेजवर कोणतीही जाहिरात नसते. ही वेब साईट वरील पत्त्यावर डायरेक्ट ओपन होते. त्यासाठी पाहणाऱ्याला Login होण्याची गरज नसते. म्हणून हा पत्ता तुम्ही तुमच्या व्हिजिटिंग कार्ड आणि लेटरहेडवर छापू शकता. या प्रोफाईल वेब साईटच्या पेजवरील मजकूर, फोटो तुम्ही कधीही, कितीही वेळा बदलू शकता. हे वेब पेज केल्यानंतर सर्च रिझल्ट पेज वरील तुमच्या नावाचा कलर निळा होतो. तुमचे नाव लिस्टिंग मध्ये वेब पेज नसलेल्या नावांच्या वर येते. तिथे तुमच्या नावासमोरील View Profile ला तुमच्या प्रोफाईल वेब साईटची लिंक दिलेली असते. तिथे क्लिक केल्यावर डायरेक्ट तुमची प्रोफाईल वेब साईट ओपन होते. तसेच मोबाईल साठी लागणारे QR कोड ही आम्ही आपल्याला देतो जे तुम्ही वर्तमानपञातील जाहिरातीत वापरु शकता. जे करुन स्मार्टफोनव्दारे स्कॅन केल्यानंतर कोणताही ग्राहक तुमच्या ऑनलाईन प्रोफाईलपर्यंत पोहचु शकतो. हे सर्वकाही आपण करणार्‍या वर्तमानपञातील जाहिरातीपेक्षाही स्वस्त आहे.\nअत्यल्प दरात लोकल डिस्प्ले जाहिराती :\nया वेब साईटवर सर्च रिझल्ट पेजवर उजव्या व डाव्या बाजूला 300px X 250px आकाराच्या डिस्प्ले जाहिराती आहेत. युझर जो शब्द टाईप करून सर्च करतो तेंव्हा त्या ठिकाणी त्या शब्दाशी संबंधित category मधील त्याच शहरातील जाहिराती दिसू लागतात. आणि त्या जाहिरातीला त्या जाहिरातदाराच्या प्रोफाईल वेब साईटची लिंक दिलेली असते. म्हणजे त्या जाहिरातीवर क्लिक केल्यास त्या जाहिरातदाराची प्रोफाईल वेब साईट ओपन होते. उदा. समजा एखाद्या युजरने औरंगाबाद सिटी सिलेक्ट करून Mobile हा शब्द टाईप करून सर्च केल्यास सिटी मधीलच Mobile संबंधित सर्व व्यवसायांची नावे लिस्ट मध्ये दिसतात आणि मोबाईल संबंधित व्यावासायांच्याच जाहिराती उजव्या बाजूला डिस्प्ले होतात. जाहिरातदारांना इंटरनेट वर स्थानिक पातळीवर जाहिरातीचा हा सर्वोत्तम आणि एकदम स्वस्त पर्याय आहे. या जाहिरातींचा दरही महिन्याला फक्त रु. 1500/- इतकाच आहे.\nआमचे जाहिरातीचे व प्रोफाईल रजिस्ट्रेशन चे दर पुढीलप्रमाणे Click Here\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/why-indian-army-uses-only-maruti-gypsy/", "date_download": "2019-08-25T15:17:53Z", "digest": "sha1:TA7L6QKW3W4EBGFVE36H3774ILDPFIUG", "length": 11726, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतीय सैन्य इतर महागड्या गाड्या नं वापरता, \"जिप्सी\"च का वापरतं? वाचा अभिमानास्पद उत्तर", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय सैन्य इतर महागड्या गाड्या नं वापरता, “जिप्सी”च का वापरतं\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nप्रत्येक भारतीयासाठी भारतीय सैन्य ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आपण आपलं जीवन सुखाने जगत असताना आपल्या रक्षणासाठी सीमेवर दिवसरात्र तैनात असणाऱ्या शूरांबद्दल आपण नेहेमीच कृतज्ञ असतो. त्याच्याबद्दल धन्यता मानतो. आणि ह्या भावना सर्वांसाठी असतात.\nमग ते जमिनीवरील सैन्य असो –\nवा आपल्या गरुड दृष्टीद्वारे देशाचं रक्षण करणारी वायू सेना असो –\nवा – भारताच्या समुद्र किनाऱ्याचं रक्षण करणारी नेव्ही…\nसच्चा भारतीय ह्या सर्वांना मनापासून वंदनच करतो.\nतर, देशाची सेवा करणाऱ्या आपल्या सैन्याला आवश्यक असणारी साधनसामुग्री हा देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असणारा घटक आहे.\nह्या घटकांमध्ये विविध हत्यारं, ट्रॅकिंग डिव्हायसेस इत्यादी गोष्टी येतात. त्यातच येतात – दळणवळणाची साधनं\nबिकट प्रसंगी तात्काळ महत्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी, खासकरून भू-सेनेला – अत्यंत विश्वासार्ह वाहनाची गरज असते.\nही गरज भासवते – मारुती जिप्सी.\n१९८५ साली आलेली Maruti Gypsy ही जीप, भारतीय सैन्यामधे खूप वापरली जाते. सैन्यासाठी कुठल्याही वाहनाच्या बाबतीत, सहाजिकच, मजबूत असणं हा एक प्रमुख criteria असतो.\nपण जिप्सी नंतर अनेक SUV आल्या आहेत. तरीसुद्धा भारतीय सैन्यात जिप्सीच का निवडतात – हा प्रश्न अनेकांना नेहमी पडत असतो.\nहाच प्रश्न Quora वर विचारल्या गेला आणि तिथे दिलं गेलेलं एक उत्तर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला उद्युक्त करेल.\nउत्तर असं आहे :\n१) Off-road कामगिरी (रस्ता नसलेल्या भागात चालण्याची क्षमता) – हे जिप्सीच्या सैन्यातील लोकप्रियतेच्या मागचं सर्वात मोठं कारण आहे.\nAutocar India च्या रिपोर्टनुसार :\nखडतर भागात जिप्सी जशी चालते तसं – अर्जुन रणगाडा सोडून – इतर कुणीच चालू शकत नाही ( 😮 अर्जुन रणगाड्यासोबत तुलना ( 😮 अर्जुन रणगाड्यासोबत तुलना AWESOME ) लोडेड जिप्सी ही त्याहून जास्त comfortable असते.\n२) वजनाला हलकी असल्याने जिप्सी कुठेही सहज पोहोचवता येऊ शकते – जहाजावरून पाठवा, हेलिकॉप्टरला लटकावून खाली सोडा किंवा IL-76 आणि C-17 Globemaster III सारखे युद्धविमानं वापरून शत्रूच्या सरहद्दीत टाका\nत्यामुळे हव्या त्या ठिकाणी तातडीने पोहोचवण्यासाठी जिप्सी अत्यंत उपयुक्त आहे.\nजीप्सीचं इंजीन १२९८ सीसी आहे, जे ८० bhp एवढी पावर जनरेट करतं – प्रसिद्ध SUV बोलेरोचं इंजीन ७५ bhp एवढी पावर निर्माण करतं.\nकमी वजन आणि भरपूर पावर – ह्या गणितामुळे जिप्सी १३०+ speed पकडू शकते.\nशेवटी, सारांश हा, की भारतीय सैन्याला मिशन पूर्ण करण्यासाठी हवं असतं – एक मजबूत, चपळ, भरपूर वजन (सैनिक + शस्त्र ) वाहू शकणारं वाहन.\nमारुती जिप्सी हे सर्वच्या सर्व देते.\nशिवाय – ही भारतीय आहे 🙂\nमग दुसरी कुठली SUV कशाला लागणार\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← हे लॉज जगातील सर्व लॉजपेक्षा खूपच वेगळे आहे, का \nविष्णूद्वेषामुळे पडलं भारतातील या ठिकाणाचं नाव →\nकोरियन युद्धात अनेक लोकांचे प्राण वाचवणाऱ्या शूर भारतीय सैनिकांची थरारक कहाणी\nMay 4, 2019 इनमराठी टीम 1\nपोखरण ते बालाकोट: भारताच्या लष्करी सामर्थ्याचा चढता आलेख शत्रूच्या छातीत धडकी भरवतोय\nस्नायपर्स तब्बल तीन किलोमीटरवरून अचूक निशाणा कसा साधू शकतात\n2 thoughts on “भारतीय सैन्य इतर महागड्या गाड्या नं वापरता, “जिप्सी”च का वापरतं\nसोशल मीडिया वापरा, पैसे कमवा हे अॅप तुम्हाला मनोरंजन + पैसे मिळवून देतंय\nविमानांचा रंग पांढराच का असतो जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारणे\nनेपाळमध्ये दिवाळी निमित्त कुत्र्यांसोबत जे होतं ते आश्चर्यकारक आहे\nया चार ‘गंभीर’ चुकांमुळे गौतम गंभीर सारखा जबरदस्त खेळाडू आज मागे राहिला आहे\nइतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताकदिनी “शौर्य पुरस्कार” दिले जाणार नाहीत\nशस्त्रसज्ज पोर्तुगीज सेनेला धूळ चारणाऱ्या या जैन राणीचा अज्ञात इतिहास प्रत्येकाने वाचायलाच हवा\nएका युवराजाचा खून, अन त्यावरून पेटलेलं “दि ग्रेट वॉर” : अज्ञात इतिहासाची उजळणी\nअलेक्झांडर ग्रॅहम बेल बद्दल ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nप्राचीन भारतीय “स्वस्तिक” चिन्हाचा अर्थ काय हिटलरने ते उचलून बदनाम का केलं हिटलरने ते उचलून बदनाम का केलं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.varthabharat.in/ramlal-bjp-and-rss/", "date_download": "2019-08-25T15:17:38Z", "digest": "sha1:ZQLIWIZNY6NIXLB2WYZRRTIWBP3HJSCE", "length": 17418, "nlines": 104, "source_domain": "www.varthabharat.in", "title": "रामलाल जी ., भाजप आणि संघ : - varthabharat.in", "raw_content": "\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमाहितीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\nती रात्र माध्व हिंदू धर्मासाठी काळरात्र ठरली.\nमोदींची जलशक्ती – ह्यामुळे जलमंत्रालय सरकारसाठी गेम-चेंजर ठरू शकतं, कसं ते जाणून घ्या..\nरामलाल जी ., भाजप आणि संघ :\nरवींद्र मुळे, प महाराष्ट्र प्रांत : संपर्क प्रमुख (RSS)\nनुकतीच काल पासून एक पोस्ट फिरायला लागली आणि संघाच्या प्रचार विभागाने अधिकृत पणे प्रसिद्ध केले की रामलालजी, जे संघटन मंत्री म्हणून भाजप चे आखिल भारतीय स्तरावर काम करत होते. त्यांनी त्या जबाबदारीतून स्वतः ला मुक्त करण्याची विनंती केली आणि संघाचे दायित्व पुन्हा स्विकारले. ते आता संघाचे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख झाले आहेत. गेली १३ वर्ष त्यांच्या कडे ही जबाबदारी ( पद नाही ) होती.\nम्हणजे बरोबर २००५/६. पासून .जेंव्हा भाजप पराभूत झालेला होता तेंव्हा पासून. आज भाजप चा भरभराटीचा काळ आहे. केंद्रात सत्ता . अनेक राज्यात सत्ता. सर्वात मोठा पक्ष . विरोधी पक्षातील मंडळींचा ओघ भाजप कडे आहे . सहज मानवी स्वभाव म्हणून अशा वेळेस आपण तेथे असले पाहिजे वाटणे हे स्वाभाविक आहे .पण ही वेळ दुसऱ्याच्या हाती जबाबदारी सोपविण्याची योग्य वेळ आहे हे समजून दूर जाणे आणि पुन्हा संघ कार्यात मग्न होणे हे सामान्य मानवी स्वभावाच्या विपरीत आहे .पण हेच संघाचे त्याच्या कार्य पद्धतीचे वैशिष्टय आहे.\nदीनदयाळ जी पूजनीय गुरुजी यांच्या कडे नेहमी तक्रार करायचे की क्यूँ मुझे इस झमेलमे डालते हो \nगुरुजी त्यांना हसत सांगायचे ,आप को जब तक इस क्षेत्र का लगावं नही लगता तब तक ही आप वही रहोगे.ऐसा हुआ (लगावं हो गया ) तो मै आपको वापिस बुला लुंगा\n( अर्थात रामलालजी हे. कर्तव्य पूर्तीचा भावनेतून परत येण्यची इच्छा व्यक्त करतात न की त्यांना परत बोलावले आहे.)\nसंघाचे प्रचारक या मनस्थितीत असतात. प्रसिध्दी आणि सर्व माध्यमे\nयांचे लक्ष राजकीय घडामोडी कडे असते त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ही एक मोठी राजकीय घडामोड असते मग तर्क वितर्क लढवले जातात.\nआणि त्यात हा उच्च ध्येयवादी जीवनाचा विचार वाहून जातो. अर्थात सध्याची मूल्य इतकी घसरली आहे की अशा गोष्टी दंत कथा ठरव्यात आणि मग खोटी कथानक पण तयार होतात . पण एक चांगले झाले बदलत्या काळात आवश्यक असल्यामुळे त्यांचे पत्रच प्रसिद्ध केले गेले.\nत्यांच्या एका कृतीचे एकाच वेळेस अनेकांना बोध घेता येतील.\nस्वयंसेवक आणि कार्यकर्ते (संघाचे )यांच्या दृष्टीने पण हे उदाहरण समजून घेवुन आपल्या मार्गक्रमणा चे स्मरण होण्यासाठी खूप उपयुक्त आहे. समाजातील अनुकूलता , झालेले सर्वत्र राजकीय परिवर्तन यातून आम्हा अनेकांना राजकीय क्षेत्राबद्दल कुतूहल उत्सुकता निर्माण होत असते आणि लक्ष विचलित होणे स्वभाविक असते अशा वेळेस रामलाल जी यांचा निर्णय भानावर आणणारा आहे. पथ का अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाना हे केवळ म्हंणण्यासाठी गीत नाही तर कृतीत उतरवायचे तत्वज्ञान आहे, हे ह्या निमित्ताने माननीय रामलाल जी यांच्या या कृतीतून अधोरे खित झाले आहे. आपल्या धेया प्रती अविचल होण्यासाठी, संघ कार्याची आवश्यकता लक्षात येण्यासाठी, कार्यपद्धती वरचा विश्वास वाढण्यासाठी राजकीय क्षेत्र हे एकमेव नाही, तर अनेक समाज जीवनातील क्षेत्रा पैकी एक आहे हे केवळ म्हंणण्यासाठी गीत नाही तर कृतीत उतरवायचे तत्वज्ञान आहे, हे ह्या निमित्ताने माननीय रामलाल जी यांच्या या कृतीतून अधोरे खित झाले आहे. आपल्या धेया प्रती अविचल होण्यासाठी, संघ कार्याची आवश्यकता लक्षात येण्यासाठी, कार्यपद्धती वरचा विश्वास वाढण्यासाठी राजकीय क्षेत्र हे एकमेव नाही, तर अनेक समाज जीवनातील क्षेत्रा पैकी एक आहे त्यामुळे त्याचे महत्व तेवढेच मर्यादित आहे ह्या संकल्पनेवर विश्वास दृढ होण्यासाठी आम्हा सर्व कार्यकर्ते ,स्वयंसेवक यांच्या साठी ही कृती खूप अर्थ पूर्ण आहे.\nदुसरीकडे आमच्या भाजप कार्यकर्ता मित्रांसाठी पण ही घटना महत्वाची आहे. काही जणांना प्रामाणिक पणें असे वाटत असते( आणि ते खरे पण असते) आम्ही पक्षासाठी इतका त्याग केला आता आम्हाला हे पद मिळाले पाहिजे . आमच्या वर अन्याय होतो आहे हे मागून पुढे गेले वगैरे वगैरे ही जी सगळी मांडणी केली जाते त्यांना हे लक्षात येईल की हा पक्ष अशा अनेक त्यागी तपस्वी कार्यकर्त्यांच्या रक्त आणि घामा च्या सिंचनातून उभा राहिला आहे. राष्ट्रवादी विचाराच्या पक्षाला उभे करणे हे लोकांचे वयक्तिक प्रश्न घेवून पक्ष उभे करण्याचा प्रयत्न पेक्षा फार अवघड आहे. त्यासाठी असे अनेक कार्यकर्ते खपतात तेंव्हा हे दिवस येतात आणि असे दिवस आल्यावर ते त्यातून अलिप्त होतात. आणि यशाचे श्रेय दुसऱ्याला देवून मोकळे होतात. आपण त्या पथावरचेच एक पथिक आहोत याचे स्मरण या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले असेलच\nतिसरे महत्त्वाचे संघावर टीका करणाऱ्यांसाठी हे एक आवाहन आहे आणि आव्हान पण आहे. समाज जीवनात माणसामध्ये अशा प्रकारची विरक्त मनोवृत्ती निर्माण करण्याचे आव्हान आहे आणि हे जमत नाही हे कबुल केले तर आवाहन आहे की या आणि संघाची कार्य पद्धती समजून घ्या. विचारात मतभेद असतील पण अशा प्रकारची समरपितविरक्त वृत्ती ज्या विचारातून जन्माला येते तो विचार निश्चितच तेव्हढा प्राकृत असणार आहे हे मान्य करा. या विषयावर debate करा.\nआजच्या घडीला करीयर साठी धडपडणाऱ्या तरुणाईचा जगात अनेक असे तरुण सर्व सुखाला लाथ मारत विरक्तीच्या रस्त्यावर प्रचारक जीवन जगत आहेत. त्यांची संख्या दिवसां गणिक कमी न होता वाढते आहे. अशा प्रचारक परंपरेतील ज्येष्ठ प्रचारक माननीय रामलाल जी आहेत. ते काल ही प्रचारक होते आज ही असणार आहेत\nफक्त व्यवस्था म्हणून काही दिवस एक काम सोपवले ते त्यांनी केले.\nआणि विनंती केली पुन्हा संघाच्या काम करण्याची .\nसंघात सहज पणे जे असते ते संघ न समजणाऱ्या ना अप्रूप असते.\nआणि टीकाकार���ंना तर समजून घ्या याचेच नसते. माननीय बाबा भिडे नेहमी म्हणायचे प्रचारक म्हणजे पत्ता न टाकलेले पोस्ट कार्ड याची प्रचिती आज आल्याशिवाय राहत नाही. कर्तबगार प्रचारक वेगवेगळ्या क्षेत्राला आवश्यक ते नुसार देणे आणि तेथील मार्गी लागले की परत मूळ काम अथवा अन्य क्षेत्रात पाठवणे हे स्वाभाविकपणे संघ जीवनात घडत असते. राजकीय पक्ष म्हंटले की त्याची चर्चा अधिक होते एवढेच\nआज या निमित्ताने पुन्हा नानाजी देशमुखांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. राजकारणाच्या अत्युच्च शिखरावर असताना साठ वर्षानंतर निवृत्तीचे, आपण केलेले राजकारण्यांना आवाहन, याचाशी प्रामाणिक राहत पुढे तीस पस्तीस वर्ष समाजसेवेत त्यांनी स्वताला झोकून दिले.\nतीच ही परंपरा आहे डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या या यात्रेतील हे सगळे यात्रिक समाजात जाण्याचा आपला ध्यास सोडणार नाहीत. त्यातून होणाऱे राजकीय परिवर्तन हा एक स्वाभाविक टप्पा समजून त्यात गुंतून न राहता आपली यात्रा चालूच ठेवतील भारत मातेला गौरव स्थानी पोहचे पर्यंत\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमोदींची जलशक्ती – ह्यामुळे जलमंत्रालय सरकारसाठी गेम-चेंजर ठरू शकतं, कसं ते जाणून घ्या..\nइस्लामी हुड़दंग और मोदी- शाह\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमाहितीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमाहितीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/maratha-community-form-a-political-party-in-diwali-for-maratha-reservation-304894.html", "date_download": "2019-08-25T16:38:50Z", "digest": "sha1:6V5LC3NFFD3UYZ4YJQOUHRDSNGSICAO5", "length": 19329, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा समाज आता थेट राजकारणात, दिवाळीतच स्थापन करणार नवा पक्ष | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमराठा समाज आता थेट राजकारणात, दिवाळीतच स्थापन करणार नवा पक्ष\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nराहुल गांधींना 'पर्यटना'साठी काश्मीरात जायचं असेल तर व्यवस्था करतो - सजंय राऊत\nअरुण जेटलींची एवढ्या कोट्यवधींची प्रॉपर्टी, कोण आहे वारसदार\nशाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया\n स्वत:ची मुलं जिथं शिकली तिथंच कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही दिलं शिक्षण\nमराठा समाज आता थे�� राजकारणात, दिवाळीतच स्थापन करणार नवा पक्ष\nसकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पक्षाची स्थापन होणार आहे.\nकोल्हापूर, 12 सप्टेंबर : सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पक्षाची स्थापन होणार आहे. कोल्हापुरात पक्ष स्थापनेसंदर्भात मराठा समाजाचा मेळावा घेण्यात आला त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे एकमत झाल्याने आता मराठा समाजाचाही एक राजकीय पक्ष असणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात या नव्या पक्षाची स्थापना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.\nमराठा समाजाच्या हक्कांसाठी त्यांचा स्वतंत्र पक्ष असावा याच्या पार्श्वभूमीवर समाजबांधणीसाठी लोकांची मतं जाणून घेणार आहेत. त्यासाठी ते प्रत्येक ठिकाणी दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात आज कोल्हापूरमधून झाली. आज झालेल्या मेळाव्यात या मुद्द्यावर सगळ्यांचं संगनमत झालं आणि त्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यांच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा मोर्चा धुमसत आहे. पण अद्याप यातील कोणतीच मागणी मार्गी लागली नाही. सध्याच्या राजकारणात प्रत्येक पक्षात मराठी समाजातील लोक आहेत. पण तरीही मराठा समाजावर अन्याय होत आहे. प्रत्येक जण स्वत:च्या समाजाचा फायदा बघत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यासाठी शिक्षण व्यवस्था सुधारावी, मराठ्यांना नोकरीत आरक्षण मिळावं यासाठी हा नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.\nखरं तर गेले २५ वर्षे विविध मार्गांनी शासनाशी संघर्ष सुरू आहे, परंतु कोणत्याही सरकारने मराठा समाजाची दखल घेतलेली नाही, असं मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.\nसावधान- आधार कार्डचं सॉफ्टवेअर झालंय हॅक, कोणीही बदलू शकतं तुमचं नाव आणि पत्ता\nदरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काल मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाचा पहिला प्रगती अहवाल काल हायकोर्टात सादर झाला आणि त्यानुसार आता 15 नोव्हेंबरपर्यंत आयोगला आपला अंतिम प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आता लवकरच हा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार यात काही शंकाच नाही.\nमराठा आरक्षणाची सद्यस्थिती काय याबाबतचा अहवाल दर 15 दिवसांनी कोर्टात सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार काल मागास आयोगाने आपला प्रगती अहवाल मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. तर यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक चार आठवड्यांनी कामकाजाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहे.\nयात मराठा आरक्षणाच्या प्रगती अहवालासाठी किती लोकांशी चर्चा केली, किती लोकांचे मत नोंदवले, आरक्षणाच्या मुद्द्याच्या प्रत्येक कामाची यादी दर चार आठवड्याने सादर करण्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे ही मराठा आरक्षणासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची प्रगती आहे.\nघरबसल्या असा बदला आधार कार्डवरील फोन नंबर आणि पत्ता\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nरात्री उठून वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/msrtc-extra-buses-for-ashadhi-ekedashi-at-pandharpur-36667", "date_download": "2019-08-25T16:45:35Z", "digest": "sha1:N35ZGJE3DYED6XMY7UW752NYHEG7PXI7", "length": 7908, "nlines": 103, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या जादा फेऱ्या", "raw_content": "\nआषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या जादा फेऱ्या\nआषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या जादा फेऱ्या\nएसटी महामंडळानं आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनास जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ३ हजार ७२४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून अनेक भाविक पंढपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनास मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पंढपूरला जाण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी, एसटीतर्फे जादा बसगाड्या सोडण्यात येतात. यंदाही एसटी महामंडळानं आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनास जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ३ हजार ७२४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीचे सुमारे ५ हजार चालक-वाहक, व इतर कर्मचारीवर्ग येत्या १० ते १६ जुलै दरम्यान पंढरपूर येथे प्रवाशांच्या सोयीसाठी तत्पर राहणार आहे.\nएसटी महामंडळातर्फे आषाढी यात्रेसाठी विशेष वाहतुकीचं नियोजन केलं जातं. यंदाही एसटीनं आषाढी एकादशीनिमित्त वाहतूक नियोजनासाठी पुणे इथं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. पंढरपूरची आषाढी वारी जगभरात प्रसिद्ध असून महाराष्ट्राच्याच कानाकोपऱ्यातून नव्हे, तर इतर राज्यांतूनही भाविक या यात्रेसाठी येत असतात. त्यामुळे वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेस तांत्रिकदृष्ट्या दोषरहित असाव्यात, त्या स्वच्छ व आकर्षक असल्या पाहिजेत याबाबत संबंधित विभागांनी दक्ष राहण्याचे आदेश परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले.\nएसटी महामंडळानं काही महिन्यांपूर्वीच माइल्ड स्टीलचा वापर करून १२०० बसेसची नव्यानं बांधणी केली आहे. या नव्यानं बांधणी केलेल्या मजबूत अशा १२०० आकर्षक बसेस भाविकांच्या सोयीसाठी यंदा वापरण्यात येणार आहेत. तसंच, 'विठाई' बसेस देखील भाविकांच्या सोयीसाठी तैनात करण्यात येणार आहेत. पंढरपूरकडं येणाऱ्या विविध प्रमुख मार्गांवर राज्यभरात एसटीची दुरुस्ती पथकं तैनात करण्यात येणार आहेत.\nज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक\nशिवडी अपघात प्रकरण: मृतांच्या नातेवाईकांची आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्याची मागणी\nआषाढी एकादशीएसटी महामंडळजादा बसफेऱ्या एसटीपंढरपूरपरिवहनमंत्रीएसटी महामंडळ अध्यक्षदिवाकर रावते\nएसटी बसमधून २० किलोपेक्षा जास्त वजनाचं सामान नेल्यास पाचपट भाडं\nमुंबई-पुणे मार्गावर धावणार शिवनेरीच्या अतिरिक्त ३२ फेऱ्या\nगणपती उत्सवासाठी एसटी सज्ज २२०० जादा बसेस सोडणार\n एसटी स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ\nएसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार ४०० शिवशाही एसी बसेस\nरमजान ईदनिमित्त एसटीतील मुस्लिम अधिकाऱ्यांना लवकर पगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2019-08-25T16:41:19Z", "digest": "sha1:FQBXNDGXRZMV7QMQRBEWINFYVDHHMAKY", "length": 5850, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १०१६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: ९९० चे - १००० चे - १०१० चे - १०२० चे - १०३० चे\nवर्षे: १०१३ - १०१४ - १०१५ - १०१६ - १०१७ - १०१८ - १०१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nनोव्हेंबर ३० - एडमंड दुसरा, ईंग्लंडचा राजा.\nइ.स.च्या १०१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०७:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.artihonrao.net/2010/01/blog-post_17.html", "date_download": "2019-08-25T15:56:42Z", "digest": "sha1:BDEIJCCCVISH245V5KEYGZMJAOYXIMYF", "length": 2466, "nlines": 42, "source_domain": "www.artihonrao.net", "title": "कधीतरी...", "raw_content": "\nकधीतरी असंच मनाप्रमाणे वागावं, मनात येईन ते करावं\nआयुष्याच्या नियामंपलीकडे काय आहे ते पहावं\nखूप वाटतं मला, जरा \"जागून\" पहावं\nजगावं पण फक्त श्वास घेण्यासाठी न्हवे\nजगावं आणि उघड्या डोळ्यांनी विश्व पहावं\nसमुद्र किनारी बसून सुर्याला समुद्राच्या कुशीत शिरताना पहावं\nझाडावरच्या कळ्यांना फुलपाखराच्या स्पर्शाने फूल बनताना पहावं\nवाटतं मला ही - फूल बनून जगावं\nपावसाच्या थेंबानप्रमाणे झाडा पानावर नाचावं\nसागराच्या कुशीत वसलेल्या शिंपल्यांच्या मिठीत जाऊन मोती बनावं\nमान्य आहे मला आज आयुष्य संगर्षाचं आहे\nत्या उद्याच्या प्रकाशात जगावं\nवाटतं मला ही खऱ्या अर्थानं जगावं\nजे झालं ते मागे सोडावं\nनियमांना - बंधनांना तोडावं\nखुल्या हवेत श्वास घेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mahrashtra", "date_download": "2019-08-25T15:44:52Z", "digest": "sha1:HQMYK2TQKWSBLSZQD34U5DVOAX7ZO6UG", "length": 10647, "nlines": 150, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Mahrashtra Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा ���टस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nLIVE : वटपौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 11 हजार डाळिंबांची आरास\nमुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट\nLIVE : एमआयएम खासदार इम्तियाज जलीलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल\nमुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट\nसुपरफास्ट 50 न्यूज : बातम्यांचा सुपरफास्ट आढावा\nLIVE : दुष्काळमुक्तीसाठी उदयनराजेंचं तुळजाभवानी देवीला साकडं\nमुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट\nLIVE : वसई विरारमध्ये जोरदार पावसाला सुरुवात\nमुंबईसह देशभरातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठा��रेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/620", "date_download": "2019-08-25T16:47:26Z", "digest": "sha1:WG7TAVSC3JVNCZ4HLVRSZW6JOLELSZ4B", "length": 9865, "nlines": 42, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "गुन्हेगारांना शिक्षा देण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षितता वाटली पाहिजे यासाठी प्रयत्न करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – M Marathi", "raw_content": "\nगुन्हेगारांना शिक्षा देण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षितता वाटली पाहिजे यासाठी प्रयत्न करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nधुळे जिल्हा प्रतिनिधी उमाकांत अहिरराव\nधुळे, दि. 26 . 12 . 2018 गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षितता वाटली पाहिजे यासाठी पोलीस दलाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोर्जे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे आदि उपस्थित होते.\nश्री.फडणवीस म्हणाले, सामान्य नागरिकांशी संबंधित असलेले मोटर सायकल आणि मोबाईल चोरी करणारे गुन्हेगार न सापडल्यास नागरिकांचा कायद्यावरील विश्वास राहणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाने आपली कार्यक्षमता वाढवून असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करावेत. धुळे जिल्ह्यातील दोषारोप सिध्दीचा दर हा 35 टक्के आहे तो पुढील काळात वाढण्यासाठी फिर्यादी, पंच फितुर होणार नाहीत यासाठी पोलीस ठाणे प्रभारी व सरकारी वकील यांनी समन्वयाने कामकाज करावे. तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून धुळे जिल्ह्याची ओळख बदलण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत. महिलांवरील अत्याचारासंबंधी गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पुर्ण व्हावा त्याच बरोबर गुन्हे सिध्दीचे प्रमाण वाढावे, रस्ता सुरक्षेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी प्रयत्न करावेत. सबळ पुराव्याअभावी गुन्हेगारांना जामीन मिळू नये यासाठी तपास करतांना भक्कम पुरावे गोळा करावेत असे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे. सीसीटीएनएस प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्याचे निर्देश दिले.\nधुळे शहरात सीसीटीव्ही प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मान्यता देण्यात यावी, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील पोलीसांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील दोन प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 560 घरांचा प्रकल्प पुर्ण करण्यात येणार असून त्यानंतर 280 घरांचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याचे आढळून येईल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिला.\nमुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक पोलीस ठाणे निहाय गुन्हे व तपासाबाबत आढावा घेतला. पोलीस अधिक्षक श्री.पांढरे यांनी जिल्ह्यातील गुन्ह्याचा शोध आणि प्रतिबंध, दोषारोप सिध्दीचा दर वाढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, दामीनी पथकामार्फत होत असलेली कारवाई, सामाजिक एकोप्यासाठी करण्यात येणारे प्रयतन, कायदा व सुव्यवस्थेबाबतची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cover-story-advt-simantini-noolkar-marathi-article-3239", "date_download": "2019-08-25T16:42:17Z", "digest": "sha1:XZ3ULA5XQYMHI6KISZA2EIYZZNCSCUPW", "length": 25939, "nlines": 123, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Advt Simantini Noolkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 12 ऑगस्ट 2019\nमाणसांचे तऱ्हेतऱ्हेचे छंद असतात. तसा मला देशी धान्य, देशी भाज्या, रानभाज्यांचाही छंद आहे. आठवडा बाजारातल्या देशी धान्याच्या ढिगाऱ्यांकडं, देशी भाज्यांकडं माझी नजर आपोआप जाते हे कधीतरी माझ्याच लक्षात आलं आणि आता मी भारंगी, कुर्डूसारख्या पावसाळी रानभाज्या शोधण्यातही तरबेज झाले आहे.\nपावसाळी रानभाज्यांची लज्जत काही औरच असते. साताऱ्याजवळ यवतेश्‍वरला, आमच्या फार्महाउसचं बांधकाम सुरू झालं, तशा माझ्या तिकडं रोजच फेऱ्या व्हायला लागल्या आणि भारंगीशी पहिली सलामी झडली. दोन तिऱ्हाईत माणसांच्या संवादात नाक खुपसून मी भारंगी आणि तिच्या रेसिपीज पदरात पाडून घेतल्या. या भारंगीची फुलं तर मन मोहवून टाकतील अशीच असतात. भारंगीची भाजी कोणत्याही आम पालेभाजीसारखीच दिसते आणि लागते. फक्त परतण्यापूर्वी ती उकडून घेऊन, दोन-तीन वेळा पाणी काढून टाकावं लाग���ं. तिचा उग्रपणा जावा म्हणून नंतर मग तेलावर कांदा, लसूण, मीठ, मिरची (किंवा तिखट) घालून परतायची.\nपाथरी तर खुडली, चिरली आणि लसणीच्या फोडणीवर टाकली की झाली. पाथरी दगडावर, दगडालगत वाढते म्हणून तिला प्रस्तरिणी असेही म्हणतात. तशीच कुर्डू आणि भोकरी. या सगळ्याच भाज्यांचे विशिष्ट औषधी गुणधर्म आहेत. भारंगी हृदयासाठी चांगली खेड्यातल्या लोकांचं आवर्जून सांगणं असतं, की भारंगी वर्षातून एकदा तरी खावीच.\nतशा पाथरी-कुर्डू या रक्तशुद्धी करणाऱ्या भाज्या आहेत. कुर्डू मुतखड्यावरही उपयोगी असते. कोयना भागात मिळणारी दारची, रानोमाळ उगवणारा टाकळा या भाज्याही एकेकदा तरी खाव्या. टाकळ्याच्या भाजीची गंमत म्हणजे टाकळा आणि टाकळी असा फरक असतो. टाकळीची चव जरा रेसभर कमी टाकळ्याला मात्र जेव्हा कोवळी कोवळी दोन दोनच पानं आलेली असतात, तेव्हा त्या खुडलेल्या पानांच्या भाजीला दोन पानी भाजी म्हणतात. तेच दोनाची तीन पानं झाली आणि त्याची भाजी केली, की तीन पानी भाजी म्हणतात. यात काय विशेष असं वाटतं पण पानांच्या कोवळेपणाचा, जूनपणाचा चवीवर फरक पडतोच. टाकळ्याच्या पानांची तंबळी (थंड कढी) करतात. टाकळ्याची दोन पानी, तीन पानी भाजी करतात, पण कोकणातल्या एका पालेभाजीलाच एक पानी म्हणतात.\nघाटावरच्या भाज्या वेगळ्या, कोकणातल्या वेगळ्या कोकणात घोटवेलीच्या पानांची भाजी करतात तशीच दुधीची. दुधी म्हणजे दुधीभोपळा नव्हे, दुधी ही एक वेगळीच पालेभाजी आहे. तशीच एक छोट्या पानांची फोडशी, त्रिकोणी लांब पात्याची नाळी, कोरळ, रोहूचा पाला, कुडा... हा कुडा पोट बिघडलं असेल तर आवर्जून खातात.\nभाज्यांचा हा गमतीदार घोळ. इतका घोळ, की एका भाजीचं नावही घोळ आहे. ही शाकाहारी घोळ. मत्स्याहारींचाही एक घोळ असतो किंवा असते. ती वेगळीच. पुढे घोळीच्या भाजीशी तोंडओळख झाली आणि या तोंडओळखीचं घट्ट मैत्रीत रूपांतर कधी झालं कळलचं नाही.\nघोळीची भाजी करायला सोपी आणि सारक, पाचक आणि थंड. चुबूक काटा नावाचा एक तण आहे. दुष्काळात याचा भाजी म्हणून वापर करतात. बाळंतिणीचं दूध वाढण्यासाठी हिचा औषधी उपयोग होतो.\nसरसों का साग म्हणजे पंजाबची मिजास, पण देशी राईचा पाला लोखंडी तव्यावर लसूण टाकून परतला - जरा अर्धवट कच्चाच - आणि गरमागरम भाकरीबरोबर खाल्ला तर स्वर्गसुख पण ही भाजी जरा उष्ण प्रकारात मोडणारी. बेतानंच खावी. अशा या देशी पालेभाज्यांची यादी, मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाणारी आहे.\nपद्यजा, नीरजासारख्या गोड गोंडस नावाची तांदूळजा, तर म्हाळसाई, मरीआईसारखी ठसकेबाज करडई, चवळाई. या शिवाय चंदनबटवा, मायाळू, राजगिरा आणि माठ\nडाळिंबाचा पाला, मटकीचा पाला, शेवग्याचा पाला, लाल भोपळ्याचा पाला याची लज्जत वेगळीच, शेवग्याचा पाला कोवळा परतून खाता येतो, त्याचा पराठा करता येतो, भुर्जीत घालता येतो, लोहाची कमतरता म्हणून कधी भासू देणार नाही मृग नक्षत्र लागलं, की शेवग्याच्या कोवळ्या पाल्याची डाळ किंवा कांदा लसूण घालून आवर्जून भाजी करतात.\nलाल भोपळ्याच्या कोवळ्या पाल्याची भाजीही मस्त लागते. त्यात भरीला आणि चवीला, चार-दोन भोपळ्याचीच फुलं घालायची. भन्नाट कॉम्बिनेशन गौरी गणपतीच्यावेळी, गौराया ज्या दिवशी येतात त्या दिवशी आवर्जून शेपूची भाजी-भाकरी केली जाते. या शेपूच्या भाजीत लाल भोपळ्याची पानं आणि फुलं घालण्याची पद्धत आहे. ही घाटावरची वैशिष्ट्यं, तशी कोकणातली वेगळीच गौरी गणपतीच्यावेळी, गौराया ज्या दिवशी येतात त्या दिवशी आवर्जून शेपूची भाजी-भाकरी केली जाते. या शेपूच्या भाजीत लाल भोपळ्याची पानं आणि फुलं घालण्याची पद्धत आहे. ही घाटावरची वैशिष्ट्यं, तशी कोकणातली वेगळीच कणग्या, करंद्या, नीरफणस, ओले काजू, कच्ची केळी. हळदीच्या, फणसाच्या पानांचा स्वादासाठी वापर केला जातो. कच्च्या केळ्याच्या साध्या काचऱ्या केल्या तरी चवदार लागतात.\nकणगी म्हणजे पांढरं रताळं, असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही. जे जे बटाट्याचं, रताळ्याचं करता येतं ते ते कणगीचंही करता येतं. अगदी चुलीत टाकून भाजून खाल्लं तरी स्वादिष्ट लागतात. चुलीत रताळी, अख्खे कांदे, वांगी, छोटे बटाटे टाकून भाजायचे आणि मग त्यावर मीठ, मिरपूड आणि एखादा तुपाचा थेंब टाकायचा. ब्रिटिश लोक सालीसकट बटाटा रोस्ट करतात. अर्थात ओव्हन(Oven)मध्ये आणि मग त्याला म्हणायचं ‘Potato in Coats.’ पण त्याला देशी गावरान चव नाहीच. कणग्या, रताळी सालीसकट भाजून त्याला ‘कणगीबलुतं किंवा रताळी इरलंवाली’ असं म्हणायला काय हरकत आहे\nकरांदी जरा गोलसर आणि काटेरी वाटावी अशी असते. त्यात कॅल्शिअम भरपूर असतं. कोकणात जे खतखतं करतात, त्यात ही करांदी हमखास घालतात, करांदीच्या बटाट्यासारख्या काचऱ्या, सळ्या, कटलेट्सही मस्त होतात. करांदीची खीरही चांगली होते आणि उपासाला चालते. करांदीसारखाच एक पेंढरा म्हणून प्रकार असतो. त्याला पांढरा बटाटा म्हणतात.\nतशीच कर्टुलं आणि मेक्या कर्टुल्याची रसाची आमटी करतात, तर मेक्या जवळपास तोंडल्यासारख्या दिसतात. त्याचं लोणचं करतात. मेक्या म्हटलं, की मनातल्या मनात ईऽऽऽ होतं, पण मग झुकिनी म्हणावं. थेट पंचतारांकित दर्जा\nकोकणात समुद्रकाठी खाजणात एक भाजी मिळते. खारी माचवेल. चवीला मुळातच खारट असते. उकडून कांदा, आलं, लसूण, चिंचेचा कोळ घालून करायची. मिठाची आवश्यकता भासत नाही. घासफूस म्हणून शाकाहारींना हिणवणारे त्यात कोळंबी किंवा करांदी घालू शकतात. आटवलात अंबाडी घालणं ही खास कोकणी खासियत आंबाडीही एक प्रकारची आंबट चवीची फळं असतात; अंबाडीच्या पाल्याचाही उपयोग केला जातोच.\nबियांच्या, मुळांच्या, कंदांच्या, पाल्याच्या, केंबांच्या, शेंगांच्या, देठांच्या, फळांच्या भाज्या, रायती, कोशिंबिरी करतातच पण फुलांच्या भाज्या, आमट्या, रायती, पकोडेही करतात. फुलांचा पदार्थ म्हटलं, की दचकायला होतं. फुलं खायची म्हटलं, की ज्या पूर्वजांपासून आपण उत्क्रांत झालो त्यांची आठवण होते. नाजूक साजूक फुलांना चिरायचं, उकडायचं, परतायचं, तळायचं - काय हा दुष्टपणा पण जिभेचे चोचले ना\nफुलांच्या पदार्थात, शेवग्याच्या फुलांची आमटी आणि फुलांचे वडे म्हणजे मेजवानीच. या फुलांचं रायतं करतात आणि पकोडेही. तशीच हादग्याच्या/अगस्तीच्या फुलांचीही भाजी करतात. मोहाच्या फुलांचं तर काय कवतिक वर्णावं त्याची भाकरीही करतात आणि दारूही त्याची भाकरीही करतात आणि दारूही मोहाची फुलं खरं म्हणजे अस्वलांची आवडती. थोडक्यात काय तर माणसातलं जनावर फुलं खाताना जागं होतं न काय\nफुलांचे हे ठोस पदार्थ झाले, पण त्यांना साहाय्यक अभिनेत्याचीही भूमिका वठवावी लागते. कधीकधी उदाहरणार्थ आमटीला किंवा एखाद्या पदार्थाला आंबटपणा हवा असेल तर चिंचेची फुलं घालायची\nशेंगांच्या भाज्यांच्याही तऱ्हतऱ्हा असतात. डिंगऱ्या, चौधारीच्या आणि अबईच्या शेंगा स्वयंपाकघरात बस्तान बसवून असतात. पण गारंबीसारख्या शेंगाही खाद्य प्रकारातल्या आहेत हे ऐकून मी चक्रावले. खरं म्हणजे गारंबीची शेंग डेकोरेटिव्ह आयटम आहे. स्वयंपाकशास्त्रदृष्ट्या नव्हे, तर घराच्या अंतर्गत सजावटीच्या दृष्टिकोनातून एकेक शेंग ही दांडगी, तिचं बी २\" x २\" इतकं असतं, चौकोनी, शिसमसारखं तजेलदार कुळकुळीत एकेक शेंग ही दा��डगी, तिचं बी २\" x २\" इतकं असतं, चौकोनी, शिसमसारखं तजेलदार कुळकुळीत शेंगेवरून वेलीची कल्पना करावी. जिथं अन्नाचं दुर्भिक्ष असतं, तिथं गारंबीच्या बिया शिजवून खातात. अर्थात गारंबीच्या बिया उकडणं किंवा शिजवणं म्हणजे गंमत नाही. येऱ्यागबाळ्याचं कामच नाही. तिथं पाहिजे जातीचे\nगारंबीसारखीच-खरसांगळ शेंग, दोन दोन हात लांब. दिवाळीच्या सुमाराला येतात. याचं मेथी दाणे, मीठ, तिखट, हळद घालून लोणचंही करतात. त्यात काकडंही घालतात. काकडं म्हणजे आवळ्यासारखी गोल गोल फळं\nगारंबी, खरसांगळची ही तऱ्हा, तर कुडाच्या कोवळ्या नाजूक शेंगांची वेगळीच तऱ्हा. या शेंगांची गवारीसारखी भाजी करतात किंवा मिठाच्या पाण्यात मुरवून खायला मस्त लागतात. चवीला थोड्या कडसर असतात. कुड्यामुळं पोटाला टोन येतो आणि पोट साफही राहतं.\nपानं खाल्ली, फुलंही खाल्ली मग देठ का वाया घालवायचं. देठं हा वनस्पतीचा अवयव राहून कसं चालायचं तसं वाया घालवणारे महामूर्खच, देठ जूनवान झालं की त्यांना ढेसं म्हणतात. ढेसं काही पटकन मन आकर्षून घेत नाहीत. पण एकदा खाल्लं तर पुन्हा पुन्हा मागून खात राहातात, अशी त्याची और लज्जत असत. तांदळी, राजगिरा, माठ, पोकळ्याचं देठ शिजवून, थोडं दाण्याचं कूट, कोथिंबीर टाकायची. शेवग्याच्या कोवळ्या देठांची भाजी करतात त्याला किसर म्हणतात. तशीच लाल भोपळ्याच्या देठांचीही भाजी करतात. कोकणी देठी म्हणजे अळूचे देठ फोडणीवर टाकून वाफ आणायची, त्यात तिखट, धने, जिरे पूड, अमसूल टाकायचं. दॅट्स ऑल\nभारंगीच्या फुलांची शोभा जशी पाहाण्यासारखीच तशीच शेंडवळं मोहरी दाण्याइतक्या लहान लहान फळांचे घोस असतात. नाजूक साजूक आणि त्याला एक नाजूक दरवळसुद्धा असतो.\nशेंडवळाचे घोस महाबळेश्‍वरच्या आठवडा बाजारात, आजूबाजूच्या खेड्यातून बाजारासाठी आलेल्या खेडुतांकडं हमखास असतात. शेंडवळं, तशी शेवरं किंवा शेवळं. पाऊस सुरू होण्याच्या बेताला ही मिळतात. केळफुलासारखीच याचीही उस्तवार करावी लागते.\nकाकडाचा आंबट पाला किंवा फळं घालूनही भाजी करतात. त्याच त्या भाज्या बाजारात येतात म्हणून ओरड ऐकू येते आणि अमकीच भाजी आवडते, तमकी आवडत नाही म्हणूनही बोंब सुरू असते. दोन्हीलाही काहीच अर्थ नाही. किती प्रकारच्या भाज्या, किती त्यांची कॉम्बिनेशन्स आणि शिवाय शाकाहार आणि सामिष आहार याचीही कितीतरी कम्बिनेशन्स होऊ शकतात. प्र���्येकालाच वाटण घाटण लागतं असंही नाही. साधे सोपे प्रकार त्यात नित्य नवे प्रयोग करून भरही टाकता येते. तेवढाच निर्मितीचाही आनंद. या आनंदाचा घास चवीचवीनं घ्यावा आणि इतरांना लुटावा.\nतुका म्हणे गोड लागे तो तो मागे रसना\nछंद रेसिपी हृदय वर्षा कोकण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4/", "date_download": "2019-08-25T16:10:16Z", "digest": "sha1:DI3WY73EZLDEV4ZKDUDZ3V43ZWKT7PIS", "length": 17891, "nlines": 212, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्रेम काय काय करायला लावते? – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeसाहित्य/ललितकथाप्रेम काय काय करायला लावते\nप्रेम काय काय करायला लावते\nJune 3, 2017 प्रा. हितेशकुमार पटले कथा\nएक होता तो आणि एक ती\nत्याला ती एका पार्टीत भेटली.\nखुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.\nती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.\nतो फार साधा, आर. के. लक्ष्मणच्या ‘कॉमनमॅन’ सारखा.\nत्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच\nतिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती\nपण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं,\n“तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील\nतिला ‘नाही’ म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, ‘हो’ म्हणावसं वाटलं.\nती “हो” म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं.\nया शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता\nजवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली.\nपण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना तो खुपच नर्व्हस झाला होता.\n��णि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली.\nझक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या\nकॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला.\nत्यानं वेटरला हाक मारली.\nवेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला.\nतो म्हणाला, ‘थोडं मीठ देता मला कॉफीत टाकायचंय\nसारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं.\nविचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले.\nवेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना – “कैसे कैसे लोग आते है” अशा अर्थाचा चेहराही केला.\nत्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला\nती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ\nअखेरीस तिनं विचारलंच “पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली””माझं लहानपण समुद्रकाठी गेलं…” शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला…\n“सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे.\nआता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे.\nखारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते…” भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.\nतिचं ह्र्दय भरून आलं – त्याच्या निरागसतेनं.\nकिती हळुवार होतं त्याचं मन.\nमग तीही बोलली… आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल… तिच्या स्वप्नांबद्दल… खरचं खुप छान डेट झाली ती\nमग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.\nअखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी.\nतो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.\nमग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं\nचार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले.\nखरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं.\nती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा\nआणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीतअशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही.\nएके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी…\nकाही दिवसांनी ती सावरली.\nरोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली.\nएकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली.\nत्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती क��ीतरी लिहीली होती.\n“माझ्या प्रिये, मला माफ कर\nआयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो… पहिल्यांदा आणि शेवटचं हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो… पहिल्यांदा आणि शेवटचं आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही…\nकेवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने\nप्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती\nत्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे.\nआणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं…\nखारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती\nपण मला तु खुप आवडतेस…\nआणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो…\n…आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही\nप्लीज – मला माफ करशील\nAbout प्रा. हितेशकुमार पटले\t15 Articles\nप्रा. हितेशकुमार पटले हे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक असून ते लेखकही आहेत. ते सोशल मिडियावर कार्यरत असून स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/soyabin/", "date_download": "2019-08-25T15:30:09Z", "digest": "sha1:4XFAGLXTSGZ6TAQ4OCD6EUUOXZIWUFV7", "length": 5186, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Soyabin- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n...म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांनी दिवाळी घालवली अंधारात\nसोयाबीन आणि कापसाला दिवाळीनंतर चांगला भाव मिळेल या आशेने विदर्भातील शेतकऱ्यांनी ही दोन्ही पिकं विक्रीसाठी आणलीच नाही आणि दिवाळी अंधारात काढली.\nव्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दर पाडले; शेतकऱ्यांची लूट\nमहाराष्ट्र Oct 27, 2017\nसोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mim-leader-owaisis-bullet-ride-ias-officer-pays-fine-fine-not-wearing-helmet-33352", "date_download": "2019-08-25T15:55:05Z", "digest": "sha1:HWIFUZZN7XDUSYK5HLVXY7NHXYHRDT62", "length": 9946, "nlines": 141, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "MIM leader Owaisi's bullet ride ; an IAS officer pays fine fine for not wearing helmet | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nओवेसींची सुसाट बुलेटस्वारी, भुर्दंड भरी आयएएस अधिकारी\nओवेसींची सुसाट बुलेटस्वारी, भुर्दंड भरी आयएएस अधिकारी\nओवेसींची सुसाट बुलेटस्वारी, भुर्दंड भरी आयएएस अधिकारी\nओवे���ींची सुसाट बुलेटस्वारी, भुर्दंड भरी आयएएस अधिकारी\nमंगळवार, 29 जानेवारी 2019\nओवेसी यांनी विनाहेल्मेट मोटारसायकल चालविल्याबद्दल दंड भरावा म्हणून त्यांना काही जण ट्रोल करीत आहेत.\nहैदराबाद : एमआयएमचे नेते आणि खासदार असदोद्दीन ओवेसी यांना बुलेट मोटारसायकल चालविण्याची हौस आहे. हैदराबाद येथे 25 जानेवारी रोजी तेलंगणाचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांना आपल्या पाठीमागे बसवून ओवेसी यांनी जुन्या हैदराबाद शहरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी त्यांनी केली.\nउड्डाणपूल, नवीन रस्ते आणि मीर आलम तलावाची पाहणी झाल्यानंतर तेलंगणाचे वरिष्ठ आयएएस अधिकारी अरविंद कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ओवेसी यांच्या सोबतच्या बुलेट राईडची छायाचित्रे प्रदर्शित केली.\nत्यानंतर थोड्याच वेळात ट्विटरवर अनेक नागरिकांनी अरविंद कुमार आणि असदोद्दीन ओवेसी यांना हेल्मेट घातले नाही म्हणून टीकेचे लक्ष केले. त्यावर ही छायाचित्रे मुख्य रस्त्यावरची नाहीत. अंतर्गत रस्त्यांवरची आहेत. जेथे चार चाकी गाडी जाऊ शकत नाही असे थोडेच अंतर आम्ही दोघे मोटरसायकलवर बसलो होतो, असा दावा अरविंद कुमार यांनी केला.\nमात्र हैदराबाद परिसरातील नागरिकांनी चार दिवस श्री. ओवेसी आणि अरविंद कुमार यांना हेल्मेट वापराचे फायदे सांगणारे ट्विट करून हैराण केले. खासदार आणि आयएएस अधिकारी दोघेही भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ असल्याने त्यांनी असेच वर्तन केल्यावर कसे व्हायचे वगैरे-वगैरे उपदेशाचाही पाऊस पडला.\nओवैसींच्या एका वर्गमित्राने ओवैसी अजूनही पूर्वीच्या भरधाव वेगाने बुलेट चालवतात का असेही त्या अधिकाऱ्याला विचारले .\nअखेर तीन दिवसांनंतर सोमवारी ( ता . २८) अरविंद कुमार यांनी स्वतःहून पोलिसांकडे दंड जमा केला आहे. मोटारसायकलवर पाठीमागे हेल्मेटशिवाय बसल्याबद्दल 135 रुपये दंडाचे चलन त्यांनी वाहतूक पोलिसांकडे भरले. त्यानंतर दंडाच्या पावतीचे छायाचित्र अरविंद कुमार यांनी ट्विटरवर टाकले आहे.\nएमआयएम चे नेते असदोद्दीन ओवेसी यांनी अरविंद कुमार यांच्या दंडाच्या पावतीचे ट्विट रिट्विट केले आहे. त्यानंतर आता काही हैदराबादकर ओवेसींना तुम्ही दंड भरला का अशी विचारणा करीत आहेत. ओवेसी यांनी विनाहेल्मेट मोटारसायकल चालविल्याबद्दल दंड भरावा म्हणून त्यांना काही जण ट्रोल करीत आ��ेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nहेल्मेट एमआयएम खासदार ट्विटर traffic helmet hyderabad\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2019-08-25T15:28:00Z", "digest": "sha1:A3STJD3RJSL3RVDFRTD25O7DW4LOHQKC", "length": 4282, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महिला आरक्षण - विकिपीडिया", "raw_content": "\nमहिला आरक्षण हे एखाद्या क्षेत्रात महिलांना संधी देण्यासाठी केलेली व्यवस्था आहे.\nभारत देशात कर्नाटक राज्याने प्रथमच १९८० मध्ये जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी २५% जागा आरक्षित केल्या. असा कायदा केल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत अनेक जागा रिकाम्या राहिल्या कारण अशा महिला आरक्षित जागांवर उभे रहाण्याची संधी घेणार्‍या महिलाच नव्हत्या. १९८७ मध्ये ओरिसाने महिलांसाठी ३३% आरक्षण केले.\nकेंद्र सरकारने ७३ वी घटना दुरुस्ती करून जेव्हा महिला आरक्षण लागू केले, त्यापूर्वीच या राज्यांनी त्या दिशेने जाणारी पावले टाकली होती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०१७ रोजी २१:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T16:49:09Z", "digest": "sha1:HOS46WFXZG7T7RC6VK65F2K55FG54AL3", "length": 4799, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विद्युत रोहित्र - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०१४ रोजी १०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2019-08-25T15:57:33Z", "digest": "sha1:JPBPZSJCARNL6KDXNWKTTSAUL6AEMTAY", "length": 8533, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक\nशिर्डी, महाराष्ट्र ४२३ १०९\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nसोलापूर विभाग, मध्य रेल्वे\nसाईनगर शिर्डी रेल्वे स्थानक पुणतांबे-शिर्डी रेल्वेमार्गावरील शेवटचे स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी गावात असलेले हे स्थानक साईबाबा या संतांच्या समाधीपासून ५ किमी वर आहे. येथून दक्षिण भारतातील अनेक शहरांना थेट रेल्वेसेवा उपलब्ध आहे.\n२००९मध्ये बांधल्या गेलेल्या या स्थानकात प्रवाशांना आपल्या गाडीची वाट पाहण्यासाठी दोन छोटी प्रतीक्षागृहे आहेत. येथे स्वच्छतागृहांची कमतरता आहे. स्थानकात खाण्यापीण्याच्या ताज्या वस्तू विकणारी दुकाने नाहीत.\nयेथून साईबाबा मंदिरापर्यंत फुकट बससेवा आहे.\n२२१४७ दादर-साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस (शनिवारी)\n१७२०७ विजयवाडा-साईनगर शिर्डी एक्सप्रेस सिकंदराबाद मार्गे (बुधवारी)\n१७००१ सिकंदराबाद–साईनगर शिर्डी एक्सप्रेस बीदर मार्गे (सोमवार, शनिवार)\n१७२०५ काकिनाडा पोर्ट-साईनगर शिर्डी एक्सप्रेस सिकंदराबाद मार्गे (रविवार, मंगळवार, गुरुवार)\n५१०३४ मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी जलद पॅसेंजर दौंड मार्गे\n२२६०२ चेन्नई सेंट्रल–साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस येलहंका, दौंड मार्गे (शुक्रवार)\n२२८९३ हावरा-साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस नागपूर मार्गे (शनिवार)\n१८५०४ विशाखापट्टणम–साईनगर शिर्डी एक्सप्रेस काझीपेट मार्गे (शुक्रवार)\n१२१३२ दादर-साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस नाशिक रोड मार्गे (रविवार, मंगळवार, गुरुवार)\n१६२१८ मैसूरु–साईनगर शिर्डी एक्सप्रेस बंगळूर, दौंड मार्गे (मंगळवार)\n२२४५५ कालका–साईनगर शिर्डी एक्सप्रेस भोपाळ, आग्रा, नवी दिल्ली मार्गे (मंगळवार, शनिवार)\n१८४०८ पुरी–साईनगर शिर्डी एक्सप्रेस मनमाड, नागपूर, रायपूर, भुबनेश्वर मार्गे (रविवार)\n१७४१८तिरुपती–साईनगर शिर्डी एक्सप्रेस मनमाड, सिकंदराबाद मार्गे\n११००१ पंढरपूर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस\n११००१ जालना-साईनगर शिर्डी डेमू\nनाशिक जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nइ.स. २००९ मधील निर्मिती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ नोव्हेंबर २०१७ रोजी २३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2019-08-25T16:42:33Z", "digest": "sha1:WZC3IBOIIK3O56U7LB2IWAULOAL3H2DG", "length": 6738, "nlines": 169, "source_domain": "kayvatelte.com", "title": "सुनीताबाई देशपांडे | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nTag Archives: सुनीताबाई देशपांडे\nएकदा न्यु माजरी कोल फिल्डस मधे काम होतं म्हणुन वरोऱ्याला जाणं झालं. कामाच्या निमित्ताने का होईना, पण वरोऱ्याला जाणं झालं की बरं वाटतं. असं म्हणतात की जिथे तुमची नाळ गाडली गेली असते तिथे तुम्हाला नेहेमीच जास्त कम्फर्टेबल वाटतं. वरोऱ्या बरोबरच्या … Continue reading →\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/motihara/", "date_download": "2019-08-25T16:09:17Z", "digest": "sha1:QJYPM33DLLUCQVGJJGFQYDIRBERO7ZHQ", "length": 4898, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Motihara- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n,महिलेला बेदम मारहाणीत गर्भातल्या अर्भकाचा मृत्यू\nजमिनीच्या वादातून या गर्भवती महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत महिलेच्या गर्भात असलेल्या अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-08-25T16:08:17Z", "digest": "sha1:SVDWT3E2ILN4FMII3AKRHDMHVOKJ7D4H", "length": 5155, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पिएर-सिमोन लाप्लास - विकिपीडिया", "raw_content": "\nपियेर-सिमों लाप्लास (फ्रेंच: Pierre-Simon, marquis de Laplace; २३ मार्च १७४९, काल्व्हादोस, नोर्मंदी - ५ मार्च १८२७, पॅरिस) हा एक प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. त्याला गणितामधील लाप्लास समीकरण व लाप्लास रूपांतर ह्यांचा जनक मानले जाते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १७४९ मधील जन्म\nइ.स. १८२७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-2/", "date_download": "2019-08-25T17:05:00Z", "digest": "sha1:2HHIJNG7JHWKFIGKOJDLBSSXSM5D3EP6", "length": 10911, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रितम प्रका�� महाविद्यालयात कारगिल विजय स्मृती दिन साजरा | Dainik Prabhat", "raw_content": "\nप्रितम प्रकाश महाविद्यालयात कारगिल विजय स्मृती दिन साजरा\nभोसरी – येथील प्रितम प्रकाश महाविद्यालयात गुरूवारी कारगिल विजय स्मृती दिन साजरा करण्यात आला. भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व उपस्थितांनी शहीद जवानांना मानवंदना दिली. प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांमुळे आपण सर्व सुरक्षित असून कारगिल युध्दामध्ये भारतीय जवानांनी केलेल्या अद्वितीय पराक्रमामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्‌याचा डाव उलथून लावण्यात भारतीय लष्कराला यश आले. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुधाकर बैसाणे यांनी कारगिल युध्दाची आठवण करुन देत सर्व विद्यार्थ्यांनी देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडत असताना धार्मिक, सांप्रदायिक तसेच जातीय आधारावर तेढ निर्माण करणाऱ्या विचारांपासून स्वतःला दूर ठेवावे असे आवाहन केले. यावेळी पुणे ते पंढरपूर दरम्यान 5 जुलै ते 23 जुलै 2018 दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, निसर्ग वारी या राष्ट्रीय पातळीवर उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल रासेयो स्वयंसेवक मेघशाम सुडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विजय निकम यांनी केले. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी आभार मानले. यावेळी प्रा. डॉ. हनुमंत शिंदे, प्रा. सचिन पवार, प्रा. प्रविण म्हस्के, प्रा. सुधाकर बैसाणे, प्रा. डॉ. स्वाती वाघ, प्रा. विभा ब्राम्हणकर, प्रा. मिनाक्षी माकुडे, प्रा. प्रशांत रोकडे, प्रा. ऍड. महालक्ष्मी ठुबे, अनिकेत सांडभोर व आदेश ससाणे तसेच रासेयोचे सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/report-card-of-member-of-parliament/", "date_download": "2019-08-25T15:38:08Z", "digest": "sha1:4275S3VYHQ5CKBY6EGS4BJQFI6R5GG7R", "length": 19739, "nlines": 149, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "यंदा मतदान करण्याआधी आपल्या ५७१ खासदारांचं हे रिपोर्ट कार्ड पहा आणि मगच निर्णय घ्या", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nयंदा मतदान करण्याआधी आपल्या ५७१ खासदारांचं हे रिपोर्ट कार्ड पहा आणि मगच निर्णय घ्या\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nपरिवर्तनने बनवलेले १६ व्या लोकसभेतील ५४३ मतदारसंघातील गेल्या ५ वर्षांतील एकूण ५७१ खासदारांचे रिपोर्ट कार्ड आज प्रसिद्ध होत आहे. परिवर्तनने खास बनवलेल्या khasdar.info या वेबसाईटवर हे बघण्यासाठी उपलब्ध आहे.\nसजग मतदार (informed electorate) ही प्रगल्भ लोकशाहीसाठी पूर्वअट आहे. मतदान करताना केवळ जाहिरातबाजी आणि घोषणांच्या भपक्यात मतदाराने वाहवत जाऊ नये, तर उमेदवाराने आधी केलेल्या कामाचा पूर्ण आढावा घ्यावा हे लोकशाहीत अपेक्षित आहे.\nआणि म्हणूनच प्रत्येक खासदाराने निवडून आल्यापासून काय काय केले याचा एक वस्तुनिष्ठ लेखाजोखा आम्ही तयार केला आहे. २०१४ ते २०१९ य��� पाच वर्षांचा हा अहवाल आहे.\nआम्ही हा खासदारांच्या कामाचा हा अहवाल बनवताना ५ निकष ठेवले-\n१) खासदारांची लोकसभेतील एकूण उपस्थिती\n२) खासदारांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या\n३) लोकसभेत विविध विषयांवर, प्रस्तावित कायद्यांवर, अहवालांवर होणाऱ्या चर्चांमध्ये खासदारांच्या सहभागाची एकूण संख्या\n४) खासदारांनी लोकसभेत स्वतंत्रपणे मांडलेल्या विधेयकांची संख्या\n५) MP Local Area Development Scheme (MPLADS) या योजनेनुसार खासदारांनी वापरलेला निधी.\nसर्व माहिती ही लोकसभेची अधिकृत वेबसाईट (loksabha.nic.in) व MPLADS ची वेबसाईट (mplads.gov.in) येथून घेतली आहे. २३ मार्च २०१९ पर्यंत वेबसाईटवर अपलोड असणारी माहिती या रिपोर्ट कार्डमध्ये दिसेल.\nव्यक्तिगत मतांवर अवलंबून राहण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष आकडेवारीवर भर दिला. परिवर्तनने चांगले-वाईट, योग्य-अयोग्य अशी भूमिका घेणे हेतुतः टाळले आहे. जी काही आकडेवारी आणि माहिती अधिकृत वेबसाईटवर मिळाली तीच आम्ही वापरली आहे.\nयामुळे मनातले पूर्वग्रह, एखाद्या विचारधारेशी असणारी बांधिलकी, राजकीय संबंध अशा गोष्टींचा परिणाम या अहवालावर होऊ नये याची काळजी घेतली गेली आहे.\nफक्त वास्तव मांडण्याचा हा प्रयत्न आहे. योग्य-अयोग्य, चांगले-वाईट याचा निर्णय अंतिमतः मतदारांनी घ्यायचा आहे.\nराष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राची सरासरी\nलोकसभेतील उपस्थिती ६८.६ % ६९ %\nलोकसभेत विचारलेले प्रश्न २५० ५३३\nलोकसभेतल्या चर्चांमध्ये सहभाग ६४ ६८\nलोकसभेत मांडलेली विधेयके २ ४\nखासदार निधीचा वापर (कोटींमध्ये) १८ १६\nलोकसभेत सर्वाधिक उपस्थिती असणारे पहिले ५ खासदार :\nभैरो प्रसाद मिश्रा भारतीय जनता पार्टी बांदा (उत्तर प्रदेश) १००%\nडॉ. कुलमणी समल बिजू जनता दल जगतसिंगपूर (ओडिशा) १००%\nरमेश कौशिक भारतीय जनता पार्टी सोनीपत (हरियाणा) ९९.७%\nरतनलाल कटारिया भारतीय जनता पार्टी अंबाला (हरियाणा) ९८.८%\nराजेंद्र अगरवाल भारतीय जनता पार्टी मीरत (उत्तर प्रदेश) ९८.५%\nलोकसभेत सर्वाधिक उपस्थिती असणारे महाराष्ट्राचे पहिले ५ खासदार\nअरविंद सावंत शिवसेना मुंबई दक्षिण ९७.९%\nगोपाळ शेट्टी भारतीय जनता पार्टी मुंबई उत्तर ९७.३%\nडॉ सुनील गायकवाड भारतीय जनता पार्टी लातूर ९६.१%\nसुप्रिया सुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती ९५.८\nराहुल शेवाळे शिवसेना मुंबई दक्षिण मध्य ९५.८\nलोकसभेत सर्वाधिक प्रश्न मांडणार��� पहिले ५ खासदार :\nसुप्रिया सुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती (महाराष्ट्र) ११९२\nधनंजय महाडिक राष्ट्रवादी कॉंग्रेस कोल्हापूर (महाराष्ट्र) ११८२\nविजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस माढा (महाराष्ट्र) ११४१\nराजीव सातव कॉंग्रेस हिंगोली (महाराष्ट्र) ११२६\nशिवाजी आढळराव पाटील शिवसेना शिरूर (महाराष्ट्र) ११०७\nलोकसभेत सर्वाधिक चर्चांमध्ये सहभाग घेणारे पहिले ५ खासदार :\nभैरो प्रसाद मिश्रा भारतीय जनता पार्टी बांदा (उत्तर प्रदेश) १९८७\nपुष्पेंद्र सिंग चंदेल भारतीय जनता पार्टी हमीरपुर (उत्तर प्रदेश) १७७५\nशरद त्रिपाठी भारतीय जनता पार्टी संत कबीर नगर (उत्तर प्रदेश) ६१०\nपी.पी. चौधरी भारतीय जनता पार्टी पाली (राजस्थान) ४४१\nचंद्रप्रकाश जोशी भारतीय जनता पार्टी चित्तोडगड (राजस्थान) ३८१\nलोकसभेत सर्वाधिक चर्चांमध्ये सहभाग महाराष्ट्राचे घेणारे पहिले ५ खासदार :\nश्रीरंग बारणे शिवसेना मावळ २९७\nअरविंद सावंत शिवसेना मुंबई दक्षिण २७१\nराजीव सातव कॉंग्रेस हिंगोली २३३\nराहुल शेवाळे शिवसेना मुंबई दक्षिण मध्य २०३\nडॉ किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टी मुंबई उत्तर पूर्व १६२\nलोकसभेत सर्वाधिक स्वतंत्रपणे विधेयके मांडणारे पहिले ५ खासदार :\nडॉ निशिकांत दुबे भारतीय जनता पार्टी गोड्डा (झारखंड) ४८\nडॉ किरीट सोळंकी भारतीय जनता पार्टी अहमदाबाद पश्चिम (गुजरात) ३७\nगोपाळ शेट्टी भारतीय जनता पार्टी मुंबई उत्तर (महाराष्ट्र) ३२\nओम प्रकाश यादव भारतीय जनता पार्टी पाली (राजस्थान) २८\nपुष्पेंद्र सिंग चंदेल भारतीय जनता पार्टी हमीरपुर (उत्तर प्रदेश) २६\nलोकसभेत सर्वाधिक स्वतंत्रपणे विधेयके मांडणारे महाराष्ट्राचे पहिले ५ खासदार :\nशिवाजी आढळराव पाटील शिवसेना शिरूर २०\nश्रीरंग बारणे शिवसेना मावळ २०\nए.टी नाना पाटील भारतीय जनता पार्टी जळगांव १७\nचंद्रकांत खैरे शिवसेना औरंगाबाद १६\nपूनम महाजन भारतीय जनता पार्टी मुंबई उत्तर मध्य ९\nखासदार निधीचा सर्वाधिक वापर करणारे पहिले ५ खासदार :\nजनार्दन सिंग सिग्रीवाल भारतीय जनता पार्टी महाराजगंज (बिहार) ३१.४५\nलक्ष्मण गिलुवा भारतीय जनता पार्टी सिंगभूम (झारखंड) २७.४८\nटी.जी. वेंकटेश बाबू अण्णा द्रमुक चेन्नई उत्तर (तामिळनाडू) २६.८\nछेदी पासवान भारतीय जनता पार्टी सासाराम (बिहार) २६.६\nसंध्या रॉय तृणमूल कॉंग्रेस मेदिनिपूर (प. बंगाल) २६.���\nखासदार निधीचा सर्वाधिक वापर करणारे महाराष्ट्राचे पहिले ५ खासदार :\nडॉ किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टी मुंबई उत्तर पूर्व २५.६१\nरामदास तडस भारतीय जनता पार्टी वर्धा २३.५७\nराहुल शेवाळे शिवसेना मुंबई दक्षिण मध्य २०.८८\nपूनम महाजन भारतीय जनता पार्टी मुंबई उत्तर मध्य २०.६२\nडॉ. श्रीकांत शिंदे शिवसेना कल्याण २०.३९\nखासदार निधीचा सर्वाधिक वापर झालेली ५ कामे-\nएकूण ६५ खासदारांनी गेल्या ५ वर्षात एकही प्रश्न लोकसभेत विचारलेला नाही. त्यापैकी महाराष्ट्रातले ४ खासदार.\nएकूण ४१ खासदारांनी गेल्या ५ वर्षात एकाही चर्चेत सहभाग घेतलेला नाही. त्यापैकी महाराष्ट्रातले ३ खासदार\nएकूण ४२० खासदारांनी गेल्या ५ वर्षात स्वतंत्रपणे एकही विधेयक मांडलेले नाही. त्यापैकी महाराष्ट्रातले २७ खासदार\nया वेबसाईट सर्व खासदारांची माहिती उपलब्ध आहे. या वेबसाईटची लिंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे, आणि लोकसभा निवडणुकीच्या या काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत ही माहिती नेऊन जागरूकता निर्माण करण्याच्या कामात हातभार लावावा हे नम्र आवाहन.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← अभ्यासकांचा धक्कादायक निष्कर्ष : पुरुषांच्या दाढीत असतात श्वानांच्या फर पेक्षाही जास्त जंतू\nसचिन तेंडूलकरबद्दल १० अफलातून गोष्टी\nराजू शेट्टींच्या पराभवाचं विश्लेषण करणारा हा लेख खूप व्हायरल होतोय\nया १० वैशिष्ट्यांमुळे सुषमा स्वराज इतर राजकारण्यांसमोर उठून दिसतात\nशिष्याला शिष्य राहू देणारा तो गुरु कसा असेल : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ९\nकम्युनिस्ट चीनने उचललंय इस्लामविरुध्द हत्यार, कारण भारतीयांसाठी धक्कादायक आहे\nमल्ल्या आणि मोदी सारखे आर्थिक गुन्हे करणारे ‘इंग्लंड’ मध्येच का पलायन करतात\nग्रेनेड लॉन्चर ते मशीन गन्स: शहरी नक्षलवाद्यांचा अंगावर काटा आणणारा पत्रव्यवहार\nकेरळातील अख्खं गाव “नशेडी” झालं असताना, बुद्धिबळाच्या पटाने सगळं चित्र पालटलं\nप्रत्येक भारतीयाला खोट्या वाटतील अश्या, “सौंदर्या”च्या चित्र-विचित्र व्याख्या\nया ‘हटके’ लग्नसोहळ्यात ‘ती’ वरात घेऊन आली आणि ‘त्याने’ मांडवात वाट पाहिली\nएखाद्या प्राण्याची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे कस�� ठरवले जाते\nदिवसातून केवळ २ तासांसाठी खुला होतो हा ‘अजब रस्ता’ \nसंस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका मनावर वाईट संस्कार होतील\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/watches/coolado-02-br-analog-men-s-watch-price-pnfNhg.html", "date_download": "2019-08-25T15:36:27Z", "digest": "sha1:FF6VDXZZEFUQRRO65YFPV2DHRXNAVAMD", "length": 13363, "nlines": 323, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच\nकूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच\nकूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच किंमत ## आहे.\nकूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच नवीनतम किंमत Aug 22, 2019वर प्राप्त होते\nकूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटचस्नॅपडील उपलब्ध आहे.\nकूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 313)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच दर नियमितपणे बदलते. कृपया कूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच वैशिष्ट्य\n( 1393 पुनरावलोकने )\n( 341 पुनरावलोकने )\n( 40 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 26 पुनर��वलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 172 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\nकूलडो 02 ब्र अनालॉग में s वाटच\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4739853579596302319&title='J%20&%20K'%20Bank%20More%20Than%20Doubles%20it%20Profit&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-08-25T16:20:32Z", "digest": "sha1:PPZE6A55H2UVS4NBY2LZAZA2VF377R4G", "length": 16812, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘जे अँड के’ बँकेचा नफा दुपटीने वाढला", "raw_content": "\n‘जे अँड के’ बँकेचा नफा दुपटीने वाढला\nश्रीनगर : जे अँड के बँक या प्रमुख सरकारी वित्तीय संस्थेने २०१८-१९ या आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यामध्ये १२९ टक्के म्हणजे ४६५ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे जाहीर केले आहे. या अगोदरच्या वर्षात बँकेला २०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.\nमार्च तिमाहीमध्ये बँकेने २१४.८० कोटी रुपये नफा मिळला, या तुलनेत २०१८च्या आर्थिक वर्षात याच तिमाहीतील नफा २८.४१ कोटी रुपये होता. रिटेल क्रेडिटमधील उत्तम वाढ, पीएनबी मेटलाइफमधील काही हिश्श्याची विक्री व काही मोठ्या एनपीएलचा प्रश्न सुटला, यामुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षात बँकेचे एकूण उत्पन्न आठ हजार ४८७ कोटींपर्यंत वाढले, तर वर्षभरापूर्वी ते सात हजार ११६ कोटी होते.\nबँकेच्या संचालक मंडळाने श्रीनगर येथील मुख्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत ऑडिटेड निकालांना मंजुरी दिल्यानंतर, बँकेने २०१८-१९ आर्थिक वर्षातील व या आर्थिक वर्षाच्या चौथी तिमाहीतील निकाल जाहीर केले. जम्मू व काश्मीर राज्यातील क्रेडिटमध्ये व नेट इंटरेस्ट इन्कममध्ये अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत २३ टक्के वाढ झाली आहे आणि कर्जांवर मिळालेले व्याज व ठेवींवर दिलेले व्याज यातील तफावत चौथ्या तिमाहीत ४२ टक्के वाढली. नफात्मकतेचे प्रतिक असणारे एनआयआयएम चौथ्या तिमाहीत ४.०५ हे आणि संपूर्ण वर्षात ३.८४ टक्के होते, तर या तुलनेत अगोदरच्या आर्थिक वर्षात ३.६५ टक्के होते.\nआव्हानात्मक परिस्थितीतून वाटचाल करत असताना संचालक मंडळाने दिलेला पाठिंबा व मार्गदर्शन यांचा आवर्जून उल्लेख करत, जे अँड के बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सु��ारणा आणि बँकेच्या टॉप व बॉटमलाइनमध्ये झालेली वाढ यांचे श्रेय बँकेच्या प्रमोटरनी व ग्राहकांनी व विशेषतः जम्मू व काश्मीर राज्याने दर्शवलेल्या विश्वासाला दिले. आव्हानात्मक स्थितीतही क्रेडिटमधील उत्तम वाढ, एनपीएचे व्यवस्थापन, एनपीए वसुली, अनुपालन याबद्दल त्यांनी व्यवस्थापन टीम, बिझनेस हेड व ऑपरेटिव्ह स्टाफ यांचे कौतुक केले.\n‘जम्मू व काश्मीर राज्यात, प्रामुख्याने एसएमई व रिटेल या क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यासाठी आमचे मनुष्यबळ बिझनेसविषयक नियोजनाच्या अनुषंगाने काम करत आहे. आम्ही जम्मू व काश्मीर येथे सातत्याने बाजारहिसा मिळवत आहोत, तसेच कर्जाची पुरेशी उपलब्धता नसणाऱ्या भौगोलिक ठिकाणी व श्रेणींमध्ये ही सेवा देत आहोत. विशेषतः कन्झ्युमर व हाउसिंग क्षेत्रांवर भर देत आहोत. रिटेलमधील श्रेणीनिहाय आकडेवारी पाहिली असता, हाउसिंगमध्ये ७९ टक्के म्हणजे तीन हजार ११७ कोटींवरून पाच हजार ३८४ कोटींपर्यंत, कन्झ्युमर फायनान्समध्ये १९५ म्हणजे एक हजार ९७८ कोटींपर्यंत, कारलोनमध्ये दोन हजार कोटींवरून दोन हजार ७४१ कोटींपर्यंत वाढ झाली असून, एकूण रिटेल क्रेडिट ३३ टक्के वाढले आहे. एकंदर अॅडव्हान्सेसमध्ये कॉर्पोरेट ते रिटेल मिक्स आता ४३ कॉर्पोरेट ते ५७ टक्के रिटेल आहे, तर या तुलनेत काही वर्षांपूर्वी हे प्रमाण ५३ कॉर्पोरेट ते ४७ रिटेल असे होते’, असे अध्यक्षांनी नमूद केले.\n‘आमचे मध्यम कालावधीतील धोरणही या निकालांच्या निमित्ताने अधोरेखित झाले असून, ते २०२२ या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत, एकूण २.५० लाख कोटींची उलाढाल, दोन हजार कोटी रुपये नफा, ३.५-४ टक्के या दरम्यान एनआयआयएम, १.३ टक्के आरओए, १६ टक्के आरओई व एक टक्क्याहून कमी क्रेडिट कॉस्ट असे आहे. आम्ही अगोदरच्या आर्थिक वर्षातील उत्तम व्यवसायाची वाटचाल चालू आर्थिक वर्षातही कायम ठेवणार आहोत आणि नफ्यामध्ये सातत्य राखण्याच्या दृष्टीने वाढीची गती कायम राखणार आहोत. एनपीएच्या बाबतीतील आमच्या तरतुदी ३-४ तिमाहींमध्ये पूर्ण झाल्या की आम्ही अजून चांगली कामगिरी करू, असा विश्वास आहे,’ असे परवेझ अहमद यांनी सांगितले.\nबँकेची वाढ व व्यवसाय आणखी पुढे नेण्यासंबंधीच्या नियोजनाबद्दल बोलत असताना अध्यक्षांनी चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये जिल्हा स्तरावर लागू करण्यात येणाऱ्या नव्या झ��नल रचनेविषयी माहिती दिली. राज्य सरकारच्या बजेट/विकास योजनेची सांगड राज्यामध्ये सामाजिक-आर्थिक विकास साधण्याच्या बँकेच्या प्रयत्नांशी घातली जाणार आहे. राज्यातील मोठ्या प्रमाणातील ग्रामीण लोकसंख्येला सेवा देण्यासाठी बँक अधिकाधिक विस्तार करणार आहे. यामध्ये, आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनौपचारिक पर्यायांवर अवलंबून असणाऱ्या अशा समाजातील तळागाळातील लोकसंख्येचाही समावेश आहे. असे केल्याने बँकेच्या लो कॉस्ट कासा फ्रेंचाइजी सक्षम होतील. सध्या हे प्रमाण ५०.७ टक्के असून, बँकिंग उद्योगातील ते एक उत्तम मानले जाते.\n‘मी आधीपासून सांगत असल्याप्रमाणे, एसएमई, पर्यटन पायाभूत सुविधा, शेती व जोडधंदे, पायाभूत सुविधा (सरकारी खर्च), गृहकर्ज, सरकारी कर्मचाऱ्यांना पर्सनल फायनान्स, बागायत, गोल्ड लोन अशा क्षेत्रांमध्ये मोठी क्षमता आहे व मोठी मागणी आहे आणि गेल्या काही तिमाहींमध्ये या क्षेत्रांमध्ये झालेल्या वाढीने ही बाब अधोरेखित झाली आहे. स्टार्ट-अप व नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे, या क्षेत्रालाही आम्ही प्राधान्य देणार आहोत, राज्य व केंद्र सरकारमध्ये स्टार्ट-अपसाठी धोरणाच्या बाबतीत पाठिंबा देणार आहोत. तसेच, आम्ही राज्यातील गुणवान युवकांसाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत,’ असे परवेझ अहमद यांनी ‘प्रेस स्टेटमेंट’मध्ये नमूद केले आहे.\n‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर अॅक्सिस बँक शारजामध्ये कार्यरत पंकजा मुंडे यांच्या हस्ते खेळपट्टीचे लोकार्पण साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nगणेशोत्सवात संगीत कार्यक्रमांतून पूरग्रस्तांसाठी निधी; ओम साई मित्रमंडळाचा उपक्रम\nहलक्या विमानातून दोन महासागर ओलांडले; मुंबईच्या आरोहीची कामगिरी\nपूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेल्या धुळाप्पांचा सत्कार\nपूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग १२\n‘आकांक्षां’पुढती जिथे गगन ठेंगणे\nरेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू\nसंस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा\nनालासोपारा, विरार आणि परिसर...\nपूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B3", "date_download": "2019-08-25T16:41:46Z", "digest": "sha1:NB42GX6YXFSCGMV373PRRPQJY5UPS6OL", "length": 3384, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nमध्य रेल्वेची कर्जत ते बदलापूर रेल्वे सेवा पुर्वपदावर\nमुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी, अनेक भागांत साचलं पाणी\nमध्य रेल्वेचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ\nरोज 'म.रे' त्याला कोण रडे\nखडवली स्थानकाजवळ रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nपश्चिम, मध्य रेल्वे मार्गावरील रुळांची उंची वाढवणार\nमध्य रेल्वेच्या कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत\nसयाजी-किशोरच्या ‘बाबो’चा फर्स्ट लुक पाहिला का\nपावसाळ्यात लोकलखोळंबा टाळण्यासाठी 'परे'वर पर्जन्यमापक यंत्रणा\nफक्त ५० कोटी झाडे लावल्याची टिमकी वाजवायचीय का\nशहाड स्थानकाजवळ रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत\nनेरुळ ते खारकोपर लोकल सेवेला आजपासून सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/user/6535", "date_download": "2019-08-25T15:45:11Z", "digest": "sha1:FTCTJO7JMFZ6WA53RUNHSUFSAMYQIF3N", "length": 2446, "nlines": 39, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "गौतम चंद्रभान सातदिवे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगौतम चंद्रभान सातदिवे हे इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून 'प्रा.आर.डी.देशमुख आर्ट्स कॉलेज, नांदगाव' खांडेश्वर,जि.अमरावती येथे कार्यरत आहेत. ते सामाजिक आणि राजकीय विषयांवर लेखन करतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2019-08-25T16:27:58Z", "digest": "sha1:LTH5UGNNL4OADH3PTTXIOJA4BRW2GIDU", "length": 10648, "nlines": 59, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : दुर्दैव....", "raw_content": "\nचैतन्यचं काम करताना अनेक आदिवासी पाड्यांना भेट आम्ही देत असतो. त्या निमित्ताने आम्ही वासिंद जवळील रावतेपाडा येथे भेट देण्याचा योग्य आला. तिथल्या प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय येथे ई - लर्निंग सुविधा आम्हाला सुरु करायची होती. तेव्हा तिथल्या सरांकडून इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलीबद्दल मला समजलं. त्या मुलीला काहीतरी आजार झाला इतकंच मला समजलं होतं. मी माझ्या ओळखीतल्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन यायला सांगितले. खरा प्रॉब्लेम तर इथून सुरु झाला होता. आदिवासी पाडा आणि तिथले लोक हे औषधं, डॉक्टर ह्यापासून चार हात नव्हे तर किंबहुना कोसो दूर असल्याचं आम्हाला दिसलं. कारण जेव्हा त्या मुलीच्या पालकांना त्या शिक्षकांनी डॉक्टरांकडे घेऊन जायची तयारी दर्शवली तेव्हा त्यांनी त्याला साफ नकार दिला. त्या विभागात फिरताना आम्हाला जवळपास एखादं हॉस्पिटल तर सोडाच पण साधा दवाखानासुद्धा दिसला नाही. सरकारी आस्थेच हे एक अपयशच म्हणावं लागेल. पण मुंबईसारख्या मेट्रोसिटी पासून काही किलोमीटर अंतरावर असूनसुद्धा मूलभूत सुविधांचा अभाव हे सर्वांसाठीच लज्जास्पद आहे आणि सरकारसाठी जास्त.\nआमच्या काही प्रयत्नांमुळे त्या मुलीचे पालक तिला के.ई.एम. हॉस्पिटलला घेऊन यायला तयार झाले. ९ जुलैला त्या मुलीचे पालक तिला घेऊन आले. तिची परिस्थिती बघवत नव्हती. तिचा एक पाय पूर्ण काळा पडला होता आणि ती वेदनेने कळवळत होती. ओळखीचे डॉक्टर तिथे होतेच. शाळेचे एक सर, आणि आमच्या ग्रुपचे मेम्बर्स तिथे प्रत्यक्ष हजर होते. डॉक्टरांनी ताबडतोब तिचं चेकअप केलं आणि त्यात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्या मी पुढे सांगेनच. पण तिला गँगरीन झाला होता आणि तो पसरला होता. तिचा पाय कापावा लागणार होता आणि पर्याय नव्हता. तिच्या पालकांनी ऑपेरेशन करायला साफ नकार दिला. डॉक्टरांनी त्यांना खूप समजावले आणि हे सुद्धा सांगितलं की जर हिच्यावर आता उपचार झाले नाहीत तर पुढील १५-२० दिवसात हिला जीव गमवावा लागेल. पण इतक ऐकून सुद्धा ते तयार झाले नाहीत. कारण त्यांचा डॉक्टर, हॉस्पिटल ह्या गोष्टींवर विश्वासच नव्हता. शेवटी ते तिला घेऊन गेले घरी. आणि आज १५ जुलैला त्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला.\nह्या गोष्टीला जबाबदार कोण त्या मुलीचे आई वडील त्या मुलीचे आई वडील मूलभूत आरोग्य, शिक्षण न पुरवणारं सरकार मूलभूत आरोग्य, शिक्षण न पुरवणारं सरकार की त्यामुलीचं नशीब कारण जेव्हा डॉक्टरांनी त्या मुलीचं चेकअप केलं तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी माझ्या समोर आल्या. त्या मुलीला गँगरीन झाला होता. आणि ह्या गोष्टीला १ महिन्यापेक्षा जास्त होऊन गेलेला. आणि म्हणूनच ते विष त्या मुलीच्या शरीरात पसरत गेलं. मग एक महिना हे लोक करत काय होते ह्या प्रश्नाचा ���ोध घ्यायचा प्रयत्न मी केला तेव्हा काही शक्यता समोर आल्या. त्या म्हणजे सगळ्यात आधी एखाद्या रोगाबद्दल तिथल्या लोकांचं असलेलं अज्ञान. दुसर म्हणजे गरिबी आणि शिक्षणाचा अभाव. तिसरं म्हणजे मूलभूत सोयी सुविधा जस आरोग्य सुविधांचा अभाव आणि जरी त्या उपलब्ध झाल्या तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या दळणवळणाच्या गोष्टींचा अभाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धा. लोक ताप खोकला ह्यासाठी सुद्धा बुवा-बाबाकडे जातात. स्वतःला पुरोगामी म्हणवणर्या आपल्या सर्वांसाठी ही एक चपराक आहे.\nWhatsapp, फेसबुक ह्यासारख्या virtual जगात राहणाऱ्या आपल्या नेटकरी लोकांपर्यंत ह्या बातम्या क्वचितच पोहोचत असतील. अश्या कितीतरी मुली आपला जीव ह्यामुळे गमावत असतील. आता ह्यासाठी आम्ही आमच्या ग्रुपतर्फे जे जे जमेल ते ते करणार आहोत. कारण निदान रावतेपाडा विभागात तरी पुन्हा कोणाची अशी अवस्था होऊ नये अशी अपेक्षा आहे. ह्याला आपण एक लढा म्हणू शकतो. हा लढा कुठल्या व्यक्ती विरुद्ध किंवा सरकार विरुद्ध नाही. हा लढा आहे विचारांचा. आपले विचार त्यांना पटवून देण्याचा. हे काम करताना, हा विचारांचा लढा लढताना, ह्या कामात आम्हाला आपल्या मदतीची सुद्धा गरज लागेल. निदान आत्तातरी ह्या व्हर्च्युअल जगातून बाहेर येऊया आणि सर्वांनी मिळून एक विचाराने ह्यासाठी काम करूया.\nआमच्या चैतन्य ग्रुपची लिंक मी शेवटी देत आहे. ज्यांना आमच्या ग्रुप सोबत काम करायचे आहे किंवा आपले काही सजेशन असतील तर आम्हाला संपर्क करू शकता. वाट बघतो आहे.\nवृक्षवल्ली आम्हा सोयरी - २०१७...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/6-tips-for-natural-beauty/", "date_download": "2019-08-25T15:57:51Z", "digest": "sha1:WRVJNR7S5CET27LH6CH3N7U3YZ7EDUN2", "length": 8231, "nlines": 102, "source_domain": "arogyanama.com", "title": "'नैसर्गिक सौंदर्य' हवे असेल तर प्रत्येक महिलेने लक्षात ठेवाव्यात 'या' ६ टिप्स ; जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\n‘नैसर्गिक सौंदर्य’ हवे असेल तर प्रत्येक महिलेने लक्षात ठेवाव्यात ‘या’ ६ टिप्स ; जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – सुंदर दिसण्यासाठी कपडे, मेकअप, विविध स्टाईल, यांचा आधार महिला नेहमीच घेतात. यामुळे त्या सुंदर दिसतात. अशा सौंदर्याकडे लक्ष दिले पाहिजेच, पण हे सौंदर्य काही काळापुरतेच मर्यादित असते. यासाठी तुमचे सौंदर्य आतूनसुद्धा असले पाहिजे. हे खरे, नैसर्गिक आणि दिर्घकाळ टिकणारे सौंदर्य असते.\nकेस धुतल्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान\nघरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा\nचेहऱ्याला साबणाऐवजी लावा बेसन, होतील ‘हे’ १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\nयोग, व्यायाम हे शरीर आणि आत्मा दोघांनाही सुंदर बनवते. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. यामुळे चेहरा तेजस्वी होतो. व्यायामामुळे शरीरातील रक्तसंचार सुव्यस्थित होतो. विकृतीही दूर होते.\n२ फळे आणि भाज्या\nतेल, मसालेदार पदार्थांऐवजी सात्विक आहार घ्यावा. भरपूर फळे आणि हिरव्या भाज्या खाव्यात.यात पोषणतत्त्व भरपूर असतात. सर्व फळांचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता दुर होते आणि शरीर निरोगी राहते. यामुळे चेहरा नैसर्गिक चमक दर्शवतो.\nसकारात्मकतेचा व्यक्तीमत्त्वावर सुद्धा परिणाम होत असतो. यामुळे तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.\nखरी चमक ही आत्मविश्वासाने वाढत असते. आत्मविश्वास चेहरा जास्त आकर्षक दिसतो. हेच आकर्षण तुम्हाला सर्वात सुंदर बनवते. आत्मविश्वासामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता.\nचेहरा हा मनाचा आरसा आहे. आनंद याच ठिकाणी दिसून येतो. हसमुख चेहरा नेहमी लक्षात राहतो. प्रत्येक व्यक्ती त्याकडे आपोआप आकर्षित होतो. प्रसन्न मनाचा प्रभाव चेहरा आणि तुमचे मन या दोन्हींवर पडतो.\nमेडिटेशन मनाला एकाग्र करण्यासोबतच मनाला शांत करते, ज्याचा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. मेडिटेशन स्वभावाला सुंदर बनवते. ही आंतरिक सुंदरता नेहमीसाठी तुमच्या सोबत राहते.\n'या' भाज्यांमध्ये आहे ऑरेंजपेक्षा जास्त 'व्हिटॅमिन सी', अवश्य वाचा\nअवघ्या १५ दिवसात सुटेल सिगारेटची सवय, रोज करा ही ४ योगासने\nअवघ्या १५ दिवसात सुटेल सिगारेटची सवय, रोज करा ही ४ योगासने\n‘ट्रॉमेटिक ब्रेन इंज्युरी’मुळे रूग्ण जाऊ शकतो ‘कोमात’ , ही आहेत लक्षणे\nगॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय\nकॅन्सरच्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत \nजमीनीवर झोपण्याचे ‘हे’ आहेत ४ फायदे, गादीवर झोपणे तुम्ही सोडून द्याल\n‘या’ ५ टिप्स फॉलो करून करा कुबडेपणावर करा मात\nकार्यशाळेत उपस्थित डॉक्टर्सना २ क्रेडिट पॉईंट\nजाणून घ्या… केसर असली आहे की नकली ; अशी करा टेस्ट\nफिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/benefits-of-clay-water-pot/", "date_download": "2019-08-25T16:09:30Z", "digest": "sha1:M3LGCYLEHY7QF45KRYM2ZYZBF2AQZ6WS", "length": 13850, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी फ्रीज नको, माठ वापरा! : हे आहेत माठाचे १० आरोग्यदायी फायदे", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nउन्हाळ्यात थंड पाण्यासाठी फ्रीज नको, माठ वापरा : हे आहेत माठाचे १० आरोग्यदायी फायदे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nकितीही जग पुढे गेले तरी काही काही गोष्टी या ‘जुनं ते सोनं’ असं म्हणून आपण वापरतच असतो त्यातीलच एक गोष्ट म्हणजे ‘माठ’. माठातलं पाणी प्यायल्यावर जी क्षुधा शांती होते ती फ्रीजमधल्या पाण्याने होत नाही.\nआपल्या पूर्वजांनी मातीचं महत्त्व जाणलं होतं म्हणूनच त्यांनी माठाची निर्मिती केली होती. अजूनही खूपशा कुटुंबात माठाचा वापर केला जातो.\nखरंतर लोकं आधुनिकतेकडे वळतात तसेच ते जुन्या गोष्टीही वापरतात. हल्ली प्लास्टिक बॉटलऐवजी मातीच्या बाटल्या, मातीचे तांब्या-भांडं अशा गोष्टीही प्रचलित आहेत. त्यातील पाणी आरोग्यास चांगलं असतं कारण ते नैसर्गिक आहे हे आपल्या मनावर बिंबवले गेले आहे.\nजेव्हा आपण फ्रीजमधील पाणी पितो तेव्हा तहान भागते, पण ती तात्पुरती असते, पण तेच जर आपण माठातील पाणी प्यायलो तर मातीचा हलकासा वास आणि थंड पाणी याने आपली तहान नक्कीच भागते.\nफ्रीजमधील पाण्याने दंतदुखीचा त्रासही वर येऊ शकतो. दातातून कळा येणे किंवा फ्रीजमधील पाण्याने घसा बसणे हे अगदी नेहमी होणारे त्रास आहेत आणि सर्वश्रुत आहेत.\nतर मित्रांनो चला आपण जाणून घेऊयात मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे दहा फायदे :-\n1. मातीच्या भांड्यात हवामानानुसार पाणी असते ही एक गुणवत्ता इतर कोणत्याही भांड्यात नसते.\n2. माती नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असल्याने शरीरात पीएच शिल्लक ठेवण्यास मदत करते आणि अम्लता आणि गॅस्ट्रोनॉमिक वेदना कमी होतात.\n3. मातीच्या भांड्यातील खनिजांमुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते.\n4. खोकला किंवा सर्दी असलेल्या लोकांनीही मातीच्या भांड्यातील पाणी पिल्यास त्यांना अपाय होत नाही.\n5. मातीच्या भांड्यात शरीरातील ग्लुकोज राखण्यासाठी आवश्यक असलेले पोषक जीवनसत्तवे असतात हे शरीर सिद्ध करते त्यामुळे उष्ण स्ट्रोकपासून प्रतिबंधित करते.\n6. माठातील पा���ी हे तुम्ही एकदा माठ विकत घेतला की, एक पैसाही खर्च न करता गार करू शकता. लाईट बिलापेक्षा माठाची किंमत नगण्य असते.\n7. गर्भवती महिला किंवा लहान मुले यांनी माठातील पाणी प्यायले तर त्यांना काही त्रास होत नाही.\n8. सतत पाणी प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवल्याने प्लास्टिकमधील एक थर जमा होतो जो आपल्या तब्येतीला हानीकारक असतो. माठ हा नैसर्गिक असल्याने त्यातील पाणी हानिकारक होत नाही.\n9. मुळातच मातीमध्ये औषधी गुण असतातच त्यामुळे त्यातील पाण्याला एक निराळा स्वाद, गोडसर चव येते आणि हे शुद्ध पाणी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.\n10. माठाला छोटी छोटी छिद्र असतात ती आपल्याला डोळ्यांनी दिसतही नाहीत. पाणी थंड होणे हे बाष्पीकरण क्रियेवर अवलंबून असते. जितके बाष्पीकरण जास्त होते तेवढे पाणी जास्त थंड होते. म्हणूनच माठाच्या खाली पाणी झिरपते.\nबाष्पीकरण होण्यासाठी माठ सगळी उष्णता आपल्याकडे खेचून घेते व पाणी थंड करते म्हणजेच अगदी नैसर्गिकरित्या हे पाणी थंड होते.\nमाठ हा खूप पूर्वीच बनविला गेला असावा कारण कावळा आणि माठ याची गोष्ट फारच प्रसिद्ध आहे. खूप तहानलेला एक कावळा असतो त्याला एक माठ दिसतो, पण पाणी अगदी माठाच्या तळाशी गेलेले असते.\nमग कावळा खूप विचार करतो आणि सभोवतालचे खडे माठात टाकतो त्यामुळे पाणी वर वर येते. तो पाणी माठाच्या तोंडाशी आणतो आणि ते पाणी पिऊन आपली तहान भागवतो म्हणूनच कावळ्याला चतूर म्हणतात.\nतर असे हे माठातील गुण आहेत. परदेशातील लोकांनाही आपल्या या कलेचं फार आकर्षण वाटतं. आता माठामध्ये खूपच निरनिराळे प्रकार आहेत पण सगळ्यात फेमस म्हणजे काळा माठ आणि लाल माठ. कधीकधी आपण या माठ घेण्यात फसू पण शकतो.\nआपण माठ विकत आणतो आणि त्यात काही केल्या पाणी गार होत नाही. मग तू किती ‘माठ’ (म्हणजे ढ) आहेस असंही ऐकून घ्यावं लागतं.\nतेव्हा चांगला नीट पारखून माठ घ्यावा आणि थंडगार पाणी पिण्यास सुरुवात करावी. माठातील जल पिताच तहान क्षमेल, हे मात्र नक्कीच \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← पोखरण ते बालाकोट: भारताच्या लष्करी सामर्थ्याचा चढता आलेख शत्रूच्या छातीत धडकी भरवतोय\nया ऐतिहासिक घटनेमुळे माधवरावांचं ‘पेशवेपद’ ब्रिटिशांना मान्य करावं लागलं होतं.. →\nनिरोगी राहण्याचा हा सर्वात ���ोपा उपाय आपण नेहेमी दुर्लक्षित करतो\nउन्हाळ्यात भरपूर कोल्ड्रिंक पिताय\nउन्हाळा येतोय : फार उशीर होण्याआधीच ह्या १० गोष्टी करा नि दुष्काळ टाळा\nभारतीय सैनिकांसाठी स्मारक तयार करण्यात ६० वर्षांची दिरंगाई\nभारतीयांनो, आपल्याला रविवारची सुट्टी गोऱ्या साहेबामुळे नाही, या मराठी माणसामुळे मिळते\nकिचनमधल्या बहुपयोगी “इप्सम सॉल्ट”च्या अशा वापराची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nपूर्वी इंजिनियर म्हणून तो २४ लाख रुपये कमवायचा, आज शेतीमधून तो २ करोड रुपये कमावतो\n“आचारसंहिता” म्हणजे काय रे भाऊ\nछोट्याश्या गॅरेजपासून सुरुवात करून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंतचा प्रवास\nप्रेमाची परिभाषा नव्याने शिकवणारा ‘सिड’ : अक्षय खन्ना\nराज कपूरचा ‘आवारा’ तुर्की मध्ये इतका प्रसिद्ध का झाला होता\nगेम ऑफ थ्रोन्सच्या ७ व्या सिझनचे फोटोज : जे दिसतंय ते आश्चर्यकारक आहे\nशेकडो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या मराठमोळ्या परमवीर चक्र विजेत्या सैनिकाची थरारक कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2014/10/by_7.html", "date_download": "2019-08-25T16:28:42Z", "digest": "sha1:UY7CSZ3X7NTHRCJ7DNQ6T246QEU6WYNJ", "length": 57793, "nlines": 190, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : पर्यटन :- महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे", "raw_content": "\nपर्यटन :- महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे\nस्थानिक संस्कृती जोपासताना, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन आणि आर्थिक पातळी उंचावण्यासाठी पर्यटन\nज्यांनी आपल्या देशातील फक्त पर्यटनस्थळं विकसित केल्यामुळे त्या देशातील आर्थिक प्रगतीची चाकं फिरू लागली असे आज आपण अनेक देश पाहतो. सिंगापूर हे त्यातलंच एक उदाहरण. जिथे पर्यटन­विकास होऊ शकतो अशी महाराष्ट्रात अनेक स्थळं आहेत. या ऐतिहासिक, निसर्ग­ सौंदर्यानं नटलेल्या क्षेत्रांचा विकास आपण करायला हवा. इथल्या पर्यटनातून स्थानिक उद्योजक घडले पाहिजेत, स्थानिकांना आर्थिक उत्पन्नाचं एक साधन मिळालं पाहिजे. असं करत गेलो तर आपली संस्कृती टिकेल, जोपासली जाईल.\nमहाराष्ट्राला अनेक प्रकारचं वैभव लाभलं आहे. राज्याचा ७५० कि.मी. चा समुद्र किनारा घ्या, विविध प्रकारची जंगलं आणि प्राण्या-पक्ष्यांचे अधिवास, समुद्रातले, डोंगरावरचे आणि बेटावरचे गड-किल्ले घ्या. ��ंड हवेची ठिकाणं, मंदिरे घ्या, बौद्ध आणि जैन धर्मियांच्या गुहा घ्या. हापूस आंबा घ्या, नागपूरची संत्रंबर्फी घ्या, राज्याच्या विविध प्रदेशातला खास असा महाराष्ट्रीय स्वयंपाक घ्या. पुणेरी काठाची साडी घ्या, पैठणची वैशिष्ट्यपूर्ण पैठणी घ्या, सोलापूरच्या सुती चादरी घ्या. गणपती उत्सव घ्या. अनेक लोकांनी उस्फूर्तपणे केलेले विविध वस्तूंचे, ग्रंथांचे संग्रह घ्या. आपल्याकडचे गोट्या आणि गंजिफ्यासारखे बैठे आणि दांडपट्ट्यासारखे लढाऊ खेळ घ्या. लेझीम, लावणी, ढोल-ताशा किंवा पेणचे गणपती घ्या.\nकितीतरी वैशिष्ट्यं. आज देशातले आणि परदेशातले पर्यटक इथे येतात. आपल्याला, आपल्या समाजाला, मोठा इतिहास लाभला आहे आणि ही परदेशी पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात येणार्या भारतीय पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. पण तरीही आपली पर्यटन क्षमता आपण पाहिजे तेवढी वापरत नाही असं आम्हाला वाटतं. देशात कुठेही नाहीत असे गड-किल्ले महाराष्ट्रात आहेत. या प्रत्येक गडाला मोठा रोमांचकारक इतिहास आहे. आपल्याला मात्र महाराष्ट्रात नेमके किती गड–किल्ले आहेत हे सांगणारी निश्चित नोंद कुठेही सापडत नाही.\nमहाराष्ट्रात जगानं मान्य केलेली ११ भौगोलिक वैशिष्ट्ये (geographical indicators) आहेत – महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे, सोलापूरची चादर, सोलापूरचा टेरी­टॉवेल, पैठणची पैठणी, नाशिकच्या खोर्यानतली वाईन, पुण्याची पगडी, नागपूरची संत्री, कोल्हापूरची चप्पल, वारली चित्र आणि कोल्हापूरचा गूळ. रत्नागिरीचा आणि देवगडचा हापूस तसंच बीडची सिताफळे यांसाठीचे अर्ज सध्या प्रलंबित आहेत . अजंठा, वेरूळ, भाजे, भेडसा, कार्ला, पांडवलेणी, पितळखोरं येथील गुहा पहायला तर आजही असंख्य पर्यटक येतात. पण त्याहूनही अधिक संख्येनं पर्यटक येऊ शकतात का तिथे त्यांना आवश्यक असलेल्या सोयी मिळतात का तिथे त्यांना आवश्यक असलेल्या सोयी मिळतात का त्या पर्यटन स्थळाची शोभा वाढवण्यासाठी, त्यांचं वैशिष्ट्य अधोरेखित करण्यासाठी काय करता येईल\nया प्रश्नांची उत्तरं शोधताना आजपर्यंत आपल्या पर्यटनस्थळांचा म्हणावा तसा विचार आपण केलेला नाही असंच म्हणावं लागतं.\nपर्यटनामुळे हाताला काम मिळतं, उत्पन्नात ही भर पडतेच; या निमित्तानं आपली संस्कृती जपली जायला मदत होते, इतिहासाला उजाळा देता येतो. पुढच्या पिढी���ाठी आपला इतिहास जिवंत राहतो. पण पर्यटनाकडे निव्वळ मनोरंजन म्हणून पाहता कामा नये; आराम, बदल, नवीन पाहण्याची, अनुभवण्याची संधी अशी अनेक उद्दिष्टं त्यात आहेत, मात्र पर्यटकांना ती साध्य करता यायला हवीत.\nमहाराष्ट्रात पर्यटनाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. गावातील आणि छोट्या शहरातील युवकांचं पुणं, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं स्थलांतर होत आहे. महाराष्ट्रात आज पर्यटनाला चालना मिळावी आणि अशा अनेक तरुणांना रोजगार मिळावा असं पोषक वातावरण आपण देऊ शकणार नाही का\nजुलै २०१२ मध्ये पश्चिम घाटातील एकूण ३९ ठिकाणांना एकत्रितपणे वारसा­स्थळांचा (heritage site) दर्जा मिळाला. या पैकी ४ ठिकाणं म्हणजे कास पठार, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना आणि राधानगरी येथील अभयारण्यं महाराष्ट्रात आहेत. या संधीचा खरंतर पर्यटनासाठी किती फायदा करून घेता येईल. पण दोन वर्षात आपण जेवढं करू शकत होतो तेवढं केलं का\nलोहगड किल्ल्याभोवतालचं ३०% जंगल गेल्या ५ वर्षात नष्ट झालं आहे आणि सुमारे ४० नैसर्गिक नाल्यांनी / पाण्याच्या प्रवाहांनी आपले मार्ग तरी बदलले किंवा ते बंद तरी झाले आहेत. ही बातमी जानेवारी २०१४ मध्ये काही अभ्यासकांनी दिली. ते ऐकून काय केलं आपण\nपुण्यात स. गो. बर्वे चौकात बांधण्यात येणार्या ग्रेड सेपरेटरमुळे राष्ट्रीय महत्व असलेल्या पाताळेश्वर गुहांना इजा पोचू शकते असं आपला पुरातत्वविभाग सांगतो आहे, त्याची नोंद तरी आपण घेतली का\nप्रवास­सुविधा, पर्यटन, स्वच्छता आणि आतिथ्य अशा वर्गवारीत महाराष्ट्र राज्य सतत मागे पडत आहे. राज्यात पर्यटनाला अतिशय वाव असूनही सरकारी यंत्रणेची अनास्था आणि उदासीनता आपण पर्यटन क्षेत्रात मागे पडण्यास सर्वस्वी कारणीभूत आहे. सक्षम रस्ते, रेल्वे गाड्या, पाणी, वीज, सार्वजनिक सुविधा, खाण्या-पिण्याची सोय, वैद्यकीय व्यवस्था, संपर्क साधनं या सोयी-सुविधा महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यायपर्यंत पोचलेल्या नाहीत हे ही त्यामागचं मोठं कारण आहे. पर्यटनाचा विकास करत असताना, स्थानिकांना विचारात घेणं अपरिहार्य आहे; मात्र तसं न करता त्यांचं गाव पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केल्यास अथवा काही योजना आखल्यास स्थानिकांचा पाठिंबा मिळत नाही. वास्तविक पाहता पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. आपलाही फायदा होतो आहे हे लक्षा�� आल्यावर स्थानिकांना पर्यटन स्थळाविषयीची आस्था वाटते आणि ते स्थळ सांभाळले जाते.\nयाच्या जोडीलाच पर्यटनाचा आनंद घेण्याविषयीच्या आपल्या कल्पनाही बदलायला हव्यात. एखाद्या ठिकाणी जाऊन केवळ आपले त्या ठिकाणी फोटो काढून घेणं या पलीकडे जाऊन त्या स्थळाचा आनंद कशा कशा प्रकारे लुटता येईल, तिथला अनुभव कसा घेता येईल हे आपण शिकायला हवं आहे. आपल्या वागण्यामुळे त्या पर्यटनस्थळाचं काही नुकसान होत नाही ना, तिथे आलेल्या इतर पर्यटकांना आपल्यामुळे काही त्रास होत नाही ना, इ. बाबत आपण जागरूक राहायला हवं.\nसर्वात प्रथम म्हणजे पर्यटनाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलायला हवी. पर्यटन हा महाराष्ट्राच्या विकासाचा एक महत्वाचा पैलू आहे, स्थानिकांना बसल्याजागी उत्पन्नाचं एक नवीन साधन निर्माण होईल आणि आपली संस्कृती टिकवायलाही मदत होईल. हा तिहेरी हेतू साध्य करण्यासाठी पर्यटनाचा विकास आपण करायला हवा.\nपर्यटनवाढीत स्थानिक लोकांचा सहभाग जितका जास्त असेल तितका त्या गावाचा / नगराचा विकास लवकर होऊ शकतो. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मुलभूत सुविधा पर्यटनाच्या विकासाच्या विचाराने लवकरात लवकर पुरवता येऊ शकतील. स्थलांतर रोखल्यामुळे शहरावर अतिरिक्त ताण येणार नाही आणि युवकवर्ग आपापल्या ठिकाणीच राहिल्याने तिथला विकास होण्यासही मदत होईल.\nहे सर्व पर्यटन विकासामुळेच घडू शकतं.\nहे करत असताना काही मार्गदर्शक तत्वं मात्र आपण पाळायला हवीत –\nपर्यावरणाचा समतोल राखला जाईल अशाच पद्धतीनं पर्यटनविकास केला जावा -\nप्रत्येक पर्यटनस्थळाच्या मर्यादा ओळखून, सांभाळून मगच तिथलं पर्यटन विकसित करायला हवं. पर्यटकांच्या गर्दीमुळे अथवा नैसर्गिक कारणांमुळे ज्या स्थळांचं नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे त्या स्थळांना भेट देणार्याम पर्यटकांच्या संख्येवर हळूहळू मर्यादा घालायला हवी. अशा स्थळांवरचा पर्यटकांचा ताण कमी करण्यासाठी नवीन पर्यटनस्थळं विकसित करता येतील. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण. २००१ मध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयानं ते पर्यावरण-दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (eco-sensitive zone) म्हणून घोषित केलं आहे. महाबळेश्वरचं सौंदर्य आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवण्यासाठी कदाचित, तिथे येणार्या पर्यटकांची वाढलेली संख्या पाहता तिथलं स्थानिक प्रशासन त्यावर मर्यादा आणण्याचा वि���ार करू शकेल. पश्चिम घाटातलाच आणखी एक पर्याय म्हणून आंबोलीचा विचार होऊ शकेल.\nपर्यटनामुळे स्थानिक रोजगार निर्मिती व्हायलाच हवी -\nवर्षानुवर्षे एकाच गावी राहणार्या् स्थानिक लोकांना आपल्या गावाबद्दल खडानखडा माहिती असते. ह्या माहितीचा उपयोग पर्यटन विकासासाठी उत्तमरीत्या करून घेता येऊ शकतो. इतिहासकार, पुरातत्वविभागातील संशोधक, त्या त्या विषयातील तज्ञ मंडळी इ. च्या मदतीनं प्रत्येक स्थळाविषयीची समग्र माहितीसुद्धा स्थानिकांनी एकत्र केल्यास पर्यटनस्थळाचं आकर्षण वाढू शकतं. तरुण, सुशिक्षित युवक-युवती पर्यटनदौर्यासचं सर्व व्यवस्थापन पाहण्याचं (tour operator) आणि वाटाड्या (guide) म्हणूनही प्रशिक्षण घेऊ शकतील. प्रेक्षणीय स्थळांचा इतिहास, सांस्कृतिक माहिती, त्या स्थळामुळे असलेलं त्या गावाचं भौगोलिक महत्व, इ. सारख्या गोष्टींचा अंतर्भाव या प्रशिक्षणात असावा. हा युवकवर्ग पर्यटकांसाठी आपल्या गावाचं प्रतीनिधित्व करू शकतो. तिथली स्थानिक आकर्षणं, खाद्यसंस्कृती, कला-कौशल्य, जैव-वैविध्य याची माहिती पर्यटकांना सांगू शकतो. ज्या मुला-मुलींमध्ये भाषाकौशल्य असेल ते एखादी परकीय भाषा शिकू शकतात, जेणेकरून त्यांना दुभाषे म्हणून काम करता येईल. या सर्वामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.\nस्थानिक व्यावसायिकतेला चालना आणि उद्योजकतेला वाव मिळायला हवा –\nपर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद देण्यासाठी स्थानिकांनी चालवलेली अल्पोपहार केंद्रं असावीत, घरोघरी केलेली निवासाची सोय (homestay) असावी, त्यांना स्थानिक पेहेराव, कला, क्रीडाप्रकार, नृत्य – संगीत इ. कलाप्रकारांचा आनंद लुटता यावा म्हणून नियोजित केलेले कार्यक्रम, इ. अनेक प्रकाराने स्थानिक जनता पर्यटनाशी निगडीत कुठल्यातरी व्यवसायात गुंतू शकते.\nमहाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचं दर्शन पर्यटकांना देण्यात घरातील महिलेचा पुढाकार असू शकतो. त्यामुळे होणारा आर्थिक फायदा त्या महिलेला मिळेल आणि घरोघरी व्यावसायिक तयार होऊ शकतील. उदाहरणार्थ, कोकणात कोकण-मेवा (आंबा-पोळी, फणस-पोळी, कोकम सरबत, काजूची उसळ, इ.), खानदेशात बाकरवडी, पातोड्या तर देशावर ज्वारीपासून बनणारे विविध पदार्थ पर्यटकांचं आकर्षण बनू शकतील. शिवाय त्या त्या परिसरातली परिपूर्ण अशी जेवणाची मराठी थाळी आहेच.\nयाच धर्तीवर घरगुती ���िवासाची (homestay) कल्पना सुद्धा राबवता येऊ शकते. बर्याशच लोकांना, विशेष करून परदेशी पर्यटकांना स्थानिकांच्या जीवनशैलीबद्दल कुतूहल असतं. या पाहुण्यांना आपल्या सहलीतले एखाद-दोन दिवस स्थानिक लोकांसारखे राहण्याची सोय असू शकते. ही सोय गावातल्या लोकांच्या घरीच करता येईल. परदेशी पाहुण्यांना स्थानिकांसारखं खाणं-राहणं-पेहराव या साध्या सोप्या गोष्टीतून व्यवसायनिर्मिती होऊ शकते.\nप्रत्येक गावाला / जिल्ह्याला आपली हस्तकला, शिल्पकला, नृत्य, संगीतसंस्कृती असते. ह्या कलेचं प्रदर्शन पर्यटकांसमोर करता येईल. पर्यटकांसाठी स्थानिक नृत्य, संगीत आणि लोककलेचे नमुने सादर करता येतील. स्थानिक लोकांनी केलेल्या हस्तकला, शिल्पकला, टिकाऊ खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू इ. चे विक्रीकेंद्र उभारता येऊ शकतं. त्या निमित्तानं स्थानिक कलाकारांना वाव मिळेल आणि स्थानिक कला जिवंत राहील.\nज्या पर्यटनस्थळी शेती असेल, तिथले शेतकरी शेतीपर्यटन (agro-tourism) आयोजित करू शकतील. शेतावर राहण्याची सोय, शेतातील कामाची झलक यासारख्या गोष्टी या माध्यमातून जगभर पर्यटकांना आकर्षित करत आहेत, हे लक्षात घेऊन संक्रांत, हुल्गा, नागपंचमी, त्रिपुरी पोर्णिमा, इ. सारख्या सणांमध्ये पर्यटकांना सहभागी करून घेता येऊ शकेल.\nपर्यावरणाचा समतोल राखून, स्थानिक रोजगार निर्मिती, उद्योजकतेला वाव तसंच संस्कृती संवर्धन होईल, अशा पद्धतीनंच पर्यटनविकास व्हावा म्हणून ही ३ तत्वं आम्ही सुचवत आहोत.\nही ३ तत्वं लक्षात ठेऊन, महाराष्ट्रात पर्यटनाची क्षमता पूर्णपणे विकसित करण्यासाठी खालील गोष्टी करायला हव्यात –\nपर्यटनस्थळांचा शोध – अनेक लोकप्रिय ठिकाणं आहेत; त्याबरोबरच माहीत नसलेलीही अनेक ठिकाणे आहेत. ज्या गावांना / नगरांना पर्यटनविकास करण्यात रस आहे त्यांना आपलं ठिकाण नोंदणीकृत करण्याची संधी देऊन राज्यातली शक्य तितकी पर्यटन स्थळं जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर टाकायला हवीत.\nया प्रत्येक स्थळाचं वर्गीकरण – तिथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा आणि पर्यटनप्रकार, असं दुहेरी वर्गीकरण करून त्या स्थळाची विकास योजना बनवायला हवी.\nयोजनेनुसार आणि स्थानिकांच्या मदतीनं प्रत्येक पर्यटनस्थळाचा विकास करायला हवा.\nप्रत्येक स्थळाची उत्तमरीत्या जाहिरात करायला हवी, ते पर्यटकांपर्यंत पोचवायला हवं.\nपर्यटनासाठी आवश्���क असं मनुष्यबळ राज्यात विकसित व्हावं म्हणून प्रशिक्षण संस्था सुरू करायला हव्यात.\nमहाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांना भेटी देणार्याय, राज्यातील व देशातील पर्यटकांचं प्रबोधन करायला हवं.\nस्थानिकांनी ठरवल्यास आणि त्यांच्या पुढाकारानं पर्यटनक्षेत्रविकास\nमहाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाचं रुपांतर पर्यटन­नियामक आयोगात\nमुंबईचे बॉलिवूड – पर्यटनाचे आकर्षण\nमहाराष्ट्रातलं पर्यटन क्षमता असलेलं प्रत्येक ठिकाण शोधून, तपासून त्याच्या विकासाची योजना आखायला हवी. हे शक्यतो स्थानिकांच्या पुढाकारानंच व्हावं; काही पहिल्या दर्जाच्या पर्यटन स्थळांचा विकास शासनाच्या पुढाकारानं, पण स्थानिकांच्या आणि नागरिकांच्या सहभागानं केला जाऊ शकेल.\nप्रत्येक पर्यटन स्थळाचे पर्यटन­क्षेत्र­प्रकारात वर्गीकरण केलं जावं. आम्ही पर्यटन स्थळाच्या प्रकारानुसार एकूण ७ नमुने किंवा प्रारूपे (Destination Prototype) विकसित केली आहेत. प्रत्येक पर्यटन स्थळाला 'पर्यटन स्थळ विकास नमुना / प्रारूप' (Destination Development Prototype) याप्रमाणे विकसित करण्यात यावं असं आम्ही सुचवत आहोत (पहा परिशिष्ट १). महाराष्ट्रातील प्रत्येक पर्यटन स्थळ यापैकी एका पर्यटक­क्षेत्र­प्रकारातलं (destination prototype) असावं असं आम्हाला वाटतं.\nते ७ प्रकार असे -\nयात्रा-पर्यटन (Pilgrimage Destination) - देऊळ, तीर्थक्षेत्र, समाधिस्थळ, इ.\nशेती-पर्यटन (Agro-Tourism) - शेती आणि शेतीशी संबधित असलेल्या पर्यटनाच्या संधी.\nनिसर्ग­पर्यटन (Eco-Tourism) - जंगलं, अभयारण्यं, इ.\nवैद्यकीय पर्यटन (Medical Tourism) - इस्पितळं, वैद्यकीय केंद्र, योगोपचार केंद्र, आयुर्वेदिक चिकित्सालय इत्यादी.\nसमुद्राकाठचं पर्यटन (Beach Destination) - महाराष्ट्राचा ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा.\nपर्यटन स्थळाच्या विकासाची योजना\nपर्यटनवृद्धीतून आर्थिक समृद्धी आणायला काही गोष्टी अग्रक्रमानं करायला हव्यात. जिथे पहिल्यापसून पर्यटनाचा ओघ आहे ती स्थळं सक्षम करून मग नवीन स्थळांना वर आणायचं काम करण्यात यावं.\nप्रत्येक पर्यटनस्थळ तिथे असलेल्या सोयीसुविधांनुसार विकसित करण्यात यावं. जिथे पायाभूत सुविधा पुरेश्या आहेत ते विकसित करायला प्राधान्य दिलं जावं. जिथे पर्यटन क्षेत्र आहे, पण पायुभूत सुविधांची सोय कमी आहे, त्या स्थळांचा प्राधान्यक्रम दुसरा असावा आणि ज्या स्थळांना पर्यटन संभाव्य आहे पण पायाभूत सुविधा अजिबात नाही���, ती तिसर्या प्राधान्यक्रमानं विकसित केली जावीत. खालील आकृतीत पर्यटन स्थळ विकास प्राधान्यक्रम स्पष्ट केला आहे (पहा आकृती क्र. १)\nपर्यटन स्थळ विकास प्राधान्यक्रम\nपर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी प्राधान्यक्रम आणि त्याचं प्रारूप ठरवावं\nपर्यटन स्थळ विकास प्राधान्यक्रम\nप्रत्येक पर्यटन स्थळाचं पर्यटन प्रकारात वर्गीकरण केलं जावं. या अंतर्गत प्रत्येक स्थळी खालील प्रमाणे किमान सोयी-सुविधा असाव्यात -\nपर्यटन स्थळ विकास नमुना / प्रारूप किमान सोयी-सुविधा\nपर्यटकांसाठी माहिती केंद्र - तिथल्या राहण्याच्या-खाण्याच्या सोयींबद्दल माहिती देणारं, त्या स्थळाचं ऐतिहासिक, भौगोलिक महत्व दर्शवणारं माहितीपत्रक, चित्रफिती पर्यटकांना उपलब्ध असाव्यात.\nसर्व आर्थिक श्रेणीतल्या पर्यटकांना परवडतील अशी राहण्याच्या सोय असावी.\nप्रशिक्षित स्थानिक वाटाडे (guides) उपलब्ध असावेत.\nस्थानिक हस्तकला आणि खाद्य विक्रीचं अधिकृत केंद्र असावं.\nकेंद्रसरकारने सुचवलेल्या निकषांना(service level benchmarks) अनुसरून भरपूर आणि स्वच्छ सार्वजनिक सुविधा असाव्यात.\nठिकठिकाणी पर्यटन स्थळाविषयी माहिती देणारे फलक, उदा. वेळापत्रक, सार्वजनिक सुविधा, दिशांचे माहिती फलक, इ. असावेत.\nयोग्य आरोग्यविषयक आणि मलनिस्सारण व्यवस्था (sewerage and sanitation system) असावी.\nपर्यटनस्थळाचा विकास पर्यावरणसंवर्धनाच्या चौकटीतून व्हावा (carrying capacity and development control regulation)\nपर्यटनाचे विपणन (मार्केटिंग) दोन निकषांवर केलं जावं - पर्यटनस्थळाचा विकास प्राधान्यक्रम आणि तिथे येणारा पर्यटकवर्ग.\nपर्यटक स्थळाचा विकास प्राधान्यक्रम तिथे असलेल्या मुलभूत सोयी-सुविधा, रस्ते, वाहतूक सुविधा इ. वर अवलंबून असल्यामुळे त्या त्या स्थळाचं मार्केटिंगचं तंत्र बदलेल. तसंच विविध पर्यटकांपर्यंत पोचण्यासाठी मार्केटिंगच्या वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करायला हवा. आपल्याकडे येणारा पर्यटक राज्यातला, परराज्यातला किंवा परदेशी असू शकतो, त्याची खर्च करायची क्षमता वेगवेगळी असू शकते. तसंच त्याचं पर्यटनाचं प्रयोजनही वेगवेगळं असू शकतं, उदा. यात्रा, मौज-मजा, कामकाज, शैक्षणिक पर्यटन इत्यादी. ही विविधता लक्षात घेऊन जास्तीतजास्त पर्यटकांपर्यंत त्या स्थळाची माहिती पोचावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. सध्या संकेतस्थळावरूनच प्रवासाचे बेत आखता येऊ शकतात, तिकीटविक्री, रेल्वे गाड्यांचे बुकिंग इ. होऊ शकतं. याचा फायदा घेऊन पर्यटनाचं संकेतस्थळ विकसित करता येऊ शकेल.\nपर्यटन प्रदर्शनातून महाराष्ट्राचं मार्केटिंग करता येऊ शकेल. म्हणून विविध ठिकाणी – राज्यांमध्ये तसंच परदेशी ­ अशा पद्धतीची प्रदर्शनं आयोजित केली जाऊ शकतात.\nप्रत्येक रेल्वेस्टेशनावर, विमानतळावर आणि बसस्थानकांवर पर्यटक­माहिती­केंद्र असू शकेल. नियतकालिकं, वर्तमानपत्रं यातून महाराष्ट्रातल्या विविध पर्यटनस्थळांची माहिती प्रसिद्ध करता येऊ शकते. महाराष्ट्र­पर्यटन­मार्गदर्शिका दर वर्षी प्रसिद्ध करता येईल. खासगी प्रवास / सहल आयोजकांबरोबर संलग्नपणे काम करता येईल.\nशिवाय याचबरोबर भौगोलिक वैशिष्ट्य म्हणून घोषित झालेल्या त्या त्या भागांतील सर्वोत्तम उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत विशेष स्थान मिळवून देता येईल. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षं आणि वाईन, नागपूरची संत्री, कोल्हापूरचा गूळ, रत्नागिरीचा आंबा, पुणेरी पगडी, पैठणी साडी, सोलापूरची चादर, वारली चित्रकला यासारख्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी एक स्वतंत्र कार्यालय उभारलं जाऊ शकेल, ज्याअंतर्गत या विशेष उत्पादनांचं प्रदर्शन व विक्री होईल. अशा प्रदर्शनांची व विक्री केंद्रांची शाखा प्रत्येक जिल्ह्यात उघडता येईल.\nमहाराष्ट्राला अव्वल दर्जाचं पर्यटनक्षेत्र म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्यासाठी लागणारं प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्यालाच तयार करावं लागेल. पर्यटनासाठी लागणारं विशेष कौशल्य (माहिती सांगायचं कसब, सांस्कृतिक शिक्षण, परकीय भाषाशिक्षण इ.) पुरवू शकतील अशा प्रशिक्षणसंस्था उभ्या राहायला हव्यात. पर्यटन-क्षेत्र-प्रारुपाप्रमाणे योग्य असं मनुष्यबळ विकसित करायला हवं. सांस्कृतिक पर्यटन-क्षेत्राची ऐतिहासिक, भौगोलिक आणि स्थानिक हस्तकला, शिल्पकला इत्यादींविषयीची आवश्यक अशी माहिती या शिक्षणातून मिळवता येईल. साहसी पर्यटन-क्षेत्रातील गाईड्सना परिचिकित्सक प्रशिक्षण (paramedical skills) असणं आवश्यक असेल.\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं रुपांतर पर्यटन नियामक आयोगात\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं (MTDC) समन्वयकाची भूमिका घ्यावी असं आम्हाला वाटतं. खासगी कंपन्यांबरोबरच्या स्पर्धेत उतरण्यापेक्षा विश्रामगृहांना, हॉटेलस्, resorts वगैरे विकस���त करणार्याक कंपन्यांना मार्गदर्शक तत्वं, मानदंड आखून देऊन नियामक आयोगाची जबाबदारी महामंडळानं बजावावी. महामंडळाच्या अखत्यारीत येणारी विश्रामगृहं, हॉटेल इ. खासगी कंपन्यांना चालवायला द्यावीत.\nसर्व पर्यटनस्थळांवर माहितीफलकांद्वारे पर्यटकांचं प्रबोधन केलं जावं. मौजमजेबरोबरच पर्यटनस्थळी पाळायची शिस्त सुद्धा अधोरेखित केली जावी. स्वच्छता ठेवण्यासारखे नियम तर सगळ्याच ठिकाणी असावेत पण काही नियम त्या त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यांना अनुसरून केले जावेत. जसं वन-पर्यटनाच्या वेळी बोलताना आवाज हळू ठेवावा, गाणी लावू नयेत इ. समुद्रपर्यटनक्षेत्रात भरतीच्या वेळी समुद्रावर जाऊ नये यासारखे नियम पर्यटकांकडून कसोशीनं पाळले जावेत म्हणून आग्रह धरायला हवा.\nपरिशिष्ट १ - पर्यटनक्षेत्रप्रकार आणि त्यानुरूप स्थळाचा विकास\n(Heritage / Cultural Tourism): गड, किल्ले, वाडे, World Heritage Sites, इ. १.१ केंद्रसरकारनं आखलेल्या \"Model Heritage Regulations\" ला अनुसरून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तूंचं संवर्धन केलं जावं; या वास्तूंजवळ अतिथिगृहं आणि विश्रामगृहं बांधावीत.\n१.२ या वास्तूंच्या जतनासाठी पर्यटकांच्या आणि तिथं काम करणार्यांeच्या संख्येवर मर्यादा असावी.\n१.३ सांस्कृतिक वास्तूच्या भोवताली पायवाटा विकसित करण्यात याव्यात.\n१.४ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याविषयी माहितगार असे गाईड उपलब्ध असावेत.\n१.५ वास्तू ज्या काळातली आहे त्या काळातले कपडे, रोजच्या वापरातील वस्तू, खाद्य पदार्थ, जीवनशैली दर्शविणार्याक गोष्टींचं संग्रहालय असावं.\n१.६ शाळा-महाविद्यालयातील अभ्यास-गट त्यांच्या इतिहास- प्रकल्पांसाठी इथे येऊ शकतील असं वातावरण असावं.\n१.७ ऐतिहासिक महत्व सांगणार्याआ चित्रफिती, फिल्म, परिसंवाद आयोजित केले जावेत.\n१.८ ऐतिहासिक काळात असायची तशी तलवारबाजी, घोडेस्वारी, पारंपारिक खेळाची प्रात्याक्षिकं असावीत. पर्यटकांना त्यात सहभागी करून घेतलं जावं.\n(Pilgrimage Destination) देऊळ, तीर्थक्षेत्र, समाधी स्थळ, इ. २.१ तीर्थक्षेत्रं आणि त्याभोवतीचं संवर्धन development control regulation प्रमाणे व्हावे.\n२.२ धर्मशाळा आणि राहण्याच्या व्यवस्था मुबलक असाव्यात.\n२.३ भरपूर आणि स्वच्छ सार्वजनिक सोयी-सुविधा असाव्यात.\n२.४ खाण्या-पिण्याच्या सोयी उत्तम पण स्वस्त दरात असाव्यात.\n२.५ स्थानिक खाद्य विक्रीची आणि पूजा साहित्याची अधिकृत केंद्र अस���वीत.\n२.६ उरूस, सण, जयंती, पुण्यतिथीनिमित्तानं होणार्याअ गर्दीच्या नियमनाची चोख व्यवस्था केली जावी. या ठिकाणी पोलीस यंत्रणा सक्षम असावी.\n२.७. परिपक्व मलनिस्सारण व्यवस्था असावी.\n२.८ बस आणि रेल्वे स्थानकावरून पर्यटकांना ने-आण करण्यासाठी बस-व्यवस्था (shuttle service) असावी.\n२.९ पादत्राणं सुखरूप काढून ठेवायची व्यवस्था असावी.\n२.१० प्रदक्षिणा घालायला, देवदर्शनाच्या रांगेत उभं राहतान ऊन-पावसापासून संरक्षण देणारं छत असावं.\n३.२ अद्ययावत सुरक्षानियमावली कार्यरत असावी.\n३.३ गाईडसना परिचिकित्सकाचं प्रशिक्षण देण्यात यावं (paramedical skills)\n३.४ सह्याद्रीतलं जैव-वैविध्य जोपासून पायवाटांची आखणी करण्यात यावी.\n३.५ स्वच्छ सार्वजनिक सोयी-सुविधा असाव्या.\n३.६ तंबूत आणि गावातल्या घरांमध्ये राहण्याची सोय असावी.\n३.७ Trekking and Camping चं साहित्य विकण्यासाठी अधिकृत केंद्र असावं.\n(agro-tourism) शेती आणि त्याच्याशी संबधित असलेल्या पर्यटनाच्या संधी ४.१ शेतावर राहण्याची उत्तम सोय असावी.\n४.२ मराठी खाद्य संस्कृतीची ओळख इथे होऊ शकेल असं वातावरण असावे.\n४.३ सार्वजनिक स्वच्छतेची उत्तम सोय असावी.\n४.४ गाय, बैल, कोंबड्या, बकर्याीपालनाचं प्रात्यक्षिक व मार्गदर्शन व्हावं.\n४.५ भाजीपाला, फळबागा, धान्यलागवडीची प्रात्याक्षिकं केली जावीत.\n४.६ बैलगाडी आणि tractor मधून फेरी मारायची सोय असावी.\n४.७ पर्यटकांना पारंपारिक खेळ खेळण्याची संधी मिळावी आणि प्रात्यक्षिकं दिली जावीत. उदा. विटी-दांडू, सूरपारंब्या इत्यादी.\n(Eco-tourism) जंगलं, अभयारण्य ५.१ जैव-वैविध्यात प्रशिक्षण घेतलेले गाईड असावेत.\n५.२ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी core zones, buffer zones and tourism zones आखण्यात यावेत.\n५.३ वन्यजीवन माहिती कक्ष उभारण्यात यावा.\n५.४ परिसरातील शेवटच्या १ किलोमीटरमध्ये फक्त पायी किंवा सायकलवरून जाता येईल आणि पर्यावरणाशी समतोल राखणार्या गाड्याच जाऊ शकतील अशी सोय असावी.\n५.५ या परिसरातील हॉटेल, resorts ना green-star rating असल्यावरच परवानगी देण्यात यावी.\n५.६ पर्यटनव्यवसायाकरिता लागणार्या सर्व वस्तू देशी, स्थानिक बनावटीच्या आणि पर्यावरणाला हानी न पोचवता बनवलेल्या असाव्यात.\n५.७ पक्षी-निरीक्षण, वनस्पतींचा अभ्यास, वन्यजीव निरीक्षण, वन्यजीवन फोटोग्राफी यासारखे उपक्रम राबवले जावेत.\n(medical tourism) इस्पितळे, वैद्यकीय केंद्र, योगोपचार केंद्र, आयुर्वेदिक चिकित्सालय, इत्यादी ६.१. आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रप्राप्त (international certification) सोयी-सुविधा देण्यात याव्यात.\n६.२ वैद्यकीय आचार-नीती कसोशीने पाळली जावी.\n६.३ हॉस्पिटल आणि रोग्यांमध्ये दुवा साधणा-या प्रशिक्षित व्यक्ती कार्यान्वित असाव्यात.\n६.४ रोग्यांच्या आप्तेष्टांना राहण्याची आणि जेवणाची आरामदायक व्यवस्था असावी.\n(beach destination) महाराष्ट्राचा ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा ७.१ प्रशिक्षित जीवन-रक्षक किनार्या लगत असावेत.\n७.२ कोकण खाद्य-पर्यटनक्षेत्र विकसित व्हावे.\n७.३ प्रत्येक आर्थिक स्तरातील लोकांसाठी त्यांना परवडेल अशी राहण्याची व्यवस्था केली जावी.\n७.४ काही विशेष किनारे विकसित केले जावेत, उदा. आंबा किनारा -जिथे आंब्याची झाडे असतील, कासव किनारा - जिथे कासवे अंडी घालतात, जैव-वैविध्य असलेला किनारा इ.\nपर्यटन :- महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे\nगड-किल्ले संवर्धन :- महाराष्ट्राचा विकास आराखडा by...\nव्यवसाय शिक्षण - महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/cricket-world-cup-vijay-shankar-replaced-by-mayank-agrawal-where-ajinkya-rahane-and-rayudu-mhsy-387161.html", "date_download": "2019-08-25T16:50:22Z", "digest": "sha1:G2HUYNHONES7MEV6EECC47KZTVWJT6EL", "length": 23914, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "World Cup : शंकर आऊट मयंक इन! रहाणेनं निवृत्ती घेतली का? cricket world cup vijay shankar replaced by mayank agrawal where ajinkya rahane and rayudu mhsy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWorld Cup : शंकर आऊट मयंक इन रहाणेनं निवृत्ती घेतली का\nIND vs WI, 1st Test, Day 4 : अखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nWorld Cup : शंकर आऊट मयंक इन रहाणेनं निवृत्ती घेतली का\nICC Cricket World Cup 2019 शिखर धवननंतर विजय शंकर बाहेर पडल्यानं मयंक अग्रवालला संघात घेतलं आहे. त्यावरून आता सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.\nबर्मिंगहम, 01 जुलै : ICC Cricket World Cup 2019 स्पर्धेत भारतीय संघाला दुखापतीने ग्रासलं आहे. आतापर्यंत दोन खेळाडूंना दुखापतीने वर्ल्ड कपला मुकावं लागलं आहे. तर दोन खेळाडू जखमी आहेत. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना ऐनवेळी संघातील खेळाडूंच्या दुखापतीने डोकं वर काढलं आहे. पहिल्यांदा शिखर धवन बाहेर गेला त्याच्या जागी ऋषभ पंत आणि त्यानंतर विजय शंकरच्या जागी मयंक अग्रवालला संघात घेतलं आहे.\nविजय शंकरच्या जागी मयंक अग्रवालला घेण्यात आलं आहे. गेल्या वर्षी भारतीय संघात निवड झालेल्या मयंकला अंतिम 15 मध्ये स्थान दिलं आहे. त्याला कशाच्या आधारावर संघात घेतलं असाही सवाल सोशल मिडियावर विचारला जात आहे. त्याचापेक्षा जास्त प्रतिभावान खेळाडू संघात आहेत. अजिंक्य रहाणेचं गेल्या 10 एकदिवसीय सामन्यातील रेकॉर्ड पाहता तोच संघात योग्य आहे असंही क्रिकेटप्रेमींचं म्हणणं आहे.\nमयंक अग्रवाल एकही एकदिवसीय सामना खेळला नसताना त्याला घेतला मग अजिंक्य रहाणे निवृत्त झाला काय असा सवाल नेटकरी विचारत आहेत. आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणेनं 13 सामन्यात 137 च्या स्ट्राईक रेटनं 393 धावा केल्या आहेत. याबाबतीत त्यानं रोहित शर्मा, केएल राहुल आणि धोनीलाही मागं टाकलं आहे.\nअजिंक्य रहाणेला 90 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असून त्याने गेल्या 10 सामन्यात 61, 53, 70, 55, 5, 5, 39, 60, 72 आणि 103 धावा काढल्या आहेत. 52.30 च्या सरासरीनं त्यानं 523 धावा केल्या असतानाही त्याची निवड न होणं धक्कादायक होतं. आता पुन्हा बीसीसीआयनं विजय शंकर बाहेर पडल्यानंतर रहाणेचा विचार करायला हवा होता असं म्हटलं आहे.\nवर्ल्ड कपमध्ये भारत सर्वात बलाढ्य संघ समजला जात असला तरी काही कमकुवत बाजू आता समोर येत आहेत. त्यामध्ये अफगाणिस्तानसारख्या संघाने फलंदाजांची केलेली दमछाक. तसेच इंग्लंडसमोर धावांसाठी धडपडत असलेली मधली फळी भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या चार वर्षात चौथ्या क्रमांकावर भारताला एकही भरवशाचा फलंदाज मिळालेला नाही. वर्ल्ड कपमध्येही भारताने केएल राहुल, पांड्या, विजय शंकर आणि रिषभ पंतला खेळवून प्रयोग केला. आता ऋषभ पंतला पुढच्या सामन्यात संधी दिली नाही तर संघात कोणाला स्थान द्यायचं असाही प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर असेल.\nभारताने इंग्लंडविरुद्धचा सामना वगळता इतर सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताला अफगाणिस्तानने जबरदस्त झुंज दिली. स्पर्धेत भारताच्या गोलंदाजांनी आणि आघाडीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी मधल्या फळीची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.\nविजय शंकर, धोनी, केदार जाधव यांच्या खेळीवरून टीकाही होत आहे. संघाकडे दिनेश का��्तिक, रविंद्र जडेजा यांच्यासारखे दबावात खेळलेले अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना संधी द्यायला हवी अशी चर्चा आता सर्वत्र होताना दिसतं आहे. याशिवाय संघात निवड न झालेल्या पण क्षमता असलेल्या खेळाडूंची नावेही चर्चेत आहेत. त्यामध्ये अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू यांची नावे आघाडीवर आहेत. या दोघांना संधी मिळेल असं म्हटलं जात होतं. मात्र, दोघांचीही अंतिम 15 मध्ये निवड झाली नाही.\nसलामीवीर शिखर धवन बाद झाल्यानंतर पंतला इंग्लंडमध्ये बोलावून घेण्यात आलं. धवनच्या जागी संघात विजय शंकरची वर्णी लागली. मात्र, त्याला फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. तसेच पाकिस्तानविरुद्ध वगळता शंकरला गोलंदाजीसुद्धा दिली नाही. तेव्हा त्याच्या कामगिरीवरून शंकर म्हणजे कोहलीसारखा गोलंदाज आणि बुमराहसारखा फलंदाज अशी टीका नेटकऱ्यांनी केली.\nआता विजय शंकरच दुखापतीने वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. विजयच्या जागी ऋषभ पंतला अंतिम 11 मध्ये घेतलं गेलं. इंग्लंडविरुद्ध त्याने वर्ल्ड कपमधील पदार्पणाच्या सामन्यात 29 चेंडूत 32 धावा केल्या. त्याने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याचाही खेळीवर सोशल मिडियावर टीका केली जात आहे.\nअजिंक्य रहाणे सध्या इंग्लंडमध्येच काउंटी क्रिकेट खेळत आहे. यात त्याने एक शतक आणि अर्धशतक केलं आहे. त्यामुळं तिथली परिस्थिती त्याला अनुकूल अशीच असेल. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये रहाणे संघात होता. त्याला दबावात खेळण्याचा अनुभव आहे. तसेच मधल्या फळीसह सलामीलासुद्धा खेळू शकतो. तरीही त्याला संधी न दिल्यानं चाहत्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.\nWorld Cup : धोनीवर भडकले दिग्गज, विराटने केली पाठराखण\nWorld Cup : भारताच्या पराभवाला या 11 गोष्टी ठरल्या कारणीभूत\n'तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग'; रोहितनं केली बोलती बंद\nWorld Cup : सेमीफायनलचा गुंता वाढला, भारतही होऊ शकतो वर्ल्ड कपच्या बाहेर\nVIRAL FACT: सरकारने वारकऱ्यांना साडेपाच लाख रेनकोट वाटले का\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nSPECIAL REPORT: भाभीजीला पाकिस्तानला जाण्याची चटक, दिलं हे चॅलेंज\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nरात्री उठून सारखं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nSPECIAL REPORT: भाभीजीला पाकिस्तानला जाण्याची चटक, दिलं हे चॅलेंज\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/maharashtra-election/all/page-3/", "date_download": "2019-08-25T16:19:09Z", "digest": "sha1:XTWURT5BCLAHFJYDOQZP5PC43F3ATX2N", "length": 7839, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra Election- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nपार्थ पवारांचा पराभव निश्चित, अजित पवारांनी राजकीय संन्यास घ्यावा-श्रीरंग बारणे\nप्रतिस्पर्धी उमेदवार स्वतःचं मतदानही स्वतःला करू शकत नाही. त्यामुळे पार्थ पवार यांचा पराभव निश्चित असल्यामुळे अजित पवारांनी राजकीय संन्सास घेण्याचं आवाहन केले. आपलाच विजय होणार असल्याचा दावा बारणे यांनी यावेळी केला.\nकेवळ आश्वासनं..रस्ते, पाणी या सुविधा न दिल्याने संगमनेरमध्ये या गावात मतदानावर बहिष्कार\nनितीन गडकरींना शिर्डीच्या भरसभेत आली भोवळ; नंतर घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन\nपार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे 'ते' फोटो व्हायरल, पुण्यात गुन्हा दाखल\nराधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसने बजावली कारणे दाखवा नोटीस\nसावजी मटणासोबत दारु पडली महागात.. नागपुरात १२५ पेक्षा जास्त तळीरामांवर गुन्हे\nमहाराष्ट्र लोकसभेसाठी काँग्रेसचा प्लान तयार, राहुल गांधी घेणार 2 सभा\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्याऐवजी उजव्या बोटाला शाई\nLOK SABHA ELECTIONS 2019 DATE: बारामती मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान\nराहुल गांधी महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातून लढू शकतात लोकसभेची निवडणूक\nवाघाच्या पोटी वाघीणच जन्माला येणार - पंकजा मुंडे\nMIM सोबत निवडणुका लढवणार, काँग्रेससाठी दरवाजे खुले - प्रकाश आंबेडकर\nओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची आघाडी काँग्रेसचा खेळ बिघडवणार\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Radharani_T_Patil", "date_download": "2019-08-25T16:53:16Z", "digest": "sha1:FL3JUCPZT2T6JSV3DKGH5WSLONKSVGTU", "length": 8495, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Radharani T Patil - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत Radharani T Patil, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Radharani T Patil, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५४,१०२ लेख आहे व २७५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीड���या:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nदृश्य संपादक साधनपट्टीवरचे समाविष्ट करा आणि प्रश्नचिन्ह यांच्या मध्ये Ω चिन्ह आहे ते देवनागरी लिपी आणि इतर लिपींच्या वर्णमालांमधील युनिकोड अक्षर यादी उपलब्ध करून देते. संबंधीत साहाय्यपानाच्या अनुवादात mw:VisualEditor/Special characters येथे साहाय्य हवे आहे.\nदृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n-- साहाय्य चमू (चर्चा) १३:२७, १९ जुलै २०१९ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१९ रोजी १३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%82-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-08-25T16:44:26Z", "digest": "sha1:B7RU3HEZRJG275JX5SLOGR4FKLDHMXLS", "length": 29620, "nlines": 163, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "दर रोज ५०० मिनिटं धागे काढण्याचं काम", "raw_content": "\nदर रोज ५०० मिनिटं धागे काढण्याचं काम\nगुजरातेतलल्या सुरतच्या कोट्यावधींचा धंदा करणाऱ्या कापड कारखान्यांसाठी ओडिशातल्या स्त्रिया घरबसल्या काम करतात, त्यांना ना कामगार कायद्यांचं संरक्षण ना मजुरीसाठी वाटाघाटी करण्याची संधी, त्यांच्याकडे पाहिलंही जातं अकुशल कामगार म्हणून\nदररोज सकाळी १० वाजता सुरतेच्या उत्तरेकडच्या मीना नगरमध्ये राहणाऱ्या रेणुका प्रधान यांचं घर हेच त्यांचं कामाचं ठिकाण बनतं. त्यांच्या घरी आणून दिलेल्या रंगीबेरंगी साड्या स्वयंपाकघरातल्या सिंकपाशी, दारापाशी आणि अगदी पलंगाखाली कोंबून ठेवल्या जातात. त्यानंतर रेणुका झटकन एक गडद गुलाबी आणि निळ्या रंगाची पॉलिस्टरची साडी काढतात आणि त्यांच्या खोलीबाहेरच्या पाण्याच्या पाइपवर टांगतात.\nजवळच्याच वेद रोडवरच्या कापड कारखान्यातून ही साडी इथे आली आहे. मशीनवरच्या भरतकामादरम्यान पॉलिस्टर कापडावर काही धागे तसेच सुटे राहून जातात. इस्त्री करून, घडी मारून कपड्यांच्या कारखान्यात पाठवण्याआधी हे सुटे धागे काढून टाकावे लागतात. आणि इथेच रेणुकासारख्या घरबसल्या काम करणाऱ्यांचं काम सुरू होतं.\nएका दिवसात किमान ७५ साड्यांचे असे जादाचे धागे चिमटीत धरून ओढून काढण्याचं काम रेणुका करतात. साडी भारी पॉलिस्टर रेशमाची असेल तर मग असे धागे काढण्यासाठी त्या पत्तीचा वापर करतात. “एका साडीला मला पाच ते सात मिनिटं लागतात,” त्या सांगतात. “चुकून जास्तीचे धागे ओढले गेले आणि कापड खराब झालं तर मला मुकादमाला अख्ख्या साडीचे पैसे भरून द्यावे लागतील. त्यामुळे बारीक लक्ष द्यावं लागतं.”\nएका साडीचे २ रुपये अशा दराने रेणुकांना दिवसाचे १५० रुपये मिळतात. छोटीशी चूक झाली तरी पाच दिवसांची मजुरी बुडाली समजायचं. “दिवसभर [आठ तास] काम केल्यानंतर, माझी बोटं सुन्न पडतात,” त्या सांगतात.\nरेणुका प्रधान रोज जवळ जवळ ७५ साड्यांचे धागे काढतात. रोज सकाळी महिला कामगारांच्या घरी साड्यांचे गठ्ठे (उजवीकडे) पोचवले जातात\nओडिशाच्या गंजम जिल्ह्यातल्या पोलोसारा तालुक्यातल्या सनबरगाम गावातून स्थलांतरित झालेल्या रेणुका आपला यंत्रमाग कामगार नवरा आणि चार लेकरांसोबत १७ वर्षांपासून सुरतेत राहत आहेत. वरवरचा अंदाज काढला तरी सुरतेत ओडिशाचे ८,००,००० कामगार काम करत असावेत (पहाः कृत्रिम कापड, अस्सल हिरमोडआणि Living in the rooms by the looms) यातले बहुतेक जण देशातली कापडाची राजधानी मानल्या जाणाऱ्या या शहरात यंत्रमाग आणि कापड कारखान्यांमध्ये काम करतात. जुलै २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या फेडरेशन ऑफ गुजरात वीवर्स असोसिएशन आणि त्यांची शाखा असणाऱ्या पांडासेरा वीवर्स असोसिएशनच्या अहवालानुसार या व्यवसायाची वार्षिक उलाढाल रु. ५०,००० कोटी इतकी आहे.\nइथल्या हजारो अदृश्य घर-कामगारांपैकी रेणुका प्रधान एक आहेत – आणि यातल्या बहुतेक ओडिशाच्या यंत्रमाग कामगारांच्या पत्नी आहेत – ज्या सुरतेच्या उत्तरेकडच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये किंवा त्याच्या जवळ राहतात. त्यांचं काम म्हणजे धागे तोडणं (राहिलेले धागे काढणं) आणि कापडावर खडे चिकटवणं. त्यांच्या कामासाठी त्यांना कोणतंही ���ंरक्षण साहित्य दिलं जात नाही किंवा त्यांना हे काम करताना काही शारीरिक त्रास झाला, उदा. डोळ्यांवर ताण येणं, कापणं, पाठदुखी, इ. तर त्याच्यासाठीही काही भरपाई दिली जात नाही. त्यांच्याबरोबर कामाचा कसलाही करार केला जात नाही, सामाजिक सुरक्षेची सोय नाही आणि तसं पाहता त्या कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करू शकत नाहीत.\n“मी जवळ जवळ गेली १५ वर्षं काम करतीये, पण मला साधं त्या कंपनीचं किंवा तिच्या मालकांचं नावही माहित नाही. रोज सकाळी गठ्ठे येतात, आणि दर पंधरा दिवसांनी मला पैसे मिळतात,” रेणुका सांगतात.\nरेणुकांच्या घरापासनं हाकेच्या अंतरावर शांती साहूदेखील हेच काम करतात. गंजम जिल्ह्याच्या ब्रह्मपूर सदर तालुक्यातलं बुडुका हे त्यांचं गाव. चाळिशीच्या साहू पहाटे ५ वाजता उठतात आणि मीना नगरमधल्या आपल्या मैत्रिणींसोबत जवळच्या सशुल्क शौचालयात जातात. पुढचे काही तास घरकाम उरकण्यात जातात – पाणी भरणं, स्वयंपाक, धुणी आणि यंत्रमाग कारखान्यातल्या रात्रपाळीवरून परत आलेल्या आपल्या नवऱ्याचं – अरिजीत साहूचं हवं नको पाहणं.\nमहागाच्या साड्या असतील तर शांती साहू आणि त्यांची मुलगी, आशा दोघी मिळून काम करतात. शांतीचा नवरा अरिजीत नुकताच यंत्रमाग कारखान्यातल्या रात्रपाळीवरून परत आलाय\nहे सगळं चालू असताना त्यांची मुलगी आशा साड्यांचे गठ्ठे सोडायला लागते. “आम्ही दोघी एकत्र काम करतो,” आपल्या १३ वर्षांच्या लेकीकडे निर्देश करत शांती सांगतात. आशाची सुरत महानगरपालिका चालवत असलेली उडिया माध्यमाची शाळा ८ वी पर्यंतच होती त्यामुळे नंतर ती सोडावी लागली आणि खाजगी शाळेत जाणं त्यांना परवडणारं नव्हतं. या मायलेकी जरा महागाच्या असणाऱ्या, जास्त भरतकाम असणाऱ्या साड्यांवर एकत्र काम करतात आणि साडीमागे ५ ते १० रुपये कमवतात. यात काही तरी चूक होण्याची शक्यता पण तशी जास्त असते. “आमच्या खोलीचं छत उंचीला कमी आहे आणि उजेड पण कमीच असतो त्यामुळे घराच्या आत काम करणं मुश्किल होतं. त्यामुळे मग आम्ही बाहेर उंचावरती या साड्या अडकवतो आणि जवळ जवळ दिवसभर उभ्याने काम करतो. कापडावर एखादा डाग पडला तरी आमच्या मजुरीतून पैसे कापून घेतात,” शांती सांगतात.\nकपड्यांच्या कारखान्यामधलं त्यांचं अगदी खालचं स्थान आणि अधिकृत आकडेवारीमध्ये कुठेही उल्लेखच नाही यामुळे अशा घरी बसून काम करणाऱ्या स्त्��ियांची संख्या किती आहे याचाही स्पष्ट अंदाज बांधता येत नाही. “त्यांच्यापैकी कुणीही कसलाही लेखी करार केलेला नाही, खरं तर त्यांना काम देणाऱ्या मुकादमाचं नावही त्यांना माहित नसण्याची शक्यता आहे,” भारताच्या पश्चिमेकडच्या राज्यांमध्ये काम करणाऱ्या ओडिशातल्या कामगारांबरोबर कार्यरत आजीविका ब्यूरो या सुरतेतल्या सामाजिक संस्थेचे प्रकल्प समन्वयक संजय पटेल सांगतात. “अनेकदा तर त्यांचं काम म्हणजे श्रम आहेत हेदेखील त्या स्त्रियांना आणि त्यांच्या घरच्यांना पटत नाही कारण हे काम घरी बसून केलेलं असतं. दिवसाकाठी किती नग द्यायचे हे पक्कं असल्याने कधी कधी तर लहान मुलांनाही कामात ओढलं जातं. आणि त्यामुळेच त्या त्यांना मिळणाऱ्या मजुरीबाबत काहीच घासाघीस करत नाहीत.”\nगुजरात किमान वेतन (एप्रिल ते सप्टेंबर २०१९, दर सहा महिन्यांनी यात महागाई दराशी सुसंगत बदल केले जातात) कायद्यानुसार ‘तयार कपडे बनवणे, किंवा त्यासोबतच्या गोष्टी तयार करणे आणि शिलाई काम’ यामध्ये गुंतलेल्या कामगारांना आठ तासांच्या पाळीसाठी दिवसाला रु. ३१५ इतकी मजुरी मिळायला पाहिजे. मात्र रेणुका, शांती आणि इतर महिला जे काम करतायत ते नगावर मोजलं जातं आणि त्यांना राज्याने निर्धारित केलेल्या किमान वेतनाच्या निम्म्याहून कमी मजुरी दिली जाते. इथल्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना याच धागा तोडण्याच्या कामासाठी महिन्याला ५,००० ते ७,००० रुपये मिळतात आणि कदाचित जादा कामासाठी भत्ता, कामगार विमा अशा सामाजिक सुरक्षेचाही लाभ मिळू शकतो. घरी बसून काम करणाऱ्या कामगार मात्र महिन्याला ३००० रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकत नाहीत आणि कामासंबंधीचे सगळे खर्चही त्यांनाच उचलावे लागतात.\n“दहा वर्षांपूर्वी देखील मला एका साडीमागे २ रुपयेच मिळत होते. मी जर कधी मुकादमापाशी पैसे वाढवून देण्याचा विषय काढला तर तो मला सांगतो की मी घरी बसूनच काम करतीये आणि तसंही या कामात फार काही कौशल्य लागत नाही. पण मला विजेचं बिल, खोलीचं भाडं भरावं लागतं, त्याचं काय” ३२ वर्षांची गीता सामल गोलिया विचारते. तिचा नवरा राजेश यंत्रमाग कामगार आहे. गोलिया कुटुंब मीना नगरपासून चार किलोमीटरवर विश्राम नगरमध्ये राहतं.\nडावीकडेः गीता गोलिया म्हणते की मुकादम आणि बाकीच्यांनाही तिच्या कामात काही कौशल्य लागत नाही असं वाटतं. उजवीकडेः महिला कामगारांना दर पंढरवड्याला एक किलो खडे आणि कपड्याचा डिंक पुरवला जातो\nफेब्रुवारी २०१९ मध्ये कॅलिफॉर्नियाच्या बर्कले विद्यापीठाने एक अभ्यास प्रसिद्ध केला – 'कलंकित कपडेः भारताच्या घरबसल्या काम उद्योगातील मुली आणि स्त्रियांचं शोषण'. या मध्ये असं म्हटलं आहे की भारताच्या घरबसल्या काम उद्योगातील ९५.५ टक्के कामगार स्त्रिया आहेत. आधुनिक गुलामगिरीचे अभ्यासक सिद्धार्थ कारा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार यातल्या कोणत्याही कामगार महिलेला काम करत असताना काही इजा झाली तर आरोग्य सुविधा मिळत नाही, ती कामगार संघटनेची सदस्य नाही किंवा कामासंबंधी कोणतेही लिखित करार केले जात नाहीत.\nसुरतेच्या कापड उद्योगासाठी स्त्रिया घरबसल्या जे काम करतात – जे खरं तर त्यांचं काम ठिकाण गणलं गेलं पाहिजे – ते काम रोजगार मानलं जात नाही. त्यामुळे त्यांच्या कामाचा समावेश कोणत्याही कामगार कायद्यात, उदा. फॅक्टरीज ॲक्ट, १९४८ होत नाही ज्याद्वारे उद्योगांमधल्या कामगारांच्या हक्कांचं रक्षण केलं जातं.\n“घरी बसून कामाचा करार हा एक दिवाणी नातेसंबंध आहे [मालक-कामगार नातेसंबंध नाही] जिथे कामगार कायदे लागू होत नाहीत. त्यात पुन्हा काम एकाकडून दुसऱ्याला देऊन करून घेतलं जातं आणि त्यामध्ये कोणतेही नियम पाळले जातात का हे पाहण्याची यंत्रणाच अस्तित्वात नसते,” सुरत प्रांताचं सहाय्यक कामगार आयुक्त, जी. एल. पटेल सांगतात.\n“विमा किंवा कोणतीही भरपाई अशाच कामगारांना देता येते ज्यांना नोंदणीकृत कारखान्याच्या स्थळी अपघात किंव इजा झाली आहे,” (वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे गठित) यंत्रमाग सेवा केंद्राचे सहाय्यक संचालक सिद्धेश्वर लोंबे सांगतात. “स्त्रियांचा या उद्योगात सहभाग आहे हे माहित असलं तरी त्यांचे कामाचे तास, कामाचं ठिकाण, तिथली परिस्थिती आणि तिथे झालेल्या इजा, इत्यादींची नोंद ठेवणं अवघड आहे कारण त्या त्यांच्या स्वतःच्या घरांमध्ये त्यांच्या सोयीनुसार काम करतात.”\nडावीकडेः विश्राम नगरमधली एकमेव ‘ओडिया महिला मुकादम’ रंजिता प्रधान. उजवीकडेः सुरतेच्या कापड कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना तुलनेने जास्त वेतन मिळतं\nकोणतीही व्यवस्थात्मक सुरक्षा नाही, सामाजिक संरक्षण नाही अशा परिस्थितीत गंजम जिल्ह्यातल्य�� बुगुडा तालुक्यातल्या भोगोडा गावातली ३० वर्षांची रंजिता प्रधान आता विश्राम नगरमधली एकमेव “ओडिया महिला एजंट” म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. “पुरुष मुकादमांबरोबर काम करणं फार अवघड होतं, ते आम्हाला वेळेवल पैसेही द्यायचे नाहीत. काही कारण नसताना ते आमची मजुरी कापायचे,” रंजिता सांगते. तेरा वर्षांपूर्वी तिने घरून काम करायला सुरुवात केली.\n२०१४ साली, रंजिताने वेद रोडवरच्या एका कपडे कारखान्याच्या मालकाची भेट घेतली आणि त्याला सांगितलं की त्याने जर थेट तिला काम दिलं तर ती “चांगलं काम” करून देण्याची हमी घेईल. तेव्हापासून तीन कारखान्यांमधनं कापडावर खडे चिकटवायचं काम घेऊन ती वस्तीतल्या ४० बायकांना घरी काम देते. त्यांच्यातल्या अलिखित कराराप्रमाणे रंजिता दर पंधरवड्याला या महिला कामगारांना एक किलो खडे आणि डिंक पोचता करते. ड्रेसचं कापड दर रोज सकाळी त्यांच्या घरी पोचवलं जातं. प्रत्येक घर-कामगार रोज २,००० हून अधिक खडे चिकटवण्याचं काम करते आणि दिवसाला २०० रुपये कमावते (दर १० खड्यांमागे एक रुपया).\n“त्यांचा माझ्यावर विश्वास आहे कारण त्यांना माहितीये, की मी पण त्यांच्यातलीच एक आहे,” रंजिता सांगते. “या कामामध्ये बायांना सलग तासंतास वाकून बारीक नक्षी भरायची असते. त्यामुळे पाठीला रग लागते, डोळ्यांवर ताण येतो. आणि तरीही, आम्ही तर काही तक्रार केली, तर आमच्या नवऱ्यालाही असंच वाटतं की हे काही खरंखुरं काम नाही, ‘टाइम-पास’ आहे.”\nसंध्याकाळचे ७ वाजलेत. रंजिता यंत्रमाग कारखान्यातून आपला नवरा भगवान कधी परततोय त्याची वाट पाहतीये. दिवसभराचं काम करून तिने कापडाचे गठ्ठे परत बांधून ठेवलेत. गेली १३ वर्षं, आला दिवस असाच जातो. “आम्ही सुरतेला येताना असा विचार केला होता की परत जाऊन गंजमला आपल्या कुटुंबासाठी एक घर बांधायचं,” ती म्हणते. “पण बचतीचं सोडा इथला रोजचा दिवस जरी नीट भागला तर शप्पथ.”\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nकाम मागावर अन् राहणं मागंच\nकृत्रिम कापड, अस्सल हिरमोड\nभुकेली देशभक्तीः बडोद्याचे बगारिया\nचराऊ कुरणांचा अंतहीन शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/gauri-khan-talks-about-the-negatives-of-being-shahrukh-khan-wife-mhmj-388176.html", "date_download": "2019-08-25T15:59:18Z", "digest": "sha1:7BHWDX7ZLS5U5UPXZQQ6Y66XWURIK2QR", "length": 18528, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुपरस्टारची पत्नी असण्याचे काय आहेत तोटे, गौरी खाननं दिलं ‘हे’ उत्तर | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसुपरस्टारची पत्नी असण्याचे काय आहेत तोटे, गौरी खाननं दिलं ‘हे’ उत्तर\nThe Ashes : इंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nसुपरस्टारची पत्नी असण्याचे काय आहेत तोटे, गौरी खाननं दिलं ‘हे’ उत्तर\nगौरी एक इंटीरिअर डिझायनर असून बॉलिवूडमधील अनेक नामवंत व्यक्तींच्या घरांचं इंटीरिअर डिझाइन गौरीनं केलेलं आहे.\nमुंबई, 5 जुलै : अभिनेता शाहरुख खान फक्त भारतातच नाही तर परदेशातही सुपरस्टार मानला जातो. जगभरातील सर्वांधिक कमाई करणारा अभिनेता म्हणून शाहरुखचं नाव घेतलं जातं. त्याची पत्नी गौरी खान सुद्धा एक यशस्वी बिझनेस वुमन आहे. गौरी एक इंटीरिअर डिझायनर असून बॉलिवूडमधील अनेक नामवंत व्यक्तींच्या घरांचं इंटीरिअर डिझाइन गौरीनं केलेलं आहे. त्यानंतर गौरीनं नुकतंच पुण्यात 'ग्रॅविटस' नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यावेळी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखची पत्नी असण्याचे काय तोटे आहेत यावर चर्चा केली.\nनुकत्याच आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत गौरी म्हणाली, ‘शाहरुखची पत्नी असण्याच्या अनेक सकारात्मक बाजू आहेत आणि मी त्या सर्वांचा स्वतःला फायदा करून घेते. पण नकरात्मक गोष्टींवर जास्त लक्ष देत नाही.’ गौरी पुढे म्हणाली, ‘शाहरुखची पत्नी असण्याच्या काही नकारात्मक बाजू असतील तर त्यांच्यावर दुर्लक्ष करते. शाहरुखनं मला गौरी खान डिझाइन लाँच करण्यात मदत केली. तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यानं आमच्या कुटुंबासाठी खुप काही केलं आहे. त्यामुळे तो चांगला पिता आणि पती दोन्ही आहे. त्यामुळे त्याची पत्नी असण्याच्या नात्यानं त्याच्या बद्दल मला कोणत्याही नकारात्मक गोष्टी शेअर करू शकत नाही.’\nकियारा अडवाणी की तारा सुतारिया, सिद्धार्थ मल्होत्रा नक्की कोणाला करतोय डेट\nगौरी सांगते, ‘मला वाटतं, मी सुपर��्टारची पत्नी असले तरी, मी खूप सामान्य जीवन जगते. जशी एक वर्किंग वूमन जगते. माझ्या कामासाठी मला जेवढ्या सोशल मीडियाच्या वापराची गरज असते. तेवढंच मी ते वापरते. मला वाटतं, तुम्हाला जर तुमचं काम लोकांना दाखवायचं असेल तर मग सोशल मीडिया तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याशिवाय मी खूप कमी वेळा स्पॉटलाइटमध्ये असते.’\nप्रभासच्या Saaho मध्ये सलमान खानची फेवरेट अभिनेत्री करणार आयटम साँग\nशाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर शाहरुखनं शेवटचं मागील वर्षी ‘झीरो’ सिनेमात काम केलं होतं. त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही त्यानंतर अद्याप शाहरुखनं कोणताही सिनेमा साइन केलेला नाही.\nमलायका-अर्जुननं घेतली ऋषी कपूर यांची भेट, नीतू कपूर म्हणतात...\nSPECIAL REPORT: 'वामन हरी पेठे'मधून 58 किलो सोनं मॅनेजरनेच केले लंपास\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/videos/", "date_download": "2019-08-25T15:49:36Z", "digest": "sha1:3S42ZXDGYOW3RFIICSP645UESSXS6SEE", "length": 7593, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेस अध्यक्ष- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSPECIAL REPORT : ...जेव्हा 'त्या' हातांनी राहुल गांधी यांना आशीर्वाद दिला\nनवी दिल्ली, 10 जून : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा जन्म झाला तेव्हा ज्या नर्स उपस्थित होत्या, त्या नर्सला राहुल भेटले. वायनाडमध्ये ही भेट झाली. राजम्मा राजप्पन असं या नर्सचं नाव आहे. या भेटीदरम्यान राहुल भावुक झाले होते.\nVIDEO : 'राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं असेल तर...', काय म्हणाले उदयनराजे\nVIDEO : राहुल गांधींचा पराभव करून स्मृती इराणींनी घेतली मंत्रिपदाची शपथ\nशरद पवार काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधींसोबतच्या भेटीचा EXCLUSIVE VIDEO\nSPECIAL REPORT : मुंबईचा 'किंग' कोण\nVIDEO: राहुल गांधींनी मोदींची उडवली खिल्ली, निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप\nVIDEO : मतदान केल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया\nSPECIAL REPORT: ये अपुनका स्टाईल हैं मॅकनिक ते कॅमेरामनच्या भूमिकेत राहुल गांधी\nVIDEO : मुंबईत फक्त राहुल गांधींचा ग्रुप राहणार, काँग्रेस नेत्याचा स्वकीयांना इशारा\nVIDEO : मोदींची जहरी टीका; राहुल, प्रियांकाने केला पलटवार\nVIDEO: रोजगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदींचं मौन का\nVIDEO : भावासाठी प्रियांका गांधींची अमेठीत विराट रॅली\nSPECIAL REPORT : 'चौकीदार चोर है' म्हणणं राहुल गांधींना पडलं भारी, कोर्टानेही फटकारलं\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/ordnance-factory-bhandara-nmk-recruitment-2019/", "date_download": "2019-08-25T15:36:55Z", "digest": "sha1:PR2H7DSDDF5JX7KGC4JK3MB56IH3O3QM", "length": 1683, "nlines": 29, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - Ordnance Factory Bhandara Recruitment 2019 : Lipik-Tanklekhak 3 Posts", "raw_content": "\nभंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी येथे कनिष्ठ लिपिक पदाच्या ३ जागा\nऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9D-%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2019-08-25T16:34:41Z", "digest": "sha1:U3ODR3XIONEYX2YPKETSF6N544NGRFUM", "length": 11329, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाहरुख खानची पोझ आसाममध्ये ट्रॅफिक कंट्रोलसाठी | Dainik Prabhat", "raw_content": "\nशाहरुख खानची पोझ आसाममध्ये ट्रॅफिक कंट्रोलसाठी\nगेल्या अडीच दशकांपासून शाहरुख खान आपल्या रोमॅंटिक रोलमुळे बॉलिवूडचा चहेता ऍक्‍टर बनला आहे. त्याच्या रोल व्यतिरिक्‍त दोन्ही हात पसरून तिरक्‍या स्टाईलमध्ये उभे राहण्याच्या त्याच्या स्टाईलमुळेही तो लोकप्रिय झाला आहे. त्याची ही सिग्नेचर पोझच आता आसाममध्ये ट्रॅफिक कंट्रोलसाठी उपयोगी येणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआसाम सरकारने वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शाहरुखच्या या पोझची मदत घेण्याचे ठरवले आहे. आसामचे असिस्टंट पोलिस आयुक्‍त पांजित डोवराह यांनी ट्‌विटरवर एक संदेश दिला आहे. शाहरुखच्या या पोझनी कित्येक वर्षे चाहत्यांच्या हृदयामध्ये स्थान पक्के केले आहे. त्याबरोबर वाहतुक नियंत्रणासाठी एक संदेशही दिला आहे. या संदेशामध्ये दोन्ही हात पसरून उभ्या असलेल्या एका व्यक्‍तीचे चित्रदेखील आहे.\nया ट्‌विटबाबत जेंव्हा शाहरुख खानला समजले तेंव्हा त्याने या “बेस्ट मेसेजला या पोझमुळे लोकप्रिय केले.’ अशी प्रतिक्रया दिली. त्याचबरोबर ट्रॅफिकच्या नियमांचे व्यवस्थित पालन करण्याचे आवाहनही त्याने केले आहे. शाहरुख नेहमीच अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास तयार असतो. सध्या तो “झीरो’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. “झीरो’च्या काही भागाचे शुटिंग नुकतेच अमेरिकेत झाले. उर्वरित शुटिंग लवकरच पूर्ण होणार आहे.\nउदयनराजेंनी आधीच जायला हवं होतं\n…आणि दबंग 3 च्या सेटवर सलमान खान भडकला\nभूल भुलैया-2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित\n१५ ऑगस्ट १९४७ ला किशोर कुमार यांचा ‘हा’ चित्रपट झाला होता प्रदर्शित\nमणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार ऐश्‍वर्या\n“सेक्रेड गेम्स’च्या अभिनेत्रीला अमेरिकेच्या विमानतळावर रोखले\nहार्दिक पांड्यामुळे रणवीर सिंह गोत्यात\nग्रीन कलरच्या ड्रेसमुळे दीपिका पादुकोण ट्रोल\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल म��ख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/pankaja-munde-go-on-the-ground-to-distribute-water-after-allegations-of-discrimination-in-parali-beed-86793.html", "date_download": "2019-08-25T15:49:56Z", "digest": "sha1:DNF4JLAC6CFDGTF3C7GDVX4IU4ZDF6A7", "length": 17425, "nlines": 174, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "... तर थेट गुन्हे दाखल करा, पंकजांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\n... तर थेट गुन्हे दाखल करा, पंकजांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा\nमहेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड\nबीड: राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी अनेक ठिकाणी अजूनही पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. बीडमधील परळीत देखील असाच प्रश्न आहे. मात्र, राष्ट्रवादीच्य�� ताब्यातील नगरपरिषदेकडून शहरातील नागरिकांना पाणी वाटप करताना भेदभाव होत असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महिला बालविकास मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला भेदभाव खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच स्वतः संबंधित प्रभागात येऊन पाणी वाटप केले.\nपरळीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाऊस नसल्याने शहराला पाणी पुरवठा करणारे वाण धरण कोरडेठाक पडले आहेत. यानंतर प्रशासनाकडून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर मंजूर करण्यात आले. मात्र, नगरपरिषदेने पाणी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. याबाबत संबंधित नागरिकांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रारही केली. मुंडे यांनी तात्काळ तहसीलदार विपीन पाटील आणि मुख्याधिकारी अतुल मुंडे यांना भेदभाव खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच भेदभाव झाल्यास कडक कारवाई करण्याचाही इशारा दिला.\nपंकजा मुंडे एवढ्यावरच थांबल्या नाही. त्या आज सकाळीच प्रभाग क्रमांक 6 मधील पद्मावती गल्लीत पोहोचल्या. तसेच नगरपरिषदेचे टँकर बोलावून रहिवाशांना स्वतः पाणी वाटप केले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.\nमुंडे म्हणाल्या, “नागरिकांना पाणी वाटप करताना राजकारण किंवा भेदभाव खपवून घेणार नाही. पालकमंत्री म्हणून मी स्वतः टॅंकर मंजूरीचे आदेश दिले आहेत. हे टँकर सरकारचे आहेत, त्यात इतरांचा काहीही संबंध नाही. उगाच लुडबुड करून कुणीही फुकटचे श्रेय लाटू नये. सर्व स्तरातील नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे.” यावेळी त्यांनी भेदभाव करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले.\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची…\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना…\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार\nतरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना :…\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली…\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nराज्यसभेतील भाषणासाठी 35 हजाराची पुस्तकं, जेटलींच्या भाषणांनी संसदही स्तब्ध\nसोनं 39 हजारांपर्यंत जाण्याचं कारण काय\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिं��ू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-136101.html", "date_download": "2019-08-25T16:41:28Z", "digest": "sha1:YTL6SIKSTOEGTGSZQPLFCOA6ZF7L7WZM", "length": 19906, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हिंगोलीत डेंग्यूची साथ, उपचाराअभावी चिमुरड्यांचा मृत्यू | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nहिंगोलीत डेंग्यूची साथ, उपचाराअभावी चिमुरड्यांचा मृत्यू\nIND vs WI, 1st Test, Day 4 : अखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nहिंगोलीत डेंग्यूची साथ, उपचाराअभावी चिमुरड्यांचा मृत्यू\n05 सप्टेंबर : हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात मागील आठ दिवसांपा��ून डेंग्यूची साथ सुरू असून, यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी उपचारापूर्वीच मरण पावला. तर त्याच शाळेतील आणखी दोन विद्यार्थी आणि गावातील इतरांना तापाची लागण झाली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी कर्मचारीच नसल्याचं समोर आलंय.\nहिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी हे एक आदिवासीबहुल गाव असून, या ठिकाणी जि.प.प्राथमिक या शाळेमध्ये\nइयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत असलेला संदेश पुंडगे यास अचानक ताप आल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. संदेशच्या अचानक जाण्याने त्याच्या पालकावर मोठा आघात झाला आहे. डोळ्यात अश्रू असलेल्या संदेश च्या वडिलांनी आमच्याकडे प्रतिक्रिया देताना सांगितले की, संदेश ला अचानक ताप आला आम्ही त्याला खासगी शाळेत दाखवले डॉक्टरांनी त्याला हिंगोली नेण्यास सांगितले. हिंगोलीत नेताना रस्त्यातच त्याचा दुर्देवी अंत झाला. पिंपळदरी येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संदेश ला का नाही दाखवले असा प्रश्न त्यांना केला असता त्यांनी सांगितले, आरोग्य केंद्रात कोणीच राहत नाही तर जाऊन दाखवणार कोणाला पिंपळदरी च्या प्राथमिक केंद्रात कोणी राहिले असते तर कदाचित संदेश चे प्राण वाचले असते.\nसंदेश शिवाय गावातील याच वर्गातील विकास डुकरे, प्रतीक्षा संजय घोंगडे यांना देखील ताप आली. या तिघांना खासगी रुग्णालयात\nदाखल केल्यावर पालकांनी मुलांच्या रक्तांची तपासणी केली असता, त्यांना डेंग्यूचा ताप असल्याचे निष्पन्न झाले. वेळीच उपचार मिळाल्याने यांचे प्राण वाचले . पिंपळदरी मध्ये चालू असलेल्या तापाच्या साथ विषयी आम्ही तालुका आरोग्य अधिकारी अविनाश गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली गावातील जवळपास 15 जणांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी साठी पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. गावात असलेल्या तापाची साथ लक्षात घेता वैद्यकीय पथकाला मुख्यालयात राहण्याची ताकीद दिले असल्याचे सांगितले.\nमात्र आम्ही जेव्हा पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो असता तिथे पथक तर सोडाच कर्मचारी सुद्धा हजर नव्हते. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, यासह फक्त 4 कर्मचारी होते. येणार्‍या तापाच्या रुग्णांना परिचारिका तपासून औषध देत होती. डॉक्टरांचे निवास स्थान ओस पडले होते. या मध्ये कोणीही राहत नसल्याचे आढळून आल . वास्तविक कर्मचार्‍यांना मुख्यालय सोडून कुठेही जाता येत नाही. मोठी साथ सुरू असताना ताकीद दिल्यानंतर ही डॉक्टर उपस्थित नसल्याने गावकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली .\nएकीकडे तापाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेग वेगळ्या उपाययोजना करत असल्याचे सांगून वैद्यकीय पथक रुग्णावर उपचार करत असल्याचे अधिकारी सांगत आहे तर दुसरीकडे मात्र प्राथमिक केंद्रात कोणीच राहत नसल्याचे आढळून आले. वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्यानंतर ही इतरांचे उपचार करण्यासाठी कोणीही\nउपस्थित नाही ही एक शोकांतिकच म्हणावी लागेल. वेदनारहित झालेल्या आरोग्य विभागाला जाग तरी कधी येणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nरात्री उठून सारखं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/mim-corporators-ruckus-in-aurangabad-municipal-corporation-general-body-meeting-mim-mp-imtiyaz-jaleel-shiv-sena-382856.html", "date_download": "2019-08-25T16:21:30Z", "digest": "sha1:DMKIUISDDL3WSGOPNEIJ553ANPGKSD54", "length": 22407, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "औरंगाबाद राडा : हिंदू नामर्द नाही, उद्धव ठाकरेंनी 'एमआयएम'ला ठणकावलं mim corporators ruckus in aurangabad municipal corporation general body meeting MIM MP Imtiyaz Jaleel Shiv Sena | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nऔरंगाबाद राडा : हिंदू नामर्द नाही, उद्धव ठाकरेंनी 'एमआयएम'ला ठणकावलं\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nऐतिहासि��: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nThe Ashes : इंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद राडा : हिंदू नामर्द नाही, उद्धव ठाकरेंनी 'एमआयएम'ला ठणकावलं\n'संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एमआयएमला चांगलंच ठणकावलं आहे.\nमुंबई, 15 जून : खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा ठराव मांडा, यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातला. सभागृहात धुडगूस घालत नगरसेवकांनी राजदंडदेखील पळवला. या गोंधळावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून एमआयएमवर हल्लाबोल केला आहे. 'लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा आहे. आपल्यातीलच एका खानाने हाती हिरवे फडके बांधून त्याने औरंग्याच्या कबरीवर जरूर नमाज अदा करावेत, पण शिवसेना-भाजप युतीने आपला ‘धर्म’ सोडलेला नाही. संभाजीनगरच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील. ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन हे काल घडले, उद्याही घडेल', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.\nकाय आहे आजचे सामना संपादकीय\n- जेथे औरंग्यास गाडले किंवा पुरले त्या संभाजीनगरात हिरव्या विषाला पुन्हा उकळी फुटली आहे. महाराष्ट्रातच काय, संपूर्ण देशभरात हिंदुत्वाची लाट उसळली असताना लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरचा निर्णय विचित्र लागला. गेली 30 वर्षे संभाजीनगरवर डौलाने फडकणारा भगवा उतरवणारे हात आपल्यातल्याच सूर्याजी पिसाळांचे होते. हैदराबादच्या ओवेसी पक्षाचे इम्तियाज जलील विजयी झाले तेव्हाच संभाजीनगरच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीस धक्का बसला. यापुढे काय घडणार आहे त्याचे प्रात्यक्षिक संभाजीनगर महापालिकेत ���ुरुवारी झालेल्या राड्यावरून स्पष्ट झाले.\n(पाहा :VIDEO : SCO परिषदेत इम्रान खान चुकले, जगभरातून होतेय निंदा)\n- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘ओवेसी’ पक्षाच्या औरंगाबादी नगरसेवकांनी गोंधळ घातला. खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून हा राडा सुरू झाला. झोंबाझोंबी व राजदंड पळवून नेण्यापर्यंत प्रकरण पुढे गेले. ओवेसी पक्षाचा पालिकेतील नेता नासेर सिद्दिकी याचे वर्तन एखाद्या गुंडासारखे होते. त्याला व त्याच्या सोबत गुंडागर्दी करणाऱ्या नगरसेवकांना अक्षरशः उचलून आणि फरफटत बाहेर काढावे लागले. सभागृहात अभूतपूर्व गोंधळ लोकांच्या प्रश्नांवर किंवा राष्ट्रीय हिताच्या मुद्दय़ावर झाला नाही, तर जलील यांच्या अपघाती विजयाचे अभिनंदन करावे यासाठी होता. हा गोंधळ पाहून त्याच मातीत गाडलेला औरंगजेबही कबरीतून आनंदाने टाळ्या वाजवीत असेल व ज्यांच्यामुळे हा विजयी अपघात घडून संभाजीनगरवर हिरवा फडकला त्या ‘कन्नड’च्या खानासाठी अल्लाकडे दुवा मागत असेल.\n(पाहा :VIDEO : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर फडणवीस पोहोचले 'मातोश्री'वर\n- कन्नडच्या खानांसारखे खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ आमच्यातच निपजल्यावर धर्मांधांची विषवल्ली फोफावणारच. संभाजीनगरच्या महापालिकेत नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विजयी खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव येत असताना ओवेसी पक्षाचे मियाँ जलील यांचा स्वतंत्र अभिनंदन ठराव घ्यावा हा हट्ट कशासाठी\n- जलील यांनी आपण औरंगाबादचे नव्हे, तर संभाजीनगरचे खासदार आहोत हे मान्य करावे.\n- महापालिकेत ‘ओवेसी’ पक्षाच्या नगरसेवकांनी ‘वंदे मातरम्’चे सूर आळवावेत.\n- ट्रिपल तलाकबाबत मोदी सरकारने घेतलेल्या मानवतावादी भूमिकेस पाठिंबा द्यावा.\n- कश्मीरातील 370 कलम हटवणे, देशभरात समान नागरी कायदा लागू करणे अशा राष्ट्रीय मुद्दय़ांवर पाठिंबा द्यावा. हे राष्ट्रीय मुद्दे असून त्यांस पाठिंबा देणाऱ्यांचाच अभिनंदन ठराव संभाजीनगर पालिकेत मंजूर होईल.\n- लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या घरात घुसून अतिरेक्यांना मारले तेच आक्रमण आम्हालाही शक्य आहे. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे.\nSPECIAL REPORT : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा काय असणार आहे मेगा प्लॅन\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-08-25T15:16:56Z", "digest": "sha1:J4IVGCV3RRNMJDUZHB5AFZWYUMMSOIE6", "length": 8106, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा आरक्षणासाठी नायगाव येथे रास्ता रोको | Dainik Prabhat", "raw_content": "\nमराठा आरक्षणासाठी नायगाव येथे रास्ता रोको\nनायगाव- पुरंदर तालुक्‍यातील नायगाव येथील ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सासवड-सुपा येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरवात करण्यात आली. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने हातात भगवे झेंडे घेउन, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत, रास्ता रोको आंदोलन केले. गावातील सर्व व्यवसायकांनी आपली दुकाने बंद ठेवुन आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाच्या लढ्यात हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरात���ल TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/hottest-places-in-the-world/", "date_download": "2019-08-25T15:16:31Z", "digest": "sha1:D664RDRDN45LYSI4YR5D5JJ3UUWMCKXU", "length": 10084, "nlines": 81, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "कुठे ५० तर कुठे ७० डिग्री तापमान, ही आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकुठे ५० तर कुठे ७० डिग्री तापमान, ही आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nसध्या संपूर्ण महाराष्ट्राला उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्ह एवढं वाढलं आहे की जराही बाहेर निघालं तरी अंगाची लाहीलाही होते. कुलर आणि एसी शिवाय जगणे आता कठीण झाले आहे.\nपण तुम्हाला माहित आहे का, आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे पडणारे उन्ह हे तर आपण सहन करू शकतो, पण जगात काही अशी ठिकाणं देखील आहेत जिथे अमर्याद उष्णता असते. म्हणजे त्या ठिकाणी कोणी जगूच शकत नाही असा उन्हाळा.\nअश्या ठिकाणांना जगातील सर्वात उष्ण ठिकाणं म्हणून ओळखलं जातं.\nदश्त-ए-लुत हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण आहे. येथील तापमान हे ७० डिग्री सेल्सिअस पेक्षाही जास्त असतं. २००४ साली येथील तापमान हे ७० डिग्री एवढं नोंदविण्यात आलं. तर २००५ साली येथील तापमान हे ७०.७ एवढं नोंदविण्यात आलं होतं. ह्या तापमानात कुठलाही मनुष्य किंवा जीव-जंतू जिवंत राहु शकत नाही.\nकेव ऑफ द क्रिस्टल, मेक्सिको :\nमेक्सिकोच्या नैका येथे एक क्रिस्टल गुहा आहे. ही गुहा एवढी गरम आहे की येथिल तापमान हे ५८ डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढल्याचं नोंदवलं गेलं. ह्या गुहेत एवढी उष्ण हवा असते की, येथे कुठल्या प्रकारचे संशोधन देखील करता येत नाही. ह्या गुहेला जगातील सर्वात नैसर्गिक क्रिस्टल गुहा मानले जाते.\nबॅडलॅण्ड म्हणू प्रसिद्द असणाऱ्या क्वीन्सलँडचा एक मोठा भाग हा वाळवंटाने वेढलेला आहे. २००३ बसली येथील तापमान हे ६९.३ डिग्री सेल्सिअस एवढं नोंदविण्यात आलं होतं. म्हणूनच येथे भयंकर दुष्काळ देखील पडतो.\nलिबिया येथील अल-अजीजियाह ह्या ठिकाणाचा समावेश देखील जगातील त्या निवडक ठिकाणांमध्ये होतो जिथे सर्वात जास्त उष्णता असते. उन्हाळ्यात येथील तापमान हे ४८ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतं, तर १९९२ सली येथील तापमानाने ५७.८ डिग्री सेल्सिअस एवढा उच्चांक गाठला होता.\nफ्लेमिंगो माउंटेन, चीन :\nचीन येथील फ्लेमिंगो माउंटेन हा देखील जगातील सर्वात उष्ण प्रदेशांपैकी एक आहे. २००८ साली येथील तापमान हे ६६.८ दिग्र सेल्सिअस एवढं वाढलं होतं\nह्या प्रदेशांच्या मानाने आपल्या देशात तर खूप कमी गर्मी आहे. जर आपल्या देशात देखील उन्हाळ्यात तापमानाने एवढा उच्चांक गाठला असता तर आपण कसं जगलो असतो. त्यामुळे ह्या ठिकाणांच्या तुलनेत आपल्याकडील उन्हाळा परवडला…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← ह्या उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी हे ५ गॅजेट्स तुम्हाला नक्की मदत करतील\n : या पाच गोष्टी सातत्याने करत रहा.. →\nOne thought on “कुठे ५० तर कुठे ७० डिग्री तापमान, ही आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं”\nशर्ट-टाय घालून रोज कचरा उचलणाऱ्या ७९ वर्षीय आजोबांची डोळे उघडणारी कथा…\nहनुमानाचा “द्वेष” करणाऱ्या या गावात लाल रंगाचा झेंडा लावणेही अमान्य आहे\nमहागडे कपडे, वस्तू वापरण्यापेक्षा ‘ह्या’ गोष्टी करून लोकांना impress करा लोक तुमचं नाव काढतील\nअबू आझमी, बाबासाहेब आंबेडकर, वंदे मातरम आणि इस्लामी मुळतत्ववाद\nस्टेफी ग्राफ…टेनिसमधली स्वप्नांची राणी…\nइंदिरा गांधी, नेहरू आणि केजीबीने गुप्तरीत्या भारतीय राजकारणात गुंफलेलं कपटी जाळं\nलग्नाआधी आणि लग्नानंतर: नात्यात होणाऱ्या ‘या’ छोट्या बदलांची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nदुसऱ्या महायुद्धादरम्यान बॉम्ब कारखाना लपवण्यासाठी अमेरिकेने लढवली होती अनोखी शक्कल \nअणुबॉम्ब नं वापरता भारत आणि चीन दोघं मिळून, अमेरिकाला युद्धात हरवू शकतील का\nपाककडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असूनही त्यांना भारताची भीती वाटण्याचं अभिमानास्पद कारण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/old-man-sleep-on-railway-track-while-goods-train-crossing-at-belgaum-91484.html", "date_download": "2019-08-25T15:44:16Z", "digest": "sha1:VGT34TLQ6OZESLQIIJXZ7CAOCLRHQX37", "length": 14577, "nlines": 170, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "VIDEO : थकलेल्या आजोबांनी रेल्वेट्रॅकवरच ताणून दिली, रेल्वे आली, निघूनही गेली! old age man sleep on railway track while goods train crossing at belgaum", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nVIDEO : थकलेल्या आजोबांनी रेल्वेट्रॅकवरच ताणून दिली, रेल्वे आली, निघूनही गेली\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबेळगाव : थकलेल्या माणसाला कधी, कुठे आणि कशी झोप लागेल हे सांगता येत नाही. मुंबईच्या लोकलमध्ये विंडो सीटवर हवेची झुळक घेत अनेकजण पहुडलेले दिसतात, तर बरेच जण भर गर्दीत उभ्या-उभ्या डुलकी मारतात. पण बेळगावमधल्या एका आजोबांची डुलकी आश्चर्यचकीत करणारी आहे.\nथकलेल्या आजोबांना चक्क रेल्वेच्या भर ट्रॅकवरच ताणून दिली. आजोबांना इतकी गाढ झोप लागली, की त्या ट्रॅकवर रेल्वे आली, त्यांच्या वरुन रेल्वे गेली तरी त्यांना पत्ता लागला नाही. बेळगाव जिल्यातील गोकाक रेल्वे स्टेशनजवळ हा प्रकार घडला.\nअंगावरुन रेल्वे जात असताना रेल्वेच्या आवाजाने आजोबांना जाग आली, तोपर्यंत अर्धी रेल्वे पुढे गेली होती. मग आजूबाजूच्या लोकांनी आरडा-ओरडा करुन त्यांना तसंच पडून राहायला सांगितलं. त्यानंतर काही वेळाने रेल्वे थांबली आणि आजोबा हळूच ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडले.\nआजोबांच्या अंगावरुन जी रेल्वे गेली ती मालगाडी होती. आजोबांना भर रेल्वे ट्रॅकवर अशी कशी काय झोप लागली ट्रॅकवरुन रेल्���े गेली तरी आजोबांना साधं खरचटलंही कसं नाही ट्रॅकवरुन रेल्वे गेली तरी आजोबांना साधं खरचटलंही कसं नाही हे आजोबा कोण आहेत हे आजोबा कोण आहेत अशा अनेक प्रश्न यानंतर गोकाक परिसरात चर्चिले जात होते.\nरुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना राखी, बदलापूरच्या विद्यार्थ्यांचं अनोखं रक्षाबंधन\nमहालक्ष्मी एक्सप्रेसमधून 9 गर्भवती महिलांना बाहेर काढण्यात यश\nVIDEO : किक सिनेमाचा थरार प्रत्यक्षात, तरुण थोडक्यात बचावला\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंच�� भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2014/06/blog-post_10.html", "date_download": "2019-08-25T16:39:48Z", "digest": "sha1:Z6XFERGBBQFQHHTZX3UDAEIH4LRCILWW", "length": 9186, "nlines": 84, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : ...... तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणे बंद करा…", "raw_content": "\n...... तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणे बंद करा…\nमहाराष्ट्र… आपला महाराष्ट्र… महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी… महाराष्ट्र म्हणजे अनेक वीरांची आणि समाजसुधारकांची भूमी… महाराष्ट्राला आहे ती हजारो वर्षांची परंपरा ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे… पण… गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे काही चाललं आहे ते बघून महाराष्ट��राची परंपरा हीच का असा प्रश्न मनात येतो…\nकुठेतरी काहीतरी होता आणि त्याचा परिणाम म्हणून अख्खा समाज त्यात भरडला जातो… कोणीतरी विकृत मानसिकतेची लोकं आपल्या आदर्शांचा, आपल्या महापुरुषांचा अपमान करतात, तेही फेसबुक आणि इतर social media मधून… आणि आपण काय करतो आपल्याच माणसांना त्रास देतो… कोणीतरी ४-५ लोकांच टवाळक येतं, हातात भगवा झेंडा घेऊन आणि मग हे बंद आणि ते बंद च्या नावाखाली बसेस पेटवून देतात, दुकानं फोडतात, गाड्या जळतात… पण त्यांना हे कळत कस नाही कि ह्या सर्व सार्वजनिक मालमत्ता आपल्याच पैशातून उभ्या राहिल्या आहेत… आपण जे बंद करतो आहोत त्यामुळे त्या विकृत माणसाला काहीच फरक पडत नाही आहे… उलट असा करून आपण त्याला जे करायचं ते सध्य करून देतोय… आणि तसही हे सर्व करून तो विकृत माणूस सापडणार आहे का आपल्याच माणसांना त्रास देतो… कोणीतरी ४-५ लोकांच टवाळक येतं, हातात भगवा झेंडा घेऊन आणि मग हे बंद आणि ते बंद च्या नावाखाली बसेस पेटवून देतात, दुकानं फोडतात, गाड्या जळतात… पण त्यांना हे कळत कस नाही कि ह्या सर्व सार्वजनिक मालमत्ता आपल्याच पैशातून उभ्या राहिल्या आहेत… आपण जे बंद करतो आहोत त्यामुळे त्या विकृत माणसाला काहीच फरक पडत नाही आहे… उलट असा करून आपण त्याला जे करायचं ते सध्य करून देतोय… आणि तसही हे सर्व करून तो विकृत माणूस सापडणार आहे का उलट अशाने पोलीसांच सगळ लक्ष ह्यांना सांभाळायला जात आणि ते मुख्य आरोपी मात्र मोकाटच सुटलेले असतात…\nबरं जे लोक हे भगवे झेंडे घेऊन आणि छत्रपतींच नाव घेऊन हे उद्योग करतायत त्यांना आधी भगव्या झेंड्याचा अर्थ तरी नीट समजला आहे का भगवा झेंडा हे शौर्य आणि वैराग्य ह्याच प्रतिक आहे… त्यामागे शिवाजीमहाराजांची कित्येक वर्षांची मेहनत आणि प्रेरणा आहे… पण आज मात्र हा भगवा झेंडा दहशत निर्माण करण्यासाठी वापरला जातोय आणि महत्वाच म्हणजे हि दहशत मात्र आपल्याच मराठी माणसावर होतेय… शिवरायांचा वचक हा जे लोक हिंदवी स्वराज्याच्या रस्त्यात आडवे येतील त्यांच्यावर असायचा पण आज मात्र सगळच उलटं आहे… जे लोक चुकीचे आहेत ते मात्र मस्त मजा बघतायत आणि आपण आपापसातच भांडतोय…\nकुठलीही गोष्ट करायच्या आधी ह्याच गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे कि हीच का आपली महाराष्ट्राची परंपरा हीच का आपल्या संतांची शिकवण हीच का आपल्या संतांची शिकवण महा��ाष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात हे घडणं म्हणजे आपल्यावरच एक कलंक आहे… आणि जर हेच करायचं असेल आणि असाच वागायचं असेल तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणं बंद करा…\nसौ.अपुर्वा किर्तने 6 July 2015 at 18:43\nजे लोक विटंबना करतात त्यांनाच दंगल घडवून आणायची असते....सामान्य लोक स्वतःचेच नुकसान करून त्यांची इच्छा पुर्ण करतात....थोर महापुरूष मानअपमानाच्या पलिकडे आहेत..त्यांचे कर्तुत्व त्यांचे विचार यांना जोवर धक्का पोहचत नाही तोवर त्यांचे अपमान कोणीही करू शकत नाही..\nसौ.अपुर्वा किर्तने 6 July 2015 at 18:51\nआज जरा कुठे खुट्ट झालं तरी बंद पाळला जातो....बंद पाळणारा प्रत्येकजण सहभागी असल्याचे समजले जाते..मुळात हातावर पोट असणारे हमाल, मजूर किंवा नाशवंत माल असणारे शेतकरी विक्रेते स्वतःचे नुकसान का बरे करतील....एखादे दुःख झाले किंवा निषेध करायचा तर काम बंद का दैनंदीन व्यवहार सुरू ठेऊन निषेध नोंदवता येतोच की..काळी फीत लावा..किंवा दुकानासमोर निषेधाचे फलक लिहा ..गरीब लोक, आजारी लोक, गरोदर माता ,वृध्दांचा विचार का केला जात नाही\nजात नाही ती जात…\nमहागाई आणि अच्छे दिन…\nभय इथले संपत नाही…\n\"लीड\" च्या यादीत भारत करतोय लीड ….\n...... तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणे बंद करा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/all/page-4/", "date_download": "2019-08-25T16:36:39Z", "digest": "sha1:Q437W2TAG7R4KPW562DPKVMGY475KWBW", "length": 7348, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दहशतवादी हल्ला- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nऑस्ट्रेलियात नाइट क्लब बाहेर अंदाधुंद गोळीबार; 1 ठार\nऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात नाईट क्लबच्या बाहेर अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला.\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nदहशतवाद्यांच्या टार्गेटवर IPL मॅच, गोळीबाराची शक्यता\nपंतप्रधानांनी प्रचारसभेत केला एअर स्ट्राईकचा उल्लेख; निवडणूक आयोगानं मागवला रिपोर्ट\nपुलवामा हल्ल्याची माहिती आधीपासून होती - प्रकाश आंबेडकर\nबालाकोटमध्ये अजूनही पाकिस्तानी लष्कराचा वेढा, काहीच झालं नसल्याचा कांगावा\nPulwama Attack : पाकचा खोटारडेपणा, भारताने दिलेल्या पुराव्यांबद्दल म्हटले...\n'निवडणुकांआधी भारत पुन्हा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणार'\nबिहार ATSची मोठी कारवाई; दोन संशयित दहशतवाद्यांना अटक\nदहशतवादी प���न्हा हल्ल्याच्या तयारीत; गुप्तचर यंत्रणांची माहिती\n'मॅच बॅकफूटवर खेळून जिंकली जात नाही', अरूण जेटलींचा सॅम पित्रोदांवर 'एअर स्ट्राईक'\nपुलवामा हल्ल्यातील आरोपीला दिल्लीतून अटक, कपडे विक्रेत्याचा केला होता बनाव\n'काँग्रेसला 130 कोटी जनता माफ करणार नाही', पंतप्रधान मोदींचा सॅम पित्रोदांवर हल्लाबोल\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/'-!'-6152/", "date_download": "2019-08-25T16:25:08Z", "digest": "sha1:6J2GHQJMFF7VSAB22FNQOQI5YI2AOGFC", "length": 3695, "nlines": 76, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-\"तू.....!\"", "raw_content": "\n(प्रस्तुत कविता हि स्वप्नील बांदोडकर यांच्या \"ये,ये,ये ना प्रिये...\" या गाण्यातील 'तू समोर असताना....' या अंत-यापासून प्रेरित होऊन लिहिली आहे... तेव्हा त्या चालीत गाण्याचा प्रयत्न केल्यास नक्की आवडेल.....\nतू लडिक लाजताना खुलते गाली खळी,\nगंधलेल्या फुलांची हसते हरेक पाकळी...\nआसुसलेल्या पाखरांना खबर कशी लागली,\nगोड गोड मकरंदाची चव त्यांनी चाखली...\nतू मला पाहताना भाळी बट हि लाटली,\nहळूच नाटी त्रासून तू कानी तिला घेतली...\nपाहुनी हे दृश्य ह्रिदयी घालमेल वाढली,\nनिमिषभर काळजाला ती कटार वाटली...\nतू दबुन बोलताना बोलली नयनबाहुली,\nओठांनी तुझ्या आपसातील गाठ आप सोडली...\nशिंपल्यातील शुभ्र मोत्यांची नजर मज जाहली,\nडोही जणू हंसांची माळरांग भासली...\nतू वळून चालताना दिशाही मागे चालली,\nतुझ्या पावलांच्या ठश्यांवर सांजेने कात टाकली...\nआकाशी मग चांद आणि चांदणीही सांडली,\nकाळ्याभोर अंगणात रांगोळी छान मांडली...\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-08-25T16:16:01Z", "digest": "sha1:KHCUKHERBK3KOEXMLPSGRR6HJTS2XR7P", "length": 5670, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भाषाविज्ञान - विकिपीडिया", "raw_content": "\nव्याख्या : भाषेचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे भाषाविज्ञान होय. जगातील सर्वच भाषांचा अभ्यास सुरु झाल्यावर सर्वच भाषांमागे काही समान तत्त्वे असतात, असे अभ्यासकांच्या लक्षात आले. त्यानंतर ही विद्याशाखा अधिक विकसित होत गेली.\nप्रारंभ : विल्यम जोन्स या अभ्यासकामुळे भाषाविज्ञानाचा पाया रचला गेला. लॅटिन आणि ग्रीक भाषांचा अभ्यासक असणारी ही व्यक्ती इंग्रजांच्या प्रशासनात सहभागी होती. भारतात आल्यावर त्यांनी संस्कृतचाही अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांना संस्कृत, लॅटिन आणि ग्रीक भाषांमधील विलक्षण साम्य प्रत्ययास आले. त्यामुळे कोलकाता येथे बोलताना १८८७ मध्ये त्यांनी या तीनही भाषांमधील साम्यस्थळे उलगडून दाखवली. त्यामुळे भाषांच्या तौलनिक आणि ऐतिहासिक अभ्यासाला वेगाने चालना मिळाली. एशियाटीक सोसायटीची स्थापना झाली. पूर्वी केवळ व्याकरणाचा अभ्यास म्हणजेच भाषेचा अभ्यास असे मानले जात होते. जोन्स यांच्यामुळे आधुनिक दृष्टिकोनातून भाषेचा अभ्यास सुरु झाला. एका अर्थाने आधुनिक काळातील भाषाविज्ञान शाखेचे जनक म्हणून विल्यम जोन्स यांचे नाव घेतले जाते.\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► मौखीक संवाद‎ (१ क)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ एप्रिल २०१७ रोजी २२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%83/", "date_download": "2019-08-25T15:44:51Z", "digest": "sha1:RCRQ3OBBNHJ343I5CXA43OSSJGAQ27CT", "length": 10889, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुसेगावात शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन | Dainik Prabhat", "raw_content": "\nकुसेगावात शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन\nकुरकुंभ- कुसेगाव (ता.दौंड) येथे बॅंक ऑफ मह���राष्ट्राच्या पाटस शाखे च्यावतीने किसान क्रेडिट कार्ड, पीक कर्ज आणि कृषी क्षेत्रातील इतर योजना शेतकऱ्यां पर्यंत पोहचविण्यासाठी शनिवारी (दि.28) शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.\nयावेळी कुसेगाव येथील विठ्ठल मंदिरातील सभागृहात शेतकऱ्यांना शेतकरी पशुपालन कर्ज योजना, आधुनिक तंत्रज्ञान शेती कर्ज योजना, तात्काळ कर्ज योजना याबद्दल शेकऱ्यांना माहिती देण्यात आली. शासनाने केलेली कर्जमाफी झाली खरी पण नवीन कर्ज वाटप चालू असून देखील केवळ शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्याने ते या पीक कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्‍यकता आहे. त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे बॅंक ऑफ महाराष्ट्र वरीष्ठ अधिकारी सचिन लोहकरे यांनी सांगितले. यावेळी गावातील 60 ते 70 शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवून या योजनेचा लाभ घेतला. वृद्ध लोकांना बॅंकेत पैसे घेण्यासाठी आणि भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने बॅंकेत वृद्धांसाठी स्वतंत्र खिडकी असावी, असे मत वृद्धांनी मांडले. बॅंकेत येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी समजून घेऊन त्यावर शेतकऱ्यांशी चर्चा केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.\nयानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र पाटस शाखेचे शाखा अधिकारी जी.आर.फडके, झोनल ऑफिससर पुणे येथून आलेले सचिन लोहकरे, सरपंच प्रियंका विनोद शितोळे, माजी सरपंच मनोज फडतरे, विजयसिंह शितोळे, दादासाहेब शितोळे, रमेश भोसले, किरण गायकवाड, विनोद शितोळे यांच्या हस्ते जि. प.प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.\nजे शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. त्यांना बॅंकेतून वाटप दिली जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी देखील याचा लाभ घ्यावा.\n-जी.आर. फडके, शाखा अधिकारी, बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा,पाटस.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस ���ेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/konkan-railway/", "date_download": "2019-08-25T16:28:35Z", "digest": "sha1:QJQR2E6XFTKGENTR7RJTPQNQQ5YDMDHI", "length": 5121, "nlines": 56, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Konkan Railway Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतिवरे धरण फुटलंच कसं\nह्या दुर्घटनेत २५ जण वाहून गेले असून, सकाळपर्यंत १३ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. इतर लोक अजूनही बेपत्ता आहेत. धरणाला मे महिन्यापासूनच गळती लागली होती.\nडोळे दिपवून टाकणाऱ्या भारतातील १० अफलातून रेल्वे सफरी\nकाही हाॅस्पिटल आॅन व्हील्स आहेत,जुन्या टाॅय ट्रेन आहेत, शाही रेल्वे आहेत. या संपूर्ण देशातील ज्या सुंदर रेल्वे आहेत त्यांची आज माहीती पाहूया.\nकोकण रेल्वेच्या जन्माची कथा : असामान्य धाडस आणि अफलातून इंजिनिअरिंगची कमाल\nह्यात त्यांचे निष्णात इंजिनियरिंग, कर्तृत्व, इनोवेशन आणि कामाप्रती समर्पण ह्या सर्वांचा वाटा आहे.\nमाणसाच्या वात्रट क्रिएटिव्हिटीची चरम सीमा – भोजपुरी सिनेमांची नावं\nINS विराट : भारतीय नौदलाच्या खास युद्धनौकेबद्दल काही रंजक गोष्टी..\nपेट्रोल भरताना सतर्क राहा, कारण तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते\nसामोरची व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलत आहे हे कसे ओळखाल \nतिला जामीनाची अट म्हणून कुराण वाटायला सांगण्यात न्यायालय नेमकं चुकलं कुठे\nभारतातील छुप्या राज्यकर्त्या “डीप स्टेट” विरुद्ध युद्ध उभं राहतंय – तुम्ही लढणार आहात का\nशरद पवारांनी गळ टाकला आणि छगन भुजबळांनी शिवसेनेला रामराम ठोकला\nजेथील कणाकणात सौंदर्य नांदतं असं जगातील सर्वात सुंदर गाव – “झालिपई”\nगुन्हेगारांचीच ‘सिरीयल किलिंग’ करणाऱ्या या क्रूर खुन्याची कथा अंगावर काटा आणते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-monsoon-cover-story-omkar-oak-marathi-article-3165", "date_download": "2019-08-25T16:26:21Z", "digest": "sha1:M4VGUQTQRGPUAPCATYUES5MURXD7V3NC", "length": 23945, "nlines": 107, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Monsoon Cover Story Omkar Oak Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nइथला पाऊस नक्की अनुभवा\nइथला पाऊस नक्की अनुभवा\nसोमवार, 22 जुलै 2019\nपुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवरची एक अजस्र डोंगररांग इथल्या कड्यांची रौद्रता आणि तिथून खाली दिसणाऱ्या दरीच्या खोलीचा नुसता अंदाज जरी घेतला, तरी बघणाऱ्याचे डोळेच फिरावेत. या बेलाग कडेकपाऱ्यांना कोंदण लाभलेय ते गहिऱ्या निसर्गाचे आणि रानवेड्या पाऊलवाटांचे\nआहुपे हे त्या आगळ्यावेगळ्या दुनियेचे नाव खाली पाहिल्यावर कोकणातले लोभसवाणे खोपिवली गाव आणि त्याच्या शेजारी एखाद्या ध्यानस्थ योग्यासारखे भासणारे गोरख मच्छिंद्रचे बुलंद सुळके. सोबतीला असतो घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज. त्याच्या तालावर डोलणारा हिरवाकंच आसमंत. उंच कड्यावरून स्वत:ला दरीत झोकून देणारे पांढरेशुभ्र धबधबे. नशीबवान असाल, तर समोर अलगद उमटणारे इंद्रधनुष्य आणि हे दृश्‍य वेडावून पाहणारे आपण सह्याद्रीमित्र\nजून उजाडला की बेभानपणे कोसळणाऱ्या पावसाची वाट बघत आकाशाकडे डोळे लावून बसलेले निसर्गप्रेमी वळतात ते वर्षाऋतूत चिंब भिजून निघालेल्या घाटांकडे आणि निसर्गरम्य ठिकाणांकडे पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारे अनेक घाट आहेत. पण पर्यटकांचा अत्यंत लाडका घाट म्हणजे ताम्हिणी घाट. पुण्याहून पौड मुळशी मार्गे ताम्हिणीच्या रस्त्याला लागले, की सुरू होते चारही बाजू व्यापून टाकलेल्या हिरव्याकंच निसर्गाचे साम्राज्य. मुळशी धरणाचा अथांग फुगवटा, त्याच्या मागे पसरलेली कैलासगड किल्ल्याच्या परिसरातली डोंगररांग, डावीकडे निसर्गाच्या कुशीत वसलेले चिंब ताम्हिणी गाव आणि पर्यटकांबरोबरच साहसप्रेमींना खुणावणारी प्लस व्हॅली पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारे अनेक घाट आहेत. पण पर्यटकांचा अत्यंत लाडका घाट म्हणजे ताम्हिणी घाट. पुण्याहून पौड मुळशी मार्गे ताम्हिणीच्या रस्त्याला लागले, की सुरू होते चारही बाजू व्यापून टाकलेल्या हिरव्याकंच निसर्गाचे साम्राज्य. मुळशी धरणाचा अथांग फुगवटा, त्याच्या मागे पसरलेली कैलासगड किल्ल्याच्या परिसरातली डोंगररांग, डावीकडे निसर्गाच्या कुशीत वसलेले चिंब ताम्हिणी गाव आणि पर्यटकांबरोबरच साहसप्रेमींना खुणावणारी प्लस व्हॅली एखाद्या स्वप्नात दिसावे असे हे दृश्‍य. ताम्हिणी घाटातले धबधबे हे तर पर्यटकांचे हक्काचे ठिकाण असल्याने पावसाळ्यात इथे निसर्गप्रेमी आणि उत्साही मंडळींची भाऊगर्दी होते. ताम्हिणीतून लोणावळ्याला जाणाऱ्या रस्त्यावर लागणारे नितांत सुंदर पिंपरी गाव आणि तिथे असणारा कुंडलिका दरीचा नजरा अत्यंत देखणा असून जवळच घनगड व तैलबैला हे गिरिदुर्ग आहेत. पण पुरेसा अनुभव व मार्गदर्शनाशिवाय पावसाळ्यात हे किल्ले थोडे अनगड असल्याने यांचा मोह टाळावा. ताम्हिणीच्या रस्त्यावर सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा प्रवास आपापल्या जबाबदारीवरच करणे इष्ट आहे.\nपुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारे एक अतिशय सुंदर ठिकाण म्हणजे वरंध घाट. पुण्याहून भोर-निगुडघर-हिर्डोशी मार्गे वरंध घाटाचा होणारा प्रवास हा वेड लावणारा आहे पुण्याहून भोरला जाताना वाटेत दिसणारे नीरा नदीच्या नेकलेस पॉइंटपोई दृश्‍यपण अतिशय सुंदर असून जवळच भाटघरचे प्रसिद्ध धरणही पाहायला मिळते. पुढे नीरा देवघर धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेकडेने जाणारा ‘ड्राईव्ह’ कमालीचा देखणा असून साधारणपणे हिर्डोशी गावाच्या पुढे रस्त्याच्या कडेने अनेक धबधबे सुरू होतात. वरंध घाटाचे सुरेख दृश्‍य बघायला मिळते ते धारमंडप गावापासून. कोकणात खोल गेलेले सह्याद्रीचे कडे, त्यांचा ढगांशी चालणारा लपंडाव, इतिहासप्रसिद्ध कावळ्या किल्ला व त्याच्या न्हावीणे सुळक्‍याचे दिसणारे हिरवेगार दृश्‍य, सर्पाकृती सळसळत गेलेला वरंध घाटाचा रस्ता आणि जिथे आपण रायगड जिल्ह्यात प्रवेश करतो तो प्रसिद्ध ‘भजी पॉइंट’ हे दृश्‍य कॅमेऱ्यात टिपताना भान हरपते पुण्याहून भोरला जाताना वाटेत दिसणारे नीरा नदीच्या नेकलेस पॉइंटपोई दृश्‍यपण अतिशय सुंदर असून जवळच भाटघरचे प्रसिद्ध धरणही पाहायला मिळते. पुढे नीरा देवघर धरणा��्या बॅकवॉटरच्या कडेकडेने जाणारा ‘ड्राईव्ह’ कमालीचा देखणा असून साधारणपणे हिर्डोशी गावाच्या पुढे रस्त्याच्या कडेने अनेक धबधबे सुरू होतात. वरंध घाटाचे सुरेख दृश्‍य बघायला मिळते ते धारमंडप गावापासून. कोकणात खोल गेलेले सह्याद्रीचे कडे, त्यांचा ढगांशी चालणारा लपंडाव, इतिहासप्रसिद्ध कावळ्या किल्ला व त्याच्या न्हावीणे सुळक्‍याचे दिसणारे हिरवेगार दृश्‍य, सर्पाकृती सळसळत गेलेला वरंध घाटाचा रस्ता आणि जिथे आपण रायगड जिल्ह्यात प्रवेश करतो तो प्रसिद्ध ‘भजी पॉइंट’ हे दृश्‍य कॅमेऱ्यात टिपताना भान हरपते भजी पॉइंटवरून समोरच्या दरीत दिसणारे दोन मोठे धबधबे हा तर या सगळ्यावर निसर्गाने चढवलेला कळसच भजी पॉइंटवरून समोरच्या दरीत दिसणारे दोन मोठे धबधबे हा तर या सगळ्यावर निसर्गाने चढवलेला कळसच हातातल्या आल्याच्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घेताना आणि कोसळणाऱ्या पावसात गरमागरम कांदाभजी शब्दश: हादडताना हे दृश्‍य डोळ्यासमोर असणे यासारखे सुख नाही. वरंध घाटातून कोकणात उतरल्यावर पुढे समर्थ रामदास स्वामींनी जिथे दासबोध लिहिला ती अतिशय प्रसिद्ध शिवथरघळ असून वरंध घाट उतरून गेल्यावर पुढे बारसगाव फाटा आहे. तिथून शिवथरघळीकडे जाणारा रस्ता असून शिवथरघळीचा धबधबाही अतिशय प्रसिद्ध आहे.\n‘गिरीचे मस्तकी गंगा तेथून चालली बळे,\nधबधबा लोटती धारा... धबाबा तोय आदळे’\nहे समर्थांचे शब्द सार्थ ठरवणारी ही जागा शिवथरघळ हे अत्यंत पवित्र ठिकाण असून इथे वावरताना प्रत्येकाने त्या जागेचे पावित्र्य कायम राहील याची खबरदारी घेणे अतिशय आवश्‍यक आहे.\nपुण्याहून कल्याण-मुरबाड येथे उतरणारा माळशेज घाट तसा सगळ्यांच्या परिचयाचा, पण सातवाहन कालीन नाणेघाटाला मात्र आत्ता कुठे थोडी प्रसिद्धी मिळू लागली आहे. नगर-कल्याण या व्यापारी मार्गाला जोडणारा हा अतिशय पुरातन घाटमार्ग. नाणेघाटाच्या गुहा व तेथील सातवाहन कालीन ब्राह्मी भाषेतील शिलालेख इतिहास अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध असून जवळच्या जीवधन किल्ल्यावर ट्रेकर्सची रीघ लागलेली असते. नाणेघाटातला नानाचा अंगठा हा आभाळात घुसलेला सुळका म्हणजे अंगावर येणारा हलका पाऊस झेलण्याचे उत्कृष्ट ठिकाण पुण्याहून नाशिक हायवेने जाताना लागणाऱ्या नारायणगावपासून जुन्नरला गेले, की तिथून आपटाळे मार्गे नाणेघाट सुमारे ४० किलोमीटरवर आहे. जुन्नर येथील अतिशय पवित्र असणारे शिवजन्मस्थळ अर्थात किल्ले शिवनेरी हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मानाचे पान पुण्याहून नाशिक हायवेने जाताना लागणाऱ्या नारायणगावपासून जुन्नरला गेले, की तिथून आपटाळे मार्गे नाणेघाट सुमारे ४० किलोमीटरवर आहे. जुन्नर येथील अतिशय पवित्र असणारे शिवजन्मस्थळ अर्थात किल्ले शिवनेरी हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मानाचे पान जुन्नरपासून नाणेघाटात जाणारा रस्ताही असाच हिरवाईने नटलेला. आपटाळे गावानंतर उजवीकडे दिसणारा चावंड किल्ला व त्याच्या जवळच असणारे कुकडेश्वराचे पुरातन देवस्थान हेही प्रेक्षणीय आहे. नाणेघाटाच्या शेजारी असणारे अंजनावळे गावचे वऱ्हाड सुळके हे प्रस्तरारोहकांसाठी एक अनोखे आव्हान समजले जाते. नाणेघाटात माळशेज घाटाच्या शेवटाशी असलेल्या वैशाखरे गावातून येण्यासाठी पायी मार्ग असून इथून आल्यास नाणेघाटाची पुरातन वाट अनुभवता येते. नाणेघाटाच्या तोंडाशी पूर्वी दळणवळणासाठी जो कर घेतला जात असे तो साठवण्यासाठी उपयोग केला जाणारा पुरातन दगडी रांजण असून इतिहासाची ही सुवर्णपाने नक्कीच अनुभवण्यासारखी आहेत. नाणेघाटातील जीवधन किल्ला मात्र अनुभवी ट्रेकर्ससाठीच असून नवख्या पर्यटकांनी याची कास पावसाळ्यात न धरलेलीच बरी. नाणेघाटात सध्या रिसॉर्ट झाले असून तिथे जेवण व राहण्याची सोय होऊ शकते.\nलोणावळ्याजवळची प्रसिद्ध सहारा सिटी सर्वांनाच परिचित आहे. पण तिच्याच डोईवर असणारा कोरीगड किंवा कोराईगड हा किल्ला मात्र खूप कमी पर्यटकांना ठाऊक असेल. कोरबारस या नावाने प्रसिद्ध असणारा हा इतिहासकालीन मुलूख. लोणावळ्यातून भुशी डॅम-घुसळखांब मार्गे पायथ्याचे पेठ शहापूर हे गाव गाठले, की धुक्‍यातून हळूच डोकावणारा कोरीगड किल्ल्याचा कडा नजरेत पडतो. कोरीगड किल्ल्याच्या माथ्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असून ट्रेकिंगचा थोडाफार अनुभव असल्यास हा किल्ला सहज चढता येऊ शकतो. वाटेवर लागणारे गणपतीचे मंदिर, पाण्याचे मोठे गुहाटाके आणि सर्वांत शेवटी लागणारा गडाचा सुस्थितीतील दरवाजा हे नक्की बघण्यासारखे आहेत. कोरीगडाला विस्तीर्ण पठार लाभले असून त्याच्या कोवळ्या हिरव्या गालिच्यावरून पायपीट करण्याची गंमत अतिशय सुंदर आहे. कोरीगडावर पाण्याची मोठी तळी असून गडावर गडदेवता कोराईदेवीचे मंदिर, शिवमंदिर, बांधका��ाचे अवशेष, तोफा, एकसलग असणारी भक्कम तटबंदी, आंबवणे गावाकडून येणारा दरवाजा हे सर्व अवशेष नक्की बघण्यासारखे आहेत. कोरीगड किल्ल्यावरून वातावरण स्वच्छ असल्यास दिसणारा लोणावळ्याचा परिसर, रायगड जिल्ह्याचा सुरेख नजारा, पायथ्याशी वसलेली सहारा सिटी व ढगांशी लपंडाव खेळणारा हिरवागार आसमंत हे तर नक्की अनुभवण्यासारखे. इथे वावरताना एक काळजी मात्र प्रत्येकाने नक्की घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व किल्ले हे आपल्या अस्मितेची मंदिरे असून त्यांचे पावित्र्य राखणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. जिथे शिवरायांची पावले लागली आहेत त्या स्थळांवर जाऊन मद्यपान करणे, ब्ल्यूटूथ स्पीकरवर गाणी लावणे, मोठमोठ्याने ओरडणे, सिगारेट ओढणे किंवा हुल्लडबाजी करणे हे प्रकार चुकूनही करू नयेत.\nपिकनिक किंवा मौजमजा करण्याची इतर अनेक ठिकाणे आपल्या आजूबाजूला असून तिथे पर्यटक मजा करण्यासाठीच जात असतात. किल्ल्यांवर किंवा ऐतिहासिक स्थळी हे प्रकार केल्यास दुर्धर प्रसंग ओढवू शकतात. त्यामुळे परिस्थितीचे, इतिहासाचे व स्वत:चे भान राखूनच महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जावे.\nपावसाळ्यामध्ये भटकंती करणे हा एक स्वर्गीय आनंद आहे. पण त्याच्याबरोबर येते ती एक अतूट जबाबदारी. महाराष्ट्र शासनाने व स्थानिक ग्रामस्थांनी या सगळ्या गडकिल्ल्यांवर व पर्यटन स्थळांवर वाढलेल्या अमर्याद गर्दीमुळे व तेथील पर्यटकांनी केलेल्या दूषित वातावरणामुळे अनेकांना चाप बसवायला सुरुवात केली असून हुल्लडबाजी अथवा कोणतेही गैरप्रकार केल्यास कायद्याच्या कचाट्यात अडकण्याशिवाय गत्यंतर नाही, याचे भान कटाक्षाने बाळगणे गरजेचे आहे. तसेच अनुभव नसताना तळ्यात पोहायला उतरणे, खोल दरीत उतरण्याचा प्रयत्न करणे किंवा कड्याच्या टोकाशी जाऊन ‘सेल्फी’ काढणे या प्रकारांमुळे अनेक पर्यटकांनी आपले जीव अत्यंत वाईटरीत्या गमावले आहेत. तसेच त्या ठिकाणाची शिस्त व पावित्र्य मोडल्याने स्थानिकांबरोबर होणाऱ्या वादाचे रूपांतर जीवघेण्या प्रसंगात झाल्याचे अनेक दाखले आहेत. त्यामुळे आपण फिरायला जाताना एक सामाजिक शिस्त न बाळगल्यास कायमचा लक्षात राहील असा एखादा अघटित प्रसंग घडू शकतो.\nवर्षाऋतू हा नितांत सुंदर व सुरक्षितरीत्या आनंद घेण्याचा ऋतू आहे. त्याचे भान राखूनच व निसर्गाचा आदर मनात बाळगूनच ही ठिकाणे जवळ करावीत... मग बघा... निसर्ग त्याची गहिरी रूपे तुम्हाला कशी उलगडून दाखवतो ते\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%A5", "date_download": "2019-08-25T16:17:48Z", "digest": "sha1:GFH36CCHIBX6EJHQ6RYBETTY3OFDMY72", "length": 11333, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिपोक्रेटसची शपथ - विकिपीडिया", "raw_content": "\nहिप्पोक्रेटसची शपथ ही हिप्पोक्रेटस - अंदाजे इ.स.पू. ४६० ते ३७०) या प्राचीन ग्रीक वैद्याने दिलेली शपथ आहे. ती त्याच्या नावाने ओळखली जाते. त्याचे कार्य इतके मुलभूत आणि महान आहे की हिप्पोक्रेटसला पाश्चात्य वैद्यकाचा जनक मानले जाते.\nही शपथ बव्हंश वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.\nमी (नव्याने वैद्यक व्यवसायात सेवा करू इच्छिणारा वैद्य ) माझे व्यावसायिक पूर्वसुरी वैद्यराज अपोलो, शल्यचिकित्साततज्ज्ञ अस्क्लीपिअस (Aesculapius), तसेच हायजिया ( Hygeia) आणि पानाकीआ (Panacea) यांची आणि साऱ्या देवी-देवतांची शपथ घेतो; आणि त्यांना साक्षी मानून मी मनःपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी माझी पात्रता आणि रोगनिदान क्षमता पणास लावून ही शपथ मी पूर्णत्वास नेईन .\nज्या गुरूने मला ही वैद्यक कला शिकविली आहे, त्या गुरुजींचा; मी माझ्या माता-पित्याचा जितका आदरपूर्वक सन्मान करतो तितकाच आदरपूर्वक सन्मान करेन आणि मी आयुष्यभर त्यांची साथ देईन. माझ्या गुरूच्या पुत्रांना मी माझे भाऊबंद समजेन. माझ्या गुरूला आणि माझ्या गुरुबंधुना कधीही कशाचीही गरज पडली तर मी त्यांना अवश्य ती देईन. माझ्या गुरुबंधुना जर इच्छा असेल तर मी कोणतेही शुल्क न घेता अथवा अटी न घालता मी त्यांना माझे ज्ञान देईन. ज्या साऱ्यांनी, माझे गुरुबंधू, माझे पुत्र आणि ज्या कोणी माझ्या विद्यार्थ्यांनी ही प्रस्तुत वैद्यकीची शपथ घेतली असेल आणि ज्यांनी निःस्पृह समाजसेवेच्या या करारावर स्वाक्षरी केली असेल; केवळ त्यांनाच माझे सारे ज्ञान, माझी मिळकत आणि माझे संचित मी प्रदान करेन, इतरांना नाही. मी जे शिकलो आहे ते सारे मी त्यांना हातचे काहीही राखून न ठेवता शिकवेन.\nकुणी रोग्याने मागित��ी तरी मी ना त्याला विषारी औषधे देईन ना असे औषध घेण्याचा सल्ला देईन. त्याचप्रमाणे मी कोणत्याही स्त्रीला गर्भपाताचे औषध देणार नाही. मी पूर्ण माझ्या क्षमतेनिशी या व्यवसायाची शुद्धता आणि पावित्र्य सांभाळून माझे आयुष्य आणि ही कला या दोहोंचे रक्षण करेन.\nरोग्याला बरे करण्यासाठी मी त्याला योग्य असणारा सर्वोत्तम आहाराचा सल्ला देईन आणि त्याला कोणतीही इजा होणार नाही अथवा त्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेईन. मी स्वतःला निरोगी राखेन आणि माझे ज्ञान ईश्वरी प्रसाद म्हणून लोकांसाठी उपयोगात आणेन.\nमी कोणावरही शस्त्रक्रिया करणार नाही , ते काम मी तज्ज्ञांसाठी राखून ठेवेन.\nकोणत्याही घरात मी प्रवेश केला तर माझी तेथील भेट ही केवळ तेथील रोग्याची सोय आणि त्याचा फायदा याचसाठी असेल; आणि चुकीच्या माहितीला बळी पडून अथवा लंपटपणाच्या आहारी जावून रोग्याला इजा होईल किंवा अन्य काही चुकीचे काहीही मी करणार नाही. रोगी, मग ती व्यक्ति कोणत्याही दर्ज्याची असो ती, उच्च उमराव सरदार असो वा नोकर; ती व्यक्ति वेठबिगार असो वा स्वतंत्र नागरिक असो मी त्या व्यक्तिवर उपचार करून तिला बरे करेन.\nज्ञानप्राप्तीसाठी माझ्या जीवन व्यवहारात (मला आमंत्रित करण्यात आले नसले तरी) मी काही ऐकले किंवा पहिले, तर त्याची पुनरावृत्ती करणे योग्य नसेल तर मी त्यासंबंधात ते जे काही ऐकले व पहिले असेल ते सारे, माझ्या हृदयात गुप्त आणि सुरक्षित ठेवेन.\nजर मी ही शपथ गांभीर्याने अमलात आणली तर मी माझ्या व्यवसायात आणि नशीबात यशस्वी आणि समृद्ध होईन आणि भावी जीवन मी अधिक उच्च दर्ज्याचे जगेन आणि मी जर ही शपथ मोडली तर माझी अवनती होईल, याची मला जाणीव आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१५ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/06/07/startup-katta-amazon-go-future-of-shopping/", "date_download": "2019-08-25T17:10:30Z", "digest": "sha1:I7PNR6DEFIJBXSHRYYXYCZHQYGBKVU35", "length": 17305, "nlines": 150, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "स्टार्टअप कट्टा - \"अमेझॉन गो\" ओळख भविष्याची... स्��यंचलित खरेदीची... - उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nस्टार्टअप कट्टा – “अमेझॉन गो” ओळख भविष्याची… स्वयंचलित खरेदीची…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nव्यवसाय ऑनलाईन झाला पाहिजे, ऑफलाईन मार्केटला स्कोप नाही, असं आपण वारंवार ऐकतो. पण अमेझॉन, स्विगी या कंपन्या आता ऑफलाईन मार्केटला उतरत आहेत. भारतामध्ये फक्त १०% लोकांना इंग्रजी लिहिता-वाचता येते. ही बाब या कंपन्यांना लक्षात आली. म्हणून काही महिन्यांपुर्वी अमेझॉननं ‘हिंदी अमेझॉन’ पोर्टल चालु केलं. संपूर्ण जगाचं लक्ष ‘भविष्यात नेमकी अर्थव्यवस्था कशी असेल’ यावर केंद्रित झालेली आहे. येत्या काही वर्षात ‘फिनटेक’ क्षेत्रात प्रचंड क्रांती होईल, असं जाणकारांचं मत आहे.\nअमेझॉननं पहिल्यांदाच ५ डिसेंबर २०१६ ला सिएटल (वॉशिंग्टन, अमेरिका) इथे ‘अमेझॉन गो’ नावाची ‘ऑनलाईन-ऑफलाईन, स्वयंचलित स्वरूपातील स्टोअर संकल्पना’ चालु केली. या स्टोअरची खास ओळख म्हणजे संपूर्ण स्टोअर हे ‘पुर्णपणे स्वयंचलित’.. ऐकायला जसं नवल वाटतं तसं प्रत्यक्षात बघायला फारच मजा येईल.\nहे सर्व अनुभवण्यासाठी, आपल्याला सर्वप्रथम ‘अमेझॉन गो’ हे अँप डाउनलोड करून घ्यावं लागेल. हे अँप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही स्मार्टफोनसाठी उपलब्ध आहे. शॉपिंग करण्यापूर्वी हे अँप आपल्या अमेझॉन अकाउंटला लिंक्ड असणे गरजेचे आहे. स्टोअरच्या सुरुवातीला क्युआर कोड स्कॅन करून स्टोअरमध्ये प्रवेश दिला जातो. या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या वस्तू खरेदी करू शकता. खाद्यपदार्थ, मांसाहारी पदार्थ, मर्यादित किराणा, लिकर इत्यादींची विक्री या स्टोअरमार्फत होते. संपूर्ण स्टोअरमध्ये वेगवेगळे सेन्सर्स बसविण्यात आलेले असून त्यामधुन ग्राहकाच्या खरेदीवर लक्ष ठेवले जाते. यामध्ये प्रत्यक्ष रॅकवर देखील वजन तपासणाऱ्या विशिष्ट सेन्सर्सचादेखील समावेश आहे. हे सेन्सर्स ग्राहकाने कोणती वस्तू उचलली, त्यांची संख्या, त्यांचं एकूण वजन याप्रमाणे बिलामध्ये वस्तूंच्या किमती नोंदविल्या जातात. सर्व वस्तु आपल्याला एका ‘व्हर्चुअल चेकआऊट’ मध्ये दिसतात. समजा, आपण एखादी घेतलेली वस्तू नको असेल आणि ती वस���तू जर तुम्ही परत त्या रॅकवर ठेवली तर त्याप्रमाणे बिलामध्ये वजावटदेखील लगेच दिसुन येते. अशा प्रकारचा प्रयोग सर्वप्रथम मी मलेशियात एका हॉटेलमध्ये पाहिलेला आहे ना मजा खरेदी पूर्ण झाल्यानंतर आपणांस कोणत्याही प्रकारे कॅशिअरला पैसे द्यावे लागत नाही. ज्यावेळी आपण या स्टोअरमधुन बाहेर पडता तेव्हा सेल्फ-चेकआऊटद्वारे आपल्या अमेझॉन अकाउंटमधुन पैशाची वजावट केली जाते.\nही प्रणाली तयार करताना प्रामुख्याने कॉम्प्युटर व्हिजन, डीप लर्निंग अल्गोरिदम्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स, सेन्सर फ्युजनसारख्या अत्यंत उच्च ताकदीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने टेस्ला, गुगल सारख्या कंपन्या ‘स्वयंचलित वाहने’ तयार करण्यासाठी करतात. यांमुळे खरेदी, पारदर्शक सुविधा आणि परिपूर्ण व्यवहार सुसह्य होणे शक्य होते. या तंत्रज्ञानामुळे एफएमसीजी कंपन्यांच्या कामांच्या धोरणामध्ये बदल अपेक्षित आहेत.\nआज अमेरिकेत सिएटल, शिकागो, सॅनफ्रासिस्को, न्यूयॉर्क येथे अमेझॉन गो चे स्टोअर्स उपलब्ध आहेत. एकूण ११ स्टोअर्समार्फत ही यंत्रणा कार्यरत आहे. सध्या अमेझॉन प्रायोगिक तत्वावर या स्टोअरच्या विकासामध्ये काम करत आहेत. पुढील काही वर्षांमध्ये अमेझॉन अशी स्टोअर्स वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. ब्लूमबर्गच्या सप्टेंबर २०१८ च्या आकडेवाडीनुसार, अमेझॉन २०२१ पर्यंत जवळपास ३००० स्टोअर्स अमेरिकेत चालु करेल.\nwriter @ दै. सकाळ, पुण्यनगरी\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nतंत्रज्ञान आधारित बदलती नवी शिक्षणपद्धती\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. ​तंत्रज्ञानाचा…\nस्टार्टअप कट्टा – तुम्हाला हवं ते घरपोच पुरविणारे Dunzo App\nस्टार्टअप कट्टा – इलेक्ट्रिक बाईक्सचा नवा अविष्कार… युलू बाईक्स\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाही हे उपाय करून पहा…\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nपोलाद उत्पादनात भारताची दुसऱ्या स्थानावर झेप\nतरुणींनो व्यवसाय करा… उद्योजिका व्हा\nउद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करण्याआधी स्वत:ला हे चार प्रश्न विचारा\nजिद्दीला सलाम :: भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनविणारा नायक – डॉ. वर्गीस कुरियन\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://events.mumbaihikers.com/venue/asaawa-fort/", "date_download": "2019-08-25T15:44:49Z", "digest": "sha1:JRIFIKI5LB5CG32N6ZGTVUD67TGXFZCW", "length": 10224, "nlines": 110, "source_domain": "events.mumbaihikers.com", "title": "Asaawa Fort - Mumbai Hikers", "raw_content": "\nरेल्वेने :- बोईसर हे पश्चिम रेल्वेवरील महत्वाचे स्थानक आहे. आसावा किल्ला पहाण्यासाठी बोईसर हे जवळचे स्थानक आहे. मुंबई सेंट्रलहून सुटणार्‍या काही पॅसेंजर गाड्या बोईसरला थांबतात. तसेच विरार – डहाणू या दर तासाला सुटणार्‍या गाड्या बोईसरला थांबतात. डोंबिवलीहून सकाळी ५.३३ सुटणारी डोंबिवली- डहाणू गाडी मध्य रेल्वेवरील सर्वांसाठी सोईची आहे. आसावा किल्ला बोईसर पूर्वेला आहे, पण किल्ल्यावर जाण्यासाठी बसेस ( ठाणे , कल्याण मार्गे जाणार्‍या सर्व बसेस व���रंगडे गावात थांबतात) व टमटम (१० आसनी रिक्षा नवापूर फाट्यावर मिळतात) पश्चिमेला मिळतात. बोईसर पासून किल्ल्याच्या पायथ्याचे वारंगडे गाव ८ किमीवर आहे.\nरस्त्याने :-मुंबई – अहमदाबाद महामार्गावर मुंबई पासून ९२ किमीवर बोईसरला जाणारा चिल्हार फाटा आहे. या फाट्यावरून बोईसरला जाताना १० किमीवर वारंगडे हे गाव आहे.\nवारंगडे गावात विराज फॅक्टरी आहे. वारंगडे गावातून विराज फॅक्टरीकडे जातांना फॅक्टरीच्या अगोदर उजव्याबाजूस (बोईसरहून चिल्हार फाट्याकडे जातांना) बारीपाडा गावाकडे जाणारा रस्ता जातो. (या रस्त्याच्या सुरुवातीला एक मोबाईलचा टॉवर आहे). या फॅक्टरीच्या कंम्पॉऊंडला लागून जाणारा रस्ता ८५० मीटरवरील किल्ल्याच्या पायथ्याच्या बारीपाडा गावात जातो. गाव सुरू होण्यापूर्वीच आंगणवाडीची बैठी इमारत डाव्या बाजूला दिसते. या इमारतीच्या बरोबर समोर (म्हणजेच वारंगडे – बारीपाडा रस्त्याच्या उजव्याबाजूस) एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. पावसाळ्यात एक छोटा ओहळ ओलांडून जावे लागते. या कच्च्या रस्त्याने ५ मिनिटे चालल्यावर डोंगर व रस्ता यांच्या मधून आडवा जाणारा नाला लागतो. या नाल्यावर ३ पूल आहेत. येथून गडावर जाण्यासाठी ३ वाटा आहेत.\n१) पहिला पूल पार करून सरळ चालत गेल्यास आपण आसावा किल्ला व त्याला लागून असलेला डोंगर या मधील खिंडीतून गडावर जातो. पुढे ही वाट मुख्य वाटेला मिळते. हि वाट खड्या चढणीची असून दाट जंगलातून जाते. वाट फारशी वापरात नसल्याने वाटाड्या घेऊनच या वाटेने जावे. या वाटेने साधारणत: पाऊण तासात किल्ल्यावर पोहोचता येते.\n२) पहिला पूल पार करून डाव्या बाजूस चालत गेल्यास आपण आसावा किल्ल्याच्या डोंगरजवळ पोहोचतो. हि वाट खड्या चढणीची असून दाट जंगलातून जाते व किल्ल्याखाली असलेल्या गुहे जवळून गडावर जाते. ही वाट फारशी वापरात नसल्याने वाटाड्या घेऊनच या वाटेने जावे. पावसाळ्यात ही वाट टाळावी. या वाटेने साधारणत: पाऊण तासात किल्ल्यावर पोहोचता येते.\n३) पहिल्या पूलापाशी आल्यावर तो पूल न ओलांडता उजव्या बाजूचा कच्चा रस्ता पकडावा. थोड्या अंतरावर दुसरा पूल लागतो. त्यापुढे तिसरा पूल आहे. हा तिसरा पूल पार केल्यावर समोरच्या टेकडीवर जाणारी पायवाट दिसते. हि किल्ल्यावर जाणारी राजवाट आहे. किल्ल्याच्या बाजूला असलेल्या डोंगराला वळसा घालून ही वाट हळूहळू चढत किल्ल्याच्या डोंगरावर जाते. हि वाट दाट झाडीतून जात असल्याने थकवा जाणवत नाही.किल्ल्याच्या डोंगरावर आल्यावर मात्र वाट खड्या चढणीची आहे. या वाटेने साधारण १ ते १.५ तासात आपण किल्ल्यावर पोहोचतो. हि वाट मळलेली व रूंद असल्यामुळे या वाटेने गडावर जाण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/jitendra-avhad-anand-paranjape-make-ncp-conference-successful-32789", "date_download": "2019-08-25T16:22:06Z", "digest": "sha1:K7XIYFQGRUWPTE6A4CYIA2A2JTLQIHCN", "length": 12888, "nlines": 140, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Jitendra Avhad - Anand Paranjape make NCP conference successful | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाराजांची कोंडी फोडून आव्हाड - परांजपे जोडीने राष्ट्रवादीची सभा दणक्‍यात यशस्वी केली\nनाराजांची कोंडी फोडून आव्हाड - परांजपे जोडीने राष्ट्रवादीची सभा दणक्‍यात यशस्वी केली\nनाराजांची कोंडी फोडून आव्हाड - परांजपे जोडीने राष्ट्रवादीची सभा दणक्‍यात यशस्वी केली\nमंगळवार, 15 जानेवारी 2019\nजितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेश नेतृत्त्व आहेत. त्यांनी सातत्याने पक्षाचा विचार केला आहे. पक्षाच्यापुढे मैत्रीची अथवा इतर नात्यांचीही पर्वा केली नाही. त्यामूळेच ही सभा यशस्वी होईल याची आम्हांला खात्री होती.\n-आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष\nठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यातील सभा काही नाराज नगरसेवकांनी केलेलेई कोंडी फोडून जितेंद्र आव्हाड - आनंद परांजपे जोडीने राष्ट्रवादीची सभा दणक्‍यात यशस्वी केली .\nगडकरी रंगायतन येथील राष्ट्रवादीची सभा होऊन दोन दिवस झाले असले तरी या सभेचे कवित्व अद्याप कायम आहे. विशेष म्हणजे पक्षातील काही पदाधिकाऱयांनी या सभेकडे पाठ फिरविल्यानंतरही या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.\nया सभेच्या निमित्ताने शहरातील सभेला केवळ शिवसेना अथवा मनसेच नाही तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्तेही नियोजनबद्ध गर्दी करु शकतात हे पाहावयास मिळाले.\nगेल्या निवडणूकापासून सेंट्रल मैदानानंतर गडकरी रंगायतनचा चौक अथवा महापालिकेसमोरील रस्ता हा सभेसाठी महत्त्वाचा रस्ता ठरला आहे. पण या रस्त्यांची रुंदी जरी कमी अ���ली तरी लांबी जास्त असल्याने येथे हजारोंच्या संख्येने गर्दी जमविण्यास यश न आल्यास राजकीय पक्षाची ताकद प्रामुख्याने समोरी येते.\nत्यातही गेल्या काही दिवसापासून शहरातील राष्ट्रवादीत अंतर्गत धूसफूस सुरु आहे. महापालिकेतील अथवा पक्षाच्या इतर विषयामध्ये आपल्या विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करुन काही राष्ट्रवादीचे नगरसेवक पक्षाकडून अंतर राखू लागले आहेत. त्यातही त्यांचा प्रमुख रोष हा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आहे.\nआव्हाड सध्या केवळ शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनाच झुकते माप देत असल्याचा या नाराज गटाचा प्रमुख आरोप आहे. पण त्याची जाहीर वाच्यता करणे या गटाकडून टाळले जात आहे. पण हा गट नाराज असल्याचे ठाण्यातील राष्ट्रवादीच्याच नाही तर इतर राजकीय पक्षांतील लोकांनाही माहिती आहे.\nराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी तर उघडपणे आव्हाड यांच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. त्यातूनच पक्षाची भूमिका कोणतीही असली तरी महापालिकेतील सभागृहात योग्य वाटेल तीच भूमिका ते मांडत असतात. त्यातही त्यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची नाराजी जाहीरपणे सामोरी आली होती.\nतसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमात मुल्ला यांचा संक्रीय सहभाग हा पक्षाच्या जमेची बाजू होती. त्यांचे राबोडी परिसरात वर्चस्व असल्याने पक्षाच्या कार्यक्रमात या परिसरातील गर्दी ही जमेची बाजू होती. पण ही सभा होण्यापूर्वी मुल्ला यांनी आपण या सभेसाठी उपलब्ध नसल्याचे लेखी वरिष्ठ नेत्यांना कळविले होते. काही वैयक्तीक कार्यक्रमासाठी बाहेरगावी जात असल्याचे त्यांनी कळविले होते.\nत्यामूळे पक्षाची एवढी महत्त्वाची सभा असताना मुल्ला कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी जात असल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. त्याचवेळी पक्षातील एका ज्येष्ठ नगरसेवकाने देखील या सभेच्या सक्रीय सहभागापासून स्वतःला चार हात दूर ठेवल्याची चर्चा आहे. या नगरसेवकाने या सभेला हजेरी लावली असली तरी आपल्या प्रभागातील कार्यकर्ते या सभेला पोचण्यासाठी विशेष तजविज केली नसल्याचे कळते.\nपण त्यानंतरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या सभेला कळवा मुंब्राबरोबरच शहरातील कार्यकर्तेही वाजतगाजत सभेच्या ठिकाणी आल्याने काही ठराविक पदाधिकाऱयाच्या नाराजीमूळे पक्षाला फरक पडत नसल्याचा इशारा या निमित्ताने आव्हाड यांनी पक्षातील नाराजांना दिल्याचे मानले जात आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nजितेंद्र आव्हाड राष्ट्रवाद निवडणूक नगरसेवक आमदार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2014/10/by.html", "date_download": "2019-08-25T16:29:24Z", "digest": "sha1:IHSKNJOXJYJEYR2HLICCWZXAQRPT5YOQ", "length": 19639, "nlines": 88, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : व्यवसाय शिक्षण - महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे", "raw_content": "\nव्यवसाय शिक्षण - महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे\nदहावी पूर्ण करायच्या आधीच सुमारे २५% विद्यार्थी शाळेच्या प्रवाहाबाहेर पडतात (पहा याच आराखड्यातले 'प्राथमिक शिक्षण'). हे विद्यार्थी मजूरीच्या कामाला तरी लागतात किंवा कुठल्यातरी व्यावसायिकासोबत मदतनीस म्हणून काम करतात. काम करता करता ते कुठलेतरी कौशल्य मिळवतात; त्यात ते तरबेजही होत असतील. पण अनौपचारिकरित्या हे कौशल्य मिळवल्यामुळे त्यांच्यावरचा शाळा सोडल्याचा धब्बा तसाच राहतो. परिणामी त्यांना त्यांच्या कौशल्याचा परतावा पाडून घ्यावा लागतो.\nदहावी-बारावी पूर्ण केल्यावरही बहुतांश विद्यार्थी पुढचे शिक्षण चालू ठेवण्याऐवजी कामाला लागणे पसंत करतात. आज महाविद्यालयात प्रवेश घेणार्यां चा टक्का साधारण २०% आहे यावरून बारावीच्या पुढे शिक्षण घेणार्यां चे प्रमाण फारच कमी आहे हे आपल्याला लक्षात येते.\nएका बाजूला ही परिस्थिती आहे, तर दुसर्याल बाजूला हवे तसे कामगार मिळत नाहीत अशी उद्योग क्षेत्राची ओरड आहे. उद्योगांना कामगारांना स्वत: प्रशिक्षित करावे लागते, त्यासाठी ज्यादा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो.\nतरूणांना त्यांच्या योग्य व आवडीचे उत्तम प्रशिक्षण मिळत नाही आणि उद्योग-व्यवसायांना त्यांना हवे तसे कामगार-व्यवस्थापक मिळत नाहीत हे बेरोजगारीचे हे एक मोठे कारण आहे. उद्योग-व्यवसायांना हवं ते कौशल्य असलेलं, हव्या त्या संख्येने व हवं तेव्हा लागणारं मनुष्यबळ निर्माण करता आलं तर मागणी-पुरवठ्याचे हे गणित बसेल आणि रोजगार निर्मिती होईल. आज हे गणित महाराष्ट्रात तरी बिघडलेले दिसते. स्थानिक पातळीवर पुरवठा होऊ शकला नाही तर बाहेरून हे मनुष्यबळ आणावे लागते आणि स्थलांतराला प्रोत्साहन मिळते. स्थानिकांना हवे असलेले काम मिळत नाही आणि उद्योग-व्यवसायांना हवं तसं मनुष्यबळ मिळत नाही हा तिढा अतिशय नियोजित पद्धतीने आपण सोडवला पाहिजे.\nव्यवसाय शिक्षणाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आणि मूळातच सध्या मिळत असलेल्या व्यवसाय शिक्षणाची गुणवत्ता अशा दुहेरी संकटात आपण अडकलो आहोत. कमी गुण मिळाले तरच विद्यार्थी व्यवसाय शिक्षणाकडे वळतात, पदवी न घेता केवळ व्यवसाय शिक्षण घेतले तर त्यात पुढच्या संधी कमी आहेत, पदवी घेतल्यावर अधिक उज्ज्वल भविष्य असतं, एखादा छंद जोपासायचा असेल तरच व्यवसाय शिक्षण घ्यावे – कमवण्यासाठी मात्र भक्कम पदवीचा आधार पाहिजे, इ. अनेक (गैर)समज रूढ झालेले आपण पाहतो. व्यवसाय शिक्षण कमी प्रतिष्ठेचे असं मानतो.\nवास्तविक पाहता पदवी घेऊन बेरोजगार राहिलेल्यांची संख्या सुद्धा बरीच आहे हे आपण लक्षात घेत नाही.\nव्यवसाय प्रशिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत याबद्दलही अनेकांना आज माहिती नसते. त्यामुळे हे पर्याय तपासलेच जात नाहीत. व्यवसाय शिक्षण उत्कृष्ट दर्जाचे आहे याबद्दल खात्री वाटत नाही; ते केल्यावर पुरेसे कौशल्य मिळवता येते याची शाश्वती नसते. आणि त्यातून अर्थार्जन होईल याबद्दल साशंकता वाटते.\nही व अशी अनेक कारणे आहेत. यामुळे आपण बेरोजगारी कमी करण्याचा एक महत्वाचा मार्ग दुर्लक्षित करत आहोत.\nआज आपल्याकडे उद्योजक बनण्यापेक्षा नोकरी करणे हा अधिक सुरक्षित पर्याय आहे असाही एक समज आहे. खरं म्हणजे उद्योजकता कुठल्याही समाजाच्या, राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाची असते. त्यातूनच प्रयोगशीलता वाढते, नवीन शोध लागतात.\nव्यवसाय शिक्षणाचा एक भाग उद्योजकतेला प्रोत्साहन देतो. या पर्यायाकडे आपण गांभीर्याने पहायला हवे.\nप्राथमिक शिक्षण पूर्ण करणार्या प्रत्येक विद्यार्थ्याने पदवीपर्यंत वा पुढचे शिक्षण घ्यावे हे उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या जीवनाची दिशा शोधायला आणि तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवायला मदत करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट जर चांगला नागरिक, व्यक्ती घडवणं हे आहे, तर तिथून पुढच्या टप्प्याचे उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे ध्येय शोधायला आणि मिळवायला मदत करणं हे असायला हवं.\nव्यवसाय शिक्षणाबद्दलचे गैरसमजही दूर करायला हवेत. व्यवसाय शिक्षण घेता घेता काम, आणि काम करता करता व्यवसाय शिक्षण अशी सांगड घातली तरच उत्तम दर्ज्याचे व्यवसाय शिक्षण आपण देऊ शकतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि नोकरी करणे किंवा स्वत:च उद्योजक बनणे या दोन्हींना प्रोत्साहन द्यायला हवं.\nफिनलॅंड, नॉर्वे, फ्रॉंस, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, स्विझर्लंड या देशांनी व्यवसाय शिक्षणाचा पर्याय सर्मथपणे उभा करून आपल्या देशातली बेरोजगारी कमी करण्यात यश मिळवलं आहे. या देशांनी पदव्युत्तर शिक्षण व व्यवसाय शिक्षणाला समान महत्व दिले, प्रोत्साहन दिले. व्यवसाय शिक्षण व उच्च शिक्षणाची सांगड घातली, केव्हाही आवडेल त्या विषयाचा अभ्यास करता येईल ही मुभा दिली. बाजारात कुठल्या प्रकारच्या नोकर्यां ची गरज आहे हे लक्षात घेऊन अभ्यासक्रमात योग्य ते बदल करण्याची क्षमता ठेवली. आणि पालक-विद्यार्थ्यांच्या बैठका घेऊन व्यवसाय शिक्षणाचा पर्याय त्यांच्यापर्यंत पोचवला.\nआपल्या राज्य आणि केंद्र सरकारनेही व्यवसाय शिक्षणाचे महत्व ओळखून पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने आपल्या अकराव्या तथा बाराव्या पंचवार्षिक योजनेत कौशल्य विकास (skill development) कार्यक्रमावर भर दिला आहे. तसेच केंद्राने २००९ साली आपले धोरण जाहीर करून व्यवसाय प्रशिक्षणाचे महत्व सांगितले आहे.\n२०११ साली महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या व्यवसाय शिक्षण समितीने आपला अहवाल सादर केला . समितीने माध्यमिक, उच्च माध्यमिक, शाळेतून गळलेले, शाळेतून बाहेर पडून मदतनीस म्हणून काम करणारे, व्यवसाय शिक्षणाकडे वळणारे तसेच कुशल तथा अकुशल कामगार म्हणून काम करत असलेले पण औपचारिक प्रशिक्षण नसलेले अशा सर्वांना व्यवसाय शिक्षणाचा लाभ मिळवून देणे कसे आवश्यक आहे हे अधोरेखित केले आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर, म्हणजे आठवीनंतर, ज्यांना पुढे शिकायचे नाही त्यांना व्यवसाय शिक्षणाकडे वळण्याचा पर्याय असायला हवा असं आम्हाला वाटतं. व्यवसाय शिक्षणातही पदवी / पद्व्युत्तर वा पी.एच.डी. पातळीवरचे उच्च शिक्षण घेता यावे यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना किंवा विद्यापिठांतून व्यवसाय शिक्षणासाठी स्वतंत्र विभाग सुरू करायला हवा. व्यवसाय प्रशिक्षण घेतल्याव��� पुन्हा अभ्यासाकडे (academics) वळता येईल; तसेच अभ्यासाकडून (academics) व्यवसाय प्रशिक्षणाकडे जाता येईल, अशी सोय असायला हवी.\nराज्यभर व्यवसाय प्रशिक्षण देणार्‍या संस्थांचे जाळे; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र केंद्रे\nव्यवसाय प्रशिक्षण व शिक्षण यासाठी स्वतंत्र विद्यापिठे\nयासाठी ३ पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळाचे प्रमाणपत्र ३१९ अभ्यासक्रमांचे पर्याय सध्या उपलब्ध आहे; याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करायला हवा. अभ्यासक्रमांचा विस्तार, तसंच उद्योग-व्यवसायिकांशी त्याची सांगड घालून अभ्यासक्रमाचा भाग म्हणून कार्यानुभवाची संधी निर्माण करायला हवी.\nयासाठी प्रत्येक जिल्ह्यात व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे उभारायला हवीत. त्या जिल्ह्यातील औद्योगिक व व्यापार धोरण तसेच स्थानिक गरजा ओळखून अभ्यासक्रमांची आखणी करायला हवी.\nराज्यभर व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांचे जाळे तयार करायला हवे\nप्राथमिक शिक्षणानंतर व्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याची मुभा द्यायला हवी\nव्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची व्यवस्था असायला हवी\nराज्यात किमान ५ व्यवसाय प्रशिक्षण विद्यापिठे स्थापन करायला हवीत\nगरजू व्यक्तींना व्यवसाय शिक्षण घेता यावे म्हणून 'कौशल्य हमीपत्र' (skill voucher) योजना आम्ही सुचवत आहोत. या द्वारे हे हमीपत्र असलेल्या व्यक्तीला त्याच्या पसंतीच्या संस्थेत आपल्या आवडीच्या विषयाचे प्रशिक्षण घेणे शक्य होईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर संबंधित संस्थेने ते हमीपत्र शासनाकडे सादर केल्यास त्या संस्थेस प्रशिक्षणाचा काही खर्च मिळेल. उर्वरित रक्कम संबंधित विद्यार्थ्यास भरावी लागेल.\nपर्यटन :- महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे\nगड-किल्ले संवर्धन :- महाराष्ट्राचा विकास आराखडा by...\nव्यवसाय शिक्षण - महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t5021/", "date_download": "2019-08-25T16:18:32Z", "digest": "sha1:XFKYN7FOIWFAZC6ZZOIMDJISLJHQ4VI4", "length": 5265, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला", "raw_content": "\nतसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला\nAuthor Topic: तसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला (Read 1974 times)\nतसाच समजावतो मनाला, व निघतो घरच���या वाटेला\nक्षण ते आठवले , तुझ्या माझ्या भेटीमधले\nतुझी तार जुळली होती , माझ्या कावित्येच्या ओळीमध्ये\nआज कविता करतो , आठवून तुज रूप चंद्राच्या कोरी मध्ये\nतुझा आवाज एकूण मन फिरत गगणामध्ये\nतुझे दोन शब्द ऐकण्यासाठी रोज धडपडतो\nतुला भेटण्यासाठी रोज तुला मी एक फोन करतो\nतू फोन तर उचलत नाही व उत्तर हि देत नाही\nतसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला ...\nवाटेवरच्या मंदिराच्या पायऱ्या अनोळखी होत्या मला\nरोज संगती जायचो त्य मंदिरात , ज्यात होता तुझा जिव्हाळा\nतू होती संगती तेव्हा विश्वास होता माझा हि तिच्या वरती\nआता दुरूनच पाहतो त्या मंदिराच्या कळसावरती\nजाता जाता त्या मंदिराच्या पायऱ्या पाहतो\nत्या पायऱ्या वरती तू माझी वाट बघत बसायची तो क्षण आठवतो\nक्षणभर त्याच जागेवर थांबतो , डोळ्यातील अश्रुना घट्ट धरतो...\nतसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला...\nवाटेवरती एक वळणदार रस्ता येतो , तो माझ्या साठी खूप लांब लांब जातो\nत्या वाटेवरती तासान तास फिरत होतो , तुला घरापर्यंत सोडत होतो\nतुला जड पाउलांनी निरोप देत होतो , तुझी विचार पूस करत होतो\nआता तुझी माझी भेट तर होत नाही , तुझ्या भेटीचा अंत मला पाहवत नाही\nत्या वाटेवरती , तुझ्या आठवणीच्या भोवती , एकटा फिरतो त्य रास्त्यावर्ती\nहाताच्या घड्याळाकडे पाहतो ,क्षणभर थांबतो ....\nतसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला .... सचिन तळे\nतसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला\nतसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T16:48:22Z", "digest": "sha1:XY2FTEGCIDJVZFG55FYL5JLHWSVYENSA", "length": 7393, "nlines": 252, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सॉफ्टवेअर - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► उपयोजन सॉफ्टवेअर‎ (४ क, ११ प)\n► उपयोजन सॉफ्टवेर‎ (१५ प)\n► संगणकीय फायली‎ (१ क)\n► संगणकीय विषाणू‎ (१ प)\nएकूण ४३ पैकी खालील ४३ पाने या वर्गात आहेत.\nकेडीई सॉफ्टवेअर संकलन ४\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस २०११ (मॅक)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १९:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉ��न्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalmoney.com/article/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A5%87-144599", "date_download": "2019-08-25T16:35:32Z", "digest": "sha1:K7W3EMG7ARXXT5XQU4VWEQO3IZSLO7FU", "length": 132644, "nlines": 71, "source_domain": "www.sakalmoney.com", "title": "मुलांना द्या आर्थिक धडे! - Sakal Money", "raw_content": "अधिक माहितीसाठी मिस्ड कॉल द्या 73508-73508\nयोग्य म्युच्युअल फंडाची निवड\nमागील 300 वर्षांतील हा देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्वोत्तम कालखंड, भारत गरिबीवर मात करू शकतो : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तीमंदीतून सावरण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, परकी गुंतवणूकदारांवरील सरचार्ज रद्द...स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून एफडींच्या व्याजदरात 0.5 टक्क्यांपर्यतची कपात अॅमेझॉनचे जगातील सर्वात मोठे युनिट हैदराबादमध्ये सुरू, 15,000 कर्मचाऱ्यांची क्षमता अॅमेझॉनचे जगातील सर्वात मोठे युनिट हैदराबादमध्ये सुरू, 15,000 कर्मचाऱ्यांची क्षमता देशातील वाहन उद्योगाने आत्मपरिक्षण करावे, कर्मचारी कपात हा मार्ग नव्हे : राजीव बजाज यांचा ऑटोमोबाईल क्षेत्राला घरचा आहेरएचएसबीसीकडून पुणे आणि हैदराबादच्या कर्मचाऱ्यांना ले ऑफ देशातील वाहन उद्योगाने आत्मपरिक्षण करावे, कर्मचारी कपात हा मार्ग नव्हे : राजीव बजाज यांचा ऑटोमोबाईल क्षेत्राला घरचा आहेरएचएसबीसीकडून पुणे आणि हैदराबादच्या कर्मचाऱ्यांना ले ऑफ भारतीय रेल्वेचा आणखी एक मैलाचा दगड, येणार आयआरसीटीसीचा आयपीओ भारतीय रेल्वेचा आणखी एक मैलाचा दगड, येणार आयआरसीटीसीचा आयपीओ 'ईपीएफओ'चा पेन्शनधारकांना मोठा दिलासा...धक्कादायक 'ईपीएफओ'चा पेन्शनधारकांना मोठा दिलासा...धक्कादायक कॉफी डे एंटरप्राईझेसमधील गुंतवणूकीचा आयटीसीकडून इन्कार...नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार वाढला : निर्मला सितारामनमंदीचा तडाखा : आयटी कंपन्यांमधील भरतीत घट होण्याची शक्यता कॉफी डे एंटरप्राईझेसमधील गुंतवणूकीचा आयटीसीकडून इन्कार...नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार वाढला : निर्मला सितारामनमंदीचा तडाखा : आयटी कंपन्यांमधील भरतीत घट होण्याची शक्यता 'या' कंपनीच्या शेअरमध्ये केलेल्या 1 लाखांचे दीड वर्षात झाले 5 हजार...व्हिवो भारतात करणार 4,000 कोटींची गुंतवणूक, ���रवर्षी बनवणार 5 कोटी मोबाईल 'या' कंपनीच्या शेअरमध्ये केलेल्या 1 लाखांचे दीड वर्षात झाले 5 हजार...व्हिवो भारतात करणार 4,000 कोटींची गुंतवणूक, दरवर्षी बनवणार 5 कोटी मोबाईल अमेरिका-चीन व्यापारयुद्धात जग गमावणार 585 अब्ज डॉलर अमेरिका-चीन व्यापारयुद्धात जग गमावणार 585 अब्ज डॉलर जूनअखेर रिलायन्स जिओने जोडले 82.6 लाख तर व्होडाफोन आयडियाने गमावले 41.45 ग्राहक जूनअखेर रिलायन्स जिओने जोडले 82.6 लाख तर व्होडाफोन आयडियाने गमावले 41.45 ग्राहक एअरटेल पेमेंट्स बॅंकेचा नफा वाढून 339 कोटी रुपयांवर एअरटेल पेमेंट्स बॅंकेचा नफा वाढून 339 कोटी रुपयांवर रघुराम राजन म्हणतायेत, 'अर्थव्यवस्थेतील मंदी खूप चिंताजनक' रघुराम राजन म्हणतायेत, 'अर्थव्यवस्थेतील मंदी खूप चिंताजनक' महाराष्ट्रीतील पूरग्रस्तांसाठी, अंबानींची 5 कोटी तर बिग बीची 51 लाखांची मदत...भारतातून मालाची नाही तर नोकऱ्यांचीच निर्यात होतेय : एल अॅंड टीच्या ए एम नाईकांची स्पष्टोक्ती'व्होडाफोन आयडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी बलेश शर्मा यांचा राजीनामा...जेटलींच्या कार्यकाळात आखलेल्या चुकींच्या धोरणांमुळेच अर्थव्यवस्थेत मंदी : सुब्रमण्यन स्वामींची फटकेबाजीमोतीलाल ओस्वाल एएमसीने केले चार नवे इंडेक्स फंड लॉंच महाराष्ट्रीतील पूरग्रस्तांसाठी, अंबानींची 5 कोटी तर बिग बीची 51 लाखांची मदत...भारतातून मालाची नाही तर नोकऱ्यांचीच निर्यात होतेय : एल अॅंड टीच्या ए एम नाईकांची स्पष्टोक्ती'व्होडाफोन आयडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी बलेश शर्मा यांचा राजीनामा...जेटलींच्या कार्यकाळात आखलेल्या चुकींच्या धोरणांमुळेच अर्थव्यवस्थेत मंदी : सुब्रमण्यन स्वामींची फटकेबाजीमोतीलाल ओस्वाल एएमसीने केले चार नवे इंडेक्स फंड लॉंच दोनच दिवसांत मुकेश अंबानींनी कमावले 29,000 कोटी, आता जगातील 13 व्या क्रमांकाचे श्रीमंत दोनच दिवसांत मुकेश अंबानींनी कमावले 29,000 कोटी, आता जगातील 13 व्या क्रमांकाचे श्रीमंत लष्कराच्या आयुध कारखान्यांचे खासगीकरणाचा प्रस्ताव नाही : संरक्षण मंत्रालयमंदीची झळ : मारुती सुझुकीकडून 3,000 कर्मचाऱ्यांची कपातपरकी चलन साठ्याचा नवा उच्चांक; साठा पोचला 430.57 अब्ज डॉलरवर लष्कराच्या आयुध कारखान्यांचे खासगीकरणाचा प्रस्ताव नाही : संरक्षण मंत्रालयमंदीची झळ : मारुती सुझुकीकडून 3,000 कर्मचाऱ्यांची कपातपरकी चलन साठ्याचा न��ा उच्चांक; साठा पोचला 430.57 अब्ज डॉलरवर क्युआयपीद्वारे 1,930 कोटी उभारल्यावर येस बॅंकेच्या शेअरमध्ये उसळीटाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांना मिळते 65.25 कोटींचे वेतन क्युआयपीद्वारे 1,930 कोटी उभारल्यावर येस बॅंकेच्या शेअरमध्ये उसळीटाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांना मिळते 65.25 कोटींचे वेतन अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलला 1,218 कोटी रुपयांचा नफा, नोंदवली चौपट वाढ अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलला 1,218 कोटी रुपयांचा नफा, नोंदवली चौपट वाढ आयडीबीआय बॅंकेचा निव्वळ तोटा वाढून 3,801 कोटींवर आयडीबीआय बॅंकेचा निव्वळ तोटा वाढून 3,801 कोटींवर 'वोखार्ट फार्मास्युटीकल'ला 45 कोटींचा तोटा...ओएनजीसीला 5,904 कोटींचा नफा, नोंदवली 4 टक्क्यांची घटआयसीआयसीआय बॅंकेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात बदलसेन्सेक्स 624 अंशांनी, निफ्टी 183 अंशांनी गडगडला, तर सोन्यातही मोठी घसरण 'वोखार्ट फार्मास्युटीकल'ला 45 कोटींचा तोटा...ओएनजीसीला 5,904 कोटींचा नफा, नोंदवली 4 टक्क्यांची घटआयसीआयसीआय बॅंकेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात बदलसेन्सेक्स 624 अंशांनी, निफ्टी 183 अंशांनी गडगडला, तर सोन्यातही मोठी घसरण सन फार्माच्या नफ्यात 31 टक्क्यांनी वाढ'ही' आहे 2018 मध्ये जगात सर्वाधिक नफा कमावणारी कंपनीदेशातील टॉप 5 बॅंकांच्या प्रमुखांचे पगार माहिती आहेत सन फार्माच्या नफ्यात 31 टक्क्यांनी वाढ'ही' आहे 2018 मध्ये जगात सर्वाधिक नफा कमावणारी कंपनीदेशातील टॉप 5 बॅंकांच्या प्रमुखांचे पगार माहिती आहेत सौदी अरामकोचे सहा महिन्यांचे उत्पन्न 47 अब्ज डॉलर तर अॅपलचे 31.5 अब्ज डॉलर सौदी अरामकोचे सहा महिन्यांचे उत्पन्न 47 अब्ज डॉलर तर अॅपलचे 31.5 अब्ज डॉलर रिलायन्सने पुन्हा ओलांडला 8 लाख कोटींच्या बाजारमूल्याचा टप्पा, समभागधारकांनी केली कमाई रिलायन्सने पुन्हा ओलांडला 8 लाख कोटींच्या बाजारमूल्याचा टप्पा, समभागधारकांनी केली कमाई रॉयल एनफिल्डची आतापर्यंतची स्वस्त बुलेट झाली लॉंचआता सिंगापूर स्टॉक एक्सचेंज गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्येउद्योग विश्वातील मोठी घडामोड : सौदी अरामकोच्या ताब्यात जाणार रिलायन्सचा 20 टक्के हिस्सा...'झायडस कॅडिला'च्या नफ्यात 34 टक्क्यांनी घट रॉयल एनफिल्डची आतापर्यंतची स्वस्त बुलेट झाली लॉंचआता सिंगापूर स्टॉक एक्सचेंज गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्येउद्योग विश्वातील मोठी घडामोड : सौदी अराम���ोच्या ताब्यात जाणार रिलायन्सचा 20 टक्के हिस्सा...'झायडस कॅडिला'च्या नफ्यात 34 टक्क्यांनी घट शेअर बाजाराच्या घसरणीतही म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा ओघ सुरूच शेअर बाजाराच्या घसरणीतही म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा ओघ सुरूच धक्कादायक लवकरच कार धावणार खाद्यतेलावर...एअरटेल बनणार परकी कंपनी, मालकी जाणार सिंगापूरच्या कंपनीकडे युको आणि अलाहाबाद बॅंकेने केली एमसीएलआरमध्ये कपातराधाकिशन दमानींकडून डी-मार्टच्या 62 लाख शेअरची विक्री...परकी चलनसाठा 69.7 कोटी डॉलरने घसरून 428.952 अब्ज डॉलरवरमंदीचे पडघम : भारताचे औद्योगिक उत्पादन घटून 2 टक्क्यांवर युको आणि अलाहाबाद बॅंकेने केली एमसीएलआरमध्ये कपातराधाकिशन दमानींकडून डी-मार्टच्या 62 लाख शेअरची विक्री...परकी चलनसाठा 69.7 कोटी डॉलरने घसरून 428.952 अब्ज डॉलरवरमंदीचे पडघम : भारताचे औद्योगिक उत्पादन घटून 2 टक्क्यांवर महिंद्रा अॅंड महिंद्राचे 8 ते 14 दिवसांसाठी शट डाऊन, मंदीचा तडाख्याचा परिणाम महिंद्रा अॅंड महिंद्राचे 8 ते 14 दिवसांसाठी शट डाऊन, मंदीचा तडाख्याचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीचे कमबॅक सेन्सेक्स आणि निफ्टीचे कमबॅक बिर्लांच्या 'हिंडाल्को'चा नफा 28 टक्क्यांनी घसरलामंदावलेल्या अर्थव्यवस्थेने पळवले वाडियांच्या तोंडचे पाणी बिर्लांच्या 'हिंडाल्को'चा नफा 28 टक्क्यांनी घसरलामंदावलेल्या अर्थव्यवस्थेने पळवले वाडियांच्या तोंडचे पाणी स्पाईसजेटची 262 कोटींच्या नफ्यासह 'स्पाईसी' कामगिरी'कॅफे कॉफी डे' कर्जाच्या परतफेडीसाठी विकणार बंगळूरूतील 9 एकर आयटी पार्क...सोन्याला उच्चांकी झळाळीपुणे, जमशेतपूर येथील टाटा मोटर्सचे उत्पादन तीन दिवस बंद स्पाईसजेटची 262 कोटींच्या नफ्यासह 'स्पाईसी' कामगिरी'कॅफे कॉफी डे' कर्जाच्या परतफेडीसाठी विकणार बंगळूरूतील 9 एकर आयटी पार्क...सोन्याला उच्चांकी झळाळीपुणे, जमशेतपूर येथील टाटा मोटर्सचे उत्पादन तीन दिवस बंद सेन्सेक्स 636 अंशांची तर निफ्टीची 176 अंशांची उसळी सेन्सेक्स 636 अंशांची तर निफ्टीची 176 अंशांची उसळी गुंतवणूकदारांना कॉफी झाली कडू...महिंद्रा अॅंड महिंद्रा आणणार इलेक्ट्रीक दुचाकी...मारुती सुझुकीच्या उत्पादनात सलग सहाव्या महिन्यात 25 टक्के कपात गुंतवणूकदारांना कॉफी झाली कडू...महिंद्रा अॅंड महिंद्रा आणणार इलेक्ट्रीक दुचाकी...मारुती सुझुकीच्या उत्पादनात सलग सह��व्या महिन्यात 25 टक्के कपात स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार आरबीआयच्या पतधोरणावर काय म्हणाले स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार आरबीआयच्या पतधोरणावर काय म्हणाले शेअर बाजाराची घसरण : सेन्सेक्स 286 अंशांनी घसरला, निफ्टी 10,900च्या पातळीखाली शेअर बाजाराची घसरण : सेन्सेक्स 286 अंशांनी घसरला, निफ्टी 10,900च्या पातळीखाली महिंद्रा अॅंड महिंद्राच्या कर पश्चात नफ्यात 52.56 टक्क्यांची घटखुशखबर: आता एनईएफटी (NEFT) सेवा २४ तास उपलब्ध होणारइंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या नफ्यात 24 टक्क्यांची घटरिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीकडून अपेक्षा व्याजदर कपातीची महिंद्रा अॅंड महिंद्राच्या कर पश्चात नफ्यात 52.56 टक्क्यांची घटखुशखबर: आता एनईएफटी (NEFT) सेवा २४ तास उपलब्ध होणारइंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या नफ्यात 24 टक्क्यांची घटरिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीकडून अपेक्षा व्याजदर कपातीची टाटांच्या 'टायटन'ला 371 कोटींचा नफा, घड्याळ्यांच्या व्यवसायात 20.4 टक्क्यांची वाढ टाटांच्या 'टायटन'ला 371 कोटींचा नफा, घड्याळ्यांच्या व्यवसायात 20.4 टक्क्यांची वाढ रिलायन्स आणि ब्रिटिश पेट्रोलियम संयुक्त प्रकल्पातून उभारणार 5,500 पेट्रोल पंप रिलायन्स आणि ब्रिटिश पेट्रोलियम संयुक्त प्रकल्पातून उभारणार 5,500 पेट्रोल पंप जगभरातील श्रीमंतांनी एकाच दिवसात गमावले 117 अब्ज डॉलर...जेफ बेझोझ यांनी अॅमेझॉनमधील 2.8 अब्ज डॉलरचे शेअरची केली विक्रीपरकी चलनसाठा 72.7 कोटी डॉलरने घसरून 429.649 अब्ज डॉलरवरआयटीसीला 3,174 कोटींचा भरघोस नफा जगभरातील श्रीमंतांनी एकाच दिवसात गमावले 117 अब्ज डॉलर...जेफ बेझोझ यांनी अॅमेझॉनमधील 2.8 अब्ज डॉलरचे शेअरची केली विक्रीपरकी चलनसाठा 72.7 कोटी डॉलरने घसरून 429.649 अब्ज डॉलरवरआयटीसीला 3,174 कोटींचा भरघोस नफा टाटा पॉवर आणि टाटा मोटर्सचे इलेक्ट्रिक वाहनांचा चालना देण्यासाठी एकत्रित पाऊल...सेन्सेक्सच्या घसरणीला लगाम...जुलैचा तडाखा : ऑटोमोबाईल क्षेत्राच्या विक्रीत तब्बल 40 टक्क्यांची घटमाईंडट्रीच्या सीईओपदावर कॉग्निझंटचे देबाशिष चॅटर्जी यांची नियुक्तीपंजाब नॅशनल बॅंकेच्या एफडीवरील व्याजदरात महिनाभरात दुसऱ्यांदा कपातस्टेट बॅंक ऑफ इंडियाने नोंदवला 2,312 कोटींचा नफाएचडीएफडीची दणदणीत कामगिरी, 46 टक्के वाढीसह 3,203 कोटींचा नफाभारतीय अर्थव्यवस्था 5 व्या क्रमांकावरून घसरून 7 व्या क्���मांकावर, इंग्लंड आणि फ्रान्सची आगेकूचमारुती सुझुकीची घसरण थांबेना, जुलैमध्ये वाहनविक्रीत 33.5 टक्क्यांची घटअखेर झी ला मार्ग सापडला, इन्व्हेस्को ओपेनहायमर करणार 4,224 कोटींची गुंतवणूक...आयशर मोटर्सला 451.8 कोटींचा नफा; नोंदवली 21 टक्क्यांची घटअशोक लेलॅंडच्या नफ्यात 45 टक्क्यांची घसरणरिलायन्स जिओ टाकणार गिअर, उभारणार 1 अब्ज डॉलरचे कर्जभारतात आतापर्यतची उचांकी, 64.7 अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक टाटा पॉवर आणि टाटा मोटर्सचे इलेक्ट्रिक वाहनांचा चालना देण्यासाठी एकत्रित पाऊल...सेन्सेक्सच्या घसरणीला लगाम...जुलैचा तडाखा : ऑटोमोबाईल क्षेत्राच्या विक्रीत तब्बल 40 टक्क्यांची घटमाईंडट्रीच्या सीईओपदावर कॉग्निझंटचे देबाशिष चॅटर्जी यांची नियुक्तीपंजाब नॅशनल बॅंकेच्या एफडीवरील व्याजदरात महिनाभरात दुसऱ्यांदा कपातस्टेट बॅंक ऑफ इंडियाने नोंदवला 2,312 कोटींचा नफाएचडीएफडीची दणदणीत कामगिरी, 46 टक्के वाढीसह 3,203 कोटींचा नफाभारतीय अर्थव्यवस्था 5 व्या क्रमांकावरून घसरून 7 व्या क्रमांकावर, इंग्लंड आणि फ्रान्सची आगेकूचमारुती सुझुकीची घसरण थांबेना, जुलैमध्ये वाहनविक्रीत 33.5 टक्क्यांची घटअखेर झी ला मार्ग सापडला, इन्व्हेस्को ओपेनहायमर करणार 4,224 कोटींची गुंतवणूक...आयशर मोटर्सला 451.8 कोटींचा नफा; नोंदवली 21 टक्क्यांची घटअशोक लेलॅंडच्या नफ्यात 45 टक्क्यांची घसरणरिलायन्स जिओ टाकणार गिअर, उभारणार 1 अब्ज डॉलरचे कर्जभारतात आतापर्यतची उचांकी, 64.7 अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक 'व्यावसायिक अपयश जिव्हारी लावून घेऊ नका', व्ही जी सिद्धार्थ यांच्या मृत्युच्या पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रांचा उद्योजकांना सल्ला 'व्यावसायिक अपयश जिव्हारी लावून घेऊ नका', व्ही जी सिद्धार्थ यांच्या मृत्युच्या पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रांचा उद्योजकांना सल्ला अॅक्सिस बॅंकेला 1,370 कोटींचा नफा, शेअरच्या किंमतीत 7 टक्क्यांची घसरणडॉ. रेड्डीजची तडाखेबंद कामगिरी, नफ्यात 45 टक्क्यांची वाढ अॅक्सिस बॅंकेला 1,370 कोटींचा नफा, शेअरच्या किंमतीत 7 टक्क्यांची घसरणडॉ. रेड्डीजची तडाखेबंद कामगिरी, नफ्यात 45 टक्क्यांची वाढ स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून मुदतठेवींवरील व्याजदरात कपात...देशातील गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक घटली...आयसीआयसीआय बॅंकेला जूनअखेर 1,908 कोटींचा घवघवीत नफा स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून मुदतठेवीं��रील व्याजदरात कपात...देशातील गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक घटली...आयसीआयसीआय बॅंकेला जूनअखेर 1,908 कोटींचा घवघवीत नफा देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीला 4,874 कोटींचा तोटा...रशियन स्टील कंपनी महाराष्ट्रात उभारणार 6,800 कोटींचा प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीला 4,874 कोटींचा तोटा...रशियन स्टील कंपनी महाराष्ट्रात उभारणार 6,800 कोटींचा प्रकल्प आता गोवाही होणार व्हायब्रंट...ऑटोमोबाईलमधील मंदीचे प्रतिबिंब मारुती सुझुकीच्या कामगिरीत, नफ्यात झाली 27 टक्क्यांची घट आता गोवाही होणार व्हायब्रंट...ऑटोमोबाईलमधील मंदीचे प्रतिबिंब मारुती सुझुकीच्या कामगिरीत, नफ्यात झाली 27 टक्क्यांची घट बजाज ऑटोला 1,012 कोटींचा नफा, नोंदवली फक्त 1 टक्क्यांची वाढपंजाब नॅशनल बॅंकेला 1,019 कोटींचा नफाधक्कादायक : जगप्रसिद्ध डाईश बॅंकेला 3.5 अब्ज डॉलरचा तिमाही तोटागुंतवणूकदारांनी जुलैमध्ये भारतीय इक्विटीतून काढले 1.5 अब्ज डॉलरटाटांच्या हिऱ्यावरची काजळी वाढली: टाटा मोटर्सचा तोटा वाढून 3,680 कोटींवर, महसूलही 8 टक्क्यांनी घसरला बजाज ऑटोला 1,012 कोटींचा नफा, नोंदवली फक्त 1 टक्क्यांची वाढपंजाब नॅशनल बॅंकेला 1,019 कोटींचा नफाधक्कादायक : जगप्रसिद्ध डाईश बॅंकेला 3.5 अब्ज डॉलरचा तिमाही तोटागुंतवणूकदारांनी जुलैमध्ये भारतीय इक्विटीतून काढले 1.5 अब्ज डॉलरटाटांच्या हिऱ्यावरची काजळी वाढली: टाटा मोटर्सचा तोटा वाढून 3,680 कोटींवर, महसूलही 8 टक्क्यांनी घसरला ऊर्जा मंत्रालयात बदली झाल्यानंतर गर्ग यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज...जिओच्या स्पर्धेला तोंड देत भारती एअरटेलचे शानदार कमबॅक; कमावला 887 कोटींचा नफाआयडीएफसी फर्स्ट बॅंकेला 617 कोटींचा तोटा ऊर्जा मंत्रालयात बदली झाल्यानंतर गर्ग यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज...जिओच्या स्पर्धेला तोंड देत भारती एअरटेलचे शानदार कमबॅक; कमावला 887 कोटींचा नफाआयडीएफसी फर्स्ट बॅंकेला 617 कोटींचा तोटा निसान मोटर, नफ्यात 98 टक्के घसरण झाल्यानंतर करणार 12,500 कामगारांची कपातसुभाष चंद्र गर्ग यांच्याऐवजी आता अतनू चक्रबर्ती आर्थिक व्यवहार सचिवपदी निसान मोटर, नफ्यात 98 टक्के घसरण झाल्यानंतर करणार 12,500 कामगारांची कपातसुभाष चंद्र गर्ग यांच्याऐवजी आता अतनू चक्रबर्ती आर्थिक व्यवहार सचिवपदी बजाज फायनान्सची तडाखेबंद कामगिरी, नफ्यात 43 टक्के वाढसेन्सेक्स 135 अंशांनी घसरला, निफ्टी 11,300च्या पातळीखाली बजाज फायनान्सची तडाखेबंद कामगिरी, नफ्यात 43 टक्के वाढसेन्सेक्स 135 अंशांनी घसरला, निफ्टी 11,300च्या पातळीखाली या दोनच भारतीय सेलिब्रिटींचा इन्स्टाग्राम श्रीमंतांच्या यादीत समावेशरिलायन्सच्या 12 ऑगस्टच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठ्या घोषणेची शक्यता...एशियन पेंट्सच्या नफ्यात घवघवीत 18 टक्क्यांची वाढप्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट...भारतात क्रिप्टोकरन्सीवर बंदी घाला : कॅबिनेट समितीची सूचनाएचडीएफसी बॅंकेच्या एफडीच्या व्याजदरात बदलएचडीएफसी लाईफ इन्श्युरन्सच्या नफ्यात 11.7 टक्क्यांची वाढएल अॅंड टीची तडाखेबंद कामगिरी, नफ्यात 21 टक्क्यांची वाढहिंदूस्थान युनिलिव्हरला 14 टक्के वाढीसह 1,755 कोटींचा घवघवीत नफाटीव्हीएस मोटरचा नफा घसरून 142.30 कोटींवरकोटक महिंद्रा बॅंकेला भरघोस 1,360 कोटींचा नफाजीएसके फार्माने 35 टक्के वाढीसह नोंदवला 114 कोटींचा नफाडीएचएफएल, एऑन कॅपिटलबरोबर 1.5 अब्ज डॉलरचा करार करण्याची शक्यता...डाबर इंडियाच्या अध्यक्षपदी अमित बर्मन : डाबरची सूत्रे पुढील पिढीच्या हातीआदित्य बिर्ला पेमेंट्स बॅंक फक्त 18 महिन्यात पडली बंद...मुकेश अंबानींच्या रिलायन्सला 7 टक्क्यांच्या वाढीसह 10,104 कोटींचा नफाबंधन बॅंकेला 701 कोटींचा नफा, नोंदवली 45.5 टक्क्यांची वाढआरबीएल बॅंकेच्या नफ्यात घवघवीत 40.5 टक्क्यांची वाढगुंतवणूकदारांनी येस बॅंकेला 'नो' म्हटल्यानंतर राणा कपूर यांनी गमावले 1 अब्ज डॉलर...इबिक्सने केले यात्रा ऑनलाईनचे संपादन ; बनली देशातील सर्वात मोठी ट्रॅव्हल कंपनीबिल गेट्सची श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील जागा पटकावली 'या' उद्योगपतीने या दोनच भारतीय सेलिब्रिटींचा इन्स्टाग्राम श्रीमंतांच्या यादीत समावेशरिलायन्सच्या 12 ऑगस्टच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठ्या घोषणेची शक्यता...एशियन पेंट्सच्या नफ्यात घवघवीत 18 टक्क्यांची वाढप्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट...भारतात क्रिप्टोकरन्सीवर बंदी घाला : कॅबिनेट समितीची सूचनाएचडीएफसी बॅंकेच्या एफडीच्या व्याजदरात बदलएचडीएफसी लाईफ इन्श्युरन्सच्या नफ्यात 11.7 टक्क्यांची वाढएल अॅंड टीची तडाखेबंद कामगिरी, नफ्यात 21 टक्क्यांची वाढहिंदूस्थान युनिलिव्हरला 14 टक्के वाढीसह 1,755 क��टींचा घवघवीत नफाटीव्हीएस मोटरचा नफा घसरून 142.30 कोटींवरकोटक महिंद्रा बॅंकेला भरघोस 1,360 कोटींचा नफाजीएसके फार्माने 35 टक्के वाढीसह नोंदवला 114 कोटींचा नफाडीएचएफएल, एऑन कॅपिटलबरोबर 1.5 अब्ज डॉलरचा करार करण्याची शक्यता...डाबर इंडियाच्या अध्यक्षपदी अमित बर्मन : डाबरची सूत्रे पुढील पिढीच्या हातीआदित्य बिर्ला पेमेंट्स बॅंक फक्त 18 महिन्यात पडली बंद...मुकेश अंबानींच्या रिलायन्सला 7 टक्क्यांच्या वाढीसह 10,104 कोटींचा नफाबंधन बॅंकेला 701 कोटींचा नफा, नोंदवली 45.5 टक्क्यांची वाढआरबीएल बॅंकेच्या नफ्यात घवघवीत 40.5 टक्क्यांची वाढगुंतवणूकदारांनी येस बॅंकेला 'नो' म्हटल्यानंतर राणा कपूर यांनी गमावले 1 अब्ज डॉलर...इबिक्सने केले यात्रा ऑनलाईनचे संपादन ; बनली देशातील सर्वात मोठी ट्रॅव्हल कंपनीबिल गेट्सची श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील जागा पटकावली 'या' उद्योगपतीने येस बॅंकेच्या नफ्यात 91 टक्क्यांची घट; नोंदवला 114 कोटींचा नफा येस बॅंकेच्या नफ्यात 91 टक्क्यांची घट; नोंदवला 114 कोटींचा नफा स्वत:चा व्यवसाय सुरू करायचाय किंवा व्यवसायाचा विस्तार करायचाय, मग मुद्रा लोन आहे ना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचाय किंवा व्यवसायाचा विस्तार करायचाय, मग मुद्रा लोन आहे ना सचिन बंसल यांची कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातील स्टार्ट-अप, बोट (boAt)मध्ये 20 कोटींची गुंतवणूक सचिन बंसल यांची कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातील स्टार्ट-अप, बोट (boAt)मध्ये 20 कोटींची गुंतवणूक यापुढे महिंद्रा समूहात प्लॅस्टिक बाटली वापरावर बंदी : पर्यावरण संर्वधनासाठी आनंद महिंद्रा यांचा निर्णयऐश्वर्या राय बच्चन यांनी केली 'अॅम्बी' या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक...'जनरल प्रोव्हिडंड फंड'च्या (जीपीएफ) व्याजदरात कपात; 8 टक्क्यांवरून 7.9 टक्क्यांवर यापुढे महिंद्रा समूहात प्लॅस्टिक बाटली वापरावर बंदी : पर्यावरण संर्वधनासाठी आनंद महिंद्रा यांचा निर्णयऐश्वर्या राय बच्चन यांनी केली 'अॅम्बी' या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक...'जनरल प्रोव्हिडंड फंड'च्या (जीपीएफ) व्याजदरात कपात; 8 टक्क्यांवरून 7.9 टक्क्यांवर नफ्यातील 42 टक्क्यांच्या वाढीसह एचडीएफसी म्युच्युअल फंडाची घोडदौड सुरूच...बजाज कन्झ्युमर केअरला जूनअखेर 9 टक्क्यांच्या वाढीसह 58.66 कोटींचा नफा नफ्यातील 42 टक्क्यांच्या वाढीसह एचडीएफसी म्युच्युअल फंडाची घोडदौड सुरूच...बजाज कन्झ्युमर केअरला जूनअखेर 9 टक्क्यांच्या वाढीसह 58.66 कोटींचा नफा पहिल्या तिमाहीत म्युच्युअल फंडातील सरासरी एकूण गुंतवणूक पोचली 25.51 लाख कोटींवर पहिल्या तिमाहीत म्युच्युअल फंडातील सरासरी एकूण गुंतवणूक पोचली 25.51 लाख कोटींवर 'बायजूस'ने ( Byju's) घडवला इतिहास, बाजारमूल्य पोचले 5.5 अब्ज डॉलरवर...\"सहज', \"सुगम'मधील सुलभतेने \"अच्छे दिन'जूनमध्ये महागाई आटोक्यात, घाऊक किंमतींचा निर्देशांक 2.02 टक्क्यांवर'डीएचएफएल'ला चौथ्या तिमाहीत 2,223 कोटींचा तोटा, शेअरने खाल्ल्या गटांगळ्या...टीव्हीएसने आणली देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल 'बायजूस'ने ( Byju's) घडवला इतिहास, बाजारमूल्य पोचले 5.5 अब्ज डॉलरवर...\"सहज', \"सुगम'मधील सुलभतेने \"अच्छे दिन'जूनमध्ये महागाई आटोक्यात, घाऊक किंमतींचा निर्देशांक 2.02 टक्क्यांवर'डीएचएफएल'ला चौथ्या तिमाहीत 2,223 कोटींचा तोटा, शेअरने खाल्ल्या गटांगळ्या...टीव्हीएसने आणली देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल परकी चलनसाठा 2.23 अब्ज डॉलरने वाढत 429.9 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर परकी चलनसाठा 2.23 अब्ज डॉलरने वाढत 429.9 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर स्टेट बॅंकेच्या एमडी अंशुला कांत यांची जागतिक बॅंकेच्या सीएफओ आणि एमडीपदावर नियुक्ती...देशात तब्बल 1,500 आयएएस अधिकाऱ्यांचा तुटवडा स्टेट बॅंकेच्या एमडी अंशुला कांत यांची जागतिक बॅंकेच्या सीएफओ आणि एमडीपदावर नियुक्ती...देशात तब्बल 1,500 आयएएस अधिकाऱ्यांचा तुटवडा वर्ल्ड कपच्या काळात टीव्ही संचांची विक्री खालावणे हे अर्थव्यवस्था मंदावल्याचे लक्षण : संजीव बजाज, एमडी, बजाज फिनसर्व्हअॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी घटस्फोटापोटी मोजले 2 लाख 60 हजार कोटीपेटीएमचा होणार विस्तार, यत्र तत्र सर्वत्र : शाळा आणि कॉलेज प्रवेश, परीक्षेचे निकाल ते सरकारी नोकऱ्या...मिरे अॅसेट एएमसीचा नवा 'मिरे अॅसेट मिडकॅप फंड' झाला लॉंच...टाटा कम्युनिकेशन्सचे माजी एमडी विनोद कुमार व्होडाफोनचे नवे सीईओ वर्ल्ड कपच्या काळात टीव्ही संचांची विक्री खालावणे हे अर्थव्यवस्था मंदावल्याचे लक्षण : संजीव बजाज, एमडी, बजाज फिनसर्व्हअॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी घटस्फोटापोटी मोजले 2 लाख 60 हजार कोटीपेटीएमचा होणार विस्तार, यत्र तत्र सर्वत्र : शाळा आणि कॉलेज प्रवेश, परीक्षेचे निकाल ते सरकारी नोकऱ्या...मिरे अॅसेट ए��मसीचा नवा 'मिरे अॅसेट मिडकॅप फंड' झाला लॉंच...टाटा कम्युनिकेशन्सचे माजी एमडी विनोद कुमार व्होडाफोनचे नवे सीईओ टाटा समूहाने 50,000 कोटी मोजून पूर्ण केला एअरटेलसोबतचा करार...अवघ्या दोनच दिवसात गुंतवणूकदारांनी गमावले 5 लाख कोटी रुपये टाटा समूहाने 50,000 कोटी मोजून पूर्ण केला एअरटेलसोबतचा करार...अवघ्या दोनच दिवसात गुंतवणूकदारांनी गमावले 5 लाख कोटी रुपये बजेट 2019 : अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्येअर्थसंकल्प 2019 : महिला उद्योजकांना काय हवंय देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्र्यांकडून बजेट 2019 : अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्येअर्थसंकल्प 2019 : महिला उद्योजकांना काय हवंय देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्र्यांकडून एचडीएफसी बॅंक करणार 5,000 फ्रेशर्सची भरती एचडीएफसी बॅंक करणार 5,000 फ्रेशर्सची भरती अखेर 60.06 टक्के हिश्यासह माईंडट्रीवर एल अॅंड टीचे वर्चस्व अखेर 60.06 टक्के हिश्यासह माईंडट्रीवर एल अॅंड टीचे वर्चस्व भारताची टीव्ही संचांची आयात 7,224 कोटींवर भारताची टीव्ही संचांची आयात 7,224 कोटींवर बीएसएनएल आणि एमटीएनएलला अच्छे दिन येणार ; सरकार ओतणार 74,000 कोटी बीएसएनएल आणि एमटीएनएलला अच्छे दिन येणार ; सरकार ओतणार 74,000 कोटी टाटा कम्युनिकेशन्सचे एमडी आणि सीईओ विनोद कुमार यांचा राजीनामामे महिन्यात भारताच्या 8 महत्त्वाच्या क्षेत्रांचा विकासदर 5.1 टक्के टाटा कम्युनिकेशन्सचे एमडी आणि सीईओ विनोद कुमार यांचा राजीनामामे महिन्यात भारताच्या 8 महत्त्वाच्या क्षेत्रांचा विकासदर 5.1 टक्के ग्लोबल वॉर्मिंगमुळे 2030 मध्ये भारतात 3.4 कोटी रोजगार जाणार...देशातील 7 श्रीमंत भारतीयांनी मागील सहा महिन्यात केली सर्वाधिक कमाई...जून महिन्यात जीएसटी करवसूली घसरून 99,939 कोटींवरस्टेट बॅंक 'एटी 1' बॉंडच्या माध्यमातून उभारणार 7,000 कोटी...कर्ज कमी करण्यासाठी अनिल अंबानी मुंबईतील मुख्यालय विकणार ग्लोबल वॉर्मिंगमुळे 2030 मध्ये भारतात 3.4 कोटी रोजगार जाणार...देशातील 7 श्रीमंत भारतीयांनी मागील सहा महिन्यात केली सर्वाधिक कमाई...जून महिन्यात जीएसटी करवसूली घसरून 99,939 कोटींवरस्टेट बॅंक 'एटी 1' बॉंडच्या माध्यमातून उभारणार 7,000 कोटी...कर्ज कमी करण्यासाठी अनिल अंबानी मुंबईतील मुख्यालय विकणार बॅंकांनी बाउन्सर नेमणे, जबरदस्तीने कर्जवसूली करणे बेकायदेशीर : केंद्र सरकारएन एस विश्वनाथन यांची रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी ग���्हर्नरपदी पुनर्नियुक्ती बॅंकांनी बाउन्सर नेमणे, जबरदस्तीने कर्जवसूली करणे बेकायदेशीर : केंद्र सरकारएन एस विश्वनाथन यांची रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पुनर्नियुक्ती अमिताभ कांत यांना निती आयोगाच्या सीईओपदी दोन वर्षांची मुदतवाढ अमिताभ कांत यांना निती आयोगाच्या सीईओपदी दोन वर्षांची मुदतवाढ इंडियामार्टच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद'ही' आहे, भारतातील जमिनीची सर्वात महागडी डील...मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करून, भारतातील प्रत्यार्पणास तयार : अॅंटिग्वा पंतप्रधानकोटक म्युच्युअल फंडाचा नवा 'कोटक फोकस्ड इक्विटी फंड' बाजारात...पाकिस्तानला कतारकडून 3 अब्ज डॉलरची मदतपैशांअभावी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन रखडणार इंडियामार्टच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद'ही' आहे, भारतातील जमिनीची सर्वात महागडी डील...मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करून, भारतातील प्रत्यार्पणास तयार : अॅंटिग्वा पंतप्रधानकोटक म्युच्युअल फंडाचा नवा 'कोटक फोकस्ड इक्विटी फंड' बाजारात...पाकिस्तानला कतारकडून 3 अब्ज डॉलरची मदतपैशांअभावी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन रखडणार भारतीयांची परदेशातील बेहिशेबी मालमत्ता ; तब्बल 34 लाख कोटी रुपयेजपानची सॉफ्टबॅंक करणार पिरामल समूहात 1 अब्ज डॉलरची गुंतवणूकबिन्नी बन्सल यांनी 531 कोटींना वॉलमार्टला विकला फ्लिपकार्टमधील आपला हिस्सा भारतीयांची परदेशातील बेहिशेबी मालमत्ता ; तब्बल 34 लाख कोटी रुपयेजपानची सॉफ्टबॅंक करणार पिरामल समूहात 1 अब्ज डॉलरची गुंतवणूकबिन्नी बन्सल यांनी 531 कोटींना वॉलमार्टला विकला फ्लिपकार्टमधील आपला हिस्सा 'मेट्रो मॅन' इ श्रीधरन यांचा लखनौ मेट्रोच्या मुख्य सल्लागारपदाचा राजीनामा...रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा...अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी घेतली अर्थतज्ज्ञ आणि उद्योगविश्वातील तज्ज्ञांची भेट...धक्कादायक बातमी : टाटांचा खास माणूस मुकेश अंबानींच्या रिलायन्समध्ये रुजू 'मेट्रो मॅन' इ श्रीधरन यांचा लखनौ मेट्रोच्या मुख्य सल्लागारपदाचा राजीनामा...रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा...अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी घेतली अर्थतज्ज्ञ आणि उद्योगविश्वातील तज्ज्ञांची भेट...धक्कादायक बातमी : टाटांचा खास माणूस मुकेश अंबानींच्या रिलायन्समध्ये रुजू 35 व्या जीएसटी कौन्सिल बैठकीतील महत्त्वाचे निर्णय...परकी चलनसाठा 1.3 अब्ज डॉलरने घसरून 422.2 अब्ज डॉलरवरसोने का वधारले 35 व्या जीएसटी कौन्सिल बैठकीतील महत्त्वाचे निर्णय...परकी चलनसाठा 1.3 अब्ज डॉलरने घसरून 422.2 अब्ज डॉलरवरसोने का वधारले सेन्सेक्स 489 अंशांनी वधारला सेन्सेक्स 489 अंशांनी वधारला एचडीएफसी 1,347 कोटींना करणार अपोलो म्युनिक हेल्थ इन्श्युरन्सचे संपादन एचडीएफसी 1,347 कोटींना करणार अपोलो म्युनिक हेल्थ इन्श्युरन्सचे संपादन रॉयल एनफिल्डचे माजी अध्यक्ष रुद्रतेज सिंग आता 'बीएमडब्ल्यू'च्या ड्रायव्हिंग सीटवर...मोदी 2.0 : जीएसटी कौन्सिलची पहिली बैठक 21 जूनला रॉयल एनफिल्डचे माजी अध्यक्ष रुद्रतेज सिंग आता 'बीएमडब्ल्यू'च्या ड्रायव्हिंग सीटवर...मोदी 2.0 : जीएसटी कौन्सिलची पहिली बैठक 21 जूनला मंदीने थंडावलेल्या ऑटो बाजारात मारुतीचा एक्का बाजारात : पहिली छोटी कार, 'एस-प्रेसो'इंडियामार्टचा आयपीओ 24 जूनपासून खुला मंदीने थंडावलेल्या ऑटो बाजारात मारुतीचा एक्का बाजारात : पहिली छोटी कार, 'एस-प्रेसो'इंडियामार्टचा आयपीओ 24 जूनपासून खुला राजस्थानातील बेरोजगारांसाठी खुषखबर ; मिळणार 3,500 रुपये बेरोजगार भत्ता राजस्थानातील बेरोजगारांसाठी खुषखबर ; मिळणार 3,500 रुपये बेरोजगार भत्ता महाराष्ट्र सरकारचा 20,292 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारचा 20,292 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प दिवाळखोर पाकिस्तानला जागतिक बॅंकेकडून 92 कोटी डॉलरचे कर्ज दिवाळखोर पाकिस्तानला जागतिक बॅंकेकडून 92 कोटी डॉलरचे कर्ज एचडीएफसी एएमसीने एकाच दिवसात गमावले 2,500 कोटींचे बाजारमूल्य...आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाचा नवा फार्मा अॅंड हेल्थकेअर फंड बाजारात एचडीएफसी एएमसीने एकाच दिवसात गमावले 2,500 कोटींचे बाजारमूल्य...आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाचा नवा फार्मा अॅंड हेल्थकेअर फंड बाजारात अनिल अंबानी अब्जाधीशांच्या क्लबमधून बाहेर...रिलायन्स इन्फ्राला आतापर्यतचा सर्वाधिक 3,301 कोटींचा तोटा ; शेअरमध्ये 7 टक्क्यांची घसरणपिरामल एटंरप्राईझने 2,300 कोटींना विकला श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्समधील हिस्सा अनिल अंबानी अब्जाधीशांच्या क्लबमधून बाहेर...रिलायन्स इन्फ्राला आत��पर्यतचा सर्वाधिक 3,301 कोटींचा तोटा ; शेअरमध्ये 7 टक्क्यांची घसरणपिरामल एटंरप्राईझने 2,300 कोटींना विकला श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्समधील हिस्सा आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टमधील स्पर्धा होणार तीव्र...मोदी सरकार दूरसंचार स्पेक्ट्रम लिलावातून कमावणार 84 अब्ज डॉलर...अखेर अदानींच्या ऑस्ट्रेलियातील खाणीला हिरवा कंदील आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टमधील स्पर्धा होणार तीव्र...मोदी सरकार दूरसंचार स्पेक्ट्रम लिलावातून कमावणार 84 अब्ज डॉलर...अखेर अदानींच्या ऑस्ट्रेलियातील खाणीला हिरवा कंदील टीसीएसच्या 100 कर्मचाऱ्यांचे वेतन 1 कोटीपेक्षा जास्त...जेट एअरवेजच्या शेअरच्या ट्रेडिंगवर एनएसईची बंदीयेस बॅंकेच्या बोर्डावर परतण्याचा शक्यतेचा राणा कपूर यांच्याकडून इन्कार...पंजाब नॅशनल बॅंकेचा खुलासा : थकित कर्ज 25,000 कोटींवर टीसीएसच्या 100 कर्मचाऱ्यांचे वेतन 1 कोटीपेक्षा जास्त...जेट एअरवेजच्या शेअरच्या ट्रेडिंगवर एनएसईची बंदीयेस बॅंकेच्या बोर्डावर परतण्याचा शक्यतेचा राणा कपूर यांच्याकडून इन्कार...पंजाब नॅशनल बॅंकेचा खुलासा : थकित कर्ज 25,000 कोटींवर मे महिन्यात किरकोळ महागाई वाढून 3 टक्क्यांवर...एचडीएफसी बॅंकेच्या एमडी 'आदित्य पुरीं'चे वेतन: 56 कोटी रुपयेरघुराम राजन, बॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होण्याची शक्यता मे महिन्यात किरकोळ महागाई वाढून 3 टक्क्यांवर...एचडीएफसी बॅंकेच्या एमडी 'आदित्य पुरीं'चे वेतन: 56 कोटी रुपयेरघुराम राजन, बॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होण्याची शक्यता धक्कादायक : मागील 11 वर्षात 2.05 लाख कोटींचे गैरव्यवहारऑटोमोबाईलमधील मंदी : बहुतांश कंपन्या थांबवणार उत्पादनविप्रोच्या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ धक्कादायक : मागील 11 वर्षात 2.05 लाख कोटींचे गैरव्यवहारऑटोमोबाईलमधील मंदी : बहुतांश कंपन्या थांबवणार उत्पादनविप्रोच्या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ चंदा कोचर यांनी चुकवली ईडीची सुनावणी ; पुन्हा समन्स मिळणार चंदा कोचर यांनी चुकवली ईडीची सुनावणी ; पुन्हा समन्स मिळणार ओपन एंडेड डेट म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूकीत 42 टक्क्यांची घट ओपन एंडेड डेट म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूकीत 42 टक्क्यांची घट अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरला 2,951 कोटी रुपयांचा तोटा अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरला 2,951 कोटी रुपयांचा तोटा परकी चलनसाठा 1.8 अब्ज डॉलरने वाढत 421.8 अब्ज डॉलरवरगुंतवणूकदारांच्या लाडक्या पेज इंडस्ट्रीजने 9 महिन्यात गमावले 16,000 कोटी...'एल अॅंड टी'ची माईंडट्रीसाठी 5,029 कोटींची खूली ऑफरलोकप्रिय ब्रॅंडच्या क्रमावारीत गुगल नंबर वन ; अंबानींचा रिलायन्स जिओ दुसऱ्या क्रमांकावर परकी चलनसाठा 1.8 अब्ज डॉलरने वाढत 421.8 अब्ज डॉलरवरगुंतवणूकदारांच्या लाडक्या पेज इंडस्ट्रीजने 9 महिन्यात गमावले 16,000 कोटी...'एल अॅंड टी'ची माईंडट्रीसाठी 5,029 कोटींची खूली ऑफरलोकप्रिय ब्रॅंडच्या क्रमावारीत गुगल नंबर वन ; अंबानींचा रिलायन्स जिओ दुसऱ्या क्रमांकावर रिझर्व्ह बॅंकेच्या दणक्यानंतर एचडीएफसी बॅंकेचा मोठा निर्णय ; नवीन ऑडिटर नेमणूककार आणि दुचाकींसाठीचा थर्ड पार्टी विमा 16 जूनपासून महागणार रिझर्व्ह बॅंकेच्या दणक्यानंतर एचडीएफसी बॅंकेचा मोठा निर्णय ; नवीन ऑडिटर नेमणूककार आणि दुचाकींसाठीचा थर्ड पार्टी विमा 16 जूनपासून महागणार भारताच्या उद्योग विश्व आणि आयटी क्षेत्रातील महत्त्वाची बातमी; उद्योगरत्न अझिम प्रेमजी होणार निवृत्तरिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्सचे नकाश्रू भारताच्या उद्योग विश्व आणि आयटी क्षेत्रातील महत्त्वाची बातमी; उद्योगरत्न अझिम प्रेमजी होणार निवृत्तरिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्सचे नकाश्रू ये रास्ता नहीं आसान : रिझर्व्ह बॅंकतंबाखूची अर्थव्यवस्थेतील किमया ; मनोरंजक तरीही उद्बोधक ये रास्ता नहीं आसान : रिझर्व्ह बॅंकतंबाखूची अर्थव्यवस्थेतील किमया ; मनोरंजक तरीही उद्बोधक पाच वर्षांपूर्वी बर्गरमध्ये किडा सापडला म्हणून मॅकडोनाल्ड देणार 70,000 रुपये...आयएल अॅंड एफएसचा गैरव्यवहाराची वाढती व्याप्ती : 35 ऑडिटर्सचीही चौकशी होणारगुगलच्या सुंदर पिचाई आणि नासडॅकचे फ्राईडमन यांना 2019चा ग्लोबल लीडरशिप पुरस्कारपंतप्रधान मोदी 15 जूनला घेणार निती आयोगाची बैठक पाच वर्षांपूर्वी बर्गरमध्ये किडा सापडला म्हणून मॅकडोनाल्ड देणार 70,000 रुपये...आयएल अॅंड एफएसचा गैरव्यवहाराची वाढती व्याप्ती : 35 ऑडिटर्सचीही चौकशी होणारगुगलच्या सुंदर पिचाई आणि नासडॅकचे फ्राईडमन यांना 2019चा ग्लोबल लीडरशिप पुरस्कारपंतप्रधान मोदी 15 जूनला घेणार निती आयोगाची बैठक इलेक्ट्रिक वाहनांसह सहारा समूह करणार कमबॅक...पेटीएमची घोडदौड आता विमा व्यवसायात...व्हा '5 जी'साठी सज्ज इले���्ट्रिक वाहनांसह सहारा समूह करणार कमबॅक...पेटीएमची घोडदौड आता विमा व्यवसायात...व्हा '5 जी'साठी सज्ज मोदी, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि जीएसटीसाठीच्या 101 सूचना...मे महिन्यात 1 लाख कोटींची जीएसटी करवसूली मोदी, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि जीएसटीसाठीच्या 101 सूचना...मे महिन्यात 1 लाख कोटींची जीएसटी करवसूली खुष खबर आता तुम्ही सुवर्ण रोख्यांमध्ये दर महिन्याला गुंतवणूक करण्याची संधी...मोदी सरकारचा 2019-20 साठीचा अर्थसंकल्प 5 जुलैला...'मारुती'ला 'मे'चे चटके ; वाहन विक्रीत 24.5 टक्क्यांची घटपरकी चलनसाठा 1.99 अब्ज डॉलरने वाढत 419.99 अब्ज डॉलरवरभारत-चीन व्यापार 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणार...भारतातील फिनटेक बाजारपेठ 2020 पर्यत 31 अब्ज डॉलरवर...मुकेश अंबानींच्या जिओचा नवा फंडा; 'कर्मचारी कपात'रुची सोयाच्या संपादनासाठी आवश्यक 3,700 कोटींसाठी पतंजलीची धाव बॅंकांकडेसर्वोच्च न्यायालय घेणार 'जीएसटी' कर अधिकाऱ्यांच्या अधिकारांचा आढावा...'अमूल'चे 2021 पर्यत 50,000 कोटींची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट...सन फार्माचा नफा घटून निम्म्यावर भारतीय चित्रपटसृष्टीने 2018 मध्ये जाहिरातींवर खर्च केले, 606 कोटी...परकी गुंतवणूकीत सहा वर्षांच्या पहिल्यांदाच घट...एअरटेल आफ्रिकेचा आयपीओ लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये...जेट एअरवेजच्या अश्रूंची इंडिगोसाठी झाली फुले भारतीय चित्रपटसृष्टीने 2018 मध्ये जाहिरातींवर खर्च केले, 606 कोटी...परकी गुंतवणूकीत सहा वर्षांच्या पहिल्यांदाच घट...एअरटेल आफ्रिकेचा आयपीओ लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये...जेट एअरवेजच्या अश्रूंची इंडिगोसाठी झाली फुले हिंदूस्थान एरोनॉटिक्सची 19,705 कोटींची विक्रमी उलाढाल...'पेटीएम पेमेंट्स बॅंक' बनली स्थापना झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी नफा नोंदवणारी पहिली पेमेंट्स बॅंक हिंदूस्थान एरोनॉटिक्सची 19,705 कोटींची विक्रमी उलाढाल...'पेटीएम पेमेंट्स बॅंक' बनली स्थापना झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी नफा नोंदवणारी पहिली पेमेंट्स बॅंक अदानींच्या कोळसा खाणीला तीन आठवड्यात परवानगी : ऑस्ट्रेलिया सरकार'सिप्ला'चा नफा झाला दुप्पट : 105 टक्क्यांच्या वाढीसह नोंदवला 367 कोटींचा नफाजिओ आणि एअरटेलसाठी मार्च कसा होता अदानींच्या कोळसा खाणीला तीन आठवड्यात परवानगी : ऑस्ट्रेलिया सरकार'सिप्ला'चा नफा झाला दुप्पट : 105 टक्क्यांच्या वाढीसह नोंदवला 367 कोटींचा नफाजिओ आणि एअरटेलसाठी मार्च कसा होता ��िसने पाया और किसने खोया किसने पाया और किसने खोया टाटा समूहावर 14 अब्ज डॉलर कर्जाचे आणि चीनमधील मंदीचे संकट...एल अॅंड टी पुढच्या 5 वर्षात 3 लाख कोटींची कंपनी होणार : समूह अध्यक्ष ए एम नाईक यांचे भाकितरिझर्व्ह बॅंकेचे महत्त्वाचे पाऊल : आर्थिक गैरव्यवहारांवर आळा घालण्यासाठी उभारणार, 'विशेष पर्यवेक्षक आणि नियामक यंत्रणा'इन्फोसिसमधील करोडपती कर्मचाऱ्यांची संख्या वर्षभरात झाली दुप्पट...टेक महिंद्राच्या नफ्यात घट ; मात्र देणार 14 रुपये प्रति शेअरचा डिव्हिडंड'अंबानीं'ची रिलायन्स, 'इंडियन ऑईल'ला मागे टाकत बनली देशाची सर्वात मोठी कंपनीअमेरिकेतील ऑटोमोबाईल संकट : फोर्ड मोटर्समध्ये मोठी नोकर कपात, 7,000 नोकऱ्या जाणारइक्रा ऑनलाईनचा नवा क्लाऊड बेस्ड 'म्युच्युअल फंड ट्रॅकर'टीसीएस आणि इन्फोसिसच्या सीईओंचा वार्षिक पगार माहितेय टाटा समूहावर 14 अब्ज डॉलर कर्जाचे आणि चीनमधील मंदीचे संकट...एल अॅंड टी पुढच्या 5 वर्षात 3 लाख कोटींची कंपनी होणार : समूह अध्यक्ष ए एम नाईक यांचे भाकितरिझर्व्ह बॅंकेचे महत्त्वाचे पाऊल : आर्थिक गैरव्यवहारांवर आळा घालण्यासाठी उभारणार, 'विशेष पर्यवेक्षक आणि नियामक यंत्रणा'इन्फोसिसमधील करोडपती कर्मचाऱ्यांची संख्या वर्षभरात झाली दुप्पट...टेक महिंद्राच्या नफ्यात घट ; मात्र देणार 14 रुपये प्रति शेअरचा डिव्हिडंड'अंबानीं'ची रिलायन्स, 'इंडियन ऑईल'ला मागे टाकत बनली देशाची सर्वात मोठी कंपनीअमेरिकेतील ऑटोमोबाईल संकट : फोर्ड मोटर्समध्ये मोठी नोकर कपात, 7,000 नोकऱ्या जाणारइक्रा ऑनलाईनचा नवा क्लाऊड बेस्ड 'म्युच्युअल फंड ट्रॅकर'टीसीएस आणि इन्फोसिसच्या सीईओंचा वार्षिक पगार माहितेय मर्सिडिज-बेन्झची नवी ई-क्लास झाली भारतात लॉंच...अनिल अंबानी समूहाला एक्झिट पोलची लॉटरी...एप्रिल महिन्यात गुंतवणूकदारांचा कौल इक्विटी म्युच्युअल फंडांना...भारती एअरटेलच्या 25,000 कोटींचा राईट्स इश्यूला भरघोस प्रतिसाद मर्सिडिज-बेन्झची नवी ई-क्लास झाली भारतात लॉंच...अनिल अंबानी समूहाला एक्झिट पोलची लॉटरी...एप्रिल महिन्यात गुंतवणूकदारांचा कौल इक्विटी म्युच्युअल फंडांना...भारती एअरटेलच्या 25,000 कोटींचा राईट्स इश्यूला भरघोस प्रतिसाद 'येस बॅंक' माजी एमडी, 'राणा कपूर'कडून परत घेणार 1.44 कोटींचा परफॉर्मन्स बोनस...अजय देवगन मल्टीप्लेक्सच्या व्यवसायात ओतणार 600 कोटी...'डॉ. रेड्डीज'ला चौथ्या तिमाहीत 434 कोटींचा करपश्चात नफाचीन नाही भारतच होणार नंबर वन, जगाचा विश्वास...काय आहे 'ओयो'ची महत्वाकांक्षा 'येस बॅंक' माजी एमडी, 'राणा कपूर'कडून परत घेणार 1.44 कोटींचा परफॉर्मन्स बोनस...अजय देवगन मल्टीप्लेक्सच्या व्यवसायात ओतणार 600 कोटी...'डॉ. रेड्डीज'ला चौथ्या तिमाहीत 434 कोटींचा करपश्चात नफाचीन नाही भारतच होणार नंबर वन, जगाचा विश्वास...काय आहे 'ओयो'ची महत्वाकांक्षा साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अ���िकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्���ातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपे���्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते 'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब��रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेअलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेमहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण कामहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण काव्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे व्होडाफोन-आयडिया विलीन���करणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बै��कीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान आंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेतायआंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेताय घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जी��सटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवा घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्���ी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुल��ंना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध कायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदी��च्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंक��ुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध का चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवण��कदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत��वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यालशिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी शिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनन�� आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी कुठे करावी पेटीएम मॉलचे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स विभागात हिस्सेदारी वाढविण्याचे उद्दिष्टआयसीआयसीआय बँकेतर्फे ग्राहकांना ट्रॅव्हल कार्ड डिजिटल पद्धतीने तत्काळ रिलोड करण्याची सेवा उपलब्धखुशखबर : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनस��डी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके काय'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके कायम्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ'सकाळ मनी'च्या साथीने होईल आर्थिक उद्दिष्टपूर्ती\nहोम बातम्या आणि लेखArticle Details\nसकाळ मनी फंड आढावा\nमुलांना द्या आर्थिक धडे\nBy सकाळ मनी | मुंबई | May. 23, 2019 | पर्सनल फायनान्स,इतर\nमुलांना आर्थिक शिक्षण देण्याबाबत इंटरनेटवर येणाऱ्या सर्वोत्तम उद्धरणांपैकी एक म्हणजे “तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकत असलेल्या सर्वोत्तम भेटींपैकी एक म्हणजे पैशाबाबत जबाबदार सक्षम व्यक्ती होण्याचे शिक्षण”. बहुतेक पालक मुलांशी अगदी लवकरच बचतीबद्दल बोलतात आणि त्याद्वारे बचतीच्या महत्त्वाचे शहाणपण त्यांना येते. मात्र तरीही बहुतेक पालकांना असे वाटते की, मुलांना योग्य वयाचे झाल्यान��तरच आर्थिक शिक्षण देणे योग्य ठरेल.\nभारतीय पालकांची वृत्ती मुलांसाठी वारसा म्हणून खूप मोठा पैसा ठेवण्याची असते. यात मुलांचे भले आहे असे त्यांना वाटते पण आर्थिक शिक्षणाशिवाय ठेवलेला पैसा मुलांचे केवळ नुकसानच करतो. ५-१२ या वयोगटातील मुले सर्वाधिक अनुकरणप्रिय असतात. तेव्हा याच वर्षांमध्ये त्यांच्या आर्थिक शिक्षणाला सुरुवात करणे उत्तम. या वयात हे केवळ शिक्षण असते, त्यांनी पूर्ण करण्याचे काम नसते. ते मोठे होतात, तसे अधिक जटील संकल्पना शिकतात. या मार्गाने मुले प्रौढ वयात मोठे आर्थिक निर्णय घेण्यास सज्ज होतात. तेव्हा या उन्हाळ्याच्या सुटीत तुमची मुले अभ्यासेतर उपक्रमांमध्ये बुडून जातील तेव्हाच त्यांना आर्थिक शिक्षणही दिले जाईल, याची खात्री करा.\nतुमच्या मुलाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातील काही गोष्टींसह तुम्ही सुरुवात करू शकता:\n● बचतीचे महत्त्व: मुलांना त्यांच्या पॉकेटमनीतून बचत करण्यास प्रोत्साहन द्या. गरज आणि इच्छा यातील फरक त्यांना स्पष्ट करून सांगा. उदाहरणार्थ, आईला वाढदिवसानिमित्त घेण्याची भेटवस्तू किंवा डिसनीलॅण्डमधील खरेदी यातील फरक सांगा. यामुळे दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य होतील. दिलेल्या कालावधीत विशिष्ट रकमेची बचत केल्याबद्दल तुम्ही तुमच्या मुलाला बक्षीस देऊ शकता. असे उद्दिष्ट निश्चित करून दिल्यामुळे मुले सर्व प्रकारच्या पैशाकडे समान आदराने बघतील. मुलांच्या सर्व खर्चाची नोंद ठेवणारे रंगीत शीट, लहान मुलांसाठी पासबुक या काही मार्गांनी तुम्ही त्यांना केलेल्या खर्चाची नोंद ठेवण्याची सवय लावू शकता.\n● बँकिंग: मुलांना बँकिंग तसेच बँकिंग साधनांची माहिती करून देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या नावाने बँकेत खाते उघडणे. त्यांना बँकेत घेऊन जा आणि पैसे कसे भरायचे हे त्यांना दाखवा. चेक, चेकबुक, पासबुक, एटीएम कार्ड आणि अकाऊंट स्टेटमेंटसारख्या बँकिंग साधनांशी त्यांचा परिचय करून द्या. मुलांना एखाद्या एटीएममधून पैसे काढू देण्यास कचरू नका, त्यांना मुलभूत आर्थिक धडे घेण्यासाठी नवीन अनुभव घेऊ द्या. मुलांना बरेचदा क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डमधील फरक समजत नाही. त्यांना हा फरक समजावून देण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे दोन्ही कार्डांचा वापर करून केलेली खरेदी त्यांना दाखव��े. क्रेडिट कार्डाची तीव्रता व प्रक्रिया त्यांना समजावून सांगा. स्टेटमेंट आले की, क्रेडिट कार्डाचे बिल न भरल्यास किती मजबूत दंड भरावा लागतो हे सांगा.\n● विमा आणि गुंतवणूक: मुलांशी गुंतवणुकीबद्दल बोला, त्या कशा काम करतात, तुम्हाला त्यांची का गरज असते हे सांगा. मूलभूत गुंतवणूक योजना तसेच तुम्ही घेतलेले प्लान्स व पॉलिसीज यांबद्दल समजून घेण्यास त्यांना मदत करा. यामुळे त्यांना कोणता इन्शुरन्स प्लान खरेदी करणे योग्य आहे याबद्दल एक तथ्यात्मक दृष्टिकोन मिळेल.\n● कागदपत्रे: त्यांना पॅनकार्ड दाखवा, ते कसे दिसते ते दाखवा. त्याचे महत्त्व समजावून देण्यासाठी तुम्ही चाइल्ड पॅनकार्डसाठी अर्ज करू शकता. हे त्यांना भविष्यकाळात कसे उपयुक्त ठरेल हे सांगा. करांचे महत्त्व स्पष्ट करून सांगणे हा आर्थिक शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे.\nआर्थिक शिक्षणाच्या दृष्टीने केलेले मार्गदर्शन तुमच्या मुलाला जबाबदार नागरिक होण्यात तसेच जबाबदार व्यक्ती होण्यात मदत करेल. त्यामुळे त्यांचे भवितव्य सुरक्षित होईल तसेच त्यांना पैशाचे निर्णय चातुर्याने घेण्याची क्षमता येईल. बॉब टॅलबर्टच्या शब्दांत- “मुलांना मोजणी करायला शिकवणे चांगले आहे, पण कशाचे मोल अधिक हे समजून घेण्यास शिकवणे सर्वोत्तम आहे.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/shivabharat/word", "date_download": "2019-08-25T16:00:42Z", "digest": "sha1:WPNOKCY2YDZCDTPXF5H5UQ7E53OQX6X4", "length": 8975, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - shivabharat", "raw_content": "\nकांही धर्मात प्रेताचे दहन तर कांहीत दफन कां करतात\nशिवभारत - अध्याय सहावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय दुसरा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय तिसरा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय चौथा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय पाचवा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय सहावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय सातवा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय आठवा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय नववा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय दहावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय अकरावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय बारावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय तेरावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय चौदावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय पंधरावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय सोळावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय सतरावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय अठरावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय एकोणिसावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nशिवभारत - अध्याय विसावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nस्पंदशास्त्र हे काय आहे\nअभंग - ८४३१ ते ८४४१\nअभंग - ८४२१ ते ८४३०\nअभंग - ८४११ ते ८४२०\nअभंग - ८४०१ ते ८४१०\nअभंग - ८३९१ ते ८४००\nअभंग - ८३८१ ते ८३९०\nअभंग - ८३७१ ते ८३८०\nअभंग - ८३६१ ते ८३७०\nअभंग - ८३५१ ते ८३६०\nअभंग - ८३४१ ते ८३५०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F", "date_download": "2019-08-25T17:08:12Z", "digest": "sha1:KFJOPANLGPBRXIOKE436IECJ6PN2A3F4", "length": 22603, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हाना आरेंट - विकिपीडिया", "raw_content": "\n१४ ऑक्टोबर, इ.स. १९०६\n४ डिसेंबर, इ.स. १९७५\nन्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने\nहाना आरेंट (जर्मन: Hannah Arendt) (१४ ऑक्टोबर, इ.स. १९०६ ; लिंडन, हानोफर, जर्मनी - ४ डिसेंबर, इ.स. १९७५ ; न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) ही जर्मन अमेरिकन राजकीय तत्त्वज्ञ व लेखिका होती. तिच्या साहित्यात तिने मानवी समाजातील सत्ताकेंद्रे, राजकारण, अधिकारशाही इत्यादी विषयांचे तात्त्विक विवरण हाताळले आहे.\nस्वतःला तत्त्वज्ञ म्हणवून घेणे तिला आवडत नसे, कारण तिच्या मते तत्त्वज्ञानाचा संबंध ‘एकट्या’ किंवा ‘एकट’ माणसाशी (मॅन इन सिंग्युलर) असतो. राजकीय सिद्धान्तकर्ती म्हणणे तिला पटण्यासारखे होते. ‘मी वाचणाऱ्यांसाठी लिहीत नाही, मी स्वतःसाठी लिहिते’ यासारख्या तिच्या विधानांमुळे तिची प्रतिपादने समजून घेणे अवघड होते. तिच्या स्वतःच्या शब्दांत ती ‘कुठल्याही अडथळ्याविना (पूर्वग्रहाविना) विचार’ करते. अस्तित्ववादाचा एक प्रणेता हायडेगर याची ही शिष्या.\nदोन लेखनांसाठी हॅना प्रसिद्ध आहे. दि ओरिजिन्स ऑफ टोटलिटॅरिॲनिझम - (१९५१) नाझी आणि स्टॅलिनच्या सत्तेची चर्चा, या लेखनामुळे ‘शीतयुद्धाची विचारवंत’ असे बिरुद तिला चिकटवले जाते.\nद ह्यूमन कंडिशन - (१९५८) श्रम, कार्य आणि कृती या मूलभूत कल्पनांची तपासणी करणारा तात्त्विक अभ्यास.\nयाव्यतिरिक्त क्रांतीचे स्वरूप, स्वातंत्र्य, अधिसत्ता आणि आधुनिक युग या विषयांवर तिने लेखन केलेले आहे. मृत्यूआधी तिने ‘द लाईफ ऑफ द माइन्ड’ या आपल्या ग्रंथाचे दोन खंड लिहून पूर्ण केले होते. यात तिने विचार करणे, इच्छा करणे आणि निर्णय देणे ह्या गोष्टींचा ऊहापोह केलेला आहे. विचार करणे म्हणजे एकांतातील संवाद असतो असे ती म्हणते.\nऑन रेव्हल्युशन – मार्क्सवादाविषयीची हॅनाची अप्रीती या पुस्तकातून दिसते. एडमंड बर्कप्रमाणे ती अमेरिकी क्रांतीचा स्वातंत्र्यस्पंदन म्हणून गौरव करते आणि फ्रेंच राज्यक्रांतीला ‘गरजेचा’ आविष्कार म्हणून हिणवते. समकालीन अमेरिकींमध्ये क्रांतीची भावना नाही आणि राजकारणात ते सक्रिय सहभागही घेत नाहीत असेही मत हॅनाने मांडले आहे.\nआईशम��� इन जेरुसलेम – हे पुस्तक वार्तांकनाच्या स्वरूपात आहे. आपल्या कृत्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता आज्ञा पाळण्याच्या जनसमूहाच्या वृत्तीची चर्चा तिने केली आहे. कोणत्याही ‘वादात’ तिचे लेखन बसत नाही. समूहवाद्यांच्या अलीकडच्या लिखाणाशीही तिचे साम्य नाही. ती रूपविवेचनवादी असल्याचे म्हटले जाते. मोठे सिद्धान्त किंवा वैश्विक मूल्ये अशा गोष्टींवर तिचा विश्वास नाही. म्हणूनच ती उदारमतवादी किंवा उदारमतवादविरोधी नाही. तशीच ती मार्क्स-वादी- किंवा –विरोधी, राष्ट्र-वादी- किंवा –विरोधी नाही.\nउदारमतवादी परंपरेचे टीकाकार बऱ्याचदा तिचा उल्लेख करतात. काही गोष्टी तशा आहेतही : हॅनाची प्रातिनिधिक लोकशाहीवरील टीका; नैतिकता राजकारणापासून अलग आहे असे तिचे मत; क्रांतिपरंपरेचे तिने केलेले कौतुक इ. पण एवढ्यावरून तिला ‘उदारमतवादविरोधी’ ठरविणे चूक होईल. घटनावाद, कायद्याचे राज्य, मूलभूत मानवी हक्क या गोष्टींचे तिने जोरदार समर्थन केले आहे.\nएखाद्या परंपरेत बसवायचेच असेल तर हॅना अरेन्टचे विचारांची मुळे अरिस्टॉटलच्या विचारांत सापडतात; आणि नंतर मॅकियाव्हेली, मॉन्टेस्क्यू, जेफर्सन आणि टॉकव्हिल यांच्या भूमिकांमध्ये दिसते त्या नागरी प्रजासत्ताकवादाच्या परंपरेत तिला स्थान द्यावे लागेल. या अभिजात परंपरेनुसार, राजकारणाची समुचित अभिव्यक्ती लोकांनी सार्वजनिक स्थानी एकत्र येऊन सामूहिक हित असलेल्या कोणत्याही गोष्टीबाबत चर्चेने निर्णय घेणे ह्यात आहे.\n‘जननक्षमता’ (नॅटलिटी) ही हॅनाची खास संकल्पना आहे. जगात नव्याने काहीतरी आणण्याची प्रवृत्ती असे तिचे वर्णन करावे लागेल.\nराजकारणाबाबत भूमिका : नागरी साहचर्य, सक्रिय नागरिकत्व आणि सामूहिक चर्चेद्वारे सर्व राजकीय बाबींसंबंधी निर्णय घेणे.\nहॅनाची आधुनिकतेची संकल्पना बरीचशी नकारात्मक आहे. अंतर्मुखतेचे खाजगी जग आणि आर्थिक हितवृद्धीचे खाजगी प्रयत्न यामुळे कृती आणि भाषणाचे सार्वजनिक वर्तुळ लोप पावले आहे, एक जग हरवले आहे; पूर्वीच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक या फरकाऐवजी आता ‘सामाजिक’ आले आहे; आधुनिकता म्हणजे नोकरशाहीचे प्रशासन आणि अनामिक श्रम (निवडकांचे वर्चस्व आणि लोकमतातही फेरफाराचे प्रयत्न) असे तिला वाटते. परंपरेच्या मदतीशिवायच आपल्या काळाचे ओझे आपण पेलायला हवे असे ती म्हणते.\nआधुनिकतेत भौतिकवाद ठासून भरलेला आहे. त्याच्यामुळे चिकित्सक मीमांसा टाळली जाते. आर्थिक पैलू सोडून आयुष्याला दुसरा कंगोराच नाही असे दाखविले जाते असे हॅनाला वाटते. त्यामुळे आधुनिकतेमुळे नागरी आयुष्य आणि स्वातंत्र्य मर्यादित बनते असे ती म्हणते.\nमुक्तता (लिबर्टी) आणि स्वातंत्र्य यांच्यात हॅना फरक करते. तिच्या मते मुक्तता म्हणजे छळाची अनुपस्थिती असते तर स्वातंत्र्य म्हणजे ‘स्व’चे प्रत्यक्षीकरण होय.\nउदा० १९४७ मध्ये भारतात जे घडले त्यामुळे भारतीय ब्रिटिश अमलातून मुक्त झाले, पण भारतीय स्वतंत्र आहेत असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा भारतीय आपल्या इच्छा-आकांक्षांप्रमाणे राज्य करण्याच्या परिस्थितीत असतील.\nहॅनाच्या मुक्तता आणि स्वातंत्र्य ह्या संकल्पना प्रत्यक्ष लोकशाहीच्या संकल्पनेशी निगडित आहेत. नागरी आयुष्यात व्यक्ती सक्रियपणे सहभागी होते तेव्हाच स्वातंत्र्य आविष्कृत होते असे तिला वाटते. अमर्त्य सेन यांच्याप्रमाणेच स्वातंत्र्य म्हणजे सशक्तीकरण असा सूर इथे निघतो.\nपारंपरिक विचारप्रवाहांनुसार स्वातंत्र्याचा विचार व्यक्ती आणि वैयक्तिक आयुष्याच्या संदर्भात केला जातो. हॅना मात्र स्वातंत्र्याचा विचार व्यक्तीच्या सामाजिक जीवनाच्या संदर्भात करते. तिच्या या भूमिकेची मुळे प्राचीन ग्रीसमध्ये आढळतात.\nसार्वजनिक-राजकीय हेतूंसाठी एकत्रितपणे कार्य करण्याची क्षमता म्हणजे ‘सत्ता’ होय. शक्ती, ताकद किंवा हिंसा यांपासून सत्ता वेगळी म्हणून पाहिली पाहिजे. शक्ती ही वैयक्तिक बाब आहे तर सत्ता ही वैयक्तिक बाब नसून काही समाईक राजकीय हेतूंसाठी एकत्र आलेल्या अभिकर्त्यांचा तो गुणधर्म आहे. ताकद ही नैसर्गिक बाब आहे, सत्ता मात्र तशी नाही. सत्तेबाबतची हॅनाची भूमिका ‘संरचनावादी सिद्धान्त’ म्हणून ओळखली जाते.\nअरेन्टच्या मते, सत्तेची विधिमान्यता एखादा राजकीय समूह स्थापन करण्यासाठी लोक प्रारंभी एकत्र येतात ह्या तथ्यातून जन्म घेते आणि भाषण, इतरांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणे अशा बाबींमधून व्यक्ती जेव्हा समूहाशी सुसंगतपणे वागते तेव्हा ती या विधिमान्यतेवर पुन्हा संमतीची मोहर उमटवीत असते.\nहिंसेमध्ये छळाचा वापर दिसून येतो. सत्ता ही छळावर नव्हे तर संमती आणि विवेकी समजुतींवर आधारलेली असते.\nहॅनाची सत्तेची भूमिका तिची सर्वंकषतावादाची ��ूमिकाही स्पष्ट करते. ती सर्वंकषतेची कडवी विरोधक आहे. सर्वंकषतावाद हे ‘शतकाचे संकट’ आहे असे तिने म्हटले आहे. प्राधिकारवाद (ऑथरिटॅरिअनिझम) आणि सर्वंकषतावाद यांमध्ये तिने भेद कल्पिला आहे. प्राधिकारवादात जबाबदारी अंतर्भूत असते असे ती म्हणते. हिंसा आणि तत्त्वप्रणालीच्या बळावर हुकूमशाही फोफावते; तत्त्वप्रणाली स्वतंत्र विचारक्षमतेला मारक असते असेही हॅना म्हणते.\nहॅना अरेन्टचे विचार पचनी पडण्यास काहीसे कठीण आहेत पण प्रत्यक्ष लोकशाहीची थोर प्रणेती अशी तिची सार्थ ओळख आहे. उद्वेग, अधिष्ठानवादाला विरोध आणि लेखनातील व्यामिश्रता या गोष्टींसाठी तिच्यावर टीका केली जाते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n\"हाना आरेंट हिच्या साहित्यकृतींचे इंग्लिश व फ्रेंच अनुवाद\" (इंग्लिश व फ्रेंच मजकूर).\n\"हाना आरेंट कलेक्शन (हाना आरेंट संग्रह)\" (इंग्लिश मजकूर). स्टीवन्सन लायब्ररी, बार्ड कॉलेज.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९०६ मधील जन्म\nइ.स. १९७५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी २३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/almond-and-curd-enhances-energy/", "date_download": "2019-08-25T15:21:53Z", "digest": "sha1:OHK4RN7RQBPLVXN2U3R5NURD7QHLGGG7", "length": 9659, "nlines": 95, "source_domain": "arogyanama.com", "title": "'बदाम' वाढवतो उत्साह, तर दह्यातून मिळते उर्जा ! जाणून घ्या फायदे - Arogyanama", "raw_content": "\n‘बदाम’ वाढवतो उत्साह, तर दह्यातून मिळते उर्जा \nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – पौष्टिक जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज शिकत राहणे चांगले असते. अशा पद्धतीने सकाळी न्याहरीत तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात पौष्टिक पदार्थ खाता येतील. लवकर आणि सहजपणे तयार होणाऱ्या पदार्थांचा आपल्या यादीत समावेश करावा. रेसिपजची अशा पद्धतीने माहिती घेतल्यास पौष्टिक पदार्थांची माहिती मिळू शकते. बदाम आणि दही हे खूप पौष्टिक असून त्याचा आहारात नियमित उपयोग केल्यास आरोग्य चांगले राहू शकते. बदामाच्या सेवनाने शरीराचा उत्साह वाढतो, तर दह्यामुळे शरीराला उर्जा मिळते.\nबदामात ऊर्जा वाढवणारी भरपूर प्रथिने असतात. याच्या सेवनाने दिवसभराची ऊर्जेची गरज भागवली जाऊ शकते. यात व्हिटॅमिन ई-मँगनीज, मॅग्नेशियम, ट्रायप्टोफेन आणि कॉपर यासारखे भरपूर एनर्जी बुस्टर घटक असतात. बदामाचे सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रित राहते आणि पचनही व्यवस्थित होते. त्यामुळे ऊर्जेची गरज पूर्ण होते.\nदिवसभराच्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी दह्याचे सेवन करणे चांगला पर्याय आहे. दह्यात कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, मॉलीबेडिनम आणि झिंक असते. दही लवकर पचते आणि शरीरात सहजपणे विरघळते. त्यामुळे ऊर्जा पातळी लवकर वाढवता येते. केवळ दह्यात आढळून येणारी प्रथिने अत्यंत हळूहळू पचतात. त्यामुळे दही खाल्ल्यानंतर उशिरापर्यंत काही खाण्याची गरज भासत नाही.\nजेवणासोबत दही खाणे सर्वात चांगले आहे. साखर किंवा मीठ टाकूनही दही खाता येते. तसेच फळांच्या सलाडसोबत दही खाणे खूप फायदेशीर ठरते.\nतसेच अननस हे एक चवदार आणि पाणीदार फळ आहे. यात आरोग्यासाठी आवश्यक असलेले भरपूर घटक आढळून येतात. मँगनीज, क आणि बी-१ जीवनसत्त्व, कॉपर, फायबर आणि व्हिटॅमिन बी-६ जास्त प्रमाणात आढळून येते. यात साखरही असते. साखरेमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. अननस खाल्ल्याने दहा मिनिटानंतर ताजेतवाने वाटते. अननसाचा रस पिणे अत्यंत फायद्याचे आहे. अननसाचे सलाडही बनवता येते.\nदिवसभर कार्यक्षम राहण्यासाठी जेवणातून पुरेशी ऊर्जा मिळत राहणे गरजेचे आहे. अनेकदा आहारात उपलब्ध असलेले पदार्थ शरीराला पूर्णपणे पोषण देऊ शकत नाहीत. त्यामुळे दिवसभर थकवा आणि आळस जाणवतो. यापासून बचाव करण्यासाठी काही खास स्नॅक्सचा आहारात समावेश करावा. खरेदीसाठी बाहेर गेल्यावर आरोग्यासाठी फायदेशीर खाद्यपदार्थ आणावेत. यामुळे घरातील सर्वांना पौष्टिक पदार्थ खाण्याची सवय लागते. जंक फूड किंवा अशा प्रकारच्या पदार्थांऐवजी फळे किंवा सुका म��वा खरेदी करावा.\n'ब्लॅक कॉफी'च्या सेवनाने दूर होतील 'हे' आजार\nदररोज 'काकडी' खाण्याचे आहेत अनेक फायदे, कमजोरी होते दूर\nदररोज 'काकडी' खाण्याचे आहेत अनेक फायदे, कमजोरी होते दूर\nसातत्याने ‘LED’च्या संपर्कात राहिल्यामुळे होणारे तोटे ; जाणून घ्या\nहसण्याप्रमाणेच रडणेदेखील आहे लाभदायक, जाणून घ्या ‘हे’ ६ फायदे\n मग ‘हा’ उपाय कराच\nकमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय \n‘या’ ८ भाज्या खुंटलेली उंची वाढवण्यासाठी अतिशय लाभदायक, जाणून घ्या\nप्रवासात झोप लागण्यासाठी करा हे उपाय\nफुप्फुसांचा संसर्ग ठरू शकतो घातक, वेळीच ओळखा लक्षणे\n‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/these-foods-not-eat-when-you-are-sick/", "date_download": "2019-08-25T15:23:08Z", "digest": "sha1:V76AVFVGBWJFLZ6JLA2B6ZOTGTWU7E2K", "length": 7641, "nlines": 102, "source_domain": "arogyanama.com", "title": "जाणून घ्या, 'या' ६ आजारात काय खावे आणि काय खाऊ नये, असे पाळा पथ्य - Arogyanama", "raw_content": "\nजाणून घ्या, ‘या’ ६ आजारात काय खावे आणि काय खाऊ नये, असे पाळा पथ्य\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोणत्याही आजारात पथ्य हे खूप महत्वाचे असते. पथ्य पाळले नाही तर अनेकदा औषधांचाही परिणाम दिसून येत नाही. तसेच आजारही बळावतो. यासाठी पथ्य खूप महत्वाचे असते. म्हणून आजारपणामध्ये सर्वात जास्त लक्ष आहाराकडे देण्याची आवश्यकता असते. कोणत्या आजारपणात काय खाऊ नये आणि काय खावे याविषयीची माहिती आपण घेवूयात.\nमीठ आरोग्यासाठी आहे घातक भाजीत जास्त झाले तर करा ‘हे’ ५ सोपे उपाय\n‘हे’ माहित आहे का पोहे खाल्ल्याने हृदयरोग राहिल दूर, होतात ‘हे’ ७ मोठे फायदे\nटोमॅटोचे साइड इफेक्ट तुम्हाला माहिती आहेत का \nउलटी, मळमळ होत असल्यास काहीही खाण्याची इच्छा होत नाही. परंतु, उलटी होत असल्यास पोट रिकामे ठेवणे योग्य नाही. उलटीमध्ये तेलकट पदार्थ, कॉफी, अल्कोहल, थंडपेय घेऊ नयेत.\nशरीरात पाण्याची कमतरता झाल्यास डोकेदुखी होते. यामुळे सतत थोडे थोडे पाणी पिणे डोकेदुखीमध्ये लाभदायक ठरते. डोके दुखत असल्यात कृत्रिम मिठाई, मीट, चॉकलेट, सुकामेवा खावू नये.\nसर्दीमध्ये अद्रकाचा चहा घ्यावा. स्पायसी आहारापासून दूरच राहावे. सर्दीमध्ये मद्यप्राशन करू नये.\nपोट खराब झाल्यास मसालेदार म्हणजे तिखट पदार्थ खाऊ नयेत. काही परिस्थितींमध्ये तिखट खाल्ले जाऊ शकते, परंतु पोट खराब झाल्याच्या स्थितीमध्ये यापासून दूर राहावे. पोट खराब झाल्यानंतर तिखट खाणे या धोकादायक ठरू शकते.\nगळ्यात इन्फेक्शन झाले असेल तर कोणतेही कठीण पदार्थ खाऊ नयेत. थ्रोट इन्फेक्शन झाल्यानंतर नरम, क्रिमी पदार्थ खावेत. परंतु गरम पेय, चिप्स, शेंगदाणे, कच्च्या भाज्या, फळे खावू नयेत.\nज्या पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, वेदनेमध्ये त्यांचे सेवन करणे चांगले आहे. मसल्समध्ये वेदना असतील तर कॉफी आणि अल्कोहलपासून दूर राहावे.\nथंड वातावरणातही घाम येतो का 'या' ८ घरगुती उपायांनी दूर करा ही समस्या\n७ दिवसात आत जाऊ शकते पोट, 'हे' ११ उपाय आहेत 'रामबाण'\n७ दिवसात आत जाऊ शकते पोट, 'हे' ११ उपाय आहेत 'रामबाण'\n मग तज्ज्ञांचा हा सल्ला आवश्य वाचा\n‘या’ पदार्थांच्या सेवनाने कॅन्सर होऊ शकतो कमी\nकमी झोप घेतल्यास होऊ शकतात ‘हे’ आजार, जाणून घ्या\n‘या’ कारणामुळे वाढते वजन, जाणून घ्या\n‘अ‍ॅल्युमिनियम फॉईल’मध्ये जेवण पॅक करता, तर होऊ शकतात ‘हे’ आजार\n‘या’ ५ ग्रुमिंग टिप्सने पुरुष दिसतील स्मार्ट आणि हँडसम, आवश्य अजमावून पहा\nमानसिक तणाव दूर करायचाय \n‘या’ आजारांची भीती वाटतं असेल तर ‘हे’ १६ उपाय नक्की करा ; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2019-08-25T16:57:06Z", "digest": "sha1:CFB6EUK4QPXY427PJOO3RE2LRNCHVDWO", "length": 5849, "nlines": 103, "source_domain": "blog.madguy.co", "title": "आंतरराष्ट्रीय वित्त केंद्रात जे. सागर असोसिएट्स - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Economy News आंतरराष्ट्रीय वित्त केंद्रात जे. सागर असोसिएट्स\nआंतरराष्ट्रीय वित्त केंद्रात जे. सागर असोसिएट्स\nदेशातील अग्रगण्य लॉ फर्म असलेल्या जे. सागर असोसिएट्सने (जेएसए) आपले कार्यालय अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय वित्त केंद्रात (इंटरनॅशनल फायनान्स सेंटर किंवा आयएफएससी) सुरू केले आहे.\nइंटरनॅशनल फायनान्स सेंटर किंवा आयएफएससी या केंद्रात कार्यालय सुरू करण्याचा मान मिळवणारी ही देशातील पहिली लॉ फर्म आहे. जीआयएफटी आयएफएससी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कार्यालय सुरू केल्यामुळे जेएसएला वित्तसेवा क्षेत्रात चांगली कामगिरी करता येणार आहे.\nकंपनीच्या मुंबई कार्यालयातील वरिष्ठ भागीदार अॅड. नितीन पोतदार हे जीआयएफटी आयएफएससी येथील ���ार्यालयाचे नेतृत्व करणार आहेत. विलिनीकरण, एकत्रिकरण या विषयातील ते तज्ज्ञ आहेत. जगभरातील संस्था, कंपन्या यांना भारतात व्यवसाय सुरू करणे किंवा त्यांचे एकत्रिकरण करणे यासाठी साह्य करण्याचा त्यांना दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे.\nसातव्या आर्थिक जनगणनेची त्रिपुरा राज्यापासून सुरूवात करण्यात आली\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने 15 व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ वाढविण्यास मंजूरी दिली\nअमेरिकन वस्तूंवर भारताने लावलेले टॅरिफ मंजूर नाही : डोनाल्ड ट्रम्प\nई-गवर्नेंस पर 21वां राष्ट्रीय सम्मेलन हैदराबाद में आरंभ\nWHO ने ट्रांस फैट को खत्म करने हेतु REPLACE अभियान शुरू किया\nउपराष्ट्रपति ने ‘स्वच्छता ही सेवा’ का उद्घाटन किया\nजीएसटी परिषदेत “ई-वे बिल’ला मंजूरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/06/03/wework-shared-workspace-startup/", "date_download": "2019-08-25T17:10:36Z", "digest": "sha1:VER453H6ZOFBNBDZHCDOZ4UDG4ZLXX7V", "length": 13155, "nlines": 156, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "स्टार्टअप कट्टा - WeWork.... व्यवसायांसाठी अल्प दरात Shared Workspace पुरविणारे स्टार्टअप - उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nस्टार्टअप कट्टा – WeWork…. व्यवसायांसाठी अल्प दरात Shared Workspace पुरविणारे स्टार्टअप\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\n ते पण टिअर १, टिअर २ शहरात कसं घ्यायचं व्यवसाय होईल का पण यासारखे प्रश्न बाजूला ठेवा आणि जॉईन करा विवर्क.. यासारखे प्रश्न बाजूला ठेवा आणि जॉईन करा विवर्क.. काय आहे WeWork\nWeWork ही अमेरिकी कंपनी असून नव्या स्टार्टअप्सना, उद्योजकांना, लहान व्यवसायांना, मोठ्या कंपन्यांना सामायिक कार्यक्षेत्रे (shared workspaces) पुरविण्याची व्यवस्था करतात. २०१० साली न्यूयॉर्कमध्ये स्थापित झालेली ही कंपनी आज जगभरात ११४ हुन अधिक शहरांमध्ये सेवा पुरविते. या कंपनीत ५०००+ लोक कार्यरत आहेत. ऍडम न्यूमन आणि मिगुल मॅककेल्वि या दोघांची संकल्पना आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे.\nआजपर्यंत या कंपनीने जवळपास १,००,००,००० चौ.फुट जागा वेगवेगळ्या व्यवसायांना उपलब्ध करून दिलेली आहे. आज कंपनीचे ४७ अमेरिकी डॉलर्स इतके बाजारमुल्य आहे.\nभारतात बेंगलुरू, मुंबई, हैद्राबाद, नोएडा, गुरगाव इ. ठ���काणी कंपनी सेवा पुरविते. तुमच्या व्यवसायात असणाऱ्या मनुष्यबळानुसार आपणांस ऑफिससाठी जागा दिली जाते. सर्वसाधारतः १-२०, २०-१००, १००-१०००, १०००+ इतक्या मनुष्यबळ वर्गवारीत जागेचं नियोजन केलं जातं. मुंबईत ७,५०० ते ३५,८०० रुपये/दरमहा पर्यंत जागा उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये सुपरफास्ट इंटरनेट, रोजची ऑफिस स्वच्छता, आयटी सपोर्ट, २४*७ ऍक्सेस, पार्किंग व्यवस्था, बिझनेस प्रिंटर्स, कॉफी, मेल सर्व्हिस, फोन सर्व्हिस इ. सेवा पुरविल्या जातात.\nwriter @ दै. सकाळ, पुण्यनगरी\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nतंत्रज्ञान आधारित बदलती नवी शिक्षणपद्धती\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. ​तंत्रज्ञानाचा…\nखुप छान आहे ही संकल्पना\nस्टार्टअप कट्टा – तुम्हाला वेगवेगळे आनंददायी अनुभव देणारी CherishX\nस्टार्टअप कट्टा – मैदानी खेळांना ऑनलाईन व्यासपीठ देणारे Playo….\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाही हे उपाय करून पहा…\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय म्हणजे नोकरी नाही. इथं फिक्स उत्पन्नाची अपेक्षा ठेऊ नका\nव्यवसायातील घोडचूका (भाग ४) :: सारखे सारखे व्यवसाय बदलणे. संयमाचा अभाव\nव्यवसाय संधी :: हँडक्राफ्ट प्रोडक्ट्स\nNSE चा लोगो आता नव्या रूपात\nखराब सर्व्हिस तुमच्या व्यवसायाचं दिवाळं काढू शकते, याचं लेटेस्ट उदाहरण RCom\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T16:01:31Z", "digest": "sha1:FCSKVWFHLPDXV27XLEE7ZBIJKFB62WKT", "length": 23348, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सारसबाग - विकिपीडिया", "raw_content": "\n(तळ्यातला गणपती या पानावरून पुनर्निर्देशित)\nतळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होता.\nश्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक ' सारस बाग ' असे नाव ठेवले.\nश्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली.\nस्वातंत्र्यपूर्व काळात सन १८६१ च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या . त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाच��� जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पुणे नगरपालिकेकडून साधारण सन १९६६ साली तलावाचे जागेत उद्यान विकसित करण्यात आले.\nथोरले माधवराव पेशवे यांनी हैदर‍अल्लीच्या स्वारीवर जाताना दृष्टान्त झाल्यावरून या तळ्यात गणपतीची स्थापना केली, असे म्हणतात (). गणपतीची मूर्ती संगमरवरी व उजव्या सोंडेची असून भोवताली भव्य सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम · शहाजी भोसले · जिजाबाई · छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे · नानासाहेब पेशवे · बाळ गंगाधर टिळक · शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल · विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु ���ंग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्���ानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · अभिनव कला महाविद्यालय · आबासाहेब गरवारे महाविद्यालय · आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज · नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी · तळजाई · वाघजाई · येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी · मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर · वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध · लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फ���तिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१९ रोजी २०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cover-story-health-care-special-dr-kedar-patil-marathi-article-3159", "date_download": "2019-08-25T16:44:56Z", "digest": "sha1:YHJ5TYQXSY4ZW4R2JSZA2PP7HFVMNVFI", "length": 21253, "nlines": 133, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Health Care Special Dr Kedar Patil Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्थूलत्व कसे कमी कराल\nस्थूलत्व कसे कमी कराल\nसोमवार, 15 जुलै 2019\nस्थूलत्व आणि त्यासंबंधीच्या आजारांचे प्रमाण भारतात गेल्या दोन दशकात झपाट्याने वाढले आहे. स्थूलत्व हा एक आजार आहे, असे WHO या जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेले आहे. स्थूलत्वामुळे टाइप२ डायबेटिस, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, PCOD अथवा त्यामुळे होणारे वंध्यत्व, फॅटी लिव्हर, घोरण्याचा आजार, डिप्रेशन, काही ठराविक कर्करोग असे २० ते २५ आजार होऊ शकतात. भारतातील शहरांत, तसेच ग्रामीण भागात स्थूलतेचे प्रमाण प्रामुख्याने स्त्रिया व लहान मुलांमध्ये वाढत चालले आहे. त्या अनुषंगाने भारतातील डायबेटिसचेही प्रमाण वाढत असून ७ कोटी लोकांना डायबेटिस आहे. भारताला ‘डायबेटिसची राजधानी’ म्हणून ओळखले जाते.\nबॉडी मास इंडेक्‍स (BMI) हे स्थूलत्वाचे एक प्रमाण आहे. किलोमधील वजन भागिले मीटरमधील उंचीची वर्ग, असे हे समीकरण आहे. याचे ‘गुगल प्ले स्टोर’वर ॲप अथवा ऑनलाइन कॅल्क्‍युलेटर आहेत.\n१८.५ ते २३ योग्य BMI, २३ ते २७.५ हे Overweight अथवा जास्त वजन व २७.५ पेक्षा अधिक असल्यास लठ्ठ अथवा Obese म्हटले जाते.\nसेंटीमीटरमधील उंची वजा १०० हे सामान्यतः योग्य वजन असते. त्यावरील वजन हे अतिरिक्त वजन (Excess Weight) ठरते.\nस्थूलतेची अनेक कारणे आहेत; जसे आनुवंशिक, प्रदूषण, आहारातील असमतोल, व्यायामाचा अभाव तसेच सभोवतालची परिस्थिती उदा. व्यायाम करण्यास क्रीडांगणांचा अभाव इत्यादी. योग्य आहार, व्यायाम व योग्य जीवनशैली हे मुख्यतः प्रतिबंधात्मक उपाय आहेत.\nसाखरेचे व तेलकट पदार्थ कमी करणे, हे वजन अटोक्‍यात ठेवण्याचे अथवा कमी करण्याचे प्रमुख उपाय आहेत.\nएक किलो वजन म्हणजे सामान्यतः ७५०० कॅलरीज आहेत. आहारात दिवसभरात ६०० ते ७०० कॅलरीज कमी केल्यास आठवड्यात १/२ किलो याप्रमाणे वजन कमी होऊ शकते. आहाराला व्यायामाची जोड देणे गरजेचे आहे. फक्त आहाराद्वारे वजन कमी करण्यास मर्यादा आहे. सकस आहार म्हणजे कर्बोदके, प्रोटिन व फॅटचे योग्य संतुलन, दररोज ३० ते ४० ग्रॅम फायबर, शरीरास पूरक प्रमाणात पाणी (८ ते १० ग्लास) हे कोणत्याही डाएट प्लॅनचे अविभाज्य भाग आहेत.\nशरीरास प्रोबायोटिक्‍स, अँटिऑक्‍सिडंट्‌स व मायक्रोन्युट्रियंट्‌स यांची गरज असते. त्यासाठी भिजलेले बदाम, मनुके, अक्रोड, जवसाची चटणी, नाचणी, राजगिरा, मोड आलेले कडधान्य, आवळा, फळ, दही इत्यादीचे नित्याने सेवन करणे गरजेचे आहे.\nडाएट प्लॅन : या विषयी तज्ज्ञ डाएटिशियनचा सल्ला घेणे योग्य ठरते. एकच डाएट प्लॅन सर्वांना लागू पडत नाही. कारण प्रत्येकाची शारीरिक क्रिया वेगळी असते.\nप्रत्यक्ष भेटीनंतर व्यक्तीची प्रकृती, राहणीमान व खाण्याच्या सवयी, उपलब्ध साधने बघून डाएटिशियनद्वारे दिला गेलेला सल्ला बऱ्याच वेळी उपयोगी ठरतो.\nचिट डे प्लॅन : एखाद्या दिवशी जास्त खाणे झाल्यास दुसऱ्या दिवशी जास्त व्यायाम करणे अथवा गोड पदार्थ खाल्ल्यास एखादी चपाती कमी करणे किंवा भात न खाणे हे स्थूलता प्रतिबंधक उपायच आहेत.\nफूड लेबल : एखाद्या व्यक्तीने ५ ते ७ दिवस डाएट डायरी - म्हणजे दिवसभर खाल्लेल्या पदार्थांचे प्रमाण व यादी नमूद करून ठेवल्यास त्या व्यक्तीस आपण किती कॅलरीज खातो व खाण्यात काय चुकते हे तज्ज्ञाद्वारे निदर्शनास आणून देता येऊ शकते. बाजारातून खाद्यपदार्थ विकत घेताना Food Label वाचणे हीदेखील एक चांगली सवय मानली जाते. आपण घेत असलेल्या पदार्थामध्ये कॅलरीज, घटक व ॲडेटिव्ह्ज किती आहेत हे समजू शकते.\nव्यायामाचे शरीराला असंख्य फायदे आहेत. आठवड्यातील १५० मिनिटे व्यायाम, हा उत्तम शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी आवश्‍यक आहे.\nझपझप चालणे हा उत्तम व सोपा व्यायाम आहे. तो ४५ मिनिटे केल्यास ३०० कॅलरीज दिवसाला व आहार संतुलि�� असल्यास आठवड्याला अर्धा ते १ किलो वजन कमी करण्यास उपयुक्त राहू शकतो.\nज्यांना सांधेदुखी आहे अशा व्यक्तींनी Static Cycling अथवा पोहण्याचे व्यायाम करावेत. खुर्चीवर बसल्यावरदेखील थेराबॅड, सॅंडबॅंग लावून व्यायाम करून स्नायूंची झीज थांबवता येते.\nव्यायामाचे एरोबिक, वेट ट्रेनिंग, फ्लेक्‍सिबिलिटी व रेसिस्टन्स ट्रेनिंग असे प्रकार आहेत. शरीरास या चारही प्रकारच्या व्यायामांची कमीअधिक प्रमाणात गरज असते. हे सर्व एकत्र करण्याऐवजी आठवड्यातील ठराविक दिवशी केल्यास फायद्याचे ठरते. याचा सल्ला फिजिओथेरपिस्ट अथवा स्पोर्टस कन्सल्टंटकडून घेणे योग्य ठरते.\nसप्लिमेंट्‌स - अलीकडे मॅरेथॉनमुळे लोकांमध्ये न्युट्रिशनल सप्लिमेंट्‌स घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पण हे सप्लिमेंट्‌सदेखील स्पोर्टस न्युट्रिशनिस्टच्या सल्ल्याने घेतलेले योग्य. अतिरिक्त प्रमाणात घेतल्यास मूत्रपिंड अथवा यकृतावर दुष्परिणाम होऊ शकतात.\nथायरॉईड व लठ्ठपणा : लठ्ठपणा (BMI>३२.५) हा फक्त थायरॉईडमुळेच होतो अथवा फक्त त्याची ट्रीटमेंट घेतल्यास तो पूर्णपणे जातो हा चुकीचा समज आहे. लठ्ठपणाची अनेक कारणे वर नमूद केल्याप्रमाणे आहेत.\nघोरणे म्हणजे चांगली झोप : झोपेत श्‍वासोच्छवासास अडथळा येत असल्यास माणूस घोरतो. जवळपास ६० ते ७० टक्के घोरणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा आढळतो. त्याच्यामुळे उजव्या हृदयावर ताण येणे अथवा उच्च रक्तदाब होण्याची शक्‍यता असते.\nऔषधे व लठ्ठपणा : ऑनलाइन व over the counter औषधांनी वजन कमी होणे धोकादायक होऊ शकते. ही औषधे शारीरिक वजनाच्या ५ ते ८ टक्केच वजन कमी करतात. काही अपवादात्मक व्यक्तींमध्ये त्याला योग्य आहार, व्यायामाची जोड दिल्यास हे वजन कमी होण्याचे प्रमाण वाढू शकते. ही औषधे तज्ज्ञ व्यक्तींकडून घेणे गरजेचे आहे.\nफॅड डाएट्‌स : इंटरनेटवर असंख्य डाएट प्लॅन आहेत. बरेचसे क्रॅश डाएटिंगकडे झुकलेले आहेत. कोणत्याही वजन कमी करण्याच्या पद्धतीवर प्रदीर्घ संशोधन व अभ्यास उपलब्ध असेल तरच ती पद्धत अंमलात आणणे योग्य ठरते. डाएट व व्यायाम हे व्यक्तीनुरूप (customized) असणे गरजेचे आहे. सरसकट सर्वांना फक्त दोन वेळा खाणे अथवा दोन तासांनी खाणे लागू पडत नाही.\nलठ्ठ व्यक्ती आळशी असतात, असे सरसकट गृहीत धरले जाते. पण प्रत्येकवेळी तसे असेलच असे नाही. या लठ्ठपणाला इतरही अनेक कारणे असू शकतात. पण समाजाच्या या दृष्टिकोनामुळे अनेक लठ्ठ व्यक्तींत डिप्रेशन-नैराश्‍य, सोशल अँक्‍झायटी, सोशल विदड्रॉवल वगैरे लक्षणे दिसून येतात. त्यांना काउन्सेलिंगची आवश्‍यकता असते.\nप्रतिबंधात्मक नवीन उपलब्ध साधने\nन्युट्रिजिनॉमिक्‍स ः Genetic testing च्या सहाय्याने आनुवंशिक गुणरचना बघून व्हेगन / किटोजेनिक / लो फॅट / हाय प्रोटिन / लो कॅलरिक डाएट असे आहार; तसेच एरोबिक, वेट ट्रेनिंग, व्यायामाचा वेळ हे सर्व उपाय सांगणे शक्‍य आहे.\nबॉडी कंपोझिशन अनालिसिस ः शरीरात पाणी, मेद, प्रोटिन, कॅल्शिअम इत्यादी घटकांचे प्रमाण व आपण करत असलेल्या स्थूलता प्रतिबंधक उपायांचे परिणाम या मशिनद्वारे केलेल्या टेस्टवरून समजू शकते.\nपुरेशी निद्रा - ७ ते ८ तास झोप ही शारीरिक गरज आहे. कमी अथवा उशिरा झोपणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा आढळतो. एक कारण असेही आहे, की व्यक्ती जास्त काळ जागी राहिल्यास रात्रीच्या जेवणानंतरही परत काही खाते.\nध्यान - ध्यानाद्वारे मनावर योग्य नियंत्रण ठेवणे शक्‍य होते. योग्य आहार व व्यायामाला पूरक उत्तेजना, ध्यानाद्वारे मिळू शकते. व्यसनांवर मर्यादा व ती बंद करणे हेदेखील लठ्ठपणावर नियंत्रणाचा प्रभावी उपाय आहे.\nलहान मुलांतील स्थूलता प्रतिबंध\nलहानपणीच योग्य आहाराची व व्यायामाची सवय लावणे महत्त्वाचे आहे. या सवयी प्रौढ अवस्थेत नव्याने सुरू करणे अवघड असते. योग, मैदानावरील खेळ याचे प्रशिक्षण दिल्यास त्यांना यात रुची निर्माण होते. लहान मुलांसाठी वजन कमी करण्याचे उपाय कमी आहेत. त्यामुळे Prevention is Better Than Cure.\nअतिरिक्त वजनाच्या १० टक्के वजन हे योग्य व्यायाम व आहाराद्वारे कमी करता येते. वजनाच्या ५ ते ८ टक्के वजन औषधांनी कमी करता येऊ शकते. ज्यांना निरोगी राहण्यास ६० ते ८० टक्‍क्‍यांनी अतिरिक्त वजन कमी करण्याची गरज असते अथवा BMI ३२.५ पेक्षा अधिक असल्यास त्यांना बेरिॲट्रिक सर्जरी योग्य ठरते. या सर्व उपायांसाठी तज्ज्ञ डॉक्‍टर, आहारतज्ज्ञ व व्यायाम उपदेशकांकडून सल्ला घेणे उचित ठरते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/atal-bihari-vajpayee-property/news/", "date_download": "2019-08-25T15:38:45Z", "digest": "sha1:O2D3HYPGKDJPO7JC5CFU3LCQGKDDFYMF", "length": 4625, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Atal Bihari Vajpayee Property- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nएवढ्या संपत्तीचे मालक होते अटल बिहारी वाजपेयी\nत्यांच्याकडे अमेरिकेत जाऊन उपचार करण्या इतपही पैसे नव्हते\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2019-08-25T15:17:54Z", "digest": "sha1:ONHV7G5SIIXQLHA6775ULT3RLIUDH7XJ", "length": 11189, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "म्हसवड पालिकेत स्वच्छतेचा बट्ट्याबोळ | Dainik Prabhat", "raw_content": "\nम्हसवड पालिकेत स्वच्छतेचा बट्ट्याबोळ\nदीड वर्षापासून स्वच्छता नुसता अभियानाचा देखावा :\nम्हसवड, दि. 30 (प्रतिनिधी) – म्हसवड पालिकेतील गेले दिड वर्ष स्वच्छता अभियानाचा नुसता देखावा केला जात असून प्रत्यक्षात शहरात स्वच्छतेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला आहे. सद्या शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून साथीच्या आजारांच्या रूग्णाची संख्या वाढू लागली आहे. पालिकेतील कामांची बिले काढण्यावरून सुरू असणाऱ्या रुसव्या-फुगव्यांमुळे गेल्या दीड वर्षातही एकही विकासकाम झाले नसल्याचे दिसत आहे.\nदेशात स्वच्छतेचे सर्वेक्षण सुरू असताना यात म्हसवड पालिकेनेही सहभाग घेतला होता. अभियानाचे फ्लेक्‍सही शहरात लावले होते. मात्र पालिकेने स्वच्छतेचे रितसर टेंडरच दिले नसल्यामुळे स्वच्छतेचा निधी शिल्लक असून गेली दीड वर्ष जो ठेकेदार स्वच्छतेचे काम करत होता. त्या ठेकेदाराचे बिलच पालिकेने दिले नसल्यामुळे त्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगारच दिले नव्हते. यामुळे कर्मचाऱ्यांनी ऐन सर्वेक्षण सुरू असतानाच संप केला होता.\nसध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे रोग डोके वर काढतात. त्यामुळे आजारपण वाढण्याची शक्‍यता असते. शहरात ठिकठिकाणी खाजगी बांधकामे सुरू आहेत. त्या बांधकामांचे साहित्य महिनोमहिना पालिकेच्या गटाराशेजारी पडले आहे. यामुळे गटारी तुंबून डास वाढत आहेत. याकडे पालिका प्रशासनाचे व पदाधिकाऱ्यांचे लक्षच नसल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.\nयामुळे चिकनगुनिया, डेंगीसारखे आजार पसरत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगेली दोन महिने शहरातील गटारी स्वच्छ केल्या नसुन कचरा गाडीही वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी महिला करत आहेत. पालिकेकडे स्वच्छतेचा निधी शिल्लक असताना दिड वर्षे कामे झाली नाहीत. पदाधिकाऱ्यांच्या केबिन डिजीटल बनवल्या आहेत. मात्र, शहराच्या स्वच्छतेकडे कोणाचेच लक्ष नाही. मागील वर्षीही शहराला साथीच्या रोगांनी विळखा घातला होता. यावर्षीही तीच परिस्थिती आणायची आहे का असा सवाल संतप्त नागरिकांकडून होत आहे.\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद य��थे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/jeff-widener/", "date_download": "2019-08-25T15:40:09Z", "digest": "sha1:Y3PRHD4VFPQPAGCYBSQY4XWQDFWOPAXJ", "length": 3375, "nlines": 46, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Jeff Widener Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n‘तो’ रणगाड्यांच्या समोर छाती काढून उभा राहिला, त्या फोटोने चीनमध्ये हाहाकार माजवला\nवाइडनरला कल्पनाही नव्हती की, आपल्या हातून अप्रतिम अशी कलाकृती निर्माण झाली आहे.\nतमिळनाडूच्या जनतेचा जयललितांवर इतका जीव का होता\nज्यू कत्तलीचा बदला: इस्त्राईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास\nजगातील हे दिग्गज क्रिकेटर्स आहेत अंधश्रद्धाळू\nछत्रपती संभाजी महाराज आणि काल्पनिक नायिका गोदावरी\nदगडूशेठ गणपतीचं हे शब्दचित्र, आपल्या डोळ्यात भक्तिरसपूर्ण अश्रू उभं करेल\n‘मराठी प्रेम’ आणि ‘हिंदी द्वेष’ यातील फरक समजू नं शकणाऱ्या सर्वांसाठी : वाचा, विचार करा\nआईच्या गर्भात असताना बाळ काय काय अनुभवते \nपरीकथा वाटावी अशी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अवीट प्रेम कहाणी\nमोदी प्रचार यंत्रणेचं आणखी एक खोटं उघडकीस \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/learn-to-say-no/", "date_download": "2019-08-25T16:44:51Z", "digest": "sha1:TB62C4XHA3BLMEM5S764J25HAXS42B4U", "length": 3244, "nlines": 46, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Learn To Say No Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nनकार देणं अवघड जातंय ह्या पद्धती वापरून पहा\nजरी माझ्याकडून होत नसलं तरीही तुझं काम अडणार नाहीये.\nउंबरठा- न ओलांडला गेलेला…\nमाय (मराठी) – वृद्धाश्रमात….आपण सगळ्यांनी मिळून तिला वाचवायलाच हवं\nअख्ख्या देशाला आपल्या आरस्पानी सौंदर्याने ‘मोहिनी’ घालणाऱ्या माधुरीबद्दल १५ खास गोष्टी\nअमेरिका एका थोर “अटल” राजकारण्याच्या मृत्यवर हळहळतीये, ज्याची भारतीयांना अजिबात ओळख नाही\nसंस्कृतमधे ऐका “मामाच्या गावाला जाऊ या” \nस्त्रियांची “एकांतातील सुखप्राप्ती” – सेक्सकडे पहाण्याचा “असाही” दृष्टिकोन\nह्या ७ गोष्टी सिद्ध करतात की कपिल शर्मा हा काही निव्वळ नशीबाने यशस्वी झालेला नाही\nदुसऱ्या galaxies मधून येणाऱ्या Radio Signals चं गूढ\nयुद्ध संपलं…पण तो २९ वर्षे छुपं युद्ध लढत राहिला\nगांधीजींचा शेवटचा “सच्चा” वैचारिक वारसदार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/finayqu-sungard-as-sybase-kpit-in-the-semi-finals/", "date_download": "2019-08-25T16:22:46Z", "digest": "sha1:ARPY6TACXXAFGCBJYZRGBK3N5AIR5MXT", "length": 13048, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फिनआयक्‍यू, सनगार्ड एएस, सायबेज, केपीआयटी उपान्त्य फेरीत | Dainik Prabhat", "raw_content": "\nफिनआयक्‍यू, सनगार्ड एएस, सायबेज, केपीआयटी उपान्त्य फेरीत\nतिसरी एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धा\nपुणे: फिनआयक्‍यू, सनगार्ड एएस, सायबेज व केपीआयटी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून तिसऱ्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. राजेश वाधवान समूह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटीतर्फे आणि नेस्टअवे, फास्ट अँड अप, स्कार्टर्स, मॅकडॉनडल्स, झुमकार, उबेर इट्‌स, रॅडिसन ब्लू (हिंजेवाडी) यांनी संयुक्‍तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमामुर्डी येथील एफसी पुणे सिटीच्या सराव मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपान्त्यपूर्व फेरीत पहिल्या सामन्यात प्रकाश थोरातने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर फिनआयक्‍यू संघाने कॅपजेमिनी संघाचा 4-0 असा सहज पराभव केला. दुसऱ्या लढतीत सनगार्ड एएस संघाने ऍमडॉक्‍सचा 4-1 असा पराभव केला. विजयी संघाकडून याकुब पिरजादे, क्रिशॉल फर्नांडिस, रोमिओ अरुलदास, योगेश यादव यांनी प्रत्येकी एक गोल केला.\nतिसऱ्या लढतीत सायबेज संघाने कनव्हर्जीज संघाचा 2-1असा संघर्षपूर्ण पराभव करून उपान्त्य फेरी गाठली. तर चुरशीच्या लढतीत केपीआयटी संघाने इन्फोसिसचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव करून उपान्त्य फेरीत धडक मारली. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटला व त्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये केपीआयटीकडून हेमराज हुडा, प्रसाज सूर्यवंशी, प्रणव सिद्धेश्वर यांनी गोल केले, तर इन्फोसिसकडून सतीश बनसोडे, सुनील मेहता, विवेक नायर यांना गोल मारण्यात अपयश आले.\nउपान्त्यपूर्व फेरी – फिनआयक्‍यू- 4 (प्रकाश थोरात 2 व 5वे मि., श्रीकांत मोलनगिरी 12वे मि., वैष्णव शर्मा 20वे मि.) वि.वि. क��पजेमिनी- 0; सनगार्ड एएस- 4 (याकूब पीरजादे तिसरे मि., क्रिशॉल फर्नांडिस सहावे मि., रोमिओ अरुलदास 10वे मि., योगेश यादव 15वे मि.) वि.वि. ऍमडॉक्‍स- 1(अविरल जैन 12मि); सायबेज- 2 (आरिफ चितेवान आठवे मि., आशिष मगर 13वे मि.)वि.वि.कनव्हर्जीज- 1 (लुईस रेमेई चौथे मि.); केपीआयटी- 3 (हेमराज हुडा, प्रसाज सूर्यवंशी, प्रणव सिद्धेश्वर, गोल चुकविले-अल्बी अब्राहिम) टायब्रेकरमध्ये वि.वि.इन्फोसिस- 1 (विल्सन लोबा, गोल चुकविले-सतीश बनसोडे, सुनील मेहता, विवेक नायर); पूर्ण वेळ- 0-0.\nक्रीडाक्षेत्रातूनही जेटली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्‍त\nपित्या समान व्यक्तीला गमावले-गंभीर\nविश्रांतीचा कालावधी चुका कमी करण्यासाठी उपयुक्त – उमेश\n#Ashes : तिसऱ्या कसोटीतून स्टीव्ह स्मिथची माघार\nजागतिक कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेत पदकाचे स्वप्न साकारणारच – राहुल आवारे\n#INDvWI 1st Test : कोहलीपुढे समस्या संघाच्या व्यूहरचनेचीच\n#WIAvIND : अनिर्णित सामन्यात भारताचे वर्चस्व\nमनदीपची हॅट्ट्रिक, भारत अंतिम फेरीत\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : प्रणोयचा लिन डॅनवर सनसनाटी विजय\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/milind-soman-anup-jalota-and-narrow-minded-society/", "date_download": "2019-08-25T16:15:14Z", "digest": "sha1:4IQY72VKWBR3GYSJXXIWTPVXVAA42AF5", "length": 15238, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अनुप जलोटा, मिलिंद सोमण आणि जळणारे आपण", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nअनुप जलोटा, मिलिंद सोमण आणि जळणारे आपण\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nलेखक : सुजीत भोगले\nया विषयावर मला काही गोष्टी मुद्देसूद सांगायच्या आहेत.\n१. कलाकार हे गंधर्वासारखे असतात. त्यांच्या आयुष्यात एका पेक्षा अधिक स्त्री/ पुरुष येऊ शकतात. त्यांचा व्यवसायच तसा असतो. शिवाय ते कलाकार असल्याने अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्या भानगडी सामान्य लोकांनी हाडका सारख्या चघळू नयेत…\nहाडूक चघळायला बरे असते पण बेचव असते. हा प्रकार सुद्धा तसाच असतो.. तुम्हाला काही मिळणार नसते फुकट त्यांच्यावर तोंडसुख घेऊन काही हशील नाही.\nकलाकार मंडळीना आपण अशा सामाजिक बंधनात बांधणे मला स्वतःला मान्य नाही.. हा त्यांच्यावर नाही त्यांच्या कलेवर सुद्धा अन्याय आहे.. अर्थात हे परिपक्व डोक्यांना नक्कीच समजेल.\n२. त्यांना या वयात मिळाली, मला मिळत नाही हा द्वेष कमरेखालील विनोद करून व्यक्त करू नका. आज मिलिंद सोमण कोणत्याही २५ वर्षाच्या तरुणाच्या दुप्पट फीट आहे. ते सुद्धा त्याच्या पन्नाशीत. त्यामुळे आज सुद्धा तो त्याच्या कोवळ्या बायकोला बेडवर ती तृप्त होईल इतके सुख देत असेल.\nम्हणुन तिची चिंता करण्यापेक्षा आपली बायको आपण सुखी आणि तृप्त ठेवतो आहोत का याची उठाठेव करा. या कॉमेंट करणाऱ्या मंडळींच्या पैकी निम्म्या लोकांची पाठ शनिवार रविवार काही न करता दुखते.. हे बोलायला लावू नका.\n३. अनुप जलोटा तितका मजबूत नसला तरी त्याच्या प्रेयसी आणि पत्नीला तृप्त करू शकेल इतका सुदृढ आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न नक्कीच आहे. त्यामुळे त्याच्या मैत्रिणीची तुम्ही चिंता करू नका. ते सुखात आहेत. आणि त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकतो आहे.\nअसे आनंदी आपल्या पत्नीला आपण कधी करू याचा विचार करा..\n४. जे लोक अशी टीका करत आहेत त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्ष���त ठेवावी.\nअर्थात एकापेक्षा अधिक लैंगिक जोडीदार असणे हे नैसर्गिक आहे. पण सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या आपण एकपत्नीत्वाचे बंधन पाळतो. पण ज्यांची क्षमता आहे, ज्यांचे तितके खरे प्रेम आहे आणि ज्यांच्यात ते व्यक्त करण्याचे धाडस आहे त्यांच्यावर गिधाडासारखे तुटून पडू नका..\nपरिपक्व होऊन त्या जीवांना त्यांचे जीवन त्यांच्या पद्धतीने जगू द्या. तो त्यांचा अधिकार आहे आणि एक सुसंस्कृत समाज म्हणून आपले कर्तव्य.\nत्यांच्या अशा वागण्यावर फक्त त्यांचा वैवाहिक जोडीदार आक्षेप घेऊ शकतो आणि त्यांच्यातील तो कौटुंबिक विषय असेल. त्याची आत्ताची बायको हि अबला नारी आहे आणि तुम्ही तिच्या अधिकारांचे रक्षण करत आहात असला फुकटचा आव बिलकुल आणू नका…\nती सज्ञान आहे आणि तिच्या अधिकारांचे रक्षण करायला या देशात कायद्याचे राज्य आहे. ती तिचे अधिकार स्वतः लढुन मिळवेल. तिने तुमची मदत मागितली नाही. स्वतःचे क्रूर हेतू लपवून तिच्या हिताची चिंता तुम्ही करायची गरज नाही.\n६ भारतीय अभिनेत्री – ज्यांचे पाकिस्तानी क्रिकेटर्सशी सूर जुळले होते\nह्या फोटोवरून तुम्ही खूप विनोद वाचले असतील – पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे\n५. जे अशा विषयात संस्कृतीरक्षक भूमिकेत असतील त्यांनी आपण स्वतः संधी न मिळाल्याने आणि फट्टू असल्याने ( समाजाला आणि कुटुंबाला वेळ पडल्यास अंगावर घेण्याची ताकद नसल्याने ) एकपत्नीव्रत पालन करतो आहोत हे समजून असावे आणि गप बसावे…\n६. ज्यांना आपण यावर टीका करून काही भारी करतो आहे असे वाटत असेल त्यांनी एक गोष्ट समजून घ्या. तुम्ही नक्की कोणत्या तरी जन्मात ब्राह्मण असाल आणि मनुस्मृती मध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नये, कर्माने नाही जन्माने जाती असाव्या अशी लुडबुड केलेली आहे.\nत्याचेच घाणेरडे परिणाम आज आपण बघत आहोत आणि भोगत पण आहोत. त्या काळातील तुमची पापे आहेत की, आज मिलिंद सोमणच्या बाहुपाशात एक नवयौवना तुम्हाला पहावी लागते आहे. अनुप जलोटा ची फटाकडी मैत्रीण बघावी लागते आहे. त्यावेळी तसल्या उचापती केल्या नसत्या तर या जन्मात तुम्ही अनुप जलोटा किंवा मिलिंद सोमण असता.\nत्यामुळे या जन्मात तरी जास्त आदळ आपट करू नका पुढच्या जन्मात कुत्रा होऊन गल्लीतील एकमेव कुत्रीला सगळ्यात दणकट कुत्रा घुसळेल आणि तुम्ही आशाळभूत पणे पाहात बसाल… पुढील जन्मी हे प्रारब्ध नको अ���ेल तर या जन्मात तरी सुधारा…\nमाझी हि पोस्ट फार कमी लोकांना पटेल याची मला कल्पना आहे…\nपरंतु कधी कधी कारल्याचा रस सुद्धा विकायचा प्रयत्न करावा लागतो.. ज्यांना मधुमेह झाला आहे आणि बरे व्हायची इच्छा आहे ते विकत घेतात..\nआपला समाज निकोप व्हावा असे ज्यांना वाटते त्यांनी ही पोस्ट आवर्जून शेअर करावी…\nपरीकथा वाटावी अशी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अवीट प्रेम कहाणी\nकोण म्हणतं राजकारणी रोमँटिक नसतात वाचा भारताच्या राजकारणातील आठ सदाबहार प्रेमकहाण्या\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← खलनायक असूनही प्रेमात पाडणाऱ्या बॅटमॅनमधल्या “जोकर” कडून या १० गोष्टी शिकल्याच पाहिजेत\nमाओवादी चळवळ आदिवासी समाजाचा फक्त वापर करून घेतेय – माओवादी कमांडरचा खुलासा – माओवादी कमांडरचा खुलासा\nअनवाणी मिलिंद सोमण + ५१७ किमी = Ultraman\nया ८ जोडप्यांच्या वयातलं अंतर दाखवून देतंय, प्रेमात वय म्हणजे फक्त एक आकडा असतो\nमिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे\nराफेलबद्दल अपप्रचार करणाऱ्याना सणसणीत चपराक देणाऱ्या न्यायालयाच्या ९ टिपण्या\nImperial Blue आणि Royal Challenge हे दोन ब्रँड नेमकं विकतात तरी काय\nडावखुऱ्या व्यक्तींबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nब्रह्मचैतन्य रुग्णालय – हे रुग्णालय की राम मंदिर – तुम्हीच ठरवा\nमराठी माणसाचं “मार्केटिंग अज्ञान”\nकडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15\nगावसकर, सचिन आणि विराट – “किलर इन्स्टींक्ट” गमावलेले विरोधक : भाऊ तोरसेकर\nनव्या उन्मेषाच्या वाटेवर : “मुलुखमैदान”\nहे एखाद्या आलिशान बंगल्याचे फोटो वाटतात ना पण हा बंगला किंवा घर नाहीये\nज्याच्यामुळे महाभारतात विजयाचे पारडे पांडवांकडे झुकले त्या भीमपुत्र घटोत्कचाची कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/delay-cbi-selection-panel-meet-rule-out-senior-officer-33660", "date_download": "2019-08-25T15:28:21Z", "digest": "sha1:MILXI3Y3F53PIRDNTE44BZP6RABNSRAC", "length": 12625, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Delay in CBI selection panel meet rule out senior officer | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोदी यांनी एक दिवसाचा उशीर केला आणि IPS रिना मित्रा यांची `टाॅप जाॅब`ची संधी गेली...\nमोदी यांनी एक दिवसाचा उशीर केला आणि IPS रिना मित्रा यांची `टाॅप जाॅब`ची संधी गेली...\nमोदी यांनी एक दिवसाचा उशीर केला आणि IPS रिना मित्रा यांची `टाॅप जाॅब`ची संधी गेली...\nबुधवार, 6 फेब्रुवारी 2019\nपश्चिम बंगालच्या पहिल्या आयपीएस अधिकारी रिना मित्रा यांची सीबीआयच्या पहिल्या महिला संचालक होण्याची संधी एका दिवसाने हुकली. याबद्दल त्यांनी एक लेख लिहिला आहे. सर्वच पोलिस अधिकारी आणि इतरांसाठी तो वाचनीय आहे.\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा उशीर केला आणि ज्येष्ठ आयपीएस अधिकारी व विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) रिना मित्रा यांची मोठी संधी गेली. ही संधी होती केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक होण्याची. रिना मित्रा या 31 जानेवारीला निवृत्त झाल्या आणि मोदींनी संचालक निवडण्यासाठी त्यानंतरचा दिवस निवडला.\nरिना मित्रा या पश्चिम बंगालाच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी. त्यांची 1983 मध्ये मध्य प्रदेशमध्ये नियुक्ती झाली. 31 जानेवारी 2019 पर्यंत त्या देशातील सर्वात ज्येष्ठ पोलिस अधिकारी होत्या. सीबीआयच्या टाॅप जाॅबसाठी त्या सर्वात पात्र उमेदवार होत्या. सीबीआयमध्ये काम केलेल्या, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जबाबदारी सांभाळलेल्या, सर्वात ज्य़ेष्ठ अशा सर्व निकषांमध्ये त्या बसत होत्या. त्यांची नियुक्ती 31 जानेवारी रोजी झाली असती तर त्या पुढील दोन वर्षांसाठी सीबीआय संचालक म्हणून राहू शकत होत्या. मात्र त्यांची संधी गेली ती गेलीच.\nही संधी गेल्यानंतर मित्रा यांनी कोलकत्त्यातील `द टेलिग्राफ`मध्ये एक लेख लिहिला आहे. त्यांनी आपला जीवनप्रवास यात मांडला आहे. मुलगी म्हणून लहाणपणापासून मिळणारी वागणूक आणि महिला म्हणून प्रशासनात आलेले अनुभवांविषयी त्यांनी यात लिहिले आहे. एक महिला, पत्नी आणि अधिकारी म्हणून समाधानकारक आणि समाजासाठी काही केल्याचा आनंद देणारे जीवन अनुभवल्याचे त्यांनी या लेखात नमूद केले आहे.\nएका खाण कामगाराची मुलगी असलेल्या रिना यांच्या घरात पैशाची चणचण होती. त्यामुळे त्यांना शाळेत पाठविले जात नव्हते. खाण��� असलेल्या दुर्गम भागातील घरातच त्यांना राहावे लागत होते. एक भाऊ त्यांच्यासाठी भांडला आणि रिना यांची शाळा सुरू झाली. शिक्षण घेत त्या पश्चिम बंगालच्या पहिल्या पहिला आयपीएस अधिकारी बनल्या. एका महिलेला तसे मूक प्रोत्साहन मिळाल्याचा अनुभन त्यांनी सांगितला. एक महिला पोलिस अधिकाऱ्याचे कर्तव्य कसे बजावणार, असाही प्रश्न त्यांना विचारला गेला. लग्न झाले, मुलगा झाला तेव्हाही मूल झालेल्या महिलेने पोलिसाची नोकरी करणे म्हणजे आईचा बेजबाबदारपणा, असे हिणवले गेले. मात्र या साऱ्या प्रवासात आयपीएस पतीची साथ मोलाची मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.\nआयुष्यभर प्रामाणिकपणे, निर्भयपणे आणि सक्षमतेने काम केले, याचे समाधान आहे. विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) हे पद एका महिलेने सांभाळल्याचे हे पहिलेच उदाहरण. ते जबाबदारीने सांभाळता आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.\nएसपी म्हणून स्थानिक लोकांशी संंबंध ठेवताना, प्रभावशाली आणि लागेबांधे असलेल्या कुटुंबांची अधिकारी म्हणून चौकशी करताना आणि अधिक जबाबदारीचे पद घेण्यासाठी मन उत्सुक असताना तुम्हाला तुमच्या मूल्यांशी तडजोड न करण्यासाठी मोठे धैर्य लागते. पोलिस खात्यातील नोकरी तुमच्या धैर्याची सीमा पाहते, असे त्यांनी लेखात म्हटले आहे. महिला म्हणून दर वेळी विविध सीमा तोडाव्या लागतात. सीबीआयची संधी ही माझ्यासाठी शेवटची सीमा होती. ती तोडता न आल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.\nमला महिला अधिकारी म्हणून सीबीआयमध्ये नियुक्ती नको होती. तर एक कार्यक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती होणे आवडले असते. इतर अधिकाऱ्यांना पैसा आणि पद सहज मिळते म्हणून तुम्ही अस्वस्थ होण्याचे कारण नाही. रात्रीची सुखाची लागणारी झोप, हे तुमचे सर्वात मोठे बक्षीस आहे, असे मित्रा यांनी या लेखात म्हटले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपश्चिम बंगाल सीबीआय पोलिस नरेंद्र मोदी narendra modi\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-08-25T15:51:10Z", "digest": "sha1:5ZPQK5F7CXODLAC7QHQ4PA25EJ5CKJP2", "length": 15382, "nlines": 201, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "| Saptahik Sakal", "raw_content": "\nजीवनशैली (13) Apply जीवनशैली filter\nएंटरटेनमेंट (11) Apply एंटरटेनमेंट filter\nतंत्रज्ञान (10) Apply तंत्रज्ञान filter\nआरोग्य (5) Apply आरोग्य filter\nकला आणि संस्कृती (3) Apply कला आणि संस्कृती filter\nआर्थिक (2) Apply आर्थिक filter\nयशोगाथा (2) Apply यशोगाथा filter\nसंपादकीय (2) Apply संपादकीय filter\nबुकशेल्फ (1) Apply बुकशेल्फ filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nपर्यटन (6) Apply पर्यटन filter\nराजकारण (5) Apply राजकारण filter\nसमुद्र (5) Apply समुद्र filter\nपर्यावरण (4) Apply पर्यावरण filter\nमॉन्सून (4) Apply मॉन्सून filter\nउपग्रह (3) Apply उपग्रह filter\nकल्याण (3) Apply कल्याण filter\nग्लोबल (3) Apply ग्लोबल filter\nप्रदूषण (3) Apply प्रदूषण filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nरेल्वे (3) Apply रेल्वे filter\nलोकसभा (3) Apply लोकसभा filter\nस्मार्टफोन (3) Apply स्मार्टफोन filter\nअतिवृष्टी (2) Apply अतिवृष्टी filter\nअमेरिका (2) Apply अमेरिका filter\nउद्यान (2) Apply उद्यान filter\nउष्माघात (2) Apply उष्माघात filter\nऑक्‍सिजन (2) Apply ऑक्‍सिजन filter\nकर्नाटक (2) Apply कर्नाटक filter\nकॅलिफोर्निया (2) Apply कॅलिफोर्निया filter\nकोलंबिया (2) Apply कोलंबिया filter\nक्षेपणास्त्र (2) Apply क्षेपणास्त्र filter\nजीवनशैली (2) Apply जीवनशैली filter\nटीव्ही (2) Apply टीव्ही filter\nदुष्काळ (2) Apply दुष्काळ filter\nसर्व बातम्या (81) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (42) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (4) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसातील पर्याय (4) Apply गेल्या ७ दिवसातील पर्याय filter\nगेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भाग वगळता इतर सर्वत्र पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. काही दिवसांपासून त्याचा जोर...\nशेफ रिशिम, आपण शेफ व्हावे असे का आणि कधी वाटले रिशिम सचदेवा : माझ्या वडिलांचा हॉटेल हाच व्यवसाय होता, पण लहान स्वरूपात. बालपणी...\nपाऊस सुरू झाला होता खरा. पण जेव्हा तो मुसळधार कोसळे तेव्हाच हवेत गारवा जाणवत असे. तो थांबला, की परत अंगातून घामाच्या धारा वाहायला...\nनिसर्ग हा माणसापेक्षा खूप ताकदवान आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे सत्य या वर्षी ५ ऑगस्टनंतर महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू...\nरानभाज्या - निसर्गाचा अमूल्य ठेवा\nचविष्ट, चौरस, औषधी गुणधर्म असलेल्या आणि पौष्टिक अन्न पुरवणाऱ्या रानभाज्या खास पावसाळ्यातच खायला मिळतात. अशा रानभाज्या रानात आणि...\nशहरी राजकारण आणि परिसंस्था\nमहाराष्ट्रातील शहरी राजकारणामध्ये सत्तर व ऐंशीच्या दशकापासून शहरी राजकीय परिसंस्था ही संकल्पना राजकीयदृष्ट्या गतिशील झाली. या...\n‘म्हणजे मग फक्त ती अदृश्‍य बाजू पाहण्यासाठ��च चंद्रावर जायचं’ ‘मुळीच नाही, ते फक्त एक कारण सांगितलं मी तुम्हाला.’ नाना म्हणाले, ‘...\nपावसाळा हा अनेकांचा आवडीचा ऋतू आहे. पावसात भिजायला, फिरायला, खेळायला बहुतेकांना आवडते. या काळात सहलींचे बेत आखले जातात. ते पार...\nमोसमी पाऊस काही दिवसांत परिस्थिती कशी पालटून टाकतो, याचा प्रत्यय या वर्षी पाहायला मिळाला, अजूनही मिळतोय. या वर्षी राज्याच्या...\nव्यायाम, आहार, झोप आवश्‍यक\nत्वचारोग शास्त्र व त्वचाविकार याविषयी अनेक समज-गैरसमज आढळून येतात. त्वचेचा आजार एकदा झाला, की कधीच बरा होत नाही असा सर्वसामान्य...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहेअ) स्टीव्ह रॉजर ब) जेफ हॉकिन्स क) अँड्रयू हेल ड) स्कॉट...\n लंडनमध्ये असताना एक फार छान वाक्‍य ऐकले होते त्याबद्दल मी तुम्हाला यावेळी सांगणार आहे. हवामान खात्यातर्फे दिला...\nभयानक उकाडा होत होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. वारा साफ पडला होता. आकाश झाकोळून आलं होतं. पावसाची चिन्हं होती, पण पाऊस...\nआपले नेहमीचे धकाधकीचे पण चाकोरीतले जगणे काही काळ विसरून नव्या ठिकाणी जाणे म्हणजे पर्यटन. निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण...\nका होत आहे ट्रॅफिक जाम\nनिर्मल पुर्जा यांनी फेसबुकवर एक फोटो कॅप्शनसहित पोस्ट केला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. कारण त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीयआयसीजीएस विग्रह सेवानिवृत्त भारतीय तटरक्षक दलाची गस्ती नौका ‘आयसीजीएस विग्रह’ २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर १६ मे रोजी...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nभारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेतअ) विजय गोखले ब) एस. जयशंकरक) गौतम बंबवाले ड) अरुण कुमार कोणता रेणू...\nमराठी चवीची गोष्टच न्यारी\nमहाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा विचार करताना लक्षात येतं, की चांदा ते बांदा पसरलेल्या या भूमीची खाद्यपरंपरा खरोखरच बहुविध आहे....\nहिंदी महासागरात २५ एप्रिल २०१९ ला सुमात्रानजीक विषुववृत्ताजवळ तयार झालेले आणि ३ मे रोजी ओडिशा राज्यातील पुरीच्या किनाऱ्यावर...\nअडचणीत आणखी भर पडली, की ‘दुष्काळात तेरावा महिना’ आला, असे म्हटले जाते. मात्र, इथे तर तेरावाच नव्हे, तर तेरा दुनी सव्विसाव्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्��वहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2019-08-25T15:40:07Z", "digest": "sha1:56BFU5WVNTRPVZMMVJ3XAVB5FOD3QICM", "length": 4003, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया चर्चा:११-११-११ प्रकल्प - विकिपीडिया", "raw_content": "\nमला वाटते या प्रकल्पाविषयी मुखपृष्ठावर माहितीचा दुवा द्यावा.\nकौस्तुभ समुद्र ०५:५०, २६ डिसेंबर २००७ (UTC)\nयाला थोडेसे बाळसे आल्यावर करावे असे मला वाटते.\nअभय नातू ०६:१०, २६ डिसेंबर २००७ (UTC)\nफक्त संख्या वाढवायची एवढाच उद्देश असेल तर[संपादन]\nसांगकाम्याचा वापर करून हे काम एका वर्षातही करता येईल. त्यासाठी आपण सर्वांनी लेखांच्या नावाची यादी तयार करणे गरजेचे आहे. ही यादी एकदा सांगकाम्याला दिली की तो लेख तयार करू शकतो. - कोल्हापुरी ०८:४७, २६ डिसेंबर २००७ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑक्टोबर २००८ रोजी २१:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sajagtimes.com/category/sports/", "date_download": "2019-08-25T16:16:02Z", "digest": "sha1:3RCSF3LN6KUFGKAEIVASCFLQIZ3OTBXJ", "length": 33641, "nlines": 166, "source_domain": "www.sajagtimes.com", "title": "Sports Archives - Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nक्रीडाक्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी – काकासाहेब पवार\nक्रीडाक्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी – काकासाहेब पवार\nबाबाजी पवळे (सजग वेब टीम)\nराजगुरूनगर | आपल्याकडे खेळ म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त मनातला ताणताणाव दूर करण्याचे माध्यम मानले जाते. परंतु आता खेळामध्ये सोनेरी भविष्य निर्माण झाले असून क्रीडाक्षेत्रात करीयरची उत्तम संधी असल्याचे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू व वस्ताद काकासाहेब पवार यांनी केले ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या वार्षिक पारि��ोषिक वितरण व गुणगौरव समारंभाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील होते. या प्रसंगी संचालक बाळासाहेब सांडभोर, डॉ. रोहिणी राक्षे, उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एस. एम. जगताप, उपप्राचार्य जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे, पहिलवान शिवराज राक्षे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. प्रतिमा लोणारी, प्रा.तानाजी पिंगळे, प्रा.सारिका गोरे, प्रा.योगेश मोहिते व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.\nकाकासाहेब पवार म्हणाले की, खेळात करियर करण्यासाठी खेळाचे आकर्षण असणे गरजेचे आहे. खेळात चांगली कामगिरी करणाऱ्या\nखेळाडूंना शासकीय व विविध खाजगी कंपन्यात नोकरीची संधी उपलब्ध आहे. कुस्तीपटू राहुल आवरी याने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यावर महाराष्ट्र सरकारने त्याची पोलीस सेवेत मोठ्या पदावर नियुक्ती केली. आपणही मनातील भीती दूर करून प्रचंड मेहनत घेऊन आपली स्वप्नपूर्ती करावी असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nसंस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी क्रिकेट या खेळाबरोबर कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटन या खेळांनाही विविध लीगमुळे चांगले दिवस आले असल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थी हा खेळाडू हवा आणि त्याच्यात खिलाडूवृत्ती हवी. खेळामुळे व्यक्ती अधिक प्रगल्भ होते. त्याचा आत्मविश्वास वाढतो. देशासाठी खेळण्याचा आनंद आणि अभिमानामुळे मिळणाऱ्या समाधानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही असे सांगून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राच्या पर्यायाचा करियर म्हणून विचार करण्याचे आवाहन करून सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .\nया पारितोषिक वितरण समारंभात आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे झालेल्या अखिल भारतीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ६ वा क्रमांक आलेल्या सारिका खिलारे या विद्यार्थिनीचा सुमारे ५ हजार रुपयाचे नानासाहेब थिगळे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या शिवाय राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्तरावर नेटबॉल, हॅण्डबॉल, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिकस व पावरलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगती गोपनारायण, रोहित जाधव, अक्षय घोंगे, ��ाजकुंवर तापकीर, केतन सांडभोर, सुरज घोगरे, अंकिता गायकवाड, ऋतुजा नाणेकर संदीप वाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.\nराष्ट्रीय सेवा योजना विभागातील विशाल बांदल, प्रगती उतर्डे, प्रतीक्षा उतर्डे. एन.सी.सी.मधील प्रवीण बोरकर, चंद्रशेखर रणपिसे, मयूर सावंत, सांस्कृतिक विभागातील प्रगती गोपनारायण, विद्या ठोंबरे, पायल नेटके, हस्ताक्षर स्पर्धेत गणेश कुलकर्णी, मला आवडलेला वक्ता या स्पर्धेतील राहुल सरोदे, तसेच कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थी असलेल्या कृतिका गुंजाळ, वैशाली ठोंबरे, वैशाली लांडे, अभिजित बेंडाले, सीमा आरुडे, मयुरी भवारी, तेजल राऊत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. बारावीला गणित विषयात १०० गुण मिळविणाऱ्या सिद्धेश रामाने याचाही गौरव करण्यात आला.\nसाहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.\nया निमित्ताने जीमखाना विभागातील वेटलिफ्टिंग स्टँडचे उदघाटन काकासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस बी पाटील, सूत्रसंचालन प्रा. शाम खेत्रे यांनी, पारितोषिक वाचन प्रा. प्रतिमा लोणारी व प्रा. दिलीप मुळूक यांनी, पाहुण्यांचा परिचय प्रा. सारिका गोरे यांनी तर आभार उपप्राचार्य जी.जी.गायकवाड यांनी मानले.\nजिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नितीन बाळसराफ प्रतिष्ठान, नालंदा अ आणि कुकडी व्हॅली संघांना विजेतेपद\nजिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नितीन बाळसराफ प्रतिष्ठान, नालंदा अ आणि कुकडी व्हॅली संघांना विजेतेपद\nनारायणगाव | अतुलदादा बेनके युवा मंच पुरस्कृत आणि जुन्नर तालुका फुटबॉल क्लब\nआयोजित (जुन्नर /आंबेगाव मर्यादीत)\n7अ साईड फुटबॉल चॅम्पियन्स लीग हि ३ दिवसीय स्पर्धा काल नारायणगाव याठिकाणी शिवमुक्ताई मंगल कार्यालय गार्डन च्या मैदानावर पार पडली. काल या स्पर्धेच्या अंतिम दिवशी अतिशय चुरशीचे सामने पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके, यांसह नारायणगाव चे सरपंच योगेश(बाबूभाऊ) पाटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, युवानेते अमित बेनके, प्रशांत खैरे, हर्षल वाजगे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.\nया स्पर्धेत १४ व १७ वर्षाखालील आणि खुला गट अशा पद्धतीने सामने खेळविण्यात आले.\nखुल्या गटाच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यांत नितीनभाऊ बाळसराफ प्रतिष्ठान संघाने पेनल्टीशूटआऊट मध्ये स्वराज्य स्ट्रायकर्स संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर या आधीच्या उपांत्य फेरी सामन्यात अश्वथ्थ रँगलर्स या संघाने रॉयल स्ट्रायकर्स संघाचा ४-० ने धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली.\nअंतिम फेरीमध्ये मात्र नितीनभाऊ बाळसराफ प्रतिष्ठान संघाने बाजी मारत अश्वथ्थ रँगलर्स चा पराभव करत त्यांची विजयी मालिका संपुष्टात आणली आणि लीग टायटल वर आपले नाव कोरले.\nखुल्या गटात बेस्ट स्ट्रायकर म्हणून अरविंद लेंडे, बेस्ट डिफेंडर- अमोल दोरमारे, बेस्ट गोलकिपर – प्रसनजीत सिंग आणि किरण वाजगे (संयुक्त)\nदुसरीकडे १७ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक नालंदा अ,\nद्वितीय क्रमांक नालंदा ब\nकुकडी व्हॅली अ आणि कुकडी व्हॅली ब या संघांनी अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवले. यागटात बेस्ट स्ट्रायकर – पृथ्वी बाणखेले, बेस्ट डिफेंडर –\nसमर्थ काजळे, बेस्ट गोलकिपर – वेदांत भालेराव\nतसेच १४ वर्षाखालील गटात\nप्रथम क्रमांक – कुकडी व्हॅली\nद्वितीय क्रमांक – नालंदा\nतृतीय क्रमांक – ब्लूमिंगडेल\nया संघांनी यश संपादन केले.\nयागटात बेस्ट स्ट्रायकर – सक्षम लोहोटे , बेस्ट डिफेंडर –\nआयुष कुटे, बेस्ट गोलकिपर – सुयश हुलवळे\nया स्पर्धेच्या नियोजनात्मक कामात प्रशांत बेलवटे, तुषार कोऱ्हाळे, संतोष कोल्हे, किरण वाजगे, राहुल पापळ, सचिन सुर्वे, विक्रांत खर्गे, मोहनिष दळवी, योगेश गांधी, सुजित कोऱ्हाळे, ओंकार मेहेर, माणिक मावळे, निलेश जंगम, सुब्बो सरकार, उत्कर्ष घोरपडे, गोवर्धन देशमुख, प्रशांत रोकडे, हर्षल पोहरे यांनी प्रामुख्याने काम पाहिले तर समालोचक म्हणून अनिकेत वाजगे, काझी सर यांनी काम पाहिले.\nBy sajagtimes latest, Sports, आंबेगाव, जुन्नर अतुल बेनके, जुन्नर, जुन्नर तालुका फुटबॉल असोसिएशन 0 Comments\nनारायणगाव येथे सेव्हन अ साईड फुटबॉल लीग चे आयोजन\nनारायणगाव येथे सेव्हन अ साईड फुटबॉल लीग चे आयोजन\nनारायणगाव | अतुलदादा बेनके युवा मंच यांच्या वतीने जुन्नर तालुका फुटबॉल असोसिएशन, पुणे आयोजित सेेव्हन अ साईड फुटबॉल लीगचे आयोजन, नारायणगाव येथील शिवमुक्ताई मंगल कार्यालय मैदानात करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांनी पहिल्या सामन्याची नाणेफेक करून सामन्यांना सुरुवात करून दिली. या सामन्यांमध्ये आठ संघांनी सहभाग घेतला आहे. या संघांमध्ये जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील खेळाडूंचा समावेश असून सर्व संघ मालक हे जुन्नर तालुक्यातील आहेत.\nया फुटबॉल लीग च्या मार्फत जुन्नर तालुका व पंचक्रोशीतील फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. या वेळी “फुटबॉल या क्रीडाप्रकारामध्ये जुन्नर तालुक्यातील खेळाडू नक्कीच आपले कौशल्य आणि अस्तित्व सिद्ध करतील”,त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत “खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या साठी अतुल बेनके नेहमी मदतआणि प्रयत्नशील राहील “अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.\nया सामन्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या सामन्यात खेळणारे ८ खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत.\nयास्पर्धेच्या उदघाटन समारंभावेळी सुजीत खैरे, अमित बेनके, शेखर शेटे, संतोष वाजगे,विकास बाळसराफ, जयेश कोकणे, किरण वाजगे, अतुल आहेर, सुदीप कसाबे, अजित वाजगे, नारायण वर्पे, संदीपभाऊ मुळे, विलास नरवडे, विशाल बानखेले, नितीन शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.\nBy sajagtimes latest, Sports, आंबेगाव, जुन्नर, पुणे अतुल बेनके, अतुलदादा बेनके युवा मंच, आंबेगाव, आम्ही जुन्नरकर, जुन्नर, जुन्नर तालुका फुटबॉल लीग, नारायणगाव 0 Comments\nदोस्ती करंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रदीप कंद यांच्या शुभहस्ते संपन्न\nदोस्ती करंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रदीप कंद यांच्या शुभहस्ते संपन्न\nसणसवाडी | आज सणसवाडी तालुका शिरुर येथील अष्टविनायक गृप आयोजित दोस्ती करंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आदरणीय प्रदिपदादा विद्याधर कंद मा.अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांच्या शुभहस्ते झाले यावेळी कार्यक्रम प्रसंगी प्रदिप विद्याधर कंद यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन स्थानिक पातळीवरील उद्याचे चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी प्रयत्न करताना दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी भविष्यात सर्व प्रकारच्या खेळांसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशिल राहण्याचा आशावाद यावेळी व्यक्त केला.\nयावेळी कार्यक्रम प्रसंगी सरपंच रमेशराव सातपुते, शिरुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक दत्तात्रय हरगुडे, मा सरपंच साहेबराव दरेकर, अजित दरेकर, मनसेचे उपाध्यक्ष रामदास दरेकर, मा उपसरपंच राहुल दरेकर, बाबासाहेब दरेकर, मा ग्रामपंचायत सदस्य अनिल दरेकर, क्रांतीवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष सागर प्रकाश दरेकर, विजयराव साठे निवेदक अमोल दरेकर, युवा कार्यकर्ते आकाश दरेकर, सागर हरगुडे अरुण दरेकर, ग्रामस्थ तरुण युवक खेळाडू आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदोस्ती करंडक क्रिकेट स्पर्धेचे नियोजनप्रमुख म्हणून सतिश दरेकर शिवसेना विभागप्रमुख, उद्योजक मच्छिंद्र हरगुडे, बाळासाहेब सैद, हनुमंत दरेकर, प्रशांत दरेकर, सुहास दरेकर, उपसरपंच नवनाथ भुजबळ, वैभव यादव, नवनाथ दरेकर, पांडुरंग दरेकर, विलास दरेकर, बाबासाहेब दरेकर, दत्तात्रय हरगुडे, गोविंद दरेकर, संपत दरेकर, संभाजी शेळके, संतोष दरेकर आदींंनी काम पाहिले.\nसचिन तेंडुलकर चे गुरू रमाकांत आचरेकर सरांचे निधन\nमुंबई – क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला क्रिकेटचे बाळकडू देणारे गुरुजी रमाकांत आचरेकर यांचे काल निधन झाले. शिवाजी पार्क येथील निवासस्थानी त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.\nप्रणाली कोद्रे यांची महा स्पोर्ट्सच्या संपादकपदी नियुक्ती\n देशातील पहिली प्रादेशिक स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट अशी ओळख असलेल्या महा स्पोर्ट्सच्या (mahasports.co.in) संपादकपदी प्रणाली कोद्रे यांची आज नियुक्ती करण्यात आली. महा स्पोर्ट्सला २९ डिसेंबर रोजी दोन वर्ष पुर्ण होत असून याचे औचित्य साधून ही नियुक्ती करण्यात आली आहे.\nगेली दीड वर्ष महा स्पोर्ट्समध्ये विविध पदांवर काम केल्यानंतर २२ वर्षीय कोद्रे यांनी आज ही सुत्रे स्विकारली. “ही एक मोठी जबाबदारी असून येत्या काळात महा स्पोर्ट्सला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे”, असा विश्वास यावेळी कोद्रे यांनी व्यक्त केला.\nमहा स्पोर्ट्स ही पुणे स्थित मराठी स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट असून याची मालकी ‘डीजी राईस्टर’ (digiroister.com) या डिजीटल मॅनेजमेंट फर्मकडे आहे. महा स्पोर्ट्सबरोबरच याच वर्षी ‘डीजी राईस्टर’ने खेल कबड्डी (khelkabaddi.in) ही केवळ कबड्डी क्षेत्रावरील न्यूज वेबसाईट सुरु केली असून तिलाही क्रीडाप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.\nगेल्या दोन वर्षात महा स्पोर्ट्ने अनेक खेळांवर अतिशय सुरेख वार्तांकन केले असून सध्या दरमहा सरासरी ४० लाखांपेक्षा जास्त वाचक या वेबसाईटला प्रत्यक्ष किंवा विविध अॅपच्या माध्यमातून भेट देतात. फेसबुकवर महा स्पोर्ट्सचे ४ लाखांहून अधिक फाॅलोवर्स असून ट्वीटर, इंस्टाग्राम आणि युट्युबवरही वेबसाईटवरही चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nयेत्या काळात महा स्पोर्ट्सने महिन्याला १ कोटी वाचकांचे लक्ष ठेवले असून जास्तीत जास्त मल्टिमीडिया स्टोरीला वेबसाईटच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाणार आहे.\nवयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. पदार्पणाच्या कसोटीत शंभरपेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजचा फलंदाज ड्वेन स्मिथ याने 93 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते तर, भारताचा सलामीवीर शिखर धवनने 85 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले होते.\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे August 6, 2019\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा July 31, 2019\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित July 30, 2019\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी July 25, 2019\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड July 25, 2019\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tips-for-loss-thighs-fat/", "date_download": "2019-08-25T15:25:46Z", "digest": "sha1:SOMPRL3WP3ITAMYT27A5WMDPT64ACS7F", "length": 5730, "nlines": 96, "source_domain": "arogyanama.com", "title": "अशी कमी करा मांड्यांची चरबी, 'या' ५ सोप्या पद्धतीने लवकर पडतो फरक - Arogyanama", "raw_content": "\nअशी कमी करा मांड्यांची चरबी, ‘या’ ५ सोप्या पद्धतीने लवकर पडतो फरक\nin तज्ज्ञांचं मार्गदर्शन, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या बैठे काम करणारांची संख्या सर्वाधिक आहे. अनेक तास एकाच ठिकाणी बसून केल्याने लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. मांड्या, कमरेचा भाग या ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढत असून त्यांचा वाईट परिणाम विशेषता महिलांच्या फिगरवर पडत आहे. अनेक प्रयत्न करुनही मांड्यांची चरबी कमी होत नाही. काही खास उपायांनी मांड्यांची अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते.\n‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती\nकोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या\nगॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या\n१ लिप्टचा वापर करू नका. पायी जा.\n२ भरपूर पाणी प्या.\n३ जास्तीत जास्त सलाड खा.\n४ नियमित सायकलिंग करा.\n५ रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करा.\nTags: arogyanamaFrozen fathealthआरोग्यआरोग्यनामामांड्यांची चरबीलठ्ठपण\nश्वास घेण्याच्या 'या' विशेष तंत्रामुळे आठवड्याभरातील थकवा होईल दूर\nशूज काढल्यानंतर पायांना खूप दुर्गंधी येते का मग करा 'हे' उपाय\nशूज काढल्यानंतर पायांना खूप दुर्गंधी येते का मग करा 'हे' उपाय\nई-सिगारेटचा आरोग्यावर घातक परिणाम, विक्रेत्यांवर कारवाई होणार\n‘या’ ७ प्रकारच्‍या लोकांना आहे ‘हार्ट अटॅक’चा सर्वाधिक धोका \nकोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या\n मग करा ‘हे’ उपाय\nनैसर्गिक पद्धतीने टिकवून ठेवा तारुण्य, असे राहा दीर्घकाळ तरुण\nसतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या\nहे उपाय करा आणि ” मणक्याच्या आजाराला ” पळवून लावा\nझटपट ‘एनर्जी’ मिळवण्यासाठी ‘हे’ टॉप फूड आवश्य खा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T16:43:31Z", "digest": "sha1:3N52VWI2UZ2SJ5HEMEP32GCLD4CQFSLI", "length": 12683, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पक्षावर विश्वास ठेवून काम करीत राहू: एकनाथ खडसे | Dainik Prabhat", "raw_content": "\nपक्षावर विश्वास ठेवून काम करीत राहू: एकनाथ खडसे\nजळगाव: राज्य मंत्रिमंडळात पुनरागमन होणारच नाही, अशी मनातील खदखद माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा परिषदेत व्यक्त केली. प्रदेशाध्यक्षांच्या समोरच उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने खडसे पक्षापासून दुरावत असल्याचे अधोरेखीत झाले आहे. मात्र, कितीही अपमान सहन करावा लागला तरी आपण 40 वर्षे भाजपची सेवा केल्याने पक्ष संघटन वाढीत आपला थोडाफार ���ा होईना खारीचा वाटा आहे. त्यामुळे पक्षावर विश्वास ठेवून काम करीत राहू, असेही खडसेंनी स्पष्ट केले.\nजळगाव महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजपने तुकाराम वाडीतील सर्वसामान्यांच्या हस्ते जाहिरनामा प्रकाशित केल्याचे सोपस्कार पार पाडल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पुन्हा जाहिरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी भाजपची रणनिती स्पष्ट करत दानवे यांनी “मिशन प्लस’चा नारा दिला. खडसे यांच्या मंत्रिमंडळाच्या पुनरागमनाच्या प्रश्नावर त्यांनी केवळ योग्य वेळी पुनरागमन होईल, असे उत्तर दिले.\nती योग्य वेळ कधी येणार, असे विचारल्यावर त्यांच्याच शेजारी बसलेले खडसे यांनी अशी वेळ येणारच नाही, असा टोला लगावत प्रदेशाध्यक्षांना निरुत्तर केले. यामुळे गोंधळलेल्या दानवे यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. त्यानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nगेली सव्वादोन वर्षे आपण मंत्रिमंडळातून बाहेर आहोत. सर्व प्रकारची चौकशी पूर्ण झाली. परंतु पुन्हा पुन्हा चौकशीच्या नावाखाली आपल्याला मंत्रिपद दूरच, परंतु स्वस्थ झोपूही दिले जात नाही. त्यामुळे आपण प्रचंड अस्वस्थ आहोत.\nअनेकदा चौकशा झाल्या, त्यात काहीही तथ्य आढळले नाही. सरकार अजूनही पुढे काही वर्षे आपली चौकशी लांबविण्याची शक्‍यता असून चौकशी मागून चौकशी करीत आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सूचित केले. आपण इतरांसारखे “क्‍लिन चिट’ नाहीत, चौकशीवाला माणूस आहे, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटा काढला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nअमोल कोल्हेनी केला फेटा न बांधण्याचा निर्धार\nसोलापुरात खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यातील गाड्यांवर पोलिसांची कारवाई\n5 ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीसाठी कायदा आणि सुव्यवस्था आवश्‍यक\nराहुल गांधींसह विरोधकांच्या शिष्टमंडळाला श्रीनगरवरून परत पाठवले\n“जेएनयू’त 6 सप्टेंबरला निवडणूक; रूपरेषा जाहीर\nक्रीडाक्षेत्रातूनही जेटली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्‍त\nपोषण अभियान पुरस्कारांचे स्मृती इराणी यांच्या हस्ते वितरण\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्या��नी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rahul-gandhi-road-show-lalhanau-33848", "date_download": "2019-08-25T15:29:49Z", "digest": "sha1:MBDCLU636AJSJMCUMDKAK7F5N3QFMTTI", "length": 7732, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "rahul gandhi road show lalhanau | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराहुलबाबांच्या भाषणादरम्यान \"चौकीदार चोर है '' च्या घोषणेने लखनौ दणालले\nराहुलबाबांच्या भाषणादरम्यान \"चौकीदार चोर है '' च्या घोषणेने लखनौ दणालले\nराहुलबाबांच्या भाषणादरम्यान \"चौकीदार चोर है '' च्या घोषणेने लखनौ दणालले\nसोमवार, 11 फेब्रुवारी 2019\nलखनौ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लखनौमध्ये रोड शोनंतर केलेल्या भाषणात चौकीदार चोर हैच्या घोषणा दिल्या. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.\nगली गली में शोर है, चौकीदार चोर है\nलखनौ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लखनौमध्ये रोड शोनंतर केलेल्या भाषणात चौकीदार चोर हैच्या घोषणा दिल्या. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.\nगली गली में शोर है, चौकीदार चोर है\nराहुल गांधी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांना 30 हजार कोटींचा फायदा करून दिला. त्यामुळे यावरून स्पष्ट होते, की चौकीदार चोर है. मी प्रियांका आणि ज्योतिरादित्य यांना सरचिटणीस केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा देणार आहेत. या ठिकाणी काँग्रेसची विचारधारा असलेले सरकार आणण्यासाठी आम्ही प्रय़त्न करणार आहोत. लोकसभा निवडणूकीत हे काम करतीलच, पण त्यांचे मुख्य ध्येय विधानसभा निवडणूक आहे.\nलखनौ विमानतळापासून सुरु झालेल्या रोड शो काँग्रेस मुख्यालयापर्यंत सुरु होता. आगोदर बस आणि नंतर कारच्या टपावर बसून राहुल आणि प्रियांका यांनी रोड शो केला. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. फुलांची उधळण करून नागरिकांनी यांचे स्वागत केले. प्रियांका गांधींचे विविध विशेषणे देऊन त्यांच्याकडे मोठा आशेने बघण्यात येत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/partial-lunar-eclipse-and-guru-purnima-will-take-place-on-the-same-day-july-16-2019-after-149-years-90091.html", "date_download": "2019-08-25T16:10:29Z", "digest": "sha1:5LHR4EPHKPCYYBOFI3P7ZIEFVWZI3CPY", "length": 20338, "nlines": 185, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "भारतात तब्बल 149 वर्षांनी गुरुपौर्णिमा-चंद्र ग्रहणाचा दुर्मिळ योग", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nमहाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय हेडलाईन्स\nभारतात तब्बल 149 वर्षांनी गुरुपौर्णिमा-चंद्र ग्रहणाचा दुर्मिळ योग\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nLunar Eclipse 2019 मुंबई : काळाकुट्ट अंधार, लालभडक-मोठ्या आकाराचा चंद्र अशी अनोखी खगोल पर्वणी खंडग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्ताने आज (16 जुलै) भारतीयांना अनुभवायला मिळणार आहे. भ��रतात आज होणार चंद्रग्रहण हे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे. विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहणचा एकत्रित दुर्मिळ योग तब्बल 149 वर्षांनी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज होणारे चंद्रग्रहण ही खगोल प्रेमींसाठी एक विशेष पर्वणी समजली जात आहे.\n‘या’ वेळेत पाहता येणार \nभारतात आज दिसणारे चंद्रग्रहण किमान 2 तास 59 मिनीटे राहणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री 1 वाजून 31 मिनीटांनी ग्रहणाला सुरुवात होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 जुलैला पहाटे 4 वाजून 31 मिनीटांनी ग्रहण संपेल. दरम्यान आज संध्याकाळी 6 नंतर देशभरात चंद्रदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे 12 जुलै 1870 नंतर तब्बल 149 वर्षांनी गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा खास पर्वणी खगोल अभ्यासकांना अनुभवता येणार आहे.\nयंदाच्या वर्षात भारतात एकूण 5 ग्रहण आहेत. त्यात 3 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहणांचा समावेश आहेत. यातील एक चंद्रग्रहण वर्षाच्या सुरुवातीला 21 जानेवारीला झाले. मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसले नव्हते. मात्र त्यानंतर आज 16 जुलैला चंद्रगहणाचा योग आला आहे. विशेष म्हणजे भारतात हे चंद्रग्रहण दिसणार असून हे यंदाच्या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. यानंतर भारतीयांना थेट 16 डिसेंबरला सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे.\nआज होणारे चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण जगभरात पाहता येणार आहे. आशिया खंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका यासह अन्य काही देशात ग्रहण पाहता येणार आहे. तसेच भारतात महाराष्ट्र, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल या ठिकाणी पाहता येणार आहे.\nदरम्यान आज भारतात होणारे चंद्रग्रहण हे तुम्ही उघड्या डोळ्यांनीही पाहू शकणार आहात. यासाठी तुम्हाला विशेष दुर्बीण किंवा इतर वस्तूंची गरज पडणार नाही. तसेच जर तुमच्याकडे दुर्बीण उपलब्ध असेल, तर तुम्हाला अत्यंत चागल्या पद्धतीने ग्रहण दिसेल.\nसूर्य चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका रेषेत येतात. तेव्हा ग्रहण दिसते. चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा चंद्र सूर्याला झाकतो त्याला सूर्यग्रहण म्हणतात. या विरुद्ध जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीत येतो. तेव्हा काही काळ चंद्रावर पृथ्वीची सावली पडल्यामुळे चंद्र दिसेनासा होतो किंवा अंधुक दिसतो याला चंद्रग्रहण म्हणतात. तसेच पृथ्वीची सावली चंद्राच्या थोड्या भागावर पडणे या स्थितीला खंड���ग्रास चंद्रगहण म्हणतात.\nआज भारतात होणारे चंद्रग्रहण हे खंडग्रास पद्धतीचे आहे. यावेळी चंद्र हा लाल तांबूस रंगाचा दिसणार आहे. त्यामुळे आकाश लाल रंगाची उधळण झाल्यासारखे भासणार आहे. तसेच ग्रहणादरम्यान पृथ्वीवरुन चंद्र थोडा जवळ आणि मोठा दिसणार आहे.\n‘या’ कारणामुळे चंद्रग्रहण खास\nयंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 20 आणि 21 जानेवारीला रात्री लागले होते. त्यानंतर आज वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. या खगोल शास्त्रीय स्थितीला खगोल तज्ज्ञांनी Half Blood Thunder Moon Eclipse असे नाव दिले आहे. ग्रहणादरम्यान चंद्राचा आकार आणि रंग रक्तासारखा लाल होणार असल्याने Half Blood Thunder Moon Eclipse असे नाव शास्त्रज्ञांनी सुचवले आहे. विशेष म्हणजे 12 जुलै 1870 नंतर तब्बल 149 वर्षांनी गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा खास योग जुळून आला आहे. त्यामुळे आज होणारे ग्रहण हे फार खास असल्याचे म्हटलं जात आहे.\nआयसिसचे पाच दहशतवादी भारतात घुसले, देशभरात हायअलर्ट\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्रींची निवड\nकोहलीने एकाच सामन्यात गांगुली आणि मियांदादाचा विक्रम मोडला, आता केवळ…\nदेशभरात पुराचं थैमान, आतापर्यंत 212 नागरिकांचा मृत्यू\nArticle 370 : मोदी सरकारच्या निर्णयाने पाकिस्तानमध्ये खळबळ, संसदेचं संयुक्त…\nकर्जबाजारी शेतकऱ्याला दुबईत 28.5 कोटींची लॉटरी\nINDvWI T-20: भारताचा वेस्ट इंडिजवर 4 विकेट्सने विजय, नवदीप सैनीही…\nऑगस्ट महिन्यात 10 दिवस बँका बंद\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग…\nअरुण जेटली अनंतात विलीन, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप\nमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा मलकापूरकरांना नाहक त्रास, 5 तास वीज पुरवठा…\nRaj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज…\nराज ठाकरे पत्नी मुलाला घेऊन चौकशीला चाललेत की सत्यनारायण पूजेला\nRaj Thackeray | मनसैनिकांच्या टी शर्टवर EDiot Hitler, संदीप देशपांडेंसह…\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँ��्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्य��ंचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2015/04/blog-post.html", "date_download": "2019-08-25T16:28:12Z", "digest": "sha1:CBC4RGJCIVCI4KGOT7NVKNKIWCAENQBS", "length": 5785, "nlines": 63, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : एक पत्र देवाला", "raw_content": "\nविषय:- तुझ्या काही गोष्टी न आवडल्या बद्दल\nदेवा, आज तुला पत्र लिहायची हि माझी पहिलीच वेळ… कदाचित बोलण्याच्या ओघात काहीतरी जास्त बोलून जाईन तर राग मानू नकोस, थोड्या आमच्या भावना समजून घे…\nआज नेहमीप्रमाणे मी ऑफिस ला आलो आणि येतानाच एक दुखद बातमी समजली… आम्ही ज्या चैतन्य ग्रूप तर्फे सामाजिक उपक्रम करतो त्या समूहातील एक मृदुला तांबे ह्याचं हृदयविकाराच्या झटक्याने दादर येथील त्यांच्या घरी निधन झाले… माझ्यासाठी हा एक अतिशय दुखद धक्का होता कारण काही दिवसांपूर्वीच त्याचं आणि माझ फोन वर संभाषण झाल होत, आम्ही आमच्या ग्रूप ला घेऊन जव्हार येथे जाणार होतो पण त्या आधीच हे अस झाल…\nदेवा, तुला पत्र लिहायचं कारण एवढच की आज जगात खूप कमी चांगले लोक उरले आहेत, लोकांसाठी निस्वार्थीपणे काम करणारे लोक खूप कमी उरले आहेत… त्यातही तू एक एक करून सर्वांना अस आपल्यासोबत नेलस तर देवा एकदिवशी असे चांगले लोक पूर्णपणे जगातून संपतील… मला ह्याच गोष्टीची तक्रार आहे तुझ्याकडे… मी इतर काही लोकांसारखा नास्तिक नाही, म्हणून ह्या माझ्या छोट्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात त्या तुझ्या इच्छेने घडतात ह्यावर माझा ठाम विश्वास आहे…\nदेवा, तू सर्वांची परीक्षा घेतोस हे मला नीट माहित आहे… पण देवा परीक्षा घेताना इतका कठोर होऊ नकोस रे… परीक्षा द्यायला कोणीच नाही म्हणत नाही आहे, पण चांगल काम करणाऱ्यांची जास्त परीक्षा घेऊ नकोस, नाहीतर एकदिवशी देव ह्या संकल्पनेवरून लोकांचा विश्वास उडेल… तुझी आम्हाला गरज आहे, द्रौपदीच वस्त्रहरण होताना जसा तू श्रीकृष्ण रूपाने तिच्या मदतीला धाऊन आलास तसच चांगली माणसं संकटात असताना त्यांना मदत कर रे… दुर्दैव हेच आहे कि फार पूर्वीपासून हे असेच सुरु आहेत, म्हणजे बाजीरावाला चाळीस वर्षांच आयुष्य आणि औरंगजेबला नव्वद वर्षाचं आयुष्य हा जो प्रकार आहे ना तो बंद कर…\nतुझ्याशी असलेल्या नात्याने निदान हक्काने मी हे तुला सांगतो आहे… जर काही चुकल असेल तर माफ कर…\nमैत्री… तुझी माझी …\nमराठी चित्रपट, multiplex आणि वाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/category/startup-katta/", "date_download": "2019-08-25T17:11:15Z", "digest": "sha1:MY6RWRDEESOFPRKFQ2AJUNFH7WUIILC3", "length": 11231, "nlines": 156, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "स्टार्टअप कट्टा Archives - उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nAll Posts in \"स्टार्टअप कट्टा\"\nतंत्रज्ञान आधारित बदलती नवी शिक्षणपद्धती\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. ​तंत्रज्ञानाचा…\nस्टार्टअप कट्टा – क्रेडिट कार्ड चा नवा अवतार BonPe\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. भारतामध्ये…\nस्टार्टअप कट्टा – इलेक्ट्रिक बाईक्सचा नवा अविष्कार… युलू बाईक्स\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. ​​भविष्यातील…\nस्टार्टअप कट्टा – “अमेझॉन गो” ओळख भविष्याची… स्वयंचलित खरेदीची…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. व्यवसाय…\nस्टार्टअप कट्टा – तुम्हाला हवं ते घरपोच पुरविणारे Dunzo App\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. महत्वाचे…\nस्टार्टअप कट्टा – मैदानी खेळांना ऑनलाईन व्यासपीठ देणारे Playo….\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. आज…\nस्टार्टअप कट्टा – WeWork…. व्यवसायांसाठी अल्प दरात Shared Workspace पुरविणारे स्टार्टअप\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. ऑफिस…\nस्टार्टअप कट्टा – तुम्हाला वेगवेगळे आनंददायी अनुभव देणारी CherishX\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. CherishX…\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि August 24, 2019\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम… August 17, 2019\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी August 14, 2019\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील. August 10, 2019\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा August 9, 2019\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/actor-ranveer-singh-deepika-padukone-interesting-video-on-instagram-83-movie-mhmj-382037.html", "date_download": "2019-08-25T15:34:36Z", "digest": "sha1:LTECFU4NCKXBDVKSPITUA3TVHJVN25J4", "length": 18100, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घरी असताना दीपिका अशी करते रणवीरची धुलाई, हा व्हिडिओ आहे पुरावा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nघरी असताना दीपिका अशी करते रणवीरची धुलाई, हा व्हिडिओ आहे पुरावा\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nPM मोदींच्या भेटीनंतर परदेशातील 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराचे पुर्नबांधणी\nघरी ���सताना दीपिका अशी करते रणवीरची धुलाई, हा व्हिडिओ आहे पुरावा\nरणवीरनं नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.\nमुंबई, 12 जून : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘83’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या लंडनमध्ये सुरू असून रणवीर या सिनेमासाठी खूपच उत्साही आहे. रणवीरनं नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर रणवीरच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो. कारण या व्हिडिओमध्ये दीपिका बॅटने रणवीरची धुलाई करताना दिसत आहे.\nसोशल मीडिया पोस्टमुळे मलायका होतेय ट्रोल, 'त्या' फोटोमध्ये नक्की आहे तरी काय\nरणवीरनं हा व्हिडिओ काही वेळा पूर्वीच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला रणवीरनं माझं जीवन रिल आणि रिअल असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये दीपिका रणवीरला बॅटनं मारत आहे आणि रणवीर जोरजोरात उड्या मारत ओरडत आहे. खरं तर हा एक मजेशीर व्हिडिओ असून नुकताच दीपिकानं ‘83’ च्या टीमला जॉइन केलं त्यावेळी शूट करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या सिनेमामध्ये रणवीर-दीपिका हे रिअल लाइफ कपल लग्नानंतर पहिल्यांदाच ऑनस्क्रिन कपल म्हणून दिसणार आहे.\nजोरजोरात हसत होती प्रियांका चोप्रा आणि अचानक माकडानं लगावली कानशीलात\nरणवीरनं शेअर केलेल्या या व्हिडिओचं चाहते खूप कौतुक करत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. रणवीर आणि दीपिका यांनी शेवटचं पद्मावत सिनेमात एकत्र काम केलं होतं त्यानंतर ते ‘83’मध्ये एकत्र दिसणार आहेत. मागच्या बऱ्याच काळापासून कपिल देव यांची पत्नी रोमी भाटियाच्या भूमिकेसाठी दीपिकाच्या नावाची चर्चा होती मात्र तिनं या सिनेमात काम करणार की नाही हे स्पष्ट केलं नव्हतं मात्र तिनं आता या भूमिकेसाठी होकार दिला असून ती शूटिंगसाठी लंडनाही पोहोचली आहे.\nहृतिक रोशनसोबत असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का\n'83' या बायोपिकचं दिग्दर्शन कबीर खान करत आहे. या सिनेमात रणवीर व्यतिरिक्त हार्डी संधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, ताहिर भासिन, एमी विर्क आणि साहिल खट्टर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हा सिने��ा 10 एप्रिल 2020ला प्रदर्शित होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1/all/page-57/", "date_download": "2019-08-25T15:31:53Z", "digest": "sha1:I6MIGNV6PZVYI2JFGBPTWLBX54I7PGMY", "length": 7532, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेड- News18 Lokmat Official Website Page-57", "raw_content": "\nशिक्षकाकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण\n27 जुलैशालेय विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा एक अमानुष प्रकार समोर आला. नांदेड कीनवट रोडवर दुधगाव शाळेतील विद्यार्थांना शिक्षकाने वेळूच्या काठीने मारहाण केली. पहिली ते सहावीमधील 15 विद्यार्थांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या पाठीवर मारल्याचे वळ स्पष्टपणे दिसत आहेत. मारहाण करणार्‍या शिक्षकाच नाव कौस्तुभ मुनेश्वर असं आहे. यावेळी संतापलेल्या गावकर्‍यांनी शाळा बंद पाडली. गावकरी किनवट पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन पोहचलेत. गावकर्‍यांनी शिक्षकालाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेत.\nसोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे हजारो हेक्टर पिकं करपली\nनांदेडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांवर हल्ला\nराज्यात पावसाचा धुमाकूळ 18 बळी\nबारावी परीक्षेचा निकाल 65.61 %\nकोल्हापूरमध्ये स्थानिक कराला व्यापार्‍यांचा कडाडून विरोध\nमराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका ; 6 जणांचा मृत्यू\nबलवाच्या विमानातून कृषीमंत्र्यांचा प्रवास \nनांदेडमध्ये 31 हत्या करणारा सीरियल किलर गजाआड\nअशोक चव्हाणांची आपल्याच साखर कारखान्यासाठी झुंज\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2019-08-25T16:40:02Z", "digest": "sha1:NDEVUBPP7H25N6XUBJAODX7T5BLPBTR5", "length": 5856, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एंत्रे रियोस - विकिपीडिया", "raw_content": "\nएंत्रे रियोसचे आर्जेन्टिना देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ७८,७८१ चौ. किमी (३०,४१८ चौ. मैल)\nघनता १५.७ /चौ. किमी (४१ /चौ. मैल)\nएंत्रे रियोस (स्पॅनिश: Provincia de Entre Ríos) हा आर्जेन्टिना देशाच्या पूर्व भागातील उरुग्वे देशाच्या सीमेवरील एक प्रांत आहे.\nएंत्रे रियोस · कातामार्का · कोरियेन्तेस · कोर्दोबा · चाको · चुबुत · जुजुय · तिएरा देल फ्वेगो · तुकुमान · नेउकेन · फोर्मोसा · बुएनोस आइरेस · मिस्योनेस · मेन्दोसा · रियो नेग्रो · ला पांपा · ला रियोहा · सांता क्रुझ · सांता फे · सांतियागो देल एस्तेरो · सान लुईस · सान हुआन प्रांत · साल्ता\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/brihanmumbai-municipal-corporation-recruiment-2019/", "date_download": "2019-08-25T16:02:36Z", "digest": "sha1:WJXUIVI5DSW3UEK633VFN6TVNS3DMQUY", "length": 1952, "nlines": 29, "source_domain": "nmk.co.in", "title": "Brihanmumbai Municipal Corporation Recruiment 2019", "raw_content": "\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ४ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील किटकनियंत्रण अधिकारी व उपप्रमुख अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख किटकनीयंत्रण अधिकरी पदांसाठी २७ जुलै २०१९ आणि उपप्रमुख अधिकारी पदांसाठी ८ ऑगस्ट २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nकीटकनियंत्रण अधिकारी उपप्रमुख अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2019-08-25T15:44:23Z", "digest": "sha1:EQSA4NLBY2JGTDV6AT7SHJYPC6GMJ23M", "length": 11428, "nlines": 156, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आला कोन, गेला कोन – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeकुतुहलआला कोन, गेला कोन\nआला कोन, गेला कोन\nSeptember 21, 2011 डॉ. बाळ फोंडके कुतुहल, विज्ञान / तंत्रज्ञान\nजेव्हा कॅरमबोर्डावरच्या सोंगटीला आपण स्ट्रायकरचा वापर करून ढकलतो तेव्हा काय होतं हे बारकाईनं पाहिलं आहेत कधी जर त्या बोर्डाच्या एका काठाशी काटकोन करून जर स्ट्रायकर मारला तर ती सोंगटी तशीच सरळ रेषेत पुढं जाते पलीकडच्या काठावर आपटते आणि तशीच आल्या पावली आलेल्या दिशेनंच परत फिरते.\nजर त्या काठाशी दुसराच कोन करून मारला तर त्या मारापायी पुढं जाणारी सोंगटीही पलीकडच्या काठावर आपटून परत फिरते. पण आता ती आलेल्या दिशेनं आपला परतीचा प्रवास करत नाही. ती दुसर्‍याच दिशेनं जाते. या किमयेचाच वापर करून अवघड ठिकाणी असलेल्या सोंगटीला भोकात ढकलणं आपल्याला सोपं जातं. प्रकाशकिरणांचा प्रवासही असाच होत असतो. जेव्हा हे किरण एखाद्या पदार्थावरून परावर्तित होतात तेव्हाही ते असेच त्या पदार्थावर आदळून आल्या बाजूलाच परत फिरतात. जेव्हा ते त्या पदार्थाच्या पृष्ठभागाशी काटकोनात असतात तेव्हा ते धोपटमार्ग स्वीकारत आल्या दिशेनंच परत फिरतात. न्हाव्याच्या सलूनमध्ये एकमेकांना समांतर असलेल्या आरशांमध्ये जी असंख्य प्रतिबिंबं दिसतात ती यामुळेच. कारण हे प्रकाशकिरण त्या दोन आरशांमध्ये येरझारा घातल���यासारखे उलटसुलट फिरत राहतात. पण तेच जर एखाद्या कोनातून आले तर मात्र परत फिरताना दुसर्‍याच कोनातून जातात. याचा अर्थ तो येणारा किरण आणि परत फिरणारा किरण एकमेकाशी फटकून वागतात असा मात्र नव्हे. ते दोन्हीही किरण काही विवक्षित नियम पाळतात.\nत्या नियमाच्या चौकटीतच त्यांची दिशा ठरत असते. म्हणजे ज्या कोनातून किरण येतो त्याच कोनातून परत फिरणारा किरण पलीकडच्या बाजूला निघून जातो. शब्दांमध्ये हा नियम सांगता येईल. पण त्याचं चंत्र पाहिलं तर मग शब्दांची गरजच भासणार नाही.\n— डॉ. बाळ फोंडके\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/disadvantages-of-being-in-constant-contact-with-led/", "date_download": "2019-08-25T15:50:30Z", "digest": "sha1:27C5XAZ477AJHZBGBVYCMURR5EDFNF7T", "length": 6875, "nlines": 96, "source_domain": "arogyanama.com", "title": "सातत्याने 'LED'च्या संपर्कात राहिल्यामुळे होणारे तोटे ; जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\nसातत्याने ‘LED’च्या संपर्कात राहिल्यामुळे होणारे तोटे ; जाणून घ्या\nहृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर\nगरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आ���े धोकादायक\nशुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – विद्युत दाब कमी लागत असल्याने तसेच आकारानेही लहान असल्यामुळे एलईडी लायटिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मोबाईल्स, टीव्ही आणि लॅपटॉप्समध्येही आपल्या भोवताली अनेक प्रकारचे एलईडी लाईट्स सतत असतात. आपल्यापैकी अनेक जण दररोज सरासरी 10-15 तास मोबाईल, टीव्ही व लॅपटॉप स्क्रीन्सवर व्यतीत करतो. या स्क्रीनमधून उत्सर्जित होणार्‍या एलईडी लाईटचा आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो. जाणून घ्या एलईडी लाईट्सचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम –\nएलईडी लाईट्सचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम –\n1) एलईडी लायटिंगचा निळा प्रकाश आपल्या रॅटिनाला धोका पोहोचवू शकत असल्यामुळे आपल्या झोपेचे नैसर्गिक चक्र बिघडू शकते.\n2) दीर्घकाळ एलईडी लाईट्सच्या संपर्कात डोळे आल्यास रॅटिनातील उतींना धोका पोहोचू शकतो व त्यामुळे एज-रीलेटेड मॅक्युलर डिजनरेशन हा आजार होऊ शकतो.\n3) स्क्रीन्स आणि मोबाईल फोन्समधील ब्ल्यू लाईट डोळ्यांसाठी धोकादायक असतो. यामुळे रॅटिनाच्या मॅक्युलर भागाला धोका पोहोचू शकतो.\n4) मोबाईल मधल्या ब्लु लाईटमुळे व त्याचा डोळ्यावर होणाऱ्या परिणामामुळे झोपेचा, डोळ्यावभवतीच्या काळ्या वर्तुळांचा धोका उदभवू शकतो.\n5) मानसिक आरोग्यावर आणि झोपेवर खूप घातक परिणाम होत असतात.\nघरच्या घरी क्लिन-अप करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स ; जाणून घ्या\n'ड' जीवनसत्त्वाची कमतरता देते गंभीर आजरांना निमंत्रण\n'ड' जीवनसत्त्वाची कमतरता देते गंभीर आजरांना निमंत्रण\nक्षयमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : डॉ. पवार\nपावसाळ्यात बाळाच्या नॅपी रॅशेसच्या समस्येचे ‘हे’ आहे घरगुती उपाय\nपावसाळ्यात घ्या या ‘५’ पद्धतीने ओठांची काळजी\n‘या’ पानांचे चूर्ण लिव्हरचे आजार, डोकेदुखी, पोटदुखीत उपयोगी, जाणून घ्या\nशाकाहारी व्यक्तींना नैराश्याचा धोका अधिक\nघरात हवी शुद्ध हवा\n‘हृदय’ निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ उपाय अवश्य करून पाहा\nआयुर्वेदानुसार श्रावणात ‘हे’ पदार्थ खाऊ नयेत, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/neeraj-chopra-in-the-finals-of-diamond-league/", "date_download": "2019-08-25T15:38:17Z", "digest": "sha1:U2JW4IGNC6RW25JWRT7MICN7XP6CNVTX", "length": 12240, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भालाफेकपटू नीरज चोप्रा डायम���ड लिगच्या अंतिम फेरीत | Dainik Prabhat", "raw_content": "\nभालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लिगच्या अंतिम फेरीत\nझ्युरिच, दि. 28 – भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने मानाच्या डायमंड लिग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 30 ऑगस्ट रोजी झ्युरिच येथे ही स्पर्धा रंगणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या कामगिरीची पुनरावृत्ती करत मोरोक्कोच्या राबात शहरात झालेल्या स्पर्धेत नीरजने 83.32 मीटर लांब भाला फेकताना चार डायमंड पॉईंट कमावत पाचवं स्थान पटकावलं. या कामगिरीच्या जोरावर नीरजला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.\nनीरज चोप्रा व्यतिरीक्त जागतीक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला जोहान्स व्हेटर, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता थॉमस रोहलर, 2017चा डायमंड लिग चॅम्पियन जेकब वाड्‌लेच, जर्मनीचा अव्वल खेळाडू अँड्रेस हॉफमन आणि इस्टोनियन रेकॉर्ड होल्डर मॅग्नस किर्ट या दिग्गज खेळाडूंनीही अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. यामुळे अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रासमोर कडवं आव्हान असणार आहे.\nराबात शहराता झालेल्या या फेरीपूर्वी नीरजने डायमंड लिगच्या दोन फेऱ्यांमध्ये भाग घेतला होता ज्यातील दोहा येथिल स्पर्धेत पाच डायमंड पॉईंट्‌स कमावताना चौथे स्थान मिळवले होते. यावेळी त्याने तब्बल 87.43 मीटर लांबवर भाला फेकताना अव्वल दर्जाची कामगीरी नोंबवीली होती. तर युजीन (अमेरिका) येथे झालेल्या स्पर्धेत तीन डायमंड कमावताना सहावे स्थान मिळवले होते. डायमंड लिगही भालाफेकीतील मानाची स्पर्धा समजली जाते ज्यात 14 फेऱ्यांमधील गुण ग्राह्य धरले जातात. या 14 फेऱ्यांमध्ये पहिल्या आठ स्थानांवर राहिलेल्या खेळाडूंना बक्षिस दिले जाते. ज्यात पहिल्या स्थानी असलेल्या खेळाडूला 10,000 अमेरिकन डॉलर मिळतात तर आठव्या क्रमांकावरिल खेळाडूला 1000 अमेरिकन डॉलरचे बक्षिस दिले जाते. तर अंतीम सामन्यात आठव्या स्थानी असलेल्या खेळाडूला 2000 अमेरिकन डॉलर चे बक्षीस दिले जाते तर पहिल्या स्थानी असलेल्या खेळाडूला 50,000 अमेरिकन डॉलरचे बक्षीस दिले जाते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nक्रीडाक्षेत्रातूनही जेटली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्‍त\nपित्या समान व्यक्तीला गमावले-गंभीर\nविश्रांतीचा कालावधी चुका कमी करण्यासाठी उपयुक्त – उमेश\n#Ashes : तिसऱ्या कसोटीतून स्टीव्ह स्मिथची माघार\nजागतिक कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेत पदकाचे स्वप्न साक���रणारच – राहुल आवारे\n#INDvWI 1st Test : कोहलीपुढे समस्या संघाच्या व्यूहरचनेचीच\n#WIAvIND : अनिर्णित सामन्यात भारताचे वर्चस्व\nमनदीपची हॅट्ट्रिक, भारत अंतिम फेरीत\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : प्रणोयचा लिन डॅनवर सनसनाटी विजय\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sajagtimes.com/2019/03/", "date_download": "2019-08-25T15:36:18Z", "digest": "sha1:32OWYMVAW6N3QW2ZSOI4BMB4HZXPRTBJ", "length": 51724, "nlines": 174, "source_domain": "www.sajagtimes.com", "title": "March 2019 - Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nसमर्थ शैक्षणिक संकुल व महिंद्रा यांच्यात सामंजस्य करार\nसमर्थ शैक्षणिक संकुल व महिंद्रा यांच्यात सामंजस्य करार\nसुधाकर सैद (सजग वेब टिम, बेल्हे)\nबेल्हे | समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे आणि महिं��्रा सी आय इ यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या वतीने हा पुढाकार घेत समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट सुविधा या करारामार्फत देण्यात येणार असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.संकुलात प्रवेश घेतलेल्या आय टी आय,फिटर,मशिनिस्ट,सी एन सी/व्ही एम सी ऑपरेटर,प्रोग्रामिंग,वेल्डर,डिप्लोमा व डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना संस्थेतच ट्रेनिंग ची सुविधा निर्माण करून महिंद्रा सी आय इ मध्ये प्लेसमेंट देण्यात येईल असे यावेळी वरिष्ठ जनरल मॅनेजर विनायक कडस्कर यांनी सांगितले.\nट्रेनिंग च्या दरम्यान सदर विद्यार्थ्यांना स्टायपेंड म्हणून एक ठराविक रक्कम देखील कंपनीच्या नियमावलीनुसार देण्यात येणार आहे.त्याचबरोबर इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट संवाद वाढवणे,तंत्रज्ञान व नवनवीन कार्यप्रणाली माहिती होण्यासाठी औद्योगिक सहलींचे आयोजन करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित करणे हा या करारा मागे मुख्य हेतू असल्याचे यावेळी जनरल मॅनेजर सुरेश थोरात यांनी स्पष्ट केले.\nमहाराष्ट्र पत्रकार संघाची जुन्नर तालुका जम्बो कार्यकारिणी जाहिर\nअध्यक्षपदी प्रा.अशफाक पटेल उपाध्यक्षपदी काजल फुलसुंदर, अमोल गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन डेरे, कार्यवाह अशोक कोरडे यांची निवड\nनारायणगाव | महाराष्ट्र पातळीवर कार्यरत असणार्‍या महाराष्ट्र पत्रकार संघाची “जुन्नर तालुका कार्यकारिणी” पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सचिव शेखर सुर्यवंशी, राज्य संघटक शिरिष कुलकर्णी, सरपंच योगेश पाटे, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे, अशोक पाटे, आरिफ आतार, सचिन खैरे, अनिल खैरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच जाहिर करुन पदाधिकार्‍यांना कार्ड व नियुक्तीपत्र प्रदान सोहळा नारायणगाव मुक्ताई मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.\nयावेळी जिल्हा प्रतिनिधी म्हणुन अँड.कुलदिप नलावडे, किसन गावडे, जुन्नर तालुका अध्यक्षपदी शिवनेर प्राईमचे मुख्य संपादक प्रा.अशफाक पटेल, उपाध्यक्षपदी कालज फुलसुंदर, अमोल गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन डेरे, कार्यवाह अशोक कोरडे, सहकार्यवाह अरुण मोरे, किरण पाडेकर, संघटक अभय वारुळे, गणेश मोढवे, खजिनदार संतोष हाडवळे, सहखजनिदार राजेंद्र खेत्री, तुषार आंधळे, संपर्कप्रमुख आकाश डावखरे, सहसंपर्कप्रमुख सतिश पाटे, प्रसिद्धीप्रमुख स्वप्निल ढवळे, सुधाकर सैद, विजय चाळक, सचिन भोर, रामदास सांगळे, प्रेस फोटो- व्हिडिओग्राफर अलिअहेमद चौगुले, सचिन संते, राजेश आमले, ऋषिकेश कुर्‍हाडे, तवस्सुल अहेमद सय्यद, कायदेशीर सल्लागार अँड.केतनकुमार पडवळ, अँड.सुनिता चासकर, मार्गदर्शक म्हणुन डाॅ.मिलिंद कसबे, डाॅ.संदिप काकडे, डाॅ.मिनाक्षी काकडे या पदाधिकार्‍यांसह सदस्यपदी दर्शन फुलपगार, शितल नलावडे, सना पटेल, मनिषा औटी, भारती हांडे, धनश्री कडाळे, प्रतिक्षा चौधरी, मनिष गडगे, मंदार अहिनवे, किशोर वारुळे, शरद शेळके, गणेश चोरे, राहुल औटी, पोपट बढे, विनोद रायकर, मंगेश शेळके, प्रविण कांबळे, मिलिंद खेत्री, कार्तिकेश चौधरी, नवरोज सय्यद, आकाश रायकर यांची नियुक्ती करत ५४ जणांची जम्बो कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.\nया सोहळ्याचे प्रास्ताविक जुन्नर तालुका अध्यक्ष प्रा.अशफाक पटेल यांनी करत पत्रकार संघामार्फेत पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहणार असल्याचे सांगतिले. यानिमित्ताने जिल्हा प्रतिनिधी अँड.कुलदिप नलावडे, उपाध्यक्ष अमोल गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन डेरे, सदस्य मनिषा औटी, सचिन डेरे, आकाश डावखरे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिचय करुन देत कार्यकारणी सुरु केल्याबद्दल आभार मानले. यावेऴी सरपंच योगेश पाटे यांनी नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा देत अभिनंदन केले. तसेच राज्याध्यक्ष विलास कोळेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन करत कार्यकारिणीला सुचना दिल्या. या सोहळ्याचे सुत्रसंचालन संघटक गणेश मोढवे यांनी तर आभार सहसंपर्कप्रमुख सतिश पाटे यांनी मानले.\nBy sajagtimes latest, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र महाराष्ट्र पत्रकार संघ 0 Comments\nआमदार लांडगे समर्थकांमध्ये धुसफूस, भोसरी भाजप आक्रमक.\nसजग वेब टीम, पिंपरी चिंचवड\nपिंपरी चिंचवड | मावळनंतर शिरुरमध्येही भाजप-शिवसेनेतील धुसफूस समोर येत आहे. शिवसेनेचे शिरुरचे उमेदवार जाहीर होताच भोसरीतील भाजप गटाने बैठक घेतली. आमदार महेश लांडगे यांच्या गटातील सर्व नगरसेवक शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार न करण्याचा मनस्थितीत आहेत.\nआढळराव पाटलांनी युती होण्याआधी केलेल्या आरोपांचं काय असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. भोसरी विधानसभा सध्या शिवसेनेच्या कोट्यात असल्याने हे दबावतंत्र वापरलं जात आहे. अपक्ष निवडून आलेले लांडगे हे भाजपमध्ये असल्याने, येत्या विधानसभेत हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची ग्वाही द्यावी, अशी मागणी केली जात आहे.\nआमदार लांडगे सावध भूमिकेत असल्याचं बैठकीतील चर्चेतून दिसत आहे. लांडगे युतीधर्म पाळू असं म्हणत असताना त्यांचे समर्थक नगरसेवक मात्र विरोधाची भूमिका घेत आहेत. लांडगे नगरसेवकांना पुढे करुन स्वतःसाठी विधानसभेची जागा निश्चित करत असल्याचीही चर्चा आहे.\nआधी मावळ लोकसभेचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात भाजप आमदार लक्ष्मण जगताप प्रचार करणार अशी चर्चा असताना आता शिरुरमध्येही भोसरी चेे भाजपचे आमदार महेश लांडगे समर्थक नगरसेवकांनी तीच रणनीती अवलंबली आहे\nBy sajagtimes आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, मावळ, शिरूर आमदार महेश लांडगे, भोसरी, शिरूर लोकसभा 0 Comments\nजुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची धुळवड\nजुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची धुळवड\n– अमोल कोल्हेंचा जुन्नर तालुका प्रचार दौऱ्याला जुन्नरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nसजग वेब टीम, जुन्नर\nनारायणगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी काल आपल्या घरच्या तालुक्यात प्रचार दौरा केला. नारायणगाव येथून ग्रामदैवतांचे दर्शन घेत या दौऱ्याची सुरुवात झाली. हनुमान मंदिर ते बस स्टॅन्ड अशी पदयात्रा काढून लोकांच्या गाठीभेटी घेत या प्रचार दौऱ्याची सुरवात झाली बस स्टॅन्ड वर छोटीशी घेतलेली सभा पै. मंगलदास बांदल यांच्या वक्तृत्वाने गाजली.\nनारायणगाव नंतर बोरी, पिंपळवंडी, ओतूर, उंचखडक, डिंगोरे , ओझर असा प्रवास करत या प्रचार यातत्रेचा ओझर याठिकाणी समारोप करण्यार आला. या यात्रे दरम्यान अमोल कोल्हे यांना जनतेचा मिळणारा पाठिंबा अभूतपूर्व असा होता. मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.\nतत्पूर्वी बांदल यांनी नारायणगाव, ओतूर याठिकाणी बोलताना विद्यमान खासदार आढळराव यांच्यावर विमानतळ, रेल्वे, बैलगाडा,पुणे नाशिक हायवे, ट्रॅफिक या मुद्द्यांवरून तुफान टिका केली. तसेच शिवसेना अंर्तगत असलेल्या वातावरणाचाही थेट उल्लेख त्यांनी यावेळी केला. शरद पवार साहेब, अजितदादा, सुप्रिया सुळे यांच्यावर टिका करणारे आढळराव पाटील यांना सत्तेचा गर्व झाला आहे. हडपसर , भोसरी, शिरूर, खेड या सर्व विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बांदल यांनी यावेळी बोलून दाखवली. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस हि अतुलदादा बेनके यांच्या नेतृत्वाखाली एकसंधपणे काम करत आहे सर्व कार्यकर्त्यांनी या सर्वांच्या मागे उभे राहावे. तसेच अतुल बेनके यांच्या मध्ये आता वल्लभशेठ बेनके दिसायला लागलेत.\nनारायणगाव येथे स्टॅन्ड जवळ झालेल्या सभेत नारायणगाव च्या उद्याच्या शिवजयंती चे आमंत्रण देत गावची शिवजयंती आहे डॉक्टर तुम्हीही उपस्थित राहा डॉ अमोल कोल्हे यांना आमंत्रित केले. त्याचवेळी मागे आपल्या कार्यकर्त्यांसह उभ्या असलेल्या सरपंच बाबूभाऊ पाटे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. या क्षणी मात्र संपूर्ण सभेचे वातावरण च बदलून गेले. या सभेनंतर सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांनी डॉ अमोल कोल्हे यांना मारलेली मिठी आणि सरपंचांनी गावच्या उमेदवाराला दिलेल्या शुभेच्छा यामुळे काल नारायणगाव मध्येच राजकीय धुळवडीला सुरुवात झाली.\nप्रचार सभांना मिळत असलेल्या उस्फुर्त प्रतिसाद पाहता जुन्नरकर जनता घरच्या उमेदवाराच्या मागे भक्कमपणे उभी राहील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच बांदल यांच्या वक्तृत्वाने सभांचे वातावरण रंगत असून कार्यकर्तेही उत्साहात प्रचार करत आहेत. भाजप च्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना आढळराव यांनी कायम सापत्न वागणूक दिलेली आहे त्यामुळे भाजप च्या आमदारांना कार्यकर्त्यांना दुखवू नका ते आपलेच आहेत तसेच खेडचे आमदार सुरेश गोरे हे अमोल कोल्हे यांच्यामुळेच आमदार झाले त्यामुळे तेही आपल्याच बरोबर आहेत असे भुवया उंचावणारे राजकीय वक्तव्य करत त्यांनी काल च्या सभांमध्ये मोठे खुलासे केले.\nओतूर याठिकाणी झालेल्या सभेत जुन्नरकरांचा स्वभाव हा दिलदार असून मोठ्या मनाची प्रेमळ माणसं याठिकाणी राहतात. पोटतिडकीने सांगतो एकदा फक्त सर्वांनी ठरवा आणि समस्त जुन्नरकरांनी शपथ घेऊन आपल्या लाडक्या उमेदवाराला निवडून आणावे असे आवाहन बांदल यांनी यावेळी केले.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर आंबेगाव, खेड, जुन्नर, डॉ अमोल कोल्हे, भोसरी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिरूर, शिरूर लोकसभा, हडपसर 0 Comments\nप���र्थच्या पहिल्याच भाषणाची सोशल मीडियाने उडवली खिल्ली\nपिंपरी चिंचवड | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ अजित पवार याच्या पहिल्या भाषणाची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवलेली दिसून येत होती. मावळ मतदार संघात पार्थ पवार याचे पहिले जाहीर भाषण होते परंतु भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचा साधा कार्यकर्ता सुद्धा पार्थ याच्या पेक्षा चांगले भाषण करू शकतो असेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलून दाखवत होते. पार्थ याला लिहून दिलेले मराठी भाषण वाचून बोलताना सुद्धा तो अनेक वेळा अडखळत होता. एकाद्या नव्या कलाकाराला दिलेले भाषण चांगल्या प्रकारे रट्टा मारून बोलू शकतो या कलेची सुद्धा पार्थ पवार याच्याकडे कमी दिसून येत होती.\nशरद पवार आणि पार्थ यांचे वडील अजित पवार यांच्याकडे असलेले वक्तृत्वाची कमी पार्थ पवार मध्ये दिसून येत होती. आज मावळ मध्ये पार्थ याला मिळालेली लोकसभेची उमेदवारी फक्त अजित पवार यांच्या हट्टापायी देण्यात आलेली आहे असेच समजते. ज्या पार्थ पवार याला साधे लिहून दिलेले भाषण नीट वाचता येत नाही तो लोकसभेत जनतेचे प्रश्न काय मांडणार, आज महाराष्ट्रात कुशल कौशल्य असणारे शरद पवार यांच्या नातवाला साधा आजोबाचा वक्तृत्वाचा गुण घेता आलेला नाही असेच आज नेटकरी पार्थ पवार यांची खिल्ली उडवत आहे.\n” ह्याला लिहिलेले भाषण धड वाचता येत नाही..हा निवडुण येवुन संसदेत काय दिवे लावणार आहे…हा तर राहुल गांधी पेक्षा टिंब…..टिंब…..निघाला..” , ” याच्या इच्छे साठी अख्खा लोकसभा मतदारसंघ ताब्यात कशाला द्यायचा त्याला ग्रामपंचायती पासुन सुरुवात करायला सांगा म्हणजे त्याची इच्छा पूर्ण होईल आणि अनुभव सुध्दा येईल” , ” अररारारार…. काय हे… भाव तू खासदार होणार का तुझा पेक्षा मी भारी बोलतो… तू स्वतःचे प्रश्न व्यवस्थित मांडू नाही शकत जसनतेचे प्रश्न काय मांडणार… फक्त श्रीरंग अप्पा.. बारणे ” , ” दादाच पोरगं कस बोलतो म्हणून आवर्जून एकल परंतु ह्याने पहिल्या बोलातच विकेट दिली..”, ” काय राव भाषण आमचं दहावीचं पोर चंगल भाषण करतय आणि म्हणे भावी खासदार” अश्या प्रकारे मावळ मधील सुजाण नागरिकांनी आपल्या सूचना पार्थ पवार आणि राष्ट्रवादीला दिलेल्या आहे. यावर येणाऱ्या लोकसभेला मावळ मधील जनता पार्थ पवार सारख्या नवख्या उमेदवाराला संधी देणार का यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nBy sajagtimes आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, मावळ, शिरूर पिंपरी चिंचवड, मावळ, मावळ लोकसभा 0 Comments\nमला दिलेले प्रेम कोल्हे यांना द्या, निवडून आणण्याची जबाबदारी आमची – विलास लांडे\nसजग वेब टीम, राजगुरूनगर\nचाकण | शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित चाकण येथील सभेत ते बोलत होते. या सभेसाठी विलास लांडे आणि मंगलदास बांदल हे दोन्ही उमेदवारी न भेटल्याने नाराज नेते यावेळी उपस्थित होेते.\nसभेत विलास लांडे यांचे भाषण सुरू असताना बांदल आले त्यावेळी लांडे म्हणाले की या बांदल बसा. आता आपल्याला बसायचे आहे. लांडे असे म्हणताच उपस्थित नागरिकांत एकच हशा पिकला.\nयावेळी बोलताना विलास लांडे म्हणाले की, मोहिते पाटलांचे आणि आम्हा दोघांचे मनोमिलन झाले आहे. या निवडणुकीत साहेबांच्या विचारांना ताकद द्यायची आहे. ७१ हजार कोटींचे कर्ज माफ करणारा पहिला मंत्री म्हणजे पवार साहेब आहेत. १५ वर्षात काही काम नाही. विमानतळ नाही. रेल्वे नाही. सीएसआर निधी देखील स्वतःच्या शाळेसाठी नेला अशी टिका आढळराव पाटील यांच्यावर त्यांनी केली. मला दिलेले प्रेम कोल्हे यांना द्या, डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्याची आपली जबाबदारी आहे असे आवाहन लांडे यांनी यावेळी केले.\nBy sajagtimes latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, शिरूर आंबेगाव, खेड, जुन्नर, डॉ अमोल कोल्हे, भोसरी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिरूर, शिरूर लोकसभा, हडपसर 0 Comments\nमंत्रिपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या पायावर माथा ठेऊ – शरद सोनवणे\nशिरूर | नरेंद्र मोदी यांच्या पायावर शिरुर लोकसभेचा माथा ठेऊ पण आढळरावांसाठी मंत्रीपद मागूच, असं वक्तव्य नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले शरद सोनावणे यांनी केलं आहे. ते एका सभेत बोलत होते.\nआपण सर्व लोकं विमान बुक करु दिल्लीला जाऊ आणि तिथे दिल्लीश्वराच्या पाया पडू, जनतेसाठी हे करु, असंही ते म्हणाले आहेत.\nशिवाजी आढळरावांना केंद्रीय मंत्री करा अशी मागणी आपण पंतप्रधान नरेद्र मोदींकडे करु, असंही ते म्हणाले.\nदरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली.\nBy sajagtimes latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, शिरूर जुन्नर, शरद स��नवणे, शिरूर, शिरूर लोकसभा 0 Comments\nसंभाजी ब्रिगेड पक्षाचे अॅड.मनोज आखरे लोकसभेच्या मैदानात सांगितला राजीव सातवांच्या जागेवर दावा \nहिंगोली – संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे हे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे सुञाकडून समजले आहे.अॅड.आखरेंनी त्यांच्यासाठी राहुल गांधींचे निकटवर्तीय व हिंगोली काॅंग्रेरसचे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या जागेवर दावा सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे.अॅड.मनोज आखरे हे सुद्धा हिंगोलीचेच रहिवासी असल्यामुळे त्यांनी काॅंग्रेसकडे सदर जागेसाठी आग्रह धरल्याचे समजते.तर या मागे राजीव सावत व अॅड.आखरे यांच्या मधील स्थानिक पातळीवरील मतभेद कारणीभुत असल्याचे बोलले जात आहे.\nअॅड.मनोज आखरेंच्या माध्यमातून हिंगोलीची लोकसभेची जागा काॅंग्रेसने संभाजी ब्रिगेडला सोडण्यासाठी सध्या एक शिष्ठमंडळ दिल्ली येथे ठाण मांडून असल्याचे समजते.सदर शिष्टमंडळामध्ये संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर,मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचे चिरंजीव व संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर व गंगाधर बनबरे आदीचा समावेश असल्याचे समजते.सदर शिष्टमंडळाने काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन,त्यांचे कडे सदर जागा संभाजी ब्रिगेडला सोडण्यासंदर्भात जोरदार मागणी केल्याचे व राजीव सातव यांच्या निष्र्कियेतेचा पाढा वाचल्याचे सुञांकडून समजले आहे.काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या मागणीला वरिष्ठापर्यंत पोहचवण्याची भुमिका घेऊन,धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकञित लढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची भुमिका मांडली असली तरी अंतिम निर्णय काय झाला.हे अद्याप समजलेले नाही.परंतु,या निमित्ताने अॅड.मनोज आखरे व खासदार राजीव सातव यांच्यामध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघातील जागेवर संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.\nBy sajagtimes latest, Politics, महाराष्ट्र मनोज आखरे, महाराष्ट्र, संभाजी ब्रिगेड, हिंगोली 0 Comments\nशिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही वाद नाही: अजित पवार\nपुणे : “शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही वाद नाही. विलास लांडे, मंगलदास बांदल यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांशी मी आज सकाळी चर्चा केली. सर्वांची समजूत काढली आहे. काही कार्यकर्त्या���नी सकाळी फलक लावल्याचे समजल्यानंतर चर्चा झाली. आता सर्व कार्यकर्ते एकदिलाने प्रचाराला लागले आहेत. याची प्रचिती शिरूरसाठी होणाऱ्या प्रचारात दिसून येईल” असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\nराष्ट्रवादीकडून शिरुर मतदार संघात डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या विलास लांडेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करुन आपला निषेध व्यक्त केला आहे. गेल्या निवडणुकीत विलास लांडे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शिरुर मतदारसंघात उभे होते. यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना याबाबत साशंकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादीकडून शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे विलास लांडे यांचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे शिरुर मतदार संघात कोल्हेंविरोधात बॅनरबाजी करुन नाराजी व्यक्त केली. अमोल कोल्हेंना शिरुर मतदारसंघात पाडणार अशी भूमिका लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली असून त्यांना समजावण्याचा प्रयत्न लांडे यांनी केला.\nया प्रकारावरुन राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु असल्याची चर्चा सुरु होती. याचा फायदा विरोधी पक्षांना नक्कीच होऊ शकतो. याबाबत अजित पवार यांनी विलास लांडे, मंगलदास बांदल यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन सर्वांची समजूत घातली असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विलास लांडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज मुंबईत भेट घेतली. शरद पवार यांनी, कामाला लागा असा आदेश दिला असून लांडे यांनी देखील ”पक्ष जे काम देईल ते मी करणार” अशी भुमिका स्पष्ट केली.\nBy sajagtimes latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, शिरूर आंबेगाव, खेड, जुन्नर, डॉ अमोल कोल्हे, पुणे, भोसरी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिरूर, शिरूर लोकसभा, हडपसर 0 Comments\nडीजेच्या दणदणाटावर आळेफाटा पोलिसांची कारवाई\nसुधाकर सैद, बेल्हे ( सजग वेब टीम)\nबेल्हे | बुधवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास गुळूंचवाडी(बेल्हे) येथे कल्याण-नगर महामार्गावर एक नाही दोन नाही जवळजवळ दहा ते बारा डीजेंचा कानठळ्या बसवणारा आवाज अचानक सुरू झाला तो गुळूंचवाडी येथील एका लग्नाच्या मांडवडहाळ्यांच्या मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट चालू होता व त्यापुढे तरुणांची अलोट गर्दी नाचत होती. वाहतुकीच्या गोंगाटापेक्षाही या डीजेचा दणदणाट अधिक होता याचवेळी कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि काही वेळातच तत्पर बेल्हे पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि डीजेचा आवाज अचानक शांत झाला पण यावेळी झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन पाच ते सहा डीजेच्या गाड्या पलायन करण्यात यशस्वी झाल्या असून पोलीस कारवाईत सहा गाड्या सापडल्या असून त्यांच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते विशेष म्हणजे ज्यांच्या घरी लग्न होते त्यांचा स्वतःचाही एक डीजे या कारवाईत सापडला आहे आणि दुसरे विशेष म्हणजे ते स्वतः एक किर्तनकार असून त्या माध्यमातून जनजागृती करण्याचेही काम करतात.\nसध्या लग्नसराई त्यातच असणाऱ्या लग्नामध्ये अजूनही डीजे लावण्याचा मोह वधू-वर पक्षाला टाळता येत नाही,त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मिरवणूक व वरातीसाठी महागडे डीजे लावले जात आहेत त्याचा दणदणाट कानठळ्या बसवणारा असून वयोवृद्ध,रुग्ण व सध्या चालू दहावीच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत असून याचे काहीही सोयरसुतक डीजेचालक व वधू-वर पक्षाला नसते.स्त्यावरील काही मंगल कार्यालयांच्या बाहेरही अशाच प्रकारे मिरवणूका काढून डीजेचा दणदणाट केला जातो. परिसरात रुग्णालये व शाळा असल्याने हा परिसर शांतता क्षेत्रात मोडतो तरीही या भागात नेहमीच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केले जाते.यावेळी झालेल्या कारवाईमध्ये अक्षय आशिर्वाद पवार,एम एच-०४-सीजी-३७७० (रा.गुळूंचवाडी),दगडू भाऊ येलमार,एम एच-०४-सीजी-३१५३ (रा.खापरवाडी,आळे),संतोष हरिष राठोड,एम एच-१४-एफ-५७७४(रा.आळे),गणेश दिनकर औटी,(७०९टेंपो) रा.गुंजाळवाडी,बाळासाहेब विठ्ठल चव्हाण,एम एच-१६-क्यू-११५५(रा.वडगाव आनंद),ऋषीकेश संतोष हुलावळे,एम एच-१२-डीजी-३११४ या सहाही डीजेचालकांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नरेंद्र गोराणे व संदीप फड हे करीत आहेत,जुन्नर तालुक्यातील डीजेवरील सर्वात मोठी कारवाई आळेफाटा पोलीस ठाण्याने केल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे,न्यायालयाची डीजे वाजविण्यावर मन��ई असतानाही भयानक आवाजाच्या नवनवीन सिस्टीम्स कोणाच्या आशिर्वादाने चालतात हाही एक प्रश्न अनुत्तरीतच राहतो.\nBy sajagtimes latest, जुन्नर, पुणे जुन्नर, डीजे मालक, बेल्हे 0 Comments\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे August 6, 2019\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा July 31, 2019\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित July 30, 2019\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी July 25, 2019\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड July 25, 2019\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/471", "date_download": "2019-08-25T16:25:12Z", "digest": "sha1:HBRUVCEMHMKQWA2WJSCBSMCYOLP5XKLZ", "length": 4308, "nlines": 43, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "किरण क्षीरसागर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबहुसंख्य मुंबईकरांप्रमाणे, मी रोज लोकलमधून प्रवास करतो. गर्दीतून वाट काढत, मी फलाटावर पोचतो, इतरांना धक्के मारत आत शिरतो, दरवाजावर उभा राहून प्रवास करतो. हे सगळं माझ्या अंगवळणी पडलंय. माझं ऑफिस चिंचपोकळीला आहे. मी रोज सकाळी जोगेश्वरीवरून दादरपर्यंत ट्रेननं येतो. मग मध्य रेल्वेवरून गाडी बदलतो आणि चिंचपोकळीला उतरतो. तोच प्रवास संध्याकाळी घरी जाताना उलट होतो. गेली दहा वर्षं मी ट्रेनचा प्रवास करतोय, पण मला अलिकडे आतमध्ये अस्वस्थतेची वेगळीच भावना अनुभवाला येतेय़. माझ्या आयुष्याचा भाग बनून गेलेला हा प्रवास करताना मी बिचकतोय़. हा प्रवास मला नकोसा वाटू लागलाय़. विचित्र गोष्ट म्हणजे ही अस्वस्थता या रोजच्या प्रवासातून निर्माण झाली हे मला कळलंय\nमुंबईतल्या माणसाला गर्दी नवीन नाही, पण तरीही रात्री कामावरून परतताना हा प्रवास मन अस्थिर करून जातो. चिंचपोकळीवरून गाडी पकडल्यानंतर मी जेव्हा दादरला उतरतो तेव्हाचं दृश्य त्या अस्वस्थतेत आणखी भर घालतं.\nSubscribe to किरण क्षीरसागर\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-109106.html", "date_download": "2019-08-25T15:39:34Z", "digest": "sha1:5RWAPYQWMOP6ISRTXMD7NQ2R7I4YQ6WY", "length": 11137, "nlines": 178, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'आम आदमी'ने राखले दिल्लीचे तख्त ! | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'आम आदमी'ने राखले दिल्लीचे तख्त \n'आम आदमी'ने राखले दिल्लीचे तख्त \nपृथ्वीचं फुफ्फुस अजूनही जळतंय; अ‍ॅमेझॉनमधल्या नैसर्गिक संपत्तीची राख\n'असा नेता होणे नाही'; गिरीश महाजन, पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया\nVIDEO: माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचा 1952 ते 2019 जीवनप्रवास\nVIDEO: भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं निधन\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज निर्णय, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nश्रीनगरमध्ये सुरक्षा यंत्रणेवर दगडफेक; जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर\nसावरकरांच्या पुतळ्याची विटंबना; उद्धव ठाकरे म्हणतात....\nVIDEO: 'मोदी है तो मुमकिन है' या घोषणेवर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी\n'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी...', चिमुकल्या गवळणीचा VIDEO VIRAL\nVIDEO: एअर इंडिया अडचणीत येण्याची शक्यता, इतर टॉप 18 बातम्या\nSPECIAL REPORT: प्रेमी युगुलाला अमानुष मारहाण; गावकऱ्यांनी काढली धिंड\nखासदार सुप्रिया सुळेंचा आजपासून संवाद दौरा, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nSPECIAL REPORT: पाकिस्तानात पुन्हा लष्करी राजवट इम्रान खान यांना धोका\nसीबीआयने पी. चिदंबरम यांना विचारले 'हे' 20 प्रश्न, पाहा SPECIAL REPORT\nSPECIAL REPORT : मोदींना नडणाऱ्या ममतादीदी जेव्हा टपरीवर बनवतात चहा\nमुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO\nSPECIAL REPORT : मौका सभी को मिलता है\nVIDEO: वाऱ्याच्या वेगानं आला आणि सोनसाखळी हिसकावून फरार झाला\nईडीकडून चिदंबरम यांना लुक आऊट नोटीस, इतर टॉप 18 बातम्या\nऑर्डनन्स फॅक्टरीतील 50 हजार कर्मचारी संपावर, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nवाऱ्यासारखी भरधाव कार आली आणि लोकांना चिरडलं, धक्कादायक CCTV\nVIDEO: इस्रोने रचला नवा इतिहास; 7 सप्टेंबरला 'चंद्रयान-2' चंद्रावर उतरणार\nचांद्रयान-2 आज चंद्राच्या कक्षेत करणार प्रवेश, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: तुझ्या गाडीची हवा इथेच काढे���, आमदार अंजली निंबाळकर यांचा रूद्रावतार\nजम्मूतील नदीच्या पुरात अडकले दोन जण; रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO\nVIDEO: कायद्याचा धाक आहे लोकांकडून उघडपणे होतोय हवेत गोळीबार\nकोहिनूर मिल प्रकरण: उन्मेश जोशी चौकशीसाठी ईडी कार्यालयात, इतर टॉप 18 बातम्या\nमद्यधुंद तरुणाच्या कारनं 7 जणांना उडवलं, भीषण दुर्घटनेचा LIVE VIDEO\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nबॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ\nवास्तूशास्त्र- प्रगतीसाठी घरातील पडदेही आहेत तेवढेच महत्त्वाचे, कारण...\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/modi-gevernment-afraid-sp-bsp-mayawati-33885", "date_download": "2019-08-25T16:17:53Z", "digest": "sha1:BFCRYESRJE2EXOZKMUDRFFMKDV37V5Q6", "length": 8130, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "modi gevernment afraid sp bsp mayawati | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसप-बसप आघाडीला मोदी सरकार घाबरले, मायावतींचा हल्लाबोल\nसप-बसप आघाडीला मोदी सरकार घाबरले, मायावतींचा हल्लाबोल\nसप-बसप आघाडीला मोदी सरकार घाबरले, मायावतींचा हल्लाबोल\nमंगळवार, 12 फेब्रुवारी 2019\nलखनौ : केंद्रातील मोदी आणि यूपीतील योगी सरकारने सपा आणि बसप आघाडीचा धसका घेतला असून भाजप सरकार आमच्या आघाडीला घ���बरत असल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आज केला.\nमाजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे एका विद्यार्थी नेत्यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी निघाले असताना त्यांचे विमान रोखण्यात आले. याबाबत स्वत: यादव यांनी ट्‌विट केले आहे. या घटनेचा सपा आणि बसपच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. मायावती यांनी तर मोदी सरकारवर कडाडून टीका केली.\nलखनौ : केंद्रातील मोदी आणि यूपीतील योगी सरकारने सपा आणि बसप आघाडीचा धसका घेतला असून भाजप सरकार आमच्या आघाडीला घाबरत असल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आज केला.\nमाजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे एका विद्यार्थी नेत्यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी निघाले असताना त्यांचे विमान रोखण्यात आले. याबाबत स्वत: यादव यांनी ट्‌विट केले आहे. या घटनेचा सपा आणि बसपच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. मायावती यांनी तर मोदी सरकारवर कडाडून टीका केली.\nते म्हणाले, भाजप सरकार लोकशाही विरोधी धोरणांचा अवलंब करीत आहे. प्रत्येक स्तरावर लोकशाही विरोधी पाऊल उचलले जात आहे हे दुर्दैवी आहे. केंद्र आणि राज्य सरकार आमच्या आघाडीला घाबरत आहे.\nदरम्यान, अखिलेश यादव म्हणाले, की चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपण्यास थांबविण्यात आले. मी अलाहाबाद येथे जात असताना पोलिसांनी काही कारण नसताना मला रोखले आहे. त्याचा मी निषेध करतो.\nदरम्यान, राज्यातील सपा कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध करीत अनेक ठिकाणी आंदोलन केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजप mayawati अखिलेश यादव akhilesh yadav विमानतळ आंदोलन\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/raju-shetty-satej-patil-meeting-kolhapur-30973", "date_download": "2019-08-25T15:50:24Z", "digest": "sha1:KLRFTM5VIVYDQHLCTFZQJZOPZFOQ2MPT", "length": 8602, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "raju shetty-satej patil meeting in kolhapur | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'महाडिक हटाव'साठी राजू शेटटी- सतेज पाटील एकत्र\n'महाडि�� हटाव'साठी राजू शेटटी- सतेज पाटील एकत्र\n'महाडिक हटाव'साठी राजू शेटटी- सतेज पाटील एकत्र\nशुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018\nअलिकडच्या काळात या दोन्ही नेत्यांत चांगलेच सुत जुळले आहे.\nकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेटटी व कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यात अजिंक्‍यतारा येते गुफ्तगू झाली. सुमारे अर्धा तास झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील बदलती समिकरणे, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयावर रेशन बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास खा. शेटटी, आमदार पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक आणि विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र मोर्चानंतर आमदार सतेज पाटील हे त्यांच्या अजिंक्‍यतारा कार्यालयावर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठच काही वेळात खासदार शेटटी हे देखील अजिंक्‍यतारावर दाखल झाले.\nआमदार पाटील यांचा महाडिक यांना उघड विरोध आहे. तर खासदार शेटटी यांनी देखील महाडिकांविरोधात उघड भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच अलिकडच्या काळात या दोन्ही नेत्यांत चांगलेच सुत जुळले आहे. त्यांच्या आजच्या या भेटीमागे हातकणंगले तालुक्‍यासह कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे राजकारण असल्याचे बोलले जात आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत समावेश व्हावा, यासाठी आमदार सतेज पाटील यांचा आग्रह आहे. खा.शेटटी यांनीही आमदार पाटील यांच्याबाबतचे धोरण बदलले असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच ते आमदार पाटील यांच्या विविध कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. गोकुळच्या मल्टीस्टेट विरोधी लढाईत खा.शेटटी यांनी आमदार पाटील यांना पाठिंबा दिला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची भक्‍कम फळी आहे. याचा फायदा आमदार पाटील यांना आगामी निवडणुकीत होवू शकतो. याच अनुषंगाने या दोघांमध्ये गुफ्तगू झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकोल्हापूर सतेज पाटील satej patil लोकसभा निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालय महाड धनंजय महाडिक political parties राजकारण\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2019-08-25T15:38:50Z", "digest": "sha1:JD7WTTUIVLNIXK7VSBLGBL6VEHKPDNWA", "length": 7029, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नांदगाव रोड रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "नांदगाव रोड रेल्वे स्थानक\nनातूवाडी बोगदा (4 किमी)\nचिपळूण बोगदा (2 किमी)\nसावर्डे बोगदा (3 किमी)\nपरचुरी बोगदा (3 किमी)\nकर्बुडे बोगदा (6 किमी)\nटिके बोगदा (4 किमी)\nबेर्डेवाडी बोगदा (4 किमी)\nपेडणे बोगदा (1 किमी)\nबार्सेम बोगदा (3 किमी)\nकारवार बोगदा (3 किमी)\n555 कुमठा रेल्वे स्थानककुमठा\n625 मूकांबिका रोड बैंदूर\nनांदगाव रोड रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नांदगाव गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात निवडक गाड्या थांबतात.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑक्टोबर २०१६ रोजी १९:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-08-25T15:16:04Z", "digest": "sha1:4LAYTADHIF7Y5KIKBZD6FGMFU364OIDL", "length": 8097, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सांगवी येथे युवकाचा खून | Dainik Prabhat", "raw_content": "\nसांगवी येथे युवकाचा खून\nपिंपरी – सांगवी येथे औंध रुग्णालय कामगार वसाहतीजवळ एका 35 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. अजित नंदकुमार भुईया (वय 35 झारखंड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे औंध रुग्णालय कामगार वसाहतीजवळ अनोळखी युवकाचा मृतदेह आढळल्याचे नागरिकांनी सांगताच सांगवी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. मृतदेह आढळलेल्या तरुणाच्या शरीरावर वार केल्याचे आणि डोक्‍यात दगड मारल्याचे प्रथमदर्शी दिसून आले. त्यावरून हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय आहे. याबाबत पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंन��� प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/logic-behind-pincode/", "date_download": "2019-08-25T15:29:20Z", "digest": "sha1:MWPT5S54ISJI3RQ3ISRBTRESAD2BMP2Z", "length": 3476, "nlines": 46, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "logic behind pincode Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतुम्हाला पिनकोडच्या मागचं लॉजिक माहिती आहे का\nपत्रव्यवहार अधिक सुलभ व्हावा म्हणून ही पिनकोडची संकल्पना अस्तित्वात आली.\nश्रीकृष्णाचा विवाह खरंच राधेशी झाला होता का या प्रश्नाशी निगडीत प्रचलित कथांचा आढावा\nदुचाकी, तीन चाकी किंवा चार चाकी – सर्वच वाहनांची चाके काळ्या रंगाची का असतात\nगुगल मध्ये जॉब मिळवण्यासाठी तुमच्यात हव्या ह्या 5 गोष्टी\nऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मुलाखतीत विचारले जातात हे ९ अफलातून प्रश्न \nसोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या ह्या ‘रहस्यमयी जलपरी’च्या व्हिडिओ मागील सत्य आहे तरी काय\nपद्मावतीचं “शील रक्षण” करणारी “मॉडर्न टेक्नॉलॉजी”\nह्य�� मराठी योध्दयाने खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचला\nफक्त NDTV वरच २४ तासांची बंदी कश्यामुळे\nनेपोलियन वर सश्यांनी हल्ला चढवला – आणि ससे जिंकले\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/ashok-chavan-birthday-30109", "date_download": "2019-08-25T15:41:11Z", "digest": "sha1:RIEM6W4FY5P3TBJQFQ7LCHAYCKC235O2", "length": 8388, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ashok chavan birthday | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजचा वाढदिवस : अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री\nआजचा वाढदिवस : अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री\nआजचा वाढदिवस : अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री\nरविवार, 28 ऑक्टोबर 2018\nपिता आणि पुत्र अशा दोघांनीही राज्याचे सर्वोच्च असलेले मुख्यमंत्रीपद भूषविले. ते म्हणजे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै) शंकरराव चव्हाण आणि कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण. राज्याच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये अशोकरावांचे यांचे नाव असून शंकरराव चव्हाण यांच्या विकासात्मक कार्यकर्तृत्वाचा आणि कार्यशैलीचा पायंडा यशस्वीपणे पुढे नेण्याचे काम ते करत आहे. मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताना त्यांनी स्वतःचे विकासात्मक नेतृत्वही यशस्वीरित्या सिद्ध केले आहे.\nपिता आणि पुत्र अशा दोघांनीही राज्याचे सर्वोच्च असलेले मुख्यमंत्रीपद भूषविले. ते म्हणजे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै) शंकरराव चव्हाण आणि कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण. राज्याच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये अशोकरावांचे यांचे नाव असून शंकरराव चव्हाण यांच्या विकासात्मक कार्यकर्तृत्वाचा आणि कार्यशैलीचा पायंडा यशस्वीपणे पुढे नेण्याचे काम ते करत आहे. मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताना त्यांनी स्वतःचे विकासात्मक नेतृत्वही यशस्वीरित्या सिद्ध केले आहे.\nराजकीय वारसा, विचारांची प्रगल्भता, सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यावर विश्वास असलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यमंत्रिपदापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रदीर्घ अनुभव तसेच कॉंग्रेस पक्षामध्ये युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस ते प्रदेशाध्यक्ष असा संघटनात्मक कामकाजाचा अनुभव असल्यामुळेच राज्याच्या प्रभावशाली नेतृत्वामध्ये त्यांचा समावेश आहे. रविवारी ता. 28 ऑक्‍टोंबर रोजी 61 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. सध्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त ते महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सरकारविरोधात भूमिका मांडण्याचे काम करत आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/newzealand-pm-photo-with-muslim-women/", "date_download": "2019-08-25T16:18:42Z", "digest": "sha1:TPMSK6PS5CAZZBF4S67JQF3MESYMK5LL", "length": 17807, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचा मुस्लिम महिलेला मिठीत घेतानाचा हा फोटो ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घालतोय!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nन्यूझीलंडच्या पंतप्रधानांचा मुस्लिम महिलेला मिठीत घेतानाचा हा फोटो ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घालतोय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nआपल्या आजूबाजूला आपण अनेक कलाकार बघतो. यातले बरेचसे कलाकार त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनावर व्यक्त होताना आपल्या कलेच्याच माध्यमातून व्यक्त होतात.\nम्हणजे कवी एखाद्या घटनेवर कविता लिहितात, लेखक लेख- कथा लिहितात आणि चित्रकार असतील तर चित्र काढतात.\nहळव्या मनाचे कलाकार अशाप्रकारे आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून देतात. कधीकधी ह्यातून काही अजरामर कलाकृती निर्माण होतात तर कधी ह्यातून मोठमोठे वाद सुद्धा निर्माण होतात.\nआज आपण अशाच एका घटनेचा आढावा घेऊया.\nमागच्याच महिन्यात न्यूझीलंड ह्या शांत आणि सुंदर देशात एक अत्यंत वाईट घटना घडली. न्यूझीलंडमधल्या एका शहरात असलेल्या दोन मशिदीत मुस्लीम बांधव आपली प्रार्थना करत होते.\nनेमक्या त्याचवेळी एका ऑस्ट्रेलियन माथेफिरूने त्या दोन्ही मशिदींवर क्रमाक्रमाने हल्ला केला आणि तिकडे अंधाधुंद गोळीबार केला.\nह्या पूर्ण घटनेचे त्याने स्वतःच व्हिडीओ चित्रीकरण केले आणि फेसबुकच्या माध्यमातून त्याने हा सगळा प्रकार पूर्ण जगासमोर आणला. अत्यंत अमानुष अशा ह्या हल्यात पन्नास नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले होते.\nह्या घटनेनंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न त्या हल्याच्या ठिकाणी गेल्या आणि हल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांच्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला.\nत्यांच्या ह्या भेटीदरम्यानचे एक छायाचित्र फार प्रसिद्ध झाले ज्यामध्ये त्या एका हिजाब घातलेल्या मुस्लीम बाईला मिठी मारून तिचे सांत्वन करत आहेत.\nजगभरातल्या अनेक वृत्तपत्रांनी ह्या छायाचित्राला आपल्या वृत्तपत्रात जागा दिली एवढे ते छायाचित्र बोलके होते.\nनेमके हेच छायाचित्र ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न ह्या शहरात राहणाऱ्या एका जगप्रसिद्ध भित्तीचित्र कलाकाराला दिसले. तिचे नाव होते लोरेत्ता लिझीओ. जिच्या भित्तीचित्रांचे पूर्ण जग प्रशंसक आहे अशा ह्या कलाकाराला तो फोटू बघून आपल्या पुढच्या चित्राची कल्पना सुचली.\nहल्यामुळे पूर्ण जगात राग, चीड ह्याचा प्रसार होत असतानाच जेसिंडा आर्डर्न ह्यांचे हे छायाचित्र सगळीकडे प्रेम पसरवण्याचा संदेश देऊ शकते ही गोष्ट लोरेत्ता लिझीओ हिच्या लक्षात आली.\nतिने त्या छायाचित्राचेच चित्र एका मोठ्या भिंतीवर काढायचे ठरवले आणि ह्यासाठी तिने चक्क ७५ फुट उंच भिंत निवडली. मात्र आता पुढचा प्रश्न होता ह्या चित्रासाठी येणारा खर्च.\nएवढ मोठ चित्र एखाद्या भिंतीवर काढण्यासाठी येणारा खर्च सुद्धा तेवढाच असणार होता. मात्र इच्छा तेथे मार्ग म्हणतात ते काही खोटे नाही.\nगोफंडमी नावाच्या समाजसेवी संस्थेने ह्या चित्रासाठी येणारा खर्च म्हणून ११००० डॉलर ची रक्कम जगभरातून जमा केली आणि ती ह्या कलाकाराला सुपूर्द केली.\nमेलबर्नच्या एका प्रसिद्ध भागातल्या भिंतीवर हे चित्र दिमाखात विराजमान झाले.\nफक्त मेलबर्न किंवा ऑस्ट्रेलियाच नाही तर जगभरातल्या कलेच्या चाहत्यांनी ह्या अप्रतिम कलाकृतीचे कौतुक केले. लोरेत्ता लिझीओ ह्यांच्यासाठी तर हे चित्र म्हणजे आयुष्यातले एक महत्वाचे चित्र होते.\nत्या म्हणाल्या की ह्यापूर्वी त्याच्या कुठल्याच चित्रावर लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यक्त झाले नव्हते, काही लोकांना तर हे चित्र बघून त्यांचे अश्रू रोखण सुद्धा कठीण होऊन जायचं.\nअनेकजण हे चित्र बघून त्याच्या कलाकाराला मिठी मारून आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायचे.\nमात्र जगात सगळ्यांना आवडणारी कुठलीच गोष्ट नसते हेच खर. ही एवढी अप्रतिम कलाकृती सुद्धा न आवडणारे अनेकजण होते. हळूहळू ते बाहेर येऊ लागले, त्यांचा सुद्धा आवाज मोठा होऊ लागला.\nबघता बघता ह्या विरोध करणाऱ्या लोकांची संख्या पंधरा हजारावर गेली आणि ह्या पंधरा हजार लोकांनी संघटीत होऊन सरकारकडे हे चित्र काढून टाकण्याची मागणी केली.\nहे चित्र न आवडण्यामागे किंवा हे चित्र काढून टाकायच्या मागणी मागे त्यांची अनेक कारणे होते.\nसगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे हा हल्ला जर न्यूझीलंड मध्ये झाला असेल तर त्याचा ऑस्ट्रेलियाशी काय संबंध ऑस्ट्रेलियाच्या एका माथेफिरूने हा हल्ला केल्यामुळे आधीच ऑस्ट्रेलियाची जगात नाचक्की झालेली आहे.\nत्यात असे चित्र एका प्रमुख शहरात मोक्याच्या जागी असणाऱ्या भिंतीवर लाऊन आपण त्याचे प्रदर्शन का करतो आहोत असा ह्या विरोध करणाऱ्यांचा सवाल होता.\nकाही जणांना हा पैशाचा अपव्यय वाटत होता. तेच ११००० डॉलर ह्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या लोकांना किंवा हल्यात मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना दिले असते तर ह्या पैशाचा योग्य वापर झाला असता असे मत ह्या विरोध करणाऱ्या काहीजणांचे होते.\nअजून काहीजणांनी फक्त ह्याच हल्याच्या वेळी आपण असे का करतोय असा प्रश्न विचारला.\nनुकताच श्रीलंकेत ह्यापेक्षा कितीतरी भीषण हल्ला झाला होता त्यावेळी आपण असल काहीच केल नव्हत मग आताच आपण अस का करतोय असा प्रश्न काहीजणांनी विचारला आहे.\nकाहीजणांनी तर त्याही पुढे जाऊन असे म्हटले आहे की दरवेळी हल्लेखोर हा मुस्लीम समाजातील असतो तेव्हा आपण गप्प बसतो आणि आता हल्ला मुस्लीम समजावर झाला आहे तर आपण त्याला एवढ महत्व देतो आहोत.\nअशा अनेक मतमतांतरात सध्या तरी हे चित्र मेलबर्नमध्ये एका ७५ फुट उंच भिंतीवर विराजमान आहे आणि जगभरातल्या लोकाचे हे आकर्षण बनले आहे.\nहे पाहून दुबईमधल्या जगातल्या सगळ्यात उंच इमारतीला म्हणजे बुर्ज खलिफाला सुद्धा ह्याची नक्कल करायची इच्छा दूर करता आली नाही.\nहेच छायाचित्र बुर्ज खलिफा ह्या जगातल्या सगळ्यात उंच इमारतीवर प्रोजेक्टरच्या सहाय्याने काहीवेळासाठी का होईना पण विराजमान झाले होते.\nह्या दुर्दैवी घटनेचा सूत्रधार सध्या न्यूझीलंड पोलिसांच्या ताब्यात असून त्याला न्यूझीलंडमधील सगळ्यात कडक शिक्षा म्हणजेच जन्मठेप होण्यासाठी तिकडचे पोलीस प्रयत्नशील आहेत.\nतर असे हे कुणाला आवडणारे तर कुणाला �� आवडणे ७५ फुट उंच भिंतीवर असणारे एक चित्र.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← “तुला पाहते रे” मधील या ६ हास्यास्पद चुकांनी मालिकेचा पुरता बाजार उठवून टाकलाय\nउन्हामुळे त्वचा रापली असेल तर घरच्या घरी करा हे उपाय. →\nट्रिपल तलाकची सुपर ओव्हर – भाजप सरकारच्या ६ चाणाक्ष खेळी\n‘कोणत्याही’ लॅपटॉपसाठी ‘कोणतेही’ चार्जर वापरणे हे किती योग्य \nभारतातून हद्दपार होत असलेल्या ‘पत्रावळ्या’ विदेशामध्ये ठरतायत सुपरहिट बिझनेस…\nअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु झालेले हे ८ भारतीय स्टार्टअप्स आज अवाढव्य उद्योग झालेत\nजर वाचलेले लक्षात राहत नसेल, तर हा उपाय करून पाहाच\nह्या बॉलीवूड कलाकारांनी एक रुपयाही न घेता चित्रपटात काम केले आहे\n“ओपन” : “जगातील सर्वात नावडती गोष्ट” असणाऱ्या टेनिसवर राज्य करणाऱ्या अवलियाचं आत्मचरित्र\nकाश्मीर प्रश्न समजून घेताना… : काश्मीर आणि भारतीय जनमानस १\nसरकारतर्फे दिले जाणारे भारतातील सर्वात मोठे १५ पुरस्कार..\n“आता मी जळाले असल्याने किमान ते माझ्यावर बलात्कार तरी करणार नाहीत”\nरघुराम राजन कडून हार्दिक पटेल चे भाकित\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/parsi-community/", "date_download": "2019-08-25T16:11:49Z", "digest": "sha1:Y6SK24NKOSHM6H3NTS6M432TRGMSCUXU", "length": 5172, "nlines": 56, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Parsi Community Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nपारशी लोकांच्या सामूहिक श्रीमंतीचं एक महत्वपूर्ण कारण – अफू \nभारताच्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्र विकासात आपण टाटा, वाडिया, मेस्त्री, गोदरेज या पारशी समूहांचे योगदान नाकारुच शकत नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nइस्लाम की स्व-धर्म: पारशी समुदायाच्या इराण ते भारत प्रवासाचा रंजक इतिहास\nअनेक पारशी समाजाच्या व्यक्तींनी भारताच्या आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक प्रगतीमध्ये अमूल्य योगदान दिले आहे हे कुणी नाकारू शकत नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nदुधातील साखरेप्रमाणे भारतात सामावलेल्या पारसी समाजाचा इतिहास\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पारसी समाज हा संख्येने लहान असला तरी समाजाच्या\nराजू शेट्टी यांच्या जातीयवादी वक्तव्याचा समाचार घेणाऱ्या या पोस्ट वाचायलाच हव्या अशा आहेत\nखळखळून हसवणाऱ्या या ११ टीव्ही जाहिराती भारतीय प्रेक्षक विसरूच शकत नाही\nनो मोबाईल डे : रोजच्या कटकटीपासून ब्रेक घेण्यासाठी, एक दिवस सुखाने जगण्यासाठी\nराजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो\nरयतेचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारा राजा\nजिकडे पाहावे तिकडे मायबाप विठोबारखुमाई दिसावे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २८\nशाहबानो ते शायरा बानो: व्हाया जाणत्यांचे अनुनयाचे राजकारण\nनिरागस, निरपेक्ष प्रेमाची परिभाषा शिकवणारा, प्राजक्ताप्रमाणे दरवळणारा “ऑक्टोबर”\nकॉम्प्यूटरला लावलेला पेनड्राईव्ह “Safely Eject” करण्याची खरंच गरज आहे का\nतुमचं सरकार “खऱ्या” मुद्द्यांवर काम करत आहे का हो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2540", "date_download": "2019-08-25T16:36:49Z", "digest": "sha1:QY3XOSLM3NYWKRPAG5OZMYPHQMULGKKI", "length": 19086, "nlines": 129, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "श्री क्षेत्र कावनाई | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनाई हे ठिकाण पर्यटन आनंदासाठी अनेक दृष्टींनी परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबर गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो.\nकावनाई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे. ते तीर्थ अकरा लाख बत्तीस हजार वर्षें प्राचीन तीर्थस्थान आहे असे मानले जाते.\nत्या वेळी त्या तीर्थावर प्रथम कुंभमेळा झाला, म्हणे. कावनाई येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्‍थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, असा भाविकांचा समज आहे.\nकावनाई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर, श्री क्षेत्र कावनाई हे भारतातील चार शक्तिपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तिपीठ समजले जाते. अन्य तीन – १. कांचीपुरा, २. गुवाहाटी व ३. करंजगाव (शेगाव).\nकावनाई क्षेत्राबाबत काही आख्‍यायिका प्रचलित आहेत. त्‍��ा तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. त्या तीर्थाला साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान ह्या तीर्थावरुन जात असताना त्याने कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे त्या गावाचे नाव कावनाई असे पडले. त्या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी तेथेच शिवाजी महाराजांना उपदेश दिला. तसेच, तेथे गजानन महाराजांनी बारा वर्षें तपस्या केली व नंतर ते शेगावला गेले.\nभविकांकडून कामाक्षी देवीच्‍या मंदिराचे धार्मिक वैशिष्ट्य सांगितले जाते. त्‍यानुसार, प्रभू रामचंद्र ज्या वेळेस श्री क्षेत्र टकेद येथे जटायूचा उद्धार करून जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले. त्या वेळेस कैलास पर्वतावर शंकराचा ‘श्रीराम’ हा जप सुरू असताना पार्वतीदेवी शंकरास म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता त्यावर शंकर म्हणाले, की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. तेव्हा पार्वतीदेवी सीतारूपात श्रीरामाला मोहीत करू लागली. मात्र रामाने पार्वतीदेवीला ओळखून दंडवत घातले. तेव्हा पार्वतीदेवी प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा श्रीरामाने ‘माझ्यासाठी आपण येथे राहवे’ असा हट्ट धरला. तेव्हापासून पार्वतीमाता येथे राहिली. श्रीरामाची ‘काम इच्छा’ बघण्यासाठी आलेली हीच ती कामाक्षी माता. कावनई क्षेत्राचा असा इतिहास आहे.\nकावनाई गडाचे बांधकाम मुघलांकडून करण्‍यात आल्‍याची माहिती सांगितली जाते. पुढे पेशव्यांनी कामाक्षी माता मंदिराचा जीर्णोद्धार १७५० ते १७६५ या कालखंडात केला. पेशव्यांनी महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा त्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षीदेवीला सोने-चांदीचे अलंकार दिले, ते मंदिराकडे उपलब्ध आहेत. ते नवरात्र उत्सवात व चैत्र पोर्णिमेला देवीला चढवले जातात. त्यांचा उल्लेख पेशव्यांच्या बखरी मध्ये आहे.\nश्री कावनाई क्षेत्राजवळ कावनाई गड आहे. ते ठिकाण प्रसिद्ध असून गिर्यारोहणासाठी सोपे व सहज सर करण्यासारखे आहे. कावनाई गावापासून गड चढण्यास सुरुवात करून गडाच्या सोंडेवरून वळण घेत घेत गडावर जाता येते. गड चढून गेल्यावर कड्याजवळ पायऱ्या आहे���. पायऱ्या चढून गेल्यावर कड्यात मोठा दरवाजा आहे. सुस्थित असलेल्‍या त्‍या दरवाजाजवळ छोटी गुहा आहे. त्‍यात चार-पाच व्‍यक्‍ती बसू शकतील. दरवाज्यातून छोट्या भुयारी मार्गाने कडा चढून गेल्यावर गडाचा प्रशस्त भाग आहे. पश्चिम भागात एक बुरूज आहे. तेथे पाण्याचे टाके व मंदिर असून टाक्याला उन्हाळ्यातही पाणी असते. त्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही. गडावरून कळसूबाईची डोंगररांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा परिसर दिसतो. गडावर भटकंती करून मन प्रसन्न होते. गडावरील निसर्गसौंदर्य मन मोहून टाकते.\n'श्री क्षेत्र कावनाई'ला नाशिक शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक महामार्गावरून घोटी-इगतपुरीच्‍या दिशेने जाताना खंबाळे गावाजवळ उजव्‍या हाताला फाटा फुटतो. तो कावनाई फाटा या नावाने ओळखला जातो. कावनाई गाव तेथून सात किलाेमीटर अंतरावर आहे. इगतपुरीहून कावनाई गावापर्यंतचे अंतर सतरा किलोमीटर आहे. गावात शिरल्‍यानंतर उजव्‍या हाताला कावनाई गड दिसतो. गडाची एक सोंड गावात उतरली आहे. गडावर राहण्‍याची सोय नाही. मात्र पायथ्‍याला 'कपिलाधारातिर्थ' या आश्रमात राहण्‍याची सोय होऊ शकते.\n- सीताराम आर. निकम\nसर खुप छान लेख आहे. आम्हाला त्यामुळे अत्यंत महत्वाची माहिती मिळाली.\nसर अतिशय महत्वाची अन दुर्मिळ माहिती आपण दिली मी स्वतः कावनई गावाचा रहिवाशी आहे. माझ्या गावच्या पर्यटन संबंधी आपण दिलेल्या माहिती बद्दल आम्ही कावनई ग्रामस्त आपले आभारी आहे.\nखूप छान माहिती मिळाली धन्यवाद\nसुंदर संकलन अशीच माहिती संकलन करून सर्वांपर्यंत पोहोचवावी. इतिहासाच्या अभ्यासाला याचा उपयोग होईल.\nसर, आमच्या गावाबद्दल खूपच छान माहिती दिली. धन्यवाद.\nसीताराम आर. निकम हे नाशिक शहरात राहतात. त्‍यांनी निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव महाविद्यालयात भूगोलाचे प्राध्‍यापक म्‍हणून काम केले आहे. सध्‍या ते 'कर्मवीर शांताराम कोंडाजी वावरे' महाविद्यालयात प्राध्‍यापक पदावर कार्यरत आहेत. निकम यांना भूगोल शिकवण्‍यापेक्षा अनुभवण्‍यास आवडतो. त्यासाठी ते मित्रमंडळींना सोबत घेऊन भटकंती करतात. त्‍यांचा नव्‍या, अपरिचित जागा शोधणे हा छंद आहे. ते त्‍यांच्‍या भटकंतीबाबत लेखन करतात.\nसंदर्भ: कुंभमेळा, कामाक्षी देवी, इगतपुरी तालुका, कावनाई गाव, देवस्‍थान, Nasik, Igatpuri Tehsil, Kavnai village, Fort, महाराष्‍ट्रातील डोंगर\n��ंदर्भ: महाराष्‍ट्रातील डोंगर, डोंगर, इगतपुरी तालुका, त्र्यंबकेश्वर गाव, सुळका, खिंड, पर्यटन स्‍थळे, Nasik, Igatpuri Tahsil, Peak, Trimbakeshwar, Tourist Place\nभारतातील एकमेव सांदण दरी\nसंदर्भ: अहमदनगर, अकोले तालुका, ट्रेकींग, प्राणीवैभव, भूवैशिष्‍ट्य, दरी\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील डोंगर, डोंगर, इगतपुरी तालुका, त्र्यंबकेश्वर गाव, सुळका, खिंड, पर्यटन स्‍थळे, Nasik, Igatpuri Tahsil, Peak, Trimbakeshwar, Tourist Place\nसंदर्भ: त्र्यंबकेश्वर गाव, कुंभमेळा, अमेरिका, चित्रकार, शिल्‍पकला, नाटककार, नाशिक तालुका\nनाशिकचा चालताबोलता माहितीकोश - मधुकर झेंडे (Madhukar Zende)\nसंदर्भ: नाशिक शहर, नाशिक तालुका, Nasik, Nasik Tehsil\nबाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज\nसंदर्भ: चांदेकसारे, कोपरगाव तालुका, महाराष्‍ट्रातील मंदिरे, भैरवनाथ, जोगेश्‍वरी देवी, दंतकथा-आख्‍यायिका, गुढीपाडवा, Ahmadnagar, Kopargaon Tehsil, Chandekasare Village, Bhairavnath, देवस्‍थान, भैरव\nकुंभमेळा २०१९ – सावधान, गंगे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/virat-kohli", "date_download": "2019-08-25T16:13:57Z", "digest": "sha1:SYXVAXN7R4MO2YRRSED5VWBLU3HDILRL", "length": 16625, "nlines": 167, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Virat Kohli Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nRavi Shastri | रवी शास्त्री यांच्या समोरील 4 आव्हाने\nविश्वचषक 2019 चा दावेदार मानली जाणारी टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर रवी शास्त्री यांचं प्रशिक्षकपद धोक्यात आलं होतं. त्यांना पुन्हा कार्यकाळ वाढवून देण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्रींची निवड\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘क्रिकेट सल्लागार समिती (CAC)’ ने रवी शास्त्री यांची नियुक्ती केली असून ते 2021 पर्यंत ते भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शर्यतीत\nभार��ीय क्रिकेटसंघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शॉर्टलिस्‍ट करण्यात आली आहेत. ‘क्रिकेट सल्लागार समिती (CAC)’ ने सध्याचे संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींसोबत इतर पाच उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट केली आहेत.\nकोहलीने एकाच सामन्यात गांगुली आणि मियांदादाचा विक्रम मोडला, आता केवळ सचिन बाकी\nभारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळताना एकाचवेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद आणि भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा विक्रम मोडला. कोहलीने रविवारी (11 ऑगस्ट) आपल्या शानदार खेळीच्या जोरावर मियांदादाचा वेस्टइंडीजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.\nWorld Cup मधील पराभवानंतर उदासीन वाटायचं, कोहलीच्या भावना\nविश्वचषकात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर पुढचे काही दिवस सकाळी उदासीन वाटायचं, अशा भावना कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केल्या आहेत.\nIndvsWI : रोहित शर्मा नवा विक्रम रचणार\nभारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. फ्लोरिडातील सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडियममध्ये रात्री 8 वाजता (India vs West Indies) या सामन्याला सुरुवात होईल.\nकोहलीला कर्णधारपदावरुन हटवू नका, चांगला प्रशिक्षक द्या : अख्तर\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरुन विराट कोहली (Virat Kohli) ला हटवणं मूर्खपणाचं आहे, असं मत ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ अशी ख्याती असलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब\nरॉबिन सिंहसह 2 हजार जणांचे अर्ज, टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदासाठी 2000 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. मात्र, या 2000 हजार अर्जांमध्ये विद्यमान प्रशिक्षक रवी शास्री यांना टक्कर देऊ शकतील अशी नावं फार कमी आहेत, असा दावा बंगळुरु मिररच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.\nरवी शास्त्री नव्हे, भारताच्या प्रशिक्षकपदासाठी ‘हे’ नाव आघाडीवर\nविश्वचषकाच्या सेमीफायनलमध्येच भारतीय संघ बाहेर झाल्यापासून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाल संपला असून नव्या प्रशिक्षकाच्या निवडीची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. यात र���ी शास्त्रींसह अनेकांनी दावेदारी दाखल केली आहे.\nगरोदरपणावर अनुष्का शर्मा म्हणते…\nअभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohalil) अनेक दिवस त्यांचं प्रेमाचं नात लपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे लग्नही शांततेत आणि सिक्रेट पद्धतीने करण्यात आली होती.\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मी��ियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/icc-cricket-world-cup-team-india-prize-money-28-crore-winner-will-get-70-crore-after-defeat-in-semi-final-mhpg-389847.html", "date_download": "2019-08-25T16:15:50Z", "digest": "sha1:EWGIMQB76LZ5RGXL6HSEFAIELNTUPZGB", "length": 17470, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "World Cup : वर्ल्ड कपमधून बाहेर तरी टीम इंडिया बनली करोडपती! icc cricket world cup team india prize money 28 crore winner will get 70 crore after defeat in semi final mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nWorld Cup : वर्ल्ड कपमधून बाहेर तरी टीम इंडिया बनली करोडपती\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nThe Ashes : इंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nWorld Cup : वर्ल्ड कपमधून बाहेर तरी टीम इंडिया बनली करोडपती\nवर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं भारताला 18 धांवांनी पराभूत केले. त्यामुळं भारताचे फायनलचे स्वप्न भंगले आहे.\nमॅंचेस्टर, 11 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं पराभूत केल्यामुळं भारतीय संघाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळं सध्या सोशल मीडियावर भारतीय संघाची जोरदार चर्चा होत आहे. मात्र, सेमीफायनलमध्ये मिळालेल्या पराभवानंतरही टीम इंडिया करोडपती बनली आहे. 14 जुलै रोजी लॉर्ड्स��्या ऐतिहासीक मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारताला ट्रॉफी आणि 5.5 कोटी देण्यात येणार आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या तरी संघांना जास्त किमतीचे बक्षिस देण्यात येणार आहे.\nवर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं भारताला 18 धांवांनी पराभूत केले. त्यामुळं भारताचे फायनलचे स्वप्न भंगले आहे. असे असले तरी, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आयसीसीच्या वतीनं बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आली आहे. वर्ल्ड कप 2019मध्ये फायनल जिंकणाऱ्या संघाला 28 कोटी, एक ट्रॉफी आणि क्रिकेटपटूंना बॅज देण्यात येणार आहेत. तर, वर्ल्ड कपमध्ये उपविजेत्या संघाला 14 कोटी रुपये बक्षिस स्वरूपात देण्यात येणार आहेत. तसेच, सेमीफायनल खेळणाऱ्या संघांना प्रत्येकी 5.50 कोटी देण्यात येणार आहेत.\nविजेत्या संघाला मिळणार खोटी ट्रॉफी\nवर्ल्ड कपमध्ये विजेत्या संघाला मिळणारी ट्रॉफी 11 किलोग्राम वजनाची आहे. सोने आणि चांदी यांच्यापासून ही बनवण्यात येते. मात्र. मात्र आयसीसी खरी ट्रॉफी आपल्याकडे ठेवते तर, एक दुसरी ट्रॉफी विजेत्या संघाला देते.\nबक्षिसांच्या रकमेबाबत बोलायचे झाल्यास चॅम्पियन फुटबॉल लीगमध्ये विजेत्या संघाला 150 कोटींचे बक्षिस मिळते. तर, बॉस्केटबॉल संघाला 139 कोटींचे बक्षिस दिले जाते. या दोन्ही स्पर्धांच्या तुलनेत क्रिकेट स्पर्धांना कमी बक्षिस मिळते.\nवाचा- World Cup: धोनीच बाद होणं लागलं जिव्हारी, चाहत्याचा झाला मृत्यू\nवाचा- WORLD CUP : टीम इंडियाने सामना हरला पण तरीही भारतच चॅम्पियनवाचा- World Cup : पराभवानंतर धोनीला केन विल्यम्सननं दिली ही ऑफर, पाहा VIDEO\nVIDEO: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी ��ीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/holidays/all/page-4/", "date_download": "2019-08-25T16:27:41Z", "digest": "sha1:ZF2SMQKMAXRVFE77A46255USUINF4WMH", "length": 5636, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Holidays- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nआता पोलिसांनाही मिळाणार वाढदिवसाची सुट्टी\nसलग सुट्‌ट्यांमुळे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी\n65वा प्रजासत्ताक दिनाचा उत्साह\nशिक्षक सुट्टीवर, विद्यार्थी वार्‍यावर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/06/02/tumhala-vegvegale-anuhav-denari-cherishx/", "date_download": "2019-08-25T17:10:18Z", "digest": "sha1:KPHGW7GCAVJ5V2VBDEMJD6KEERIKURUY", "length": 12640, "nlines": 156, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "स्टार्टअप कट्टा - तुम्हाला वेगवेगळे आनंददायी अनुभव देणारी CherishX - उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nस्टार्टअप कट्टा – तुम्हाला वेगवेगळे आनंददायी अनुभव देणारी CherishX\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nCherishX ही कंपनी मार्च २०१६ ला मायांक सिंघानिया (CTO & Co-Founder), इच्छित अग्रवाल (Founder), मुदित जीजू (Co-Founder), योगेश यादव (Founder) यांनी चालू केली. हे चौघेपण आयआयटी, आयआयएम चे विद्यार्थी दिल्लीमध्ये कंपनीचे मुख्य कार्यालय असून जवळपास १ ला��ाहून अधिक ग्राहकांना सेवा पुरवितात.\nCherishX च्या माध्यमातून हे लोक वेगवेगळे अनुभव आपल्याला देतात.\nजसं की, तुम्हाला आयपीएल मॅच बघायची आहे आणि ते पण एका मोठ्या प्रोजेक्टर स्क्रीनवर.. आणि ते पण एका मोठ्या प्रोजेक्टर स्क्रीनवर.. तर मग अँप घ्या. प्रोजेक्टर भाड्याने मागवा. यांचे लोक येतात. ऑडिओ स्पिकर्स, मोठी स्क्रीन सगळं भरून..\nआपल्याला आवडत्या कुत्र्याशी खेळायचं आहे ते पण मिळतं. कुत्र्याची जात निवडा. हे लोक कुत्रा आणतात. दिवसभर तुमचा मोकळा वेळ प्राण्यांबरोबर घालवा (Date with Dog).\nसध्या बेंगलुरू, दिल्ली, कोलकाता, जयपूर, इंदोर या ठिकाणी ही कंपनी सेवा पुरविते.\nwriter @ दै. सकाळ, पुण्यनगरी\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nतंत्रज्ञान आधारित बदलती नवी शिक्षणपद्धती\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. ​तंत्रज्ञानाचा…\nअत्यंत उपयुक्त माहिती दिनेश सर. नवं काहीतरी वाचायला मिळलं. उद्योजक मित्र नवी माहिती दिल्याबद्दल आभारी\nलोकांना टाईमपास करण्यासाठी जागा द्या… लोक तुम्हाला बिझनेस देतील…\nस्टार्टअप कट्टा – WeWork…. व्यवसायांसाठी अल्प दरात Shared Workspace पुरविणारे स्टार्टअप\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nभारतीय उद्योगजगतातील ध्���ुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाही हे उपाय करून पहा…\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nकृषिपूरक व्यवसायाची वाट, हीच ग्रामीण विकासाची पहाट\nस्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार\nHUL च्या ‘प्लॅस्टिक बनेगा फँटॅस्टिक’ मोहिमेचे अनावरण, पुनर्वापरयोग्य प्लास्टिकचा १०० टक्के वापर करण्याचा निर्णय\n‘काईली जेनर’ ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश\nफ्लिपकार्टचे संस्थापक CEO बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t4510/", "date_download": "2019-08-25T15:28:20Z", "digest": "sha1:UQYX5EJ2DJPEHFG3PTL2C4UGUZGQKZKN", "length": 4176, "nlines": 103, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-जीवनसाथी", "raw_content": "\nजगा आणि जगू द्या...\nलाभले मज भाग्य की ,\nलाभलीस तू जीवनसाथी .\nभरकटलेल्या जीवन नौकेचा ,\nधरलास तू सुकाणू हाती .\nजीवन माझे वादळ वारा अन धरणीचा कंपच सारा ,\nपण तुझ्यामुळे भासला जणू पश्चिमेचा सुखद वारा .\nलडखडनाऱ्या माझ्या जीवनाचा ,\nआहे फक्त आणि फक्त तूच सहारा .\nअनेकदा मांडला खेळ नशिबाचा.\nपरि ना लाभले अनुकूल दान मजला.\nफिकट फिकट रंग माझ्या संसाराचा,\nतुझ्याच विविध कला गुणांनी गर्द सजला.\nवेग वेगळे सूर होते परी,\nसुख दुखाची गीते साथ गाईली.\nजणू संगमाच्या दोन नदीनी,\nमिळून स्वप्ने साथ पाहीली.\nजीवनाच्या कड्याचे असू देत,\nनागमोडी वळण अन अवघड घाट.\nतरीही एकमेकाच्या साथीने होईल,\nआयुष्याची रम्य प्रत्येक पहाट.\nकवी : बाळासाहेब तानवडे\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nजगा आणि जगू द्या...\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/accident-or-murder-kerala-dgp-prisons-rishiraj-singh-has-made-sensational-claims-about-sridevis-death-89030.html", "date_download": "2019-08-25T15:26:34Z", "digest": "sha1:PZFMEBUL2QEUR7LX3CIHOFW2BVTUTFXX", "length": 16557, "nlines": 175, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "अभिनेत्री श्रीदेवींची हत्या झाली, IPS अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ", "raw_content": "\nनवरा कधीही ���ांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nअभिनेत्री श्रीदेवींची हत्या झाली, IPS अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nतिरुवनंतपुरम (केरळ) : अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाच्या दीड वर्षानेही तिच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क सुरुच आहेत. केरळ जेलचे डीजीपी ऋषीराज सिंह यांनी श्रीदेवीच्या निधनाबाबत खळबळजनक दावा केला आहे. श्रीदेवीचा निधन हे सामान्य निधन नाही तर तो खून होता, असा दावा आयपीएस ऋषीराज सिंह यांनी केला आहे. ऋषीराज सिंह यांनी त्यांचे मित्र आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. उमादथन यांच्या माहितीवरुन हा दावा केला आहे. श्रीदेवी यांचं गेल्या वर्षी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबई निधन झालं होतं. बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून श्रीदेवींच्या निधनाबाबत दबक्या आवाजात संशय व्यक्त करण्यात येत आहे.\nऋषीराज सिंह यांनी केरळमधील एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात हा दावा केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला नसून त्यांचा खून करण्यात आला आहे”. या दाव्यासोबत त्यांचे मित्र फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि डॉ. उमादथनही सहमत आहेत.\n“कुणी कितीही नशेत असो माणूस एक फूट पाण्यात बुडून मरु शकत नाही. जेव्हा माणसाचे पाय कुणी धरेल आणि डोकं पाण्यात बुडवेल तेव्हाच माणसाचा मृत्यू होऊ शकतो”, असं डॉक्टर उमादथन म्हणाले.\nदरम्यान, ऋषीराज सिंह यांच्या या दाव्यानंतर श्रीदेवीचे पती बोनी कपूर चांगलेच संतापले. त्यांनी सिंह यांचा दावा खोडून काढला. “मी अशा मूर्खासारख्या कथांवर प्रतिक्रिया देणार नाही. अशा गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायला हवी असं मला अजिबात वाटत नाही. अशा बाबी या कोणाच्या तरी कल्पना असतील”, असं बोनी कपूर म्हणाले.\nश्रीदेवीचं संपूर्ण कुटुंब दुबईतील एका लग्न सोहळ्याला गेलं होतं. तिथे त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनच्या माहितीनुसार, श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला. त्यावेळी त्या दारुच्या नशेत होत्या.\nPHOTO : महेश मांजरेकरांच्या मुलीचं सलमानच्या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण\nआलिया ���टच्या मैत्रिणीसोबत डेटिंगची चर्चा, क्रिकेटपटू के एल राहुल म्हणतो...\nबॉक्स ऑफिसवर 'मिशन मंगल'चा धुमाकूळ, तीन दिवसात किती कमाई...\nशाहरुख आणि सलमानलाही मागे टाकलं, गुगल सर्चमध्ये सनी लिओनी अव्वल\nलानत है उनपे, जिनके पास दानत नहीं, पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष करणाऱ्या…\nवरुण-साराच्या 'कूली नं 1' चं पहिलं पोस्टर\nPHOTO : रकुलप्रीत सिंहचा नवा फोटोशूट, पाहा रकुलचा ग्लॅमरस लूक\nलोकसभेतील पहिल्या अधिवेशनात सनी देओल 37 दिवसांपैकी 28 दिवस गैरहजर\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nसोशल मीडियावरुन नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा\nLIVE : ज्याचा घोटाळा असेल तोच भाजपात जातोय : जयंत…\nराज्यात दहिहंडीचा थरार, 140 गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू\nतरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना :…\nसोलापुरात सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर पोलिसांची कारवाई\nलवकरच मारुती सुझुकीची छोटी SUV भेटीला, किंमत फक्त...\nपुढच्या वर्षी नोकियाचा स्वस्त 5G फोन लाँच होणार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-air-india-limited-recruitment/", "date_download": "2019-08-25T15:16:45Z", "digest": "sha1:U2TVT2JW6NBQRJZPEB4FQROLUCAQM7YK", "length": 4039, "nlines": 42, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या ७९ जागा - nmk.co.in", "raw_content": "\nएअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या ७९ जागा\nएअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ७९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.\nप्रशिक्षक नियंत्रक पदाच्या २५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई./ बी.टेक.आणि एक वर्ष अनुभव किंवा इंजिअनिरिंग डिप्लोमा आ��ि ३ वर्ष अनुभव धारक असावा.\nडाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या ५४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि ६ महिण्याचा अनुभवा किंवा इय्यता बारावी उत्तीर्ण आणि १ वर्षाचा अनुभव धारक असावा.\nवयोमर्यदा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१९ रोजी ४२ वर्षांपेक्षाजास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवरांसाठी ३ वर्ष सवलत.)\nफीस – प्रशिक्षक नियंत्रक पदांकरिता १०००/- रुपये आणि डाटा इंट्री ऑपरेटर पदांकरिता ५००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना फीस नाही.)\nमुलाखत तारीख – प्रशिक्षक नियंत्रक पदांकरिता ३० एप्रिल २०१९ रोजी आणि डाटा इंट्री ऑपरेटर पदांकरिता २ मे २०१९ रोजी मुलाखती घेण्यात येतील.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nअर्जाचा नमुना डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/785", "date_download": "2019-08-25T16:48:11Z", "digest": "sha1:ZXRRHZCHEFZT3J6C26KCFTO5TVRQTJKT", "length": 3161, "nlines": 41, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "आज दिनांक 22 जानेवारीच्या बातम्या ,म मराठी प्रस्तृत व्हाॅट्सअॅपवाणी – M Marathi", "raw_content": "\nआज दिनांक 22 जानेवारीच्या बातम्या ,म मराठी प्रस्तृत व्हाॅट्सअॅपवाणी\nम मराठी प्रस्तृत व्हाॅट्सअॅपवाणी न्यूजचे महाराष्ट्रातील पहील सुपरफास्ट ऑडीयो बुलेटीन\nआज दिनांक 22 जानेवारीच्या बातम्या\nकमी वेळात ऐका देशभरातील बातम्या\nऐका आपन पाठवा आपल्या मिञाना व्हाॅट्सअॅपवाणी\nCategories: म मराठी व्हॉट्सअ‍ॅपवाणी\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%88_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-08-25T16:23:08Z", "digest": "sha1:IKEZHEXDAUS6MH7H2QSF7MJFBS7J2DVK", "length": 12674, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओगदेई खान - विकिपीडिया", "raw_content": "\nअधिकारकाळ १२२९ - १२४१\nओगदेई खान हा चंगीझ खानचा तिसरा मुलगा (इ.स. ११८५ ते इ.स. १२४१) व त्याच्या राज्याचा उत्तराधिकारी होता. चंगीझ खानाच्या मृत्यूनंतर इ.स. १२२९ मध्ये याने मध्यमंगोलियावर आपले राज्य चालवण्यास सुरूवात केली. वडिलांप्रमाणेच त्याने अनेक स्वाऱ्या व लुटालुट केली. मंगोलियातील काराकोरम या शहराला त्याने आपल्या राजधानीचे शहर म्हणून निश्चित केले.\nओगदेई हा चंगीझ खानाच्या चार मुलांपैकी तिसरा मुलगा. लहानपणापासूनच आपल्या शांत, नम्र व समजूतदार स्वभावामुळे तो चंगीझ खानाचा लाडका होता. आपण वडिलांसारखे हुशार नसल्याचे त्याने जोखले होते तरीही आपल्या समजूतदार व चतुर स्वभावामुळे तो इतरांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरत असे. मंगोल रीतीरिवाजांप्रमाणे लहानपणापासूनच त्याला घोडेस्वारी व युद्धनीतीचे प्रशिक्षण दिले होते. चंगीझच्या स्वाऱ्यांमध्ये त्याला सहभागी केले जात असे. युद्धनीतीत तो तरबेज होता. याचबरोबर आपल्या सैन्याधिकारी, सेनापती यांच्या सल्ले, तक्रारींकडे तो उत्तमरीत्या लक्ष पुरवत असल्याने तो लोकप्रियही होता.\nचंगीझ खानाच्या मृत्यूनंतर इ.स. १२२९मध्ये भरवण्यात आलेल्या सभेत एकमताने चंगीझच्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून ओगदेई खानाची निवड करण्यात आली. स्वतः चंगीझखानाचीही अशीच इच्छा असल्याचे सांगितले जाते. ओगदेईने अनेक स्वाऱ्या करून आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला.\nचंगीझ खानाप्रमाणे \"गेर\"मध्ये न राहता जगात इतरत्र लोक जसे नगरे बांधून राहतात तसेच मंगोलांनी राहावे अशी ओगदेईची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक कारागीर, स्थापत्यशास्त्रज्ञ व अभियंत्याना काराकोरमला नेले व तेथे पक्की बांधकामे करून नगर वसवले. या बांधकामावर युरोपीय व मुसलमानी संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. नगरात त्याने चर्च व मशिदी बांधल्या. आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची पूर्ण मुभाही दिली. चंगीझ खानाने मिळवलेली बरीचशी लूट त्याने या नगरावर व इतर बांधकामांवर तसेच व्यापारावर खर्च केल्याने अधिक लूट मिळवण्यासाठी त्याला पुन्हा स्वाऱ्या करणे भाग होते.\nचीनमधील सुंग राज्यकर्त्यांच्या साहाय्याने त्याने चीनमधीलच जुर्चेन या प्रबळ राज्यवटीवर जोरदार हल्ले करून त्यांची राजधानी ताब्यात घेतली. इ.स. १२३४मध्ये त्याने जुर्चेन राज्याचा नि:पात केला. त्यानंतर त्याच्या अधिपत्याखाली चीनविरुद्ध सुरू करण्यात आलेले युद्ध त्याच्यानंतरही सुमारे ४५ वर्षे चालले व संपूर्ण चीन मंगोल फौजांच्या ताब्यात आला. त्याच्या फौजांनी कोरियाला आपले मांडलिक बनवले, मध्य आशिया व युरोपमध्ये रशिया, हंगेरी, पोलंडवर स्वाऱ्याही केल्या. त्यापुढे जाणे मात्र ओगदेईच्या मृत्यूमुळे रहित करण्यात आले.\nइ.स.१२४१ मध्ये ओगदेई खानाचा अतिमद्यपान व संधीवाताच्या दुखण्याने मृत्यू झाला. आपल्या पश्चात आपला बेजबाबदार व ऐशोआरामाला चटावलेला मुलगा गुयुक खान गादीवर बसावा अशी ओगदेईची इच्छा नव्हती. त्याने जीवंतपणी आपला उत्तराधिकारी न निवडल्याने त्याची पत्नी व गुयुक खानाची आई तोरेगीन खातूनने काही काळ राज्यकारभार सांभाळला. पुढे इ.स. १२४५ मध्ये तिने आपल्या मुलाला गुयुक खानाला गादीवर बसवले. ओगदेईच्या बाजूने लढणाऱ्या रशियामधील जोचीच्या मुलाला बाटु खानला ही निवड मान्य नव्हती. त्यामुळे गुयुक व बाटु यांच्यातील बेबनाव वाढत होता. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी इ.स. १२४८मध्ये गुयुक खान बाटुच्या भेटीस जात असता त्याचा वाटेत मृत्यू झाला. यानंतर सत्ता तोलुई खान याचा पुत्र मोंगके खान याच्या ताब्यात गेली.\nगेंगीज़ खान ऍन्ड द मेकिंग ऑफ द मॉडर्न वर्ल्ड - जॅक वेदरफोर्ड\nद मंगोल कॉन्क्वेस्ट्स - बाय द एडिटर्स ऑफ टाइम-लाइन बुक्स\nइ.स. ११८५ मधील जन्म\nइ.स. १२४१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मे २०१७ रोजी २१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/kulbhushan-jadhav-verdict-what-is-vienna-convention-on-diplomatic-relations-and-article-36-in-kulbhushan-jadhav-case-90669.html", "date_download": "2019-08-25T15:29:41Z", "digest": "sha1:4Z7NKQISQS4I5AR62B6V6THGATCVOAB2", "length": 20111, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Kulbhushan Jadhav Verdict : पाकिस्तानला तोंडावर पाडणारं Article 36 काय आहे?", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्य��� बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nKulbhushan Jadhav Verdict : पाकिस्तानला तोंडावर पाडणारं Article 36 काय आहे\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nहेग (नेदरलँड) : पाकिस्तानच्या कोठडीत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी आणि महाराष्ट्राचा सुपुत्र कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. हेरगिरीचा आरोप करत पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीची शिक्षा आंतरराष्ट्रीय कोर्टाने स्थगित केली. शिवाय कौन्सिलर अक्सेस म्हणजेच वकिलातीचा मार्ग मोकळा करुन दिला.\nयाआधी दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला अंतिम सुनावणीपर्यंत स्थगिती दिली. आज याप्रकरणी अंतिम सुनावणी झाली. यामध्ये 15 विरुद्ध 1 असा मोठा विजय भारताने मिळवला.\nकोर्टाने निकाल देताना व्हिएन्ना कराराची जाणीव करुन दिली. व्हिएन्ना करारातील कलम 18 ने पाकिस्तानला तोंडावर पाडलं.\nकाय आहे व्हिएन्ना करार\nदुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात अस्वस्था पसरली होती. त्यावेळी सर्व देशांना परस्परांमध्ये सौहार्द राखण्यासाठी एका समान धाग्यात, समान नियमात बांधण्याची गरज सर्वांना वाटली. त्यातूनच व्हिएन्ना करार उदयाला आला. या कराराने एकमेकांशी सौहार्दाचे संबंध राखण्यासाठी राजनैतिक किंवा राजदूतांना विशेष अधिकार देण्यावर एकमत झालं.\nया करारानुसार एका देशाचे राजदूत दुसऱ्या देशात कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि भीतीशिवाय काम करु शकतात. याअंतर्गत राजदुतांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत.\nऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये 18 एप्रिल 1961 रोजी आंतरराष्ट्रीय कायदेमंडळाने व्हिएन्ना करार प्रत्यक्षात आणला. तोच करारा व्हिएन्ना करार म्हणून जगातील 189 देशांनी त्यावेळी स्वीकारला. यातील तरतुदी कायद्याच्या स्वरुपात 1972 मध्ये आल्या.\nनिर्मितीवेळी व्हिएन्ना करारात एकूण 52 कलमांचा समावेश करण्यात आला.\nविविध देशांत आपला प्रतिनिधी अर्थात राजदूत नेमण्याच्या दृष्टीने व्हिएन्ना करार महत्त्वाचा आहे\nदुसऱ्या देशात राजदूताच्या संमतीशिवाय दुतावासात त्रयस्थ व्यक्तीला जाता येत नाही.\nराजदूताला अटक, झडती घेणे, कर लावणे यासारख्या सर्व कारवायांना मनाई आहे\nदुतावासाबाहेर हल्ले, बॉम्बस्फोट हो��े म्हणजे संबंधित राष्ट्रासाठी अपमानजनक कृत्य\nनागरिकांना राजनैतिक अधिकार देणे\nआंतरराष्ट्रीय कोर्टाने उल्लेख केलेला कलम 36\nव्हिएन्ना करारात (Vienna Convention on Consular Relations) कलम 36 (Article 36 ) हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यानुसारच आज कुलभूषण जाधव प्रकरणात भारताचा 15 विरुद्ध 1 असा मोठा विजय झाला.\nकलम 36 नुसार, व्हिएन्ना करार स्वीकारलेल्या सर्व देशांना एखाद्या देशाने दुसऱ्या देशाचा नागरिक पकडला किंवा त्याला अटक केली, तर अटकेतील व्यक्तीला संबंधित देशाचा राजनैतिक अधिकार अर्थात (consular access) देणे. शिवाय अटकेतील नागरिकाच्या देशालाही राजनैतिक अधिकाराचा मार्ग खुला करणे.\nम्हणजेच कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील भारतीय दुतावासाचा राजनैतिक अधिकार पाकिस्तानने देणे बंधनकारक असेल. हीच मागणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली होती, जी सहज मान्य झाली.\nआता पुढे काय होईल\nआंतरराष्ट्रीय कोर्टाने भारताची मागणी मान्य केल्याने, आता हा खटला पाकिस्तानात पुन्हा नव्याने सुरु होईल. तिथे कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत मिळेल. या मदतीमुळे भारत पाकिस्तानच्या कोर्टात आपली बाजू मांडेल. याआधी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा खटला त्यांच्या मिलिट्री कोर्टात चालवला होता.\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nयावर्षी भारतालाही निमंत्रण दिलेली G-7 परिषद काय आहे\nमोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत\nमोदी-मोदीच्या घोषणा, पॅरिसमध्ये UNESCO चं मुख्यालय दणाणलं\nपंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं फोनवर संभाषण, पाकिस्तान निशाण्यावर\nनरेंद्र मोदी नवीन भारताचे नवीन हिटलर : मनसे\nअटल बिहारी वाजपेयींचा स्मृती दिन, राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-economy-stock-market-dr-vasant-patwardha-marathi-article-3142", "date_download": "2019-08-25T16:17:25Z", "digest": "sha1:CFMCM3KDAHHGLM4WZK3CR3NZS2WI2GAO", "length": 19741, "nlines": 111, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Economy-Stock Market Dr. Vasant Patwardha Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ\nसोमवार, 15 जुलै 2019\nअर्थनीती : शेअर बाजार\nभारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला २०१९-२०२० वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. शेतकऱ्यांप्रमाणेच ज्या मध्यमवर्गाने मोदी-२ साठी भरभरून मते दिली त्यांच्या तोंडाला इथे पाने पुसली गेली आहेत. मध्यमवर्गातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली करमुक्त मर्यादा पाच लाख, २५ हजार रुपये आहे. ही मर्यादा ५० हजार रुपये ते एक लाख रुपयांनी वाढवली असती, तर ‘उलट्या हाताने कावळा हाकल्याचे’ किंचित पुण्य त्यांना मिळाले असते. पुढील निवडणुका २०२४ मध्ये होईपर्यंत आता या वर्गाकडे दुर्लक्ष केले तरी चालणार आहे.\nडॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्पातील आकडे देण्यापूर्वी दोन तास रटाळ भाषणांची सुरुवात केली होती. मागील अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तीच प्रथा चालू ठेवली. निर्मला सीतारामन यांनी अडीच तास भाषण करून इजा बिजा तिजा हे शब्द सार्थ ठरविले.\nयंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत संरचना, सर्व देशात सर्वांना पाणीपुरवठा आणि तेलबियांच्या उत्पादनवाढीवर जोर देण्यात आला आहे, तो योग्यच आहे. खाद्य तेलाच्या आयातीवर आपण दरवर्षी ७३ हजार कोटी रुपये खर्च करतो. हा आकडा पुढील पाच वर्षांत शून्यावर आला पाहिजे. महसुली तूट व वित्तीय तूट यावर्षी, दरवर्षीप्रमाणेच फक्त चायपे चर्चा झाली. जलवाहतुकीसाठी मात्र मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातील, असा पुनरुच्चार अर्थमंत्र्यांनी केला असला, तरी देशातील सर्व नद्या एकमेकांना जोडण्याचे स्वप्न अपुरेच राहत आहे. नद्यांतील गाळ काढून (Dredging) त्यांचे पात्र खोल व विस्तीर्ण करण्याचे व नद्यांतील पाणीपुरवठा वाढवण्याचे अजूनही मनावर घेतले जात नाही. जलसंधारण कल्पनेतील पहिले पाऊल हे असायला हवे. पूर्व-पश्‍चिम किनाऱ्याजवळून खूप मोठे महामार्ग आखून आणि कोकण रेल्वेप्रमाणेच सर्व किनाऱ्यांवर किनारा रेल्वे सुरू करणे अत्यावश्‍यक आहे.\nअर्थसंकल्पात नागरी आणि ग्रामीण विभागातील सर्व रस्ते एकमेकांना जोडणे या कल्पनेचा प्रत्यक्षात अंमल व्हायला हवा. देशात पूर्वी २१० किलोमीटर मेट्रो रेल्वे धावत होत्या. आता त्याचे उद्दिष्ट ६५७ किलोमीटर ठेवण्यात आले आहे. १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात मेट्रोचे जाळे वाढायला हवे. २०२२ पर्यंत इथे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. रेल्वेच्या वाढीसाठी ५० लाख कोटी रुपये हवे आहेत. त्यासाठी परकीय गुंतवणूकदारांना जास्त सवलती द्यायला हव्यात. रस्ते व घरबांधणी व्यवसाय इथेच मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढत असतात, त्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात भर हवा.\nशेअरबाजारात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात यायला हवे यासाठी काही वर्षांपूर्वी राजीव गांधी योजना सुरू केली गेली होती. ‘राजीव’ या नावाला न बिचकता या योजनेची व्याप्ती तीन लाख रुपयांपर्यंत वाढवायला हवी. नाहीतरी ‘राजीव’ या शब्दाचा अर्थ ‘कमळ’ असाच होतो.\nगेल्या वर्षी तीन राष्ट्रीयकृत बॅंकांचे एकत्रीकरण करण्यात आले होते. ही एकत्रित बॅंक आता १ एप्रिल २०१९ पासून कार्यरत होणार आहे. यावर्षीही अशाच काही विलीनीकरणाच्या घोषणा जाहीर व्हायला हव्या होत्या. त्यायोगे राष्ट्रीयकृत बॅंकांची संख्या कमी झाली असती आणि थोड्याच पण सक्षम बॅंका ग्राहकांना चांगल्या सोयी, सवलती देऊ शकल्या असत्या.\nभारत सरकार आपले लोखंड, पोलादाचे धोरण महिनाअखेर जाहीर करणार आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू स्टील अँड पॉवरमध्ये गुंतवणूक हवी. सध्या हा शेअर २७५ रुपयांना आहे. वर्षभरात त्यात ३० टक्के वाढ होईल.\nअर्थसंकल्प निराशाजनक असल्यामुळे शुक्रवारी बाजार पडलाच होता, पण नंतरही सोमवारी तो ४३८ अंकांनी घसरून ३९,०७६ पर्यंत खाली आला. निफ्टी १३६ अंकांनी उतरून ११,६७४ पर्यंत खाली आला व निफ्टी बॅंकही ४६१ अंकांनी घसरून ३१,०१४ ची पातळी गाठली. सहसा खाली न उतरणारा बजाज फायनान्सही ३,४२० पर्यंत उतरला. ज्यांची पूर्वीची खरेदीची संधी हुकली असेल, त्यांनी अजूनही उतरत्या भावात बजाज फायनान्स घ्यायला हरकत नाही.\nदिलीप बिल्डकॉन हाही शेअर ४३६ रुपयांपर्यंत खाली आला आहे. गेल्या १२ महिन्यांतील याचा उच्चांकी भाव ९१७ रुपये बघता तो जरूर घ्यावा. वर्षभरात हा शेअर किमान ४० टक्के नफा देऊन जाईल.\nलार्सेन टुब्रो १,६५८ रुपयांपर्यंत उतरला आहे. या शेअरमध्ये त्यामानाने फारशी घट नाही. बजाज फिनसर्व्ह ८,३५८ पर्यंत उतरला आहे. उतरणाऱ्या भावात हे सर्व शेअर्स जरी आकर्षक वाटले, तरी खरेदीसाठी थोडे थांबणेच इष्ट ठरेल.\nशेअरबाजारातील गुंतवणूक ही किमान एक वर्षासाठी ठेवली, तर त्यात चांगला नफा मिळून जातो. अर्थसंकल्पात सोन्यावर कुठार बसली असली, तरी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून काही गुंतवणूकदार त्याच्याकडे बघतात. पण सोने वाढले तरच त्या गुंतवणुकीत काही हाताला लागते. शिवाय ते चोरीला जाण्याची भीतीही असते. म्हणून शेअरबाजारातील चांगल्या कंपन्यांतच गुंतवणूक केली, तर त्यात सुरक्षितता, विक्रीयोग्यता याबरोबरच काही उत्पन्नाचीही शक्‍यता असते.\nकेंद्र सरकारचे लोखंड-पोलादाचे धोरण महिनाअखेर जाहीर होणार आहे. त्यामुळे पूर्वी सुचविलेल्या जेएसडब्ल्यू स्टीलप्रमाणेच ए.पी.एल. अपोलो ट्युब्जध्येही गुंतवणूक यशस्वी ठरेल. सध्या या शेअरचा भाव १,६२० रुपये आहे. गेल्या १२ महिन्यांतील त्याचा किमान भाव १,००३ रुपये होता; तर कमाल भाव १,८४० रुपये होता. घसरत्या बाजारामध्येही हा शेअर टिकून आहे. जून २०१९ ला संपलेल्या पहिल्या तिमाहीत तिची विक्री २९ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. या तिमाहीत तिने तीन लाख, ८८ हजार टन उत्पादन विकले. कंपनी बांधकामात लागणाऱ्या पोलादी नळ्यांच्यावर भर देत आहे. तिने नुकताच शंकरा बिल्डिंगकडून दोन लाख टन निर्मितीचा एक कारखाना घेतला असून अपोलो ट्रायकोट अशी एक उपकंपनी स्थापन केली आहे. इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रकल्प जसजसे वाढत जातील तशी तशी या कंपनीच्या उत्पादनाला मागणी वाढत जाईल.\nकाही दिवसांपूर्वी एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत असलेली आपली अर्थव्यवस्था आता तीन ट्रिलीयन डॉलरपर्यंत गेली ��हे. पुढील पाच वर्षांत ती पाच ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याची सरकारची महत्त्वाकांक्षा आहे. कोळसा उत्पादन, औष्णिक ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, खाणी, खनिजे या क्षेत्रांत विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर यावी असे धोरण जर अवलंबिले गेले, तर अर्थव्यवस्था जास्त बळकट ठरले.\nअर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्य नागरिक जरी नाराज असला, तरी ओ.एन.जी.सी. आणि ऑइल इंडिया या कंपन्यांना त्याचा फायदा होईल. पेट्रोल वितरण कंपन्या भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम यातही अवश्‍य गुंतवणूक हवी. सामान्य नागरिकांनी आपली बचत बॅंकांतील ठेवीत ठेवण्याऐवजी शेअरबाजारात घालायला हवी. अधून मधून चढउतार जरी दिसले, तरी दोन-तीन वर्षांचा विचार करता शेअरबाजारात वर्षभरात ३० टक्के सरासरीने नफा मिळतो.\nराष्ट्रीयकृत बॅंकांची अनार्जित कर्जे आता बरीच कमी झाली आहेत आणि केंद्र सरकारने त्यात ७५ हजार कोटी रुपयांचे भांडवल घालायचेही ठरवले आहे. त्यामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, कॅनरा बॅंक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये माफक प्रमाणात गुंतवणूक यशस्वी ठरेल.\nसागरमाला व भारतमाला या समुद्रकिनाऱ्यांशी संबंधित असलेल्या प्रकल्पांवर सरकार भर देणार आहे. इथे लागणाऱ्या ऑप्टिकल फायबर केबल्सचे उत्पादन करणाऱ्या विंध्या टेलि व स्टरलाइट टेक्‍नॉलॉजी इथेही गुंतवणूक चांगली ठरेल.\nशेअर शेअर बाजार निर्मला सीतारामन अर्थसंकल्प\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://govexam.in/vanrakshak-bharti-old-question-papers/", "date_download": "2019-08-25T15:39:53Z", "digest": "sha1:GFBLBND6BASZB56TOBDGVBQU5OREHX4Z", "length": 8237, "nlines": 174, "source_domain": "govexam.in", "title": "Vanrakshak Bharti Old Question Papers Online Practice Papers", "raw_content": "महाराष्ट्रातील अद्यावत जॉब अपडेट्स\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nपेपर सोडून झाल्यावर “आपले मार्क्स बघा” या बटन वर क्लिक करा.. मग “बरोबर उत्तरे” या बटन वर क्लिक करा…\nमित्रानो या विभागात आम्ही मुख्य वनसंरक्षण विभागातील वनरक्षक आणि वनपाल भरती परीक्षा विषयक माहिती, जुने आणि सराव पेपर्स प्रकाशित करू. तरी प्रक्टिस साठी नेहमी भेट देत जा धन्यवाद..\nवन विभाग अमरावती लिपिक टंकलेखक परीक्षा पेपर २०१६\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ – ७\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ – ६\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ – ५\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ – ४\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ – ३\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक यवतमाळ परीक्षा नोव्हेंबर २००७ – १\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००८ – १\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ – २\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नाशिक नोव्हेंबर २००७ – १\nवनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ – १\nनागपूर वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-१\nधुळे वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-३\nधुळे वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-२\nधुळे वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-२\nधुळे वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-१\nचंद्रपूर वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-२\nचंद्रपूर वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-१\nऔरंगाबाद वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-१\nअमरावती वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-४\nअमरावती वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-३\nअमरावती वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-२\nअमरावती वनरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७-१\nमिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajesh-kshirsagar-30999", "date_download": "2019-08-25T16:31:30Z", "digest": "sha1:4J4B4OC4D2HPBV5KSXSBNDDQAFF2XDXX", "length": 7080, "nlines": 126, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "rajesh kshirsagar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजचा वाढदिवस : राजेश क्षीरसागर - आमदार, शिवसेना - (कोल्हापूर)\nआजचा वाढदिवस : राजेश क्षीरसागर - आमदार, शिवसेना - (कोल्हापूर)\nशनिवार, 24 नोव्हेंबर 2018\nराजेश क्षीरसागर यांचा हा पन्नासाव्वा वाढदिवस आहे. कार्यकर्ता हाच आपला सर्वेसर्वा आहे असे समजून त्यांनी विधानसभेच्या दोन टर्म पूर्ण केल्या आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे नाव अनेकवेळा चर्चेत आले आहे. महापालिकेच्या संदर्भात प्रश्‍न असो, की वैद्यकीय सुविधा असो ते थेट रस्त्यावर उतरून नागरिकांबरोबर असतात. शहरातील अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आगामी निवडणुकीत त्यांनी थेट भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकलेले आहे. शिवसेनेशी कट्टर असलेल्या क्षीरसागर यांनी 2019 च्या निवडणुकीत हॅटट्रिक करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.\nराजेश क्षीरसागर यांचा हा पन्नासाव्वा वाढदिवस आहे. कार्यकर्ता हाच आपला सर्वेसर्वा आहे असे समजून त्यांनी विधानसभेच्या दोन टर्म पूर्ण केल्या आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे नाव अनेकवेळा चर्चेत आले आहे. महापालिकेच्या संदर्भात प्रश्‍न असो, की वैद्यकीय सुविधा असो ते थेट रस्त्यावर उतरून नागरिकांबरोबर असतात. शहरातील अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आगामी निवडणुकीत त्यांनी थेट भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकलेले आहे. शिवसेनेशी कट्टर असलेल्या क्षीरसागर यांनी 2019 च्या निवडणुकीत हॅटट्रिक करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमंत्रिमंडळ आंदोलन agitation आग\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crimes/father-trying-to-kill-son-and-daughter-after-demanding-stationary-for-school-in-nashik-92178.html", "date_download": "2019-08-25T15:20:51Z", "digest": "sha1:QTYHEEE55CN4G2QL65BIUITCGQOBAUG3", "length": 16316, "nlines": 174, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "नाशिकमध्ये दप्तर मागितल्याने बापाने दोन मुलांना विष पाजले | Father trying to kill son and daughter after demanding stationary for school in Nashik", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nनाशिकमध्ये दप्तर मागितल्याने बापाने दोन मुलांना विष पाजले\nविठ्ठल भाडमुखे, टीव्ही 9 मराठी, नाशिक\nनाशिक : नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे गावात जन्मदात्या बापाने पोटच्या मुलांना दप्तर मागि��ल्याने विष पाजल्याची धक्कादायक घटना आज घडली. पंढरीनाथ बोराडे असं आरोपीचं नाव आहे. पंढरीनाथ बोराडेने मुलगी निकिता आणि मुलगा ऋषिकेश या दोघांना विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सध्या दोन्ही मुलांवर उपचार सुरु आहेत.\nनिकिता आणि ऋषिकेशने वडिलांकडं शाळेसाठी वही, पुस्तकं आणि दप्तराची मागणी केली. या मागणीने संतापलेल्या आरोपी पंढरीनाथ बोराडेने संतापून मुलांचा गळा दाबला. त्यानंतर दारुच्या नशेत आपल्या दोन्ही मुलांना विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला. त्याने सुरुवातीला मुलांना मारहाण केली आणि नंतर जबरदस्तीने त्यांच्या तोंडात कीटकनाशक ओतले. मात्र, हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ दोन्ही मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.\nसध्या मुलगी निकिताची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर मुलगा ऋषिकेशवर जिल्हा रुगणालायत उपचार सुरु आहेत. मुलांचे आजोबा अण्णासाहेब नवले यांनी सांगितलं, “पंढरीनाथ बोराडे सुरुवातीपासूनच दारु पिऊन यायचा. तसेच पत्नीला मारहाण करायचा. त्याने पत्नीलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांचे जमिनीचे वाद होते. त्याने पत्नी आणि मुलांना काहीही देणार नसल्याचंही म्हटलं होतं.”\nपोलिसांनी मुलांचे जबाब घेऊन आरोपी नराधम बापावर गुन्हा दाखल करत त्यालाअटक केली आहे.\nपाण्याच्या बादलीत पडून नाशिकमध्ये अकरा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू\nदोन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर अनुदान मिळणार\nनाशिकला जाणारा कसारा घाट मार्ग 1 महिना बंद राहणार\nराज्यात मुसळधार पाऊस सुरुच, अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी\nनाशिकमध्ये गोदावरीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत पाणी\nनाशिकमधील पावसामुळे औरंगाबादकरांना दिलासा, जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ\nभाषणदरम्यान शेतकरी ओरडला, गावात दवाखाना नाही, आदित्य ठाकरे म्हणाले 8…\nगोदावरीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली…\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nराज्यसभेतील भाषणासाठी 35 हजाराची पुस्तकं, जेटलींच्या भाषणांनी संसदही स्तब्ध\nसोनं 39 हजारांपर्यंत जाण्याचं कारण काय\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोद���ंची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bangalore-auto-drivers-rs-1-6-crore-villa-it-investigation-finds-charity-story-sd-370992.html", "date_download": "2019-08-25T15:39:55Z", "digest": "sha1:PN23HAVOESWAQZ6JWMCFTATPFYHE66VW", "length": 17638, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिक्षा ड्रायव्हरनं खरेदी केला 1.6 कोटींचा बंगला, सत्य तपासताना आयकर अधिकाऱ्यांच्या आले नाकीनऊ bangalore-auto-drivers-rs-1-6-crore-villa-it-investigation-finds-charity-story-sd | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nरिक्षा ड्रायव्हरनं खरेदी केला 1.6 कोटींचा बंगला, सत्य तपासताना आयकर अधिकाऱ्यांच्या आले नाकीनऊ\nराहुल गांधींना 'पर्यटना'साठी काश्मीरात जायचं असेल तर व्यवस्था करतो - सजंय राऊत\nअरुण जेटलींची एवढ्या कोट्यवधींची प्रॉपर्टी, कोण आहे वारसदार\nशाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया\n स्वत:ची मुलं जिथं शिकली तिथंच कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही दिलं शिक्षण\nVIDEO : 'खूप मोठं दुःख, माझा मित्र अरुण सोडून गेला'; पंतप्रधान मोदी भावुक\nरिक्षा ड्रायव्हरनं खरेदी केला 1.6 कोटींचा बंगला, सत्य तपासताना आयकर अधिकाऱ्यांच्या आले नाकीनऊ\nबंगळुरूच्या रिक्षा ड्रायव्हरनं 1.6 कोटींचा बंगला खरेदी केला. काय आहे त्यामागचं सत्य\nसध्या इन्कम टॅक्स विभाग बंगळुरूच्या एका रिक्षा ड्रायव्हरबद्दल गोंधळात पडलेत. यानं काही दिवसांपूर्वी एक बंगला खरेदी केला. त्याची किंमत आहे 1.6 कोटी रुपये. निवडणुकीच्या धामधुमीतच ही ख��ेदी झाली. म्हणून या रिक्षा ड्रायव्हरचे राजकीय संबंध आहेत असं वाचलं. पण तसं काही नसल्याचं आयकर विभागानं सांगितलंय.\nएका इंग्रजी वर्तमानपत्राच्या माहितीनुसार हा दानाचा मामला आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार या सगळ्याचा संबंध अमेरिकन स्त्री लारा एविसनशी संबंधित आहे.\nया माहितीप्रमाणे या रिक्षा ड्रायव्हरनं काही दिवसांपूर्वी पर्यटक असलेल्या 72 वर्षांच्या लाराला आपल्या रिक्षातून बंगळुरूला फिरवलं होतं. त्यावेळी बोलताना त्यानं आपल्या आर्थिक तंगीबद्दल तिला सांगितलं होतं.\nही घटना 2006ची. अमेरिकन लारानं रिक्षा ड्रायव्हरच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची तयारी दर्शवली.\nहळूहळू त्यांचे संबंध दृढ व्हायला लागले, तसा अमेरिकन स्त्रीनं बंगला खरेदी करण्यासाठी या रिक्षा ड्रायव्हरला पैसे दिले.\nहे पैसे मिळाल्यावर ड्रायव्हरनं कर्नाटकच्या महादेवपुरा इथल्या जट्टी द्वारकामईमध्ये 15 रुम्सचा बंगला खरेदी केला.\nत्यानं अशा वेळी हा बंगला खरेदी केला जेव्हा निवडणुकीचं वातावरण तापलं होतं.\nया रिक्षा ड्रायव्हरचं नाव सुब्रमणी नल्लुरल्ली आहे. त्याचं वय जवळपास 45 वर्षांचं आहे. त्याला पत्नी, 1 मुलगा आणि 1 मुलगी आहेत.\nआयकर खातं अजूनही तपास करतंय. सुरुवातीला बेनामी संपत्तीच्या दृष्टीनं तपासणी केली. पण चकित करणारी कागदपत्र मिळाली.\nअधिकाऱ्यांनी सांगितलं की कागदपत्र पाहिल्यावर रिक्षा ड्रायव्हरनं सांगितलेली घटना खरी असल्याचं लक्षात आलं.\nया सर्व घटनेत महादेवपुराचे विधायक अरिवंद लिंबावल्‍ली यांच्यावर लक्ष ठेवलं जातंय. ते कर्नाटक भाजपचे महासचिवही आहेत. असं म्हणतात या रिक्षा ड्रायव्हरबरोबर त्यांचे संबंध आहेत.\nसध्या आयकर विभाग सुब्रमणी नल्लुरल्लीची चौकशी करतंय. भाजप नेत्यानं सांगितलंय मी एकदाच या रिक्षा ड्रायव्हरला सार्वजनिक समारंभात पाहिलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभ���रताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/saaho-star-prabhas-japanese-fans-pose-outside-his-house-in-hyderabad-a-mhmj-381069.html", "date_download": "2019-08-25T16:09:13Z", "digest": "sha1:IJDFR7HMZRALUHKE6HX5I6DAJY732T7P", "length": 17894, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रभाससाठी काहीपण! लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी जपानी चाहत्यांनी केली चक्क भारत वारी saaho star prabhas japanese fans pose outside his house in hyderabad | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी जपानी चाहत्यांनी केली चक्क भारत वारी\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nThe Ashes : इंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी जपानी चाहत्यांनी केली चक्क भारत वारी\nप्रभासचा 'साहो' हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा असून नव्या पोस्टरमध्ये तो इंटेस लुकमध्ये दिसत आहे.\nमुंबई, 08 जून : बाहुबली आणि बाहुबली 2च्या तगड्या यशानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या चाहत्यांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ झाली. त्याचे चाहते फक्त भारतातच नाहीत तर परदेशातही त्याच्या चाहत्यांची वाढत चालली आहे. पण परदेशातील चाहत्यांमध्ये जपानमधील चाहत्यांची संख्या सर्वाधिक आहे. भारतातील चाहत्यांचं प्रभासवरील प्रेम आपण नेहमीच पाहतो पण जेव्हा प्रभासच्या जपानी चाहत्यांनी चक्क प्रभासला भेटण्यासाठी जपान ते भारत असा प्रवास केला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि विशेष म्हणजे या चाहत्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे.\nबॉलिवूडचा ‘हा’ स्टार शुटिंग नसेल तर करतो शेती\nनुकतीच प्रभासच्या काही जपानी चाहत्यांनी भारताला भेट दिली. त्यांनी यावेळी प्रभासला भेटायचं ठरवलं आणि ते थेट हैदराबादला त्याच्या घरी पोहोचले. यातील काही मुलींनी त्याच्या घरासमोर पोज देत फोटो काढले. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. याआधी प्रभासनं त्याच्या जपानी चाहत्यांसाठी एक पत्र लिहून त्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.\nउर्वशी रौतेलाची चोरी पुन्हा पकडली गेली, 'या' अभिनेत्याचा मेसेज केला कॉपी पेस्ट\nसध्या प्रभास त्याचा आगामी सिनेमा साहो सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचं शूटिंग आता अंतिम टप्प्यात असून हा लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं नवं पोस्टर लाँच करण्यात आलं. 'साहो' हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा असून नव्या पोस्टरमध्ये प्रभास इंटेस लुकमध्ये दिसत आहे.\nया सिनेमाचं दिग्दर्शन सुजीत यांनी केलं असून प्रभास बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय नील नितिन मुकेश, जैकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्या सुद्धा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज होणार आहेत.\nVIDEO- 'या' अभिनेत्रीच्या घरात घुसलं माकड, बेडरूममध्ये घातला हैदोस\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://nokribazaar.com/node/402", "date_download": "2019-08-25T15:58:40Z", "digest": "sha1:JESYYWFPGFAP4TE6QDYIXMUAJTL7TNAM", "length": 7040, "nlines": 79, "source_domain": "nokribazaar.com", "title": "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी [ICMR-NIV] पुणे य���थे विविध पदांच्या ४७ जागा |", "raw_content": "\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी [ICMR-NIV] पुणे येथे विविध पदांच्या ४७ जागा\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी [ICMR-NIV] पुणे येथे विविध पदांच्या ४७ जागा\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी [ICMR-National Institute of Virology, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१, २२ आणि २४ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nप्रकल्प वैज्ञानिक-सी (Project Scientist-C) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : लाइफ सायन्स मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी\nवयाची अट : ४० वर्षे\nप्रकल्प वैज्ञानिक-बी (Project Scientist-B) : ०२ जागा\nशैक्षणिक पात्रता : लाइफ सायन्स मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी\nवयाची अट : ३५ वर्षे\nकर्मचारी प्रकल्प कनिष्ठ संशोधन फेलो (Staff Project Junior Research Fellow) : ०७ जागा\nशैक्षणिक पात्रता : मूलभूत विज्ञानात पदव्युत्तर पदवी\nवयाची अट : २८ वर्षे\nप्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो (Project Senior Research Fellow) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : मूलभूत विज्ञानात पदव्युत्तर पदवी\nवयाची अट : ३५ वर्षे\nमुलाखत दिनांक : २४ ऑगस्ट २०१९ रोजी\nशैक्षणिक पात्रता : पीएच.डी. कोणत्याही शाखेतील पदवी\nवयाची अट : ४० वर्षे\nप्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो-बायोइन्फॉर्मेटिक्स (Project Senior Research Fellow-Bioinformatics) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : बायोइन्फॉरमॅटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी\nवयाची अट : ३५ वर्षे\nप्रकल्प संगणक प्रोग्रामर-ग्रेड-ए (Project Computer Programmer-Grade-A) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी\nवयाची अट : ३० वर्षे\nप्रकल्प डेटा एंट्री ऑपरेटर-ग्रेड-बी (Project Data Entry Operator-Grade-B) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण\nवयाची अट : २८ वर्षे\nप्रकल्प डेटा एंट्री ऑपरेटर-ग्रेड-ए (Project Data Entry Operator-Grade-A) : ०२ जागा\nशैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण\nवयाची अट : २५ वर्षे\nप्रकल्प कर्मचारी नर्स (Project Staff Nurse) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : नर्सिंग मध्ये डिप्लोमा\nवयाची अट : ३० वर्षे\nमुलाखत दिनांक : २१ ऑगस्ट २०१९ रोजी\nप्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) : ०४ जागा\nशैक्षणिक पात्रता : संबधित शाखेतील पदवी\nवयाची अट : ३० वर्षे\nप्रकल्प तांत्रिक सहाय्यक-अभियांत्रिकी सपोर्ट (Project Technical Assistant-Engineering Support) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किंवा पदवी\nवयाची अट : ३० वर्षे\nप्रकल्प तांत्रिक सहाय्यक (Project Technical Assistant) : १५ जागा\nशैक्षणिक पात्रता : संबधित शाखेतील पदवी\nवयाची अट : ३० वर्षे\nशैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण\nवयाची अट : ३० वर्षे\nमुलाखत दिनांक : २२ ऑगस्ट २०१९ रोजी\nसुचना - वयाची अट : SC/ST/OBC/माजी सैनिक - आयसीएमआर नियमांनुसार सूट]\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ५१,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/illegal-land-purchase-case-dhananjay-munde-full-interview-mhss-381862.html", "date_download": "2019-08-25T15:44:03Z", "digest": "sha1:ITDBCW3LTT2ROKOJQHZLAPPEECZBQPLZ", "length": 12422, "nlines": 179, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO : जमीन हडपली का? धनंजय मुंडेंची UNCUT मुलाखत | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO : जमीन हडपली का धनंजय मुंडेंची UNCUT मुलाखत\nVIDEO : जमीन हडपली का धनंजय मुंडेंची UNCUT मुलाखत\nमुंबई, 11 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात जमीन खरेदी व्यवहाराप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणावर पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका न्यूज18 लोकमतवर मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी आपल्याविरोधात षडयंत्र रचलं आहे, असा थेट आरोप केला आहे.\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nमुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव\nVIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'\nVIDEO: राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज\nVIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान\nपृथ्वीचं फुफ्फुस अजूनही जळतंय; अ‍ॅमेझॉनमधल्या नैसर्गिक संपत्तीची राख\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO: मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून 3 साधूंना पट्ट्यांनी अमानुष मारहाण\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO: खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई, इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 10 hours ago\nनाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार\nमहाराष्ट्र 11 hours ago\nVIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव\nमहाराष्ट्र 12 hours ago\nडोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 12 hours ago\nSPECIAL REPORT: पूरग्रस्तांसमोर आता नवं संकट; शेतात आणि घरात घुसल्या महाकाय मगरी\nमहाराष्ट्र 14 hours ago\nSPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात\nअजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO\nSPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या हाती आता शिवरायांचा भगवा\nधनंजय मुंडेंच्या लेकीने गाजवली सभा, पाहा हा VIDEO\nपुण्यातील दारूड्या महिलेचा आणखी एक VIDEO समोर, जवानांना केली शिवीगाळ\nVIDEO : सेना-भाजपची युती बिनसणार\nमुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO\nVIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nVIDEO : अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे आल्या धावून, फडणवीस सरकारला फटकारलं\nसूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO\nदहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO\nVIDEO : डोळ्याचे पारणे फेडणारी 'स्पेशल' दहीहंडी\nअखेर मनसे सैनिकांनी फोडलीच EVM ची हंडी, पाहा हा VIDEO\nVIDEO : आमच्याकडे डॅशिंग पावडर, मुख्यमंत्र्यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर\nVIDEO: 'मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nबॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ\nवास्तूशास्त्र- प्रगतीसाठी घरातील पडदेही आहेत तेवढेच महत्त्वाचे, कारण...\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्या�� तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ajit-pawar/all/", "date_download": "2019-08-25T16:24:45Z", "digest": "sha1:QGIGOS4UYW2PNRWGULPMRRY3WHT32SGI", "length": 7692, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ajit Pawar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'सहा महिन्यात सातबारा कोरा करू, नाहीतर पवारांची औलाद सांगायचो नाही'\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामुळं अजित पवार चांगलेच अडचणीत आलेत. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचा आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिला आहे.\nकथित बँक घोटाळ्याच्या गदारोळावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार, म्हणाले...\nअजित पवारांसह नेत्यांच्या अडचणी वाढणार 5 दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nVIDEO : उदयनराजे आणि सुनील तटकरे पक्ष सोडण्याची चर्चा, अजित पवारांची पहिली प्रति\n'बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात घ्यायला लागतं'\nपिंपरीत लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारावरून मुख्यमंत्र्यांवर बरसले अजित पवार\n'राष्ट्रवादी पक्ष मराठा समाजाचा'; पवारांना पाठवलेल्या निनावी लेटरमागे कोणाचा हात\n'राष्ट्रवादी फक्त मराठ्यांचा पक्ष', लेटर बॉम्बमुळे पक्षात खळबळ\nVIDEO : अजित पवारांच्या फार्म हाऊसला भीषण आग\n पवारांची महाजनांच्या नाचण्यावर आक्षेपार्ह टीका,BJPचा बॅनरमधून हल्ला\nVIDEO '...आणि हे मंत्री नाचतायत'; महाजनांच्या जल्लोषावर अजित पवारांची बोचरी टीका\nकलम 370वरून राष्ट्रवादीत मतभेद, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजितदादा म्हणतात...\nअजित पवार यांची जीभ घसरली.. गिरीश महाजन यांना म्हणाले 'नाच्या'\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2019-08-25T15:50:44Z", "digest": "sha1:EPBNZUXP3YVVNURCA7LA4OTTLU4KHJYX", "length": 6506, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एहिमे - विकिपीडिया", "raw_content": "\nएहिमे प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ५,६७६.४ चौ. किमी (२,१९१.७ चौ. मैल)\nघनता २५१.९ /चौ. किमी (६५२ /चौ. मैल)\nएहिमे (जपानी: 愛媛県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग शिकोकू बेटाच्या उत्तर भागात वसला आहे.\nमात्सुयामा ह्या नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०१७ रोजी ०७:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m203396", "date_download": "2019-08-25T16:00:26Z", "digest": "sha1:H4CDB3QULCPTMLUJFBTOOSZEZ4EJ5OFZ", "length": 11432, "nlines": 265, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "एमपी 3 रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nफोन / ब्राउ��र: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n2M | नृत्य / क्लब\n14 व्या फेब्रुवारी स्प्ल\nजे बी तो है जान कविता\nदिल मेरी ना सुने\nएचटीसी नंबर 1 लव्ह टोन\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर एमपी 3 रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nडाउनलोड केलेल्या फाइलवर दुहेरी क्लिक करा आणि ते आता टोन (रिंगटोन) टॅब अंतर्गत आयटू्समध्ये उघडेल.\nआपल्या iPhone समक्रमित करा\nआपला आयफोन हस्तगत करा आणि सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन निवडा > ध्वनी > रिंगटोन\nज्याने मदत मिळून >\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://nokribazaar.com/node/403", "date_download": "2019-08-25T16:11:27Z", "digest": "sha1:OYGA4ZKYVE5HIP234U4VCZWNTP2ETZ2R", "length": 2634, "nlines": 34, "source_domain": "nokribazaar.com", "title": "संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत नागरी सेवा मुख्य परीक्षा पदांच्या ८९६ जागा |", "raw_content": "\nसंघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत नागरी सेवा मुख्य परीक्षा पदांच्या ८९६ जागा\nसंघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत नागरी सेवा मुख्य परीक्षा पदांच्या ८९६ जागा\nसंघ लोकसेवा [Union Public Service Commission] आयोगामार्फत नागरी सेवा मुख्य परीक्षा पदांच्या ८९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nनागरी सेवा मुख्य परीक्षा २०१९ (Civil Services Main Examination 2019) : ८९६ जागा\nशैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी + पूर्व परीक्षा उत्तीर्ण\nवयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी २१ वर्षे ३२ वर्षे [अ.जा/अ.ज. - ०५ वर्षे सूट, इमाव - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : २००/- रुपये [अ.जा/अ.ज./अपंग/महिला -परीक्षा शुल्क नाही]\nनोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/789", "date_download": "2019-08-25T16:48:23Z", "digest": "sha1:KYMADH4DBRZACMZMESXQZCLBF7OVVPAN", "length": 12118, "nlines": 44, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "लोकशाही बळकट करण्यासाठी युवापीढीने मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा – मुख्य निवडणूक अधिकारी कुमार – M Marathi", "raw_content": "\nलोकशाही बळकट करण्यासाठी युवापीढीने मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा – मुख्य निवडणूक अधिकारी कुमार\nकुडाळ येथे साजरा झाला ९ वा राज्यस्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस\nआजची युवा पिढी हि सिनेमा, क्रिकेट, संगीत मैफिली आणि मौजमजा करण्यात दंग असते. पण योग्य व्यक्ती निवडून देण्याच्या प्रक्रियेत या युवापिढीचा सहभाग दिसत नाही. हि खेदाची बाब आहे असे महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या ९ व्या राज्यस्तरीय राष्ट्रीय मतदान दिवसाच्या समारंभावेळी व्यक्त करून निवडणूक आयोगाने आता दिव्यांग तसेच ज्यांच्या पर्यंत अजून मतदार हि संकल्पना पोहचलेली नाही अशा घटकांपर्यंत जाण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे असे त्यांनी सांगितले.\nभारत निवडणूक आयोगाच्या वतीने ९ वा राज्यस्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे संपन्न झाला. या राज्यस्तरीय मतदार दिवसाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, सौ. नंदिनी कुमार, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, नाटककार दिग्दर्शक गंगाराम गवाणकर, आदिवासी कार्यकर्ते उदय आईर, अध्यक्ष रूपाली पाटील, प्रसिद्ध चित्रकार अरुण दाभोलकर, प्रसिद्ध नेमबाज विक्रम भांगले, कालनिर्णयचे संचालक जयराज साळगावकर, सुप्रसिद्ध गायिका अक्षता सावंत, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टर ओंकार ओतारी तसेच जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार आदी उपस्थित होते. या राज्यस्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सकाळी कुडाळ येथे मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली कुडाळ तहसिलदार कार्यालय ते कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.\nयावेळी मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी सांगितले की, युवा शक्ती हि मोठी शक्ती असल्यामुळे त्यांना डोळ्या समोर ठेवून मतदार दिवस साजरा केला जातो. १६ वर्षापासून ते १८ वर्षा पर्यंतच्या मुलांमध्ये मतदानाबदल जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम निवडणूक आयोगामार्फत हाती घेतले जात आहेत. पण अशा परिस्थितीत युवा पिढी मात्र या प्रक्रियेपासून काहीशी लांब आहे. हि खेदाची गोष्ट आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हे सगळ्यात महत्त्वाचे माध्यम आहे. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही हि आपल्या देशात आहे. इतर देशातील नागरीकांना मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र आपला देश स्वातंत्र झाल्यानंतर लिंग, जात, धर्म अशा कोणत्याही बंधनात न राहता सर्वांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला. आता तर दिव्यांगासाठी विशेष अशी सवलत सुध्दा आयोगाने प्रदान केली आहे. ज्या घटकांपर्यंत मतदान प्रक्रियेबाबत अजूनही जागृती नाही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करण्याचे कार्यक्रमही सुरू आहेत. आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक हि प्रक्रिया सर्वांत महत्त्वाची आहे. २०१९ हे सर्वांसाठीच महत्त्वाचे वर्ष आहे. कारण या वर्षात लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणूका होणार आहे. आणि या निवडणूकिमध्ये सर्वांनी उत्स्फुर्तपणे, निर्भिडपणे मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर व राजश्री सामंत यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले. आभार प्रभारी उप जिल्हा निवडण���क अधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांनी मानले.\nविलास कुडाळकर, म मराठी, कुडाळ\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/how-to-make-mehendi-darker/", "date_download": "2019-08-25T16:41:46Z", "digest": "sha1:G6746K7PVGRD7OBZLSXR4SEEEOGXZ2F6", "length": 7449, "nlines": 101, "source_domain": "arogyanama.com", "title": "मेंदी गडद रंगावी असे वाटते ना ? मग 'या' टिप्स फॉलो करा आणि फरक पहा - Arogyanama", "raw_content": "\nमेंदी गडद रंगावी असे वाटते ना मग ‘या’ टिप्स फॉलो करा आणि फरक पहा\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुलींना मेंदी काढण्याचा मोह नेहमीच होतो. मेंदी जास्त रंगावी असेही महिलांना वाटत असते. त्यासाठी त्या विविध उपाय करत असतात. परंतु, अनेक उपाय करूनही मेंदी रंगत नाही.\nकेस धुतल्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान\nघरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा\nचेहऱ्याला साबणाऐवजी लावा बेसन, होतील ‘हे’ १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\nमहिलांची ही अडचण ओळखून आपण मेंदी रंगवण्याच्या काही खास टिप्स येथे सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्या तर मेंदी अतिशय गडद रंगू शकते.\n१ मेंदी लावण्यापूर्वी हात व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या. त्यानंतर हाताला निलगिरी अथवा मेंदीचे तेल लावा.\n२ मेंदी रंगवण्यासाठी चून्याचा वापर केला जातो. पाणी न मिसळता मेंदी लावलेल्या हातावर चूना लावा.\n३ मेंदी वाळल्यानंतर हात चादरीने झाका. ऊब मिळाल्यानंतर मेंदीला रंग चढतो.\n४ कोणत्याही कार्यक्रमाच्या दोन दिवसआधी मेंदी काढा. मेंदी शक्यतो रात्री काढा.\n५ मेंदी नैसर्गिकरित्या सुखू द्या. मेंदी सुकवण्याची घाई केल्यास रंग चढत नाही.\n६ कमीत कमी पाच ते सहातास मेंदी हातावर ठेवल्याने रंग खुलतो.\n७ मेंदी सुकल्य���नंतर त्यावर साखर आणि लेमन ज्यूस एकत्र करून लावा. म्हणजे आणखी काही काळ मेंदी राहिल.\n८ मेंदी सुकल्यानंतर पाण्याचा वापर न करता काढा. पाण्याने धुवून काढल्यास रंग चढत नाही.\n९ जर मेंदी कमी रंगली असे वाटत असेल, तर त्यावर बाम, आयोडेक्स, विक्स अथवा मोहरीचे तेल लावा. यामुळे उष्णता निर्माण होते आणि मेंदी गडद होते.\nनियमित सेवन करा टोमॅटो, दूर होऊ शकतो कॅन्सरसारखा गंभीर आजार\nस्किन प्रॉब्लममुळे चेहरा डल झालाय का व्हाइटहेड्स दूर करण्याचे सोपे उपाय\nस्किन प्रॉब्लममुळे चेहरा डल झालाय का व्हाइटहेड्स दूर करण्याचे सोपे उपाय\nगडचिरोलीत २ लाख रुग्णांनी घेतला प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ\nहिंग खाल्यामुळे ‘या’ ३ महत्वाच्या समस्या तात्काळ सुटतात, जाणून घ्या\n भारतात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता\nतुप खाल्ल्याने राहाल सदैव तरुण, ‘हे’ ९ रामबाण उपाय\nआयुर्वेदिक उपचारांनी दूर होऊ शकते वंध्यत्वाची समस्या\nदातांमध्ये वेदना का होतात कारणांसह जाणून घ्या ८ ‘खास’ उपाय\nअंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या\nवजन कमी करण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%9D%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T17:16:03Z", "digest": "sha1:M2WWECQ7YV3L67WN6NS6IFINFN73RCT2", "length": 4348, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्यानलुका झाम्ब्रोटा - विकिपीडिया", "raw_content": "\n(जियानलुका झंब्रोट्टा या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०६:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/authors/mandar-joshi-67?page=2", "date_download": "2019-08-25T16:45:30Z", "digest": "sha1:ECL4KJD7ZDG55X5HITFNN3R4LYHNUY6Z", "length": 3474, "nlines": 104, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nPage 2 - मंदार जोशी\nशाहरूखची निवड पुन्हा एकदा चुकली...\nहृतिक रोशनचा प्रभावी 'आखरी रास्ता'…\n'रईस'ला चांगली ओपनिंग मिळणार \nजॅकी चेन येणार मुंबईत\nहा अनसुटेबल नव्हे तर गुड बॉय \nरवीना टंडन आईच्या भूमिकेत\nदंगल मुकणार 400 चा टप्पा\nसुबोध म्हणतोय, 2017मध्ये मी पॅक...\nत्याची, तिची, सर्वांचीच प्रेमाची गोष्ट...\n‘दंगल’ म्हणजे आमिरची अविस्मरणीय ख्रिसमस गिफ्ट\n‘बेफिक्रे’ म्हणजे आदित्य चोप्राचा जोर का धक्का\n‘ओन्ली फोर्टी’ – महेश मांजरेकरांचा नवा फंडा\nदुसरी कहानीसुद्धा सुफळ, संपन्न...\nआलिया-शाहरूखची लक्षात राहणारी केमिस्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/ramesh-kadam-president-election-13611", "date_download": "2019-08-25T15:29:44Z", "digest": "sha1:WHYCJHDUBAOTKDDTENTPXG5BBFS2IQHT", "length": 7344, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ramesh kadam, president election | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरमेश कदमांच्या अर्जावर उद्या उच्च न्यायालयात सुनावणी\nरमेश कदमांच्या अर्जावर उद्या उच्च न्यायालयात सुनावणी\nबुधवार, 12 जुलै 2017\nमुंबई, ता. : अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्यात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रपती पदासाठी मतदान करण्याची परवानगी दया, असा अर्ज उच्च न्यायालयात केला असून त्यावर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.\nमुंबई, ता. : अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्यात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रपती पदासाठी मतदान करण्याची परवानगी दया, असा अर्ज उच्च न्यायालयात केला असून त्यावर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.\nकारागृहात असलेल्या कदम यांनी 17 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची विनंती स्थानिक न्यायालयात केली होती. परंतु तांत्रिक मुद्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र कोठडीत असलेले दुसरे आरोपी छगन भुजबळ यांना विशेष न्यायालयाने मतदान करण्यास मुभा दिल्यानंतर कदम यांनीही आपल्याला मतदानाचा अधिकार मिळ��वा यासाठी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आमदार व खासदाराला राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. त्यामुळे घटनेच्या नैसर्गिक न्यायतत्वाला बाधा येऊ नये, असा मुद्दा रमेश कदम यांच्यावतीने न्यायालयात मांडला जाण्याची शक्‍यता आहे.\nदरम्यान, भुजबळ आणि रमेश कदम हे दोघेही राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा कॉंग्रेसचे यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांना होणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराष्ट्रवाद आमदार राष्ट्रपती उच्च न्यायालय\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z160422022536/view", "date_download": "2019-08-25T15:59:00Z", "digest": "sha1:RDTSHMO3VDCQLPK352SICFYWTH3MYDNP", "length": 21290, "nlines": 105, "source_domain": "www.transliteral.org", "title": "‘ विवाह ’ संस्थेचा संक्षिप्त इतिहास", "raw_content": "\nगणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक तर्क व उपसंहार|\n‘ विवाह ’ संस्थेचा संक्षिप्त इतिहास\nऐतिहासिक तर्क व उपसंहार\nकलियुगात क्षत्रिय व वैश्य हे वर्ण\nआनुवंशिक वर्णपद्धतीविरुद्ध आणखी पुरावा\nअर्वाचीन मनूपासून आनुवंशिकतेची उत्पती\nपुनरपि गांधर्व विवाह होऊ लागण्याचा संभव\nवर्णमात्राची गोत्रव्यवस्था सुधारली पाहिजे\nउपाध्यायाच्या गोत्रापेक्षा स्वत:चे गोत्र विशेष इष्ट\nपत्याज्ञापालन हेच स्त्रियांचे कर्तव्य\nभावी गांधर्वविवाह, व त्याचे स्वरूप\nस्त्रीपुनर्विवाह व पतिसहगमन वाद\nआरण्यकग्रंथ व सूत्र ग्रंथ\n‘ विवाह ’ संस्थेचा संक्षिप्त इतिहास\nसमाजधुरीणांचे काव्य व उपसंहार\n‘ विवाह ’ संस्थेचा संक्षिप्त इतिहास\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\n‘ विवाह ’ संस्थेचा संक्षिप्त इतिहास\nआणखी खरोखर विचार करू गेल्यास आता लिहिल्या प्रकारची पाळी येणे हे सर्वथा अपरिहार्य व न्याय्यही आहे. विवाहाचे कृत्य आजमितीला धर्मशास्त्रापैकी एक म्हणून आपण समजतो, व जनसमुदायाच्या कल्पनेप्रमाणे व समजुतीप्रमाणे ते ईश्वरानेच मनुष्यास लावून दिले आहे; परंतु ही कल्पना मुळात पाहता खरी नव्हे. मनुष्यजातीची उत्पत्ती प्रथम झाली तेव्हापासून विवाह होत आले आहेत ही गोष्ट अर्वाचीन धर्मशास्त्रकारदेखील मानीत नाहीत. तसेच अमुक पुरुषाने अमुक स्त्रीस वरू नये, तिजशी दैहिक संबंध करू नये, अशा प्रकारचे निषेधही आद्य काळी नव्हते.\nस्त्रीपुरुषांच्या दैहिक व्यवहाराचा उच्चार करणे किंवा त्यांचे सूचक हावभाव करून दाखविणे, हे आजमितीस आपण अयोग्य समजतो; व स्त्रियांनी पुरुषांस किंवा पुरुषांनी स्त्रियांस या व्यवहारासंबंधाने साक्षात संबोधिणे हेही आपण त्याचप्रमाणे गैर मानितो. परंतु ही मर्यादा प्राचीनकाळी मुळीच नव्हती. मनात इच्छा झाली की स्त्रीपुरुषे ती एकमेकांस खुशाल निर्भीडपणे व नि:शंकपणे बोलून दाखवीत. ऋग्वेदसंहितेत ‘ आगधिरारिगधिता० ’ व ‘ उपोप मे परामृश ’ हे दोन मंत्र आले आहेत, त्यांत हल्लीच्या काळच्या समजुतीप्रमाणे पूर्ण विचकटपणा भरलेला आहे. अथर्ववेदात अखेरीस कुंतापसूक्ते म्हणून काही सूक्ते लिहिली आहेत, त्यांत ‘ न तत्कुमारि तत्तथा ’ इ. मंत्रभाग आले आहेत, त्यांतही विचकटपणाचा हाच, पण अंमळ सुधारलेला मासला स्पष्टपणे दृष्टीस पडतो. पुरुषांची वामदेव्यव्रते चालू असता पुरुषसमागमाच्या इच्छेने स्त्रिया तेथे येत, व पुरुष त्यांची इच्छा पूर्ण करीत, हे नुकतेच वर कलम १८२ येथे सांगितले आहे. तात्पर्य सांगावयाचे इतकेच की, स्त्रिया आनि पुरुष यांच्या व्यवहारासंबंधाने विशेष नीतीची म्हणून कलमे आजमितीस आपल्या दृष्टीस पडतात, ती मूळची ईश्वरदत्त नसून समाजाची उत्क्रान्ती होत होत अपोआप बनत आली आहेत.\nश्वेतकेतूची कथा वर आली आहे, तिजवरून पाहिजे तो पुरुष पाहिजे त्या स्त्रीस आपणाशी रममाण होण्याकरिता घेऊन जात असे, हे स्पष्टच आहे. हळूहळू समाजात निर्बंध होऊ लागले, व ते तरी ज्या वेळी जशी सोय वाटली त्से त्या वेळच्या सोईस अवलंबूनच झाले असले पाहिजेत. ‘ बळी तो कान पिळी ’ हाच मूळचा न्याय. परंतु त्यासही कालान्तराने आळा पडू लागला. स्त्रीपुरुषांचा विवाह ही कल्पना या वेळी अस्तित्वात आली नव्हती, व कौमारस्थितीत स्त्रियांवर संपूर्ण पुरुषसमाजाची सारखीच सत्ता, असा प्रकार चालत होता.\nछांदोग्योपनिषदात सत्यकाम जाबालाची कथा आली आहे, तीत त्याच्या आईस कौमारस्थितीत अनेक पुरुषांशी संबंध घडल्यामुळे आयते वेळी मुलाचा बाप कोण हे सांगता आले नाही म्हणून वर्णिले आहे, त्याचे बीज हेच. असो; अशा प्रकारची स्थ��ती चालता चालता पुढे कोणतीही स्त्री एकवार एकाने आपली म्हटली म्हणजे तिच्या नादी दुसर्‍या कोणी पुरुषाने लागू नये या नियमाचा उदय झाला. कोणतीही स्त्री आपली म्हणण्यापूर्वी तीस आपली करण्याच्या उपायासंबंधाने या नियमात प्रतिबंध नसल्याने राक्षस अगर पैशाच विवाहप्रकारात वर्णिलेली स्थिती चाल्त असे. हळूहळू या स्थितीतही फरक पडत जाऊन स्थलविशेषी इतर प्रकारच्या विवाहांची उत्पत्ती होत चालली.\nफार प्राचीन काळी संपूर्ण मनुष्यजातीचा एकच वर्ण मानण्यात येत असे; परंतु पुढे ती परिस्थिती बदलून चातुर्वर्ण्याची स्थापना झाली; व जे निरनिराळे विवाहप्रकार उत्पन्न होत गेले, ते वर्णश: थोड्याबहुत प्रमाणाने वाढत जाण्याची पाळी आली. कालान्तराने समाज जसजसा सुधारत चालला तसतसा या विवाहप्रकारांपैकी राक्षस व पैशाच पद्धतींचे विवाह प्रत्यक्ष होण्याची चाल बंद पडली, व त्या विवाहांचा आदर कोणी कोठे केल्यास कोणी कोठे केल्यास त्यास फौजदारी कायद्याच्या दृष्टीने गुन्ह्याचे स्वरूप आले. आजमितीस हे विवाह कोठेही दृष्टीस न पडण्याचे कारण हेच - म्हणजे राजकीय सत्ताच होय. ही सत्ता प्रथम केव्हा वापरण्यात आली, याचा शोध लागत नाही. तथापि स्मृतिग्रंथात हे विवाह थोड्याबहुत अंशांनी तरी धर्मशास्त्रसंमत सांगितले असून ते कोठे दृष्टीस पडत नाहीत, यावरून ही बंदी स्मृतिकाळानंतर झाल्याचे स्पष्ट दिसते.\nप्राचीन काळी समाजाची स्थिती जसजशी बदले, तसतसे नवे स्मृतिकार उदयास येत; परंतु जैनधर्माचे अगर बौद्धधर्माचे प्राबल्य या देशात होत जाऊन ब्राह्मण धर्मास र्‍ह्हासाची कळा लागली, तेव्हापासून नवे स्मृतिग्रंथ होण्याचे बंद पडले, व लोकसमुदायात पूर्वीच्या स्मृतिग्रंथांस अनुसरूनच चालेल तोपर्यंत व्यवहार आटपून घेण्याचा रिवाज पडला. ही अशी स्थिती झाल्याने ब्राह्मणधर्मी समाजाची स्थिती क्रमश: कशी बदलत गेली हे सांगणे प्रसंगी दुर्घट झाले आहे. कसेही असो; या मधल्या काळात ब्राह्म व प्राजापत्य हे दोन विवाहप्रकार प्राय: जिवंत राहिले. इतर विवाह बहुतेक नामशेषच झाले यांत संशय नाही.\nहे राहिलेले प्रकार तरी मूळच्या व्याख्येप्रमाणे शुद्ध रूपाचे राहिले नसून तेथे थोडीबहुत कालवाकालवी झालीच आहे; व या कालवाकालवीत यात आणखी नवीन गोष्टींची जशी भेसळ होत जाइल, - व ही भेसळ होत जाणे सर्वथा दुष्परिहार्य होय, - तसे पूर्वकाळच्या विवाहप्रकारांहूनही नवे नवे विवाहप्रकार अस्तित्वात आल्यावाचून राहणार नाहीत. कोणत्याही प्रकारांचा उदय होवो, जोपर्यंत ते कोणा व्यक्तिविशेषाच्या जुलुमामुळे उत्पन्न झाले नाहीत, तोपर्यंत अज्ञ समाज त्यालाच ‘ धर्म ’ म्हणणार, व हा धर्म ईश्वरप्रणित आहे अशीच त्याची समजूत होत राहणार.\nखरा प्रकार म्हटला म्हणजे धर्म ईश्वरदत्त असतो ही कल्पनाच चुकीची आहे; व धर्माचे स्वरूप नेहमी परिस्थितिविशेषावर अवलंबून राहते. पूर्वीचे स्त्रीपुरुषव्यवहार अनियंत्रित होते, ते कालान्तराने नियमबद्ध होत चालले, व त्यापासून ‘ विवाह ’ या कल्पनेची उत्पत्ती झाली, व तिची वर दर्शविल्याप्रमाणे स्थिती होत होत तिला सांप्रतचे रूप प्राप्त झाले आहे. मालतीमाधव नाटकात भवभूतीने -\nकालो ह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी \nअसे म्हटले आहे. त्याचा अर्थ ‘ काल अनंत असून पृथ्वीही मोठी आहे ’ असा आहे, व त्या धोरणाने पाहू गेल्यास, आजपर्यंत गेला हा काल काहीच नाही, अद्यापि किती तरी काल आहेच आहे; - अर्थात आजची विवाहस्थिती हीच कायमची व अखेरची मानण्याचे कारण नसून तीत यापुढेही अनेक फेरफार होणे शक्य आहे, व ते होतीलच.\nस्त्री. चवकट . १ चार लांकडें चांगलीं तासून त्यांना परस्परांच्या टोकांशीं काटकोनांत सांधून , जखडून बनविलेला चौकोन . उ० दाराची , खिडकीची , तसबिरीची चौकट . ( सामा . ) चार तुकडे जोडून सांधून केलेली चौकोनाकृति ; चार कडा , बाजू असलेली वस्तु . २ मोट ज्याला बांधलेली असते तो चार लोखंडी पट्टयांचा सांगाडा . ३ चौकोनी मोकळी जागा ; चव्हाटा ; देवळांतील , घरांतील चौक इ० ; चौक अर्थ ५६ पहा . ४ मारका , जखीण , तळखंबा व समंध या भुतांचा जमाव , टोळी , चौकडा . ५ चार दुष्ट माणसांची टोळी ; चांडाळचौकडी . ६ पत्त्यांतील ( इस्पिक , बदाम , चौकट , किलवर या ) चार रंगापैकीं एक ( लाल ) चौकोनी रंग ; या रंगाचें पान ; तांबडें पान . उ० चौकटचा राजा , एका , गुलाम इ० [ म . चौ ; सं . काष्ट = लांकूड ; प्रा . चउकट्टी ; तुल० हिं . चौखट ]\n०पांढरी स्त्री. ( विणकाम ) लुगडयांतील एक प्रकार ; फणीचीं तीन घरें काळा ताणा व एकघर पांढरा ताणा अशी उभार व आडवणहि त्याचप्रमाणें विणून केलेलें लुगडें . [ चौकट + पांढरी ] चौकटीचें मरण - न . ( मारका , जखीण , तळखंबा व समंध या ) चार भुतांनीं पछाडाल्यामुळें ओढवलेलें मरण .\nविवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय \nअभंग - ८४३१ ते ८४४१\nअभंग - ८४२१ ते ८४३०\nअभंग - ८४११ ते ८४२०\nअभंग - ८४०१ ते ८४१०\nअभंग - ८३९१ ते ८४००\nअभंग - ८३८१ ते ८३९०\nअभंग - ८३७१ ते ८३८०\nअभंग - ८३६१ ते ८३७०\nअभंग - ८३५१ ते ८३६०\nअभंग - ८३४१ ते ८३५०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T16:04:31Z", "digest": "sha1:YE6IHDRS3FMCOLT72ZT25THK57TARTOF", "length": 13851, "nlines": 169, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "| Saptahik Sakal", "raw_content": "\nजीवनशैली (3) Apply जीवनशैली filter\nबुकशेल्फ (3) Apply बुकशेल्फ filter\nयशोगाथा (3) Apply यशोगाथा filter\nएंटरटेनमेंट (2) Apply एंटरटेनमेंट filter\nकला आणि संस्कृती (2) Apply कला आणि संस्कृती filter\nराजकारण (8) Apply राजकारण filter\nकाँग्रेस (3) Apply काँग्रेस filter\nपुस्तक%20परिचय (3) Apply पुस्तक%20परिचय filter\nभ्रष्टाचार (3) Apply भ्रष्टाचार filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nअटलबिहारी%20वाजपेयी (1) Apply अटलबिहारी%20वाजपेयी filter\nअरुणाचल%20प्रदेश (1) Apply अरुणाचल%20प्रदेश filter\nकाश्‍मीर (1) Apply काश्‍मीर filter\nक्रिकेट (1) Apply क्रिकेट filter\nजॉर्ज%20फर्नांडिस (1) Apply जॉर्ज%20फर्नांडिस filter\nत्रिपुरा (1) Apply त्रिपुरा filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनागालॅंड (1) Apply नागालॅंड filter\nनिर्देशांक (1) Apply निर्देशांक filter\nबलात्कार (1) Apply बलात्कार filter\nबांगलादेश (1) Apply बांगलादेश filter\nबीसीसीआय (1) Apply बीसीसीआय filter\nमणिपूर (1) Apply मणिपूर filter\nमध्य%20प्रदेश (1) Apply मध्य%20प्रदेश filter\nमेघालय (1) Apply मेघालय filter\nमोदी%20सरकार (1) Apply मोदी%20सरकार filter\nराजकारणी (1) Apply राजकारणी filter\nराजकीय%20पक्ष (1) Apply राजकीय%20पक्ष filter\nराजस्थान (1) Apply राजस्थान filter\nराष्ट्रवादी%20काँग्रेस (1) Apply राष्ट्रवादी%20काँग्रेस filter\nश्रीराम%20पवार (1) Apply श्रीराम%20पवार filter\nश्रीलंका (1) Apply श्रीलंका filter\nस्वप्न (1) Apply स्वप्न filter\nसर्व बातम्या (17) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nजम्मू-काश्‍मीर संदर्भात घटनात्मक आणि संरचनात्मक असे दोन फेरबदल झाले. यांपैकी ३७० व्या कलमामध्ये दुरुस्ती हा एक बदल आणि दुसरा बदल...\nमहाराष्ट्रात शहरी राजकारणाचा मध्यमवर्ग हा एक प्रभावी घटक उदयास आला आहे. एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येत एक चतुर्थांश मध्यमवर्ग...\nकवयित्री अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेले ‘अपराजिता’ हे पुस्तक म्हणजे आमदार नीलम गोऱ्हे यांच्या सामाजिक कार्यकर्तृत्वाचा लेखाजोख��...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीयआयएनएस वेला ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ‘प्रकल्प ७५’ या देशी बनावटीच्या सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवून...\nखात्री वाटणे महत्त्वाचे यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करण्याचा अनुभव उत्सुकतेने भरलेला, शेवटपर्यंत अविस्मरणीय राहील असा...\nजॉर्ज फर्नांडिस नावाचा झपाटा\nजॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री असतानाचा हा प्रसंग आहे. ‘सकाळ’च्या कोल्हापूर वर्धापनदिनानिमित्त पुरवणीसाठी मुलाखत घ्यायची होती....\nअमित शहा लोकसभेच्या रिंगणात पंतप्रधान ऊर्फ प्रधान सेवक हे महानायक असतील तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (अर्थातच अमितभाई शहा) हे ‘...\nयुपीए एक आणि दोन अशा सलग दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकापाठोपाठ एक अशा आरोपांच्या लाटांमुळे बेजार झालेली काँग्रेस, संपूर्ण जनभावना...\nजन, निर्जन आणि अभिजन\nभारताच्या राजकारणात स्पष्ट, रोखठोक, परखड बोलणे मना आहे. जे राज ठाकरे सारखे स्वतःला असे बोलणारे समजतात ते त्यांच्या भाषणातील व...\nस्वातंत्र्योत्तर भारताच्या राष्ट्रीय राजकारणावर पहिली जवळपास तीन दशके नेहरू आणि इंदिरा गांधी यांचीच छाया होती. पं. नेहरूंना...\nनीती-अनीतीचा, ज्याचा त्याचा भोवरा\n माणूस नेहमीच नैतिक वागू शकतो का आणि तो अनैतिक आहे हे कसं ओळखायचं आणि तो अनैतिक आहे हे कसं ओळखायचं’ माझ्या एका मैत्रिणीनं मला तिच्याशी...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीयमाहिती अधिकाराच्या अंतर्गत बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) कार्यप्रणालीला अधिकाधिक पारदर्शक करण्यासाठी...\nदैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीतून ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्रीराम पवार यांनी लिहिलेल्या करंट - अडरकरंट या सदराचे ग्रंथरूप म्हणजे...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय‘आनंदा’मध्ये भारताची पीछेहाट संयुक्त राष्ट्रसंघाने तयार केलेल्या ‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट २०१८’ मध्ये मागील वर्षीच्या...\nपूर्वोत्तर भागातील सत्ताधारी पक्ष हे भाजपसाठी एकेकाळी दिवास्वप्न होते. परंतु आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत काँग्रेस...\nडिग्गीराजाची पुढची योजना काय\nडिग्गीराजा म्हणजे आपले दिग्विजयसिंह काँग्रेसचे नेते. मध्य प्रदेशाचे सलग दोनदा मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे नेते. मध्य प्रदेशाचे सलग दोनदा मुख्यमंत्री राहिलेले\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीयभ्रष्ट्राचार पाहणी निर्देशांक २०१७ एनजीओ ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार पाहणी निर्देशांकांत १८०...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://nokribazaar.com/node/404", "date_download": "2019-08-25T16:24:41Z", "digest": "sha1:4JYAHDUFYJEHVZJ4CKDFANTZW52ANJUW", "length": 3737, "nlines": 42, "source_domain": "nokribazaar.com", "title": "महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [MSEDCL] मध्ये प्रशिक्षणार्थी", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [MSEDCL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४५० जागा\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [MSEDCL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४५० जागा\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक ०७ ऑगस्ट २०१९ पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nपदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी-स्थापत्य (Graduate Engineer-Trainee-Civil) : २८ जागा\nशैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.\nवयाची अट : ३५ वर्षापर्यंत\nपदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी-स्थापत्य (Diploma Engineer-Trainee-Civil) : १४ जागा\nशैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).\nवयाची अट : ३० वर्षापर्यंत\nपदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी-वितरण (Diploma Engineer-Trainee-Distribution) : ४०८ जागा\nशैक्षणिक पात्रता : विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).\nवयाची अट : ३० वर्षापर्यंत\nसुचना - वयाची अट : २० ऑगस्ट २०१९ रोजी [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]\nशुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय : २५०/- रुपये]\nवेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७७,०००/- रुपये\nपरीक्षा दिनांक : ऑगस्ट २०१९\nनोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/finance-minister-piyush-goyal-to-present-interim-budget-on-1-febupdate-prithviraj-chavan-337203.html", "date_download": "2019-08-25T15:28:45Z", "digest": "sha1:WMYEHBBGT774VOAX2GJ2JOCNDFKLO7OL", "length": 11952, "nlines": 179, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Union Budget 2019 : अर्थसंकल्पावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले... | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nUnion Budget 2019 : अर्थसंकल्पावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...\nUnion Budget 2019 : अर्थसंकल्पावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...\nमुंबई, 01 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी आज मोदी सरकारचा सहावा हंगामी अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी न्यूज18लोकमतला आपली प्रतिक्रिया दिली. पाहुया काय म्हणाले ते...\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nमुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव\nVIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'\nVIDEO: राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज\nVIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान\nपृथ्वीचं फुफ्फुस अजूनही जळतंय; अ‍ॅमेझॉनमधल्या नैसर्गिक संपत्तीची राख\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO: मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून 3 साधूंना पट्ट्यांनी अमानुष मारहाण\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO: खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई, इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 10 hours ago\nनाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार\nमहाराष्ट्र 11 hours ago\nVIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव\nमहाराष्ट्र 12 hours ago\nडोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 12 hours ago\nSPECIAL REPORT: पूरग्रस्तांसमोर आता नवं संकट; शेतात आणि घरात घुसल्या महाकाय मगरी\nमहाराष्ट्र 14 hours ago\nSPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात\nअजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO\nSPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या हाती आता शिवरायांचा भगवा\nधनंजय मुंडेंच्या लेकीने गाजवली सभा, पाहा हा VIDEO\nपुण्यातील दारूड्या महिलेचा आणखी एक VIDEO समोर, जवानांना केली शिवीगाळ\nVIDEO : सेना-भाजपची युती बिनसणार\nमुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO\nVIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nVIDEO : अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे आल्या धावून, फडणवीस सरकारला फटकारलं\nसूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO\nदहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO\nVIDEO : डोळ्याचे पारणे फेडणारी 'स्पेशल' दहीहंडी\nअखेर मनसे सैनिकांनी फोडलीच EVM ची हंडी, पाहा हा VIDEO\nVIDEO : आमच्याकडे डॅशिंग पावडर, मुख्यमंत्र्यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर\nVIDEO: 'मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nबॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ\nवास्तूशास्त्र- प्रगतीसाठी घरातील पडदेही आहेत तेवढेच महत्त्वाचे, कारण...\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/all/page-3/", "date_download": "2019-08-25T16:21:09Z", "digest": "sha1:AT5PMFLANJEZ574QASS2M4KONQEQ5H35", "length": 6749, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बांग्लादेश- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n'एबीटी' या अतिरेकी संघटनेकडून देशाला धोका\nअतिरेकी संघटनांमध्ये आता भर पडलीये ती एबीटी म्हणजेच अन्सारउल्लाह बांगला टीमची.\nटी-20 मालिकेत भारताची विजयाची गुढी\nआसामध्ये एनआरसीच्या यादीतून 1.40 कोटी लोकं गायब\nबांग्लादेशच्या 'या' खेळाडूने आपल्याच चाहत्यालाच चोपला\nतिहेरी तलाकवर 14 देशांमध्ये बंदी, आता भारत ठरणार 15 वा देश \nवादळांना नावं कशी दिली जातात 'ओखी'चा नेमका अर्थ काय\nभारतात रुग्णाला तपासायला फक्त दोनच मिनिटं पुरेसे \nबांग्��ादेश सरकार रोहिंग्याची नसबंदी करणार \nभारताकडून बांग्लादेशची 'शिकार',आता पाकसोबत 'मैदान-ए-जंग'\nइस्त्रोची आणखी एक भरारी, जीसॅट-9 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nबांगलादेशचा धुव्वा उडवत विराटचा विजयी 'षटकार'\nपाटणा फिल्म फेस्टिवलमध्ये नाना पाटेकरांना जीवनगौरव\nअनुरागचा उन्मादपणा, महिला पत्रकाराचा नंबर केला जगजाहीर\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-08-25T16:17:07Z", "digest": "sha1:DEPQFIOLK6HMSGFTW36P5XIJYDRG3CMG", "length": 4126, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे\n\"श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nश्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६\nश्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८\nश्रीलंका क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ सप्टेंबर २०१६ रोजी १३:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/watches/accurist-agac-147004-black-analog-watch-price-pmYTVp.html", "date_download": "2019-08-25T16:16:59Z", "digest": "sha1:32UQNITLW4TTLNVSYGDCV2FR66LD7TBL", "length": 12973, "nlines": 309, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "अकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nअकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच\nअकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nअकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच\nअकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये अकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच किंमत ## आहे.\nअकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच नवीनतम किंमत Aug 25, 2019वर प्राप्त होते\nअकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटचस्नॅपडील उपलब्ध आहे.\nअकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 542)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nअकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच दर नियमितपणे बदलते. कृपया अकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nअकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\n���कंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच वैशिष्ट्य\n( 61 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2763 पुनरावलोकने )\n( 243 पुनरावलोकने )\n( 1016 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nअकंचुरिस्ट वागावं 147004 ब्लॅक अनालॉग वाटच\n2/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/06/06/startup-katta-dunzo-app/", "date_download": "2019-08-25T17:09:38Z", "digest": "sha1:XYUJPBHYIBR6FINCVF3KLWRWQ4JF3K66", "length": 13259, "nlines": 145, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "स्टार्टअप कट्टा - तुम्हाला हवं ते घरपोच पुरविणारे Dunzo App - उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nस्टार्टअप कट्टा – तुम्हाला हवं ते घरपोच पुरविणारे Dunzo App\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nमहत्वाचे डॉक्युमेंट्स घरी विसरलात मित्राला रूमची चावी द्यायची आहे मित्राला रूमची चावी द्यायची आहे डबा आणायचा आहे किराणा द्यायचा आहे घरी कपडे ड्रायक्लिनला द्यायचे आहेत कपडे ड्रायक्लिनला द्यायचे आहेत पार्सल्स द्यायचे आहेत पाहिजे ते काम सांगा, डंझो अँपमधून \nडंझो अँपची सुरुवात जुलै २०१४ मध्ये एका छोट्या व्हाट्सअँप ग्रुपपासून झाली. कबीर विश्वास, अंकुर अग्रवाल, दलविर सूरी, मुकुंद झा या मुंबई विद्यापीठातील चौघांनी मिळून डंझो सेवा प्रत्यक्षात आणली. “कोणतेही काम असो ते आम्ही ६० मिनिटाच्या आत पोहोचवू” या आत्मविश्वासावर आज कंपनी बेंगलुरू, दिल्ली, पुणे, हैद्राबाद, गुरगाव, चेन्नई या प्रमुख शहरात कार्यरत आहे. कंपनीचे मुख्यालय बेंगलुरू येथे आहे. जवळपास १० लाख डिलिव्हरीच्या ऑर्डर्स दर महिन्याला कंपनीला मिळतात. गुगलनं यांचं काम बघून २०१७ मध्ये १२.३ मिलिअन अमेरिकी डॉलर्स गुंतवले आहेत.\nकोणतीही वस्तू असो ती स्वतः खरेदी करून ही कंपनी आपल्या पाहिजे तिथे आणून देते. यामुळे तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज वाटत नाही. कंपनी २४*७ सेवा पुरविते. औषधे, खाद्यपदार्थ, किराणा, ड्रायक्लिन सेवा, पुस्तके, मोबाईल, वस्��ू, पार्सल्स, पान, फळे, भाज्या अशा विविध सेवा आपल्याला कमी खर्चात घरपोच मिळतात.\nया अँपमध्ये मुख्यतः ‘मशीन लर्निंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. शहरी लोकांना जास्तीत जास्त आळशी करण्याचा प्रयत्न यामागे दिसून येतो. एकदा सॉफ्टवेअरला कामाची पद्धत कळली की सॉफ्टवेअर स्वतः काय चूक काय बरोबर हे ठरवतं. कुठं काय लागणार आहे कुठे ताकद कमी पडते हे सगळं स्वयंचलित सॉफ्टवेअर ठरवतं.\nwriter @ दै. सकाळ, पुण्यनगरी\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nतंत्रज्ञान आधारित बदलती नवी शिक्षणपद्धती\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. ​तंत्रज्ञानाचा…\nग्राहकांचा विश्वास गमावू नका… व्यवसाय पैशाने नाही ग्राहकांच्या विश्वासाने मोठा होतो…\nस्टार्टअप कट्टा – “अमेझॉन गो” ओळख भविष्याची… स्वयंचलित खरेदीची…\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाही हे उपाय करून पहा…\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nIdea Vodafone ने विलीनीकरणासाठी भरला रु. ७२६८ कोटी चा कर\nखाद्यसंस्कृती : तुमच्या हातात चविष्ट खाद्यपदार्थ बनविण्याची कला आहे तिला व्यवसायाचं रूप द्या…\nविक्रीचा जेवढा सोपा मार्ग अवलंबवताल नफा तेवढाच कमी मिळेल…\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nस्टीव्ह जॉब्ज यांचा उद्योगमंत्र\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2019-08-25T16:39:25Z", "digest": "sha1:OTKXG4AOB3WPCCOLHISO5OVRNGXC4RKQ", "length": 4083, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कनिष्क (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\n(कनिष्क या पानावरून पुनर्निर्देशित)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nकनिष्क या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत:\nकनिष्क (विमान) - एर इंडियाचे विमान\nसम्राट कनिष्क (कुषाण सम्राट) - कुषाण वंशातील प्राचीन राजा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E2%80%8C%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-08-25T16:46:36Z", "digest": "sha1:YMP3PN6QRHDCK3S3S7X6SNPYIMFPUOVF", "length": 4542, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:क्रो‌एशियामधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► झाग्रेब‎ (३ प)\n\"क्रो‌एशियामधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.varthabharat.in/balanced-personality-with-gentleness-and-firmness/", "date_download": "2019-08-25T15:49:55Z", "digest": "sha1:56M5W2L3OALDNUZNR6VZ2EDLBLTC45RZ", "length": 11326, "nlines": 84, "source_domain": "www.varthabharat.in", "title": "ऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व - varthabharat.in", "raw_content": "\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमाहितीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\nती रात्र माध्व हिंदू धर्मासाठी काळरात्र ठरली.\nती रात्र माध्व हिंदू धर्मासाठी काळरात्र ठरली.\nइस्लामी हुड़दंग और मोदी- शाह\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nसुषमा स्वराज यांचे नेतृत्व आणिबाणीच्या काळात उदयास आले होते. आता त्यांची ओळख अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणून करून दिली जात असलीतरी त्या मूळच्या त्यावेळच्या जनता पक्षाच्या गोतावळ्यातील होत्या. आणीबाणी विरोधी लढा, जनता पार्टीची स्थापना या काळात सक्रिय झालेली तत्कालीन युवाशक्तीने समाजवादी, डावी विचारसरणीच्या जोखडातून सुटका करून घेण्यास सुरुवात केली होती. हे जोखड टाकून त्यावेळच्या जनता पार्टीत विसर्जित झालेल्या जनसंघात ज्याच्यावर दुहेरी सदस्यत्वाचा पोरकट, हास्यास्पद आरोप लावला तिकडे आकर्षित झाली होती. ही युवा शक्ती जनता पार्टीच्या रूपातील पहिले बिगरकाँग्रेसी सरकार कोसळल्यावर स्थापन झालेल्या भाजपकडे वळली होती. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी समाजवाद म्हणजे “हिंदू, संघ, भाजप विरोध” अशी भूमिका घेत होते. भाजप विरोधासाठी कॉंग्रेसला सहकार्य करू लागले होते. त्यामुळे काँग्रेसला पर्याय म्हणून उभा रहाणार समाजवाद आकुंचन पावत होता. डावे तर केवळ हिंसेच्या, वर्ग संघर्षाच्या आधारे विस्तारू इच्छित होते. विदेशी मार्क्सवाद पेरून राजकारण करू इच्छित होते. त्याकाळात डोळसपणे वैचारिक भूमिका समजून घेऊन सुषमा स्वराज संपूर्णत: भाजपमय झाल्या होत्या. त्यांच्या देहबोलीतून, कामातून, वक्तृत्वातू�� सहजपणे राष्ट्रीय भाव व्यक्त होत होते. कुटुंबवत्सलता त्यांच्यातून व्यक्त होत होती. वयाच्या पंचविशीत आमदार आणि तरुण मंत्री म्हणून हरियाणा विधानसभेत राजकीय कारकिर्द सुरू करणाऱ्या मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत होत्या. “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून आपला ठसा उमटविला आहे. त्यांचे शेवटचे ट्विट राष्ट्रीयत्वाचे प्रकटीकरण करणारे ठरले आहे. ऋजुता आणि ठामपणा याचे संतुलन त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या मांदियाळीत सुषमा स्वराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण होते. राज्यसभेत आणि लोकसभेत ३७० कलम रद्द झाल्याचे आनंदी समाधान घेणाऱ्या सगळ्यांनाच सुषमा स्वराज यांचे जाणे वेदना देणारे आहे. त्यांना सगळेच जण श्रध्दांजली वहात आहेत. मात्र, अश्या दुःखद प्रसंगी मोदी काविळीने ग्रस्त असलेले मोदी विरुद्ध स्वराज अश्या स्टोऱ्या आवर्जून सांगत आहेत. (अटलजींच्या मृत्यूनंतर अश्याच काही मुद्यांवर काही माध्यमवीर बरळत होते.) परराष्ट्र मंत्री म्हणून काम करणाऱ्या सुषमा स्वराज यांना पंतप्रधान मोदी यांनी ‘डॉमीनेट’ केले होते. त्यांना ‘फ्री-हँड’ दिला नव्हता. महत्वपूर्ण निर्णयात सहभागी करून घेतले करून घेतले नव्हते. हे आणि असं श्रध्दांजलीच्या लेखातून मांडले जाईल. याबाबत सोशल मीडियावर प्रदूषण करण्यात सुरुवात झाली आहे. मात्र, मोदींनी काम न करू दिलेल्या सुषमा स्वराज यशस्वी, लोकप्रिय परराष्ट्र मंत्री म्हणून का गौरविल्या जात आहेत असा प्रश्न या मोदीग्रस्तांना विचारल्यावर नेहमीप्रमाणे गोल पोस्ट चेंज करण्याचा खेळ खेळतील. भाजप आणि भाजपच्या विचारांना स्त्रीविरोधी ठरवून आपल्या फेमिनिझमची हौस भागवून घेणाऱ्यांनी सुषमा स्वराज यांचे भाजपातील स्थान, त्यांचा प्रभाव आणि त्यांनी पक्षात प्रतिबिंबित केलेले भारतीय स्त्री-जीवनाचे भावविश्व याची माहिती घेऊन प्रामाणिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्त्री शक्तीचे जागरण करणाऱ्या सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली. – मकरंद मुळे ©\nती रात्र माध्व हिंदू धर्मासाठी काळरात्र ठरली.\nइस्लामी हुड़दंग और मोदी- शाह\nमाहितीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमाह��तीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\nऋजुता आणि ठामपणाचे संतुलित व्यक्तिमत्व\nमाहितीचा अधिकार आणी पुरोगाम्यांची चूकीची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8/all/page-2/", "date_download": "2019-08-25T15:27:56Z", "digest": "sha1:JCWELYUIZLYXWIPOJFJIYQWOQ4X3RY6O", "length": 7631, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इमारत कोसळून- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nइमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO\nमुंबई, 16 जुलै: डोंगरी परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. केसरबाई ही 4 मजली निवासी इमारत कोसळली असून या घटनेत 12 जण गेल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र चिंचोळ्या गल्ल्यांमुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.\nडोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO\nLIVE UPDATE मुंबई : मृतांच्या आकड्यात वाढ, डोंगरी इमारत दुर्घटनेत 10 जणांचा बळी\nहिमाचल प्रदेशात हॉटेलची इमारत कोसळली 7 ठार, 6 जवानांचा समावेश\nVIDEO- धारवीत निर्माणाधीन इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, 3 जखमी\nधारवाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, 80 अडकल्याची शक्यता\nइंदूरमध्ये 4 मजली इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती\nभिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 8 वर\nआणखी एक मृत्यूचा सापळा कोसळला (फोटो गॅलरी)\nठाण्यात इमारत कोसळून 12 ठार\nवाकोला इमारत दुर्घटनेत 7 जण ठार\nठाण्यातल्या शिळफाटा बिल्डिंग दुर्घटनेतले दोषी अधिकारी पुन्हा सेवेत\nडॉकयार्ड इमारत दुर्घटनेप्रकरणी 3 अधिकार्‍यांना अटक\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमं��्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t5106/", "date_download": "2019-08-25T15:37:01Z", "digest": "sha1:SFC4TQDQPZPXLGPOESTUGIPRXBX2D264", "length": 4507, "nlines": 148, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मी नसेन तेव्हा-1", "raw_content": "\nमी नसेन तेव्हा स्मरशील का ही सांज सख्या सावळी\nमी नसेन तेव्हा आठवतील का कवितेच्या या ओळी\nमी नसेन तरीही येशील का एकटाच नदी किनारी\nमी नसेन तेव्हा स्मरतील का आपली स्वप्ने सारी\nमी नसेन तेव्हा पाहशील का सुकले पिंपळपान\nसुंदरशी एक मूर्ती पाहुनी हरपेल तुझे का भान\nमी नसेन तेव्हा येतील का रे अश्रू तुझ्या डोळ्यांत\nआणुनी नयनी प्राण माझी पाहशील का वाट\nमी नसेन तेव्हा मिटुनी घे पापणी भिजलेली\nभेटेन तुला मी तुझ्याच जवळी, हृदयी जपलेली\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: मी नसेन तेव्हा\nRe: मी नसेन तेव्हा\nRe: मी नसेन तेव्हा\nRe: मी नसेन तेव्हा\nRe: मी नसेन तेव्हा\nगोजिरी, मस्त जमली आहे कविता.\nRe: मी नसेन तेव्हा\nRe: मी नसेन तेव्हा\nRe: मी नसेन तेव्हा\nRe: मी नसेन तेव्हा\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/dr-mane-college-kolhapur-rekruitment-2019/", "date_download": "2019-08-25T15:36:48Z", "digest": "sha1:WSWV55NSE2WBQ3JQAPPDZB6ODYAKI6DD", "length": 2197, "nlines": 33, "source_domain": "nmk.co.in", "title": "DRM College Kolhapur rekruitment 2019 - walk-in interview", "raw_content": "\nकोल्हापूर येथील डी.आर.माने महाविद्यालयात शिक्षक पदाच्या एकूण १७ जागा\nडी.आर. माने महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलखातीआयोजित करण्यात येत आहेत.\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.ए (बी+) किंवा एम.ए. किंवा एम.एस्सी. (बी+) किंवा एम.कॉम. (बी+) अर्हता धारक असावा.\nनोकरीचे ठिकाण – कोल्हापूर\nमुलाखतची तारीख – २० जुलै २०१९ (सकाळी १० वाजता ) आहे.\nमुलाखतीचा पत्ता – डी.आर. माने महाविद्यालय, कागल, जि. कोल्हापूर, पिनकोड: ४१६२१६\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-sbi-special-cadre-recruitment-2019/", "date_download": "2019-08-25T15:16:40Z", "digest": "sha1:Z7VQQAH2SBKSYEW6TBWXGKUDIS455BGT", "length": 4432, "nlines": 38, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - भारतीय स्टेट बँकेत विशेष अधिकारी पदाच्या एकूण ५७९ जागा - nmk.co.in", "raw_content": "\nभारतीय स्टेट बँकेत विशेष अधिकारी पदाच्या एकूण ५७९ जागा\nभारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विशेष अधिकारी पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nविशेतज्ञ अधिकारी पदाच्या एकूण ५७९ जागा\nप्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन), सेंट्रल रिसर्च टीम (फिक्स्ड इनकम रिसर्च अनालिस्ट) , व्यवस्थापक, रिलेशनशिप मॅनेजर, ग्राहक संबंध कार्यकारी, सेल्स (किरकोळ), सेंट्रल ऑपरेशन्स टीम, जोखिम आणि अनुपालन अधिकारी पदाच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर आणि १५ वर्ष किंवा पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि १० वर्ष अनुभव किंवा पदवीधर आणि ८ वर्ष अनुभव किंवा एमबीए/ पीजीडीएम/ आणि ५ वर्ष अनुभव किंवा पदवीधर आणि ३ वर्ष अनुभव धारक किंवा पदवीधर असावा. .\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१९ रोजी ३० ते ५० वर्ष किंवा ३० ते ४५ वर्ष किंवा २३ ते ३५ वर्ष किंवा २८ ते ४० वर्ष किंवा २० ते ३५ वर्ष किंवा ३५ ते ५० वर्ष किंवा ३० ते ४० वर्ष किंवा २५ ते ४० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारसांठी ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना १२५/- रुपये आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जून २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nआमच्या nmk.co.in संकेतस्थळाला भेट द्या \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/why-balidan-badge-is-given-to-soldiers/", "date_download": "2019-08-25T15:48:55Z", "digest": "sha1:TZUIPMKQKYH3YFLCVTHXUZF5WOIHYBDQ", "length": 17957, "nlines": 95, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "धोनीच्या ग्लव्हवरील ज्या चिन्हामुळे वाद उभा राहिलाय, ते सैनिकांना कधी दिलं जातं? जाणून घ्या", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nधोनीच्या ग्लव्हवरील ज्या चिन्हामुळे वाद उभा राहिलाय, ते सैनिकांना कधी दिलं जातं\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारतीय संस्कृती ही धैर्य, शौर्य आणि विरतेची संस्कृती आहे. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास अ��ेक विरप्रभुतींच्या पराक्रमाने गौरवान्वीत झाला आहे. आपल्या भारतीय सैन्याने देखील अशाच अनेक पराक्रमांच्या गाथा रचल्या आहेत.\nअनेक प्रकारचे सन्मान जसे की ‘विरचक्र’ ‘परमवीर चक्र’ इत्यादी सन्मान आपल्या सैनिकांना त्यांच्या विरता, धैर्य, समर्पण, देशाप्रतीची निष्ठा यासाठी दिले गेले आणि दिले जातात.\nदिनांक ५ जून२०१९ रोजी भारत साऊथ आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा यष्टीरक्षक एम. एस. धोनी याच्या ग्लोव्हजवर दिसलेले ‘बलिदान’ हे भारतीय पँरा स्पेशल फोर्सचे सन्मानचिह्न, ध्येय व देशाप्रतीच्या निष्ठेचे प्रतिक म्हणून दिले जाणारे सन्मानचिह्न आहे.\nसदर सामन्यात धोनी हे ‘बलिदान’ चिह्न असलेले स्पेशल ग्लोव्ज घालून खेळताना दिसला.\nएम.एस.धोनीचे भारतीय सैन्याप्रतीचे प्रेम व आदरभाव सर्वांना परीचयाचा आहे. अनेकदा अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत आपली सैन्यात दाखल होण्याची ईच्छा त्याने बोलूनही दाखवली आहे.\nत्याच्या या आदरभावाचा सन्मान म्हणून सन २०११ मध्ये त्याला प्रादेशिक सैन्यदलातील लेफ्टनंट कर्नल या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.\nधोनीची नियुक्ती 106 Para TA battalion मध्ये करण्यात आली आहे. जरी हे पद ऑनररी असले तरीही महेंद्रसिंग धोनी याने आग्रा इथे पँरा बेसीक ट्रेनिंग कोर्स तसेच पँरा जंपिंग व पँराशूट हँन्डलींग चे ट्रेनिंग यशस्वीरित्या पुर्ण केले आहे.\nजे कोणी भारतीय सैन्यदलाच्या पँरा स्पेशल फोर्समध्ये कार्यरत आहेत त्यांना हा ‘बलिदान’ बँज किंवा चिन्ह वापरण्याची परवानगी आहे.\nयाच्या आधीदेखील आय.पी.एल. च्या सामन्यांमध्ये त्याने वापरलेल्या टोपीवर तसेच त्याच्या मोबाईल कव्हरवर देखील पँराफोर्सचे हे ‘बलिदान’ चिह्न धोनीने वापरले आहे. नक्की काय आहे ह्या ‘बलिदान’ चिन्हाचा इतिहास\n‘बलिदान’ हे भारतीय सैन्यदलातील श्रेष्ठ व महत्वाचे चिह्न असून सैन्यदलाच्या पँराशूट रेजिमेंटच्या स्पेशल फोर्स बटालियनच केवळ हे चिह्न वापरू शकतात.\nया बटालियनमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती या पँराट्रूपर्स असतात आणि हे सर्व पँराट्रूपर्स हे व्हॉलंटियर्स असतात तर काही सैन्यदलाच्या इतर विभागांतून आलेले असतात.\nपँराट्रेनिंग हे एक खडतर व प्रदिर्घकाळ चालणारे प्रशिक्षण आहे. अनेक प्रकारच्या आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जात व प्रत्यक्ष फिल्डवर्क केलेल्या प्रशिक्��णार्थींनाच केवळ हे चिन्ह वापरता येते ज्याचे पर्सेंटेज फक्त १०℅ आहे.\nया पँरा स्पेशल फोर्सचा बेसीक ट्रेनिंग पिरीयड हा कमीतकमी ३ महिन्यांचा असतो जो पँराट्रूपर्ससाठी असतो.\n६ महिन्यांचा कोर्स हा पँरा बटालियन्ससाठी असतो.पँरा स्पेशल फोर्समध्ये निवड होण्यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थी हा पँराट्रूपर असावा लागतो.\nस्पेशल फोर्ससाठी निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला हा पुढचा अँडव्हान्स कोर्स पुर्ण करावा लागतो. हा अँडव्हान्स कोर्स वर्षभरात दोनवेळा वसंत व शिशीर ऋतूत आयोजीत केला जातो.\nहा प्रशिक्षणाचा कालखंड हा खूप कठिण व दमछाक करणारा तसेच प्रदिर्घ असतो.\nप्रशिक्षणादरम्यान अनेक खडतर परिस्थीती, मानसीक, शारीरिक छळवणूकीला सामोरे जावे लागते तर कधीकधी म्रुत्यूलाही. प्रशिक्षणार्थी शारिरीक व मानसीक द्रुष्ट्या कठोर व्हावा यासाठी हे प्रशिक्षण असते.\nस्पेशल फोर्स ऑपरेटर होण्यासाठीचा प्रशिक्षण कालावधी हा ३ ते ५ वर्षांचा असतो,जो सातत्यपुर्ण असतो. यामध्ये पँराजंपिंग तसेच पँराशूट हँन्डलिंगचाही समिवेश असतो.\nपँराजंपींग मध्ये ३३,५००फूट उंचीवरून कमीतकमी ५० जंप्स मारणे अपेक्षित असते. High Altitude Low Opening व High Altitude High Morning ही दोन्ही टेक्नीक्स शिकवली जातात.\nज्यामधे High Altitude Parachute Penetration System (HAPPS) हँन्डल करण्याचेही ट्रेनिंग असते. कॉम्बँट डायव्हिंग च्या ट्रेनिंगसाठी प्रशिक्षणार्थींना कोचीच्या नेव्हल डायव्हिंग स्कूलमध्ये तसेच बेळगाव( कर्नाटक)येथील बेसीक कमांडो लिडरशीप कँम्पमध्ये पाठवण्यात येते.\nसैन्यदलाच्या इतर शाखांप्रमाणेच या पँराकमांडोजना जल,स्थल,वायू या तिन्ही ठिकाणांचे प्रशिक्षण देण्यात येते.\nयाबरोबरच रोजची २०किमी.ची दौड,वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण,भुसुरूंग शोधणे व नष्ट करणे, पेट्रोलिंग, नाईट पेट्रोलिंग आदिंचाही त्यात समावेश असतो.\nत्यांचे ब्रिदवाक्यच जणू त्यांच्या निष्ठेचे प्रतिक आहे”Men apart,every man an emperor”. जरी प्रशिक्षणार्थीने ट्रेनिंग पुर्ण केले तरी अनेक आव्हानात्मक खडतर परीस्थितींना सामोरे गेल्यानंतरच प्रशिक्षणार्थी ‘बलिदान’ हे चिन्ह वापरण्यास पात्र ठरतात. संयम,धीर,निष्ठा यांचे प्रतिक असलेले ‘बलिदान’चिन्ह म्हणूनच मौल्यवान आहे.\nमहेंद्रसिंग धोनीने हे पँरा स्पेशल टास्क फोर्सचे ट्रेनिंग पुर्ण केलेय आणि म्हणूनच तो हे ‘बलिदान’चिन्ह वापरण्यास पात्र ठरला आहे.\n२०१९ च्या आय.सी.सी.क्रिकेट वर्ल्ड कप ची भारत आणि साऊथ आफ्रिका एकदिवसीय मँच जेव्हा खेळली गेली तेव्हा भारतीय सैन्याप्रतीचा आदर दर्शवण्यासाठी विकेटकिपींग करताना महेंद्रसिंग धोनी याने ‘बलिदान’ चिन्ह कोरलेले ग्लोव्हज आवर्जून वापरले.\nदिवसभर मैदानावर विकेटकिपींग किंवा बँटिंग करताना धोनीच्या हातात तेच ‘बलिदान’ चिह्न असलेले ग्लोव्हज दिसून आले.\nअसं म्हणतात की लेजंड्स अर्न देअर फेम ऑन देअर ओन बेसीस. सैन्यदलाच्या विशेष टास्क फोर्स मध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत(मानद)असलेला धोनी हा देखील क्रिडाविश्वातला आदर्श आहे.\nमहेंद्रसिंग धोनी याने भारतीय सैन्यदलाचे विशेष महत्वाचे ‘बलिदान’ चिन्ह असलेले ग्लोव्हज वापरणे ही त्याने मिळवलेली अचिव्हमेंटच आहे आणि सैन्यदलासाठीची निष्ठादेखील..नाही का\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← भारतातील या १० ठिकाणी फिरायला जाण्यासाठी लागते सरकारची परवानगी\nस्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या हातातलं ते पुस्तक कोणतं\nमॅच हरूनही धोनीने असा रेकॉर्ड बनवलाय, जो आजवर कित्येक दिग्गजांना हूल देत होता\nसिक्सर किंग युवराजच्या या खास आठवणी क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाहीत\nजिद्दीचा समानार्थी शब्द म्हणजे युवराज…\nपंडित जवाहरलाल नेहरू आणि CIA मधील गुप्त करार, जो जगाला माहिती नव्हता\nदुपारी जेवण केल्यावर सुस्ती का येते त्यावर काही उपाय आहे का त्यावर काही उपाय आहे का\nएक रेसलर ते हॉलिवूड अभिनेता ‘रॉक’च्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी…\nअनेकांचे ‘आयडॉल’ असणारे हे हिंदी अभिनेते एका फार मोठ्या दुर्गुणाने ग्रासलेले आहेत\nहैड्रोजन बॉम्ब आणि ऍटम बॉम्बमध्ये फरक काय जास्त विनाशकारी कोण\nराजधानीत विरोधी पक्षाचा महापौर झाला, केंद्रीय सत्तेने निवडणुकाच परत घ्यायला सांगितल्या\n या गोष्टींचे भान ठेवले नाही तर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार \nकेळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत – तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल\nमराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा : प्रोजेक्ट मराठवाडा\nइसिसच्या १५०० दहशतवाद्यांना एकहाती जहन्नूममध्ये धाडणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी\nअपडेट्स मिळवण्यासाठी ���मच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-raj-rang-prakash-pawar-marathi-article-3191", "date_download": "2019-08-25T16:36:12Z", "digest": "sha1:U5BD6SFI6HCP75DGFQTC6C4XY2J3CB5T", "length": 27511, "nlines": 103, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Raj-Rang Prakash Pawar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nमहाराष्ट्राचे राजकारण ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित झाले. त्यांचे विश्‍लेषण सोनेरी शहरे, सोनेरी पक्षी, सोनेरी राजकारण असे केले जाते. या शहरी राजकारणाचे शहरी गरीब वर्ग, मध्यमवर्ग, नागरी समाज असे विविध आधार आहेत. शहरी गरिबांच्या संदर्भात राष्ट्रीय झोपडपट्टी महासंघ संघटना कृतिशील आहे. यापैकी शहरी गरिबांच्या वतीने राजकीय पक्ष राजकारण करतात. या शिवाय स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून ॲक्‍शन रूम सारखी संकल्पना विकसित केली होती. नागरी समाजातील व्यक्तींचा पुढाकार वाढला आहे. उदा. नागपूर शहरात झोपडपट्टी फुटबॉल आणि होम लेस फुटबॉल वर्ल्डकप अशा पद्धतीने सकारात्मक हस्तक्षेपाचे राजकारण केले जाते. पुणे शहरात बाबा आढाव यांच्या पुढाकारातून काच-पत्रा गोळा करणाऱ्या शहरी गरिबांचे राजकारण सामाजिक सुधारणा या पद्धतीने केले गेले. या अर्थाने नागरी समाज, सामाजिक कार्यकर्ते, बिल्डर, राजकीय पक्ष यांनी शहरी गरिबांचे राजकारण सातत्याने केले आहे. यापैकी नवीन प्रयोग आणि घटक राज्य-केंद्राचे शहरी गरिबांच्या बद्दलचे राजकारण जास्त महत्त्वाचे आहे.\nशहरी गरिबांसाठी शहरी भागात सामाजिक न्यायाचे विविध प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रात शहरी गरिबांचे संख्याबळ राजकारणावर चांगला प्रभाव टाकण्याइतपत मोठे आहे. कारण महाराष्ट्रात जवळपास १७-१८ टक्के गरीब लोक आहेत. ही टक्केवारी भारतातील गरिबांच्या टक्केवारीच्या जवळ जाणारी आहे. भारतात २२ टक्के गरीब लोक आहेत. महाराष्ट्रात शहरी गरिबी भारताच्या संदर्भात नऊ टक्के आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत भारताची गरिबी पाच टक्‍यांनी जास्त आहे. ग्रामीण गरिबी महाराष्ट्रात २४ टक्के आहे. भारतात ती २५ टक्के आहे. महाराष्ट्रातील एकूण गरिबांपैकी २२ टक्के लोक मुख्य चार शहरात राहतात. मुंबई, पुणे, ठाणे व नागपूर ही शहरे शहरी गरिबांच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहेत. मुंबई १४ टक्के, ठाणे १३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त, नागपूर १२ टक्के, तर पुणे येथे आठ टक्के शहरी गरिबांची लोकसंख्या आहे. या भागांत शहरी गरिबांची वस्ती आहे. विशेष मुंबई शहरात ५० टक्के लोकसंख्या शहरी गरीब आहे. त्यामुळे ५० टक्के राजकारणाचा अवकाश शहरी गरिबांनी व्यापलेला आहे. राजकीय पक्ष अशा शहरी गरिबांच्या भोवती पक्षांची बांधणी करतात. २००५ पासून महाराष्ट्रात शहरी गरिबी कमी करण्याची राजकारणात भाषा वापरली गेली. भारताच्या गरिबीपेक्षा महाराष्ट्राची गरिबी कमी केली हा शहरी राजकारणातील एक प्रचाराचा मुद्दा सतत होता. याशिवाय नेहरू रोजगार योजना, अर्बन बेसिक सर्व्हिस फॉर प्युअर, पंतप्रधान इंटिग्रेटेड अर्बन गरिबी, शहरी स्वयंरोजगार योजना, शहरी रोजगार योजना अशा योजनांच्या मदतीने राज्य आणि केंद्र सरकार शहरी गरिबांचे संघटन करते. यापेक्षा वेगळे प्रयोग सामाजिक न्यायाचे आहेत. त्या प्रयोगांशी बाबा आढाव, मृणाल गोरे, आडम मास्तर अशा विविध नेत्यांचा संबंध दिसतो. या आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शहरात स्थलांतर करण्याचे आव्हान केले होते. त्यामुळे अनुसूचित जातींची शहरी भागात संख्या वाढली. त्यांनी मुक्तीलक्षी साहित्यांची निर्मिती केली. हा प्रयोगदेखील न्यायलक्षी शहरातील होता.\nपरिवर्तन म्हणजे राजकारण, समाजकारण आणि राजकारण यांची सांधेजोड म्हणजे राजकारण अशी राजकारणाची शहरी भागात एक व्याख्या उदयास आली होती. त्यामुळे शहरात शहरी गरिबांच्या संदर्भात विविध प्रयोग केले गेले आहेत. पुणे येथे महात्मा फुले समता प्रतिष्ठान ही संघटना नवीन प्रयोग करते. त्यांनी मोलकरीण पंचायत, काच पत्रा गोळा करणे, हमाल पंचायत असे विविध प्रयोग केले. कोल्हापूर येथे राजेंद्र नगर झोपडपट्टीच्या विकासासाठी मार्क्‍सवादी पक्षाने काम केले. तसेच सोलापूर येथे आडम मास्तर यांनी असाच प्रयोग केला होता. मुंबई येथे मृणाल गोरे यांनी गरिबांच्या प्रश्‍नांवर आंदोलने केली. हे सर्व प्रयत्न सत्तेपेक्षा सामाजिक न्याय या चौकटीशी सुसंगत झाले. नागपूर येथे व्यसनाच्या व कुप्रवृतीच्या मुक्तीचा प्रयोग शहरी गरिबांसाठी केला गेला. विजय बारसे यांनी नागपूर शहरात झोपडपट्टी फुटबॉल आणि होम लेस फुटबॉल वर्ल्डकप अशा स्पर्धा घेतल्या. त्यांचा हा प्रयोग व्यसन व कुप्रवृतीच्या मुक्तीचा प्रयोग म्हणून ओळखला जातो. यावर आधारित झुंड चित्रपटाचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिका करणार ���हेत. हा प्रयोग सुधारणावादी या अर्थाने समता, न्याय, बंधुभाव, सामाजिक सलोखावादी आहे. या प्रकारच्या राजकारणाची तीन वैशिष्ट्ये आहेत १) सत्तास्पर्धा दुय्यम आणि समाजकारणाला प्रथम स्थान असे या राजकारणाचे सूत्र असते. या राजकारणात सामाजिक न्याय हा मध्यवर्ती सिद्धांत काम करतो. २) सामाजिक बदल आणि समाज प्रबोधन हा मुख्य हेतू असतो. ३) आंदोलनात्मक आणि रचनात्मक राजकारण केले जाते. या तीन वैशिष्ट्यांमध्ये सत्ताकारण मात्र कमी महत्त्वाचे मानले गेले आहे. सत्ताकारणापासून अलिप्तता दिसते. ही या प्रयोगाची महत्त्वाची मर्यादा आहे. कारण सर्व बदलांचा हमरस्ता सत्ताकारणातून जातो. या गोष्टींत दुर्लक्ष केले जाते.\nशहरी गरीब आणि सत्तासंबंधाचे राजकारण\nराजकीय नेते आणि राजकीय पक्ष सत्तास्पर्धेच्या चौकटीमध्ये शहरी गरिबांचे राजकारण करतात. राजकीय नेते आणि पक्षांनी सत्तास्पर्धेसाठी संस्थात्मक राजकारणाची चौकट विकसित केली. संस्थात्मक चौकटीमध्ये गरिबांच्या संदर्भात सत्तास्पर्धा घडते. महाराष्ट्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ही संस्था मुंबईमध्ये आहे. या संस्थेला नगम-निकाय दर्जा दिला आहे (३ जानेवारी १९९७). ही स्वायत्त संस्था आहे. तिचे कार्य स्थानिक शासन संस्थांच्या पद्धतीने चालते. ऐंशीच्या दशकामध्ये झोपडपट्टी श्रेणी वाढ जागतिक बॅंकेच्या मदतीने सुरू केली होती. अशा प्रकारचे संस्थात्मक काम सत्तरीच्या दशकामध्ये सुरू झाले होते (१९७१). महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन) असा नियम केला होता. त्यामध्ये नव्वदीच्या दशकामध्ये दुरुस्ती केली गेली. अफझुलपूरकर समितीच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या (१९९५). महाराष्ट्रात मुख्यमंत्री झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण संस्थेचे अध्यक्ष असतात. त्यामुळे त्या-त्या वेळचे मुख्यमंत्री थेट शहरी गरिबांशी जोडले गेले. त्या बरोबरच या संस्थेमध्ये गृहनिर्माण मंत्री असतात. यामुळे खरेतर राजकारणाची सुरुवात मुख्यमंत्री-गृहनिर्माण मंत्री यांच्यापासून होते. शिवाय मुंबई मनपामध्ये सातत्याने शिवसेनेची सत्ता राहिली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता आणि मनपामधील सत्ता यांच्या मदतीनेच मुंबईतील शहरी गरिबांचे राजकारण घडत जाते.\nमुंबईच्या धरतीवर आधारित पुणे-पिंपरी चिंचवड या क्षेत्रासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन केले गेले (३० जून २००५). परंतु, या प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण हा वाद काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप दिवस राहिला. सुरेश कलमाडी व अजित पवार यांच्यामध्ये मतभिन्नता होती. प्रथम ऐंशीच्या दशकामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड येथे पुनर्वसनाचा विचार सुरू झाला (१९८७), तेव्हा १८० चौरस फुटांचे घर देण्याचे निश्‍चित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. नव्वदीच्या दशकामध्ये २२५ चौरस फूट सदनिका देण्याची तरतूद केली गेली. परंतु, त्यासही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. सध्या २६९ चौरस फुटाच्या सदनिकेची तरतूद केली आहे (एक हॉल, स्वयंपाकघरासाठी जागा, स्वतंत्र संडास, न्हाणीघर). या संस्थेमध्येदेखील आमदार, महापौर, खासदार हे निमंत्रक सदस्य आहेत. म्हणजेच संस्थेचे स्वरूप स्थानिक शासन व स्वायत्त असे आहे. परंतु, त्यामध्ये आमदार-खासदार यांना स्थान दिले गेले आहे. त्यामुळे स्थानिक सत्ताकेंद्र, राज्यपातळीवरील सत्ताकेंद्र आणि केंद्रीय पातळीवरील सत्ताकेंद्र अशा तीन सत्ता एकाच वेळी शहरी गरिबांच्या बद्दल राजकारण करत असतात. त्यामुळे संस्थेचा स्थानिक व स्वायत्त दर्जा हा राज्य आणि केंद्राच्या सत्तांमध्ये विलीन होतो. मुंबई, पुणे या दोन्ही संस्थांमध्ये राज्य आणि केंद्राच्या राजकीय हस्तक्षेपाला पुरेसा अवकाश उपलब्ध झाला आहे. यामुळे एकूण कोणती सत्ता निर्णायक हा प्रश्‍न उपस्थित होतो. शिवाय ही संस्था स्वायत्त कमी आणि घटक राज्य व केंद्रीय सत्तेवर जास्त अवलंबून राहते. यामुळे विसंगती निर्माण झाल्या आहेत. यांचे राजकारण मध्यस्थ आणि बिल्डर करतात. २०१६ मध्ये मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सर्व्हे केला. त्यामध्ये १३ हजार सदनिकांमध्ये मूळ निवासी राहत नव्हते. याचा अर्थ म्हणजे गैर-व्यवहार हा या संस्थांच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा घटक झाला आहे. मुंबई-पुणेच्या बाहेर नागपूरमध्ये शहरी गरिबांच्या घराच्या प्रश्‍नावर राजकारण केले जाते. नागपूर शहरात राज्यसरकारने पुढाकार घेऊन ११ हजार ६७ घरांची योजना तयार केली आहे. त्यापैकी दोनशे घरांचे बांधकाम केले आहे. हा मुद्दा भाजपचे आमदार कृष्णा खोपडे सतत मांडतात. शिवाय त्यांचा दावा असा आहे, की त्यांनी २०१४ च्या सत्तांतरानंतर नागपूरमधील झोपडपट्टीतील लोकांना मालकी हक्क पट्टे दिले. या मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिय आणि भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यात मतभिन्नता आहे. प्रकाश गजभिय यांनी १९७० पासून झोपडपट्टीला कायद्याने संरक्षण मिळाले आहे, असा दावा केला होता. थोडक्‍यात शहरी गरिबांचा प्रश्‍न हाती घेऊन राज्य पातळीवरील राजकारण घडते असे दिसते.\nसत्तास्पर्धेच्या या राजकारणाची चार सूत्रे सुस्पष्टपणे दिसतात. १) राजकीय पक्ष शहरी गरिबांचे राजकारण करण्यात पुढाकार घेतात. त्यांचा हेतू सत्ताकारणाचा असतो. २) शहरी गरीब वर्ग आणि राजकीय पक्ष यांचे संबंध दाता याचक या स्वरूपाचे असतात. ३) सामाजिक सुधारणा हा या प्रकारच्या सत्ताकारणाचा हेतू नसतो. ४) स्थानिक राजकारणात राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेचा हस्तक्षेप होतो. या चार वैशिष्ट्यांमुळे शहरी गरीब स्वत: राजकारण करीत नाहीत. शहरी गरिबांच्या वतीने राजकीय पक्ष व नेते राजकारण करतात. त्यामुळे हे राजकारण पक्षीय सत्तास्पर्धेचा एक भाग असते. सुधारणावादी विरोधी सत्तास्पर्धावादी असा वाद शहरी गरिबांच्या राजकारणामध्ये दिसतो. या वादातून सुधारणावादी राजकारण हद्दपार झाले आहे. सत्तास्पर्धेचे राजकारण मात्र सध्या शहरात घडते. त्यांचे वर्णन सोनेरी राजकारण असे केले जाते. या गोष्टींमुळे शहरी गरीब आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये एक मध्यस्थ उदयास आला आहे. त्या मध्यस्थवर्गाने या राजकारणाला सोनेरी अशी उपमा दिली आहे.\nमहाराष्ट्र maharashtra राजकारण politics स्थलांतर झोपडपट्टी राजकीय पक्ष political parties पुढाकार initiatives नागपूर nagpur पूर फुटबॉल football पुणे बाबा baba बिल्डर भारत ठाणे मुंबई mumbai रोजगार employment सरकार government साहित्य literature महात्मा फुले कोल्हापूर नगर विकास सोलापूर आंदोलन agitation व्यसन विजय victory स्पर्धा day चित्रपट अमिताभ बच्चन amitabh bachchan पुनर्वसन मुख्यमंत्री पिंपरी पिंपरी चिंचवड pimpri chinchwad काँग्रेस राष्ट्रवाद अजित पवार पिंपरी-चिंचवड खासदार आमदार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://nokribazaar.com/node/407", "date_download": "2019-08-25T17:07:35Z", "digest": "sha1:JWZTO3G74652JLT6TM2SZCDMURXKVRFH", "length": 12073, "nlines": 148, "source_domain": "nokribazaar.com", "title": "स्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] म��र्फत विविध पदांच्या १,३५० जागा | Nokri Bazaar", "raw_content": "\nस्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] मार्फत विविध पदांच्या १,३५० जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] मार्फत विविध पदांच्या १,३५० जागा\n[Staff Selection Commission]कर्मचारी निवड आयोगा मार्फत विविध पदांच्या १,३५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nसिनिअर टेक्निकल असिस्टंट (Senior Technical Assistant) : १६ जागा\nवरिष्ठ संरक्षण सहाय्यक (Senior Conservation Assistant) : ३५ जागा\nब्लॅकस्मिथ (Blacksmith) : ०१ जागा\nएमटीएस (MTS) : ४७ जागा\nप्रुफ रीडर (Proof Reader) : ०१ जागा\nवैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) : १५७ जागा\nकनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : २० जागा\nस्टाफ कार चालक (Staff Car Driver) : ०२ जागा\nकापड डिझायनर (Textile Designer) : १४ जागा\nकनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Junior Technical Assistant) : २४ जागा\nजनरेटर ऑपरेटर (Generator Operator) : ०१ जागा\nसंशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०४ जागा\nगर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर (Girl Cadet Instructors) : ११ जागा\nज्युनिअर भौगोलिक सहाय्यक (Jr. Geographical Assistant) : ०१ जागा\nज्युनिअर प्राणीशास्त्र सहाय्यक (Jr. Zoological Assistant) : ०१ जागा\nप्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ५४ जागा\nप्राथमिक शिक्षक (Primary Teacher) : ०२ जागा\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०२ जागा\nग्रंथालय व माहिती सहाय्यक (Library & Information Assistant) : १० जागा\nवरिष्ठ संशोधन सहाय्यक (Senior Research Assistant) : ०१ जागा\nनिरीक्षक (Inspector) : ०२ जागा\nकनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (Junior Scientific Assistant) : ०५ जागा\nसिनिअर इन्स्ट्रक्टर (Senior Instructor) : ०२ जागा\nसंरक्षण सहाय्यक (Preservation Assistant) : ०६ जागा\nगार्डन ओव्हरसी (Garden Overseer) : ०७ जागा\nवरिष्ठ संरक्षण सहाय्यक (Senior Preservation Assistant) : २४ जागा\nफील्ड अटेंडंट-एमटीएस (Field Attendant-MTS) : १८ जागा\nऑफिस अटेंडंट-एमटीएस (Office Attendant-MTS) : १३ जागा\nलेखापाल (Accountant) : ०३ जागा\nतांत्रिक ऑपरेटर (Technical Operator) : ६० जागा\nमेकॅनिक (Mechanic) : ३३ जागा\nडेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०६ जागा\nवैद्यकीय अटेंडंट (Medical Attendant) : १२ जागा\nलेडी मेडिकल अटेंडंट (Lady Medical Attendant) : ११ जागा\nकापड डिझायनर (Textile Designer) : ०४ जागा\nविभाग अधिकारी (Section Officer) : ०१ जागा\nबोसुन (Bosun) : ०१ जागा\nतंत्रज्ञ (Technician) : ०६ जागा\nछायाचित्रकार (Photographer) : ०२ जागा\nफोटो कलाकार (Photo Artist) : ०२ जागा\nनर्सिंग अधिकारी (Nursing Officer) : ०५ जागा\nतंत्रज्ञ मेडिकल (Technician Medical) : ०२ जागा\nतंत्रज्ञ-नॉन मेडिकल (Technician-Non Medical) : ०२ जागा\nवैयक्त्तिक सहाय्यक (Personal Assistant) : ०२ जागा\nऑपरेटर (Operator) : ०२ जागा\nअटेंडंट (Attendant) : ०६ जागा\nव���द्यकीय समाजसेवक (Medical Social Worker) : ०४ जागा\nगर्ल कॅडेट प्रशिक्षक (Girl Cadet Instructor) : १९ जागा\nस्वच्छताविषयक निरीक्षक (Sanitary Inspector) : ०१ जागा\nकॅन्टीन अटेंडंट (Canteen Attendant) : १७जागा\nपुरावा वाचक (Proof Reader) : ०१ जागा\nतांत्रिक लिपीक (Technical Clerk) : ०३ जागा\nदस्तऐवजीकरण सहाय्यक (Documentation Assistant) : ०१ जागा\nग्रंथालय लिपिक (Library Clerk) : ०३ जागा\nसहाय्यक संशोधन अधिकारी (Assistant Research Officer) : ०२ जागा\nअप-वैद्य (Up-Vaidya) : ०५ जागा\nफार्मासिस्ट (Pharmacist) : ०७ जागा\nमिडवायपरी (Midwife) : ०३ जागा\nलेखापाल (Accountant) : ०२ जागा\nस्टोअर कीपर (Store Keeper) : ०३ जागा\nकायदेशीर सहाय्यक (Legal Assistant) : ०२ जागा\nवरिष्ठ अनुवादक (Senior Translator) : ०६ जागा\nलेखा व सांख्यिकीय सहाय्यक (Accounts & Statistical Assistant) : ०८ जागा\nलोअर डिव्हिजन लिपिक (Lower Division Clerk) : ०२ जागा\nकाळजीवाहू (Caretaker) : ०१ जागा\nतांत्रिक अधिकारी (Technical Officer) : ४४ जागा\nइलेक्ट्रॉनिक खाजगी स्वयंचलित शाखा एक्सचेंज (Electronic Private Automatic Branch Exchange) : ०२ जागा\nअप्पर डिव्हिजन लिपीक (Upper Division Clerk) : ०१ जागा\nसंशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०६ जागा\nसहाय्यक (Assistant) : १२ जागा\nकरवाचक (Taxidermist) : ०२ जागा\nटेलिफोन ऑपरेटर (Telephone Operator) : ०१ जागा\nस्टॉकमॅन (Stockman) : २२ जागा\nकनिष्ठ अन्वेषक (Junior Investigator) : ०३ जागा\nमार्गदर्शक व्याख्याता (Guide Lecturer) : ०४ जागा\nमेट्रोलॉजिकल असिस्टंट (Metrological Assistant) : १२ जागा\nनर्सिंग ऑर्डली (Nursing Orderly) : ०१ जागा\nमुद्रण सहाय्यक (Printing Assistant) : ०१ जागा\nकॉपीधारक (Copyholder) : ०१ जागा\nतांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : ६१ जागा\nउपनिरीक्षक (Sub Inspector) : ८० जागा\nअन्वेषक (Investigator) : ०२ जागा\nसहाय्यक केमिस्ट (Assistant Chemist) : ०३ जागा\nमुलगी कॅडेट प्रशिक्षक (Girl Cadet Instructor) : ०२ जागा\nप्रोजेक्शनिस्ट (Projectionist) : ०१ जागा\nमूल्यांकन सहाय्य्क (Evaluator) : ०३ जागा\nसहाय्यक संशोधन अधिकारी (Assistant Research Officer) : ०८ जागा\nविभाग अधिकारी (Section Officer) : १२ जागा\nसहाय्यक फील्ड अधिकारी (Assistant Field Officer) : ४३ जागा\nसहाय्यक (Assistant) : ०१ जागा\nसहाय्यक वैज्ञानिक अधिकारी (Assistant Scientific Officer) : ०१ जागा\nप्रूफ रीडर (Proof Reader) : ०२ जागा\nसहाय्यक स्टोअर कीपर (Assistant Store Keeper) : ०२ जागा\nसहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी (Assistant Plant Protection Officer) : १०४ जागा\nस्टोअर अधीक्षक (Store Superintendent) : ०६ जागा\nफील्ड कम प्रयोगशाळेतील अटेंडंट (Field Cum Laboratory Attendant) : ०१ जागा\nक्लिनर (Cleaner) : ०१ जागा\nबॉयलर अटेंडंट (Boiler Attendant) : ०१ जागा\nशेत सहाय्यक (Farm Assistant) : ०१ जागा\nकनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Junior Technical Assistant) : २९ जागा\nस्वयंपाकी (Cook) : ०१ जागा\nपशुवैद्यकीय कंपाऊंडर (Veterinary Compounder) : ०१ जागा\nचार्जमन-फॅक्टरी (Chargeman-Factory) : २१ जागा\nकोर्ट मास्टर (Court Master) : ���२ जागा\nबाग उप-निरीक्षक (Garden Sub-Overseer) : ०१ जागा\nकनिष्ठ फिजिओथेरपिस्ट (Junior Physiotherapist) : ०१ जागा\nसुरक्षा रक्षक (Security Guard) : ०३ जागा\nआहारतज्ञ (Dietician) : ०१ जागा\nशुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक : शुल्क नाही]\nपरीक्षा (CBT) दिनांक : १४ ते १८ ऑक्टोबर २०१९\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T15:21:37Z", "digest": "sha1:M6DAI647L5M67746G3HKYXOMEUNSP2A4", "length": 3926, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दूधगंगा नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकासारी नदी · कुंभी नदी · कृष्णा नदी · घटप्रभा नदी · ताम्रपर्णी नदी · तिल्लारी नदी · तुळशी नदी · दूधगंगा नदी · पंचगंगा नदी · भोगावती नदी · मलप्रभा नदी · वारणा नदी · वेदगंगा नदी · सरस्वती(गुप्त) नदी · हिरण्यकेशी नदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०१४ रोजी ०९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z121208074242/view", "date_download": "2019-08-25T16:02:35Z", "digest": "sha1:NNQDOUYOMZTMTC7SIOINOP3RKUQTCRRQ", "length": 16980, "nlines": 111, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अंक तिसरा - प्रवेश दुसरा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|वेड्यांचा बाजार|अंक तिसरा|\nअंक तिसरा - प्रवेश दुसरा\nगडकर्‍यांची नाटके मराठी भाषेचे कायमचे अलंकार बनलेले आहेत, आपली नाटके वाङ्मयदृष्ट्या वरच्या दर्जाची व्हावी याची त्यांनी फार खबरदारी घेतली होती.\nTags : dramaram ganesha gadakariनाटकराम गणेश गडकरीवेड्यांचा बाजार\n[ पिलंभट व बैराग्याच्या रुपाने वसंत प्रवेश करितात.]\nपिलंभट: मग काय, इतक्यांतच हा वेडयांचा बाजारआटोपताघ्यावयाचा म्हणतां \nवसंत: अजून सुद्धां इतक्यांतच का \nपिलंभट: म्हणजे मला जारीची जुळव्वाजुळव करावी लागणार\nवसंत: त्याला कसें करायचें गरज आपल्याला आहे ना \nपिलंभट: बरें मग सांगा पाहूं काय का��� करायचें तें या गडबडींत मी पूर्वीनुसंधान बरेंचसें विसरून गेलों आहें. आधीं सांपडेल तसतसें एक एक कामहातावेगळें करायचें. तो नाटकी बाळाभाऊ आहेना, त्याच्याकडून आतां एक दोन दिवसांत पत्रयेईल कीं मला कांहीं वेणूशीं लग्न करावयाचें नाहीं म्हणून \nपिलंभट: तें कशावरून आणि कां \nवसंत: त्याचा खुलासा मी सावकाशीनें करीन. सध्यां तुम्हीं असें पत्रखात्रीनें येणारएवढें धरून चाला आणि हें यशोदाबाईंजवळ देव खेळवितांना सांगा; तात्यासाहेबांजवळ भविष्यकथनाच्य अनात्यानें सांगा; वाटलें तरमाधवरावांजवळ त्रिकालज्ञानाच्या धोरणानें सांगा.\nपिलंभट: आणि एखादे वेळीं बाळाभाऊचें असें पत्रन आलें म्हणजे ताडदिशीं माझ्या पदरीं खोटेपणा यायचा \nवसंत: पिलंभट, तुम्हांला खोटें पाडण्यासाठीं का आम्हीं या खटपटी करीत आहोंत अहो, उलट हें तुमचें भविष्य दोन दिवसांनीं अचूक खरें ठरलें म्हणजे तुमचा या लोकांत बोज मात्रवाढेल \nपिलंभट: मग कांहीं हरकत नाहीं; अशीं खात्रीनें घडून येणारीं भविष्यें मला जरूरसांगत चला. म्हणजे पहा मीं कशीं किफायतवारविकतों तीं अशीं भविष्यें माजा हातखंडा आहे अगदीं \nवसंत: पण ऐन वेळीं निभेला खंड पडूं देऊं नका म्हणजे झालें. नाहीं तरआयत्या वेळीं कचराल. ररऽ कराल आणि सारेंच रस्त्यावरआणाल \nपिलंभट: ती धास्तीच सोडून द्या असा आडरस्त्यानें वावरण्यांत मीं अगदीं पटाईत झालों आहें; अहो, आतां तुमच्याजवळ म्हणून आपलें बोलायचें-हा जो द्रव्याचा ओघ माझ्या घराकडे चालला आहे हा हा सरघोपट मार्गानें वाहतो आहे वाटतें; मुळींच नाहीं; निवळ आडवळणांनीं.\nवसंत: बरें, तें असो. पुढें दुसरी गोष्त. तात्यांच्या जवळ वेणूची पत्रिका आहे; ती कांहीं ते कोणाच्या नजरेस पडूं देत नाहींत. तेव्हां कशा तरी गफलतीनें ती पत्रिका तेवढी हस्तगत करून घ्यावयाची-निदान तिची नक्कल तरी करून घ्यावयाची आणि आपल्या ओळखीच्या एखाद्या ज्योतिष्याजवळून तिच्याशीं बरोबरजमेल अशी एक पत्रिका माझ्यासाठीं-या माझ्या संन्याशी नांवासाठीं करून आणावयाची. आलें लक्षांत \nपिलंभट: लक्षांत आलें, पण पटलें नाहीं इतकें. आतां तुमच्या या कारवाया आणि युक्तया पाहून मी अगदीं सर्द झालों आहें खरा; पण ही युक्ति नाहीं इतकी आवडली मला: हें सारें तात्यासाहेबांना तुमची पत्रिका वेणूताईच्या पत्रिकेशीं जमते एवढें भासविष्यासाठींच ना मग असें केलें तरनाहीं का चालणार मग असें केलें तरनाहीं का चालणार त्या बाळाभाऊची कुंडली तात्यासाहेबांना पसंत आहेच; तिचीच जवळजवळ नक्कल करून घेतली म्हणजे झालें कीं नाहीं \nवसंत: ठीक आहे. कसें तरी करून पत्रिका जमवा म्हणजे झालें. नाहीं तरबैराग्याला मुलगी देते वेळीं पुन: वसंताचेंच नशीब आड यावयाचें. बरें. हें एक ठरलें. तसेंच मीं अण्णासाहेबांना औषध द्यायला उद्यांपासून सुरू करणार; तेव्हां आधीं त्यांच्याजवळ माझी वैद्यकीच्या ज्ञानाबद्दल स्तुति करा; तात्यासाहेबांभोवतीं ज्योतिषाचें जाळें पसरा आणि माधवरावांजवळ माझ्या योगसाधनाची तारीफ करा. मी तुमचा गुरु आहें असें सांगा. म्हणजे झालें.\nपिलंभट: गुरु मानायला कशाला पाहिजे तुम्ही खरोखरीच माझे गुरु झालां आहां. मल हा लप्पन् करण्याचा थोडासा नाद पहिल्यापासूनच होताआणि त्याबद्दल मी माझ्या मनांत अगदीं मग्न असें; पण तुमचीं व मधुकरांची हीं शिकलेलीं कुलंगडीं पाहून मी अगदीं चीत झालों आहें. आम्ही दशग्रंथी पाहिलेलीं माणसें या तुमच्या करामतीपुढें कुचकामाचीं ठरतो. आमच्या दशग्रंथीचीं सूत्रें ताणून धरलीं तरी त्यांचें असें सर्वस्वीं गुरफटणारें जाळें होणें शक्य नाहीं. या बाबतींत तुमचा शिकलासवरलेला हात धरण्याची आम्हां दशग्रंथ्यांची शहामत नाहीं; तुमचे पायच धराववयाला पाहिजेत. माझ्या गर्वाचें पाणी पाणी होऊन मी कधींपासूनच आपल्याला गुरुस्थानीं मानायला लागलों आहें.\nवसंत: झालें तरमग; या भावनेनेंच माझी सर्वांजवळ स्तुति करीत सुटा. बाळाभाऊचें पत्रआलें म्हणजे आम्हां गुरुशिष्यांच्या जोडीवरवर्‍याच जणांचा विश्वास बसेल; नंतरअण्णासाहेबांचा हा आम्हींच उभारलेला आजरकमी होत चालला कीं यशोदाबाईंच्या मनांत मुलगी देण्याचें भरवून द्या म्हणजे आटोपलें. बाळाभाऊनें लग्न करण्याचें नाकारलें म्हणजे वचनमुक्त झालेले अण्णासाहेब माझें वैद्यकज्ञान पाहून माझ्या उपकारांतून उतराई होण्यासाठीं आपण होऊनच मला मुलगी देऊमकरतील. तात्यासाहेबांचा बंदोबस्त ठरविलाच आपण आतां. म्हणजे जमेल कीं नाहीं सारें \n पण, काय हो, माधवरावांची तुम्ही प्रथमयोगसाधवाबद्दल खात्री कशी करून देणार\nवसंत: त्याचा विचारमीं पूर्वींच करून ठेवला आहे. त्याला घटकाभरब्रह्मस्थितीचाच अनुभव दिला म्हणजे सहज त्याचा माझा शक्तीवरविश्वास बसेल.\nपिलंभट: पण ती ब्रह्म��्थिति कशी दाखविणार\nवसंत: हें पाहिलेंत गुंगीं येण्याचें औषध त्यांना जरा छां छूं करून याच्या वासानें घटकाभरगुंगी आणिली म्हणजे ताबडतोब त्यांची अक्कल गुंग होईल कीं नाहीं \nपिलंभट: जरूर; या नुसत्या कल्यनेनेंच माझी अक्कल गुंग झाली आहे.\nवसंत: हं, तुम्ही मात्रअक्कल गुंग होऊं देऊं नक; उलट अगदीं सावध रहा आणि मीं पहिली टाळी वाजविली कीं रमाबाईंना त्या दारानें माधवरावांच्या खोलींत सोडा. राहील सारें नीअ लक्षांत \nपिलंभट: अगदीं. आतां एकदां माझ्या डोक्यावरआपला हात ठेवा म्हणजे मला चांगली तरतरी येईल.\nवसंत: नको; डोक्यावरमाझा हात ठेवण्यापेक्षां तुमच्या हातावरमी ग्रुरू असूनहि गुरुदक्षिणा ठेवितों म्हणजे तरखरी तरतरी येईल. हा विवाह जमवून आणून त्याला आतां मान्यतामिळवून देणें देवा, आतां तुझ्या हातीं आहे.\nमान्यतामिळो या जगीं मद्विवाहा ॥धृ०॥\nसात्त्विक शुद्ध प्रेमममहोवो स्वजनांप्रति मुखावावया ॥\nविनवी तुजला मी जगदीशा ॥\nयोग्य पथा लाभावया ॥१॥\n[त्याला कांहीं रुपये देतो. दोघे जातात.]\nदीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय\nअभंग - ८४३१ ते ८४४१\nअभंग - ८४२१ ते ८४३०\nअभंग - ८४११ ते ८४२०\nअभंग - ८४०१ ते ८४१०\nअभंग - ८३९१ ते ८४००\nअभंग - ८३८१ ते ८३९०\nअभंग - ८३७१ ते ८३८०\nअभंग - ८३६१ ते ८३७०\nअभंग - ८३५१ ते ८३६०\nअभंग - ८३४१ ते ८३५०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2019-08-25T16:59:58Z", "digest": "sha1:7UM34Y4R7VEEXGUCVFMYSKQUKEMQE55W", "length": 6523, "nlines": 106, "source_domain": "blog.madguy.co", "title": "शुभांगी स्वरूप बनली पहिली महिला पायलट - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Person in News शुभांगी स्वरूप बनली पहिली महिला पायलट\nशुभांगी स्वरूप बनली पहिली महिला पायलट\nउत्तर प्रदेशातील शुभांगी स्वरूप या तरुणीने नुकताच नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरण्याचा मान मिळवला. तर दिल्लीची आस्था सहगल, पुद्दुचेरीची रूपा ए. आणि केरळची शक्ती माया एस. या तिघी नौदलाच्या नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टरेट विभागातील पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.\n# २०१५ मध्ये इंडियन नेव्ही ने महिला पायलट भरतीसाठी मंजुरी दिल्यानंतर शुभांगी पहिलीच महिला पायलट आहे. तिचे वडीलही नेव्हीमध्ये कमांडर आहेत.\n# शुभांगी बरेलीची राहणारी असून ती पी आठ आय विमान चालविणार आह���. शुभांगी बरोबर आस्था सहगल, रूपा ए, शक्तीमाया एस या महिलांची आर्मामेंट इन्स्पेक्शन ब्रँचमध्ये प्रथमच निवड झाली आहे.\n# केरळमधील एडिमला नेव्हल अॅकॅडमीमधून या चारही तरुण अधिकारी ‘नेव्हल ओरिएंटेशन कोर्स’ यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या.\n# आतापर्यंत नौदलाच्या एव्हिएशन विभागात महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता, मात्र त्यांची भूमिका एअर ट्रॅफिक कंट्रोलर किंवा विमानातील निरीक्षक एवढीच मर्यादित होती. त्यांच्यावर संदेशवहन आणि शस्त्रास्त्रे यांची जबाबदारी होती.\n# शुभांगी स्वरूप हिच्या रूपाने नौदलात पहिलीच महिला वैमानिक दाखल झाली आहे. आता हैदराबाद येथील एअर फोर्स अॅकॅडमीमध्ये शुभांगी हिचे पुढील व्यावसायिक प्रशिक्षण पार पडेल.\nमाजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे 66 व्या वर्षी निधन\nअक्षय कुमार हा जगातील सर्वाधिक पैसा मिळवणारा चौथा क्रमांकाचा अभिनेता : फोर्ब्स यादी\nआयएनएक्स मीडिया प्रकरण आहे तरी काय \nचालू घडामोडी – 12 जून, 2019\nफ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि सीईओ बिनी बंसल यांचा पदावरून राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ablakh-aniket-vishwasrao-prarthana-behere-marathi-film-306367.html", "date_download": "2019-08-25T16:49:33Z", "digest": "sha1:ZAJXI6UYWYFTQUHCNQBZFZVQ3WOKLP3V", "length": 17333, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nKBC 11 : 1 कोटीच्या प्रश्नपर्यंत पोहोचली पहिली स्पर्धक, उत्तराबाबत उत्सुकता शिगेला\nअमिताभ बच्चन असं करणार त्यांच्या संपत्तीचं वाटप, वाचा कोणाला काय मिळणार\n अनुष्का-विराटच्या घरी आली 'नन्ही मेहमान'\n प्रियांका-दीपिकाला पाहिल्यावर येते उलटी, पाकिस्तानी अँकर बरळला\nस्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडलला या व्यक्तीनं बनवलं फेमस, कोण आहे ‘तो’\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nस्वप्नं माणसाला जगायला शिकवतात. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अनेक जण धडपड करत असतात. अशाच स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या चार मित्रांची कथा अबलख या सिनेमात दाखवण्यात आली आहे.\nमुंबई, 21 सप्टेंबर : स्वप्नं माणसाला जगायला शिकवतात. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अनेक जण धडपड करत असतात. अशाच स्वप्नांसाठी धडपड���ाऱ्या चार मित्रांची कथा अबलख या सिनेमात दाखवण्यात आली आहे. आनंद शिवाजी चव्हाण दिग्दर्शित या सिनेमात प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\n'मस्का' सिनेमानंतर अनिकेत आणि प्रार्थनाचा हा दुसरा सिनेमा आहे. आयुष्य हा एक प्रवास असून या प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे. असा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे.या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांना योग्य प्रकारे तोंड देऊन प्रवास सुखकर कसा करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही या सिनेमात मांडण्यात आलं आहे.\nऑक्टोबरपासून या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. मैत्री, प्रेम आणि आयुष्यावर आधारलेल्या अनेक संकल्पनांना विविध पद्धतीने मांडणाऱ्या या सिनेमाची निर्मिती श्री तुळजाभवानी प्रसन्न फिल्म्स या बॅनरखाली करण्यात आली आहे.\nअनिकेत विश्वासराव आणि स्नेहा यांचा साखरपुडा तर झाला. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती त्यांच्या लग्नाच्या तारखेची. पण आता त्या दोघांचा एकत्र असलेल्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. 'हृदयात वाजे समथिंग' सिनेमाचा ट्रेलर बाहेर आलाय. त्यात या दोघांबरोबर महत्त्वाची भूमिका आहे अशोक सराफ यांची.\nसिनेमाचे दिग्दर्शक आहेत प्रवीण कारळे. त्यांचं अशोकमामांबरोबर काम करण्याचं स्वप्न होतं. ते पूर्ण झालं. ते सांगतात, ' प्रेमात पडल्यानंतरच्या धमाल गंमती-जंमतीना अशोकमामांच्या कॉमिक टाइमिंगमुळे रंगायला खूप मदत झाली आणि सिनेमा खूप मनोरंजक झाला आहे. '\nस्नेहा-अनिकेतचा साखरपुडा झालाय. स्नेहानं सांगितलं, 'हे काही आमचं लव्ह मॅरेज नाही, तर अॅरेंज मॅरेज आहे. जूनमध्ये हे लग्न ठरलं. स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकाच सोसायटीत राहतात.'\nPHOTOS : मॅटवरची कुस्ती जिंकण्यासाठी राणादाची नवी खेळी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nरात्री उठून सारखं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T17:05:43Z", "digest": "sha1:XOGDRSOOEVDREGT5TTMWWDS6WFYZGDLI", "length": 5979, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एल्ब नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nएल्ब नदी (चेक:लेब नदी, जर्मन:डी एल्ब) ही मध्य युरोपमधील मोठी नदी आहे. ही नदी चेक प्रजासत्ताकमधील क्रकोनोश पर्वतांत उगम पावून बोहेमियातून वाहते व जर्मनीत हांबुर्गच्या वायव्येस कुक्सहेवनजवळ उत्तर समुद्रास मिळते. ही लांबी १,०९४ किमी (६८० मैल) आहे.\nपुरातत्व विभाग ग्रंथालय जर्मनी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१६ रोजी २१:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T16:53:44Z", "digest": "sha1:TSVXLPLGBPDM6GMRYKMJD4BDM4H2U5HS", "length": 18587, "nlines": 342, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वनस्पती - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत ���िटकवू नयेत.\nहालचाल करू न शकणार्‍या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पाँजसारखे प्राणीही हालचाल करू न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. याखेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.\nवनस्पतीची व्याख्या ही 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज‍ सृष्टीतील सजीव' अशी करावी : (१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशीभित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतु क्वचित एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, पकड ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.\nवनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो. झाडे अनेक प्रकाराची असतात. काही झाडाना फुले असतात. काही झाडाना फुले नसतात.\n१ भारतीय पुराणकालीन पार्श्वभूमी\n२ वनस्पतींसंबंधीची मराठी लेखकांची पुस्तके\n३ अन्यभाषक भारतीय लेखकांची पुस्तके\nen:Wikipedia:Plant या पानावरून भाषांतरित\nवनस्पती हा मूळचा संस्कृत शब्द (वनस्+पती=वनांचा पती) असून व्यापक स्वरूपात वनस्पती साम्राज्यासाठी सध्या वापरला जात आहे. तरीही, चरक संहितेनुसार, सुश्रुत संहितेनुसार आणि वैशेषिकेनुसार वनस्पती हा शब्द फक्त फळे येणार्‍या झाडांसाठीच मुख्य‌तः वापरला जात असे.\nऋग्वेदानुसार वनस्पतींमध्ये वृक्ष, औषधी वृक्ष आणि वेली या तीनच विभागण्या आहेत. यांतील उपविभाग-विशाखा, क्षुप, व्रताती, प्रतानवती इत्यादी आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते. फुले व फळे येणार्‍या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फलवती विभागात आल्या आहेत. 'करीर' म्हणून निष्पर्ण वनस्पतींचा पण एक वर्ग त्यांत आहे.\nअथर्ववेदात वनस्पतींचे विशाख, मंजिरी, स्तंभिनी, प्रस्तानवती, एकाक्षांग, प्रतानवती, अंशुमति, कां��िनी हे आठ वर्ग तर तैत्तिरीय आणि वाजसेनीय संहितेत त्यांचे १० वर्ग आहेत.\nमनुस्मृतीत ८ प्रमुख वर्ग आहेत. चरक संहितेनुसार व सुश्रुत संहितेनुसार वृक्षांची वेगवेगळी विभागणी आहे.\nपाराशर , वृक्षायुर्वेद चा जनक, याने वनस्पतींची द्विमात्रक व एकमात्रक अशी विभागणी केली आहे (द्विदल व एकदल). व नंतर त्यांचे पुढेही वर्गीकरण केले आहे.\nवनस्पतींसंबंधीची मराठी लेखकांची पुस्तके[संपादन]\nए फिल्ड गाइड : भाग एक व दोन (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)\nऔषधी वनस्पती (महाराष्ट्र राज्य दर्शनिका, लेखक - डॉ. र.ल. कोल्हे, संपादक - डॉ. अ.शं. पाठक)\nकॉफी टेबल पुस्तक (इंग्रजी, अशोक कोठारी)\nघरातील शोभिवंत झाडे (अ.दि. कोकड)\nट्रीज ऑफ पुणे (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर आणि शर्वरी बर्वे)\nनक्षत्र वृक्ष (डॉ. शरदिनी डहाणूकर)\nनिसर्ग बोलतोय - भाग २ (प्राणी व वृक्षवल्लींबद्दलची प्रश्नोत्तरे, लेखक - डॉ. हेमंत दाते)\nनिसर्गभान (प्रा. श्री.द. महाजन)\nप्लँट प्रोपगेशन (हॉर्टिकल्चर इन्स्ट्रक्शन-कम-प्रॅक्टिकल मॅन्युअल, व्हॉल्यूम तिसरा, इंग्रजी लेखक - ए.के. धोटे)\nफ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)\nबहर (डॉ. श्री.श. क्षीरसागर)\nवनश्रीसृष्टी : भाग १ आणि २ (डॉ. म.वि. आपटे)\nसफर मुंबईच्या वृक्षतीर्थाची (प्रकाश काळे)\nसेलिब्रेशन ऑफ इंडियन ट्रीज (इंग्रजी, अशोक कोठारी)\nसिग्नेचर फ्लॉवर्स युकेमेरा (इंग्रजी, अच्युत गोखले)\nहिरवाई (डॉ. शरदिनी डहाणूकर)\nअन्यभाषक भारतीय लेखकांची पुस्तके[संपादन]\nगार्डन फ्लॉवर्स (इंग्रजी, नॅशनल बुक ट्रस्ट-इंडिया प्रकाशन; लेखक - विष्णु स्वरूप)\nजड़ी बूटियों की खेती (हिंदी, लेखक - वीरेन्द्र चन्द्रा आणि मुकुल चन्द्र पाण्डेय)\nडिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्लँट्स ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक - उमराव सिंग, ए.एम. वधवानी आणि बी.एम. जोहरी)\nप्रिन्सिपल्स अ‍ॅन्ड प्रॅक्टिस ऑफ सिल्व्हिकल्चर (इंग्रजी, लेखक - एल.एस. खन्‍ना)\nफ्लॉवरिंग ट्रीज (इंग्रजी, लेखक - एम.एस. रंधावा)\nफ्लॉवरिग ट्रीज अ‍ॅन्ड श्‍रब्ज इन इंडिया (इंग्रजी, लेखक - डी.व्ही. कॉवेन)\nद बेल (बेलाचे झाड, इंग्रजी, लेखक - आर.एन. सिग आणि सुशांत के. रॉय)\nमेडिसिनल प्लँट्स (इंग्रजी, लेखक - एस.के. जैन)\nव्हेजिटेबल्स (इंग्रजी, लेखक - बी. चौधरी)\nपल्मायरा या जातीच्या पाम वृक्षाची फळे,गुंटुर भारत येथील बाजारात विक्रीस आली असताना .\nगोड बटाटा,(इपोमोइया बटाटाज) मौइ नुई बोटॅनिकल गार्डन येथे.\nभारताच्या मध्ययुगीन काळातही, उदयन, धर्मोत्तर, गुणरत्न व शंकरमिश्र इत्यादी आचार्यांनी वनस्पतिशास्त्रात भर घातली आहे. विकिपीडिया:वनस्पती/यादी\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१९ रोजी १७:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/shivajirao-moghe-challenges-modi-33881", "date_download": "2019-08-25T16:01:01Z", "digest": "sha1:NPL6K3ODFW3F227PRKPOC5J7LC6MP4CW", "length": 9725, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "shivajirao moghe challenges modi | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनैतिकता असेल तर मोदींनी दाभडीत यावे : शिवाजीराव मोघे यांचे आव्हान\nनैतिकता असेल तर मोदींनी दाभडीत यावे : शिवाजीराव मोघे यांचे आव्हान\nनैतिकता असेल तर मोदींनी दाभडीत यावे : शिवाजीराव मोघे यांचे आव्हान\nमंगळवार, 12 फेब्रुवारी 2019\nयवतमाळ : लोकसभा निवडणुकीपूर्वी 2014 मध्ये आर्णी तालुक्‍यातील दाभडीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्‍वासने दिलीत. मात्र, मागील पाच वर्षांत एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. देशवासीयांची एकप्रकारे फसवणूकच केली आहे. फसवणूक केली नसेल तर त्यांनी दाभडीत येऊन शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चा करावी, असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.\nयवतमाळ : लोकसभा निवडणुकीपूर्वी 2014 मध्ये आर्णी तालुक्‍यातील दाभडीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्‍वासने दिलीत. मात्र, मागील पाच वर्षांत एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. देशवासीयांची एकप्रकारे फसवणूकच केली आहे. फसवणूक केली नसेल तर त्यांनी दाभडीत येऊन शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चा करावी, असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.\nयेथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मोघे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता.16) पांढरक���डा येथे येत आहे. माझ्याच मतदारसंघात येत असल्याने त्यांनी पांढरकवडा येथे न येता दाभडी येथे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी मोघे यांनी यावेळी केली.\nनरेंद्र मोदी यांनी 20 मार्च 2014ला प्रचारादरम्यान दाभडी येथून \"चाय पे चर्चा'हा कार्यक्रम घेऊन देशातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला होता व 20 प्रकारची आश्‍वासने दिली होती. निवडून आल्यानंतर दाभडीच्या विकासासाठी 50 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, अद्याप एक कोटीही आले नसल्याचे मोघे यांनी सांगितले.\nसिंचनाशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्घी नाही, असे असताना सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊनही निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम पाच वर्षांत पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांचा कळवळा दाखविणाऱ्या भाजप सरकारने हा प्रकल्प कॉंग्रेसचा आहे, म्हणून पूर्ण केला नसल्याचा आरोपही मोघे यांनी केला.\nयवतमाळ जिल्ह्यात जून 2014पासून आजपर्यंत 1,357 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भाजपच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्यात, हे दाखविण्यासाठी 50 टक्केच शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र ठरविण्यात आल्याचा आरोपही मोघे यांनी केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभडीत येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून कोणती आश्‍वासने पूर्ण केलीत, याची माहिती द्यावी, असे आवाहन करून पंतप्रधान मोदी यांचा निषेध करणार असल्याचे शिवाजीराव मोघे यांनी शेवटी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nयवतमाळ लोकसभा नरेंद्र मोदी narendra modi पत्रकार विकास सिंचन वन forest भाजप\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2017/11/03/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-08-25T15:36:57Z", "digest": "sha1:XF2JPKDBC4UARJPZFHFXMJCMLFFZFHAN", "length": 10849, "nlines": 111, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे युनेस्कोच्या आमसभेत निवेदन | गोवा खबर", "raw_content": "\nHome विदेश खबर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे युनेस्कोच्या आमसभेत निवेदन\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे युनेस्कोच्या आमसभेत निवेदन\nकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पॅरिस येथील य��नेस्कोच्या 39 व्या महापरिषदेत भारतातर्फे केलेले निवेदन…\n‘शाश्वत विकास लक्ष्य4-2030’ अर्थात ‘शिक्षण हे लक्ष्य’ साध्य करण्यासाठी वित्त पुरवठ्यासंदर्भातले उत्तरदायित्व भारत जाणून आहे. वैयक्तिक देश आणि विकास भागीदार या दोन्हीच्या शिक्षणासाठी वित्त पुरवठ्याचे उत्तरदायित्वाचा समावेश यामध्ये करण्यात आला. शाश्वत विकास लक्ष्य-4- 2030 मधील शिक्षण अर्थात एसडीजी4-एज्युकेशन-2030 चा प्रस्ताव अंमलात आणण्यासाठी वित्त पुरवठ्यासह विकास भागीदारांबरोबर आम्ही कटिबध्द आहोत.\nजागतिक शिक्षण निरीक्षणाच्या नवीनतम अहवालात जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय कटिबद्धता कमकुवत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 28 ओईसीडी-डीएसी देशांपैकी केवळ 6 देश त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 0.7 टक्के या क्षेत्रातील मदतीसाठी देण्याची कटिबध्दता पाळतात. ओसीईडी विकसित राष्ट्रांनी आपली वचनबद्धता पाळली पाहिजे कारण शिक्षणातील गुंतवणूक ही अंतिमत: शांतता आणि शाश्वत भविष्यासाठीची गुंतवणूक आहे.\nशिक्षणासाठी योग्य राष्ट्रीय लक्ष निर्धारित करण्याची वचनबद्धता, आर्थिक स्रोतांची जमावजमाव आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान 4 ते 6 टक्के शिक्षणावर खर्च करणे तसेच सार्वजनिक खर्चापैकी किमान 15 ते 20 टक्के शिक्षणावर खर्च करणे ही आंतरराष्ट्रीय मानकं कालबद्धरित्या साध्य करणं ही वैयक्तिक देशांसाठी वचनबद्ध आहेत. तसेच उपलब्ध निधींचा परिणामकारक आणि कार्यक्षमतेने वापर करण्यासंदर्भातही या देशांचे उत्तरदायित्व आहे.\nएसडीजी4-एज्युकेशन 2030 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्धारित केलेल्या निधीचा परिणामकारक आणि कार्यक्षम वापर तसंच वाढीव वित्तपुरवठा यांची गरज असल्याचे भारत सरकारला मान्य असून, इतर स्रोतांची मागणी असूनही भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ 4.5 टक्के निधी भारत सरकार शिक्षणावर खर्च करत आहे.\nशैक्षणिक प्राधान्यांना पुरेसा आणि समान अर्थपुरवठा व्हावा यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेश प्रयत्नशील आहेत. शिक्षणावरील गुंतवणूक टप्प्याटप्प्यानं वाढवून ती सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6 टक्क्यांपर्यंत नेण्याबाबत एकमत आहे. शिक्षण क्षेत्रातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्र गुंतवणुकीला चालना देण्यासाठी शिक्षणावरील तरतूद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. उपलब्ध निधीचा परिणामकारक आणि कार्यक्षम वापर होत आहे. हे निश्चित करण्यासाठी समन्वय साधला जात असून मूल्यमापन प्रक्रिया अंगिकारली जात आहे.\nPrevious articleगाईडेड बॉम्बची यशस्वी हवाई चाचणी\nभाजप नेते अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने निधन\nदेशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठीच्या उपाययोजना जाहीर\nकोंकणी साहित्यिक आता एका क्लिकवरसहित प्रकाशनचा अभिनव ‘ऑनलाईन’ उपक्रम\nदिवंगत मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या अस्थींचे आज राज्यात होणार विसर्जन\nराजधानी पणजीत प्रचंड पाणी टंचाई, सोमवारी पाणीपुरवठा होण्याची शक्यता\n“योग अभ्यास नव भारताचा मंत्र”: प्रकाश जावडेकर\nप्रभात फेरीद्वारे आयुषमान भारत-पोषण अभियान जनजागृती\n२०१९ मध्येही मोदी लाट कायम\nतीन वेळा तलाक विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पंतप्रधानांकडून स्वागत\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nभारत हा कथाकारांचा देश आहे, चित्रपट निर्मात्यांनी वैयक्तिक कथांवर आधारित चित्रपटांवर भर...\nनेहरुं ऐवजी जिना पंतप्रधान झाले असते तर भारत पाकिस्तान फाळणी झाली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/congress/all/page-4/", "date_download": "2019-08-25T16:35:46Z", "digest": "sha1:THEG4EP2TSZMPPCTHORB3ST2454LFQNN", "length": 7280, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Congress- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nपुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय\nलोकसभा निवडणुकीत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता.\n'माझ्यासाठी मोठी बहीण आणि मैत्रिणीसारख्या होत्या शीला दीक्षित'\nVIDEO: 'स्वबळावर निवडणूक लढवूनही 170 जागा येतील'\nVIDEO: काँग्रेसची अवस्था सांगताना रावसाहेब दानवेंनी सांगितला विनोदी किस्सा\nSheila Dikshit : शीला दीक्षितांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार\nVIDEO : तुम्ही पैसे खातात, काँग्रेसच्या नेत्या पोलिसांवरच भडकल्या\nकाँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांचं निधन\nVIDEO: काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा हॉस्पिटलमध्ये राडा; पोलिसांवर भडकल्या\nकाँग्रेसमध्ये 'नवा भिडू नवा जोश', आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nVIDEO: पहिलंच धरणं आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात\nनवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार; 13 नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपच्या वाटेवर\nकर्नाटकात 'रात्रीस खेळ चाले'; येडियुरप्पा सभागृहातच झोपले\nSPECIAL REPORT: युतीच्या वाटेवर कोण\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/narendra-modi/photos/page-13/", "date_download": "2019-08-25T16:26:52Z", "digest": "sha1:34MBUFKE5DYD52TCYWF7TJRUPCKTV5GU", "length": 5027, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Narendra Modi- News18 Lokmat Official Website Page-13", "raw_content": "\nफोटो गॅलरीMay 21, 2014\nजल्लोष आणि 'मोदी'चूर लाडू\nअसं झालं केजरीवालांचं वाराणसीत स्वागत\nमोदी यांची 'महागर्जना' रॅली\nफोटो गॅलरी Dec 8, 2013\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/indian-institute-of-management-amritsar-recruitment-2019/", "date_download": "2019-08-25T16:48:47Z", "digest": "sha1:IG7T6SHN6VKJCM6LTZ3BLHYZRE6XUVCG", "length": 2904, "nlines": 33, "source_domain": "nmk.co.in", "title": "Indian Institute of Management Amritsar Recruitment 2019", "raw_content": "\nअमृतसर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा\nभारतीय व्यवस्थापन संस्था, अमृतसर यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी (गट-अ), अर्थ सल्लागार व मुख्य खाते अधिकारी, प्रशासकीय स्थापत्य अभियंता, स्टोअर आणि खरेदी अधिकारी (गट-ब), संचालक सचिव, अकाउंटंट पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील पोहोचण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१९ आहे.\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी धारक असावा.\nनोकरीचे ठिकाण – अमृतसर (पंजाब)\nअर्ज पाठवण्याचा पत्ता – नोडल अधिकारी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अमृतसर, पंजाब इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नॉलॉजी बिल्डिंग, सरकारी पॉलिटेक्निक कॅम्पस, पॉलिटेक्निक रोड, अमृतसर – १४३१०५ (पंजाब)\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – १६ ऑगस्ट २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE/?share=google-plus-1", "date_download": "2019-08-25T15:39:05Z", "digest": "sha1:NPMX3RLXDGW54DND2JN2NYD6QDCEJXTF", "length": 9944, "nlines": 73, "source_domain": "satyashodhak.com", "title": "'बाबां'च्या मार्गावर मराठा समाजाची वाटचाल | Satyashodhak", "raw_content": "\nHomeTruthFinder‘बाबां’च्या मार्गावर मराठा समाजाची वाटचाल\n‘बाबां’च्या मार्गावर मराठा समाजाची वाटचाल\nदलित आणि मुस्लिम समाज कमीअधिक प्रमाणात समदु:खी आहे. त्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या वंचित ठेवले आहे. संविधानामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. पण पुन्हा धर्मांधांच्या संविधान बदलाच्या भूमिकेमुळे चिंता वाढली आहे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २०१५ मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अकोला येथे रौप्यमहोत्सवी महाअधिवेशन घेतले होते. शिक्षणसत्ता, माध्यमसत्ता, अर्थसत्ता राजसत्तेत मराठा, कुणबी समाज कोठे आहे, यावर विकासाच्या अंगाने चर्चा करण्यात आली. पूर्वी शेती हा आर्थिक व्यवस्थेचा कणा होता. कुणबी, मराठा म्हणून ओळखला जाणारा बहुतांश समाज शेतीवर अवलंबून होता. एकर, दोन एकरापासून काही हजार एकरांपर्यंत हा समाज शेतीचा मालक होता.\nपरंतु ९० टक्क्यांपर्यंत अल्पभूधारक असलेला आणि ग्रामीण भागात राहणारा मराठा समाज निरक्षर, अल्पशिक्षित होता. सामाजिक अंगाने पाहिले तर मराठा समाज स्त्रियांबद्दल प्रतिगामी, कर्मठ परंपरावादी होता. कालबाह्य रूढी, प्रथा, परंपरेच्या जोखडात अडकलेल्या समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी डाॅ. आंबेडकरांचा वैचारिक कृतिशील वारसा आपण पुढे न्यायचा, असा निर्णय त्या अधिवेशनात घेतला गेला. आज दलित समाजाने शिक्षणात नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला नवे विचार आणि नवी दिशा द्यायची असेल, प्रगती करायची असेल तर डाॅ. आंबेडकरांप्रमाणे काम करावे लागेल हे त्या वेळी झालेल्या विचारमंथनातून पुढे आले आहे. आम्ही शिक्षणापासून सुरुवात करायचे ठरवले. त्यात बाबासाहेबांचे नाव सर्वात अग्रभागी आहे. सुरुवात तिथूनच केली.\nसनातन्यांनी वा प्रतिगाम्यांनी समाजा-समाजात वितुष्ट निर्माण करताना स्वातंत्र्यानंतर मराठा दलित समाज एकत्र येऊ नये, यासाठी प्रयत्न केले. चित्रपट, नाटक, कथा, कादंबऱ्यांतून चुकीचा इतिहास रंगवला गेला. त्याचा पगडा समाजावर अजूनही काही प्रमाणात आहे. तो पूर्णपणे पुसून टाकायला काही वेळ जावा लागेल. शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती- जमातीतील लोकांना एकत्र केले. त्यांच्या सैन्यात सर्व जाती-जमातीचे आणि धर्माचे लोक होते. शिवाजी महाराजांनी मराठे महारांना एकत्र आणले. अजूनही हे प्रयत्न सुरूच आहेत. कारण मराठा दलित समाज एकत्र आला, तर या देशाचा चेहरामोहरा बदलेल, हा आशावाद त्यामागे आहे.\nमराठा, ओबीसी आणि दलित समाजाच्या एकत्रीकरणाचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील. त्याला रा. स्व. संघाप्रमाणेच दलित आणि मराठा समाजातील काही विकृत लोकांचाही विरोध आहे. कारण दलित समाजातील विकृतांना आंबेडकर, फक्त त्यांच्याच तिजोरीत हवे आहेत. तर मराठा समाजातील विकृतांना शिवाजी महाराज फक्त त्यांच्याच तिजोरीत हवे आहेत. आम्ही सांगू तेच आंबेडकर आणि आम्ही सांगू तेच शिवाजी महाराज, असा त्यांचा हट्ट आहे. पण या विरोधाला भीक घालता, आम्ही समाजाला आंबेडकर समजावून सांगू. कारण ते केवळ दलितांचेच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे आहेत.\nसंस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ\nTags:आंबेडकर जयंती, कुणबी मराठा समाज, छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन महापुरुष, बाबासाहेब आंबेडकर, मर���ठा आणि आंबेडकर, मराठा ओबीसी समाज, मराठा दलित संबंध, मराठा समाज, मराठा सेवा संघ\nमराठा सेवा संघ बदलतो आहे\nतुकोबा, या नाठाळांच्या माथी काठी हाणा…\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/en/22/", "date_download": "2019-08-25T16:16:57Z", "digest": "sha1:73UK3Q2W7WIAT2LYWVUOIWTLMIYOYDYV", "length": 16058, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "गप्पा ३@gappā 3 - मराठी / इंग्रजी UK", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » इंग्रजी UK गप्पा ३\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nआपण धूम्रपान करता का Do y-- s----\nमी सिगारेट ओढली तर चालेल का आपल्याला त्रास होईल का आपल्याला त्रास होईल का Do-- i- d------ y-- i- I s----\nआपण काही पिणार का Wi-- y-- d---- s--------\nआपण खूप फिरतीवर असता का Do y-- t----- a l--\n« 21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + इंग्रजी UK (21-30)\nMP3 मराठी + इंग्रजी UK (1-100)\nप्रत्येक भाषा लोकांमध्ये संभाषण होण्यासाठी वापरली जाते. जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपण काय विचार करतो आणि आपल्याला कसे वाटते हे व्यक्त करतो. असे करताना आपण भाषेच्या नियमांना पाळत नाही. आपण आपली स्वतःची भाषा, स्थानिक भाषा वापरतो. हे भाषेच्या लिखाणामध्ये पूर्णतः वेगळे आहे. इथे, भाषांचे सर्व नियम तुम्हाला दिसून येतील. लिखाण हे भाषेला खरे अस्तित्व देते. ते भाषेला जिवंत करते. लिखाणाद्वारे, हजारो वर्षांपूर्वीचे ज्ञान पुढे नेले जाते. म्हणून, कोणत्याही उच्च संकृतीचे लिखाण हा पाया आहे. 5000 वर्षांपूर्वी लिखाणाच्या स्वरूपाचे संशोधन करण्यात आले. ते कीलाकर लिखाण सुमेरियन यांचे होते. ते चिकणमातीच्या शिलेमध्ये कोरलेले होते.\nपाचरीच्या आकाराचे लिखाण 300 वर्ष वापरले गेले होते. प्राचीन इजिप्शियनची चित्रलिपीदेखील फार वर्ष अस्तित्वात होती. असंख्य शास्त्रज्ञांनी त्यांचा अभ्यास त्यास समर्पित केलेला आहे. चित्रलिपी ही अतिशय बिकट लिहिण्याची भाषा आहे. परंतु, ती भाषा अतिशय सोप्या कारणासाठी शोधली गेली होती. त्या वेळच्या विशाल इजिप्त राज्यामध्ये अनेक रहिवासी होते. दररोजचे जीवन आणि आर्थिक प्रणाली नियोजित करणे आवश्यक होते. कर आणि हिशोब यांचे व्यवस्थापन उत्कृष्टरित्या करणे आवश्यक होते. यासाठी, प्राचीन इजिप्शियन लोकांनी अक्षराकृती विकासित केली. अक्षरमाला लिखाण हे सुमेरियन यांचे आहे. प्रत्येक लिहिण्याची पद्धत ही जे लोक वापरत होते, त्यांबद्दल बरेच काही सांगून जाते. शिवाय, प्रत्येक देश त्यांच्या लिखाणातून त्यांचे वैशिष्ट्य दाखवतात. दुर्दैवाने, लिहिण्याची कला नष्ट होत चालली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते जवळजवळ अनावश्यक करते. म्हणून: बोलू नका, लिहित राहा\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2019-08-25T16:11:56Z", "digest": "sha1:EBZ4JRRHB6PQRJJDBQF4HDRBXKIHBK35", "length": 9502, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खून प्रकरणी सराईताला पोलीस कोठडी | Dainik Prabhat", "raw_content": "\nखून प्रकरणी सराईताला पोलीस कोठडी\nपुणे- पंढरपुर येथील नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणात एका सराईताची 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी आर. आर. भाळगट यांनी हा आदेश दिला आहे.\nशाहरुख अकबर शेख (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे सराईतीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने त्याला मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर शुक्रवारी (27 जुलै) पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहे. पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार यांचा 4 महिन्यांपूर्वी पूर्ववैमनस्यातून खून झाला होता. खून प्रकरणात शेखच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शेख पसार झाला होता. बाणेरनजीक मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर तो पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकातील पोलीस नाईक शैलेश सुर्वे यांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावला. शेख याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. पिशवीत दोन पिस्तुल अणि दोन काडतुसे सापडली. शेख याच्यावर दरोडा, जबरी चोरी, अपहरणसारखे 8 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणाचा पुढील तपासासाठी शेख याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी केली होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून ��्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/bmc-fellows-nmk-recruitment-2019/", "date_download": "2019-08-25T16:30:38Z", "digest": "sha1:BSUDYKDN5NVINRR7V22C3B6TAL42L3AJ", "length": 1687, "nlines": 29, "source_domain": "nmk.co.in", "title": "BMC Recruitment 2019 : Vacancies for the 15 Posts", "raw_content": "\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर फेलोज पदाच्या एकूण १५ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील फेलोज (Fellows) पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा शुद्धीपत्रक पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-unique-seminar-sangli-khandala/", "date_download": "2019-08-25T16:19:29Z", "digest": "sha1:D6DNWBQTQKX6TNBAULHARJAAOMXDDBWI", "length": 2741, "nlines": 30, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - बार्शी/ लातूर/ सोलापूर येथे द् युनिक अकॅडमी मार्फत मोफत कार्यशाळा - nmk.co.in", "raw_content": "\nबार्शी/ लातूर/ सोलापूर येथे द् युनिक अकॅडमी मार्फत मोफत कार्यशाळा\nद् युनिक अकॅडमी पुणे यांच्या मार्फत शनिवार दिनांक १५ डिसेंबर २०१८ सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी (सोलापूर) येथे आणि रविवार दिनांक १६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता दयानंद सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे तसेच मंगळवार दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता शिवछत्रपती रंगभवन, रंगभवन चौक, सोलापूर येथे मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अॅकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ९०९६१०४०४० (बार्शी/ सोलापूर)/ ८४११८२६८८८ (लातूर) वर संपर्क साधावा. (जाहिरात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-08-25T15:44:17Z", "digest": "sha1:L2LIG5MJ3W72XKIIS77CQW2UCHAA5FF2", "length": 7278, "nlines": 109, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "नाचणी, सोयाबीन वडी – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ July 15, 2019 ] गोडा मसाला (काळा मसाला)\tमसाले\n[ July 14, 2019 ] कांदा लसूण मसाला\tमसाले\n[ July 14, 2019 ] पंजाबी गरम मसाला\tमसाले\n[ July 13, 2019 ] चिकन मलाई टिक्का\tमांसाहारी पदार्थ\n[ July 13, 2019 ] स्पेशल गरम मसाला\tमसाले\nHomeगोड पदार्थनाचणी, सोयाबीन वडी\nMarch 21, 2017 संजीव वेलणकर गोड पदार्थ, मराठमोळे पदार्थ\nसाहित्य:-१/२ कप नाचणीचे पीठ, १ कप सोयाबीनचे पीठ, १/२ कप तूप (थोडे जास्त लागू शकते) ,१/४ कप जाड पोहे , १/४ कप डिंक , १/४ कप जाड किसलेलं सुकं खोबरं (कोरडे भाजून), १/२ टिस्पून वेलची पावडर, ३/४ कप गूळ (बारीक किसलेला किंवा चिरलेला).\nकृती:- कढईत तूप वितळवून घ्यावे. त्यात पोहे आणि डिंक वेगवेगळे तळून घ्यावे. एका ताटलीत काढून ठेवावे आणि थोडे चुरून घ्यावे एका ट्रेला तूप लावून तयार ठेवावा.\nत्याच तुपात नाचणीचे पीठ आणि कणिक मंद आचेवर भाजावी. पीठं अगदी कोरडी भाजू नयेत. तूप घालून सुद्धा पीठं कोरडी दिसत असतील तर तूप घालावे. पीठं भाजल्याचा छान वास आला की मिश्रण ताटलीत काढून ठेवावे. किसलेला गूळ आणि २-३ टेस्पून पाणी एकत्र करून मध्यम आचेवर गुळ वितळवून घ्यावा. ही कृती करताना सतत ढवळत राहावे. गूळ पूर्णतः वितळला कि आच मोठी करून एक उकळी येउ द्यावी. आणि लगेच आच बंद करावी. त्यात भाजलेली पीठे, डिंक, पोहे, भाजलेलं खोबरं, आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करावे. हे मिश्रण ट्रेमध्ये ओतावे. १ सेंमीचा थर बनवावा. कालथ्याने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात. थंड झाले कि वड्या मोकळ्या कराव्यात.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nकेळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक\nथकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mahadev-jankar/news/", "date_download": "2019-08-25T16:50:15Z", "digest": "sha1:IJVZ5APEXDPDW7H67BOY5GUYJEQFF5WE", "length": 7185, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mahadev Jankar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसंजय दत्तबद्दल महादेव जानकरांचा मोठा गौप्यस्फोट, पक्षप्रवेशावर म्हणाले...\nराष्ट्रीय समाज पक्षाच्या महामेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.\nमहादेव जानकरांकडे मागितली 30 कोटींची खंडणी, 5 जण अटकेत\nभाजपच जिंकणार माढा आणि बारामती, महादेव जानकरांचा दावा\nधनगर आरक्षणाची घोषणा कधी\nजानकरांचे शरद पवारांना 'ओपन चॅलेंज', 'महाराष्ट्र केसरीपेक्षा हिंद केसरी व्हायला आवडेल'\nशहा, उद्धव राहिले बाजूला; जानकरांनीच केला युतीबाबत मोठा गौप्यस्फोट\nकाही दिवसांत धनगर आरक्षणाबाबत गुड न्यूज मिळणार - महादेव जानकर\n'मला धनगर आरक्षणापेक्षा पक्ष महत्त्वाचा', जानकरांचा फोन कॉल व्हायरल\n'राजे रासपचा विचार करा, लोकसभेचं तिकीट देऊ', जानकरांची उदयनराजेंना ऑफर\nमहाराष्ट्र Jul 17, 2018\nविधानभवनाच्या खडाजंगीनंतर जानकरांकडून आंदोलकांना चर्चेचं आवाहन\nजानकरांना भाजप हायकंमाडकडून हिरवा कंदिल, सूत्रांची माहिती\nमहादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा\nदूध भुकटी बनवणाऱ्या प्रकल्पांना प्रतिलिटर 3 रुपये अनुदान\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nरात्री उठून सारखं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर ��ाझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mahadev-jankar/videos/page-2/", "date_download": "2019-08-25T15:37:05Z", "digest": "sha1:DL4LCRFV2D3OAMELWEK67K2U277EGYGF", "length": 5977, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mahadev Jankar- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nकेंद्र आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला सापत्नभावाची वागणूक मिळालीय का \nआता आंदोलनाचे प्रश्न सुटतील का\n'आता बोलायचं कमी, काम जास्त'\n'आमचा वेळोवेळी अपमान झालाय'\nविधानसभा निवडणूक 2014 Sep 24, 2014\nमुख्यमंत्रिपदाच्या वादात जागावाटप रखडलंय का\n'7 जागा देणारे हे कोण\n'याच्या मागे पवारांच षडयंत्र'\nतिसरी सूची देणारे कोण\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/1430", "date_download": "2019-08-25T15:31:09Z", "digest": "sha1:VQZW47EMWWATGDDY5FVCUSE2O7DDFN23", "length": 8845, "nlines": 101, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "धरमपुरी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nईश्वरी तत्त्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे |\nअमोघ ज्ञानाचे गाडे भरले असती प्रत्यक्ष || - दासगणू महाराज\nधरमपुरी अहमदनगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. ते ठिकाण निंबळक गावाच्या हद्दीत येते. त्या भूमीत प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना निंब वृक्षाच्या छायेत काही काळ विसावा घेतला. तेथे शिवलिंग स्थापन केले अशा कथा आहेत. धरमपुरीची स्थापना १९९९ मध्ये झाली. त्या वेळी जनसामान्य, संतसज्जन, संन्यासी इत्यादी भक्तांनी लोटलेला महापूर ‘धरमपुरी’ नाव सार्थक करून गेला. श्री गजानन महाराज यांच्या ज्या भाविकांना शेगाव येथे जाता येत नाही, अशा अहमदनगर पंचक्रोशीतील गजानन भक्तांना ‘धरमपुरी’ येथे येऊन शेगावची यात्रा केल्याचे समाधान मिळते. शेवगावप्रमाणेच श्री गजानन महाराजांची मूर्ती, पुढे मारुतीराया असे मंगल, प्रसन्न वातावरण आहे. माध्यान्ह आरतीनंतर चुलीवरील गरमागरम महाप्रसाद असतो. प्रसादातील ‘कढी’ हा प्रकार भाविकांचा आवडता आहे. त्यासाठीच ‘पंढरीची वाखरी तशी आळंदीची धरमपुरी’ होय.\nकोतकर नावाचे गजानन महाराजांचे भक्त आहेत. त्यांची मूळ शेती. त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांच्यावर वाईट वेळ आली, तेव्हा त्यांनी शेगावला जाऊन आराधना केली. त्यांना त्यांचा साक्षात्कार तेथे घडून आला. त्यांनी शेतीमध्येच लक्ष घातले. त्यांची परिस्थिती सुधारली. तेव्हा त्यांनी गजानन महाराजांच्या भक्तांना शेगावला, इतक्या दूर जावे लागू नये म्हणून स्वखर्चाने धरमपुरी येथे मंदिर बांधले. तेच भाविकांसाठी तीर्थस्थान बनून गेले आहे.\nमाहिती स्रोत - प्रदीप गावडे ९४२२२२८६२८, अण्णा कोतकर ९३२६८६०२७२\n(‘आदिमाता’, जून २०१७ वरून थोड्या अधिक माहितीसह उद्धृत)\nमैत्रेयी नामजोशी - तिचा कॅनव्हासच वेगळा\nगौळणी-विरहिणी - मराठी संतसाहित्‍यप्रकार\nसंदर्भ: गौळणी, विरहिणी, संत वाङ्मय\nशेतकऱ्यांच्‍या विकासासाठी झटणारे ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र\nसंदर्भ: औरंगाबाद तालुका, पैठण तालुका, प्रशिक्षण, सेंद्रीय शेती, जलसंधारण, ग्रामविकास\nश्रीगुरुदेव रानडे यांचा बुद्धिनिष्ठ साक्षात्कारवाद\nपावरी, नेमाडी हिंदीच्या बोलीभाषा\nसंदर्भ: निफाड तालुका, शेती, गावगाथा, नारायण टेंभी, द्राक्षबाग\nदुरशेत – तरुणांनी जपलेल्या परंपरा\nलेखक: शैलेश परशुराम गावंड\nसातपुड्याच्या कुशीतलं, आदिवासींच्या भूमीतलं - नंदुरबार\nलेखक: राजू लक्ष्मण ठोकळ\nसंदर्भ: सातपुडा, आदिवासी, गावगाथा\nहरळी बुद्रुक (Harli Budruk)\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/tata-tigor-ev-launched-fame-subsidy-for-electric-car-77186.html", "date_download": "2019-08-25T15:19:52Z", "digest": "sha1:6ZNUCS2V7K4JXNDD3UJNUVQ4AHZGGQ7R", "length": 15551, "nlines": 168, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ही इलेक्ट्रीक कार खरेदी करा आणि सरकारकडून 1.62 लाखांचं अनुदान मिळवा", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nही इलेक्ट्रीक कार खरेदी करा आणि सरकारकडून 1.62 लाखांचं अनुदान मिळवा\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेली Tata Tigor EV अखेर भारतात लाँच झाली असून या कारचे XM आणि XT हे दोन मॉडेल आहेत. दोन्ही मॉडेलची किंमत अनुक्रमे 9.99 लाख रुपये आणि 10.9 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. दिल्लीतील शो रुममधील ही किंमत असून यामध्ये टीसीएस आणि FAME इन्सेंटिवचाही समावेश आहे.\nTigor EV सध्या फक्त फ्लीट ऑपरेटर्ससाठी उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय FAME अनुदान सार्वजनिक वाहतूक करणारे वाहनं आणि व्यवसायिक वाहतुकीसाठी नोंदणी करणाऱ्या गाडीसाठीच मिळेल. कार्बन एमिशन कमी करुन सार्वजनिक वाहतुकीसाठी खाजगी वाहनांच्या वापर करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं आहे. Tigor EV ला FAME इंडिया स्कीम फेज – 2 अंतर्गत 1.62 लाख रुपयांचं सरकारी अनुदान मिळणार आहे.\nटाटा कंपनीचं हे पहिलंच ऑल इलेक्ट्रीक वाहन आहे. Tigor EV Xm आणि XT तीन कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये तीन एक्सटीरियर कलर्स- व्हाईट, सिल्वर आणि ब्लू यांचा समावेश आहे. आणखी काही फीचर्सही यामध्ये देण्यात आले आहेत. समोर ड्युअल एअरबॅग्स, ABS, रियर पार्किंग सेंसर, ओव्हर स्पीडिंग अलार्म आणि 1 जुलैपासून अनिवार्य होणाऱ्या सेफटी फीचर्सचाही समावेश आहे.\nTigor EV ला 16.2kWh चा बॅटरी पॅक देण्यात आलाय. जो 72V, 3-फेज AC इंडक्शन मोटरच्या माध्यमातून 41hp पॉवर आणि 105Nm टॉर्क जनरेट करेल. Tigor EV ला स्टँडर्ड वॉल सॉकेटने 6 तासात 80 टक्के चार्ज केलं जाऊ शकतं. DC 15kW फास्ट चार्जरने गाडी कमीत कमी 90 मिनिटात चार्ज केली जाऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.\nकार एकदा चार्ज केल्यास 142 किमी चालवली जाऊ शकते, असं कंपनीने म्हटलंय. कंपनीकडून या इलेक्ट्रीक कारसोबत बॅटरी पॅकसह तीन वर्षांसाठी 1.25 लाख किमीची वॉरंटी दिली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे. सरकारक��ूनही यासाठी प्रोत्साहन दिलं जातंय. कारण, प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनं ही काळाची गरज बनली आहेत.\nमाझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे, परळीत निवडून द्या : धनंजय मुंडे\nराहुल गांधींची काश्मीर दौऱ्याची तयारी, पण अगोदरच 'रेड सिग्नल'\nआर्थिक मंदी : समाजातील प्रत्येक घटकासाठी 10 मोठे निर्णय जाहीर\nईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले\nयावर्षी भारतालाही निमंत्रण दिलेली G-7 परिषद काय आहे\nमोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत\nमोदी-मोदीच्या घोषणा, पॅरिसमध्ये UNESCO चं मुख्यालय दणाणलं\nतुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल म���डियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-festival-activities-amit-dongare-marathi-article-3256", "date_download": "2019-08-25T16:04:08Z", "digest": "sha1:ET5BXBHQRWWLEOIPFHWPLZJDAJSAQ3EO", "length": 8993, "nlines": 100, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Festival Activities Amit Dongare Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 12 ऑगस्ट 2019\nपुण्यासारख्या शहरात काय काय ऐकावे, ते नवलच असेच म्हणावे लागते. यातील विनोदाचा भाग सोडला तर खरोखर काही उपक्रम अत्यंत अविश्वसनीय पण तितकेच प्रशंसनीय वाटतात. पुण्याचा गणेशोत्सव तर भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरदेखील नावाजला जातो. याच गणेशोत्सवाबाबत एक अवलिया गेली तीन दशके पत्रप्रपंच करत आहे.\nआता तुम्हाला वाटेल बाप्पांसाठी पत्रप्रपंच म्हणजे काय तर गेली तीन दशके सुबोध महाजन नावाचा अवलिया आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या गणपती बाप्पांच्या भक्तांना स्वहस्ते लिहिलेली पत्रे पोस्टाद्वारे पाठवून आपण बुक केलेल्या बाप्पांना घेऊन जा, अशा स्वरूपाचा संदेश ��ाठवितात. पुण्यात किंवा देशातच नव्हे तर परदेशातील गणेश भक्तांना देखील ते बाप्पांची मूर्ती पाठवितात.\nकोथरूड येथील आनंदनगर सोसायटीमध्ये महाजन यांचे संसार नावाचे दुकान आहे. गृहोपयोगी तसेच पूजा साहित्य विक्रीचे हे दुकान असून गणेशोत्सवाला एक महिना अवकाश असताना दरसाल त्यांचा हा पत्रप्रपंच सुरू होतो. प्रत्यक्ष जेव्हा घरात तसेच मंडळांमध्ये बाप्पांची प्राणप्रतिष्ठा होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची सुटका होते.\nसोशल मीडिया, इंटरनेट, व्हॉट्सॲप, फेसबुकच्या आधुनिक युगातदेखील महाजन यांनी पारंपरिक गोष्ट जपली असून केवळ बाप्पांसाठीच हा पत्रप्रपंच सुरू आहे. महाजन यांच्या दुकानात शाडू मातीचे अत्यंत सुबक बाप्पा भक्तांचे लक्ष वेधून घेतात. पर्यावरणपूरक आणि अगदी घरातील पाण्याच्या बादलीतदेखील नागरिक बाप्पांचे विसर्जन करू शकतील अशा मूर्ती येथे मिळतात. त्यात पेशवाई, पुण्याचे वैभव असलेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई, चौरंग, मुंबईचे दैवत असलेला लालबागचा राजा, मैसुरी, मयूरासन तसेच पुणेरी पगडीवाला बाप्पा असे अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात. यंदा बाप्पांच्या मूर्तींच्या किमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झालेली आहे. पाचशे रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत सहा इंचांपासून दोन फूट अशा विविध आकारात, रूप, रंग आणि बैठक अशा विविध प्रकारांत मूर्ती उपलब्ध आहेत.\nबाप्पांची सेवा आपल्या हातून घडावी आणि कमीत कमी नफा मिळवून महाजन हा व्यवसाय गेली तीन दशके करत आहेत. बुद्धीची देवता असलेला बाप्पा आपल्या भक्तांना नेहमीच पावतो असा विश्वासही महाजन व्यक्त करतात. बाप्पांच्या आगमनाला आता काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत तेव्हा महाजन यांच्या या अनोख्या उपक्रमाचेदेखील अनेक स्तरांतून कौतुक होत आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t5198/", "date_download": "2019-08-25T15:25:51Z", "digest": "sha1:ACHR4SZ5YX3M245GASGWGDPJHDGEUOAJ", "length": 4153, "nlines": 87, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-पाऊस, सगळ्यांना जोडणारा एक छोटासा धागा...", "raw_content": "\nपाऊस, सगळ्यांना जोडणारा एक छोटासा धागा...\nAuthor Topic: पाऊस, सगळ्यांना जोडणारा एक छोटासा धागा... (Read 2302 times)\nपाऊस, सगळ्यांना जोडणारा एक छोटासा धागा...\nकिती सुंदर आहे ना हा पाऊस\nस्वत:बरोबर प्रेमाचा स्पर्ष घेउन फिरणारा,\nदूर मैल न मैल प्रेमाची बौछार करणारा..\nकिती सुंदर आहे ना हा पाऊस\nगडगड गडगड आवाज करत मिरवत येतो मोठा अक्बारासारखा,\nपण वेड लावून जातो त्या तानसेनाच्या माल्हारासारखा,\nकिती खुळा आहे न हा पाऊस\nमाणूस तर काय कुठेही नाचतो आज काल...\nबारमध्ये, डिस्को पब मध्ये, लग्नाच्या वरातीमध्ये,\nपण झाडांना फुलांना नाचवणारा\nकिती वेडा आहे ना हा पाऊस\nहं तसा कठोरही आहे बरंका आमचा हा पाऊस\nतोंड वर करून जगणार्यांना डोळे मिटून उभा राहायला लावतो..\nआणि मन खाली घालून जगणार्यांना सुधा तोंड वर करून उभा राहायला लावतो...\nकिती बेभान आहे ना हा पाऊस\nपाऊस, सगळ्यांना जोडणारा एक छोटासा धागा...\nRe: पाऊस, सगळ्यांना जोडणारा एक छोटासा धागा...\nमाणूस तर काय कुठेही नाचतो आज काल...\nबारमध्ये, डिस्को पब मध्ये, लग्नाच्या वरातीमध्ये,\nपाऊस, सगळ्यांना जोडणारा एक छोटासा धागा...\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/aiatsl-recruitment-2019/", "date_download": "2019-08-25T16:11:28Z", "digest": "sha1:RFSQI7AYAVHLA3VGJQCF7VNWVBJKCXGK", "length": 1898, "nlines": 29, "source_domain": "nmk.co.in", "title": "एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १४९ जागा", "raw_content": "\nएअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १४९ जागा\nएअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत अहमदाबाद येथे आयोजित करण्यात येत आहेत.\nअधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा अर्जाचा नमुना पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-49061465", "date_download": "2019-08-25T16:51:36Z", "digest": "sha1:GMKNJ7MRPNSXZUVE773QCGFWHNDXUYPA", "length": 14963, "nlines": 127, "source_domain": "www.bbc.com", "title": "जेव्हा चिंपांझी एकत्र बसून चित्रपट पाहतात... - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nजेव्हा चिंपांझी एकत्र बसून चित्रपट पाहतात...\nशॉन कोग्घन कुटुंब आणि शैक्षणिक प्रतिनिधी, बीबीसी न्यूज\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\n���े यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nएकत्र बसून सिनेमा पहायला किंवा टीव्ही पहायला सगळ्यांनाच आवडतं. त्यातला आनंद वेगळाच असतो. पण आपल्याला जे वाटतं तेच चिंपांझींनाही वाटतं, हे तुम्हाला माहितीये का\nकाही चिंपांझींनाही एक व्हीडिओ एकत्र दाखवण्यात आला. त्यांनाही तशाच भावना आणि जवळीक जाणवली.\nहा व्हीडिओ पाहणाऱ्या चिंपांझींच्या जोडप्यांवर लक्ष ठेवण्यात आलं. चित्रपट पाहताना त्यांच्यामधली जवळीक वाढल्याचं मानसशास्त्रज्ञांना आढळलं. हे फक्त माणसांबाबतच घडतं, असा समज याआधी होता.\nगोंडस बाळांना किंवा पिल्लांना पाहून त्यांना मिठी मारावीशी का वाटते\nप्राण्यांमधल्या मादा आपल्याला महिला नेतृत्वाबद्दल काय शिकवतात\nएखादी गोष्ट कोणाबरोबर तरी एकत्र पाहण्याचा भावनिक परिणाम होण्यामध्येच 'मानवी उत्क्रांतीची पाळमुळं' असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.\nजर आपण असे अनुभव एकत्र घेणं थांबवलं तर काय होतं म्हणजे समजा कुटुंबाने एकत्र टीव्ही पाहणं थांबवून आपापल्या सोशल मीडियावर लॉग-इन केलं किंवा सगळेजण स्वतःच्या फोनवर गोष्टी पाहू लागले तर\nरॉयल सोसायटीने यासंबंधीचा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. यामध्ये व्हीडिओ सुरू असलेल्या एका स्क्रीनसमोर चिंपांझी आणि बोनोबोंना सोडण्यात आलं.\nया अहवालाचे सह-लेखक वुटर वुल्फ सांगतात, की काही गोष्टी एकत्र पाहिल्यास त्याचा अनुभव जास्त परिणामकारक ठरतो. ते अमेरिकेतल्या ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये सायकॉलॉजी आणि न्यूरोसायन्स विभागात काम करतात.\nहे प्राणी फिल्म पाहताहेत की नाही याची खात्री करण्यासाठी आय-ट्रॅकर वापरून त्यांच्या नजरेकडे लक्ष ठेवण्यात आलं. त्यांनी ही फिल्म एका जागी थांबून स्थिरपणे पहावी म्हणून त्यांना फळांचा रस देऊन प्रोत्साहन देण्यात आलं.\nया प्राण्यांना नेमकं दाखवायचं काय हा कळीचा प्रश्न होता. त्यासाठी आधीच्या अभ्यास आणि पाहण्यांचा आधार घेण्यात आला. मग त्यानुसार माकडांना त्यांच्या आवडीचे व्हीडिओ दाखवण्यात आले.\nएकूण 45 माकडांवर हा प्रयोग करण्यात आला. चिंपांझींचं कुटुंब एका पिलासोबत खेळतानाचा व्हीडिओ त्यांना दाखवला आणि त्यांच्या वागण्यात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर त्यांच्यातलं नातं सुधारलेलं दिसलं. आता ही माकडं एकमेकांच्या अधिक जवळ रहायची, एकमेकांना स्पर्श करायची आणि त्यांच्या भाषेत संवादही साधायची.\nएखादी गोष्ट घडत असताना ती सर्वांसोबत अनुभवणं हा 'अगदी मानवी स्वभाव' असल्याचं आतापर्यंत समजलं जात होतं. पण या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांमुळे या भावना फक्त माणसांपुरत्या मर्यादित नसल्याचं मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात.\nया प्रयोगानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला, की एखादी गोष्ट कोणाबरोबर तरी पाहिल्यानंतर त्या व्यक्तीसोबतची जवळीक वाढणं हा अनुभव 'माणूस आणि ग्रेट एप्स' (ग्रेट एप्स - गोरिला, बोनोबो, ओरांगउटान आणि चिंपांझी) या दोघांनाही येतो. प्रेक्षकांमध्ये बसून सिनेमा पाहताना किंवा एखादा खेळ पाहणाऱ्या लोकांना सोबतच्या इतर लोकांविषयी ते अनोळखी असूनही जे वाटतं, समूहाची जी एक भावना तयार होते त्याविषयी या अभ्यासातून समजू शकतं असं मानसशास्त्रज्ञांना वाटतंय.\nवुटर वुल्फ म्हणतात, \"एकत्र बसून काहीतरी पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. इतका की मध्येच व्यत्यय आला तर वैतागायला होतं.\"\n\"गोष्टी एकत्र अनुभवल्याने किंवा वाटून घेतल्याने दोन व्यक्तींमध्ये एक समान धागा निर्माण होतो. तुम्ही सिनेमाला एकत्र गेला आणि एकमेकांच्या बाजूला बसलात तर ती एक अपूर्व गोष्ट असते.\"\n\"पण जर दुसऱ्या व्यक्तीने तिच्या फोनवर काही करायला सुरुवात केली तर त्याचा त्रास होतो. कारण मग त्यावेळी तुम्ही एकत्र सिनेमा पाहत नसता,\" ते सांगतात.\nसोशल मीडिया हा आपल्या भावना किंवा अनुभव दुसऱ्यांना सांगण्याची मानवी भूक भागवतो. कदाचित म्हणूनच लोक त्याकडे आकर्षित होत असल्याचं मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे म्हणजे एखादी गोष्ट एकत्र पाहण्यासारखंच असतं.\nमाणसांना गोष्टी \"एकत्र अनुभवण्याचं व्यसन\" असल्याचं वुल्फ म्हणतात.\n\"पण सोशल मीडियाचा असा खोलवर परिणाम करणारा अनुभव तुम्हाला देतो का ऑनलाईन सोशल नेटवर्कमधून मिळणारा अनुभव असा नसतो,\" ते म्हणतात.\n50 हजार वर्षांपूर्वी दोन वंशांच्या म���लनातून हे मूल जन्माला आलं होतं\nमंकी बात : आपल्याला पैशांबद्दल माकडं काय सांगतात\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n‘मी एसटी चालवते हे जो मुलगा स्वीकारेल, त्याच्याशीच मी लग्न करेन’\nअरुण जेटलींवर दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nलग्न मोडलं पृथ्वीवर, गुन्हा घडला अंतराळात\nश्रीनगरमध्ये सलग तिसऱ्या शुक्रवारीही अशी झाली निदर्शनं - व्हीडिओ\nचार औषधं असलेली 'ही' गोळी दूर करते हृदयविकाराचा धोका\nसावरकरांच्या पुतळ्यावरून दिल्ली विद्यापीठात वाद का\nकाश्मीर प्रश्नामध्ये डोनाल्ड ट्रंप यांना स्वारस्य का\nउदयनराजे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेतून गायब का आहेत\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pimpri-bjp-letter-bomb-shivsena-33817", "date_download": "2019-08-25T16:10:14Z", "digest": "sha1:3GLPDEDTOKHB2EQVKHRLZT6SHPOF6IDO", "length": 9298, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pimpri-bjp-letter-bomb-on-shivsena | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपिंपरी-चिंचवड भाजपचा शिवसेनेवर लेटरबॉम्ब\nपिंपरी-चिंचवड भाजपचा शिवसेनेवर लेटरबॉम्ब\nरविवार, 10 फेब्रुवारी 2019\nमावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली, तर त्यांचा पराभव अटळ आहे. त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला शिवसेनेने मावळमधून उमेदवारी दिली, तरच भाजपचे कार्यकर्ते काम करतील, असा लेटरबॉम्ब भाजपने आज टाकला.त्यातून पिंपरी चिंचवड भाजपची बारणे यांच्या विरोधात असलेली प्रचंड खदखद उघड झाली. त्याव्दारे युती झाली, तर मावळमधील उमेदवारीचे काहीसे संकट शिवसेनेपुढे उभे राहिले आहे.\nपिंपरी: मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली, तर त्यांचा पराभव अटळ आहे. त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला शिवसेनेने मावळम���ून उमेदवारी दिली, तरच भाजपचे कार्यकर्ते काम करतील, असा लेटरबॉम्ब भाजपने आज टाकला.त्यातून पिंपरी चिंचवड भाजपची बारणे यांच्या विरोधात असलेली प्रचंड खदखद उघड झाली. त्याव्दारे युती झाली, तर मावळमधील उमेदवारीचे काहीसे संकट शिवसेनेपुढे उभे राहिले आहे.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे सभागृहनेते एकनाथ पवार यांच्यासह सात नगरसेवकांनी हा लेटरबॉम्ब आज फ़ोडला. या मागणीचे पत्र त्यांनी शहर भेटीवर आलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना दिले.\nपवार हे शहर भाजप अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत. तर,ही मागणी करणारे इतर नगरसेवक हे जुने भाजपाई असून ते पवारांचे पाठीराखे समजले जातात. आणि जगताप हे बारणे यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत.युती झाली नाही, तर जगताप हेच मावळमधून भाजपचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.\nगडकरी यांना दिलेल्या पत्रात भाजप नगरसेवक म्हणतात, \"आमचा युतीला विरोध नाही. तो बारणेंच्या उमेदवारीला आहे.कारण त्यांनी सातत्याने भाजप सरकारच्या निर्णयांवर टीका केलेली आहे. गतवेळी त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपने जीवाचे रान केले.मात्र, त्यांनी त्याची जाण ठेवली नाही. भाजप कार्यकर्त्याला त्यांनी न्याय दिला नाही.\nस्थानिक पातळीवरही त्यांना भाजपचा त्रास नव्हता. तरीही त्यांनी पालिकेतील भाजपच्या कारभारावर टीका केली आणि प्रसिद्धी मिळवली. परिणामी भाजपचा कोणताही कार्यकर्ता त्यांचे काम करण्यास उत्सुक नाही.त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली, तर त्यांना पराभव पहावा लागेल आणि त्याचे खापर भाजपवर फुटेल.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nखासदार श्रीरंग बारणे shrirang barne भाजप पिंपरी चिंचवड pimpri chinchwad एकनाथ पवार नितीन गडकरी nitin gadkari लक्ष्मण जगताप laxman jagtap\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-monsoon-poem-jyoti-bagal-marathi-poem-3168", "date_download": "2019-08-25T15:51:58Z", "digest": "sha1:MCZXW4UOBI24N5BEEKNFHZSF77BAELCE", "length": 4975, "nlines": 124, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Monsoon Poem Jyoti Bagal Marathi Poem | Saptahik Sakal", "raw_content": "\nपावसा... कसं रे जमतं तुला\nपावसा... कसं रे जमतं तुला\nसोमवार, 22 जुलै 2019\nचिंब पावसाळा : कविता\nघन गर्द रूपात येतोस\nडोंगर, दऱ्या, झाडं, फुलं, माणसं...\nस���ऱ्यांच्या हाकेला साद देतोस,\nकसं रे जमतं तुला\nकुठला रंग ना गंध...\nना आकस ना अढी\nकसं रे जमतं तुला\nकुणाला इजा होऊ नये\nम्हणून कोसळण्या आधी गरजतोस\nघात नाही करत कोणाचाच\nकसं रे जमतं तुला\nशिकव ना तुझ्यासारखं निर्मळ व्हायला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/csir-national-institute-of-oceonography-recriutment-2019/", "date_download": "2019-08-25T15:24:37Z", "digest": "sha1:RC3M42UINI5IAK65UDGMIU3HQBM3GD34", "length": 2223, "nlines": 33, "source_domain": "nmk.co.in", "title": "CSIR-National Institute of oceonography Recriutment 2019", "raw_content": "\nराष्ट्रीय महासागरीय संस्था (CSIR) मध्ये विविध पदांच्या पदांच्या ३ जागा\nराष्ट्रीय महासागरीय संस्था (CSIR) यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बीएफएससी (फिशरीज सायन्स)/ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बी.ई / बी. टेक भौतिक महासागरातील एम.एस.सी असावा.\nमुलाखतीचा पत्ता – सीएसआयआर-एनआयओ डोना पॉला, गोवा – ४०३००४\nनोकरीचे ठिकाण – गोवा\nमुलाखत तारीख – २५ जुलै २०१९, २९ जुलै २०१९ आणि १ ऑगस्ट २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/high-court-bench-serves-notice-parriakrs-son-33883", "date_download": "2019-08-25T15:29:54Z", "digest": "sha1:YB77IDS2A2YRBPJJEZ2ZLDDE2W4DU44S", "length": 7939, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "High Court Bench Serves notice to Parriakrs Son | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनेत्रावली इको-टुरिझम प्रकल्पप्रकरणी पर्रिकरांच्या मुलाला खंडपीठाची नोटीस\nनेत्रावली इको-टुरिझम प्रकल्पप्रकरणी पर्रिकरांच्या मुलाला खंडपीठाची नोटीस\nनेत्रावली इको-टुरिझम प्रकल्पप्रकरणी पर्रिकरांच्या मुलाला खंडपीठाची नोटीस\nनेत्रावली इको-टुरिझम प्रकल्पप्रकरणी पर्रिकरांच्या मुलाला खंडपीठाची नोटीस\nमंगळवार, 12 फेब्रुवारी 2019\nसांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे.\nपणजी : सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे. अभिजात पर्रीकर हे मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत.\nनेत्रावलीचे पंच अभिजित देसाई व इतरांनी ही जनहित याचिका सादर केली आहे. ही याचिका आज खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणीसाठी आली असता सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावून त्यावरील सुनावणी 11 मार्चला ठेवण्यात आली. या प्रतिवाद्यांमध्ये अभिजात पर्रीकर यांच्यासह वन खाते, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ, नेत्रावली पंचायत, नगर नियोजक, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र देखरेख समिती यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.\nज्या क्षेत्रात हा ईको टुरिझम प्रकल्प उभा राहत आहे त्याचा भाग वन्यप्राणी अभयारण्याच्या सीमापासून एक किलोमीटर पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात असल्याने त्याला दिलेली परवानगी बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबई mumbai मुंबई उच्च न्यायालय mumbai high court उच्च न्यायालय high court मनोहर पर्रीकर manohar parrikar वन forest गुंतवणूक नगर पर्यावरण environment अभयारण्य\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/solapur-vidyapeeth-14491", "date_download": "2019-08-25T15:29:59Z", "digest": "sha1:VCCQTWYVXGXTVBHHIA3JFLR4XMYTM2S7", "length": 9170, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "solapur vidyapeeth | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअहिल्याबाई विद्यापीठाच्या मुद्यावर भाजप सरकार तोंडघशी\nअहिल्याबाई विद्यापीठाच्या मुद्यावर भाजप सरकार तोंडघशी\nबुधवार, 9 ऑगस्ट 2017\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्य���चे आश्‍वसन पाळता येणे शक्‍य नसल्याने दोन वर्षापुर्वी भाजप सरकारने सोलापूर विद्यापीठाल अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र या मुद्यावर पुर्णपणे तोंडघशी पडण्याची वेळ भाजपवर आली आहे.\nपुणे: धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याचे आश्‍वसन पाळता येणे शक्‍य नसल्याने दोन वर्षापुर्वी भाजप सरकारने सोलापूर विद्यापीठाल अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र या मुद्यावर पुर्णपणे तोंडघशी पडण्याची वेळ भाजपवर आली आहे.\nसोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाईंचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षापासूनची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर नागपुरात झालेल्या मेळाव्यात त्यांनी नाव देण्यासंबंधी आश्‍वासन दिले होते. त्यानंतर 2016 साली अहिल्याबाई जयंती कार्यक्रमाच्यापुर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीसाठी तत्कालिन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचा पुढाकार होता. फडणवीस यांनी नावासंदर्भाने प्रस्ताव देण्याचे निर्देश दिले होते. मंत्री शिंदे यांनी तत्वत: मान्यता दिल्याचे सांगितले होते.\nआश्‍वासन दिल्याप्रमाणे सरकार नामविस्तार करेल, अशी धनगर समाजबांधवांची अपेक्षा होती. मुख्यत: धनगर आरक्षणावर सरकार काय भूमिका घेतेय, यावर समाजाचे लक्ष आहे. त्यासंदर्भात सुरु असलेले सर्व्हेक्षण नकारात्मक निष्कर्षाप्रत आल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भाने महत्त्वाचे कागदपत्र व्हायरल झाले होते. त्यातच आता सोलापूर विद्यापीठप्रश्‍नी सरकारला नामुष्की आल्याची बाब समोर आली आहे.\nराष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी यासंदर्भाने तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठ प्रशासनाचा नामविस्ताराला विरोध असल्याचे सांगितले. अहिल्यबाईंचे नाव दिल्यास जातीय तेढ वाढेल, असे प्रशासनाने कळविल्याचे तावडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या नावाला खरा विरोध कोणाचा आहे, यावर धनगर समाजात चर्चा सुरु झाली आहे. धनगर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआरक्षण भाजप सोलापूर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राम शिंदे विनोद तावडे\n��निष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T16:41:12Z", "digest": "sha1:T6EYJE6LBCOKI7OZ37X37GLLPYZZ453M", "length": 4996, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विग्दिस फिनबोगादॉट्टिर - विकिपीडिया", "raw_content": "\n१ ऑगस्ट १९८० – १ ऑगस्ट १९९६\n१५ एप्रिल, १९३० (1930-04-15) (वय: ८९)\nविग्दिस फिनबोगादॉट्टिर (आईसलँडिक: ‌Vigdís Finnbogadóttir; जन्म: १५ एप्रिल १९३०) ही युरोपामधील आईसलँड देशाची माजी राष्ट्राध्यक्ष आहे. ती १९८० ते १९९६ दरम्यान ह्या पदावर होती. आईसलँड व युरोपामधील पहिली निवडून आलेली महिला राष्ट्राध्यक्ष तसेच जगातील सर्वात पहिली निवडून आलेली व सर्वाधिक काळ सत्तेवर असलेली महिला राष्ट्रप्रमुख होती.\nइ.स. १९३० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१४ रोजी १३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w20w1463766", "date_download": "2019-08-25T16:23:25Z", "digest": "sha1:W6XRGIKWAHHOOYLI2244O6PD5LBGO3SO", "length": 10693, "nlines": 249, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "त्रिकोण सार वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nलम्बोर्घिनी हुरॅकन एलपी 640 ग्रीन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसार त्रिकोण शेल्फ् 'चे अव रुप\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY ���र आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- 4 के पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- 4 के लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर त्रिकोण सार वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/home-remedies-for-weakness-in-men/", "date_download": "2019-08-25T15:35:29Z", "digest": "sha1:YTUUDXSXQCTMZJR43IVAATDY3XEEATPH", "length": 7490, "nlines": 97, "source_domain": "arogyanama.com", "title": "नपुंसकतेवर प्रभावी औषध आहे 'हे' रोप, प्राचीन काळापासून होत आहे वापर - Arogyanama", "raw_content": "\nनपुंसकतेवर प्रभावी औषध आहे ‘हे’ रोप, प्राचीन काळापासून होत आहे वापर\nin फिटनेस गुरु, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – अक्कलकरा म्हणजेच अक्कलकाढा ही एक औषधी वनस्पती आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये या वनस्पतीच्या उपयांबाबत उल्लेख आहे. दातांशी संबंधित आजारांवर अक्कलकरा गुणकारी आहे. अक्कलकरा ही वनस्पती शारीरिक शक्ती वाढवणारी आणि नपुंसकता दूर करणारी असल्याने दुर्गम भागातील काही आदिवासी याचा वापर करतात. अक्कलकराचे वनस्पतिक नाव स्पाईलेन्थस ओलेरेसिया असे ���हे. या वनस्पतीच्या काही घरगुती उपायांची माहिती आपण घेणार आहोत.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\n१ अक्कलकराची फुले, मुळांचा काढा घेतल्यास शारीरिक कमजोरी दूर होते. अक्कलकराचा काढा दररोज ४ ग्रॅम या प्रमाणात रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास नपुंसकता दूर होते.\n२ अश्वगंधा, पुनर्नवा आणि अक्कलकरा समान मात्रेमध्ये घ्या. या मिश्रणाचे दिवसातून दोन वेळेस सेवन केल्यास शारीरिक कमजोरी दूर होते.\n३ अक्कलकरा आणि कापूर समान मात्रेत घेऊन मंजन तयार करा. या मंजनाने दात घासल्यास दातदुखी दूर होते.\n४ मुल तोतरे, बोबडे बोलत असेल तर अक्कलकराच्या सुकलेल्या फुलांचे २५० मि. ग्रॅम. चूर्ण मधासोबत दिवसातून दोनवेळेस द्यावे.\n५ अक्कलकराचे चूर्ण घेतल्यास अन्न चांगले पचन होते. पोटात गॅस होत नाहीत.\n६ फिट्स येत असल्यास १०० ग्रॅम अक्कलकरा लिंबू सत्वामध्ये एकजीव करून या मिश्रणामध्ये १०० ग्रॅम मध मिसळावे. हे मिश्रण ५ ग्रॅम या प्रमाणात दररोज सकाळी घ्यावे.\nस्तनदामातांनी आहारात घ्यावेत 'हे' १० पदार्थ, बाळ होईल निरोगी आणि गुटगुटीत\nमानसिक, शारीरीक आरोग्यासाठी दररोज करा मेडिटेशन, 'हे' आहेत खास ४ फायदे\nमानसिक, शारीरीक आरोग्यासाठी दररोज करा मेडिटेशन, 'हे' आहेत खास ४ फायदे\nशरीरात प्रोटीनची कमी असल्याची ‘ही’ 7 लक्षणे, जाणून घ्या\n‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी\n१ मिनिटात एकदम ‘हेल्दी’ होण्यासाठी करा ‘हे’ ५ उपाय\nआनंदऋषीजी सेंटरमध्ये गरोदर तसेच स्तनदा माता व नातेवाईकांना प्राधान्य\nपावसाळ्यात बाळाच्या नॅपी रॅशेसच्या समस्येचे ‘हे’ आहे घरगुती उपाय\nराग काढण्यासाठी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर ‘पंचिंग’ बॅग\nउन्हाची वाढतेय तीव्रता ; ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी\nस्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ वाढवतील तुमची ‘रोग प्रतिकार क्षमता’ ; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/acupressure-therapy/", "date_download": "2019-08-25T15:35:24Z", "digest": "sha1:33MBLB563Y5F6IOIZLTQ47MLZWMXAIR6", "length": 4768, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Acupressure Therapy- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअॅक्युप्रेशर करा आणि वेदना दूर पळवा\nछोट्या-छोट्या आजारांसाठी डॉक्टरांकडे जा���ं शक्य होत नाही किंवा ते खिशाला परवडणारं नसतं. त्यावर एकच उपाय तो म्हणजे अॅक्युप्रेशर.\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/maitri-marathi-kavita/'-'-4897/", "date_download": "2019-08-25T16:37:18Z", "digest": "sha1:KX6AD2Y6D4Z2F3RV4JNEWAMMDV3SN4TU", "length": 6990, "nlines": 106, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Friendship Kavita | Maitri kavita-\"मैत्री हि फक्त मैत्रीच असते.\"", "raw_content": "\n\"मैत्री हि फक्त मैत्रीच असते.\"\n\"मैत्री हि फक्त मैत्रीच असते.\"\n\"मैत्री हि फक्त मैत्रीच असते.\"\nएक रेशीमगाठ जी कधीच सुटत नसते,\nती भावनिक तार,जी कधीच तुटत नसते;\nजी कोणत्याच अटींवर कधीच सुत्रीत नसते,\nतीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....\nती जी फक्त जिवलग्यास जोडत असते,\nएकदा जुड्ल्यास कधीच परत तोडत नसते;\nजणू मैत्री नात्याला सावली देणारी छत्रीच असते,\nतीच मैत्री, हि फक्त मैत्रीच असते.....\nभंग व्हायला अपेक्षा कधी ठेवतच नसते,\nइतक्या हलक्या विचारांना सेवतच नसते;\nजी फक्त निरापेक्षित प्रेमाचं चांदणं देणारी रात्रीच असते,\nतीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....\nती मैत्रीच काय जी गमती समजत नसते,\nती यारीच काय जी नातं दृढता उमजत नसते;\nकाय ती वरपांगी क्षणिक दिखाऊ नाती,ज्याची खात्रीच नसते,\nकारण,मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....\nमैत्री जी कधीच कोणतं घेणं नसते,\nजी उदात्त मनी फक्त देणं असते;\nजी गैरसमज या शब्दाला जोपासेल,इतकी भित्रीत नसते,\nतीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....\nआजन्म हे मैत्री रोपटं,अपत्यागत जी जोपासते,\nत्याची सर्व प्रयत्नी निरोगीकता तपासते;\nजी किंतु-किडीत फांदीला कापती कात्रीच असते,\nतीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....\nसंकुचित छोटं मन ठेऊन ��गणारे,मैत्री समजू शकतच नाही,\nकारण त्यांच्यात मैत्री-नातं पेलण्या इतकी ताकातच नाही;\nकारण,पण व परंतु,या नकारार्थी शब्दाला जी कधीच मात्रीत नसते,\nतीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....\nमैत्री शिक्षा-ओझं नसून,ती कायम क्षम्यच असते,\nमैत्र-जीवाच्या मन-रानि,कायम हिरवी रम्य असते;\nजी कोणत्याच नियम बांधिलकीला शास्त्रीत नसते,\nतीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....\nती काहीच आठवडे टिकेल,इतकी मन-पाणी उथळ नसते,\nबर्फाखडीत सहज विरघळेल,कधीच इतकी पातळ नसते;\nजी विशाल अंतःकरणी मित्राच्या,कायम मिठीस पात्रीत असते,\nतीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....\nपाषाणरूपी पाझरत्या झर्याला आटवेल,इतकी कोरडी निश्चित नसते,\nकायम चिटकून राहणाऱ्या सावली प्रमाणे,या नात्यास अश्वित असते;\nजी जुळल्या नाती सहज तुटेल,कधीच इतकी ढिली गात्रीत नसते,\nतीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....\nमित्राचं प्रेम लाथाडेल इतकी,कपाळ-करंटी नसते,\nएक घाव दोन तुकडी ठेचेल इतकी पाटा वरवन्टी नसते;\nविश्वास,प्रेम,माया,याच भावनांनी जी कायम मंत्रित असते,\nतीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते...\n\"मैत्री हि फक्त मैत्रीच असते.\"\n\"मैत्री हि फक्त मैत्रीच असते.\"\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T15:27:18Z", "digest": "sha1:SP6PWRXGTRR3WZJWWPDKUFQCTAX5HHUR", "length": 7174, "nlines": 289, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:औषधी वनस्पती - विकिपीडिया", "raw_content": "\n(असे एकही मूळ(वनस्पती) नाही जे औषधी नाही)\n\"औषधी वनस्पती\" वर्गातील लेख\nएकूण ३१६ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/maharashtra-assembly/", "date_download": "2019-08-25T15:31:49Z", "digest": "sha1:64UCJR5WVTHYT33ZD2SDYPFKUCXEZYVY", "length": 7608, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra Assembly- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसततच्या धक्क्यानंतर शरद पवारांचा 'प्लॅन पलटवार' तयार, मोर्चेबांधणी सुरू\nसतत होणाऱ्या आऊटगोईंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी चिंतेत आहे. हीच चिंता दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने नवी रणनीती आखायला सुरुवात केली आहे.\n'यंदा लेकाला आशीर्वाद द्या', धनजंय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद\nभाजप जिंकलं तरी मंत्रिमंडळ आमचंच, सुप्रिया सुळेंनी सांगितला 'हा' फॉर्म्युला\n 'या' गोष्टीवरून सेना- भाजप युतीत निर्माण होऊ शकतो गंभीर पेच\nविधानसभेची रंगत वाढणार, संभाजी ब्रिगेडनेही जाहीर केली 15 उमेदवारांची यादी\nVIDEO : उदयनराजे आणि सुनील तटकरे पक्ष सोडण्याची चर्चा, अजित पवारांची पहिली प्रति\nउदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित, राष्ट्रवादीला लवकरच देणार सोडचिठ्ठी\nराष्ट्रवादीत मोठी खळबळ, अजित पवारांचा सगळ्यात जवळचा सहकारी शिवसेनेत\nनाना पटोलेंच्या 'या' निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मतभेद; पाहा SPECIAL REPORT\nSPECIAL REPORT: पुण्यात आता चंद्रकांत पाटलांचा शब्द चालणार\n'वंचित' मधल्या मुसलमानांना बोलण्याची मोकळीक - प्रकाश आंबेडकर\nत्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारं कोण होतं\nप्रकाश आंबेडकर तुटेपर्यंत ताणणार, काँग्रेस राहणार का वंचित\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/british-army/", "date_download": "2019-08-25T16:00:53Z", "digest": "sha1:I2PMMXHXR7NKRX65NEGLUNW3VMQP7M2N", "length": 6770, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "British Army Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nएकाच रात्री तिन्ही बाजूने भीषण हल्ला करून हजारो सैनिक मारल्याची सर्वात थरारक युद्धकथा\n१९४४च्या वसंत ऋतू संपेपर्यंत सर्व पश्��िम युरोपवर हवाई श्रेष्ठता मिळवणे ही कोणत्याही आक्रमणासाठी एक अनिवार्य पूर्व आवश्यकता होती.\nयाला जीवन ऐसे नाव\nहा देशातला असा एकमेव ब्रिज आहे ज्याचं उदघाटन अजूनही झालेलं नाही\nऐतिहासिक स्मारकाचे महत्व असलेल्या या पुलाला, पुलाच्या खांबांना दरवर्षी, लाखो लोक पान खाऊन आणि तंबाखूच्या पिंक टाकून रंगवतात\nयाला जीवन ऐसे नाव\nहिंदी शिपायाचं भूत, इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन : १८५७च्या उठावाच्या इंग्रजी स्त्रियांच्या आठवणी\nया उठावाची दुसरी बाजूही इतकी हृदय हेलावून टाकणारी आहे\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय सैन्याची उभारणी करणाऱ्या या ‘फील्ड मार्शल’ची यशोगाथा प्रत्येकाने वाचायलाच हवी\nऑस्ट्रेलिया आणि भारताचे संबंध सुधारण्यात त्यांनि मोलाचा वाटा उचलला होता.\n१४ एप्रिलचा आपल्याला माहीत नसलेला गौरवशाली इतिहास\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === १४ एप्रिल ही तारीख आपल्याला महामानव डॉ बाबासाहेब\nयाला जीवन ऐसे नाव\n३० तालिबानी आणि ‘तो’ एकटाच: एका गोरखा सैनिकाचे अतुलनीय साहस\nतालिबानी देखील त्याच्यावर एके-47 चा वर्षाव करू लागले.\nनिर्दयीपणाचे मानवी रूप : इतिहासातील १० सर्वात क्रूर राज्यकर्ते\nकुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर\n तर मग या टिप्स खास तुमच्यासाठी\nलैंगिक क्षमता वाढवण्याच्या ६ ऑथेंटिक आणि आरोग्यपूर्ण टिप्स\nनासा तयार करतेय अंतराळात उडणारी रेल्वे\n भारतातील हे मंदिर ७ दिवस अगोदर देते पाऊस येण्याचे संकेत\nबंगळूरूच्या प्रशांतने बनवला पाण्यावर तरंगणारा मोबाईल\nसूर्याचं मंदिर, जिथे सुर्याचीच पूजा करण्यास मनाई आहे\nना जिम ना खुराक; तरीही या पठ्ठ्याने कमावली भल्याभल्यांना लाजवेल अशी बॉडी\nजय भीम साबण, बहुजन मसाले आणि बहुजन डिश वॉशर : उद्योजकतेतून दलित उत्थानाचा मार्ग\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%82", "date_download": "2019-08-25T15:25:27Z", "digest": "sha1:D6V7BEGZQM6MTBVB7RS3K5CKZ55UHXTY", "length": 5510, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टिंबक्टू - विकिपीडिया", "raw_content": "\nटिंबक्टू (फ्रेंच: Tombouctou) हे पश्चिम आफ्रिकेच्या माली ह्या देशातील एक शहर आहे. हे शहर नायजर नदीपासून १५ किमी अंतरावर सहाराच्या दक्षिण कडेवर वसले आहे.\n१२व्या शतकात स्थापन झालेले टिंबक्टू हे एक ऐतिहासिक शहर व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. येथे अनेक मुस्लिम विद्वान वास्तव्य करीत असत व बरेच मौल्यवान इस्लामिक ग्रंथ येथे सापडले आहेत. सध्या मात्र ह्या शहराची दुरावस्था झाली आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2019-08-25T15:44:44Z", "digest": "sha1:Y3WPZP3SXPYI44VKA7DUVTJZVIYASMSY", "length": 9846, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "अंजन | Satyashodhak", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही\nआजकाल जो उठतो तो महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना करतो आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. यात “मनसे प्रायव्हेट लिमिटेड” चे सर्वेसर्वा कार्टुनिस्ट राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सरळ सरळ दंगली करण्याची धमकी दिलेली आहे. संजय निरुपम, अबू आझमी सारख्या अडगळीत पडलेले लोक काहीतरी बडबडले आणि ह्यांनी दंगली करण्याची धमकीच देऊन टाकली. शिवसेनेचेच संस्कार घेऊन\nलोकप्रभाच्या दि. ५ ऑगस्टच्या अंकात ‘फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन’ हा हरि नरके यांचा लेख वाचला. लेख वाचल्यानंतर लक्षात आलं की, एखादी व्यक्ती, एखादा विचार किंवा एखादी चळवळ बदनाम करण्यासाठी कोणतं तंत्र वापरावं, तर ते हरि नरके यांनी शोधलेलं आणि या लेखात वापरलेलं तंत्र होय. संपूर्ण लेखात ते पुरुषोत्तम खेडेकर, त्यांच्या मराठा सेवा संघ आणि संभाजी\nअण्णा हजारे: द फ्रॉड गांधी\nसध्या जिकडे तिकडे अण्णा हजारे यांच्या उपोषणाची चर्चा सुरु आहे. अण्णा दुसरे गांधी असल्याचा प्रचार प्रसारमाध्यमे करतायत. अण्णा हजारे हे राळेगण सिद्धी या “गावचे” समाजसेवक, गांधींच्या मार्गावर चालणारे अशी त्यांची ख्याती आहे. सध्या २६-११ नंतर मेणबत्त्या मिरवणारे अण्णांसाठी सुद्धा मेणबत्त्या परजून रस्त्यावर आलेले आहेत. अण्णांची प्रमुख मागणी आहे लोकपाल विधेयक. जे भ्रष्टाचाराविरुद्ध थेट कारवाई साठी\nसमस्त वारकर्‍य��ंचे अखंड प्रेरणास्थान, महान विद्रोही संत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा काळ स्मृती दिन होता त्यांच्या पवित्र कार्याला वंदन त्यांच्या पवित्र कार्याला वंदन संत तुकाराम बीजेनिमित्त आलेला दै.देशोन्नती मधील लेख साभार..\n१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन \n१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर. शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर. गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्‍या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाकडून अपमानित\nआठवीपर्यंत परीक्षा नाही : एक मनुवादी षडयंत्र\nआठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..\nइतिहासाचे राजकारण : लोकमत कि ब्राम्हणी मत\nइतिहासाचे राजकारण भाग -१ व भाग-२ या मथळयांखाली लोकमतच्या दि. ९ व १६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या अग्रलेखांवर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि अत्यंत परखड भाषेत केलेलं सांप्रतच्या स्थितीचे विवेचन… (दै.लोकमत, ३० जानेवारी)\nनक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा\nनक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा मारोती उईके यांचा दि. २६ एप्रिल २००९ च्या दै.देशोन्नती मधील लेख. नक्षलवादाचे वास्तव…\nमी नास्तिक का आहे\nमी नास्तिक का आहे शहीद भगतसिंग लिखित लोकप्रिय पुस्तक… मूळ पुस्तकाची भाषा गुरुमुखी, इंग्रजी अनुवाद: Marxists.Org मी नास्तिक का आहे\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…\nप्रबोधनकार ठाकरे लिखित प्रचलित हिंदू धर्म () आणि त्यातील परंपरांचे अतिशय कठोर विच्छेदन करणारे जहाल व क्रांतिकारी पुस्तक. स्वतःला हिंदू समजणार्‍या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक… पुढील लिंकवरून डाउनलोड करा: देवळांचा धर्म आणि धर्माची ��ेवळे\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/makarandsk/page/2/", "date_download": "2019-08-25T15:43:58Z", "digest": "sha1:SISKD74KGGVIHACX3WXQCFKLYHNBFG2N", "length": 16988, "nlines": 146, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मकरंद करंदीकर – Page 2 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nArticles by मकरंद करंदीकर\nमकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.\n१७७६ ची पहिली ब्राम्हण रेजिमेंट\nपूर्वापार शास्त्र धारण करणाऱ्या ब्राम्हण समाजाने वेळोवेळी शस्त्र धारण करून अतुल क्षात्रतेज दाखविल्याचे हजारो दाखले पुराणकाळापासून आढळतात. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तेव्हा ब्राह्मण – क्षत्रिय अशा जाती नव्हत्याच. एकेका प्रकारचे व्यवसाय, कर्मे, कार्य, जीवन पद्धती जोपासणारे अनेक समूह होते. आज आपण ज्याना जाती म्हणतो अशा कुठल्याही जातीतील कुणीही व्यक्ती, तप ( ज्ञान मिळवून ) करून अत्यंत विद्वान ऋषी – मुनी होत असत. हिंदू धर्मातील हजारो ग्रंथ अशाच ऋषी – मुनींनी लिहिलेले आहेत. यालाच नेमका सुरुंग लावला तो ब्रिटिशांनी ” जातीच्या वाती ” कुशलपणे पेटवून \nगणेशमूर्ती आणि वाढत्या विकृती \nदर वर्षागणिक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढते आहे. स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा उपयोग लोकप्रबोधनासाठी होऊ लागला. पण गर्दी जमते आहे हे पाहिल्यावर त्याचा फायदा उपटण्यासाठी, राजकीय नेते आणि जाहिरातदार व्यापारी तेथे घुसले. आणि नेमकी येथेच एका धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची वाट लागायला सुरुवात झाली. […]\nअरेरे, आता पुणेही चालले \nमाझ्या छंदांच्या निमित्ताने स्वच्छंद भटकताना गेली कित्येक वर्षे माझी पुण्याला नियमित भेट असतेच. तसा मी जन्माने – कर्माने पूर्ण मुंबईकर. कित्येक वर्षांपूर्वी दादरमध्ये रानडे रोडवर सहकुटुंब उभे राहून माझ्या वडिलांनी प्रबोधनकार ठाकऱ्यांबरोबर गप्पा मारल्या आहेत. मुंबईमध्ये आचार्य अत्रे, सेनापती बापट, श्री.ना,पेंडसे, विंदा करंदीकर, अप्पा पेंडसे ते मुंबईत येणाऱ्या अभिनेते चंद्रकांत,सूर्यकांत, राजा गोसावी,शरद तळवलकर अशा कितीतरी थोर […]\nगोव्यातील वेलिंगचा ” लक्ष्मीनरसिंह “\nगोव्याच्या माझ्या मित्राबरोबर त्याचे कुलदैवत असलेल्या या मंदिरात नृसिंह जयंतीला जाण्याचा योग्य आला. खरोखरच डोंगरांच्या कुशीत आणि कांहीशा आडगावी वसलेले हे सुंदर मंदिर. खूपच प्रशस्त आणि निरव शांत परिसर आहे हा. […]\nगणपतीसाठी काही खास वस्तू आणि सजावट\nआमच्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी पूर्वी मी खूप मोठी सजावट करीत असे. शेकडो मंडळी आवर्जून भेट देत असत. पण आता अशी सजावट वयोमानानुसार शक्य होत नाही. तरीही गणेशोत्सव आला की आतली उर्मी मला शांत बसूही देत नाही. मग थोडीशी सजावट करतोच \nमाटोळी – फळे व भाज्यांची गणपतीपुढे आरास\nमुंबईत माटोळी पाहायला मिळणे हेच दुर्मिळ आहे. गोव्यामध्ये माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात. […]\nगणपतीची आरती करूया… आक्रस्ताळा गोंधळ नको \nगणेशचतुर्थीला आजही घराघरातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती, अभिषेक, अथर्वशीर्ष पठण, नैवेद्य अशा गोष्टी अतिशय श्रद्धापूर्वक आणि धर्मिकपणे केल्या जातात. पण काही घरगुती गणेशोत्सवामध्ये आणि अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आता खूप बदल होताना दिसतात. उत्सवी मांडवांमध्ये कोंबडी, पोपट, मैना, म्हावरा, चिमणी, लुंगी, दांडा, रिक्षा, झिंगाट अशा अनेक वैविध्यपूर्ण शब्दांवरील गाणी आपल्या कानांच्या, भक्तीच्या आणि मराठी संस्कृतीच्या चिंधड्या उडवत […]\nगाडीच्या मागची शेरोशायरी … आणि सी.रामचंद्र \nकारने प्रवास करतांना पुढच्या वाहनाच्या पाठीमागे काय लिहिलंय हे वाचण्याची अनेकांना आवड असते . खासगी छोट्या वाहनांवर देवांची चित्रे, धा���्मिक वचने , अक्षरे असे काहीतरी असते. विविध वाहनांवर लिहिलेले अनेक गंमतीदार संदेश दाद द्यावी असे असतात. लोकप्रबोधनाचे संदेश लिहिलेली वाहने हे पुण्याचे वैशिष्ठय \nहाराष्ट्र देशीचे हे राकट -कणखर दगड आतून अस्सल हिरे आहेत हे प्रत्यक्ष पाहायचे असेल तर नाशिक – शिर्डी मार्गावरील सिन्नर MIDC मधील, अशा अत्यंत बहुमोल किंबहुना ज्यांचे मोलच होऊ शकणार नाही अशा दगडांचे अप्रतिम “गारगोटी संग्रहालय ” पाहायला हवे. […]\nहिंदूंच्या देववैविध्यात भगवान श्रीकृष्ण हा मोठा लोकप्रिय देव हिंदूंचा धर्मग्रंथच ज्याने निर्माण केला असा हा अद्वितीय तत्ववेत्ता हिंदूंचा धर्मग्रंथच ज्याने निर्माण केला असा हा अद्वितीय तत्ववेत्ता अत्यंत सात्विकतेने वागतानाच वेळ पडल्यास ” नरो वा कुंजरो वा ” म्हणणारा, स्थानिकांना कमी पडते म्हणून दही-दूध-लोणी बाहेर नेण्यास प्रतिबंध करणारा, १६ सहस्र नाडयांवर ( नारींवर नव्हे) हुकूमत असलेला योगीराज, नृत्य,सूर आणि स्वरराज्य यावर ज्याचे अधिपत्य होते […]\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AB%E0%A5%A9", "date_download": "2019-08-25T17:02:14Z", "digest": "sha1:6XZ5ULUKDQ2SGUVVLGUK6R26ZHFXIZHX", "length": 5690, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १४५३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४३० चे - १४४० चे - १४५० चे - १४६० चे - १४७० चे\nवर्षे: १४५० - १४५१ - १४५२ - १४५३ - १४५४ - १४५५ - १४५६\nवर्���: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nआल्फोन्सो आल्बुकर्क, पोर्तुगीज खलाशी आणि शोधक.\nइ.स.च्या १४५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०१५ रोजी २२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T15:33:15Z", "digest": "sha1:AAYQOA7AQCQVOOYD2WU6TEUGHJ7MF67C", "length": 5156, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नांदेड जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► नांदेड‎ (५ प)\n► नांदेड जिल्ह्यातील गावे‎ (५ प)\n► नांदेड जिल्ह्यातील तालुके‎ (१६ प)\n► नांदेड जिल्ह्यातील धरणे‎ (३ प)\n► नांदेड जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके‎ (१ प)\n► लातूर (लोकसभा मतदारसंघ)‎ (६ प)\n► नांदेड जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ‎ (९ प)\n\"नांदेड जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण ३० पैकी खालील ३० पाने या वर्गात आहेत.\nश्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१४ रोजी १९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%8F-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T15:34:15Z", "digest": "sha1:PJ5FDQOP4SEKVAYSFFJL33IF4L2AHTCB", "length": 8830, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सॉन-ए-लावार - विकिपीडिया", "raw_content": "\nसॉन-ए-लावारचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ८,५७५ चौ. किमी (३,३११ चौ. मैल)\nघनता ६५ /चौ. किमी (१७० /चौ. मैल)\nसॉन-ए-लावार (फ्रेंच: Saône-et-Loire) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणार्‍या सॉन व लावार ह्य��� नद्यांवरून त्याचे नाव पडले आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nकोत-द'ओर · न्येव्र · सॉन-ए-लावार · योन\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/raj-thackrey-gets-invitation-after-4-years-27881", "date_download": "2019-08-25T15:47:20Z", "digest": "sha1:TMWASZY74EIBUHJBQ6NHQA6EHEXM7O77", "length": 10804, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "RAJ THACKREY GETS INVITATION AFTER 4 YEARS | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama ���्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमनसेच्या एकमेव आमदाराच्या मतदारसंघात राज ठाकरेंना चार वर्षांनी निमंत्रण\nमनसेच्या एकमेव आमदाराच्या मतदारसंघात राज ठाकरेंना चार वर्षांनी निमंत्रण\nरविवार, 26 ऑगस्ट 2018\nपुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पहिल्यांदाच तालुक्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे. निमित्त आहे ओतूर येथे उभारण्यात आलेल्या इनडोअर कुस्ती स्टेडिअमचे. शेटवच्या श्रावणी सोमवारी (ता.३ सप्टेंबर) या स्टेडिअमचे उद्घघाटन करण्याचे नियोजित आहे. मात्र या कार्यक्रमाला ठाकरे येणार का, हे गुलदस्त्यात असले तरी, कार्यकर्त्यांनी फेसबुकवर निमंत्रणाची छायाचित्रे अपलोड करुन प्रचार सुरू केला आहे.\nपुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पहिल्यांदाच तालुक्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे. निमित्त आहे ओतूर येथे उभारण्यात आलेल्या इनडोअर कुस्ती स्टेडिअमचे. शेटवच्या श्रावणी सोमवारी (ता.३ सप्टेंबर) या स्टेडिअमचे उद्घघाटन करण्याचे नियोजित आहे. मात्र या कार्यक्रमाला ठाकरे येणार का, हे गुलदस्त्यात असले तरी, कार्यकर्त्यांनी फेसबुकवर निमंत्रणाची छायाचित्रे अपलोड करुन प्रचार सुरू केला आहे.\nया निमित्ताने तालुक्यातील राजकारण ढवळुन निघणार आहे. शरद सोनवणे हे आगामी निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना की मनसेकडून लढणार याबाबत चर्चां झडत असतात. उद्घघाटनाच्या निमित्ताने राज ठाकरे आलेच तर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्याच निवडणुकीत १३ आमदार विजयी झाले हाेते. मात्र यानंतर २१०४ ला झालेल्या विधानसभेत निवडणुकीत मोदी लाटेत मनसेचा एकमेव शिलेदार शरद सोनवणे हे जुन्नरमधुन विजयी झाले. एकच आमदार विजयी झाल्यानंतर निराश झालेल्या राज ठाकरे यांनी सोनवणे यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची चर्चा होती. यानंतर सोनवणे हे भाजपाच्या गोटात दाखल झाल्याबद्दल बोलले जाऊ लागले.\nसोनवणे यांनी दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह शिवसेनेच्या विविध खासदारांच्या भेटी घेतल्या होत्या. यावेळी सोनवणे शिवसेना प्रवेशाची साखऱपेरणी करत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली होती. मात्र मी मनसेचाच असून, मनसेकडुनच निवडणुक लढणार असे सांगत, शिवरायांच्या गनिमी काव्याचा मी शिलेदार आहे, असे वक्तव्य करुन गुगलीही टाकली होती.\nयानंतर पुणे शहरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सोनवणे यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमधुनच आगामी निवडणुक लढणार असे जाहीर केले होते. त्यानुसार आता थेट राज ठाकरे यांनाच विकासकामांच्या उद्घघाटनांचे आमंत्रण देऊन सोनवणे यांनी आपण पुन्हा मनसेच्या जवळ जात असल्याचे दाखवून दिले आहे. सोनवणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे नारायणगाव येथे प्रचाराला चार वर्षांपूर्वी आले होते. त्या आधी मनसेचे २०१४ मधील लोकसभेचे उमेदवार अशोक खांडेभराड यांच्यासाठी जुन्नर येथे सभा घेतली होती. तब्बल चार वर्षानंतर राज यांना जुन्नर मतदारसंघात येण्याचे निमंत्रण मिळाले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/aaditya-thackeray-jan-aashirwaad-yatra-2nd-day-at-dhule-91160.html", "date_download": "2019-08-25T15:33:43Z", "digest": "sha1:TYAJY5DALL6Y5KFNBW7QDQGENEVQJDOU", "length": 16764, "nlines": 178, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "आदित्य ठाकरेंचा धुळ्यात रोड शो, जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nआदित्य ठाकरेंचा धुळ्यात रोड शो, जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस\nहेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nधुळे : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस आहे. जळगावातून सुरु झालेली जन आशीर्वाद यात्रा आज धुळ्यात दाखल झाली. यावेळी आदित्य ठाकरेंनी धुळे जिल्ह्यातून रोड शो काढला. यावेळी तरुणांची मोठी फौज दुचाकीसह या रोड शोमध्ये उपस्थित होती.\nसकाळी साडेदहा वाजता धुळे जिल्ह्यातील दसेरा मैदानात���न या रोड शोला सुरुवात झाली. आशीर्वाद रथयात्रेचा मार्ग मनोहर चित्र मंदिर येथून आग्रा रोड मार्गे खंडेराव बाजार पाच कंदील मार्गे राम मंदिरात दर्शन असा होता. यानंतर जय हिंद कॉलेजमधील विद्यार्थ्यांबरोबर आदित्य संवाद या कार्यक्रमातून ते तरुणांशी संवाद साधतील.\nयानंतर गणपती मंदिराशेजारील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही ते भेटणार आहेत. अंध विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विजय संकल्प मेळाव्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून मालेगावला रवाना होणार आहेत.\nमालेगाव बाजार समिती येथे विजय संकल्प मेळाव्यात दुपारी अडीच वाजता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधतील.\nदरम्यान, आदित्य ठाकरे यांनी काल पहिल्या दिवशी जळगावात शिवसैनिकांना संबोधित केलं.\n“मी तुमच्या मनातील आवाज ऐकायला येथे आलो आहे. मला लोक आशीर्वाद द्यायला स्वत:हून उभे होते, तेच मी घ्यायला आलो आहे. तुमच्या समस्या समजून घेण्यासाठी ही यात्रा निघाली आहे. शिवसेना जनतेत आहे मी त्यांच्यासोबत आहे. जिथेजिथे अन्याय तिथे शिवसैनिक रस्त्यावर आहेत” असं आदित्य ठाकरे म्हणाले.\nमला तुमची साथ हवी आहे मला संपूर्ण महाराष्ट्र भगवामय करायचा आहे. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. मला तुम्ही वचन द्या आणि शिवसेना नावाचा जप करा. विरोधकांची मन जिंकायला आलो आहे, असं ते म्हणाले.\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना…\nजळगावात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची हत्या, भररस्त्यात दगडाने ठेचून जीव घेतला\nनिर्मला गावित शिवबंधनात, रश्मी बागल यांनी करमाळ्यातून तिकीट मागितलं\nमी सुनील तटकरे, सध्या दिल्लीत आहे, मी मजबुतीने, विचाराने, सिद्धांताने…\nभुजबळ स्वगृही परतणार का, उद्धव ठाकरे म्हणतात, “वेळ आल्यानंतर प्रत्येक…\nशिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया\nमुक्ताईनगरमधून लढण्यास इच्छुक : एकनाथ खडसे\nवडील 9 वेळा काँग्रेसचे खासदार, आता आमदार असलेली मुलगी शिवबंधन…\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश य���त्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-potpooja-nandini-atmasiddhi-marathi-article-3196", "date_download": "2019-08-25T16:27:24Z", "digest": "sha1:W4SL5YXCST52R7UKLVFT6CC25ZVVDCKI", "length": 23714, "nlines": 115, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Potpooja Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nउपास आणि बरंच काही\nउपास आणि बरंच काही\nसोमवार, 29 जुलै 2019\nनुकतीच आषाढी एकादशी झाली. चातुर्मास सुरू झाला. खरं तर हा शब्दही चतुर्मास असा आहे, पण लोकांच्या तोंडी चातुर्मास हाच शब्द असतो. चतुर्‌ हा संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ आहे चार. आषाढ महिन्यातली शुक्‍ल पक्षातली एकादशी ते कार्तिक महिन्यातली पौर्णिमा असा चातुर्मास पाळला जातो आणि वेगवेगळे सण, व्रतं आणि अर्थातच निरनिराळे उपास या काळात केले जातात. हिंदू, जैन, बौद्ध अशा धर्मांमध्ये चातुर्मासाची संकल्पना सांगितलेली आहे. बुद्धानं या काळात राजगीरला राहून प्रवचनं दिली होती. आजही बौद्ध भिक्‍खू या काळात वर्षावास करतात, म्हणजे एकाच जागी राहतात. हा वर्षाकाल असल्यामुळंही खरं तर ही प्रथा सोयीची आहेच, जैन धर्मीय साधूही बाहेर न फिरता, एकाच स्थानी राहतात. जैन धर्मात अहिंसेचं तत्त्व काटेकोरपणे पाळलं जात असल्यानं, पावसाळ्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या जंतूंची व किड्यांची पैदास होते, तेव्हा ते पायदळी तुडवले जाऊ नयेत, यासाठी ही काळजी घेतली जाते. चातुर्मासात उपासही जास्त केले जातात आणि पावसाळी वातावरणाला अनुकूल असा हलका आहा�� व कमी आहार घेण्यात यावा, यासाठी दिवसभर किंवा एकवेळ कडक उपास करणं, धान्य भाजून खाणं, उपासाचे पदार्थ खाऊन किंवा फळं खाऊन राहाणं असे नेम धरले जातात. उपासाने पुण्य मिळतं, ईश्वर प्रसन्न होतो, मनातल्या इच्छा पूर्ण होतात अशा समजुतीतून हे उपास केले जातात. उपास हा बोलचालीतला शब्द म्हणजे, उपवास या शब्दाचंच प्रचलित रूप आहे. खरं म्हणजे, देवाच्या निकट जाण्याचा (उपवास) हा काळ असावा, असं यात अपेक्षित आहे. यादृष्टीनं कितीजण उपास करतात, ते त्यांचं त्यांनाच ठाऊक.\nनिसर्गाला अनुकूल असा आहारविहार राहावा, अशा जीवनपद्धती आपल्याकडं आहेत, त्यातलाच हा उपास. चातुर्मासात किंवा एरवीही उपास करण्याची पद्धत ही आयुर्वेदाच्या धारणांनुसार योग्य आहे. कारण नैसर्गिक बदलांमुळं वातावरण आणि शरीरही बदलत असतं. चातुर्मासाचा काळ म्हणजे पावसाळ्याचा काळ. पोटातला अग्नी तेव्हा मंद झालेला असतो आणि सूर्यदर्शन फारसं होत नसल्यानं, वातावरणातलाही. आकाशात सूर्य असेपर्यंत पोटातलं अन्न चांगलं पचतं, असं आयुर्वेद सांगतो. म्हणूनच की काय, या चार महिन्यांत किंवा श्रावणात तरी सूर्योदयापूर्वी जेवून घेण्याचा संकेत आहे. तर काहीजण ‘नक्त’ करतात. म्हणजे रात्रीच जेवतात. नक्त या संस्कृत शब्दाचा अर्थच रात्र असा आहे. काहीजण हे चार महिने एकवेळच जेवणाचाही नेम धरतात. या काळात, निदान श्रावण महिन्यात तरी कांदा-लसूण न खाणारेही बरेच असतात. तर काही मंडळी आंबट खात नाहीत. कमी आहार घेतला, की आपोआपच पचनाच्या समस्या उद्‌भवत नाहीत. आधीच्या समस्या दूर व्हायलाही मदतच होते. एखाद्या दिवशी लंघन करणं, म्हणजे अजिबात काहीही न खाल्यामुळं शरीरातले रोगाचे जीवजंतू निष्प्रभ होतात आणि आजार लवकर बरा होतो, हे तत्त्व यामागं आहे. साधा सर्दी-खोकला झाला, तर गोळ्या घेण्यापेक्षा लंघन करणं केव्हाही श्रेयस्कर असतं. अर्थात असा उपास झेपला तरच तो करावा.\nपण उपास म्हटल्यावर, ईश्वरभक्तीपेक्षा नेहमीचं जेवण वगळता, विशिष्ट असे पदार्थच तेवढे खाऊन करायचा उपास डोळ्यांसमोर येतो. कारण शेवटी ‘आधी पोटोबा, मग विठोबा’ हे बहुतेकांना मान्यच असतं. उपासाच्या या खाण्यात मग जिरं, साबुदाणा, भगर किंवा वरी, राजगिरा, शिंगाडा, शेंगदाणे, सुकामेवा हे घटक आणि दूध, दही, फळं आणि रताळं, बटाटा, काकडी, भेंडी, लाल भोपळा, अळू, राजगिरा अशा भाज्या, यांचा समावेश केला जातो. बरेचजण उपासाला अळू खात नाहीत. इतरही काही गोष्टी उपासाला चालतात. अर्थात ‘उपासाला चालणारे पदार्थ’ या गटात ठिकठिकाणी फरक पडतो. कुठे तांदूळ हे नेहमीचं अन्न, त्यामुळं तांदूळ खाल्ले नाहीत, की उपास केला असं मानलं जातं. तर कुठे दुधी चालतो. उपासाला सैंधव मीठच खाण्यावरही काही ठिकाणी कटाक्ष ठेवला जातो. बरेचसे मांसाहारी व मत्स्याहारी लोक तर शाकाहारी खाल्लं म्हणजे ‘उपास’ घडला, असंच मानतात. तर कुठे असंही असतं, की अमुक उपासाला वरी चालते, तमुक उपासाला चालत नाही असं समजतात. खरं तर साबुदाणा पचायला जड (म्हणूनच तो भाजून खावा), अवरोधक आणि फार काही खाद्यमूल्यं नसलेला. पण तो तर सगळ्यांना आवडणारा. पण साबुदाणा मात्र बऱ्याच उपासांना चालतो. आता या सगळ्यात काही पटेल असं कारण आहे का, तर ते बहुधा नाहीच. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे.\nउपासामागची भूमिका बाजूला पडून, त्यात मग पायंडे पडत गेले, प्रथा तयार झाल्या. आजकाल उपासतापास फार कुणी करत नाही, पण उपासाचे पदार्थ मात्र आवडीनं खाल्ले जातात. त्यात शेंगदाण्यांचा वापरही बराच होतो आणि मग हे पदार्थ पित्तकारक होतात. मग गमतीचा भाग हा, की शेंगदाणे उपासाला चालतात, पण शेंगदाण्याचं तेल मात्र चालत नाही. काहीजण मात्र अलीकडं हे न मानता शेंगदाण्याचं तेल वापरतात. तूप वापरणं म्हणजे जास्त कोलेस्ट्रॉल. (पण उपासाचे पदार्थ तुपातच केले तर जास्त चवदार लागतात.) तसंच कोथिंबीर चालते, पण धणे चालत नाहीत. (काहीजण कोथिंबीरही खात नाहीत उपासाला.) बरं, मूळचे इथले पदार्थ उपासाला खाल्ले जातात, असंही म्हणता येत नाही. कारण साबुदाणा, बटाटा, रताळं, मिरची असे बरेच घटक हे बाहेरच्या देशांमधून इथे आलेले आहेत. मौज म्हणजे, माणसाला उपास करतानाही खाण्यात जराही कसूर चालत नाही. ‘एकादशी, दुप्पट खाशी’ असं उगाच म्हणत नाहीत. उपासाचीही मोठी खाद्ययात्रा असते. जे जे म्हणून पदार्थ एरवी खाल्ले जातात, ते सगळे उपासाला चालणारे घटक वापरून केले जातात. भागर-आमटी, बटाट्याची रस्साभाजी किंवा काचऱ्या, बटाटा, सुरण वा रताळ्याचे काप, पॅटीस, साबुदाणा वडा, बटाटाच्याचे पापड, शिंगाड्याच्या पिठाचा शिरा, राजगिऱ्याच्या लाह्यांचा लाडू वगैरे तर आहेतच. पण उपवासाची पुरणपोळी, भगरीचे पाव, शिंगाड्याच्या पिठाची शेव, उपवासाचे गोड व तिखट कटलेट, डोसा, इडली नि इतरही काय काय... शिवाय फराळी, ���्हणजे उपासाची भेळ-मिसळपण असते. खाद्ययात्रा उपासातही चालूच असायला हवी ना एकूणच, उपास म्हटलं, की पुढे हे ‘आणि बरंच काही’ आलंच\nभोपळा घालून फोडणीची भगर\nसाहित्य : भगर किंवा वरी, लाल भोपळ्याचा कीस, तूप, मीठ, चिमूटभर साखर, तिखटाची पूड, थोडं शेंगदाण्याचं कूट, पाणी.\nकृती : भगर भाजून घ्यावं. कढईत तूप-जिऱ्याची फोडणी करून भगर फोडणीला घालावं. जरा परतून त्यातच भोपळ्याचा कीस घालावा. नीट हलवावं आणि वरीच्या दुप्पट गरम पाणी घालावं. खळखळून उकळलं की शेंगदाणा कूट घालावा व शिजू द्यावं. नंतर मीठ, तिखट, चिमूटभर साखर घालावी. झाकण ठेवून शिजवावं. मधूनच हलवावं. हवं तितकं सैल वा कोरडं-घट्ट करावं. बरोबर दाण्याची आमटी किंवा अळूची पातळ भाजी खाणार असलात, तर त्यानुसार भगरीतील मिठाचं प्रमाण ठेवावं.\nपर्यायी सूचना : काहीजण अशी भगर दाणकूट व फोडणी न घालताही करतात. यात काकडीचा कीस वा चिरलेली काकडी, बटाटे इत्यादीही टाकता येईल. नुसतीही भातासारखी भगर करतात, पण त्यापेक्षा त्यात काही भाजी घालावी, म्हणजे तिचं पोषणमूल्य वाढतं आणि चवही. शिवाय भगर व राजगिरा एकत्र मिसळूनही हा पदार्थ करता येतो.\nसाहित्य : भाजीच्या अळूची पानं, राजगिऱ्याचं पीठ, भाजलेले शेंगदाणे, लाल सुकी मिरची, चिंच, चवीनुसार मीठ, गूळ, फोडणीसाठी जिरं, तूप.\nकृती : चिंचेचा कोळ करून घ्यावा. अळू चिरून व शिजवून घ्यावा. शिजल्यावर पाणी बाजूला काढून घोटून घ्यावा. (अळू खाजरा असेल, तर चिरल्यावर चिंचेच्या पाण्यात थोडावेळ ठेवून कुस्करावा व पाणी काढून टाकून मग शिजवावा.) त्यात राजगिऱ्याचं पीठ घालून पुन्हा नीट घोटून घ्यावं व बाजूला काढलेलं पाणी त्यात मिसळावं. भाजी जशी हवी तितकी घट्ट-पातळ करावी. पातेल्यात तूप गरम करून जिरं व मिरची घालून फोडणी करावी. त्यात भाजी घालावी व चिंचेचा कोळ, गूळ तसंच भाजलेले शेंगदाणे मिसळून उकळावी. वरीबरोबर दाण्याची आमटी करण्याऐवजी अशी अळूची भाजीही चांगली लागते. शिवाय ती पोटाला जडही पडत नाही.\nपर्यायी सूचना : या भाजीसाठी शिंगाड्याचं पीठही वापरता येईल. चिंचेऐवजी अमसुलं वापरता येतील. अळूप्रमाणं राजगिऱ्याच्या पानांची भाजीही उपासाला चालते. तीही या पद्धतीनं करता येईल.\nसाहित्य : रताळी, शेगदाण्याचं कूट, तूप, मीठ, तिखटाची पूड, किंचित साखर, तूप, जिरं.\nकृती : रताळी स्वच्छ धुऊन किसून घ्यावीत. कढईत वा पातेल्यात तूप तापवून ��्यात जिऱ्याची खमंग फोडणी करावी. कीस फोडणीला घालावा आणि वरखाली नीट परतावा. झाकण ठेवून कीस शिजू द्यावा व अधूनमधून खालपासून चांगलं हलवून घेत राहावं. लवकरच कीस नरम होईल, त्यात मीठ, तिखट, किंचित साखर व दाण्याचं कूट घालावा. नीट मिसळावा आणि पुन्हा झाकण ठेवून शिजवावा व वारंवार हलवावा. खाली लागू देऊ नये.\nपर्यायी सूचना : असाच बटाटा, सुरण व बटाटा एकत्रितपणे तसंच बीट यांचाही कीस करता येईल. आवडीनुसार यात हिरवी मिरचीही वापरू शकता. वरून कोथिंबीर व नारळाचा चवही घालता येईल.\nसाहित्य : लाल भोपळा, दूध, साखर, चमचाभर तूप, वेलची पूड.\nकृती : भोपळा किसून घ्यावा. पातेल्यात किंचित तुपावर तो खरपूस परतावा. जरा मऊ झाल्यावर त्यात दूध घालून शिजू द्यावा. आळत आलं की साखर घालावी व आच बारीक करून ठेवावी. थोड्या वेळानं वेलचीची पूड घालावी व एकदा नीट हलवून झाकून ठेवावं. नंतर त्यात आवडीनुसार किंचित तुपावर परतलेले काजूचे वा बदामाचे तुकडे घालावेत. खीर तयार आहे.\nपर्यायी सूचना : बिटाचीही खीर या प्रकारे करता येईल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/shreya-bugde-shares-her-expercice-of-ganesh-utsav-2018-latest-updates-306174.html", "date_download": "2019-08-25T16:27:45Z", "digest": "sha1:VKOJSQQH6ALZYJN7P36RMLRJATRH7B6J", "length": 11809, "nlines": 177, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO: गणपतीला राखी बांधते श्रेया बुगडे | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO: गणपतीला राखी बांधते श्रेया बुगडे\nVIDEO: गणपतीला राखी बांधते श्रेया बुगडे\nमुंबई, २० सप्टेंबर- मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपतीचे आगमन झाले. प्रत्येकासाठी बाप्पा हा वेगवेगळा असतो. तसा तो श्रेयासाठीही आहे. श्रेयाच्या आईने गणपतीला आपला मुलगाच मानला आहे. त्यामुळे श्रेया गणपतीला भाऊ मानते आणि दरवर्षी गणपतीला राखीही बांधते. नुकताच तिने यासंबंधीत एक किस्सा न्यूज१८ लोकमतशी शेअर केला.\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nमुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव\nVIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'\nVIDEO: राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज\nVIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान\nपृथ्वीचं फुफ्फुस अजूनही जळतंय; अ‍ॅमेझॉनमधल्या नैसर्गिक संपत्तीची राख\nमहाराष्ट्र 8 hours ago\nVIDEO: मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून 3 साधूंना पट्ट्यांनी अमानुष मारहाण\nमहाराष्ट्र 8 hours ago\nVIDEO: खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई, इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 11 hours ago\nनाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार\nमहाराष्ट्र 12 hours ago\nVIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव\nमहाराष्ट्र 12 hours ago\nडोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 13 hours ago\nSPECIAL REPORT: पूरग्रस्तांसमोर आता नवं संकट; शेतात आणि घरात घुसल्या महाकाय मगरी\nमहाराष्ट्र 15 hours ago\nSPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात\nअजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO\nSPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या हाती आता शिवरायांचा भगवा\nधनंजय मुंडेंच्या लेकीने गाजवली सभा, पाहा हा VIDEO\nपुण्यातील दारूड्या महिलेचा आणखी एक VIDEO समोर, जवानांना केली शिवीगाळ\nVIDEO : सेना-भाजपची युती बिनसणार\nमुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO\nVIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nVIDEO : अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे आल्या धावून, फडणवीस सरकारला फटकारलं\nसूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO\nदहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO\nVIDEO : डोळ्याचे पारणे फेडणारी 'स्पेशल' दहीहंडी\nअखेर मनसे सैनिकांनी फोडलीच EVM ची हंडी, पाहा हा VIDEO\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%A3/videos/page-7/", "date_download": "2019-08-25T16:07:30Z", "digest": "sha1:G546RLJGCA3VJPVHTXKAZW6OLBGQ5F7J", "length": 8460, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाषण- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\n23 फेब्रुवारी : मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानात आज वंचित बहुजन आघाडीची विराट सभा पार पडली. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युतीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघात केला. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते बिल्डर असून ते सामान्यांच्या जमिनी लाटत असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. विशेष म्हणजे जेव्हा प्रकाश आंबेडकर बोलायला माईकजवळ आले तेव्हा शिवाजी पार्क मैदानात जमलेल्या हजारो बांधवांनी मोबाईचा लाईट सुरु करुन घोषणाबाजी सुरू केली आणि आंबेडकरांचं मोबाईलच्या प्रकाशानं स्वागत केलं.\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : पुलवामा हल्ल्याचं राजकारण करण्याचा प्रसंग नव्हता, पण.., शरद पवारांचं UNCUT भाषण\nVIDEO: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं किल्ले शिवनेरी वरील UNCUT भाषण\nमहाराष्ट्र Feb 16, 2019\nVIDEO : पुलवामा हल्ल्यानंतर धुळ्यामध्ये मोदींचं आक्रमक भाषण, पाकला दिला मोठा इशारा\n'शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही', मोदींचं UNCUT भाषण\nVIDEO : राहुल गांधींची गळाभेट ते राफेल, मोदींचं लोकसभेतील UNCUT भाषण\nस्टाईल, डायलॉगबाजीनंतर उदयनराजेंचं गाणं, हमे तुमसे प्यार कितना...\nVIDEO : राहुल गांधींनी केली नरेंद्र मोदींची नक्कल, UNCUT भाषण\nSpecial Report : अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी\nVIDEO : अमोल पालेकर म्हणत���त...'मग औचित्यभंग कसा काय झाला'\nVIDEO : सरकारवर केली टीका, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं\nVIDEO : अमित शहांबद्दल बोलताना रावसाहेब दानवेंची भंबेरी, व्हिडिओ व्हायरल\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/india-vs-pakistan-match", "date_download": "2019-08-25T15:17:18Z", "digest": "sha1:LMBUJRRV32YKBRYQQEIGJKZICLCY237Y", "length": 14473, "nlines": 164, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "India vs Pakistan Match Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nWorld Cup 2019: भारत vs अफगाणिस्तान : भारतासाठी उद्याचा सोपा पेपर\nWorld Cup 2019 : भारत vs अफगाणिस्तान : ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता\nWorld Cup 2019 : विजय शंकरसाठी गुड न्यूज, पण रिषभ पंतसाठी वेट अँड वॉच\nभारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर हा क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या पुढील सामन्यात खेळणार आहे. भारताचा पुढील सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध 22 जूनला म्हणजेच उद्या खेळवला जाणार आहे.\nWorld Cup 2019 : ‘मेन इन ब्लू’ आता भगव्या रंगात\nयेत्या 22 जूनला भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यात भारत निळ्याएवजी भगव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरण्याची शक्यता आहे.\nWorld Cup 2019 : ICC ने विचारलं, कुणाचा सिक्सर चांगला, सचिन म्हणाला आमची मुंबई\nरोहित शर्माच्या या शॉटचं सोशल मीडियावर खूप कौतुक झालं. त्याने हा षटकार ठोकताच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. क्रिकेट चाहते ते क्रिकेट समीक्षक सर्वांनीच रोहितच्या या शॉटची तुलना सचिन तेंडूलकरच्या शॉटसोबत केली.\nWORLD CUP : विराट कोहलीचा नवा विक्रम, सचिनलाही मागे टाकले\nकोहलीने 230 व्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील 222 व्या डावात हा विक्रम रचला आहे. कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकत हा विक्रम केला आहे.\nIndia vs Pakistan | विश्वचषकातील विजयाची परंपरा कायम, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nवर्ल्ड कपमध्ये संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात; भारताने आपली विजयी परंपरा कायम ठेवली. विराट कोहलीच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला.\nWORLD CUP : भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल\nभारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना आज रविवार 16 जून रोजी होत आहे. जर आजच्या सामनादरम्यान पाऊस पडला, तर टीम इंडियावर याचा काय परिणाम होईल याचा ‘टीव्ही 9 मराठी’ने आढावा घेतला.\nINDvsPAK : भारत-पाक सामन्यादरम्यान सट्टाबाजार 100 कोटींच्या पार\nआयसीसी विश्वचषक 2019 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज (16 जून) मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यादरम्यान सट्टा बाजारात मोठी उलाढाल होणार आहे. सध्या या सामन्यावरील सट्टा 100 कोटींच्या पार गेला आहे.\n धोनीचा पाकिस्तानी फॅन म्हणतो भारतच जिंकणार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2015/05/blog-post.html", "date_download": "2019-08-25T17:07:32Z", "digest": "sha1:E5PGYJQXD455VDBULZDXT77ES7YSYLCN", "length": 11417, "nlines": 65, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : अणुऊर्जा :- शाप की वरदान", "raw_content": "\nअणुऊर्जा :- शाप की वरदान\nआज अणुऊर्जा ह्या विषयावर लिहायचं कारण एवढंच की गेले अनेक दिवस बातम्यांमध्ये एक मुद्दा खूप गाजतोय, तो म्हणजे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प… ह्या प्रकल्पाला विरोध सुद्धा आहे आणि समर्थन करणारे सुद्धा खूप आहेत… म्हणून माझ्यापरीने मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि तीच माहिती मी इथे share करत आहे… कदाचित हि माहिती अपूर्ण असेल पण मला मिळालेल्या माहिती च्या आधारावर मी माझे मत व्यक्त करत आहे… ह्यात internet ह्या माध्यमाचा आणि मधु मंगेश कर्णिक ह्यांच्या जैतापूरची बत्ती ह्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला…\nआज वीज निर्माण करण्यासाठी पाणी, कोळसा, सौरऊर्जा किंवा gas ह्याचा वापर केला जातो… अणू पासून वीजनिर्मिती हे तंत्रज्ञान पाश्चिमात्य देशांचं विशेषतः अमेरीकेच… पण १९४५ साली हिरोशिमा नागासाकी प्रकारानंतर पहिल्यांदाच अणूऊर्जा आणि त्याच्या शक्तीचा प्रत्यय सर्व जगाला आला… भारताचा विचार करायचा झाला तर १९ डिसेंबर १९४५ रोजी टाटा institute ऑफ fundamental Researchची स्थापना झाली… त्यानंतर साधारण १० वर्षांनी डॉक्टर होमी भाभा, पंडित नेहरू ह्यांच्या समन्वयाने आणि कॅनडा च्या मदतीने भारतात न्युक्लिअर reactor बांधण्यास समर्थन दर्शवले… BARC ने प्रथमच तयार केलेला Cirus- Reactor ह्याच प्रयत्नातून जन्माला आला… त्यानंतर भारतात अणु-रेणू चे संशोधन सातत्याने सुरु राहिले… गेल्या पन्नास वर्षात भारतात २० अणुऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत आणि त्यातले १७ प्रकल्प उभारणारे शास्त्रज्ञ वैज्ञानिक हे भारतीय आहेत हि अभिमानाची गोष्ट आहे… डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर राजा रामण्णा ह्यांची परंपरा जपत डॉक्टर अनिल काकोडकर ह्यांच्यासारखे अनेक अणुवैज्ञानिक आपल्याकडे आहेत…\nसध्या विजेची जी गरज आहे ती येत्या ३०-४० वर्षात १० पटीने वाढणार आहे… त्यावेळी कोळसा आणि इतर स्त्रोत हे कमीच पडणार हे दिसतंय… तेव्हा समोर २ पर्याय येतात, एक सौरऊर्जा आणि दुसरा अणुऊर्जा… सौरउर्जेचा पर्याय ह्या सध्या तरी खूप महागडा आणि प्रचंड विस्तीर्ण जमीन मागणारा आहे… तेव्हा समोर एकमेव पर्याय उभा राहतो तो म्हणजे अणुऊर्जा… १९५४ - १९५५ नंतर देशात अनेक अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहेत ते पुढीलप्रमाणे :- तारापूर (महाराष्ट्र), रावतभाटा (राजस्थान), कल्पकम (तामिळनाडू), नरोरा ( उत्तरप्रदेश), काकरापार ( गुजरात), आणि कैगा (कर्नाटक) येथे आहेत आणि त्यातून ४७८० megawatt वीज तयार होते…पण आपल्या देशात चांगल्या माहितीच्या आधी पोचते ती अफवा… अशा अनेक अफवा जस कि किरणोत्साराने माणसं मारणार, नपुंसक होणार, मुले अपंग होणार अश्या अनेक अफवा ह्या प्रकल्पाच्या बाबतीत पसरल्या, की पसरवल्या\nह्या अफवांना अनिल काकोडकर ह्यांनी उत्तर देताना अस म्हटल आहे कि, अणुउर्जा प्रकल्पातून निघणारे उत्सर्जन हे अतिशय नगण्य असते, ह्यापेक्षा कितीतरी जास्त नैसर्गिक उत्सर्जनाला आपण रोज तोंड देत असतो… उलट अणुऊर्जा हि इतर कोळसा आणि इतर प्रकल्पांपेक्षा कितीतरी पटीने स्वच्छ प्रक्रिया आहे… अजून एक अफवा अशी होती कि अणुऊर्जा प्रकल्पामुळे पाण्यातील जीवांना धोका असतोजेव्हा … जेव्हा संयन्त्रातील वाढीव तापमानाचे पाणी समुद्रात सोडतात तेव्हा त्याची मर्यादा हि ७ अंश से. इतकी मर्यादित आहे आणि जैतापूर येथील ६ यंत्रे कार्यान्वित झाली तरी ५ अंश पेक्षा से पेक्षा कमी तापमानाचे पाणी सोडण्यात येईल आणि त्यामुळे जलचरांना कुठलाही अपाय होणार नाही… आणि राहिला प्रश्न भूकंपाचा तर चेर्नोबिल येथे जो भूकंप झाला आणि जी भट्टी उध्वस्त झाली ती अतिशय जुनी होती, प्रगत तंत्रज्ञान त्यात वापरले नव्हते उलट भारताच्या अणुभट्ट्यांची सुरक्षितता जगमान्य आहे,तारापूर अणुभट्टीची मूळ २५ वर्षाची मुदत संपण सुद्धा आपण ती पुन्हा कार्यान्वित करू शकलो ह्यावरूनच आपले तंत्रज्ञान किती प्रगत आहे ह्याचा अंदाज येतो… आणि जैतापूर भूकंप प्रवण भागात येत नाही… भारत सरकारच्या भूकंप विभाग च्या नकाशा नुसार हि जैतापूर प्रकल्पाची जागा विभाग ३ मध्ये येते…\nप्रश्न एवढाच आहे की आगीमुळे अंग भाजते म्हणून आग हि व्यर्ज झाली का नाही, तर तिचा योग्य वापर करून माणसाने स्वतःचे पोट भरलेच… सध्या आपली विजेची भूक वाढत चालली आहे तर ती भागवणे गरजेचे आहे म्हणून कोणताच पर्याय व्यर्ज नको… त्यावर त्या त्या विषयाच्या संबंधित लोकांनी एकत्र येउन अभ्यास झाला पाहिजे… शाळेत असताना विज्ञान शाप कि वरदान असा निबंध यायचा, विज्ञानाचा वापर चांगल्या आणि वाईट दोन्हीसाठी करता येतो, फक्त तो कसा करायचा (चांगला करायचा की वाईट) हे आपल आपण ठरवायला पाहिजे… म्हणूनच जर विजेची गरज भागवणार असेल तर खरच अणुउर्जा हे आपल्यासाठी व��दानच ठरेल…\nसौ.अपुर्वा किर्तने 6 July 2015 at 03:30\nअणुऊर्जा :- शाप की वरदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T16:28:30Z", "digest": "sha1:BFOM73KI4435A3GIGS7KQERZ32JZDUUJ", "length": 6309, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एड्रियाटिक समुद्र - विकिपीडिया", "raw_content": "\nएड्रियाटिक समुद्र (आल्बेनियन: Deti Adriatik, बॉस्नियन, क्रोएशियन व माँटेनिग्रिन: Jadransko more, इटालियन: mare Adriatico, स्लोव्हेन: Jadransko morje) हा भूमध्य समुद्राचा एक भाग आहे. हा समुद्र इटालियन द्वीपकल्पाला बाल्कन द्वीपकल्पापासून वेगळा करतो. एड्रियाटिक समुद्राच्या पश्चिमेला इटली तर पूर्वेला क्रोएशिया, माँटेनिग्रो, आल्बेनिया, स्लोव्हेनिया व बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हे देश आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा भूगोल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3/", "date_download": "2019-08-25T15:38:54Z", "digest": "sha1:AAWBWZEKGVGIYZL6W3LC3Q34Z2QMR7NF", "length": 5570, "nlines": 46, "source_domain": "satyashodhak.com", "title": "चळवळ | Satyashodhak", "raw_content": "\n सगळे ब्राम्हण वाईट नसतात..\nफुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर असतो. तेंव्हा त्यांचे मित्र. स्नेही, त्यांच्या जीवनात आलेल्या एखाद्या ब्राम्हणाचे उदाहरण देऊन त्या कार्यकर्त्याला म्हणतात कि सगळेच ब्राम्हण वाईट नसतात काही चांगले पण असतात. अशा\nमहाराष्ट्राचे कार्ल मार्क्स – डॉ. यशवंतराव मोहिते\nयशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे राजकीय कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य, वैचारिक निष्ठा आणि विचारसंपदा जेवढया प्रमाणात महाराष्ट्राला परिचित असणे गरजेचे होते व आहे तेवढया ��्रमाणात परिचित नाही. उलट त्यांच्यासंबंधी काही गैरसमज पसरलेले आहेत, पसरविले आहेत. यशवंतराव मोहिते यांचे स्वच्छ, सार्वजनिक जीवन, निर्मळ, पुरोगामी आणि लोक कल्याणकारी नेतृत्व, सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी\nमराठा सेवा संघ १४वे राष्ट्रीय अधिवेशन, बीड\nमराठा सेवा संघाचे १४वे राष्ट्रीय अधिवेशन बीड (महाराष्ट्र) येथे दिनांक ११,१२,१३ नोव्हेंबर २०११ रोजी आयोजित केलेले आहे. सर्व मराठा बहुजन बांधवांना याचे सादर निमंत्रण… सर्वांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून मराठा सेवा संघाच्या पुरोगामी चळवळीला बळकटी द्यावी. आणि विचारमंथनात सामील होऊन शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी योगदान द्यावे… (इमेज मोठया स्वरुपात पाहण्यासाठी इमेजवर क्लिक करावे..)\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.instamojo.com/help2youth4jath/notebooks-9c5f1/", "date_download": "2019-08-25T16:33:10Z", "digest": "sha1:WP4XMHLMLLMA55A2UFQJIIBKPDM2CPKD", "length": 2635, "nlines": 17, "source_domain": "www.instamojo.com", "title": "Donate Notebooks", "raw_content": "\nअजूनही आपल्या देशामध्ये काही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा त्यांचे पालक गरिबी मुळे पूर्ण करू शकत नाहीत. या समस्या चे निराकरण करण्या साठी दरवर्षी जुलै महिन्या मध्ये आम्हीआर्थिकदृष्ट्या कमजोर मुलांना शेकडो नोटबुक दान करतो. आम्ही आमच्या 'अभिव्यक्त' या कार्यक्रमा अंतर्गत अतिशय दुर्गम अशा दूरवरच्या वाडी-वस्ती शाळां मध्ये पोहचतो आणि तिथल्या गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप करतो. आमचे ध्येय आहे कि मूलभूत गरजा नसल्यामुळे एक हि विद्यार्थी शाळे पासून वंचित राहिला नाही पाहिजे.\n२०१९ मध्ये आम्ही २५०० वह्या आणि शालेय साहित्य वितरीत करीत आहोत. या काम मध्ये आपण हि आम्हाला मदत करू शकता. किमान १०० रुपयांची एक छोटीसी मदत एका गरीब विद्यार्थ्यांच्या एका शैक्षणिक वर्षाची गरज पूर्ण करू शकते.\nकृपया आजच देणगी देऊन आम्हाला मदत करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/sangeetgroup/?vpage=4", "date_download": "2019-08-25T15:44:12Z", "digest": "sha1:J2LYZZTRULJEIHSJGOYVW7CK5CTHDXQU", "length": 14650, "nlines": 146, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "संगीत WhatsApp ग्रुप – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nश्री. संजीव वेलणकर यांनी सुरु केलेल्या “संगीत संगीत आणि फक्त संगीत” या Whatsapp समूहावरील पोस्ट आणि लेख....\nआयुष्यात हास्याचे मळे फुलविणारा ‘मुक्री’\nआयुष्यात हास्याचे मळे फुलविणारा मुक्री तथा मोहम्मद उमर अली मुक्री याचे आज पुण्यस्मरण त्यानिमित्त समीर परांजपे यांचे ब्लॉग मधून… हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. […]\nआजचा तानसेन, फरिश्ता, शापित गंधर्व….\nअमृतसरच्या एका गावातून रोज एक फकीर गाणी म्हणत जायचा आणि त्याच्या मागे मागे एक चिमुरडा फकीरच्या पाठोपाठ तीच गाणी म्हणत त्याचा पाठलाग करायचा. फकीर कुठे आराम करण्यासाठी थांबला तर त्या वेळात त्या गाण्यांचा सराव हा चिमुरडा करायचा, हे अगदी रोज घडायचं. एक दिवस या छोट्या मुलाला ती गाणी म्हणताना त्या फकिराने ऐकलं, त्याला कडेवर उचलून घेत […]\nकाव्य जन्माची कथा – मधु मागसी माझ्या सख्या, परि\nकविवर्य भा.रा.तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाची काव्य जन्माची एक कथा आहे… आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्याना जाणवत होते त्यावेळी त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली…. काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा […]\nभारतीय संगीतातील सात सूर कोणाकडुन, कसे आले ह्याबाबत एका संस्कृत श्रुती साहित्यात उल्लेख आहे असं ‘केसराचा पाऊस’ ह्या मारुति चितमपल्लींच्या पुस्तकात वाचलं […]\nतू फक्त तुझे चंद्र आवर …\nखुसखुशीत भाषेत नेमके व्यक्त करण्यात हातखंडा आहे ह्यांचा \nसंगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय \nआजकालच्या धकाधकीच्या जीवनात आभासी ध्येयांच्या मागे उर फुटेपर्यंत धा���ताना नको नको ते आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बर्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणार्या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे. संगीतं श्रवणामृतं संगीत हे नेहमीच आनंद देणारं, मनःशांती मिळवून देणारं असत. कोणतही काम करीत असताना एकीकडे […]\nप्रेम म्हणजे चांगूलपणा कळणं असतं प्रेम म्हणजे सुखी स्व—जिवाला उगीचंच छळणं असतं प्रेम म्हणजे तिने हाय म्हणताच कळवळणं असतं प्रेम म्हणजे तिने बाय म्हणताच तळमळणं असतं प्रेम म्हणजे तिने हाय म्हणताच कळवळणं असतं प्रेम म्हणजे तिने बाय म्हणताच तळमळणं असतं प्रेम म्हणजे उगीचंच तिच्यामागे पळणं असतं प्रेम म्हणजे बोलायच्या वेळीच बोबडी वळणं असतं प्रेम म्हणजे उगीचंच तिच्यामागे पळणं असतं प्रेम म्हणजे बोलायच्या वेळीच बोबडी वळणं असतं प्रेम म्हणजे खिसा रिकामा होईस्तोवर पिळणं असतं प्रेम म्हणजे अापण मित्रंच अाहोत हा मूग […]\nस्वरभास्कर भीमसेन जोशी आणि मी\nपांढरा शुभ्र सदरा ..लेंगा ..खांद्यावर शाल असा साधासा पोशाख असलेले भीमसेन जोशी सवाईच्या मंडपात जेव्हा सगळीकडे नजर ठेवून असत तेव्हा दरारा वाटे. […]\nसवाई हा फक्त एक उत्सवच नाही तर महोत्सव आहे .. गेली ६० वर्षे दर वर्षी नित्य नियमाने सवाई च्या सर्व मैफिली जागवणारे अस्सल रसिक हे ह्या उत्सवाचे वैशिष्ठ्य .. खाणे आणि गाणे ह्या दोन महत्वाच्या गरजा इथे उत्तम रीतीने पुरविल्या जातात … पुरण पुळ्या , उकडीचे मोदक , उपवासाचे पदार्थ , साबुदाणे वडे , बटाटे वडे […]\nबा.सी. मर्ढेकर यांची एक कविता\nदवांत आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळुनि गेलिस पेरित अपुल्या तरल पावलांमधली शोभा अडलिस आणिक पुढे जराशी पुढे जराशी हसलिस; – मागे वळुनि पाहणे विसरलीस का विसरलीस का हिरवे धागे विसरलीस का हिरवे धागे लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा; डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा; डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग; कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर […]\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://elearningzp.blogspot.com/", "date_download": "2019-08-25T15:17:49Z", "digest": "sha1:P6TPKX223JPUZJ5GNMERIZ2RCMLK3XUF", "length": 48450, "nlines": 740, "source_domain": "elearningzp.blogspot.com", "title": "E Learning Tricks and Tips", "raw_content": "\nई लर्निंग म्हणजे काय \nई लर्निंग चे फायदे\nAndroid Apps संगणकावर कसे वापरावे \nऑनलाईन चाचणी कशी बनवावी\nवेबसाईट चे App कसे तयार कराल \nविविध शैक्षणिक Software ची माहीती\nऑनलाईन टपाल कसे बनवावे \nचला शालार्थ प्रणाली शिकूया\nप्रगत शै.महाराष्ट्र प्रश्नांची PDF\nजगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अतंत्य आवश्यक आहे.कठिण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.\nइंटरअक्टीव ई लर्निंग मधील विशेष कामगिरीबद्दल सत्कार करताना मा.बी.राधाकृष्णन (मुख्य कार्यकारी अधिकारी),जि.प.जालना.\nइंटरअक्टीव ई लर्निंग मधील विशेष कामगिरीबद्दल सत्कार करताना मा.राजेश टोपे (मा.उच्च व तंत्रशिक्षणमंत्री,महाराष्ट्र. )\nमा.नंदकुमार साहेब ( प्रधान शिक्षण सचिव ) यांच्या हस्ते सन्मानपत्र ...\nमा.गोविंद नांदेडे साहेब ( शिक्षण संचालक,महाराष्ट्र ) यांच्या हस्ते सन्मानपत्र\nमा.सुसर साहेब ( शिक्षणाधिकारी,प्राथमिक) यांच्या हस्ते सन्मानपत्र ...\nमा.श्रीम.धुपे मॅ डम ( गटशिक्षणाधिकारी) यांच्या हस्ते सन्मानपत्र\nमा.दिपक चौधरी (मुख्य कार्यकारी अधिकारी),जि.प.जालना यांच्या हस्ते उपक्रमांच्या Android App चे उद्घाटन करताना..\nमा.गटशिक्षणाधिकारी (पं.स.अंबड,) यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना..\nमा.भ��मराव डोंगरे(मा.शिक्षण सभापती,जि.प.जालना) यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना...\nमा.अवधूत खडके (जिल्हापरिषद सदस्य, जि.प.जालना,) यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना...\nमा.प्रा.भागवत कटारे (प्रा.मस्योदरी शिक्षण संस्था) यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना...\nजग QR कोड चे\nमित्रांनो आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू खरेदी करत असतो , अनेक जाहिराती बघतो पण आपण कधी बारकाईने बघितले आहे का की बार कोड किंवा QR कोड चा अर्थ काय आहे त्याची माहिती कशी मिळवता येऊ शकते त्याची माहिती कशी मिळवता येऊ शकते आज च्या जगात प्रात्तेकजण घाईत असतो मग आवश्यक माहिती लिहून घेण्यासाठी वेळ नसतो तर कधी पेन सापडत नाही.. हो ना\nम्हणूनच १९९४ मधे डेन्सो वेव यांनी जपान मधे वाहन उदगोयामधे लहान लहान वस्तूंच्या ओळख साठी या प्रणालीचा शोध लावला होता. याचा वापर आता मोबाईल जगतामधे वेबसाइट / ईमेल / मोबाइल नंबर किंवा विज़िटिंग कार्ड ची माहिती साठवण्यासाठी केला जाऊ लागला आहे. QR म्हणजे एक सांकेतिक चिन्ह असून तुमच्या मोबाइल मधे QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड केले असता कोणत्याही QR कोड चा फोटो तुमच्या मोबाइल च्या साहाय्याने काढला असता त्या कोड मधे साठवलेली माहिती तुमच्या मोबाइल मधे आपोआप सेव केली जाऊ शकते. म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्ती किंवा कंपनी ची माहिती जसे की मोबाइल नंबर / ईमेल / वेबसाइट आदी टाइप करून किंवा लिहून ठेवण्याची गरज नाही. फक्त फोटो काढला की संपूर्ण माहिती तुमच्या मोबाइल मधे सेव. आहे की नाही सोपे\nQR कसा आणि कुठे तयार करता येऊ शकतो\nसोपे आहे इंटरनेट वर अनेक वेब साइट मोफत QR कोड बनवण्याची सेवा देतात ज्या साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. अनेक वेब साइट रंगीत किंवा तुमच्या कंपनी च्या लोगो सह QR कोड बनवण्याची सोय देतात ज्यसाठी काही शुल्क द्यावे लागते. खालील काही वेब साइट वर मोफत कोड तयार करण्याची सोय उपलब्ध आहे.\nQR कोड अप्लिकेशन कोणते वापरावे\nAndroid मोबाइल वापरणारे गूगल प्ले स्टोर वरुन QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.\nApple मोबाइल वापरणारे आइ ट्यून्स वरुन अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.\nNokia मोबाइल वापरणारे नोकिया स्टोर (आताचे माइक्रोसॉफ्ट) वरुन अप्लिकेशन घेऊ शकतात.\nQR कोडचा अध्ययन अध्यापन करतांना उपयोग पुढीलप्रमाणे -\n1- विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान ज्ञान होते.\n2- एखादा मोठा घटक कोड स्व���ुपात साठवता येतो.\n3- एखादी अध्ययन अनुभवयुक्त व्हिडीओ क्लीपची लिंक कोड स्वरूपात साठवता येते.\n4- मोठ्यात मोठी माहितीचे अध्ययन अनुभव देता येतात.\nसंगणक व ई लार्निग कार्यशाळा\nदिनांक ८ मार्च २०१५ रोजी मी (सचिन कडलग) व माझे सहकारी अंदुरे सर यांनी जालना जिल्हातील प्राथमिक शिक्षकासाठी ई-लर्निंग व संगणक कार्यशाळेचे आयोजन केले होते. जिल्हातील शिक्षकानी कार्यशाळेस चांगला प्रतिसाद दिला.\nया कार्यशाळेत १)शैक्षणिक वेबसाईट(ब्लाॅग्ज) तयार करणे २)शैक्षणिक video तयार करणे ३)पीपीटी तयार करणे ४)फोटोशाॅप बेसिक ५)you tube चा वापर ६)आॅनलाईन टेस्ट ७)आॅनलाईन टपाल ८)गुगल मराठी ९)गुगल community १०)कमीत कमी खर्चात शाळा E learning कशा कराव्यात.व त्याचे फायदे,तोटे.११)याशिवाय २५ ते ३० educational software ची माहिती देण्यात आली.\nशिक्षकाच्या कार्यशाळेतील निवडक प्रतिक्रिया........\nश्री.सचिन कडलग,(सहशिक्षक),जिल्हापरिषद,नाशिक. मोबाईल -9404717030\nई लार्निग App Download करण्यासाठी खालील image वर Click करा.\nबच्चे ही तो देश की तकदीर है..\nशिक्षक व विद्यार्थ्यासाठी महत्वाच्या वेबसाईट\nआजचे सोपे ई उपक्रम\nआपणास माहिती आहे का\nहा ब्लॉग आपणास कसा वाटला\nमा.नंदकुमार साहेब (प्रधान सचिव,शा.शि. )\nसदर ब्लॉग वरील माहिती UPDATE करणे सुरु आहे.\nजिल्हापरिषद शिक्षकांच्या महत्वाच्या वेबसाईट\nसंगणक व ई लार्निग कार्यशाळा\nदिनांक ८ मार्च २०१५ रोजी मी (सचिन कडलग) व माझे सहकारी अंदुरे सर यांनी जालना जिल्हातील प्राथमिक शिक्षकासाठी ई-लर्निंग व संगणक कार्यशाळेचे आ...\nमागे वळून पाहताना... इंटरअक्टीव ई लर्निंग मधील विशेष कामगिरीबद्दल सत्कार करताना मा.बी.राधाकृष्णन (मुख्य कार...\nजग QR कोड चे मित्रांनो आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू खरेदी करत असतो , अनेक जाहिराती बघतो पण आपण कधी बारकाईने बघितले आहे का की बार कोड क...\nनाव जिल्हा आपला अभिप्राय\n1\tअनिल सोनुने\tजालना\tमाझा मित्र सचिन याचा ब्लॉग मूर्त स्वरापात पाहताना खूप आनंद झाला. त्याची या क्षेत्रातील तळमळ ही नक्कीच इतरांना प्रेरणा देणारी अशी आहे. ग्रामिण भागात काम करत असताना 21 व्या शतकातील ब्लॉग, वेबसाईट यांचा वापर , तंत्रज्ञानाचा अध्यापनातील वापर या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरतो , अशा वेळी शिक्षकाने या तंत्रावर मास्टरी मिळवणे आवश्यक आहे. आणि सचिन ची तळमळ पाहिली की त्याची यामागची प्रचंड मेहनत दिसून येते.\nब्लॉग अतिशय चांगल्या पदधतीने मांडलाय तसेच माहिती ही सर्वांना उपयुक्त ठरेल अशीच आहे. सचिन च्या पुढच्या नवोपक्रमांना शुभेच्छा\nअसेच उत्तमोत्तम समाजोपयोगी कार्य तुझ्या हातून घडत राहे\n2 श्री.संतोष भोंबळे\tअकोला\tअंत्यत सुंदर ब्लाॅग बनविला आहे.टेंप्लेट व रंगसंगती एकदम बेस्ट लवकरात लवकर सर्वच माहिती उपडेट करुन त्याचा फायदा महाराष्ट्रातील शिक्षकांना करुन द्यावा.\n3\tबालाजी जाधव सातारा आज मोकळा वेळ भेटला आपली साईट पहिला आनंद वाटला आपण करत असलेल्या प्रयत्नाबद्दल आपले मनापासून अभिनंदन हे सुरु केलेले काम असेच अविरत राहो आणि नियमित नाविन्य असावे हीच अपेक्षा\n4\tरविंद्र नादरकर बुलडाणा एक उत्कृष्टब्लॉग महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकाचे शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी टाकलेले पुढचे पाऊल \nअंत्यत सुंदर ब्लाॅग बनविला आहे.टेंप्लेट व रंगसंगती एकदम बेस्ट लवकरात लवकर सर्वच माहिती उपडेट करुन त्याचा फायदा महाराष्ट्रातील शिक्षकांना करुन द्यावा.\nछान छान खुपच छान\nएकदम छान तुमचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे.अध्यापनात तंत्रज्ञान वापराने विद्याथी गुणवत्ता सुधारेल .पुढील वाटचालीस शुभेच्छा*******\nअत्यंत उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद.\nखुपच सुंदर आणि सर्व शिक्षकांना उपयोगी आहे\n महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकाचे शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी टाकलेले पुढचे पाऊल \nअतिशय उत्तर ब्लाँग आहे. सपूर्ण माहिती एका ठिकाणी ममिळते .\nअतिशय उत्तर ब्लाँग आहे. सपूर्ण माहिती एका ठिकाणी ममिळते .\nअतिशय उत्तर ब्लाँग आहे. सपूर्ण माहिती एका ठिकाणी ममिळते .\nआज मोकळा वेळ भेटला आपली साईट पहिला आनंद वाटला आपण करत असलेल्या प्रयत्नाबद्दल आपले मनापासून अभिनंदन हे सुरु केलेले काम असेच अविरत राहो आणि नियमित नाविन्य असावे हीच अपेक्षा\nश्री कडलग सर, आपला ब्लाॅग खुपच माहितीपुर्ण असून आम्हाला माहितीचा निश्चितच उपयोग होत आहे,\nमाझ्या उपक्रमांना आपल्या ब्लाॅगवर स्थान दिल्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभारी आहे,\nआपल्या ब्लाॅगच्या माध्यमातून अनेक शिक्षकांना मदत होणार आहे.धन्यवाद कडलग सर\nमला तुमचा उपक्रम खुपच भावला सर \nमाझा मित्र सचिन याचा ब्लॉग मूर्त स्वरापात पाहताना खूप आनंद झाला. त्याची या क्षेत्रातील तळमळ ही नक्कीच इतरांना प्रेरणा देणारी अशी आहे. ग्रामिण भागात काम करत असताना 21 व्या शतकातील ब्लॉग, वेबसाईट यांचा वापर , तंत्रज्ञानाचा अध्यापनातील वापर या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरतो , अशा वेळी शिक्षकाने या तंत्रावर मास्टरी मिळवणे आवश्यक आहे. आणि सचिन ची तळमळ पाहिली की त्याची यामागची प्रचंड मेहनत दिसून येते.\nब्लॉग अतिशय चांगल्या पदधतीने मांडलाय तसेच माहिती ही सर्वांना उपयुक्त ठरेल अशीच आहे. सचिन च्या पुढच्या नवोपक्रमांना शुभेच्छा\nअसेच उत्तमोत्तम समाजोपयोगी कार्य तुझ्या हातून घडत राहे\nखुपच छान सर सलाम सर तुम्हाला\nजर प्रमाणात बदल झाला तर\nखुप सुंदर उपक्रम आहेत.आपल्या कार्यास शुभेच्छा.\nखुपच छान blog तयार केला आहे .शिक्षकासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत . पुढिल कार्यास हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🙏🙏\nसर आपला ब्लॉग खूप आवडला\nसर आपला ब्लोग उत्कृष्ठ नव्हे तर त्यापेक्षा अतिउत्कृष्ट आहे.ब्लॉग अत्यंत सुंदर आहे.माहिती संकलन उत्कृष्ट आहे. ब्लॉग वर्णन शब्दात करता येणार नाही. तरही आपल्या या कार्यासाठी माझे कडून कोटी कोटी प्रणाम. आपल्या पुढील कार्यासाठी हार्धिक हार्धिक सुभेच्छा\nनवसारे सर यांनी नाशिक जिल्यातील पेठसारख्या अतिदुर्गम तालुक्यात सेवा करत असतांना शहरी भागातील शिक्षकांना लाजवतील असे उपक्रम तयार केले आहेत.\nअभिनंदन सर्व team चे\nपेठ तालुका शिक्षक संघ.\nआपली अॅप खुप छान आहे\nबदलत्या काळात जीवण बदलून टाकणारी माहिती सर खरच विध्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होनार यात शंका नाहींंं\nSawftwear उपयुक्त आहे. पगारचे Sawftwear आहे का\nब-याच दिवसापासून आपल्या ब्लाॅगची व्हाॅटस् अप वर धूम होती वि.व शिक्षंकासाठी खुपच उपयुक्त.संपुर्ण व्लाॅग पाहतो.आपणास शुभेच्छा सरजी.\nसर आपली ब्लॉग खूपच चांगला माहिती पूर्ण आहे.\nसदर उपक्रम फारच सुरेख आहे.\nखरच ही काळाची गरज आहे.\nअाभिनंदन सर आपण सवॊसाठी अवश्यक काळाची गरज आसलेला जगाला जवळ आननारा मागॆ दाखवील्याबद्दल. जि.प.पृा.शाळा दुधा के.किलॆ ता.मंठा\nअत्यंत महत्त्वाचे उपयुक्त शै.वेबसाईड...शुभेच्छा. ... 9420720992 गंगावणे. .श्रीमंत.. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक....जालना. धन्यवाद. .\nसर आपले उपक्रम खूप छान आहेत नक्कीच राबवू\nआपला ब्लॉग पाहिला अतिशय मार्गदर्शक आहे . शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या प्रगती बाबत आनंद होतो व ���्रेरणा मिळते.\nसर तुम्ही करत असलेल्या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा \nआपली वेबसाईट मला खूप आवडली आहे शिक्षक हे ज्ञानाचे भंडार आहे हे तुमच्या वेबसाईट ला भेट देऊन मला कळाले\nसर्व गोष्टी अगदी निस्वार्थी पणे सांगितल्या आहेत...\nआपला मनोज मेहेरे ९७३०२०६४५४\n फारच उपयुक्त संकेतस्थळ .आभारी आहे .\nअतिशय चांगला ब्लॉग आहे सर मी यातील ब-याच गोष्टीचे वाचन केले आहे .\nमला खुपच आवडा आहे .\nआपल्या कडुन नियमित नविन नविन शिकायला मिळावे ही आशा करतो .\nअतिशय चांगला ब्लॉग आहे सर मी यातील ब-याच गोष्टीचे वाचन केले आहे .\nमला खुपच आवडा आहे .\nआपल्या कडुन नियमित नविन नविन शिकायला मिळावे ही आशा करतो .\nसर मी आपल्या कडून फार प्रभावित झालो . मला तुमच्या कडून बरेच काही शिकणे आहे,त्यासाठी तुम्ही माझे सहकार्य कराल का \n99 222 99 536 हे माझे मो.नंबर आहे.\nकडलग तुझे स्वप्न पुर्न झाल्यामुळे अभिनंदन जिल्हा परिषद शिक्षकांचा नावलौकिक वाढवला\nआपला ब्लॉग मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारा होता.\nप्रत्येक शाळेला टॉनिक सारखा उपयोग होईल व शाळेचा दर्जा वाढेल . l am prooud off you and all team\nशिक्षकांना फार उपयुक्त साईट आहे. मला महत्वपूर्ण वाटली. माझ्या शाळेची वेबसाईट बनवायची आहे मदत हवी.\nधनपाल फटिंग उप शिअ\nअदयावत माहिती साठी ई लर्निंग माध्यम अतिशय चांगले आहे.\nअदयावत माहिती साठी ई लर्निंग माध्यम अतिशय चांगले आहे.\nसुंदर, सुटसुटीत.सुलेखनिय,उपक्म उपक्रम आहे....\nअप्रतिम ब्लॉग व् माहिती\nखरच पेशानी जि प चा शिक्षक असूनही तंत्रज्ञानात इतका अग्रेसर असणारा हीरा माझ्यापासून दूर होता याची खंत वाटते\nसचिन सर आपले कार्य आम्हास सदैव प्रेरणा देत राहील\nकृतिशील शिक्षक महाराष्ट्रATM परिवरातर्फे शुभेच्छा....\nblog खूप छान वाटला\nखुप छान आणी उपयुक्त अशी वेबसाइट आहे\nसचिन सर, आपला e-learning सहवास अन अप्रतिम माहितिअसलेला ब्लाग खरोखरच छान आहे.\nआम्हा सारख्यांना नेहमी काहीतरी शिकायला मिळते. असेच नवनवीन ज्ञान देत जावे........गजानन\nसचिन सर आपला ब्‍लॉग बघीतला.खुप छान तयार केलेले असुन शिक्षकांसाठी भरपुर उपयुक्‍त माहिती उपलब्‍ध करुन दिलेली आहे.आपल्‍या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्‍छा.\nईन्टरनेट शिकन्यासाठी आपन सुरू केलेला हा मार्ग मला आवडला.\nपरिवर्तन ही संसार का नियम है.... या उक्तींनुसार सर काळानुसार झेडपी शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी आपला ब्लॉग हा शिक्षक व शाळा यांना प्रगतीसाठी येणार्‍या काळात फारच उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.....\nलातूर च्या भाषेत \"लय भारी \"\"\nब्लॉग्स उपयुक्त आहे मराठी शाळा वाचविण्याच्या या माध्यमांतून प्रयत्न होण्यास मदत होत आहे\nआम्हाला तुमच्या ऊपक्रमाची गरज आहे.\nआदरणीय . आपण तयार केली माहिती सर्वांना फार उपयुक्त आपल्या प्रयत्नांना सलाम\nअशा कार्य शाळेत आम्हाला सहभाग घेता नाही आलेसर आपण याची माहिती आम्हाला उपलब्ध कशी होईल सर मार्गदर्शन करावे ही विनंती ...\nखुप उपयोगी अशी माहिती उपलब्ध करुन दिली. ब्लॉग खुप छान आहे.\nखूप छान आणि उपयुक्त माहिती.....एकाच ठिकाणी\nखरोखरच एक उल्लेखनीय कार्य .आपल्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो.पुढील कार्यासाठी शुभेच्छा\nमाझी शाळा इ टेबलेट्स करावयाची आहे.\nसचिन सर,खूपच छान रित्या महत्वपूर्ण बाबी एकत्र आणल्या .खूप शुभेच्छा .\nअतिशय सुंदर ब्लॉग आहे.\nखूप छान ज्ञान मिळाले . सचिन सर आपल्या पुढील दैदिप्यमान कारकीर्दीस शुभेच्छा .\nसर्वांनी अनुकरण करावा असा कार्यक्रम आहे\nअतिशय उपयुक्त माहिती तुमच्या कार्याला शुभेच्चा\nगोपाळ प्रदीप जवळगे (सहशिक्षक)\nखुप् उपयुक्त वेबसाइट आहे.\n3री,5वी व इतर वर्गाचे ऑफलाइन एप्स मिळाले तर खुप छान.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AF", "date_download": "2019-08-25T15:51:19Z", "digest": "sha1:EXRKIRKAZDTRFXBOZYHHNR66LGRFTVJS", "length": 5791, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ५९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ३० चे - ४० चे - ५० चे - ६० चे - ७० चे\nवर्षे: ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६० - ६१ - ६२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nरोमन सम्राट नीरो याने आपल्या आई ॲग्रिपिनाचा वध करवला व त्यास आत्महत्या असल्याचे भासवले.\nइ.स.च्या ५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी ०९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. ��धिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.drickinstruments.com/mr/drk109c-paper-and-paperboard-bursting-strength-tester.html", "date_download": "2019-08-25T16:21:29Z", "digest": "sha1:253TXLTP6YW3JPQCLVJ7QKKLDM7S5L4X", "length": 12003, "nlines": 274, "source_domain": "www.drickinstruments.com", "title": "DRK109C पेपर आणि Paperboard वाजवण्यास शक्ती परीक्षक - चीन शॅन्डाँग Drick साधने", "raw_content": "\nPIastic लवचिक पॅकेजिंग चाचणी उपकरणे\nपेपर आणि चाचणी उपकरणे पॅकेजिंग\nछापील सामुग्री चाचणी उपकरणे\nपेपर आणि चाचणी उपकरणे पॅकेजिंग\nकागद व पॅकेजिंग चाचणी\nपल्प परीक्षक मात देणे\nइलेक्ट्रिक वेगाने चक्राकार फिरणारे उपकरण\nदिवाळखोर नसलेला ओलावा परीक्षक\nलेसर कण आकार विश्लेषक\nरंग आणि चकाकी परीक्षक\nPIastic लवचिक पॅकेजिंग चाचणी\nअॅल्युमिनियम चित्रपट जाडी परीक्षक\nविरोधी दबाव उच्च तापमान बॉयलर\nघर्षण परीक्षक च्या गुणांक\nवाढता डार्ट प्रभाव परीक्षक\nउष्णता व शिक्का परीक्षक\nउच्च सुस्पष्टता चित्रपट जाडी परीक्षक\nघर्षण परीक्षक ऑफ कलते पृष्ठभाग गुणांक\nब्राइटनेस आणि रंग मीटर\nडिस्क फळाची साल परीक्षक\nपोलीस अधीक्षक मालिका X- संस्कार spectrophotometer\nसतत तापमान आणि आर्द्रता ओव्हन\nव्होल्टेज यंत्रातील बिघाड चाचणी मशीन\nघडी आणि कडकपणा जाणवणे परीक्षक\nचिकटवता सामर्थ्य चाचणी पकडीत घट्ट\nघर्षण परीक्षक च्या DRK127A गुणांक\nDRK101A स्पर्श-स्क्रीन ताणासंबंधीचा शक्ती परीक्षक\nDRK123 (पीसी) पुठ्ठा संक्षिप्तीकरण परीक्षक\nDRK133 उष्णता शिक्का परीक्षक\nDRK109C पेपर आणि Paperboard वाजवण्यास शक्ती परीक्षक\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nआंतरराष्ट्रीय सार्वत्रिक Mullen इन्स्ट्रुमेंट एक प्रकारचा आहे.\n1. संगणक नियंत्रण systerm, खुल्या आर्किटेक्चर, अत्यंत स्वयंचलित कार्यक्रम, उच्च अचूकता याची खात्री करण्यासाठी, आणि ऑपरेट सोय.\n2. स्वयंचलित मापन, बुद्धिमान गणना कार्ये.\n3. सूक्ष्म प्रिंटर, चाचणी परिणाम मिळविण्यासाठी सोयीस्कर सज्ज.\n4. Mechatronics आधुनिक डिझाइन संकल्पना, हायड्रॉलिक प्रणाली, संक्षिप्त रचना, छान देखावा, सुलभ देखभाल.\n5. स्वत: ची विकसित केलेले सॉफ्टवेअर, automatical उपाय, आकडेवारी, प्रिंट चाचणी परिणाम येत, डेटा कार्य जतन करा.\nमागील: DRK109 फुटणे परीक्षक -Computer\nपुढे: DRK182B अंतर्गत Plybond परीक्षक\nHydrostatic / फुटणे परीक्षक\nप्लॅस्टीक पाईप प्रतिकार दबाव आणि परीक्षक फुटणे\nDRK109BQ हवेने फुगवलेला वाजवण्यास शक्ती परीक्षक\nDRK109B टच-स्क्रीन पेपर शक्ती Te वाजवण्यास ...\nDRK109A पुठ्ठा वाजवण्यास शक्ती परीक्षक\nDRK109CQ पेपर आणि Paperboard शक्ती वाजवण्यास ...\nDRK109B पेपर वाजवण्यास शक्ती परीक्षक\nDRK109 फुटणे परीक्षक -Computer\n© कॉपीराईट - 2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nशॅन्डाँग Drick साधने कंपनी, लिमिटेड\nकागद व पॅकेजिंग चाचणी\nPIastic लवचिक पॅकेजिंग चाचणी\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/special-report-on-supriya-sule-pritam-munde-win-and-parth-pawar-nitesh-rane-loss-election-ss-377469.html", "date_download": "2019-08-25T16:02:31Z", "digest": "sha1:C4AHDVW6KANBQ62ISCDDGNLK3MVQSKTF", "length": 8118, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :SPECIAL REPORT : लेकापेक्षा लेकी भारी, दिल्लीला जाणार आता स्वारी! | Maharastra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nSPECIAL REPORT : लेकापेक्षा लेकी भारी, दिल्लीला जाणार आता स्वारी\nSPECIAL REPORT : लेकापेक्षा लेकी भारी, दिल्लीला जाणार आता स्वारी\nमुंबई, 26 मे : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' ही घोषणा महाराष्ट्रातल्या मतदारांना प्रचंड आवडली. त्यामुळे मतदारांनी निवडणुकीतही नेत्यांच्या मुलींना पसंती दिली. मात्र नेत्यांच्या मुलांना पराभूत केलं.\nगप्पा संगीता चितळेंशी (भाग : 1)\nगप्पा संगीता चितळेंशी (भाग : 2)\nआणीबाणी जाहीर करण्याची शिवसेनाप्रमुखांची मागणी योग्य आहे का \nआणीबाणी जाहीर करण्याची शिवसेनाप्रमुखांची मागणी योग्य आहे का \nगप्पा विजय गटलेवारशी (भाग : 1 )\nगप्पा विजय गटलेवारशी (भाग : 2 )\nदहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का \nदहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का \nगप्पा संजू हिंगेंशी (भाग : 1 )\nगप्पा संजू हिंगेंशी (भाग : 2 )\nगप्पा शेखर देशमुख आणि श्रुती पोहनेरकरशी\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर���ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nबॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ\nवास्तूशास्त्र- प्रगतीसाठी घरातील पडदेही आहेत तेवढेच महत्त्वाचे, कारण...\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://warangal.wedding.net/mr/album/4501407/", "date_download": "2019-08-25T16:55:01Z", "digest": "sha1:TTTFLO443IUXZTLYDD3V7N44ACW7YZYQ", "length": 1950, "nlines": 43, "source_domain": "warangal.wedding.net", "title": "वारांगळ मधील व्हिडिओग्राफर V.S.Anu Digital Studio चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 3\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2014/12/blog-post.html", "date_download": "2019-08-25T16:30:17Z", "digest": "sha1:4DBJCN5VZQBRTV2MLRIXYMG52OY7J2O4", "length": 7622, "nlines": 57, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : खानाच्या फौजेतील मराठी सरदार…?", "raw_content": "\nखानाच्या फौजेतील मराठी सरदार…\nआज ह्या विषयावर लिहिण्याचं कारण एकच… काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी ( आणि विकासासाठी ) २ \"मित्र\" पक्ष एकत्र आले… विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांवर तुफान हल्ला चढवणारे आज मात्र एकत्र आहेत… तळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वावरताना आणि अनेक कट्टर समर्थक असलेल्यांच्या भावना पाहताना अनेक गोष्टी लक्षात आल्या त्या आपल्या समोर मांडण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न…\nअनेक दिग्गजांनी एकत्र येउन केलेली आणि हिंदुत्व हा समान धागा पकडून असलेली अनेक वर्षांची युती विधानसभेच्या निवडणुकी आधी काही दिवस संपली… य��ती तुटू नये हि अनेकांची भावना होती कारण पक्षांचे कार्यकर्ते युतीत मानाने एकत्र आले होते… एक भावनिक नात निर्माण झालं होतं… युती का तुटली, कोणामुळे तुटली ह्या वादात मला पडायचं नाही कारण त्याची कारणं अनेक आहेत… युती तुटली आणि मग दोन्ही मित्र (जुने मित्र ) एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उभे ठाकले… मग आरोप प्रत्यारोपांचे \"बाण\" सुटले… जुन्या मित्रांची तुलना अफजल खानशी झाली… कालपर्यंत एकमेकांसोबत प्रचार करणारे कार्यकर्ते आज मात्र एकमेकांना दोष देत होते… \"पाठीत खंजीर खुपसला\", \"आता मनं तुटली आहेत ती जोडली जातील असा वाटत नाही \" अशी अनेक वक्तव्य ऐकायला मिळाली… अश्या वातावरणात निवडणूक पार पडली… आणि निवडणुकीचे निकालही लागले…\nनिवडणुकीचे निकाल लागले आणि चित्र बदलल… निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाल नव्हत त्यामुळे खानाच्या फौजेला सत्तेसाठी कोणाची तरी गरज लागणार होती… मग भेटी सुरु झाल्या, गुप्त बैठका झाल्या… आज पाठींबा देणार, उद्या नाही अशा अफवा उठायला लागल्या … \"आम्ही देऊ ते घ्या \" अशा गोष्टी समोर आल्या… त्यात दोन गट पडले, एक होते सत्तेत जाऊ म्हणणारे आणि दुसरे होते ते सत्तेत न जाता आत्मसन्मान न गमावता विरोधात बसू म्हणणारे… पण बराच काळ विचार झाल्यानंतर निर्णय सत्तेत जाण्याचा झाला आणि बरेचसे जुने आणि निष्ठावंत सैनिक नाराज झाले… \"गद्दारांना क्षमा नाही… \" अस म्हणणाऱ्या मोठ्या साहेबांची आठवण आणि कमतरता त्या निमित्ताने सर्वांना जाणवली…\nह्या घटनेने समर्थकांच्या आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ज्यांनी मतदान केल त्यांना हा निर्णय फारसा पटला नाही… but Boss is Always Right ह्याप्रमाणे कदाचित नाईलाजास्तव हा निर्णय सर्वांनी हे मान्य केलेला आहे… पण ह्यात सरशी कोणाची झाली आणि कोण हरल ह्यापेक्षा मतदारंच्या भावना राजकारणी लोकांसाठी किती लवचिक असतात ह्याच दर्शन सर्वांना झाल… ह्यात गोंधळाला तो मात्र मराठी माणूस आणि कट्टर सैनिक…\nह्या नंतर सुद्धा अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात पण अद्यानांत शहाणपण असते अस म्हणून आपल समाधान करून घ्यायचं एवढाच काय ते आपल्या हाती…\n(** वरील लेखातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आणि जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मात्र त्याबद्दल क्षमस्व...)\nवात्सल्य, चैतन्य आणि मी…\nखानाच्या फौजेतील मराठी सरदार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blog.railyatri.in/5-wine-tourism-destinations-of-india-you-must-visit-marathi/", "date_download": "2019-08-25T16:27:56Z", "digest": "sha1:IKUVNX5U7EQLLW7LYVONCRLSFVWVVMJF", "length": 9236, "nlines": 161, "source_domain": "blog.railyatri.in", "title": "तुम्ही भेट घेतलीच पाहिजे अशी 5 वाईन पर्यटनाची स्थळे - RailYatri Blog", "raw_content": "\nHome Food तुम्ही भेट घेतलीच पाहिजे अशी 5 वाईन पर्यटनाची स्थळे\nतुम्ही भेट घेतलीच पाहिजे अशी 5 वाईन पर्यटनाची स्थळे\n22 देशांमध्ये भारतीय वाईनच्या निर्यातीसह भारतातील वाईनचे उत्पादन हळूहळू आपले अस्तित्व सिद्ध करत आहे. काश्मीर, पंजाब, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू अगोदरपासूनच उत्कृष्ट वाईन बनवीत आहेत. बेंगलोर आणि नाशिकचे निसर्गरम्य विनयार्ड्स मुख्य वाईन पर्यटन स्थळे आहेत. वाईन टूर आणि टेस्टिंगची संकल्पना अजून भारतात नवी आहे, तथापि सुला फेस्टसारख्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होते.\nभारतातील मुख्य वाईन पर्यटन स्थळांवर एक नजर टाकूया.\nनाशिक: नाशिकला ‘वाईन कॅपिटल ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते. येथे 30 पेक्षा अधिक वाईनरीज आहेत आणि सर्वोत्कृष्ट दर्जाचे वाईन बनविले जाते. येथील विनयार्ड्स रिसोर्ट्स देखील आहेत त्यामुळे तुम्हाला विनयार्ड्सच्या मध्ये जागे होऊन अजस्त्र अशा सह्याद्री श्रेणीस पाहण्याची संधी मिळू शकेल. सोमा वाईन व्हिलेज विनयार्ड, सुला विनयार्ड, मोएट अँड चंदोन आणि यॉर्क विनयार्ड हे वाईन टेस्टिंग रूम्स आणि रेस्टॉरंटस यांनी सुसज्ज आहेत.\nइगतपुरी: इगतपुरी येथील एक बुटिक व्हेलोन विनयार्ड आहे जे फ्रेंच शैलीत वाईन बनविते. श्वास रोखून लावण्यासारखे दृश्य आणि सुंदर स्थान याला सप्ताहांती सुट्यांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनविले आहे. येथे तलावाच्या समोर असलेल्या एका साऊथ एशियन रेस्टॉरंटसह एक हॉटेल देखील आहे.\nबारामती: रोटी, बारामती येथील फोर सीजन्स वाईनरी पर्यटकांसाठी एक निखळ मेजवानीच आहे. पुण्याहून 100 किमी अंतरावर असलेली ही वाईनरी एका पर्वतावर वसलेली आहे आणि पाहुण्यांच्या निवासासाठी फ्रेंच शैलीतील प्रासाद आहे.\nअकलूज: महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज फ्रटेली विनयार्ड्सशी संबंधित विनयार्ड्सच्या प्रचंड विस्तारासाठी प्रसिद्ध आहे. वाईनच्या इटालियन शैलीसाठी सुपरिचित, फ्रटेलीने आपले नाव स्थापित केले आहे आणि अनेक पर्यटकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे.\nनंदी हिल्स: ���रामदायक अशा नंदी पर्वतांमध्ये वसलेले ग्रोव्हर विनयार्ड्स कर्नाटकातील वाईन उद्योगातील एक अत्यंत सुपरिचित नाव आहे. वाईनच्या फ्रेंच प्रकारासाठी परिचित असलेल्या या विनयार्डने भारतात आणि विदेशात अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.\nमोबाईल कनेक्टीव्हिटी अत्यंत निकृष्ट आहे.\nजवळपास कोणतेही औषधाचे दुकान नसल्यामुळे औषधे सोबत घेऊन जा.\nPrevious articleमुंबईत मध्यरात्री सायकलवरून रपेटीचा सागा\nNext articleचंदिगढमधील 5 सांस्कृतिक वारशाची भोजनालये\nअलाहाबादमधील कुंभमेळ्याची तुम्हाला कधीही माहिती नसलेली 8 तथ्ये फेब्रुवारी 8, 2019\nतुम्हा सर्वांना तिकीट रद्द करण्याबाबत जाणून घ्यायचे आहे न\nचार धाम यात्रेबाबत तुम्हाला सर्व काही माहिती असायला हवे ऑक्टोबर 9, 2018\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे सप्टेंबर 13, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/lok-sabha-election-2019-ramdas-athavle-at-ahmednagar-new-video-dr-361666.html", "date_download": "2019-08-25T15:40:43Z", "digest": "sha1:E3K6HMLJQ2AUFFFCQZSCSAZX2EULZSFB", "length": 8907, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO : सुजय विखेंच्या प्रचार सभेत रामदास आठवलेंची 'लय भारी' कविता Lok Sabha Election 2019 ramdas athavle ahmednagar | Maharastra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO : सुजय विखेंच्या प्रचार सभेत रामदास आठवलेंची 'लय भारी' कविता\nVIDEO : सुजय विखेंच्या प्रचार सभेत रामदास आठवलेंची 'लय भारी' कविता\nअहमदनगर, 12 एप्रिल : सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगरमध्ये आयोजित मोदींच्या सभेपूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भन्नाट कविता रंगल्या. ''संग्राम जगताप इथे पडणार आहेत फिके, आणि निवडून येणार आहेत सुजय विखे. आता हे लोक राहिले नाहीत मुके, मग का निवडून येणार नाहीत सुजय विखे आम्हाला नको आहेत तुमच्याकडून फक्त फुलांचे बुके, आम्हाला हवे आहेत डॉ. सुजय विखे'', असा विरोधी पक्षांवर शब्दांचा मारा करत त्यांनी सुजय विखे यांना निवडून आणण्याचं आवाहन जनतेला केलं.\nगप्पा संगीता चितळेंशी (भाग : 1)\nगप्पा संगीता चितळेंशी (भाग : 2)\nआणीबाणी जाहीर करण्याची शिवसेनाप्रमुखांची मागणी योग्य आहे का \nआणीबाणी जाहीर करण्याची शिवसेनाप्रमुखांची मागणी योग्य आहे का \nगप्पा विजय गटलेवारशी (भाग : 1 )\nगप्पा विजय गटलेवारशी (भाग : 2 )\nदहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का \nदहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गां���ीर्याचा अभाव दिसत आहे का \nगप्पा संजू हिंगेंशी (भाग : 1 )\nगप्पा संजू हिंगेंशी (भाग : 2 )\nगप्पा शेखर देशमुख आणि श्रुती पोहनेरकरशी\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nबॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ\nवास्तूशास्त्र- प्रगतीसाठी घरातील पडदेही आहेत तेवढेच महत्त्वाचे, कारण...\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2828", "date_download": "2019-08-25T15:24:42Z", "digest": "sha1:6TUZ6XKKBKE57C52H3QWAMO6PO6A63VH", "length": 12609, "nlines": 79, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "अंधांना दृष्टी मिळवून देणारे गुरुजी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअंधांना दृष्टी मिळवून देणारे गुरुजी\nसांगली जिल्ह्यातील तुंग हे गाव. या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात तेथील गावकऱ्यांच्या 'जिव्हाळा ग्रूप'चा सिंहाचा वाटा आहे. जिव्हाळा ग्रूपचे संस्थापक सदस्य आहेत कृष्णात पाटोळे. पाटोळे हे पेशाने शिक्षक आहेत. पण त्यांनी केवळ शाळा एके शाळा असे न करता लोकसेवेचे व्रत घेतले. पाटोळे गुरुजी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम, रोगनिदान शिबिरे, एड्सबाबत जनजागृती शिबिरे, जटानिर्मूलन कार्यक्रम असे अनेक उपक्रम 1999 सालापासून राबवत आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकाच दिवशी तब्बल पाचशे सहासष्ट व्यक्तींनी रक्तदान केले. लहानशा खेड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यासाठी गावकरी सहभागी होणे ही पाटोळे गुरुजींनी केलेल्या लोकजागृतीची पावतीच म्हणावी लागेल\nतुंग गावाला यशवंत ग्राम किताब, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार, निर्मळ ग्राम पुरस्कार असे काही सन्मान मिळाले आहेत. गुरुजींचे ग्राम स्वच्छता अभियानासंदर्भातील कृतिप्रवण विचार स्पष्ट व ठोस आहेत. ते 'स्वच्छतादूत' या पुस्तिकेचे संपादक सदस्य होते.\nतुंग हे ऊस आणि भाजीपाला पिकवणारे गाव. तेथील भोपळी मिरची प्रसिद्ध आहे. गावामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने ऊस, केळी, भोपळी मिरची यांचे उत्पादन गावामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने घेतले जावे यासाठी ‘जिव्हाळा ग्रूप’तर्फे कृषी व्याख्यानमालेचे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यात करण्यात येते. व्याख्यानमालेमध्ये जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार केला जातो. पाटोळे गुरुजींची धडपड विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, अपंगांना साहित्याचे आणि औषधांचे वाटप, गावातील ज्येष्ठ नागरिक संघटना, महिला बचत गटांस मार्गदर्शन अशा लहानमोठ्या उपक्रमांसाठी सुरू असते. त्यांनी ठरवले, की तुंग गावामध्ये नेत्रदान चळवळ उभी करायची. त्याला निमित्त झाले एका दु:खद घटनेचे. सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते सतीश दोडिया यांच्या तरुण मुलाचे अपघातामध्ये निधन झाले. दोडिया यांनी त्यांच्या मुलाचे नेत्रदान केले. पाटोळे गुरुजी त्या घटनेचे साक्षीदार होते. त्यामुळे ते भारावून गेले. चळवळीची सुरुवात झाली, ती नेत्रदानासाठी संकल्पपत्र भरून घेण्यापासून. पाटोळे गुरुजी आणि त्यांचे साथीदार घरोघरी जाऊन नेत्रदानाचे महत्त्व सांगू लागले. त्यांनी दीड हजार संकल्पपत्रे भरून घेतली. त्या दरम्यान, गावातील सोनाबाई पाटील ह्यांचे निधन झाले. कुटुंबातील व्यक्ती सोनाबार्इंचे नेत्रदान करण्यास तयार झाल्या, पण मृत व्यक्तीचे डोळे काढायचे म्हणजे भयंकर घटना अशी त्यांची समजूत. त्यामुळे ती शस्त्रक्रिया घरी करण्यास कुटुंबीयांनी विरोध केला. मग पहिले नेत्रदान नदीच्या काठावर, सरणावर झाले. लोकांनी घाबरून सरणाभोवती चादरी धरल्या. डॉक्टरांनी एका डोळ्याचे नेत्रपटल काढले. डॉक्टरांनी दुसऱ्या डोळ्याचे नेत्रपटल काढण्यापूर्वी, सभोवती धरलेल्या चादरी हटवण्यास सांगितले. नेत्रदानामध्ये मृत व्यक्तीचा पूर्ण डोळा न काढता केवळ नेत्रपटल काढून घेतले जाते, ही गोष्ट जमलेल्या गावकऱ्यांना समजण्यास हवी असा डॉक्टरांचा त्यामागे हेतू होता.\nते प्रात्यक्षिक परिणामकारक ठरले. त्यानंतर गावातील अनेक व्यक्ती नेत्रदानासाठी पुढे आल्या आणि कृष्णात पाटोळे गुरुजींनी त्यांचे सहकारी विनोद पाटोळे, विजय मगदूम, संपत कदम, रशीद या त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अठ्ठावीस व्यक्तींचे नेत्रदान 2002 सालापासून करवून घेतले आहे. त्यांच्या या कार्यामुळे छप्पन व्यक्तींना दृष्टी प्राप्त झाली आहे. ज्या कुटुंबातील मृत व्यक्तीचे नेत्रदान करण्यात आले आहे, त्या कुटुंबाचा ‘जिव्हाळा ग्रूप’तर्फे मानपत्र देऊन गौरव केला जातो. त्या कार्यक्रमात ज्या अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त झाली आहे अशा व्यक्तीचे अनुभवकथन आयोजित करण्यात येते.\nनामदेव माळी हे सांगलीचे रहिवासी आहेत. ते शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी आहेत. माळी हे कादंबरी व शैक्षणिक लेखन करतात.\nअंधांना दृष्टी मिळवून देणारे गुरुजी\nसंदर्भ: तुंग गाव, अंधांसाठी लेखक\nउत्तराच्या शोधात प्रश्नचिन्ह शाळा\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, प्रयोगशील शिक्षक, शिक्षक\nअनिल चाचर - शाळाबाह्य मुलांचा वाटसखा\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षक, प्रयोगशील शिक्षक, शिक्षकांचे व्यासपीठ\nटीम व्हिजनची डोळस मदत\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-monsoon-cover-story-omkar-vartale-marathi-article-3189", "date_download": "2019-08-25T15:50:43Z", "digest": "sha1:X37KPDCJJFTCNB6GXCZPGBSJVIYJNPEL", "length": 19620, "nlines": 110, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Monsoon Cover Story Omkar Vartale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nमनुष्याच्या जीवनात पावसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच्या आगमनाची उत्सुकता जशी ताणून धरली जाते तशीच तो किती काळ धरतीवर कोसळणार आहे याची चिंताही लागून राहत असते. प्रत्येकाच्याच नजरेत पावसाची व्याख्या वेगळी असते. प्रत्येकाशी तो वेगळे नाते सांगत असतो. डोळ्यांत प्राण आणून तो वाट पाहायला लावतो. तसाच तो प्रदीर्घ विरहदेखील सहन करायला लावतो. संपता संपत नसलेल्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तो आला, की त्याचे बेभान होणे, मध्येच आलेले रुसवे-फुगवे, लहरीपणा असे मानवी नात्याचे सारे कंगोरेच पावसाच्या धारांमधून व्यक्त होत असतात. या साऱ्यांत एक धागा असतो तो भटकंतीचा मनाला स्पर्शून जाणारी, निखळ आनंद देणारी, भरभरून ऊर्जा देणारी भटकंती ही या ओल्या ऋतूत जास्तच खुलत असते.\nएकदा का पाऊस सुरू झाला, की निसर्गाचे रूपच पालटते. रुक्ष, ओसाड, काळे-करडे वाटणारे डोंगर, टेकड्या, जमिनी साऱ्या हिरव्यागार होऊन जातात. सृष्टीत एक नवचैतन्य संचारते. बळीराजा शेतकऱ्यापासून ते जीवसृष्टीतल्या प्रत्येक सजीवाला या पावसाकडून भरभरून अपेक्षा असते. याच्या अस्तित्वावरच साऱ्या सजीवांचे जीवनचक्रच अवलंबून असते. या पाऊसधारांत कोणाला ना कोणाला जगायचे असते, फुलायचे, बागडायचे, भिजायचे, फिरायचे, अनुभवायचे असते. त्यामुळे पाऊस सुरू झाला, की सारी सृष्टीच कात टाकून आपल्यासमोर उभी असते. पावसाच्या धारांत सक्रिय झालेली ही सारी सृष्टी न्याहाळण्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि हा आनंद अर्थातच आहे तो भटकंतीत\nपावसाळी भटकंतीचा ट्रेंड सध्या बऱ्यापैकी रूळत चालला आहे. या दिवसांत बाहेर पडणाऱ्यांची संख्याही वाढत चाललेली आहे. धरतीचे रूपही पालटले आहे. या पावसात सह्याद्रीही ओलाचिंब होऊन तुमची वाट पाहत उभा आहे. येथल्या भिजलेल्या वाटा तुमच्या पावलांसाठी आतुर झाल्या आहेत. गार वारा घराबाहेर ओढतोय... मैतराच्या या हाकेला ‘ओ’ देण्यासाठी थोडी औपचारिकता बाजूला ठेवा...\nएकदा का पाऊस रंगात आला, की मग मावळातल्या पाऊस-सोहळ्याला सुरुवात होते. हा पाऊस सोहळा अनुभवायला रसिक प्रेक्षक मावळ तालुक्‍यातील पश्‍चिमेकडे धाव घेतात. यातला ‘खांडी’चा परिसर हा सर्वांत जास्त गर्दी खेचणारा आहे. आंदर मावळातील हा परिसर म्हणजे पर्यटनाची खाणच जणू. धबधब्यांच्या असंख्य माळा तुम्हाला या परिसरात दिसतील. पर्यटनाच्या सोयींनी आता हा भाग बदलत आहे. चांगले रस्ते, खाण्या-पिण्याची ठिकाणे यामुळे सहकुटुंब येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळेच या भागात जर तुम्ही आला नाहीत, तर मग तुम्ही पाऊस अनुभवलाच नाही असे समजायला हरकत नाही. काळे-कुळकुळीत डांबरी रस्ते, धुक्‍याने आणि ढगांच्या पुंजक्‍यांनी लगडलेले हिरवेगार डोंगर, चौकोनी-आयताकृती-त्रिकोणी आकाराची भातखाचरे, या भातखाचरात डोक्‍यावर उरले घेऊन राबणारा शेतकरी, डोक्‍यावर कोसळणाऱ्या पावसाच्या धारा.. अस�� या आंदर मावळचे स्वरूप आहे. पुणे-मुंबई रस्ते महामार्गावरील ‘कान्हे’ फाट्यावरून ‘टाकवे’ सोडले, की मग बेंदेवाडी-बोरिवली-डाहुली असे ओळीने धबधबे कोसळताना दिसतात. यात सर्वांत प्रसिद्ध आहे तो खांडी गावचा धबधबा. चुलीवरील भाजी-भाकरी, इंद्रायणी भात ही अस्सल मावळी मेजवानी आपण येथे टेस्ट करू शकता. एकंदरीत ‘खांडी’ वर्षाविहार न चुकवावा असाच\nमावळ तालुक्‍यातील प्रसिद्ध भाजे लेणी माहीत नाही असा पर्यटक विरळाच. ही भाजे लेणीसुद्धा पावसाळ्यात पाहण्यासारखी असते. याच भाजे लेणीच्या अलीकडे एक मनमोहक धबधबा पावसात कोसळत असतो. मागच्या उंच डोंगरावरचे पाणी वाहत येऊन एका मोठ्या खडकावरून खाली पडून हा धबधबा तयार झाला आहे. सुरक्षित असल्याने येथे सहकुटुंब वर्षा विहारासाठी जाता येते. असाच एक छोटा धबधबा लेण्यांच्या पुढेच लोहगड रस्त्यावर आहे. भाजे गावाच्या अलीकडेच पाटणगावातसुद्धा सुंदर धबधबे आहेत. यासाठी स्थानिकांना विचारणा केलीत, तर तुम्हाला याबाबत मार्गदर्शन मिळू शकेल. पण या ठिकाणी शनिवार-रविवार खूप गर्दी असते. म्हणूनच हे वार सोडून गेलात, तर तुम्हाला मनसोक्त आनंद घेता येईल.\nभोरगिरी हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडचे गाव. पुणे-नाशिक महामार्गावरून राजगुरुनगर-वाडामार्गे भोरगिरीला जात येते. भोरगिरी या गावाचे सौंदर्य पावसाळ्यात अक्षरशः खुलून दिसते. चहूबाजूंनी फक्त हिरव्या रंगाचेच राज्य दिसते. या गावातच भोरगिरी नावाचा किल्ला आहे आणि याच्या जवळच एक छोटा धबधबादेखील आहे. या दोन्ही ठिकाणी आपण निसर्गाचा मनमुराद आनंद लुटू शकता. याच भोरगिरीवरून भीमाशंकरला जाण्यासाठी एक पायवाट आहे. ही पायवाट म्हणजे कित्येक भटक्‍यांचा पट्टीचा राजमार्ग आहे. डोक्‍यावर धो-धो पाऊस कोसळत असताना, चिखल तुडवत जाताना आणि निसर्गाला जवळून अनुभवताना चालत राहणे किती आनंददायी असते हे तुम्हाला बहुधा येथे आल्याशिवाय कळणार नाही. खेड तालुक्‍याच्या या नितांत सुंदर ठिकाणी एकदा तरी गेलेच पाहिजे\nआंबेगाव आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यातील पवनानदीच्या खोऱ्यात. जुने आंबेगाव पवना धरणाच्या निर्मितीत बुडाले. पण या गावाचे पुनर्वसन धरणाकाठीच करण्यात आले. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या आंबेगावचे निसर्गसौंदर्य शब्दातीत आहे. या आंबेगावला पावसाळ्यात पर्यटकांचा राबता असतो. सहकुटुंब भिजता येईल असे सुरक्षित धबधबे हे इथले वैशिष्ट्यच आहे. पुणे-मुंबई जुन्या रस्ते महामार्गावरील कामशेतवरून कडधे-पवना धरण मार्गे आंबेगावला येऊ शकता. एकदा का आंबेगावला आलात, की मग आपल्याला पवना धरणाचे जे काही दृश्‍य दिसते, त्याला तोड नाही. पावसाळ्याच्या दिवसात तर हे दृश्‍य फ्रेम म्हणून लटकवावी इतके दिलखुलास दिसते. अशा या आंबेगावमध्ये तीन धबधबे अगदी रस्त्याच्या कडेलाच कोसळताना दिसतात. डोंगराच्या कड्यांवरून कोसळणाऱ्या या धबधब्यांवर तुम्हाला सहकुटुंब मनसोक्त भिजता येते.\nभोरगिरीवरून एक डांबरी रास्ता भीमाशंकरकडे जातो. हा रस्ता काहीसा खड्या चढाईचा आहे. याच रस्त्यावर ‘मंदोशी’ नावाचे गाव लागते. मंदोशी हे गाव कमी आणि निसर्गचित्रच जास्त वाटते. या देखण्या गावाला सह्याद्रीची कूस लाभली आहे. येथील धबधबा प्रसिद्ध आहे. डोंगरमाथ्यावरून कोसळणारा जलप्रवाह येथील मूळ सौंदर्यात भर घालतो. हा धबधबा देखणा तर आहेच; शिवाय मनसोक्त भिजवणारा आहे. अगदी रस्त्यावरूनच याचे दर्शन होते. कडेला गाडी लावून चालत अगदी १० मिनिटांतच आपण येथे पोचतो.\nपावसाळी पर्यटनाचा ट्रेंड वाढतो आहे, पण त्याबरोबर हुल्लडबाजीही वाढते आहे. म्हणूनच पाऊस कळायला मनही कलासक्त हवे. हा उत्सव पावसाचे मनापासून स्वागत करणाऱ्यांचा आहे. पाऊस म्हणजे फक्त कांदाभजी आणि चहा नाही. पाऊस म्हणजे हुल्लडबाजी तर मुळीच नाही. अशांनी तर पावसाच्या वाटेलाही जाऊ नये. आपल्या चुकीच्या कृतीतून पावसाला बदनामही करू नये. हा उत्सव आहे निसर्ग आणि पावसाच्या पवित्र नात्याचा हा उत्सव आहे निसर्गावर प्रेम करणारे भटके आणि सह्याद्रीचा हा उत्सव आहे निसर्गावर प्रेम करणारे भटके आणि सह्याद्रीचा तसे पाहिले, तर धबधब्यात भिजणेच मुळी सध्या धोकादायक होत चालले आहे. कारण या प्रकारच्या भटकंतीला अरसिकतेचा विळखा पडत चालला आहे. धबधब्यांमध्ये भिजण्यापेक्षाही पाण्याचा प्रपात पाहणेसुद्धा तितकेच आनंददायी असते हे कळणे गरजेचे आहे. आणखी एक, आपली भटकंती ही स्थानिकांना अजिबात त्रासदायक होता कामा नये.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2015/04/multiplex.html", "date_download": "2019-08-25T16:30:23Z", "digest": "sha1:AEL4BTQSV5U4IJYKP2UUAVMLM32G2PJH", "length": 6646, "nlines": 68, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : मराठी चित्रपट, multiplex आणि वाद…", "raw_content": "\nमराठी चित्रपट, multiplex आणि वाद…\nमराठी चित्रपट मल्टीप्लेक्स मध्ये प्राईम टाईम मध्ये दाखवावा म्हणून राज्यसरकार ने विधीमंडळात काल एक मत दिले आणि त्याची अंमल बजावणी करण्याचे आदेश दिले… आदेश येतो न येतो तोच काही हिंदी \"celebrities\" ची टिव टिव twitter वरून ऐकू आली… अनेकांनी स्वागत केले आणि अनेकांनी जाहीर विरोध केला… ह्या विरोधकांसाठी माझा एक ब्लॉग…\nमहाराष्ट्रात मराठी भाषा आणि त्या भाषेशी निगडीत सर्वच गोष्टींना प्राधान्य मिळायला हवे हे माझ स्पष्ट मत आहे… मराठी नाटक, मराठी सिनेमे, मराठी साहित्य हे सर्व मराठी भाषेशी निगडीत विषय आहेत… मराठी चित्रपटाच्या फायद्यासाठी जर राज्य सरकार काही करू पाहत असेल तर ह्या काही लोकांच्या पोटात दुखण्याचे कारण ते काय एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय कि \" आम्हाला आता choice उरलेली नाही…\" choice एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय कि \" आम्हाला आता choice उरलेली नाही…\" choice काय पूर्ण दिवसभर मराठी चित्रपट दाखवणार अस हे बोलण आहे आणि तुम्हाला तुमच्या choice ची पडलेली आहे पण मराठी माणसाकडे एवढा दिवस कुठला choice नव्हता तेव्हा कुठे गेलेलात काय पूर्ण दिवसभर मराठी चित्रपट दाखवणार अस हे बोलण आहे आणि तुम्हाला तुमच्या choice ची पडलेली आहे पण मराठी माणसाकडे एवढा दिवस कुठला choice नव्हता तेव्हा कुठे गेलेलात म्हणजे तुमच्या choice प्रमाणे आम्ही चित्रपट बघायचे म्हणजे तुमच्या choice प्रमाणे आम्ही चित्रपट बघायचे कि मराठीत दर्जेदार सिनेमे नसतात\nहे तथाकथित celebrity ज्या माध्यमातून पैसा कमवत आहेत ते चित्रपट सृष्टी एका मराठी माणसाने निर्माण केली आहे… अगदी सुवर्ण कमळ वीजेता श्यामची आई पासून ते ऑस्कर ला जाणार्या श्वास पर्यंत मराठी चित्रपट आहेत… एवढच कशाला, विहीर, देऊळ, नटरंग सारखे राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे चित्रपट मराठीच आहेत… अहो एवढच कशाला… २६ जानेवारी २०१५ रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथात जे गाणं वाजल आणि ज्याला पहिल्या क्रमांकच बक्षीस मिळाल ते मराठी चित्रपटातील आहे आणि संगीतकार सुद्धा मराठीच आहेत… तरी तुम्ही मराठीचा दुस्वास करणार, कारण मराठी चित्रपट, मराठी माणू�� म्हटला कि तुमची नाक आपोआप मुरडतात… मग हाच शहाणपणा तुम्ही दक्षिणेकडे शिकवता का तिथे आजही प्राइम टाईम मध्ये त्यांचे सिनेमे दाखवले जातात मग तुमचा विरोध मराठीलाच का तिथे आजही प्राइम टाईम मध्ये त्यांचे सिनेमे दाखवले जातात मग तुमचा विरोध मराठीलाच का कि जाणूनबुजून केलेला हा विरोध आहे\nमुद्दा एवढाच आहे कि महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच अग्रस्थानी असेल आणि जर हे ऐकून कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी पोटदुखीच औषध घ्याव किंवा आमचे मराठी सिनेमे बघायला शिकावेत… नसेल जमत तर प्राइम टाईम सोडून इतर वेळी असलेले हिंदी किंवा इतर भाषिक (तुमच्या आवडीचे) सिनेमे बघा… कोणी अडवलय…\nमैत्री… तुझी माझी …\nमराठी चित्रपट, multiplex आणि वाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/916", "date_download": "2019-08-25T16:49:00Z", "digest": "sha1:N6NTTGEJAQGEWVS4RRLEAR4RBIUDRAJE", "length": 7377, "nlines": 52, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "पराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड – M Marathi", "raw_content": "\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nकर्जत पालिका निवडणुकीच्या मतमोतजणीत कर्जतकरांनी महायुतीला बहुमताचा कौल दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर असल्याने झालेला पराभव मी स्वीकारत आहे. तसेच जरी या पालिकेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि माझे सहकारी कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन आमदार सुरेश लाड यांनी केले. कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या लागलेल्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची पत्रकार परिषदे घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.\nआमदार लाड पुढे म्हणाले मागील पत्रकार परिषदेत मी म्हणालो होतो विजयी उमेदवारांना घेऊन मी 28 तारखेला तुम्हा पत्रकारांना भेटेल. मात्र आज निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर जनतेने महायुतीला बहुमत देत कौल दिला आहे. जनतेच्या मताचा आदर करत महायुतीच्या थेट नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांना व त्यांच्या 10 सहकाऱ्यांना त्यांच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा देतो असेही लाड म्हणाले. आम्ही 10 वर्ष सत्तेत होतो कर्जतकरांसाठी विकासात्मक दृष्ट्या प्रामाणिक काम केले. कर्जतकरांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. जनतेने महायुतीला बहुमताचा कौल दिला आहे. पराभवामुळे नक्कीच आम्ही आत्मपरीक्षण करू. आघाडीसाठी शेकाप आणि काँग्रेस सोबत चर्चा केली होती परंतु ती निष्फळ ठरली. मात्र सत्तेत नसलो तरी जनसामान्यांची कामे कायम करत आलो आहे आणि करत राहणार आहे. असे देखील आमदार लाड यांनी स्पष्ट केले.\nरायगड कर्जत हुन प्रतिनिधी बाळू गुरव म मराठी…\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/atm-machines-are-dirty-public-toilets-say-research/", "date_download": "2019-08-25T15:17:10Z", "digest": "sha1:T4RROI3AASANI3OGQMSEI2ROF6L2264F", "length": 7608, "nlines": 93, "source_domain": "arogyanama.com", "title": "एटीएम मशीन्सच्या की-पॅडवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त किटाणु - Arogyanama", "raw_content": "\nएटीएम मशीन्सच्या की-पॅडवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त किटाणु\nआरोग्यनामा ऑनलाइन – बँकेत जाण्यापेक्षा अनेकजण एटीएमचा सर्वाधिक वापर करतात. काही वेळा तर दिवसातून दाने अथवा त्यापेक्षा जास्त वेळा एटीएमवर पैसे काढण्यासाठी जावे लागते.परंतु, याच एटीएम मशीनवर गंभीर आजार पसरवणारे अनेक किटाणु असतात असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.\nहृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर\nगरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक\nशुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी\nएका रिसर्चमधून असे आढळले की, मोबाईल फोनच्या स्क्रिनवर टॉयलेट सीटएवढे बॅक्टेरिया असतात. हे समजल्यानंतर अनेकांनी फोनची स्क्रिन डिसइन्फेक्टेंटचा वापर करून स्वच्छ करण्यास सुरूवात केली. मात्र, आता आणखी एका रिसर्चमधून असे समोर आले आहे की, एटीएम मशीन्सवरही टॉयलेट सीटपेक्षा जास्त किटाणु असतात. हेच किटाणु अनेक गंभीर आजार पसरवतात.\nएटीएम मशीन्स सध्याची गरज बनल्या असून प्रत्येक ठिकाणी एटीएम मशीन्स असल्यामुळे लोक जास्त रोख रक्कम काढत नाहीत. जेवढ्या रोख रक्कमेची गरज असेल तेवढेच पैसे काढले जातात. यामुळे एटीएम मशीन्सचा वापर खूपच वाढला आहे. याबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार एटीएम मशीन्सच्या की-पॅड्सवर पब्लिक टॉयलेट सीट्सप्रमाणे किटाणु असतात.\nब्रिटनच्या रिसर्चर्सनी एटीएम मशीन्स आणि पब्लिक टॉयलेट्सचे स्वॅब्स घेतले आणि त्यांची तुलना केली. दोन्ही स्वॅब्समध्ये असे किटाणु आढळून आले. ज्यामुळे डायरियाप्रमाणे घातक आजार होऊ शकतात. मायक्रोबायोलॉजिस्ट रिचर्ड हैसिंग यांनी सांगितले की, हे परिणाम पाहून त्यांनाही आश्चर्यच वाटले. एटीएम मशीनवर तसेच बॅक्टेरिया होते, जसे एका पब्लिक टॉयलेटमध्ये होते. हे संशोधन एका अ‍ॅन्टीबॅक्टेरियल प्रॉडक्ट्स विकणाऱ्या एका बायोकोटद्वारे करण्यात आले होते.\nTags: arogyanamaATMBankhealthKeypadToilet seatआरोग्यआरोग्यनामाएटीएमटॉयलेट सीटबँक\nशिबिरातील तपासणीत २५ टक्के मुंबईकरांमध्ये आढळला मधुमेह\nआयएमए डॉक्टर घरपोच देणार सीपीआर ट्रेनिंग\nआयएमए डॉक्टर घरपोच देणार सीपीआर ट्रेनिंग\nआहारात करा ज्वारीचा समावेश होतील ‘हे’ फायदे\nगोडपदार्थ खाताना ‘ही’ काळजी घ्या आणि दातदुखीच्या समस्या टाळा\nऊर्जावान राहण्यासाठी खावेत ‘हे’ ७ पदार्थ, आजार राहतील दूर\nदेशात मुलींची संख्या घटली, अखेर मानवी हक्क आयोगाकडून दखल\nसकाळी झोपेतून उठताना ‘असे’ उठा, दिवस जाईल आनंदात\nनात्याचा उलघडा करतात झोपण्याच्या ‘या’ पद्धती, पाहा तुम्ही कसे झोपता\nमेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ\nशाकाहारी व्यक्तींना मिळू शकतात नॉनव्हेजचे फायदे, ‘हे’ आवश्य सेवन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/wood-poaching/", "date_download": "2019-08-25T15:27:26Z", "digest": "sha1:UR3QQFSFMGPMNUWM6VURTTWCIROFFSNT", "length": 4735, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Wood Poaching- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपोलिसांच्या नावाचा वापर करून लाकूड तस्करी करणारी टोळी जेरबंद\nपोलिसांच्या नावाचा वापर करून लाकडांची तस्करी करणाऱ्या टोळीचा ठाणे वनविभागाने पर्दाफाश केला आहे.\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'���म्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T15:20:11Z", "digest": "sha1:72BFO5VNXJG3DDF7US5WGVHWK6TPYK7O", "length": 10362, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कारगिल विजय दिवस साजरा | Dainik Prabhat", "raw_content": "\nकारगिल विजय दिवस साजरा\nसाऱ्या देशाने वाहिली शहीदांना आदरांजली\nनवी दिल्ली – भारताने कारगील येथे पाकिस्तानी सैन्यावर मिळवलेल्या विजयाचा स्मृती दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. दर वर्षी हा दिवस कारगील विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.\nजम्मू काश्‍मीरातील कारगील द्रास सेक्‍टरमधील पर्वत राजीत पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करून तेथे आपले तळ स्थापन केले होते तेथून त्यांना हुसकाऊन लावण्यासाठी भारतीय लष्कराला तेथे एक मोहीम उघडावी लागली होती. त्यावेळी तेथे 60 दिवस युद्ध चालले. त्यानंतर भारताने ही भूमि घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केली पण त्या मोहीमेत भारताचे तब्बल पाचशे जवान कामी आले होते. त्यांच्या स्मृतीला या निमीत्त श्रद्धांजली अर्पण केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर संदेशात कारगील मधील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतानाच त्यांच्या शौर्याला सलाम केला. या शूर जवानांमुळेच आपला देश सुरक्षित असल्याची भावनाहीं त्यांनी यात व्यक्त केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकारगिल विजय दिवस: समारोप कार्यक्रमात पंतप्रधान देशाला संबोधित करणार\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारगिल युद्धातील शहिदांना वाहिली श्रद्धांजली\nकारगिल युद्ध ते एअर स्ट्राइक\nकारगिल दिनानिमित्त शहीद जवानांना श्रध्दांजली\nचित्रांतून उलगडली कारगिल युद्धाची शौर्यगाथा\nकारगिल युद्धातील शहिदांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वाहिली श्रद्धांजली\nश्रीनगरच्या खराब वातावरणाचा राष्ट्रपतींच्या द्रास दौऱ्यावर परिणाम\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल युद्धाच्या आठवणींना दिला उजाळा\n#फोटो कारगिल विजय दिवसाची 20 वर्ष पुर्ण…\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/encounter-specialist-police-officer-pradeep-sharma-will-join-shiv-sena-91071.html", "date_download": "2019-08-25T15:16:53Z", "digest": "sha1:VY7RPRJZOBXWKCKEY5644UX6MWZU3C74", "length": 19402, "nlines": 176, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा निवडणुकीच्या रिंगणात, पक्षही ठरला? | encounter specialist police officer pradeep sharma will join shiv sena | Mumbai encounter specialist Pradeep Sharma", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्र मुंबई राजकारण हेडलाईन्स\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा निवडणुकीच्या रिंगणात, पक्षही ठरला\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असणाऱ्या पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला आहे. त्यामुळे ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे शर्मा हे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना किंवा भाजप युतीचे उमेदवार असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या शर्मा यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपत चांगलीच चुरस रंगली आहे.\nप्रदीप शर्मा हे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. येत्या काही महिन्यात ते निवृत्त होणार होते. मात्र त्यापूर्वीच 4 जुलैला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचा अर्ज केला. व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे कारण शर्मा यांनी दिले आहे. नियमाप्रमाणे त्यांनी हा राजीनामा दिला असून अद्याप पोलिस महासंचालकांना त्यांच्या या अर्जावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन हा राजीनामा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.\nसध्या शर्मा हे शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शर्मा यांना अंधेरी मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच चांदिवली आणि नालासोपारा या दोन मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान शर्मा यांच्या युतीतील प्रवेशाचा निर्णय ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा करुन घेतला जाण्याची शक्यता आहे.\nआगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंकडून ‘जन आशीर्वाद दौरा’ केला जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही महाराष्ट्रात ‘विकास यात्रा’ करणार आहेत. नुकंतच आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला जळगावातून सुरुवात झाली आहे. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अ���ेक नेत्यांचे भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे.\nकोण आहेत प्रदीप शर्मा \nप्रदीप शर्मा हे 1983 मध्ये पोलीस सेवेत रुजू झालेत. गेल्या अनेक ते वर्षापासून मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. सध्या ते ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकात वरिष्ठ निरीक्षक पदावर काम करतात. पोलीस दलात सर्वाधिक एन्काउंटर करणारे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा त्यांनी एन्काऊंटर केला आहे. विशेष म्हणजे ‘लष्कर-ए-तोयबा’च्या अतिरेक्यांसह तब्बल ११३ गुन्हेगारांच्या एन्काऊंटरची नावावर नोंद त्यांच्या नावे आहे.\nएन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या शिवसेना प्रवेशापूर्वीच कार्यकर्त्यांकडून प्रचाराचा नारळ\nनिर्मला गावित शिवबंधनात, रश्मी बागल यांनी करमाळ्यातून तिकीट मागितलं\nमी सुनील तटकरे, सध्या दिल्लीत आहे, मी मजबुतीने, विचाराने, सिद्धांताने…\nभुजबळ स्वगृही परतणार का, उद्धव ठाकरे म्हणतात, “वेळ आल्यानंतर प्रत्येक…\nशिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया\nवडील 9 वेळा काँग्रेसचे खासदार, आता आमदार असलेली मुलगी शिवबंधन…\nधनराज महाले लोकसभेला राष्ट्रवादीत, आता विधानसभेला पुन्हा शिवसेनेत\nअहमदनगरमधील 12 विधानसभा मतदारसंघाचा आढावा\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग…\nअरुण जेटली अनंतात विलीन, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप\nमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा मलकापूरकरांना नाहक त्रास, 5 तास वीज पुरवठा…\nRaj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज…\nराज ठाकरे पत्नी मुलाला घेऊन चौकशीला चाललेत की सत्यनारायण पूजेला\nRaj Thackeray | मनसैनिकांच्या टी शर्टवर EDiot Hitler, संदीप देशपांडेंसह…\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम���पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग ���ॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1030637", "date_download": "2019-08-25T16:20:40Z", "digest": "sha1:B6HTRV3YZJVI64EHEGL6XMZSSRIMZOF2", "length": 10309, "nlines": 149, "source_domain": "misalpav.com", "title": "WordPress वर असा बनवा स्वतःचा Blog | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nWordPress वर असा बनवा स्वतःचा Blog\nblogging साठी खुपसारे Platforms उपलब्ध आहेत. पण या सर्वांमध्ये सगळ्यात चांगले कोणते असा प्रश्न जेव्हा समोर उभा राहतो तेव्हा blogger किंवा WordPress ही दोनच नावे डोळ्यासमोर येतात. अर्थात गेल्या काही दिवसात tumbler सुद्धा खूप लोकप्रिय झालेय. पण अजूनतरी tumbler हे Blogger अन WordPress च्या पंक्तीत बसलेले नाहीये. अन अजूनतरी website बनवण्यासाठी WordPress Vs Blogger हा चा गहन प्रश्न आहे\nमी माझ्या पहिल्या लेखात blogger वर कशाप्रकारे blog बनवता येतो याबद्दल लिहिले आहे. आज wordpress वर कशाप्रकारे free blog बनवता येतो हे पाहू.\n१. आपल्या कॉम्पुटर च्या browser मध्ये www.wordpress.com टाका\n२. आता तुम्हाला तुमच account बनवायचं आहे. इथे तुम्हाला फक्त तुमची email id आणि pasword टाकून \"Create my Account\" button वर click करायचं आहे.\n२. आता तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये Site च नाव(महत्वाच), कॅटेगरी select करा. मी येथे shoutmemarathi.com हे आपल्या website च नाव टाकल अन technology ही कॅटेगरी निवडली.\n३. NEXT PAGE मध्ये तुम्हाला पुन्हा site च नाव टाकायचं आहे\n४. Next Page मध्ये तुम्हाला WordPress blog साठी एक domain name निवडावे लागेल. blogger च्या address प्रमाणेच हा तुमचा address असेल. हे नाव अर्थतच unique असायला हव. नाव निवडल्यानंतर free बटनावर click करा.\n५. plans page मध्ये सुद्धा \"Free\" ऑप्शनला निवडा.\nआता तुमचा wordpress blog एकदम तयार आहे. फक्त तुम्हाला एकदा तुमचा email account उघडून wordpress च्या मैल ला verify करायचं आहे. इथे तुमची website .wordpress सोबत येते. तुम्ही तुमच्या account मध्ये wordpress.com वरून login करू शकता.\nदोन्हीवर ब्लॅाग लिहिण्याचा प्रयत्न केला मोबाइलातून. रॅम कमी असल्यास एडिटिंग करता येत नाही पटकन.\nब्लॅागकडे लोक फारसे फिरकत नाहीत आणि प्रतिसादही देत नाहीत.\nब्लॅागला टॅग्ज करता आले तर कोणी सर्च केल्यास आपला ब्लॅाग झळकला पाहिजे. पण सर्च पेज एवढी येतात की कठीण आहे.\nबाकी एक डिजिटल ओपन डायरी म्हणून ब्लॅागचे महत्त्व आहेच.\nब्लॉगर ऍप वापरून पाहिलंत का\nब्लॉगर ऍप वापरून पाहिलंत का नसेल तरी एकदा ट्राय करासोप्प ऍप आहे ब्लॉगिंग साठी.\nCustom Domain Add करायचं किंवा सोशल मिडियामधून followers\nblogger वर आपण Custom domain add करू शकतो, अन SEO हे शिकावेच लागेल जर Google च्या result मध्ये blog आणायचा असेल तर.\nअर्थात social media द्वारे तुम्ही तुमचे नियमित वाचक मिळवू शकता\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T16:52:23Z", "digest": "sha1:542XMHSYVFUAIVP6K6KRUNUJLYASAX4N", "length": 7043, "nlines": 103, "source_domain": "blog.madguy.co", "title": "चीनने प्रक्षेपित केला सागरी पहाणीसाठीचा उपग्रह - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Science & Technology चीनने प्रक्षेपित केला सागरी पहाणीसाठीचा उपग्रह\nचीनने प्रक्षेपित केला सागरी पहाणीसाठीचा उपग्रह\nसागरी क्षेत्रातील पर्यावरणीय माहिती संकलीत करण्यासाठी तसेच जागतीक हवामान बदलाचा सागरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी चीनने एक स्वतंत्र उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला आहे. एचवाय – 1 सी असे या उपग्रहाचे नाव असून तो मार्च- 2सी रॉकेट मधून सकाळी 11 वाजून 15 मिनीटांनी प्रक्षेपित करण्यात आला.\nसमुद्राच्या पाण्याचे तापमान, त्याच्या पाण्याच्या रंगात होणारे बदल इत्यादी माहिती हा उपग्रह नियंत्रण कक्षाला पाठवणार आहे. सागरी ���ंपत्तीच्या संबंधातील माहितीही यातून संकलीत होऊ शकणार असून सागरी बेटांच्या संरक्षणासाठी तसेच समुद्रात घडणाऱ्या दुर्घटनांविषयीही या उपग्रहाची मदत होऊ शकणार आहे. हा उपग्रह अंतरीक्षात पाच वर्ष कार्यरत राहणार आहे. ओशन मॉनिटअरींग साठी चीनने पाठवलेला हा तिसरा उपग्रह आहे. या आधी 2002 मध्ये आणि त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी दोन उपग्रह प्रक्षेपित केले होते.\nया उपग्रहातून सागराच्या पोटातील जलचरांच्या हालचालींविषयीही माहिती मिळू शकणार असल्याने त्याचा मच्छिमारांनाही चांगला उपयोग होऊ शकेल अशी माहिती चिनी अंतरीक्ष संशोधकांनी दिली. समुद्रात जहाजे पाठवून जे सागरी सर्वेक्षण केले जाते ते खूप वेळखाऊ आणि खर्चिक असते तसेच त्यात मनुष्यबळाचाही मोठा वापर होतो. तथापी हेच काम या उपग्रहाच्या माध्यमातून कमी वेळात आणि कमी खर्चात होऊ शकणार आहे.\nचंद्रयान-2 ने चंद्राच्या जवळ पोहोचून यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षामध्ये प्रवेश केला\nचंद्रयान-2 ने यशस्वीरित्या चंद्र हस्तांतरण प्रक्षेपवक्रात प्रवेश केला\nअखिल भारतीय व्याघ्र अंदाज अहवाल 2018 जाहीर करण्यात झाला\nचंद्रावरील मोहिमेसाठी चीनचा उपग्रह प्रक्षेपित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T15:28:41Z", "digest": "sha1:OK5NY33CRALK4WCO3DB4JI4CZ7VPZEN6", "length": 7502, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वर्धा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविधानसभेची रंगत वाढणार, संभाजी ब्रिगेडनेही जाहीर केली 15 उमेदवारांची यादी\nसंभाजी ब्रिगेड या संघटनेनेही निवडणुकीत उडी घेतली आहे. तसंच 15 उमेदवारांची पहिली यादीदेखील जाहीर केली आहे.\nस्वतंत्र विदर्भासाठी विदर्भवाद्यांनी कसली कंबर, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार\nधक्कादायक.. अर्थमंत्र्यांच्या चंद्रपुरात 108 रुग्णवाहिकेतून अवैध दारूची तस्करी\nपूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसणात गेले होते का\nदारुबंदी असलेल्या जिल्ह्यातच 83 लाखांची दारु जप्त\nमोटार पंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू\nशपथ घेणारे तरी त्या पक्षात राहतील का, मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादी\nVIDEO मुख्यमंत्र्यांच्या वर्धा इथल्या सभेत गोंधळ, युवकाने फडकवला बॅनर\nपुराच्या पाण्यात अडकली ST बस, 29 प्रवाशांची थरारक सुटका\nपीक कापणी प्रयोगातील चुंकाची ���रपाई, या दोन तालुक्यांना मिळणार 56 कोटी\nपुढील चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर कमी होणार; वेधशाळेचा अंदाज\n'सैराट'च्या पुनरावृत्तीनं वर्धा हादरलं, बहिणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या\nसाक्षीदार म्हणून गेला आणि शेतीच गमावली, 72 वर्षाच्या शेतकऱ्याची आत्महत्या\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2019-08-25T15:39:38Z", "digest": "sha1:BT4KKAHVDSNWFFGAYCHD62ABUY5YZQ4Y", "length": 34762, "nlines": 310, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हैद्राबाद - विकिपीडिया", "raw_content": "\n(हैदराबाद या पानावरून पुनर्निर्देशित)\nउजवीकडून : चारमिनार, सिकंदराबाद क्लॉक टॉवर, हायटेक सिटी, रामोजी फिल्मसिटी आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ\n१७° २२′ ००.१२″ N, ७८° २८′ ००.१२″ E\n• उंची ६५० चौ. किमी\n• हिवाळा समशीतोष्ण (Köppen)\n• ८०३ मिमी (३१.६ इंच)\nजिल्हा हैदराबाद, मेडक, रंगारेड्डी\nआयुक्त डॉ. बी. जनार्दन रेड्डी\nसंकेतस्थळ: हैदराबाद महानगरपालिकेचे संकेतस्थळ\nहैदराबाद (तेलुगू: హైదరాబాదు, उर्दू: حیدرآباد‎) हे भारतातील तेलंगण राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हैदराबादची २००१ सालची लोकसंख्या ७७ लाख ४० हजार ३३४ आहे[१] मोत्यांचे शहर अशी या शहराची एकेकाळी ओळख होती. या शहराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्रीय वारसा असल्याने पर्यटनस्थळ म्हणून हे शहर नावारूपास आले आहे. हे शहर दख्खन पठारावरील उर्दू साहित्यिक​ शहर आहे. शहरात १९९० नंतर शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगधंद्यांची वाढ झाली. दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटनिर्मितीचे हैदराबाद हे केंद्र आहे.\n२०१५ सालापर्यंत हैदराबाद अखंड आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे शहर होते. येथे चारमिनार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.रामोजी फिल्म सिटी हे आकर्शण स्थळ आहे. तसेच शहरामध्ये बिरला मंदीर , गोलकोंडा किल्ला इत्यादी स्थळे प्रसिद्ध आहेत.\nपाकिस्तानमध्येही सिंध प्रांतात एक हैदराबाद आहे. त्याच्याशी घोटाळा होऊ नये म्हणून तेलंगणातील हैदराबादला, हैदराबाद डेक्कन म्हणायचा प्रघात आहे, तर पकिस्तानातील हैदाराबादला सिंध हैदराबाद..\nहैद्राबादच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक कल्पना आहेत. पौराणिक कथेनुसार, या शहराचे संस्थापक \"मोहम्मद कुली\" भगमती नावाच्या नृत्यांगनास बळी पडले आणि शहराला भाग्नगर असे वर्ष 1590 मध्ये नाव दिले. [२] दुसऱ्या सिद्धान्तानुसार, हैदराबादचे नाव खालिफ अली इब्न अबी तालिब या नावाने ओळखले गेले होते, ज्याला हैदर म्हणत. म्हणून या शहराला हैदराबाद असे नाव पडले.[३]\nइ. स. १५१२ मध्ये बहामनी राजवटीतून बंड करून किल्ले गोवळकोंडा येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुली कुत्ब शाह याने गोवळकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून मुसी नदीच्या किनारी हैदराबाद या शहराची स्थापना इ.स. १५९१ मध्ये केली. त्यानेच शहरात चारमिनार या वास्तूची उभारणी केली. गोवळकोंड्याहून राज्यकारभार हैदराबादला स्थलांतरित झाला. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले.\nमोगल सम्राट औरंगजेबने इ. स. १६८७ मध्ये हैदराबाद ताब्यात घेतले, औरंगजेबाचा मृत्यू इ. स. १७०७ मध्ये झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा निजाम उल मुल्क असलेल्या मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी इ. स. १९४८ पर्यंत हैदराबादचे निजाम म्हणून राज्य केले. निजाम मुघलांच्या विपरीत असे धर्मनिरपेक्ष शासक होते. शेवटचा निज़ाम मीर उस्मान अली खान होता. त्याने हिंदू आणि मुसलमानांना त्यांच्या दोन डोळ्यांसारखे वागवले.[४][५]\nभारत इ. स. १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर निजामाने हैदराबाद संस्थान भारतापासून अलग ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र, १७ सप्टेंबर इ. स. १९४८ ला भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान सामील करून घेण्यात आले. नंतरच्या काळात भाषिक आधारावर राज्य पुनर्रचन��च्या धोरणानुसार मद्रास स्टेटमधून तेलुगूबहुल भाषकांचा भाग अलग काढून आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. हैदराबाद शहर आणि त्याभोवतलाचा तेलंगण हा विभाग आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आला. १ नोव्हेंबर इ. स. १९५६ला आंध्र प्रदेशाची स्थापना झाली. हैदराबाद या राज्याच्या राजधानीचे शहर झाले.\nतेलंगण भागाचे वेगळे राज्य व्हावे, यासाठी आंध्रप्रदेशच्या स्थापनेपासून चळवळ सुरू राहिली. अखेर जुलै इ. स. २०१३ मध्ये केंद्रातील सत्ताधारी आघाडीच्या मान्यतेनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीने तेलंगण या नव्या राज्याच्या निर्मितीचा ठराव मंजूर केला आणि हैदराबाद ही आंध्रप्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांची १० वर्षांसाठी राजधानी राहील हेही ठरवण्यात आले.[६]\nहैदराबाद दक्षिण भारतात दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडील भागात वसले आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ६५० चौरस किलोमीटर आहे. करड्या आणि गुलाबी ग्रॅनाईटपासून बनलेली खडकाळ चढउताराची जमीन हे हैदराबादच्या भूपृष्ठाचे वैशिष्ट्य. हैदराबाद समुद्रसपाटीपासून सरासरी ५४२ मीटर उंचीवर आहे. बंजारा हिल्स हा शहरातील सर्वात उंच भाग आहे. शहरात आणि सभोवताली इ. स. १९९६ पर्यंत १४० हून अधिक लहानमोठी तळी होती. इ. स. १५६२ मध्ये बांधलेला हुसेनसागर तलाव शहराच्या मध्यभागी आहे. चारमिनार आणि मक्का मस्जिदअसलेले जुने शहर मुसी नदीच्या काठावर वसलेले आहे. हा शहराचा जुना मध्यवर्ती भाग आहे. शहराचा नवा विस्तार चारही दिशांनी झाला आहे.\nहैदराबाद दमट आणि कोरड्या कटिबंधीय वातावरणाचा संमिश्र अनुभव देणारे शहर आहे. शहराचे वार्षिक सरासरी तापमान २६ अंश सेल्शियस आहे. एप्रिल आणि जून दरम्यान शहराचे कमाल तापमान अनेकदा ४० अंश सेल्शियसवर जाते. जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात शहरात पाऊस पडतो.\nशहराची देखभाल बृहद् हैदराबाद महानगरपालिका करते. बृहद् हैदराबाद महानगरपालिकेची स्थापना एप्रिल २००७ मध्ये हैदराबाद महानगरपालिका आणि जवळच्या दोन जिल्ह्यांतील १२ नगरपालिकांचे विलिनीकरण करून झाली. बृहद् हैदराबाद महानगरपालिकेचे क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे. हैदराबाद, रंगारेड्डी आणि मेदक या तीन जिल्ह्यांत तिचा विस्तार आहे. महानगरपालिकेचे १५० आहेत. हे वॉर्ड १८ मंडले आणि पाच विभाग (झोन्स) यात वाटले गेले आहेत. महापालिकेचे महापौर लोकांनी निवडलेले प्रमुख असतात,तर आयुक्त हे भारतीय प्रशासकीय सेवा दर्जाचे अधिकारी प्रशासकीय प्रमुख असतात.\nयाशिवाय आंध्र प्रदेश विधानसभा, आंध्र प्रदेश सचिवालय आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हैदराबादलाच आहेत. हैदराबाद महानगरपालिका क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे २४ विधानसभा मतदारसंघ आहेत. शहरात लोकसभेचे पाच मतदारसंघ आहेत\nहैदराबादी बिर्याणी (डावीकडे) आणि इतर खाद्यपदार्थ\nहैदराबादमध्ये हिंदूंची आणि मुस्लिमांची लोकसंख्या आहे. शहरात माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वाढीनंतर भारताच्या सर्व भागांतून मोठ्या प्रमाणात लोक हैदराबादला येऊन वसत आहेत, त्यामुळे शहराचे स्वरूप बहुभाषिक झाले. तेलुगू भाषेमध्ये \"डेक्कनी उर्दू\" नंतर सर्वात जास्त भाषिक आहेत.\nयाशिवाय तामिळ, कन्नड, गुजराती, राजस्थानी यासह अनेक भारतीय भाषा बोलणारे येथे राहतात. तेलुगू आणि उर्दूचा येथील हिंदीवर परिणाम होऊन हैदराबादी हिंदी ही नवी शैली पुढे आली. व्यापारउदीम, सरकारी कामकाजात इंग्रजीचाही वापर केला जातो. आपल्या खास पद्धतीच्या पक्वान्नांसाठीही, विशेषतः मांसाहारी पक्वान्नांसाठी, हैदराबाद प्रसिद्ध आहे. हैदराबादी बिर्याणी हा पदार्थ जगभरात नावाजलेला आहे.\nहैदराबाद ही पारंपरिकरीत्या, लसूण आणि मसाल्याचे पदार्थ, नारळ, सुपारी, केळी आदी फळांची मोठी बाजारपेठ होती. आजचे हैदराबाद मात्र माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, शिक्षण, मनोरंजन या क्षेत्रात देशातील केंद्र बनले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील अनेक जागतिक कंपन्यांनी आपली कार्यालये येथे थाटली आहेत. औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे प्रकल्प हैदराबाद शहर आणि परिसरात आहेत. तेलुगू चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मिती उद्योगाचे हैदराबाद हे केंद्र आहे.\nहैदराबादेतील महात्मा गांधी बसस्थानक हे आशियातील पहिल्या पाच सर्वात मोठ्या बसस्थानकापैकी एक आहे. देशाच्या अनेक भागातून बसगाड्या येथे येतात. हैदराबाद शहर आणि परिसरात आंध्रप्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (एएसआरटीसी) या सरकारी महामंडळाच्या बसगाड्या धावतात.\nहैदराबाद डेक्कन (नामपल्ली), काचीगुडा आणि सिकंदराबाद ही तीन प्रमुख रेल्वे स्थानके शहरात आहेत. शहरात उपनगरी रेल्वेसेवा उपलब्ध असल्याने या सेवेची इतर लहान स्थानकेही आहेत. हैदराबादच्या जुळ्या सिकंदराबाद शहरातच दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. रेल निलयम या संकुलात ते वसलेले आहे. हैदराबादहून देशाच्या सर्व भागांत जाण्यायेण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.\nहैदराबादेत मार्च २००८ मध्ये शमशाबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नवा अत्याधुनिक विमानतळ चालू झाला. यापूर्वीचा बेगमपेट विमानतळ वाढत्या हवाई वाहतूक गरजांसाठी अपुरा पडू लागल्यानंतर हा नवा विमानतळ बांधून सुरू करण्यात आला. देशाच्या सर्व भागांत तसेच पश्चिम आशिया, आग्नेय आशियासह जगाच्या अनेक भागांत हैदराबादहून थेट विमानसेवा आहेत.\nशहरांतर्गत वाहतुकीसाठी उपनगरीय रेल्वेसेवा, बससेवा व त्याशिवाय मीटरप्रमाणे पैसे घेऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनचाकी ऑटोरिक्षाही येथे आहेत.\nक्रिकेट आणि पादकंदुक (फूटबॉल) हे शहरातील लोकप्रिय खेळ आहेत. लाल बहादूर शास्त्री मैदान व उप्पलचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान या दोन मैदानांवर क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने होतात. उप्पलचे मैदान हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे घरचे मैदान आहे. स्वर्णधारा प्रदेश क्रीडा संकुल हे मैदानी हॉकीचे केंद्र आहे तर गचीबावलीचे जी. एम. सी. बालयोगी मैदान अ‍ॅथलेटिक्स आणि पादकंदुकाचे केंद्र आहे.\nरणजी करंडक या देशातील प्रथमश्रेणी क्रिकेटस्पर्धेत हैदराबाद क्रिकेट संघ भाग घेतो. इंडिअन प्रिमिअर लीगमधील २०१२पर्यत डेक्कन चार्जर्स या संघाचे मुख्यालय हैदराबाद शहरात होते , यानंतर हा संघ आयपीएलमधून बाद कराण्यात आला . डेक्कन चार्जर्स बाद झाल्यानंतर २०१३मध्ये हैदराबादचाच नवीन संघ आयपीएल मध्ये समाविष्ट करण्यात आला तो म्हणजे सनरायझर्स हैदराबाद. हा संघ आयपीएलमध्ये हैदराबाद शहराचे प्रतीनिधित्व करतो . सिकंदराबाद क्लब, निजाम क्लब, हैदराबाद रेस क्लब, आंध्र प्रदेश मोटर स्पोर्ट्‌स क्लब, हैदराबाद गोल्फ क्लब हे शहरातील प्रसिद्ध क्लब आहेत.\nक्रिकेट : गुलाम अहमद, एम.एल. जयसिंहा, मोहम्मद अझहरुद्दीन, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वेंकटपती राजू, शिवलाल यादव, अर्शद अयूब, नोएल डेव्हिड.\nटेनिस : सानिया मिर्झा.\nफुटबॉल : सय्यद अब्दुल रहीम, सय्यद नयीमुद्दीन, शब्बीर अली.\nबॅडमिंटन : एस. एम. अरिफ, पुल्लेला गोपीचंद, सायना नेहवाल, ज्वाला गुत्ता, चेतन आनंद.\nहॉकी : सय्यद मोहम्मद हादी, मुकेश कुमार\nनिझामाच्या काळात राजाश्रय मिळाल्याने हैदराबादमध्ये उर्दू साहित्य भरभराटीला आले. या काळात उर्दू साहित्यिकांचे मुशायरे (संमेलने) होत. उर्दू त्याचप्रमाणे तेलुगू साहित्य प्रसिद्धीचे महत्त्वाचे केंद्र अशी हैदराबादची ओळख झाली. इ. स. २०१० पासून शहरात दरवर्षी हैदराबाद लिटररी फेस्टिव्हल भरवला जातो. त्यात देशपरदेशातले साहित्यिक सहभागी होतात.\n१६ व्या शतकापासून हैदराबादेत कथ्थक नृत्याला आश्रय मिळाला आहे. तेलुगू चित्रपट उद्योगाचे हैदराबाद हे केंद्र आहे. त्यामुळे तेलुगू चित्रपटनिर्मिती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. अलीकडच्या काळात दूरचित्रवाणी उद्योगही हैदराबादेत विस्तारला आहे. हैदराबादजवळच्या रामोजी फिल्म सिटीने मनोरंजन उद्योगात देशात अनेक सन्मान मिळवले आहेत\nऐतिहासिक हैदराबाद मुक्तिसंग्रामचा आढावा.\nभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे\nआंध्र प्रदेश: हैदराबाद हरियाणा: चंदिगढ महाराष्ट्र: मुंबई राजस्थान: जयपूर अंदमान आणि निकोबार: पोर्ट ब्लेर\nअरुणाचल प्रदेश: इटानगर हिमाचल प्रदेश: शिमला मणिपूर: इम्फाल सिक्किम: गंगटोक चंदिगढ: चंदिगढ\nआसाम: दिसपूर जम्मू आणि काश्मीर: श्रीनगर मेघालय: शिलॉँग तामिळनाडू: चेन्नई दादरा आणि नगर-हवेली: सिल्वासा\nबिहार: पटना झारखंड: रांची मिझोरम: ऐझॉल त्रिपुरा: आगरताळा दिल्ली: दिल्ली\nछत्तीसगड: रायपूर कर्नाटक: बंगळूर नागालँड: कोहिमा उत्तर प्रदेश: लखनौ दमण आणि दीव: दमण\nगोवा: पणजी केरळ: तिरुअनंतपुरम ओरिसा: भुवनेश्वर उत्तराखंड: डेहराडून लक्षद्वीप: कवरत्ती\nगुजरात: गांधीनगर मध्य प्रदेश: भोपाळ पंजाब: चंदिगढ पश्चिम बंगाल: कोलकाता पुडुचेरी: पुडुचेरी\n२०१२ मधील मुखपृष्ठ सदर लेख\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१९ रोजी १०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aurangabadmetro.com/2012/11/blog-post_17.html", "date_download": "2019-08-25T15:54:36Z", "digest": "sha1:P7FRUNAZW4IC6ATDIXZRRJBZLVJUDIPA", "length": 17826, "nlines": 102, "source_domain": "www.aurangabadmetro.com", "title": "बाळासाहेब ठाकरे : एक झंझावात.... - MetroNews | Aurangabad News | Latest Aurangabad News | Latest Movies", "raw_content": "\nHome / topstories / बाळासाहेब ठाकरे : एक झंझावात....\nबाळासाहेब ठाकरे : एक झंझावात....\nजानेवारी, १९२७ मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.\nसर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.\nपुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्���यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक ’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.\nमहाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही काही नाव सुचतय का संघटने साठी काही नाव सुचतय का संघटने साठी” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव…” “मि सांगतो नाव….....शिवसेना.........यशानंतर बाळासाहेबांनी जून १९, इ.स. १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दु-विधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये.\n‘सामना’ - दैनिक वृत्तपत्र\nवक्तृत्वाबरोबरच भेदक लेख��� हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असतो.\nशिवसेना - भाजप युती\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे इ.स. १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.\nहिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.\nआज दिनांक 17 नोव्हेंबर 2012 रोजी या झंझावाताने मातोश्री या आपल्या निवासस्थानी दुपारी ३ वा.33 मि. अखेरचा श्वास घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aurangabadmetro.com/2012/12/blog-post_18.html", "date_download": "2019-08-25T15:51:10Z", "digest": "sha1:2ETFNHLU4UFQIANETPDMCMZNB3WF4JSI", "length": 11324, "nlines": 106, "source_domain": "www.aurangabadmetro.com", "title": "औरंगाबादचा तरुण अनुभवतोय वेगाचा जीवघेणा थरार ! - MetroNews | Aurangabad News | Latest Aurangabad News | Latest Movies", "raw_content": "\nHome / cityupdates / औरंगाबादचा तरुण अनुभवतोय वेगाचा जीवघेणा थरार \nऔरंगाबादचा तरुण अनुभ���तोय वेगाचा जीवघेणा थरार \nऔरंगाबाद शहराचा आता झपाटयाने विकास होत आहे. औद्योगिक विकासाबरोबरच वाढते शहरीकरण्‍ा व त्यातच औरंगाबाद शहराची पुणे, मुंबई प्रमाणे मेट्रो सीटी कडे होणारी वाढ या सर्वांमुळे औरंगाबादचे रुप पालटत आहे. त्यातच औरंगाबाद शहराची वाहतूक सुरळीत व्हावी व औरंगाबादच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून मोठया उड्डाणपुलांचे निर्माण येथे होत आहे यात मुख्यत्वे पुर्ण झालेले उड्डाणपुल म्हणजे ७ हिल आणि क्रांतीचौक येथील उड्डाणपुल.\nया विकासाबरोबरच औरंगाबाद शहरातील तरुण पीढी अनुभवते आहे वेगाचा जीवघेणा थरार. वाढत्या स्पर्धेमुळे 2 व्हीलर बाईचा व्यवसाय तेजीत चालला आहे त्यातच आधुनिक व स्पोर्टस् लुक असलेल्या बाईक हे औरंगाबादमधील तरूणांचे खास आकर्षण्‍ा आहे. बाईक्स बनविणार्‍या कंपन्या आधिक गती असणार्‍या स्पोर्टस् बाईकचे निमार्ण करत आहे आणि यातच तरूणांना लागले आहे जीवघेण्या वेगाच्या थराराचे व्यसन. एखाद्या चिञपटात शोभावे असे स्टंटस् तर औरंगाबादच्या रस्त्यावर नेहमी पहावयास मिळतात. शहरातील कॅनॉट प्लेस मध्ये तर याचा नेहमी प्रत्यय आपल्याला येतोच. परंतु हे सर्व का व कशासाठी \nऔरंगाबादमीधील अपघातांचे प्रमाण या कारणाने वाढले आहेत. शहरात आकाशवाणी येथील २ तरूणांच्या अपघाताचे वृत्त ताजे असतांनाच आज दिनांक 18 डिसेंबर 2012 रोजी अशाच एका वेगाच्या जीवघेण्या वेगाच्या थरारात क्रांतीचौक उड्डाणपुलावरून पडुन एका तरुणाचा र्दुदैवी मृत्यू झला तसेच आकाशवाणी जवळ झालेल्या करीझ्मा बाईकच्या अपघातातील १ तरुणाचा मृत्यू व दुसर्‍या तरूणास आपला पाय गमवावा लागला. औरंगाबादमधील तरूण ऍ़क्शन चिञपटातील स्टंटस् ची सर्रास कॉपी करतात पण त्यांना हे माहित नसते की हे सर्व सीन्स विशिष्ट सुरक्षा घेवुन करण्यात येतात. उगाचच इंप्रेस करण्याच्या नादात तरूणांना आपला जीव गमवावा लागतो आहे.\nऔरंगाबादमधील प्रत्येक तरूणाने खालील काही गोष्टींचा जरूर विचार करावा..\nशहराची वाहतून व्यवस्था सुधारावी म्हणून महानगर पालीकेने येथे उड्डाणपुलांची निर्मीती केली आहे. उड्डाणपुलावर आपल्या गाडीचा वेग मर्यादीत ठेवा.\nशहरात गाडी चालवितांना गाडीचा वेग साधारणत: 30 ते 40 की.मी पर्यंतच ठेवावा.\nप्रत्येकाने गाडी चालवितांना हेल्मेटचा वापर करावा.\nनवीन बाईक खरेदी करतांना ती चालविण्याविषयीची योग्य माहिती तेथील टेक्नीशियन करुन घ्यावी.\nआपल्या पुढे चालणर्‍या कोणत्याही गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नए.\nवळण घेण्यासाठी गाडीचे इंडिकेटर अथवा आरटीओ नियमांप्रमाणे हाताचा वापर करावा.\nउगाचच इंप्रेस करण्याच्या नादात गाडीचा वेग वाढवू नऐ.\nशहरात गाडी चालवितांना ट्रीपल सीट बाईक कधीही चालवू नए.\nगाडी वेगात चालवितांना तीचा अंदाज आपल्याला येत नाही त्यामुळे शक्यतो ते टाळावे.\nचिञपटातील स्टंट हे विशेष तांञिक शिक्षण घेतलेले लोकच करतात व सुरक्षिततेचा ते वापर करतात त्याचे अनुकरण्‍ा करू नए.\nआपल्याला बाईक चालविता येत नसेल तर उगाच ती चालविण्याचे धाडस करू नए.\nचांगल्या प्रशिक्षकाकडून योग्य रितीने गाडी चालविण्याचे प्रशिक्षण घ्यावे.\nआरटीओ ने शहरात घालून दिलेल्या नियमांप्रमाणेच गाडी चालवावी.\nरस्त्यावरील सिग्नल्स व दिशादर्शकांचे, नियमांचे योग्य पालन करावे.\nशेवटी आपले जीवन हे अनमोल आहे....आणि आपल्या बाईकचे नियंञण ही आपल्या हातात आहे..तेव्हा वेगाला आवर घाला...सुरक्षित प्रवास करा..\nऔरंगाबादचा तरुण अनुभवतोय वेगाचा जीवघेणा थरार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/hindi-sond-tu-cheej-badi-hai-mast-in-new-form-8744", "date_download": "2019-08-25T16:51:43Z", "digest": "sha1:QYWW66VE6OWP7Y3ELPZU3DLRKM7R7GVZ", "length": 4442, "nlines": 84, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'तू चीज बडी है मस्त' नव्या स्वरूपात", "raw_content": "\n'तू चीज बडी है मस्त' नव्या स्वरूपात\n'तू चीज बडी है मस्त' नव्या स्वरूपात\nBy कल्याणी उमरोटकर | मुंबई लाइव्ह टीम\nजुहू - अक्षय कुमारच्या मोहरा चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' हे गाणे तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'मशीन' चित्रपटात हे गाणे नव्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. सोमवारी जुहू इथल्या पीव्हीआरमध्ये 'मशीन' चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' गाण्याचा प्रमोशन सोहळा पार पडला.\nखुद्द अक्षय कुमार या गाण्याच्या प्रमोशन सोहळ्यात सहभागी झाला होता. अक्षयला हे गाणे एवढे आवडले की त्याने या गाण्यावर ठेकाही धरला. अब्बास मस्तान दिग्दर्शित 'मशीन' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मुस्तफा आणि अभिनेत्री कायरा अडवाणी या चित्रपटात प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत.\n'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच होणार जमीनदोस्त \nदादरमधील प्रसिद्ध चित्रा चित्रपटगृह आजपास��न होणार बंद\n'महर्षी' महेशबाबूला पाहून फॅन्स का झाले सुपर क्रेझी\nमधुरची नजर 'बॉलिवूड वाइव्स'वर\nमराठी चित्रपटसृष्टीत गटबाजी; वर्षा उसगावकरांचा आरोप\nआमिर खानच्या 'पाणी'साठी स्पृहा करणार श्रमदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/jyotish-will-predict-lok-sabha-elections-will-get-a-reward-of-rs-21-lakhs-by-the-superstition-nirmulan-samiti-360307.html", "date_download": "2019-08-25T15:39:26Z", "digest": "sha1:X2MA7OCU4E3DGHUZMITUUVRZRFQRKRAZ", "length": 21189, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ज्योतिषांना खुलं आव्हान, निकालाचं भाकीत करणाऱ्याला 21 लाखाचं बक्षिस | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nज्योतिषांना खुलं आव्हान, निकालाचं भाकीत करणाऱ्याला 21 लाखाचं बक्षिस\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nPM मोदींच्या भेटीनंतर परदेशातील 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराचे पुर्नबांधणी\nज्योतिषांना खुलं आव्हान, निकालाचं भाकीत करणाऱ्याला 21 लाखाचं बक्षिस\nअगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सभा, सगळ्या सोशल मीडियावर या निवडणुकांचे वारे वाहतायत. पण याचा अनोखा फायदा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने घेतला आहे.\nमुंबई, 08 एप्रिल : लोकसभा निवडणूक निकालांचं भाकीत करणाऱ्या ज्योतीषांना थेट 21 लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूका 2019च्या चर्चा आहेत. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सभा, सगळ्या सोशल मीडियावर या निवडणुकांचे वारे वाहतायत. पण याचा अनोखा फायदा अंधश्रद्धा निर्मुलन समितीने घेतला आहे.\nजो कोणता ज्योतिष लोकसभा निवडणुकांचं भाकीत करेन त्यांना 21 लाख रुपये बक्षिस मिळणार अशी घोषणा अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आव्हान देत थेट २१ लाख रुपयांचं बक्षिसच जाहीर केलं.\nढोंगी ज्योतिषी समाज स्वास्थास हाणीकारक असून त्यांच्याकडून समाजाची फसवणुक होत आहे. त्यामुळे या ढोंगी ज्योतीषांची पोलखोल करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी ढोंगी ज्योतिषांना जाहीर आव्हान दिलं आहे.\nया अनोख्या मोहिमेतून लोकांना फसवणाऱ्या ज्योतिषांचं पितळं उघडं पाडण्याचा प्रयत्न अंधश्रद��धा निर्मुलन समितीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नामुळे लोकांना जागृकतेचा संदेश देण्यात येत आहे.\nTrust Survey : 'या' राज्यांनी दाखवला मोदींवर विश्वास; 3 राज्य मात्र काँग्रेसच्या मागे\n देशातल्या जनतेचा कुणाच्या बाजूनं कौल पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कुणाचं नाव पुढे या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी फर्स्टपोस्टनं एक सर्वेक्षण केलं. या नॅशनल ट्रस्ट सर्व्हेनुसार पंतप्रधान म्हणून सर्वाधिक पसंती नरेंद्र मोदी यांच्या नावाला मिळाली आहे. देशाचे प्रश्न हाताळण्याबाबत कुठल्या राज्यांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे आणि कुठल्या राज्यांनी काँग्रेसवर याचंही उत्तर या सर्वेक्षणातून मिळालं.\nहेही वाचा: फडणवीसांचा डबल अॅटॅक, काँग्रेसनंतर पवारांनाही मोठा धक्का\nपंजाब, मेघालय आणि मिझोराम या तीन राज्यांनी काँग्रेसवर विश्वास दाखवला आहे. बाकी बहुतेक सगळी राज्यं मोदींच्या पक्षावर विश्वास दाखवत आहेत.\nभाजपवर विश्वास दाखवण्यामागे काय कारणं होती असं विचारल्यावर मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार, भाजप गरिबांसाठी काम करतं, देशाचा आर्थिक विकास, पक्षाची विचारसरणी, मोदींना पर्याय नाही या क्रमाने कारणं आली आहेत.\nदेशाचे प्रश्न हाताळण्याबाबत भाजपवर कोणत्या राज्यांनी जास्त विश्वास दाखवला\nअरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, नागालँड, ओडिशा, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड\nदेशाचे प्रश्न हाताळण्याबाबत काँग्रेसवर कोणत्या राज्यांनी जास्त विश्वास दाखवला\nModi Vs Raga कुणाची लोकप्रियता वाढली\nनरेंद्र मोदी यांच्या नावाला जानेवारीमध्ये 52.8 टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती. हे प्रमाण जानेवारी 2019पेक्षा जास्त आहे. मार्च 2019मध्ये 63.4 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली होती.\nराहुल गांधी यांची लोकप्रियता जानेवारीच्या तुलनेत कमी झालेली आहे. जानेवारीत 26.9 टक्के लोकांनी राहुल यांच्या नावाला पसंती दिली होती. आता मार्चमध्ये त्यांची लोकप्रियता 16.1 टक्क्यांवर आली आहे.या सर्वेक्षणात तिसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे ममता बॅनर्जी यांच्या नावाला. याशिवाय मायावती आणि प्रियांका गांधी यांच्याही नावाला काही लोकांनी पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे प्रियांका यांचं नाव मायावतींनंतर पसंतीचं आहे.\nभावी पंतप्रधान म्हणून लोकांची पसंती कुणाला\nनेता मार्च 2019 जानेवारी 2019\nनरेंद्र मोदी 63.4% 52.8%\nराहुल गांधी 16.1% 26.9%\nममता बॅनर्जी 3.4% 4.2%\nप्रियंका गांधी 1.5% 0.9%\nSPECIAL REPORT : काँग्रेसला झालं काय 2 नेते भाजपच्या वाटेवर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-08-25T15:47:48Z", "digest": "sha1:XUHFRFNG74SVH3HFTSBUBM4A55VAEZCN", "length": 7281, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संजय धोत्रे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमोदींचं मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, रणनीतीचं 'हे' आहे कनेक्शन\nनरेंद्र मोदी यांनी खातेवाटप करताना देखील पुढील राजकीय रणनीतीचा विचार केला आहे.\nमोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला काय मिळालं 'ही' आहे संपूर्ण यादी\nमोदी 2.0: खातेवाटप जाहीर; अमित शहांकडे गृह, राजनाथ यांच्याकडे संरक्षण\nVIDEO : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात\n'मैं ईश्वर की शपथ लेता हूं कि...', नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान\nVIDEO : मोदींचे महाराष्ट्रातले 'हे' 8 शिलेदार घेणार आज शपथ\nसर्वांना धक्का देत भाजपकडून मंत्रिपदासाठी नाव, प्रकाश आंबेडकरांना केलं आहे पराभूत\nVIDEO : मोदींच्या मंत्रिमंडळात 'या' मराठी नेत्यांची लागणार वर्णी\nविदर्भात 10 पैकी 8 जागा युतीच्या ताब्यात, दोन जागांवर फटका\nराहुल गांधींचे फेव्हरेट उमेदवार पटोलेंना नागपूरवासीयांची 'नाना'\nलोकसभा निवडणुकीत यशापा���ून आंबेडकर आणि ओवैसी 'वंचित'\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांतही 'नमो-नमो'\nAnalysis : अकोल्यात या कारणांमुळे चालला नाही 'वंचित फॅक्टर'\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/girl/all/page-6/", "date_download": "2019-08-25T15:39:01Z", "digest": "sha1:XDLKZBD6IMJU7AOIKM5RSGYXHR3LADMB", "length": 7653, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Girl- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nएकाच तरुणीवर यावल शहरात 3 तर भुसावळात 2 नराधमांनी केला बलात्कार\nयावल तालुक्यातील बामणोद येथील 22 वर्षीय तरूणीवर झालेल्या कथित बलात्कारप्रकरणी यावल पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. 8 ते 12 एप्रिल दरम्यान तरुणीवर यावल शहरातील 3 तर भुसावळातील 2 अशा पाच नराधमांनी बलात्कार केला होता.\nतरुणीकडे पाहून त्यानं केलं चक्क हस्तमैथून.. वाचा, नेमकं काय आहे हे प्रकरण\nIPL 2019 : डेव्हिड वॉर्नरसाठी 'ही' आहे लकी चार्म\nVIDEO : वय वर्ष अवघे तीन...रोहितच्या चिमुरडीला लागले स्पॅनिश शिकण्याचे वेध\nपुन्हा एकदा आनंद महिद्रांच्या 'या' ट्विटची चर्चा\nमुंबई : या नराधमानं 9 वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर केली निर्घृण हत्या\nजेव्हा हेमा मालिनी यांच्या डिलीव्हरीवेळी धर्मेंद्र यांनी बुक केलं होतं पूर्ण हॉस्पिटल\nलग्नाच्या चर्चेत मलायका अरोराचे मालदिवचे फोटो व्हायरल, लोकांनी केल्या अश्लिल कमेंट\nअवॉर्ड फंक्शनमध्ये कतरिनाला पाहताच तिच्याकडे गेला रणबीर, पाहत राहिली आलिया भट्ट\n...म्हणून मुली सिंगल राहणंच करतात पसंत\nस्पेशल ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकांची लूट; गोव्याच्या सबितानं जिंकलं सुवर्ण\nमहाराष्ट्र Mar 19, 2019\n पुण्यात तरुणीचा विनयभं��, घटना सीसीटीव्हीत कैद\nNo Fathers in Kashmir Teaser- 'हर कोई सोचता है की वो काश्मीर को जानता है...'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/movies/photos/page-3/", "date_download": "2019-08-25T16:13:14Z", "digest": "sha1:KRS3NWM7RSHJ6PLKNB6ZNJEWEMPOZAQX", "length": 7295, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Movies- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nकरणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’\nकंगनाने या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे. यात तिने नृत्य केलं आहे तर एका ब्रिटीश अधिकाऱ्यासोबत तिचं रिलेशनशिपही दाखवण्यात आलं आहे\nजयललितांची भूमिका करणार का ही लोकप्रिय अभिनेत्री\nPHOTOS : 'उरी' सिनेमा पाहण्यासाठी पोहचले 'हे' सेलिब्रिटी, विकी कौशलचं केलं कौतुक\nUri - द सर्जिकल स्ट्राइक : 'या' कारणांसाठी एकदा चित्रपट बघाच\n83 : रणवीर खाकी वर्दी सोडणार आणि होणार क्रिकेटर\nPHOTOS : लग्नानंतर 'छप्पाक' सिनेमासाठी दीपिका पदुकोणची तयारी सुरू\n2018 मध्ये 'पद्मावत' नव्हे तर 'हा' सिनेमा होता बॉक्स ऑफिसवर हिट\nसैराट अजून संपला नाहीये, काळजात चर्र करणाऱ्या या 5 कहाण्या ज्यांनी प्रेमाचा झाला भयानक अंत\n...म्हणून अंकिता लोखंडेसाठी हा दिवस आहे स्पेशल\nआणखी 14 वर्ष सलमान डेटवर जाऊ शकत नाही कारण...\nसलमान खानच्या सिनेमात दिसणार हा नवा चेहरा, ट्विटरवरून दिली माहिती\nअक्षयच्या 2.0 सिनेमा अडचणीत, चित्रपटाला दर्शवला विरोध\nसारा अली खानची बॉलिवूड एंट्री धोक्यात\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला त���रंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T16:37:55Z", "digest": "sha1:B3BHRE7DG4D5LLJP4NUJXM7DCI3FSUGS", "length": 9180, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाहन चालक परवाना - विकिपीडिया", "raw_content": "\nवाहन धारक किंवा वाहन चालविणारा व्यक्ती हा वाहन चालविण्यास योग्य आहे.व त्याने तसे प्रशिक्षण घेतलेले आहे.हे वाहन चालक परवाना सुनिश्चित करते.वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी लायसेन्स आवश्यक असते. वाहन परवाना मध्ये असे प्रकार पडतात.\n१. मोटार सायकल ५० सी.सी.\n२. मोटार सायकल विना गिअर.\n३. मोटार सायकल विना गिअर सह.\n४. लाईट मोटार व्हेईकल.\n५. लाईट मोटार व्हेईकल नॉट ट्रान्सपोर्ट.\n६. लाईट मोटार व्हेईकल ट्रान्सपोर्ट.\n७. हेवी मोटार व्हेईकल\n• लर्नर्स लायसेन्स – सहा महिन्यांच्या मुदतीसाठी लायसेन्स.\n• कायमस्वरूपी लायसेन्स – दीर्घ मुदतीचे लायसेन्स जे प्राप्त करण्यासाठी प्रथम लर्नर्स लायसेन्स आवश्यक असते.\n• ड्राईव्हिंग लायसेन्स प्राप्त करण्यासाठी लर्नर्स लायसेन्स काढणे बंधनकारक आहे.\n• विना गिअर ५० सी सी च्या वैयक्तिक वाहना करिता लायसेन्स प्राप्तीसाठी वयाची मर्यादा १६ वर्षे पूर्णची आहे.परंतु यासाठी चालकाला पालकांची परवानगीही आवश्यकता असते. तशी परवानगी मिळाल्यास १६ वर्षे पूर्ण असलेले व्यक्तीला वाहनचालक परवाना काढता येतो.\n• वैयक्तिक वाहनचालक स्थायी / कायमस्वरूपाचा वाहनचालक परवाना प्राप्तीसाठी वयमर्यादा १८ वर्षे पूर्ण असावे.\n• अवजड वाहनचालक परवाना प्राप्तीसाठी वय वर्षे २० पूर्ण व वाहनचालविन्याचे नियम व प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.\nवाहनचालक परवाना प्रकाराद्वारे वय पूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स सादर करावी लागते.त्याच प्रमाणे पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो, निवासी/रहिवासी प्रमाणपत्र, व मेडिकल फिटनेस असल्याचे घोषणापत्र परवाना अर्ज करते वेळी जोडावे लागतात.\nया कागदपत्राण बरोबर निश्चित केलेले शुल्क जमा केल्यास कागदपत्रांची सत्यता तपासून वाहनचालक परवानासाठी वाहन चालविण्याचे प्रात्यक्षिक व नियमांची माहिती अशी परीक्षा दिल्यानंतर लर्नर्स/तात्पुरता वाहनचालक परवाना दिला जातो.जर व्यक्ती प्रात्यक्षिक मध्ये नापास झाला तर त्याला पुन्हा परीक्षा देण्याची वेळ येते.\nतात्पुरता वाहनचालक परवाना प्राप्ती नंतर ३० ते १८० दिवसांच्या आत स्थायी वाहनचालक परवाना घ्यावा लागतो.त्यासाठी तात्पुरता वाहन परवाना व व्यक्ती ज्या वाहन परवान्यासाठी मागणी करते ते वाहन सोबत घेऊन परीक्षकांसमोर वाहन चालविणे नियमांची माहिती सांगणे या बाबी पूर्ण केल्यास स्थायी वाहन परवाना दिला जातो.ज्याची मुदत दीर्घ असते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जानेवारी २०१८ रोजी २१:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/mahanews/page/2/", "date_download": "2019-08-25T15:47:26Z", "digest": "sha1:M4OCUYY6E4SDO2FUTUGOQUZJT2AMIVDN", "length": 14171, "nlines": 147, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "महान्यूज – Page 2 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nप्रत्येक शहराला व गावाला एक ऐतिहासिक वारसा असतो. त्यातून त्या शहराचे ,गावाचे ऐतिहासिक महत्व लक्षात येते. असे म्हणतात की नाशिक शहराचा इतिहास हा फार जुना म्हणजे ६० हजार वर्षापूर्वीचा आहे. या कालावधीतील काही महत्वपूर्ण इतिहास नाशिकच्या श्री व्यास रिस��्च सेंटरचे श्री दिनेश वैदय , श्रीदेवेन कापडणीस , श्रीमती अनिता जोशी यांच्या प्रयत्नामुळे एका छताखाली पहावयास‍ मिळणार […]\nधारावी मधे किल्ला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटते. कारण धारावीची प्रसिद्धी इतर कारणांनी अगदी जगप्रसिद्ध झालेली आहे. धारावीच्या या लहानशा किल्ल्याला काळा किल्ला म्हणतात. स्थानिक लोकांमधे तो काळा किल्ला अथवा ब्लॅक फोर्ट म्हणूनच प्रसिद्ध आहे. […]\nहेमांडपंती देवालय म्हटले की ते अगदी साधे, लहानसे, आणि ओबडधोबड बांधणीचे असते. असा सर्वसाधारणपणे समज आहे. परंतु सिन्नर किंवा अंबरनाथचे भरीव मंदिर पाहिल्यावर भ्रमनिवास व्हायला वेळ लागणार नाही.\nअंकाई-टंकाई चा उल्लेख काही ठिकाणी अणकाई – टणकाई असाही केला जातो. हे जोडकिल्ले अजिंठा-सातमाळ रांगेत वसलेले आहेत. अंकाई जवळ ही रांग काहीशी तुटलेली आहे. या तुटलेल्या भागामधूनच गाडीरस्ता आणि रेल्वे मार्ग जातो. […]\nरत्नागिरी जिल्ह्याची भटकंती इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच असते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधून हिंडतांना इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळतात…छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आठवतो…त्याचबरोबर अनेक गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंना भेट देतांना स्थापत्यकलेचे अद्भूत नमुने न्याहाळता येतात. दापोली परिसरात फिरतांना कोकणचे अस्सल सौंदर्यही डोळ्यास पडते. म्हणूनच पर्यटकांचा या परिसराकडे जास्त ओढा असतो. […]\nनाशिकचे मोदकेश्वर गणेश मंदिर\nनाशिक जिल्हा हा धार्मिक पर्ययटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा जिल्हा मानला जातो. नाशिक शहरात असंख्य मंदिर आहेत. त्यापैकीच एक प्रसिध्द मंदिर म्हणजे मोदकेश्वर गणेश मंदिर. मोदकाच्या आकारातील हे मंदिर नाशिकरांचे श्रध्दास्थान आहे. […]\nचिपळूणपासून साधारण ४ कि.मी. अंतरावर गोवळकोटचा डोंगरी किल्ला आहे. या ५० मीटर उंचीच्या टेकडीच्या माथ्यावर असलेला किल्ला तिनही बाजुनी वस्तीने घेरलेला आहे.\nकार्तिक महिन्याच्या त्रिपुरारी पोर्णिमेला कनकेश्वराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे यात्रा भरते. आवास येथील नागेश्वराच्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी भरणारी यात्रा म्हणजे कनकेश्वराची यात्रा. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेतून विजय चिन्ह म्हणून ज्या पोर्तुगीज घंटा गावोगावी गेल्या, त्यातील एक घंटा या मंदिरात आली. प्रतिष्ठित अशा मारियांना डिमेलो या स्त्रीने इ.स. १६६६ मध्ये ही घंटा अर्पण केली, असा उल्लेख आहे. कनकेश्वर […]\nकोकणचा मेवा – भाग १\nआंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे… कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते.\nकोकणचा मेवा – भाग २\nरत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदेही पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो. कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात […]\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/congress-leaders-preferred-simple-lunch-28207", "date_download": "2019-08-25T15:27:35Z", "digest": "sha1:WRAYQLOCACS57MHTCBFYKNJGRR6ZYOSD", "length": 8754, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Congress Leaders Preferred Simple Lunch | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचमचमीत जेवणाकडे पाठ फिरवून काँग्रेस नेत्यांची 'पिठलं भाकर��' डिप्लोमसी\nचमचमीत जेवणाकडे पाठ फिरवून काँग्रेस नेत्यांची 'पिठलं भाकरी' डिप्लोमसी\nचमचमीत जेवणाकडे पाठ फिरवून काँग्रेस नेत्यांची 'पिठलं भाकरी' डिप्लोमसी\nचमचमीत जेवणाकडे पाठ फिरवून काँग्रेस नेत्यांची 'पिठलं भाकरी' डिप्लोमसी\nसोमवार, 3 सप्टेंबर 2018\nकाँग्रेसची जनसंपर्क यात्रा आज सातारा जिल्ह्यात आहे. सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या सामधीचे दर्शन घेऊन यात्रा कराडमधून खटाव तालुक्यातील वडुजकडे मार्गस्थ झाली. वाटेत उंबर्डे येथे चमचमीत जेवणाची सोय केली जाणार होती. काँग्रेसच्या नेत्यांनी हा बेत रद्द केला. गोपूज परिसरात एक आंब्याच्या झाडा खाली यात्रा थांबली. येथे जमिनीवर बसून नेत्यांनी येथे पिठले, भाकरी, कांद्याची पात, ठेचा, दही आणि चटणीवर ताव मारला.\nसातारा : काँग्रेसची जनसंपर्क यात्रा सकाळी कराडमधून खटाव तालुक्यातील वडूज कडे मार्गस्थ झाली. वाटेत उंबर्डे गावी जेवणाची सोय करण्यात येणार होती. पण, हा बेत रद्द करत काँग्रेसच्या नेत्यांनी गोपूज परिसरात आंब्याच्या झाडाखाली बसून पिठले, भाकरी, ठेचा आणि दही खाऊन यात्रा वडुजकडे रवाना झाली.\nकाँग्रेसची जनसंपर्क यात्रा आज सातारा जिल्ह्यात आहे. सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या सामधीचे दर्शन घेऊन यात्रा कराडमधून खटाव तालुक्यातील वडुजकडे मार्गस्थ झाली. वाटेत उंबर्डे येथे चमचमीत जेवणाची सोय केली जाणार होती. काँग्रेसच्या नेत्यांनी हा बेत रद्द केला. गोपूज परिसरात एक आंब्याच्या झाडा खाली यात्रा थांबली. येथे जमिनीवर बसून नेत्यांनी येथे पिठले, भाकरी, कांद्याची पात, ठेचा, दही आणि चटणीवर ताव मारला.\nयावेळी स्थानिक लोकांशी नेत्यांनी संवाद साधला. त्यानंतर यात्रा वडुजकडे मार्गस्थ झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सतेज पाटील, आनंदराव पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nयशवंतराव चव्हाण अशोक चव्हाण ashok chavan मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan हर्षवर्धन पाटील harshwardhan patil राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil सतेज पाटील satej patil आनंदराव पाटील anandrao patil\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5876/", "date_download": "2019-08-25T15:26:50Z", "digest": "sha1:QNDYXG4WAGE7BQMTNRWPAXKIKJHHWMJO", "length": 4144, "nlines": 104, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-का असा निघून गेलास?", "raw_content": "\nका असा निघून गेलास\nAuthor Topic: का असा निघून गेलास\nका असा निघून गेलास\nका असा निघून गेलास\nका असा निघून गेलास\nजीवनात माझ्या यायचे नव्हते\nतर का वेडीआस लावून गेलास\nतूच मला प्रेम करायला शिकवलस\nमाझ्यातील नकारला प्रेमाने स्वीकारलस\nवेड्या माझ्या मनाने तुला आपलस केल\nमाझ मन फक्ट तुझ झाल\nतू दूर असूनही मनाच्या अगदी जवळ आलास\nमाझे डोळे फ्क्त तुलाच बघायचे\nमनाचे सुंदर स्वप्न रंगवत होते\nकि अचानक दु:खाचे डोंगर जवळ आले\nमन रडूही शकले नाही इतकेस्थिर झाले\nमला सोडून निघून गेलास\nशेवटचे दर्शनही दिले नाहीस\nका असा निघून गेलास\nवेडी आस तुटून गेली\nमन किती राडते कोणाला सांगू\nदु:खाचे सागरही कमी पडते\nतुला शोधायला आता जगही कमी पडते\nजीवनातील आनंद निघून गेला\nतूच तर त्याला सोबत घेऊन गेलास\nमाझ्यातील होकाराही जानलस नाही\nका असा निघून गेलास\nका असा निघून गेलास\nRe: का असा निघून गेलास\nRe: का असा निघून गेलास\nका असा निघून गेलास\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8", "date_download": "2019-08-25T15:58:54Z", "digest": "sha1:IB72I4WLNJ6BSRPFGWRCT6WGLE436V4U", "length": 4239, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्पायडरमॅन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्पायडरमॅन हे मार्व्हेल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या चित्रकथांमधील काल्पनिक पात्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०१७ रोजी २१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AB%E0%A5%AC", "date_download": "2019-08-25T15:29:00Z", "digest": "sha1:QNH44CZ6ELINFJZYWNYYZXCLNDQGTPSM", "length": 5637, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १४५६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४३० चे - १४४० चे - १४५० चे - १४६० चे - १४७० चे\nवर्षे: १४५३ - १४��४ - १४५५ - १४५६ - १४५७ - १४५८ - १४५९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै ७ - मृत्यूच्या २५ वर्षानंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवण्यात आले.\nइ.स.च्या १४५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i150909011750/view", "date_download": "2019-08-25T16:16:09Z", "digest": "sha1:O36QTPVEJYSTWD7QAN72SMUB2WZYFJFK", "length": 9744, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संगीत मृच्छकटिक - अंक पहिला", "raw_content": "\nअष्टगंधात कोणकोणते घटक असतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|संगीत मृच्छकटिक|अंक पहिला|\nसंगीत मृच्छकटिक - अंक पहिला\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’\nTags : dramagovind ballal devalmrucchakatikगोविंद बल्लाळ देवलनाटकमृच्छ्कटिकमराठीसाहित्य\nअंक पहिला - भाग १ ला\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’\nअंक पहिला - भाग २ रा\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’\nअंक पहिला - भाग ३ रा\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’\nअंक पहिला - भाग ४ था\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’\nअंक पहिला - भाग ५ वा\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’\nअंक पहिला - भाग ६ वा\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’\nअंक पहिला - भाग ८ वा\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’\nअंक पहिला - भाग ९ वा\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’\nअंक पहिला - भाग १० वा\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’\nअंक पहिला - भाग ११ वा\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.\nअंक पहिला - भाग १२ वा\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.\nअंक पहिला - भाग १३ वा\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.\nअंक पहिला - भाग १४ वा\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.\nविद्या माहित आहे, पण अविद्या हे काय आहे\nअभंग - ८४३१ ते ८४४१\nअभंग - ८४२१ ते ८४३०\nअभंग - ८४११ ते ८४२०\nअभंग - ८४०१ ते ८४१०\nअभंग - ८३९१ ते ८४००\nअभंग - ८३८१ ते ८३९०\nअभंग - ८३७१ ते ८३८०\nअभंग - ८३६१ ते ८३७०\nअभंग - ८३५१ ते ८३६०\nअभंग - ८३४१ ते ८३५०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/642", "date_download": "2019-08-25T16:47:42Z", "digest": "sha1:BOAKQ72JYFQKWOTJQHSVBZ4SDSSP4DCY", "length": 3268, "nlines": 40, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "M Marathi News Welcome To 2019 ‘म मराठी’ अभिमान महाराष्ट्राचा गौरव मराठीचा – M Marathi", "raw_content": "\nM Marathi News Welcome To 2019 ‘म मराठी’ अभिमान महाराष्ट्राचा गौरव मराठीचा\nM Marathi News Welcome To 2019 ‘म मराठी’ अभिमान महाराष्ट्राचा गौरव मराठीचा\nगावाकडची बातमी असो व्वा शहरातील खबरबात अचुक बातमीदारीच नव पाऊल ग्रामीण महाराष्ट्राचा बुलद आवाज धावपळीतल्या शहरातील समस्यांचा शोध घेणारी पञकारिता अर्थात म मराठी म मराठी … अभिमान महाराष्ट्राचा गौरव मराठीचा\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/health-benefits-of-dried-fenugreek-leaves/", "date_download": "2019-08-25T15:31:38Z", "digest": "sha1:4Q5RLYRGFPWLXSGXQLTOB3L3FBHB7NWQ", "length": 6910, "nlines": 100, "source_domain": "arogyanama.com", "title": "शरीरातील साखर नियंत्रित ठेवते कसूरी मेथी, जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे - Arogyanama", "raw_content": "\nशरीरातील साखर नियंत्रित ठेवते कसूरी मेथी, जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – कसूरी मेथीमधील पोषकतत्त्व शरीराचा बॅक्टेरिया आणि फंगसपासून बचाव करतात. तसेच यामध्ये हिलींग इफेक्ट असल्याने सूज आणि वेदनांपासून आराम मिळतो. यातील कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन सी हे शरीराचा अनेक इन्फेक्शनपासून बचाव करते. त्वचा आणि केसांसंबंधीत समस्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कसूरी मेथीचे आणखी काही फायदे आपण जाणून घेवूयात.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nकसूरी मेथी ग्लुकोज मेटाबॉलिजम नियंत्रित ठेवते. हे एक अँटी-डायबेटिक एलिमेंटप्रमाणे काम करते. टाइप-२ डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी हे फायदेशीर असते.\nकसूरी मेथीमध्ये व्हिटॅमिन-सी आणि आयर्न असल्याने त्वचेचा इन्फेक्शनपासून बचाव होतो. पिंपल्स निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. डार्क सर्कल दूर नष्ट होतात.\nयाच्या स���वनाने केस मजबूत होतात. डोक्याच्या त्वचेमध्ये येणारी खाज कमी होते. तसेच कोंड्याची समस्या कमी होते.\nकसूरी मेथी पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे बध्दकोष्ठता, अ‍ॅसिडिटी दूर होते.\nकसुरीमेथी विविध आजारांवर औषधी प्रमाणे काम करते. यामुळे हे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते.\nTags: arogyanamaBodydoctorFenugreek fenugreekhealthआरोग्यआरोग्यनामाआहारकसूरी मेथीडॉक्टरत्वचाव्यायामशरीर\n'या' ५ ग्रुमिंग टिप्सने पुरुष दिसतील स्मार्ट आणि हँडसम, आवश्य अजमावून पहा\n'हे' 13 उपाय करा आणि झटपट मिळवा लांब केस ; जाणून घ्या\n'हे' 13 उपाय करा आणि झटपट मिळवा लांब केस ; जाणून घ्या\nटाळी वाजवल्याने हृदय होते निरोगी, जाणून घ्या असेच आणखी महत्वाचे १० फायदे\nसोरायसिस रुग्णांसाठी मोफत औषध\nउरलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवता आरोग्यावर होऊ शकतो परिणाम\nकेसांचे नुकसान का होते जाणून घ्या या समस्येमागील कारणे\nतुम्हाला खुप बोलण्याची सवय आहे का तर ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच, आवश्य वाचा\nतुमच्याही स्वयंपाकघरात आहे, हे अनेक आजारांवरील रामबाण औषध\nआज देशभरातील निवासी डॉक्टर संपावर\nअशी तरुणी करते तुमच्यावर आयुष्यभर प्रेम जाणुन घ्या ‘हे’ खास संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-206383.html", "date_download": "2019-08-25T16:28:09Z", "digest": "sha1:AY7BHX7PIM7JWOLABZSHRJ72RFYKHX7C", "length": 10965, "nlines": 176, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बजेटमध्ये शेतकर्‍यांसाठी भरीव तरतुदी ' | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'बजेटमध्ये शेतकर्‍यांसाठी भरीव तरतुदी '\n'बजेटमध्ये शेतकर्‍यांसाठी भरीव तरतुदी '\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nमुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव\nVIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'\nVIDEO: राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज\nVIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान\nपृथ्वीचं फुफ्फुस अजूनही जळतंय; अ‍ॅमेझॉनमधल्या नैसर्गिक संपत्तीची राख\nमहाराष्ट्र 8 hours ago\nVIDEO: मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून 3 साधूंना पट्ट्यांनी अमानुष मारहाण\nमहाराष्ट्र 8 hours ago\nVIDEO: खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई, इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 11 hours ago\nनाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार\nमहाराष्ट्र 12 hours ago\nVIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव\nमहाराष्ट्र 12 hours ago\nडोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 13 hours ago\nSPECIAL REPORT: पूरग्रस्तांसमोर आता नवं संकट; शेतात आणि घरात घुसल्या महाकाय मगरी\nमहाराष्ट्र 15 hours ago\nSPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात\nअजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO\nSPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या हाती आता शिवरायांचा भगवा\nधनंजय मुंडेंच्या लेकीने गाजवली सभा, पाहा हा VIDEO\nपुण्यातील दारूड्या महिलेचा आणखी एक VIDEO समोर, जवानांना केली शिवीगाळ\nVIDEO : सेना-भाजपची युती बिनसणार\nमुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO\nVIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nVIDEO : अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे आल्या धावून, फडणवीस सरकारला फटकारलं\nसूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO\nदहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO\nVIDEO : डोळ्याचे पारणे फेडणारी 'स्पेशल' दहीहंडी\nअखेर मनसे सैनिकांनी फोडलीच EVM ची हंडी, पाहा हा VIDEO\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं व���्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-08-25T15:44:19Z", "digest": "sha1:IA5G2ZVZQN55RKIQMEU3IHJ37Y7OTL4H", "length": 10636, "nlines": 189, "source_domain": "kayvatelte.com", "title": "जाहिरात | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nसकाळची वेळ होती राजाभाऊ घरून निघाले होते ऑफिसला जायला.. रस्त्याने थोडे फास्टच चालत निघाले होते,९-०१ ची लोकल पकडायची होती . तेवढ्यात एक समोरून एक ऑटॊ वाला स्पिड आला आणि राजाभाऊंना धडक मारणार, तेवढ्यात अ‍ॅबरप्टली ब्रेक मारल्याप्रमाणे उभा राहिला\nपावसाळा आला की सगळ्या न्यूज चॅनल्सचे लोकं खार सबवे आणि मिलन सबवे च्या शेजारी आपल्या व्हॅन्स उभ्या करुन ठेवतात. अगदी प्रेताची वाट पहात असलेल्या गिधाडा प्रमाणे कधी तो सबवे बंद होतो आणि आपण कधी ब्रेकिंग न्यूज देतो याची वाट पहात … Continue reading →\nPosted in जाहिरातिंचं विश्व\t| Tagged एअरसेल, जाहिरात, पाउस, मुंबई\t| 20 Comments\nही एक जाहिरात मला अगदी मनापासून आवडते. आज काल सिनेमा हॉल मधे पण सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवले जाते. काही वर्षांपूर्वी पण ही पद्धत होती, पण नंतर मग लोकं राष्ट्रगीत सुरु असतांनाच उ जातात म्हणून राष्ट्रगीत लावणे बंद करण्यात आले. … Continue reading →\nमायक्रोसॉफ्ट आणि गुगल मधलं भांडण म्हणजे कोक आणि पेप्सी मधलं भांडण या मधे थोडासा फरक आहे. कोक – पेप्सी ह्यांची पद्धत जरा निराळी असते. म्हणजे एखाद्या देशामधे ते गेले, की आधी लोकल एस्टॅब्लिश्ड प्लेअर्स बरोबर ते कॉम्पिट करुन त्यांना नामशेष … Continue reading →\nएका मित्राचा फोन आला होता. म्हणे तुझा ब्लॉग वाचला – ते सिगरेटच्या जाहिरातीचं पोस्ट.. म्हणाला की जेंव्हा एखाद्याची कॉपी करतोस तेंव्हा कमीत कमी नांव तरी देत जा.. मला प्रथम काहीच लक्षात आलं नाही.. म्हणाला, अगदी याच विषयावर टाइम मॅगझिन मधे … Continue reading →\nPosted in जाहिरातिंचं विश्व\t| Tagged जाहिरात, जुन्या जाहिराती, व्हिंटेज जाहिराती, सिगरेट, सिगरेट जाहिरात\t| 3 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/deepika-padukone-meets-rishi-kapoor-nyc-after-met-gala-2019-event-mj-372619.html", "date_download": "2019-08-25T15:28:20Z", "digest": "sha1:ATQU5BAN2VMF5IKVLIDKURSGOZNEHHUV", "length": 19400, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यूयॉर्कला जाऊन ऋषी कपूरना भेटली रणबीरची 'ही' एक्स गर्लफ्रेंड deepika padukone meets rishi kapoor nyc after met gala 2019 event | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nन्यूयॉर्कला जाऊन ऋषी कपूरना भेटली रणबीरची 'ही' एक्स गर्लफ्रेंड\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nPM मोदींच्या भेटीनंतर परदेशातील 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराचे पुर्नबांधणी\nन्यूयॉर्कला जाऊन ऋषी कपूरना भेटली रणबीरची 'ही' एक्स गर्लफ्रेंड\nरणबीरची आई नीतू कपूर यांनी त्यांच्या या भेटीचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.\nमुंबई, 12 मे : अभिनेता ऋषी कपूर मागच्या एक वर्षापासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहेत. सध्या ते कॅन्सरमुक्त झाले असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्याला कॅन्सर झाला होता याची कबूली दिली होती. मागच्या वर्षभरात अनेक बॉलिवूड कलाकारांनी न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. बॉलिवूडच्या इतर कलाकारांप्रमाणे मेट गाला इव्हेंटसाठी न्यूयॉर्कला गेलेली दीपिकाही नुकतीच ऋषी कपूर यांना भेटायला पोहोचली. रणबीर कपूर सोबत ब्रेकअप झाल्यानंतरही त्यांच्यात आता चांगली मैत्री आहे. म्हणूनच मागचं सर्व विसरून दीपिकानंही ऋषी कपूरना भेटून त्यांच्या सोबत काही वेळ घालवला. दीपिकाच्या या खास भेटीच काही फोटो नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.\nऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये दीपिका ऋषी आणि नीतू कपूर यांच्यासोबत हसताना दिसत आहे. या फोटोंना नीतू यांनी, 'एक सुंदर संध्याकाळ दीपिका सोबत' असं कॅप्शन दिलं. अभिनेता ऋषी कपूर सप्टेंबर 2018 पासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहेत. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी कोणता आजार झाला आहे हे जाहीररित्या बोलणं नेहमीच टाळलं. काही दिवासांपूर्वीच निर्माता राहुल रवैल यांनी ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला होता याचा खुलासा त्यांच्या फेसबुक पोस्टमधून केला होता.\nऋषी कपूर यांनी कॅन्सरमधून पूर्णपणे बरे झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत कॅन्सरच्या उपचारांचा अनुभव काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. ते म्हणाले, 'यूएसमध्ये 8 महीन्यांची माझी ट्रीटमेंट 1 मे ला सुरू झाली होती. मात्र देवाची माझ्यावर कृपा होती. आता मी कॅन्सर फ्री आहे. या सर्व कठीण काळात माझ्या पत्नीनं मला खंबीरपणे साथ दिली. खरंतर माझ्यासारख्या हट्टी माणसाला सांभाळणं खूप काठीण आहे मात्र नीतूनं कधीच काही तक्रार केली नाही.' ऋषी कपूर कॅन्सर फ्री झाले असले तरीही त्यांची ट्रीटमेंट अद्याप सुरू असून त्यांना रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागणार असल्याचं डॉक्टर्सनी सांगितलं आहे.\nVIDEO : गणेश गायतोंडेपेक्षा कमी नव्हता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या खऱ्या आयुष्यातील संघर्ष\nदीपिकाच्या काही दिवस अगोदरच रणबीर कपूर आपल्या वडीलांना भेटायला न्यूयॉर्कला गेला होता. रणबीर आणि दीपिका 2008 ते 2014 या काळात रिलेशिपमध्ये होते. पण नंतर ते वेगळे झाले आणि मागील वर्षी म्हणजे नोव्हेंबर 2018मध्ये दीपिकानं रणवीर सिंहसोबत लगीन गाठ बांधली. मात्र दीपिका आणि रणबीरची मैत्री मात्र आजही कायम आहे. दीपिकाच्या आधी आलिया भट, प्रियांका चोप्रा, अनिल कपूर यांनीही ऋषी कपूर यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली होती.\n'SOTY 2'वरून कंगनाची बहीण रंगोलीनं करण जोहरवर साधला निशाणा\nSacred Games 2चं नवं पोस्टर काय सांगतं , गणेश गायतोंडेची पुन्हा दहशत \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं ���ईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/all/page-3/", "date_download": "2019-08-25T15:38:29Z", "digest": "sha1:SZRXNUAISQSD2LDH7GG4MLA66VCE6NHJ", "length": 7458, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक स्तरावर मोठी घसरण\nEconomy, India - भारताच्या अर्थव्यवस्थेचा जागतिक स्तरावर नंबर एकदम खाली घसरलाय\nEVM वरून रान पेटणार राज ठाकरेंसह विरोधकांचा 21 ऑगस्टला मुंबईत मोर्चा\nसरकारनं 'या' पदासाठी मागवलेत अर्ज, महिना 2.25 लाख रुपये पगार\nभारत 'ए' 190 धावात गारद, दुसऱ्या डावात विंडीजच्या घसरगुंडीने सामन्यात रंगत\nशपथ घेणारे तरी त्या पक्षात राहतील का, मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादी\nVIDEO मुख्यमंत्र्यांच्या वर्धा इथल्या सभेत गोंधळ, युवकाने फडकवला बॅनर\nविरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी शिवसेनेबाबत केला मोठा गौप्यस्फोट\nमुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश'ला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीची 'शिवस्वराज\nदिड कोटी खर्च करून बांधला बंधारा, एकाच पावसात वाहून गेला\nनवी मुंबईतील राजकारणात नवा ट्विस्ट, नाईकांच्या भाजप प्रवेशाबद्दल सस्पेन्स\nपेट्रोलनंतर सोनं-चांदीही झालं स्वस्त, 'हे' आहेत सोमवारचे दर\nरोज 2 रुपये कमावणाऱ्या सरोज आता आहेत 2 हजार कोटींची मालकीण\nVIDEO : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी हाय-टेक रथ दाखल, अशा आहे सुविधा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : ���काच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%88/videos/", "date_download": "2019-08-25T15:36:35Z", "digest": "sha1:R53TO5GYA6XETGG6V6SQEOOFUUWLGVV2", "length": 6684, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "श्यामची आई- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nज्या नात्यातला भाव व्यक्त करण्यासाठी कुठल्या उपमा-अलंकारांची गरज नसते. ज्या नात्याच्या केवळ उच्चारात सगळे शब्द पांगळे होतात. जे नातं थेट आपल्या जन्माच्या गर्भाशीच निगडीत असतं. त्या नात्याच्या गोष्टींची ही पंचाहत्तरी अर्थात शामच्या आईची पंचाहत्तरी. मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र अशा शब्दात आचार्य अत्रेंनी ज्या पुस्तकाचं वर्णन केलं त्या पुस्तकाची ही पंचाहत्तरी. या पुस्तकाच्या पहिल्याच परिच्छेदात सानेगुरूजी म्हणतात- माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणा-या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे वा वाचकांचे हृदय कोरडीच राहतील तर हे पु्स्तक त्याज्य, व्यर्थ व नीरस समजावे. आज या लिखाणाला पंचाहत्तर वर्ष झाली. इतक्या वर्षानंतर या पुस्तकाचा सुरसपणा टिकून आहे की ते त्याज्य, व्यर्थ झालंय हे शोधण्याचाच हा यथाशक्ती पण प्रामाणिक प्रयत्न...\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्���ांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-204737.html", "date_download": "2019-08-25T16:42:04Z", "digest": "sha1:T5HQUZD5L56PMBY2OG4LJX5GWUKCSW72", "length": 11009, "nlines": 178, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'चारा छावण्या सुरूच राहणार' | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'चारा छावण्या सुरूच राहणार'\n'चारा छावण्या सुरूच राहणार'\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nमुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव\nVIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'\nVIDEO: राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज\nVIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान\nपृथ्वीचं फुफ्फुस अजूनही जळतंय; अ‍ॅमेझॉनमधल्या नैसर्गिक संपत्तीची राख\nमहाराष्ट्र 8 hours ago\nVIDEO: मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून 3 साधूंना पट्ट्यांनी अमानुष मारहाण\nमहाराष्ट्र 8 hours ago\nVIDEO: खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई, इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 11 hours ago\nनाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार\nमहाराष्ट्र 12 hours ago\nVIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव\nमहाराष्ट्र 13 hours ago\nडोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 13 hours ago\nSPECIAL REPORT: पूरग्रस्तांसमोर आता नवं संकट; शेतात आणि घरात घुसल्या महाकाय मगरी\nमहाराष्ट्र 15 hours ago\nSPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात\nअजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO\nSPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या हाती आता शिवरायांचा भगवा\nधनंजय मुंडेंच्या लेकीने गाजवली सभा, पाहा हा VIDEO\nपुण्यातील दारूड्या महिलेचा आणखी एक VIDEO समोर, जवानांना केली शिवीगाळ\nVIDEO : सेना-भाजपची युती बिनसणार\nमुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघ��ताचा LIVE VIDEO\nVIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nVIDEO : अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे आल्या धावून, फडणवीस सरकारला फटकारलं\nसूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO\nदहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO\nVIDEO : डोळ्याचे पारणे फेडणारी 'स्पेशल' दहीहंडी\nरात्री उठून सारखं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-08-25T17:04:51Z", "digest": "sha1:CGS6ZZV7KZLKSJVG3G4AOF5JEROKLMX5", "length": 3857, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्वीडन राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "स्वीडन राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ\nस्वीडन महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात स्वीडनचे प्रतिनिधित्व करतो.\nराष्ट्रीय महिला फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१६ रोजी ००:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लाग��� असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/date/2019/05/27", "date_download": "2019-08-25T16:37:31Z", "digest": "sha1:QBLVGMNGFWVCHMYFC6ILRFO2UXNAORZO", "length": 15344, "nlines": 167, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "May 27, 2019 - TV9 Marathi", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nयुवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून पीएसआयला मारहाण\nतुळजापूर : गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांकडून पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. नुकतंच तुळजापूरमधील युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली\nपोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा\nमुंबई : सध्याच्या आधुनिक जीवनात आपला जास्तीत जास्त वेळ हा ऑफिसमध्ये कॉम्प्युटर काम करण्यात जातो. दिवसातील 8-9 तास ऑफिसमध्ये कुठल्याही शारिरीक हालचालीशिवाय खुर्चीवर बसून आपण\nTVS कंपनीची Apache RR 310 नव्या रुपात लाँच, किंमत तब्बल…\nमुंबई : TVS या बाईक कंपनीने Apache RR 310 ही फ्लॅगशिप बाईक नवीन रुपात लाँच केली आहे. TVS Apache RR 310 या नवीन बाईकमध्ये अनेक\nममता बॅनर्जींचे 3 आमदार दिल्लीला रवाना, भाजप प्रवेशाची शक्यता\nकोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप आता टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना विधानसभेतही धक्का देण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार टीएमसीचे\nआधार कार्डवरील तुमचा फोटो कसा बदलाल\nमुंबई : आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. हे भारतीय नागरिकांचं ओळखपत्र आहे. आज कुठल्याही महत्त्वाच्या व्यवहारासाठी आपल्याला या आधार कार्डची\nयुतीतच लढायचंय, कोणतेही वाद न ठेवता कामाला लागा, उद्धव ठाकरेंच्या सूचना\nमुंबई : लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेलं यश पाहता राज्यात विधानसभा निवडणूक युतीतच लढायची आहे. त्यामुळे युतीत कोणतेही वाद नकोत, असं सांगत विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला\nतीन लाखांच्या फरकाने विजय मिळवलेल्या खासदार अभिनेत्रीचे फोटो व्हायरल\nया लोकसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटी��नी विजय मिळवला, तर काही जण पराभूतही झाले. पण निवडणुकीनंतरही बंगाली अभिनेत्री मीमी चक्रवर्तीची जोरदार चर्चा आहे. मीमीने पश्चिम बंगालमधील जादवपूर\nदमदार फीचर्ससह Storm 125 लाँच, किंमत फक्त…\nमुंबई : मोटारसायकल बनवणारी कंपनी Aprilia ने Storm 125 ही बहुप्रतिक्षित स्कूटर लाँच केली आहे. ऑटो एक्सपो 2018 मध्ये पहिल्यांदा कंपनीने ही गाडी समोर आणली\nवीरु देवगण खुर्चीवरुन कोसळले, काजोलच्या फोननंतर अजय देवगणची रुग्णालयाकडे धाव\nमुंबई : बॉलिवूडमध्ये 80 पेक्षा जास्त सिनेमात अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम करणारे वीरु देवगण यांचं निधन झालं. प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचे ते वडील आहेत. अजय\nपंतप्रधान मोदींच्या शपथविधीला या आठ देशांचे प्रमुख उपस्थित राहणार\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला BIMSTEC देशांच्या प्रमुखांसह आठ देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलंय. बिम्सटेकमध्ये भारतासह दक्षिण आशियातील आणि पूर्व आशियातील बंगालच्या\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅ���िंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/raj-thackerays-delhi-visit-after-14-years-87212-87212.html", "date_download": "2019-08-25T15:44:08Z", "digest": "sha1:MCHKTUDXS753UJ52E3OGJCBDG6RKMWCW", "length": 20474, "nlines": 179, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनी दिल्लीत!", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्र मुंबई राजकारण हेडलाईन्स\nराज ठाकरे तब्बल 14 वर्षांनी दिल्लीत\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे आज दिल्लीला रवाना झाल्यापासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याचं कारणही तसंच आहे. कारण राज ठाकरेंची ही दिल्ली भेट तब्बल 14 वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी ते 2005 मध्ये दिल्लीत गेले होते.\nराज ठाकरे याआधी 2005 ला जाण्याचे कारणही असेच खास होते. ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना ‘बाळ केशव ठाकरे, अ फोटोबायोग्राफी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी दिल्लीत गेले होते. त्यानंतर मे 2005 रोजी अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.\nयानंतर काही काळातच राज ठाकरे यांनी 2005 मध्येच राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आणि मार्च 2006 ला आपला नवा राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केला. पक्षस्थापनेनंतर मात्र राज ठाकरे यांनी दिल्लीकडे ढुंकुनही पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष महाराष्ट्रावरच केंद्रीत केले.\n‘पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणानंतरही दिल्ली भेट नाहीच’\nदरम्यान, राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरलेल्या नीट परीक्षेच्या नियमांबद्दल दूरध्वनीवर बोलणे झाले होते. त्यावेळी मोदींनी राज ठाकरेंना दिल्लीत सदिच्छा भेट देण्याचे आणि स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. मात्र, राज ठाकरेंचे दिल्लीला जाणे झालेच नाही. त्यावेळी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. मात्र, पुढे हा मैत्रीचा प्रवास कट्टर राजकीय विरोधकापर्यंतही झाला.\nराज ठाकरे मुलगा अमितच्या लग्नाची पत्रिका तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यासाठी जानेवारी महिन्यात स्वतः दिल्लीला जाणार होते, अशी चर्चा झाली. मात्र, त्यावेळीही ते दिल्लीला गेलेच नाही. त्यावेळी त्यांनी आपले स्वीय सचिव हर्षल देशपांडे यांना राहुल गांधी आणि अन्य राजकीय नेत्यांना लग्नाची पत्रिका देण्यासाठी पाठवले होते.\nदिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची सोमवारी (8 जुलै) दुपारी 12 वाजता दिल्लीत भेट घेणार आहेत. यासाठी राज ठाकरे आज दिल्लीमध्य��� दाखल झाले. या भेटीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी ईव्हीएम विरोधातील आपली भूमिका राज निवडणूक आयुक्तांकडे स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे.\nलोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेविरोधात 10 सभा घेतल्या. या सभांना लोकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र, राज यांच्या या सभांना मिळालेल्या प्रतिसादाचं रूपांतर मतांमध्ये झालं नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा संशयही व्यक्त केला गेला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 2 दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजू शेट्टी ईव्हीएम आणि सरकारविरोधात मोठे आंदोलन छेडणार आहेत. या आंदोलनात राज ठाकरे यांनी सहभागी व्हावं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. राज ठाकरे या आंदोलनात सहभागी झाले, तर आंदोलनाला एक वेगळं स्वरूप प्राप्त होईल, असा अंदाज विरोधीपक्ष वर्तवत आहेत.\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\nसोलापुरात सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर पोलिसांची कारवाई\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nराहुल गांधींची काश्मीर दौऱ्याची तयारी, पण अगोदरच 'रेड सिग्नल'\nईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं, त्यांच्यावर सूड घेऊन कोणता लाभ\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली…\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nराज्यसभेतील भाषणासाठी 35 हजाराची पुस्तकं, जेटलींच्या भाषणांनी संसदही स्तब्ध\nसोनं 39 हजारांपर्यंत जाण्याचं कारण काय\nनव���ा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मो���ींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-08-25T16:27:59Z", "digest": "sha1:XYTUFAIZ6MGCDNBNATFBEB4Q3CRLDH5X", "length": 7261, "nlines": 93, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "मूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला – Mulayvardhan", "raw_content": "\nमूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला\nमूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला\nमूल्यवर्धन क्षमता-विकास शिक्षकांचे विचार आणि दृष्टीही बदलत असल्याचे दिसून आले आहे.\n(जिल्हा : पुणे, तालुका : हवेली, केंद्र : लोहगाव, शाळा : लोहगाव)\nलोहगाव केंद्रातील जि.प. शाळेतील शिक्षिका तृप्ती तोडकर यांची मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली तेव्हा फक्त शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम असेल, असे त्यांना वाटले होते. पण चार दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या विचारात बदल झाले. त्यांनी हा कार्यक्रम स्वतःच्या शाळेत अंमलात आणण्याचा निर्धार केला. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांत बदल होत असल्याचे हे बोलके उदाहरण होते.\nतृप्ती तोडकर याविषयीचा आपला अनुभव सांगतात, “मूल्यवर्धनमुळेच मला मुलांमधील चांगले गुण ओळखता येऊ लागले. मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा पहिला दिवस पार पडला आणि वाटले, उद्याची पिढी मूल्यवर्धनमुळेच चांगल्याप्रकारे घडवू शकू. तोपर्यंत माझे विचार वेगळे होते पण आता त्यात संपूर्ण बदल झाला आहे. माझ्यात बदल झालाच, मुलांमध्येही तो होताना मी पाहते आहे.”\nमुलांमध्ये भांडणे होत असत पण मूल्यवर्धनमुळे आपआपसातील वाद स्वत: सोडवू लागली. स्वत:हून अभ्यास करायला लागली. मुले काय अयोग्य गोष्टी करीत आहे, हे त्यांच्या लक्षात आणून द���ल्यानंतर स्वयंप्रेरणेतून बदलायला लागली. वर्गनियम पाळण्यात शिक्षक जरी चुकले तरी ते त्यांना त्यांची चूक सांगू लागले. मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये सभाधीटपणा आला, असे निरीक्षण तृप्ती तोडकर नोंदवतात.\nमूल्यवर्धन प्रशिक्षणामुळे माझ्या विचारांत संपूर्ण बदल झाला आहे. माझ्यात बदल झालाच, मुलांमध्येही तो होताना मी पाहते आहे.\n– तृप्ती तोडकर, शिक्षिका\nबुजरी मुले सादर करू लागली नाटक \nमुलांची आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्ती – मूल्यवर्धनची किमया\nमूल्यवर्धनमुळे शाळेचे वातावरणच बदलले\nसृजनशील शिक्षकांद्वारे मूल्यवर्धनची अध्यापनाशी सांगड\nइंग्रजी माध्यमाच्या शाळेबरोबरच्या स्पर्धेमुळे फायदा की तोटा\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/10-home-remedies-to-grow-hairs-again/", "date_download": "2019-08-25T16:25:16Z", "digest": "sha1:XHNWKK5MF6IDV67SZCQCOX3EUXVIVBLG", "length": 7924, "nlines": 103, "source_domain": "arogyanama.com", "title": "'हे' 13 उपाय करा आणि झटपट मिळवा लांब केस ; जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\n‘हे’ 13 उपाय करा आणि झटपट मिळवा लांब केस ; जाणून घ्या\nकेस धुतल्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान\nघरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा\nचेहऱ्याला साबणाऐवजी लावा बेसन, होतील ‘हे’ १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम –\n1) एका वाटीमध्ये 1 चमचा नारळ तेल, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल, 1 चमचा मध आणि एक अंड यांचे मिश्रण बनवून घ्या. हे मिश्रण केसांना लावा आणि साधारण एक तासापर्यंत ठेवून द्या. त्यानंतर केस थंड पाण्यानेच धुवून घ्या.\n2) खोबरेल तेल हलके गरम करा आणि केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा. काही वेळाने केस धुवा. खोबरेल तेलामुळे केस स्वस्थ आणि मजबूत होतात आणि त्यांची लवकर वाढ होते.\n3) दही केसांच्या मुळांशी लावून 15 मिनिटे मालिश करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा.\n4) मेथीचे दाणे वाटून त्याची पेस्ट बनवा. ती पेस्ट स्कॉल्फवर लावा. तासाभराने केस धुवा. हा प्रयोग रोज केला तरी चालेल.\n5) एका भांड्यात एक चमचा आवळ्याचा रस, 1 चमचा शिकाकाई पावडर, 2 चमचे नारळाचे तेल हे सर्व एकत्र घालून उकळून घ्या. थंड झाल्यानंतर केसांवर लावून मसाज करा.\n6) एका केळ्यामध्ये 4 चमचे नारळाचे तेल, 1 चमचा ग्लिसरीन आणि 2 चमचा मध घालून त्यामध्ये मिक्स करून घ्या आणि के��ांना लावा.\n7) एका बाऊलमध्ये अर्धा कप मध घ्या आणि त्यामध्ये 4 चमचे ऑलिव्ह ऑईल घालून मिश्रण तयार करा आणि केसांना लावा.\n8) कांद्याचा रस केसांना लावा किंवा कांद्याचे तुकडे करुन केसांवर 12-15 मिनिटे घासा.\n9) अर्धा लिटर खोबरेल तेलात 10 ग्रॅम कापूर मिसळून केसांना नियमित लावा.\n10) 2 चमचे मध, 1 चमचा दालचिनी पावडरमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करुन केसांना लावा.\n11) काळीमिरीची पेस्ट बनवा. त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण केसांना लावा. तासाभराने केस स्वच्छ धुवा.\n12) 1चमचा लिंबाचा रस 2 चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून केसांना लावा.\n13) कडिलिंबाची काही पानं घेऊन 4 कप पाण्यात घालून उकळून घ्या. थंड झाल्यावर पाणी गाळून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवून घ्या.\nशरीरातील साखर नियंत्रित ठेवते कसूरी मेथी, जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे\nघरच्या घरी क्लिन-अप करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स ; जाणून घ्या\nघरच्या घरी क्लिन-अप करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स ; जाणून घ्या\n‘ही’ लक्षणे देतात तुमच्या शरीरातील पोट्याशियम कमी असल्याचे ‘संकेत’\nनाशिक जिल्ह्यात दरवर्षी सरासरी अडीच हजार क्षयरोगी\nचुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या\nसांधेदुखीतून मुक्त व्हा, करा घरगुती उपाय\n‘या’ चमत्कारी आयुर्वेदिक गोष्टीचे सेवन करा, गंभीर आजारही होतील नष्ट\nतिशीच्या आतच घ्या आरोग्य विमा\n#YogaDay2019 : पुरूषांपेक्षा महिलांना योगभ्यासाची जास्त गरज\nगूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-25T16:53:31Z", "digest": "sha1:6WQO26BECAZOFK37OEZFSLTZR4TZVYDJ", "length": 11745, "nlines": 115, "source_domain": "blog.madguy.co", "title": "मादक पदार्थांचा गैरवापर कमी करण्यासाठी सरकारने पाच वर्षांच्या राष्ट्रीय कार्यवाहीची योजना तयार केली - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Organisations and Bodies मादक पदार्थांचा गैरवापर कमी करण्यासाठी सरकारने पाच वर्षांच्या राष्ट्रीय कार्यवाहीची योजना तयार...\nमादक पदार्थांचा गैरवापर कमी करण्यासाठी सरकारने पाच वर्षांच्या राष्ट्रीय कार्यवाहीची योजना तयार केली\nकेंद्रीय न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशात मादक पदार्थांचा गैरवापर या समस्येचे निराकरण करण्यासाठी पाच वर्षांच्या कार्यवाहीचा मसु��ा तयार केला आहे.\n• ड्रग डिमांड रिडक्शन (NAPDDR), 2018 ते 2023 या राष्ट्रीय कृती योजनेचा उद्देश ड्रग गैरवापर करण्याच्या मुद्द्यावर एक बहु-व्यापी धोरण तयार करणे आहे. यात शिक्षित, व्यसन आणि प्रभावित व्यक्तींचे आणि त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन समाविष्ट आहे.\n• वैयक्तिक, कौटुंबिक, कार्यस्थळ आणि समाजामध्ये होणाऱ्या परिणामाची जागरुकता निर्माण करून आणि कार्यवाही करत करून देत याच्या भोगी पडलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंब आणि समाजात परत आणणे हे या कृती योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.\n• केंद्र, राज्य आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगी प्रयत्नांद्वारे कारवाईची योजना मुख्यतः निवारक शिक्षणावर, जागरूकता निर्माण, सल्ला, उपचार आणि मादक पदार्थ-आश्रित लोकांचे पुनर्वसन, तसेच सेवा प्रदात्यांची क्षमता निर्माण करण्यावर केंद्रित करते.\n• त्याअंतर्गत मंत्रालयाने अनेक उपाय योजले आहेत, त्यात सेडेटिव्ह्ज, पेनकिलर्स आणि स्नायू शिथिल औषधे विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंमलबजावणी एजन्सीजचे समन्वय आणि सायबर सेलद्वारे कडक देखरेखीद्वारे औषधांची ऑनलाइन विक्री तपासणे समाविष्ट आहे.\n• सामाजिक, मुद्रित, डिजिटल आणि ऑनलाइन माध्यमांद्वारे जागरुकता निर्माण करणे आणि ख्यातनाम व्यक्तींना यात गुंतवणे याशिवाय औषधोपचारासाठी राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइन मजबूत करणे या योजनेत देखील समाविष्ट आहे.\n• यात शाळांमध्ये, महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये, कामाच्या ठिकाणी आणि पोलिस कार्यकर्त्यांसाठी, अर्धसैनिक बल, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी, न्यायिक अधिकारी आणि बार कौन्सिलमध्ये जागरूकता निर्माण कार्यक्रम देखील समाविष्ट आहेत.\n• ते शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, संचालक, कुलगुरू यांना परिश्रम घेण्यास सांगते जेणेकरुन परिसर जवळ किंवा कोठेही कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ विकले जाणार नाहीत याची खात्री करता येईल.\n• याशिवाय, पंचायती राज संस्था, नागरी स्थानिक संस्था, नेहरू युवा केंद्र संघटना आणि महिला मंडल आणि स्वयं-मदत गटांसारख्या इतर स्थानिक गटांचा समावेश करून मागणी कमी करण्यात समुदायातील सहभाग आणि सार्वजनिक सहकार्याने या योजनेच्या अंतर्गत नियोजन केले जात आहे.\n• योजनेमध्ये नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स आणि इतर विकास महामंडळांद्वारे सर्वेक्षण आणि कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि माजी औषध व्यसनींचे आजीविका समर्थन यावर आधारित असुरक्षित क्षेत्रांची ओळख देखील समाविष्ट आहे.\n• योजनेचा एक भाग म्हणून, पुन्हा उपचार, चालू उपचार आणि विविध श्रेणी आणि वयोगटातील व्यसनींच्या उपचारासाठी एक मॉड्यूल विकसित केला जाईल आणि पदार्थ वापरावर डेटाबेस तयार केला जाईल.\n• एम्स अंतर्गत नॅशनल ड्रग डीपेन्डेन्स ट्रीटमेंट सेंटर (एनडीडीटीसी) च्या सहकार्याने मंत्रालयाने पदार्थ दुरुपयोगाची मर्यादा आणि मर्यादेवर राष्ट्रीय सर्वेक्षण देखील केले आहे.\n• मंत्रालयाने कॅबिनेटकडून नॅशनल ड्रग डिमांड रिडक्शन पॉलिसी चा मसुदा परत घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ते साडेपाच वर्षांपासून प्रलंबित राहिले होते आणि या काळात दोनदा ते पुन्हा तयार केले गेले होते.\nचार राज्यांतील 137 पर्वत शिखर पर्वतारोहण आणि ट्रेकिंगसाठी उघडण्यात आले\nसामरिक खनिजांचा पुरवठा करण्यासाठी सरकारने खनिज बिदेश इंडिया लिमिटेडची स्थापना केली\nआरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य ब्लूप्रिंटचे प्रकाशन केले\nजॉर्जियाच्या गव्हर्नरपदासाठी – स्टॅसी अब्रामस\nधनुष तोप को भारतीय सेना में शामिल\nनरेंद्र मोदी विश्व में 9वें सबसे ताकतवर व्यक्ति: फोर्ब्स सूची\nभारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणने नवीन पोर्टल ‘LADIS’ सुरू केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-zp-jalna-contract-recruitment-2019/", "date_download": "2019-08-25T15:50:18Z", "digest": "sha1:A7WLMHPKQQIDXJERQRF2JVAOJWIJGHKO", "length": 2274, "nlines": 30, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - जालना जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या १३ जागा - nmk.co.in", "raw_content": "\nजालना जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या १३ जागा\nसमग्र शिक्षा अभियान, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत बदनापूर, भोकरदन, मंठा व परतूर तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या आस्थापनेवरील ग्रहप्रमुख पदाच्या ४ जागा, चौकीदार पदाच्या ३ जागा, सहाय्यक स्वयंपाकी पदाच्या ४ जागा आणि मुख्य स्वयंपाकी पदाच्या २ जागा असे एकूण १३ पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ९ जुलै २०१९ आहे.\nसौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/date/2019/05/28", "date_download": "2019-08-25T15:16:58Z", "digest": "sha1:NINWQIKPBCQUACECP5I2M6TQUL22CIHX", "length": 15971, "nlines": 167, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "May 28, 2019 - TV9 Marathi", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nकलाकारांनी सिनेमात वापरलेल्या कपड्यांचं नंतर काय होतं\nमुंबई : बॉलिवूडमधील अभिनेत्री, अभिनेते हे नेहमी नव्या कपड्यांमध्ये दिसतात. त्यांचे कपडे रिपीट होत नाहीत. करिना कपूर, दीपिका पादुकोण, सोनम कपूर, आलिया भट्ट या काही\nशिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळणार हे वृत्त खोटं, वरिष्ठांकडून पुष्टी\nमुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर केंद्रातील मंत्रिमंडळ स्थापनेची आणि महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता\nनिवडणूक लढवायला हिंमत लागते म्हणणाऱ्या निलेश राणेंना शिवसेना नगरसेवकाचं उत्तर\nमुंबई : निवडणूक लढवायला हिंमत लागते असं म्हणणाऱ्या माजी खासदार निलेश राणेंना शिवसेना नगरसेवकाने उत्तर दिलंय. माणूस पराभवाने आणि आपल्या परिवाराची संपलेली कारकीर्द पाहून किती\nस्मृती इराणी 14 किमी अनवाणी पायांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला\nमुंबई : काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमेठीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना हरवलं. या यशानंतर स्मृती इराणी तब्बल 14 किलोमीटर अनवानी पायांनी प्रवास\n25 लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी, निरुपमांच्या भाच्यासह तिघांना अटक\nमुंबई : 25 लाख रुपयांची खंडणी न दिल्यास जीवेमारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्या भाच्याला अटक केली आहे. शशांक\nडॉ. पायलला आत्महत्येकडे घेऊन जाणारा शेवटचा एक तास\nमुंबई : रॅगिंगला कंटाळून मुंबईतील नायर रुग्णालय वसतीगृहात जळगावच्या पायल तडवी या डॉक्टरने आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. यावर सध्या कारवाई सुरु आहे.\nमध्य प्रदेशात भाजपचा आमदार खासदार झाल्याने कमलनाथ सरकार सुरक्षित\nभोपाळ : राजकारणात कोणत्या गोष्टीचा फायदा कुणाला होईल याचा काही नेम नाही. मध्य प्रदेशातही असंच झालंय. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला असला तरी विधानसभेत\n“कार्यालयात मुलांचा फोटो लावा, निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याकडे पाहा”\nनवी दिल्ली : भारतामध्ये पक्षाचा अध्यक्ष किंवा ज्येष्ठ नेत्यांचा फोटो कार्यालयात लावण्याची पद्धत आहे. पक्षाच्या नेत्याचा मंत्र्यांकडून त्यांच्या कार्यालयात मोठा फोटो लावला जातो. पण युक्रेनचे\nबालाकोटचा प्रचारच करायचा असता तर आणखी मोठा दारुगोळा वापरला असता : बीएस धानोआ\nमुंबई : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायू सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उध्वस्त केलं होतं. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले होते. मात्र, या\nराज्यात सहा हजार टँकर्सद्वारे जवळपास 16 हजार गावांना पाणी पुरवठा\nमुंबई : राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 13 टक्के पाणी शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t5274/", "date_download": "2019-08-25T15:25:16Z", "digest": "sha1:IFMCYTTOG23NV5ROAWGDSODYZS2JJRGS", "length": 6531, "nlines": 112, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मी नव्या युगाची नारी, कुणा न घाबरणारी,", "raw_content": "\nमी नव्या युगाची नारी, कुणा न घाबरणारी,\nAuthor Topic: मी नव्या युगाची नारी, कुणा न घाबरणारी, (Read 1657 times)\nमी नव्या युगाची नारी, कुणा न घाबरणारी,\nमी नव्या युगाची नारी, कुणा न घाबरणारी,\nजे येईल मनात, ते आणि तेच करणारी.\nएकविसाव्या शतकाची मी हि शि��ेदार,\nसंकटांना झुकविण्यासाठी आता मी हि लढणार.\nमी नाही केवळ कोमल कळी गंधित,\nमी आही मर्दानी, खेळते खेळ रक्त रंजित.\nमी जिजाऊ शिवबाची मार्ग दाखवणारी,\nमी सावित्री युगाची अक्षर शिकविणारी,\nमी राणी झाशीची हाती तलवार पेलणारी.\nमी कधी होते मस्तानी शृंगार फुलविणारी,\nकधी banded queen अंगार खुलाविणारी.\nमीच mother teresa ममत्वासाठी प्रिय,\nमीच इंदिरा होते राजकारणी सक्रीय.\nमीच किरण बेदी विजार घालून गुंड पकडणारी,\nमीच अनाथांची माय सिंधुताई सपकाळ नव्वारी नेसणारी\nमी सौंदर्यवती अप्सरा, गोड शब्दांचा झरा,\nपुरुषास पुरुषत्व सिद्ध करण्या आधार माझा खरा.\nमीच जन्म देते अन भागवते पहिली भूक,\nकधी पत्नी, कधी आई बनून क्षमा करते प्रत्येक चूक.\nज्यास देते अस्तित्व त्याच्याशीच माझी लढाई,\nत्याच्या नजरी केवळ मी फक्त एक बाई.\nजरी modern झाले तरी मी तीच राबणारी, गोड खाऊ घालणारी.\nकानास सतत mobile , खांद्यावरी जड laptop .\nमी हि वावरते पुरुषासारखी घालून जीन्स top .\nमी विसरत नाही संस्कार कधी शालीनतेचा,\nपण पुरुषी डोळा सदा वेध घेई चारित्र्याचा.\nमाझ्या madam पणा मागे एक लपलेली असते आई,\nअभिमान आहे मला कि मातृत्व पुरुषाकडे नाही.\nमी आज नाही परावलंबी, नाही आधारासाठी धडपडणारी.\nमाझीही असते धावपळ ह्या corporate क्षेत्रात.\nमीही काळीज टाकून येते मागे, जीव जणू कात्रीत.\nमी हि आहे पुरुषाच्या खांद्यास खांदा लावणारी,\nकसले ना बंधन आता घेतली उंचच उंच भरारी.\nमी नाही आता अबला केवळ रडणारी.\nमीच सरस्वती ज्ञानाची देवी,\nमीच अभंग जनाईची ओवी.\nमीच किरण सूर्याचे, मी तळपणारा दीप,\nमीच अक्षर, मीच शाही, लेखणीची निप.\nगवसली मला शिक्षणाची तलवार,\nआकाशाला सुद्धा मी झुकविणार अलवार.\nमी तीच, वणवा पेटवणारी राखेखालची चिंगारी.\nमी नव्या युगाची नारी, कुणा न घाबरणारी,\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: मी नव्या युगाची नारी, कुणा न घाबरणारी,\nमी नव्या युगाची नारी, कुणा न घाबरणारी,\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5099/", "date_download": "2019-08-25T15:25:42Z", "digest": "sha1:O3UI3OHYNA5M5MNNQ7WKCI2WGHNMG5ZP", "length": 6900, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-रविवार सकाळची वेळ होती,", "raw_content": "\nरविवार सकाळची वेळ होती,\nरविवार सकाळची वेळ होती,\nरविवार सकाळची वेळ होती,\nमी हॉलमध्ये पेपर वाचत बसलो होतो ;\nती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,\n\" चहा घेणार का तुम्ही \" असं मला म्हणाली ;\nमी तिच्याकडे न बघताच \"हो \" म्हणालो ,\nआणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो;\nमाझ्या जवळून जाताना तिने केसांना नाजुक झटका दिला,\nत्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला ;\nमी उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,\nतिनंही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले;\nमी हळूच उठलो खुर्चीवरुन आणि स्वयंपाकघरात आलो,\nतिनं माझ्याकडे बघावं म्हणून फ्रिजवर तबला वाजवू लागलो;\nतिनं मात्र मागे न बघताच चहाचं आधण ठेवलं,\nआणि मग मला चिडवण्यासाठी आपलं नाक उडवलं;\nतिच्या पाठमोर् ‍या रुपाकडे बघत मी क्षणभर तसाच थांबलो,\nउगाच तिला दुखावले म्हणुन स्वतःच्याच मनाशी भांडलो;\nहळुच मग मागुन जाऊन मग मी तिच्या कमरेला विळखा घातला ,\nपण गडबडीत चहाच्या भांड्याला लागुन हात माझा भाजला;\nमी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,\nचावटपणाची वेडी लहर माझ्या मनात मग उठली;\nमी जखडले तिला मिठीत, ती म्हणाली \" जाऊ द्या ना\nती लाजुन म्हणाली \"अहो असं काय करता चहा उकळतोय \nमी म्हणालो \" उकळू दे इथं माझा जीव जळतोय इथं माझा जीव जळतोय\n\" अहो असं काय करता दूध उतू जाईल ना दूध उतू जाईल ना\n\" कशाला काळजी करतेस मी परत आणुन देईन ना\nती उगाच कारणं देत होती, मी प्रत्येक कारण उडवत होतो,\nशेवटी तिनं कारण दिलं \" अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय\"\nमी म्हणालो \"हो का मला वाटले की माझा चावटपणा अती होतोय\"\nतेवढ्यात दाराची कडी वाजली,\nमी मनातल्या मनात बाहेरच्याला इरसाल शिवी घातली;\nतिनं झटकन स्वतःला माझ्या तावडीतुन सोडवून घेतलं,\nआणि हळूच मला धक्का मारुन, स्वयंपाकघराबाहेर लोटलं ;\nमी वैतागानं दार उघडलं समोर कचरावाला दिसला,\nमाझा खांद्याशी ओला झालेला शर्ट पाहुन तो पण गालात हसला;\nमी कचरा देऊन झटकन दार लावून घेतलं,\nपण मागेवळताक्षणी काहितरी विचित्र घडणार आहे , असं मला वाटलं;\nपहिले मला स्वयंपाकघरातुन, दूध जळण्याचा वास आला ,\nनंतर कान दणाणुन सोडणारा , सिलेंडरचा स्फोट झाला;\nमी धावत आत गेलो, माझं ह्रदय धडधडत होतं,\nमाझ्या डोळ्यांदेखत तिचं पातळ आगीवर फडफडत होतं ;\nमी तिला उचलून घेतलं , डोळे माझे झरत होते,\nतिच्या करपलेल्या कायेवरून हात माझे फिरत होते;\nमोठ्या कष्टानं तिने डोळे उघडले,\nमला पाहुन तिच्या ओठांवर, हास्य मग विलस\nरविवार सकाळची वेळ होती,\nरविवार सकाळची वेळ होती,\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/aandhra-government-announce-41-crores-rupess-for-inter-cast-marriage-in-bugdet-88925-88925.html", "date_download": "2019-08-25T15:31:10Z", "digest": "sha1:A3RN3GDDHET4XHVOKB7TROMHM7HDCQQG", "length": 15980, "nlines": 173, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "आंतरजातीय विवाहासाठी 41 कोटींची तरतूद, आंध्र सरकारची घोषणा", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nआंतरजातीय विवाहासाठी 41 कोटींची तरतूद, आंध्र सरकारची घोषणा\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाने (वायएसआर) राज्यातील पहिले बजेट आंध्र प्रदेश विधानसभेत आज (12 जुलै) मांडले. या बजेटमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 41 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढेल, अशी आशा व्यक्त केली आहे.\nगेल्यावर्षी सप्टेंबर 2018 रोजी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आंतरजातीय विवाह केल्याप्रकरणी दोन दाम्पत्यांवर मुलीच्या कुटुंबियांकडून जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेतील दोन्ही मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. या धक्कादायक घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत होते. याच पार्श्वभुमिवर मुख्यमंत्री जगन मोहन सरकराने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी 41 कोटी रुपयांची तरतूद 2019 च्या बजेटमध्ये केली आहे.\nआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी गेल्यावर्षी एप्रिल 2018 रोजी आंतरजातीय विवाहासाठी नवीन योजना सुरु केली होती. चंद्रान्ना पेल्ली कनुका असं त्या योजनेचे नाव होते.\nचंद्रान्ना पेल्ली कनुका योजना\nअनुसूचित जातीच्या मुलाने अनुसूचित जातीच्या मुलीसोबत लग्न केलं तर सरकार त्याला 40 हजार रुपये देत होते. इतर मागासवर्गीय मुलाने इतर मागासवर्गीय मुलीसोबत लग्न केलं तर सरकारकडून 30 हजार रुपये दिले जात होते. मात्र आता नव्या बजेटच्या तरतुदीनुसार ही रक्कम वाढणार असल्याचे बोललं जात आहे.\nदरम्यान, आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री बुग्गना राजेंद्रनाथ यांनी आज विधानसभेत बजेट सादर केले. या बजेटमध्ये आंध्र प्रदेशमधील जनतेसाठी अनेक गिफ्ट सरकारने दिली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने 18 हजार 330 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\nशिक्षकांचा प्रताप, विद्यार्थ्यांना शाळेतच बलात्काराचे प्रात्यक्षिक\nजगनमोहन रेड्डींकडून आशा कर्मचाऱ्यांच्या पगारात तिप्पट वाढ\nचंद्राबाबूंचा सुपडासाफ, भाजपने लोकसभेसोबत दोन विधानसभाही जिंकल्या\nबारामतीत आंतरजातीय लग्न, आईकडून मुलीची डोक्यात दगड घालून हत्या\nनगरमध्ये “सैराट”, आंतरजातीय लग्न केल्यानं मुलीसह जावयाला पेटवलं\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nसोशल मीडियावरुन नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा\nLIVE : ज्याचा घोटाळा असेल तोच भाजपात जातोय : जयंत…\nराज्यात दहिहंडीचा थरार, 140 गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू\nतरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना :…\nसोलापुरात सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर पोलिसांची कारवाई\nलवकरच मारुती सुझुकीची छोटी SUV भेटीला, किंमत फक्त...\nपुढच्या वर्षी नोकियाचा स्वस्त 5G फोन लाँच होणार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भ��ऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/maharashtra/photos/", "date_download": "2019-08-25T16:20:33Z", "digest": "sha1:ZAZWP4TEGUZ5KH6JCLQT47ZRQ5XYWAN6", "length": 7292, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n घरं पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी लोकांचं स्थलांतर\nडोंबिवलीमध्ये तुफान पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. पावसाचा सर्वाधिक फटका डोंबिवली एमआयडीसी परिसराला बसला आहे.\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, खातेदारांसह 30 जण अडकल्याची भीती\nसोलापूरमध्ये पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड 'हे' 4 नेते युतीच्या वाटेवर\n विखे-पाटील यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे\nफडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार 'हे' घेणार मंत्रिपदाची शपथ\nSSC Result : अपयशाने खचून जावू नका, या लोकांचा आदर्श घ्या\nमोदींचा 1 शब्द अन् जनतेनं 13 वारसदारांना बसवलं घरी\nलोकसभा 2019 : मोदी त्सुनामीचा 8 माजी मुख्यमंत्र्यांना तडाखा\nलोकसभा निवडणूक 2019: धक्कादायक, महाराष्ट्रातील 'हे' 6 दिग्गज नेते पिछाडीवर\nअर्जुनची धुलाई, कर्णधाराने पुन्हा गोलंदाजीच दिली नाही\nगडचिरोलीत घटनास्थळी पोहोचले पोलीस महासंचालक\nधुळ्यात लोकशाहीच्या उत्सवात तृतीयपंथीय झाले सहभागी..\nउर्मिला मातोंडकरचा जोरात प्रचार; शॉट गनदेखील धडाडली\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t4915/", "date_download": "2019-08-25T15:29:19Z", "digest": "sha1:MVZF7TEUXLI2YE6CWBW3IJDBJFLSY2ZI", "length": 2997, "nlines": 82, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-विसरता कधी आलेच नाही....", "raw_content": "\nविसरता कधी आलेच नाही....\nविसरता कधी आलेच नाही....\nविसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही,\nआठवणी येतात जातात पण मन कुठेच लागत नाही\nपाउस पडून गेला तरी आठवणीचे आभाळ मोकळे होत नाही\nआठवण कधी आली नाही असे कधी झालेच नाही\nआठवायला विसराव लागतं अन विसरता कधी आलेच नाही....\nविसरता कधी आलेच नाही....\nRe: विसरता कधी आलेच नाही....\nRe: विसरता कधी आलेच नाही....\nआठवायला विसराव लागतं अन विसरता कधी आलेच नाही....\nविसरता कधी आलेच नाही....\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/kalamb-in-yawatmal-district/?vpage=3", "date_download": "2019-08-25T16:19:30Z", "digest": "sha1:NR2SUX3GFC535I3VIM425EQ7TK2CBXL2", "length": 9271, "nlines": 152, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "यवतमाळ जिल्ह्यातील कळंबचा चिंतामणी – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nHomeओळख महाराष्ट्राचीयवतमाळ जिल्ह्यातील कळंबचा चिंतामणी\nयवतमाळ जिल्ह्यातील कळंबचा चिंतामणी\nNovember 17, 2015 smallcontent.editor ओळख महाराष्ट्राची, देवालये, पर्यटनस्थळे, यवतमाळ\nमहाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात कळंब हे चिंतामणी गणपतीसाठी प्रसिध्द आहे. हिंदू धर्म ग्रंथानुसार येथील वृक्षाखाली इंद्रदेवाने श्री गणेशाची स्थापना केली.\nकळंब हे यवतमाळ – नागपूर रस्त्यावर वसलेले एक प्राचीन गाव आहे. येथे चिंतामणी गणेशाचे भूमिगत मंदिर आहे. ‘गणेश कुंड’ म्हणून प्रसिद्ध पाण्याची टाकी आहे. गाव चक्रवर्ती नदीच्या तीरावर वसलेले आहे. श्री चिंतामणीची जत्रा माघ शुद्ध चतुर्थी पासून सप्तमीपर्यंत भरते.\nयेथे दर बारा वर्षानी मंदिराचा परिसर जलमय होतो. परंतु श्री गणेशाच्या स्पर्शाने पाणी ओसरते अशी श्रध्दा आहे. येथे पावन नावाचे पाण्याचे कुंडही आहे.\nजल आणि विद्युत संशोधन केंद्र\nव्हॅटीकन सिटी – सर्वात लहान देश\nबगळे, बावळे आणि कावळे\nअर्धवट बांधकाम झालेल्या एका ३० मजली टॉवरला लोंबकळत असलेले प्रेत राजा विक्रमादित्याने आपल्या पाठीवरच्या सॅकमध्ये ...\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nकाही दिवसांपूर्वी हा अवलिया, याने ज्या पद्धतीने ठरवलं होतं अगदी त्याच पद्धतीने \"गेला\". त्यांचा देह त्यांचा ...\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nअरे जगण्याचं साधन आहे \"विनोद\". वीनाखर्चीक आनंद/मनोरंजनाचे साधन आहे \"विनोद\". ज्याच्या कडे तल्लख \"विनोदबुद्धी\" असते ...\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nपुण्याच्या सदाशिवात आमच्या जुन्या घराजवळच्या डेरेदार वृक्षावरच्या ढोलीत पोपट आणि पोपटीणीनी संसार थाटला होता. दिवसभर ...\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nचित्रपटसृष्टीतील ज्या कलाकारांनी काळाची पावले ओळखली व त्या बरोबर स्वत:ला जुळवून घेतले ते चित्रपटसृष्टीत कायम ...\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले ...\nनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते ...\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-fans-compare-run-out-of-new-zealand-player-guptils-with-ms-dhoni-89694.html", "date_download": "2019-08-25T16:17:14Z", "digest": "sha1:QBFXA76X6GU73ZQOM6F2B23MQOSPFBBU", "length": 19670, "nlines": 180, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "धोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे'", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nधोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे'\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\nमुंबई: विश्वचषक 2019 चा अंतिम सामना आतापर्यंतच्या सर्वाधिक रोमांचक अंतिम सामन्यांपैकी एक ठरला. ह्रदयाचे ठोके बंद करणाऱ्या या सामन्यात नशीबने इंग्लंडची साथ दिल्याने न्यूझीलंडचा पराभव करत इंग्लंड विश्वविजेता ठरला. मात्र, असा कोणता क्षण होता ज्यावेळी न्यूझीलंडच्या संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तुटले. सुपर ओव्हरमध्ये 16 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतलेल्या न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूत 2 धावा हव्या होत्या. यावेळी मार्टिन गप्टिल स्ट्राईकवर होता आणि त्याला एकच धाव घेता आली. दुसरी धाव घेताना तो रन आऊट झाला आणि न्यूझीलंडचा पराभव झाला.\nमार्टिन गप्टिल रन आऊट झाल्यानंतर ज्याप्रकारे न्यूझीलंडचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तुटले, तसेच काहिसे भारतासोबतही झाले होते. पहिल्या सेमीफायनल सामन्याते न्यूझीलंडविरुद्ध खेळताना भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी रन आऊट झाला होता. त्याचवेळी भारताचे फायनलमध्ये जाण्यास स्वप्न भंगले होते. यातील विशेष गोष्ट म्हणजे धोनीला रन आऊट करणारा त्यावेळचा खेळाडू मार्टिन गप्टिलच होता. आता स्वतः अंतिम सामन्यात ‘रन आऊट’ झाल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी गप्टिलला ‘करणी तशी भरणी’ म्हणत धोनीच्या रन आऊटची आठवण करुन दिली आहे.\nशेवटच्या चेंडूवर क���य झाले\nजिमी नीशामने सुपर ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली. मात्र, शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना मार्टिन गप्टिल स्ट्राईकवर आला. मात्र, गप्टिलची संपूर्ण विश्वचषकातील फलंदाजी समाधानकारक राहिलेली नाही. तरिही या अखेरच्या चेंडूवर त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा केल्या जात होत्या. त्याने मिड ऑनच्या दिशेने फटका लगावला आणि दोन धावांसाठी धावला. मात्र, तो एकच धाव घेऊ शकला आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नातच बाद झाला.\nभारतीय फॅन्सने महेंद्रसिंग धोनीची आठवण करुन दिली\nयावेळच्या विश्वचषकात भारतीय संघ सेमीफायनलमधून बाहेर झाल्यानंतर अनेक भारतीय क्रिकेट रसिकांना मनोमन न्यूझीलंड जिंकावा, असे वाटत होते. टीव्हीच्या स्क्रीनसमोर बसलेल्या प्रत्येक भारतीय चाहत्याची ही अपेक्षा मार्टिन गप्टिल ‘रन आऊट’ झाल्यावर अपूर्ण राहिली. भारतीय फॅन्सने ट्विट केले, जेव्हा गप्टिलने धोनीला रन आऊट केले तेव्हा भारतीय फन्सचं मन तुटलं होतं. आता त्यांच्यासोबतही तसेच झाले. काही चाहत्यांनी न्यूझीलंडला त्यांच्या कर्माचे फळ मिळाल्याचाही उपरोधिक टोला लगावला. रात्रभर ट्विटरवर #Karma हा हॅशटॅग ट्रेंड करत होता.\n‘त्या’ ठिकाणी पण गप्टिल होता\nइंग्लंड फलंदाजी करत असताना 50 व्या षटकात बेन स्टोक्सने एक चेंडू खेळला. हा चेंडू ‘मिड ऑफ’च्या दिशेला केला आणि मार्टिन गप्टिलने क्षेत्ररक्षण करत ‘थ्रो’ केला. तो थ्रो थेट स्टोक्सच्या बॅटवर जाऊन आदळला आणि सीमारेषेपार झाला. त्यामुळे या चेंडूवर इंग्लडला एकूण 6 धावा मिळाल्या. त्यामुळे इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केले आणि सामना बरोबरीत राहिला.\nप्रशिक्षकपदावरुन संजय बांगर यांची सुट्टी, माजी सलामीवीराला संधी\nरवींद्र जाडेजासह 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्रींची निवड\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शर्यतीत\nकोहलीने एकाच सामन्यात गांगुली आणि मियांदादाचा विक्रम मोडला, आता केवळ…\nLIVE : शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत\nदेवच आता भारतीय क्रिकेटचा तारणहार, द्रविडला BCCI च्या नोटिसीवरुन 'दादा'…\nINDvWI T-20: भारताचा वेस्ट इंडिजवर 4 विकेट्सने विजय, नवदीप सैनीही…\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्��्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली…\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nराज्यसभेतील भाषणासाठी 35 हजाराची पुस्तकं, जेटलींच्या भाषणांनी संसदही स्तब्ध\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पह���ली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/bjp.html?page=3", "date_download": "2019-08-25T17:02:17Z", "digest": "sha1:5WBE7MDHALHPR7ZSYRR4U2OKVCTRK7TH", "length": 8640, "nlines": 131, "source_domain": "zeenews.india.com", "title": "BJP News in Marathi, Latest BJP news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nकाँग्रेस-राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडणार\nकाँग्रेस-राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडणार\nउदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.\nजळगाव : कृषी कर्जमाफीच्या मुद्यावर खडसे कडाडले\nजळगाव : कृषी कर्जमाफीच्या मुद्यावर खडसे कडाडले\nशिवसेनेसोबतचं जागावाटप लवकर पूर्ण करा, अमित शाहंची फडणवीसांना सूचना\nदिल्लीमध्ये गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.\n३०० पाकिस्तानी समर्थकांना भिडल्या शाझिया इल्मी\n३०० पाकिस्तानी समर्थकांना भिडल्या शाझिया इल्मी\n'जेएनयूचं नाव बदलून एमएनयू करा'\n'जेएनयूचं नाव बदलून एमएनयू करा'\nभाजप कार्यकर्ते पूरग्रस्तां���ाठी आलेले पैसे लाटतायत; राजू शेट्टींचा गंभीर आरोप\nगरज पडल्यास हाती दांडके घेऊ, असा इशारा शेट्टींनी दिला.\nVIDEO: भारतविरोधी घोषणा देणाऱ्या पाकिस्तानी जमावाला भाजप आणि संघाचे नेते भिडले\nसोशल मीडियावर शाझिया इल्मी यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.\nऔरंगाबादमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक; बडे नेते उपस्थित\nऔरंगाबादमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक; बडे नेते उपस्थित\nमुंबई| गडकरींच्या तोंडून नारायण राणेंचे किस्से\nमुंबई| गडकरींच्या तोंडून नारायण राणेंचे किस्से\nनरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानच्या दौऱ्यावर\n२०१४ साली पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदा भूतानमध्येच गेले होते.\nमाढा राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या जवळ, मुख्यमंत्री भेटीची चर्चा\nमाढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.\nभाजप खासदाराच्या मुलाला कार अपघातप्रकरणी अटक\nभाजपच्या खासदार रुपा गांगुली यांचा मुलगा आकाश मुखर्जी याला पोलिसांनी अटक केली आहे.\nअरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपती कोविंद घेणार भेट\n९ ऑगस्टला जेटलींना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.\nठाणेकरांना शिवसेनेकडून नवीन गायमुखी चौपाटीची भेट\nठाणेकरांसाठी शिवसेनेने नवीन गायमुखी चौपाटी भेट दिली.\nरेल्वे स्थानकावर गाणाऱ्या रानूचं सलमान कनेक्शन वाचून व्हाल थक्क\nसोनिया गांधींचं जेटलींच्या पत्नीला भावनिक पत्र\nऑफिसमध्ये बसून काम, तुमचे आरोग्य धोक्यात\n'माझ्या पश्चात संपूर्ण संपत्ती अभिषेकची नाही', बिग बींचा खुलासा\nरायगडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट, तीन गोविंदांचा मृत्यू\nअभिनय क्षेत्रातील अरुण जेटलींची भाचीही त्यांच्या निधनाने भावुक\n'कोणी बिस्किटं द्यायचं, तर कोणी पैसे' रानू यांची मन हेलावून टाकणारी गोष्ट\nमाता- पित्यांनी चिमुरडीला मारून पिशवीत बसमध्ये टाकलं आणि...\nअरेरे, एका चुकीमुळे नेटकरी जान्हवीला म्हणाले...\n'अंदाज अपना अपना २'मध्ये आमिर- सलमानच्या भूमिकेसाठी 'यांची' वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/harbhajan-singh-got-trolled-over-tweet-on-chandrayaan-2-isro-project-mhpg-393569.html", "date_download": "2019-08-25T16:33:08Z", "digest": "sha1:3ZCAKG6PRCRY6RTZ33X6AC4VK4YT5FP4", "length": 17176, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हरभजन तुला लाज नाही वाटत', Chandrayaan-2च्या ट्वीटवर भडकले नेटिझन्स harbhajan singh got trolled over tweet on Chandrayaan-2 isro project mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'हरभजन तुला लाज नाही वाटत', Chandrayaan-2च्या ट्वीटवर भडकले नेटिझन्स\nIND vs WI, 1st Test, Day 4 : अखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\n'हरभजन तुला लाज नाही वाटत', Chandrayaan-2च्या ट्वीटवर भडकले नेटिझन्स\nभारताचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंग यानं सोमवारी Chandrayaan-2संदर्भात केलेल्या ट्वीटवर चाहते भडकले आहे.\nनवी दिल्ली, 23 जुलै : चंद्रयान-2च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या कामगिरीवर सर्व भारतीय खुश आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने केलेल्या नियोजनानुसार चांद्रयान 2 यशस्वीपणे आकाशात झेपावले. GSLV मार्क III-M1 या प्रक्षेपकाच्या मदतीनं चांद्रयान 2ने उड्डाण केलं. GSLV मार्क III-M1 हे भारताचं सर्वात मोठं प्रक्षेपक यान आहे. रविवारी संध्याकाळी 6.43 वाजल्यापासून काउंटडाऊनदेखील सुरू झालं होतं. श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवण अंतराळ केंद्रावरून या यानाने उड्डाण केलं. अभिनेत्यांपासून, खेळाडूंपर्यंत सर्वच इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक करत आहेत.\nमात्र या सगळ्यात भारताचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंग यानं सोमवारी केलेल्या ट्वीटवर चाहते भडकले आहे. त्यामुळं सध्या याच ट्विटवरून भज्जीला ट्रोल करण्यात आले आहे. भज्जनीनं पाकिस्तानसह काही देशांच्या झेंड्याचा वापर करून, काही देश चंद्रावर पोहचले आहेत तर, काही देशांच्या फक्त झेंड्यात चंद्र आहे. असे ट्वीट केले होते.\nहरभजन सिंगनं केलेल्या या ट्वीटमध्ये पाकिस्तानसोबतच तुर्की लिबिया, ट्यूनिशीया, अजरबैजान, अल्जिरिया, मलेशिया, मालदीव आणि मॉरिटानिया या देशांच्या झेंड्यांचा समावेश आहे. तर, चंद्रावर पोहचणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, चीन, रूस आणि भारत या देशांचा समावेश आहे. मात्र या ट्विटवरून भज्जीला ट्रोल करण्यात आले आहे. भज्जीनं धर्माचा वापर करून भारतानं मिळवलेल्या या यशावर पाणी फिरवले आहे. इस्लाम आणि मुस्लीम देशांवर असे ट्वीट करण्याची गरज नव्हती असे मत व्यक्त केले होते.\n24 तासांमध्ये दुरुस्त केला बिघाड\nबिघाड झाल्यानंतर इस्र���च्या इंजिनिअर्सनी अवघ्या 24 तासात तांत्रिक बिघाड शोधून काढून तो दुरुस्त केला. त्यानंतर काही दिवस त्याची चाचणी घेतली गेली आणि नंतर यान उड्डाणासाठी सज्ज केलं गेलं. शास्त्रज्ञांनी दिवस रात्र जी कठोर मेहेनत घेतली त्या मेहेनतीचं हे फळ, असल्याची प्रतिक्रिया इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी व्यक्त केली.\nVIDEO: गायिका वैशाली माडे 'या' कारणामुळे पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/actor-ranveer-singh/", "date_download": "2019-08-25T16:32:02Z", "digest": "sha1:734RP2FQPTIOETQCIXX2FD5EOR2DFCNV", "length": 5020, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Actor Ranveer Singh- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमलायका-अर्जुन या तारखेला करणार लग्न\nगेली अनेक दिवस मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या पण सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या तारीखच फिरत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.\n'या' अभिनेत्यासोबत प्रिया वारियर बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय द���्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/e-copy/", "date_download": "2019-08-25T15:32:24Z", "digest": "sha1:7766PUXKWDVVUQQRY3P75QL777WX6W5Q", "length": 4784, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "E Copy- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआता खिशात परवाना नसेल तरीही पावती न फाडता...\nवाहतूकीच्या नियमांच उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे आपला परवाना किंवा मूळ कागदपत्रं सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज पडणार नाहीये.\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rampal/", "date_download": "2019-08-25T15:30:26Z", "digest": "sha1:4XKQOQLHW6NYCVEAESDKSAD532AYXHI5", "length": 7735, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rampal- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nलहान मुलाला सोडून लंच डेटला गेली 'ही' बॉलिवूड जोडी\nविशेष म्हणजे अर्जुन रामपाल आणि त्याच्या पत्नीचा अजूनपर्यंत घटस्फोट झालेला नाही. पण दोघंही परस्पर संमतीने एकत्र राहत नाहीत.\nलग्नाआधीच अर्जुन रामपाल पुन्हा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म\nमुंबईच्या रस्त्यावर भेळपुरी खाताना दिसली अर्जुन रामपालची प्रेग्नंट गर्लफ्रेंड\nस्वतःपेक्षा 14 वर्षांनी लहान प्रेग्नंट गर्लफ्रेंडसाठी अर्जुन रामपालनं ठेवली बेबी शॉवर पार्टी, पाहा फोटो\nप्रेग्नंट गर्लफ्रेंडसोबत मालदीवमध्ये ‘बेबीमून’ एन्जॉय करतोय अर्जुन\nअर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचं डोहाळे जेवण, पत्नी मेहर करतेय फंक्शनची तयारी \nगॅब्रिएलाच���या चेहऱ्यावर प्रेग्नसीचा ग्लो, अर्जुन रामपाल अशी घेतो काळजी\nअर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गरोदर, पूर्व पत्नी मेहर जेसियानं दिली 'ही' प्रतिक्रिया\nश्रीलंकेत बॉम्बस्फोट घडविणारे दोन भाऊ कोट्यधीश\nलग्नाआधीच गरोदर राहिली गर्लफ्रेंड, अर्जुन रामपालने दिली ही प्रतिक्रिया\nजगातल्या सर्वात सेक्सी मॉडेलपैकी एक आहे ही अर्जुन रामपालची नवी गर्लफ्रेंड\nअडचणीत सापडला अर्जुन रामपाल, १ कोटी रुपये परत न केल्याच्याविरोधात गुन्हा दाखल\nYear Ender 2018 : दीपिका-प्रियांकाच्या लग्नामुळे नाही तर सेलिब्रिटी ब्रेकअप्समुळेही लक्षात राहिलं वर्ष\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2019-08-25T15:57:21Z", "digest": "sha1:Z3XR2GQ5FDLQZIURGPUYLJKAD4QKSGU5", "length": 5128, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १६ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १६ वे शतक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५०० चे - १५१० चे - १५२० चे - १५३० चे - १५४० चे\n१५५० चे - १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १६ वे शतक\nइ.स.चे २ रे सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9A/", "date_download": "2019-08-25T16:13:19Z", "digest": "sha1:RKMTDSN6UGZV6AOQEEI353JNANEVADXU", "length": 9183, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिरढोणमध्ये इसमाची दारुच्या नशेत आत्महत्या | Dainik Prabhat", "raw_content": "\nशिरढोणमध्ये इसमाची दारुच्या नशेत आत्महत्या\nकोरेगाव, दि. 31 (प्रतिनिधी) – कोरेगाव तालुक्‍यातील शिरढोण येथील श्रीमंत बाबुराव पवार (वय 55) यांनी दारुच्या नशेत घरातील लोखंडी अँगला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.\nपोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, श्रीमंत बाबुराव पवार हे पत्नी सौ. विजया, मुलगा संतोष, सून वैशाली व दोन नातवंडे यांच्या सोबत राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याने ते दररोज दारू पित असे. सोमवार, 30 रोजी श्रीमंत पवार हे रात्री 8 च्या सुमारास बाहेरून फिरून येऊन जेवण करून घरात झोपले होते. मंगळवारी सकाळी घरातील लोकांनी सकाळी 6 वाजता दाराची कडी वाजवून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु आतून काही प्रतिसाद न मिळल्यानर ग्राइंडरने बेडरूमची कडी कोयंड्याची नटे तोडून दरवाजा उघडला. बेडरूममध्ये कोणी दिसले नाही, त्यामुळे किचनची पाहणी केली असता त्याठिकाणी श्रीमंत बाबुराव पवार यांनी लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दिसून आले. याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपस करीत आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2019-08-25T16:47:22Z", "digest": "sha1:JWP2ICRPZJWBMD32FOW4DCFVAKQ33P6K", "length": 10266, "nlines": 174, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सजले कुठे शहर हे ? – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeकविता - गझलसजले कुठे शहर हे \nसजले कुठे शहर हे \nApril 17, 2010 प्रदीप निफाडकर कविता - गझल\nसजले कुठे शहर हे \nअंधार माणसांची करतो किती टवाळी \nपडता क्षणीच रात्री झोपेस मी बिलगतो\nथकलो किती दिवसभर कळते मला सकाळी\nबसलो निवांत आम्ही बोलायला जरासे\nवाकून का पहाते चाफ्या तुझी डहाळी\nमद्यात ते बुडाले, गझलेत मी बुडालो\nत्यांची नशा निराळी माझी नशा निराळी\nमी कामगार आहे, मी भाग्यवंत आहे\nचंद्रा तुझ्या कपाळी आजन्म रात्रपाळी\nभांडुनी उपयोग नाही भांडुनी थकशील तू\nएकदा प्रेमात माझ्या जीवना पडशील तू\nमी गुणांचा चाहता पण दोषसुध्दा सांगतो\nआरसा फेकून, माझा चेहरा धरशील तू\nजाणले नाही जगा तू जाणले नाही मला\nहे तुला समजेन तेव्हा केवढा रडशील तू\nयाच एका कारणाने चालतो आहे पुढे\nराग हा गेला तुझा की माफही करशील तू\nवेगळे नाहीत आपण वेगळे होऊ कसे \nमी तिथे असणार आहे मी जिथे म्हणशील तू\nAbout प्रदीप निफाडकर\t35 Articles\nश्री. प्रदीप निफाडकर हे ज्येष्ठ पत्रकार असून गझल या विषयाचा त्यांचा मोठा अभ्यास आहे. त्यांनी स्वत: अनेक गझला लिहिल्या असून अनेक गझलांचे भाषांतरही केले आहे. गझलेत वात्सल्य आणणारे आणि प्रेम व दारूत अडकलेल्या गझलेला कौटुंबिकता प्राप्त करून देणारे श्री.निफाडकर हे गझलसम्राट सुरेश भट यांचे शिष्य असून, पत्रकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/902?page=1", "date_download": "2019-08-25T16:10:35Z", "digest": "sha1:7OMBDAZXVQF4TDT6RSJYVRCS3PYQ24TV", "length": 28473, "nlines": 136, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "मराठी भाषा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकेशवसुत यांचे खपुष्प आणि अंतराळातील ‘झीनिया’\nअंतराळात ‘झीनिया’चे फूल फुलले’ या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती बातमी १७ जानेवारी २०१६ ला प्रसिद्ध झाली होती. बातमीशेजारीच नारिंगी रंगाच्या त्या फुलाचे सुंदर छायाचित्रही होते. तो चमत्कार अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे घडला होता. पण मला आनंद झाला तो आणखी एका कारणाने, की त्यामुळे एका मराठी कवीचे स्वप्नच जणू साकार झाले तो कवी म्हणजे कविवर्य केशवसुत - आधुनिक मराठी कवितेचे जनक. केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या गाजलेल्या कवितेतील शेवटचे कडवे असे आहे.\nनाचत सारे हे प्रेमभरे\nखुडित खपुष्पे फिरति जिथे\nआहे जर जाणे तेथे\nमारा फिरके मारा गिरके\nनाचत गुंगत म्हणा म्हणा-\nसूचिशास्त्राचा पाया रचणारा समीक्षक- डॉ. सु.रा. चुनेकर\nडॉ. सु.रा. चुनेकर यांच्या निधनाने मराठीत सूचिशास्त्राचा पाया रचणारा संशोधक-समीक्षक गेला. समीक्षक हा मुळात दुर्लक्षित असतो, त्यात चुनेकरसरांनी संशोधनाची, सूची तयार करण्याची वाट धरलेली. ती तर बहुसंख्य साहित्यिकांपासूनही दूरची. पण एखादी व्यक्ती व्रतस्थपणे संशोधन करत मराठी भाषेत किती मोलाची भर टाकू शकते हे समजून घेण्यासाठी चुनेकरसरांचे लेखनकार्य पाहण्यास हवे. त्यांना त्यांच्या कार्याला लोकप्रियता लाभणार नाही हे माहीत होते; पण त्यांच्या संशोधनाची, सूचिकार्याची, त्यांच्या मौलिक लेखनाची ज्या पद्धतीने दखल घेतली जायला हवी होती, तशी ती घेतली गेली नाही ही खंत कायम राहणार आहे.\nअस्वलाला मराठीत भालू, रीस, नडघ, भल्ल, रिछ, तिसळ अशी नावे आहेत. संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल. त्याशिवाय अस्वल चालताना मागे वळून पाहते, म्हणून पृष्ठदृष्टिक; चिडले, की भयंकर ओरडते म्हणून दुर्घोष; तर त्याचे केस लांब व दाट असतात म्हणून दीर्घकेश अशीही नावे आहेत.\nअस्वल हा गलिच्छ, ओंगळवाणा आणि क्रूर प्राणी आहे. तो सस्तन प्राणी जगाच्या बहुतेक सर्व भागांत आढळतो.\nअस्वलाला लॅटिनमध्ये उर्सुस म्हणतात. संस्कृत ऋक्ष शब्दाशी लॅटिन उर्सुस शब्दाचे साम्य आढळते. कारण दोन्हींचा अर्थ उत्तरेकडील असा आहे. अस्वल हा उत्तर गोलार्धातील उत्तरतम प्रांतातील प्राणी असून नंतर तो दक्षिणेच्या उष्ण कटिबंधापर्यंत पोचला. शरीरावरील दाट केसांमुळे मुळात तो थंड प्रदेशात राहण्याच्याच लायकीचा, तरीही त्याने उष्ण कटिबंधातील वातावरणाशी जुळवून घेतले हे विशेष.\nऋक्ष आणि उर्सुस यांच्यात आणखी एक साम्य आढळते. ऋक्ष म्हणजे सप्तर्षी नक्षत्र असाही अर्थ आहे. सप्तर्षी नक्षत्राला पाश्चात्यांत ‘दि ग्रेट बिअर’ किंवा ‘उर्सा मेजर’ असे म्हणतात. दोन्हींचाही अर्थ मोठे अस्वल असाच आहे.\nऋक्ष शब्दाचे ध्वन्यात्मक रूपांतर होऊन अच्छ शब्द अस्तित्वात आला. भल्ल हा शब्दसुद्धा नंतरचा. अच्छभल्ल हा सामासिक शब्द अस्वलवाचक आहे. तो पाली व अर्धमागधी वाङ्मयात आढळतो. अच्छभल्लचे मराठी रूप म्हणजे अस्वल.\nपेण, अलिबाग या नगरांतील आणि वडखळ, पंजर, माणकुले या गावांतील वाणीला सर्वसामान्य लोक आगरी बोली असे म्हणतात. निसर्ग या एकाच अर्थक्षेत्राचा विचार केला तर डोंगर, ढग, दरड, नदी, पाऊस, वारा यांसारखे, प्रमाण मराठीतील शब्द आगरीत आहेत. नल (नदी), दर्या (समुद्र) यांसारखे पर्यायही आहेत. आगोट (पावसाची सुरुवात) आयटा (भात आपटण्याचा बाक), आराड (जलप्रवास), आरव (कापलेल्या भाताची पेंडी), उसळी (पावसाची सर), ऊल (कांद्याची रोपे), करटी (एक प्रकारची कोळंबी), कवजा (सदरा), किटालो (कुंपण), केगयी (समुद्रपक्षी), कोझेरी (भोवळ), खरगळ (ओसाड जमीन), खला (अंगण), खुलगा (रेडा), गवना (शेतातील पाणी वाहून जाण्याची वाट), व्हाल (ओहोळ) असे खास आगरी शब्दही कितीतरी आहेत.\nपेझारी (अलिबाग) येथील म.ना. पाटील यांनी मराठीच्या आगरी बोली भाषेत प्रथम लेखन केले. त्यांनी ‘केले रसमाधुरी’ (1965 व ‘खलाटी’ (1980) ही पुस्तके लिहिली. आता, आगरी बोलीत कथा, कादंबरी, कविता, ललित, आत्मचरित्र असे विविधांगी लेखन जोमाने केले जात आहे. आगरी साहित्यिकांनी आगरी बोलीचे नवे भावविश्व मराठी सारस्वताला दाखवले आहे; नवा अनुभव त्यामुळे रूजू झाला आहे. दुसऱ्या टोकाला, मराठीतील नामवंत समीक्षक म.सु. पाटील यांचे ‘लांबा उगवे आगरी’ हे आत्मचरित्रच आहे. त्यातून आगरी समाजजीवनाचे दर्शन घडते. पाटील यांच्या दुसऱ्या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार लाभल्याने आगरी लेखकांनाच प्रतिष्ठा लाभण्यासारखे वाटले.\n‘घातवाफ’ हा आशयगर्भ शब्द संत वाङ्मयात आढळतो. ‘घातवाफ’ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे. अर्थात त्यातील घात हा शब्द आघात, हत्या, वध या अर्थाने आलेला नाही. तसेच, घात म्हणजे गुणाकार असाही त्याचा अर्थ नाही. घात शब्दाचे ते सर्व संस्कृतमधील अर्थ आहेत. ‘घातवाफ’ हा अस्सल मराठी शब्द आहे. त्यातील ‘घात’ याचा अर्थ शेतीमधील पेरणी, लावणी इत्यादिकांच्या कामाची किंवा ऋतुपरत्वे येणाऱ्या, पिकणाऱ्या धान्याची योग्य वेळ किंवा मौसम अथवा हंगाम असा आहे. उदाहरणार्थ, पेरण्याची घात, कापण्याची घात इत्यादी. घात हा शब्द स्त्रीलिंगी आहे. ‘त्या दिवसांत उत्तरा व हस्त या पावसाने पेरणीस घात थोडी उशिरा आली आहे’ म्हणजे ‘यंदा पेरणीची योग्य वेळ उशिरा आली’ असा अर्थ आहे.\n‘घातवाफ’ हाही स्त्रीलिंगी शब्द आहे. मे महिन्याच्या अखेरीस वळिवाचा जोरदार पाऊस होतो. त्यानंतर पुन्हा कडक ऊन पडते. त्यामुळे जमिनीतून पाण्याच्या वाफा वर वर येतात. असा, एकदा पर्जन्यवृष्टी होऊन जमिनीतून वाफा निघत असलेला काळ हा पेरणीला अत्यंत उपयुक्त असा काळ असतो. बीज अंकुरण्यासाठी लागणारा ओलावा आणि उबदारपणा त्या वेळी राहत असतो. तो काळ म्हणजेच ‘घातवाफ’ होय.\nघातवाफचा क्रियापद म्हणून वापर केल्यास त्याचा अर्थ सांभाळणे, जपणे, साधने असा होतो. जसे,\n‘क्षेत्र गुणे बीज अंकुरे l\nते अनंत धा वृत्वी विकारे l\nघातवाफ ते आदरे l\nघातीचे दिवस म्हणजे सुगीचे दिवस किंवा सत्तेचा, सुबत्तेचा, भरभराटीचा काळ. मराठी भाषेला ‘घातीचे दिवस’ यावेत असे वाटत असेल, तर त्यासाठी संस्था वाङ्मयाचा अभ्यास करणे अगत्याचे ठरते.\nआपल्या अस्सल देशी वृक्षांपैकी अत्यंत देखणा वृक्ष कोणता असेल, तर तो ‘कदंब’. तो सहजासहजी आढळत नाही- मात्र देशी वृक्षांचे जतन आणि संवर्धन यांचे महत्त्व गेल्या काही वर्षांत लक्षात आल्यामुळे कदंबाची लागवड जाणीवपूर्वक केली जात आहे. कदंब भारतीय संस्कृतीत घट्ट रुजला आहे. कृष्णाचे आणि कदंबाचे नाते मैत्रीचे आहे. म्हणून कदंबाला ‘हरिप्रिय’ किंवा ‘कृष्णसखा’ असे म्हणतात.\nकृष्णाने गोपींचीवस्त्रे चोरून कदंब वृक्षावर ठेवली होती.\nकदंब चाळीस मीटर उंच वाढतो. त्याच्या फांद्या जमिनीला समांतर वाढतात. कदंबाला बहर पावसाळ्याच्या सुरुवातीला येतो. मलयनिल म्हणजे मलय पर्वतावरून येणार्‍या वार्‍यामुळे कदंबावर रोमांच उभे राहतात. ही कविकल्पना कालिदासांची. मेघदूतातील वृक्ष मेघाला हे सांगतो. (त्वत् संपर्कात पुलकितमिव प्रौढ पुष्पक कदम्बै:) ते रोमांच म्हणजे कदंबाची फुले कदंबाची फुले शेंदरी रंगाची, छोट्या लाडवाच्या आकाराची आणि सुवासिक असतात. फुलांनी बहरलेला वृक्ष डोळ्यांचे पारणे फेडतो. कदंबाचे वैशिष्ट्य हे, की त्याच्या जवळजवळ सर्व फांद्यांना कळ्या एकाच वेळी येतात. त्यावरून ‘कदंबमुकुल न्याय’ तयार झाला. मुकुल म्हणजे कळी. एककालिक उत्पत्तीसाठी कदंबमुकुल न्याय वापरला जातो.\n'मी घरातील सगळी कामे एकटीनेच करण्याचा मक्ता नाही घेतला.' किंवा 'दरवेळी आभार प्रदर्शन मीच का करायचे मी काय त्याचा मक्ता घेतलाय मी काय त्याचा मक्ता घेतलाय' गृहसंस्था आणि सार्वजनिक संस्था अशा दोन्ही ठिकाणी वेळोवेळी कानी पडणारी ही वाक्ये.\nदोन्ही वाक्यांत 'मक्ता घेणे' हा वाक्प्रचार वापरला आहे. 'मक्ता' याचा अर्थ विशिष्ट अटींवर काम करण्याचा किंवा काही पुरवण्याचा हक्क व जबाबदारी असा आहे.\nठेका, बोली, कंत्राट, इजारा किंवा हमी घेणे यासाठी 'मक्ता घेणे' असा शब्दप्रयोग केला जातो.\nठेकेदार, कंत्राटदार, मक्ता घेणारे खंडकरी यांना 'मक्तेदार' असे म्हणतात. शब्दकोशांत मक्तासंबंधात असे वेगवेगळे शब्द सापडले, पण मक्ता शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झाला, ते कळले नाही.\nमध्यंतरी कविवर्य सुरेश भटांचा 'एल्गार' हा संग्रह वाचत होतो. त्यातील सुरुवातीची कैफियत वाचताना गजलेसंबंधी विशेष माहिती मिळाली. तिथे मक्ता हा शब्दही भेटला.\n'गजले'च्या शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव गुंफलेले असते. या शेराला 'मक्ता' असे म्हणतात.\nपूर्वीच्या काळी छापखाने नव्हते, त्यामुळे गजला कागदांवर हातानेच लिहाव्या लागत. तसेच वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके किंवा आकाशवाणी, दूरदर्शन यांसारखी प्रसारमाध्यमेही नव्हती. त्यामुळे 'गजल' कोणाची आहे हे कळण्यासाठी मक्त्यात म्हणजेच शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव नमूद करण्याची प्रथा होती. कवीचे टोपणनाव म्हणजेच 'तखल्लुस', मक्त्यात गुंफलेले असे. थोडक्यात मक्त्यामुळे कवीचा गजलेवरील हक्क शाबीत होत असे. त्यावरूनच 'एखाद्या गोष्टीचा हक्क मिळणे' ह्या अर्थी 'मक्ता घेणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.\n'नाकी नऊ येणे' ह्या वाक्प्रचाराचे अर्थ शब्दकोशात अतिशय दमणे, कंटाळणे, श्रमाने थकणे असे दिलेले आहेत; तसेच, मरणाच्या दारी असणे, नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे असाही अर्थ दिलेला आहे.\nवा.गो. आपटे लिखित ‘मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी’ या पुस्तकात, ‘नाकी नऊ येणे’ यातील नऊ म्हणजे मानवी शरीराची नऊ द्वारे- दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, एक तोंड, एक गुद व एक मूत्रद्वार ही या सगळ्यांच्या शक्ती एका केंद्रात म्हणजे नाकात उतरणे. त्यावरून फार त्रास होणे, मोठी दगदग करावी लागणे, या अर्थाने नाकी नऊ येणे हा वाक्प्रचार रूढ झाला' असे नमूद केले आहे.\nमला ती व्युत्पत्ती तितकीशी पटत नाही. त्याचे कारण त्या नऊ दारांमधे नाकपुड्यांची संख्या दोन आहे. उर्वरित दारांची संख्या सात होते. त्यामुळे नाकी सात आले, असा वाक्प्रचार रूढ व्हायला हवा होता. वास्तविक, त्यांचा अर्थ शरीरातील मल बाहेर टाकला जाणारी नऊ द्वारे एवढाच मर्यादित आहे. त्यांचा इंद्रिये म्हणून उल्लेख नाही.\nमानवी शरीराची पंच ज���ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये आयुर्वेदात वर्णलेली आहेत. कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा ही अधिष्ठाने पंच ज्ञानेंद्रियांची आहेत; तर हात, पाय, वाणी, शिस्न आणि गुद ही पाच कर्मेंद्रिये आहेत. (‘संख्या संकेत कोश’ - श्री.शा. हणमंते)\nमानवी शरीरात काही क्रिया त्याच्या नकळत, सहजासहजी, सतत घडत असतात. त्यासाठी त्याला खास काही करावे लागत नाही. जसे की हृदयाचे ठोके, अन्नाचे पचन होण्यासाठी होणारी आतड्यांची हालचाल, श्वासोच्छ्वास, पापण्यांची हालचाल वगैरे. ह्या क्रिया आपोआप घडतात.\n'आपोआप' हा शब्द कसा आला असेल, यावर विचार करताना 'ज्ञानेश्वरी'त आठव्या अध्यायात -\n मिळावया ॥ ८.९३ ॥’\nही ओवी वाचनात आली. तेथे 'आपेंआप' असा शब्द दिसला. त्या ओवीचा 'आत सर्व मनोवृत्ती एकरूप झाल्याने, स्वरूपप्राप्तीच्या प्रेमाने, स्वरूपाशी ऐक्य होण्याकरता आपोआप झालेल्या घाईने’ असा अर्थ दिला आहे.\n'आपेंआप' म्हणजे 'आपोआप' हे सरळ दिसत आहे. ज्ञानेश्वरांनी 'आपेंआप' असा शब्दप्रयोग का केला असावा एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा एक शक्यता अशी की, 'आप' म्हणजे पाणी. आपें हे सप्तमीचे एकवचन. त्याचा अर्थ पाण्यात. पाणी पाण्यात सहज मिसळते. ती पाण्याची सहज प्रवृत्ती आहे. त्यावरून आपेंआप हा शब्द अस्तित्वात आला असावा नंतरच्या काळात त्याचे 'आपोआप' हे रूप रूढ झाले असावे, असे मला वाटते.\nआपोआपला इंग्रजीत Automatic असा शब्द आहे. त्यावरून पुलंच्या 'हसवणूक' या पुस्तकातील 'मी आणि माझा शत्रुपक्ष' हा लेख आठवला.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z160422022017/view", "date_download": "2019-08-25T15:58:42Z", "digest": "sha1:I26BBN35IRZIU6LWJCXWER3CMM2EBJB7", "length": 8733, "nlines": 95, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सहगमनाची चाल", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक तर्क व उपसंहार|\nऐतिहासिक तर्क व उपसंहार\nकलियुगात क्षत्रिय व वैश्य हे वर्ण\nआनुवंशिक वर्णपद्धतीविरुद्ध आणखी पुरावा\nअर्वाचीन मनूपासून आनुव��शिकतेची उत्पती\nपुनरपि गांधर्व विवाह होऊ लागण्याचा संभव\nवर्णमात्राची गोत्रव्यवस्था सुधारली पाहिजे\nउपाध्यायाच्या गोत्रापेक्षा स्वत:चे गोत्र विशेष इष्ट\nपत्याज्ञापालन हेच स्त्रियांचे कर्तव्य\nभावी गांधर्वविवाह, व त्याचे स्वरूप\nस्त्रीपुनर्विवाह व पतिसहगमन वाद\nआरण्यकग्रंथ व सूत्र ग्रंथ\n‘ विवाह ’ संस्थेचा संक्षिप्त इतिहास\nसमाजधुरीणांचे काव्य व उपसंहार\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nसहगमनाची चाल रानटी लोकांतून आली असावी\nआमच्या लोकांत विष्णूचे दहा अवतार झाले अगर होणार असे मानण्याची चाल आहे हे प्रसिद्धच आहे. या दहा अवतारांपैकी पहिल्या चार अवतरांच्या ज्या कथा आहेत त्यांत देव व दैत्य यांचाच संबंध आहे. अवतारांशी मनुष्यप्राण्याचा संबंध पाचव्या म्हणजे वामन अवतारापासून लागतो. हा अवतार व याच्या पुढील परशुराम अवतार, या दोहोंत स्त्रियांच्या सहगमनाच्या कथा कोठे असल्याचे आढळत नाही. याच्यापुढे सातवा अवतार रामाचा होय. या अवताराच्या चरित्रासंबंधाने वाल्मीकिनावाच्या आद्य कवीने केलेला रामायण ग्रंथ प्रसिद्धच आहे, व त्याशिवाय रामावताराची कथा घेऊन इतर अनेक ग्रंथकारांनीही रामकथा वर्णिली आहे.\nरावणाचा पुत्र इंद्रजित नामे होता, त्याचा वध लक्ष्मणाच्या हातून झाला असता इंद्रजिताची पत्नी सुलोचना हिने सहगमन केले ही कथा वाल्मीकिरामायणात कोठे आढळत नाही, तथापि ती आबालवृद्धांच्या तोंडी आहे, यावरून तिला कोठे तरी ग्रंथाधार असलाच पाहिजे असे मानणे जरूर आहे. रामचंद्राचे राज्य उत्तर हिंदुस्थानात असून त्याच्या दक्षिणेस दंडकारण्याची ओसाड राक्षसभूमी, तिच्या दक्षिणेस वानरादिकांची राज्ये, व सरतेशेवटी लंकाद्वीपात राक्षसी राज्य, याप्रमाणे भूपृष्ठाची स्वाभाविक मांडणी आहे, व या मांडणीप्रमाणे शेवटल्या राक्षसी राज्यातच काय ते सहगमनाचे उदाहरण दृष्टीस पडते.\nया गोष्टीवरून तर्क करू गेल्यास सहगमनाची चाल मूळची राक्षस नावाच्या रानटी लोकांमधली असून, रावण जातीचा ब्राह्मण असूनही त्याचे राज्य इतक्या दूरच्या प्रदेशात झाल्यामुळे त्याच्या घराण्यात ती उचलली गेली. हा तर्क खरा असल्यास आर्यमंडळात सहगमनाचा आरंभ वेदकाळानंतरचा खरा, तरी बराच प्राचीन असावा असे मानिता येईल.\n'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय त्याचा अर्थ किंवा उगम कोणता\nअभंग - ८४३१ ते ८४४१\nअभंग - ८४२१ ते ८४३०\nअभंग - ८४११ ते ८४२०\nअभंग - ८४०१ ते ८४१०\nअभंग - ८३९१ ते ८४००\nअभंग - ८३८१ ते ८३९०\nअभंग - ८३७१ ते ८३८०\nअभंग - ८३६१ ते ८३७०\nअभंग - ८३५१ ते ८३६०\nअभंग - ८३४१ ते ८३५०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cover-story-health-care-special-dr-sanjay-patil-marathi-article-3146", "date_download": "2019-08-25T15:49:34Z", "digest": "sha1:OC3XI5RG2URJQP3GB4JXYN23TCLMOOXO", "length": 13471, "nlines": 106, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Health Care Special Dr Sanjay Patil Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nदृष्टी.. तर सुंदर सृष्टी\nदृष्टी.. तर सुंदर सृष्टी\nसोमवार, 15 जुलै 2019\nआपले डोळे हे शरीरातील महत्त्वाचा अवयवच नाही, महत्त्वाचे इंद्रिय आहे. त्यांची योग्य निगा राखणे व कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून प्रतिबंध उपाय करणे अतिशय महत्त्वाचे आहे. डोळ्यांच्या बाबतीत असलेले बहुतांश आजार हे गुंतागुंतीचे असतात. हे आजार खूप सोप्या पद्धतीने प्रतिबंधात्मक उपायांनी टाळता येऊ शकतात.\nत्यापैकी आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे, संगणक व मोबाईलचा अतिवापर वाढल्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. लहानपणापासून लांबचे कमी दिसणे, जवळचे कमी दिसणे, डोळ्यांवर ताण येणे, डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, सारखी सारखी रांजणवाडी येणे, चक्कर येणे या तक्रारी दिसून येतात. यामध्ये योग्य वेळी नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून योग्य तो उपचार करून चष्म्याचा नंबर अथवा काँटॅक्‍ट लेन्स लावणे गरजेचे असते. तसेच वेळोवेळी फेरतपासणी करणे आवश्‍यक असते.\nकाँटॅक्‍ट लेन्सबाबतीत लेन्स हाताळताना स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. तसेच झोपताना लेन्स नेहमी काढून ठेवावी. लेन्सचा वापर करताना डोळे लाल होणे व डोळ्यात टोचणे अशा तक्रारी असतील, तर लेन्स वापरू नये व लगेचच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डोळे अतिशय नाजूक अवयव असल्यामुळे कित्येक वेळा डोळ्यांना इजा झाल्यास इलाज करणे अतिशय जिकरीचे व गुंतागुंतीचे असते.\nलहान मुलांना टोकदार वस्तू, प्लॅस्टिकची टोकदार खेळणी, खाण्याचा चुना, घरात वापरणाऱ्या ॲसिडयुक्त गोष्टी यांच्यापासून लांब ठेवावे. तसेच वर्कशॉपमध्ये काम करणारे कामगार यांनीपण काम करतेवेळी योग्य ते संरक्षण घ्यावे. समजा चुकून डोळ्यात चुना किंवा केमिकल गेलेच, तर न घाबरता डोळे प्रथम स्वच्छ पाण्याने ध���वावेत व नेत्रतज्ज्ञांना त्वरित दाखवावे.\nतसेच आजकाल कॉम्प्युटर व्हीजन सिंड्रोमचे प्रमाण वाढत चालले आहे. यात सतत मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा वापर करणे, आहारविहारावर नियंत्रण नसणे, योग्य प्रमाणात विश्रांती न घेणे, तासनतास वातानुकूलित वातावरणात काम करणे हे त्रासदायक ठरते.\nयामध्ये डोळे लाल होणे, पाणी येणे, खुपणे, डोळे आग करणे, अंधुक दिसणे इत्यादी तक्रारी प्रामुख्याने दिसतात. हे बहुतांश प्रमाणात अश्रूंमधील वंगणासारख्या तेलसदृश द्रव्याच्या कमतरतेमुळे घडते. यासाठी योग्य त्या चष्म्याचा वापर करावा. संगणक, मोबाईल यांचा अतिरेक टाळावा. तसेच योग्य ती विश्रांती व आहार घ्यावा. डोळे नेहमी थंड पाण्याने धुवावेत व त्यासाठी योग्य ते आयड्रॉप्स डॉक्‍टरांच्या सल्ल्याने वापरावेत.\nसतत एसीमध्ये बसून काम करणे टाळावे व महत्त्वाचे म्हणजे कॉम्प्युटरवर काम करताना ‘२० - २० - २०’ नियम म्हणजे दर २० मिनिटांनी, २० सेकंदांसाठी २० मीटर लांब; शक्‍यतो हिरव्या झाडांकडे पाहावे.\nत्याचबरोबर ऋतूनुसार डोळे येण्याचे प्रमाण वाढते. यासाठी डोळे आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. त्या व्यक्तीबरोबर हस्तांदोलन न करण्याची खबरदारी घ्यावी. समजा संपर्क आल्यास हात स्वच्छ धुवावेत त्याने वापरलेल्या वस्तू वापरू नयेत. तसेच शंका आल्यास वेळीच डोळे तपासणी करून इलाज सुरू करावा. डोळे येणे हे संसर्गजन्य आजार असल्यामुळे घरात सर्वांना विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांना आजाराची लागण होऊ शकते. यासाठीच योग्य ती खबरदारी घेऊन औषधोपचार करून घेणे गरजेचे असते. बऱ्याच वेळी रुग्ण दुकानातून परस्पर आयड्रॉप्स घेऊन डोळ्यात टाकतात, ते अत्यंत चुकीचे आहे.\nआजकाल मोतीबिंदू हा वृद्धवाचा आजार राहिला नसून तरुणांमध्येसुद्धा याचे प्रमाण वाढत आहे. कारण बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, फास्टफूड, व्यायामाचा अभाव, अतिप्रमाण मोबाईलमुळे डोळ्यावर होणारे परिणाम, त्याचबरोबर इतर शारीरिक आजार - मुख्यतः मधुमेह असल्यास व त्याची योग्य ती खबरदारी न घेतल्यास मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढते. तसेच उन्हात संरक्षण न घेणे, स्वतःच्या मनाने स्टिरॉइड्‌स औषधे डोळ्यात वापरल्यामुळेही मोतीबिंदूचा धोका वाढतो.\nतसेच काचबिंदू व मधुमेहामुळे होणाऱ्या पडद्याच्या आजारांवर वेळीच उपचार केले तरच दृष्टी वाचू शकते. यास��ठी प्रत्येक व्यक्तीने ४० वर्षांनंतर नियमित नेत्रतपासणी करणे गरजेचे असते. विशेषतः मधुमेह रुग्णांनी दर सहा महिन्यांनी डोळे तपासणी करावी.\nअशा सर्व सहजसोप्या प्रतिबंधक उपायांमुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पुढील गुंतागुंतीच्या उपचारांपासून दूर राहता येते. दृष्टी असेल तरच ही सुंदर सृष्टी आपण पाहू शकतो, हे सर्वांनी लक्षात घेऊन आपण आपल्या सर्व शरीरातील अवयवांची अशीच काळजी घ्यावी.\nआरोग्य संगणक मोबाईल लहान मुले\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://govexam.in/current-affair-sample-question-sets/", "date_download": "2019-08-25T15:22:52Z", "digest": "sha1:5URIHJ7CZ5XIVKVI3B542O4ZYY66XOEK", "length": 26762, "nlines": 392, "source_domain": "govexam.in", "title": "MPSC Current Affairs Sample Question चालू घडामोडी", "raw_content": "महाराष्ट्रातील अद्यावत जॉब अपडेट्स\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nमित्रानो या विभागात आम्ही चालू घडामोडी या विषयक माहिती व सराव पेपर्स प्रकाशित करू. तरी प्रक्टिस साठी नेहमी भेट देत जा आम्ही नेहमी नवीन पेपर्स व माहिती प्रकाशित करू धन्यवाद..\nपेपर सोडून झाल्यावर “आपले मार्क्स बघा” या बटन वर क्लिक करा.. मग “बरोबर उत्तरे” या बटन वर क्लिक करा…\nयेत्या विविध भरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी GovNokri.in आणि GovExam.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण या लिंक वरून Register करावे व यानंतर आपण सर्व पेपर्स सोडून येत्यापरीक्षांची तयारी करू शकता. धन्यवाद.. आम्ही या सदरात रोज नविन पेपर सरावासाठी उपलब्ध करून देऊ.\nनोट : पेपर सोडून झाल्यावर “VIEW QUESTION ANSWERS” बटनावर क्लिक करावे, म्हणजे आपल्याला बरोबर उत्तरे आणि आपण सोडवलेली उत्तरे दिसतील.\nचालू घडामोडी सराव पेपर १४८\nचालू घडामोडी सराव पेपर १४७\nचालू घडामोडी सराव पेपर १४६\nचालू घडामोडी सराव पेपर १४५\nचालू घडामोडी सराव पेपर १४४\nचालू घडामोडी सराव पेपर १४३\nचालू घडामोडी सराव पेपर १४२\nचालू घडामोडी सराव पेपर १४१\nचालू घडामोडी सराव पेपर १४०\nचालू घडामोडी सराव पेपर १३९\nचालू घडामोडी सराव पेपर १३८\nचालू घडामोडी सराव पेपर १३७\nचालू घडामोडी सराव पेपर १३६\nचालू घडामोडी सराव पेपर १३५\nचालू घडामोडी सराव पेपर १३४\nचालू घडामोडी सराव पेपर १३३\nचालू घडामोडी सराव पेपर १३२\nचालू घडामोडी सराव पेपर १३१\nचालू घडामोडी सराव पेपर १३०\nचालू घडामोडी सराव पेपर १२९\nचालू घडामोडी सराव पेपर १२८\nचालू घडामोडी सराव पेपर १२७\nचालू घडामोडी सराव पेपर १२६\nचालू घडामोडी सराव पेपर १२५\nचालू घडामोडी सराव पेपर १२४\nचालू घडामोडी सराव पेपर १२३\nचालू घडामोडी सराव पेपर १२२\nचालू घडामोडी सराव पेपर १२१\nचालू घडामोडी सराव पेपर १२०\nचालू घडामोडी सराव पेपर ११९\nचालू घडामोडी सराव पेपर ११८\nचालू घडामोडी सराव पेपर ११७\nचालू घडामोडी सराव पेपर ११६\nचालू घडामोडी सराव पेपर ११५\nचालू घडामोडी सराव पेपर ११४\nचालू घडामोडी सराव पेपर ११३\nचालू घडामोडी सराव पेपर ११२\nचालू घडामोडी सराव पेपर १११\nचालू घडामोडी सराव पेपर ११०\nचालू घडामोडी सराव पेपर १०९\nचालू घडामोडी सराव पेपर १०८\nचालू घडामोडी सराव पेपर १०७\nचालू घडामोडी सराव पेपर १०६\nचालू घडामोडी सराव पेपर १०५\nचालू घडामोडी सराव पेपर १०४\nचालू घडामोडी सराव पेपर १०३\nचालू घडामोडी सराव पेपर १०२\nचालू घडामोडी सराव पेपर १०१\nचालू घडामोडी सराव पेपर १००\nचालू घडामोडी सराव पेपर ९९\nचालू घडामोडी सराव पेपर ९८\nचालू घडामोडी सराव पेपर ९७\nचालू घडामोडी सराव पेपर ९६\nचालू घडामोडी सराव पेपर ९५\nचालू घडामोडी सराव पेपर ९४\nचालू घडामोडी सराव पेपर ९३\nचालू घडामोडी सराव पेपर ९२\nचालू घडामोडी सराव पेपर ९१\nचालू घडामोडी सराव पेपर ९०\nचालू घडामोडी सराव पेपर ८९\nचालू घडामोडी सराव पेपर ८८\nचालू घडामोडी सराव पेपर ८७\nचालू घडामोडी सराव पेपर ८६\nचालू घडामोडी सराव पेपर ८५\nचालू घडामोडी सराव पेपर ८४\nचालू घडामोडी सराव पेपर ८३\nचालू घडामोडी सराव पेपर ८२\nचालू घडामोडी सराव पेपर ८१\nचालू घडामोडी सराव पेपर ८०\nचालू घडामोडी सराव पेपर ७९\nचालू घडामोडी सराव पेपर ७८\nचालू घडामोडी सराव पेपर ७७\nचालू घडामोडी सराव पेपर ७६\nचालू घडामोडी सराव पेपर ७५\nचालू घडामोडी सराव पेपर ७४\nचालू घडामोडी सराव पेपर ७३\nचालू घडामोडी सराव पेपर ७२\nचालू घडामोडी सराव पेपर ७१\nचालू घडामोडी सराव पेपर ७०\nचालू घडामोडी सराव पेपर ६९\nचालू घडामोडी सराव पेपर ६८\nचालू घडामोडी सराव पेपर ६७\nचालू घडामोडी सराव पेपर ६६\nचालू घडामोडी सराव पेपर ६५\nचालू घडामोडी सराव पेपर ६४\nचालू घडामोडी सराव पेपर ६३\nचालू घडामोडी सराव पेपर ६२\nचालू घडामोडी सराव पेपर ६१\nचालू घडामोडी सराव पेपर ६०\nचालू घडामोडी सराव पेपर ५९\nचालू घडामोडी सराव पेपर ५८\nचालू घडामोडी सराव पेपर ५७\nचालू घडामोडी सराव पेपर ५६\nचालू घडामोडी सराव पेपर ५५\nचालू घडामोडी सराव पेपर ५४\nचालू घडामोडी सराव पेपर ५३\nचालू घडामोडी सराव पेपर ५२\nचालू घडामोडी सराव पेपर ५१\nचालू घडामोडी सराव पेपर ५०\nचालू घडामोडी सराव पेपर ४९\nचालू घडामोडी सराव पेपर ४८\nचालू घडामोडी सराव पेपर ४७\nचालू घडामोडी सराव पेपर ४६\nचालू घडामोडी सराव पेपर ४५\nचालू घडामोडी सराव पेपर ४४\nचालू घडामोडी सराव पेपर ४३\nचालू घडामोडी सराव पेपर ४२\nचालू घडामोडी सराव पेपर ४१\nचालू घडामोडी सराव पेपर ४०\nचालू घडामोडी सराव पेपर ३९\nचालू घडामोडी सराव पेपर ३८\nचालू घडामोडी सराव पेपर ३७\nचालू घडामोडी सराव पेपर ३६\nचालू घडामोडी सराव पेपर ३५\nचालू घडामोडी सराव पेपर ३४\nचालू घडामोडी सराव पेपर ३३\nचालू घडामोडी सराव पेपर ३२\nचालू घडामोडी सराव पेपर ३१\nचालू घडामोडी सराव पेपर ३०\nचालू घडामोडी सराव पेपर २९\nचालू घडामोडी सराव पेपर २८\nचालू घडामोडी सराव पेपर २७\nचालू घडामोडी सराव पेपर २६\nचालू घडामोडी सराव पेपर २५\nचालू घडामोडी सराव पेपर २४\nचालू घडामोडी सराव पेपर २३\nचालू घडामोडी सराव पेपर २२\nचालू घडामोडी सराव पेपर २१\nचालू घडामोडी सराव पेपर २०\nचालू घडामोडी सराव पेपर १९\nचालू घडामोडी सराव पेपर १८\nचालू घडामोडी सराव पेपर १७\nचालू घडामोडी सराव पेपर १६\nचालू घडामोडी सराव पेपर १५\nचालू घडामोडी सराव पेपर १४\nचालू घडामोडी सराव पेपर १३\nचालू घडामोडी सराव पेपर १२\nचालू घडामोडी सराव पेपर ११\nचालू घडामोडी सराव पेपर १०\nचालू घडामोडी सराव पेपर ९\nचालू घडामोडी सराव पेपर ८\nचालू घडामोडी सराव पेपर ७\nचालू घडामोडी सराव पेपर ६\nचालू घडामोडी सराव पेपर ५\nचालू घडामोडी सराव पेपर ४\nचालू घडामोडी सराव पेपर ३\nचालू घडामोडी सराव पेपर २\nचालू घडामोडी सराव पेपर १\nमिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF/news/", "date_download": "2019-08-25T15:29:25Z", "digest": "sha1:J7HAMIXPWX4GBKINJZILL3OPBEAMCUXY", "length": 4510, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठ्यांचा विजय- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा स्पेशल शो - 'विजय उंबरखिंडीचा'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T15:35:09Z", "digest": "sha1:LQXZCL2Y7QXSB77SJR7UL5JBOD45LF4R", "length": 16001, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बजाजी निंबाळकर - विकिपीडिया", "raw_content": "\nबजाजी निंबाळकर हे विजापूरच्या आदिलशाहीचे निष्ठावंत सेवक होते. आपली बहीण सईबाई हिचा विवाह त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी लावून दिला होता. तद्पश्चातही निंबाळकर हे आदिलशाहीच्या दरबारी चाकरी करायचे. १६४८ साली आदिलशहाने शहाजीराजांना कैद करून शिवाजीवर फतेहखान व फरादखानास पाठविले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत फलटणचे निंबाळकरही स्वराज्यावर चालून आले होते.\nया बजाजी निंबाळकरांना जुलमाने बाटवून मुसलमान केले होते.[ संदर्भ हवा ] त्यांना शिवाजी महाराजांनी परत हिंदू धर्मात आणले. या धर्मराजकारणात राजमाता जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर, महाराजांनी बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजीशी आपल्या सखुबाई नावाच्या मुलीचा विवाह करवून दिला. हा विवाह १६५५ साली झाला. त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. [१]\nया लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे..\nकृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अध���क माहितीसाठी चर्चा पान पहा.\nफलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जाई. महाराजांच्या काळात बजाजीराजे नाईक निंबाळकर हे तिथले जहागीरदार होते.\nफलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्यासबंधी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. ती अशी की -\n“विजापूरच्या आदिलशहाने त्यास विजापूरला धरून नेले व त्याचे धर्मांतर केले. गावी परतल्यावर आपल्याकडून झालेल्या धर्मांतराचा बजाजींना पश्चात्तप झाला. बजाजीराव ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिखर शिंगणापूर येथे विधिसर हिंदू धर्मात आणले. त्यानंतर काही दिवसानी बजाजीचा मुलगा महादजी निंबाळकर यास शिवाजी महाराजानी आपली मुलगी दिली.”\nमात्र, असे धर्मांतर झाले असा कुठेही उल्लेख नाही आणि जर बजाजीराव यांचे धर्मांतर झालेच असेल तर मग त्यांचे ” मुसलमान “ नाव काय, हे आजतागायत कोणीही देत नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काहीसुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे १६४२ मधे मुसलमान झाले असे म्हणतात. , त्या हिशोबे त्यांचे १६४२ ते १६५१ या कालखंडामध्ये जर धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत तर नाहीच तर, याच दरम्यान त्यांचा उल्लेख समकालीन कागदपत्रामंध्ये हिन्दू म्हणूनच केला जातो.\n१) शिवभारत हे अस्सल साधन आज उपलब्ध आहे, प्रथम त्याचा संदर्भ पाहूया - शिवभारत – अध्याय १३- श्लोक १० घांटीको (घाटगे) मत्तराजश्च कुलीशोपमसायक: | तथा फलस्थान (फलटण) पतिबलवान बाजनायक: ||\nया मधे कवींन्द्र परमानंद हे बजाजीराजेंचा उल्लेख ” बाजनायक ” असा करतात, शिवभारतामध्ये येणारा हा उल्लेख १६४८ मधल्या प्रसंगाचा आहे. तेव्हा शिवाजीवर फतहखानाचे संकट आले होते. कवींन्द्र परमानंद यांनी बजाजीस फलटणचा अधिपती आणि बाजनायक असे म्हटले आहे, श्लोकामध्ये जर बजाजीराजांचे धर्मांतर झाले असेल तर त्यांच्या यावनी नामाचा उल्लेख अजिबात नाही, शिवभारत हे विश्वासार्ह आहे कारण ते समकालीन आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे क्रमप्राप्त आहे.कवींन्द्र परमानंद हे शिवाजीचे निकटवर्ती होते. तेव्हा हा पुरावा निश्चित विश्वासपात्र आहे.\n२)निंबाळकर घराण्याची इ.स.१८२२मध्ये लिहिली गेलेली एक छोटी कैफियत बापूसाहेब निंबाळकर यांच्या दफ्तरात सापडली.तिच्यात असा एक उल्लेख आहे की बजा��ीरावांनी इ.स.१६५१मध्ये बेगम (विजापूरची बडी बेगम ) हिच्याकडून फलटणची सनद घेतली. इथेही बजाजीरावांचे नाव हिंदूच असून, त्यांच्या धर्मांतराचा काहीही उल्लेख नाही.\n३) बजाजीराजे निंबाळकर अफजलखान स्वारीच्या वेळी सन १६५९मध्ये फलटण परिसरात होते.त्यांना अफजलखान याने पकडले व त्यांची सुंता करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली त्यावेळी अफजलखानाकडील मराठी सरदार ” नाइकजीराजे पांढरे ” यांच्या मध्यस्थीने बजाजीराजे निंबाळकर यांच्याकडून ६० हजार होनांची खंडणी घेऊन अफजलखानाने त्यांना सोडले.\nह्या संदर्भातील अस्सल पत्र खाली देत आहोत -\n” धनकोनाम जयचंदीभाई व जमामाव बाबानभाई मुक्काम मलवडी यास रिणकोनाम बजाजी नाइक निंबाळकर व सावित्रीबाई महादजी नाइक निंबाळकर देशमुख परगणे फलटण…कारणे लिहून दिला कर्जकतबा ऐसाजे बदल खान आजम आबदलाखान ( अफजलखान ) यासी पातशहानी साहेबी शिवाजी राजेवारी मसलत केलि. ते वख्ति आबदलाखान कुचावर कुच करून मलवडी उतरले, ते वख्ति अम्हाबद्दल शिवाजी राजे यानि नाइकजी राजेस ( नाइकजीराजे पांढरे) बहुत प्रकारे कागद लिहला होता आम्हास दस्त करून गल्यात तोफ घालून सुनता करून हत्तीच्या पायाखाले घालून मारावे, तो नाइकजी राजे यांनी बहुत काही आडमुड होउन आबदलाखानास अर्ज केल्यावरी साठी हजरावारी करार करून, होन साठी हजारावर दरम्यान नाइकजी राजे पांढरे जमान होउन सोडिवले\nसाक्षीदार – रतनजी माने देशमुख कसबे म्हसवड, मलजी राजे पांढरे, रविराव ढ़ोणे, जाधवराव देशमुख दौलताबाद, धूलाजी राजे सडगे, देवजी राजे धायगुड़े, तानाजी राजे काकरे, दत्ताजी माने देशमुख कर्यात मलवडी, विठ्ठल भालेरावजी दीवाण निरत नाइकजी राजे पांढरे ” ( शिवकालीन पत्रसारसंग्रह – खंड – २ – लेख.क्र. – १७९७ )\nजर इ. स . १६५९ मधे अफजलखान बजाजीराजे नाइक यांची सुंता करायची धमकी देतो. तर ह्यावरून सिद्ध होते की – १६५९च्या अगोदर बजाजी निंबाळकर यांची सुंता झालीच नव्हती, कारण जर ती झालेली असती तर अफजलखानाने तशी धमकी बजाजीस दिलीच नसती.\nसारांश बजाजीराजे निंबाळकर हे मुसलमान झाले होते ह्या विधानाला काहीही पुरावा नाही.\n|| लेखन सीमा ||\n^ \"माळशिरसमधील ‘त्या’ दोन्ही समाधी शिवरायांच्या कन्या व जावयाच्या[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\" (मराठी मजकूर). ८ मे, इ.स. ��०१२ रोजी पाहिले. Wikilink embedded in URL title (सहाय्य)\nसैनिकी पेशातील मराठी व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०१९ रोजी २०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/close-friendship-in-india-and-russia-narendra-modi/", "date_download": "2019-08-25T15:33:17Z", "digest": "sha1:W5TL62YKOE2BSFDMNYUU42KVJJ4UAIFI", "length": 9008, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारत आणि रशियामध्ये घनिष्ठ मैत्री !- नरेंद्र मोदी | Dainik Prabhat", "raw_content": "\nभारत आणि रशियामध्ये घनिष्ठ मैत्री \nजोहानिसबर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स संमेलनादरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आणि रशियामध्ये घनिष्ठ मैत्री आहे.\nनरेंद्र मोदी आणि पुतीन यांची अनौपचारिक मुलाखत याआधी सोच्चि मध्ये झाली होती. चीन मध्ये आयोजित शंघाई कॉरपोरेशन ऑर्गेनाइजेशन मध्ये यांची भेट झाली होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनरेंद्र मोदी म्हणाले, “राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत अनेक मुद्दयांवर रचनात्मक चर्चा झाली. रशिया सोबत भारताची मैत्री घनिष्ठ असून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही सोबत काम करू”\nनरेंद्र मोदी दोन दिवसीय ब्रिक्स संमेलनात भाग घेण्यासाठी बुधवारी जोहानिसबर्ग येथे गेले आहेत. यावर्षी संमेलनाची थीम ‘ब्रिक्स इन अफ्रीका’ अशी आहे. ब्रिक्सची स्थापना 2009 मध्ये झाली होती. ब्राजील,रशिया , भारत, चीन आणि दक्षिण अफ्रीका याचे सदस्य आहेत.\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/girish-karnads-life-story/", "date_download": "2019-08-25T15:16:21Z", "digest": "sha1:ZAF7NNYXARHHML62WMX6MIHR4L7IVXES", "length": 15613, "nlines": 91, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "माणूसपणाच्या जाणिवा जिवंत ठेवायला शिकवणारा कलाकार हरपला..", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमाणूसपणाच्या जाणिवा जिवंत ठेवायला शिकवणारा कलाकार हरपला..\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nप्रसिद्ध रंगकर्मी , अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचे आज सकाळी निधन झाले. बहुप्रतिभाशाली असणाऱ्या गिरीश कर्नाडांनी आपलं शिक्षण गणित, राज्यशास्त्र , संख्याशास्त्र, अर्थशास्त्र आणि दर्शन शास्त्रात केली होती.\nगिरीश कर्नाड यांना बालपणीपासूनच रंगभूमीचा लळा लागला होता. त्यामुळे एवढं प्राविण्य मिळवून देखील शेवटी त्यांनी नाट्यलेखनाचा आपला जुना छंद जोपासत, पूर्णवेळ त्या क्षेत्रात कार्यारंभ केला.\nगिरीश कर्नाड यांनि गणित व संख्याशास्त्रात पदवीपर्यँतचं शिक्षण कर्नाटकातील धारवाड येथील कर्नाटका आर्टस् कॉलेज मध्ये केलं. ग्रॅज्युएशन नंतर त्यांनी इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्वज्ञान , राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला.\nयादरम्यानच १९६३ ला ते ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या स्टूडेंट युनियनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. तिथे असताना देखील त्यांची रंगभूमीश��� असलेली नाळ तशीच कायम होती. त्यांनी तब्बल सात वर्ष तिथे रंगभूमीवर काम केलं.\nपुढे ते अमेरिकेला गेले. तेथील युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये ते प्राध्यपक म्हणून कार्यरत झाले. परंतु अध्यापनात त्यांचं मन काही केल्या रमेना, मग शेवटी त्यांनी तेथील नोकरी त्यागली आणि भारतात परतले.\nभारतात परतल्यावर त्यांनी चेन्नईच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस मध्ये नोकरी स्वीकारली, पुढे त्यांचा संबंध नाट्यक्षेत्राशी आला. त्यांनी नोकरी करताना आपले लेखन सुरु ठेवले आणि रंगभूमीशी असलेला आपला संपर्क कायम ठेवला.\nपुढे गिरीश कर्नाड ह्यांनी ती देखील नोकरीसोडून स्वतःला पूर्णवेळ चित्रपट आणि नाट्यक्षेत्राला वाहून दिले.\nत्यांनी निर्माण केलेल्या यताति, तुघलक, हयदवान, अंजु मल्लिगे, अग्निमुते माले, नागमंडला आणि अग्नि और बरखा ह्या नाटकांना खूप यश व प्रसिद्धी मिळाली होती. त्यांच्या नाटकांचा अनेक भाषेत अनुवाद करण्यात आला.\nनाटका बरोबरच चित्रपट क्षेत्रात देखील गिरीश कर्नाड यांनी आपला ठसा उमटवला होता. अभिनेता म्हणून त्यांनी १९७० साली आलेल्या संस्कार ह्या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले.\nह्या चित्रपटाच्या पटकथा लेखनाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली होती. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपटात काम केलं आहे.\nत्यांनी स्वतःला कधीच चित्रपटातील भूमिकांसाठी मर्यदित न ठेवता, अनेक मालिकांमध्ये देखील लहान मोठ्या भूमिका वठवल्या आहेत.\nगिरीश यांनी दूरदर्शनच्या प्रसिद्ध “मालगुडी डेज” ह्या मालिकेत देखील काम केले होते. त्यांनी ह्यात प्रमुख पात्र असलेल्या स्वातीच्या पित्याची भूमिका वठवली होती.\nतसेच दूरदर्शनच्या विज्ञान कथेवर आधारित टर्निंग पॉईंट ह्या मालिकेत देखील त्यांनी भूमिका वठवली होती. कर्नाड यांनी अनेक हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका निभावल्या होत्या.\nनिशांत, मंथन, पुकार, डोर, इकबाल आणि एक था टायगर ह्या प्रथितयश चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.\nगिरीश कर्नाड ह्यांचं नाट्य क्षेत्रातील व सिने क्षेत्रातील योगदान बघता, त्यांना अनेक सन्मान व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांना भारत सरकारकडून पद्म, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.\nगिरीश कर्नाड ह्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड तसेच फिल्म फेयर अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आले आहे.\nगिरीश कर्नाड ह्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ह्यांच्या सुप्रसिद्ध “विंग्ज ऑफ फायर” ह्या पुस्तकाच्या ऑडिओबुक संस्करणाला आपला आवाज दिला आहे. गिरीश कर्नाड हे सर्वार्थाने प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व होते.\nगिरीश कर्नाड मागील काही दिवसांपासून आपल्या राजकीय भूमिकेसाठी चर्चेत होते. त्यांनी मोदी सरकारवर अनेकदा तीक्ष्ण टीका केली होती.\nशहरी माओवाद प्रकरणात त्यांनी भर सभेत आपल्या गळ्यात ‘मी देखील अरबन नक्षल’ अश्या आशयाची पाटी लावून हजेरी लावली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांच्यावर त्यामुळे मोठ्याप्रमाणावर टीका करण्यात आली होती.\nगिरीश कर्नाड हे डाव्या विचारसरणीचे खंदे समर्थक तसेच प्रखर सुधारणावादी होते. ते सदैव आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी हिंदू धर्माचे प्रखर शब्दात समीक्षण केले होते. अनेक धर्म परंपरांवर कठोर शब्दात टीका केली होती.\nसुप्रसिद्ध कन्नड लेखिका गौरी लंकेश ह्यांच्या हत्येनंतर त्यांना देखील तत्सम प्रकारच्या असंख्य धमक्या देण्यात आल्या होत्या, त्यांना पोलीस संरक्षण देखील प्रदान करण्यात आले होते.\nमागील काही दिवसांपासून मात्र गिरीश कर्नाड हे प्रकृती अस्वस्थ्याने पीडित होते. अखेरीस आज सकाळी त्यांची प्राण ज्योत मालवली.\nगिरीश कर्नाड हे सदैव आपल्या अजरामर कलाकृती, बहुआयामी व्यक्तित्व तसेच प्रखर तत्वनिष्ठेसाठी सदैव संस्मरणात राहतील, हे मात्र निश्चितच आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← १००० फ्रॅक्चर्स आणि आयएएस होण्याचं स्वप्नं – ‘जिद्द’ म्हणजे आणखी काय असतं\nसिक्सर किंग युवराजच्या या खास आठवणी क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाहीत →\nअनाथ मुलगा ते लोकप्रिय नट : अर्शद वारसीचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे\nउंबरठा- न ओलांडला गेलेला…\nफक्त मैदानावरच नाही, खऱ्या आयुष्यातही त्याचा संघर्ष तितकाच खडतर आहे\nक्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न याचं उत्तर ओळखा बरं\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\n४१ वर्ष त्याने गुप्तपणे असंख्य मुर्त्या घडवल्या, त्याच्या मृत्यूनंतर दरवर्षी २५००० पर्यटक तिथे भेट देतात\nकृत्रिम पाऊस पाडणे शक्य करणारे जिवाणू\nकाश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २\nहिटलरच्या नाझी पक्षामुळे ‘फॅन्टा’ हे लोकप्रिय शीतपेय बाजारात आलं होतं\nनिराश हताश मनःस्थिती फक्त ह्या ३ गोष्टी लक्षात ठेवा – नक्कीच नव्या उमेदीने उभे रहाल.\n‘तुघलकी फर्मान’ ही म्हण का प्रचलित झाली\nअॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय रे भाऊ\nजगातील ही १३ स्थळं इतकी अनाकलनीयरित्या सुंदर आहेत की “खरी” वाटत नाहीत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mim-aurangabad-16249", "date_download": "2019-08-25T15:52:29Z", "digest": "sha1:I52XGX2ORLYHQEBZ5D6XH44TXCB36PHI", "length": 14465, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "mim in aurangabad | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबादमध्ये \"एमआयएम'कडून महावितरणच्या कार्यालयात तोडफोड\nऔरंगाबादमध्ये \"एमआयएम'कडून महावितरणच्या कार्यालयात तोडफोड\nशुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017\nआमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मिलकॉर्नर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात एमआयएमच्या दोनशे अडीचशे कार्यकर्त्यांनी संरक्षक जाळ्या तोडत प्रवेश केला. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हे आपल्या दालनात उपस्थित नसल्याने एमआयएम कार्यकर्ते अधिकच संतापले. जनतेला लोडशेडिंगचे चटके देता आणि तुम्ही एसीची हवा खाता म्हणत संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्य अभियंत्यांच्या दालनातील एसीच उखडून फेकला. दुपारी तीन ते साडेपाच पर्यंत एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा महावितरण कार्यालयात गोंधळ सुरु होता.\nऔरंगाबाद : महावितरणकडून शहरातील दलित आणि मुस्लिम भागातच आठ ते नऊ तासांचे लोडशेडिंग केले जात असल्याचा आरोप करत एमआयएमने महावितरण कार्यालयात तोडफोड केली. आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मिलकॉर्नर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात एमआयएमच्या दोनशे अडीचशे कार्यकर्त्यांनी संरक्षक जाळ्या तोडत प्रवेश केला. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हे आपल्या दालनात उपस्थित नसल्याने एमआयएम कार्यकर्ते अधिकच संतापल���. जनतेला लोडशेडिंगचे चटके देता आणि तुम्ही एसीची हवा खाता म्हणत संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्य अभियंत्यांच्या दालनातील एसीच उखडून फेकला. दुपारी तीन ते साडेपाच पर्यंत एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा महावितरण कार्यालयात गोंधळ सुरु होता.\nशहराच्या विविध भागात सध्या महावितरणकडून लोडशेडिंग केले जात आहे. परंतु शहरातील मुस्लिम आणि दलित बहुल भागात महावितरणकडून जादाचे लोडशेडिंग केले जात असल्याचा एमआयएमचा आरोप होता. या संदर्भात आज (ता. 6) दुपारी तीनच्या सुमारास इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमच्या दोनशेवर कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे कार्यकर्त्यांनी संरक्षक भितीच्या जाळ्या तोडून कार्यालयात प्रवेश केला.\nहातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांचे दालन गाठले. आमदार इम्तियाज जलील, जिल्हाध्यक्ष अब्दुल रहिम नाईकवाडी हे यावेळी दालनात गेले तेव्हा तिथे मुख्य अभियंता नव्हते. त्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते अधिकच भडकले. लोकांना उकाड्यात आणि अंधारात ठेवून इथे एसीची हवा घेतली जात असल्याचे म्हणत काही कार्यकर्त्यांनी दालनातील एसी, टेबलावरील काच, फोन उखडून फेकले. त्यामुळे वातावरण चांगलेच चिघळले. पोलीसांनी जमवाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. आमदारांसह कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत मुख्य अधिकाऱ्यांना बोलावल्याशिवाय इथून हालणार नाही अशी भूमिका घेतली.\nमहावितरण कार्यालयातील तोडफोड आणि चिघळलेल्या परिस्थीतीची माहिती मिळताच महावितरण प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया तातडीने कार्यालयात आले. संतप्त जमावाला शांतता राखण्याचे आवाहन करत त्यांनी इम्तियाज जलील यांच्यांशी स्वंतत्रपणे चर्चा केली. मुंबईतील महावितरणच्या कार्यकारी संचालकांशी संपर्क साधून लोडशेडिंग बाबत दुजाभाव केला जाणार नाही. शहरातील लोडशेडिंग बंद करण्या संदर्भात प्रस्ताव पाठवल्यास विशेष परवानगी घेऊन शहरातील लोडशेडिंग बंद करण्याचा निश्‍चित विचार करू असे आश्‍वासन इम्तियाज जलील यांना देण्यात आले. लोडशेडिंगचा नियम राज्यात सगळ्याच भागांसाठी समान असेल असे देखील यावेळी सांगण्यात आल���. या चर्चेनंतर इम्तियाज जलील यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले व हा जमाव महावितरण कार्यालयातून निघून गेला.\nभेदभाव खपवून घेणार नाही- इम्तियाज जलील\nराज्यात कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजेचे संकट निर्माण झाले आहे, ते आम्ही झेलायला तयार आहोत. पण लोडशेडिंगच्या बाबतीत केला जाणारा भेदभाव आम्ही कदापी खपवून घेणार नाही. शहराच्या अनेक भागात दोन तास तर काही भागात 8-9 तासांचे लोडशेडिंग केले जाते. जी-1, जी-2 ची कारणे महावितरणचे अधिकारी देतात. सर्वसामान्यांना त्याच्याशी काही देणघेण नाही. जो वीज बील भरतो त्याला पुर्णवेळ वीज मिळाली पाहिजे. जे बील भरत नाहीत त्यांच्यामुळे आम्हाला त्रास का पोलीस घेऊन जा आणि वीजबीलाची वसुली करा. सर्वसामान्य नागरिक घामाघूम झालेला असतांना महावितरणचा एकही अधिकारी म्हणणे ऐकून घ्यायला येत नाही ही मुजोरी चालणार नाही. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयातील एसी व इतर साहित्यांची तोडफोड केली आहे. आमचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जाऊन बसलेत, पोलिसांनी त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची ती करावी, आम्ही पळून जाणार नसल्याचे आमदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआमदार इम्तियाज जलील एमआयएम दलित\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mns-chief-raj-thackeray-going-to-delhi-with-othe-mns-leader-87119.html", "date_download": "2019-08-25T16:28:48Z", "digest": "sha1:UWPO6DKLANQ6SWMU7LHDTPFZM3USCOCJ", "length": 17305, "nlines": 173, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "राज ठाकरे दिल्लीला रवाना, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nमहाराष्ट्र मुंबई राजकारण हेडलाईन्स\nराज ठाकरे दिल्लीला रवाना, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष आपली रणनिती ठरवत असून त्यासाठी भेटी-गाठीही होत आहेत. त्���ातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर आणि अनिल शिदोरे देखील आहेत. राज ठाकरेंच्या या दिल्ली वारीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.\nराज ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे नेते सोमवारी (8 जुलै) दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. यावेळी ते निवडणूक आयुक्तांसमोर आपली ईव्हीएमबाबतची भूमिका मांडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपविरोधात चांगलेच रान उठवले होते. राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी सभाही घेतल्या आणि भाजपच्या धोरणांची चिरफाड केली. मात्र, लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहून त्यांनी एकाच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली, तो शब्द होता ‘अनाकलनीय’. या निकालानंतर राज ठाकरेंनी ईव्हीएमवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकांवरही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपली भूमिका थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मांडणार असल्याचे दिसत आहे.\nदरम्यान, माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही दुसऱ्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर जाऊन भेट घेतली होती. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. राजू शेट्टी यांनी याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा राज ठाकरेंच्या भेट घेतली. त्यामुळे अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. आगामी काळात महाराष्ट्रात नवी समीकरणं दिसण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nसोलापुरात सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर पोलिसांची कारवाई\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं, त्यांच्यावर सूड घेऊन कोणता लाभ\nतुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nकितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही, राज ठाकरेंची पहिली…\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली…\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nराज्यसभेतील भाषणासाठी 35 हजाराची पुस्तकं, जेटलींच्या भाषणांनी संसदही स्तब्ध\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्��ा' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?q=%E0%A6%B8%E0%A7%87%E0%A6%95%E0%A7%8D%E0%A6%B8%E0%A6%9F%E0%A7%87%E0%A6%B8%E0%A7%8D%E0%A6%9F+%E0%A6%B0%E0%A7%8B%E0%A6%AE%E0%A6%BE%E0%A6%A8%E0%A7%8D%E0%A6%9F%E0%A6%BF%E0%A6%95", "date_download": "2019-08-25T15:42:04Z", "digest": "sha1:ZL2EXNU6CH7WSGN2MZXLTDEPHORDVUGH", "length": 7637, "nlines": 147, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - সেক্সটেস্ট রোমান্টিক रिंगटोन", "raw_content": "\n\"সেক্সটেস্ট রোমান্টিক\" साठी आम्हाला कोणतेही परिणाम आढळले नाहीत\nआपण देखील प्रयत्न करू शकता:\nआयटी बरोबर बीटीएस बनवा\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत���कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nडाउनलोड केलेल्या फाइलवर दुहेरी क्लिक करा आणि ते आता टोन (रिंगटोन) टॅब अंतर्गत आयटू्समध्ये उघडेल.\nआपल्या iPhone समक्रमित करा\nआपला आयफोन हस्तगत करा आणि सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन निवडा > ध्वनी > रिंगटोन\nज्याने मदत मिळून >\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/priyanka-chopra-bollywood-nik-sky-is-pink-shoot-299324.html", "date_download": "2019-08-25T15:34:09Z", "digest": "sha1:GAA7C4VI3AYOP2XLGHN7UTFPXOSPVH5N", "length": 17450, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'भारत' सोडल्यानंतर प्रियांका करतेय बाॅलिवूडमध्येच शूटिंग | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'भारत' सोडल्यानंतर प्रियांका करतेय बाॅलिवूडमध्येच शूटिंग\nKBC 11 : 1 कोटीच्या प्रश्नपर्यंत पोहोचली पहिली स्पर्धक, उत्तराबाबत उत्सुकता शिगेला\nअमिताभ बच्चन असं करणार त्यांच्या संपत्तीचं वाटप, वाचा कोणाला काय मिळणार\n अनुष्का-विराटच्या घरी आली 'नन्ही मेहमान'\n प्रियांका-दीपिकाला पाहिल्यावर येते उलटी, पाकिस्तानी अँकर बरळला\nस्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडलला या व्यक्तीनं बनवलं फेमस, कोण आहे ‘तो’\n'भारत' सोडल्यानंतर प्रियांका करतेय बाॅलिवूडमध्येच शूटिंग\nप्रियांकाचं खरं कारण पुढे आलंय. भारत सोडून ती द��सरा बाॅलिवूडचा सिनेमा शूट करतेय. तेही फरहान अख्तरसोबत.\nमुंबई, 08 आॅगस्ट : प्रियांका चोप्रानं भारत सोडला. त्याची बरीच कारणं पुढे आली. कोण म्हणालं तिला हाॅलिवूडचा मोठा सिनेमा मिळाला, कोण म्हणालं निकबरोबर तिचं लग्न आहे. सलमाननं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, तिला मोठा सिनेमा मिळालाय, असं ऐकलंय. पण प्रियांकाचं खरं कारण पुढे आलंय. भारत सोडून ती दुसरा बाॅलिवूडचा सिनेमा शूट करतेय. तेही फरहान अख्तरसोबत.\nप्रियांका सध्या शोनाली बोसचा स्काय इज पिंक हा सिनेमा करतेय. आयशा चौधरीवर हा सिनेमा बेतलाय. असाध्य आजार झालेली आयशा ही मोटिव्हेटेड स्पीकर होती. तिच्या आईची भूमिका प्रियांका करतेय, तर वडिलांची भूमिका फरहान अख्तर करतोय. मुंबई, दिल्ली, लंडन आणि अंदमानमध्ये या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. सिद्धार्थ रॉय कपूर आणि रोनी स्क्रूवाला मिळून याची निर्मिती करतायेत. सिनेमाला संगीत प्रीतम देणार आहे तर जुही चतुर्वेदीने संवाद लिहिले आहेत. प्रियांकानं फरहानसोबत शेवटचा सिनेमा 'दिल धडकने दो' केला होता.\nप्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत 'काऊबॉय निंजा वायकिंग' या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा हॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा असेल आणि 2019 च्या जूनमध्ये प्रदर्शित होईल असं बोललं जातंय.सलमान खानसोबत भारत हा सिनेमा नाकारल्यानंतर प्रियांकाने थेट हॉलिवूडचा सिनेमा स्वीकारलाय.त्यामुळे यापुढे तिचा कल हा बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडकडे असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.\nदुसरीकडे निक आणि प्रियांका यांचं प्रेम बहरतंय. निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/congress/all/page-5/", "date_download": "2019-08-25T16:35:34Z", "digest": "sha1:WFJPE4P6NVFD7UNQHJEYLQ3FQJQZR6FF", "length": 7155, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Congress- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nसंकट मोठं आहे, आता मतभेद विसरा, थोरातांच्या नेत्यांना कानपिचक्या\n'आपण या सरकारचे जितके वाभाडे काढायला पाहिजे होते तितके काढले नाही, आपण कमी पडलो.'\nVIDEO: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा फॉर्म्युला तयार नाही, मनसेचा घोळ कायम\nकाँग्रेसला धक्का, माजी राष्ट्रपतींचे चिरंजीव वंचित आघाडीकडून लढणार\n दोरीवरून पार करावी लागते नदी\nLIVE UPDATE मुंबई : मृतांच्या आकड्यात वाढ, डोंगरी इमारत दुर्घटनेत 10 जणांचा बळी\nSPECIAL REPORT : कट्टर विरोधक विमानात एकत्र, काय झाली चर्चा\nकट्टर राजकीय विरोधकांचा एकत्र विमान प्रवास, जिल्ह्यात जोरदार चर्चा\n...तर आज भारतावर मराठ्यांचं राज्य असतं, काँग्रेसच्या शशी थरूर यांचं मत\nमहाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल बाळासाहेब थोरात आज दिल्लीत\nSPECIAL REPORT: सत्ता गेली, समृद्धीही गेली; काँग्रेस पक्षाला कडकी लागली\nSPECIAL REPORT : NCPचा 6 जागांवर दावा, पुण्यात जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी\nSPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे 'अशोकपर्व' संपलं\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअ���ेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5418/", "date_download": "2019-08-25T15:26:26Z", "digest": "sha1:VMK4WZCPCX52WWR45XESQQ63G3DRNMMV", "length": 4322, "nlines": 96, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-घे तु ह्र्दयातुन शपथ..............", "raw_content": "\nघे तु ह्र्दयातुन शपथ..............\nघे तु ह्र्दयातुन शपथ..............\nजेंव्हा मी हरवुन जाईन, तेंव्हा तु मला शोधशील ना\nजेंव्हा मी एकटा पडेन, तेंव्हा तु मला सोबत करशील ना\nचालताना पाय मझे डळमळतील, तेंव्हा आधाराला उभी राहशील ना\nआयुष्याचा रस्ता खुप खडतर असेल, तेंव्हा तु मला साथ करशील ना\nजेंव्हा हे हृदय साद घालील, तेंव्हा तु मला एकशील ना\nजेंव्हा जेंव्हा तुटतील, आझी स्वप्नं तु विणुन देशील ना\nजेंव्हा कधी माझ्याकडुन चुक होईल, मला माफ तु करशील ना\nजेंव्हा डोळे माझे अश्रुंनी डबडबले असतील, मला तुझ्या उबदार मिठीत घेशील ना\nआयुष्यात खुप दु:खे असतील, थोडी तु वाटुन घेशील ना\nमाझ्या नयनी अश्रु वाहतील, नाजुक हातांनी तु पुसशील ना\nकाळाच्या ओघात तरुणपण वाहुन जाईल, आता एवधंच प्रेम तेंव्हाही करशील ना\nघे तु ह्र्दयातुन शपथ, शेवटपर्यंत तु जवळ राहशील ना\nघे तु ह्र्दयातुन शपथ..............\nRe: घे तु ह्र्दयातुन शपथ..............\nमाझ्या कवितांचे प्रेर्णास्तान, तूच\nRe: घे तु ह्र्दयातुन शपथ..............\nRe: घे तु ह्र्दयातुन शपथ..............\nघे तु ह्र्दयातुन शपथ..............\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mla-medha-kulkarnis-first-step-politics-23221", "date_download": "2019-08-25T15:30:27Z", "digest": "sha1:EB5JX5YIMKLVO25GZL6MZI4LHTWE7FYO", "length": 13095, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "MLA medha kulkarni`s first step in politics | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपक्ष आणि कुटुंबाच्या आग्रहामुळे राजकारणातील पहिलं पाऊल : आमदार मेधा कुलकर्णींची राजकीय वाटचाल\nपक्ष आणि कुटुंबाच्या ���ग्रहामुळे राजकारणातील पहिलं पाऊल : आमदार मेधा कुलकर्णींची राजकीय वाटचाल\nपक्ष आणि कुटुंबाच्या आग्रहामुळे राजकारणातील पहिलं पाऊल : आमदार मेधा कुलकर्णींची राजकीय वाटचाल\nशुक्रवार, 4 मे 2018\nराजकारणाची फारशी आवड मला नव्हती. राजकारणात येईन असेदेखील कधी वाटले नव्हते. माझ्या शिक्षकी पेशात मी आनंदी होते. सोबत महिला अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून काम सुरू होते. मात्र 2002 च्या पुणे महापालिका निवडणुकीत पक्ष आणि कुटुंबियांच्या आग्रहामुळे अचानकपणे उमेदवारी माझ्याकडे चालून आली आणि राजकारणातील माझे ते पहिले पाऊल ठरले.... कोथरूडच्या भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी सांगताहेत आपल्या राजकीय प्रवासाविषयी...\nमाझं माहेर आणि सासरची दोन्ही कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. वडील मधुकर पाटणकर व्यवसायाने डॉक्‍टर आहेत. गोवा मुक्ती संग्रामातील सैनिक होते. आई महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत शिक्षिका होती. मी मात्र प्रत्यक्ष राजकारणात कधीच नव्हते. \"बीएस्सी' केल्यानंतर \"बीएड'ला प्रवेश घेतला. बीएडला पुणे विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवून सुवर्णपदकाची मानकरी ठरले. \"एमएड'लादेखील विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळविला. त्यानंतर सेवासदन अध्यापिका महाविद्यालयात प्राधापिका म्हणून कामाला सुरवात केली.\nया काळात प्रत्यक्ष राजकारणात नव्हते. मात्र त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्यावतीने महिला अन्याय निवारण समितीचे काम चालायचे. या कामात मी सहभागी झाले. विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या समितीमार्फत केले. 2000 च्या सुमाराचा हा काळ होता. सेवासदनमधील प्राध्यापिकेची नोकरी करून हे काम मी करीत होते.\nत्यात 2002 साली पुणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी तीन नगरसेवकांचा प्रभाग होता. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होती. प्रभाग क्रमांक 29 मधून शाम सातपुते, मी आणि शिवसेनेकडून राजा बलकवडे यांना उमेदवारी देण्यात आली. मला राजकारणाचा अनुभव काहीच नव्हता. प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकविणे हेच माझ्या आवडीचे काम. उमेदवारी मला देण्याचे निश्‍चित झाले. मात्र मी त्यासाठी तयार नव्हते. मी उमेदवारी नाकारली. मुलं लहान होती. त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे होते. माझे पती विश्राम तसेच माहेर आणि सासरच���या लोकांनी समजावून सांगितले. माझी स्वत:ची मानसिक तयारी अजिबात नव्हती. शेवटी संघाच्या आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी माझी समजूत घातली.\nया निवडणुकीत कॉंग्रेसच्यावतीने माझ्याविरोधात कर्नाटक हायस्कूलच्या त्यावेळच्या मुख्याध्यापिका देविका नाडीग यांना उमेदवारी देण्यात आली होती. माझ्याविरोधात म्हणण्यापेक्षा त्यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यामुळे माझे शिक्षण क्षेत्राचे \"बॅकग्राऊंड' पाहून मला त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्याचे पक्षाने निश्‍चित केले होते. विद्यमान खासदार अनिल शिरोळे हे त्यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष होते. त्यांनीच माझे नाव पहिल्यांदा सुचविले होते.\nसाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर माझा नाईलाज होता. अगदी शेवटच्या दिवशी धावपळ करून उमेदवारी अर्ज भरला. विश्रामला अनेक निवडणुकांचा अनुभव होता. उमेदवार कुणीही असला तरी त्या प्रभागाची प्रचाराची यंत्रणा तोच राबवते असे. त्यामुळे त्याचा फायदा मला झाला. ती निवडणूक मोठया फरकांच्या मतांनी मी निवडून आले. शिवसेनेचे राजा बलकवडे, कॉंग्रेसचे शिवा मंत्री व भाजपाकडून मी, असे तीन पक्षांचे तिघेजण आम्ही निवडून आलो. त्या निवडणुकीत मी नवीन होते. मात्र त्यानंतर 2007, 20012 च्या च्या निवडणुकीत मी सहजपणे निवडून येत गेले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती तुटल्याने मला भाजपाकडून उमेदवारी मिळाली आणि पहिल्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली. मात्र माझे राजकारणातील पहिले पाऊल 2002 च्या निवडणुकीच्या माध्यमातून पडले ते आजतागायत अखंडपणे सुरू आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराजकारण politics महिला women पुणे महापालिका भाजप आमदार विषय topics राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यवसाय profession डॉक्‍टर सैनिक शिक्षण education भारत मात mate निवडणूक कर्नाटक खासदार अनिल शिरोळे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2130", "date_download": "2019-08-25T15:24:14Z", "digest": "sha1:WX4FJ67S5YQ7XGAK6ZBNM7JHILQYWTW6", "length": 43452, "nlines": 146, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "वाडवळ समाज व संस्कृती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवाडवळ समाज व संस्कृती\nसुमारे हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील उत्तर कोकणचा प्रांत ‘महिकावती नगरी’ किंवा ‘बिंबस्थान’ म्हणून ओळखला जाई. त्या परिसरातच वाडवळ समाजाची वस्ती आहे. ज्येष्ठ संशोधक अशोक सावे वाडवळ शब्दाची उपपत्ती ‘वाडवडील’ या शब्दातून शोधू पाहतात. ‘वाड’ म्हणजे मोठे-महान-कीर्तिवंत आणि ‘वडील’ म्हणजे पूर्वज. म्हणजे वाडवळांचे पूर्वज महान कीर्तिवंत असले पाहिजेत.\n‘महिकावतीची बखर’ (लेखक - केशवाचार्य व इतर) हा प्राचीन दस्तऐवज आहे. बखरीत महिकावती राजधानी असलेल्या बिंब राजांचा इतिहास (वंशावळी) वर्णलेला आहे. बिंब राजे सोमवंशी व सूर्यवंशी क्षत्रिय राजे होते. ज्यांना वाडवळ असे संबोधले जाते ते त्यातील सोमवंशी राजांशी संबंधित आहेत. महिकावतीच्या बखरीबरोबर ‘बिंबाख्यान’(लेखक रघुनाथ पुतळाजी राणे), ‘अर्ली हिस्ट्री ऑफ बॉम्बे’ ‘उत्तर कोकणचा इतिहास’ (लेखक रा.ब. पु. बा. जोशी), ‘ओरिजिन ऑफ बॉम्बे’ (लेखक डॉ.. जी. द. कुन्हा) इत्यादी ग्रंथांमधून सोमवंशी क्षत्रियांचा इतिहास उपलब्ध होतो.\nया ग्रंथातील माहितीनुसार इसवी सन 1138 मध्ये सोळंकी घराण्यातील चौलुक्यवंशी राजा प्रतापबिंब याने उत्तर कोकणावर स्वारी करून उत्तरेकडील दीवदमणपासून दक्षिणेकडील वाळकेश्वरपर्यंतचा मुलुख ताब्यात घेतला. प्रतापबिंब सूर्यवंशी राजा होता व बाळकृष्ण सोमवंशी हा त्याचा प्रधान अमात्य होता. सूर्यवंशी व सोमवंशी ही दोन राजघराणी असून त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत असे. प्रतापबिंबाच्या वंशजांनी सुमारे एकशेएक वर्षे राज्य केले. त्यानंतर सुमारे दीडशे वर्षांनी देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याचा एक पुत्र राजा भिमदेव ऊर्फ बिंबदेव यादव याने 1296 च्या सुमारास उत्तर कोकणचा मुलुख त्याच्या अधिपत्याखाली घेतला. बिंबदेव यादव हा सोमवंशी राजा होता. त्या दोन्ही राजांनी त्यांच्याबरोबर जी कुळे आणली त्यात सोमवंशीयांची संख्या सर्वात जास्त (सत्तावीस कुळे) होती. सोमवंशी क्षत्रिय कुळातील अनेकांनी तलवारबाजीबरोबरीने अधिकारपदेही गाजवली. काही क्षत्रियांनी रयत बनून राहणे पसंत केले. त्यांनी स्त्रियांच्या मदतीने शेती-बागायती केली. वस्ती समुद्रकिनारी असल्यामुळे त्या राजांनी आरमाराकडे खास लक्ष दिले. त्यांनी जहाजबांधणींच्या कामाला प्रोत्साहन दिले, तेव्हा अनेकांनी सुतारकी आत्मसात केली. ब-याच लोकांची उपजीविका शेती-बागायतीवर अवलंबून आहे. मात्र त्यांचा सुतारकीकडील अलिकडे ओढा कमी झालेला दिसून येतो.\nसोमवंशी क्षत्रियांची क्षात्रवृत्ती लोप पावलेली नाही. पोर्तुगीजांविरुद्ध तसेच इंग्रजांविरोधी स्वातंत्र्यचळवळीत अनेक वाडवळांनी त्यांचे कर्तव्य बजावण्यात पुढाकार घेतलेला आहे. स्वातंत्र्यासाठी तुरूंगवासही आनंदाने स्वीकारला. लेफ्टनंट कर्नल प्रताप सावे, कर्नल सदाशिव वर्तक यांनी 1965 व 1971 च्या युद्धात कामगिरी बजावली. लेफ्टनंट कर्नल संग्राम वर्तक, कॅप्टन समीर राऊत, कमांडर अनिल सावे यांसारखे वाडवळ तरुण सैन्यात कार्यरत आहेत.\nवाडवळांची वस्ती असलेल्या केळवे, तारापूर, चिंचणी, आगाशी, विरार, दातिवरे या सर्व गावांचा उल्लेख महिकावतीच्या बखरीत त्याच नावांनी येतो. त्याचा अर्थ ती गावे तशीच हजार वर्षांपूर्वीपासून आहेत. बखरीत सोमवंशी क्षत्रियांच्या वंशावळी दिलेल्या आहेत. त्यात वर्णन केलेल्या सावे, चौधरी, वर्तक, म्हात्रे, चुरी, राऊत इत्यादी उपनामांनी ओळखली जाणारी क्षत्रिय कुळे त्या परिसरात वस्ती करून आहेत. प्रतापबिंबाने राजधानी म्हणून केळवे माहीम या ठिकाणाची निवड केली. त्या परिसरातील महिकावती देवीवरून त्याने त्याच्या राज्याला ‘महिकावतीचे राज्य’ असे नाव दिले. त्याची त्या परिसरावरील हुकूमत संपुष्टात आल्यामुळे त्याला मुंबई बेटात अडकून पडावे लागले, तेव्हा तेथे नवीन परिसर वसवताना त्याने केळवे-माहीम परिसरातील गावांची व आळ्यांची नावे नव्या भागांसाठी योजली. केळव्याला शितळादेवीचे मंदिर आहे, तसेच मंदिर त्याने मुंबई-माहीम परिसरात बांधून घेतले.\nसोमवंशी क्षत्रिय कुळे उत्तर कोकणात येण्यापूर्वीपासून त्यांची संस्कृती प्रगत होती. त्या कुळांची स्वतंत्र गोत्रे, प्रवर यासह बखरीत माहिती येते. त्यांच्या कुलदेवता आहेत. ते देवतांची विधिवत पूजाअर्चा करत असत. पौरोहित्य करण्यासाठी माध्यंदिन शुक्ल यजुर्वेदी वाजसेनीय शाखेच्या ब्राह्मणांना ते त्यांच्याबरोबर घेऊन आले. मुलांच्या जन्मापासून बारसे, मुंज, लग्नसोहळा अथवा मृत्यू अशा मानवी जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगी मंत्रांसह संस्कारविधी करण्याची प्रथा त्यांच्यात होती. ते जानवे वापरत. महत्त्वाचे प्रसंग साजरे करताना स्त्रिया गाणी गात असत. तेव्हाची काही गाणी मौखिक परंपरेने चालत आली आहेत. बारशाच्या अथवा लग्नसोहळ्याच्या वेळी ती गाणी गायली जातात. त्या गाण्यांतील काही शब्द जे भाषेतून लुप्त झाले आहेत. ��ात्र ते बाराव्या शतकातील ज्ञानेश्वरांच्या तसेच एकनाथ-तुकारामादि संतांचे साहित्य, शाहिरी काव्य, मौखिक परंपरेने जपल्या गेलेल्या स्त्रियांच्या ओव्या यांमध्ये आढळतात. त्यावरून वाडवळी गाण्यांची प्राचीनता सिद्ध होते.\nवाडवळ समाज दिवाळी, होळी यांसारखे सण, ग्रामदेवतांच्या यात्रा अशा उत्सवांमध्ये आग्रहाने सहभागी होतो. शतकभरापूर्वीपर्यंत वाडवळ समाजातील प्रतिष्ठित मंडळी होळीत रंगांचा सण साजरा करत. त्यात वाडवळांमधील प्रमुख पुरूषाला प्रथम रंग उडवण्याचा मान मिळत असे. वाडवळ समाजाची वस्ती असलेल्या गावांमध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळण्याकडे वाडवळांचा कल दिसून येतो.\nलग्नात हुंडा देणे-घेणे वाडवळ समाजात पूर्वीपासून निषिद्ध मानले जाते. लग्नप्रसंगी नवरदेव वधुगृही वरात घेऊन जातो तेव्हा त्याला चंदनी सिंहासनावर बसवून मिरवत नेण्याचा मान खुद्द बिंबराजाने दिला होता. अशा प्रकारचा मान फक्त सोमवंशीयांना दिला गेला होता. लग्न लागल्यानंतर वधूला त्याच सिंहासनावर बसवून नव-याच्या घरी आणले जात असे. ऋतुमती न झालेल्या वधूलाच सिंहासनावर बसण्याचा अधिकार होता. पूर्वी बालविवाहाची पद्धत होती. ‘शारदा कायदा’ 1930 मध्ये लागू झाल्यानंतर बालविवाहावर बंदी आली. मुलींच्या लग्नाचे वय वाढले आणि ती प्रथा हळुहळू बंद पडली. वाडवळांच्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी गावोगावच्या आप्तांना व समाजबांधवांना आदरपूर्वक निमंत्रण देऊन बोलावले जाई. यजमानगृही पाहुण्यांचा सत्कार केला जाई. गावोगावच्या प्रमुखांचा आदरपूर्वक उल्लेख करून त्यांच्या कपाळावर सन्मानाचा टिळा लावून त्यांना विडा देण्याची पद्धत होती, ती लुप्त झाली आहे.\nवाडवळांमध्ये पूर्वीपासून विधवाविवाहाला मान्यता होती. त्यामुळे बालविधवा व तिचे शोषण या दुष्ट रूढीला वाडवळ समाजात थारा मिळू शकला नाही. सपुत्रिक विधवेचा तिच्या मुलासह स्वीकार करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवणारा वाडवळ समाज आहे. प्रथम पतीपासून झालेल्या पत्नीच्या अपत्याच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न नवीन घरी कसोशीने केला जाई. कारण त्या गोष्टीचा संबंध सामाजिक प्रतिष्ठेशी जोडला जात असे. निपुत्रिक दांपत्य त्यांच्या नात्यागोत्यातील मुलाला दत्तक घेई, अथवा पत्नी स्वतःच तिच्या पतीचा विवाह पुढाकार घेऊन एखाद्या परिचित स्त्���ीबरोबर घडवून आणी. वंशसातत्यासाठी स्वेच्छेने सवतीला स्वीकारणारी, सवतीला बहिणीप्रमाणे वागवणारी; तसेच, सवतीची मुले प्रेमाने वाढवणारी प्रथम पत्नी ‘मोठी आई’ म्हणून सन्मानाने कुटुंबात वावरत असे.\nवाडवळांमध्ये नृत्य करण्याला फारशी प्रतिष्ठा मिळालेली नाही. सोमवंश हा प्रशासन करणा-यांचा राजवंश असल्यामुळे असेल कदाचित, इतरांचे मनोरंजन करण्याला त्या समाजात सामाजिक प्रतिष्ठा मिळू शकली नसावी. स्त्रिया लग्नप्रसंगी किंवा होळीची गाणी गाताना क्वचित प्रसंगी नृत्य करत, मात्र तो परिसर स्त्रियांसाठी केवळ राखीव असे. सार्वजनिक ठिकाणी नाचणे वाडवळांना मानवत नसे. नव्या बदलत्या जमान्यात वाडवळांची मानसिकता बदलत असल्याचा अनुभव येत आहे.\nवाडवळ समाजात निरक्षरांची संख्या गेल्या शतकापर्यंत मोठी होती. स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास-साठ वर्षात हा समाज शंभर टक्के साक्षरतेपर्यंत पोचला आहे. मुंबईलगत वस्ती असल्याचा फायदा समाजाला मिळाला आहे. मागच्या शतकापर्यंत गरिबीत जगणारा समाज शेतीबरोबर शिक्षणाच्या आधाराने नोकरी करू लागला. त्यातून त्याने स्थैर्य मिळवले. तरुणांनी उद्योगाची विविध क्षेत्रे आपलीशी करावी यासाठी आवर्जून प्रयत्न केले जात आहेत. वसई व पालघर तालुक्यांतील वाडवळ पानवेलीच्या शेतीत तर डहाणू तालुक्यातील वाडवळ चिकूच्या शेती व्यवसायात अग्रेसर आहेत. पानवेलीची शेती करत असल्यामुळे वाडवळांना ‘पानमाळी’ असेही म्हटले जाते. नवीन पिढी उद्योग, पर्यटन, पत्रकारिता, कॅटरिंग व रिसॉर्ट व्यवसायात उतरली आहे.\nघरात आणि गावात असताना वाडवळ स्वतःच्या बोलीतून संवाद साधतो. स्वतःची अशी संथ व सौम्य लय असलेल्या वाडवळी बोलीचा तिचा असा वेगळा लहेजा आहे. ती मूळ मराठीशी नाते बांधून आहे. मौखिक परंपरेने चालत आलेली अनेक लोकगीते व कहाण्या यांचा वाडवळी बोलीतील साठा वर्तमानापर्यंत चालत आला आहे. त्यातील काही लोकगीतांचा संग्रह ‘ठेवा वाडवळी लोकगीतांचा’ (संग्राहिकाः नूतन पाटील, प्रकाशकः कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी) या पुस्तकात केला गेला आहे.\nसोमवंशी क्षत्रिय समाजाचे एकूण पाच पोटभेद आहेत. त्यातील पाचकळशी व चौकळशी या दोन उपजातींना ‘वाडवळ’ असे म्हटले जाते. बिंबराजाने दिलेल्या सिंहासनाशी त्याचा संबंध सांगितला जातो. ज्यांच्या सिंहासनाला पाच कळस जोडण्याचा मा��� मिळाला त्यांना ‘पाचकळशी’ तर ज्यांच्या सिंहासनाला चार कळस जोडण्याचा मान होता, त्यांना ‘चौकळशी’ असे म्हटले जाऊ लागले. युद्धात गाजवलेल्या पराक्रमाशी त्याचा संबंध असल्याचे सांगितले जाते. ‘क्षात्रैक्य परिषदे’च्या व्यासपीठावरून सोमवंशी क्षत्रियांच्या पाचही शाखांच्या एकीकरणाचे प्रयत्न चालू आहेत.\nपोर्तुगीजांच्या काळात वसई परिसरात धर्मांतराच्या घटना घडल्या. त्यावेळी काही वाडवळ कुटुंबे धर्मांतरित झाली. त्यांना वसई परिसरात ‘वाडवळ ख्रिश्चन’ म्हणून ओळखले जाते. ख्रिश्चन धर्मगुरू फादर दिब्रिटो, इतिहाससंशोधक रजीन डिसिल्वा, कवयित्री सिसिलिया कार्हाम्लो, ज्येष्ठ पत्रकार रॉक कार्हाोंलो हे सर्व वाडवळ ख्रिश्चन आहेत.\nवाडवळ समाजातील लोकोत्तर व्यक्ती -\nराजकारण व समाजकारण: -\nगोविंद धर्माजी तथा अण्णासाहेब वर्तकः (1894-1953) महात्मा गांधीप्रणित असहकाराच्या चळवळीतील सत्याग्रही व ठाणे जिल्ह्याचे प्रभावी नेते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला. ते 1923 पासून ठाणे जिल्हा लोकल बोर्डाचे सभासद होते, नंतर 1930 साली बोर्डाचे अध्यक्ष झाले. मुंबई राज्याच्या बाळासाहेब खेर मंत्रिमंडळात स्थानिक स्वराज्य खात्याचे मंत्री (1946 ते 1952) होते.\nशामराव पाटीलः (15 ऑगस्ट 1902-10 जून 1975) दांडी येथील मीठाच्या सत्याग्रहातील (1930) सत्याग्रही. त्यांना सविनय कायदेभंगात (1932) अटक झाली. सलग तीनदा निवडून आलेले कोकणचे लोकप्रिय प्रतिनिधी (1952, 1957, 1962) महाराष्ट्र मंत्रिमंडळात ग्रामपंचायत, खारजमिन, सर्वोदय खात्याचे उपमंत्री (1957-1962)\nमुकुंदराव सावेः (13 डिसेंबर 1879-16 सप्टेंबर 1967) महात्मा गांधीप्रणीत असहकाराच्या चळवळीतील सत्याग्रही, दांडी मीठाच्या सत्याग्रहातील सत्याग्रही. सविनय कायदेभंगात (1932) अटक व स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या पक्षकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. स्त्रियांच्या सुधारणांसाठी विशेष कार्य केले.\nपद्मश्री हरी गोविंद तथा भाऊसाहेब वर्तक: ( 9 फेब्रुवारी 1914 – 7 ऑक्टोबर 1998) ठाणे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष (1955), महाराष्ट्र राज्याचे उपमंत्री (1962), महाराष्ट्र राज्याचे नागरी पुरवठा व खारभूमी - मच्छिमार खात्याचे मंत्री (1967), महसूलमंत्री (1970)\nतारामाई वर्तकः राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य\nमोरेश्वर सावे, हितेश ठाकूर, कपिल पाटील, शुभा राऊळ, मनीषा चैधरी, राजीव पाटील, क्षितिज ठाकूर ही मंड��ी वर्तमानकालीन राजकारणात सक्रिय आहेत.\nडॉ. सखाराम अर्जुन राऊतः (14 मार्च 1839 – 18 एप्रिल 1885) यांना ‘सर्जन ऑफ व्हॉतइसरॉय’ म्हटले जात असे. ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक, वैद्यकीय विषयांवर पुस्तके लिहिली. त्यातील काही पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट. जे. जे. हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन म्हणून काम करण्याची संधी प्राप्त करणारे पहिले भारतीय डॉक्टर. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे संस्थापक सदस्य. व्हिक्टोरिया गार्डन (जिजामाता उद्यान) या बागेची संरचना राऊत यांच्या कल्पनेतून तयार झालेली आहे. ‘प्रार्थना समाजा’चे संस्थापक सदस्य व जडणघडणीमधील प्रभावी कार्यकर्ते.\nडॉ. रखमाबाई राऊतः ( 22 नोव्हेंबर 1864 – 25 डिसेंबर 1955) स्वातंत्र्यापूर्वीच्या कर्मठ काळात निरुद्योगी पतीला नाकारण्याचे धाडस करणारी स्त्री. त्यावेळी समाजातून झालेल्या विरोधावर मात करण्यासाठी परदेशी जाऊन ‘लंडन स्कूल ऑफ मेडिकल फॉर विमेन्स’ या संस्थेतून वैद्यकीय शिक्षण घेऊन 1895मध्ये स्वदेशी परतल्या. वैद्यकीय पदवी प्राप्त करून निवृत्तीपर्यंत वैद्यकीय व्यवसाय करणा-या भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या महिला डॉक्टर. प्रसिद्धीपासून दूर राहून 1895 ते 1930 पर्यंत सलग पस्तीस वर्षे रूग्णांची निरलसपणे सेवा केली.\nपद्मश्री हरिश्चंद्र गोपाळराव पाटीलः ‘कृषिशास्त्र विशारद’ महाराष्ट्राच्या पहिल्या कृषीविद्यापीठाचे कुलगुरू. जपानला जाऊन जपानी भातशेतीचे तंत्र आत्मसात करून त्यांनी महाराष्ट्रात त्याचा यशस्वी प्रयोग केला आणि महाराष्ट्रातील भातशेतीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली.\nजयंतराव पाटीलः केंद्रीय नियोजन मंडळाचे माजी सदस्य\nभास्करराव सावेः ‘निसर्गशेतीतज्ज्ञ’, यांच्या निसर्गशेती प्रयोगाची जागतिक स्तरावर दखल घेतली आहे.\nकला व इतरः -\nहरिश्चंद्र दाजी भाटवडेकर ऊर्फ सावेदादाः (मृत्यू 1958), 1901 मध्ये हिंदुस्थानातील फिल्मवर पहिला वार्तापट बनवला. लॉर्ड कर्झन यांनी भरवलेल्या दिल्ली दरबारचे चित्रण (1903), रॅंग्लर परांजपे यांच्या सत्कार समारंभाचे चित्रण त्यांनी केले होते.\nदीपक चौधरीः चित्रपटनिर्मिती व उद्योग, ‘श्वास’,‘आम्ही चमकते तारे’ चित्रपटांच्या निर्मितीत सहभाग\nसचित पाटीलः चित्रपटव्यवसायात निर्माता व अभिनेता म्हणून काम\nअरविंद राऊतः ‘चालना’ मासिकाचे संस्थापक व स���पादक, ‘जीवनगुंजी’ व इतर पुस्तकांचे लेखक\nरघुनाथ माधव पाटील तथा कवी आरेमः ‘पालघर तालुका साहित्य मंडळा’चे संस्थापक. कोकण मराठी साहित्य मंडळाचे खंदे कार्यकर्ते. ‘मातीत मिळालं मोती’ (कादंबरी), ‘केळफुल’, ‘वणव्यातल्या वेली’ (कथासंग्रह), ‘मळा’,‘कलंदर’(कवितासंग्रह) व इतर पुस्तके. पहिल्या वाडवळ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.\nकेसरी पाटीलः पर्यटनक्षेत्रात भारताचे नाव परदेशात उज्ज्वल करणारे ‘पर्यटनकेसरी’. केसरीभाऊंच्या आधी श्री. राजा पाटील यांनी भारतीय पर्यटनक्षेत्रात भरीव कार्य केले. त्यांनी व्यवसायाला देशभक्तीची जोड दिली होती. वीणा पाटील व त्यांचे कुटुंबीय या क्षेत्रात भरारी घेत आहेत.\n- प्रा. स्मिता पाटील\nअही हाय माही वाडवळी बोली ह्या लेखाद्वारे आपण माहिती दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आजच्या आपल्या तरुण पिढीला ह्याची माहिती असणे अत्यंत आवश्यक असून आपल्या समाजातील थोर व्यक्तींची ओळख असणे जरुरीचे आहे.\nकै.भाऊसाहेब वर्तक हे सिकाॅमचे अध्यक्ष होते व कै.तारामाई वर्तक ह्या सरपंच होत्या. त्याचा उल्लेख लेखात हवा होता. पाटीलकी वरुन पाटील आडनावे कशी झाली त्याचा पण उल्लेख झाला असता तर बरे झाले असते. जसे कोशिंबे येथील कै.भाऊ पाटील, विरारचे कै.दामोदर पाटील, आगाशीचे कै. भालचंद्र पाटील वगैरे...\nवाडवळ समाजाच्या कुलदेवता—एकविरा,वज्रेश्वरी, सितला देवी,महालक्ष्मी ह्या आहेत. वाडवळ समाजाचा कुलदेव—खंडोबा देव आहे हे लेखामध्ये आले असते तर चांगले झाले असते. तसेच बिंब राजा बरोबर येण्या अगोदर वाडवळ समाजाचे मुळ स्थान जिल्हा—औरंगाबाद,तालुका—पैठण, गाव —मुगी हे सांगतात ते हवे होते.\nस्वतःचाच इतिहास जेव्हा आपल्या आई बाबांना सुद्धा केव्हा केव्हा माहिती नसतो तेव्हा तुमच्या लेखाची खूप मदत होते.Thank you\nखुपच सूंदर लेख आहे\nही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद\nसोमवंशीय क्षत्रिय समाज वाडवळ ह्या सामाज्याती आडनावे माझ्या मते पाटील हे आडनाव समाजात पूर्वी नव्हतं माझ्या माहिती बोर्डी येथे पाटील यांचे पूर्वीचे आडनाव चुरी होते आणि चिंचणी येथे पाटील यांचे पूर्वीचे आडनाव सावे होते. केळवा माहीम सफाळे विरार वसई या विभागात काय होते हे मला माहित नाही तेथे सुद्धा सावे, चौधरी, वर्तक, म्हात्रे, चुरी अशी असावी यांची नोंद समाज्याच्या कार्यकारी मंडळाने घ्यावी\nलोकोत्तर व्यक्त���ंमधे काका बॅप्टिस्टा यांचेही नाव यायला हवे होते. ते टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील सहकारी होते.ते ख्रिस्थी वडवळ समाजातील होते व पेशाने वकीलही होते.\nप्रा. स्मिता पाटील यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए. बी. एड.ची पदवी मिळवली आहे. त्‍या पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्राध्‍यापक पदावर कार्यरत आहेत. त्‍यांचा 'पाझर' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला असून त्‍यांनी पुस्‍तकपरिक्षणासोबत अनेक नियतकालिकांमधून ललित व इतर लेखन केले आहे. त्‍यांचा आकाशवाणीच्‍या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झालेल्‍या 'मराठीच्‍या बोलू कौत कौतुके' या शृंखलेमध्‍ये वाडवळ बोली संदर्भात सहभाग होता. त्‍यांनी लिहिलेला 'ललित साहित्‍य - प्रदेश आणि माणसं' हा लेख महेश केळुस्‍कर संपादीत 'मधु मंगेश कर्णिक - दृष्‍टी आणि सृष्‍टी' या पुस्‍तकात समाविष्‍ट करण्‍यात आला आहे.\nवाडवळ समाज व संस्कृती\nसंदर्भ: वाडवळ समाज, महाराष्‍ट्रातील समाज\nक्षात्रैक्य परिषद : पुरोगामी विचारांची सामाजिक चळवळ\nसंदर्भ: अलिबाग तालुका, धर्म, महाराष्‍ट्रातील समाज\nसिन्नर तालुक्यातील गोसावी समाज\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, महाराष्‍ट्रातील समाज, गोसावी समाज\nसमृद्ध आणि विविध परंपरांनी नटलेली सांगवी\nसंदर्भ: गोदावरी नदी, महाराष्‍ट्रातील समाज, हेमाडपंती वास्‍तुशैली, सिन्‍नर तालुका, निफाड तालुका, गावगाथा\nसंदर्भ: कोकण, महाराष्‍ट्रातील समाज\nलेखक: आर्या आशुतोष जोशी\nसंदर्भ: आदिवासी संस्क़ृती, आदिवासी, आदिवासी नृत्य, महाराष्‍ट्रातील समाज, समाज, बोलीभाषा, डहाणू तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-08-25T16:46:37Z", "digest": "sha1:2SSG5JXR66OTLZ7RPE4TFPBSJZY63TRH", "length": 2188, "nlines": 30, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "राजकारण – M Marathi", "raw_content": "\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nकर्जत नगर परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन\nगुन्हेगारांना शिक्षा देण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षितता वाटली पाहिजे यासाठी प्रयत्न करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nप्रताप सरनाईक यांनी थेट आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/shivsena-mouthpeace-saamana-has-not-been-written-editorial-on-sena-bjp-alliance-343412.html", "date_download": "2019-08-25T15:29:45Z", "digest": "sha1:SCUGA7F5LKHBFENJ6QWSXP3H7NDZAIJM", "length": 21925, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'युती'वर 'सामना'चा अग्रलेख आलाच नाही! | Maharastra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'युती'वर 'सामना'चा अग्रलेख आलाच नाही\nपनवेलमध्ये पूरात वाहून गेलं दाम्पत्य; 4 दिवसांनी सापडला पतीचा मृतदेह\nPUBG Game खेळण्यास मनाई केल्याने धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या\nपुण्यात 49 लाख रुपयांचे कोकेन जप्त, नायजेरीयन नागरिकाला अटक\nदहावीत 94 टक्के गुण असूनही अॅडमिशन मिळेना, मराठा विद्यार्थ्याची आत्महत्या\nवाशिम जिल्ह्यात विजेचा धक्का लागून बापलेकाचा मृत्यू\n'युती'वर 'सामना'चा अग्रलेख आलाच नाही\nएकही असा दिवस गेला नसेल ज्या दिवशी 'सामना'तून भाजप आणि नरेंद्र मोदींना झोडपलं गेलं नसेल. 'सामना'त जे अग्रलेख येत होते त्यावरून देशभरातल्या माध्यमांना भरपूर खाद्यही मिळत होतं.\nमुंबई 19 फेब्रुवारी : ऐकमेकांना चार वर्ष यथेच्छ शिव्या घातल्यानंतर सोमवारी 18 फेब्रुवारीला भाजप आणि शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभेसाठी अखेर युती केली. ही युती केवळ फक्त निवडणुकीसाठी नाही तर त्यापेक्षाही अधिक काही आहे अशी भलामणही नेत्यांनी केला. सोशल मीडियावर अपेक्षेप्रमाणे लोकांनी शिवसेना आणि भाजपला 'ट्रोल' केलं. आधीच्या भाषणांच्या व्हिडीओ क्लिप्स टाकल्या. 'सामना'च्या अग्रलेखाचे मथळे टाकले. पण एवढी मोठी राजकीय घटना घडल्यानंतरही आजचा 'सामना' अग्रलेख मात्र त्यावर आला नाही याचं सर्वांना आश्चर्य वाटलं.\nगेली चारवर्ष शिवसेनेच्या तोफा भाजप, नरेंद्र मोदी, राज्य आणि केंद्र सरकारवर धडधडत होत्या. नरेंद्र मोदी हे या तोफांचं मुख्य टार्गेट होतं. शिवसेनेच्या या तोफखान्याचे प्रमुख होते खासदार आणि शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत. आपल्या धार धार लेखनीने र��ऊतांनी भाजपला घायळ केलं होतं. माध्यमांनाही जेव्हा केव्हा गरज असेल तेव्हा राऊत प्रतिक्रियेसाठी पुढे येत आणि चपखल युक्तिवादाने भाजपला कोंडीत पकडत.\nएकही असा दिवस गेला नसेल ज्या दिवशी 'सामना'तून भाजप आणि नरेंद्र मोदींना झोडपलं गेलं नसेल. 'सामना'त जे अग्रलेख येत होते त्यावरून देशभरातल्या माध्यमांना भरपूर खाद्यही मिळत होतं. त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता होती ती युतीवर 'सामना'चा अग्रलेख काय म्हणतो याची. मात्र युतीवर 'सामना'त अग्रलेख आलाच नाही. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. पुलमावातल्या घटनेवर अग्रलेख लिहून त्यातून सरकारवर टीका मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली.\nसामान्य नागरिक आणि पत्रकारांप्रमाणेच शिवसैनिकांनाही 'सामना'च्या अग्रलेखाची उत्सुकता होती. युतीच्या घोषणा झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या संजय राऊतांनी मात्र प्रतिक्रिया व्यक्त न करणच पसंत केलं. आम्ही आज जेव्हा राऊतांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी फोनवरून प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. राऊत हे काश्मीरला गेले आहेत अशीही माहितीही कळाली.\nयुतीवरून शिवसेनेत दोन गट पडले होती अशी माहितीही सूत्रांनी दिली. भाजपशी युती न करता स्वबळाच्या घोषणेवर कायम राहात पुढे जावं असं एका गटाला वाटत होतं. तर खासदार आणि आमदारांना युती व्हावी असं वाटत होतं. जे कधी निवडणुकीला सामोरे जात नाही त्यांना युती नको असं वाटतं असं मत काही खासदारांचं होतं. त्यामुळे 'सामना'तून यावर काय लिहिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.\n'युती' होण्याआधीचे 'सामना'चे हे काही 'अग्रलेख'\n'रोजगाराची ‘जुमलेबाजी’ करून सत्य तात्पुरते झाकता येईलही, पण देशातील बेरोजगार तरुणांची अशी थट्टा करू नका. गेल्या निवडणुकीत याच हातांनी मोठय़ा अपेक्षेने तुम्हाला बहुमताने दिल्लीच्या तख्तावर बसवले होते. आज तेच हात तुमच्या जुमलेबाजीविरोधात शिवशिवत आहेत. जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात, हे कुणीही विसरू नये.'\n'राममंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल. मोदी यांनी हे परखडपणे सांगितले ते बरे झाले व गेल्या चार-पाच वर्षांत ते प्रथमच खरे बोलले. राममंदिर हा त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा विषय नाही. इतर अनेक विषयांना त्यांना पुढे घेऊन जायचे आहे. रामाच्या नावावर सत्ता मिळाली व कायद्याचे राज्य त्यांच्या हाती आले तरी श्रीराम हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे त्यांनी सांगितले. मोदी यांच्या बहुमताच्या राज्यात राममंदिर होणार नसेल तर कधी होणार, हा प्रश्न आहे.'\n'शारदा चिट फंड घोटाळय़ातील आरोपीना सोडता कामा नये, पण गेल्या चार वर्षांत देशात घडलेल्या ‘चीट इंडिया’ प्रकरणाकडे सी. बी. आय.चा अर्धमेला पोपट कोणत्या नजरेने पाहत आहे श्री. मोदी यांनी कोलकात्यातील दंगल आणि सर्व घटनाक्रमाकडे पंतप्रधान म्हणून पाहावे. ते आधी पंतप्रधान, नंतर भाजपचे नेते आहेत. प. बंगालातील ठिणगी वाढू नये. देशात अशांतता व भयाचे वातावरण निर्माण होणे लोकशाहीला मारक आहे.'\nVIDEO : आमच्यावर आक्रमण करण्याचा भारतानं विचारही करू नये - इम्रान खान\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/yavatmal/all/", "date_download": "2019-08-25T15:38:21Z", "digest": "sha1:OFXM4QGF3EKU46366QJDFGXDNGVWEZF6", "length": 7396, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Yavatmal- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकचऱ्याच्या वादात वाहिला रक्ताचा पाट, तलवारीने वार केल्यामुळे एकाचा मृत्यू\nकचरा टाकण्याच्या वादात एका तरुणांची तलवारीने वार करून हत्त्या करण्यात आली आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.\nVIDEO: पाणवठ्यावर एकाच वेळी 5 वाघांचं दर्शन\nकाँग्रेसच्या ठाकरेंना शिवसेनेचा 'पंच', भावना गवळींचा दणदणीत विजय\nभावना गवळींचा विजयाचा इतिहास, पाचव्यांदा जिंकली खासदारकीची नि��डणूक\nयवतमाळ- वाशिम लोकसभा निवडणूक : भावना गवळींना माणिकराव ठाकरेंचं आव्हान\nVIDEO: यवतमाळ महामार्गावर ट्रक-क्रूझरची धडक, नववधूसह 3 जणांचा मृत्यू\nश्रीलंकेत बॉम्बस्फोट घडविणारे दोन भाऊ कोट्यधीश\nमहाराष्ट्र Apr 10, 2019\nVIDEO: काउंटडाउन सुरू; पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज\nलोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या मतदान, पूर्व विदर्भात जातीची समीकरणे प्रभावी ठरणार\n'तुम्ही 56 काय 156 जरी एकत्र आलात तरी भगवा फडकणारच'\nVIDEO: संजय राठोड यांनी 'ट्रॅक्टर' चालवला, यवतमाळमध्ये राजकीय चर्चांना उधाण\nनिवडणूक आयोगाविरोधात बोलणं प्रकाश आंबेडकरांना भोवलं, दिग्रसमध्ये गुन्हा दाखल\nचुरशीची लढाई : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची बायको देणार दिग्गजांना टक्कर\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AE%E0%A5%A6", "date_download": "2019-08-25T16:23:43Z", "digest": "sha1:GXDOHCVYFU67FBRGT5CZOWVPZGYWPGSF", "length": 4636, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४८० - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १४८० मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १४८० मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १४८०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४८० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकता���. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/filmy-teachers-teachers-day-shahrukh-khan-sushmita-303777.html", "date_download": "2019-08-25T15:49:07Z", "digest": "sha1:HAUVYTZN2IGL5WOAQCOUAEIYOBT6YFGC", "length": 10974, "nlines": 178, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Teacher's Day : असे फिल्मी शिक्षक खऱ्या आयुष्यात भेटले तर? | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nTeacher's Day : असे फिल्मी शिक्षक खऱ्या आयुष्यात भेटले तर\nTeacher's Day : असे फिल्मी शिक्षक खऱ्या आयुष्यात भेटले तर\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nVIDEO पूरपरिस्थितीत तारतम्य न बाळगणाऱ्या ट्रोलर्सना सई ताम्हणकरनं 'असं' खडसावलं\nSPECIAL REPORT : प्रिया वारिअरच किस झाला मिस, असं काय घडलं\nSPECIAL REPORT : सलमान म्हणतोय, 'बारामतीकर, स्वागत नहीं करोगे हमारा'\nSPECIAL REPORT : श्रीदेवीचा खून झाला असेल तर तो का आणि कशासाठी\nSPECIAL REPORT : 'द लायन किंग' शाहरुखसाठी का आहे महत्त्वाचा\nVIDEO : 'जंग का वक्त आ गया है', असा आहे सेक्रेड गेम्स 2 चा ट्रेलर\nSPECIAL REPORT : कंगनाने घेतला आता पत्रकारांशी पंगा, बघा काय घडलं नेमकं\nSPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे\nSPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक\nSPECIAL REPORT : 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट\nSPECIAL REPROT : सफाई कामगार ते बिग बॉस, बिचुकलेला उदयनराजेंही घाबरतात\nVIDEO : बिचुकले पुन्हा जाणार का बिग बाॅसच्या घरात सई आणि मेघाचा खुलासा\nVIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nSPECIAL REPORT : आदित्य ठाकरेंसोबत डिनर डेट, दिशाने ट्रोलकऱ्यांना फटकारलं\nBig Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री ऐका काय म्हणाला भाईजान\nVIDEO : 'राणादा'ला बेदम मारहाण, मालिकेतून घेणार एक्झिट\nSPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत\nराज्यात आजपासून गायीच्या दुधाचे नवे दर, यासोबत टॉप 18 बातम्या\nVIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी\nVIDEO : सलमानचा असाही दिलदारपणा, 'त्या' जबरा फॅनला बोलावलं घरी\nमहापालिकेत अमोल कोल्हेंनी मांडला प्रलंबित कामांचा लेखाजोखा\nरणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग\nSPECIAL REPORT : अशा सेलिब्रिटींची हिंमतच कशी होते\nसलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE\nSPECIAL REPORT: वाघांच्या साम्राज्यात...स्मिता गोंदकरसोबत अनोखी जंगल ��फारी\nराज्यात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट कायम, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nबॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ\nवास्तूशास्त्र- प्रगतीसाठी घरातील पडदेही आहेत तेवढेच महत्त्वाचे, कारण...\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/do-you-know-that-fair-skin-can-cause-these-5-health-problem/", "date_download": "2019-08-25T15:27:24Z", "digest": "sha1:SAVHAPBW4VRCUHQ5RYV566IAHPY2UU7S", "length": 7896, "nlines": 107, "source_domain": "arogyanama.com", "title": "जास्त गोऱ्या लोकांना होऊ शकतात 'या' ५ आरोग्य समस्या, जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\nजास्त गोऱ्या लोकांना होऊ शकतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपलाकडे गोरे असणे, हे सौंदर्य समजले जाते. नाक, डोळे, तोंड, चेहऱ्याची ठेवण यापेक्षा गोरेपणाला खूप महत्व आहे. परंतु गोरे असण्याचे काही दुष्परिणामही आहेत, असे तज्ज्ञ सांगातात. जास्त गोरेपणा असलेल्यांमध्ये मेलानिनची कमतरता असते. यामुळे गोऱ्या लोकांना सावळ्या लोकांच्या तुलनेत त्वचेच्या समस्या होण्याचा धोका जास्त असतो.\nत्वचेचा रंग हा मेलानिन पिगमेंटमुळे ठरतो. त्वचेमध्ये मेलानिनचे प्रमाण जास्त असेल तर रंग सावळा होतो. मेलानिनची कमतरता असेल तर त्वचा गोरी होते. मेलानिनमुळेच त्वचा आणि केसांचा रंग ठरतो. शिवाय विविध समस्यांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी ते उपयोगी असते.\nजागतिक पातळीवर त्वचेचा गोरेपणास ��� निकषांवर क्रमांक देण्यात आले आहेत. सर्वात जास्त गोरी आणि व्हाइट स्किनची एक आणि दोन नंबरची टोनिंग असते. इंडिया आणि एशियाई देशांमध्ये स्किन कलरची टोनिंग ३ आणि ४ नंबरची मानली जाते. सर्वात जास्त डार्क स्किनला ५ नंबरची स्किन टोन मानले जाते. एक आणि दोन नंबरच्या स्किन टोन असलेल्यांना आजार होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. परंतु ३ नंबरची टोन असलेल्यांनी सतर्क राहणे, चांगले असते. भारतीय वातावरण आणि स्किन टोननु ३० एसपीएफची क्रीम सर्वात चांगली असते.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nहोऊ शकतात या समस्या\n१ सनबर्न आणि टॅनिंग\n२ त्वचेच्या कर्करोगाचा धोका\n३ सुरकुत्या आणि एजिंग\n५ रोगप्रतिकार शक्तीवर प्रभाव\n१ उन्हापासून स्वताचे रक्षण करा\n२ सेंसिटीव्ह पार्ट झाकून घ्या\n४ त्वचेवर डाग अथवा फोड आल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवा\n५ खुप पाणी प्या\n६ हेल्दी डाएट घ्या\nरोज खा फक्त 5 खजूर, स्किनपासून केसांपर्यंत होतील 'हे' जबरदस्ते 6 फायदे\nसुरकूत्या दूर करण्यासाठी नारळपाण्याने धुवा चेहरा, होतील ५ फायदे\nसुरकूत्या दूर करण्यासाठी नारळपाण्याने धुवा चेहरा, होतील ५ फायदे\nअधिक प्रमाणात तुपाचे सेवन शरीरासाठी हानिकारक ; जाणून घ्या ‘योग्य मात्रा’\nनैसर्गिक पद्धतीने टिकवून ठेवा तारुण्य, असे राहा दीर्घकाळ तरुण\n‘हे’ १२ नैसर्गिक उपचार कायम ठेवा लक्षात, कधीही उपयोगी पडतील\nजाणून घ्या आरोग्यवर्धक खजुराचे ‘फायदे’\n जाणून घ्या कारणे, करा हे उपाय\nहळद ‘या’ आजारांवर आहे गुणकारी\nस्विमिंग केल्यास वजन लवकर होते कमी\nतब्बल १५० आजारांवर ‘हे’ रामबाण औषध, जाणुन घ्या १० खास उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/video-sharad-pawars-googly-on-parth-pawar-candidate-at-maval-ss-350954.html", "date_download": "2019-08-25T15:34:44Z", "digest": "sha1:GLOTAPXYLVNHHIBY5L6DIH2GLZVA4BWW", "length": 12828, "nlines": 179, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO : कार्यकर्ते म्हणाले, 'पार्थला जिंकून आणू', शरद पवार म्हणतात... | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO : कार्यकर्ते म्हणाले, 'पार्थला जिंकून आणू', शरद पवार म्हणतात...\nVIDEO : कार्यकर्ते म्हणाले, 'पार्थला जिंकून आणू', शरद पवार म्हणतात...\n13 मार्च : एकीकडे मावळमध्ये पार्थ पवार प्रचारासाठी धावाधाव करत आहे तर दुसरीकडे आजोबा शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना चांगलेच कान टोचले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा संवाद साधत होते. त्यावेळी आम्ही पार्थला शंभर टक्के निवडून आणू असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला मध्येच थांबवत,अजून मावळमधील उमेदवार जाहीर झाला असला तरी यादी अजून जाहीर व्हायची असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. विशेष म्हणजे ह्या शिबिराला पार्थ स्वतः उपस्थित होते.\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nमुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव\nVIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'\nVIDEO: राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज\nVIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान\nपृथ्वीचं फुफ्फुस अजूनही जळतंय; अ‍ॅमेझॉनमधल्या नैसर्गिक संपत्तीची राख\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO: मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून 3 साधूंना पट्ट्यांनी अमानुष मारहाण\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO: खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई, इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 10 hours ago\nनाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार\nमहाराष्ट्र 11 hours ago\nVIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव\nमहाराष्ट्र 12 hours ago\nडोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 12 hours ago\nSPECIAL REPORT: पूरग्रस्तांसमोर आता नवं संकट; शेतात आणि घरात घुसल्या महाकाय मगरी\nमहाराष्ट्र 14 hours ago\nSPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात\nअजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO\nSPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या हाती आता शिवरायांचा भगवा\nधनंजय मुंडेंच्या लेकीने गाजवली सभा, पाहा हा VIDEO\nपुण्यातील दारूड्या महिलेचा आणखी एक VIDEO समोर, जवानांना केली शिवीगाळ\nVIDEO : सेना-भाजपची युती बिनसणार\nमुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO\nVIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nVIDEO : अजित पवार���ंसाठी सुप्रिया सुळे आल्या धावून, फडणवीस सरकारला फटकारलं\nसूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO\nदहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO\nVIDEO : डोळ्याचे पारणे फेडणारी 'स्पेशल' दहीहंडी\nअखेर मनसे सैनिकांनी फोडलीच EVM ची हंडी, पाहा हा VIDEO\nVIDEO : आमच्याकडे डॅशिंग पावडर, मुख्यमंत्र्यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर\nVIDEO: 'मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nबॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ\nवास्तूशास्त्र- प्रगतीसाठी घरातील पडदेही आहेत तेवढेच महत्त्वाचे, कारण...\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/goa-university-recruitment-2019/", "date_download": "2019-08-25T16:13:05Z", "digest": "sha1:JYP5OYASFRX2BZKMHLY77GFRPQPOYJUA", "length": 2132, "nlines": 33, "source_domain": "nmk.co.in", "title": "Goa University Recruitment 2019 - Walk-in interview", "raw_content": "\nगोवा विद्यापीठात सहायक प्राध्यापक (प्राणीशास्त्र) पदाची १ जागा\nगोवा विद्यापीठ, गोवा यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक (प्राणीशास्त्र) पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या १५ जुलै २०१९ रोजी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एम.फिल. किंवा पी.एच.डी. करिता नोंदणी केली असावी.\nमुलाखतीचे ठिकाण – सहाय्यक निबंधक (शिक्षण), प्रशासकीय कार्यालय, गोवा विद्यापीठ, गोवा.\nनोकर��चे ठिकाण – गोवा\nमुलाखत तारीख – १५ जुलै २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे\nजाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-uniuqe-kolhapur-ambad-yewla-seminar/", "date_download": "2019-08-25T16:32:24Z", "digest": "sha1:M2PH6S2V3VIBTUXLVWGETE2HBRFEB6UR", "length": 2389, "nlines": 29, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - अंबड/ येवला येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन - nmk.co.in", "raw_content": "\nअंबड/ येवला येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन\nयुनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मंगळवार दिनांक २५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यमंदिर, अंबड (जालना) आणि बुधवार दिनांक २६ डिसेंबर २०१८ सकाळी ११ वाजता महात्मा फुले नाट्यगृह, येवला (नाशिक) येथे मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४/ ९८२३६८३३४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)\nअंबड पोस्टर डाऊनलोड करा\nयेवला पोस्टर डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dushtacha-mrutyu-3/?vpage=147", "date_download": "2019-08-25T15:46:10Z", "digest": "sha1:DVMGCR4EM7XS5YDQUBEIZTVLCTG2MKK7", "length": 8282, "nlines": 163, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "दुष्टाचा मृत्यु – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeकविता - गझलदुष्टाचा मृत्यु\nJune 23, 2019 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nसारे दुर्गुण अंगी असूनी, गुंड होता तो\nइतर जनांना त्रास देत, तुच्छ लेखितो\nशक्ति सामर्थ्य त्यांत असतां, फार मातला\nआया बहिणीना अपमानुनी, त्रासू लागला\nबळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता\nहतबल होऊनी देऊ लागली, निराश होता\nकेवळ त्याच्या अस्तित्वाने, सारे घाबरती\nपिसाट संबोधूनी तयाला, दुर्लक्ष करिती\nएके दिवशीं अवचित ती, दुर्घटना झाली\nउंचावरनी त्याची स्कूटर, खाली कोसळली\nत्याच्या देहा भोवती जमले, सारे गांवकरी\nआज शब्द जे ��ाहेर पडती, स्तुती त्याची करी\nनिच वृत्तीची पकड होती, त्याच्या देहाला\nदेहाबरोबर दुष्टपणा तो, नाश पावला\nसुटका झाली आत्म्याची, त्याच्या हीन देहातूनी\nस्तुति सुमनें उधळली गेली, हेच जाणोनी\nजेव्हां कुणाचा मृत्यु होई, गुण गातो त्याचे\nरुप ईश्वरी उरते जातां, वेष्टन देहाचे\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1502 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z160418105719/view", "date_download": "2019-08-25T16:37:56Z", "digest": "sha1:SBAU3QJJ5TAYVDENSX2RXHUIENNRSGI6", "length": 15586, "nlines": 118, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्त्रीपुरुषांचे विवाहोत्तर स्वातंत्र्य", "raw_content": "\n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन|\nआनुवंशिकतेची इच्छा साहजिक व क्षम्य\nआनुवंशिक की गुणधर्मानुसारी पध्दती श्रेष्ठ \nसंस्कार पध्दती व तिची निकृष्ट स्थिती\nआनुवंशिक पध्दती अस्वाभाविक ग्रहाची होय\nआनुवंशिक वर्णपध्दती मागाहूनच झाली\n’ जन्मना जायते० ’ वचनाचा सरळ अर्थ\nगुणकर्मपध्दतीवर अनवस्था प्रसंग व त्यास उत्तर\nदोन्ही पध्दतींचा विरोध, दुसर्‍या पध्दतीतील गोष्टी\nभिन्नदेशीयांशी अगर भिन्नराशीयांशी विवाहसंबंध\nविवाहस्वातंत्र्यास अडचणी व प्रतिकार\nमनूच्या मते जबाबदारी व स्त्रीस्वातंत्र्याचा योग\nया योगाचा फायदा बहुतेक अशक्यच\nकन्यास्वयंवर व कुटुंबाच्या धनावर कन्येचा हक्क\nघटस्फ़ोट, काडीमोड टाळण्यास कायद्याची मदत\nस्त्रीसमाज सुधारणेस तयार नाही\nसुधारणा अपरिहार्य वाटण्याची चिन्हे\nधर्मशास्त्राच्या वादांतील लपंडावाची ठरीव पद्धती\n‘ नष्टे मृते० ’ वचनात झालेला लपंडाव\nया लटपटीत रूढिपक्षाचे मुद्दे\nकित्येक कोटिक्रम, व त्यांची उत्तरे\nपुनर्विवाहेच्छू स्त्रीचे गोत्र कोणते व दानाधिकारी कोण \nगोत्राचा निर्णय ग्रंथांवरून पाहिजे\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\n. पुरुषांस अनेक स्त्रिया\nस्त्रियांस अनेक पती होत नाहीत : येथपर्यंत केलेल्या विवेचनावरून स्त्रीजातीला विवाहाच्या बाबतील वास्तविक अडचणी काय आहेत हे स्पष्ट होण्याजोगे आहे. स्त्रियांना केव्हाच स्वातंत्र्य नसावे अशाविषयी शास्त्रकर्त्यांचा केवढा कटाक्ष आहे तो मागे सांगितलाच आहे. पित्याच्या घरातून त्या एकदा बाहेर पडल्या म्हणजे पुढे जन्मभर त्यांनी ‘ अंकित पदांबुजाची दासी ’ हे वाक्यच काय ते आपला तारक मंत्र होय असे समजावे, व निरंतर पतिसेवेत तत्पर असावे, इत्यादी अनेक प्रकारचे स्त्रीधर्म शास्त्रकारांनी वर्णिले आहेत, ते येथे सविस्तर सांगण्याचे काही कारण नाही. समंजस पती असला, तर तो पत्नीस विनाकारण छळीत नाही, व तिची संसारयात्रा नम्रभावाच्या स्थितीतच का होईना, पण सुखाची होऊ शकते.\nसंसारात सुखप्राप्तीस अवश्य अनेक गोष्टी आहेत, पण त्या सर्वांत श्रेष्ठ म्हटली म्हणजे पुत्रसंततीचा लाभ ही होय. हा लाभ झाला तर स्त्रीजातीस पारतंत्र्यास्थितीतही सुखाची सहसा वाण पडत नाही; पण तो लाभ दीर्घकाळापर्यंत न झाला तर मात्र उरावर सवत उभी आहेच असे समजण्याची पाळी येते. आपणाला एक स्त्री आहे, तेव्हा तिचे जीवमान आहे तोपावेतो आपण दुसरी करू नये ही कल्पनाही पुरुषाच्या मनात कधी येत नाही. “ यथैकस्मिन्यूपे द्वे रशने परिव्ययति तस्मादेको द्वे जाये विंदते ” हा काय तो त्याचा वेदमंत्र \nया मंत्रात पुरुषाला यज्ञातील स्तंभाचे उपमा दिली आहे व ज्या अर्थी यज्ञात या स्तंभाला एका काळीच दोन दोर्‍यांनी वेढिता येते, त्या अर्थी त्या रूपकास अनुसरून पुरुषास एका काळीच दोन स्त्रियांची प्राप्ती होऊन शकते असा या मंत्राचा अर्थ आहे. या ठिकाणी ‘ दोन ’ म्हणजे ‘ दोनच ’ असा अर्थ न समजता, ‘ एकीहून अधिक ’, अर्थात संख्येने पाहिजे तितक्या स्त्रिया वरण्यास आपणास मोकळीक आहे, - अर्थात एकसमयावच्छेदेकरून आपणास अनेक स्त्रिया बाहूंनी वेढू शकतील, - असा अर्थ पुरुषवर्गाने ठरवून टाकून तो अंमलातही आणिला आहे. मात्र हा अर्थ अंगीकारताना त्याने आपल्या मनाची जेवढी उदारता प्रकट केली, तेवढी उदारता याच मंत्राच्या पुधच्या मंत्रभागाचा अर्थ करिताना त्याने दाखविली नाही हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे. हा पुढील मंत्रभाग ‘ नैकस्यै बहव: सहपतय: ’ असा आहे व त्याचा खरा अर्थ कोणाही स्त्रीला एकाच काळी एकाहून अधिक पती असावयाचे नाहीत. अर्थात एका पतीशी असलेला स्त्रीचा संबंध संपल्यावर तिला दुसर्‍या पतीशी संबंध करिता येईल, असा सरळ आहे. यज्ञातील स्तंभास गुंडाळलेली दोरी नियमित लांबीची असते, व यज्ञात अनेक स्तंभही एकत्र नसतात, यामुळे एकाच दोरीने एकसमयावच्छेदेकरून अनेक स्तंभांस गुंडाळता येत नाही हे खरे, तथापि यज्ञक्रिया आटोपून गेल्यावर त्या दोरीचा नाश करण्यात येतो काय दोरी काय राहून पुन: दुसर्‍याने यज्ञ करण्याचा प्रसंग आला असता नव्या यज्ञस्तंभास तीच दोरी गुंडाळिता येईल की नाही दोरी काय राहून पुन: दुसर्‍याने यज्ञ करण्याचा प्रसंग आला असता नव्या यज्ञस्तंभास तीच दोरी गुंडाळिता येईल की नाही जर येईल व येते, तर या स्थितीच्या अनुमानाचा लाभ पुरुषांनी स्त्रियांस का देऊ नये जर येईल व येते, तर या स्थितीच्या अनुमानाचा लाभ पुरुषांनी स्त्रियांस का देऊ नये पुरुषजात स्वभावत: परबळ, व तशातून शास्त्रे करण्याचा व ती अंमलात आणण्याचा तेवढ्या पोळीवर सर्व तूप ओढून घेण्याचा यत्न केला. स्त्रीजातीने विवाह करावयाचा तो एकदाच काय तो, असा निर्बंध त्यांनी केला, व यामुळे असलेल्या एका पतीचा संबंध तरी पुढे स्त्रियांना आजन्म पतिविरहित स्थितीत राहण्याचीच पाळी आली \nन्यायानेच विचार करावयचे म्हटले, तर पुरुषाला ज्याप्रमाणे एकाच काळी एकीहून अधिक स्त्रिया असू शकतात, त्याप्रमाणे स्त्रीसही एकसमयावच्छेदेकरून अधिक पती असण्यास प्रत्यवाय असू नये. महाभारतग्रंथाची नायिका द्रौपदी ही एकाच काळी पाच पांडवांची पत्नी होती हे प्रसिद्ध आहे; परंतु हे उदाहरण दैविक संबंधाने आहे, ते तुम्हाआम्हा माणसांच्या उपयोगाचे नाही, एवढ्या साध्या कोटिक्रमावरच आमच्या समाजाचे समाधान होऊन बसते \nअतिथी व अतिथिसत्कार याचे विशेष महत्व काय\nअभंग - ८४३१ ते ८४४१\nअभंग - ८४२१ ते ८४३०\nअभंग - ८४११ ते ८४२०\nअभंग - ८४०१ ते ८४१०\nअभंग - ८३९१ ते ८४००\nअभंग - ८३८१ ते ८३९०\nअभंग - ८३७१ ते ८३८०\nअभंग - ८३६१ ते ८३७०\nअभंग - ८३५१ ते ८३६०\nअभंग - ८३४१ ते ८३५०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T15:26:06Z", "digest": "sha1:2UJWQSPMWFP4IIN3NGOJRNV2X7MEOSVA", "length": 15348, "nlines": 102, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "मूल्यवर्धनमुळे शाळेचे वातावरणच बदलले – Mulayvardhan", "raw_content": "\nमूल्यवर्धनमुळे शाळेचे वातावरणच बदलले\nस्वतः तयार केलेले फलक दाखवताना विद्यार्थिनी\nराळेगणसिद्धी हे गाव तसे ग्रामविकासाच्या बाबतीत पूर्वीपासूनच प्रकाश झोतात आहे. अण्णा हजारे यांनी समग्र ग्रामीण विकासाचा आदर्श नमुना या गावाच्या रुपात उभा केला आहे. गावातील प्राथमिक शाळा गावचा आरसा असते असे म्हटले जाते. म्हणूनच या गावातील शाळा कशी आहे हे समजून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असेल. शाळेचा परिसर अपेक्षेप्रमाणे खूप स्वच्छ, मोकळा आणि सभोवताली वृक्ष असलेला. शाळेला लागूनच अण्णा हजारे यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे शाळेतील घडामोडींवरही त्यांचे बारकाईने लक्ष असते असे शिक्षकांनी व ग्रामस्थांनी सांगितले.\nमागच्या वर्षापर्यंत ग्रामस्थांच्या शाळेविषयीच्या तक्रारी खूपच वाढल्या होत्या. कारणे अनेक होती. सर्वच बाजूंनी शाळा व शिक्षकांविषयी असमाधान व्यक्त होत होते. अशा परिस्थितीत शाळेतील मुलांचा पटही बराच कमी झाला होता. राळेगणसिद्धीसारख्या आदर्श गावामध्ये शाळेची अशी स्थिती सर्वांनाच खटकत होती. या वर्षाच्या सुरुवातीला शाळेतील सर्व शिक्षकांची बदली करण्यात आली व शाळेत तीन नवीन शिक्षक दाखल झाले.\nशाळेत रुजू झाल्यावर लगेचच सर्व शिक्षकांनी मिळून शाळेत अमुलाग्र बदल करायचा असे ठरविले आणि याच वेळेस मूल्यवर्धन कार्यक्रम त्यांच्या हाती आला. मुख्याध्यापकांचे प्रेरक म्हणून आणि इतर दोन शिक्षकांचेही मूल्यवर्धनचे ट्रेनिंग जून २०१८ मध्ये झाले आणि वर्षाच्या सुरुवातीपासूनच मूल्यवर्धनचे उपक्रम अगदी सातत्याने, प्रामाणिकपणे या शाळेत राबविले जाऊ लागले.\nसहयोगी खेळ, गटचर्चा असे अनेक उपक्रम शाळेच्या पटांगणात घेतले जातात. साहजिकच ते पालक व ग्रामस्थांच्या नजरेस पडतात. मुलांचा वाढता सहभाग, उत्साह, शिकण्यातला आनंद आणि शाळेत येण्याविषयी मुलांच्या मनात निर्माण झालेली आवड, या सर्वच गोष्टी पालकांना आता प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे शालेय कामकाजाबद्दल असमाधानी असल्याने दुसऱ्या शाळेत घातलेली आपल�� मुले अनेक पालकांनी पुन्हा या शाळेत घालण्याचे ठरविले आहे.\nशाळेच्या पटांगणावर मूल्यवर्धनच्या उपक्रमात रमलेले विद्यार्थी आणि शिक्षक\nशाळेत मूल्यवर्धनचे उपक्रम सातत्याने घेतले जातात हे मुलांसोबत गप्पा मारल्यावर लक्षात येते. पुस्तकातले कोणतेही पान उघडून, “हे काय आहे हे शिकत असताना तुम्ही काय केले हे शिकत असताना तुम्ही काय केले” असे मुलांना विचारले की ती लगेच उपक्रम सविस्तर आठवून सांगतात. तुम्ही शाळेत अभ्यासाचे विषय सोडून इतर काय काय करता असे विचाराले तरी मुले पटपट मूल्यवर्धनच्या उपक्रमांची नावे सांगतात. शिवाय, मध्येच एखाद्या उपक्रमाविषयी विचारले तरी मुले सविस्तर सांगतात. आपल्या उपक्रम पुस्तिकाही उघडून दाखवतात.\nरमेश पावडे सर एक खेळ घेतात. कवितेच्या ओळी वाढवत नेण्याचा तो खेळ आहे.\nअंगणात रिंगण, रिंगणात अंगण\nअंगणात ससा कसा कसा …. दोन लांब कानांचा ससा …\nअसे ते गाणे केले होते. शिक्षकांनी मुलांना विचारले, “हे गाणे अजून कसे वाढवता येईल” तेंव्हा मुलांनी आपल्या मनाने त्यात ५-६ कडवी आणखी तयार करून जोडली. यात मुलांची अभिव्यक्ती, सृजनशीलता दिसून आली. पावडे सरांनी सांगितले की मूल्यवर्धनच्या उपक्रमांमुळे मुले स्वत:च्या मनाने लेखन करू लागली आहेत.\nशाळेचे मुख्याध्यापक, रमेश पावडे सर हे मूल्यवर्धनचे प्रेरक आहेत. ते अतिशय उपक्रमशील आहेत. त्यांनी मुलांसाठी वर्तमानपत्रातील विविध सदरांची कात्रणे एकत्र करून कोडी, कविता, बोधकथा, सामान्यज्ञान अशा संग्रहवह्या तयार केलेल्या आहेत. रिकाम्या वेळेत मुले यातील कात्रणे वाचत असतात.\nमूल्यवर्धनमधील उपक्रमात विद्यार्थ्यांनी बनवलेले तक्ते\nया शाळेने मूल्यवर्धनचे महत्त्व जाणून वेळापत्रकात आठवड्याला ३ तासिका नेमून घेतलेल्या आहेत. मुख्याध्यापक म्हणाले की पाठाखालचे उपक्रम कदाचित घेतले जात नाहीत. पण मूल्यवर्धनच्या उपक्रमांसाठी स्वतंत्र तासिका नेमून दिल्यामुळे त्या त्या वेळेला मूल्यवर्धनचे उपक्रम घेतले जातातच आणि मुलेही त्याची मागणी करतात, आठवण करून देतात. त्यामुळे हे उपक्रम कोणताही खंड न पडता प्रत्येक वर्गात होतात. म्हणूनच या उपक्रमांचा एकूण परिणाम शाळेच्या वातावरणावर दिसून येतो आहे.\nराळेगणसिद्धी या गावाला भजन, कीर्तन व वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. अध्यात्मिक वातावरण आहे. शाळेती��� मुले घरूनच अनौपचारिक पद्धतीने टाळ – तबला वाजविण्याचे कौशल्य संपादन करतात. पण त्यांच्या या कलेला पूर्वी शाळेत फारसा वाव मिळत नसे. आता शाळेची रोजची प्रार्थना देखील वाद्यांच्या साथीसोबत होते. गावाची संगीत परंपरा शाळेत प्रतिबिंबित होत असल्यानेही आनंदी वातावरणात भर पडली आहे.\nकेंद्रप्रमुख बाळकृष्ण खोसे, या बदललेल्या वातावरणाचे मुख्य श्रेय मूल्यवर्धन उपक्रमांनाच देतात. ते म्हणतात,\n“या शाळेची प्रतिमा पुन्हा उजळून काढण्यासाठी, शाळेकडे पाहण्याचा ग्रामस्थांचा दृष्टीकोन सकारात्मक होण्यासाठी, या वर्षाच्या सुरुवातीला सुरु झालेला मूल्यवर्धन कार्यक्रमच कारणीभूत आहे”.\nशाळेतील सर्व शिक्षक याच वर्षी नवीन आले आहेत. त्यांनीही केंद्रप्रमुखांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. शिक्षक सुरेश गायकवाड म्हणाले,\n” या शाळेकडे पाठ फिरवून इंग्रजी माध्यमाला गेलेल्या मुलांना पुन्हा या शाळेकडे वळविण्यासाठी मूल्यवर्धन चा उपयोग होत आहे. पुढच्या वर्षी शाळा सोडुन गेलेली अनेक मुले परत येणार आहेत, असे पालकांनी सांगितले आहे”.\nसृजनशील शिक्षकांद्वारे मूल्यवर्धनची अध्यापनाशी सांगड\nमुलांची आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्ती – मूल्यवर्धनची किमया\nमुलांची आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्ती – मूल्यवर्धनची किमया\nमूल्यवर्धनमुळे शाळेचे वातावरणच बदलले\nसृजनशील शिक्षकांद्वारे मूल्यवर्धनची अध्यापनाशी सांगड\nइंग्रजी माध्यमाच्या शाळेबरोबरच्या स्पर्धेमुळे फायदा की तोटा\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-2019-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9B/", "date_download": "2019-08-25T16:55:36Z", "digest": "sha1:OZTQLTFPTIOTZFQFS36JX624GP63IFOP", "length": 7391, "nlines": 106, "source_domain": "blog.madguy.co", "title": "बजेट सत्र 2019 - कागदपत्रांची छपाई प्रक्रिया सुरू करण्यात आली - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Economy News बजेट सत्र 2019 – कागदपत्रांची छपाई प्रक्रिया सुरू करण्यात आली\nबजेट सत्र 2019 – कागदपत्रांची छपाई प्रक्रिया सुरू करण्यात आली\nनेहमीच्या ‘हलवा समारंभ’ सोबत अर्थसंकल्प दस्तऐवजांच्या छपाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 5 जुलै, 2019 रोजी नवीन नरेंद्र मोदी सरकारचे पहिले बजेट सादर करणार आहेत.\n• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 45 अर्थतज्ञांच्या तज्ञांशी चर्चा केली आणि रोजगार, कृषी, जलसंपत्ती, निर्याती, शिक्षण आणि आरोग्य इ. संबंधित गोष्टींबद्दल चर्चा केली.\n• ‘हलवा समारंभ’चा अर्थ असा आहे की याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि सहकारी कर्मचारी जे थेट बजेट बनविण्याच्या आणि छपाई प्रक्रियेशी संबंधित आहेत त्यांना मंत्रालयामध्ये रहावे लागते आणि लोकसभेत अर्थसंकल्प सादर होई पर्यंत त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकत नाहीत. फोन किंवा ई-मेल सारख्या इतर कोणत्याही प्रकारच्या माध्यमद्वारे त्यांना जवळच्या आणि प्रियजनांना संपर्क साधण्याची परवानगी दिली जात नाही.\n• 20 जून, 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. पुढील पाच वर्षांसाठी त्यांनी मोदी सरकारच्या ध्येयांचा आढावा घेतला. राष्ट्राच्या विकासासाठी मोदी सरकारने केलेल्या विविध प्रयत्नांना आणि पुढाकारांन राष्ट्रपती कोविंद यांनी ठळक केले.\n• केंद्रीय अर्थसंकल्प 2019, लोकसभेत 5 जुलै रोजी सादर करण्यात येईल. तथापि, आर्थिक अंदाजपत्रक हे अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस आधी सादर केले जाईल.\n• यापूर्वी फेब्रुवारीमध्ये आर्थिक सर्वेक्षण सादर केले नव्हते कारण ते अंतरिम बजेट होते. संसदेचे बजेट सत्र 17 जून, 2019 पासून सुरू झाले आहे आणि ते 26 जुलै, 2019 पर्यंत चालू राहील.\nसातव्या आर्थिक जनगणनेची त्रिपुरा राज्यापासून सुरूवात करण्यात आली\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने 15 व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ वाढविण्यास मंजूरी दिली\nअमेरिकन वस्तूंवर भारताने लावलेले टॅरिफ मंजूर नाही : डोनाल्ड ट्रम्प\nचलचित्र अधिनियम, 1952 में संशोधन को मंज़ूरी\n१७७ वस्तूंवरील जीएसटी २८ वरून १८ टक्क्यांवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/tag/?tagname=IRDA", "date_download": "2019-08-25T16:39:11Z", "digest": "sha1:C2VKRJ4S4FU5ZOYHSQDVASLT3UZZJOTK", "length": 3860, "nlines": 105, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nगणेशोत्सवात संगीत कार्यक्रमांतून पूरग्रस्तांसाठी निधी; ओम साई मित्रमंडळाचा उपक्रम\n‘आर्यन्स’चे कर्मचारी, पालक पूरग्रस्तांच्या मदतीला\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग १२\nहिमायतनगरमध्ये भाजपची कार्यकर्ता बैठक; पक्षवाढीसाठी झोकून देऊन काम करण्याचा संदेश\n‘आकांक्षां’पुढती जिथे गगन ठेंगणे\nरेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू\nसंस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा\nनालासोपारा, विरार आणि परिसर...\nपूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/do-you-know-your-skin-type/", "date_download": "2019-08-25T16:04:31Z", "digest": "sha1:KR37TDHQOTES7YJ5O264HYO5G3S4KCJF", "length": 7329, "nlines": 94, "source_domain": "arogyanama.com", "title": "असा ओळखा तुमचा 'स्किन टाईप' - Arogyanama", "raw_content": "\nअसा ओळखा तुमचा ‘स्किन टाईप’\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या त्वचेचा प्रकार माहित असणे खूप महत्वाचे आहे. सामान्यतः कोरडी (ड्राय), सामान्य (नॉर्मल), तेलकट (ऑइली) आणि मिश्र (कॉम्बिनेशन) असे त्वचेचे चार प्रकार आहेत. बऱ्याच वेळा अनेक लोकांना त्वचेचा प्रकार कळत नाही. आपली त्वचा नेमकी कुठल्या प्रकारातली आहे हे जाणून घेण्यासाठी टिश्‍यूने टेस्ट करून पहा.\nकेस धुतल्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान\nघरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा\nचेहऱ्याला साबणाऐवजी लावा बेसन, होतील ‘हे’ १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\nअसा ओळखा ‘स्किन टाईप’ –\n१) आपल्या त्वचेचा प्रकार ओळखण्यासाठी सकाळी एक टिश्‍यू घ्या आणि त्याने चेहरा साफ करा. जर तुमचा टिश्‍यू साफ राहिला तर तुमची त्वचा नॉर्मल आहे. नॉर्मल स्किनचा पृष्ठभाग हा मऊ, गुळगूळीत असतो. या प्रकारच्या त्वचेत तेल व आर्द्रतेचा समतोल अचूक असतो. यामुळेच अशी त्वचा जास्त आर्द्र किंवा जास्त शुष्कही नसते.\n२) जर टिश्‍यूवर तेलकट डाग दिसले तर तुमची त्वचा तेलकट आहे. या त्वचेमध्ये तेलकट व कोरडेपणा हे दोन्ही प्रकार दिसून येतात. तेलकट त्वचेचा पृष्ठभाग जास्त तेलयुक्त असल्याने त्यावर वातावरणातील धुळ व माती जास्त प्रमाणात त्वचेवर चिकटते.\n३) कॉम्बिनेशन स्किनचा प्रकार ओळखण्यासाठी चेहऱ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी टिश्‍यूने टेस्ट करून पहावी लागेल. कपाळ, नाक आणि हनुवटीसाठी एक टिश्‍यू घ्या आणि गालासाठी दुसरा टिश्‍यू घ्या. कॉम्बिनेशन स्किनमध्ये कपाळ, नाक आणि हनुवटीवर साधारण तेलकटपणा असतो आणि गाल ड्राय असतात. किंवा कपाळ, नाक आणि हनुवटी ड्राय असते आणि गालावर तेलकटपणा असतो.\nवाढत्या वयात शुक्राणूंची गुणवत्ता का कमी होते, जाणून घ्या\nप्रे���्नेंसीमध्ये लोणचे खाणे फायदेशीर की हानिकारक \nप्रेग्नेंसीमध्ये लोणचे खाणे फायदेशीर की हानिकारक \n‘या’ महिलेची फिगर आहे जगातील सर्वात बेस्ट कसे करते मेंटेन ते जाणून घ्या\n‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा\nतुमची लहान मुलं व्यायाम करत असतील तर ‘ही’ काळजी आवश्य घ्या\nफळांची साल कधीही फेकू नका, सौंदर्यवाढीसाठी होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या\nचेहऱ्यावर काळे डाग आहेत का हे घरगुती रामबाण उपाय करा\nअसे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’\nनियंत्रित आहारामुळेच उत्तम स्वास्थ्य : डॉ. दीक्षित\nकंडोम वापरण्यापुर्वी ‘या’ 4 गोष्टी नक्‍की माहित करून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%82.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T17:02:31Z", "digest": "sha1:IYD5U2TUAUYWWUUQPU2PDHL5ELKSK66N", "length": 5776, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यू.सी. संपदोरिया - विकिपीडिया", "raw_content": "\n१ ऑगस्ट इ.स. १९४६\nउनियोने काल्सियो संपदोरिया (इटालियन: Unione Calcio Sampdoria) हा इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशातील जेनोवा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे.\nअतालांता बी.सी. • बोलोन्या एफ.सी. १९०९ • काग्लियारी काल्सियो • काल्सियो कातानिया • ए.सी. क्येव्होव्हेरोना • ए.सी.एफ. फियोरेंतिना • जेनोवा सी.एफ.सी. • इंटर मिलान • युव्हेन्तुस एफ.सी. • एस.एस. लाझियो • ए.सी. मिलान • एस.एस.सी. नापोली • यू.एस. पालेर्मो • पार्मा एफ.सी. • देल्फिनो पेस्कारा • ए.एस. रोमा • यू.सी. संपदोरिया • ए.सी. सियेना • तोरिनो एफ.सी. • उदिनेस काल्सियो\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१७ रोजी ०५:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1_(%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80)", "date_download": "2019-08-25T16:21:45Z", "digest": "sha1:FHSJKUIZE5ZXX3IOU4X7UCIQ4LYMFCMZ", "length": 5310, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ॲस्ट्रिड (बेल्जियमची स्वीडिश राणी) - विकिपीडिया", "raw_content": "ॲस्ट्रिड (बेल्ज���यमची स्वीडिश राणी)\nस्वीडनची ॲस्ट्रिड सोफिया लोव्हिसा थायरा (१७ नोव्हेंबर १९०५, स्टॉकहोम, स्वीडन - २९ ऑगस्ट १९३५, श्वित्झ, स्वित्झर्लंड) ही बेल्जियमचा राजा तिसरा लिओपोल्ड ह्याच्या पत्नीच्या नात्याने १७ फेब्रुवारी १९३४ ते मृत्यूपर्यंत बेल्जियमची राणी होती.\n१० नोव्हेंबर १९२६ रोजी आस्ट्रिडचा विवाह युवराज तिसऱ्या लिओपोल्डसोबत झाला. लग्नानंतर ती बेल्जियममध्ये अत्यंत लोकप्रिय होती. २९ ऑगस्ट १९३५ रोजी स्वित्झर्लंड येथे सहलीसाठी आलीले असताना झालेल्या मोटार अपघातामध्ये ॲस्ट्रिडचा जागीच मृत्यू झाला.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १९०५ मधील जन्म\nइ.स. १९३५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-08-25T16:53:46Z", "digest": "sha1:BNQXNDSA6PSSUUUFG45PHBAHHJRYI63H", "length": 9158, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालेभाज्यांची आवक वाढली | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्या प्रमाणात मागणी असल्यामुळे सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.\nरविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 75 हजार जुडींनी तर, मेथीची 20 हजार जुडींनी वाढली आहे. गेल्या रविवारी 1 लाख 75 हजार जुडी कोथिंबिरीची आवक झाली होती. ती आज अडीच लाख जुडी झाली. तर, मेथीची गेल्या आठवड्यात 80 हजार जुडी आवक झाली होती. ती आज 1 लाख जुडी झाली. घाऊक बाजारात कोथिंबिर, मेथीच्या जुडीला अनुक्रमे 300 ते 500 आणि 400 ते 600 रूपये भाव मिळत आहे. दोन्ही भाज्यांची किरकोळ बाजारात 8 ते 10 रूपये जुडी भावाने विक्री होत आहे. उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sajagtimes.com/category/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-08-25T15:40:03Z", "digest": "sha1:OU36CKDPANVKZPDEK5KOBMNJ4ROCIY5P", "length": 48990, "nlines": 184, "source_domain": "www.sajagtimes.com", "title": "भोसरी Archives - Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा\nशिवजन्मभूमी जुन्नर येथून यात्रेला होणार सुरूवात\nसजग वेब टिम, महाराष्ट्र\nमुंबई | राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल थोड्याच दिवसात वाजणार आहे. त्यातच नेत्यांच्या बैठका आणि जनसंपर्क वाढवण्यावर सर्वच पक्षांनी भर देण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारपासून भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरूवात होणार आहे. तर शिवसनेतर्फे आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली असून खा. उदनराजे भोसले हेदेखील स्टार प्रचारक म्हणून या यात्रेत सहभागी होणार आहेत.\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक दिवशी ३ मतदारसंघांमध्ये ही यात्रा जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून या सभेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्याची सांगता जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा या ठिकाणी होणार आहे.\nया यात्रेचा दुसरा टप्पा १६ ऑगस्ट पासून तुळजापूर येथून होणार आहे. तर सांगता रायगडावर होणार आहे. या यात्रेची सर्व जबाबदारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित\nमी शिवकार्यातला एक लहानसा मावळा – खा.अमोल कोल्हे\nनवी दिल्ली | प्रसिध्द मानवतावादी संगठन मराठा सेवा संघाच्या वतीने नवनिर्वाचित लोकसभा सदस्य तथा मराठा विश्वभूषण पुरस्कार सम्मानित डॉ.अमोल कोल्हे यांना आज येथे शिवरत्न पुरस्काराने गौरवाविण्यात आले. आयोजन नवीन महाराष्ट्र सदनातील ऐसपैस मोकळ्या प्रांगणात संपन्न झाले. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव कमलेश पाटील यांच्याहस्ते आज डॉ.अमोल कोल्हे यांना शिवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आनंदी सोहळ्यात दिल्लीवासियांसह संभाजी बिग्रेडचे दिल्ली प्रभारी प्रो.पंकज कणसे, संभाजी ब्रिगेडचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष, प्रा. परमेश्वर गपट, जिजाऊ ब्रिगेडचे दिल्ली अध्यक्षा प्रा.संजीवनी पिंगळे, विधीकक्षाचे अध्यक्ष अॅड. सुहास कदम, अॅड. आकाश काकडे, अॅड. प्रकाश कहार यांची उपस्थिती लाभली.\nकमलेश पाटील यांनी या सोहळ्याविषयी स्पष्ट केले की, डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक कसोट्यांमधून त्रास ��हन करीत छत्रपती शिवराय महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास भारतीयांच्या मनामनात घराघरात पोहचविण्याचे गौरवशाली कार्य पाइले आहे. ज्यांच्या रक्तात गौरवशाली इतिहासाचे विचार रुजलेले असतात तेच तळमळीने सृजनशील कार्यात गुंतवून घेतात व राष्ट्रकार्यात योगदान देतात.त्यापैकी डॉ. अमोलराजे एक आदर्श उदाहरण आजच्या युवापिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राष्ट्रपितामह तात्याबा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेले शिवकार्य आज डॉ. अमोलराजे पुढे नेत आहेत. “रायगड वंदन” हे “फुले ते कोल्हे” या प्रवासाचा मोठा स्वतंत्र इतिहास ठरणार आहे. या महान विभूतिंची उपकार फेड भारतीय समाज कधी करु शकणार नाही.\nया कार्यक्रमास प्रा.रुषिकेश पवार, प्रा.राम पवार, प्रा.गोपाल मोरे, प्रा.उमेश शिंदे, प्रा. हनुमंत कदम, प्रा. रोहित गायकवाड, प्रा. अजिंक्य पाटील, प्रा. गोवर्धन भुतेकर, राहूल मराठा, प्रा. उमेश कोर्राम, रामकुमार जाधौन, प्रा. उमेश सूर्यवंशी, आकाश सौबळे अजीतेश मांडौले, अक्षय दुशिंग, इंस्पेक्टर संतोष सांबरे, इंस्पेक्टर संजय शिंगाई, इंस्नपेक्टर हितेंद्र देसले, इंस्पेक्टर गोविंद पिंगले, इंस्पेक्टर गोकुल आघाव, इंस्पेक्टर पंकज तायडे, मेजर डी. नरवडे, इंजिनियर प्रभाकर शिंदे, प्रा. कुमारी काटे, समाजसेवक श्री. प्रसाद खामकर, विशाल भुजबळ, रंजीत कदम, प्रा. मंगेश वानखेडे, विधीज्ञ निखिल अडकिने.\nआभार व्यक्त करताना डॉ. अमोल राजे म्हणाले की, मी शिवकार्यातला एक लहानसा मावळा आहे. माझ्यापरीने भारतीयता विकसित करण्यासाठी जे जे शिवमय उदात्त मंगलमय सृजनशील आहे जे भारतीयांसमोर मांडताना मला स्वत:ला धन्यता लाभते. आणि यासाठी भारतीयांना देण्यासाठी जर काही आज उपलब्ध असेल\nतर तो फक्त नि फक्त छत्रपती शिवशंभू महाराजांचा व त्यांची गुरुमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा प्रेरणादायी इतिहासच एक मात्र गगनभर भंडारा आहे. आणि तो मी माझ्यापरीने मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे करताना खासदार म्हणून लोकसेवकाचे माझे कर्तव्यातही मी गुंतवून घेतले आहे.\nकार्यक्रमास वेळातवेळ काढून आलेल्यांचे आभार प्रा. पंकज कणसे यांनी मानले.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\nनारायणगाव बायपासच्या कामाला अखेर सुरवात, खा.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश\nअतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत कामाचे उद्घाटन\nसजग वेब टिम, नारायणगाव\nनारायणगाव | शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या वचनपूर्तिकडे पहिले पाऊल टाकले आहे. गेले अडीच वर्षे रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात डॉ. कोल्हे यांना यश आले आहे. आज दि.२३ रोजी अतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अधिवेशन असल्यामुळे डॉ.अमोल कोल्हे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.\nगेले अडीच वर्षे नारायणगाव बायपासचे काम रखडले होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात येऊन रखडलेल्या खेड घाटाची पाहणी केली. संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक घेतली. त्यामध्ये पुणे-नाशिक हायवे संदर्भातील खेड ते आळेफाटा दरम्यानच्या खेड घाट व पाच बायपासचे रखडलेल्या कामांचा विषय समोर आला. संबधित खेड घाट नारायणगाव बायपासची निविदा होऊन सहा महिने झाले. तरीही, कंत्राटदार व नॅशनल हायवे यांच्यामध्ये कामाची कुठलीही वर्कऑर्डर, एग्रीमेंट इत्यादी तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नव्हती.\nखासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने पावले उचलली. जिल्हाधिका-यांची भेट घेऊन भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे नॅशनल हायवेचे वित्त आणि प्रशासनाचे प्रमुख आशिष शर्मा यांची भेट घेतली. कंत्राटदाराला संबंधित कामाची वर्कऑर्डर तात्काळ अदा करून तांत्रिक बाबी सोडवण्याची विनंती केली. यावर तत्काळ सर्व संबंधित अधिका-यांना प्रलंबित असलेल्या तांत्रिक बाबी युद्धपातळीवर सोडवून काम चालू करण्याच्या सूचना डॉ.अमोल कोल्हे यांच्या विनंतीनुसार गडकरी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गेले अडीच वर्षे प्रलंबित असलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला आजअखेर प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला आणि काम चालू झाले आहे.\nकेवळ आपल्या उपस्थितीसाठी किंवा श्रेयवादासाठी काम रखडू नये. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यास सांगितले. यावेळी रा��्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, राष्ट्रवादीचे जुन्नर तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, अनिल मेहेर, प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे, नॅशनल हायवे प्रकल्प समितीचे मुख्य समन्वयक वरूण भुजबळ, मुकेश वाजगे, सुरज वाजगे, संजय वारुळे, विपुल फुलसुंदर, रवींद्र पारगावकर, अरविंद लंबे, दिलीप कोल्हे, राजेश कोल्हे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, नॅशनल हायवे अधिकारी शर्मा साहेब, अरुण चौधरी आदी उपस्थित होते.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर 0 Comments\nविरोधक जाणीवपूर्वक आदिवासी बांधवात गैरसमज निर्माण करत आहे – खा. डॉ.अमोल कोल्हे\nसजग वेब टिम ,पुणे\nपुणे | बारामती येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान धनगर आरक्षण विषयी माझे एक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी बांधवांचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात “कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे” ही भूमिका मांडली व मी स्वतः याच भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र विरोधक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी समाजाची दिशाभूल करत आहे. उपेक्षित समाजाला आरक्षण मिळावे परंतु इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळावे हीच माझी भूमिका आहे व राहील.\nसंसदेतील पहिल्याच भाषणात आदिवासी भागातील मुद्द्यांचा समावेश करणारा खासदार अशी भूमिका घेणार नाही याबद्दल आदिवासी बांधवांनी विश्वास बाळगावा. आणि ज्यांनी आजवर आदिवासी बांधवांकडे दुर्लक्षच केलं त्या विरोधकांनी माझ्या आदिवासी बांधवांत चुकीचा गैरसमज पसरवू नये असे खासदार अमोल कोल्हे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे .\nप्राधान्याच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला तातडीने निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nसजग वेब टिम, पुणे\nपुणे| जिल्ह्यासाठी तातडीने आणि प्राधान्याने आवश्यक असणाऱ्या कामांची यादी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी एकत्रितपणे तयार करुन तसा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्याच्या सूचना देत अशा प्राधान्याच्या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज द��ली.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, स्थायी समितीचे सदस्य शरद बुट्टे-पाटील, सदस्य नितीन मराठे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा व रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी तातडीने नोंदवावी, या मागणीचा प्राधान्याने विचार करून जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक असणारा निधी देण्यात येईल. तसेच जिल्ह्यात सध्या तातडीच्या आणि प्राधान्याच्या कामाची यादी व प्रस्ताव पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून तयार करावा, तो तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवून द्यावा, या कामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी राज्य शासनाकडे असणारी मुद्रांक शुल्क बाकी, टंचाई आराखडा, जिल्ह्यात सुरू असणारे पाण्याचे टँकर, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरु असणाऱ्या जिल्ह्यातील 12 कामांच्या प्रगतीचा आढावा, पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजना, 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन,महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान कार्यक्रम आदी कामांचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला.\nमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी सादरीकरण केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार – अमोल कोल्हे\nपिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील संरक्षण खात्यासंदर्भतील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत रेडझोनबाबत चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रेडझोन संबंधित शिष्टमंडळाला दिले.\nसजग वेब ट��म, पुणे\nपुणे | भोसरी आणि पिंपरी चिंचवड परिसरातील रेडझोन प्रश्नी आज रेडझोन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज खा. डॉ.अमोल कोल्हे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाकडून डॉ. कोल्हे यांनी आज (शुक्रवारी)पुण्यात ‘रेडझोन’ची सविस्तर माहिती घेतली. संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस, सचिव गुलाबराव सोनवणे, सदस्य यदुनाथ डाखारे, नगरसेवक अजित गव्हाणे, रोहित खर्गे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील विविध ठिकाणच्या संरक्षण खात्याच्या वतीने रेडझोन क्षेत्र निर्धारित करण्यात आलेल्या भागातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात शिरुर लोकसभा मतदारसंघातील भोसरी भागातील दिघी, वडमुखवाडी, तळवडे, मोशी, चिखली, यमुनानगर, निगडी परिसरातील नागरिकांना प्रामुख्याने रेडझोनचा सामना करावा लागत आहे. तसेच पिंपरी महापालिकेच्या हद्दीतील किवळे, मामुर्डी तसेच देहूरोड, शेलारवाडी, किन्हई, चिंचोली, झेंडेमळा, बोडकेवाडी, माळवाडी (देहू), देहूगाव, विठ्ठलवाडी या परिसरातील नागरिकांनाही रेडझोनचा सामना करावा लागत आहे. रेडझोन असल्यामुळे प्रशासनाला विकासकामे करण्यास देखील अडचणी येत आहेत.\nरेडझोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी रेडझोनची सविस्तर माहिती दिली. खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, रेडझोनचा नागरिकांना सामना करावा लागत असून विविध अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. रेडझोनच्या हद्दीतील रहिवाशी चिंताग्रस्त आहेत. अनेक घरांवर असलेली टांगती तलवार आहे. ती दूर करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. चालू असलेल्या अधिवेशनातच रेडझोनचा प्रश्न मांडणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत रेडझोनबाबत चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्याबाबतही आम्ही प्रयत्नशील असल्याचे, त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.\nखेड घाटातील बाह्यवळणाची कामे लवकरात लवकर पूर्ण करा : खा. डॉ अमोल कोल्हे.\nप्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केली घाटाची पाहणी\nसजग वेब टिम, राजगुरूनगर\nराजगुरूनगर | शिरूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे -नाशिक महामार्गावरील खेड घाटाचे अपूर्ण काम, ट्रॅफिक समस्या या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत घाटाची पाहणी केली व त्यासंबंधीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.\nपु��े-नाशिक महामार्गावर ट्राफिकची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून याकडे कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही लवकरात लवकर हि समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचं डॉ अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.\nप्रकल्पबाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज डॉ. कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या\nयावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या खासदारांसमोर मांडल्या या आधीच्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अधिकारी वर्गास सोबत घेऊन जमीन अधिग्रहित केली, तसेच स्वार्थासाठी व स्वतःची जमीन वाचवण्यासाठी हा शेतकऱ्यांच्या जमिनी घालवल्या असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.\nयाप्रसंगी खेड तालुक्याचे मा. आ. दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे संचालक धैर्यशील पानसरे, तुकाईवाडीचे सरपंच महेंद्र ठिगळे, प्रवीण कोरडे, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदिल्लीत अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा पंतप्रधानांनी केलं कौतुक\nदिल्लीत अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा, पहिल्या भाषणावर मोदी म्हणाले…\nअमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, शेतकरी आत्महत्या, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत सरकारचं लक्ष वेधून घेतलं.\nनवी दिल्ली | शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी संसदेत केलेल्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमोल कोल्हे यांच्या भाषणाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.\nशिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेलेल्या अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाषण करत सरकारचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी त्यांनी केलेली विषयांची अचूक मांडणी आणि वक्तृत्वशैली यामुळे कोल्हे यांचं कौतुक झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल काही मोजक्या खासदारांचा उल्लेख केला. त्यात अमोल कोल्हे यांच्याही नावाचा समावेश होता.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\nतेलदरा आपतग्रस्त कुटुंबियांची अतुल बेनके यांनी घेतली भेट\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून आपतग्रस्तांना भरीव मदत\nसजग वेब टिम, जुन्���र\nओतूर | जुन्नर तालुक्यातील तेलदरा याठिकाणी पावसाने घर कोसळून वैष्णवी भुतांबरे आणि कार्तिक केदार या दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांनी काल या दोन्ही कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि मानसिक आधार दिला.\nया भेटी दरम्यान बेनके यांनी घटनेची माहिती घेऊन लागलीच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना या संबंधीची माहिती कळवून या दोन्ही आपतग्रस्त कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून ४ लाख रु. मदत खासदार डॉ अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नातून शासकीय मदत मिळवून दिली.\nतसेच जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले व पंचायत समिती सदस्य विशाल तांबे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मधून घरकुलही मंजूर करून देण्यात आले आहे. पावसामुळे झालेलं घराचं नुकसान आणि संपूर्ण संसारच वाऱ्यावर आल्याने त्या कुटुंबियांना मदत म्हणून बेनके यांनी तातडीने २१ हजार रु.चा किराणाही भरून दिला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीडिया विभागाकडून देण्यात आली आहे.\nBy sajagtimes latest, आंबेगाव, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र 0 Comments\nखासदार अमोल कोल्हे यांच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये मॅरेथॉन बैठका\nखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांकडून घेतला कामाचा आढावा\nपुणे | शिरूर चे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काल (शुक्रवारी) पुणे येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, डीआरएम (रेल्वे विभाग) व सिंचन विभाग आदी विभागांना भेट देऊन त्या-त्या विभागांच्या कामाचा आढावा घेतला.\nया आढावा बैठकीत पहिली बैठक रास्ता पेठेतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महावितरण कार्यालय येथे झाली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देऊन महावितरणचे प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन मतदारसंघातील विजेच्या समस्यांचा आढावा घेतला. शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे महावितरणमधील विविध प्रश्न सोडवण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली व विविध प्रलंबित मागण्यांसाठी व उपाय योजनांसाठी सुचना दिल्या. त्यानंतर पुणे-सातारा रोडवरील बीएसएनएल विभागाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. सेंट्रल बिल्डिंग मधील सार्वजनिक बांधकाम विभागा��ा भेट दिली.\nपुणे स्टेशन येथील डीआरएम विभाग येथे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. यांसह विविध कार्यालयांना भेट देऊन सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध प्रलंबित कामे, योजना, अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. या विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, मोहित ढमाले, कुसुम मांढरे, गणपतराव फुलवडे, अमित बेनके, तुषार थोरात सर्व विभागांचे वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिक्षण, शिरूर 0 Comments\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे August 6, 2019\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा July 31, 2019\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित July 30, 2019\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी July 25, 2019\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड July 25, 2019\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/tv9-marathi-live-updates-breaking-news-important-news-of-the-day-6-91087.html", "date_download": "2019-08-25T15:51:20Z", "digest": "sha1:GNE2F4LD47CUSNOFRJ7RB4G4QJZNMUES", "length": 17099, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nLIVE: कर्नाटक विधानसभा दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकर्नाटक विधानसभा दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित\n#BREAKING: कर्नाटक विधानसभा दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित, राज्यपालांची वेळमर्यादा पाळण्यास मुख्यमंत्री कुमारस्वामींचा नकार, विधानसभेत ‘गव्हर्नर गो बॅक’ची घोषणाबाजीhttps://t.co/geObg8OTjv#KarnatakaFloorTest #KarnatakaTrustVote #KarnatakaPoliticalCrisis pic.twitter.com/3dugyA7lCz\nप्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, सोनभद्रमध्ये तणाव\nउत्तर प्रदेश : सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून हत्याकांड, पीडितांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात https://t.co/geObg8OTjv @priyankagandhi pic.twitter.com/xCB9QTKlnP\nविदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज\nविदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज, विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज\nनागपूरमध्ये मैत्री करण्यासाठी मुलीवर वारंवार दबाव टाकणाऱ्याला नागरिकांकडून चोप\nमैत्री करण्यासाठी मुलीवर वारंवार दबाव टाकणाऱ्या आणि छेड काढणाऱ्याला नागरिकांकडून चोप, महाविद्यालयीन विद्यार्थिनीनेही दुर्गावतार दाखवत आरोपीच्या कानशीलात लगावली, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर बस स्थानकातील घटना, आरोपी कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन\nअकोला जिल्ह्यात कत्तलीसाठी नेत असलेल्या 100 गोवंशांना जीवदान\nअकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांची मोठी कारवाई, कत्तलीसाठी नेत असलेल्या 100 गोवंशांना जीवदान, अकोट ते अंजनगाव मार्गावरील कारवाई\nअनधिकृत बांधकामं वाढल्यानं मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तांचं निलंबन\nअनधिकृत बांधकामं वाढल्यानं मुंबई महापालिकेच्या बी विभागाचे सहायक आयुक्त विवेक राहींचं निलंबन, डोंगरी इमारत दुर्घटनाही याच विभागात घडली होती, पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची कारवाई\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर…\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची…\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना…\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हे��चा निर्धार\nLIVE : ज्याचा घोटाळा असेल तोच भाजपात जातोय : जयंत…\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली…\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nराज्यसभेतील भाषणासाठी 35 हजाराची पुस्तकं, जेटलींच्या भाषणांनी संसदही स्तब्ध\nसोनं 39 हजारांपर्यंत जाण्याचं कारण काय\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-08-25T15:22:37Z", "digest": "sha1:L4NGB2G5PYWUJ5W3MZFQEOMMLE7FMIE4", "length": 17448, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महाराष्ट्रातील वने - विकिपीडिया", "raw_content": "\nमहाराष्ट्र हे विशाल राज्य आहे.राज्यात ६१९३५ चौ.कि.मी. प्नदेश वनाखाली आहे.महाराष्ट्रत वनांखाली प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमान २०.१०% आहे.भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमान ८% आहे.\nमहाराष्ट्रत सर्वाधीक जंगले असणारा विभाग नागपुर आहे आणि सर्वात कमी जंगले असनारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे.गडचिरोली हा सर्वाधीक जंगल असणारा जिल्हा महाराष्ट्रात आहे.\n१ उष्ण कटिबंधीय सदाहरित वने\n२ उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने\n३ उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने\n४ उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी अरण्ये\n५ उष्ण कटिबंधीय काटेरी वने\n६.२ आद��र पानझडी वने\n६.३ शुष्क पानझडी वने\n६.४ झुडपी व काटेरी वने\nउष्ण कटिबंधीय सदाहरित वने[संपादन]\nमहाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग भागात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित वने पाहायला मिळतात. ज्या प्रदेशात २५० ते ३०० सें. मी. पर्जन्यमान पडते त्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतात. या प्रदेशातील आर्द्रतेचे जास्त प्रमाण व जमिनीमध्ये हुयमसचे प्रमाण जास्त असल्याने या वृक्षांची उंची ४५ ते ६० मी. दरम्यान असते. सदाहरित वृक्षांचे नागचंपा, पांढरा सीडार, फणस, कावसी, जांभूळ अशी उदाहरणे आहेत.\nआर्थिक महत्त्व- या वनाचा आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो. त्याचे कारण या वनस्पतीपासून तयार होणारे लाकूड अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.[ संदर्भ हवा ]\nउष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने[संपादन]\nवार्षिक पर्जन्य २०० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्ये आढळतात. सदाहरित वने पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहायला मिळतो. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात काही वनस्पती व आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित वने आढळतात. हे वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा जास्त उंचीचे असते. निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, नाना, कदम, शिसम, बिबळा हे वृक्ष आढळतात.[ संदर्भ हवा ]\nउपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने[संपादन]\nमहाराष्ट्रात हि अरण्ये प्रामुख्याने २५० से मी पर्जन्य पडणाऱ्या भागात आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान आणि भीमाशंकरच्या परिसरात उपउष्ण सदाहरित अरण्ये आहेत. पावसाचे भरपूर प्रमाण, तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान दीर्घकाळ पाऊस आणि आद्रता सर्व घटकामुळे सदाहरित वृक्ष आढळतात. सदाहरित अरण्यात जांभळा, आंबा, हिरडा, बेहडा, कारवी हे वृक्ष आढळतात. हिरडा या झाडाचे वृक्ष टणक आहेत.[ संदर्भ हवा ]थंड हवेच्या ठिकाणी अशी वने आढळतात.\nउष्ण कटिबंधीय आद्र पानझडी अरण्ये[संपादन]\nसातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगररांगात वृक्ष पानझडी अरण्ये आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० ते १२९ से मी अरण्यात हि अरण्ये कमी प्रमाणात आढळून येतात. उष्ण कटिबंधीय वृक्ष, धावडा, शिसम, तेंदू, पळस, लेडी, हेडी, बबेल, खैर, अंजन इ. या अरण्यातील वनस्पतीचा उपयोग हा टीबर म्हणून व्यापारी दृष्टीने केला जातो. खैर वनस्पतीचा उपयोग कात करण्यासाठी क���ला जातो.[ संदर्भ हवा ]\nउष्ण कटिबंधीय काटेरी वने[संपादन]\nदख्खनच्या पठारावर मध्य महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्यात लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगरावर आणि कमी उंचीच्या पठारावर काटेरी वने आढळतात. संपूर्ण महाराष्ट्रात काटेरी वने आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात हि वने आढळतात. बाभूळ, खैर, हिवर हे वृक्ष आढळतात. तारवड सारख्या झुडुपचा उपयोग केला जातो.[१]महाराष्ट्रात खूप ठिकाणी काटेरी झुडपे आढळून येतात.\nमहाराष्ट्रात सदाहरित वने तुरळक प्रमाणात आढळतात. विपुल पर्जन्याच्या प्रदेशात पठारी अथवा दऱ्याखोऱ्यात हिरवीगार वने आढळतात. या भागात ३०० ते ६०० से.मी पर्जन्य असते. या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान,भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. या वनांत खालील सदाहरितवृक्ष मुख्यत्वेकरुन आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरेआढळतात. विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ गारबी,पळसवेल, वाटोळी,वगैरे अजस्त्र वेली आढळतात.\nघाटमाथ्यावरुन खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, व सपाट भागावर या प्रकारची वने आढळतात. पर्जन्यमान 150 ते 200सेंमी निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची 30 - 35 मी.पर्यंत असू शकते व्यापारी दृष्टया अशा वनांचे महत्व फार आहे. वृक्षांमध्ये सागवान वत्याच्याबरोबरच शिसम, सावर, बीजा, हळदू कळंब, ऐन बोंडारा, शिरीष अर्जुनसादडा, धावडाइ. उपयुक्त वृक्ष सापडतात.\nशुष्क पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते.उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात. अशारानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस,सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण, टेंबुणीर वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा,तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. इमारती लाकडाच्या दृष्टीनेया प्रकारच्या वनांना कमी महत्व असले, तरी भरपूर जळाळु लाकडाचा पुरवठा करणारीजंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात. अशा रानातील वृक्षांची वाढ अतिशय हळू असल्याने जर अनिर्बंध लाकूडतोड सुरु झाली तर सर्व प्रदेश वैराण होण्यासवेळ लागत नाही. अशा वनात दुय्यम उत्पन्न देणाऱ्या वनस्पती म्हणजे तेंदू, गवते,औषधी वनस्पती, इ. लावून अशा जंगलाचे महत्व वाढविता येईल.\nझुडपी व काटेरी वने[संपादन]\nपठारी प्रदेशातील 80 सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळ आहेत. या भागातील कमी व नापीक जमीन ही अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडाव पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. काटेरी खुज्या वनस्पती वत्यांच्याबरोबर गवताळ माळराने असे दृश्य सर्वत्र दिसते. बाभूळ, बोर, खैर, निंब हे वृक्ष आणि तरवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात.[२]\n^ \"महाराष्ट्रातील वने\". www.clearmpsc.com. 2018-10-31 रोजी पाहिले.\n^ \"सतिशकुमार भोसले : महाराष्ट्रातील वने\". सतिशकुमार भोसले. 2018-10-31 रोजी पाहिले.\nइंग्रजी आकडे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१९ रोजी १४:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/jalgaon-pahile-paule-23271", "date_download": "2019-08-25T15:27:54Z", "digest": "sha1:NIQQCFWSZ5BNL4AFBCCH6GYGUEXH6BDA", "length": 14794, "nlines": 140, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "jalgaon pahile paule | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधुणीभांडी ते जळगाव झेडपी अध्यक्ष\nधुणीभांडी ते जळगाव झेडपी अध्यक्ष\nधुणीभांडी ते जळगाव झेडपी अध्यक्ष\nधुणीभांडी ते जळगाव झेडपी अध्यक्ष\nशब्दांकन : कैलास शिंदे\nरविवार, 6 मे 2018\nराजकारण काय...ते कसे चालते हे आमच्या घरात कुणालाच माहीतच नव्हते. गावात वडिलांची चहाची टपरी. लग्नानंतर सासरी आले. पतीचे किराणामालाचे दुकान होते. गावाकडे आर्थिक गणित जमेना. म्हणून पतीसोबत मुंबईत गेले. त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे घराचे काम मिळाले अन्‌ मला उद्धव ठाकरे यांच्या साडूकडे धुणीभांड्याचे काम. धुणीभांडे ते जळगाव झेडपीचे अध्यक्षपद असा माझा राजकीय प्रवास आहे असे उज्ज्वला पाटील यांनी सांगितले.\nपती आणि सासर-माहेरच्या सहकार्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील महिलेला यश मिळाले याचे मला समाधान आहे. कधी ग्रामपंचायतीचे सदस्य होऊ असे स्वप्नही मी पाहिले नव्हते असेही त्या सांगून जातात. आपल्या राजकीय वाटचालीबाबत त्या म्हणाल्या, \"\" वडीलांची परिस्थितीही जेमतेमच होती. त्यामुळे त्यांना मदत व्हावी म्हणून मी आईदसोबत मजुरी करण्यास जात असे.''\nपुढे लग्न झाले. पती एका किराणा दुकानात कामाला होते. जशी माहेरची परिस्थिती तशीच सासरीही होती. गावात आर्थिक ओढाताण होत असल्याने पुढे आम्ही पोटासाठी मुंबईत गेलो. मुंबईत बऱ्यापैकी जम बसत चालला होता.\nवडाळा-वडळी (ता. चाळीसगाव, जि.जळगाव) हे माझं माहेर. माझे शिक्षणही जेमतेम चौथीपर्यंतचे. माझे लग्न मामाच्या मुलाशी (कासोदा, ता. एरंडोल) झाले आहे. 1992 मुंबईत गेल्यानंतर आपणही काहीतरी काम करून संसाराला हातभार लावावा असे मला वाटत होते. त्याच वेळी उद्वव ठाकरे यांचे साडू श्री. सरदेसाई यांच्याकडे घरकामासाठी महिलेची आवश्‍यकता होती. पतीच्या ओळखीने आपल्याला त्यांच्याकडे धुणीभांडी करण्याचे काम मिळाले.\nपुढे उद्धव ठाकरेंच्या परवानगीनेच आम्ही मुंबई सोडून डोंबिवलीत स्थलांतर केले. तेथे बिगारीचे काम सुरू केले. हळूहळू त्यांनी छोटीमोठी कामे घेण्यास सुरवात केली. कंत्राट घेऊ लागल्याने दोन पैसेही हातात पडू लगले. एक बिगारी ते कंत्राटदार असा पतीचाही प्रवास आहे. त्यांनी यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. व्यवसायात चांगला जम बसवला होता.\nमुंबईत आपण यशस्वी झालो याचा आनंद ऐकीकडे होताच, पण, ज्या गावातून आपण आलो. त्या गावासाठी आपल्या माणसासाठी काही तरी केले पाहिजे ही ओढ पतींना नेहमीच सतावत होती. त्यांनी 2006 मध्ये कासोदा येथे आरोग्य शिबीराचे आयोजन केले. लोकांना मदत करण्यास सुरवात केली. छोटी समाजसेवाच समजा हवे तर. गरीबांना मोफत उपचार कसे मिळतील तसेच ज्यांना पुढील उपचाराची गरज आहे अशा रु���्णांना मुंबईतील चांगल्या रुग्णालयात भरती करून मदत करण्यास सुरवात केली. रूग्ण बरा झाला की त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आम्हालाही खूप आनंद वाटत असे.\nसमाजकार्यामुळे जनसंपर्क वाढला. 2012 मध्ये जळगाव जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली. त्यांचा कल काहीसा भाजपकडे होता. मात्र लोकांच्या आग्रहाखातर कासोदा अडगाव गटातून शिवसेनेतर्फे त्यांनी निवडणूक लढविली. उत्तम जनसंपर्कामुळे त्यांना यश मिळाले. ते झेडपीचे सदस्य आणि पुढे उपाध्यक्षही बनले.\n2014 मध्ये विधानसभा निवडणूकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर एरंडोल-पारोळा मतदार संघातून निवडणूक लढविली. अर्थात शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. इकडे झेडपी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्यांनी पुन्हा झेडपीची निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. मात्र यावेळी ते भाजपचे झेडपी सदस्य बनले होते.\nपती राजकारणात होते. मी कधी राजकारणात प्रवेश करेन असे स्वप्नही मी पाहिले नव्हते. पण, त्याचे झाले असे की पुढे 2017 मध्ये जळगाव झेडपीची निवडणूक लागली. अध्यक्षपद महिला राखीव गटासाठी जाहीर झाले. कासोदा अडगाव गट महिला राखीव झाला. अर्थात पतींऐवजी मला भाजपने तिकीट दिले. मी निवडूनही आले आणि झेडपीची अध्यक्षही बनले. झेडपीचे सदस्य हेच आपले राजकारणातील पहिल पाऊल ठरले.\nअल्प शिक्षण असतांनाही आपल्याला भाषणाची कधीही अडचण आली नाही. ग्रामीण शैलीत बोलून लोकांची मने जिंकली. विकासकामांची माहिती देत होते. प्रारंभी सभागृह चालविताना थोडी भीती वाटत होती. ताण येत होता. आज मात्र मी स्वत: निर्णय घेत असते. ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर असते. एक महिला म्हणून पाण्याचे महत्व मला कळले आहे. पाण्यासाठी माझ्या भगिनींना कशी वणवण करावी लागते याची जाणीव आहे. त्यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मी आगही असते.\nकासोदा येथे 11 कोटीची पाण्याची पाईप लाईन मंजूर केली केली आहे. त्यानंतर वैद्यकिय सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्याकडेही आपला कल असतो. लोकांसाठी विशेषत: महिलांच्या प्रश्‍नांकडे प्रत्येकाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असे मला वाटते. धुणीभांडी ते झेडपीचे अध्यक्ष असा माझा प्रवास राहिला आहे.\nजीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष हा करावा लागतो. कोणतेही काम निष्ठेने केले की त्यात यश मिळतेच यावर माझा विश्वास आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/narendra-modi", "date_download": "2019-08-25T15:20:04Z", "digest": "sha1:VE2S2ZMXAR62EAGGKFUIIC7K7DJBIXGV", "length": 12819, "nlines": 161, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Narendra Modi Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nOrder Of Zayed | ‘ऑर्डर ऑफ झायद’ने सन्मान, पंतप्रधान मोदींना यूएईचा सर्वोच्च मान\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांचा फ्रान्स दौरा आटोपून अबू धाबीला पोहोचले आहेत. मोदींना (Narendra Modi) संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईच्या सर्वोच्च पुरस्काराने (Order Of Zayed) गौरवण्यात येणार आहे.\nअर्थव्यवस्थेत तेजी आणण्यासाठी मोदी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत\nअर्थव्यवस्थेतील मंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजी निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मदतीची घोषणा करण्याची शक्यता आहे.\nस्पेशल रिपोर्ट : मोदींच्या जेम्स बाँडचा नवा एक्शन प्लॅन\nसरकारी बंगल्यातून मुक्काम हलवा, दोनशे माजी खासदारांना केंद्राचे आदेश\nसरकारी निवासस्थानात मुक्काम करुन असलेल्या सर्व माजी खासदारांना सात दिवसात घर रिकामे करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.\nभारताविरोधात पाक हिंसा भडकवतंय मोदींची ट्रम्प यांना माहिती\nमोदींच्या विरोधात आवाज उठवल्याने राज ठाकरेंना ईडीची नोटीस : संदीप देशपांडे\nजेएनयूला मोदींचं नाव द्या, भाजप खासदार हंसराज हंस यांची मागणी\nजवाहरलाल नेहरु दिल्ली विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव द्या, अशी मागणी भाजप खासदार आणि पार्श्वगायक हंसराज हंस यांनी केली आहे.\nभूतान : रॉयल विद्यापीठातील विद्यार्थांशी पंतप्रधान मोदींचा संवाद\nआखाडा : लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी कायदा येणार\nभाजप महिला खासदाराच्या 21 वर्षीय मुलाला कोलकात्यात अटक, रुपा गांगुलींचं मोदींना ट्विट\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोश�� मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://nokribazaar.com/node?page=1", "date_download": "2019-08-25T17:19:57Z", "digest": "sha1:KK4T5GLUKSV6LWQROK7EM6T3477RWWH4", "length": 5969, "nlines": 52, "source_domain": "nokribazaar.com", "title": "Nokri Bazaar | Page 2 | Indias best Marathi job Posters site", "raw_content": "\nजलसंपदा विभाग [WRD] मध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या ५०० जागा\nजलसंपदा विभाग [Water Resource Department] मध्ये कनिष्ठ अभियंता - स्थापत्य पदांच्या ५०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५... More\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ [MUHS] नाशिक येथे विविध पदाच्या 95 जागा\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ [Maharashtra university of Health Sciences, Nashik] नाशिक येथे कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक,उच्चश्रेणी लघुलेखक,सहायक... More\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५० जागा\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी... More\nआरोग्य विभाग [Arogya Vibhag] यवतमाळ येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३६ जागा\nआरोग्य विभाग [Arogya Vibhag, Yavatmal] यवतमाळ येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५... More\nप्रसार भारती [Prasar Bharati] मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव पदांच्या ६० जागा\nप्रसार भारती [Prasar Bharati] मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी... More\nमहाराष्ट्र अग्निशमन सेवा [MFS] प्रवेश प्रक्रिया पदांच्या ७० जागा\nमहाराष्ट्र अग्निशमन सेवा [Maharashtra Fire Service] प्रवेश प्रक्रिया पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री... More\nभारतीय अन्न महामंडळ [FCI] टायपिस्ट अँड स्टेनोग्राफर कौशल्य चाचणी प्रवेशपत्र\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ [ESIC] विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nसिंडिकेट बँक- 129 ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ भरती मुलाखत प्रवेशपत्र\nफर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये 274 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती निकाल\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा निकाल\nभारतीय स्टेट बँक 2000 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पूर्व परीक्षा 2019 निकाल\nNEET 2019 निकाल उपलब्ध\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल- कॉस्टेबल/ड्राइव्हर भरती परीक्षा निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2015/04/blog-post_17.html", "date_download": "2019-08-25T16:30:58Z", "digest": "sha1:BJTCLMZURXHU5CURFXBOJYQRK5SCBVDC", "length": 2894, "nlines": 66, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : मैत्री… तुझी माझी …", "raw_content": "\nमैत्री… तुझी माझी …\nअचानक हे असे काय झाले,\nतुझे मन आणि माझे शब्द अनोळखीच झाले…\nअनोळखी होतो जरी शब्द होते सोबतीला\nसाथ होती तुझ्या मनाची भावना समजायला…\nआज ना साथ उरली ना साद उरली कोणाला द्यायला\nशब्दच झाले पोरके मनाला भावना समजायला….\nमन तरी बिचारे काय करेल, बावरले असेल बिचारे ते सुद्धा\nनिखळ मैर्त्रीच्या मध्ये कुठून आला इगोचा मुद्दा\nएकमेकांच्या चुका काढण्याची सवय मैत्री वर बेतली\nशब्द माघार घेत नाही पाहून बिचार्या मनाने तरी माघार घेतली…\nमैत्री दोघांनाही हवीय पण पहिली माघार कोण घेणार\nशब्दांवर मोठा झालेला इगो सोडून पुढे कोण जाणार\nमैत्री मध्ये नसावे हेवेदावे नसावेत शब्दांचे बाण\nदेवाकडे एकाच प्रार्थना, आमच्या जुन्या मैत्रीला परत आण ….\nमैत्री… तुझी माझी …\nमराठी चित्रपट, multiplex आणि वाद…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/hanging-position-maval-and-shirur-33871", "date_download": "2019-08-25T16:02:42Z", "digest": "sha1:3JTJXVXE3SE5HDBOAAN2Z3IQMKXEC242", "length": 9363, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Hanging Position in Maval and Shirur | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी ���बस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयुती व उमेदवारांमुळे भाजप, राष्ट्रवादीचं शिरूर आणि मावळमध्ये अडलयं घोडं\nयुती व उमेदवारांमुळे भाजप, राष्ट्रवादीचं शिरूर आणि मावळमध्ये अडलयं घोडं\nयुती व उमेदवारांमुळे भाजप, राष्ट्रवादीचं शिरूर आणि मावळमध्ये अडलयं घोडं\nयुती व उमेदवारांमुळे भाजप, राष्ट्रवादीचं शिरूर आणि मावळमध्ये अडलयं घोडं\nमंगळवार, 12 फेब्रुवारी 2019\nमावळ आणि शिरूर लोकसभेच्या उमेदवारांचे चित्र फक्त शिवसेनेचं स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी अजूनही प्रबळ उमेदवारांच्या शोधात आहे. तर, युतीचं भविष्य हेलकावे खात असल्याने भाजपचंही घोडं इथं अडलेलं आहे.\nपिंपरी : मावळ आणि शिरूर लोकसभेच्या उमेदवारांचे चित्र फक्त शिवसेनेचं स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी अजूनही प्रबळ उमेदवारांच्या शोधात आहे. तर, युतीचं भविष्य हेलकावे खात असल्याने भाजपचंही घोडं इथं अडलेलं आहे. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरुरसाठी आपल्याकडे चार-पाच प्रबळ उमेदवार असल्याचे नुकतेच पुणे येथे जाहीर केले. त्यामुळे तेथे खासदारकीचा चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावदादा-पाटील यांच्याविरुद्धचा हा 'दुसरा' कोण याची उत्सुकता लागून राहिली आहे.\nतीन आमदार म्हणजे फक्त अर्धी खासदारकी असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचा समावेश मावळ आणि शिरुर असा दोन्हीकडे आहे. त्यामुळे अर्धी खासदारकी असलेल्या उद्योगनगरीला दोन खासदार आहेत. ते दोन्ही शिवसेनेचे आहेत. तेच पुन्हा लढणार आहेत,हे जवळपास नक्की आहे. शिरूर हा शिवसेनेचा गडच झाला आहे. तेथे आढळराव यांनी हँटट्रिक केलेली आहे. आता ते चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. तर, मावळात शिवसेनेने हँटट्रिकसाठी कंबर कसली आहे. तेथूनही विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवार निश्चित झाल्यात जमा आहे.\nदुसरीकडे दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यात जमा आहे. त्यात या दोन्ही राष्ट्रवादीकडे आहेत मात्र, त्याचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत. ज्यांनी तेथे तयारी सुरू केली होती, त्यांनीही ती आता थांबवलेली आहे. यापेक्षा भाजपची स्थिती व्दिधा आहे. युती झाली, तर प्रश्नच नाही.मात्र, ऐनवेळी ती झाली नाही, तर त्यांनाही तयारी करावी लागणार आहे. मात्र, युती होण्याच��� शक्यता असल्याने उमेदवारीबाबत ते निर्धास्त आहेत. कारण युतीच्या जागावाटपात या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/entertainment?page=67", "date_download": "2019-08-25T16:18:55Z", "digest": "sha1:E3H66CCM5OOJSOMOBLB4WGHGVBVZQ65U", "length": 6113, "nlines": 107, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Maharashtra News, Latest Maharashtra News, News in Maharashtra, Goa News, Mumbai News, Maharashtra Videos, Maharashtra Photos, Newspapers in Maharashtra | Saptahik Sakal", "raw_content": "\nपर्यटनासाठी घराबाहेर पडल्यानंतर विविध ठिकाणांच्या स्थानिक बाजारातील गोष्टींची खरेदी ही एक न टाळता येण्याजोगी गोष्ट असते. जगभरातील स्थानिक बाजारांचा फेरफटका मारताना वेगवेगळ्या...\nकट्टा : १३ जानेवारी\n राजधानीतल्या चाणक्‍यपुरी या कूटनीती परिसरात किंवा ‘डिप्लोमॅटिक एन्क्‍लेव्ह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात असलेल्या ताज पॅलेस या भव्य पंचतारांकित...\nबाबाच्या फोनवर अर्णव इमोजीस चाळत बसला होता. त्याला लाटांची एक इमोजी दिसली, ‘बाबा, हे हाय अलर्टचं चिन्ह आहे ना सुनामीचं चित्र दिसतंय’ बाबांनी चष्मा लावून ती इमोजी नीट...\nचिकूनं ते चित्र पुन्हा पुन्हा बघितलं, अगदी पुन्हा पुन्हा. ती त्या चित्रानं अगदी विचारमग्न होऊन गेली. चित्रात दाखवलेल्या सगळ्यांमधे काय सारखं आहे काय वेगळं\nकोर्टाची पायरी चढणारा टोमॅटो\nमित्रांनो, टोमॅटो आपल्या रोजच्या जेवणातील इतका महत्त्वाचा घटक आहे, की तो दीड-दोनशे वर्षांपूर्वी भारतातील लोकांना माहितीही नव्हता असे सांगितले तर विश्‍वास बसणार नाही. टोमॅटोचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nokribazaar.com/node?page=2", "date_download": "2019-08-25T15:26:54Z", "digest": "sha1:F7VHJTMKZOTKPTZNQI44YHXYURZ55S2M", "length": 5287, "nlines": 48, "source_domain": "nokribazaar.com", "title": "Nokri Bazaar | Page 3 | Indias best Marathi job Posters site", "raw_content": "\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५० जागा\nसशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ ऑगस्ट... More\nमहाराष्ट्र ज्ञान महामंडळ [MKCL] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या जागा\nमहाराष्ट्र ज्ञान महामंडळ [Maharashtra Knowledge Corporation Limited] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ जुलै... More\nमुंबई उच्च न्यायालय [Bombay High Court] मध्ये विविध पदांच्या ७१ जागा\nबॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मध्ये स्टेनोग्राफर-उच्च ग्रेड, स्टेनोग्राफर-लोअर ग्रेड, पदांच्या ७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम ... More\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [MIDC] मुंबई येथे विविध पदांच्या ८६५ जागा\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai] मुंबई येथे कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, भूमापक, तांत्रिक सहाय्यक, जोडारी, पंपचालक, वीजतंत्री, वाहनचालक, शिपाई... More\nMahaDiscom महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ७००० जागा\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra Sate Electricity Distribution Company Limited] मध्ये विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदांच्या ७००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज... More\nभारतीय अन्न महामंडळ [FCI] टायपिस्ट अँड स्टेनोग्राफर कौशल्य चाचणी प्रवेशपत्र\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ [ESIC] विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nसिंडिकेट बँक- 129 ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ भरती मुलाखत प्रवेशपत्र\nफर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये 274 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती निकाल\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा निकाल\nभारतीय स्टेट बँक 2000 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पूर्व परीक्षा 2019 निकाल\nNEET 2019 निकाल उपलब्ध\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल- कॉस्टेबल/ड्राइव्हर भरती परीक्षा निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/all-accused-arrested-in-alwar-gang-rape-update-am-371894.html", "date_download": "2019-08-25T15:28:08Z", "digest": "sha1:R4FBY2SINQN7HFPPKB6ZISGQHIHWW3X6", "length": 17312, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अलवर गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपीसह 5 जण अटकेत all accused arrested in alwar gang rape | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअलवर गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपीसह 5 जण अटकेत\nराहुल गांधींना 'पर्यटना'साठी काश्मीरात जायचं असेल तर व्यवस्था करतो - सजंय राऊत\nअरुण जेटलींची एवढ्या कोट्यवधींची प्रॉपर्टी, कोण आहे वारसदार\nशाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया\n स्वत:ची मुलं जिथं शिकली तिथंच कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही दिलं शिक्षण\nVIDEO : 'खूप मोठं दुःख, माझा मित्र अरुण सोडून गेला'; पंतप्रधान मोदी भावुक\nअलवर गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपीसह 5 जण अटकेत\nअलवर सामुहिक बलात्कार प्रकरणात आता सर्व आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.\nअलवर, 10 मे : अलवर सामुहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. अटकेनंतर या आरोपींनी हो आमच्याकडून चुक झाली अशी कबुली दिली आहे. या प्रकरणात गुरुवारी पोलिसांनी हंसराजला अटक केली होती. तर, संध्याकाळी मुख्य आरोपी छोटेलाल गुर्जरला देखील अटक केली. महिलेवर तिच्या पतीसमोर सामुहिक बलात्कार करत व्हिडीओ देखील तयार करण्यात आला होता. यामध्ये पाच बलात्कारी आणि एका व्हिडीओ बनवणाऱ्याला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यांच्या कबुली जबाबावरून पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून आरोपींना काय शिक्षा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, याप्रकरणामध्ये आता राजकीय आरोप – प्रत्यारोप देखील रंगले आहेत.\n30 वर्षांनी लहान महिला को- पायलटचं ऐकलं नाही म्हणून झाला एअर इंडियाचा 'तो' अपघात\nपतीसमोर बलात्कार, तयार केला व्हिडीओ\nराजस्थानमधील अलवर येथे सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार 7 मे रोजी उघडकीस आला होता. पाच नराधमांनी मिळून एका महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार केला. ही धक्कादायक घटना एवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही. या घटनेची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी चार दिवस टाळाटाळ केली. पोलिसांनी निवडणुकीच्या कामाचे कारण सांगत ही संपूर्ण घटना दाबून टाकली होती.\nअलवर जिल्ह्यातील थानागाजी परिसरात ही घटना घडली आहे. एका महिलेवर तिच्या पतीसमोरच अत्याचार करण्यात आला. हा प्रकार घडत असताना आरोपींनी त्याचा व्हिडिओ देखील तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. पीडित महिला 26 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता पतीसह मोटरसायकलवरून लालवाडीहून तालवृक्षकडे जात होती. थानागाजी-अलवर बायपास रोडवर दुहार चौगान या रस्त्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या 5 युवकांनी त्यांना थांबवले. हे सर्व युवक 20 ते 25 वयोगट���तील होते. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्या युवकांनी पतीला मारहाण केली आणि त्याला बांधून ठेवले. त्यानंतर अत्याचार केला.\nVIDEO: 'जाणता राजाला येऊ दे नाही तर पंटरला येऊ दे' पाटलांचं पवारांना ओपन चॅलेंज\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nhm-sindhudurg-nmk-recruitment-2019/", "date_download": "2019-08-25T16:20:41Z", "digest": "sha1:GGVBBFQGNPJTH7ZMLL3INW3CH2AOPDZB", "length": 2720, "nlines": 33, "source_domain": "nmk.co.in", "title": "ZP Sindhudurg Recruitment 2019 - Inviting to the Walk-in-interview", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, सर्जन, अस्थिरोगतज्ञ, भिषेक, रेडीओलॉजीस्ट, नेफ्रोलोजीस्ट, युरोलोजीस्ट, मानसोपचारतज्ञ पदाच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.डी./ डी.एम. किंवा एम.एस. अर्हता धारक असावा.\nवयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय ३८ वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.\nमुलाखतीचा पत्ता – जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.\nमुलाखत तारीख – २ ऑगस्ट २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-vision-auranagabad-mega-bharti-batch/", "date_download": "2019-08-25T16:50:58Z", "digest": "sha1:VXE5QRBOROC7CZLCD5KNOEO2PZDGXXHH", "length": 2401, "nlines": 28, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - व्हिजन अकॅडमीत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मेगाभरती बॅच उपलब्ध - nmk.co.in", "raw_content": "\nव्हिजन अकॅडमीत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मेगाभरती बॅच उपलब्ध\nऔरंगाबाद येथील व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमीत आगामी जिल्हा परिषद/ बांधकाम/ जलसंपदा/ जलसंधारण/ ग्रामविकास विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या मेघाभरती परीक्षेची तयारी करण्यासाठी १५ डिसेंबर २०१८ पासून सुरु होत असलेल्या ४५ दिवसाच्या (दररोज ४ तास) स्पेशल मेघाभरती बॅच करिता प्रवेश देणे सुरू असून प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमी, शासकीय अभियांत्रिकी विद्यालयासमोर, उस्मानपुरा, औरंगाबाद किंवा ७०५८४७७७७१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)\nअधिक माहिती डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2016/09/blog-post.html", "date_download": "2019-08-25T16:33:48Z", "digest": "sha1:BNPD2XWSEM2RFRVQPCXZEELPQDVSU6QC", "length": 7054, "nlines": 60, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : चैतन्य गणेश", "raw_content": "\nचैतन्य ग्रूपच्या माध्यमातून दर महिन्यात आपण एक एक सामाजिक उपक्रम करत असतो. असाच एक उपक्रम आपण ह्या गणेशोत्सवात सुद्धा केला. यंदाचा गणेशोत्सव आपण अनाथाश्रमासोबत साजरा करण्याचे ठरवले. गणपती बाप्पांना प्रिय असलेले मोदक ह्या मुलांना वाटून हा गणेशोत्सव साजरा करायचे ठरले. संकल्पना जरी माझी असली तरी हे काम पूर्ण करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले. आणि मग दिनांक 5 सप्टेम्बर, 11 सप्टेम्बर आणि 15 सप्टेम्बर ह्या दिवशी आम्ही सर्वांनी मिळून मोदक वाटपाचा कार्यक्रम करायचे ठरवले.\n5 सप्टेम्बर 2016 आणि 11 सप्टेम्बर 2016 -\nभाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी, ह्या दिवशी स्नेहसदन ह्या अंधेरी पूर्व येथील एका अनाथालयाला आमच्या ग्रूपने भेट दिली. ते करत असलेले काम समजून घेतले. तसं बघायला गेलं तर स्नेहसदन ह्या संस्थेच काम फार अगोदरपासून सुरु आहे. गरीब, अनाथ अशा मुलांचा साम्भाळ करून, त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभ करण्याचं काम ही संस्था करते. गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नेहसदन मधे मुलांना आमच्या ग्रूपतर्फे सकाळचा नाश्ता आणि मो��कांचे वाटप केले. तसेच माझा भाचा ओम मराठे ह्याचा वाढदिवससुद्दा तिथे साजरा करण्यात आला. ओम आणि देशपांडे काकांच्या हस्ते काही मुलांना शालेय दप्तर आणि सर्वांना वही व पेन देण्यात आले. असाच मोदक वाटप उपक्रम दिनांक 11 सप्टेम्बर 2016 रोजी पुन्हा स्नेहसदन येथे करण्यात आला. ह्या दिवशी त्या मुलांसोबत काही वेळ घालवता आला. तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आमच्या ग्रूपमेम्बर्सना मिळालेले समाधान हे अवर्णनीय होते.\n15 सप्टेम्बर 2016 - अनंत चतुर्दशी\nवात्सल्य ट्रस्ट सोबत मी आणि आमचा चैतन्य ग्रूप फार अगोदर पासून जोडले गेलो आहोत. वात्सल्य सोबत पिकनिक असो वा गुढीपाडवा, दसरा असो वा दिवाळी, प्रत्येक सण, उत्सव आमचा ग्रूप वत्सल्य सोबत साजरा करतो. हा गणेशोत्सव सुद्धा वात्सल्य सोबत आम्ही साजरा करणार होतोच. अनंत चतुर्दशीच्या दिवशी वात्सल्य ट्रस्ट येथील मुलांना मोदक वाटण्यात येतात. त्यात आमच्या ग्रूप तर्फे काही मोदक देऊन खारीचा वाटा आम्ही उचलला.\nअशाप्रकारे ह्या दोन संस्थांसोबत ह्यावेळी आम्ही गणेशोत्सव साजरा केला आणि श्रीन्च्या क्रूपेने हे सर्व कार्य सुरळीत पार पडले. ह्या निमित्ताने गणपती बाप्पांकडे एकच मागणे, \" ह्यापुढे सुद्दा आमच्या ग्रूप तर्फे असेच चांगले काम होऊंदे. आमच्यातर्फे होणाऱ्या कामांची व्याप्ती तुमच्या सोन्डेसारखी वाढत जाओ, आमच्या ग्रूप मधील सर्वांचे आयुष्य आणि स्वभाव तुम्हाला प्रिय असणाऱ्या मोदकांसारखे गोड होवोत. \"\n** अधिक माहिती व फोटो फेसबुक पेज वर उपलब्ध आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/MerlIwBot", "date_download": "2019-08-25T16:11:54Z", "digest": "sha1:WKWKOCOFAG5DYUJYDYC47Z5JZ2J3SFIV", "length": 18535, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "MerlIwBot साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor MerlIwBot चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nकेवळ नवीन सदस्य खात्यांचे योगदान दाखवा\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेल��च संपादने दाखवा ज्याने नविन पान तयार झाले, केवळ अशीच संपादने दाखवा छोटी संपादने लपवा\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n१५:५२, ८ ऑगस्ट २०१३ फरक इति +२६‎ छो लाक्विला ‎ सांगकाम्याने वाढविले: la:Aquila (Aprutium)\n०८:४०, ८ ऑगस्ट २०१३ फरक इति ०‎ छो साचा:BAN ‎ सांगकाम्याने बदलले: en:Template:BAN→en:Template:BGD\n०२:१३, ८ ऑगस्ट २०१३ फरक इति +९२‎ छो साचा:ऑस्ट्रियाची राज्ये ‎ सांगकाम्याने बदलले: sr,tr,ca,ko\n२१:०८, ७ ऑगस्ट २०१३ फरक इति +१३‎ छो पावसाळा ‎ सांगकाम्याने वाढविले: tt:Köz\n२०:४५, ७ ऑगस्ट २०१३ फरक इति +१७‎ छो इ.स.पू. ५२३ ‎ सांगकाम्याने वाढविले: pt:523 a.C.\n२०:१०, ७ ऑगस्ट २०१३ फरक इति +४०‎ छो वर्ग:जर्मन खगोलशास्त्रज्ञ ‎ सांगकाम्याने वाढविले: gv:Ronney:Rollageyderyn Germaanagh\n१९:१६, ७ ऑगस्ट २०१३ फरक इति +१७‎ छो तोराह ‎ सांगकाम्याने वाढविले: diq:Tewrate\n१८:३२, ७ ऑगस्ट २०१३ फरक इति +५८‎ छो वर्ग:फुटबॉल ‎ सांगकाम्याने वाढविले: bn:বিষয়শ্রেণী:ফুটবল\n१८:२९, ७ ऑगस्ट २०१३ फरक इति +२२‎ छो खनिज तेल ‎ सांगकाम्याने वाढविले: cbk-zam:Petrolio\n१२:०९, ७ ऑगस्ट २०१३ फरक इति -४३‎ छो साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता ‎ सांगकाम्याने काढले: en (strong connection between (2) mr:साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता and [[w:T...\n०४:२२, ६ ऑगस्ट २०१३ फरक इति -३०‎ छो वर्ग:उत्तर कोरियातील शहरे ‎ सांगकाम्याने काढले: en:Cities in North Korea (strong connection between (2) mr:वर्ग:उत्तर कोरियातील शहरे and w:List of cities in North Korea)\n००:२५, ६ ऑगस्ट २०१३ फरक इति -३२०‎ छो भौगोलिक माहिती प्रणाली ‎ सांगकाम्याने काढले: ru (strong connection between (2) mr:भौगोलिक माहिती प्रणाली and ru:Географическая информационная система),is (stron...\n१९:५५, ५ ऑगस्ट २०१३ फरक इति -६३‎ छो पश्चिम जर्मनी ‎ सांगकाम्याने काढले: tt (strong connection between (2) mr:पश्चिम जर्मनी and tt:Федератив Алмания Җөмһүрияте (1949-1990)) सद्य खूणपताका: PHP7\n१९:३४, ५ ऑगस्ट २०१३ फरक इति -१७‎ छो मधमाशी ‎ सांगकाम्याने काढले: ko:꿀벌속 (strong connection between (2) mr:मधमाशी and ko:꿀벌)\n१५:०६, ५ ऑगस्ट २०१३ फरक इति -५७‎ छो शिवगंगा जिल्हा ‎ सांगकाम्याने काढले: sa:शिवमोग्गामण्डलम् (strong connection between (2) mr:शिवगंगा जिल्हा and sa:शिवगङ्गामण्डलम्)\n१२:५५, ५ ऑगस्ट २०१३ फरक इति -२३‎ छो रेद्जो कालाब्रिया ‎ सांगकाम्याने काढले: az:Reggio Kalabria (deleted)\n२०:४९, २ ऑगस्ट २०१३ फरक इति -५६‎ छो साचा:ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश ‎ सांगकाम्याने काढले: ko (strong connection between (2) mr:साचा:ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश and ko:틀:오스트레일리아의 행정 구역),vi (str...\n१५:१०, २ ऑगस्ट २०१३ फरक इति -५०४‎ छो २००६ फिफा विश्वचषक संघ ‎ सांगकाम्याने काढले: sr (strong connection between (2) mr:२००६ फिफा विश्वचषक संघ and [[sr:Састави репрезентација на Светском првенству у...\n००:१०, २ ऑगस्ट २०१३ फरक इति -३०‎ छो साचा:मेक्सिकोची राज्ये ‎ सांगकाम्याने काढले: pt:Predefinição:México (strong connection between (2) mr:साचा:मेक्सिकोची राज्ये and pt:Predefinição:Estados do México)\n१६:२२, १ ऑगस्ट २०१३ फरक इति -२४‎ छो चेतना ‎ सांगकाम्याने काढले: ru:Сознание (strongly connected to mr:बुद्धिमत्ता)\n२२:०९, ३१ जुलै २०१३ फरक इति -२६‎ छो वर्ग:विकिपीडिया ‎ सांगकाम्याने काढले: ak:Category:Wikipedia (strongly connected to mr:वर्ग:Categories)\n२०:३४, २४ जुलै २०१३ फरक इति -४०‎ छो नेदरलँड्सचे प्रांत ‎ सांगकाम्याने काढले: zh:荷蘭省級政治#省份列表 (strong connection between (2) mr:नेदरलँड्सचे प्रांत and zh:荷蘭省份)\n०९:२१, २२ जुलै २०१३ फरक इति -३३‎ छो वायनाड अभयारण्य ‎ सांगकाम्याने काढले: ml (strong connection between (2) mr:वायनाड अभयारण्य and ml:വയനാട് വന്യജീവി സം‌രക്ഷണകേന്ദ്രം)\n०४:३७, १६ जुलै २०१३ फरक इति -५३‎ छो बहादूरशाह जफर ‎ सांगकाम्याने काढले: ml:ബഹദൂര്‍ ഷാ സഫര്‍ (strong connection between (2) mr:बहादूरशाह जफर and ml:ബഹാദൂർഷാ സഫർ)\n१३:२३, ९ जुलै २०१३ फरक इति -२८‎ छो चेतना ‎ सांगकाम्याने काढले: uk:Свідомість (strongly connected to mr:बुद्धिमत्ता)\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.sajagtimes.com/category/politics/", "date_download": "2019-08-25T16:40:57Z", "digest": "sha1:25WDGJDUQA2LD52HNK6QNRA4DB4JLHHX", "length": 65819, "nlines": 204, "source_domain": "www.sajagtimes.com", "title": "Politics Archives - Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nप्रमोद दांगट, सजग वेब टिम (आंबेगाव)\nमंचर | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले असून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले मंचर येथे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले .\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वतीने राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ शिवनेरी येथून करण्यात आला. या यात्रेची धुरा राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली असून यात्रेचा शुभारंभ प्रसंगीे अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ , दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते. मंगळवार शिवनेरी येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मातेचे व शिवाई देवीचे आशीर्वाद घेऊन यात्रेचा शुभारंभ झाला. या यात्रेचे आंबेगाव तालुक्यातील कळंब ,पेठ येथे स्वागत करण्यात आले तर मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करत ही यात्रा जनादेश यात्रा नसून धनादेश यात्रा आहे आहे. अशी खोचक टिका केली तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बोलताना आमची शिवस्वराज्य यात्राही छत्रपती शिवाजी महाराजांना हवे होते तसे रयतेचे राज्य उभे करण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पूर्वा वळसे-पाटील ,प्रदीप वळसे पाटील ,पोपटराव गावडे ,विष्णू काका हिंगे,बाळासाहेब बेंडे ,बाळासाहेब बाणखेले,सचिन भोर,देवदत्त निकम ,यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज भाजप-शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले असून या यात्रेचा राष्ट्रवादी काँग्रेसला किती फायदा होणार पुढील काळातच कळेल.\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा\nशिवजन्मभूमी जुन्नर येथून यात्रेला होणार सुरूवात\nसजग वेब टिम, महाराष्ट्र\nमुंबई | राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल थोड्याच दिवसात वा��णार आहे. त्यातच नेत्यांच्या बैठका आणि जनसंपर्क वाढवण्यावर सर्वच पक्षांनी भर देण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारपासून भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरूवात होणार आहे. तर शिवसनेतर्फे आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली असून खा. उदनराजे भोसले हेदेखील स्टार प्रचारक म्हणून या यात्रेत सहभागी होणार आहेत.\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक दिवशी ३ मतदारसंघांमध्ये ही यात्रा जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून या सभेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्याची सांगता जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा या ठिकाणी होणार आहे.\nया यात्रेचा दुसरा टप्पा १६ ऑगस्ट पासून तुळजापूर येथून होणार आहे. तर सांगता रायगडावर होणार आहे. या यात्रेची सर्व जबाबदारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित\nमी शिवकार्यातला एक लहानसा मावळा – खा.अमोल कोल्हे\nनवी दिल्ली | प्रसिध्द मानवतावादी संगठन मराठा सेवा संघाच्या वतीने नवनिर्वाचित लोकसभा सदस्य तथा मराठा विश्वभूषण पुरस्कार सम्मानित डॉ.अमोल कोल्हे यांना आज येथे शिवरत्न पुरस्काराने गौरवाविण्यात आले. आयोजन नवीन महाराष्ट्र सदनातील ऐसपैस मोकळ्या प्रांगणात संपन्न झाले. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव कमलेश पाटील यांच्याहस्ते आज डॉ.अमोल कोल्हे यांना शिवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आनंदी सोहळ्यात दिल्लीवासियांसह संभाजी बिग्रेडचे दिल्ली प्रभारी प्रो.पंकज कणसे, संभाजी ब्रिगेडचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष, प्रा. परमेश्वर गपट, जिजाऊ ब्रिगेडचे दिल्ली अध्यक्षा प्रा.संजीवनी पिंगळे, विधीकक्षाचे अध्यक्ष अॅड. सुहास कदम, अॅड. आकाश काकडे, अॅड. प्रकाश कहार यांची उपस्थिती लाभली.\nकमलेश पाटील यांनी या सोहळ्याविषयी स्पष्ट केले की, डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक कसोट्यांमधून त्रास सहन करीत छत्रपती शिवराय महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास भारतीयांच्या मनामनात घराघरात पोहचविण्याचे गौरवशाली कार्य पाइले आहे. ज्यांच्या रक्तात गौरवशाली इतिहासाचे विचार रुजलेले असतात तेच तळमळीने सृजनशील कार्यात गुंतवून घेतात व राष्ट्रकार्यात योगदान देतात.त्यापैकी डॉ. अमोलराजे एक आदर्श उदाहरण आजच्या युवापिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राष्ट्रपितामह तात्याबा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेले शिवकार्य आज डॉ. अमोलराजे पुढे नेत आहेत. “रायगड वंदन” हे “फुले ते कोल्हे” या प्रवासाचा मोठा स्वतंत्र इतिहास ठरणार आहे. या महान विभूतिंची उपकार फेड भारतीय समाज कधी करु शकणार नाही.\nया कार्यक्रमास प्रा.रुषिकेश पवार, प्रा.राम पवार, प्रा.गोपाल मोरे, प्रा.उमेश शिंदे, प्रा. हनुमंत कदम, प्रा. रोहित गायकवाड, प्रा. अजिंक्य पाटील, प्रा. गोवर्धन भुतेकर, राहूल मराठा, प्रा. उमेश कोर्राम, रामकुमार जाधौन, प्रा. उमेश सूर्यवंशी, आकाश सौबळे अजीतेश मांडौले, अक्षय दुशिंग, इंस्पेक्टर संतोष सांबरे, इंस्पेक्टर संजय शिंगाई, इंस्नपेक्टर हितेंद्र देसले, इंस्पेक्टर गोविंद पिंगले, इंस्पेक्टर गोकुल आघाव, इंस्पेक्टर पंकज तायडे, मेजर डी. नरवडे, इंजिनियर प्रभाकर शिंदे, प्रा. कुमारी काटे, समाजसेवक श्री. प्रसाद खामकर, विशाल भुजबळ, रंजीत कदम, प्रा. मंगेश वानखेडे, विधीज्ञ निखिल अडकिने.\nआभार व्यक्त करताना डॉ. अमोल राजे म्हणाले की, मी शिवकार्यातला एक लहानसा मावळा आहे. माझ्यापरीने भारतीयता विकसित करण्यासाठी जे जे शिवमय उदात्त मंगलमय सृजनशील आहे जे भारतीयांसमोर मांडताना मला स्वत:ला धन्यता लाभते. आणि यासाठी भारतीयांना देण्यासाठी जर काही आज उपलब्ध असेल\nतर तो फक्त नि फक्त छत्रपती शिवशंभू महाराजांचा व त्यांची गुरुमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा प्रेरणादायी इतिहासच एक मात्र गगनभर भंडारा आहे. आणि तो मी माझ्यापरीने मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे करताना खासदार म्हणून लोकसेवकाचे माझे कर्तव्यातही मी गुंतवून घेतले आहे.\nकार्यक्रमास वेळातवेळ काढून आलेल्यांचे आभार प्रा. पंकज कणसे यांनी मानले.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शि��ूर 0 Comments\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी\nदेवराम लांडे आणि बाबूभाऊ पाटे यांची उपस्थिती\nसजग वेब टिम, जुन्नर\nजुन्नर -| २३ जुलै रोजी १४ नंबर याठिकाणी आयोजित केलेल्या अतुल बेनके यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात जुन्नर तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लावलेली हजेरी चर्चेचा मुद्दा ठरत आहे.\nआदिवासी भागातील मारुती वायाळ, भाऊसाहेब देवाडे यांच्या सह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे आणि नारायणगाव चे सरपंच बाबूभाऊ पाटे यांनीही बेनके यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजेरी लावली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.\nविधानसभा तोंडावर आलेली असताना शिवसेनेत चाललेली धुसफूस हि अतुल बेनके यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.\nआमचं ठरलंय, जुन्नर मध्ये बेनके पारनेर मध्ये लंके\nपारनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके यांनीही अतुल बेनके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी\n“आमचं ठरलंय, जुन्नर मध्ये बेनके पारनेर मध्ये लंके” असे वक्तव्य केले त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेली गर्दी हि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जमेची बाजू ठरत आहे.\nनारायणगाव बायपासच्या कामाला अखेर सुरवात, खा.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश\nअतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत कामाचे उद्घाटन\nसजग वेब टिम, नारायणगाव\nनारायणगाव | शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या वचनपूर्तिकडे पहिले पाऊल टाकले आहे. गेले अडीच वर्षे रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात डॉ. कोल्हे यांना यश आले आहे. आज दि.२३ रोजी अतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अधिवेशन असल्यामुळे डॉ.अमोल कोल्हे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.\nगेले अडीच वर्षे नारायणगाव बायपासचे काम रखडले होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात येऊन रखडलेल्या खेड घाटाची पाहणी केली. संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक घेतली. त्यामध्ये पुण���-नाशिक हायवे संदर्भातील खेड ते आळेफाटा दरम्यानच्या खेड घाट व पाच बायपासचे रखडलेल्या कामांचा विषय समोर आला. संबधित खेड घाट नारायणगाव बायपासची निविदा होऊन सहा महिने झाले. तरीही, कंत्राटदार व नॅशनल हायवे यांच्यामध्ये कामाची कुठलीही वर्कऑर्डर, एग्रीमेंट इत्यादी तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नव्हती.\nखासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने पावले उचलली. जिल्हाधिका-यांची भेट घेऊन भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे नॅशनल हायवेचे वित्त आणि प्रशासनाचे प्रमुख आशिष शर्मा यांची भेट घेतली. कंत्राटदाराला संबंधित कामाची वर्कऑर्डर तात्काळ अदा करून तांत्रिक बाबी सोडवण्याची विनंती केली. यावर तत्काळ सर्व संबंधित अधिका-यांना प्रलंबित असलेल्या तांत्रिक बाबी युद्धपातळीवर सोडवून काम चालू करण्याच्या सूचना डॉ.अमोल कोल्हे यांच्या विनंतीनुसार गडकरी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गेले अडीच वर्षे प्रलंबित असलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला आजअखेर प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला आणि काम चालू झाले आहे.\nकेवळ आपल्या उपस्थितीसाठी किंवा श्रेयवादासाठी काम रखडू नये. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यास सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, राष्ट्रवादीचे जुन्नर तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, अनिल मेहेर, प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे, नॅशनल हायवे प्रकल्प समितीचे मुख्य समन्वयक वरूण भुजबळ, मुकेश वाजगे, सुरज वाजगे, संजय वारुळे, विपुल फुलसुंदर, रवींद्र पारगावकर, अरविंद लंबे, दिलीप कोल्हे, राजेश कोल्हे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, नॅशनल हायवे अधिकारी शर्मा साहेब, अरुण चौधरी आदी उपस्थित होते.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर 0 Comments\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nमुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज\nरात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सक���ळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.\nप्रत्येक व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असतात, परंतु हे पैलू आपोआप पडत नाहीत. माणसाच्या जीवनात येणाऱ्या अनुभव आणि प्रसंगांना ती व्यक्ती कोणत्या पद्धतीने सामोरी गेलेली असते यावरून त्या व्यक्तीचे पैलू ध्यानात येत असतात. असंच विविध अनुभवांमधून पैलू पडत चाललेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके.\n२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अतुल बेनके यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष होते. कारण काँग्रेस राष्ट्रवादी च्या अनेक युवा नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली होती. अपवादात्मक काही नेते सोडले तर इतरांनी भाजपची वाट धरली होती. जुन्नरचं युवा नेतृत्व अतुल बेनके यांनी मात्र पराभवानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही उलट जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निष्ठावान सखासोबती सारखं अभियान राबवलं, तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून जबरदस्त जनसंपर्क वाढवला, कार्यकर्ता मेळावे असतील विविध आंदोलने असतील सतत कार्यकर्त्यांमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेस चा जनाधार वाढवला. या सातत्यपूर्ण कामगिरीची प्रचिती जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आली राष्ट्रवादीने तालुक्यात जुन्नर नगरपरिषदेत चांगलं यश संपादन करून सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करणारा संघटक म्हणून त्यांनी आपली एक वेगळी छापही पाडली.\nप्रत्येक व्यक्तीची एक काम करण्याची पद्धत असते. गरज असेल तिथे आक्रमकता आणि अभ्यासू वृत्ती हे गुण संयुक्तपणे अतुल बेनके या व्यक्तीमध्ये दिसतात. पुणे नाशिक बायपास आणि चाळकवाडी टोलचा प्रश्न ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला जिल्हाधिकारी कार्यालय, NHAI च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या प्रश्नाचा केलेला पाठपुरावा असेल. बायपास आंदोलनावेळी भर पावसात केल��लं तडफदार भाषण हे त्यांच्यातील आक्रमकता अधोरेखित करते.\nजुन्नर तालुका क्रिकेट असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या माध्यमातून जुन्नर तालुक्याच्या कबड्डी संघाला आणि एकूणच त्या खेळाला त्यांनी दिलेलं बळ हे निश्चितच कौतुकास्पद आहे, सर्व जिल्हा परिषद शाळांचा एकत्रितपणे घेतलेला सांस्कृतिक महोत्सव, नृत्यस्पर्धांचे आयोजन असेल, फुटबॉल सारख्या खेळाकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे या सारख्या विविध उपक्रमांकडे आणि कार्यक्रम पाहिल्यानंतर या प्रत्येक क्षेत्राकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या व्यक्तीकडे आहे अस आपण म्हणू शकतो.\nआपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि त्याची तयारी करण्याची संधी जुन्नर तालुक्यातच उपलब्ध व्हावी म्हणून युनिक अकॅडमी सारख्या नामवंत संस्थेचे नारायणगाव याठिकाणी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी MPSC, UPSC सारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे वर्ग त्यांनी चालू केले.इयत्ता दहावी मध्ये ९०% पेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ‘अतुलनीय शिष्यवृत्ती’ सारख्या संकल्पनेतून प्रत्येकी एक ते दिड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केले. त्याच बरोबर अनेक गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ‘अनिक्क्षा’ या त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी ५१ अनाथ मुलींचे पालकत्व स्वीकारून केले. या मुलींना दत्तक घेऊन त्यांची सर्व जबाबदारी घेतली आणि समाजासमोर मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचं एक उदाहरण ठेवले.\nपिंपळगाव जोगा येथील शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी केलेली मोठी मदत तसेच करिअर मार्गदर्शन, नोकरी मेळावे, कॉलेज कट्टा, विद्यार्थी संवाद यांसारखे उपक्रम पाहिल्यानंतर शिक्षण या क्षेत्रातही अतिशय उल्लेखनीय काम उभं करण्याचं उद्दिष्ट्य त्यांच्या या विविध उपक्रमांमधून दिसून येते.\nपुण्यासारख्या शैक्षणिक सुविधा आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना इथेच मिळाल्या पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.\nमहिलांना उद्यमशील आणि स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांच्या पत्नी गौरी बेनके यांना त्यांचे कायम मार्गदर्शन असते, पेपरबॅग्स बनविण्यासारखे उद्योग तसेच इतरही सामाजिक उपक्रमांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी अंजनी उन्नती फाऊंडेशन सारख्या संस्थेची स्थापना ही केली आहे. आशावर्कर्स, अंगणवाडी मदतनीस यांसारख्या घटकांकडे त्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष असते. रक्षाबंधन सारखा सण एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा करणारा दिलदार भाऊ अस म्हंटलं तरी वावगं ठरू नये.\nशेतकरी संपात पिंपरी पेंढार याठिकाणी शेतकऱ्यांसोबत झोपून रात्र काढणारा, कांदा उत्पादक आंदोलन असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याठिकाणी हा नेता आपल्या परीने जे जे करता येईल ते करत असतो. मीना खोऱ्यातील१२ गावांतील शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याची मागणी मान्य करण्यास भाग पाडले. सत्ता नसतानाही अधिकाऱ्यांशी आणि पक्षातील नेतृत्वाची ताकद वापरून ज्या पद्धतीने प्रश्न हाताळले ते प्रशंसनिय आहे.\nआदिवासी भागात पडलेल्या दुष्काळ दौऱ्यात स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करणारा त्यांच्यात मिळून मिसळून त्या बांधवांसोबत भाकरी खाणारे जागृत नेतृत्व म्हणून त्यांच्या या दौऱ्याकडे पाहिले गेले.\nशाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी रस्त्याने पायी चालल्या होत्या विचारपूस केली असता कळले की त्यांचे पास संपले असल्या कारणाने त्या पायी चालल्या होत्या बेनके यांनी त्याच वेळी रस्त्याने जाणारी एक एसटी थांबवली आणि नवीन पास काढण्यासाठीची तरतूद करून त्या सर्व विद्यार्थिनींचे त्या दिवसाची तिकिटे काढून त्याचे पैसे वाहकाला दिले हा याच दौऱ्यात घडलेला एक प्रसंग आपल्याला त्यांच्यातील एक सहृदय माणूस दाखवतो.\nनारायणगाव येथे झालेल्या राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान च्या शिवजयंती कार्यक्रमात\n“मी तुम्हांला मदत करू शकलो नाही हे मी माझे दुर्भाग्य समजतो” असे नारायणगावचे सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांच्याबद्दल त्यांनी काढलेले कौतुकास्पद उदगार. समोरची व्यक्ती राजकीय क्षेत्रात असूनही त्यांचं केलेलं कौतुक तेही एवढ्या मोठ्या जनसमुदाया समोर म्हणजे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांनी दाखवलेल्या समंजसपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे.\nरात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर���जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.\n२०१३ चा लोकमत वृत्त समूहाचा राजकिय क्षेत्रातील युथ आयकॉन अवॉर्ड तसेच बांधकाम व्यावसायिक म्हणून पुणे सारख्या शहरात कमावलेला नावलौकिक आणि विश्वासार्हता असो.\nबेनके कुटुंबियांचं गेल्या अनेक वर्षांपासून अनेक उपक्रम आणि मदतकार्य अखंडपणे चालू आहे. अनेकांना उभं केलं बळ दिलं संकटकाळी मागे उभे राहिले. परंतु हे आम्ही केलं ते आम्ही केलं स्वतःबद्दल उगाचच कधीही प्रौढी न मारणारे जनतेसंबंधी एक कणव आणि समर्पण भावना असलेलं सहृदयी नेतृत्व म्हणून अतुल बेनके हे उदयास आले आहेत.\nअतुलजी बेनके आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच तालुक्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडो याच मनापासून सदिच्छा. 💐\nजुन्नर विधानसभेसाठी आशाताईंची जोरदार मोर्चे बांधणी\nजुन्नर | शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य जुन्नर विधानसभेसाठीच्या इच्छूक उमेदवार आशाताई बुचके यांची तालुक्यात जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे.\nजेष्ठ्य आणि जुने शिवसैनिक माझ्यासोबत आहे त्यामुळे मी विधानसभा लढवणारच – आशाताई बुचके\nविविध ठिकाणी बुचके समर्थकांच्या बैठका सुरू आहेत विधानसभा लढविण्यासंदर्भातील भूमिका ठरविण्यासाठी या बैठका होत आहेत.\nगेल्या काही दिवसांपूर्वी पारुंडे याठिकाणी झालेल्या समर्थकांच्या बैठकीत बुचके यांना आमदार करणार असल्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला. तसेच जुुन्नर शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामेही दिले आहेत.\nजुने आणि जेष्ठ्य शिवसैनिक माझ्या सोबत आहेत असा दावा बुचके या करत असल्या तरी तालुक्यातील आणखी किती शिवसैनिक आणि पदाधिकारी त्यांच्या मागे उभे राहतात हे पाहणे येत्या काळात महत्वाचे ठरेल.\nविरोधक जाणीवपूर्वक आदिवासी बांधवात गैरसमज निर्माण करत आहे – खा. डॉ.अमोल कोल्हे\nसजग वेब टिम ,पुणे\nपुणे | बारामती येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान धनगर आरक्षण विषयी माझे एक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी बांधवांचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात “कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे” ही भूमिका मांडली व मी स्वतः याच भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र विरोधक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी समाजाची दिशाभूल करत आहे. उपेक्षित समाजाला आरक्षण मिळावे परंतु इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळावे हीच माझी भूमिका आहे व राहील.\nसंसदेतील पहिल्याच भाषणात आदिवासी भागातील मुद्द्यांचा समावेश करणारा खासदार अशी भूमिका घेणार नाही याबद्दल आदिवासी बांधवांनी विश्वास बाळगावा. आणि ज्यांनी आजवर आदिवासी बांधवांकडे दुर्लक्षच केलं त्या विरोधकांनी माझ्या आदिवासी बांधवांत चुकीचा गैरसमज पसरवू नये असे खासदार अमोल कोल्हे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे .\nधनगर बांधवांनो आरक्षण लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत : खा.डॉ.अमोल कोल्हे\nबारामती | आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे, असे वक्तव्य शिरूरचे नवनिर्वाचित खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी धनगर आरक्षण मेेळाआहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.\nधनगर आरक्षण हे अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे धनगर समाज आता आरक्षणासाठी सरकारकडे वारंवार मागणी करत आहे. तरी देखील सरकार कडून आश्वासनांचा पाऊसचं पडत आहे. प्रत्यक्षात आरक्षणाच्या दृष्टीने हालचाली होताना दिसत नाहीत. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. मात्र खा. डॉ.अमोल कोल्हे यांनी आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे, असे म्हणत धनगर समाजाला दिलासा दिला आहे.\nयावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, आरक्षणाचे यश हे यात असते की आरक्षण हे आडवे जाण्यापेक्षा तळागाळापर्यंत म्हणजेच आपल्या बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे आणि या आरक्षाणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत आहे,’ अशी हमी अमोल कोल्हे यांनी धनगर बांधवांना दिली आहे.\nबारामती | आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे, असे वक्तव्य शिरूरचे नवनि��्वाचित खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी बारामती येथे आयोजित धनगर आरक्षण मेेळाव्यात केले. आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात कोल्हे उपस्थित होते.\nधनगर आरक्षण हे अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे धनगर समाज आता आरक्षणासाठी सरकारकडे वारंवार मागणी करत आहे. तरी देखील सरकार कडून आश्वासनांचा पाऊसचं पडत आहे. प्रत्यक्षात आरक्षणाच्या दृष्टीने हालचाली होताना दिसत नाहीत. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. मात्र खा. डॉ.अमोल कोल्हे यांनी आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे, असे म्हणत धनगर समाजाला दिलासा दिला आहे.\nयावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, आरक्षणाचे यश हे यात असते की आरक्षण हे आडवे जाण्यापेक्षा तळागाळापर्यंत म्हणजेच आपल्या बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे आणि या आरक्षाणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत आहे,’ अशी हमी अमोल कोल्हे यांनी धनगर बांधवांना दिली आहे.\nप्राधान्याच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला तातडीने निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nसजग वेब टिम, पुणे\nपुणे| जिल्ह्यासाठी तातडीने आणि प्राधान्याने आवश्यक असणाऱ्या कामांची यादी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी एकत्रितपणे तयार करुन तसा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्याच्या सूचना देत अशा प्राधान्याच्या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, स्थायी समितीचे सदस्य शरद बुट्टे-पाटील, सदस्य नितीन मराठे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.\nपालकमंत्री चंद्रकांत पा���ील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा व रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी तातडीने नोंदवावी, या मागणीचा प्राधान्याने विचार करून जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक असणारा निधी देण्यात येईल. तसेच जिल्ह्यात सध्या तातडीच्या आणि प्राधान्याच्या कामाची यादी व प्रस्ताव पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून तयार करावा, तो तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवून द्यावा, या कामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी राज्य शासनाकडे असणारी मुद्रांक शुल्क बाकी, टंचाई आराखडा, जिल्ह्यात सुरू असणारे पाण्याचे टँकर, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरु असणाऱ्या जिल्ह्यातील 12 कामांच्या प्रगतीचा आढावा, पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजना, 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन,महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान कार्यक्रम आदी कामांचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला.\nमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी सादरीकरण केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे August 6, 2019\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा July 31, 2019\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित July 30, 2019\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी July 25, 2019\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड July 25, 2019\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/headlines/jamatud-dawas-hafiz-saeed-arrested-and-sent-to-judicial-custody-pakistan-media-90504.html", "date_download": "2019-08-25T15:22:09Z", "digest": "sha1:R3EEOGG6AHYIPHHF2D4API73WJPGZZUX", "length": 18448, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "हाफिज सईदच्या मुसक्या आवळल्या, लाहोरमध्ये बेड्या", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nहाफिज सईदच्या मुसक्या आवळल्या, लाहोरमध्ये बेड्या\nलाहोर : 26/11 चा मास्टर माईंड, पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अटक करुन त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.\nपाकविरोधी दहशवादी कारवाईबाबत भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हाफिज सईदची महत्त्वाची भूमिका होती. त्याचे पुरावे भारताने पाकिस्तानला सोपवले होते. मात्र हाफिजच्या मुसक्या आवळण्यात टाळाटाळ करणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दबावासमोर झुकावं लागलं आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.\nपाकिस्तानमध्ये 26/11 बाबत चाललेल्या खटल्यात हाफिज सईदला इतके दिवस अटकच होत नव्हती. या हल्ल्यातील दुसरा आरोपी डेव्हिड हेडलीची साक्ष आणि भारताने दिलेल्या अनेक पुराव्यानंतरही पाकिस्तान हाफिज सईदवर कारवाई करत नव्हतं. मात्र आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या कूटनीतीनंतर अखेर हाफिज सईदला बेड्या ठोकण्यात आल्या.\nहाफिज सईद लाहोरवरुन गुजरांवालाकडे जात होता. त्यावेळी पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांनी हाफिज सईदला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता, त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. आपल्या अटकेविरोधात न्यायालयात धाव घेण्याची भूमिका हाफिज सईदने घेतली आहे.\nमुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील हाफिज सईद हा मास्टरमाईंड आहे. या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांसह 166 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात कसाब आणि इतर दहशतवाद्यांना हाफिजने फोनद्वारे माहिती पुरवली होती.\nपाकिस्तान सरकारने हाफिजचे नाव एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे तो पाकिस्तान सोडून जाऊ शकत नाही.\nकोण आहे हाफिज सईद\nहाफिज सईद हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे\nमुंबईवरील 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा प्रमुख हात होता.\nदहशतवादी कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाकिस्तानातून मार्गदर्शन करणारा हाफिज सईदच होता\nहाफिज सईद जम��त-उल-दावा आणि लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे.\nभारतामध्ये अनेक दहशतवादी कारवाईत या दोन्ही संघटनांचा प्रामुख्याने समावेश आहे.\nकाही वर्षांपूर्वी अमेरिकेने जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत हाफिज सईदचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं.\nहाफिजसाठी एक कोटी डॉलरचे रोख रकमेचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. हाफिज विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.\nभारतात 13 डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता.\nमुंबईतील 11 जुलै 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातही त्याचा हात होता.\nतो भारतातच नव्हे तर जगातील सर्वात मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे.\n26/11 च्या थरारक हल्ल्यातून वाचलेल्या डॉक्टरवर काळाचा घाला, टेम्पोने उडवलं\nदिवंगत विलासरावांवर पियुष गोयलांची टीका, रितेश देशमुखकडून सडेतोड उत्तर\nशहीद हेमंत करकरेंवरील अपमानास्पद वक्तव्याचा देशभरातून निषेध\nइम्रान खान किती पुरावे हवे भारताच्या हातातील 5 भक्कम पुरावे\nमहाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असावा, आर. आर. आबांच्या मुलीची मागणी\n‘26/11’ पुन्हा झाल्यास युद्ध निश्चित\nसीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा कसाबला जिवंत पकडणाऱ्या अधिकाऱ्याच्या हाती\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमा���ा कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी ब��ग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tech/vivo-new-year-new-you-offer-buy-phone-at-just-101-rupess-16385.html", "date_download": "2019-08-25T16:11:31Z", "digest": "sha1:6Y37AI42INJLLWPRL6S342VHX52ASMOO", "length": 13997, "nlines": 168, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : खिशात फक्त 101 रुपये ठेवा आणि VIVO चा फोन घेऊन या!", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nखिशात फक्त 101 रुपये ठेवा आणि VIVO चा फोन घेऊन या\nमुंबई : नव्या वर्षात नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर VIVO ने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. वीवो V11, वीवो V11 प्रो आणि वीवो Y95 यासह अनेक फोन फक्त 101 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करता येणार आहेत. न्यू इयर, न्यू यू असं या ऑफरचं नाव आहे. ज्यात सहा महिन्यांचा ईएमआय आणि 101 रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये फोन खरेदी करता येईल.\nऑफलाईन स्टोअरमध्ये खरेदी केलेल्या फोनवरच ही ऑफर मिळले. 20 डिसेंबर ते 31 जानेवारी या काळात ऑफरचा लाभ घेता येईल. या 41 दिवसांमध्ये 10 हजार रुपये आणि त्यापेक्षा जास्त किंमत असलेल्या फोनसाठी ही ऑफर लागू असेल.\nफोन घेण्यासाठी कोणत्याही वीवो-बीएफएल पार्टनर स्टोअरमध्ये जा. पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा इतर कोणतंही ओळखपत्र सोबत ठेवा, जे ईकेवायसीसाठी कामी येईल. वीवो NEX, V11, V11 प्रो, वीवो Y95, वीवो Y83 प्रो आणि Y81-4G यापैकी कोणताही स्मार्टफोन निवडा, जो तुम्हाला खरेदी करायचाय.\nफोन खरेदी करण्यासाठी 101 रुपयांचं डाऊनपेमेंट करा आणि रिटेलरकडे केवायसी कागदपत्र जमा करा. ऑफरनुसार, मोबाईलची एकूण किंमत सहा हफ्त्यांमध्ये विभागून दिली जाईल, ज्यामुळे तुम्हाला एकदाच पैसे न भरता सहा महिन्यांमध्ये फोनची रक्कम फेडता येईल.\nदहा हजार रुपयांपर्यंतचे दमदार स्मार्टफोन्स\nमाझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे, परळीत निवडून द्या : धनंजय मुंडे\nराहुल गांधींची काश्मीर दौऱ्याची तयारी, पण अगोदरच 'रेड सिग्नल'\nआर्थिक मंदी : समाजातील प्रत्येक घटकासाठी 10 मोठे निर्णय जाहीर\nईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले\nयावर्षी भारतालाही निमंत्रण दिलेली G-7 परिषद काय आहे\nमोदींना सतत ���लनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत\nमोदी-मोदीच्या घोषणा, पॅरिसमध्ये UNESCO चं मुख्यालय दणाणलं\nतुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-monsoon-poem-ashlesha-mahajan-marathi-poem-3182", "date_download": "2019-08-25T15:53:02Z", "digest": "sha1:5T2ELHCWFRMK4DCVUE3562SHABPPOE7B", "length": 5204, "nlines": 119, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Monsoon Poem Ashlesha Mahajan Marathi Poem | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nचिंब पावसाळा : कविता\nउभा कातळाचा कडा कृष्णवर्णी\nजणू थंड ज्वालामुखी झोपला\nजिथे काळ गुंफांमधे थांबला...\nजुन्या जीर्ण खडकांवरी रेशमाचा\nअरूपा सरींचा झुले दोरवा\nखुळ्या पावसाची जिथे धून ओली\nकळेना कशाची बरे वाट पाहे\nउरी कोंडुनी नीर, नादावते...\nप्रपातातुनी आदळे धबधबा जो\nस्वत:ला असे मुक्त उधळून देणे\nऋतूसोबतीने असा शोध चाले\nमहारुद्रतेच्या पुढे नम्र होणे\nतथा आपुले न्यून न्याहाळणे...\nअसा कोसळावा अहंकार माझा\nफुटो दंभ आणि सरो वल्गना\nरिते, मुक्त व्हावे अहंतेमधूनी\nसुगीला मिळो निर्मिती चेतना\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x78&cid=693811&crate=0", "date_download": "2019-08-25T16:22:48Z", "digest": "sha1:BMXTIY6UGJYQBQRSO5K5ZWZSRB7JR3DH", "length": 7900, "nlines": 211, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "iPhone - GO Launcher EX Theme", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली लोगो\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: Nokia308\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर iPhone - GO Launcher EX Theme थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/health-benefits-of-eating-sapota-2/", "date_download": "2019-08-25T15:16:12Z", "digest": "sha1:C66N7KWJXA6SSSRNTA73CA67T4PRVYJO", "length": 7412, "nlines": 99, "source_domain": "arogyanama.com", "title": "कफचा त्रास असेल तर खावे 'हे' फळ, जाणून घ्या इतरही अनेक आरोग्य फायदे - Arogyanama", "raw_content": "\nकफचा त्रास असेल तर खावे ‘हे’ फळ, जाणून घ्या इतरही अनेक आरोग्य फायदे\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रात चिकूचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होते. मधूर चवीमुळे चिकू सर्वांनाच आवडतो. याच्या सेवनाने उत्साह, चैतन्य निर्माण होते. यामध्ये मोठ्याप्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. चिकूचा रस रक्तात मिसळून उर्जा निर्माण करतो. चिकूची साल ताप नाशक आहे. आतड्यांचे आजार, कफ, श्वसन मार्गातील अडथळे, खोकला, सर्दी, या आजारात चिकू प्रभावी उपाय आहे.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट क���ा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\n१ चिकुतील पॉलिफेनॉलिक या घटकामुळे मूळव्याध, अन्ननलिका दाह, जुलाब आजारात आराम मिळू शकतो.\n२ चिकुमधील व्हिटॅमिन ई मुळे त्वचा स्वस्थ आणि सुंदर होते. याच्या बियांचे तेल केस वाढीसाठी फायदेशीर आहे.\n३ चिकू थंड, पित्तनाशक, पौष्टिक, गोड फळ आहे. जेवणानंतर चिकूचे सेवन करावे. हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते.\n४ मानसिक स्वास्थ्य आणि डोक शांत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. तणाव कमी होण्यास मदत होते. अनिद्रा, चिंता, आणि तणाव कमी होतो.\n५ प्रसूतीनंतर अंगावर जास्त प्रमाणात दूध येण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे.\n६ डोळ्यांची शक्ती वाढते. चिकुमध्ये ग्लुकोजची मात्राही चांगली असल्याने उर्जा मिळते.\n७ कॅल्शिअम, आयर्न आणि फॉस्फरसची चांगली मात्र असल्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी चिकू लाभदायक आहे.\n८ चिकुमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यामधील अँटीऑक्सीडेन्ट घटक शरीरातील विषाणूंना नष्ट करतात. पोटॅशियम, आयर्न, फॉलेट, आणि नियासिन हे घटक पचनक्रियेला स्वस्थ ठेवतात.\nमोहरीच्या तेलाचा असा करा वापर, अनेक आरोग्य समस्या होतील दूर\nतुमच्या नखांमध्ये दिसत असतील 'हे' बदल, तर तात्काळ जावे डॉक्टरांकडे\nतुमच्या नखांमध्ये दिसत असतील 'हे' बदल, तर तात्काळ जावे डॉक्टरांकडे\nपावसाळ्यात घ्या या ‘५’ पद्धतीने ओठांची काळजी\n#YogaDay2019 : ज्ञानमुद्रेद्वारे जागृत करा; तुमच्या ‘सुप्त शक्ती’\nचुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या\nजाणून घ्या.. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे\nडायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे\nअपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे\nमधुमेह असणाऱ्या रूग्णांनी फळं कधी खावीत\nमधुमेहावर मिळवू शकता नियंत्रण, हे फार नाही अवघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T15:28:53Z", "digest": "sha1:WEHFPNIP4NRFEJUG5VTUQAPJBQG372ZJ", "length": 4383, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टेकची मेरी - विकिपीडिया", "raw_content": "\nटेकची मेरी (२६ मे, इ.स. १८६७:लंडन, इंग्लंड - २४ मार्च, इ.स. १९५३:लंडन, इंग्लंड) ही इंग्लंडच्या पाचव्या जॉर्जची पत्नी होती. या नात्याने ती युनायटेड किंग्डमची राणी आणि भारताची सम्राज्ञी होती. १९११च्या दिल्ली दरबारासाठी ती भारतात आली होती.\nआठवा एडवर्ड आणि सहावा जॉर्ज हिची मुले होत. यांशिवाय तिला चार इतर अपत्ये होती.\nइ.स. १८६७ मधील जन्म\nइ.स. १९५३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१७ रोजी २२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-224-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2019-08-25T16:25:59Z", "digest": "sha1:6I266T6VPH5T4RLUNCQL426KEWM4IOHV", "length": 10948, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-नगर रस्त्याला 224 कोटींची तात्काळ मंजुरी | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे-नगर रस्त्याला 224 कोटींची तात्काळ मंजुरी\nशिक्रापूर- पुणे-नगर रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गा केल्यामुळे या रस्त्याचे काम सुरू होण्यास विलंब होणार आहे. या मार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी दोन्ही बाजूंना एक लेन वाढविण्याची मागणी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागील आठवड्यात केली होती. यावर मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या एका बैठकीत या मार्गाचा प्रश्न उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांनी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगून या मार्गाला तात्काळ मंजुरी देण्याची सूचना नुकतीच केली आहे.\nपुणे-नगर रस्त्यावरील खांदवेनर, वाघोली, शिक्रापूर अशा एकूण 26 किलोमीटरच्या रस्त्याच्या दुतर्फा एकेक लेन वाढविण्यासाठी हायब्रीड ऍन्यूटी योजनेअंतर्गत 224.24 कोटींच्या अंदाजपत्रकीय रकमेला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. अवर सचिव प्रशांत पाटील यांच्या सहीचे पत्र आमदार पाचर्णे यांच्या हातातही लगेच देण्यात आले. तर पुणे- नगर रस्त्याबाबत बोलताना आमदार पाचर्णे यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गाच्या मंजुरीनंतर या रस्त्याच्या कामाबाबत वेळ लागेल असे दिसू लागताच आम्ही या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकेक लेन वाढविण्यासाठी पाठपूरावा सुरू केला. यास मुख्यमंत्र्यांनीही लगेच प्रतिसाद दिल्याने या कामाची निविदा ��ोऊन काम पावसाळा संपला की, पुढील दोनच महिन्यात सुरू होईल. पुणे-नगर महामार्गावरील वाघोली ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एकेक लेन वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार 224 कोटींच्या अंदाजपत्रकीय रकमेला मंजुरी मिळाली दिली. तातडीचे काम म्हणून मंजुरी मिळालेल्या या कामाला येत्या दोन महिन्यातच प्रारंभ करण्याच्या सूचनाही यावेळी फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2014/09/by-1.html", "date_download": "2019-08-25T16:29:52Z", "digest": "sha1:4NRDHVDNZCQN3DH57MVBNY5TTRRFG2XP", "length": 35285, "nlines": 94, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे - 1", "raw_content": "\nमहाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे - 1\nमहाराष्ट्राचा विकास आराखडा राज ठाकरे ह्यांनी मांडला त्यातील काही भाग आपल्यासाठी मी ह्या ब्लॉग च्या माध्यमातून मांडणार आहे……\nराजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवानं आपण तशा व्यापक अर्थानं त्याच्याकडे पाहत नाही.\n\"आपला देश किंवा राज्य कसं चाललं पाहिजे कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे त्याचे आग्रह काय असले पाहिजेत त्याचे आग्रह काय असले पाहिजेत राज्य कशासाठी चालवलं पाहिजे राज्य कशासाठी चालवलं पाहिजे याचा विचार मांडणं, त्या विचाराचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवणं\" म्हणजे राजकारण.\nम्हणूनच राजकारण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं, त्या विचाराला मूल्यांचा आधार असणं आवश्यक आहे, हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा, काही आग्रह असणं आवश्यक आहे. तो विचार आपण सर्वांनी मिळून ठरवावा, कुठे जायचं ते निश्चित करावं, आपली दिशा पक्की असावी आणि आपण सर्वांनी मिळून एका मोठ्या मराठी समाजाचं आणि संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पहावं म्हणून हा \"महाराष्ट्राचा विकास आराखडा\" आम्ही तयार केला आहे.\nस्वत:चं राज्य कशासाठी आहे, ते काय करणार आहे याचा आराखडा देणं ही गोष्ट इतिहासाला नवीन नाही. जगात कित्येक राजांनी, राष्ट्राध्यक्षांनी, पक्षांनी आपला दृष्टीकोन, आपला विचार त्यांच्या त्यांच्या लोकांसमोर ठेवला आहे. आपल्या समाजाला पुढे नेण्याचा आराखडा दिला आहे. आमचाही तोच प्रयत्न आहे.\nयातलं सर्वात मोठं उदाहरण आपल्या सम्राट अशोकचं. इसवी सन पूर्व २६४ ते २२७ म्हणजे सुमारे २२५० वर्षांपूर्वी हा राजा होऊन गेला १ . केरळ आणि तमिळनाडूचा काही भाग सोडला तर आजच्या भारताच्या जवळजवळ सर्व भागावर आणि आजच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान पर्यंत सम्राट अशोकचं साम्राज्य होतं. जवळजवळ चाळीस वर्षं हा राजा सत्तेवर होता आणि त्यानं समाजोपयोगी अनेक कामं केली. असं म्हणतात की माणसाच्या इतिहासातला सम्राट अशोक हा पहिला राजा की ज्यानं लोकांचं भलं करणं, आर्थिक विकास करणं आणि समाजात शांतता पसराव��� म्हणून प्रयत्न करणं ही कामं केली. एच.जी. वेल्स नावाचे एक फार मोठे इतिहासकार होऊन गेले. त्यांचं एक पुस्तक आहे, The Outline Of History या नावाचं. त्या पुस्तकात ते सम्राट अशोकचा उल्लेख फारच आदरानं करतात. ते म्हणतात - \"इतिहासाच्या पानांपानांतील हजारो राजा-सम्राटांमध्ये सम्राट अशोकचं नाव सर्वोच्च स्थानातील एकुलता एक तारा असावा असं आहे २ .\"\nआणखी एक गंमत म्हणजे याच सम्राट अशोकने आपल्या साम्राज्यात ठिकठिकाणी शिलालेख लिहून आपले विचार, आपली तत्वं किंवा एका अर्थानं \"आपली ब्लू-प्रिंट\" लोकांसमोर ठेवली. यातीलच एक शिलालेख आपल्या महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्यातील सोपारा या गावाजवळ सापडला आहे ३ .\nसम्राट अशोक प्रमाणेच काही राजांनी, राष्ट्राध्यक्षांनी, राजकीय विचारवंतांनी आपापल्या परीनं त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या दृष्टीनं समाज कसा असला पाहिजे याची मांडणी केली आहे. आपल्याकडे चाणक्यानं इसवी सन पूर्व तीनशेच्या आसपास लिहून ठेवलं, १८४८ मध्ये कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एन्जल्सनी कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा लिहिला किंवा १८४९ मध्ये हेन्री डेव्हीड थोरो, ज्यांच्यापासून गांधीजींनी प्रेरणा घेतली आणि जॉन रस्कीन यांनी १८६० मध्ये समाज कसा असावा आणि राज्य कसं चालवावं हे लिहून ठेवलं. लेनिनने रशियात १९०५ मध्ये Two Tactics of Social Democracy in the Democratic Revolution हे पुस्तक लिहिलं किंवा गांधीजींनी १९०९ मध्ये त्यांची आदर्श भारताची संकल्पना \"हिंद स्वराज्य\" मध्ये मांडली. हिटलरनं लिहिलेलं \"Mein Kamph\" किंवा \"माझा लढा\" हे सुद्धा त्याच पठडीतलं लेखन जगानं पाहिलं आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची २२ तत्वं, माओनी सांस्कृतिक क्रांतीविषयी केलेलं लिखाण, किंवा धरमपाल यांनी १९८३ मध्ये The Beautiful Tree मध्ये लिहिलेल्या एका आदर्श समाजाची कल्पना यातून समाज कसा असावा, कसा चालावा या बाबतीत अनेक विचारवंतांनी, थोर लोकांनी लिहून ठेवलंच आहे. इथे त्यांच्याशी तुलना वगैरे करण्याचा मुळीच हेतू नाही. ही सर्व माणसं मोठीच आहेत, फक्त समाजाला पुढे जायचं असेल तर त्यासाठी विचार असावा, दृष्टी असावी आणि राजकारण हे समाजाला पुढे नेणारं असावं; असं जर असेल तर राजकारणाला पक्क्या विचाराची बैठक असावीच लागते हे मात्र अगदी निश्चित \nत्यामुळे राजकारणाला विचार असावा लागतो, काय योग्य किंवा काय अयोग्य हे ठरवायला लागतं आणि कशा मार्गानं पुढे जायला हवं हे ही सांगावं लागतं. राजकारणाचं काम समाजाला दिशा देण्याचं आहे. जो समाजाला दिशा दाखवतो, पुढे नेतो तो नेता.\nआम्ही महाराष्ट्राचा विचार कसा करतो आहोत, या महाराष्ट्रानं आता कुठल्या मार्गानं जायला पाहिजे असं आम्हाला वाटतं या विषयी आमची भूमिका मांडणं हे या \"महाराष्ट्राच्या विकासाच्या आराखड्यात\" करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.\nएक प्रश्न तुमच्या मनात नक्की येत असणार की: एवढा गाजावाजा करून, अनेक वर्षं ती बनवण्यासाठी घेऊन ही ब्लू-प्रिंट किंवा हा \"महाराराष्ट्राचा विकास आराखडा\" लिहिण्याची खरंच काय गरज होती\nएकेकाळचा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेला महाराष्ट्र आज अधोगतीच्या मार्गावर आहे. देशात जे राज्य पुढारलेले व विकसित म्हणून ओळखले जायचे ते राज्य आज केवळ आपल्या गतवैभवाची टिमकी मिरवण्यात गर्क आहे किंवा खरं पाहिलं तर धड त्यातही गर्क नाही. इथे सध्या काही नवीन घडताना दिसत नाही. नवीन निर्मिती होत नाही. कुठल्याच क्षेत्रात नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांतील चांगल्या प्रयोगांना बळ मिळण्याऐवजी ते आज त्यांच्या अस्तित्वासाठीच धडपडताना दिसत आहेत.\nजे राज्य सुधारकांचे राज्य म्हणून ओळखले जायचे ते आज नीतीमत्तेच्या अत्यंत खालच्या पातळीला जाऊन पोचले आहे. समाज सुधारकांचे हे राज्य आज स्त्री-भृण हत्येच्या दुष्कृत्यानं गाजत आहे. किंबहुना या अधोगतीची चिन्हे आज सर्वच क्षेत्रांत दिसत आहेत. राज्याच्या राजकीय नेतृत्वाच्या बाबतीत विचार केला तर आजच्या इतके भ्रष्ट व स्वार्थी राजकीय नेते व प्रशासन राज्याच्या इतिहासात कधीही सापडणार नाही. उद्योग क्षेत्रातूनही विशेष ऊर्जा मिळताना दिसत नाही.\nराज्य आज कर्जात बुडाले आहे. राज्याच्या तिजोरीत जमा होणारा पैसा सार्वजनिक कामांसाठी वापरला जाण्याऐवजी भ्रष्ट नेते आणि अधिकारी स्वतःच्याच खिशात भरत आहेत. राज्यातील बहुतांश सरकारी - निमसरकारी संस्था (पालिका, ग्रामपंचायती, महामंडळे, सहकारी बॅंका, इ.) आर्थिक दृष्ट्या डबघाईला आल्या आहेत (२०११-१२ मध्ये अकोला महानगरपालिका बुडाल्यामुळे बरखास्त करावी लागली होती). आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडलेली आहे. सर्वत्र एक अंधाराचं, निराशेचं वातावरण आहे.\nया बद्दल फार काही सांगण्याची गरज नाही. रोज, वर्तमानपत्रातील अग्रलेखांतून, वाहिन्यांच्या चर्चा सत्रांतून आणि प्रत्यक्ष अनुभवातून आपण हे सर्व ऐकतो आहोत, पाहतो आहोत. अनुभवतो आहोत.\nहे सर्व आपल्याला इतक्या खोल दरीत घेऊन गेलंय की आपली स्वप्नं पहायची क्षमताच आपण हरवून बसलो आहोत.\nजागतिक पातळीवर मात्र प्रगती, विकास या संकल्पनांचा विचार नव्याने आणि फार झपाट्याने होत आहे. एकीकडे जी-८ या बलाढ्य देशांची आर्थिक परिस्थिती कोसळत आहे. दुसरीकडे हवामान बदलाचे वारे अनिश्चितपणे सगळीकडे वाहत आहेत. आजपर्यंत कधी न जाणवलेला नैसर्गिक साधन संपत्तीचा र्हा्स होत असताना आपण उघड्या डोळ्यानं पाहतो आहोत. या सगळ्याची नोंद घेत आज जगात नव्या जीवन पद्धतीचा नवीन विचार मांडला जात आहे. हा विचार तपासून पाहण्यासाठी नवीन नवीन अभ्यास होत आहेत, नवीन सिद्धांत, नवीन कल्पना मांडल्या जात आहेत. अनेक ठिकाणी तर तसे प्रयोगही केले जात आहेत. माणसाला नेहमीच प्रश्न पडले आणि त्यातून त्यानं उत्तरं शोधली. किंबहुना प्रश्न पडले म्हणूनच माणसानं प्रगती केली. आव्हानं आली म्हणूनच त्यानं धडपड केली आणि समाज पुढे नेला. आज सर्वत्र याचा शोध फार गंभीरपणे चालू आहे. आपणच यात काही करत नाही. आपणच डोळ्यांवर झापडं लावून आपल्याच नादात मश्गूल आहोत.\nआपल्याला जागं व्हायला पाहिजे. आज आपल्याला देखील एक स्वप्न पडायला पाहिजे.\nजे स्वप्न आपल्याला दिशा देईल, सर्वांना एकत्र ठेवेल. एक उर्जा देईल. चारी बाजूनं दाटत असलेल्या गर्द काळोखात एक दिवा पेटवेल.\nया दरीतून महाराष्ट्राला बाहेर खेचण्यासाठी काही मूलभूत विचार करण्याची आम्हाला आवश्यकता वाटली आणि विचार करताना तो विचार लांबपल्ल्याचा असावा हे ही प्रकर्षानं जाणवलं. राज्याची बांधणी करताना आपण पुढच्या शतकाचा तरी विचार करायला हवा. आपण जी काही पायाभरणी करु त्यामुळे महाराष्ट्र पुढची १०० वर्ष विकासाच्या, प्रगतीच्या वाटेवर चालत राहिला हवा. ज्या गोष्टी आपण येत्या दहा वर्षांत उभ्या करू त्यानं मराठी समाज पुढची अनेक दशकं नव्हे तर अनेक शतकं वैभवशाली वाटेनं चालत राहिला हवा.\nकेवळ या आणि एवढ्याच भावनेनं तुमच्यासमोर हा महाराष्ट्राच्या विकासाचा समग्र आराखडा मांडतो आहोत.\nया विकास आराखड्यामुळे काय होईल त्याचा महाराष्ट्राला काय उपयोग होईल\nखूप गोष्टी होऊ शकतील...\n1) सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना, सर्व मराठी समाजाला एक स्वप्न पाहता येईल.\nहा आराखडा हा काही ए��ा व्यक्तीचा, एका पक्षाचा नाही. तो आम्ही बनवला असला तरी तो पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे. माणसाचा इतिहास असं सांगतो की अशाच समाजांचा विकास झाला आहे ज्या समाजांना सर्वांचं मिळून एक आणि एकत्र पाहिलेलं स्वप्नं होतं. लिंकन किंवा रूझवेल्टच्या काळातली अमेरिका घ्या, चर्चिलच्या काळातलं इंग्लंड घ्या, माओच्या वेळचा चीन घ्या, महाराजांच्या काळातला महाराष्ट्र घ्या किंवा स्वातंत्र्याच्या काळातला भारत देश किंवा अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळचा महाराष्ट्र घ्या. या सर्व समाजांना त्या त्या वेळी एका स्वप्नानं पछाडलं होतं. वेडं केलं होतं. सर्व समाज एक होऊन एक महान स्वप्न पाहत होता. आज आपणही महाराष्ट्रात असं स्वप्न पाहण्याची गरज आहे.\n2) आपण भविष्यात बघायला शिकू\nम्हणतात की ज्याला इतिहासाचं भान आहे त्यालाच भविष्य आहे आणि जो भविष्यात पाहतो त्याचंच भविष्य घडतं सुद्धा. आपण भविष्यात पहायला शिकलं पाहिजे. भविष्यवेध घेतला पाहिजे. भविष्याचा विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आपला मराठी समाज, आपला महाराष्ट्र कसा असला पाहिजे येत्या काही वर्षांत या समाजापुढे काय आव्हानं असणार आहेत येत्या काही वर्षांत या समाजापुढे काय आव्हानं असणार आहेत त्यावर आपण कशी मात केली पाहिजे यावर आपल्यातल्या एक-दोघांनी नव्हे, एखाद्या पक्षानं नव्हे तर सगळ्याच समाजानं विचार करायला पाहिजे. हा आराखडा या सर्वांची उत्तरं देईल असं आम्ही मुळीच म्हणणार नाही पण निदान त्यामुळे आपल्या समाजाचा भविष्यवेध घ्यायची सुरुवात तरी आपल्यामध्ये नक्कीच होईल.\n3) \"रोजच्या प्रश्नाच्या पलीकडे\" जायला लावेल\nआपण सगळेच रोजच्या प्रश्नांत गुंतलेले असतो, आहोत. तुमच्या वॉर्डातला कचरा कुंडीचा प्रश्न असेल किंवा तुमच्या मुलीच्या शाळेच्या प्रवेशाचा प्रश्न असेल किंवा तुमच्या गावात, शेतात पाणी नाही असा तुमचा प्रश्न असेल. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा प्रत्येक प्रश्न जरी इथे सुटेलच असा दावा आम्ही करणार नसलो तरी या आराखड्यातून \"तुमचा प्रश्न कसा सुटेल\" याची दिशा तरी अगदी नक्कीच तुम्हाला दिसेल. ह्या आराखड्यात आम्ही \"मोठे\", \"व्यापक संदर्भ असलेले\" प्रश्न घेतले असले तरी त्याचा संबंध रोजच्या प्रश्नांशी, रोजच्या समस्यांशी आहे. आपल्या रोजच्या जगण्याशी आहे. मात्र आपल्याला त्या रोजच्या प्रश्नांच्या जंजाळातून सुटून प्रगतीच्या वाटेनं गतीनं सुसाट निघायचं असेल तर तसं करण्याची संधी या आराखड्यामुळे मिळेल.\n4) आपलं मूल्यमापन, आत्मपरीक्षण होईल\nआज आपण कुठे आहोत हे यामुळे समजेल. जगात अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आपला पुढचा समाज कसा असावा यावर सखोल विचार चालू आहे. काही समाजांनी, देशांनी यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. ज्या क्षेत्रात त्यांना प्रगती करण्याची इच्छा आहे त्या क्षेत्रात फार अभिनव पद्धतीनं मार्ग काढत आहेत. त्या संदर्भात, जगाच्या तुलनेनं आप ण कुठे आहोत हे ही आपल्या या आराखड्यामुळे लक्षात येईल. काही प्रश्नांवर जगानं मार्ग काढला पण आपण तसेच मागं राहिलो असं होऊ नये. या विकास आराखड्यामुळे जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत आणि काय करायला हवं याची स्पष्टता येईल.\n5) समाज चिरंतन टिकावा, संपन्न रहावा याचा विचार होईल\nएक छान म्हण आहे. म्हटलंय: \"तुम्हाला आत्ता भूक लागली असेल तर समोरच्या झाडावरचं फळ तोडून खा. तुम्हाला पाच वर्षं, सात वर्षं असा विचार करायचा असेल तर झाड लावा, पुढच्या २०, ३० वर्षांचा विचार करायचा असेल तर माणूस पेरा आणि पुढच्या १००-१५० वर्षांचा विचार करायचा तर समाजात विचार पेरा\". आपल्याला चिरंतन विचार करायचा आहे. मराठी समाज प्रगतीच्या वाटेनं कायमच चालत रहावा अशी आमची तळमळ आहे, पण त्यासाठी महाराष्ट्रात विचार पेरला पाहिजे. तो विचार पेरण्याचं काम हा आराखडा करेल असं आमचं म्हणणं नाही, पण निदान त्याची सुरुवात तरी करेल किंवा तसा काही विचार चालू असेल तर त्यात हा आराखडा आपलं योगदान देईल.\n6) सर्वांगीण, मूलगामी विचार करता येईल\nखूपदा आपण पठडीबद्ध विचार करतो. झापड लावून पहात असतो. या आराखड्यामुळे आपल्याला सर्व बाजूनं विचार करता येईल. पर्यावरण आहे, हवामानातील बदल आहेत या गोष्टींपासून ते अगदी शेती, शिक्षण,वाहतुक अशा समाजातल्या सगळ्या अंगांचा आपला अभ्यास या निमित्तानं होईल. खूपदा प्रगतीच्या वाटेनं चालत असताना काही गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. काही भाग मागे पडण्याची शक्यता असते. आपल्याला महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील समाजाच्या विकासाचा चारी बाजूनं विचार यामुळे करता येईल. आम्ही काही मांडलं असलं आणि आमच्याकडून काही राहिलं असलं तरी तुमच्या सूचना घेऊन आपल्या सर्वांना पुढे जाता येईल.\n7) काही जगावेगळा विचार करण्याची संधी मिळेल\nअसं म्हणतात की जगाचे प्रश्न इतके जटील झालेत, इतके गुंतागुंतीचे झालेत की ते सोडवण्यासाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. ज्याला इंग्रजी मध्ये \"out of the box\" कल्पना म्हणतात तसा विचार केला तरच मार्ग निघेल. तसं काहीसं करण्याचा प्रयत्न आम्ही इथे केला आहे, पण त्यामुळे मराठी समाजात काही आगळा-वेगळा पण समाजाला अत्यंत लाभदायक विचार ह्यामुळे होऊ शकला तर ते ह्या आराखड्याचं यश म्हणावं लागेल.\n8) समाजातील सर्वांचा साकल्यानं, पूर्णपणे विचार करता येईल\nआपल्याला समाजातल्या प्रत्येकाचा विचार करायला हवा. अगदी शेवटच्या माणसापर्यंत, त्याच्या झोपडीपर्यंत पोहचायला हवं. छोट्या छोट्या योजनांमध्ये हे शक्य होत नाही. छोटा छोटा विचार केला तर तो आवाका मिळत नाही. इथे मात्र अधिक विस्तारपूर्वक विचार केला असल्यानं समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करता येईल. कुणीही सुटणार नाही, मागे राहणार नाही.\n9) महाराष्ट्राला आपला प्राधान्यक्रम ठरवता येईल\nआणि, सर्वांत महत्वाचं म्हणजे आधी काय, महत्वाचं काय, काय वाचवलं पाहिजे, काय सोडून देऊन चालेल, कशावर भर द्यायला पाहिजे अशा संवेदनशील, कधीकधी कटू वाटतील अशा गोष्टींना या निमित्तानं हात घालता येईल. आपला महाराष्ट्र इतिहासानं, परंपरेनं खूप श्रीमंत असला, आपल्याकडे चांगली निसर्गसंपत्ती असली आणि थोरा-मोठ्यांचा वारसा आपल्याला असला तरी आपण काही पैशानं, संसाधनानं फार श्रीमंत, संपन्न नाही. त्यामुळे कमी पैशात, मर्यादित साधनांमध्ये आपल्याला प्रगती कशी साधता येईल याचा विचार करायचा तर आपल्याला आपला प्राधान्यक्रम या निमित्तानं ठरवता येईल.\nमहाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा by राज ठाकरे - 2\nमहाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे - 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/dehu/", "date_download": "2019-08-25T15:32:41Z", "digest": "sha1:3KNA3YAQJWCP6CBA2T4RDT4TOCFEB5RQ", "length": 6607, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dehu- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअशी आहे जगदगुरू तुकोबारायांच्या पालखीची परंपरा, पाहा EXCLUSIVE रिपोर्ट\nगोविंद वाकडे (प्रतिनिधी) देहू, 23 जून: पुण्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर उत्तराभिमुख वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या तिरावर ,13 व्या शतकात वसलेल हे टूमदार देहू नगर, जे तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखल जाते तिथे जगदगुरू ���ंत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. आणि पुढे हेच देहू, वारकरी सांप्रदायसाठी आचार, विचार , आणि प्रबोधनाच् केंद्र म्हणून उदयास आलं. देहू नगरीच पहिल वैशिष्ट्य सांगायच झाल तर, पूर्वी म्हणजे अगदी पंढरपुरच्याही आधी ,विठ्ल रुक्मिणीची एकत्रित उभी असलेली मूर्ती.16 व्या शतकात तुकोबांचा जन्म ह्या नगरीत झाला आणि महाराजांनी वारकरी सांप्रदायाची पताका खांद्यावर घेत हा भक्तिमळा फुलवला\nतुकोबाच्या प्रस्थानासाठी देहू सज्ज\nकसा आहे संत तुकाराम महाराजांचा चांदीचा रथ\nदेवाचा अश्व देहूकडे रवाना\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%A9", "date_download": "2019-08-25T17:05:46Z", "digest": "sha1:AWVXM66Q7PJW2AYYTC2YCJPRVZ56TRA4", "length": 7102, "nlines": 230, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७७३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे\nवर्षे: १७७० - १७७१ - १७७२ - १७७३ - १७७४ - १७७५ - १७७६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी १७ - कॅप्टन जेम्स कूकने अंटार्क्टिक वृत्त पार केले.\nएप्रिल २७ - भारतातील युद्धांच्या खर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीला वाचवण्यासाठी ब्रिटीश संसदेने टी ऍक्ट करून कंपनीला उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\nडिसेंबर १६ - अमेरिकन क्रांती-बॉस्टन टी पार्टी - टी ऍक्टच्या विरोधात सन्स ऑफ लिबर्टीच्या सदस्यांनी मॉहॉक वेश धारण करून बॉस्टनच्या बंदरात चहाची खोकी फेकली.\nफेब्रुवारी २० - चा���्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा.\nमे ८ - अली बे अल-कबीर, ईजिप्तचा सुलतान.\nइ.स.च्या १७७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/rajendra-singh-waterman-of-india/", "date_download": "2019-08-25T15:33:14Z", "digest": "sha1:3PUATTBTY5WIDE7KYPZU4M3HNJKXRKRM", "length": 14631, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पृथ्वीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास आशेची किरण असलेला 'एक भारतीय'!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nपृथ्वीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास आशेची किरण असलेला ‘एक भारतीय’\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nउत्तरप्रदेशमधील बागपतमध्ये जमीनदार घराण्यात जन्मलेल्या राजेन्द्रसिंह यांना आयुर्वेदिक मेडिसिन व सर्जरीचे शिक्षण पूर्ण केल्यावर, लगेचच सरकारी नोकरीही लागली. मात्र ‘समाजाला विकास पथावर न्यावयाचे असल्यास शिक्षण प्रसार करणे गरजेचे आहे’ असे मानणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्याचे मन त्यात काही रमत नव्हते. वयाच्या 14 व्या वर्षीच त्यांनी दारुबंदी आंदोलनात सहभाग घेतला होता आणि 1975 ला साथीदारांसह ‘तरुण भारत संघ’ ह्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. समाजाच्या बिघडत्या स्थितीमुळे अस्वस्थ होऊन आपल्या नोकरीचा राजीनामा दिला, घरातील सर्व सामान विकले आणि थेट राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील एक गाव गाठले. तेथे डॉ. सिंहांनी गावकऱ्यांवर आयुर्वेदिक औषधोपचार तर सोबतीने शिक्षणप्रसार करण्यास सुरवात केली.\nकधीकाळी धान्याची मोठी बाजारपेठ म्हणुन ओळख असलेला अलवार जिल्हा हा खाणकाम व जंगलतोडीमुळे कोरड़ा व उजाड़ बनला होता. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने परंपरागत पद्धतीने पाण्याची साठवणुक करण्याऐवजी लोकांनी बोअरवेल खोदुन पाणी उपसले होते. हजार-हजार फुटापर्यंत बोअर मारुन लोकांनी पृथ्विची चाळणी करुन टाकली होती. त्यावेळी शिक्षणापेक्षा पाण्याचा प्रश्न जास्त बिकट असल्याचे जाणवल्याने, जल हेच त्यांचे जीवन बनले.\nसुरवातीला पावसाचे पाणी जमीनीत मुरवण्याकडे लक्ष दिल्याने एकाच मॉन्सूनमध्ये विहिरी भरण्यास सुरवात झाली. ’डार्क झोनमध्ये’ समाविष्ट असलेला हा भाग पाण्याची पातळी वाढून अल्पावधितच ’व्हाईट झोंनमध्ये’ म्हणजे भरपूर पाणी असलेल्या भागात परावर्तित झाला. परंपरागत पद्धती उदा; मातीचे लहान-लहान बंधारे, पाणी जमिनीत नैसर्गिकरीत्या झिरपण्याच्या पद्धती; ज्या ग्रामीण भागातील लोकांनी सोडून दिल्या होत्या, त्या परत सुरु करायला लावल्या.\nराजस्थानमधील पाच नद्यांना म्हणजेच रुपारेल, भागनी, जहाजवाली, अरवारी, सारसा ह्यांना पुनर्जिवित करून लाखो लोकांचे आयुष्य बदलले. प्रयत्नाच्या पराकाष्ठेमुळे जवळपास 1 हजार गावात पाणी परत आणले गेले. आतापर्यंत 8600 पेक्षा जास्त ‘जोहड़’, चेक डॅम व अनेक विविध प्रकारचे उपक्रम हे वाळवंटी भागात राबवले आहेत.\nभारताचे जलपुरुष असा लौकिक असलेले राजेन्द्रसिंह म्हणतात,\nस्वातंत्र्यानंतर 70 वर्षात दुष्काळ पडण्याचे क्षेत्र दहा पटीने तर पुरग्रस्त भाग आठ पटीने वाढले आहेत. आम्ही कमी पावसाचे क्षेत्र असणाऱ्या अरवारी नदीच्या आजुबाजुच्या प्रदेशातुन उस, कापुस, तांदूळ पूर्णपणे हद्दपार केले असुन तिथे तीळ, बाजरी, ज्वारी, तुर हयांची शेती सुरु केली; जी कमी पाण्यात घेतली जाणारी असून पौष्टिकगुण जास्त असणारी पिके आहेत. ज्यामुळे आपले घरदार सोडुन गेलेले अनेक शेतकरी परत येउन नवीन पद्धतीने जमीन कसायला लागले आहेत.\nतेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व बिहारमध्ये आपले काम वाढवले आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना जलयुक्त शिवार अभियानाचे कौतुक करत असताना, हे जलसंवर्धनाचे मॉडेल भारतभर राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते. गंगा स्वच्छ होण्यातील सर्वात मोठा अडथळा हा तिच्या विविध उपनद्यांवर बांधलेल्या मोठाल्या धरणांचा आहे असे ते मानतात. जलयुक्त शिवार, छोटी तळी, विहिरी, मातीचे बंधारे ह्यांसारख्या पारंपरागत पद्धती; महाकाय धरणांपेक्षा जास्त सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे त्यांचे मत आहे.\nभगीरथी नदीवर प्रस्तावित असणारा लोहारीनाग सारखा जलविद्युत प्रकल्प बंद पाडणे, देशभरातील अनेक नद्यांना प्रदुषणाच्या विळख्यातुन मुक्त करण्यासाठी किनारी भागा��� लोकांमध्ये जलसाक्षरता पसरवणे,पर्जन्यपुरक शेती करण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे असे अनेक कार्यक्रम ते देशभर करत आहेत.\nजलसंधारण व जलव्यस्थापन क्षेत्रातील अतुलनीय कार्यामुळे त्यांना आशिया खंडाचे नोबेल पारितोषिक समजल्या जाणाऱ्या रेमन मॅगासेसे पुरस्काराने 2001 साली गौरवण्यात आले. 2015 साली तर स्टॉकहोमला पाण्याचे नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तर ‘द गार्डियनने’, डॉ राजेन्द्रसिंह यांचे नाव ‘पृथ्वीचे अस्तित्व टिकवुन ठेवण्यास, आशेची किरण असलेल्या जगातील 50 लोकांत घेतले आहे.\nह्या आधुनिक भगीरथास, माझा साष्टांग नमस्कार.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← सर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (२)\nपरमवीर चक्राचे डिजाईन तयार करणारी तुम्हाला माहित नसलेली ‘मराठी स्त्री’ →\nभारतातील ‘ह्या’ देवीसमोर गुडघे टेकले होते दस्तुरखुद्द औरंगजेबाने\nया समाजात लग्नाआधी मुलांना जन्म देऊन मग ठरवलं जातं ‘लग्न करायचं की नाही\nराजकुमारी रत्नावती, जादुगार सिंधू सेवडा आणि असंख्य प्रेतात्म्यांनी नटलेला ‘भानगड किल्ला’\nआजही रहस्य बनून राहिलेल्या ‘राणी पद्मावती’ बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत\nअवघ्या ८ वर्षांच्या या भारतीय मुलीने अख्ख्या दुबईकरांची मने जिंकलीत\n‘या’ शस्त्रांच्या आधारे उत्तर कोरिया देऊ शकतो अमेरिकेला आव्हान…\nजगप्रसिद्ध Academy Awards च्या बाहुलीला “Oscars” नाव कसं पडलं-जाणून घ्या\nवाचा : भय्यूजी महाराजांबद्दलच्या काही महत्वाच्या पण कमी ज्ञात गोष्टी\nउन्हाळ्यात घरात थंडावा टिकवण्याच्या या अफलातून टिप्स ट्राय करा\nसाला मैं तो ‘President’ बन गया: Donald Trump च्या निवडणुक विजयाचा प्रवास\nभारताची चिंता वाढवणारा : चिनी ड्रॅगनचा ५ वा अवतार\nरामभटा जर जगात पांडुरंग असेल तर तुला तो मोठा दंड करील : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३८\nतुमचा स्मार्टफोन फारच लवकर डिस्चार्ज होण्यामागे ही १० कारणे आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/palghar-will-hitendra-thakur-join-hands-congress-33707", "date_download": "2019-08-25T16:06:57Z", "digest": "sha1:LKHSVNP5UMHEOV4556DLP4LXMAQMZQV6", "length": 10178, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Palghar : will Hitendra Thakur join hands with congress | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांची बविआ काँग्रेस आघाडी सोबत जाणार का \nपालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांची बविआ काँग्रेस आघाडी सोबत जाणार का \nपालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांची बविआ काँग्रेस आघाडी सोबत जाणार का \nगुरुवार, 7 फेब्रुवारी 2019\nविरार : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोबत घ्यावे यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रयत्न केले जात आहेत . तर भाजपनेही ठाकूर यांच्याकडे चाचपणी चालवली आहे . पण हितेंद्र ठाकूर अजून आपली भूमिका उघड करायला तयार नसल्याचे दिसते .\nविरार : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोबत घ्यावे यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रयत्न केले जात आहेत . तर भाजपनेही ठाकूर यांच्याकडे चाचपणी चालवली आहे . पण हितेंद्र ठाकूर अजून आपली भूमिका उघड करायला तयार नसल्याचे दिसते .\nलोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशा आघाड्या आणि युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत . पालघरवर साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पालघर जिल्ह्यात सद्या भाजपचा खासदार असला तरी या जिल्ह्यावर वर्चस्व असलेला पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडी ( बविआ) कडे पाहिले जात आहे. बविआला सोबत घेण्यासाठी साऱ्यांचा आटापिटा सुरू आहे . परंतु बविआ नेतृत्वाने मात्र मौन बाळगल्याने उत्सुकता मात्र ताणली गेली आहे.\nपालघर लोकसभा मतदार संघांची निर्मिती झाल्यानंतर पहिला खासदार निवडून आला तो स्थानिक पक्ष असलेल्या बविआचा . बळीराम जाधव हे निवडून आले होते . पण 2014 मध्ये मोदीलाटेत भाजपच्या चिंतामण वनगा यांनी बळीराम जाधव यांचा पराभव केला. दरम्यानच्या काळात वनगा यांचे निधन झाले . कॉंग्रेचे राजेंद्र गावित यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला . पालघरच्या पोट निवडणुकीत बळीराम जाधव यांच्या पराभव करून पुन्हा एकदा भाजपचा झेंडा रोवला असला तरी वर्ष भरात पूल खालून बरेच पाणी वाहून गेले आहे.\nबविताची या मतदार संघातील ताकद पाहून दोन्ही काँग्रेसची आघाडी बविआने आपल्या सोबत येण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसऱ्या बाजूला युती ही बविआला आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे सद्या तरी बविआच्या पक्ष नेतृत्वाने याबाबत युती किंवा आघाडी करायची याबाबतचे आपले पत्ते उघडले नसून त्यांनी वेट ऍण्ड वाच ही भुमुक घेतली आऊन आपण योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले आहे .\nआज बविआच्या ताब्यात वसई विरार महानगर पालिका आहे . जिल्हा परिषदेतही बविआच्या जास्त जागा आहेत . जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर विधानसभेचे मतदार संघ असून या तीन मतदार संघात मतदारांची संख्या सर्वात जास्त असल्याने बविआला सर्वच पक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत . तसे प्रस्ताव ही पाठविले जात आहेत हे सर्व होत असताना बविआचे नेतृत्व मात्र मौन पाळून बसल्याने या निवडणुकीत बविआ कोणासोबत जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे .\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपालघर palghar काँग्रेस विरार भाजप खासदार लोकसभा वसई\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/indian-air-force-vice-chief-air-marshal-rks-bhadauria-takes-a-sortie-on-rafale-aircraft-at-french-air-forces-mont-de-marsan-air-base-88742.html", "date_download": "2019-08-25T15:37:32Z", "digest": "sha1:LLFBKVQPJIYYHMT65NLPJI5Y2S3VJOIG", "length": 19242, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "गाजावाजा झालेल्या राफेल विमानाची पहिली भरारी, राफेल गेमचेंजर ठरले, वायूसेनेची प्रतिक्रिया", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nगाजावाजा झालेल्या राफेल विमानाची पहिली भरारी, राफेल गेमचेंजर ठरले, वायूसेनेची प्रतिक्रिया\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : देशभरात गाजलेलं राफेल (Rafale) लढाऊ विमानाने अखेर आकाशात भरारी घेतली. भारतीय हवाई दलाचे (IAF) उपप्रमुख अर्थात वाईस चीफ एयर मार्शल आर के एस भदौरिया यांनी फ्रान्समध्ये राफेल विमानाची चाचणी घेतली. राफेल विमान भारतासाठी गेम चेंजर ठरेल, अशी प्रतिक्रिया भदौरिया यांनी दिली.\nराफेलची चाचणी घेतल्यानंतर भदौरिया म्हणाले, “खूपच जबरदस्त अनुभव होता. राफेल विमानाचा भारतीय वायूसेना कशापद्धतीने उपयोग करु शकेल, याबाबतचे अनेक बारकावे इथे शिकून घेतले. शिवाय एसयू -30 सोबत त्याचं संलग्नीकरण कसं करता येईल हे सुद्धा जाणून घेतलं जाईल”\nराफेल लढाऊ विमानातील टेक्नॉलॉजी आणि हत्यांरांमुळे भारतीय वायूसेनेसाठी राफेल विमान गेम चेंजर ठरेल. युद्धजन्य परिस्थितींमध्ये राफेलची भूमिका निर्णायक असेल, असा विश्वास भदौरिया यांनी व्यक्त केला.\nयेत्या दोन महिन्यात राफेल विमान भारताला सोपवू असं फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर जीगलर यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं. शिवाय भारताला सर्व 36 राफेल लढाऊ विमाने येत्या दोन वर्षात सोपवण्यात येतील, असंही त्यांनी म्हटलं होतं.\nभारत आणि फ्रान्स यांच्यात 36 राफेल विमान खरेदीचा व्यवहार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर देशभरात राफेल खरेदी व्यवहारावरुन मोठा राडा पाहायला मिळाला. तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. यूपीए सरकारने केलेल्या व्यवहाराच्या दुप्पट किमतीत हा व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. शिवाय मोदींनी अनिल अंबानींना थेट फायदा पोहोचवल्याचा आरोप आहे. लोकसभा निवडणुकांमध्येही राफेल डीलचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. लोकसभा निवडणुकांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरला.\nराफेल एक असं लढाऊ विमान आहे जो एक मिनिटात 60 हजार फूट उंच झेप घेऊ शकतो.\nराफेलची मारक क्षमता ही जवळपास 3700 किलोमीटर इतकी आहे.\nहे लढाऊ विमान 2200 ते 2500 किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकतो.\nयामध्ये मिटीअर मिसाईल आणि इस्त्राईल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.\nमोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात 126 राफेल विमानांचा करार झाला होता, मात्र त्यावेळी काही नियम अटींमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नव्हता.\n18 च्या किंमतीत 36 विमानं मिळतायत, गैरव्यवहाराचा संबंधच नाही : दसॉल्ट\nराफेल करार कसा झाला सरकारने सुप्रीम कोर्टात ए टू झेड सांगितलं\n‘राफेल’ असते, तर परिणाम वेगळे असते : एअरफोर्स चीफ मार्शल\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nअर्थव्यवस्थेत तेजी आणण्यासाठी मोदी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत\nसरकारी बंगल्यातून मुक्काम हलवा, दोनशे माजी खासदारांना केंद्राचे आदेश\nजे���नयूला मोदींचं नाव द्या, भाजप खासदार हंसराज हंस यांची मागणी\nमहाराष्ट्र पोलिसांचा चीनमध्ये स्वातंत्र्य दिन\nभाजप महिला खासदाराच्या 21 वर्षीय मुलाला कोलकात्यात अटक, रुपा गांगुलींचं…\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nIndependence Day 2019 | लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे नयनरम्य…\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद���मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2863/", "date_download": "2019-08-25T16:23:52Z", "digest": "sha1:RZGDJYXMNYYKWCMAFJGEOGCU3VV2BPGF", "length": 4157, "nlines": 105, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-सखे तुझ्या विरहाने", "raw_content": "\nशब्द हा बाणा प्रमाणे तिक्ष्ण असतो.....\nसकाळच्या दवामुळे अंग माझे चिंब झाले\nसखे तुझ्या सोबतचे क्षण मनात रंगले\nआठवावे क्षण ते किती\nआता क्षणा क्षणांची गं\nगोळा बेरीज शून्य झाली ...\nआता फक्त उरला गं\nसखे तुझ्या सोबती गं\nकाटे सुद्धा फुले वाटे\nफुले सुद्धा मला बोचे\nसखे तुझ्या सोबती गं\nमला जगणे मान्य होते\nमला मरणे भाग होते....\nमला मरणे भाग होते.......\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: सखे तुझ्या विरहाने\nआता फक्त उरला गं\nसखे तुझ्या सोबती गं\nकाटे सुद्धा फुले वाटे\nफुले सुद्धा मला बोचे\nसखे तुझ्या सोबती गं\nमला जगणे मान्य होते\nमला मरणे भाग होते....\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-08-25T15:32:06Z", "digest": "sha1:VQXW2RETPAG5VTMFHEWSKBQRHTQTJNYZ", "length": 11439, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुक्कुटपालनातून महिलांचे होणार आर्थिक सक्षमीकरण | Dainik Prabhat", "raw_content": "\nकुक्कुटपालनातून महिलांचे होणार आर्थिक सक्षमीकरण\nगराडे- कुक्कुटपालन व्यवसायासाठी महिलांना चालना देण्यात येत आहे. यातून महिलांसाठी स्वयंरोजगार निर्माण झाला आहे. त्यामुळे कुक्कुटपालनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणार आहे, असे मत कॉंग्रेसचे जिलाध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले.\nभिवरी (ता. पुरंदर) येथे पुरंदर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून संजय जगताप यांच्या हस्ते 100 महिलांना गावरान कोंबड्यांची प्रत्येकी 25 पिल्ले, 1 खुरावडे आणि खाद्य देण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते, कॉंग्रेसचे पुरंदर तालुका उपाध्यक्ष संदिप फडतरे, सरपंच काजल गायकवाड, उपसरपंच भरत गायकवाड, व्हाईस चेअरमन भाऊसाहेब दळवी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धोंडिबा कटके, वीर नेताजी तरूण मंडळाचे अध्यक्ष संभाजी नाटकर, ग्रामपंचायत सदस्य मोहीनी लोणकर, श्रीकांत येळवंडे, माजी सरपंच सुवर्णा कटके, प्रहार अपंग क्रांती संघटनेची महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा ढवळे, भैरवनाथ चतुर्मुख दिंडीचे अध्यक्ष दादा कटके, रामदास सावंत, नवनाथ कटके, हरीदास दळवी, शिवाजी घारे, दत्ता कटके, मोहन गायकवाड, प्रकाश कटके, अजय कटके, धर्माजी गायकवाड, सचिन लिंभोरे आदी उपस्थित होते.\nकार्यक्रमात महिलांना गावरान कोंबड्यांची 21 दिवसांची 25 पिल्ले दिली. ही पिल्ले 120 दिवसांनी अंड्यावर येऊन पुढील 150 ते 160 दिवस अंडी देतील. पहिला लॉट अंडावर येईल, त्या दिवशी दुसऱ्या लॉटच्या 50 कोंबड्यांची पिल्ले सभासदांना देण्यात येणार आहेत. त्यापुढील काळात अशा साखळी पध्दतीने सातत्य राहणार आहे. कंपनीकडुन चार ते साडेचार रुपये प्रति अंडे असा हमीभाव देण्यात येणार आहे. खुडूक कोंबड्या 90 ते 100 रूपये प्रति किलो दराने विकत घेणार आहे. याप्रमाणे तालुक्‍यातील इतर गावांतही ह��� उपक्रम राबविण्यात येणार आहे. असे पुरंदर शेतकरी उत्पादकचे संचालिका व पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते यांनी सांगितले. दत्तात्रय ताम्हाणे यांनी प्रास्तविक केले. माऊली घारे यांनी सूत्रसंचालन केले. तर भाऊसाहेब दळवी यांनी आभार मानले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%85%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2", "date_download": "2019-08-25T16:51:14Z", "digest": "sha1:SP2YG3LHH77ELY72ZCRLUGHKDPOPUGZN", "length": 3227, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nयंदाची आयपीएल भारतातच, २३ मार्चला पहिला सामना\nअभिषेक नायर बनला केकेअार अकादमीचा मुख्य प्रशिक्षक\nकेदार जाधवला वेध पुनरागमनाचे\nक्रिकेटपटूंनाही दुसरा चान्स हवा - संदीप पाटील\nगडगंज श्रीमंत 'एमसीए'कडे पैसे नाहीत, मुंबई पोलिसांची १४.२१ कोटींची थकबाकी\nअसा खेळला जातो क्रिकेट सामन्यांवर सट्टा\nअायपीएल सट्टेबाजीप्रकरणी अभिनेता अरबाझ खानला समन्स\nअायपीएलची फायनल 'त्याच्या' जीवावर बेतली\nसनरायझर्स हैदराबाद फायनलमध्ये, अाता जेतेपदासाठी चेन्नईशी झुंजणार\nअायपीएलच्या फायनलची काॅमेंट्री अाता मराठीतही\nमुंबई इंडियन्सची दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध अग्निपरीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s222430", "date_download": "2019-08-25T15:42:45Z", "digest": "sha1:3F5Y7BSAJEWEDPI3MFIWT2XKG3Q3JW5L", "length": 9292, "nlines": 220, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "पाप शहर 480x800 आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली मूळ\nपाप शहर 480x800 आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Nokia202\nकेट बेकिन्सेल अंडरवर्ल्ड ब मध्ये\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी पाप शहर 480x800 अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजे���ार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2019/06/04/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2019-08-25T16:41:04Z", "digest": "sha1:JKY5ZX74HNZSGNXOLD4EEGPFU4T7QCV3", "length": 6680, "nlines": 109, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "बोटी व लहान होड्या प्लास्टीकने झाकून ठेवा | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर बोटी व लहान होड्या प्लास्टीकने झाकून ठेवा\nबोटी व लहान होड्या प्लास्टीकने झाकून ठेवा\nबोटी आणि लहान होड्या मालकांना बंदर खात्याची सूचना\nगोवा खबर:मान्सूनच्या काळात व जून ते सप्टेंबर या प्रतिबंधित काळात ज्या बोटी व लहान होड्या न झाकलेल्या स्थितीत असतील त्या प्लास्टीकने झाकून ठेवा किंवा त्यामधील असलेले इतर सामान अशा जागी सुरक्षित जागी ठेवा जेणेकरून लहान होड्या मोकळ्या जागेत खुल्या राहणार नाहीत आणि त्याचा उपद्रव न होता पुनरावृत्ती टळेल असे बंदर खात्याने बोट व लहान होड्यांच्या मालकांना कळविले आहे\nजर जास्तीत जास्त काळजी घेण्यात आली नाही तर लहान होड्यांमध्ये पाणी जमा होऊन हा गोवा सार्वजनिक आरोग्य कायद्याच्या ३७ कलमाखाली उपद्रव ठरतो आणि डासांची पैदास होण्याच्या शक्यतेमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊन पाण्यापासून उद्भवणारे आजार जसे मलेरीया आणि डेंग्यू होण्याचा संभव असतो.\nPrevious articleराज्यपालांकडून ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमीचा 70 वा दीक्षांत सोहळा संपन्न\nकेंद्रीय पथके करणार पूरबाधित राज्यांचा दौरा\nअरुण जेटली यांच्या निधनावर पंतप्रधानांकडून शोक व्यक्त\nसोपटे, शिरोडकर स्वखुशीने भाजपात; पक्षाने एक पैसा खर्च केला नाही:तेंडुलकर\nराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यांत ’16 एमएम’ मधील 71 चित्रपटांची नव्याने भर\nअमेरिकेत उपचार घेऊन मुख्यमंत्री पर्रिकर गोव्यात परतले\nख्रिश्चन बांधवांनी भक्तीभावाने पाळला माँडी ��्थस्डे\nसुभाष वेलिंगकर आता होणार राजकारणात सक्रीय\nशिवसेनेच्या दक्षिण गोवा विद्यार्थी विभाग प्रमुखपदी कुडतरकरची नियुक्ती\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोवा टुरिझमतर्फे किंग मोमो निवडण्यासाठी प्रवेशिका देण्याचे आवाहन\nभाजपच्या विजयात संघटनमंत्र्यांचा सिंहाचा वाटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/pm-narendra-modi-in-foundation-stone-laying-ceremony-of-mumbai-kalyan-metro-324897.html", "date_download": "2019-08-25T15:49:23Z", "digest": "sha1:IOMNMUG4NSL3UWVFZ265FZQFTWWHBH7F", "length": 17787, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आमचं सरकार धावणारं, मुंबईवरचा ताण कमी करणार - नरेंद्र मोदी | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nआमचं सरकार धावणारं, मुंबईवरचा ताण कमी करणार - नरेंद्र मोदी\nराहुल गांधींना 'पर्यटना'साठी काश्मीरात जायचं असेल तर व्यवस्था करतो - सजंय राऊत\nअरुण जेटलींची एवढ्या कोट्यवधींची प्रॉपर्टी, कोण आहे वारसदार\nशाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया\n स्वत:ची मुलं जिथं शिकली तिथंच कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही दिलं शिक्षण\nVIDEO : 'खूप मोठं दुःख, माझा मित्र अरुण सोडून गेला'; पंतप्रधान मोदी भावुक\nआमचं सरकार धावणारं, मुंबईवरचा ताण कमी करणार - नरेंद्र मोदी\n'आमचा विकास आदर्श सारखा होणार नाही तर हा शाश्वत विकास असेल लोकांपर्यंत पोहोचणारा असेल.'\nकल्याण,(मुंबई)18 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कल्याणमध्ये 32 हजार कोटींच्या विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधनांनी मराठीत केली. पंतप्रधान म्हणाले मुंबई आणि ठाण्याने देशाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. या नव्या प्रकल्पांमुळे मुंबईची वाहतूक कोडींची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. लवकरच मुंबईत पावणे तीनशे किलोमीटरचं नवं मेट्रो जाळं निर्माण होईल असंही ते म्हणाले. आदर्श घोटाळ्यावरुनही पंतप्रधानांनी टोला हाणला.\nआमचा विकास आदर्श सारखा होणार नाही तर खरा आदर्श असेल असंही ते म्हणाले. गेल्या चार वर्षात 1 कोटी 25 लाखांपेक्षा जास्त घरं बांधली गेली. रेरा कायद्याची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असून हा कायदा लागू केल्याबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलं.\nमुख्यमंत्र्यांनी या वेळी डोंबिवली मार्गे तळोजा आणि वसई विरारकरांसाठी खास नव्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा केली.\nगेली अनेक वर्ष विविध प्रकल्प रखडले होते. ते भाजप सरकारने मार्गी लावले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाणे भिवंडी, डोंबिवली कल्याण हा भागा मुंबईपासून दुरावला होता. लोकलवर प्रचंड ताण येत होता. तो ताण दूर करण्यासाठी हे प्रकल्प आखण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.\nगेल्या 70 वर्षात वाढीव 70 लाख प्रवाशांची सोय करण्यात आली. मात्र गेल्या चार वर्षात दिड कोटी नवे प्रवासी प्रवास करू शकतील असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईच्या इतिहासात झाले नाही एवढे प्रकल्प मार्गी लागल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दीड लाख कोटींचे प्रकल्प मार्गी लागले आहेत.\nसिडकोच्या 90 हजार घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. 18 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. वाहतूकीच्या सर्व साधनांपासून ही घरं जवळ असणार आहेत अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.\nया मेट्रो मार्गाचं झालं भूमिपूजन\nमेट्रो 5 : ठाणे - भिवंडी - कल्याण\nलांबी - 25 किमी, 17 उन्नत स्टेशन्स\nमेट्रो 9 : दहिसर (पूर्व) ते मीरा भाईंदर\nलांबी - 10 किमी, 8 उन्नत स्टेशन्स\nVIDEO : स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nTags: Mumbai kalyan MetroPM narendra modiकल्याण मेट्रोदेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदी\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/maratha-reservation-issue-state-panel-to-submit-report-tomorrow-316440.html", "date_download": "2019-08-25T15:30:49Z", "digest": "sha1:AJM3JFIMY6CIUXSLXEC3O33SZF4WMOP4", "length": 12661, "nlines": 179, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nमुंबई, 14 नोव्हेंबर : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्य सचिवांकडे बंद पाकिटात हा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतरच राज्य सरकार अहवाल प्राप्तीचं पत्र कोर्टात सादर करेल. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जर समजा पुन्हा कोर्टात गेलेच तर सरकारची न्यायिक बाजू मांडण्यासाठी सरकारकडून ख्यातनाम वकील हरीश साळवे यांची नियुक्ती करणार आहे.\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nमुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव\nVIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'\nVIDEO: राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज\nVIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान\n कुत्राला बेदम मारहाण करतानाचा VIDEO केला शूट\nVIDEO: 'मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही'\n'असा नेता होणे नाही'; गिरीश महाजन, पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया\nVIDEO: माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचा 1952 ते 2019 जीवनप्रवास\nगोरेगावमध्ये केमिकल गोदामात अग्नितांडव आगीची भीषणता दाखवणारा VIDEO\nVIDEO: भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं निधन\nमुख्यमंत्र्यांचा खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार; प्रश्नाला दिलं 'हे' उत्तर\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज निर्णय, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या\nगोविंदा आला रे आला 'विजेता' सिनेमाच्या सेट सेलिब्रिटींनी फोडली हंडी\n'फक्त डोळ्यांनी पाहून इमारती ठरवल्या धोकादायक', पोलखोल करणारा SPECIAL REPORT\nभाजप प्रवेशाबाबत उदयनराजे भोसले काय म्हणाले\nश्रीनगरमध्ये सुरक्षा यंत्रणेवर दगडफेक; जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर\nVIDEO: भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; दुर्घटनेची भीषण दृश्यं\nVIDEO: राज��ारणापासून ते गाव-खेड्यापर्यंत दिवसभरातील टॉप 18 न्यूज\nप्लॅटफॉर्म ते स्टुडिओ...'त्या' एका VIDEOने बदललं आयुष्य\nSPECIAL REPORT: UNICEFचा प्रियांकाला पाठिंबा, पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटलं\nSPECIAL REPORT: डीजे बंदीचा पुणेरी घोळ डॉल्बीनंतर आता ढोलताशांवरही कडक निर्बंध\nVIDEO: फडणवीसांचा भक्तीरंग, महाजनादेश यात्रेवेळी वारकऱ्यांसोबत धरला ताल\nVIDEO: नारायण राणे भाजपमध्ये येणार की नाही\nVIDEO: उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया\nभाजप जिंकलं तरी मंत्रिमंडळ आमचंच, सुप्रिया सुळेंनी सांगितला 'हा' फॉर्म्युला\nसावरकरांच्या पुतळ्याची विटंबना; उद्धव ठाकरे म्हणतात....\nVIDEO: 'मोदी है तो मुमकिन है' या घोषणेवर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nबॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ\nवास्तूशास्त्र- प्रगतीसाठी घरातील पडदेही आहेत तेवढेच महत्त्वाचे, कारण...\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8/news/", "date_download": "2019-08-25T15:36:19Z", "digest": "sha1:MJUT6DF7YICT4F6GOD24UAHYKNBVTFBK", "length": 5765, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्पायडरमॅन- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू दक्षिणेतूनही निवडणुकीच्या रिंगणात\nपंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू दक्षिणेतूनही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असल्यानं काँग्रेसनं आपला येथील उमेदवार राखून ठेवल्याचं म्हटलं जात आहे.\nभारताच्या गुनीत मोंगाच्या ‘पीरियड- एंड ऑफ सेंटेंस’ लघुपटाला मिळाला OSCAR\nफ्रान्समध्ये या 'स्पायडरमॅन'नं वाचवला 4 वर्षांच्या मुलाचा जीव\nकॅमेरा तंत्र विकसित करून मराठमोळ्या भारतीयानं पटकावला ऑस्कर\nटायगर माझ्याहून चांगला डान्सर-स्पायडरमॅन\nफिल्म रिव्ह्यु : 'क्रिश 3'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sajagtimes.com/2019/05/", "date_download": "2019-08-25T16:21:46Z", "digest": "sha1:GWL7XLKV73RB4XG6ERSYVOMYX4X4ZMI2", "length": 63527, "nlines": 190, "source_domain": "www.sajagtimes.com", "title": "May 2019 - Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nपांडुरंग पवार यांच्या निधीतून बांगरवाडी पाझरतलाव दुरुस्ती ग्रामस्थांमध्ये समाधान\nपांडुरंग पवार यांच्या निधीतून बांगरवाडी पाझरतलाव दुरुस्ती ग्रामस्थांमध्ये समाधान\nबांगरवाडी परिसर कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करणार – पांडुरंग पवार\nबेल्हे | बांगरवाडी येथील १९७८ साली बांधलेला व त्यावेळी झालेल्या निकृष्ट कामामुळे सध्या कुचकामी ठरलेल्या पाझरतलावाचे दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रगतीपथावर आहे.\nयामुळे पावसाळ्यानंतर परिसरातील विहिरींची व विंधनविहीरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार असून, आगामी काळात परिसरातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हा पाझरतलाव विशेष फायदेशीर ठरणार आहे.बांगरवाडी येथे गावठाण हद्दीजवळ दुधवडी व बांधुडा या ���ोन डोंगरांच्यामध्ये सुमारे चाळीस वर्षांपूर्वी झालेला जुना पाझरतलाव आहे. या पाझर तलावातून पावसाळ्यात तलाव भरल्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती असून अडचण व नसून खोळंबा अशी या पाझरतलावाची परिस्थिती होती व गळतीमुळे पाणी वाहून जात असल्याने पाण्याचा विशेष फायदा होत नव्हता. या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास २२ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.\nया दरम्यान या पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम सध्या प्रगतीपथावर असून, काल (ता.२९) सकाळी या कामाची जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी सरपंच जालिंदर बांगर, उपसरपंच हेमलता बांगर, बाळशीराममहाराज बांगर, प्रदीप पिंगट, मोहन बांगर, मंगेश बांगर, बाबू बांगर, सचिन बांगर, गोविंद बिचारे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. दरम्यान या पाझर तलावाची पाण्याची गळती थांबविण्यासाठी बंधाऱ्याच्या भिंतीत ६० ते ७० फूट खोल चर खोदून ५०० मायक्रोन जाडीचा प्लास्टिक कागद टाकून माती टाकून त्यावर रोलिंग करण्यात आले असल्याचे पांडुरंग पवार यांनी सांगितले. हा प्लास्टिक कागद सुमारे ६० वर्षे टिकू शकतो.या बंधाऱ्यात एकूण २.४३ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होणार असून बांगरवाडीचा पाणिप्रश्न सुटणार असल्याचेही पांडुरंग पवार यांनी सांगितले.आगामी काळात बांगरवाडी परिसर कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करणार असल्याचेही पांडुरंग पवार यांनी स्पष्ट केले.\nराज्याच्या आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्षपदी विवेक पंडित\nपदाचा वापर केवळ आदिवासी विकासासाठीच – विवेक पंडित\nसजग वेब टिम, मुंबई\nउसगाव/ मुंबई | राज्यातील आदिवासी भागातील दुर्बल घटक आदिवासींच्या विकासाशी निगडित शासनाच्या विविध उपक्रमांचा, उपाययोजनांचा, शासनाच्या धोरणांचा अमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या आदिवासी क्षेत्र आढावा समितीच्या अध्यक्ष पदावर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि विधानसभेचे माजी सदस्य विवेक पंडित यांची फेब्रुवारी महिन्यात नियुक्ती करण्यात आली होती. आज (दि.२८ मे) रोजी राज्य शासनाने शासन निर्णय पारित करून शासनाने पंडित यांना राज्यमंत्री दर्जा द��ला आहे.मंत्रिपदाचा मोह कधीही नव्हता आणि नसेल,या पदाचा वापर केवळ आदिवासी विकास आणि आदिवासी दुर्बलांच्या हितासाठी करण्यात येईल असे पंडित यांनी सांगितले. विवेक पंडित यांच्या सामाजिक योगदान आणि अनुभवाचा सन्मान केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्रमजीवी संघटनेच्या वतीने अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी आभार व्यक्त केले.\nराज्यातील आदिवासी क्षेत्रात आजही कुपोषण, बेरोजगारी, आरोग्याचे प्रश्न, आदिवासींचे स्थलांतर, आदिवासींचे शिक्षण इत्यादी अनेक प्रश्न वर्षानु वर्षे प्रलंबित आहेत. याबाबत अनेकदा मागण्या, आंदोलन होतात, सरकार दरबारी निर्णय होतात, धोरणं बनवली जातात, निधीची तरतूद केली जाते मात्र अमलबजावणीतील त्रुटींमुळे हे सर्व प्रश्न प्रलंबीतच राहतात. वेळोवेळी योग्य पाठपूरठा आणि आढाव्याच्या अभावी त्या धोरणांना न्याय मिळत नाही. याबाबत आदिवासी विकासाशी संबंधित सर्व खात्यांवर लक्ष केंद्रित करून आढावा घेणाऱ्या यंत्रणेच्या निर्मीती बाबत सरकार विचारधीन होते. नुकतेच सरकारने राज्यस्तरीय आढावा समितीची निर्मिती करून या समितीच्या अध्यक्षपदी विवेक पंडित यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. या समिती मध्ये , वित्त विभाग, शालेय शिक्षण विभाग,\nपाणी पुरवठा व स्वछता विभाग, विभागांचे अपर मुख्य सचिव तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, नगर विकास विभाग, आदिवासी विकास विभाग,(ग्राम विकास व पंचायत राज), ग्राम विकास व जलसंधारण विभाग या विभागाचे प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभागाचे सचिव, माहिती व प्रसिद्धी विभागाचे महासंचालक, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन आणि राजमाता जिजाऊ माता- बाल आरोग्य व पोषण मिशन मुंबई, चे मिशन महासंचालक, आयुक्त , आदिवासी विकास, नाशिक ,आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना हे सर्व उच्च पदस्थ अधिकारी या समितीचे सदस्य म्हणून काम पाहणार असून आदिवासी विकास विभागाचे सह सचिव/ उपसचिव समीतीचे सदस्य सचिव असतील.\nआज या बाबत शासना तर्फे राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी प्रकाश वाजे यांनी शासन निर्णय जारी करून अध्यक्ष पंडित यांना राज्यमंत्री दर्जा आणि या पदासाठी उपलब्ध सुविधा आणि सेवा याबाबतचा तपशील जाहीर केला.\nआदिवासी विभागासह आदिवासी भागात राबविण्य��त येणाऱ्या इतर विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटीचा आढावा घेऊन योजनांचा लाभ प्रत्यक्ष तळागाळातील घटकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आधी करणार असून, येत्या काळात आदिवासींच्या जीवनाशी निगडित कुपोषण, बेरोजगारी, शिक्षण, स्थलांतर, वनाचा हक्क या आणि यासारख्या इतर प्रश्नाबाबत प्रभावी कृती कार्यक्रम आखण्यात येईल असेही यावेळी विवेक पंडित यांनी सांगितले.\nसमर्थ इन्स्टिट्यूट व टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रा.लि.यांच्यात तिसरा सामंजस्य करार\nसजग वेब टिम, जुन्नर (सुधाकर सैद)\nबेल्हे | समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था बेल्हे व टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि.यांच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दुसरा व महाराष्ट्र राज्यातील तिसरा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.टोयोटा किर्लोस्कर मोटार या कंपनीच्या माध्यमातून समर्थ शैक्षणिक संकुलात ऑटोमोबाईल बॉडी रिपेअर व ऑटोमोबाईल पेंट रिपेअर हे एक एक वर्षाचे दोन अभ्यासक्रम प्रशिक्षण व तांत्रिक शिक्षण विभाग,एन सी व्ही टी दिल्ली सरकारच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले आहेत.या अभ्यासक्रमांना प्रत्येकी २१ याप्रमाणे ४२ विद्यार्थी प्रवेशित झालेले होते.\nअद्ययावत प्रशिक्षण उपकरणे, प्रशिक्षण सामग्री,साधने, तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन इत्यादी सर्व प्रकारच्या सुविधा या विद्यार्थ्यांना प्रदान केलेल्या आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि कुशल व सक्षम होण्यासाठी प्रशिक्षित करणे हे आमच्या संस्थेचे ब्रीद आहे असे शॉ टोयोटा पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पालवनकर यांनी सांगितले.\nसदरच्या कॅम्पस ड्राइव्ह मध्ये २८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.या विद्यार्थ्यांना संपत हाडवळे व स्वप्नील कवडे यांनी प्रशिक्षण दिले.\nयावेळी टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रा.लि.चे पश्चिम विभाग ट्रेनिंग हेड प्रदीप दत्त गुप्ता,बिक्रम वर्मा आदी उपस्थित होते.या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सर्व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व सातत्यपूर्ण काम हाच यशाचा गाभा असून त्याचे उदात्तीकरण व अंमलबजावणी यापुढेही अशीच वृद्धींगतपणे होवो�� अशा सदिच्छा दिल्या.\nBy sajagtimes latest, आंबेगाव, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, शिक्षण किर्लोस्कर, टोयोटा, बेल्हे, समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट 0 Comments\n“दिल्या घरी सुखी राहा” निकमांचा गिरेंना टोला\nसजग वेब टीम, आंबेगाव\nमंचर | ” शिरूर लोकसभा मतदार संघात २०१४ मध्ये मोदी लाटेमुळे मला यश आले नाही. मात्र त्यावेळी आमच्यात राहून विरोधकांना मदत करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन तालुकाध्यक्ष अरुण गिरे यांनी केले. त्यांनी सूर्याजी पिसाळ यांनाही लाजवेल असा दगाफटका केला.” असा पलटवार शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रचार प्रमुख व मंचर बाजारसमितीचे सभापती देवदत्त निकम यांनी केला आहे.\nघासून नव्हे तर अगदी ठासून १८ हजार मतांचा दगाफटका गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनी दिल्यामुळेच निकम पराभूत झाल्याची कबुली निकम यांनी दिली. असा आरोप गिरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता.\nया आरोपाला सडेतोड उत्तर देताना देवदत्त निकम म्हणाले, ” राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मला लोकसभेची उमेदवारी दिली. निवडून आणण्यासाठी वळसे पाटील यांनी जीवाचे रान केले. पण मोदी लाटेमुळे माझा पराभव झाला. माझ्या सारख्या शेतकरी कुटुंबातील तरुणाला भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्ष पदावर दोन वेळा व बाजारसमितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी वळसे पाटील यांनी दिली आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला संधी देण्याचे धोरण वळसे पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आहे.”\nगिरे हे एका गॅरेज मध्ये काम करत होते. त्यांना विद्यार्थी काँग्रेसचा युवक अध्यक्ष करण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. त्यानंतर त्यांना निवडून आणून पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी वळसे पाटील यांनी दिली. त्यावेळी शिक्षकांच्या बदल्याचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते. शिवसेनेच्या एका महिला सदस्याने गिरे यांना जिल्हा परिषद सभागृहात झोडपून काढल्याचे सर्वश्रुत आहे. जून २०१४ मध्ये मंचर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आपणच बोलला होता की, मी पक्ष बदलला तर मला फाशी द्या. हे आपले फेकू वाक्‍य जनता विसरलेली नाही.\nगेल्या लोकसभा निवडणुकीत गिरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष होते. सदसदविवेक बुद्धीला स्मरून त्यांनी सांगावे की, तुम्ही माझे मनापासून काम केले की विरोधात काम केले हे संपूर्ण जनतेला ठाऊक आहे. तुम्ही विरोधी काम करूनही व कमी कालावधी मिळूनही या मतदार संघातील जनतेने चांगले मताधिक्‍य दिले. याच मतदारसंघात तुम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने व पक्षनेतृत्वाने एवढी मोठी पदे देऊनही आपण पक्षाशी व पक्ष नेतृत्वाशी बेइमानी करून शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे राहिलात, तेव्हा ह्याच जनतेने आपल्याला थोडेथोडके नव्हे तर तब्बल ५८ हजारांच्या फरकाने उचलून टाकले आहे. स्वतःच्या मेंगडेवाडीतही बहुमत मिळाले नाही. यावरून आपली आपल्या गावातील लोकप्रियता समजून येते. नेतृत्वाशी बेईनामी करणे हे आमचे पिंड नाही. आमचे एवढेच सांगणे आहे की, ‘दिल्या घरी सुखी रहा’.\nकेंद्र व राज्य पातळीवरील विविध कामे, प्रकल्प याचे निर्णय कोण घेते. हे आपले अज्ञान आहे. त्यामुळे विमानतळ , रेल्वे, महामार्ग ह्या प्रश्नावर कोणाला जबाबदार धरावे याचेही ही आपल्याला भान राहत नाही, त्यामुळे अर्थहीन प्रश्न उपस्थित करून जनतेची दिशाभूल करणे थांबवा. ह्या प्रश्नांबाबत निवडणूक प्रचारात मी “लावरे तो व्हिडीओ” हे आपण पाहिले नसेल तर जरूर पाहून घ्या.\nपराग साखर कारखान्याची उभारणी ही शिरूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार करण्यात आली आहे. पराग मुळे रोजगार निर्मिती झाली आहे. पराग कारखाना यावर्षी नसता तर शिरूर तालुक्‍यातील पाण्याअभावी जळणाऱ्या उसाचे काय झाले असते हे तेथील शेतकऱ्यांकडून जाणून घ्या. भीमाशंकर च्या बाबतीत तुम्ही चिंता करण्याचे अजिबात कारण नाही, जनतेने निवडून दिलेले लोकनियुक्त संचालक मंडळ सक्षम आहे व ते चांगले काम करत आहे.\n२३ तारखेला आढळराव पाटील यांचे काय होणार याचा अंदाज आला आहे. आढळराव हे विधानसभेला उभे राहतील. त्यानंतर आपले भवितव्य काय आहे असा प्रश्न गिरे यांना भेडसावू लागल्याने आपले अपयश झाकण्यासाठी इतरांवर बिनबुडाचे आरोप ते करत आहेत. विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीची तुम्ही चिंता करण्यापेक्षा शिवसेनेचा उमेदवार कोण असेल व त्यात आपला नंबर कुठे आहे. याचे आत्मचिंतन करावे. असा सल्लाही गिरे यांना निकम यांनी दिला आहे.\nशिवसेनेतील नाराजांचा आणि सोनवणेंच्या जातीयवादी प्रचाराचा आढळ��ावांना फटका – अतुल बेनके\nसजग वेब टिम, जुन्नर\nनारायणगाव : जुन्नर विधानसभा मतदार संघातून शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना चाळीस ते पंचेचाळीस हजार मतांची आघाडी निश्‍चित मिळेल.असा विश्‍वास युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी व्यक्त केला आहे.\nजुन्नर तालुका हा कोल्हे यांचा तालुका असल्याने येथून ते किती मताधिक्य घेणार यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. जुन्नरमधून त्यांना मोठी आघाडी भेटली तर ते चांगली लढत देऊ शकतील. राष्ट्रवादीच्या नेत्यांना तरी त्यांनाच आघाडी मिळेल, याचा विश्वास वाटतो आहे.\nबेनके म्हणाले, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जुन्नर तालुक्‍यात नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली होती. प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस व मित्र पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने सहभागी झाले होते. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्योजक असल्याने या भागात तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील,शेती पूरक व्यवसाय सुरू करतील या भावनेने मतदारांनी मागील तीन निवडणुकीत आढळराव पाटील यांना मोठ्या विश्‍वासाने संधी दिली होती. मात्र शेती, सिंचन, सहकार, दळणवळण या सर्व आघाडीवर खासदार आढळराव पाटील अपयशी ठरले.\nनिवडणुकीच्या तोंडावर खासदार आढळराव पाटील यांच्या पुढाकारामुळे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महामार्गाचे काम अपूर्ण असताना आमदार सोनवणे यांनी चाळकवाडी येथे टोल सुरू करुण टोलचा झोल केला. यामुळे शिवनसेच्या गटनेत्या अशा बुचके यांच्या नाराज समर्थकांच्या नाराजीचा फटका आढळराव पाटील यांना बसणार आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आमदार सोनवणे यांनी तालुक्‍यात जातीयवादी प्रचार सुरू केला. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे घराघरांत पोचलेले डॉ. अमोल कोल्हे यांना महिला, युवती व तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. निवडणूक प्रचारात खासदार आढळराव पाटील व शिवसेनेचे नेते डॉ.कोल्हे यांच्यावर खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका केली.मात्र डॉ.कोल्हे यांनी सुसंस्कृतपणे प्रचार केला.ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी वर्गणी काढून डॉ. कोल्हे यांना मदत केली, असे ���ेनके यांनी सांगितले.\nBy sajagtimes latest, Politics, खेड, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, शिरूर अतुल बेनके, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नर, डॉ अमोल कोल्हे, शिरूर लोकसभा 0 Comments\nविनापरवाना बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल\nसजग वेब टिम, आंंबेगाव (प्रमोद दांगट)\nगावडेवाडी | येथे बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानाही विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी ७ जणांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nविजय विलास कराळे वय ३३,गौरव रामदास गावडे वय ३१,सचिन बबन गावडे वय २९,कैलास भगवन्त गावडे ४०,देवराम बाळकृष्ण गावडे वय ५०,भास्कर बाबासाहेब जगताप वय ४०,संदीप भाऊसाहेब गावडे सर्व रा गावडेवाडी ता आंबेगाव अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.\nमंचर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र हिले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे\nगावडेवाडी येथे शनिवारी (दि १८ रोजी) सकाळी ८.४५ वाजता गावडेवाडी येथील बैलगाडा घाटात विनापरवाना काही लोकांनी बैलगाडा शर्तीचे आयोजन केल्याची माहिती मंचर पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, बिटजमादार सुनील शिंदे,राजेंद्र हिले,पोलीस शिपाई योगेश रोडे ,रमेश करंडे याना माहिती मिळाली असता पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ,पोलीस नाईक राजेंद्र हिले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथील लोकांना न्यायालयाच्या निर्देशानुसार बैलगाडा शर्यतीस बंदी असल्याचे सांगितले,तसेच नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाई करण्याचा इशारा दिला तरी देखील काहींनी बैलगाडा शर्यत चालू ठेवली ,त्यामुळे पोलिसांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजक व बैलगाडा मालक अश्या ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे पोलीस जमादार सुनील शिंदे पुढील तपास करत आहे. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यती वर बंदी असून कुठेही बैलगाडे पळवणे हा कायद्याने गुन्हा आहे.त्यामुळे कुणीही बैलगाडे पळवून कायदा हातात घेऊ नहे असे आवाहन पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले आहे.\nखेड तालुक्यातून अमोल कोल्हेंना ३० हजाराचे लिड : दिलीप मोहिते पाटील\nसजग वेब टीम, राजगुरूनगर\nराजगुरूनगर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना खेड तालुक्यातून ३० ते ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा दावा खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. महिला, तरुण, माळी समाज आणि इतर मागासवर्गीयांची बहुतांश मते राष्ट्रवादीला मिळतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला आहे.\nआम्ही तालुक्याच्या गावागावात प्रचार केला, शंभर ते सव्वाशे कोपरसभा आणि नऊ-दहा मोठ्या सभा घेतल्या. सर्वठिकाणी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. याउलट विरोधी लोकांच्या सभांना गर्दी होत नव्हती. त्यांची उद्धव ठाकरेंची सभाही फ्लॉप झाली. पंतप्रधान मोदींची हवाही कुठे दिसली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांना तालुक्यात सभाही घेता आली नाही. शेवटच्या दिवशी राजगुरूनगरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या रॅलीला दोनशे लोकही नव्हते. याउलट त्याच दिवशी डॉ. कोल्हेंच्या रॅलीला प्रचंड गर्दी उसळली होती. मात्र डॉ. कोल्हे यांना सर्वठिकाणी उदंड प्रतिसाद मिळणारा यावरून तालुक्यात त्यांना ३० ते ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास मला वाटतो, असे मोहिते म्हणाले.\nआम्ही नेत्यांनी गावागावात प्रचार केला, मात्र गावातील कार्यकर्त्यांना गावातच ठाण मंडून बसण्यास सांगितले होते. आम्ही गावात गेल्यावर खासदारांनी तुमच्या गावात काय काम केले आणि खासदार कधी तुमच्या गावात आले होते का आणि खासदार कधी तुमच्या गावात आले होते का एवढे दोन प्रश्न आवर्जून विचारायचो. त्यांची उत्तरे बहुतांशवेळा नकारार्थी यायची. त्यावर मग त्यांना मत कशासाठी द्यायचे असा प्रश्न विचारल्यावर लोकांच्या लक्षात वस्तुस्थिती यायची आम्हाला सकारात्मक वातावरण तयार व्हायचे. याउलट नोटबंदी, जीएसटी, बैलगाडा शर्यती आणि खोट्या आश्वासनांमुळे विरोधी बाजूंवर लोकांचा राग दिसत होता. शिवसेना आणि भाजपचे लोक एकमेकांबरोबर प्रचंड भांडत होते आणि त्यानंतर अचानक गळ्यात गळे घालू लागले हेही लोकांना पटले नाही, त्यामुळे तालुक्यात आम्हाला मताधिक्य निश्चित असल्याचे असेही मोहिते यांनी सांगितले.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, मावळ, शिरूर खेड, डॉ अमोल कोल्हे, दिलीप मोहिते पाटील, राजगुरूनगर, राष्ट्रवादी काँग्रेस, शिरूर लोकसभा 0 Comments\nआंबेगाव विधानसभेचा शिवसेनेचा उमेदवार कोण शिरूरच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष\nसजग वेब टीम, आंबेगाव\nमंचर : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अँड अविना�� रहाणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सुरेश भोर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पलांडे आदी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. शिरूर लोकसभा निवडणूक निकालाच्या गणितावरच आंबेगावचा शिवसेनेचा उमेदवार ठरणार आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून निश्‍चित आहे.\nआंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या सहा विधानसभा निवडणुका वळसे पाटील यांनी जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत मताधिक्‍याची कमान वाढती ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेगाव मधून आढळराव यांनी १८ हजार ७०० मताधिक्‍य घेतले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवड़णुकीत अरुण गिरे यांना विधानसभेला उमेदवारी देवून वळसे पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न झाला होता.\nप्रत्यक्षात निवडणूक निकालात वळसे पाटील ५९ हजार मताधिक्‍याने विजयी झाले. त्यामुळे वळसे पाटील यांच्या विरोधात कोणता तगडा उमेदवार द्यावा याची चर्चा शिवसेनेत सुरु झाली आहेत.\nवळसे पाटील यांचा विजय रथ रोखण्यासाठी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कल्पना आढळराव पाटील यांना उतरविले होते. पण त्यांचाही पराभव झाला होता. वळसे पाटील यांना ३७ हजाराचे मताधिक्‍य मिळाले होते. या उमेदवारा व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एखादा मोठा कार्यकर्ता गळाला लावण्याची खेळीही शिवसेनेकडून होवू शकते. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा कोणाला ग्रीन सिग्नल मिळणार यावर उमेदवारीचे गणित अवलंबून आहे.\nआंबेगाव विधानसभेला शिरूर तालुक्‍यातील ३९ गावे जोडलेली आहेत. तेथील उमेदवार देण्याचा निर्णय झाल्यास जयश्री पलांडे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. अरुण गिरे यांनीही गेली पाच वर्ष मतदारसंघ पिंजून काढला आहे. या निवडणुकीत तेदेखील भक्कम दावेदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच आंबेगाव विधानसभेचा शिवसेनेचा उमेदवार ठरणार आहे. शिवसेनेच्या दृष्टीने लोकसभेला दगा फटका झाला तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याच्या हलचाली मातोश्रीकडून होण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास वळसे पाटील विरुद्ध आढळराव पाटील अशी थेट लढत होवू शकते अशी चर्चा मतदार संघात सुरु आहे.\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळाल्या रोजगाराच्या संधी\nसजग वेब टीम, जुन्नर (सुधाकर सैद)\nबेल्हे | समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलातील इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.\nऔद्योगिक क्षेत्रात इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांची संख्या आणि तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे.तांत्रिक ज्ञान,संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल, मुख्य विषयाबाबतचे सखोल ज्ञान,प्रात्यक्षिक ज्ञान व्यवहारिक दृष्टिकोन या सर्व बाबींचा विचार करूनच कंपनी विद्यार्थ्यांची निवड करत असल्याचे किला कंपनीचे अधिकारी म्हणाले.समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये शिकत असलेल्या कौस्तुभ चव्हाण याची इंडियन ऑइल कार्पोरेशन मध्ये टेक्निशियन अँपरेंटीस म्हणून तर सुशांत हाडवळे याची जे.कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.मुंबई मध्ये ट्रेनी इंजिनियर म्हणून निवड झाल्याची तसेच २.२० लाखाचे वार्षिक पॅकेज सदर विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख प्रा.प्रवीण सातपुते यांनी दिली.\nकॅम्पस ड्राइव्ह २०१९ अंतर्गत समर्थ पॉलिटेक्निकच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधील आकाश ढोबळे,पवन शिंदे,अक्षय दुश्मन, पल्लवी गुंजाळ,बाबू शिंदे व सौरभ कुटे यांची तर समर्थ इंजिनिअरिंग च्या सिव्हील विभागातून ओंकार शिंदे व अनंत करंडे यांची द किला कोटिंग कंपनी मुंबई मध्ये निवड करण्यात आली.टाटा मोटर्स पिंपरी चिंचवड मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील धनेश भोर व तुषार पवार यांची निवड झाली असून २.५ लाख वार्षिक पॅकेज त्यांना देण्यात येणार असल्याचे प्राचार्य अनिल कपिले यांनी सांगितले.\nनिवड झाल्याबद्दल सदर विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.\nBy sajagtimes latest, आंबेगाव, जुन्नर, पुणे, शिक्षण बेल्हे, समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट 0 Comments\nमां���रवाडी जळीतकांड करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी\nमुस्लिम समाजाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी\nसजग वेब टीम, जुन्नर\nमांजरवाडी|येथील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील सर्वसामान्य गरीब टपरीधारक रशीद तांबोळी (वय५५) यांच्यावर जून्या भांडणाचा राग मनात धरून मध्यरात्री सिगारेट विकत घेण्याच्या बहाण्याने बोलावून अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या भ्याड हल्ल्याबाबत जुन्नर तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांना पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे येथे प्रत्यक्ष भेटून समाज शिष्टमंडळाद्वारे आरोपी ॠषीकेश पोपट लोखंडे व किरण कानिफनाथ जाधव यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन देण्यात आल्याची माहीती अल्पसंख्यांक संनियंत्रण समितीचे सदस्य राजू ईनामदार व कादरीया वेलफेअर सोसायटी जुन्नरचे अध्यक्ष अब्दूल रऊफ खान यांनी दिली.\nयावेळी शिष्टमंडळ प्रतिनिधी म्हणून सादिक आतार,अकबरखान पठाण,मेहबूब काझी, अकबर बेग,मुबारक तांबोळी,एजाज चौधरी,गफूर तांबोळी, उस्मान तांबोळी,रज्जाक तांबोळी,अहमद सय्यद,जाकीर तांबोळी,शोएब तांबोळी आदींसह मोठ्या संख्येने मुस्लीम समाजबांधव हजर होते.\nतपासात कुठल्याही प्रकारची कमतरता न ठेवता आरोपींचे यापूर्वीच्या स्थानिक कायदेशीर नोंदी तपासून कठोर शिक्षेसाठी कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी शिष्ठमंडळाला दिले.\nनारायणगाव पोलीसठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जून घोडे पाटील यांनी कर्तव्यदक्षपणे तपासकरून तत्परतेने आरोपींना अटक केल्याबद्दल तसेच मांजरवाडी येथील ग्रामस्थांनी सदभावनेने पीडीत रशीद तांबोळी यांना वैद्यकीय उपचारासाठी मदत केल्याबद्दल पोलीस प्रशासन आणि मांजरवाडी ग्रामस्थांचे व्यावेळी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांसमोर आभार व्यक्त केले.\nपवित्र रमजान महिण्याचे उपवास सुरू असताना रशीद तांबोळी यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याबद्दल सर्वत्र खेद व्यक्त होत आहे.तांबोळी यांना पुणे येथील सुर्या हाॅस्पिटल येथे दाखल केले आहे.मोठ्याप्रमाणात भाजल्यामुळे त्यांची तब्येत गंभीरच आहे. आर्थिक परीस्थिती अतिशय बिकट असल्याने सर्व समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी श्री.तांबोळी यांना आर्थिक मदत करावी असे ��वाहन यावेळी जुन्नर तालुका मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आले.\nBy sajagtimes latest, आंबेगाव, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र जुन्नर, मांजरवाडी 0 Comments\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे August 6, 2019\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा July 31, 2019\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित July 30, 2019\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी July 25, 2019\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड July 25, 2019\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-3144", "date_download": "2019-08-25T16:24:53Z", "digest": "sha1:QA7JWJUK5V23RDXRM3GT45DVVGIPGNAS", "length": 14384, "nlines": 101, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nझायरा, नेमकं घडलं काय\nझायरा, नेमकं घडलं काय\nसोमवार, 15 जुलै 2019\nशाळा नावाच्या प्रकरणाची नुकतीच आपल्या आयुष्यात सुरुवात झालेली असते. ‘ट्विंकल ट्विंकल’ आणि ‘बाबा ब्लॅक शिप’चा ठराविक परफॉर्मन्स आपला अगदी तोंडपाठ असतो. आई-बाबा, येणारे जाणारे पाहुणे आपल्या अंगातले हे कलागुण पाहून एकूणच आपलं कौतुक करताना थकत नाहीत आणि नेमकं याच घातवेळी एखादा लांबचा काका-मामा एक गुगली आपल्यासमोर टाकतो. ‘मोठेपणी कोण होणार तू’ त्या वयात ना प्रश्नाचा अर्थ समजतो ना व्याप्ती. आपल्या इवलुशा नजरेत आपल्याला जे भव्यदिव्य वाटतं ते उत्तर आपण देऊन टाकतो. पण खरंतर त्या उत्तरामागं हमखास एक व्यक्ती असते. आपल्या आजूबाजूची, कधीतरी एकदा नजरेसमोरून गेलेली किंवा टीव्ही-चित्रपटांतून आपल्याला भेटलेली. आपला आणि फक्त आपलाच असणारा एक आयडॉल.\n‘दंगल’नंतर अभिनेत्री झायरा वसीमही अशीच अनेकांचा आयडॉल झाली असणार. गेल्या आठवड्यापर्यंत तिच्याकडं आयडॉल म्हणून बघणाऱ्या देशभरातल्या कित्येकांना आपल्या स्वप्नांवर क्षणभर का असेना शंका आली असणार. आपण जी स्वप्न पाहतोय, ती आपल्या देवाला आवडणार नाहीत, त्या स्वप्नांमुळं आपण त्याचे नावडते होऊ, हे असे अनेक प्रश्न अनेकांच्या डोक्‍यात आवर्तनं करत असणार. कारण या घटनेची ही टोकाची बाजू जेवढ्या आकांडतांडव पद्धतीनं समोर आली, तितकीच कुजबुजत चर्चा तिला तो निर्णय का घ्यावा लागला असेल यावर झाली.\nआमीर खान सारख्या सुपरस्टारसोबत बॉलिवूडमध्ये लाँच होणं ही साधी गोष्ट नाही आणि पदार्पणाच्या चित्रपटामुळं ‘राष्ट्रीय पुरस्कारा’चा मानकरी होणं ही तर त्याहून अवघड बाब. बॉलिवूडच्या किंगची सोबत पहिल्याच चित्रपटात मिळणं हे कदाचित ‘बिगिनर्स लक’ असेलही. पण प्रदर्शित झालेल्या फक्त दोन चित्रपटांच्या माध्यमातून ‘अभिनया’च्या जोरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणं, हे उपजत गुण आणि अपार मेहनत यावरच शक्‍य आहे. चित्रपट सृष्टीत मोठा पल्ला गाठण्याची क्षमता असणाऱ्या या अभिनेत्रीला अवघ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीनंतर या क्षेत्रातून बाहेर पडावंसं वाटणं आणि त्यासाठी तिनं धर्माचं कारण पुढं करणं या अगदी अनपेक्षित गोष्टी मागच्या आठवड्यात घडल्या. झायराच्या या पोस्टवर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. सगळेजण आपापल्या परीनं व्यक्त झाले. कोणी तिला विरोध केला, कोणी तिची थट्टा केली, कोणी या कृतीला पब्लिसिटी स्टंट म्हटलं, तर काहींनी ‘दीदी, आप हमारी आयडॉल हो’ असं सांगत तिच्या या कृतीचं समर्थन केलं. मी मात्र अजूनही कन्फ्युज्ड आहे. इतर वेळी स्वतःचं मत तयार करायला एवढा वेळ न लावणारी मी, यावेळी मात्र ‘नेमकं काय घडलं असेल’ यातच अजूनही अडकलीये.\nएका सर्वसामान्य घरातून आलेली, अभ्यासात हुशार असणारी, १७-१८ वर्षांची मुलगी अचानक एखाद्यादिवशी ‘बॉलिवूडमध्ये माझी प्रगती होत असली, तरी मी खूश नाही. हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असं सोशल मीडियावर लिहून मोकळी होते, आणि आपण आपापले निष्कर्ष काढून मोकळं होतो. हा निर्णय तिचा स्वतःचा असेल आणि अगदीच व्यक्तिगत असेल तरीही तिची सहा पानांची पोस्ट वाचून तिच्यावर कोणताच दबाव नव्हता, असं स्पष्टपणे सांगता येईल का\nझायराच्या बाबतीत तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना, ज्या भौगोलिक परिस्थितीचं ती प्रतिनिधित्व करते यातूनच स्पष्ट होतात. वयाच्या १२ व्या वर्षांपासून ड���प्रेशनचा सामना करणाऱ्या, ‘दंगल’ चित्रपटासाठी केस बारीक कापले म्हणून काश्‍मीरमधल्या कट्टावरवाद्यांच्या जीवे मारण्याच्या धमक्‍या सहन करणाऱ्या, काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यावर फुटीरतावाद्यांची कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी ऐकणाऱ्या या १८ वर्षांच्या मुलीकडून आपण काय अपेक्षा करू शकतो चंदेरी पडद्यावर इन्सिया साकारलेल्या, स्वतःच्या वडिलांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या या मुलीला अचानक याच चंदेरी दुनियेचा उबग येतो चंदेरी पडद्यावर इन्सिया साकारलेल्या, स्वतःच्या वडिलांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या या मुलीला अचानक याच चंदेरी दुनियेचा उबग येतो हे सगळं असं सहज आणि उगाच का घडेल हे सगळं असं सहज आणि उगाच का घडेल अतिरेक होतोय, पण नेमका कशाचा\nसतत हिंसाचार-अशांतता असणाऱ्या वातावरणात वाढलेली झायरा ज्यावेळी सहजसोप्या वाटणाऱ्या मुख्य प्रवाहात येऊ पाहते, तेव्हा तिला विरोध करणारे अनेक धार्मिक आवाज तिच्या आजूबाजूला सतत घुमत राहतात. ते तिला तिच्या चुकांची, तिच्या वागणुकीमुळं धर्माला, वर्चस्वाला पोचणाऱ्या धक्‍क्‍यांची जाणीव करून देतात. आपल्यासारख्यांसाठी तिचं वागणं, बोलणं, व्यक्त होणं अगदी साधं सरळ, नेहमीचं असतं, पण धर्म आणि परंपरा यांचा अतिरेक करू पाहणाऱ्यांना ते सहन होत नाही. गरज नेमकी आहे कसली या धार्मिक दबावाला बळी न पडता, संघर्ष करण्याची, की संघर्ष करावा इतकी टोकाची परिस्थिती निर्माणच होणार नाही याची काळजी घेण्याची या धार्मिक दबावाला बळी न पडता, संघर्ष करण्याची, की संघर्ष करावा इतकी टोकाची परिस्थिती निर्माणच होणार नाही याची काळजी घेण्याची धर्मव्यवस्था ही आपलं जगणं सोपं करणारी हवी ना धर्मव्यवस्था ही आपलं जगणं सोपं करणारी हवी ना झायरानं बॉलिवूड सोडण्याचा निर्णय नेमका का घेतला हे कदाचित कधीतरी स्पष्टपणे समोर येईलही किंवा ती तिचा निर्णय बदलेलही. पण गरज आहे ती कोणत्याही धर्माच्या अतिरेकी दबावाला कमी करण्याची.\nब्लॉग कला गुगल चित्रपट\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/corn-health-benefits/", "date_download": "2019-08-25T16:28:39Z", "digest": "sha1:YZM32POFEPYS7VKQCTVNHYCQJLYCMOJM", "length": 9400, "nlines": 99, "source_domain": "arogyanama.com", "title": "मक्याचे कणीस खाण्याच्या खास पद्धती, 'हे' फायदे होतील, जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\nमक्याचे कणीस खाण्याच्या खास पद्धती, ‘हे’ फायदे होतील, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात मक्याची कणसे बाजारात मोठ्याप्रमाणात विक्रिसाठी येतात. या काळात ही पौष्टीक कणसे आवश्य खावीत. कारण हा एक परिपूर्ण आहार आहे. मक्याच्या दान्यांची भजी तसेच अनेक पदार्थ बनवता येतात. मक्याचे कणीस भाजून खाल्यास स्वादिष्ट लागते. मक्याचे वानस्पतीक नाव जिया मेज आहे. आजारी व्यक्ती, रक्त कमी असणे किंवा इतर समस्यांसाठी काही लोक मक्याचा भरपूर वापर करतात. मका खाण्याच्या काही पद्धती आणि फायदे जाणून घेवूयात.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nकसे खावे, कोणते फायदे होतात\n* मक्याचे दाने काढल्यानंतर उरलेल्या मक्याला जाळुन राख करा. आणि चिमुठभर राख मधासोबत मिसळून दिवसातून २-३ वेळा खा. खोकला दूर होतो. काही भागात या उपायाचा उपयोग हृदयरोग दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो. परंतु येथे मधाच्या जागी लोणी वापरले जाते.\n* ४० ग्राम मका अर्धा लिटर पाण्यात उकडा आणि जेव्हा पाणी अर्धे होईल तेव्हा ते गाळुन प्या. यामुळे मुत्रपिंडाचे रोग दूर होतात.\n* ताज्या मक्याच्या कणसांना पाण्यात उकळा. यानंतर पाणी गाळुन यामध्ये मिश्री मिसळून प्यायल्याने मूत्रविसर्जनाची आग आणि मुत्रपिंडाचा कमकुवतपणा दूर होतो.\n* टीबीचा रोग दूर करण्यासाठी रुग्णाला मक्याची भाकरी खाऊ घातल्याने फायदा होतो. ताप उतरल्यानंतर रुग्णाला अशक्तपणा जाणवतो, अशावेळी मक्का अवश्य खाऊ घालावा. मका एक पूर्ण आहाराप्रमाणे काम करते आणि शरीराला ऊर्जा प्रदान करते.\n* मक्याचे दाने उकडून खाल्ल्याने पोट मजबूत होते. हे रक्त वाढवण्याचे काम करते. रक्ताची कमतरता असल्यास महिन्यातून एकदा तरी कणीस उकडून खावे.\n* मक्याचे कणीस जाळून त्याची राख तयार करा. यानंतर हे बारीक करुन त्यामध्ये चवीसाठी काळे मीठ टाका. हे दिवसातून एक चमचा खाल्ल्याने खोकला, कफ आणि सर्दी बरी होते.\n* कणीस स्वच्छ करुन पिण्याच्या पाण्यात उकडून घ्य���. मका उकडल्यानंतर हे पाणी एक ग्लासमध्ये घ्यावे. यामध्ये मध टाका. अगोदर मक्याचे दाने चावा आणि नंतरच हे पाणी प्या. हे किडनी आणि मूत्रतंत्रला चांगले बनवते. किडनीच्या स्वच्छतेसाठी हा उत्तम उपाय आहे. यामुळे मुतखडा होण्याची शक्यता कमी होते.\n* मक्याचे २० ग्राम दाने कुस्करुन एक ग्लास पाण्यात उकळावेत. पाणी अर्धे होईल तेव्हा यामध्ये एक चमचा मध टाका. हे मिश्रण दिवसातुन दोन वेळा लहान मुलांना प्यायला दिल्याने ते अंथरुण ओले करणार नाहीत.\nकॅन्सरपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी लक्षात ठेवा 'या' ७ गोष्टी, जाणून घ्या\nशुध्द तुपाचा 'असा' वापर केल्याने केस पांढरे होणार नाहीत, जाणून घ्या इतर १० फायदे\nशुध्द तुपाचा 'असा' वापर केल्याने केस पांढरे होणार नाहीत, जाणून घ्या इतर १० फायदे\n‘ही’ काळजी घेतल्यास मुलांना लहान वयात चष्मा लागणार नाही\n‘लवबाईट’च्या घावांवर करा ‘हे’ घरगुती उपाय \nहेपाटाइटिसच्या संसर्गापासून वाचण्यासाठी करा ‘हे’ उपाय\nपालकांनी पुरेसा वेळ दिल्यास मुले होतील जास्त हुशार\nझोप येत नसेल तर एकदा ‘हा’ ज्यूस घेवून बघाच १० मिनिटात येईल झोप\nलिव्हरसाठी ‘हे’ पदार्थ धोकादायक\nजीभ शरीरातील सर्वात मजबूत मांसपेशी, जाणून घ्या इतर ९ फॅक्ट्स\n आईस्क्रीम मध्ये वापरले जाते वनस्पती तेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cancel-the-membership-of-the-assembly-of-mla-nitesh-rane-officers-association-demandmhak-388363.html", "date_download": "2019-08-25T15:38:05Z", "digest": "sha1:55DP7YVBH73XCKYZTRAWFM3VZNHDHRU6", "length": 18467, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nitesh Rane,Narayan Rane ,नितेश राणे यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी,cancel the membership of the Assembly of MLA Nitesh Rane officers association demand | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nनितेश राणे यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nPM मोदींच्या भेटीनंतर परदेशातील 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराचे पुर्नबांधणी\nनितेश राणे यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी\nनितेश राणे यांना जामिन मिळू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे.\nमुंबई 5 जुलै : अधिकाऱ्यांना चिखलाने आंघोळ घालणाऱ्या आमदार नितेश राणे यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघटनेने केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून संघटनेनं ही मागणी केली आहे.नितेश राणे यांना जामिन मिळू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे.\nमुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपअभियंत्याच्या अंगावर केलेली चिखलफेक राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजिव आणि कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या चांगलीच अंगाशी आली आहे. Research भारतातल्या काही भागात एवढी उष्णता वाढेल की जगणही कठीण होईल\nकणकवली कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळला आहे. नितेश राणेंसह इतर आरोपींना कोर्टाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकला. तसेच शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना काल अटक करण्यात आली होती. नितेश राणे आणि त्यांच्या जवळपास 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(अ), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितेश राणेंसह सर्व आरोपींना दुपारी 3 वाजता कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने नितेश राणे यांच्यासह सर्व आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nबॉलिवूडचे 'हे' दोन स्टार सिनेमे सोडून बिहारमध्ये करत आहेत शेती\nनारायण राणे यांनी मागितली माफी\nमुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. इतकंच नाही तर शेडेकर यांना शिवीगाळ करत खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकारामुळे नितेश राणेंवर चौफेर टीका केली जात आहे. नितेश यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत नारायण राणे यांनी स्वतः माफीदेखील मागितली. तसंच 'नितेशनं केलेलं कृत्य चुकीचं होतं. मी त्याचं समर्थन करत नाही',असंही राणे यांनी म्हटलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/bollywood-stars/", "date_download": "2019-08-25T15:32:37Z", "digest": "sha1:JDSYRB5DTRVMH4XEC6BYBTVBBNPZSPYW", "length": 7404, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bollywood Stars- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबॉलिवूडचा सर्वात मोठा वाद मिटला करण जोहरच्या सेल्फीमध्ये दिसली कंगना रनौत\nमोदींच्या शपथविधी समारंभानंतर करण जोहर आणि कंगना रनौत यांचा तो सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.\nयूपीच्या या सेलिब्रिटींचीच चालते बॉलिवूडवर सत्ता\n...आणि चक्क कपिल शर्माने पूजा सावंतला दिला नकार\nअभिनंदन यांचे 11 व्हिडिओ युट्यूबवर, भारताने तत्काळ हटवण्याचे दिले निर्देश\nविंग कमांडर अभिनंदनसाठी बॉलिवूड एकवटलं, बॉलिवूडकरांनी केलं ‘हे’ अपील\nया स्टार्सच्या हुबेहूब दिसणाऱ्या चेहऱ्यांना पाहिलंत का\n... म्हणून सिनेमा पाहायला जाण्यासाठी स्वतः रिक्षा चालवत पोहोचले अनिल कपूर\nघामाने भिजलेल्या सारा अली खानचा फोटो काढण्यात चाहते दंग, तर अब्रामने घातले वेगवेगळ्या रंगाचे बूट\n10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा\nओशोच्या आश्रमात बाथरूमही धुवायचा 'हा' बॉलिवूडचा सुपरस्टार\nVIDEO : हे बॉलिवूड कलाकार भारतात करू शकत नाही मतदान\nआलियापासून अक्षय कुमारपर्यंत हे बॉलिवूड कलाकार भारतात देऊ शकत नाहीत मत\nVIDEO : बॉलिवूडपासून क्रिकेट स��टार्सपर्यंत प्रिया दत्तच्या जागेसाठी हे उमेदवार आहेत चर्चेत\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/g-20/all/page-2/", "date_download": "2019-08-25T15:35:16Z", "digest": "sha1:2GKZ5KH4TXORRMI77JNIRGFPXZ7EFV6Z", "length": 6998, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "G 20- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांची या देशात होणार भेट\nपंतप्रधानपदाचा शपथविधी झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा पहिला परदेश दौरा कोणता असेल याबदद्ल माहिती कळलेली नाही पण 13 जूनला ते किरगिझस्तानला जाणार आहेत. तिथे ते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचीही भेट घेणार आहेत.\nपंतप्रधान मोदींना चढला फुटबॉलचा ज्वर, 'फिफा'च्या अध्यक्षांकडून मिळाली 'खास' भेट\nमोदींच्या प्रयत्नांना यश, 2022 च्या G20 परिषदेचा मान भारताला मिळणार\nशेतकऱ्यांच्या एल्गारापासून धनगर आरक्षणापर्यंत... या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nGood Morning :या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या, ज्या तुमचा दिवस बनवतील खास\nजिनपिंग यांच्याकडून मोदींचं कौतुक\nब्लॉग स्पेस Dec 30, 2015\nजागतिक स्तरावर छाप उमटवणारे वर्ष\nदहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उचलणं गरजेचं - मोदी\nओबामांकडून मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा\n'मित्रों अलविदा', परदेश दौरा आटोपून मोदी भारताकडे रवाना\nसिडनीत पंतप्रधान मोदींचा जयघोष \nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा ट��ला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/india-u19-world-cup/", "date_download": "2019-08-25T15:47:28Z", "digest": "sha1:ZK6B3ZSPSNCOLDLNJRE7BDA6TL2LHWSW", "length": 4803, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "India U19 World Cup- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभारताच्या अंडर १९ टीमने पाकला लोळवलं, ६९ धावांत पाडला खुर्दा\nअंडर-19 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताकडून पाकचा दारुण पराभव करण्यात आला आहे. भारतानं 69 धावांमध्ये पाकिस्तानचा खुर्दा पाडलाय.\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T15:31:07Z", "digest": "sha1:UUH3AZUBI2MYSZX3M6GWVJ6QX6KME5JG", "length": 4859, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बुजार निशानी - विकिपीडिया", "raw_content": "\n२९ सप्टेंबर, १९६६ (1966-09-29) (वय: ५२)\nबुजार निशानी (आल्बेनियन: Alfred Moisiu; जन्म: २९ सप्टेंबर १९६६) हा एक आल्बेनियन राजकारणी व आल्बेनियाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. जुलै २०१२ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेला निशानी ह्यापूर्वी आल्बेनिया सरकारमध्ये कायदामंत्री व गृहमंत्री होता.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nइ.स. १९६६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१५ रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/watches/men-s-8149-brown-stylish-curren-watch-in-brown-belt-price-pngJ0w.html", "date_download": "2019-08-25T15:55:52Z", "digest": "sha1:UOIV7UYQSG6JKE6HGGKEDVFHRW7KMC5I", "length": 13188, "nlines": 301, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "में s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nमें s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट\nमें s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमें s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट\nमें s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये में s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट किंमत ## आहे.\nमें s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट नवीनतम किंमत Aug 19, 2019वर प्राप्त होते\nमें s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्टशोषकलुईस उपलब्ध आहे.\nमें s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमें s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट दर नियमितपणे बदलते. कृपया में s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमें s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमें s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट वैशिष्ट्य\n( 1 पुनरावलोकने )\n( 2763 पुनरावलोकने )\n( 1016 पुनरावलोकने )\n( 4011 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 203 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nमें s 8149 ब्राउन स्टयलिश चुररें वाटच इन ब्राउन बेल्ट\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/petition-filed-against-6-mp-who-win-in-loksbaha-election-at-mumbai-court-87671.html", "date_download": "2019-08-25T16:29:25Z", "digest": "sha1:RVMFKT2DCH5DWZIZSH7MIZ7ZYJN75OSX", "length": 18916, "nlines": 177, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "विदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nविदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान\nगजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर\nनागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता नागपूर विदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायलयातील नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. विदर्भातील निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरल्याचा दावा करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप खासदार नितीन गडकरी, अशोक नेते, रामदास तडस, सुनील मेंढे, शिवसेना खासदार कृपाल तुमाने, काँग्रेस खासदार बाळू धानोरकर या खासदारांविरोधात याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे.\nकाही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण मतदान आणि मतमोजणीत फरक झाल्याचे दिसून येत आहे. या फरकाचा फायदा मोठ्या प्रमाणात विजयी उमेदवारांना मिळाला असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नागपूर विदर्भातील सहा खासदारांच्या निवडीला चक्क मुंबई उच्च न्यायलयात आव्हान देण्यात आलं आहे.\nनागपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार नितीन गडकरी यांना पुन्हा संधी देण्यात आली होती, तर काँग्रेसकडून नाना पटोले यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं. दरम्यान या मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी विजयी ठरले होते. दरम्यान गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी याचिका दाखल केली आहे.\nतर रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाणे आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात लढत होत आहे. यात शिवसेनेचे कृपाल तुमाणे यांचा विजय झाला होता. तर तुमाणे यांच्याविरोधात काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी याचिका दाखल केली आहे.\nत्याशिवाय चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, काँग्रेसच्या बाळू धानोरकर, वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र महाडोळे यांच्यात लढत झाली होती. यात काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांचा विजय झाला होता. त्यामुळे धानोरकर यांच्याविरोधात वंचितचे राजेंद्र महाडोळे यांनी याचिका दाखल केली आहे.\nत्याशिवाय गडचिरोली चिमूरमधून भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसने नामदेव उसेंडी यांना रिंगणात उतरवलं होतं. यात भाजपच्या अशोक नेते यांचा विजय झाला होता. तर भंडारा गोंदिया मतदारसंघातून भाजपचे सुनील मेढें तर आघाडीकडून नाना पंचबुद्धे रिंगणात उतरले होते. यात भाजपच्या सुनील मेंढे यांचा विजय झाला होता.\nवर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून चारुलता टोकस आणि भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस रिंगणात उतरले होते. यात विद्यमान खासदार रामदास तडस यांचा पुन्हा एकदा विजय झाला होता. दरम्यान या मतदारसंघातून विजयी झालेल्या सर्व खासदारांवर याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायलय या याचिकांवर काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना…\nतरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना :…\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nईडी, सीबीआयकडे सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रारी असूनही कारवाई नाही : पृथ्वीराज चव्हाण\nउदयनराजेंच्या भाजपप्रवेशाची चर्चा, भाजप खा. रणजित निंबाळकर म्हणतात आम्ही आधीपासूनच…\nऔरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुकीत अंबादास दानवे विजयी\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग…\nअरुण जेटली अनंतात विलीन, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप\nमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा मलकापूरकरांना नाहक त्रास, 5 तास वीज पुरवठा…\nRaj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज…\nराज ठाकरे पत्नी मुलाला घेऊन चौकशीला चाललेत की सत्यनारायण पूजेला\nRaj Thackeray | मनसैनिकांच्या टी शर्टवर EDiot Hitler, संदीप देशपांडेंसह…\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरे��चा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2019-08-25T16:36:20Z", "digest": "sha1:7TZHWCR7LCJKIPXLEXAVB5WTYLQVHSWL", "length": 12945, "nlines": 96, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "मूल्यवर्धनमुळे व्यापक संवेदनशीलता – Mulayvardhan", "raw_content": "\nवर्ग चालू असताना विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना शिक्षिका\nइतरांविषयी आस्था हे मूल्यवर्धनचे एक मूल्य आहे. ते बंधुता या लोकशाही मूल्याशी संबंधित आहे. या आस्थेच्या परिघात फक्त मानवी समाजच नाही तर संपूर्ण पर्यावरण आणि सजीव सृष्टीचा समावेश होतो. जि. प. शाळा दत्तपूर, केंद्र घाटनांदूर, ता. आंबेजोगाई, जि. बीड या शाळेत मुले अशी संवेदनशीलता अनेक प्रकारे दर्शवितात.\nशाळा ५ वी पर्यंतची आहे. एकूण ३६ विद्यार्थी व २ शिक्षक आहेत. यापैकी १५ मुले या गावातील आहेत व इतर सर्व मुले ही शेजारच्या घाटनांदूर गावातून येतात. खरे तर घाटनांदूर हे छोटे शहर आहे. अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा तेथे आहेत. असे असताना देखील २१ मुले इतक्या दुरून, रिक्षाने येतात यावरूनच या शाळेची गुणवत्ता विशेष आहे हे लक्षात येते. जून २०१७ पासून या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.\nदगडातील खोबणीचा उपयोग करून बनवलेले पेन स्टँड\nआपण जेव्हा वर्गात जातो तेव्हा मुलांनी केलेली कलाकुसर चहूकडे नजरेस पडते. मुलांनी स्वताची बस्करे स्वतः तयार केली आहेत. कागदाची कलाकुसर टेबल व भिंतीवर मांडलेली आहे. उपलब्ध साहित्यातून नाविन्यपूर्ण उपयुक्त वस्तू बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दगडाला निसर्गतः असलेल्या खोबणीचा उपयोग पेन स्टँड प्रमाणे केलेला आहे व ते टेबलावर ठेवलेले आहे.\nशाळेत दरवर्षी भरणाऱ्या ‘आनंद नगरी’मध्ये खाण्याच्या पदार्थांची व कलाकुसरीच्या वस्तूंची दुकाने मुलांद्वारे मांडली जातात.\nगावात होणाऱ्या सप्ताहाच्या वेळेला गाव-जेवण असते. त्यात लोक पत्रावळ्या एका ठिकाणी टाकायचे आणि तिथेच हात धुवायचे. सगळीकडे चिखल होत असे. पण मुलांनी या ठिकाणी स्वच्छता राखायची ठरवली. हात धुण्याची स्वतंत्र व्यवस्था करून प्रत्येकाला तिथे जाऊनच हात धुण्याची विनंती मुलांनी स्वत: पुढाकार घेऊन केली. परिसरात स्वच्छता राखली. पालकांनी मुलांना सहकार्यही केले आणि त्यांच्या या कृतीचे कौतुकही केले.\nमुलांनी दिवाळीत फटाके वाजवणे थांबवले, आणि फटाक्या ऐवजी झाड लावायचे ठरवले.\nशाळेतील काही मुले शांतता दूत म्हणून काम करतात. मुलांच्यातली भांडणे समजूत घालून सोडवतात. या शाळेतील मुले कविता, गोष्टी लिहितात, बालसाहित्य संमेलनात सहभाग घेतात. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा गावात सद्भावना गट आहे. शाळेच्या सर्व कामात आवश्यक असेल तेव्हा ती मुले सहकार्य करतात.\nया शाळेत ३ मुले अशी आहेत ज्यांचे पालक घाटनांदुरच्या शाळांमध्ये शिक्षक आहेत. परंतु त्यांनी आपल्या मुलांना जाणीवपूर्वक या शाळेत घातलेले आहे. शिक्षिकेने सांगितले की “मूल्यवर्धनचे उपक्रम सुरु केले आणि मुलांना काही वेगळे गृहपाठ मी दिले होते. तेव्हा एका मुलीच्या शिक्षक पालकांचा रात्री फोन ���ला. शाळेत काही वेगळा उपक्रम, विषय सुरु आहे का आमची मुलगी घरी येऊन शाळेत काय काय केले ते सांगत असते तेव्हा कळाले.”\nआणखी एक बोलके उदाहरण इ. ४ थीच्या वर्गातील एक मुलगी छान गब्दुल आहे. ‘बिनधास्त बंटी’ हा पाठ घेतल्यानंतर तिने ठरवले की यानंतर सारखे-सारखे वेफर्स खाणार नाही. तिने आपले वजन कमी करायचे ठरवले आहे असे तिची आई सांगत होती. असे छोटे-मोठे अनेक परिणाम मूल्यवर्धनच्या उपक्रमांचे होत आहेत.\nमूल्यवर्धनचा प्रभाव दाखवणारा या शाळेत घडलेला एक प्रसंग खूपच बोलका आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या शाखेने एकदा परिसरातील शाळांची उत्कृष्ठ परिपाठाची स्पर्धा आयोजित केली होती आणि अचानक भेटीसाठी त्यांचे कार्यकर्ते शाळेच्या परिपाठाच्या वेळेस आले होते.\nपरिपाठ चालू असतानाच भिंतीवर एक मोठा साप सर्वांना दिसला. त्यावेळी पूनम नावाची मुलगी शांतपणे समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, आपण कालच प्राण्यांशी कसे वागावे हे मूल्यवर्धनमध्ये शिकलेलो आहोत. साप दिसला तर काय करायचे हे आपल्याला बाईनी सांगितले आहे. कोणीही गडबड गोंधळ, पळापळ न करता, न घाबरता, आहात त्याच ठिकाणी बसून राहा. हे ऐकताच, मुले शांत राहिली. सापही शांतपणे निघून गेला. मूल्यवर्धनच्या उपक्रमाने हे प्रसंगावधान मुलांच्यात आणले आणि ती समयसूचकतेने वागली.\nही संपूर्ण घटना प्रबोधिनीचे कार्यकर्ते तटस्थपणे पाहत होते आणि मुलांचा हा उत्स्फूर्त सहभाग आणि जबाबदारीची वागणूक पाहून त्यांनी या शाळेची निवड उत्कृष्ठ परिपाठासाठी केली.\nअशा प्रकारे मुले इतर मुलांशी तसेच पर्यावरणातील इतर घटकांशी देखील संवेदनशीलपणे वागताना दिसत आहेत.\nमुलांची आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्ती – मूल्यवर्धनची किमया\nमुलांची आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्ती – मूल्यवर्धनची किमया\nमूल्यवर्धनमुळे शाळेचे वातावरणच बदलले\nसृजनशील शिक्षकांद्वारे मूल्यवर्धनची अध्यापनाशी सांगड\nइंग्रजी माध्यमाच्या शाळेबरोबरच्या स्पर्धेमुळे फायदा की तोटा\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sanjay-dina-patil/", "date_download": "2019-08-25T16:00:57Z", "digest": "sha1:D5CY4IGNSGGOIMAG3I3P6UUSQTAIDACT", "length": 6372, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sanjay Dina Patil- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n मनोज कोटक VS संजय दिना पाटील, ईशान्य मुंबईत वेगळी लढत\nभाजपचे नेते किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारल्यामुळे यावेळी ईशान्य मुंबईची लोकसभा निवडणूक सगळ्यात जास्त गाजली. भाजपतर्फे त्यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमधली ही एकमेव जागा. इथून संजय दिना पाटील हेच पुन्हा निवडणूक लढवत आहेत.\n'कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा दुर्दैवी'\n'संजय पाटलांनी गोळीबार केला'\nराष्ट्रवादी मेळावा गोंधळ प्रकरणी 4 कार्यकर्त्यांना अटक\nछोटा राजनच्या गुंडांची संजय दिना पाटलांना जीवे मारण्याची धमकी\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/shivrajsingh-criticises-opponents-32929", "date_download": "2019-08-25T15:28:32Z", "digest": "sha1:E26EEQYWP5VID5ZNY2KUBY4DZW2D3LAX", "length": 6329, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "shivrajsingh-criticises-opponents | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`ज्यादा जोगी, मठ उजाड'; शिवराजसिंह चौहान यांची मोदीविरोधकांवर शेलकी टीका\n`ज्यादा जोगी, मठ उजाड'; शिवराजसिंह चौहान यांची मोदीविरोधकांवर शेलकी टीका\nशनिवार, 19 जानेवारी 2019\n`ज्याद जोगी, मठ उजाड' अशा शेलक्या शब्दांत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज कोलकता येथे जमलेल्या मोदीविरोदकांवर केली आहे.\nपुणे : `ज्याद जोगी, मठ उजाड' अशा शेलक्या शब्दांत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज कोलकता येथे जमलेल्या मोदीविरोदकांवर केली आहे.\n`22 पक्ष. काही खासदार. तीन-चार पंतप्रधानपदाचे दावेदार. सत्ता संपादनाची आस,' असे ट्विट करीत चौहान यांनी म्हटले आहे, की मुंगेरीलालसारखी दिवा स्वप्न पाहण्यावर कोणालाही बंदी नाही.\nशिवराजसिंह चौहान यांनी केलेली ही टीका कॉंग्रेसला चांगलीच झोंबली आहे. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी चौहान यांना उत्तर देताना म्हटले आहे, की 24 पक्षांच्या आघाडी सरकारचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. तेव्हा तुमचे विचार काही वेगळेच होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान shivraj singh chouhan संप स्वप्न मुंबई mumbai संजय निरुपम अटलबिहारी वाजपेयी atal bihari vajpayee\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-kutuhal-dr-bal-fondake-marathi-article-3161", "date_download": "2019-08-25T16:11:49Z", "digest": "sha1:HYTHMYDOQ73OZMYGSWSQ2WCXVRUUFXVE", "length": 13078, "nlines": 119, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Kutuhal Dr. Bal Fondake Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 15 जुलै 2019\nचिंगीची चौकस चौकडी नेहमीप्रमाणं कट्ट्यावर जमली होती. नुकतीच पावसाची चांगली सर येऊन गेली होती. वातावरणात सुखद गारवा होता. झाडांच्या पानांनी नवा हिरवा तजेला धारण केला होता. आकाशात मस्त इंद्रधनुष्य पसरलं होतं. तेच पाहण्यात सगळे दंग होऊन गेले होते. नव्हता तो बंड्या थोड्याच वेळात तो धावत धावत आला आणि चौकडीच्या समोर उभा राहून विचारायला लागला,\n‘तू काय आंधळा झालायस का एवढं छान इंद्रधनुष्य दिमाखात पसरलंय आणि तू विचारतोयस काय पाहतोय म्हणून एवढं छान इंद्रधनुष्य दिमाखात पसरलंय आणि तू विचारतोयस काय पाहतोय म्हणून’ गोट्या त्याच्यावर ओरडलाच.\nआकाशात नजर लावून बंड्या म्हणाला, ‘कुठंय मला तर दिसून नाही राहिलं मला तर दिसून नाही राहिलं\n‘नाहीच दिसणार तुला. सूर्याकडं तोंड करून उभा राहिलायस. कसं दिसेल\n खरं तर अधिक स्वच्छ दिसायला हवं,’ बंड्या आपला मुद्दा सोडायला तयार नव्हता. ‘नाही. इंद्रधनुष्य उगवण्यासाठी दोन गोष्टी असाव्या लागतात. एक म्हणजे आकाशात पाण्याचे थेंब असायला हवेत..’ चिंगी म्हणाली. ‘आता पाऊस पडून गेलाय म्हणजे ते असणारच..’ मिंटीनं पुस्ती जोडली.\n‘बरोबर. म्हणून तर पावसाळ्यातच इंद्रधनुष्य दिसतं. इतर वेळी नाही,’ गोट्यानं माहिती पुरवली. ‘आणि दुसरी गोष्ट\n‘सूर्याची किरणं या पाण्याच्या थेंबात जायला हवीत. प्रकाशाचा वेग...’ चिंगी सांगू लागली.\n‘.. सेकंदाला तीन लाख किलोमीटर,’ चिंगी सोडून बाकीचे सगळे एका सुरात ओरडले. ‘आणि तो कायम असतो. बदलत नाही.’\n‘ते मात्र खरं नाही हं...’ इतका वेळ त्यांचं संभाषण शांतपणे ऐकत असलेले नाना म्हणाले.\n‘हो. फक्त निर्वात पोकळीत तो स्थिर राहतो. पण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना तो बदलतो. अरे काचेतून जाताना तर तो चक्क दोन तृतीयांश होतो,’ नाना म्हणाले.\n’ अचंब्यानं चंदूनं विचारलं. ‘पण मग तसं वाटत तर नाही’ ‘कारण तरीही तो सेकंदाला दोन लाख किलोमीटर एवढा असतो. म्हणून जाणवत नाही. तर पाण्यातून जातानाही तो असाच बदलतो. आता सूर्यप्रकाश हा सात रंगांचा बनलेला आहे हे तर तुम्हाला माहिती आहेच,’ नानांनी विचारलं. ‘ता ना पि हि नि पा जा...’ कोरस परत ओरडला.\n‘खरं तर त्याहूनही कितीतरी अधिक रंग आहेत. पण आपल्याला दिसू शकणारे हे सात. त्या प्रत्येकाच्या वेगात थोडा वेगवेगळा बदल होतो. त्यामुळं एरवी एकत्र राहून पांढरा प्रकाश देणारे रंग एकमेकांपासून वेगवेगळे होतात. पाण्याच्या थेंबातून जाताना ते असे वेगळे होतात. थेंबाच्या आतल्या भागावर आपटून परत बाहेर पडून आपल्यापर्यंत पोचतात. त्यामुळं जर सूर्य आपल्या पाठीशी असेल तरच त्या रंगांनी बनलेलं हे इंद्रधनुष्य आपल्याला दिसेल. सूर्याकडं तोंड केलंत तर रंगांचा हा खेळ सगळा आपल्या पाठीच होईल,’ नाना म्हणाले.\n‘.. आणि तुझ्या पाठीला डोळे नाहीत. म्हणून तुला दिसणार नाही,’ मुलं चंदूला चिडवू लागले.\nचिंगी मात्र एकदम विचारात पडल्यासारखी झाली होती. तिच्या डोक्‍यात काहीतरी भन्नाट कल्पना आली असणार याची नानांना खात्री पटली. ‘नाना, आता आपण मंगळावर जात आहोत, तर तिथंही इंद्रधनुष्य दिसेल का’ अपेक्षेप्रमाणं चिंगीचा प्रश्‍न आलाच.\n‘अगं, मघाशी तूच म्हणालीस ना, की इंद्रधनुष्य उगवण्यासाठी सूर्यप्रकाश हवा आणि हवेत पाण्याचे थेंब हवेत..’ नानांनी तिलाच प्रतिप्रश्‍न केला.\n’ चिंगीला काही कळेना.\n आपली ही धरती वगळता इतर कोणत्याही ग्रहावर असं द्रवरूप पाणी नाही. त्यामुळं तिथल्या हवेत पाण्याचे थेंब असण्याची शक्‍यता नाही. मग इंद्रधनुष्य कसं दिसेल’ नानांनी तिलाच विचारलं.\n‘पण नाना..’ आता मिंटीही सरसावली. ‘आताच तुम्ही म्हणालात ना, की निरनिराळ्या पदार्थांमधून जाताना प���रकाशाचा वेग बदलतो. मग तिथं पाण्याचे नसले, पण इतर कशाचे तरी थेंब असेच तरंगत असतील तर\n‘चांगला विचार केलायस. शनीचा एक चंद्र टायटन, त्याच्यावर द्रवरूप मिथेन आहे. त्याचा पाऊस तिथं पडत असावा. त्याचे थेंब तिथल्या आकाशात तरंगत असावेत. त्यामुळं तिथंही आपल्यासारखं इंद्रधनुष्य उगवायला हरकत नाही. फक्त ते पसरट असेल, कारण मिथेनमधला प्रकाशाच्या वेगातला बदल पाण्यातल्या बदलापेक्षा निराळा असतो,’ नानांनी माहिती दिली.\n‘तसं असेल तर मग आपली जी यानं तिथवर जातात त्यांच्याकडून त्या इंद्रधनुष्याचं छायाचित्र मिळायला हरकत नाही,’ चिंगी म्हणाली.\n ‘इस्रो’कडं विचारणा करून बघा,’ नाना म्हणाले.\n‘तेच करूया...’ म्हणत टोळी पळाली.\nसूर्य ऊस पाऊस चंद्र\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t4291/", "date_download": "2019-08-25T16:16:40Z", "digest": "sha1:75I3SP6ZWH3NOD7X4KOO2XXXQOLPGNVI", "length": 4509, "nlines": 114, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-मुंबई कोणाची", "raw_content": "\nरोज रोज प्रगत होणाऱ्या संस्कृतीची\nस्वप्नं पाहणाऱ्या एका राजाराणीची\nहाताला काम हवं असलेल्या नोकराची\nपोटाला हव्या असलेल्या भाकरीची\nमराठी माणसाने दिलेल्या बलिदानाची \nअतिरेक्यांनी घडवून आणलेल्या घातपाताची\nमाणुसकी म्हणून माणसाने माणसाला केलेल्या मदतीची\nहिजडे बनून बघत राहणाऱ्या राजकारण्यांची\nअभेद्य हिंममत असणाऱ्या मुंबईकरांची \nवेळेवर जेवण पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांची\nइतर कोणत्याही देशात नसलेल्या लोकसंख्येची\nसर्वात भयानक ढसाळ अशा राजकारणाची\nमराठी माणसावर होणाऱ्या असीमित अत्याचारांची \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d40581", "date_download": "2019-08-25T16:40:48Z", "digest": "sha1:CMSHUCWXPMG6ZMBQIZJOB7VZO3IY3YDA", "length": 11987, "nlines": 295, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Foursquare City Guide Android अॅप APK (com.joelapenna.foursquared) Foursquare द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली प्रवा\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अ��प्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: LG-K100\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n309 | इंटरनेटचा वापर\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Foursquare City Guide अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/hording-wishing-happy-birthday-suresh-mhatre-falls-teacher-33747", "date_download": "2019-08-25T15:28:14Z", "digest": "sha1:AA2QNEVURUX7OGJAQATYI76JVVCB4NNJ", "length": 8490, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "A hording wishing happy birthday to suresh Mhatre falls on a teacher | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nठाण्यात सभापती बाळ्यामामांच्या वाढदिवसाचा बॅंनर कोसळून शिक्षिका जखमी\nठाण्यात सभापती बाळ्यामामांच्या वाढदिवसाचा बॅंनर कोसळून शिक्षिका जखमी\nठाण्यात सभापती बाळ्यामामांच्या वाढदिवसाचा बॅंनर कोसळून शिक्षिका जखमी\nशुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019\nसोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या इमारतीवर लावण्यात आलेला शुभेच्छा बॅनर अचानक खाली कोसळून म्हात्रे यांच्या पायाला दुखापत झाली.\nठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या वाढदिवसा निमित्त रस्त्यावर लावण्यात आलेला बॅनर कोसळून नवी मुंबई महापलिकेच्या बालवाडी शिक्षिका जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. 7) दुपारी ठाण्यात घडली.\nज्योती म्हात्रे (43) रा.घणसोली कोळीवाडा, नवीमुंबई असे जखमी शिक्षिकेचे नाव असून त्यांच्यासोबत असलेल्या शेजारील महिला थोडक्‍यात बचावली. याप्रकरणी, शिक्षिकेच्या तक्रारीनंतर ठाणे नगर पोलिसांनी अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nनवी मुंबई महापलिकेच्या शाळेत बालवाडी शिक्षिका असलेल्या म्हात्रे या गुरुवारी दुपारी ठाणे तहसीलदार कार्यालयात आल्या होत्या. त्यांच्या सोबत शेजारी राहणाऱ्या सुरेखा पष्टे (35) या होत्या. पष्टे यांच्या जातीच्या दाखल्यासंबंधी माहिती घेण्यासाठी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवरून पायी जात असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या इमारतीवर लावण्यात आलेला शुभेच्छा बॅनर अचानक खाली कोसळून म्हात्रे यांच्या पायाला दुखापत झाली.\nसुदैवाने त्यांच्या सोबत चालणाऱ्या सुरेखा पष्टे या महिला बचावल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, रस्त्यावर जागोजागी राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरमुळे ठाणे शहर एकप्रकारे ओंगळवाणे दर्शन घडते.\nआता तर, निवडणुकांचा हंगाम नजीक आल्याने शहरात सर्वत्र बेकायदा बॅंनरबाजी स्रुरू असल्याचे दिसून येत आहे. अशा बॅंनरबाजांवर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nठाणे जिल्हा परिषद आरोग्य health नवी मुंबई मुंबई mumbai\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T16:32:18Z", "digest": "sha1:K5ACHKKNSGIFKC4VKGDEUDZBRVSPKNNR", "length": 4638, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यश विनोद भरतीया- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nयश विनोद भरतीया या तरुणांकडून अल्पवयीन मुलांने उसनवारीने 1 हजार रुपये घेतले होते.\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2562", "date_download": "2019-08-25T15:24:52Z", "digest": "sha1:7ATW52AXNMQOEDGPB3DANJO6RZCWXJTN", "length": 28548, "nlines": 174, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "कल्याणचा वझे यांचा ‘खिडकीवडा’! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकल्याणचा वझे यांचा ‘खिडकीवडा’\nरिमा राजेंद्र देसाई 23/02/2017\n‘खिडकी’ संदर्भात आलेली, लिहिलेली वर्णने खूप आहेत. त्यात काव्यरचनांचाही समावेशही आहे. जसे, की शांता शेळके यांच्या ‘खिडकीबाहेर निळे आभाळ, पाखरांचे किलबिल सूर, अर्धकच्ची तुरट स्वप्ने, क्षितिज दूर’ या ओळी किंवा सोपानदेव चौधरी यांच्या ‘खिडकीपाशी एक मुलगी... स्वत:मध्येच गढलेली’ इत्यादी. ‘खिडकी’बाहेरील दृश्यांची ललित वर्णने तर अनेक आहेत. कथांमध्येही खिडकी डोकावते. हिचकॉकचा सिनेमा ‘रिअर विंडो’ फारच प्रसिद्ध आहे. घराचा अविभाज्य घटक म्हणजे खिडक्या आणि दरवाजे. दरवाज्याशी असणारे नाते हे आत-बाहेर येण्या-जाण्याचे, पण ‘खिडकी’पाशी मात्र मनुष्यप्राण्याचे, पशुपक्ष्यांचे, झाडावेलींचे भावनिक नाते असते. रुसूनफुगून बसण्यासाठी किंवा एखादी खास वाट बघत बसण्याची जागा म्हणजे खिडकी. ब्राँझ शिल्पकार नागेंद्रराज भंडारी यांनी तर केवळ ‘खिडकी’ हा विषय घेऊन अनेक शिल्पे तयार केली आहेत.\n... आणि मग चोरून चिठ्ठ्याचपाट्या देण्यास मदत करणारी ही खिडकी, जेव्हा जिभेचे चोचले पुरवणारे, चमचमीत, झणझणीत, कुरकुरीत असे ‘बटाटेवडे’ अगदी मानाने विकते तेव्हा मात्र त्या ‘वास्तुघटकाला’ वेगळीच प्रसिद्धी मिळते आणि प्रमाणित असे नाव मिळते... ‘खिडकी वडा’\nकल्याणचा पारनाक्याजवळचा अहिल्यादेवी चौकातील सानेवाडा १८८५ साली वझेवाडा झाला. पाचवी पिढी बघणाऱ्या, नांदणाऱ्या त्या वाड्यात मोरेश्वर वझे १९२६ साली राहण्यास आले. त्यांचा मुलगा यशवंत याने १९६४ ते १९८२ एवढ्या कालावधीत ‘कोहिनूर मिल’मध्ये नोकरी केली आणि त्याबरोबर अनेक जोड उद्योगधंद्यांचा पाठपुरावा केला. त्यांनी व्यावसायिक होण्याचे स्वप्न बालवयापासून पाहिले होते. सत्यात मात्र त्यांनी फुलबाज्याच्या तांब्याच्या तारा बसवून देणे, मसजिद बंदरवरून घाऊक चहापावडर आणून विकणे, दादरजवळील हिंदमाता मार्केटमधून ब्लाऊझ पीसचे तागे आणून विकणे अशा प्रकारे सुरुवात केली होती. अण्णांनी छोटेमोठे व्यवसाय अनेक केले, पण त्यांना यश मिळाले ते एका ‘चविष्ट’ व्यवसायामध्ये. शिवसेनेने मराठी तरुण उद्योजक निर्माण व्हावेत म्हणून १९६७ साली जागोजागी पादचारी रस्त्यांवर तरुणांसाठी ‘बटाटेवडे’ विक्रीचा व्यवसाय उभारून दिला आणि ती घटना अण्णांना प्रेरित करून गेली. अण्णांचे लग्न १९६८ साली झाले. सुगरण जोडीदार उमाकाकू त्यांच्या जीवनात आल्या आणि अण्णांनी त्यांच्या डोक्यात घोळत असलेला बटाटेवड्याचा व्यवसाय सुरू केला.\nमुंबई-कर्जतमध्ये आधीच प्रसिद्धी पावलेला बटाटेवडा कल्याणमध्येही प्रसिद्ध करायचा तर काहीतरी ‘वेगळेपण’ हवे. ती करामत केली वझेकाकूंच्या ‘खास’ मसाल्याने. त्याची रेसीपी फक्त आणि फक्त वझे कुटुंबीयांना ठाऊक आहे. वझेकाकूंना जेव्हा विचारले, की सांगा ना रेसीपी. त्यावर काकू कोठलाही आडपडदा न ठेवता म्हणाल्या, की “अहो त्यात काय एवढं ... ही एवढी कोथिंबीर घ्यायची, हा इतका इतका कढीपत्ता घ्यायचा, ह्या इतक्या इतक्या मिरच्या घ्यायच्या, की बास... झाला मसाला ” म्हणजे काकूंनी मला दुखावले नाही, की त्यांचे ‘खास’ सिक्रेटही सांगितले नाही.\nव्यवसायाला सुरुवात तर केली, पण दहा बाय दहाच्या अडगळीच्या खोलीला असणाऱ्या एकाच खिडकीतून त्या वड्यांची विक्री करावी लागली. म्��णतात ना, की अडचण ही पुढील घटनांची नांदी असते... आणि अगदी तस्सेच झाले. “अरे, त्या खिडकीतून मिळणारे वडे काय झकास असतात... ” अशी आणि इतक्या साध्या सोप्या भाषेत प्रसिद्धी तर मिळत गेलीच, पण महत्त्वाचे म्हणजे अप्रचलित आणि वैशिष्ट्यपूर्ण ‘ब्रँडनेम’ही मिळून गेले ‘खिडकी वडा... ” अशी आणि इतक्या साध्या सोप्या भाषेत प्रसिद्धी तर मिळत गेलीच, पण महत्त्वाचे म्हणजे अप्रचलित आणि वैशिष्ट्यपूर्ण ‘ब्रँडनेम’ही मिळून गेले ‘खिडकी वडा’. अण्णा आणि काकू त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, की “लोकांनीच या व्यवसायाला ‘नाव’ दिले, पण कधी ‘नाव’ नाही ठेवले’. अण्णा आणि काकू त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, की “लोकांनीच या व्यवसायाला ‘नाव’ दिले, पण कधी ‘नाव’ नाही ठेवले\nअण्णांचा संसार वाढत गेला. दोन मुलांची जबाबदारी आली. तोपर्यंत गिरण्यांनाही घरघर लागली होती. गिरणी कामगारांना अखेर, १९८२ साली कायमचे घरी बसण्याची वेळ आली. मात्र अण्णा गडबडून गेले नाहीत. अण्णांनी त्यांचा ‘खिडकी वडा’ त्यांच्या पत्नीच्या साहाय्याने -\n‘पीळ देऊनी पोटाला |\nनिघे आपल्या कामाला ध्येयमार्ग आक्रमित |\nया उक्तीनुसार अधिकच जोमाने चालू ठेवला.\nनीलेश-शैलेश ही दोन्ही मुले अभ्यास-कॉलेज सांभाळून हाताशी आली होती. यशामागोमाग स्पर्धक आपोआप आले. तुमची ‘खिडकी’ तर आमचा ‘दरवाजा’ येथपर्यंत मजल गेली. पण दरवाज्यांची चौकट निखळून पडते, की काय असे झाले. खिडक्या मात्र भक्कम राहिल्या. कारण त्यांना आधार होता तो दगड, विटा, सिमेंट वाटावे अशा निर्धाराचा. दरवाजे आले, उघडले आणि बंदही झाले. ‘खिडकी’ मात्र मजबूत आहे.\nअण्णांनी दोन्ही मुलांची आणि सुनांची भक्कम साथ आहे म्हटल्यावर पुढे, १९९१ साली कमांडर जीप घेतली व ‘वझे बंधू ट्रॅव्हल्स’ हा नवीन व्यवसाय सुरू केला. त्यानंतर २००२ साली तेथून जवळ पन्नास फुटांवर ‘वझे बंधू भोजनालय’, ‘मोरेश्वर सभागृह’ नावाचा लग्नाचा हॉल हेही व्यवसाय सुरू केले. ‘मोरेश्वर सभागृह’ची खासीयत म्हणजे ‘पॅकेज सिस्टिम’. साखरपुडा, लग्न, मंगळागौर, बारसे, वाढदिवस इत्यादी आवश्यक परंपरांचा समावेश त्या पॅकेजमध्ये केला. अण्णांनी सगळे उद्योगधंदे-व्यवसाय कर्जातूनच उभे राहिले आहेत हे आवर्जून नमूद केले. त्याला कारण म्हणजे कर्ज-भागीदारी-नफा-तोटा-स्पर्धा-व्यवसाय इत्यादी अनेक शब्दांपासून ��ूर पळणारा मराठी माणूस मात्र अण्णांनी त्यांच्या दोन्ही मुलांना प्रोत्साहन देत सांगितले, की “शोधा बघू जा जा थेट | चमचमणारी वाट ||”\nत्यांच्या मोठ्या मुलाचे नीलेशचे हर्णे-मुरूड येथे ‘सागरिका’ रिसॉर्ट आहे. कांगवई, दापोली येथे ‘वझे बंधू फूड प्रॉडक्ट्स’ नावाची मसाल्याची फॅक्टरी आहे. वझेकाकूंनी फक्त बटाटेवड्यांसाठी म्हणून बनवलेली मसाल्याची रेसीपी कोकणात नॉनव्हेजसाठीसुद्धा सर्रास वापरली जात आहे. कल्याणपाठोपाठ तो मसाला आणि ‘खिडकी वडा’ पुणे, कोल्हापूर, कोकण येथपर्यंत पोचला आहे. “ज्या ‘खिडकी वडा’ या नावाने आम्हाला उत्पन्न, प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली त्याबद्दल मनात कृतज्ञता आहेच, ते समाजाचे ऋण आम्ही वेळोवेळी समाजकार्य करून फेडतही असतो... ” असे काकू म्हणाल्या. वझे कुटुंबीयांनी त्यांचे सभागृह २६ जुलै २००५ च्या महाप्रलयाच्या वेळी लोकांना खुले करून दिले. प्रलयात अडकलेल्यांना काही दिवस सातत्याने पिठले-भाकरी मोफत वाटली. गणपतीच्या दिवसांमध्ये ट्रॅफिक पोलिसांवर कामाचा खूप ताण असतो, खाण्यापिण्याच्या वेळा अनियमित असतात. अशा वेळी त्यांना दरवर्षी ‘खिडकी वडा’ पुरवला जातो. नि:शुल्क हर्णे-मुरुड येथील ‘महर्षी कर्वे स्मारका’चे जतन व संवर्धन वझे कुटुंबीयांकडून समाजकार्याचा भाग म्हणून होत आहे.\nवझे कुटुंबीयांची अशा प्रकारची सेवा बघून कल्याणच्या ‘ब्राह्मण सभे’ने त्यांचा दोन वेळा सत्कार केलेला आहे. शिवसेने कडून - कल्याण शाखा- ‘प्रसिद्ध उद्योजक’ म्हणून त्यांचा सत्कार झालेला आहे. त्यांना ‘अग्निशमन व आणिबाणी सेवा’ असा पुरस्कार २०१० साली मिळालेला आहे.\nएकाहत्तर वर्षांच्या वझेकाकू आणि शहात्तर वर्षांचे अण्णा न थकता, न कंटाळता, अजून नवनवीन कल्पना घेऊन व्यवसाय पुढे नेऊ पाहत आहेत. त्या मागची ऊर्जा आणि कारणे विचारली असता, दोघेही गंमतीने म्हणतात, की “अहो, ‘वडा’ हा आमचा पहिला मुलगा आहे... नीलेश आणि शैलेश नंतरचे. मग पहिल्या मुलाचे कोडकौतुक हे वेगळेच असणार ना\n- रिमा राजेंद्र देसाई\nसुंदर लेख आणि सविस्तर माहिती मिळाली\nमी पंच्याहत्तर श्यहात्तर सालापासुन हा वडा खात आलो आहे. ह्याच्या चवीचे खास वैशिष्ठ्य आहे.एखाद्या कल्याणकराने दिवसभरात हा वडा खाल्ला नसेल तर त्याला तो फाउल वाटत आसे.\nवाचता वाचताच खिडकी वडा खाण्याचा मोह झाला .\nकल्याण चा खिडकी वडा हा या उद्योगाची संपूर्ण कथा साहित्यिक अंगाणे उलगडणारा खमंग चवादार मेजवानी देणारा लेख.\nखिडकी वडा रेसिपी, फारच उत्तम,\nमाझी दोन्ही मुलं मेलॅबोरण , व लॉस अंगिलिएस ला जेवण बनवण्यासाठी वापरतात.\nमा.रिमाताई़नी रेखाटलेले नामांकित कल्याण खिडकी वडा निर्मातेंचे शब्दचित्र म्हणजे ते संपूर्ण कुटुंबिय डोळ्यासमोर येतात व वड्याचा खमंग वास नाकात अलगत शिरतो आणि जीभेवर चव प्रत्यक्ष वडा न खाता रेंगाळू लागते.अतिशय छान.ताईंच्या लेखनाला शुभेच्छा व वझे कुटुंबियांचे कौतुक व आभार.\nअतिशय छान शब्दरचना आणि योग्य ती माहिती आहे लेखात....\nह्या खिडकीवड्याबद्दल फक्त ऐकलं होतं पण आता त्या मागचा इतिहास ही माहित झाला.\nअतिशय सुंदर, माहितीपूर्ण ,मार्गदर्शक लेख.वझे काका,काकूंना सलाम\nअतिशय सुन्दर रचलेला लेख\nसुन्दर आणि वास्तविक वर्णन खिडकी वडा आणि वझे कुटुम्बास वर्धिष्णु यशासाठी शुभेच्छा\nखिडकी वड्याची माहिती वाचुन खूप आनंद झाला.कारण तुमच्या प्रत्येक ठिकाणाची मी साक्षिदार आहे, खिडकी वडा ,हॉल,हॉटेल या सर्व ठिकाणी आम्ही आलो आहोत,तुमचा वडा जसा पहिला होता तसाचीच चव अजून आहे खिडकी वाड्याची मालकीण माझी बहिण आहे हे मी अभिमानाने सांगते.असेच उत्तरोत्तर यश मिळो हि सदिच्छा\nवा खूप छान - खिडकी वडा\nरिमा देसाई या ठाण्‍याच्‍या. त्‍या व्‍यवसायाने कमर्शिअल आर्टीस्‍ट आहेत. त्‍यांना ठाण्‍यातील इंग्रजी संभाषणाच्‍या क्‍लासमध्‍ये शिकवण्‍याचा पंधरा वर्षांचा अनुभव आहे. त्‍यांची मुलगी ऋग्‍वेदी देसाई हीने अंध व्‍यक्‍तींसाठी लेखनिक पुरवणारी 'आय-डॉल' नावाची संस्‍था चालवली आहे. रिमा त्या संस्‍थेत ऋग्‍वेदीच्‍या सहकारी म्‍हणून काम करतात. 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'कडून जानेवारी २०१७ मध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या 'कल्‍याण तालुका संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.\nकल्याणचा वझे यांचा ‘खिडकीवडा’\nलेखक: रिमा राजेंद्र देसाई\nसंदर्भ: कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर, बटाटावडा, उद्योजक\nवेधचे पाथेय देवेंद्र ताम्हणे\nलेखक: रिमा राजेंद्र देसाई\nसंदर्भ: कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर, कल्‍याण तालुका संस्‍कृतिवेध, वेध, उपक्रम\nकल्याण नागरिकच्या ईला रवाणी\nसंदर्भ: कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर, जव्हार तालुका, साप्ताहिक\nश्रीकांत पेटकर यांचे बेहोष जगणे\nसंदर्भ: कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर, चित्रकार\nशिरोभूषण सम्राट - अनंत जोशी\nसंदर्भ: कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर, कल्‍याण तालुका संस्‍कृतिवेध, दुर्मीळ, गिनीज बुक, लिमका बुक, संग्रह, चोर बाजार, संग्रहालय\nगुणेश डोईफोडे यांचा ‘पेरते व्हा\nसंदर्भ: कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर, प्रयोगशील शिक्षक, शिक्षकांचे व्यासपीठ\nवेधचे पाथेय देवेंद्र ताम्हणे\nलेखक: रिमा राजेंद्र देसाई\nसंदर्भ: कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर, कल्‍याण तालुका संस्‍कृतिवेध, वेध, उपक्रम\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/increase-metabolism-rate-by-this-method-to-control-weight/", "date_download": "2019-08-25T15:44:40Z", "digest": "sha1:TF6CEOGSSS2RKXWML4HP7REORDLGSQ77", "length": 6830, "nlines": 95, "source_domain": "arogyanama.com", "title": "वजन आटोक्यात ठेवण्यासाठी 'या' पद्धतीने मेटॅबॉलिझम रेट वाढवा - Arogyanama", "raw_content": "\nवजन आटोक्यात ठेवण्यासाठी ‘या’ पद्धतीने मेटॅबॉलिझम रेट वाढवा\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीराचे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तुमचा मेटॅबॉलिझम रेट महत्त्वाची भूमिका पार पाडतो. अन्‍नावाटे शरीरात घेतल्या जाणार्‍या उष्मांकापासून शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी लागणारी ऊर्जा तयार करणे म्हणजे मेटॅबॉलिझम. मेटॅबॉलिझम वाढल्यानं शरीरातील चरबी कमी होते. मेटॅबॉलिझम वाढवण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी खालील उपाय करा –\nसकाळी लिंबूपाणी पिल्‍याने फॅट कमी होत नाही, ‘या’ आहेत ५ गैरसमजूती\nपोट फ्लॅट करायचे आहे तर सकाळी ८ वाजण्‍यापूर्वी खा फक्‍त ‘हा’ एक पदार्थ\nउंची न वाढण्‍याची ‘ही’ आहेत ८ कारणे, ‘या’ ५ उपायांनी दूर होऊ शकते ही समस्‍या\nमेटॅबॉलिझम वाढवण्यासाठी उपाय –\n1) मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी डाएट जशी प्रमुख भूमिका पार पाडते तसेच तुमचा व्यायामदेखील गरजेचा असतो. प्रत्येक व्यक्‍तीने कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम रोज केलाच पाहिजे. व्यायाम केल्याने शरीरातील रक्‍ताभिसरण वेगाने होते. त्यामुळे चयापचयाची क्षमताही वेगाने होते.\n2) शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी चालणं आवश्यक आहे.\n3) शरीरातील रासायनिक प्रक्रियांसाठी शरीरातील हार्मोन्स आणि पाणी यांची गरज असते. पाण्यामुळे शरीराची चयापचय क्षमता वाढते. तहानेपेक्षा थोडे जास्त पाणी प्यायला हवे. एका तंदुरुस्त व्यक्‍तीला दिवसातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.\n4) आहार सेवन करताना तो भुकेपेक्षा थोडा कमी सेवन केला पाहिजे.\n'ड' जीवनसत्त्वाची कमतरता देते गंभीर आजरांना निमंत्रण\nजाणून घ्या ; बाल दम्याची लक्षणे आणि उपचार\nजाणून घ्या ; बाल दम्याची लक्षणे आणि उपचार\nमुंबई, पुणे आणि रायगड मधील २७ औषध कंपन्यांचे परवाने ‘रद्द’\n#IFakedItToo : फेक ओरगॅझम विरोधात अभिनेत्री पूजा बेदीची मोहिम\nसुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा\nआरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय\n‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या\n‘ही’ १० लक्षणं असू शकतात घशाच्या कर्करोगाची, जाणून घ्या\nतुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या\n‘हे’ माहित आहे का काही वाईट सवयी आरोग्यासाठी असतात चांगल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/remedies-for-blood-pressure/", "date_download": "2019-08-25T16:19:41Z", "digest": "sha1:ZEVR3T3U2DX37KLUCEW4BNHOBWXQBBE2", "length": 6807, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "रक्तदाब कमी करतील 'हे' घरगुती मसाले, अवश्य वाचा - Arogyanama", "raw_content": "\nरक्तदाब कमी करतील ‘हे’ घरगुती मसाले, अवश्य वाचा\nआरोग्यनामा ऑनलाइन – बदललेल्या जीवनशैलीमुळे रक्तदाबासारखे आजार वाढत चालले आहेत. चूकीचा आहार, खाण्या-पिण्याच्या चूकीच्या सवयीमुळे रक्तदाबाचा आजार बळावतो. परंतु, ही व्याधी कमी करण्यासाठी काही सोपे उपाय असून ते केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. रक्तदाब कमी करण्याचे सोपे घरगुती उपाय जाणून घेवूयात.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nउच्च रक्तदाब कमी करण्यासाठी अर्धा चमचा मेथीचे दाणे रात्रभर गरम पाण्यात भिजवा. सकाळी उठून हे पाणी प्या. तसेच मेथीचे दाणे चाऊन खा. यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो.\nरक्त घट्ट झाल्यानंतर त्याचा वेग कमी होतो. नसा आणि धमण्यांवर दबाव पडतो. लसणात सेलेनियम, व्हिटॅमिन सी आणि एलिसीनसारखे अँटिऑक्सिडेंट असते. हे रक्त पातळ करते.\nबॅड कोलेस्ट्रॉल धमण्यांच्या काठावर जमा होते. ���ामुळे रक्ताचा प्रवाह थांबतो आणि उच्च रक्तदाबाची समस्या वाढते. अद्रकाने रक्तदाबात सुधारणा होते.\nधमण्या कडक झाल्यानंतर रक्तवाहिन्या आणि नसा पातळ होतात. याने रक्ताच्या प्रवाहात व्यत्यय येतो, परंतु लाल मिरचीच्या मर्यादेत खाण्याने नसा आणि रक्तवाहिन्या रुंद होतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.\nTags: arogyanamaBlood pressureBodyhealthhome made solutionHomemade spicesआजारआरोग्यआरोग्यनामाघरगुती उपायघरगुती मसालेरक्तदाबशरीर\nजेवताना 'या' ९ गोष्टी लक्षात ठेवल्यास कधीच पडणार नाही आजारी\nकेसांच्या समस्या दूर करण्यासाठी लावा भृंगराज तेल, होतील 'हे' फायदे\nकेसांच्या समस्या दूर करण्यासाठी लावा भृंगराज तेल, होतील 'हे' फायदे\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी ‘कच्चा कांदा’ नक्की खा \nअंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या\nडॉ. पायल तडवीच्या कुटुंबाला सरकारकडून १० लाखांची मदत\nउन्हाळयात सुपर थंडावा देणारा ताडगोळा सेवन कराच\nएक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव\nचिंचेचा ‘हा’ फेसपॅक वापरा आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलवा\nफार्म.डी पदवीधारक ही आता ‘डॉक्टर’, फार्मसी काऊंसिलची परवानगी\nनागीण आजार आणि गैरसमज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2019-08-25T17:13:13Z", "digest": "sha1:CT343KZXK73Z3GP6U3LJL2SAHZNBJD2R", "length": 7563, "nlines": 239, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे\nवर्षे: १८३५ - १८३६ - १८३७ - १८३८ - १८३९ - १८४० - १८४१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी १६ - दक्षिण आफ्रिकेत झुलु सैन्याने ब्लौक्रान्स नदीच्या काठी शेकडो फूरट्रेकरना मारले.\nजून २८ - इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक.\nऑगस्ट १ - त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.\nडिसेंबर १६ - ब्लड रिव्हरची लढाई - दक्षिण आफ्रिकेत क्वाझुलु, नाताल येथे ऍंड्रीझ प्रिटोरियसच्या नेतृत्त्वाखाली फूरट्रेक्कर आणि दाम्बुझा(न्झोबो) व न्देला कासोम्पिसी या झुलु ईम्पी सरदारांच्या सैन्यात घनघोर युद्ध. झुलुंच्या भाले आणि बाणांविरूद्ध बोअर बंदुका. तीन फूरट्रेक्कर जखमी ३,००० झुलु ठार.\nमे १० - जॉन विल्क्स बूथ, अब्राहम लिंकनचा मारेकरी.\nजून २६ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.\nमे १२ - जेड्रेज स्नियाडेकी, पोलिश रसायनशास्त्रज्ञ.\nइ.स.च्या १८३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ ऑगस्ट २०१७ रोजी १०:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T15:36:47Z", "digest": "sha1:ZYTVJK4TTBZPE3JTBLLVIMEQB6LLO2CN", "length": 5660, "nlines": 49, "source_domain": "satyashodhak.com", "title": "मातृतीर्थ सिंदखेडराजा | Satyashodhak", "raw_content": "\nदरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा, राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव यावर्षीही मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावर्षीचा जन्मोत्सव गर्दीचा उच्चांक मोडणारा आणि नवयुवकांचा सहभाग दाखवणारा ठरला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.\nदरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन.\nमराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा परिसर फुलून गेला होता. यावर्षी उच्चांकी २०० पुस्तक स्टॉल्सची नोंदणी झाली होती. जिजाई प्रकाशन तसेच अनेक पुरोगामी प्रकाशनांनी हजेरी लावली होती. त्याचा दै.देशोन्नती, दै.लोकमत व दै.सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांमधील वृत्तांत.\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटामाटात साजरा झाला. मराठा सेवा संघाच्या वतीने गेली वीस वर्ष�� हा उत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजा (जिल्हा-बुलडाणा) येथे मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/decreasing-distance-between-india-and-bharat/", "date_download": "2019-08-25T15:36:48Z", "digest": "sha1:HP4YCXDXFFXMUCDT75W5HS2WRQOIVWBZ", "length": 14812, "nlines": 93, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"मला ताज हॉटेलच्या खिडकीतून इंडिया भारताच्या आवाक्यात येताना दिसतोय\"", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“मला ताज हॉटेलच्या खिडकीतून इंडिया भारताच्या आवाक्यात येताना दिसतोय”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nही आहे बँड स्टँडच्या ताज लँड्स एन्ड च्या एका एगझिक्युटिव्ह रूमची खिडकी.\nगेले तीन दिवस, रोज किमान ७-८ तास, ह्या खिडकीत बसून होतो. कुकीज-कॅश्यूज-कॅपॅचिनो घेत, समोर बसलेल्या प्रचंड भारी माणसाशी एका संभाव्य प्रोजेक्टबद्दल चर्चा करत होतो. काम मिळेल की नाही कल्पना नाही, मिळालं तर त्या डिटेल्स देईनच. ती एक रोलर कोस्टर राईड असणारे. पण ही खिडकी मात्र कायमची मनात घर करून बसली आहे.\nह्या खिडकीचं कौतुक मुंबई-पुण्यातील लोकांना कळणार नाही. पण आज ह्या खिडकीत कॉन्फिडन्टली बसता येणं – हे माझं खूप मोठं यश मानतो मी.\n८० ते ९० च्या दशकात जन्मून, जालन्यात लहानाचा मोठा झालेल्या माझ्यासारख्या मुलांसाठी ccd-mcd पासून थेट ताज हॉटेलपर्यंतचं सगळं सगळं खूप खूप मोठं, भीतीदायक, अंगावर येणारं असतं.\nपहिल्यांदा मॉल बघितला ९ वी नंतर. १० वी च्या व्हॅकेशन कोचिंगसाठी पुण्यात गेलो होतो तेव्हा. SGS Pyramid Mall. मॉलमध्ये पाऊल ठेवलं, तेच दबकत, घाबरत. एसीचा थंड झोत असूनही घाम फुटला होता. ग्राऊंड फ्लोअरवरचं फूड कोर्ट आणि त्या भोवती उभे राहिलेले मजले भोवळ आणत होते.\nसगळीकडे आपल्या कामात दंग असलेले अमेझिंग लोक. हे लोक खरोखर अमेझिंग वाटायचे मला. वाट्टेल तसे कपडे घालून आलेली जोडपी, आपल्याच मस्तीत एकटीच फिरत असलेली म्हातारी…आणि सगळ्यात भारी…मनावर सगळ्यात जास्त ठसलेलं दृश्य –\nजबरदस्त attitude असलेला, कॉफीचे घोट पित, हातातलं पुस्तक वाचणारा, सुपर फिट दिस��ारा…एक तिशी-पस्तिशीतील तरूण…स्वतंत्र, मुक्त, बेफिकीर.\nमॉल मधून बाहेर पडलो तेव्हा भयंकर डिप्रेस झालो होतो. “जगात आपली काहीच लायकी नाही” ह्या भावनेने घट्ट धरून ठेवलं होतं. रडू आवरत होतो. आवंढा गिळत होतो. बाहेर पडताच अगदी विरुद्ध दिशेला एक पुस्तकं विकणारा माणूस दिसला. तिरिमिरीत रस्ता पार केला. एक पुस्तक विकत घेतलं. पुन्हा मॉलमध्ये आलो.\nतो तरुण अजूनही तिथेच होता. त्याला बघितलं, तडक कॉफी काऊंटरवर गेलो, हिम्मत करून तोडक्यामोडक्या इंग्लिशमध्ये कॉफीचा रेट विचारला. महिन्याच्या खर्चाचं गणित केलं. कॉफी घेतली आणि कोपऱ्यात जाऊन बसलो.\nकॉफी पित पित पुस्तकाची पानं चाळली. किती वेळ बसलो होतो आठवत नाही. पण तो वेळ अजूनही आठवतो. तेव्हा माझ्याच नकळत ठरवलं होतं, त्या तरुणाचा राग येऊ द्यायचा नाही. त्याला आपलं आयडियल करायचं.\nबस्स… हे असं व्हायला जमलं पाहिजे. हा आपला रोल मॉडेल. पुढे खूप खूप वर्षांनी पहिल्यांदा ccd त गेलो तेव्हा हेच असंच घडलं. पहिल्यांदा ताजमध्ये गेलो तेव्हा हाच अनुभव.\nतो तिशी पस्तिशीतला तरुण पुढे नेहेमी वेगवेगळ्या रुपात दिसत गेला. अजूनही दिसतो. इनस्पायर करतो.\nआज मात्र त्या कॉरिडॉरमधून फिरताना दडपण येत नाही. “आपण अशी रूम बुक करायची” असं आव्हान स्वतःला देत ती रूम, ती खिडकी, तो अनुभव मनात आपोआप साठवला जातो.\nमॉलमध्ये मी वाचलेलं पुस्तक, मी जीवनात वाचलेलं पहिलं इंग्लिश पुस्तक होतं – शिव खेराचं You Can Win. पुढे चेतन भगतच्या 5 point someone ने तर इंग्रजीची भीती कायमचीच घालवली. “जालन्याच्या मराठी पोरासाठीसुद्धा इंग्रजी वाचन भयंकर enjoyable अनुभव असू शकतो” ही जाणीव करून दिली. आज लोक जेव्हा यू कॅन विन आणि चेतन भगतची खिल्ली उडवतात तेव्हा मला इंडिया आणि भारतमधली दरी स्पष्ट दिसते.\nशिव खेराने खरंच किती जीवन “बदलले” असतील कदाचित कुणाचेच नाही, किंवा फारच कमी. पण कितीतरी होपलेस जीवन जगणाऱ्यांना, अत्यंत लो सेल्फ इस्टिम असणाऱ्यांना, त्यांच्या लोवेस्ट पॉइंटला “हा एक दिवस” ढकलण्याची शक्ती नक्कीच दिली असणारे.\nचेतन भगतचे अगदीच हेच उपकार व्हर्नक्युलर शिक्षण घेतलेल्यांवर झालेत. हाच भारत आहे, जो इंडियावाले खरंच कधीच ओळखू शकणार नाहीत. आणि ही तक्रार अजिबात नाही. राग-द्वेष तर अजिबातच नाही. इंडियाला भारताची ओळख नाही – हा इंडियाचा दोष नाही. इट्स जस्ट व्हॉट इट इज.\nपण ही दरी कमी होती���े असं वाटतं अनेकदा. गेले तीन दिवस ह्या खिडकीत बसलो होतो, तेव्हा समोरच्या समुद्राला हात लावता येईल की काय असं वाटत होतं. अगदीच अशक्य नसावं बहुतेक.\nइंडिया भारताच्या आवाक्यात येतोय बहुतेक.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भयाण विनोदाची ‘पगडी’ : भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची फेसबुक पोस्ट\nयंदा राष्ट्रपती भवनात रमझानची इफ्तार पार्टी होणार नाही, आणि त्याचं कारण फारच चांगलं आहे →\n“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं” : मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं\nनिर्भय: भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्र निर्मितीतली नवी पहाट\nDBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजेनेचा लेखाजोखा \nOne thought on ““मला ताज हॉटेलच्या खिडकीतून इंडिया भारताच्या आवाक्यात येताना दिसतोय””\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य नी ईश्वरनिंदा : पंजाब सरकारचा “पाकिस्तानी कायदा” \nमोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता\n“भारत एक “राष्ट्र” नाही” असं म्हणणाऱ्यांनी एकदा विचार करून पहावा\nफुकटात मिळणाऱ्या जिओच्या 4G फोन बद्दल जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेल्या सर्व गोष्टी\nसध्या धुमाकूळ घालतोय ‘अँटी ग्रॅव्हिटी योगा’\n…..आणि इंदिरा गांधीनी थेट पाकिस्तानचीच फाळणी केली\nलिंग भेदाच्या सीमा ओलांडणारा आधुनिक क्रांतिकारी : ‘साडी मॅन’ हिमांशू वर्मा\nह्या ७ गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही कोणत्याही व्यवसायातून पैश्यांचा पाऊस पाडू शकाल\nजगातील अशी ८ चक्रीवादळं ज्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/team-india-for-world-cup", "date_download": "2019-08-25T16:22:15Z", "digest": "sha1:URZFL3ZCPWO47HIZEJXOCDUPT7KIO7DX", "length": 15940, "nlines": 167, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "team india for world cup Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nधोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे’\nविश्वचषक 2019 चा अंतिम सामना आतापर्यंतच्या सर्वाधिक रोमांचक अंतिम सामन्यांपैकी एक ठरला. ह्रदयाचे ठोके बंद करणाऱ्या या सामन्यात नशीबने इंग्लंडची साथ दिल्याने न्यूझीलंडचा पराभव करत इंग्लंड विश्वविजेता ठरला.\nWorld Cup 2019 संपला, मात्र सचिन तेंडुलकरचा विक्रम कुणालाही मोडता आला नाही\nभारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला. मात्र, रोहित शर्मासह जगातील कोणत्याही खेळाडूला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडता आला नाही.\nENG vs NZ : सामना टाय आणि सुपर ओव्हरही टाय, मग इंग्लंडचा विजय कसा\nजेव्हा सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला, तेव्हा सर्वाधिक चौकार मारणारा विजयी या निकषावर निर्णय घेण्यात आला. आयसीसीच्या याच नियमामुळे टाय राहूनही इंग्लंडला विश्वविजेता होण्याचा मान मिळाला.\nENG vs NZ: बोल्टच्या ‘या’ पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं\nआयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ट्रेंट बोल्टच्या एका पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकावर नाव कोरण्याचं आणि जगज्जेतं होण्याचं स्वप्न भंगलं. सामन्यातील 49व्या षटकातील चौथा चेंडू न्यूझीलंडसाठी घातक ठरला.\nआयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्याचा थरार सुपर ओव्हरपर्यंत चालला. यात इंग्लंडने बाजी मारत इतिहास रचला. इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरण्यात यश आले आहे.\nVIDEO : बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करणाऱ्या आजीचा व्हिडीओ व्हायरल\nआज देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी बुमराहचा फॅन आहे. मग तो लहान मुलगा असो किंवा उतरत्या वयातील कुणी वृद्ध. ट्विटरवर सध्या अशाच एका आजीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. यामध्ये या आजी बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसत आहे.\nENG vs NZ Final Live : न्यूझीलंडचं इंग्लंडसमोर 242 धावांचं आव्हान\nएकदाही विजेतेपदावर नाव न कोरलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगत आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानात आजचा सामना होत आहे.\nभारतीय संघ इंग्लंडमध्ये अडकला, रोहित शर्मा एकटाच मुंबईत परतला\nसंपूर्ण भारतीय संघ इंग्लंडमध्ये अडकलेला असताना रोहित शर्मा मात्र मुंबईत परतला आहे. 13 जुलैला रोहित शर्मा टीम इंडियाशिवाय मुंबई विमानतळावर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगी होती.\n अम्पायरच्या निर्णयावर चाहत्यांचा संताप\nज्या महेंद्रसिंग धोनीच्या विकेटवर सामना फिरला ती विकेटच चुकीची असल्याचा दावा काही क्रिकेटप्रेमींनी केला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.\nजाडेजा-धोनीच्या फटकेबाजीवर टाळ्या, मॅच हरताच फॅनचा धक्क्याने मृत्यू\nभारतात क्रिकेट हा खेळ अनेकांसाठी जीव की प्राण आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडने 18 धावांनी पराभव केला.\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-7%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%88/", "date_download": "2019-08-25T16:52:52Z", "digest": "sha1:6XU7RKKNZCK4QAW62E4JW3QPZKB6PDZ4", "length": 9458, "nlines": 111, "source_domain": "blog.madguy.co", "title": "चालू घडामोडी -7जूलै - MadGuy The Government Job App", "raw_content": "\n7 जूलै रोजीच्या महत्वाच्या निवड बातम्या थोडक्यात दिल्या आहेत . तरीही परीक्षे साठी अपेक्षित अश्या घडामोडी देण्याचा आमचा पर्यत्न आहे. दररोज फक्त 5 मिनट द्या चालू घडामोडी वाचायला म्हणजे तुमचा चालूघडामोडी ह्या विषयाचे अभ्यास होयील.\nजगातील पहिल्या सर्व-डिजिटल आर्ट संग्रहालय\nजगातील पहिले सर्व-डिजिटल कला संग्रहालय टोकियो, मोरआय बिल्डिंग डिजिटल आर्ट संग्रहालय येथे उघडले आहे. यामध्ये सुमारे 50 केलीकॉस्कोस्किक प्रतिष्ठापने आहेत जो मॉसन सेन्सर्सद्वारे चालना देतात, जे 100,000-चौरस फूट प्रदर्शनातील जागेच्या प्रत्येक पृष्ठभागावर प्रकाशमान साहाय्याने प्रक्षेपित केले जातात. काळ्या रंगाच्या भिंती नसलेली दिवे असलेला हाऊस हा संग्रहालय आहे.\n2018 जागतिक क्रीडा पत्रकार दिन\nजागतिक क्रीडा पत्रकार दिन (डब्ल्यू.एस.जे.डि.) दरवर्षी 2 जुलै रोजी क्रीडा पत्रकारांच्या क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केले जाते. 1 9 24 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय स्पॉन्स प्रेस असोसिएशन (आयएसपीए) ची स्थापना झाली त्या तारखेला या दिवसाला महत्त्व दिल्याने हा दिवस साजरा केला जातो. ह्या दिवसाचा हेतू म्हणजे क्रीडा पत्रकारांना आपल्या कामात उत्कृष्टतेचे उदाहरण देण्याबद्दल प्रोत्साहन देणे आहे .\nपहिल्यांदा लिंगपरीवर्धक महिला स्पेनची मिस यूनिव्हर्स\n22 स्पर्धांना पराभूत करून पहिल्यांदा लिंगपरीवर्धक महिला स्पेनची मिस यूनिव्हर्स बनली. डिसेंबर 2018 मध्ये फिलीपिन्समध्ये 67 व्या मिस युनिव्हर्स 2018 साजरा करताना त्याने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले.स्पेनकडून या स्पर्धेत सहभागी होणारी ही पहिली ट्रांसजेंडर महिला असेल.\nकोण आहे एंजेला पोंस \nएंजेला २६ वर्षांची आहे. स्पेनच्या सेविलात आयोजित केलेल्या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत २२ सौंदर्यवतींना मागे टाकत तिने मिस स्पेन हा किताब आपल्या नावे केला. मिस पोंस यावर्षअखेरीस फिलिपिन्समध्ये होणाऱ्या मिस युनिवर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. पोंसने इंस्टाग्रामवर आपला आनंद व्यक्त केला. तिने लिहिले की, स्पेनचे नाव आणि इथली संस्कृती जगासमोर सादर करण्याचे माझे स्वप्न आहे.\nहैदराबाद विद्यापीठाच्या नवीन कुलाधिपती –एल नृसिंह रेड्डी\nपटना उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. एल. नरसिंह रेड्डी यांची तीन वर्षांकरिता हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोइव्हंद यांनी विद्यापीठाचे विजिटर म्हणून त्यांची स्थापना केली. न्यायमूर्ती रेड्डी यांची यूओएचच्या चॅन्सेलरची नियुक्ती केली. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष असलेले जस्टी रेड्डी यांनी 2001 ते 2015 दरम्यान आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहे.\nचालू घडामोडी – 24 ऑगस्ट, 2019\nचालू घडामोडी – 23 ऑगस्ट, 2019\nचालू घडामोडी – 22 ऑगस्ट, 2019\nजगातील सर्वात उंच प्रतिमा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण\nश्रीमंतांच्या यादीत मार्क झुकेरबर्ग तिसऱ्या क्रमांकावर\nचालू घडामोडी – 15 जूलै\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2019-08-25T16:17:24Z", "digest": "sha1:MM2GG4RPN4ADUDVXX2FY6WMLN7LBEZPP", "length": 9218, "nlines": 92, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "बालआनंद मेळाव्यामध्ये मूल्यवर्धन चे सादरीकरण – Mulayvardhan", "raw_content": "\nबालआनंद मेळाव्यामध्ये मूल्यवर्धन चे सादरीकरण\nमुजफ्फरपूर, अमरावती येथील उर्दू माध्यम शाळा क्रमांक ७ येथील शिक्षक सय्यद मुजाहिद सय्यद शब्बीर हे मूल्यवर्धनच्या कार्यक्रमाने इतके प्रभावित झाले की, त्यांनी जिल्हा स्तरीय बालआनंद मेळाव्यात मूल्यवर्धन विषयाचेच सादरीकरण करण्याचे ठरविले. त्यांनी आपल्या स्वत:च्या अध्यापनात केलेल्या बदलामुळे मुलांच्या अध्ययन स्तरात झालेली प्रगती अनुभवली आहे.\nमुजफ्फरपूर येथील शाळेतील शिक्षक सय्यद मुजाहिद सय्यद शब्बीर\nहे शिक्षक उर्दू माध्यम मूल्यवर्धनचे प्रेरक आहेत. मे २०१८ मध्ये त्यांनी मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले आणि मूल्यवर्धनचे उपक्रम आपल्या शाळेत घ्यायला सुरुवात केली. त्यांनी मूल्यवर्धनमधील सहयोगी अध्ययन रचनांचा वापर इतर विषयांचे अध्यापन करतानाही केला. याचा खूप सकारात्मक परिणाम ‍झाला. सहकार्यभाव, आत्मविश्वास, शिकण्यातील आनंद या सर्वच गोष्टी एकाएकी वाढल्या आहेत असे जाणवू लागले. या सर्वातून मूल्यवर्धनचे महत्त्व लक्षात आले.\n“मला मूल्यवर्धन पुढे इ-लर्निंग सुद्धा कमी प्रभावी वाटते. कारण मी पाहिले आहे की एखाद्या पाठावर आधारित विडीओ आपण मुलांना दाखवतो पण काही दिवसांनी मुले तो विसरून जातात. पण वर्षाच्या सुरुवातीला केलेले मूल्यवर्धनचे उपक्रम मात्र आज देखील (फेब्रु. महिन्यात) मुलांच्या लक्षात राहिलेले आहेत. या उपक्रमात मुले प्रत्यक्ष सहभागी होतात, नुसती बघ्याची भूमिका नसते. म्हणूनच मूल्यवर्धन अतिशय प्रभावी आहे असे मला वाटते. शिवाय यातल्या सहयोगी अध्ययन पद्धती इतर विषयांचे अध्यापन करीत असताना वापरल्या गेल्या तर त्या विषयांचे अध्यापनही प्रभावी होते.”\nहे शिक्षक प्रेरक असल्याने त्यांनी केंद्र व तालुकास्तरीय प्रशिक्षणात प्रशिक्षक म्हणूनही काम केलेले आहे. प्रशिक्षण देताना ते शिक्षकांना मूल्यवर्धनमधील सहयोगी अध्ययन रचना इतर विषय शिकवताना वापरण्याविषयी आवर्जून सांगतात.\nमूल्यवर्धनचे महत्त्व जास्तीतजास्त शिक्षकांपर्यंत पोहचावे म्हणूनच त्यांनी १८ आणि १९ जानेवारी रोजी अमरावती येथे झालेल्या बालआनंद मेळाव्यात या विषयावर सादरीकरण केले. मूल्यवर्धनची मूल्ये, कौशल्ये, सहयोगी अध्ययन रचना वगैरे दर्शविणारे तक्ते बनविले व ते दैनंदिन अध्यापनाला कसे जोडले जाऊ शकतात याचे उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण दिले. सय्यद सरांच्या या सादरीकरणाचे सर्वांनी अभिनंदन केले व एका वेगळ्या विषयाची कल्पना मांडल्याबद्दल कौतुकही केले.\nमूल्यवर्धन उपक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेले तक्ते\nदोन वर्षे मोहीम राबवून मुलांनी वस्ती केली नशामुक्त\nज्याच्या भांडणाला सर्व कंटाळले होते, आता तोच विद्यार्थी बनला शाळेत अव्वल\nमुलांची आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्ती – मूल्यवर्धनची किमया\nमूल्यवर्धनमुळे शाळेचे वातावरणच बदलले\nसृजनशील शिक्षकांद्वारे मूल्यवर्धनची अध्यापनाशी सांगड\nइंग्रजी माध्यमाच्या शाळेबरोबरच्या स्पर्धेमुळे फायदा की तोटा\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/cold-drinks-side-effect-of-human-body/", "date_download": "2019-08-25T16:31:34Z", "digest": "sha1:ZF52O2EN6CYY5JSUDPXS324QL45QP5VX", "length": 5985, "nlines": 96, "source_domain": "arogyanama.com", "title": "'ही' चूक केल्यास येऊ शकते अकाली वृद्धत्व, आरोग्यही बिघडू शकते - Arogyanama", "raw_content": "\n‘ही’ चूक केल्यास येऊ शकते अकाली वृद्धत्व, आरोग्यही बिघडू शकते\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – नकळतपणे आपण काही सवयींना बळी पडतो. या सवयींमुळे अकाली वृद्धत्वासरखी समस्या उद्भवू शकते. कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय सुद्धा अशीच आहे. यामुळे लठ्ठपणा वाढतो. यामध्ये जास्त प्रमाणात शुगर आणि केमिकल्स असतात. शरीराला आवश्यक असे कोणतेही तत्व यामध्ये नसते. या सवयीमुळे कंबरेवर, हिप्सवर चरबी जमा होते.\n८ वर्ष मोठे दिसता\nकोल्ड ड्रिंक्समधील फॉस्फोरिक अ‍ॅसिडमुळे अकाली वृद्धत्व येते. व्यक्ती वयापेक्षा ८ वर्ष जास्त मोठी दिसते.\nकोल्ड ड्रिंक्समधील कार्बन डायऑक्साइड, फॉस्फोरिक अ‍ॅसिड आणि कॅफीनमुळे हाडे कमजोर होतात.\nया सवयीमुळे डायबिटीज होण्याची शक्तया २६ टक्के वाढतात. तसेच मेटाबॉलिकसंबंधी आजार होऊ शकतो.\nफक्त १० मिनिटांचे ऊन दूर ठेवेल कँसरपासून, जाणुन घ्या ५ सोपे उपाय\n'या' ५ ग्रुमिंग टिप्सने पुरुष दिसतील स्मार्ट आणि हँडस���, आवश्य अजमावून पहा\n'या' ५ ग्रुमिंग टिप्सने पुरुष दिसतील स्मार्ट आणि हँडसम, आवश्य अजमावून पहा\nखुंटलेली उंची वाढवण्याचे ‘हे’ ५ उपाय, जाणून घ्या\n‘मान्सून’मध्ये मुलांना सतावणाऱ्या पोटदुखीवर ‘हे’ 4 पदार्थ आहेत ‘रामबाण उपाय’\nवेळेची कमतरता जाणवणं हा मेंदूचा भ्रम\nचेहरा सुंदर आणि उजळ करण्यासाठी ‘बटाटा’ उपयुक्त \nअनेक शारीरीक समस्या आणि आहाराबाबत आहेत ‘हे’ गैरसमज\nआरोग्यसेवेत केरळ नंबर १ वर, महाराष्ट्राचे स्थान कितवे \nउच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल\nबी. जे. महाविद्यालयात ‘पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशन’ विशेष कोर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AF/", "date_download": "2019-08-25T17:00:03Z", "digest": "sha1:3D32UWLEEJ2X4VHFT2SFZOQ2PSMT7ZPA", "length": 8010, "nlines": 109, "source_domain": "blog.madguy.co", "title": "जेईई-मेन आणि नीट परीक्षा यापुढे वर्षातून दोन वेळा - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi National News जेईई-मेन आणि नीट परीक्षा यापुढे वर्षातून दोन वेळा\nजेईई-मेन आणि नीट परीक्षा यापुढे वर्षातून दोन वेळा\nइंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापुढे जेईई-मेन आणि नीट या दोन परीक्षा वर्षात दोन वेळा होणार आहेत.\nजेईई मेन परीक्षा दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल महिन्यात घेण्यात येईल, तर नीट परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात पार पडेल. आतापर्यंत या दोन्ही परीक्षा वर्षभरातून एकदाच घेतल्या जायच्या. त्यामुळे कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर वाट पाहावी लागत असे.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. विद्यार्थ्यांना आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं जावडेकरांनी सांगितलं.\nदुसरी परीक्षा द्यायची की नाही, हा सर्वस्वी विद्यार्थ्यांचा निर्णय असेल. या दोन परीक्षांपैकी जो स्कोअर सर्वोत्तम असेल, तोच प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल.\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आतापर्यंत ही परीक्षा घेत असे, मात्र यापुढे राष्ट्रीय परीक्षा एजंसी (नॅशनल टेस्टिंग एजंसी- एनटीए) ही परीक्षा घेईल.\nवैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या (एमबीबीएस आणि बीडीएस) प्रवेशांसाठी ‘नीट’ परीक्षा घेतली जाते.\nही परीक्षा देशभरातील 150 शहरांमध्ये घेतली जाते. महाराष्ट्रातील एकूण केंद्रांची संख्या 16 आहे. देशात सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये मिळून पदवी अभ्यासक्रमाच्या 60 हजार जागा आहेत.\nमेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.\nऑगस्ट महिन्यापासून जेईई आणि नीटसाठी काही प्रॅक्टिस टेस्टही सुरु होणार आहेत. या चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, अशी माहिती जावडेकरांनी दिली.\nडॉक्टरांसाठी अनिवार्य ग्रामीण सेवेबाबत एकसमान धोरण तयार करणे आवश्यक : सर्वोच्च न्यायालय\nमुख्य लक्ष्य क्षेत्रासह सरकारने स्वच्छ सर्वेक्षण 2020 आणि स्वच्छ नगर अॅप सुरू केले\nनिती आयोगाने वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड्सची चौथी आवृत्ती सुरू केली\nतमिलनाडु के पूर्व सीएम एम करुणानिधि का निधन\nवंदे भारत एक्सप्रेसने एकूण 1 लाख किलोमीटर अंतराचा प्रवास पूर्ण केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-08-25T16:36:37Z", "digest": "sha1:S3UFGYJEJAVIHINA2JS34KPWKNVWTU6X", "length": 6231, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:राष्ट्रीयत्वानुसार क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २६ उपवर्ग आहेत.\n► आयर्लंडचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, ४४ प)\n► इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू‎ (३२ प)\n► इंग्लिश क्रिकेट खेळाडू‎ (१ क, ४५९ प)\n► ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू‎ (रिकामे)\n► ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, ४३९ प)\n► कॅनडाचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, ३० प)\n► केनियाचे क्रिकेट खेळाडू‎ (१ प)\n► झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू‎ (८६ प)\n► दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू‎ (३ क, १४४ प)\n► नामिबियाचे क्रिकेट खेळाडू‎ (२९ प)\n► नेदरलँड्सचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, २८ प)\n► नेपाळचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, २७ प)\n► न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू‎ (४ क, १२७ प)\n► पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू‎ (११७ प)\n► पापुआ न्यू गिनीचे क्रिकेट खेळाडू‎ (१८ प)\n► बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू‎ (२ क, ८४ प)\n► भारतातील क्रिकेट खेळाडू‎ (२ क)\n► मलेशियाचे क्रिकेट खेळाडू‎ (१७ प)\n► युगांडाचे क्रिकेट खेळाडू‎ (२ प)\n► वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, १७७ प)\n► व्हानुआतूचे क्रिकेट खेळाडू‎ (१ प)\n► श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू‎ (१ क, १४४ प)\n► संयुक्त अरब अमिरातीचे क्रिकेट खेळाडू‎ (३ प)\n► सिंगापूरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू‎ (११ प)\n► स्कॉटलंडचे क्रिकेट खेळाडू‎ (२ क, ३० प)\n► हॉँगकॉँगचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू‎ (१६ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१३ रोजी १४:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-08-25T15:28:04Z", "digest": "sha1:7YXZ2S4PSISCT5T3X3QON4EXF3ZB5PNM", "length": 3957, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्कॉटलंडचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:स्कॉटलंडचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\n\"स्कॉटलंडचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण १८ पैकी खालील १८ पाने या वर्गात आहेत.\nस्कॉटलँडच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २०१५ रोजी १२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2019-08-25T15:17:39Z", "digest": "sha1:OXG3ZEEOA4EBIWO5IFZOECDDKRIEYPE4", "length": 10160, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव | Dainik Prabhat", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव\nपिंपरी– चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या 11 तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 7 अधिकारी व कर्मचा-यांचा आज सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुस्तक, गुलाब पुष्प व स्मृतिचिन्ह, तसेच सेवाउपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी उपहापौर शैलजा मोरे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्या शर्मिला बाबर, चंदा लोखंडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाच्या सचिव चारुशिला जोशी, नाथा मातेरे आदी उपस्थित होते. महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये मुख्य लिपिक ताराचंद वायकर, वायरलेस ऑपरेटर रामदास कोलते, आरोग्य निरिक्षक नागनाथ पारसी, लिपिक सुशिला कलापुरे, वीज पर्यवेक्षक रमेश तेलमोरे, मुकादम प्रकाश खोपडे, बाळासाहेब चव्हाण, रखवालदार ज्ञानेश्वर मुदगल, दिनेशकुमार मिश्रा, मजूर सुर्यकांत सकाटे, शकुंतला गायकवाड तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्यांमध्ये आर्टीस्ट कम फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर, स्टाफ नर्स माधूरी जोशी, वॉर्ड बॉय चंडीदास आगज्ञान, आरोग्य कर्मचारी माया सौदागर, चित्राबाई वेंटम, छबुबाई भालके, दिंगबर बेंढारी यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-kutuhal-dr-bal-fondake-marathi-article-3167", "date_download": "2019-08-25T15:51:47Z", "digest": "sha1:LE6XFOLKFQKMKR734PLA2CAPVRWW7BIP", "length": 13003, "nlines": 118, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Kutuhal Dr. Bal Fondake Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nगेले चार दिवस सतत पाऊस कोसळत होता. आता त्यानं विश्रांती घेतली होती, तरी सारा आसमंत धुऊन स्वच्छ झाला होता. त्यात आज पौर्णिमा होती. चांदोबा पूर्ण दिमाखात झळकत होते. वातावरणात अजूनही थोडा गारवा होता. त्याचाच आनंद घेण्यासाठी नाना घराबाहेर पडले होते... पाहतात तो चिंगीची टोळी कट्ट्यावर जमली होती.\n‘काय रे मुलांनो, आज या वेळी इथं कसे\n‘गेला आठवडा घरात बसून बसून वैतागलो होतो. आज मोकळं आहे तर बाहेर पडलोय...’ चंदू म्हणाला.\n‘शिवाय हा चंदामामाही मस्त दिसतोय. तो पाहायलाही मजा येतेय,’ मिंटी म्हणाली.\n‘नाना, या महिन्यातच आपण परत एकदा चंद्रावर आपलं अंतराळयान पाठवणार आहोत, खरं ना पण एकदा तिथं जाऊन आलोय. परत कशाला जायचं पण एकदा तिथं जाऊन आलोय. परत कशाला जायचं’ गोट्यानं शंका विचारली.\n‘शिवाय त्या नील आर्मस्ट्राँगनं तिथं ते वामनाचं पाऊल टाकलं त्यालाही या महिन्यात पन्नास वर्षं होताहेत. मधल्या काळात इतरही काहीजण तिथं जाऊन आले. त्यांनीही बरीच माहिती मिळवलीय. मग आता परत कशाला’ चिंगीलाही प्रश्‍न पडला होता.\n‘सांग चिंगे, तू दरवर्षी कोकणात कशाला जातेस गं\n आंबे खायला जाते. पक्की खादाड आहे,’ गोट्या तिला चिडवत म्हणाला.\n‘पण मला तिथला निसर्गही आवडतो,’ न चिडता चिंगी म्हणाली.\n‘तरीही तुला कोकणाबद्दल किती माहिती आहे मला सांग,’ नानांनी विचारलं.\n‘पण मी फक्त देवगडजवळच्या मामाच्या गावीच जाते. सगळ्या कोकणाची माहिती तिथून कशी मिळेल\n‘तेच चंद्राबद्दलही म्हणता येईल. तो आर्मस्ट्राँग आणि त्याचे भाईबंद चंद्राच्या एका लहानशा भागातच फिरून आले. तेही वरवर पाहणी करत. चंद्राविषयीची आपली माहिती तशी फारच अपुरी आहे. शिवाय चंद्राचा जवळजवळ चाळीस टक्के भाग आपण कधी पाहिलेलाच नाही,’ नानांनी माहिती दिली.\n‘काही तरी काय सांगताय नाना. तो बघा ना संपूर्ण चंद्र दिसतोय,’ बंड्यानं शंका काढली.\n‘पण तो त्याचा दिसणारा चेहरा आहे. मला सांग तू देवाला प्रदक्षिणा कशी घालतोस’ नानांनी त्याला विचारलं.\n‘तो पक्का आळशी आहे. तो स्वतःभोवती एक गिरकी घेतो. झाली प्रदक्षिणा,’ गोट्या म्हणाला.\n‘तोही प्रदक्षिणा करण्याचा एक मार्ग आहे. पण तसं केल्यानं समोरच्या मूर्तीला या गोट्याच्या सर्व अंगाचं, सर्व बाजूंचं दर्शन घडतं. आता समज आळस झटकून तो प्रदक्षिणा घालायला निघाला. तर प्रथम त्याचं तोंड मूर्तीकडं असेल. तसंच पुढं जाता जाता त्याचा डावा खांदा मूर्तीच्या दिशेनं येईल. पुढं जाता त्याची पाठ त्या दिशेनं होईल आणि असं करत तो परत आपल्या जागी येईल, तेव्हा त्याचं तोंड परत मूर्तीकडं असेल. मूर्तीभोवतीही एक प्रदक्षिणा होईल आणि स्वतःभोवतीही एक. पण या प्रकारातही त्याचं सर्व अंग मूर्तीला दिसेल,’ नानांनी समजावलं.\n‘तेच म्हणतोय मी. परवाच आमच्या मॅडम सांगत होत्या, की चंद्र स्वतःभोवती गिरकी घ्यायला साधारण अठ्ठावीस दिवस घेतो आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायलाही अठ्ठावीस दिवस घेतो. म्हणजे मग त्याचा सर्व भाग पृथ्वीवरून दिसेलच ना\n‘प्रदक्षिणेचा आणखी एक प्रकार आहे. समजा मी माझा चेहरा सतत मूर्तीकडं ठेवत तिच्याभोवती फिरत राहिलो, तरी पूर्ण प्रदक्षिणा घालून मी माझ्या मूळच्या जागी त्याच पवित्र्यात परत येईन, हो की नाही तसं करता मी माझ्या भोवतीही एक गिरकी पूर्ण करेन, पण त्या प्रदक्षिणेत माझा चेहराच सतत मूर्तीच्या दिशेनं राहिल्यामुळं माझी पाठ दिसणारच नाही. चंद्राची प्रदक्षिणाही तशीच असते. पण तसं करताना त्याचा पाठीचा म्हणजेच पलीकडचा भाग थोडाफार नजरेला पडतो. म्हणून पन्नासऐवजी साठ टक्के भाग दिसतो. चाळीस टक्के भाग नेहमीच अदृश्‍य असतो. त्यालाच डार्क साइड ऑफ द मून म्हणतात,’ नानांनी सांगितलं.\n‘म्हणजे तो भाग नेहमी अंधारातच असतो\n‘नाही. त्या भागावरही सूर्यप्रकाश पडतोच आणि तो तेवढाच उजळूनही निघतो. पण तो आपल्याला दिसत नसल्यामुळं त���याला डार्क साइड म्हणतात. तो बघायचा, त्याच्याविषयी माहिती मिळवायची तर एखादं अंतराळयान त्या भागात उतरेल अशी व्यवस्था करायला हवी. तेच करायचा विचार चाललाय,’ नाना म्हणाले.\n‘म्हणजे हे दुसरं चंद्रयान तिथं उतरणार आहे\n‘नाही. पण तिसरं, चौथं, पाचवं तिथं उतरवता येईल. अभी दिल्ली बहोत दूर है\n‘दिल्ली नही नाना, चंदामामा...’ गोट्या म्हणाला. त्याला सगळ्यांनीच दुजोरा दिला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/army-personnel-commits-suicide-in-kadepathar-jejuri-pune-299045.html", "date_download": "2019-08-25T15:55:24Z", "digest": "sha1:SE7ORLADIKIELVV6SUHZ722EQLHI2TL2", "length": 16982, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "देशाचा रक्षक आयुष्याला कंटाळला, जेजूरीच्या कडेपठारावर केली आत्महत्या | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nदेशाचा रक्षक आयुष्याला कंटाळला, जेजूरीच्या कडेपठारावर केली आत्महत्या\nपुण्यात ऑडिशनच्या नावाखाली विनयभंग.. तरुणीला घरी बोलावून केलं असं..\nपुण्यात बलात्कार.. आरोपीच्या घरातच आईला विवस्त्र आढळली मुलगी\nपुणे: ...तर तुझा भाऊ जीवंत नाही राहणार, शाळकरी विद्यार्थीनीला धमकावून केला बलात्कार\nडीएसकेंच्या 13 महागड्या गाड्यांचा लिलाव होणार, कोर्टाने दिले आदेश\nपिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेवर बलात्कार, मुलांना मारून टाकण्याची धमकी\nदेशाचा रक्षक आयुष्याला कंटाळला, जेजूरीच्या कडेपठारावर केली आत्महत्या\nसगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावर एका युवकाने आत्महत्या केली आहे.\nपुरंदर, 06 ऑगस्ट : सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावर एका युवकाने आत्महत्या केली आहे. नुवान विषारी औषध पिऊन या युवकाने कडेपठारावरून उडी टाकली आणि आत्महत्या केली आहे. जेजुरी कडेपठार मंदिर डोंगराच्या पायथ्याला झाडीत या युवकाचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे संपूर्ण जेजूरीत खळबळ उडाली आहे. युवकाचं वय अंदाजे 23 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे.\nचेतन महेश रणदिवे असं या आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. तो पुरंदर येथील रहिवाशी आहे. चेतन हा 2015 पासून भारतीय सैन्यात असून तो श्रीनगर येथे सद्या कार्यरत होता. तो सुट्���ीवर धालेवाडी येथे आला होता. सुट्टी संपल्याने तो श्रीनगरला कालच जाणार होता. जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढले होते. बरोबर लागणारे सामानसुमान बांधून ठेवले होते.\nमात्र काल तो मित्राकडे जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. आवराआवरी करून ही तो रात्री उशीरा घरी आला नसल्याने घरचे सर्वजण चिंतेत होते. जेजुरी पोलीस ठाण्यात ही तशी तक्रार देण्यात आली होती. आज मात्र सकाळीच कडेपठार डोंगरात त्याचा मृतदेह आढळून आला.\nखंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना कडेपठार चढत्यावेळी झाडात एक मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेचच याची खबर पोलिसांनी दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चेतन मृतदेह झाडीतून बाहेर काढण्यात आला. त्याची तपासणी करता त्याची ओळख पोलिसांना पटली. त्यानंतर चेतनचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.\nपोलिसांनी घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींची जवाब नोंदवून घेतला आहे. चेतन हा सैन्यात होता त्यामुळे नक्की त्याने आत्महत्या का केली याचा पोलीस आता वेगळ्या बाजूने तपास करत आहेत. पण अद्याप चेतनच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. पण चेतनच्या अशा जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T15:47:04Z", "digest": "sha1:KIEXAC4NUF764OOLEPEYRBXDHXLD77UG", "length": 15771, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतामधील भाषा - ��िकिपीडिया", "raw_content": "\nभारतीय उपखंडातील स्थानिक भाषांचा नकाशा\nभारतातील भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटांतील आहेत.\n१. इंडो-युरोपीय (ज्याच्या इंडो-आर्य शाखेतील भाषा जवळपास ७४% लोकसंख्येकडून वापरल्या जातात)\n२. द्रविडीय भाषा (जवळपास २४% लोकसंख्येकडून वापरली जाते).\nभारतात इतर बोलल्या जाणार्‍या भाषा या ऑस्ट्रो-एशियाटिक आणि तिबेटो-बर्मन भाषिक गटांतील तसेच स्वतंत्र भाषा आहेत.\nअंदमान बेटांवर बोलली जाणारी अंदमानी भाषा ही कोणत्याही भाषिक गटांशी निगडित नाही असे वाटते.\nभारतातील बोलीभाषांची संख्या ही १२२२, तर देशातील २३४ भाषा या कुणाच्या ना कुणाच्या मातृभाषा आहेत. त्यांपैकी २४ भाषा बोलणार्‍या भाषकांची संख्या ही प्रत्येकी दहा लाख किंवा अधिक आहे. भारतीय भाषांच्या इतिहासात फारसी आणि इंग्रजी भाषांचा प्रभाव मोठा आहे. संस्कृत आणि तमिळ या भाषा या भारतातील सर्वांत जुन्या भाषा मानल्या जातात. संस्कृत, तमिळ, तेलुगू, ओडिया, कन्‍नड, मल्याळम या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता आहे. भाषा अभिजात ठरण्यापूर्वी ती किमान १५०० ते २००० वर्षे इतकी जुनी असावी लागते. मराठी भाषा ही इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत लिहिली जात होती हे सिद्ध झाले असूनही तिला अभिजात भाषेचा दर्जा नाही.\nभारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३ नुसार इंग्रजी आणि देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ह्या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत.\nकलम ३४५ नुसार राज्यसरकारांनी राज्यासाठी अधिकृत मानलेली भाषा ही भारतीय राज्यघटनेनुसार राजभाषा मानली जाते.\n१९६७ मध्ये झालेल्या २१ व्या घटना दुरुस्तीपर्यंत १४ भाषांना अधिकृत दर्जा होता. आताच्या सुधारणेनुसार सिंधी, कोंकणी, मणीपुरी आणि नेपाळी वगैरेंचा अधिकृत भाषांमध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार अधिकृत भाषांची संख्या ही २२ झाली.\nभारतातील राज्यांची रचना भाषिक तत्त्वानुसार करण्यात आली असून प्रत्येक राज्य हे आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी व शिक्षणासाठी कोणती भाषा वापरावी याचा निर्णय घेऊ शकते.\nसध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणार्‍या २२ प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिला आहे. यांत आसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी, मल्याळम, मैतेई, मैथिली, संथ��ली, संस्कृत, सिंधी, आणि हिंदी, यांचा समावेश होतो.\nहिंदी ही संघराज्याची व्यवहाराची भाषा असण्याबरोबरच उत्तर प्रदेश, उत्तरांचल, छत्तीसगढ, झारखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांची राजभाषा आहे.\nइंग्रजी ही देखील संघराज्याची अधिकृत भाषा आहे. अनेकदा हिंदी ही एक राष्ट्रभाषा म्हणून समजली जाते परंतु भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला हा दर्जा दिलेला नाही.\nभारतीय भाषांची प्रमुख भाषिक गटांच्या साहाय्याने वर्गवारी करता येते. यातील इंडो-यूरोपीय हा सर्वांत मोठा गट आहे. या गटातील इंडो-आर्य शाखा ही प्रमुख आहे. (जवळपास ७० कोटी लोकसंख्या). त्याबरोबरच पर्शियन, पोर्तुगीज किंवा फ्रेंच आणि इंग्रजी या भाषांचाही समावेश होतो. दुसरा प्रमुख गट हा द्रविडीय भाषांचा आहे. जवळपास २० कोटी लोकसंख्या या गटातील भाषा बोलते. इतर लहान गटांमध्ये मुंडा (९० लक्ष लोकसंख्या), तिबेटो-बर्मन (६० लक्ष) यांचा समावेश होतो. निहाली या स्वतंत्र भाषेचाही भारतातील भाषांमध्ये समावेश होतो.\nइंडो-युरोपीय गटातील उत्तर भारतीय भाषा या इंडो-आर्य गटातील संस्कृत सारख्या पुरातन भाषेपासून उत्क्रांत झाल्या आहेत. मध्ययुगीन प्राकृत आणि अपभ्रंश या भाषाही संस्कृत भाषेपासून उत्क्रांत झाल्या आहेत. अर्वाचीन उत्तर भारतीय भाषा प्रामुख्याने हिंदी, पंजाबी आणि बंगाली तसेच पश्चिम भारतीय भाषा मराठी यांची निर्मिती कधी झाली असावी याविषयी एकमत नाही. परंतु इ.स. १००० च्या आसपास या भाषांची निर्मिती झाली असावी असे मानण्यात येते. प्रत्येक भाषेवर वेगवेगळे प्रभाव पडले आहेत. हिंदी/उर्दू आणि त्याच्याशी संबंधित भाषांवर पर्शियन आणि अरेबिक भाषांचा प्रचंड प्रभाव आहे.\nदक्षिण भारतीय - द्रविडीय भाषांचा इतिहास हा संस्कृतपेक्षा स्वतंत्र असला तरी नंतरच्या काळात सर्व द्रविडीय भाषांवर संस्कृतचा प्रभाव पडलेला आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या प्रमुख द्रविडीय भाषा आहेत.\nपहिला प्रमुख भाषिक संघर्ष हा तामिळनाडू मध्ये केवळ हिंदी हीच भारताची अधिकृत भाषा बनवण्यावरून झाला. पुढे या चळवळीतून हिंदीविरोधी दंगली झाल्या. याच चळवळीतून द्रमुक सत्तेवर आला आणि काँग्रेस पक्षाचे तामिळनाडूतून कायमचे उच्चाटन झाले. प्रादेशिक भाषांविषयीचा अभिमान हा बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर आढळतो. प्रादेशिक भाषांच्या अस्तित्वाविषयीच्या भीतीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारांनी स्थानिक भाषांमधून शिक्षण देणे हे राज्यामध्ये सक्तीचे केले आहे.\n(हा लेख इंग्रजी विकिपीडिया वरील लेखाचे भाषांतर आहे.)\nभारत देशामधील अधिकृत भाषा\nभारतीय संविधानाची आठवी अनुसूची\nआसामी • बंगाली • बोडो • डोग्री • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • कोकणी • मैथिली • मलयाळम • मणिपुरी • मराठी\n• नेपाळी • उडिया • पंजाबी • संस्कृत • सिंधी • संथाळी • तेलुगू • तमिळ • उर्दू\nआसामी • बंगाली • बोडॉ • छत्तिसगडी • डोग्री • इंग्लिश • गारो • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • खासी • कोकणी • मैथिली • मल्याळम • मणिपुरी • मराठी • मिझो • नेपाळी • ओडिआ • पंजाबी\n• राजस्थानी • संस्कृत • संथाली • सिंधी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०१७ रोजी १६:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-08-25T16:57:29Z", "digest": "sha1:VHPILDW6TLYVBMLHA73PI4RXWC7WULNY", "length": 4464, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नेदरलँड्सचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\n\"नेदरलँड्सचे पंतप्रधान\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nचार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१३ रोजी ०४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T15:51:20Z", "digest": "sha1:HN434QDYITB7CXB22A5UPST6YFK5JZOL", "length": 7793, "nlines": 346, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:सांगकाम्या - विकिपीडिया", "raw_content": "\nहे सदस्य खाते म्हणजे [[:mr:User:{{{1}}}|{{{1}}}]] ([[:mr:User talk:{{{1}}}|चर्चा]]) ने चालविलेला सांगकाम्या आहे..\nहे सदस्य खाते कळसूत्री बाहुले (सॉक पपेट) नसून, परत परत करावी लागणारी संपादने लवकर पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंचलित खाते आहे.\nप्रचालक/प्रबंधक:जर या खात्याचा गैरवापर झालेला आढळल्यास हे खाते प्रतिबंधित (ब्लॉक) करा.\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०१७ रोजी १८:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2019-08-25T15:57:49Z", "digest": "sha1:EZBW7TULGN7W2MXKTIF6RYBRZDRKI6YU", "length": 13244, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कथाबोध: तपश्‍चर्येची किंमत | Dainik Prabhat", "raw_content": "\nडॉ. न. म. जोशी\nजगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांची अनेक चित्रे जगभर गाजली. त्यांच्या चित्रांना उत्तर काळात चांगली किंमतही मिळू लागली. पण पिकासो यांनी आपली चित्रशैली विकसित करण्यासाठी वर्षानुवर्षे अपरंपार कष्ट सोसले होते. एकदा रस्त्यातून पिकासो जात असताना एक परिचित महिला त्यांना भेटली. तिने पिकासो यांना आदरपूर्वक नमस्कार केला आणि ती म्हणाली, “आपण महान चित्रकार आहात. मलाही तुमच्यासारखी चित्रं काढायची आहेत. मला तुमचं एखादं चित्र हवं आहे. ते मी संग्रही ठेवीन. आपण मला चित्रकला शिकवाल’ “बघू. पुन्हा केव्हातरी भेटा. चित्रकला हा विषय इतका सोपा नाही.’ “पण तुम्ही तर चित्रं अगदी सहजपणे काढता’ “बघू. पुन्हा केव्हातरी भेटा. चित्रकला हा विषय इतका सोपा नाही.’ “पण तुम्ही तर चित्रं अगदी सहजपणे काढता मलासुद्धा तुम्ही शिकवलंत तर तुमच्यासारखी सहजपणे चित्रं मलाही काढता येतील.’\nती स्त्री तेव्हा निघून गेली. पण पुन्हा एकदा त्यांच्या स्टुडिओतच आली. ती काही पिकासो यांचा पिच्छा सोडेना. त्या स्त्रीला केवळ हौसेखातर चित्रकला शिकायची होती. त्यासाठी आपला अमूल्य वेळ द्यावा असं पिकासो यांना वाटत नव्हतं. कारण पिकासो संकोची होते. मग त्या हौशी स्त्रीला वाटेला लावण्यासाठी पिकासो यांनी एक वेगळा उपाय शोधून काढला. ती पुन्हा आली तेव्हा त्यांनी तिच्यासमोरच एका कागदावर चार-दोन रंगरेषा ओढून एक चित्र काढलं आणि तिला दिलं. ते म्हणाले…\n“तुम्हाला माझं चित्र हवंय ना. हे घ्या. चित्रकला शिकण्याचं नंतर बघू. हे चित्रही खूप किमती आहे.’\nती स्त्री चित्र घेऊन गेली. तिच्या दिवाणखान्यात ते चित्र लावलं. एके दिवशी अनेक व्यापारी त्या स्त्रीकडे आले होते. त्यांनी शंभर डॉलर्स देऊन ते चित्र तिच्याकडून विकत घेतलं. मग ती स्त्री पुन्हा पिकासो यांच्याकडं गेली म्हणाली, “खरंच तुम्ही थोर चित्रकार आहे. त्या दिवशी चार दोन रेषा ओढून तुम्ही मला ते चित्र दिलंत; पण ते चित्र एका व्यापाऱ्यानं 100 डॉलर देऊन आग्रहानं विकत घेतलं.’ “बरं झालं. तुम्हाला 100 डॉलर मिळाले ना या आता.’ “मला चित्र काढायला शिकवा ना. म्हणजे तुमच्यासारखेच पाच मिनिटात चित्र काढून मी शंभर डॉलर मिळवीन.’ पिकासो शांतपणे त्या स्त्रीला म्हणाले, “पाच मिनिटांच्या चित्राला शंभर डॉलर मूल्य येण्यासाठी मला 50 वर्षे तपश्‍चर्या करावी लागली आहे. हे तपश्‍चर्येचं मूल्य आहे. ती स्त्री ओशाळली.\nकलेची किंमत वेळ, पैसा, मोबदला किंवा अन्य कोणत्याही साधनांनी करता येत नाही. कलावंतांची वर्षानुवर्षांची निरपेक्ष तपश्‍चर्या त्याच्या कलेला उदात्त श्रीमंती बहाल करीत असते. म्हणून कोणत्याही सृजनशील क्षेत्रात तपसाधनेला मोठे महत्त्व असते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nप्रेरणा: सफाई कामगारांचा सन्मान\nलक्षवेधी: ढासळती अर्थव्यवस्था चिंताजनक\nश्रद्धांजली: अभ्यासू रणनीतीकार हरपला\nअर्थमंत्री अरुण जेटली यांचा वकिली बाणा\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख��य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T16:22:35Z", "digest": "sha1:TAVD45SVLQO35GEW4ORFGXI7QKW7UPR6", "length": 31230, "nlines": 269, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गडचिरोली जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n१८.४३ ते २१.५० उत्तर अक्षांश आणि ७९.४५ ते ८०.५३ पूर्व रेखांश\nअहेरी, आरमोरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज (वडसा), धानोरा, भामरागड , मुलचेरा, सिरोंचा = एकूण १२\n१४,४१२ चौरस किमी (५,५६५ चौ. मैल)\n६७ प्रति चौरस किमी (१७० /चौ. मैल)\nहा लेख गडचिरोली जिल्ह्याविषयी आहे. गडचिरोली शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nमहाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याचे स्थान\nविदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान\nगडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्सल समर्थक लोक आश्रय घेतात. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१४ चौ.कि.मी आहे.\nहा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.\n१४.१ प्राथमिक व विशेष शिक्षण\n१४.३ लष्कर शिक्षण व संशोधन संस्था\nफार प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्कूट यांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य वंशाचे व नंतर देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. यानंतर गडचिरोलीवर गोंड राजांनी राज्य केले. तेराव्या शतकात, खंडक्या बल्लाळ शाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली. याच काळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला. १८५३ मध्ये, बेरार हा चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) प्रदेशाचा भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशामधला स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. ब्रिटिशांनी १९०५ मध्ये चंद्रपूरमधील व ब्रह्मपुरीमधील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली. राज्याची पुनर्रचना होण्यापूर्वी हा भाग १९५६ पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्यपुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, त्यांत चंद्रपूर हा जिल्हा समाविष्ट झाला. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला.\nजिल्ह्याच्या ईशान्य भागात, धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा हे तालुके असून ते घनदाट जंगलाने व्यापलेले आहेत. जिल्ह्याच्या भामरागड, टिपागड, पलसगड व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत.\nमहाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, मागासलेला, डोंगरदऱ्यांनी व घनदाट जंगलाने व्याप्त असून अविकसित समजला जातो.\nपश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र जिल्ह्याच्या सीमेला लागून असून तिच्या दक्षिण तीरावर हा जिल्हा वसलेला आहे. प्राणहिता (वैनगंगा व वर्धा या नद्यांच्या संगमाने बनलेली नदी) व इंद्रावती ह्या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्याच्या सीमाभागात वाहतात.\nगडचिरोली जिल्ह्याचे हवामान उन्हाळ्यात खूप उष्ण तर हिवाळ्यात खूप थंड असते. जिल्ह्याची सरासरी आर्द्रता ६२ टक्के आहे.\nजिल्ह्यामध्ये आतापर्यंत २० मे १९९२ रोजी ला सर्वात जास्त ४६.३ अंश.से. एवढे व ५ जानेवारी १९९२ रोजी सर्वात कमी ५.० अंश से. एवढे तापमान नोंदले गेले आहे.\nजिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या १,०८,८२४ एवढी असून तिची एकूण टक्केवारी ११.२ होते. आदिवासी जमातींच्या लोकांची संख्या ३,७१,६९६ एवढी असून त्यांचे प्रमाण जिल्ह्यात जास्त आहे. त्यांची टक्केवारी ३८.३० एवढी आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी ३८ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा महाराष्ट्रातला आदिवासी जिल्हा समजला जातो. अनुसूचित जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, माडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक आहेत. त्यांच्या बोलीभाषा \"गोंडी, माडिया\" ह्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये यांशिवाय मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली व छत्तीसगडी इत्यादी भाषा बोलल्या जातात.\nजिल्ह्यातील आदिवासीची विशिष्ट अशी संस्कृती आहे. येथील आदिवासी लोकांचे \"पेरसा पेन\" हे दैवत आहे. ही लोक शुभकार्यप्रसंगी किवा पिकांचे उत्पादन झाल्यावर \"रेला\" नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात. \" ढोल \" हे सुद्धा त्यांचे आवडीचे नृत्य आहे. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. आदिवासी जमात ही मुख्यतः जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहे.\nजिल्ह्यातील इतर जातीतील लोक त्यांचे गणपती, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी सण साजरे करतात. जिल्ह्याच्या काही भागात झाडीपट्टीतील प्रसिद्ध \"नाटक, तमाशा\" इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे दिवाळी ते होळी या कालावधीत झाडीपट्टीतील भागात आयोजन केल्या जाते या मुळे झाडीपट्टी नाटकासाठी वडसा हे तालुका ठिकाण प्रसिद्ध आहे गणपती, दसरा, होळी या सणाचे वेळी तसेच शंकरपटाच्या निमित्ताने आयोजन होते.\nहा जिल्हा बांबूची झाडे व तेंदूपानांकरिता प्रसिद्ध आहे. भात हे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. याव्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.\nजिल्ह्यात चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिल चा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. यामुळे, जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरण्यांची संख्या जास्त आहे. भातसडीचे उद्योग व कागद कारखाने जिल्ह्यात आहेत पण मोठे उद्योग नाहीत. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन के��द्र आरमोरी येथे आहे. जिल्ह्यात फक्त १८.५ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेचे स्टेशन आहे.\nगडचिरोली जिल्ह्यामध्ये सहा प्रशासकीय उपविभाग (गडचिरोली, वडसा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, कुरखेडा) आहेत. प्रत्येक उपविभागात दोन, असे एकूण १२ तालुके आहेत. जिल्ह्यात ४६७ ग्रामपंचायती असून १६८८ राजस्व गावे अस्तित्वात आहेत. जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा व एक लोकसभा क्षेत्र (चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग मिळून) असून १२ पंचायत समित्या आहेत. जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज ही दोन शहरे असून येथे नगरपालिका आहेत.\nजिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र :१४,४१२ चौ.कि.मी.\nजिल्ह्याचे पृथ्वीवरील स्थान : १८.४३ ते २१.५० उत्तर अक्षांश आणि ७९.४५ ते ८०.५३ पूर्व रेखांश\nसमुद्रसपाटीपासून सरासरी उंची - २१७ मीटर (७१५ फूट )\nजिल्ह्याचे तापमान (इ.स. १९९८) : सर्वात कमी ११.३ अंश सेल्शियस. सर्वात जास्त ४७.७ अंश सेल्शियस.\nसरासरी पर्जन्यमान (२०११) : ८४०.७ मिलिमीटर\nजिल्ह्यातील एकूण उपविभाग (६)\t१.गडचिरोली २. देसाईगंज (वडसा) ३. अहेरी ४. कुरखेडा ५. चामोर्शी ६. एटापल्ली\nजिल्ह्यातील एकूण तालुके १२\nजिल्ह्यातील एकूण गावे\t१,६७९\nजिल्ह्यातील एकूण शहरे २ ( गडचिरोली, देसाईगंज)\nजिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती\t४६७\nएकूण नगरपालिका (3)\t१. गडचिरोली २. देसाईगंज 3.armori\nलोकसभा निर्वाचन क्षेत्र (१) चिमूर-गडचिरोली\nविधानसभा निर्वांचन क्षेत्रे (३) गडचिरोली, आरमोरी, अहेरी\nएकूण पोलिस स्टेशन्स २९\nपोलिस आऊट पोस्ट ३१\nलोकसंख्या घनता\t६७ प्रति चौरस किलोमीटर स्त्रिया / पुरुष प्रमाण\t९७६/ १०००\nसाक्षरता (इ.स. २००१ च्या खानेसुमारीप्रमाणे)\nजिल्हाला एकाच मोठी बाजार पेठ आहे, ती वडसा(देसाईगंज) येथे भरते. वडसा हे शहर वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले असून, जिल्ह्यातील एकमेव रेल्वे लाईन (गोंदिया-नागभीड-चंद्रपूर) येथून जाते. त्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे.\nजिल्ह्यात दोन नगरपालिका असून त्या गडचिरोली व वडसा येथे आहेत.\nलोकमत देशोन्नती पुण्यनगरी सकाळ दैनिक भास्कर लोकशाही वार्ता\nप्राथमिक व विशेष शिक्षण[संपादन]\n१) येथील महाविद्यालये ही गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत येतात.\n२) गव्हर्नर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज गडचिरोली\nलष्कर शिक्षण व संशोधन संस्था[संपादन]\nगडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना सैनिकी विद्यालय नावाचे एक सैनिकी विद्��ालय आहे..\nमार्कंडा, चपराळा, आलापल्ली, वैरागड. हेमलकसा, कामलापूर\nगडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील मार्कंडाचे ऐतिहासिक शिवमंदिर व चप्राळा येथील हनुमान मंदिर ही प्रसिद्ध मंदिरे आहेत. कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथून १० किलोमीटर अंतरावर खोब्रामेंढा देवस्थान असून तेथे खूप मोठी मारुतीची मूर्ती आहे.\nया जिल्ह्यात खालील प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध आहे-\nजिल्हा रुग्णालय -\t१\nएकूण ग्रामीण रुग्णालये -\t१३\nएकूण प्राथमिक आरोग्य केंद्रे - ४५\nप्राथमिक आरोग्य पथके -\t३६\nया समवेतच डॉ.अभय बंग व त्यांची पत्नी राणी बंग यांची सर्च (शोधग्राम, गडचिरोली) ही संस्था तेथील आदिवासींना आरोग्यसेवा पुरवते. डॉ.प्रकाश आमटे यांची लोक-बिरादरी (हेमलकसा,भामरागड) ही संस्थादेखील आदिवासींना सामाजिक व आरोग्यविषयक मदत करते.\nकोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्‍नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस\nकोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • म���ंबई जिल्हा • रायगड • रत्‍नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०१९ रोजी १९:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/amruta-fadnavis-enjoys-bullock-cart-ride-33866", "date_download": "2019-08-25T15:29:10Z", "digest": "sha1:CXTNHMBTGYHPX4MJTM7UFEZJQC7MJUF4", "length": 6994, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Amruta Fadnavis enjoys bullock cart ride | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमृता फडणवीस यांची बैलगाडीत बसण्याची इच्छा पूर्ण\nअमृता फडणवीस यांची बैलगाडीत बसण्याची इच्छा पूर्ण\nअमृता फडणवीस यांची बैलगाडीत बसण्याची इच्छा पूर्ण\nसोमवार, 11 फेब्रुवारी 2019\nपिंपरी: बैलगाडीत बसण्याची सौ.अमृता फडणवीस यांची इच्छा सोमवारी पिंपरी चिंचवडमधील भोसरीत पूर्ण झाली. त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या इंद्रायणी थडी यात्रेत त्यांनी बैलगाडीतून फेरफटका मारला.\n८ तारखेपासून भरलेल्या इंद्रायणी जत्रेचा समारोप करण्यासाठी अमृता फडणवीस मुंबईहून आल्या होत्या. यावेळी जत्रेच्या प्रवेशद्वारापासून त्यांना बैलगाडीत बसविण्यात आले . सुमारे ५०० मीटर्स अंतरावर असलेल्या व्यासपीठापर्यंत त्यांना भोसरीचे प्रगतीशील शेतकरी श्री भुजबळ यांच्या बैलगाडीतुन नेण्यात आले . यात्रेच्या उदघाटनाला पंकजा मुंडे आल्या होत्या . त्यांनीही बैलगाडीच्या सफरीचा आनंद घेतला होता .\nयावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की , माझी बैलगाडीत बसण्याची बालपणापासून इच्छा होती.आज ही इच्छा पूर्ण झाली आहे .\nयात्रेच्या समारोपप्रसंगी . सौ . फडणवीस म्हणाल्या ,\" स्त्री कर्तृत्ववान असते. फक्त तिला आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. ती संधी आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी थडीच्या माध्यमातून हजारों महिलांना उपलब्ध करुन दिली आहे.\"\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअमृता फडणवीस पिंपरी महेश लांडगे mahesh landge पंकजा मुंडे pankaja munde\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-political-cover-story-prakash-pawar-marathi-article-3237", "date_download": "2019-08-25T15:48:33Z", "digest": "sha1:RTP55ONV5L5NTZ4KRCPCXFFQLHTY4DID", "length": 47605, "nlines": 124, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Political Cover Story Prakash Pawar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 12 ऑगस्ट 2019\nजम्मू-काश्‍मीर संदर्भात घटनात्मक आणि संरचनात्मक असे दोन फेरबदल झाले. यांपैकी ३७० व्या कलमामध्ये दुरुस्ती हा एक बदल आणि दुसरा बदल म्हणजे दोन नवीन केंद्रशासित प्रदेशांची संरचना निर्माण करण्यात आली. हे दोन्ही फेरबदल नवभारत संकल्पनेच्या चौकटीमध्ये करण्यात आले. समकालीन दशकामध्ये नरेंद्र मोदी सरकारने नवभारत संकल्पना मांडली. या नवभारत संकल्पनेची सुरुवात अर्थातच निती आयोगाच्या संरचनेपासून झाली. आरंभी निती आयोगाच्या माध्यमातून संरचनात्मक आणि मूल्यात्मक बदल झाला. त्यानंतर जम्मू-काश्‍मीरच्या संदर्भात बदल केला गेला. हे दोन्ही फेरबदल देशांतर्गत पातळीवरील बदल आहेत. यापैकी जम्मू-काश्‍मीर संदर्भातील बदल नागरिकत्व, संपत्ती, केंद्र-राज्य संबंध या क्षेत्रांशी संबंधित झाले. भाजपने बदल करण्यामध्ये पुढाकार घेतला. तर कॉंग्रेस आणि जम्मू-काश्‍मीरमधील स्थानिक पक्षांनी विरोध केला. त्यामुळे हा विषय काळ्या-पांढऱ्या चौकटीत मांडला गेला. काळ्या-पांढऱ्या रंगाखेरीज कोणते संरचनात्मक फेरबदल झाले त्यामुळे कें��्र आणि जम्मू-काश्‍मीर यांची नवीन जुळणी कशी केली त्यामुळे केंद्र आणि जम्मू-काश्‍मीर यांची नवीन जुळणी कशी केली यामुळे एकूण भारतीय संघराज्यांमध्ये कोणते बदल घडत आहेत यामुळे एकूण भारतीय संघराज्यांमध्ये कोणते बदल घडत आहेत हे मुद्दे समजून घेणे लक्षवेधक ठरते.\nग्रेट विशेष दर्जाच्या भ्रमाचा अस्त\nजम्मू-काश्‍मीर राज्याच्या आरंभापासूनच त्यांच्या विशेष दर्जाबद्दल मतभिन्नता होती. खरेच या राज्याला ग्रेट विशेष दर्जा होता का तर, या राज्याला ग्रेट विशेष दर्जा नव्हता. हा मुद्दा राजकीय प्रक्रियेतील वाद आणि राज्यघटनेतील तरतुदीवरून स्पष्टपणे दिसतो. परंतु वेळोवेळी सोईप्रमाणे दावे प्रतिदावे केले गेले. त्यामध्ये भारतातील सर्वच राजकीय पक्षांनी नेहरूंना जबाबदार धरले. हा खरेतर राजकीय निरक्षरतेचा भाग आहे. कारण भारतीय राजकारणात आरंभीपासून पोलादी स्वायत्तता विरुद्ध तत्कालीन स्वायत्तता (अस्थायी) हा प्रमुख फरक होता. पोलादी स्वायत्ततेचा दावा शेख अब्दुलांनी केला होता. तत्कालीन स्वायत्तता नेहरू सरकारने दिली होती. या दोन्ही संकल्पना परस्परविरोधी होत्या. या दोन्ही संकल्पनांचे अर्थ कॉंग्रेस आणि कॉंग्रेस विरोधकांनीही समजून घेतले नाहीत. गोपालस्वामी अय्यंगार हे संसदेत भारतीय राज्यघटनेचे तत्कालीन सदस्य होते. त्यांनी जम्मू-काश्‍मीरमधील समस्यांमुळे भारतीय राज्यघटना लागू करणे शक्‍य नाही, अशी भूमिका मांडली. त्यांनी या राज्याला तात्पुरते नवे कलम दिले जावे असा विचार मांडला. स्थिती सामान्य झाल्यानंतर कलम हटवू अशी त्यांची भूमिका होती. त्या दोन्ही संकल्पनांना संघ, जनसंघ, भाजपपरिवाराचा विरोध होता. परंतु सरतेशेवटी घटनात्मक तरतूद तत्कालीन आहे, हा मुद्दा भाजपने समजून घेतला. मात्र कॉंग्रेस पक्षाने तत्कालिनतेचा स्वायत्ततेचा अर्थ ग्रेट स्वायत्तता असा लावला. येथे कॉंग्रेस नेहरूंच्या विचारांपासून अलिप्त झाली. कारण नेहरूंनीदेखील तत्कालीन स्वायत्तता असा अर्थ लावला होता. हा मुद्दा पंडित नेहरू आणि पं. प्रेमनाथ बजाज यांच्या पत्रव्यवहारात दिसतो (२१ ऑगस्ट १९६२). जगमोहन (माजी राज्यपाल) यांनी ‘दहकते अंगारे’ हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकातदेखील त्यांनी ३७० व्या कलमाच्या अस्ताला सहमती दिली असे दिसते. भाजपने कलम ३७० मध्ये संशोधन केले. त्यामधील दोन आणि तीन खंड रद्द करण्यात आले. परंतु खंड एक रद्द केला गेला नाही. ३७० (१) मधील राष्ट्रपतींच्या अधिकारांचा भाग शिल्लक ठेवला गेला. खंड एकच्या आधारे त्यांनी दोन, तीन खंड आणि ३५ (अ) रद्द केले. ही संधी भाजपला नेहरूंनी उपलब्ध करून दिलेल्या तत्कालीन तरतुदीमुळे मिळाली. कलम ३७० मधील तरतुदी काळाच्या ओघामध्ये सौम्य झाल्या होत्या. प्रतीकात्मक स्वरूपात संरचनात्मक यंत्रणा मात्र दिसत होती. १९५३ मध्ये ‘पंतप्रधान’ऐवजी ‘मुख्यमंत्री’ असा बदल करण्यात आला. त्यानंतर १९५६ मध्ये बदल करण्यात आले. जवळपास ९८ राष्ट्रपतींचे आदेश या राज्याला लागू केले. जवळपास ३०० कलमे काश्‍मीरला लागू केली होती. राजीव गांधींनी घटनादुरुस्ती करून काश्मीरला कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला होता (३० जुलै १९८६). ३७० अंतर्गत फेरबदल करण्यास कॉंग्रेसने २०१४ च्या आधी वेळोवेळी सहमती दिली होती. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने एकदम काळ्या रंगातून आणि भाजपने एकदम पोलादी फेरबदल अशा पांढऱ्या रंगातून पाहण्याची गरज नाही. जम्मू-काश्‍मीरसाठी शेख अब्दुलांनी पोलादी स्वायत्ततेचा दावा केला होता (Iron-clad autonomy). अशा प्रकारची स्वायत्तता नेहरूंनी दिली नव्हती. शिवाय काळाच्या ओघात बदल झाले. त्यामुळे विशेष दर्जाचा अस्त हा राजकीय वाद मर्यादित स्वरूपाचा आहे. ग्रेट विशेष दर्जा हा घटनात्मक नव्हता, तर तो लोकरचित होता. ३५ (अ) ही तरतूद फार बदलली नव्हती. माजी राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी नेहरूंच्या सल्ल्याने १९५४ मध्ये या तरतुदीचा समावेश ३७० कलमामध्ये केला होता. या तरतुदीने जम्मू-काश्‍मीर विधानसभेला जम्मू-काश्‍मीरमधील कायम रहिवासी परिभाषित करण्याचा अधिकार मिळाला होता. ही तरतूद नागरिकत्व ठरवत नव्हती. नागरिकत्व ठरविण्याचा अधिकार केंद्राला होता. राज्याचा कायम रहिवासी अधिकार संपत्तीची मालकी व मूलभूत हक्क अशा गोष्टींशी संबंधित होता. त्यांचा वापर करून काश्‍मीरने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप केला. त्यामुळे नव्वदीनंतर याविरोधात चळवळ उभी राहिली. इतर राज्यातील म्हणजे बाहेरील नागरिक जम्मू-काश्‍मीरमध्ये जमीन आणि मालमत्ता खरेदी करू शकत नव्हते. तसेच राज्यात नोकरी मिळवू शकत नव्हते. यास कायम रहिवासी कायदा म्हणून ओळखले जात होते. महिलांना संपत्तीचा अधिकार मिळत नव्हता. राज्याबाहेरील महिलांच्या मुलामुली���ना संपत्तीचा अधिकार नव्हता. या गोष्टीबद्दल राज्यात वादविवाद होता. तसेच त्या विरोधात चळवळ सुरू झाली होती. डी. डी. ठाकूर आणि एम. एम. अन्सारी अशी दोन वेळा चिकित्सक चर्चा झाली. ही राजकीय प्रक्रिया कॉंग्रेस पक्षाने नीट समजून घेतली नाही. ऑगस्टमध्ये या दोन्ही तरतुदींच्या अस्ताचा निर्णय भाजपने घेतला (३७० (२), ३७०(३.) त्याला कॉंग्रेसने विरोध केला. त्यामुळे भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा वाद झाला. खरेतर हा संघराज्याबद्दलचा एक महत्त्वाचा निर्णय आहे. त्याची खुलेआम व अभ्यासपूर्ण चर्चा विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसने व इतरांनी केली नाही. सरतेशेवटी भारतीय संघराज्यातून एक घटकराज्य कमी झाले. त्याचा ग्रेट विशेष दर्जाही संपुष्टात आणला गेला. एवढेच नव्हे, तर जम्मू-काश्‍मीरने तयार केलेली राज्यघटना रद्द झाली. तसेच जम्मू-काश्‍मीर घटक राज्यही रद्द झाले. हा देशांतर्गत पातळीवरील संघराज्याच्या संरचनेतील फेरबदल झाला. हा फेरबदल ऐतिहासिक, तसाच क्रांतिकारक आहे. धाडसी आहे. संसदीय साधन-शुचिता नेहरू पाळत होते. हा मुद्दा वगळता नेहरूंचा विचार कोठेही शत्रुभावी ठरत नाही. त्यामुळे या चौकटीमध्ये संस्थात्मक बदल झाले. हा फेरबदल बहुमताच्या आधारे घटनात्मक चौकटीत झाला. थोडक्यात, सरतेशेवटी ग्रेट विशेष दर्जाचा अस्त झाला. या प्रक्रियेतून एकूण चार मोठे बदल झाले. १) ३७० चा अस्त नव्हे तर ३७० (२), ३७० (३) चा अस्त झाला. ३७० (१) हे कलम शिल्लक राहिले आहे. ते आजही संविधानाचे अंग आहे. या कलमाने राष्ट्रपतींना राज्यघटनेची सर्व कलमे जम्मू-काश्‍मीरला लागू करण्याचा अधिकार आहे. तो शिल्लक ठेवलेला दिसतो. २) लडाख हा केंद्रशासित प्रदेश केला गेला.\n३) जम्मू-काश्‍मीर या केंद्रशासित प्रदेशाची संरचना केली गेली. ४) जम्मू-काश्‍मीरमध्ये सहा वर्षांऐवजी पाच वर्षांनी निवडणुका घेण्यासाठी तरतूद केली गेली. हा फेरबदल बहुमताने झाला. परंतु अल्पमताशी संवाद झाला नाही. संसदेत चर्चा नीटनेटकी झाली नाही. तसेच हा बदल बहुमताच्या बळाच्या आधारे झाला. त्यामुळे या फेरबदलास सक्ती मानले जात आहे. तरीही जम्मू, लडाख, भारतातील इतर राज्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या गोष्टीस जवळपास अधिमान्यता मिळालेली आहे. पक्षीय मतभिन्नतेचे मुद्दे मागे राहिले. त्या प्रश्‍नावर संघर्ष होत राहील.\nदोन अतिमहत्त्वाच्या घटना म्हणजे जम्मू-काश्‍���ीरची राज्यघटना व घटक राज्य संपुष्टात आले. यामुळे जुनी संरचनात्मक चौकट रद्द ठरली. नवीन संरचनात्मक चौकट कोणती आली हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्याचे विवेचन म्हणजे जम्मू-काश्‍मीर व लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले गेले. या दोन संरचनांपैकी एक संरचना जम्मू-काश्‍मीर केंद्रशासित प्रदेश उदयास आली. तिचे स्थान दिल्ली विधानसभेसारखे राहील. या केंद्रशासित प्रदेशात वीस जिल्ह्यांचा समावेश केला आहे. जम्मू-काश्‍मीर या प्रदेशात पूर्वी २२ जिल्हे होते. त्यातील दोन जिल्हे कमी करण्यात आले. त्या दोन जिल्ह्यांचा (लेह व कारगील) समावेश लडाख या केंद्रशासित प्रदेशात करण्यात आला. लडाख हा केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्‍मीरपेक्षा वेगळा आहे. कारण तेथे विधानसभा ही संरचना निर्माण केलेली नाही. जम्मू-काश्‍मीर केंद्रशासित प्रदेशाला, तसेच लडाख केंद्रशासित प्रदेशालाही उपराज्यपाल अशा संरचना देण्यात आल्या आहेत. लडाखमध्ये राजकीय यंत्रणा नव्हे, तर प्रशासकीय यंत्रणा उदयास आली. प्रशासकीय नियंत्रण भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडे राहणार आहे. ही लडाखची मागणी १९४७ पासूनची होती. ‘लडाख बुद्धिस्ट असोसिएशन’ने लडाख केंद्रशासित करण्यासाठी चळवळ सुरू केली होती (१९८९). या मुद्द्यावर २००४, २०१४ व २०१९ अशा तीन निवडणुकांमध्ये प्रतिनिधी लोकसभेत निवडून दिले होते. त्यामुळे लडाख भाजपबरोबर राहिला. राज्याच्या स्वायत्ततेचे विभाजन झाले. केंद्राच्या अंतर्गत सत्ता आणि अधिकारांमध्ये काटछाट झाली. जम्मू-काश्‍मीरमध्ये यामुळे महत्त्वाचे कार्यात्मक आणि संरचनात्मक बदल झाले. जम्मू व काश्‍मीरमधील मतदारसंघांचे परिसीमन केले गेले. काश्मीरमध्ये राज्यातील १६ टक्के भूभाग होता. काश्‍मीर आणि जम्मूच्या विधानसभेच्या जागांमध्ये विषमता होती. काश्‍मीरबद्दल जम्मू असमाधानी होता. कारण मतदारसंघांच्या संरचनेमध्ये असंतुलन झाले होते. या गोष्टीमुळे जम्मूमध्ये भाजपला पाठिंबा आहे. नवीन विधानसभेत जम्मूवरील अन्याय कमी होईल. थोडक्‍यात, जम्मू व काश्‍मीर यांच्यातील संबंध सलोख्याचे नव्हते. त्यांच्यात राजकीय सत्तासंघर्ष होता. त्यामुळे या प्रक्रियेला जम्मूचा पाठिंबा आहे. तर त्याबरोबरच मूल्यात्मकदेखील बदल झाले. याआधी जम्मू-काश्‍मीर राज्यात राज्यपाल शासन लागू करता येत होते ���रंतु तेथे राष्ट्रपती राजवट लागू करता येत नव्हती. या बदलामुळे घाटीत राष्ट्रपती शासन लागू करण्याची नवी पद्धती सुरू झाली. तसेच जम्मू-काश्‍मीरमध्ये आर्थिक आणीबाणी लागू करता येत नव्हती. या फेरबदलामुळे जम्मू-काश्‍मीर व लेह-लडाख या केंद्रशासित प्रदेशात आर्थिक आणीबाणी लागू करता येणार आहे. या दोन उदाहरणांवरून असे दिसून येते, की जम्मू-काश्‍मीर, लेह-लडाख या केंद्रशासित प्रदेशांच्या राजकीय संरचनांमध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकते अशी नवीन संरचना आणि कार्यपद्धती निर्माण केली गेली. हा अधिकार केंद्र सरकारला ३७० (१) ने दिला आहे. थोडक्‍यात, या कलमाने केंद्र सरकार सर्व घटनात्मक कायदे जम्मू-काश्‍मीरला लागू करू शकते. याशिवाय केंद्र सरकारचे महत्त्वाचे कायदे या दोनही केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहेत. म्हणजेच सवर्ण गटातील आर्थिक मागासलेल्यांना १० टक्के आरक्षण लागू केले जाणार आहे. तसेच संपत्तीचा मालकी हक्क सर्व भारतातील नागरिकांना मिळणार आहे. इतर राज्यांतील नागरिकांना या दोनही केंद्रशासित प्रदेशात मालमत्ता खरेदी करता येणार आहे. त्यामुळे खरे तर हा अधिकार जम्मू-काश्‍मीर व लेह-लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाबाहेरील इतर घटकराज्यांतील नागरिकांना मिळालेला आहे. तसेच या राज्यात नव्याने विवाह होऊन जाणाऱ्या स्त्रियांना व त्यांच्या अपत्यांना संपत्तीचा अधिकार मिळणार आहे. म्हणजेच थोडक्‍यात, जम्मू-काश्‍मीर व लेह-लडाखमधील नागरिक आणि बाहेरील परंतु भारताच्या इतर राज्यांतील नागरिक यांच्यात खुली आर्थिक स्पर्धा उदयाला येणार आहे. या दोन्हीही केंद्रशासित प्रदेशात राज्यसंस्थेचा हस्तक्षेप हा नव अभिजात उदारमतवादासाठी झाला. पुढे होत राहील. हा हस्तक्षेप नव आर्थिक उदारमतवादाच्या संदर्भांतील आहे. येथील आर्थिक विकासाची गती मंदावली होती. त्यामध्ये राज्यसंस्थेने हस्तक्षेप करून जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण या आर्थिक धोरणाला पाठिंबा दिला. सार्वजनिक-खासगी भागीदारीला मान्यता दिली. जम्मू-काश्‍मीर आणि लेह-लडाख हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरणासाठी खुले केले गेले. हा आर्थिक क्षेत्रातील संरचनात्मक बदल या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या संरचनांमुळे झाला आहे. खासगी गुंतवणुकीच्या विकासाचे प्रवेशद्वार उघडले गेले. या बदलामुळे जम्मू-काश्‍मीरचा रहिवासीदेखील भारताच्या कानाकोपऱ्यातील असणार आहे. कारण १९५४ च्या तरतुदीनुसार जम्मू-काश्‍मिरचा कायम रहिवासी ठरविण्याचा अधिकार रद्द झाला. या घटनेचा परिणाम घाटीतील नागरिकांवरती दूरगामी होईल. कारण भारताच्या कानाकोपऱ्यातील लोक मालमत्ता खरेदी करू शकतील व स्थायिक होऊ शकतील. म्हणजेच या भागात हिंदूंचे स्थलांतर होईल. बहुसंख्याक मुस्लीम हे या प्रदेशाचे वैशिष्ट्य जाऊन बहुसंख्याक हिंदू हे वैशिष्ट्य होईल, अशी जम्मू-काश्‍मीरमधील स्थानिक जनतेच्या मनात भीती आहे. यामुळे या केंद्रशासित प्रदेशात हिंदू-मुस्लीम सलोखा आणि मालमत्तेला संरक्षण असे दोन महत्त्वाचे यक्षप्रश्‍न निर्माण होणार आहेत. नव्याने निर्माण केलेल्या केंद्रशासित प्रदेशांतर्गत सुरक्षितता, सीमेपलीकडील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संबंध हे प्रश्‍न सुरुवातीपासूनच केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे याबद्दल दोन्ही केंद्रशासित प्रदेश केंद्रावर अवलंबून राहतील. परंतु या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांत शिक्षणाचा, माहितीचा अधिकार, सीएनजी, मनी लॉंडरिंग विरोधी कायदा, काळा पैसा विरोधी कायदा, भ्रष्टाचार विरोधी कायदा असे केंद्र सरकारचे कायदे लागू होणार आहेत. यामुळे जम्मू-काश्‍मीर आणि उर्वरित भारत यांच्यामध्ये कायद्याच्या संदर्भात समानता दिसून येणार आहे. त्यास भाजप एकसंघीकरण अशी संकल्पना वापरते. त्यास सामाजिक समरसता असेही संबोधले जाते. हा मूल्यात्मक फेरबदल दोन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापनामुळे घडणार आहे. हा बदल नरेंद्र मोदींच्या नवभारत संकल्पनेचा विस्तार आहे. सर्वांत मोठा फेरबदल म्हणजे जम्मू-काश्‍मीरचा घटकराज्याचा दर्जा हातून निसटला. या राज्याचे स्थान इतर घटकराज्याच्या खाली घसरले. विशेष म्हणजे जम्मू-काश्‍मीरला दिल्लीसारखा मर्यादित राजकीय दर्जा मिळाला, तर लडाखला चंदीगडसारखा प्रशासकीय दर्जा दिला गेला. या अर्थाने एकूण जम्मू-काश्‍मीरच्या राजकीय सत्ता व अधिकारांमध्ये मोठी घट झाली. त्यामुळे जम्मू-काश्‍मीर, लडाख आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये राजकीय सत्ता व अधिकाराचा नवीन पेचप्रसंग उभा राहिला. हे भाजपच्या नवभारत संकल्पनेपुढील आव्हान आहे. भारतीय राज्यसंस्था अंतर्गत सार्वभौमत्व विषय निर्णय घेण्यास कार्��क्षम असल्याचाही भाजपचा दावा दिसतो. कारण महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या ताज्या भूमिकेनंतर भाजपने हा निर्णय घेतला आहे. यामुळे या कथेचा अर्थबोध व्यापक व खोलवर पोचलेला आहे. ही कथा राज्यसंस्था शक्तिशाली असल्याचा संदेश संघराज्यातील घटकराज्यांना आणि त्या बरोबरच सभोवतालच्या देशांना देते. शिवाय सरकारला बहुमत आहे, याचा अर्थ सरकार लोकवादी आहे, असा संदेश देते. लोकवादाच्या विविध अर्थछटा आहेत (आर्थिक, सामाजिक, आरक्षण, रोजगार). त्या सर्व अमित शहांच्या युक्तिवादामध्ये दिसून आल्या. त्यामुळे हा निर्णय‌ जम्मू-काश्‍मीर, लडाख या केंद्रशासित प्रदेशांच्या खेरीज अन्यत्र लोकवादाच्या सर्व अर्थछटांना पाठिंबा मिळविणारा दिसतो. यातून नरेंद्र मोदी सरकारच्या अधिमान्यतेमध्ये वाढ झाली. हा निर्णय नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यसंस्थेच्या वैचारिक धुरीणत्वाचे लक्षण ठरते.\nकलम ३७० आहे तरी काय\nकलम ३७० मधील प्रमुख मुद्दे\nपाकिस्तानने ऑक्‍टोबर रोजी काश्‍मीरवर हल्ला केला होता. त्यानंतर राजा हरिसिंह यांनी भारताला मदत मागितली होती आणि त्यानंतर कलम ३७० अस्तित्वात आले.\nकलम ३७० मुळे जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. म्हणजेच हे राज्य विशेष स्वायत्तता असलेले राज्य आहे.\nकलम ३७० मधील तरतुदीअंतर्गत संसदेला जम्मू-काश्‍मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा करण्याचा अधिकार आहे.\nइतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्‍यक आहे.\nया विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचादेखील अधिकार नाही.\nकलम ३७० मुळेच जम्मू-काश्‍मीरवर १९७६ चा शहरी भूमी कायदा लागू होत नाही. याचाच अर्थ जम्मू-काश्‍मीरचा रहिवासी नसणारा व्यक्ती जमीन खरेदी करू शकत नाही.\nएवढेच नाही तर ज्या महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केले असेल, तर तोसुद्धा येथे जमीन खरेदी करू शकत नाही.\nयाशिवाय ज्यामध्ये देशात आर्थिक आणीबाणी लावण्याची तरतूद आहे ते भारतीय घटनेचे कलम ३६० देखील जम्मू-काश्‍मीरवर लागू होत नाही.\nभारतातील सर्व राज्यांमध्ये लागू होणारे कायदेसुद्धा या राज्यात लागू होऊ शकत नाहीत.\nजम्मू-काश्‍मीर विधानसभेचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. तसेच, इतर राज्यांमध्ये हा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. कलम ३���० द्वारे करण्यात आलेली ही विशेष तरतूद आहे.\nपन्नासच्या दशकाच्या सुरुवातीपासून भाजप पक्ष कलम च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आला आहे. जम्मू-काश्‍मीर पूर्णपणे एकीकृत व्हावे, असे त्यांना वाटते.\nकलम ३७० हवंय, कारण...\nकलम ३७० कायम ठेवण्याच्या बाजूने बोलायचे झाल्यास या कलमामुळे जम्मू-काश्‍मीरच्या लोकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांचे हित आणि कायदे निश्‍चित करण्याचा अधिकार मिळतो. केंद्र सरकारच्या दबावातून मुक्त होऊन ते स्वत:साठी आपल्या गरजांनुसार कायदा तयार करू शकतात.\nभारत आणि जम्मू-काश्‍मीर यांच्यात झालेल्या करारांनुसार या राज्याला भारताशी जोडणारा हा कायदा आहे. याचाच उल्लेख करत जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले होते, की कलम ची कायम चुकीची व्याख्या होत आलेली आहे.\nया कायद्यांतर्गत इतर राज्यातील लोकांना जम्मू-काश्‍मिरात नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही. राज्याच्या शासकीय सेवादेखील केवळ जम्मू-काश्‍मीरच्या उमेदवारांसाठीच आहेत. यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुरक्षित राहतात.\nजम्मू-काश्‍मीर राज्यात मालमत्ता खरेदी करण्यास या राज्याच्या मूलनिवासींव्यतिरिक्त अन्य रहिवाशांनापरवानगी नाही. विशेष म्हणजे २००२ पर्यंत राज्यातील मूल निवासी मुलीने राज्याचा मूलनिवासी नसलेल्या मुलाशी लग्न केल्यास तिचा वडिलोपार्जित संपत्तीतील अधिकारही मिळत नसे. मात्र, २००२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयाद्वारे हा भेद दूर केला. सध्याही येथे ‘काश्‍मिरेतर’ नागरिकांना जमीन खरेदी-विक्रीस, उद्योगांच्या स्थापनेस परवानगी नाही.\nजम्मू-काश्‍मीरमध्ये लागू असलेल्या कलम ३७० मुळे दहशतवादाला खतपाणी मिळत आहे. या कलमाअंतर्गत पाकिस्तानी नागरिक जम्मू-काश्‍मीरच्या महिलेशी लग्न करून काश्‍मीरचे नागरिकत्व पत्करू शकतो. अशा रीतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनाही काश्‍मीरचे नागरिकत्व सहज मिळते. या प्रकाराला पायबंद बसेल.\nजम्मू-काश्‍मीरमध्ये माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यासारखे कायदे लागू होत नाहीत. कलम ३७० मुळे तेथील नागरिक या कायद्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहेत. तेथे माहिती अधिकार कायदा केवळ केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठीच लागू होतो. नागरिकांना सर्व कायद्यांचा फायदा होईल.\nजम्मू-काश्‍मीर राज्यातील अल्पसंख्याकांच्या हितांसाठी भारत सरकार कलम ३७० अंतर्गत काहीच करू शकत नाही. तथापि, अल्पसंख्याकांच्या हितांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जम्मू-काश्‍मीर सरकारवर लावला जात आहे. केंद्र सरकारला तेथील अल्पसंख्यांकांचे संरक्षण करता येईल.\nजम्मू काश्‍मीर घटना भारत नरेंद्र मोदी मोदी सरकार सरकार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-08-25T16:35:03Z", "digest": "sha1:X4M2KSBIBMI7CDX3JBMJJ54HNCGDOMXN", "length": 9946, "nlines": 94, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "खोडकर मुलात अमुलाग्र बदल – Mulayvardhan", "raw_content": "\nखोडकर मुलात अमुलाग्र बदल\nखोडकर मुलात अमुलाग्र बदल\nमूल्यवर्धन कार्यक्रमामुळे एक खोडकर मुलगा आता एक आदर्श विद्यार्थी झाला आहे.\n(जिल्हा : अकोला, तालुका : अकोला , केंद्र : शिवर, शाळा : शिवणी)\nदि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी ह्या शाळेत, मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या आढावा बैठकित मुख्याध्यापक व शिक्षकांनी मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये झालेल्या बदलांबाबत आवर्जून माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जरी कार्यक्रम १ ली ते ४ थी साठी असला तरी संपूर्ण शाळेमध्येच मूल्यवर्धनचा प्रभाव दिसून येत आहे. याचे उत्तम उदाहरण त्यांनी दिले. प्रशांत (नाव बदलले आहे) हा वरच्या वर्गातील विद्यार्थी सर्वांच्या अतिशय खोड्या काढायचा. त्यामुळे शाळेतील मुलेच काय पण महिला शिक्षकवर्ग त्याला बिचकून असायचे. पण शाळेत राबविल्या गेलेल्या मूल्यवर्धन उपक्रमांमुळे त्याच्या वृत्ती आणि वर्तनामध्ये बदल होऊ लागले.\nप्रशांतमधील झालेल्या बदलांबद्दल बोलतांना शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र गवई यांनी सांगितले की, एका रविवारी त्याने शाळेचे स्वच्छतागृह साफ केले. हे काम त्याला कुणी सांगितले नव्हते. ही गोष्ट जेव्हा शाळेतील शिक्षकांना समजली तेंव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सध्या हा विद्यार्थी शाळेच्या उद्यानाची नियमित देखभाल करतो. त्यामुळे त्याला शिक्षकांनी पर्यावरण मंत्रिपद बहाल केले आणि त्याने’आदर्श विद्यार्थी’ हा पुरस्कारही प���कावला.\nया बैठकीला जिल्हाधिकारी (भाप्रसे) श्री. जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरुण पुंडलिकराव विधळे तसेच शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ह्या मुलाचा गौरव करण्यात आला. मूल्यवर्धनमुळे प्रशांतमधील झालेल्या बदलांचे कौतुक करणाऱ्या बातम्या स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्या आहेत.\nजिल्हाधिकारी यांनी काही कालवधीनंतर शाळेतील सर्व मुलांना स्वत:च्या घरी बोलावून त्यांच्याशी २ तास मनमोकळा संवाद साधला.\nमूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झाले आहेत. मुले शाळेत वेळेवर येऊ लागली आहेत. खेळात सहभागी होऊ लागली आहेत. सुविचार लिहिणे, परिपाठाची तयारी करणे, झाडांना पाणी घालणे, मुलांमध्ये झालेली भांडणे आपापसात सोडविणे यासाठी मुलेच पुढाकार घेऊ लागली आहेत. त्याच्या वाईट सवयी मूल्यवर्धनमुळेच सुटू शकल्या.\nशैलेंद्र गवई, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, शिवणी\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी\nमूल्यवर्धन हा अतिशय आवश्यक असणारा विषय आहे. या शिवाय विद्यार्थाच्या वर्तनात परीवर्तन करून एक जबाबदार नागरिक घडवण्याचे काम ‘मूल्यवर्धन’मधून होत आहे. सर्वगुणसंपन्न पिढी तयार करणे हा आदरणीय श्री. शांतिलाल मुथ्था यांचा उद्देश आहे. मूल्यवर्धन बीडमध्ये राबवत असताना त्याचे उत्तम नियोजन व उत्तम संवाद सुहिता शेंडे यांनी ठेवला होता. हा प्रकल्प भविष्यात जागतिक पातळीवर घेऊन जायचा असेल अनुभवी व्यक्तींची जोड व उत्तम नियोजन आवश्यक आहे.\nमुलांची आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्ती – मूल्यवर्धनची किमया\nमूल्यवर्धनमुळे शाळेचे वातावरणच बदलले\nसृजनशील शिक्षकांद्वारे मूल्यवर्धनची अध्यापनाशी सांगड\nइंग्रजी माध्यमाच्या शाळेबरोबरच्या स्पर्धेमुळे फायदा की तोटा\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2019-08-25T15:18:18Z", "digest": "sha1:DZJYX5I4GXQMW5B7Z3G46Q3GKY55XKNG", "length": 20373, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अपघात कसे टळणार? (अग्रलेख) | Dainik Prabhat", "raw_content": "\nसातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ���ांना जोडणाऱ्या आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू होणे खरोखरच दुर्देवी आहे. शनिवार,रविवारच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी वर्षा सहलीचा घाट घातलेल्या दापोली कृषि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर आंबेनळी घाटातच काळाने घाला घातला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. देशाच्या कानाकोपऱ्यात कोठे ना कोठे असे अपघात घडतच असल्याने केवळ एक बातमी म्हणून त्याकडे पहाण्यापेक्षा असे अपघात कसे टळतील आणि कमी कसे होतील याचा अधिक विचार होण्याची गरज आहे.\nवाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम वाढवण्यात यावी आणि कठोर शिक्षेची तरतूद असावी, लहान मुलांनी वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे यासारख्या गुन्ह्यांकरीत गंभीर शिक्षा असावी अशी अपेक्षा काही स्वयंसेवी संस्थांनीही व्यक्त केली आहे. एकूणच रस्ते अपघातांबाबत समाजमन असे तीव्र असताना सरकारला त्याची दखल घेऊन ठोस उपाय योजावे लागणार आहेत.\nतसेच अपघातानंतरचे जे आपत्ती व्यवस्थापन असते ते अधिक कार्यक्षम कसे होईल, याकडेही आता प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. आंबेनळी घाटात झालेल्या या अपघाताच्या कारणाचा शोध सुरु आहे. प्रचंड पावसामुळे रस्त्याच्या कडेला झालेल्या चिखलात घसरल्याने बस दरीत कोसळली अशी माहिती या अपघातात सुदैवाने बचावलेल्या प्रकाश सावंत यांनी दिली आहे. खरेतर आंबेनळी घाट अवघड आणि वळणावळणाचा असला तरी ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण अपघातप्रवण नव्हते. तरीही त्याठिकाणी अपघात झाला हे विशेष. बसमध्ये चेष्टामस्करी सुरु असताना चालकाने सहज मागे वळून पाहिले आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटून बस चिखलात घसरुन दरीत कोसळली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nम्हणजेच कोणत्याही अपघाताची जी अनेक कारणे असू शकतात त्यापैकी मानवी चुका हे एक कारण प्रमुख असते हे यानिमित्ताने सिध्द झाले आहे. कोणतेही यंत्र सुस्थितीत असेल तर ते व्यवस्थितच चालते. यंत्र चालवणाऱ्याच्या दोषामुळेच अपघात घडतात हा नियमच आहे.देशाचे रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राज्यातील वाहतूक खाते सातत्याने सुरक्षित वाहतुकीसाठी प्रबोधनाचे कार्यक्रम राबवत असले तरीही अपघातांचे प्रमाण कमी होत नाही. म्हणूनच हे प्रमाण कमी करण्यासाठी आता अधिक गंभीर ���्रयत्न करण्याची गरज आहे. घाटरस्त्यांवर सुरक्षित वाहतुकीसाठी कठडे किंवा रेलिंग उभारणे आवश्‍यक असते. पण आंबेनळी घाटात अशा सुरक्षा कठड्यांचा अभाव असल्याचे या दुर्घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे.\nघाटातील अपघात असो किंवा सरळसोट महामार्गावरील अपघात, त्याच्या कारणांचा शोध घेउन ती कारणे मुळापासून नष्ट करण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. रस्त्यांवरील खड्डे हे अपघाताचे एक कारण असते. खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक गंभीर अपघात होतात. देशभरात खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातातील मृत्यूंवर सर्वोच्च न्यायालयानेही काळजी व्यक्त केली आहे. “खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा जास्त आहे,’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात सरकारला फटकारले आहे आणि रस्ते सुरक्षेशी संबंधित समितीला यामध्ये लक्ष घालण्याचा आदेश दिला आहे. दुसरीकडे, देशभरामध्ये रस्त्यांवर होणारे वाहनांचे अपघात आणि त्यामध्ये होणारा निष्पाप नागरिकांचा मृत्यू ही गंभीर समस्या आहे.\n“अपघात आणि मृत्यूंचे हे सत्र थांबवा, त्यासाठी रस्ते सुरक्षा अभियान राबवा आणि कायदे अधिक कडक करा’, अशी मागणी करणारे पत्र देशभरातील प्रतिष्ठित नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे हेही महत्वाचे आहे. रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू ही गंभीर घटना असून देशभर रस्ते सुरक्षा अभियान राबवणे ही केंद्र शासनाने आपली प्राथमिक जबाबदारी समजून त्याप्रमाणे काम करावे, अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे आणि सरकारला त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांच्या विकासामध्ये वेगवान काम केले आहे. मात्र रस्त्यांवरील सुरक्षेबाबत आपल्या हातून ठोस काही घडले नसल्याची खंत त्यांनीही वेळोवेळी व्यक्त केली आहे. रस्त्यांवरील अपघातांचे आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेऊन गडकरी यांनी मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयक संमत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आता केली जात आहे.\nवाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम वाढवण्यात यावी आणि कठोर शिक्षेची तरतूद असावी, लहान मुलांनी वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे यासारख्या गुन्ह्���ांकरीत गंभीर शिक्षा असावी अशी अपेक्षा काही स्वयंसेवी संस्थांनीही व्यक्त केली आहे. एकूणच रस्ते अपघातांबाबत समाजमन असे तीव्र असताना सरकारला त्याची दखल घेऊन ठोस उपाय योजावे लागणार आहेत. अपघातानंतरच्या व्यवस्थापनामध्येही प्रचंड सुधारणा होण्यास वाव आहे. आंबेनळी अपघातातील मृतदेह बाहेर काढण्याचे काम केवळ अंधार आणि पाऊस यामुळे थांबवावे लागले. जरी एनडीआरएफचे पथक अपघातस्थळी वेळेत पोहोचले असले, तरी या अपघातात कोणीही वाचण्याची शक्‍यता नसल्याने, केवळ मृतदेह बाहेर काढणे एवढेच काम होते.\nपण अनेकवेळा अपघातात लोक अडकून पडलेले असतात. त्यांच्यापर्यंत वेळेत मदत पोहोचली तरच जीव वाचू शकतो. अपघात किंवा दुर्घटनेनंतरचे व्यवस्थापन जेवढे कार्यक्षम आणि वेगवान असेल तेवढीच अपघाताची तीव्रता कमी होऊ शकते. म्हणूनच परदेशातील अशा यंत्रणांचा अभ्यास करुन त्या भारतात आणणे शक्‍य आहे का, याचाही विचार आता करावा लागणार आहे. अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि त्याचबरोबर अपघातोत्तर व्यवस्थापन कार्यक्षम करण्याचा धडा आंबेनळी अपघाताने निश्‍चितच दिला आहे.\nसगळे कायद्यानेच व्हावे (अग्रलेख)\nनागरिकांना आश्‍वस्त करावे लागेल (अग्रलेख)\nधोका टळलेला नाही (अग्रलेख)\nलोकसंख्येला राजकीय तडका नको (अग्रलेख)\nईडीचा वाढता धाक (अग्रलेख)\nनव्या प्रवासाची सुरुवात (अग्रलेख)\nराज्यपाल मलिक यांची विधायक ऑफर (अग्रलेख)\nया बैठक सत्रांचे फलित काय\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट��रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/political/", "date_download": "2019-08-25T15:42:28Z", "digest": "sha1:BHBLWZ66PMLHDIGJ4UFLCP3H52W3KGDW", "length": 4459, "nlines": 51, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Political Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nशरद पवारांच्या फेसबुक लाईव्हवर विनोदी कमेंट्सचा पाऊस : वाचा २० भन्नाट कमेंट्स\nअनेकांनी पवारांच्या संघ स्वयंसेवकांकडून चिकाटी शिका ह्या मुद्द्यावर पण बरीच उपरोधिक टीका केली आहे.\nयंदा राष्ट्रपती भवनात रमझानची इफ्तार पार्टी होणार नाही, आणि त्याचं कारण फारच चांगलं आहे\nराष्ट्रपती भवनाकडून घेतलेला निर्णय हा खरोखरंच चांगला निर्णय आहे. लोकांना लागलेल्या सवयींना खतपाणी न घालता त्या मोडल्या पाहिजेत.\nमहागडे कपडे, वस्तू वापरण्यापेक्षा ‘ह्या’ गोष्टी करून लोकांना impress करा लोक तुमचं नाव काढतील\n१२ वी मध्ये ९९.९ टक्के गुण मिळवून देखील या तरुणाने निवडलाय अध्यात्माचा मार्ग\nकाँग्रेस काळातील कर्जमाफीत झाला होता ५२,००० कोटी रुपयांचा घोटाळा : कॅगचा रिपोर्ट\nतर या कारणामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स आता बाथ टबची सुविधा देणार नाहीत\nरोजच्या जीवनशैलीत हे बदल करा आणि कायमस्वरूपी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेणं विसरा\nझाडांना वाईट बोलल्याने ते खरंच सुकून जातात का\nGood News, नोकिया परत येतोय \nपाकिस्तानातील हे शहर आजही रणजितसिंहाच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष देत उभं आहे\nइंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी बनवला उपग्रह: COEPians ची “स्वयम्” झेप\nइथे डॉक्टरांपेक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त पैसे कमावतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/who-responsible-cms-helicopter-crash-12075", "date_download": "2019-08-25T16:27:18Z", "digest": "sha1:MTKGSEOTCYBYUDDNAOVTCC552V72DIEY", "length": 17972, "nlines": 142, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "WHO is responsible for CMs helicopter crash? | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टर अपघाताला जबाबदार कोण\nमुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टर अपघाताला जबाबदार कोण\nगुरुवार, 25 मे 2017\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हेलिकाॅप्टर अपघातातून बचावले. मात्र हा अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेची अशी हेळसांड कशी होऊ शकते हेलिकाॅप्टरची वेळीच दुरूस्ती करण्यापासून कोणी रोखले होते हेलिकाॅप्टरची वेळीच दुरूस्ती करण्यापासून कोणी रोखले होते हेलिपॅड गर्दीच्या ठिकाणी कसे केले गेले हेलिपॅड गर्दीच्या ठिकाणी कसे केले गेले याची उत्तरे मिळायलाच हवीत.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मोठ्या अपघातातून बचावले. साऱ्याच दुर्देवी योगायोगांचा आज संगम झाला होता. त्यांचे हेलिकॉप्टर हे निलंग्यातून उडताना क्रॅश झाले. मुख्यमंत्र्यासह इतर प्रवाशांना दुखापत झाली नाही. हे नशीबच मानायला हवे. मात्र दर वेळी नशिबावर भार देऊन कसे चालेल\nसाऱ्याच सरकारी यंत्रणांचे पितळ यातून उघडे पडले. या अपघातानंतर सोशल मिडियातून उमटलेल्या काही प्रतिक्रिया तर मान खाली घालाव्या अशा होत्या. एखाद्या दुर्घटनेच्या विकृतीकरण करून आपले अस्तित्त्व सोशल मिडियात दाखवून देण्याची मूर्खपणाची लाटच आली आहे. त्याविषयी नंतर लिहिता येईल. पण काही प्रश्‍नांची उत्तरे या अपघाताच्या निमित्ताने मिळायला हवीत. तरच पुढची खबरदारी घेता येतील.\nराज्याच्या मुख्य पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेबाबतची अशी हेळसांड ही कोणत्याही सुज्ञ व्यक्तिला मान्य होण्यासारखी नाही. अपघाताच्या प्राथमिक माहितीवर आधारीत हे प्रश्‍न आहेत. सखोल चौकशीत आणखी काही पैलू पुढे येऊ शकतात किंवा आताची प्राथमिक वाटणारी माहिती ही वस्तुस्थितीला धरून नव्हती, असेही नंतर स्पष्ट होऊ शकते.\nआणखी एक बाब स्पष्ट करायला हवी. अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांनी दाखविलेला धीर आणि संयम महत्त्वाचा आहे. अपघातातून बचावल्यानंतर ते स्वतःहून स्पष्टीकरणासाठी पुढे आले आणि अफवांचा बाजार बंद पाडला. हा अपघात कसा घडला, याबाबत त्यांना वाहिन्यांवरून प्रश्‍न विचारला गेला. त्यांनी त्याबाबत अधिक माहिती न देता हे सारे पुढे चौकशीत स्पष्ट होईल, अशीच भूमिका त्यांनी घेतली.\nहेलिकॉप्टरची देखभाल नीट झाली नव्हती का\nपुढे आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टपमध्ये पंधरा दिवसांपूर्वीही बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांना गडचिरोलीचा दौरा मोटारीतून करावा लागला होता. नक्षलग्रस्त जिल्ह्यात मोटारीतून व्हीआयपी मंडळींना प्रवास करणे किती धोकादायक आहे, याचा अनुभव छत्तीसगडमध्ये आला होता. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोनदा बिघाड होत असेल तर त्याच्या मेन्टेनन्सकडे दुर्लक्ष होते का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा प्रश्‍न उपस्थित केला. त्यात नक्कीच तथ्य आहे.\nसंबंधित पायलटनेही हेलिकॉप्टरची दुरूस्तीची गरज असल्याची वेळीच सांगितले होते. ते कोणी गंभीरपणे घेतले नाहीत का मग मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था काय करत होती मग मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था काय करत होती त्यांनी याकडे लक्ष का दिले नाही त्यांनी याकडे लक्ष का दिले नाही आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. त्यानंतर व्हीआयपींच्या हेलिकॉप्टर विषयीचे निकष `डीजीसीए`ने अधिक कडक केले आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाले का\nहेलिकॉप्टर जुनी झाली आहेत का\nमहाराष्ट्र सरकारकडील दोन हेलिकॉप्टर जुनी झाली आहेत. त्यांची वारंवार देखभाल करावी लागते. नवीन हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 100 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे, असेही पुढे आले आहे.\nराज्य सरकारने त्याची खरेदी केली तर मिडीयातून टीका होईल आणि शेतकरी उपाशी असताना तुम्ही हेलिकॉप्टर कसे खरेदी करता, असा तर्कहीन सवाल काही मंडळी उपस्थित करू शकण्याचा धोका वाटला. त्यामुळे ही खरेदी लांबणीवर पडली, असेही सांगण्यात येते.\nआपल्याकडची मंडळी कशावरही प्रश्‍न उपस्थित करू शकतात. गेल्या वर्षी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे हे मराठवाड्यात दुष्काळी दौऱ्यावर असताना हेलिपॅडसाठी पाणी वापरले म्हणून बातम्या झाल्या. आता हेलिकॉप्टर उतरताना किंवा उड्डाण करताना मोठा धुळीचा लोळ उठतो. तो कमी कराय��ा असेल तर पाणी शिंपडणे गरजेचे आहे. धुळीच्या लोटामुळे पायलटला पुढचे दृश्‍य दिसले नाही तर किती अनर्थ होईल. मात्र दोन टॅंकरचे पाणी वापरल्यावरून मिडियाने इतका गदारोळ केला की सोय नाही.\nत्यामुळे गेल्या वर्षी बीडमधील एका दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी मोटारीने प्रवास केला. याचा परिणाम असा झाला की साऱ्या यंत्रणेवर ताण आला. तीन जिल्ह्यातील शेकडो पोलिसांना बारा ते चौदा तास रस्त्यावर उभे राहावे लागले. वाहतूक खोळंबली. त्याचा त्रास जनतेला भोगावा लागला. हेलिपॅडसाठी टॅंकरचे पाणी वापरले म्हणून \"हेड लाइन' होत असेल तर हेलिकॉप्टरसाठी शंभर कोटी खर्च केले म्हणून काही जण नक्की ओरडतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्यच आहे, हे आजच्या अपघातातून दिसून आले. गरज असेल तर अशी हेलिकॉप्टर खरेदी करावीत.\nहेलिपॅड लोकवस्तीत होते का\nमुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर निलंग्यात ज्या ठिकाणी उतरले तेथे आजुबाजूला लोकवस्ती दिसत आहे. ते एका शाळेचे मैदान आहे. हेलिपॅडची जागा ठरविण्याचे काही निकष नाहीत का ते लोकवस्तीपासून दूर नको का ते लोकवस्तीपासून दूर नको का दुर्देवाने काही प्रकार घडता तर लोकवस्तीचेही नुकसान झाले असते.\nयाबाबतच्या निकषांचे पालन हेलिपॅडची जागा ठरविताना का झाले नाही हेलिपॅड निश्‍चित करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, एसपी, बांधकाम विभागाची असते. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही जागा कशी निवडली\nया जागेपासून जवळच विद्युत वाहिन्या जात आहेत. मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर हे विजेच्या खांबाला धडकले. शेजारीच ट्रान्सफॉर्मर असलेला खांब आहे. या खांबातून एचटी आणि एलटी अशा दोन्ही लाइन गेलेल्या आहेत. मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरचे पाते हे एचटी लाइनला धडकले. त्यामुळे ही लाइन तातडीन ट्रीप होऊन वीजपुरवठा बंद पडला. मात्र हेच पाते एलटी लाइनला घासले असते तर सप्लाय बंद झाला नसता. उलट शॉर्ट सर्किट होऊन मोठा अनर्थ घडला असता, असे वीज अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या अपघाताची संभाव्य तीव्रता लक्षात घेता हेलिपॅडची जागा किती धोक्‍याची होती, हे लक्षात येते.\nआता या प्रश्‍नांच्या पार्श्‍वभूमीवर आपली सरकारी यंत्रणा काही उत्तरे शोधणार का जेथे व्हीआयपींचे जीवन असुरक्षित आहे. तेथे आपल्यासारख्या सामान्य माणसाचे काय, असा प्रश्‍न जनतेला पडला आहे. त्याचे उत्तर मिळेल का\nअधिक रा��कीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपघात सरकार गडचिरोली व्हीआयपी महाराष्ट्र\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m338552", "date_download": "2019-08-25T15:42:50Z", "digest": "sha1:TSQLE7YAHNVFSMQXH4Q6FKU4U4BURGYE", "length": 11419, "nlines": 272, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "झॅबोर नास रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली POP / ROCK\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nओडम एल नास हमाकी\nएल 2 एलबी या नास एश्तका\n10K | नृत्य / क्लब\nमी 3 एड्डी एल नास\nमी 3 एडी एल नास\nमी 3 डी एल नास\nएपी-झे नास कास्नो जे\nया नास ग्रॅटली घ्रायब\nनास - विश्व आपले आहे\n835 | नृत्य / क्लब\nसामो मिलीजॉन नास जे\nआम्ही मेजर (NAS आणि खरोखरच डो असलेले)\nलाइफ संगीत (नास पद्य)\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर झॅबोर नास रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण ख���लील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nडाउनलोड केलेल्या फाइलवर दुहेरी क्लिक करा आणि ते आता टोन (रिंगटोन) टॅब अंतर्गत आयटू्समध्ये उघडेल.\nआपल्या iPhone समक्रमित करा\nआपला आयफोन हस्तगत करा आणि सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन निवडा > ध्वनी > रिंगटोन\nज्याने मदत मिळून >\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/all/page-120/", "date_download": "2019-08-25T15:31:25Z", "digest": "sha1:ITKLZZ4OCPDLP5ARW4H2AWKB3IQUMRYO", "length": 6148, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापूर- News18 Lokmat Official Website Page-120", "raw_content": "\nमहायुतीचा पहिला मेळावा, राजकीय घडामोडींना वेग\nराष्ट्रवादीला महायुतीत जागा नाही -मुंडे\nशिक्षक निघाले पुन्हा सुट्टीवर \nकोल्हापुरात पुन्हा टोल वसुली, पुन्हा 'टोल'फोड \nटोलचा निर्णय MSRDCने घ्यावा -पाटील\nमुंबईसह सांगली, सोलापूरकरांचं टोल नाय देणार \nराहुल गांधींकडे मांडली व्यथा\nकोल्हापूर टोलमुक्त करण्यासाठी रस्त्यांचे होणार पुनर्मुल्यांकन\nसुंदर हत्तीच्या बचावासाठी माधुरीही सरसावली\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AD", "date_download": "2019-08-25T15:53:01Z", "digest": "sha1:EN3MQNPT2FUW3MZTLYKMZKGEY6BP7CXT", "length": 10492, "nlines": 293, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९६७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे\nवर्षे: १९६४ - १९६५ - १९६६ - १९६७ - १९६८ - १९६९ - १९७०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी ७ - अलाबामात माँटगोमेरी शहरातील हॉटेलला आग. २५ ठार.\nफेब्रुवारी २७ - डॉमिनिकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.\nएप्रिल २० - स्वित्झर्लंडचे विमान कॅनडाच्या टोरोंटो शहराजवळ कोसळले. १२६ ठार.\nएप्रिल २१ - ग्रीसमध्ये कर्नल जॉर्ज पापादोपोलसने सत्ता बळकावली.\nएप्रिल २४ - रशियाचे अंतराळयान सोयुझ १ कोसळले. अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह मृत्युमुखी.\nमे ३० - नायजेरियाच्या बियाफ्रा राज्याने विभक्त होण्याचे ठरवले. गृहयुद्धास सुरुवात.\nजून ८ - सहा दिवसांचे युद्ध - इस्रायेलच्या लढाउ विमानांनी चकुन अमेरिकेची युद्धनौका यु.एस.एस. लिबर्टी वर हल्ला केला. ३४ ठार, १७१ जखमी.\nजून २७ - लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. सुरू.\nजून २८ - इस्रायेलने जेरुसलेमचा पूर्व भाग बळकावला.\nजुलै ६ - नायजेरियाने बियाफ्रावर आक्रमण केले.\nजुलै १० - न्यु झीलँडने आपले चलन दशमान पद्धतीत आणले.\nजुलै १२ - नुवार्क, न्यु जर्सी शहरात वांशिक दंगली. २७ ठार.\nजुलै १९ - पीडमॉँट एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान सेसना ३१०शी अमेरिकेतील हेंडर्सनव्हिल शहराजवळ धडकले. ८२ ठार.\nऑगस्ट १ - इस्रायेलने पूर्व जेरुसलेम बळकावले.\nऑगस्ट ७ - व्हियेतनाम युद्ध - चीनने उत्तर व्हियेतनामला मदत करण्याचे जाहीर केले.\nमार्च ११ - ऍण्ड्र्यू जेझर्स, क्रिकेटपटू, इ.स. १९८७ मधील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून सहभाग.\nजुलै १४ - हशन तिलकरत्ने, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\nजुलै १८ - व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता.\nसप्टेंबर ७ - स्टीव जेम्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर १३ - मायकेल जॉन्सन, अमेरिकन धावपटू.\nसप्टेंबर २८ - मीरा सोर्व्हिनो, अमेरिकन अभिनेत्री.\nजानेवारी ३ - जॅक रूबी, ली हार्वे ऑस्वाल्डचा मारेकरी.\nएप्रिल १९ - कॉन्राड अडेनॉउअर, जर्मनीचा चान्सेलर.\nजुलै ७ - विव्हियन ली, इंग्लिश अभिनेत्री.\n��गस्ट ४ - पीटर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर ३ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.\nइ.स.च्या १९६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/first-female-engineer-of-india/", "date_download": "2019-08-25T15:55:57Z", "digest": "sha1:BL4YKDK5H5MOV2UJXGNNLLH76KGIZ2MY", "length": 29230, "nlines": 118, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अठराव्या वर्षी विधवा होऊनही, तिने असं कर्तृत्व गाजवलं की ज्यामुळे भारताची मान उंचावली!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nअठराव्या वर्षी विधवा होऊनही, तिने असं कर्तृत्व गाजवलं की ज्यामुळे भारताची मान उंचावली\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारतात पूर्वी स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. हळूहळू समाजसुधारांच्या अथक प्रयत्नांनी स्त्री शिक्षणाचे बीज रोवले गेले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण घेत आहेत. काम करत आहेत.\nपुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रांमध्ये सुद्धा आज महिला भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत. तरीही अनेक मुलींना आज शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अजून आपल्याला बरेच पुढे जायचे आहे.\nपण ज्यांनी ह्या सगळ्या सुधारणेची सुरुवात केली त्यांच्यामुळे व महिलांच्या शिकण्याच्या जिद्दीमुळे आज आपण बरीच सुधारणा झालेली बघत आहोत. अजूनही काही क्षेत्रे अशी आहेत ज्यात पुरुषांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते.\nपूर्वी इंजिनियरिंग हे असेच पुरुषांचे क्षेत्र समजले जात असे.\nत्याच क्षेत्रात जाऊन ,ते शिक्षण घेऊन पहिली भारतीय महिला इंजिनियर होणे काही सोपे नव्हते. त्या स्त्रीचे त्या काळच्या प्रथेप्रमाणे पंधराव्या वर्षी लग्न झाले. अठराव्या वर्षी तिला मातृत्व लाभले. पण तिच्या संसारातला हा आनंद फार टिकला नाही.\nतिच्या मुलीच्या जन्मानंतर काहीच महिन्यांत तिचे पती का��ी कारणाने स्वर्गवासी झाले आणि एकल पालकत्वाची जबाबदारी तिच्यावर आली. पदरात चार महिन्यांचे बाळ घेऊन ही महिला नंतर पुरुषांच्या क्षेत्रात आली आणि भारतातील पहिली महिला इंजिनियर झाली.\nए ललिथा ह्यांच्यासाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यात त्यांच्या अवघ्या चार महिन्यांच्या मुलीची जबाबदारी अचानक त्यांच्यावर आली होती आणि ही जबाबदारी निभावून न्यायला त्यांच्या सोबतीला त्यांचे पती नव्हते.\nत्यांच्या अकाली निधनाने ए ललिथा ह्यांच्यावर दुःखाची मोठीच कुऱ्हाड कोसळली होती.\nसप्टेंबर १९३७ साली त्यांच्या मुलीचा जन्म झाला आणि चारच महिन्यात ए ललिथा ह्यांच्या पतीचे निधन झाले आणि श्यामला (ललिथा ह्यांची मुलगी) ची जबाबदारी एकट्या ललिथावर आली.\nत्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्यांचे केशवपन केले गेले आणि त्यांचे निरस आणि कठीण आयुष्य सुरु झाले. त्याकाळी विधवांना ज्याप्रमाणे जसे चार भिंतीत वाळीत टाकल्याचे आयुष्य जगावे लागत असे तसेच ललिथा ह्यांचेही आयुष्य सुरु झाले.\nह्या आयुष्यापासून विधवांची सुटका नव्हती. पण मरण येत नाही म्हणून बिचाऱ्या आला दिवस ढकलून आयुष्य कंठत असत. तेच ललिथा ह्यांचेही झाले. त्याकाळी मद्रास (आताचे चेन्नई)मध्ये सतीप्रथा नव्हती.\nपण विधवांना मात्र वाळीत टाकल्याचे आयुष्य जगावे लागत असे. त्यांच्यावर अनेक बंधने घातलेली असायची. आधीच आयुष्याचा जोडीदार गमावल्याचे दुःख, त्यात समाज व घरच्यांची अशी वागणूक, त्यामुळे विधवांचे जीवन नरकासमान होते.\nललिथाची अवस्था सुद्धा काही ह्यापेक्षा वेगळी नव्हती. पण मरेपर्यंत असेच आयुष्य कंठायचे नाही असे ललिथाने ठरवले.\nत्या काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या होत्या. धैर्यशील होत्या.\nआपले सगळे दुःख बाजूला सारून, समाजाच्या सगळ्या कुप्रथा झिडकारून त्यांनी विधवेचे नरकप्राय जीवन जगण्यास नकार दिला आणि शिक्षण घेण्याचे ठरवले. आणि शिक्षण सुद्धा कुठले तर त्यांनी चक्क अभियंता होण्याचे ठरवले.\nतेव्हा हे क्षेत्र पुरुषांचेच अशी धारणा होती आणि त्यात पुरुषांचेच वर्चस्व होते. तरीही मागे न हटता ललिथाने इतक्या लहान वयात इतका मोठा निर्णय घेतला आणि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या इंजिनियरिंगच्या क्षेत्रात भारतातील पहिली महिला अभियंता होण्याचे ठरवले.\n२७ ऑगस्ट १९१९ रोजी ललिथाचा जन्म झाला. सात भावंडांत ललिथाच�� पाचवा क्रमांक होता. त्यांचे कुटुंब हे त्याकाळच्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय तेलुगू कुटुंबाप्रमाणेच होते जिथे मुलांच्या शिक्षणाला मुलींच्या शिक्षणापेक्षा जास्त महत्व दिले जात होते.\nललिथाचे भाऊ इंजिनियर झाले होते आणि बहिणींना मात्र प्राथमिक शिक्षण घेऊन लग्नाच्या बेडीत अडकवले गेले होते. त्या काळच्या प्रथेप्रमाणे ललिथाचेही लग्न वयाच्या १५व्या वर्षी झाले.\nतरी त्यातल्या त्यात ललिथाचे वडील तिच्या शिक्षणाच्या बाबतीत आग्रही होते आणि तिचे लग्न झाले तरी तिचे शिक्षण थांबता कामा नये असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी तिला दहावी पर्यंत शिकवले.\nललिथा ह्यांची कन्या श्यामला छेनुलू ह्या सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत. द बेटर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला.\nत्यांनी सांगितले की कसे त्यांच्या आईला त्यांना एकटीने वाढवताना अनेक अडचणी आल्या, त्यांनी कसे अभियंता होण्याचे ध्येय पूर्ण केले.\nश्यामला म्हणतात, “जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले,तेव्हा माझ्या आईला खूप त्रास भोगावा लागला. माझ्या आजीने तिचे सोळावे अपत्य गमावले होते आणि त्याचा सगळा राग तिने माझ्या आईवर काढला. आई सुद्धा तेव्हा लहानच होती.”\n“आज मला कळते की माझ्या आईने तेव्हा कसे दिवस काढले असतील पण इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा माझ्या आईने हार मानली नाही, ती समाजाच्या जाचक रुढींपुढे झुकली नाही. त्याही परिस्थितीत तिने शिक्षण सुरु ठेवले आणि एक मानाची नोकरी मिळवली. “\nत्या काळात स्त्रियांसाठी मेडिकल हे क्षेत्र जास्त योग्य समजले जात असे. पण ह्या क्षेत्रात उतरले तर दिवस-रात्र असे न बघता सतत काम करावे लागत असे. त्यात जेव्हा गरज पडेल तेव्हा कामावर रुजू व्हावे लागत असे.\nललिथा ह्यांना मध्यरात्री सुद्धा केव्हातरी आपल्या लहानग्या बाळाला एकटे सोडून कामावर जावे लागेल ह्याची कल्पना असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक मेडिकल हे क्षेत्र निवडले नाही.\nत्यांना टिपिकल ९ ते ५ च्या नोकरीची गरज होती जेणे करून त्यांना उरलेला वेळ त्यांच्या मुलीसाठी देता येईल.\nम्हणूनच ललिथा ह्यांनी त्यांचे वडील पप्पू सुब्बा राव आणि आपल्या भावांप्रमाणेच अभियंता होण्याचे ठरवले. त्यांनी हा मनसुबा त्यांच्या वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी त्यांना सहकार्यच केले.\nललिथा ह्यांचे वडील तेव्हा कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ,गिंडी (CEG ), मद्रास विद्यापीठ येथे इलेक्ट्रिक इंजिनियरिंगचे प्राध्यापक होते. त्यांनी केसी चाको (कॉलेजचे प्राचार्य) आणि आरएम स्टेथम , डायरेक्टर ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन ह्यांच्याशी चर्चा केली.\nह्या दोघांनीही ललिथा ह्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देण्याविषयी अनुकूलता दर्शवली. CEG च्या इतिहासात पहिल्यांदाच एक मुलगी त्यांच्या कॉलेजमध्ये इंजिनीयरिंगसाठी प्रवेश घेत होती.\nजसे प्राध्यापक ललिथा ह्यांच्या शिक्षणासाठी अनुकूल होते तसेच त्या कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा ललिथा ह्यांच्या शिक्षणाला पाठिंबाच दिला. ललिथा ह्यांच्या वर्गमित्रांनी कायम ललिथा ह्यांना सहकार्य केले.\nत्यांच्या कॉलेजमध्ये शेकडो मुलांमध्ये ललिथा एकटी मुलगी होती तरीही त्यांच्या कॉजेमधील एकाही मुलाने ललिथा ह्यांना वेगळी, दुय्यम वागणूक दिली नाही.\nत्याकाळी मुलींच्या शिक्षणाला इतका विरोध असताना देखील मुलांनी आपल्या कॉलेजमधील एकमेव वर्गमैत्रिणीच्या इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी सहकार्य करणे आणि तिला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे.\nतसेच कॉलेज अधिकाऱ्यांनी ललिथा ह्यांच्यासाठी वेगळ्या होस्टेलची देखील सोय केली. जेव्हा ललिथा हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होत्या तेव्हा श्यामला त्यांच्या मामांकडे राहत असत. ललिथा दर शनिवारी रविवारी येऊन श्यामलाची भेट घेत असत.\nजरी त्या घरच्यांना सांगत असत की मी मजेत आहे,तरीही हॉस्टेलमध्ये त्यांना खूप एकटेपणा जाणवत असे. तेव्हा ललिथा ह्यांच्या वडिलांना वाटले की इतर मुलींना सुद्धा इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे.\nत्यांनी CEG मध्ये मुलींना खुला प्रवेश देण्याची जाहिरात केली. त्यानंतर लीलम्मा जॉर्ज आणि पी के थ्रेसीया ह्या दोन मुलींनी सिव्हिल इंजिनियरिंगच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्या ललिथा ह्यांना एक वर्ष ज्युनिअर होत्या.\nतरीही ह्या तिघीही एकत्रच इंजिनीअर झाल्या कारण तेव्हा दुसरे महायुद्ध सुरु होते आणि कॉलेजने कोर्सचा कालावधी थोडा कमी केला होता.\nCEG मधून पदवी मिळवल्यानंतर ललिथा ह्यांनी काही काळासाठी सेंट्रल स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन,शिमला येथे काम केले शिवाय त्यांच्या वडिलांबरोबर सुद्धा काम केले.\nराव (ललिथा ह्यांचे वडील) ���्यांनी जेलेक्ट्रोमोनियम (इलेक्ट्रिक म्युझिकल उपकरण), इलेक्ट्रिक फ्लेम प्रोड्युसर आणि स्मोकलेस ओव्हन ह्यांचा शोध लावला.\nह्या सगळ्या प्रयोगांसाठी ललिथा ह्यांनी त्यांच्या वडिलांबरोबर काम केले होते.\nवडिलांच्या वर्कशॉपमध्ये काम करत असतानाच त्यांनी इतर ठिकाणी नोकरी शोधणे सुद्धा सुरूच ठेवले होते आणि नऊ महिन्यांनी त्यांना असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज ,कोलकाता येथे नोकरी मिळाली.\nललिथा ह्यांचे बंधू सुद्धा कोलकाता येथे वास्तव्याला होते. आणि त्यांनाही श्यामला ह्यांच्या वयाचा मुलगा होता. श्यामला व त्यांच्या मामेभावाचे चांगले पटत असे.\nम्हणून बऱ्याच वेळा त्या श्यामलाला आपल्या भाऊ व वहिनी ह्यांच्या घरी सोडून मग कामावर जात असत. मामा व मामीच्या मायेत व मामेभावंडांबरोबर श्यामलांचे बालपण गेले.\nललिथा ह्यांच्या जिद्द व चिकाटीमुळे त्यांना पुढेही यश मिळत गेले. १९६४ साली त्यांना न्यू यॉर्क येथील इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वूमन इंजिनियर्स अँड सायंटिस्ट्स (ICWES) साठी जाण्याचे आमंत्रण मिळाले.\nह्याच वेळी श्यामला ह्यांना कळले की आपली आई किती मोठी आहे आणि स्त्रीशिक्षणाच्या इतिहासात त्यांचे किती मोठे योगदान आहे.\nश्यामला सांगतात की ,”माझ्या आईकडून मी शांतपणाचा गुण घेतला. लोक काहीही बोलले तरी त्यांना आपल्या कृतीतून उत्तर द्यायचे हे मी तिच्याकडून शिकले.”\nमाझ्या आईने कधीही दुसरे लग्न केले नाही पण मला कधीही वडिलांची उणीव जाणवू दिली नाही. तिचा असा ठाम विश्वास होता की लोक आपल्या आयुष्यात काहीतरी कारणाने येतात आणि ते कारण संपले की ते आपल्या आयुष्यातून निघून सुद्धा जातात.\nजेव्हा माझ्या पतीने त्यांना दुसऱ्या लग्नाविषयी विचारले तेव्हा तिने गमतीत उत्तर दिले की ,’आता परत एका म्हाताऱ्या माणसाची काळजी घ्यायची नको रे बाबा’ अशी माझी आई होती.”\nआपल्या संपूर्ण आयुष्यात ललिथा ह्यांनी दोन गोष्टी कसोशीने पाळल्या. त्या म्हणजे श्यामला कायम तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात कशी राहील आणि ह्या पुरुषांच्या वर्चस्व असलेल्या क्षेत्रात त्यांचे स्त्री असणे कधीही ह्यांच्यासाठी अडथळा बनणार नाही.\nभारतीय स्त्रियांसाठी एक आदर्श निर्माण करणाऱ्या ललिथा एक उत्तम इलेक्ट्रिकल इंजिनियर होत्या आणि त्यांनी पुढील पिढीतील मुलींसाठी एक नवा मार��ग उपलब्ध करून दिला.\nअश्या हुषार व कर्तबगार असणाऱ्या ललिथा ह्यांचे वयाच्या अवघ्या ५५व्या वर्षी ब्रेन एन्युरीझम (मेंदूत रक्तवाहिनीत गाठ निर्माण होणे) ने निधन झाले. पण त्यांनी पाडलेला पायंडा हा येणाऱ्या पिढींसाठी एक आदर्श आहे.\nभारतातील पहिल्या महिला अभियंता ललिथा ह्यांना विनम्र अभिवादन\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← पृथ्वीवरील सर्वात मोठं जंगल शब्दशः ‘पेटून’ उठलंय…जग खरोखर संकटात सापडलंय\nआपल्याला आवडणारी ही दहा प्रसिद्ध गाणी चक्क चोरलेली आहेत\nती आता रडत नाही, तर खंबीरपणे लढून जग काबीज करते : भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी\n“जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक” असणाऱ्या अवलियाची अत्यंत प्रेरणादायी कथा\nभारताची “पहिली महिला कमांडो ट्रेनर”, जिने तब्ब्ल २०,००० सैनिकांना प्रशिक्षण दिलंय\nभारतात रुजलेल्या ‘सुंदरतेच्या’ ठोकळेबाज संकल्पनेचं करायचं काय\nअॅसिड हल्ल्यातून सावरलेल्या तरुणींचा बुलंद आवाज : शिरोज हँगआऊट कॅफे\nआपल्या आवडीचे हे १२ प्रसिद्ध लोक मृत्यूनंतर देखील पैसा कमावत आहेत\nताजमहलशी निगडीत १५ रंजक गोष्टी, ज्या फारश्या कोणाला माहित नाहीत\nरोहित शर्माने बीसीसीआयला धारेवर का धरलंय: एका प्रामाणिक खेळाडूचा “सात्विक” संताप\n ह्या 5 गोष्टी खात रहा\n“उदारमतवाद” म्हणजे काय रे भाऊ\n‘रॉ’च्या खास विमानातून भारतात आणलेला क्रिश्चियन मिशेल एवढा महत्वाचा का आहे: अगुस्ता वेस्टलँड प्रकरण\nहे १० जिगरबाज ज्या प्रकारे भारतीय प्रजासत्ताक सशक्त करत आहेत त्याला तोड नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/user/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%98%E0%A5%87-cnbw9m7kii", "date_download": "2019-08-25T15:50:19Z", "digest": "sha1:UTIMPNGH3J3XH5WNOMTH2YU2Y5ZYAOQA", "length": 6243, "nlines": 48, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "संजय रोंघे « प्रतिलिपि मराठी | Sanjay Ronghe \"Sanjay R.\" « Pratilipi Marathi", "raw_content": "\nअनुसरण करा | 793\n\" परतीच्या वाटेवर \" ( काव्य संग्रह )\n\" ओढ मातीच्या गंधाची \" ( काव्य संग्रह )\n\" प्रकाश मंद \"\nमी.... मी संजय रोंघे , नागपूर ला राहतो. विदर्भाच्या मातीत जन्मलो. विदर्भाच्या मातीतच हसत खेळात शिकून सवरून मोठा झालो. मी माझीच तारीफ करावी इतका काही मी गुणी नाही किव्वा मोठा पण नाही. बस त��मच्यातलाच एक, अगदी तुमच्या सारखाच, साधा सरळ, स्वतःतच रमणारा, अंतरात स्वप्न गुंफणारा, शक्य झालं तर ती पूर्ण करणारा, इतरांच्या सुख दुःखात आनंद शोधणारा, आहे त्यातच समाधान मानणारा, अत्याचार, अनाचार, अतिरेक बघून थोडा क्रोधीत, थोडा दुखी होणारा. असाच आहे मी. थोडा हळवा, कुठेही जुळवा , जोडून घेणारा. तुमच्यातच मिळून जाणारा. छंदही माझे साधेच. कधी कविता करायची, तर कधी लेखन. कधी वाचन तर कधी नुसतं भटकायचं. निसर्ग बघायचा. झाड झुडपे , किडा कीटक प्राणी यांच्यातचच रमून जायचं. चित्र काढण्याचा छंद आहे मला. टी व्ही बघणे हाही एक छंद आहेच बातम्या, सिनेमा, राजकारण, डिस्कवरी, नवं नवीन शोध, टेकनॉलॉजि संबंधी माहितीही डोक्यात घालतोच. मित्रांशी गप्पा टप्पा, गरजूंना मदत, काही सामाजिक कार्य यातही जमेल तसा सहभाग देतोच. मी काही कवी नाही पण कविता करण्याचा एक बऱ्यापैकी छंद आहे आणि वेळ मिळेल तेव्हा तो पूर्ण करतो . माझ्या बर्याचशा कविता दैनिक वर्तमान पत्रातही प्रकाशीत झाल्यात.आजकाल ई तंत्रधन्यांना द्वारे सोशल साईट्स वर आपले साहित्य टाकून ते इतरांपर्यंत पोचवण्याची जी संधी उपलब्ध झालेली आहे, त्याचा फायदा मी पण घेतोय. गूगल, फेसबुक व्हाट्स अँप या वर माझे अकाउंट उघडून त्यात मी माझे साहित्य टाकतो.या द्वारे मी बरेच मित्र मैत्रिणी गोळा केलेत. त्यांच्या प्रतिक्रिया वाचून मला पण खूप खूप आनंद मिळतो. या छंदामुळे मला साहित्य क्षेत्रातील नामांकीत तसेच नव साहित्तीक मित्र मंडळी लाभली. यासाठी मी खुप आनंदी आहे. माझे शिक्षण : BE (Elect ), MBA कार्य : नोकरी सोबत शेती हि बघावीच लागते सहभाग : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे द्वारे आयोजित साहित्य संमेलनात सहभाग ; अखिल भारतीय वर्हाडी साहित्य संमेलनात सहभाग, इतरही बऱ्याच साहित्य संमेलनात सहभाग माझा ब्लॉग : https://spronghe.wordpress.com ; https://spronghe.blogspot.com माझा कवितेचा छंद अंतरातला एक बंध अवतरतो शब्द होउन धुंद दरवळतो दूरवर सुगंध . Sanjay R.\nडॉ. प्रदीप कुमार शर्मा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T16:16:35Z", "digest": "sha1:JKTC6BRY5BO6BVPSKAF4UPLE4T4CXCY5", "length": 12266, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच नाही: शरद पवार | Dainik Prabhat", "raw_content": "\nघटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच नाही: शरद पवार\nमुंबई: घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.\nमराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा, त्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी मी उचलेन, अशी हमीसुद्धा पवारांनी सरकारला दिली आहे. सरकार एकदम निर्णय घेऊ शकते. घटना बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. म्हणून संसदेत जाऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचेही पवार यांनी सांगितले. घटनादुरुस्ती नेमकी कशी होईल, हे पवारांनी स्पष्ट करावे, असे प्रकाश आंबेडकर नाशिकमध्ये म्हणाले होते. घटनादुरुस्ती कशी होईल हे पवारांनी न सांगितल्यास केवळ मराठा समाजाला खुश करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले होते, असा त्याचा अर्थ निघेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.\nकाल विधीमंडळात सर्वपक्षीय बैठक झाली आणि कायदेशीर अडचणी दूर करण्याचा दृष्टीने एकत्र पाऊल पुढे टाकण्याचे ठरवण्यात आले. तो निर्णय यशस्वी कसा होईल, हे पाहणे आमचे काम आहे. ते जर होऊ शकले तर हा प्रश्न सुटेल, त्या कामाला अधिक प्राधान्य देणे मला महत्त्वाचे वाटते.’ असे पवार म्हणाले.\n“आम्ही आरक्षण दिले, निर्णय घेतला, हे गडकरी विसरले. महाराष्ट्रात आघाडी सरकार असताना निर्णय घेत आरक्षण दिले, लोकांना नोकऱ्या मिळाल्या. पण काही जण न्यायालयात गेले आणि निर्णयाला स्थगिती मिळाली. गडकरी हे उत्तम काम करतात याची मला कल्पना आहे आणि आनंद आहे. मात्र त्यांनी असे काही राजकीय विधान केले, तर ते अशोभनीय आहे. असे काही निर्णय महाराष्ट्रात घेतले गेले याचे स्मरण त्यांना नाहीये’ अशा शब्दांत पवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही टोला लगावला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nअमोल कोल्हेनी केला फेटा न बांधण्याचा निर्धार\nसोलापुरात खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यातील गाड्यांवर पोलिसांची कारवाई\n5 ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीसाठी कायदा आणि सुव्यवस्था आवश्‍यक\nराहुल गांधींसह विरोधकांच्या शिष्टमंडळाला श्रीनगरवरून परत पाठवले\n“जेए��यू’त 6 सप्टेंबरला निवडणूक; रूपरेषा जाहीर\nक्रीडाक्षेत्रातूनही जेटली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्‍त\nपोषण अभियान पुरस्कारांचे स्मृती इराणी यांच्या हस्ते वितरण\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/nawazuddin-siddiqui-saif-ali-khan-netflixs-sacred-games/", "date_download": "2019-08-25T16:59:06Z", "digest": "sha1:NO5XTRAKVENT4PKVPYDMX7VWBKHYVE6E", "length": 19026, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“सॅक्रेड गेम्स’: मनोरंजनाची रोलर कोस्टर राईड | Dainik Prabhat", "raw_content": "\n“सॅक्रेड गेम्स’: मनोरंजनाची रोलर कोस्टर राईड\nप्रत्येक जण आपल्या आयुष्यात एक लढाई लढत असतो. मग ती अस्तित्वाची असो वा सन्मानाची या लढाईत तो स्वतःशीही भांडत असतो अन् स्वतःचा शोधसुद्धा त्याला नव्याने लागत असतो. अशाच अवस्थेत असलेल्या पोलीस ऑफिसर “सरताज’ला भारतातून बऱ्याच वर्ष बाहेर असलेला आणि नुकताच मुंबईला आलेला कु���्यात माफिया “गणेश गायतोंडे’चा फोन येतो. मुंबईवर 25 दिवसांनंतर फार मोठा धोका असून सगळं काही नष्ट होणार असल्याचे तो कळवतो आणि तिथून सुरू होतो एक चित्तथरारक प्रवास या लढाईत तो स्वतःशीही भांडत असतो अन् स्वतःचा शोधसुद्धा त्याला नव्याने लागत असतो. अशाच अवस्थेत असलेल्या पोलीस ऑफिसर “सरताज’ला भारतातून बऱ्याच वर्ष बाहेर असलेला आणि नुकताच मुंबईला आलेला कुख्यात माफिया “गणेश गायतोंडे’चा फोन येतो. मुंबईवर 25 दिवसांनंतर फार मोठा धोका असून सगळं काही नष्ट होणार असल्याचे तो कळवतो आणि तिथून सुरू होतो एक चित्तथरारक प्रवास गणेश गायतोंडेचा भूतकाळ, मुंबईमधला माफिया वॉर आणि 25 दिवसांवर येऊन ठेपलेल्या संकटाच्या मुळाशी जाण्यासाठी सरताजच्या धडपडीची रोलर कोस्टर राईड\nनेटफ्लिक्‍सवर पहिली भारतीय ओरिजनल सिरीज असलेल्या “सॅक्रेड गेम्स’ची कथा गायतोंडे आणि सरताज यांच्या दोन वेगवेगळ्या कालखंडात समांतर चालते. गायतोंडेचा लहान मोठ्या चोऱ्या चपाट्यापासून ते कचरा किंग बनेपर्यंतचा प्रवास अधोरेखित करणारा एक वेगळा ट्रॅक आहे तर दुसरा ट्रॅक सरताजची धडपड दर्शवतो. 25 दिवसांनंतर मुंबईवर येणारा धोका हा या दोन्ही पटांना जोडून ठेवणारा दुवा म्हणून काम करतो. मालिकेची कथा सहज आणि सोपी ठेऊन गायतोंडेचे फ्लॅशबॅक्‍स दाखवताना तत्कालीन राजकीय परिस्तिथिती सॅक्रेड गेम्समध्ये सुरेखरीत्या गुंफली आहे. नवाज आणि सैफ या दोन्ही पात्रांच्या कथेचं दिग्दर्शन अनुक्रमे अनुराग कश्‍यप आणि विक्रमादित्य मोटवाणे यांनी केले आहे. गॅंग्स, माफिया हा विषय म्हणजे अनुरागचे होमग्राऊंड आहे. सत्या, गॅंग्स ऑफ वासेपुर, रमन राघव या अनुरागनेच प्रेक्षकांसमोर ठेवलेल्या मानकांना सॅक्रेड गेम्स तोडीस तोड आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n“कभी कभी लागता है की अपूनही भगवान है’ म्हणणारा, स्वतःला सर्वशक्तीशाली मानणाऱ्या गणेश गायतोंडेची भूमिका नवाजुद्दीननी अक्षरशः जगली आहे. धर्म आणि देवाबद्दल गायतोंडेची मतं तसेच मुंबईबद्दल त्याचं प्रेम दर्शवतानाच त्याचा क्रूर व मग्रूर चेहरासुद्धा तितक्‍या खुबीने दाखवण्यात नवाजुद्दीन यशस्वी ठरला आहे. अशा धाटणीच्या पात्रांमध्ये आपणच बादशाह असल्याचं त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. पोलीस ऑफिसर ‘सरताज’च्या भूमिकेत सैफ साजेसा दिसत आहे. नेहमी अंडररेटेड मानल्या गेलेल्या परंतु धडपड्या ऑफिसरच्या भावनांना त्याच खुबीने सैफनी साकारलं आहे. नीरज काबीने साकारलेला “परुळेकर’ आणि राधिका आपटेनी साकारकेली रॉ एजंट “अंजली माथूर’ उत्कृष्ट आहेत. जितेंद्र जोशींचा “काटेकर’ सामान्य पोलिसांचा प्रतिनिधी वाटतो तसेच मराठी मिश्रित हिंदी बोलणारा राजकारणी गिरीश कुलकर्णी यांनी लीलया साकारला आहे. या दोन्ही पात्रांनी सिरीजला एक मराठी “ब्लेंड’ दिला आहे. कथा, दिग्दर्शन, अभिनय या वैशिष्ट्यांबरोबरच प्रत्येक एपिसोडला दिलेले नावसुद्धा रोचक आहेत. प्रत्येक एपिसोडचे नाव हिंदू पुराणातील काही संदर्भ देतात आणि त्यानुसार त्या एपिसोडमधील घटनाक्रम आहे.\nप्रत्येक कलाकृतीचा एक आत्मा असतो, एक गाभा असतो. तो किती सहजतेने तुम्ही प्रेक्षकांसमोर नेता त्यावर त्या कलाकृतीची स्वीकार्हता अवलंबून असते. सॅक्रेड गेम्समध्ये अनुराग कश्‍यप आणि विक्रम मोटवाने यांनी ही गोष्ट योग्यरीत्या टिपली आहे. संपूर्ण मालिकेचा आत्मा असलेल्या मुंबई भोवतीच त्यांनी कथा ठेवली आहे. पूर्वीची आणि आताची मुंबई दाखवताना तिचे विविध पैलू उलगडण्यात आले आहेत. मुंबईचा “लोकल टच’ देण्यासाठी मराठीचा वापर फार चपखल पद्धतीने केल्याचा दिसून येतो. काही सीन्स आणि शिवीगाळ काही जणांना अनावश्‍यक वाटेलही परंतु मालिकेला “क्‍लोज टू रिऍलिटी’ नेण्यासाठी या गोष्टी आवश्‍यक होत्या. पहिल्या 3 एपिसोड्‌समध्ये असलेली कथानकाची गती पुढच्या 3 भागांत काहीशी मंदावते, काही वेळाकरता भरकटल्यासारखीही वाटते. संपूर्ण सीजन पाहताना हीच एक गोष्ट थोडी खटकल्यासारखी वाटते. परंतू बाकीच्या वैशिष्ट्यांपुढे ही गोष्ट झाकोळल्या जाते. विक्रम चंद्रा यांच्या “सॅक्रेड गेम्स’ पुस्तकावर आधारलेल्या या सिरीजच्या पहिल्या सीजनमध्ये पुस्तकातील फक्त 25 टक्के भाग दाखवण्यात आलेला आहे. म्हणजेच पूर्ण पुस्तक संपवण्यासाठी अजून 3 ते 4 सीजन अपेक्षित आहेत. पहिल्या सीजनच्या शेवटच्या भागातील काही अनुत्तरित प्रशांची उकल आपल्याला पुढील सीजनमध्ये होईल. गायतोंडेच्या भूतकाळासोबतच त्रिवेदी आणि गुरुजी यांच्या व्यक्तिरेखा अजून स्पष्ट होतील.\nनेटफ्लिक्‍सवर “सॅक्रेड गेम्स’च्या धमाकेदार एन्ट्रीमुळे भारतीय सिरीजसाठी एक नवे व्यासपीठ मिळाले आहे. चोखंदळ आणि जागतिक स्तरावरचा प्रेक्षकवर्ग व कमी प्रमाणात असलेली सेन्सॉरशिप ही वैशिष्ट्य असलेल्या नेटफ्लिक्‍सवर येत्या काळात वेगवेगळ्या विषयांवर आधारित दर्जेदार भारतीय सिरीज आपल्याला पाहायला मिळतील म्हणल्यास वावगं ठरणार नाही. याच व्यासपीठावर आकर्षक विषय, साजेशी कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि तोडीच्या अभिनयाने नटलेल्या “सॅक्रेड गेम्स’ची रोलर कोस्टर राईड सर्वांनी एकदा नक्कीच अनुभवली पाहिजे.\nसैफच्या वाढदिवसानिमित्त ‘लाल कप्तान’चा टीजर रिलीज\nएकदा ऐकाच नवाजुद्दीन सिद्दीकीचं रॅप साँग\nसैफकडून करिष्माला स्पेशल गिफ्ट\n‘फादर्स डे’ निमित्त नवाजुद्दीन सिद्दीकीने शेअर केला अनोखा व्हिडीओ\nसंघर्ष जगण्याशी, संघर्ष अभिनयाशी\nनागा साधूच्या रुपात दिसणार सैफ अली खान, हटके लूकची सर्वत्र चर्चा\nसैफची स्तुतिसुमने, करिना अवाक्‌\nसाराची आई होणे शक्‍य नाही – करीना\nतैमूरच्या एका फोटोची किंमत तुम्हाला माहितीये का\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/chandrakant-patil-sunil-tatkare-meet-naryan-rane-15787", "date_download": "2019-08-25T15:59:19Z", "digest": "sha1:VWVYPHHOLEOTJUZFERFA6Z6CS5ZRB2O3", "length": 12544, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Chandrakant Patil , Sunil Tatkare meet Naryan Rane | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचंद्रकांत पाटील, तटकरेंनी घेतली राणेंची भेट , भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम\nचंद्रकांत पाटील, तटकरेंनी घेतली राणेंची भेट , भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम\nमृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nनारायण राणे यांनी कॉंग्रेस नेत्यांवर आरोप करत पक्षत्याग केला असला तरी त्यांचे आमदारपुत्र नितेश यांनी या बंडापासून दूर राहणे पसंत केले आहे. नितेश यांनी राजीनामा दिल्यास कॉंग्रेस सदस्यांची विधानसभेतील संख्या राष्ट्रवादीपेक्षा कमी होईल. त्यामुळे कॉंग्रेसने नितेश यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.\nमुंबई : कॉंग्रेसमुक्‍त झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे राजकीय वाटचालीची आगामी दिशा ठरवण्यासाठी दिल्लीकडे निघणार असतानाच भाजपश्रेष्ठींनी त्यांच्याबाबत काय करायचे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवावे, असे सांगितले असल्याचे समजते.\nराणे यांच्या संभाव्य प्रवेशाला मुख्यमंत्री पूर्णत: अनुकूल नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी राज्यातील भाजपचे क्रमांक 2 चे नेते चंद्रकांत पाटील यांनी मात्र त्यांची दक्षिण मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. आपण राणे यांना खाते देण्याचे विधान केले नव्हते, असे पाटील यांनी त्याआधी म्हटले होते.\nया भेटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही शुक्रवारी सायंकाळी राणे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही त्यांच्यासमोर प्रवेशाचा प्रस्ताव ठेवला नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी आमदारकीचा राजीनामा देताना राणे यांनी कॉंग्रेस व शिवसेनेवर टीका केली होती. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवि���यी त्यांनी कोणतेही अनुद्‌गार काढले नव्हते.\nनागपूर, औरंगाबाद, नाशिक या मुख्य शहरांत आपल्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याचा निर्धार राणे यांनी घोषित केला असला तरी ते एक-दोन दिवसांत दिल्लीला जाणार आहेत, असे समजते. सिंधुदुर्गात भव्य रुग्णालय उभारायचे असून, त्यासाठी परवानगी घेण्यासाठी, तसेच उद्‌घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी आपण भाजप नेते अमित शहा यांची भेट घेणार आहोत, असे राणे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या उद्‌घाटनाला हजर राहावे, अशीही राणेंची इच्छा आहे. त्यांचे भाजपमध्ये जाणे निश्‍चित असल्याचे काही निकटवर्तीय सांगत असले तरी भाजपमधून अद्याप या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे समजते.\nराणे यांच्या प्रवेशाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करत शिवसेना सरकारला \"जय महाराष्ट्र' करणार काय, यावर विचार करणे आवश्‍यक असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे शिवसेनेविषयी फारसे अनुकूल मत नाही, असेही मानले जाते.\nराणे यांचा पक्षवाढीला उपयोग होत असेल, तर तो करून घ्यावा, असे त्यांच्याशी आधीपासूनच उत्तम संबंध असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत आहे. याविषयीचा निर्णय महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी घ्यावा, असेही त्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळेच राणेंच्या दिल्ली वारीत शहा नेमका काय कौल देतील, याविषयी उत्सुकता आहे.\nशहा यांच्याशी चांगला संपर्क असलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी राणेंची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस त्या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यानिमित्त नागपूरमध्ये होते. ते परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या परतीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशीही चर्चा आहे.\nचंद्रकांत पाटील यांनी आपण त्यांच्यासाठी कोणतेही खाते सोडण्यास तयार असल्याचे यापूर्वी म्हटले होते; मात्र ते प्रसिद्धिमाध्यमांनी अयोग्य प्रकारे मांडले, असे त्यांनी आता म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी राणेंची घेतलेली भेट भुवया उंचावणारी ठरली आहे. त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनीही भेट घेतली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्री नारायण राणे दिल्ली भाजप देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील सु��ील तटकरे नितीन गडकरी राष्ट्रपती नितेश राणे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/akshay-kumar-donate-2-crore-for-aasam-bihar-flooded-90698.html", "date_download": "2019-08-25T15:47:14Z", "digest": "sha1:TIKF74EOXDHJQGQXXAOHTMYDXCO6PSS2", "length": 16095, "nlines": 177, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "अक्षय कुमारकडून आसामच्या पूरग्रस्तांना 2 कोटींची आर्थिक मदत", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nअक्षय कुमारकडून आसामच्या पूरग्रस्तांना 2 कोटींची आर्थिक मदत\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\nदिसपूर (आसाम) : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच आपल्या देशभक्ती आणि सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो. यंदाही अक्षय कुमारने आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्तांना दोन कोटींची मदत केली आहे. अक्षयने चीफ मिनिस्टर रिलीफ फंड आणि काजीरंग नॅशनल पार्टसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये दान केले आहे. अक्षयने स्वत: ट्वीट करत याची माहिती दिली.\nपुरामध्ये अनेकजण अडकले आहेत, तर काहींचे मोठे नुकसान झाले आहे. प्राण्यांनाही याचा फटका बसला आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेकांनी पुढे येत मदत केली आहे. यावर अक्षयनेही आर्थिक मदत करत इतरांनाही दान करण्याचे आवाहन केले आहे.\nयापूर्वीही अक्षयने अनेकांना मदत केली आहे. उडीसामध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळात अनेकजणांचे नुकसान झाले होते. यासाठीही अक्षयने 1 कोटी रुपयांची मदत केली होती. याशिवाय भारतातील शहीद जवानांच्या कुटुंबांना अक्षय मदत करत असतो. तसेच केरळ आणि चेन्नईमधील पुरग्रस्तांनाही अक्षयने मदत केली होती.\nअभिनेत्री प्रियांका चोप्रानेही आसाम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. आसाममधील पुरग्रस्तांसाठी मी प्रार्थना करते, असं प्रियांकाने ट्वीट करत म्हटले.\nआसाममधील पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घर उद्धवस्त झाली असून अनेकजणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच प्राण्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. सरकारकडून पुरग्रस्तांसाठी बचावकार्य सुरु असून अनेक दिग्गज लोक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.\nPHOTO : महेश मांजरेकरांच्या मुलीचं सलमानच्या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण\nआलिया भटच्या मैत्रिणीसोबत डेटिंगची चर्चा, क्रिकेटपटू के एल राहुल म्हणतो...\nभूलभुलैयाचा सिक्वल येणार, पण अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी 'बॅड न्यूज'\nबॉक्स ऑफिसवर 'मिशन मंगल'चा धुमाकूळ, तीन दिवसात किती कमाई...\nMission Mangal : बॉक्स ऑफिसवर सुपरहिट, पहिल्या दिवसाची कमाई ...\nREVIEW : महिला शक्तीचं 'मिशन मंगल'\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी उर्मिला मातोंडकर कोल्हापूर-सांगलीत\nPHOTO : ट्रान्सपरंट टॉपमध्ये प्रियांका चोप्राचं खास फोटोशूट\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nसोशल मीडियावरुन नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा\nLIVE : ज्याचा घोटाळा असेल तोच भाजपात जातोय : जयंत…\nराज्यात दहिहंडीचा थरार, 140 गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू\nतरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना :…\nसोलापुरात सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर पोलिसांची कारवाई\nलवकरच मारुती सुझुकीची छोटी SUV भेटीला, किंमत फक्त...\nपुढच्या वर्षी नोकियाचा स्वस्त 5G फोन लाँच होणार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/chocolate-waxing-is-beneficial-in-monsoon/", "date_download": "2019-08-25T16:45:01Z", "digest": "sha1:YFEYZODAMS6EOYFRDZIC4AVKMDTEPJZ5", "length": 7731, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "चॉकलेट वॅक्सचे 'हे' फायदे, जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\nचॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – वॅक्स करणे आता सहज गोष्ट झाली आहे. अशा या वॉक्समध्येही विविध प्रकार आज काल पाहायला मिळतात. त्यातला एक प्रकार म्हणजे चॉकलेट वॅक्स चला मग जाणून घेऊ चॉकलेट वॉक्सचे फायदे\nतुम्ही तोंडाने श्वास घेता का मग वेळीच व्हा सावध, होऊ शकतात ‘या’ ५ ��मस्या\n‘किडनी स्टोन’चा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ टाळा\nदूध पिण्याची योग्य वेळ कोणती ‘हे’ आहेत रात्री आणि सकाळी दूध पिण्याचे फायदे-नुकसान\nचॉकलेट वॅक्स मध्ये असणाऱ्या घटकांमुळे त्वचा नेहमी मुलायम राहते. तसेच चॉकलेट वॅक्स मध्ये त्वचेसाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात. जे त्वचेसाठी लाभदायक असतात. या वॉक्समध्ये असणाऱ्या विविध तेलांमुळे त्वचा चमकदार बनते. आणि चॉकलेट वॉक्समुळे त्वचेला नैसर्गिक तजेला मिळतो.\nहातावर, पायांवर पडलेल्या डागा चॉकलेट वॉक्सने नाहीशा होतात. चॉकलेट वॅक्स डाग हटवण्यासोबत त्वचेला लकाकी देते. चॉकलेट वॉक्समुळे रक्त प्रवाहही सुरळीत चालते. कारण चॉकलेट वॉक्सने त्वचा जास्त ओढली जात नाही. अशातच पावसाळ्यात चॉकलेट वॅक्स हे बाकी वॉक्सच्या तुलनेत उत्तम असते.\nपावसाळ्यात त्वचेवर ओलावा असल्याने त्वचा नेहमी चिकट असते. त्वचा चिकट असल्याने त्वचेवरील केस निघण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणूनच पावसाळ्यात इतर वॉक्सच्या तुलनेत चॉकलेट वॅक्स करताना वेदना काम होतात. चॉकलेट वॉक्सच्या चिकटपणामुळे केस अगदी सहज निघतात.\nचॉकलेट वॉक्समध्ये असणाऱ्या घटकांमुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा तजेलदार दिसते. पावसाळ्यात वातावरणात ओलावा अधिक असल्याने त्वचा तेलकट आणि चिकट राहते. अशा स्थितीत चॉकलेट वॅक्सिंग हा एक योग्य पर्याय ठरतो. कोको, सोयाबीन तेल, बदामाचे तेल, ग्लिसरीन, व्हिटॅमिन आणि ऑलिव्हऑइल आदींच्या मिश्रणाने चॉकलेट वॅक्सिंग तयार केले जाते. त्यामुळे ते त्वचेसाठी उपयुक्त ठरते.\nमोडलेल्या हाडावर 'गरम' वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी\nपोटाची चरबी कमी न होण्याची 'ही' ९ मोठी कारणे, त्यासाठी 'हे' करा\nपोटाची चरबी कमी न होण्याची 'ही' ९ मोठी कारणे, त्यासाठी 'हे' करा\nदीर्घ श्वास घेणे शरीरासह मेंदूसाठीही महत्त्वपूर्ण\n“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य\n‘हे’ आहेत AC मध्ये बसण्याचे ‘वाईट’ परिणाम ; मेंदूवरही पडतो ‘असा’ प्रभाव\nआंब्यातील कोय फेकू नका, उपयोगात आणल्यास करेल औषधाचे काम\nकोणत्या वेळेस येणारा हार्टअटॅक अधिक गंभीर \nलठ्ठपणामुळे लहान मुलही होऊ शकतात उच्च रक्तदाबाचे ‘बळी’\nआरोग्यासाठी अंडे चांगले की वाईट \nत्वचा उजळण्यासाठी घराच्या घरी करून पाहा ‘हे’ १० खास उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B", "date_download": "2019-08-25T16:23:45Z", "digest": "sha1:3MMSPVDJIYKTDEHVL4GWGYDTEMY3RUJP", "length": 5813, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रेटा गार्बो - विकिपीडिया", "raw_content": "\nग्रेटा गार्बो तथा ग्रेटा लोव्हिस्टा गुस्टाफसन (१८ सप्टेंबर, इ.स. १९०५:स्टॉकहोम, स्वीडन - १५ एप्रिल, इ.स. १९९०:न्यू यॉर्क शहर, अमेरिका) ही हॉलिवूडमधील १९२० आणि १९३०च्या दशकातील अभिनेत्री होती.\nहिने वयाच्या १९व्या वर्षी पहिल्यांदा गोस्टा बर्लिंग्स सागा या स्वीडिश चित्रपटात काम केले. १९२५-३० दरम्यान गार्बो हॉलिवूडमधील अनेक मूकपटांत होती. ॲना क्रिस्टी हा तिचा पहिला बोलपट होता. या चित्रपटाचे जाहिरातींमध्ये गार्बो बोलते असे वर्णन करण्यात आले होते. १९४१मधील टू फेस्ड वुमन हा तिचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर तिने पुन्हा चित्रपटांत भूमिका करण्याच्या अनेक संधी नाकारल्या.\nगार्बो शेवटपर्यंत अविवाहित होती. तिला कलाकृती जमविण्याचा छंद होता.\nइ.स. १९०५ मधील जन्म\nइ.स. १९९० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१७ रोजी ०३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T16:42:31Z", "digest": "sha1:R3BZ5O3PKNHUBZ37NWBCW5AY3BUUB2HD", "length": 19499, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुरेश तळवलकर - विकिपीडिया", "raw_content": "\nपंडित सुरेश तळवलकर (जन्म : चेंबूर-मुंबई, इ.स. १९४८ - हयात) हे हिंदुस्तानी संगीतातील एक मराठी तबलावादक आहेत. त्यांच्या पत्‍नी पद्मा तळवलकर या गायिका आहेत आणि कन्या सावनी तबलावादक आहेत. सुरेश तळवलकर यांचे व्यावसायिक असलेले चिरंजीव सत्यजित हेही तबला वाजवतात.\nसुरेश तळवलकर यांनी सुरूवातीला आपले वडील दत्तात्रेय तळवलकर यांच्याकडून तबला वादनाचे धडे घेतले. पुढचे शिक्षण त्यांनी तबलावादक पंढरीनाथ नागेशकर आणि विनायकराव घांग्रेकर यांच्याकडून घेताले. सुरेश तळवलकर यांनी हिंदुस्तानी संगीताबरोबरच कर्नाटक संगीताचाही अभ्यास केला आहे.\nटळवलकर यांनी सारंगीवादक राम नारायण यांना आणि शास्त्रीय संगीत गायक उल्हास कशाळकर यांना अनेकदा तबल्याची साथ केली आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेत संगीताचे कार्यक्रम केले आहेत.\nविजय घाटे आणि इतर अनेक देशी परदेशी विद्यार्थी पंडित सुरेश तळवलकरांचे शिष्य आहेत..\nसुरेश तळवलकरांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\nआवर्तन - भारतीय संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता\nसुरेश तळवलकरांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]\nअमेरिकेतील ब्रॅडले विद्यापीठातील सेंट्रल इलिनॉइस येथील भारतीय विद्यार्थ्यांकडून सन्मान (२००८)\nआकाशवाणी संगीत स्पर्धेत मिळालेला पहिला क्रमांक व पारितोषिक (१९६६)\nआंध्र प्रदेश सरकारचा पुरस्कार (१९९८)\nइंदूरच्या अभिनव कला समाजाकडून मिळालेले सन्मानपत्र (२००५)\nकरवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून मिळाली ताल-योगी ही पदवी (२००१)\nकलकत्त्याच्या इंडियन टॉबॅको कंपनीच्या संगीत संशोधन ॲकॅडमीचा पश्चिमी भारतातील कलावंतांसाठी ठेवलेला पुरस्कार (२००९)\nपुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाकडून मिळालेला विष्णू दिगंबर पलुसकर पुरस्कार (२००४)\nडोंबिवलीच्या कर्‍हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचा पुरस्कार (२००९)\nथायलंडच्या राजकन्येच्या हस्ते मिळालेला ’की ऑफ थायलंड’ हा सन्मान (२००६)\nनाशिक येथे मिळालेला पार्वती पुरस्कार (२०१०)\nपूर्णवाद वर्धिष्णू विष्णु महाराज पारनेरकरांकडून मिळालेला संगीत पूर्णाचार्य पुरस्कार (२००८)\nभारत गायन समाज संस्थेचा पंडित राम मराठे पुरस्कार (२००९)\nभारताच्या दळणवळण मंत्र्यांच्या हस्ते मिळालेले जायंट’स इंटरनॅशनल अवॉर्ड (२००७)\nमधुरिता सारंग स्मृती पुरस्कार (२००९)\nमध्य प्रदेशच्या मुख्य मंत्र्यांच्या हस्ते मिळालेला मधुबन संस्थेचा श्रेष्ठ कला आचार्य पुरस्कार (२००८)\nमहाराष्ट्र सरकारचा वसंतराव नाईक पुरस्कार (२००५)\nमुंबईच्या स्वरसाधना संस्थेकडून मिळालेला रत्‍न पुरस्कार (२००८)\nमुंबईमधील चेंबूरच्या नाद-ब्रह्म संस्थेकडून मिळालेला त्यागराज पुरस्कार (२००२)\nतालविश्व उस्ताद मेहबूबखान साहेब मिरजकर पुरस्कार (२०१५)\nपुण्यात मिळालेला लक्ष्मी माता कला संस्कृती पुरस्कार (२००७)\nभारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००४)\nनाशिकच्या कैलास मठ ट्रस्टतर्फ�� सरस्वती पुरस्कार (२०१०)\nपंढरपूरच्या स्वरसाधना संस्थेकडून सन्मान (२००९)\nपुणे महापालिकेतर्फे स्वरभास्कर पुरस्कार (२०१७)\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nइ.स. १९४८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जानेवारी २०��८ रोजी ०९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/guardian-minister-girish-bapat-partnership-son-opposition-home-project-west-to-energy-borhade-wadi/", "date_download": "2019-08-25T15:17:03Z", "digest": "sha1:K7NQS4R7L3NYIJWLEHVFQCIECTYXG4VF", "length": 10840, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालकमंत्र्यांच्या मुलाची ‘त्या’ गृहप्रकल्पात भागीदारी ? | Dainik Prabhat", "raw_content": "\nपालकमंत्र्यांच्या मुलाची ‘त्या’ गृहप्रकल्पात भागीदारी \nविरोधी पक्षनेत्यांचा आरोप : न्यायालयात याचिका दाखल करणार\nपिंपरी – मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी आणि बोऱ्हाडेवाडीतील नियोजित पंतप्रधान आवास योजना गृहप्रकल्पात पालकमंत्री गिरीष बापट यांच्या मुलाची भागीदारी आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. या सर्व प्रकल्पांची चौकशी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात पाच ठिकाणी गृहप्रकल्प प्रस्तावित आहेत. या कामाचे दर बाजारभावापेक्षा अधिक आहेत. राष्ट्रवादीच्या काळात चिखली येथे उभारलेल्या गृहप्रकल्पाच्या दराविषयी आरोप करणाऱ्या भाजपच्या काळातील या गृहप्रकल्पांचे दर त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक आहे. हे सर्व प्रकल्प कोट्यवधी रूपयांचे आहेत. त्यामुळे या प्रकल्पामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा आहे. याशिवाय मोशी कचरा डेपोतील “वेस्ट टू एनर्जी’ हा कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प देखील संशयास्पद आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा दत्ता साने यांनी दिला.\nइंदापूरचा पाणीप्रश्‍न पालकमंत्र्यांच्या कोर्टात\nभाजप शहराध्यक्षपदी पहिल्यांदाच “स्त्री शक्‍ती’\nडॉल्बीचा ‘आवाज’ बंदच; सनबर्न फेस्टिव्हलवरही बंदी\nपालकमंत्र्यांच्या फ्लेक्‍सबाजीवर सोशल मीडियातून टीका\nपालकमंत्र्यांनी नागरिक, प्रशासनाला वाऱ्यावर सोडले\n‘सुषमाजी तुम्ही या जगात नाही, ही बातमी पचवणं खूप अवघड’\nपुण्यातील पूरस्थिती गंभीर, नागरिकांनी सतर्कता बाळगावी : गिरीश बापट\nविधेयकाचा व्यापाऱ्यांवर ��सणार वचक\nढोल-ताशा पथकांना दोन दिवसांत परवानगी – गिरीश बापट\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/maratha-reservation-rally-kolhapur-30667", "date_download": "2019-08-25T16:05:32Z", "digest": "sha1:J25VD3BSRNOM72XQWZCXHTS2IJYR554D", "length": 10849, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "maratha reservation rally from kolhapur | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशाहू महाराजांच्या नेतृत्वात दसरा चौकातून निघणारा मोर्चा विधानभवनावर धडकणार\nशाहू महाराजांच्या नेतृत्वात दसरा चौकातून निघणारा मोर्चा विधानभवनावर धडकणार\nशाहू महाराजांच्या नेतृत्वात दसरा चौकातून निघणारा मोर्चा विधानभवनावर धडकणार\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nराज्यभरातील इतर जिल्ह्यातूनही गाडी मोर्चे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.\nकोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे 26 नोव्हेंबरला मुंबईत विधानभवनावर धडक दिली जाणार आहे. दसरा चौकातून सकाळी जिल्ह्यातील समाजबांधव मुंबईकडे रवाना होतील. त्याच वेळी राज्यभरातील इतर जिल्ह्यातूनही गाडी मोर्चे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.\nआरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून न हलण्याचा निर्णय समाजाने घेतला असून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, कोल्हापुरातून निघणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, \"नाबार्ड'चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात करतील, असेही श्री. मुळीक म्हणाले.\nते म्हणाले, \"एक नोव्हेंबरला मंत्री गटाने आश्‍वासन दिल्यानंतर येथील ठिय्या आंदोलन मागे घेतले. त्यानंतर एकही मागणी मान्य झालेली नाही. सरकारची एकूणच भूमिका पाहता अजूनही आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही. त्यामुळे पुन्हा आता रस्त्यावरची लढाई करण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील बाराही तालुक्‍यातून संवाद यात्रांना प्रारंभ होणार आहे.''\nठिय्या आंदोलन मागे घेताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहीने 22 मागण्या मान्य केल्याचे पत्र देण्यात आले. मात्र त्यानंतर 'सारथी'सह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कामही सक्षमपणे सुरू नाही. 'सारथी'चे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यापूर्वीच केली आहे. राज्यभरात एकही कुणबी प्रकरण झालेले नाही आणि त्याच वेळी स्वतंत्र अधिवेशनाचा विषयही मागे पडला. आगामी अधिवेशन केवळ पाचच दिवस चालेल आणि अजेंड्यावर अजून तरी मराठा आरक्षणाचा विषय नाही. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर समाजाने आता 'आरक्षण द्या नाही तर पायउतार व्हा' अशी भूमिका घेतली असल्याचेही यावेळी श्री. मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला ऍड. गुलाबराव घोरपडे, स्वप्नील पार्टे, शाहीर दिलीप सावंत, हिंदूराव शेळके आदी उपस्थित होते.\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फुटला असल्याचा आरोप यावेळी झाला. या अहवालातून समा���ाची कुणबी व मराठा अशी दोन गटात विभागणी करून फूट पाडण्याची भीती आहे. अहवाल जरी सकारात्मक आला तरी प्रत्यक्षात कायद्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठीच पुन्हा नव्या नेटाने आंदोलन आहे. शासनाने पुन्हा दिशाभूल केल्यास एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, असे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमराठा आरक्षण maratha reservation मराठा समाज नाबार्ड nabard आंदोलन agitation सरकार चंद्रकांत पाटील chandrakant patil विकास सदानंद मोरे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-monsoon-cover-story-dr-pallavi-mohadikar-kasande-marathi-article-3173", "date_download": "2019-08-25T15:51:03Z", "digest": "sha1:BVIWH2X4DDNH4NVFARTJE5SMXD67KIHS", "length": 16564, "nlines": 130, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Monsoon Cover Story Dr Pallavi Mohadikar Kasande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nहा आषाढातला पाऊस... ज्याची सगळेच चातकासारखी वाट पाहत असतात. प्यायला पाणी हवं, शेतीला हवं, आपल्या नदीला पाणी हवं, एकूण काय ही जीवसृष्टी जगायलाच पाणी हवं म्हणजेच पाऊस हवा... हे खरंच, पण पाऊस हवा या जीवातली मनसृष्टी जगवायलाही. पाऊस आल्यानं भोवतालचं कसं हिरवंगार होतं. तसंच शब्दसरी बरसवायला उत्सुक मनही हिरवं होतं. तो बरसणारा पाऊस आणि त्याला कवेत घेऊन वावरणारं, भरून येणारं, हे आभाळ या कल्पना मनातली शब्दसृष्टी नुसती जागीच करत नाहीत, तर त्या आपल्याला जगायलाही उभारी देतात. रोजच्या कटकटींपासून थोडा काळ का होईना मुक्ती देऊन क्षणांत सौंदर्यनिर्मिती करतात.\nजसं पावसाचं येणं, बरसणं, ढग दाटून येणं, आभाळ भरून येणं असं काही म्हणताना भौगोलिक घटना म्हणून नाही पाहात आपण. तर हे शब्द, या कल्पना आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात. ऑफिस सुटतानाची वेळ आणि नेमका पाऊस कोसळतोय... आता घरी कसं जायचं या चिंतेत असताना जर थोडंसं असं मनात आलं, की.. ‘बरसायचं असतं तेव्हाच... आभाळही दाटून येतं'... की चिंता थोडी कमी होते, नकळत आपणही या शब्दांत, कोमल भावनेत गुंतत जातो. मन वास्तवातून थोडं रम्य काल्पनिक जगात विहरतं. प्रश्‍न कमी होत नाहीत, पण त्याची तीव्रता मात्र कमी होते. या पावसाच्या निमित्तानं होणारी शब्दांशी मैत्री आपल्याला अशी साथ करते. ही शब्दांशी मैत्री म्हणजे कविता, लेख किंवा साहित्य निर्मिती असंच काही नाही. कविता, लेखन केलं जात नाही, ते स्फुरतं. त्यामुळं सर्वांना ते कौशल्य लाभतंच असं काही नाही. पण कवितेप्रमाणं कोमल भाव नक्कीच मनात आपण रुजवू शकतो.\nआज थोडा प्रयत्न तर करूया. आपल्या लाडक्‍या कवयित्री शांताबाईंना एकानं विचारलं, की आकाश आणि आभाळ हे एकच अर्थ असलेले शब्द. तरी तुमच्या एका कवितेत ते तुम्ही वेगळे का वापरले. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, ‘अरे नाही, निरभ्र असतं ते आकाश आणि भरून येतं ते आभाळ’. याचा सहज विचार केला तर वाटलं, की आपलं मन जेव्हा कल्पना रेखाटायची वेळ असते, तेव्हा आकाशासारखं असतं, एखाद्या कोऱ्या कॅनव्हासप्रमाणं आणि आभाळासारखं भासतं जेव्हा प्रेमानं, करुणेनं, दुःखानं दाटून येतं, भरून येतं.\nपाहा, मग असं म्हणता येईल का ..\nभरून यायला वेळ लागत नाही.\nमनसोक्त कोसळता आलं की\nपुन्हा मोकळं व्हायला वेळ लागत नाही'\nदाटून येणं याप्रमाणंच हे कोसळणं किंवा बरसणं हे शब्द आपल्याला कितीतरी मनाची गुपितं सांगून जातात. आपल्यापैकी प्रत्येकालाच.. मन कोणाजवळही पटकन मोकळं करता येत नाही. विश्‍वासाचं कुणी नसेल, तर मनात सगळं आपण साठवून ठेवतो. वाट पाहात असतो, की कधी सगळं बोलता येईल. मिळते अशी संधी मग कधीतरी, आश्‍वासक कोणी असं भेटतंही, विचारांचे ढग मनात मग दाटून येतातही, नेमका त्याच वेळी मग मनावरचा बांध फुटतोही आणि बोलता बोलता अश्रूंचे पाट वाहतातही.... नंतर पुन्हा स्वच्छ निळ्या आकाशाप्रमाणं मन निरभ्र होऊन जातंही.\nपण जेव्हा नाहीच कोणी भेटत बोलायला तेव्हाची मनस्थिती रेखाटायलाही हा पाऊसच येतो धावून. म्हणजे असं काही सुचतं..\n'आज कसं अचानक ..\nपावसात ओलं करता आलं\nथेंबातलं आभाळ कोणाच्याही नकळत\nपुन्हा एकदा मोकळं करता आलं'\nहे असं काही मनात येतं तेव्हा पावसाच्या बरसण्याबद्दल अजून काही वेगळे भावही मनावर प्रसन्न होतात. म्हणजे, असं वाटतं की आठवणींचा पाऊस बरसतो आणि एकांतात तो आपल्याला भिजवून जातो. हे भिजवणं या अगदी जैविक क्रियेला आपल्या मनात किती तरी वेगळा अर्थ नकळत आपण देतो. कारण आठवणी यायला लागल्या, की मग त्यांना कोणी अडवू शकत नाही. बालपणीच्या आठवणी, सख्यासोबत्यांबरोबर, घरच्यांबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणी, दुखावलेपणाच्या कटू आठवणी, अर्धवट राहिलेल्या अनेक गोष्टींच्या बोचऱ्या आठवणी. कुठल्या का असेना. पण येतात तेव्हा आपली देहबोलीच बदलून टाकतात, चेहऱ्यावरचे भाव बदलून जातात. त्याक्षणी समोर काही वेगळं सुरू असतं, पण आपल्याला मात्र भूतकाळात घेऊन जातात. म्हणजे आपला सगळा नूर पालटून टाकतात. नखशिखांत भिजलोय पावसात असं वाटायला लागतं या आठवणींमध्ये बुडताना. एक प्रकारे भावनिक विरेचनच अनुभवतो आपण. अनुभवलं असेल हे बऱ्याच जणांनी.\nतरुणपणीच्या अलवार, तरल प्रेमाच्या आठवणी असतील तर खजिनाच असतो तो आपल्या मनात. किती सुंदर भाव जपलेले असतात आपण. एखादं कापड जरीचं भरतकाम केल्यावर कसं अधिक सुंदर दिसू लागतं, तसे हे आठवणीतले भाव आपलं रोजचं जगणं सुंदर करून जातात. हुरूप येतो ती दैनंदिनी उत्साहानं पार पडायला. मग मनात नकळत असेही शब्द घोळत राहतात.\n.. हलक्‍याच पावलांनी हा\nपाऊस येऊनि गेला ...\nमुळात पाऊस हा पृथ्वीतलावर निसर्गानेही साजरा केलेला नवनिर्मितीचा उत्सव आहे. मग मनातही नवनवीन संकल्पनांचा उगम झाला तर नवल नाही. आभाळाचं भरून येणं, मग पावसाचं कोसळणं या घटना जशा मनाच्या अगदी जवळच्या तशीच अजून एक घटना अनेक सुंदर कल्पनांना जन्म देणारी.\nती घटना म्हणजे ‘पहिला पाऊस पडून गेल्यावरचा मृद्‌गंध'... अत्तराचेही भाव कोसळतील असा तो गंध असतो असं म्हणतात. याचाही मानवी मनाशी अगदी जवळचा संबंध आहे. तप्त धरतीवर पावसाच्या पाण्याचे थेंब पडले, की गोडसर अशा मातीच्या सुवासानं आपला जीव वेडावतो, नकळत त्या तप्ततेतही शीतलतेची ग्वाही मिळते. तसंच सततच्या कटकटींनी वैतागलेल्या मनाला ‘कोणी समजून घेत आहे आपल्याला' या विचारांनी थंडावा मिळतो. त्यानं आपल्या विचारांनाही थोडा गोडवा लाभतो.\nचला मंडळी या आषाढातल्या पावसात आपण आपल्या मनातल्या नवनवीन कल्पनांना थोडी जागा करून देऊ आणि नव्या जोमानं श्रावण सरींचं स्वागत करायला सज्ज होऊ. कोण जाणे एखाद्या प्रेमी जिवाला असंही काही सुचेल..\nआज साऱ्या श्रावण सरी\nतुझ्याच प्रेमात नाहून निघाल्या.\nत्यांना वाटत होतं की..\nत्यांच्या सारखं कोण बरसू शकेल ..\nपण त्यांना माहीत नव्हतं\nकी तुझ्या स्पर्शाचा ओलावा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphoneringtones/?id=m341873", "date_download": "2019-08-25T15:47:18Z", "digest": "sha1:7YMX22CMWAHYO7SGLYQQ75B4S23OO5W4", "length": 9811, "nlines": 253, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "स्कूबी डू आयफोन रिंगटोन - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nआयफोन रिंगटोन शैली विविध\nस्कूबी डू आयफोन रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (3)\n100%रेटिंग मूल्य. या रिंगटोनमध्ये लिहिलेल्या 3 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nतसेच आयफोन रिंगटोन वर\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nस्कूबी डू पा पा\nस्कूबी डू पा पा\n385K | नृत्य / क्लब\n73K | टीव्ही / मूव्ही\n43K | टीव्ही / मूव्ही\n26K | टीव्ही / मूव्ही\nस्कूबी डू पा पा\nआयफोन रिंगटोन रिंगटोन्स आयफोन लाइव्ह वॉलपेपर\niPhone रिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\niPhone रिंगटोन सहसा सुसंगत आहेत Apple iPhone 4, आयफोन 5, आयफोन 6, आयफोन 7, आयफोन 8 आणि आयफोन x मॉडेल.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर स्कूबी डू रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्तम आयफोन रिंगटोन एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY फ्री आयफोन रिंगटोन स्टोअरवर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबीपासून रॅप, ध्वनी प्रभाव आणि पानाच्या आयफोन रिंगटोनसाठी एम 4 आर आणि एमपी 3 रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपण आपल्या iPhone वर रिंगटोन पूर्वावलोकन करू शकता, आपण आपल्या iPhone करण्यासाठी आयफोन रिंगटोन डाउनलोड करू इच्छित असल्यास आमच्या iOS अनुप्रयोग वापर किंवा संगणक वापर आणि iTunes सिंक्रोनायझेशन पद्धत येथे सांगितल्याप्रमाणे: iPhone रिंगटोन सेटअप माहिती\nरिंगटोन आपल्या संगणकावर डाउनलोड करा\nडाउनलोड केलेल्या फाइलवर दुहेरी क्लिक करा आणि ते आता टोन (रिंगटोन) टॅब अंतर्गत आयटू्समध्ये उघडेल.\nआपल्या iPhone समक्रमित करा\nआपला आयफोन हस्तगत करा आणि सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन निवडा > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w23w656365", "date_download": "2019-08-25T16:10:30Z", "digest": "sha1:RSQ2KMJ5ETPE6KMOKOTYWXOMNTACPWY4", "length": 10821, "nlines": 229, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "थोर द डार्क वर्ल्ड वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nवॉलपेपर शैली चित्रपट / टीव्ही\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर द डार्क वर्ल्ड वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nलम्बोर्घिनी हुरॅकन एलपी 640 ग्रीन\nथोर द डार्क वर्ल्ड\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर: द डार्क वर्ल्ड\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर: द डार्क वर्ल्ड\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर द डार्क वर्ल्ड\nथोर: द डार्क वर्ल्ड\nथोर 2: द डार्क वर्ल्ड\n2013 थोर द डार्क वर्ल्ड -2880x1800\nथोर 2 डार्क वर्ल्ड\nथोर 2 डार्क वर्ल्ड\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- 4 के पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- 4 के लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर थोर द डार्क वर्ल्ड वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/category/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T16:46:13Z", "digest": "sha1:7ISEPCKXF62ADD6JXTCZ3ELF3TFWRW6V", "length": 2460, "nlines": 44, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "क्रीडा – M Marathi", "raw_content": "\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nम मराठी व्हॉट्सअ‍ॅपवाणी (15)\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/to-reduce-the-stomach-fat-take-these-ayurvedic-tea/", "date_download": "2019-08-25T15:52:55Z", "digest": "sha1:CJZIP3YA7DHJ4MU5WLK4YG3RNFUKH5XP", "length": 8513, "nlines": 114, "source_domain": "arogyanama.com", "title": "पोटाची चरबी कमी करण्यासाठी 'या' आयुर्वेदिक चहांचे सेवन करा - Arogyanama", "raw_content": "\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – व्यायामाचा अभाव व आहाराच्या बदलत्या सवयीमुळे अनेकांच्या पोटाची चरबी वाढत आहे. ही पोटाची चरबी सौंदर्यात बाधा तर आणतेच शिवाय अनेक आजरांना निमंत्रणही देते. वाढलेला पोटाचा घेर कमी करायचा असेल तर काही आयुर्वेदिक चहाचे सेवन करू शकता. आयुर्वेदिक मसाल्यांमध्ये अनेक अँटी -ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीराचं मेटाबॉलिज्म वाढवतात. त्यामुळे पोटाची चरबी व घेर कमी होतो.\n‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती\nकोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या\nगॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या\nसाहित्य – १ लीटर पाणी, दालचिनीची काडी किंवा ५ लहान चमचे दालचिनी पावडर, अर्धा चमचा मध\nकृती- एका भांड्यात पाणी उकळून घ्या. दालचिनी पावडर टाकून पाच मिनिटासाठी उकळवा. हा चहा गार झाल्यानंतर यात मध मिसळा.\nदिवसातून तीनदा सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या चहाचे एक-एक कप सेवन करा.\nसाहित्य – पाणी , जिरं, मध किंवा लिंबू\nकृती – गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. त्यात मध किंवा लिंबाचा रस घालून प्यावे.\n३) तुळशीच्या पानाचा चहा\nसाहित्य -चहा पत्ती, दूध, आल्याचा तुकडा आणि तुळशीची पाने\nकृती – गरम पाण्यात गरम पाण्यात चहा पत्ती, दूध, आल्याचा तुकडा आणि तुळशीची पाने मिसळून उकळावे.\nसाहित्य – पाणी, आलं , तुळशीची पाने, मध\nकृती – आता उकळत्या पाण्यात आल्याचे तुकडे, तुळशीचे पान घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. गाळल्यानंतर त्यात मध घालून प्या.\nकृती – गरम पाण्यात पुदिन्याचे पान घालून दहा मिनिटापर्यंत उकळावे.\nसाहित्य – लिंबू, चहापत्ती,\nकृती – पाण्यामध्ये चहापत्ती टाकून उकळावा. गळाल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून सेवन करावे.\nकृती – एका कपात गरम पाण्यात ग्रीन टी बॅग्स घाला. दोन मिनिटानंतर काढून सेवन करावे.\nसाहित्य – काळेमिरे , पाणी, लिंबू किंवा मध ,\nकृती – काळे मिरे आणि आल्याला पाच मिनिटापर्यंत पाण्यात उकळावे. गाळल्यानंतर मध किंवा लिंबाचा रस घालून सेवन करावे.\nजाणून घ्या 'अगस्ता वनस्पती'चे औषधी फायदे\n'हार्ट अ‍ॅटॅक' पासून दूर राहण्यासाठी आहारातील 'हे' पदार्थ कटाक्षाने टाळा\n'हार्ट अ‍ॅटॅक' पासून दूर राहण्यासाठी आहारातील 'हे' पदार्थ कटाक्षाने टाळा\nगोडपदार्थ खाताना ‘ही’ काळजी घ्या आणि दातदुखीच्या समस्या टाळा\nआयुर्वेदाच्या ‘या’ नियमांनुसारचं ‘दूध’ प्या अन्यथा शरीराचे होऊ शकते नुकसान\nत्वचेच्या बचावासाठी ‘वॉटर थेरपी’ ठरू शकते लाभदायक\n‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य\n‘या’ डिवाइसमुळे होईल कर्करोगाचे अचूक निदान\nलहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी\n…म्हणून तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढतेय\nही दैनंदिन कामे महत्वाची असूनही घाईघाईत का उरकता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2019-08-25T15:30:06Z", "digest": "sha1:Y6QZYTK6KN4USRF46YAD7MI33LVWLNIE", "length": 11723, "nlines": 669, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑगस्ट २१ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< ऑगस्ट २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nऑगस्ट २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३३ वा किंवा लीप वर्षात २३४ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n११६५ - फिलिप दुसरा, फ्रांसचा राजा.\n१६४३ - अफोन्सो सहावा, पोर्तुगालचा राजा.\n१७६५ - विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.\n१७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार.\n१९१० - ऑगस्टिन लुई कॉशी, फ्रेंच गणितज्ञ.\n१९३८ - केनी रॉजर्स, अमेरिकन संगीतकार.\n१९३९ - फेस्टस मोगे, बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४४ - पेरी क्रिस्टी, बहामासचा राष्ट्राध्यक्ष.\n१९६३ - मोहम्मद सहावा, मोरोक्कोचा राजा.\n१९७३ - सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक.\n१९७५ - सायमन कटिच, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.\n१९८४ - नील डेक्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९८६ - उसेन बोल्ट, जमैकाचा धावपटू.\n१९४० - लेऑन ट्रॉट्स्की, रशियन क्रांतिकारी.\n१९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू\n१९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.\n१९८२ - सोभुझा दुसरा, स्वाझीलँडचा राजा.\n१९९५ - सुब्रमण्यम चंद्रशेखर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ\n२००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता\n२००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक.\nबीबीसी न्यूजवर ऑगस्ट २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट १९ - ऑगस्ट २० - ऑगस्ट २१ - ऑगस्ट २२ - ऑगस्ट २३ - ऑगस्ट महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट २४, इ.स. २०१९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3", "date_download": "2019-08-25T15:45:57Z", "digest": "sha1:FDR6Z36DKR4J7JZFC2Z2CPCW4LLVTUAV", "length": 32258, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ - विकिपीडिया", "raw_content": "महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ संस्थेबद्दलचा मराठी विकिपीडिया वरील केवळ विश्वकोशीय लेख आहे. अधिक माहिती महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ संस्थेबद्दलचे अधिकृत संकेतस्थळ नमूद केले असल्यास तेथे पाहावी अथवा येथे शोधावी\nनेहमीचे प्रश्न आणि उत्तरदायकत्वास नकार\nमुख्य पान: विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\nविकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही).\nतसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल.\nअधिकृत संकेतस्थळ:विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nयाचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बहुतेक माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.विकिपीडिया वाचक आणि संपादक सदस्यांनी नमुद अधिकृत संकेतस्थळ खरोखर अधिकृत आहे याची खात्री करण्यात दक्ष रहावे असे आवाहन आहे.\nतरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्‍या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.\nसर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.\nबर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)\nहे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून, राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माण करुन औद्योगीक व कृषी क्षेत्रास, अन्नधान्याची नासाडी होउ नये म्हणून, साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी या महामंडळाची निर्मीती केलेली आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ८ ऑगस्ट १९५७ ला “ॲग्रिकल्चर प्रोडयूस (डेव्हलपमेंट ॲण्ड वेअरहाउसिंग) कॉर्पोरेशन ॲक्ट १९५६ ” अन्वये स्थापन झाले.सन १९६२ मध्ये “द वेअरहाउऊसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२ ” पारित झाल्यानंतर, १९५६ चा कायदा रद्द झाला असून आता हे महामंडळ १९६२ च्या कायद्यान्वये कार्यरत आहे.\n२ महामंडळाची मुख्य कार्ये :\n३ महामंडळातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधा :\n४ महामंडळाची यशस्वी वाटचाल :\nमहामंडळाचे भाग भांडवल - महाराष्ट���र शासन - ५०% + केंद्रीय वखार महामंडळ - ५०%\nएकूण मंजूर भाग भांडवल\t-\tरु.१५.०० कोटी\nप्राप्त भाग भांडवल\t-\tरु.८.७१ कोटी\nवेअरहाउसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२ च्या तरतुदीप्रमाणे महामंडळ संचालक मंडळाच्या अखत्यारीत काम करते.\nया संचालक मंडळात केंद्रीय वखार महामंडळ व महाराष्ट्र शासन यांनी नामनिर्देशित केलेले प्रत्येकी पाच संचालक असतात.\nमहामंडळाची मुख्य कार्ये :[संपादन]\nराज्यात योग्य ठिकाणी जमिनी संपादन करून गोदामे व वखारी बांधणे.\nराज्यात कृषि उत्पादने, बियाणे, खते, शेती अवजारे, कापूसगाठी, औद्योगिक माल आणि अनुसूचित वस्तूंसाठी शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक करणे.\nकृषि उत्पादने, बियाणे, खते, शेती अवजारे आणि अनुसूचित वस्तू यांच्या वाहतुकीच्या सुविधांची व्यवस्था करणे.\nकेंद्रीय वखार महामंडळ किंवा शासनाचे प्रतिनिधी म्हणून कृषि उत्पादने, बियाणे, खते, शेती अवजारे, अनुसूचित बाबी यांची खरेदी, विक्री, साठवणूक व वितरण करणे.\nमहामंडळातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधा :[संपादन]\nशेतकऱ्याकरिता शेती व्यवसायासाठी सुविधा देणे\nशेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमालाची साठवणूक महामंडळाकडे केल्यांस वखार भाडयात ५०% सवलत देणे. ठेवीदारांना दिलेली महामंडळाची वखारपावती परक्राम्य लेख (Negotiable Instrument) असल्यानेव ती बँकेकडे तारण ठेवल्यास, ठेवीदारांना बँकेकडून त्वरित कर्ज उपलब्ध होते.\nत्या आधारे शेतकऱ्यांना हंगामात बँकेकडून अर्थ साहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत गोदामांत साठवणुकीची सोय मिळते.\nशेतीमालापासून ते औद्योगिक मालापर्यंत सर्व मालप्रकारांची शास्त्रशुद्ध साठवणूक करता येते.\nडी.डी.व्ही.पी., मॅलेथिऑन या औषधाचा प्रतिबंधात्मक व ॲल्युमिनियम फॉस्फाइडचा कीटकनाशक म्हणून नियमित वापर करून मालाचे संरक्षण केले जाते.\nसर्व साठवणुकीला विमा संरक्षण असते.\nहाताळणी व वाहतुकीची सुविधा मान्यताप्राप्त ठेकेदारांमार्फत पुरविली जाते.\nसाठवणुकीच्या काळात,महामंडळ ठेवीदाराच्या साठ्याचा दर्जा टिकविते व नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई देते.\nशुल्कबंध वखारकेंद्रामधून आयातदारांना शुल्कबंध साठवणुकीच्या सोयी मिळतात.\nकंटेनर फ्रेट स्टेशन : सन २००५ मध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, द्रोणागिरी नोड, न्हावाशेवा येथे कंटेनर फ्रेट स्टेशनची स्थापना करण्यात आली.\nत्याद्वारे आयात-निर्��ातदारांसाठी सेवा उपलब्ध आहेत.\nमहामंडळाची यशस्वी वाटचाल :[संपादन]\nसन १९५७ मध्ये महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महामंडळाने भाडयाची गोदामे घेऊन, त्यामध्ये साठवणुकीचा व्यवसाय सुरू केला. महामंडळाने गोदाम बांधकाम कार्यक्रम हाती घेऊन, १९६१-६२ मध्ये स्वमालकीच्या दोन गोदामांमधून २,७२० मेट्रिक टनाची साठवणूकक्षमता निर्माण केली.तेव्हापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी महामंडळाने व्यवसायानुरूप साठवणूक क्षमतेचे गोदाम बांधकाम हाती घेऊन महाराष्ट्रात स्वमालकीच्या गोदामांची सोय केली.आजमितीस एकूण १९३ ठिकाणी महामंडळाच्या वखारकेंद्राचे जाळे असून स्वमालकीच्या एकूण ८३० गोदामांमधून, १३ लाख ५० हजार मेट्रिक टन मालाची साठवणूक करता येते.सदर १७४ वखारकेंद्रावरील कामकाजाचे नियंत्रण आठ विभागीय कार्यालये - औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, लातूर, पुणे, कोल्हापूर यांचेमार्फत होते.\nमहामंडळाच्या एकूण मालमत्तेचे कागदोपत्री मूल्य रु.१७५.२९ कोटी तर बाजारभाव मूल्य अंदाजे रु.७७५.०० कोटी इतके आहे. महामंडळाकडून प्रामुख्याने शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे अन्नधान्य, तृणधान्य, कडधान्य यांची साठवणूक केली जाते. त्याच प्रमाणे सरकारी धान्य वितरण योजनेकरिता लागणारी भारतीय खाद्य निगमची अन्नधान्ये, विविध कंपन्यांची खते, तसेच औद्योगिक वस्तू आणि कापूसगाठीं आदींची साठवणूक केली जाते.\n२०१२ मध्ये महामंडळाने जागतिक बँक अर्थसहाय्यीत, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प व भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सर्व वखार केद्रांचे संगणकीकरण, धान्याची चाळणी व प्रतवारी, व प्रत नियंत्रण प्रयोगशाळांची स्थापना केलेली आहे.\nमहामंडळाने ई-वखार पावती देण्याबाबत, विविध वखार केंद्राचे संगणकीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, आता पर्यंत १७४ पैकी ५२ वखार केंद्र संगणकीकरण पूर्ण झालेले आहे. महामंडळाने दिलेल्या वखारपावतीची माहिती आता महामंडळाच्या संकेतस्थळावरुन बघता येते. वित्तीय संस्थांना त्यांनी वखारपावतीवर दिलेल्या तारणऋण या संकेतस्थळावरून परस्पर नोंदविण्याची सोय ही उपलब्ध आहे. अशा प्रकारची सेवा पुरविणारे हे भारतातील एकमेव वखार मंडळ आहे.\nशेतकरी व ठेविदारांना त्वरित तारण ऋण मिळावे या करीता महामंडळाने, आतापर्यंत पंजाब ��ॅशनल बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडीया, देना बँक, युको बँक वइंडीयन ओव्हरसीज बँक या सहा बँकाशी सामंजस्य करार केलेले आहेत.\nमहाराष्ट्र राज्य महामंडळाच्या गोदामामध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य साठवणुकासाठी २५ टक्के जागा राखून ठेवलेली असते.\nमालाची प्रत टिकून राहील्याने ठेवीदारांचा आर्थिक फायदा होतो.\nमहामंडळाद्वारे गोदामात साठवलेल्या सर्व प्रकारच्या मालाचा आग, पूर, चोरी इ. धोक्यापासून संरक्षणासाठी १०० टक्के विमा उतरविलेला असतो.\nमहामंडळाचच्या सर्व वखार केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने, दैनंदिन पूर्णवेळ (२४X७) सुरक्षारक्षक नेमलेले आहेत.\nफॅक्स : ०२०-६६२६६८२९, ६६२६६८३९.\nमहामंडळाचे विभाग दर्शक नकाशा (जुना)\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची दि. ०१ मे २०१३ पासुन विभागाची पुनर्रचना केलेली आहे, त्यानुसार सुधारीत विभाग व त्यांचे पत्ते खालिल प्रमाणे आहेत.\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,\nशेतकरी भवन‚ २रा माळा, जुने कॉटन मार्केट,\nनागपूर सुधार केंद्राचे व्यापार संकुल,\n३ रा मजला, गोकूळ पेठ,\n६/७, साई-आनंद संकुल, तिसरा मजला,\nफोन / फॅक्स -०२५३-२४६१११२\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ\nप्लॉट नं. ब-२६ , रेल्वे MIDC ,\nस्टेशन रोड , औरंगाबाद\nफोन / फँक्स ०२४० २३३३८११\n५८३/ब, मार्केट यार्ड गुलटेकडी,\nप्लॉट क्र. ए-1, जुने एम.आय.डी.सी एरिया,\n517 ई, एम.आय.डी.सी बिल्डींग,\nमहाराणी ताराबाई चौक, कावळा नाका,\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळा विषयी महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचा लेख (PDF, सौजन्य - शेतकरी मासिक)\nमहाराष्ट्र राज्यामधील सरकारी संस्था\nशहर आणि औद्योगिक विकास महामंडळ • अन्न व औषध प्रशासन • महाराष्ट्र राज्य माहिती आयोग • महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ • महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण • महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग • महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ • महाराष्ट्र लोकसेवा आयोग • महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग • महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०१७ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%AE", "date_download": "2019-08-25T16:05:23Z", "digest": "sha1:WQ6CCHQ4K4HHZHQT2ZEY7YZKIKCOSKTA", "length": 4689, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अ‍ॅम्स्टरडॅम - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः अ‍ॅम्स्टरडॅम.\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nयुरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ एप्रिल २०१३ रोजी ०५:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/2009/08/06/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82/?replytocom=11213", "date_download": "2019-08-25T16:02:24Z", "digest": "sha1:KJYC7B32Z32TMO37SJ2NG7VBE2OMV4MG", "length": 21279, "nlines": 358, "source_domain": "kayvatelte.com", "title": "स्त्री पुरुष – इंटरेस्टींग सर्व्हे | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\n← दादा ,भाई ,नौरोजीं …\nबायको, व्हर्जिनिटी, बाळ, विकणे आहे.. →\nस्त्री पुरुष – इंटरेस्टींग सर्व्हे\nआयुष्यभरात पुरुष जवळपास एक वर्ष स्त्रियांच्याकडे पहाण्यात घालवतो. ( कोडॅक लेन्स व्हिजनने केलेल्या सर्व्हे चा रिपोर्ट) \nसर्वसाधारण माणुस दिवसभरात ४३ मिनिटे निरनिराळ्या स्त्रियांकडे बघण्यात ( वाया\nम्हणजेच वर्षातले ११ दिवस..\nय़ाचाच अर्थ पुरुषाचे पन्नाशीला पोहोचे पर्यंत जवळपास ११ महिने आणि ११ दिवस स्त्रियांकडे पहाण्यात वाया (\nआणि हे सगळं करतो ते १८ ते ५० वर्षाच्या रेंज मधे-\n क्रिमिनल वेस्टेज ऑफ एनर्जी\nअजिबात वाईट वाटून घ्यायचं कारण नाही\nकारण ऍव्हरेज स्त्रिया पण दिवसभरात निरनिराळ्या पुरुषांकडे (दररोज कमीत कमी निरनिराळ्या ६ पुरुषांकडे) पहाण्यात २०मिनिटे घालवतात.\nम्हणजेच वयाच्या १८ ते ५० या रेंज मधे त्या सहा महिने वाया () घालवतात पुरुषांकडे पहाण्यात.\nबरेच ( जवळपास १९ टक्के) पुरुष हे स्त्रियांनी त्यांच्याकडे पाहिलेलं एंजॉय करतात ..उरलेल्या ८० टक्के लोकांच्या बद्दल काहीच लिहिलेलं नाही पेपर मधे.पण मला तरी वाटते की ते पण नक्कीच एम्ब्रॅस्ड फिल करत असतील . कारण आपण ( हं) जेंव्हा एखाद्या स्त्री कडे पहातो, आणि नेमकं तिने पण जर आपल्याकडे पाहिलं तर आपण नजर आपोआप खाली झुकवल्याच जाते ना) जेंव्हा एखाद्या स्त्री कडे पहातो, आणि नेमकं तिने पण जर आपल्याकडे पाहिलं तर आपण नजर आपोआप खाली झुकवल्याच जाते ना का – तर आपण लाजतो का – तर आपण लाजतो पण जर- तिने आपल्या कडे पाहिले नाही तर आपण ( पण जर- तिने आपल्या कडे पाहिले नाही तर आपण () करतोच ना एंजॉय तिचे सौंदर्य) करतोच ना एंजॉय तिचे सौंदर्य म्हणजे याचाच अर्थ असा, की जेंव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला न्याहाळता तेंव्हा तिने तुम्हाला पकडू नये अशीच अपेक्षा असते. आणि अपेक्षा भंग झाला की लाज वाटते.\nपण स्त्रियांच्या बाबतीत हे परसेंटेज खूपंच वेगळं आहे.. कसं ते पहा इथे.. १६ टक्के स्त्रिया अनकम्फर्टेबल वाटतं,. तर २० टक्के स्त्रियांना लाज वाटते , त्या एम्ब्रॅस्ड फिल करता ( हे तर ३६ टक्के झाले.. पण इतर स्त्रियांचं काय हे दिलेलं नाही त्या सर्व्हे मधे 🙂 ) माझ्या मते पुरुषांच्या बाबतीत जे प्रपोर्शन आहे , तेच नेमकं स्त्रियांच्या बाबतीतपण खरं असावं\n४० टक्के स्त्रियांनी म्हंटलं की पुरुषांच्या डोळ्यांकडे आधी लक्ष जातं ,तर पुरुषांनी मान्य केलं की आधी फिगरकडे लक्ष जातं.चेहेरा नंतर पाहिला जातो.\nटॉप ५ प्लेसेस.. आय व्हिटॅमिन्स 🙂 घेण्यासाठी:-बार, नाइट क्लब, शॉपिंग मॉल, वर्क प्लेस, ट्रान्सपोर्ट…\nमला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की कोडॅक ला हा सर्व्हे करणं सुचलं तरी कसं काही असो.. पण मला तरी हे स्टॅटस्टीक इंटरेस्टींग वाटलं. अर्थात, हा सर्व्हे केला गेला ब्रिटन मधे, जर भारतात केला गेला , तर कदाचित रिझल्ट्स वेगळे पण मिळतील .. कदाचित काय १०० टक्के रिझल्ट्स वेगळेच मिळतील..\nएक गोष्ट कॉमन आहे पुरुष आणि स्त्रियांच्या बाबतीत, की जर त्यांना समजा एखादा पुरुष -स्त्री कडे ,किंवा स्त्��ी -पुरुषाकडे पहात असतांना, जर एखाद्या तिऱ्हाइत व्यक्तीने पाहिल्यास पुरुष किंवा स्त्री लाजते, ब्लश होते..\nम्हणजे पहायला आवडतं, पण इतर कोणाच्या लक्षात यायला नको.. 🙂 मला आज कळलं की लोकं डार्क शेड्स का वापरतात 🙂\nम्हणजे हे जे कांही सगळं केलं जातं ते ,चोरी चोरी चुपके चुपके..\n(हा लेख आजच्या टेलिग्राफ मधे आलेल्या एका आर्टीकलवर आधारित आहे…)\n← दादा ,भाई ,नौरोजीं …\nबायको, व्हर्जिनिटी, बाळ, विकणे आहे.. →\n30 Responses to स्त्री पुरुष – इंटरेस्टींग सर्व्हे\n इंटरेस्टिंग आहे हे सगळं\nहां कदाचित भारतामध्ये हे स्टॅट्स वेगळे – कदाचित आश्चर्याचा धक्का देणारेही असु शकतील\nमला वाटतं भारतामधे हेच प्रमाण कमित कमी दुप्पट तरी असेल असं मला वाटतं..\nएखाद्या बसस्टॉपवर जाउन पहाल तर.. लक्षात येइल..\nहा हा हा .. खरंच इंटरेस्टींग स्टॅट्स आहेत. [:)]\nएकदम इंटरेस्टींग सर्व्हे आहे. भारतात दोन्ही बाजूने परसेंटेज खरेच धक्कादायक असू शकेल. किंबहुना वयावरही अवलंबून असेल. 🙂 बाकी चोरी ( कधी कधी हे ऎप्रिसिएशन/ Compliment असेही असते. ) पकडली जाते तेव्हा सगळेच लाजतात. ( प्रकार वेगवेगळे- ब्लश करणे /खजिल होणे. ) 😀\nवयानुसार प्रायोरिटीज बदलत जातात. एका ठराविक वया नंतर मग मुलं, हेच सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी होते. पण जर तुम्ही अगदी २०-३० वर्षाच्या रेंजमधे असाल, तर नक्कीच फरक पडतो.. 🙂\nखरंच इंटरेस्टींग स्टॅट्स आहेत..\nहा हा हा हा.; भारीच आहे सर्वे….लोकं पण काय काय सर्वे करतील सांगता येत नाही.\nबघताना चोरी पकडणं हे म्हणजे किधर मुंह छुपाऊं आणि तसं व्हावं अशी अपेक्शा ठेवणं म्हणजे, आम खाना भी है चुराना भी…..\nहा लेख वाचला तेंव्हा मला वाटलं होतं ’ मी नाही त्यातला’ , भलताच काय हा सर्व्हे.. चुकिचा असावा.. पण थोड्याच वेळात लक्षात आलं.. अरे हे तर सगळं नकळंत होतंय.. 🙂 मुद्दाम कराव लागत नाही हे..\nशहर मोठं असो की लहान असो.. सगळीकडे सारखंच असतं मानवी मन… \nशहर मोठं असो की लहान..मानवी प्रवृत्ती सारखीच असते.\nफक्त चान्स मिळाला नाही म्हणुन लोकं सरळ वागतात.. असं वाटतं मला..\nPingback: फ्लर्टींग | काय वाटेल ते……..\nब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.\nमला पण वाटत भारतभार 100 टक्के 2 पट असेल.\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर ���्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-08-25T16:20:29Z", "digest": "sha1:EELKM6TWQCKIZ23W5EOCUNQWGIXMNVRK", "length": 4414, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुझा लढा सुरूच- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nब्लॉग स्पेसJan 28, 2016\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/shwetasankpal/page/3/", "date_download": "2019-08-25T15:54:52Z", "digest": "sha1:F6VN6I35JAJFUTPSZCSRXQKB6GFA5W3F", "length": 14286, "nlines": 145, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "श्वेता संकपाळ – Page 3 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nArticles by श्वेता संकपाळ\nहोऊन गेले नकळत सारे, सुचले मला काहीच नाही, होकार फक्त ��नाचा, मेंदूला त्याची कल्पना नाही… समाज ठेवतो सतत नावं, करतो त्याची कुजबूज… असते ती फक्त छोटीशी चूक, वारंवार बसतो चर्चेचा त्याला मारा, करतो एक,भोगतो एक, मात्र मज्जा बगतो समाज सारा… अहो, खरं कोन असते ती फक्त छोटीशी चूक, वारंवार बसतो चर्चेचा त्याला मारा, करतो एक,भोगतो एक, मात्र मज्जा बगतो समाज सारा… अहो, खरं कोन समाज की मी या प्रश्नाचं उत्तर मात्र दडून बसतं ज्याला जसे पाहायचे तो […]\nकोणी म्हणे बाप माझा शेतकरी, झीजतो राञं-दिस कर्तव्यापोटी, घेवून वाड वडिलांची आण, बनवी काळ्या मातीस सोन्याची खाण.. जवान मरतो देशासाठी, लाभते त्यास वीरमरण प्राप्ती, मी पिकवतो पोटाच्या खळगीसाठी, तरी गळफास-उपासमार माझ्याच माथी… अवचित दुष्काळ अन् पाणीटंचाई, निसर्ग कोपाची भलतीच घाई, उजाड माळरान फाटकी धरती, कळोखांचा नभ डोळ्यांनभावती… मान- सन्मान- सत्ता नाही, काळी काया, हाडावर मुठभर मांस […]\nनशा नशिली तूझ्या प्रेमाची, अंग अंग सरसरली, शृंगारले मन हे माझे, जेव्हा तू घट्ट मिठी मारली मोहरुन सर्वांग आले, तूझ्या एका स्पर्शाने, ऊर दाटून आला, तूझ्या रोमांचित गंधाने मोहरुन सर्वांग आले, तूझ्या एका स्पर्शाने, ऊर दाटून आला, तूझ्या रोमांचित गंधाने दिवानी मी तुझीच प्रियकरा, पूर्णत्वाने वेडावलेस, बांध फुटला भावनांचा, कुशीत तुझ्या विसावले दिवानी मी तुझीच प्रियकरा, पूर्णत्वाने वेडावलेस, बांध फुटला भावनांचा, कुशीत तुझ्या विसावले कवेत तू माझ्या अथांग, मी तुला घट्ट कवटाळले, ‘ मिलन ‘ पीयुष पिण्यास, […]\nमैत्री आपली की आपण मैत्रीचे उदाहरण तू हसावं, मी त्यात विरावं, आनंदाच्या ओघात, मी मिठीत तुझ्या शिरावं, मी मिठीत येताना, हलकीच एक खोड करावी, तू खोट खोट रागवताना, ती गमतीत रुपांतर व्हावी… तू आणि तुझा चेहरा, त्यात फक्त तू असावी, तुझ्याव्यतिरिक्त मला त्यात माझी झलक दिसावी… तू आणि मी कधी एकमेकांचे होऊन गेलो कळलच नाही, भान […]\nअवघ्या जगाचा संसार पेलून, विटेवरी उभा तू कमरेवर हात ठेवून, समाधान दिसे डोळ्यात, दिसे स्मित हास्य तूझ्या ओठी, काळा सावळा विठू तू माझा, कीर्ती अथांग तुझी मोठी…. – श्वेता संकपाळ.\nआज स्वातंत्र्य दिनानिमित्त लीहलेल्या काही ओळी….. भारतीय (१५-०८-२०१८) नको हो माण, नको हो पैसा, नको तो वायफळ जातीवाद, कानी पडावी एकच गोष्ट, भारतीय असल्याची तीक्ष्ण साद… (१५-०८-२०१८) नको हो माण, नको हो पैसा, नको त��� वायफळ जातीवाद, कानी पडावी एकच गोष्ट, भारतीय असल्याची तीक्ष्ण साद… जो तो उठतो लढत बसतो, वैयक्तिक वाद कुठेच नसतो, सोडता ठिणगी राजकारण्यांनी, हल्लाबोल कसा अंगी सळसळतो जो तो उठतो लढत बसतो, वैयक्तिक वाद कुठेच नसतो, सोडता ठिणगी राजकारण्यांनी, हल्लाबोल कसा अंगी सळसळतो थोडातरी विचार करावा, समजून उमजून निर्णय घ्यावा, एकजात उरात आम्ही भारतीय, अंती भारत […]\nकाही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीला भेटले, त्या व्यक्तीविषयी, तिच्या आयुष्याविषयी ऐकल्यावर खूप वाईट वाटले….त्यावर सुचलेल्या काही ओळी आहुती (१४-०८-२०१८) अशीच अगतिक झाले होते, स्वप्न झुल्यावर झुलत होते, मी प्याला त्याच्या प्रेमाचा, अमृत समजुनी पित होते… ओवला मणी त्याचा नावाचा, भाळी कुंकुम टिळक लावले, होम पेटला संसाराचा, आहुती म्हणूनी स्वतःस चढवले… रोज रोजचे तंटे वाजले, अंगी लाल […]\nछान चाललंय सगळं आपलं, फक्त थोडंसं वातावरण तापलं, गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं, हळूच स्मृतींच गाठोड मापलं… इतभर सुख गोड मानलेलं, पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं, सांगा आडव्या-तिडव्या आयुष्याचं, गुपीत तरी कोणी जाणलेलं आडव्या-तिडव्या आयुष्याचं, गुपीत तरी कोणी जाणलेलं झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं , आयुष्य भूरर्कन निघून गेलं, रेसलींगच्या या वाटेवरती, नेहमी भेटलं सारख्यास वारखं… तूं तू – मी मी करता करता, नात्यांचा धागा झीजुन […]\n“नशा” नशा नशिली तूझ्या प्रेमाची, अंग अंग सरसरली, शृंगारले मन हे माझे, जेव्हा तू घट्ट मिठी मारली मोहरुन सर्वांग आले, तूझ्या एका स्पर्शाने, ऊर दाटून आला, तूझ्या रोमांचित गंधाने मोहरुन सर्वांग आले, तूझ्या एका स्पर्शाने, ऊर दाटून आला, तूझ्या रोमांचित गंधाने दिवानी मी तुझीच प्रियकरा, पूर्णत्वाने वेडावलेस, बांध फुटला भावनांचा, कुशीत तुझ्या विसावले दिवानी मी तुझीच प्रियकरा, पूर्णत्वाने वेडावलेस, बांध फुटला भावनांचा, कुशीत तुझ्या विसावले कवेत तू माझ्या अथांग, मी तुला घट्ट कवटाळले, ‘ मिलन ‘ पीयुष […]\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-upsc-various-posts/", "date_download": "2019-08-25T16:09:28Z", "digest": "sha1:IBFGSGMQDPRZKOI7HV24M2OIJPR2CNWL", "length": 3165, "nlines": 40, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या एकूण १० जागा Ex- Announcement - nmk.co.in", "raw_content": "\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या एकूण १० जागा\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) यांच्यामार्फत आर्थिक अधिकारी, संचालक आणि व्याख्याता पदाच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत\nअधिकारी पदाच्या एकूण ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र किंवा वाणिज्य)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.\nसंचालक पदाच्या एकूण ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदवी (टेक्सटाईल टेक्नोलॉजी/ टेक्सटाईल केमिस्ट्री/ टेक्सटाईल प्रोसेसिंग/ टेक्सटाईल एंजिग)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.\nव्याख्याता पदाच्या एकूण ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदवी/ पदव्युत्तर पदवी (अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-zp-sindhudurg-recruitment/", "date_download": "2019-08-25T15:29:39Z", "digest": "sha1:FMG3FCHU4Q2PUXNDTRIB63S67HYBWD3E", "length": 8054, "nlines": 59, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७१ जागा - nmk.co.in", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७१ जागा\nसिंधुदुर्ग जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पा���्रताधारक उमेदवारांकडून २६ मार्च २०१९ पासून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या ३३ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ अभियंता (विद्युत) पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विद्युत अभियांत्रिकी पदवी/ पदविका किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदांच्या १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकंत्राटी ग्रामसेवक पदांच्या २६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बीएसडब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nआरोग्य पर्यवेक्षक पदाच्या १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. पदवी किंवा आरोग्य कर्मचारी कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nऔषध निर्माता पदाच्या ६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.फार्मसी किंवा डी.फार्मसीआणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान शाखेतून (बी.एस्सी.) आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व धारक असावा.\nआरोग्य सेवक पदांच्या २१ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेला असावा. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा.)\nआरोग्य सेविका पदांच्या ४१ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी.\nस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या २५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपशुधन पर्यवेक्षक पदांच्या १० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे स���गणक अर्हता धारक असावा.\nवरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्णसह ३ वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ एप्रिल २०१९ आहे.\nअधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/ved/", "date_download": "2019-08-25T15:45:15Z", "digest": "sha1:YGMH7RKAA2MKS4X7KTZAOFJ5D67CBUTB", "length": 8503, "nlines": 168, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वेड ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nMarch 7, 2019 श्वेता संकपाळ कविता - गझल\nतुझ्यात अथांग रमावं वाटतं…\nनजरेस नजर मिळवताच ,\nओल्या पापण्यांत भिजावं वाटतं…\nघट्ट मिठीत शिरावं वाटतं…\nबेधुंद बेभान होवूनी ,\nकुशीत तुझ्या विरावं वाटतं…\nवेड लावले तुझे मला तू,\nवेडं म्हणवुन जगण्यात गोड वाटतं …\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास ग���रे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/salman-khan-post-special-fans-video-on-instagram-90630.html", "date_download": "2019-08-25T16:01:14Z", "digest": "sha1:U2JUDMAJDMTWN57TKAZSANY66ERMVKOM", "length": 14853, "nlines": 177, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "VIDEO : अपंग मुलीने पायाने रेखाटलं सलमानचं चित्र, सलमान म्हणतो...", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nVIDEO : अपंग मुलीने पायाने रेखाटलं सलमानचं चित्र, सलमान म्हणतो...\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच आपल्या चाहत्यांना वेळ देत असतो. कोणताही कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमात चाहत्यांशी तो बोलतो, सेल्फी काढतो. सलमानच्या या वागणुकीमुळे चाहता वर्गही नेहमीच त्याच्यावर खूश असतो. सलमानने सध्या सोशल मीडियावर अशाच एका खास चाहत्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण सलमानच्या या खास चाहत्याचे कौतुक करताना दिसत आहेत.\nया व्हिडीओमध्ये सलमानचा एका दिव्यांग चाहता दिसत आहे. त्याने चक्क पायाने सलमान खानचे हुबेहूब चित्र रेखाटलेले दिसत आहे. यावर सलमानेही त्याचे कौतुक केले आहे.\nसलमान खानही एक चांगला चित्रकार आहे. पण त्याच्या चाहत्याने काढलेले चित्र पाहून सलमान खानही चाहत्यावर खूश झालेला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सलमान म्हणाला, गॉड ब्लेस…. या प्रेमाच्या बदल्यात मी काही देऊ शकत नाही, पण तुझ्यासाठी प्रार्थना करेन आणि तुला खूप सारे प्रेम.\nसलमान खान सध्या आपल्या ‘दबंग 3’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ‘इंशाअल्लाह’ आणि ‘किक 2’ चित्रपटाची तयारीही तो करत आहे.\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्��ेसचं ट्वीट सोशल मीडियावर…\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग…\nसोशल मीडियावरुन नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा\nPHOTO : महेश मांजरेकरांच्या मुलीचं सलमानच्या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण\nमिका सिंगप्रमाणे सलमानवरही बंदी घालू, सिने असोसिएशनचा इशारा\nआता फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबलाही आधार कार्ड लिंक होणार\nपूरस्थितीवर चर्चेसाठी नाना दिल्लीत, अमित शाहांचीही भेट\nमला सलमानसोबत लग्न करायचंय : झरीन खान\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nसोशल मीडियावरुन नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा\nLIVE : ज्याचा घोटाळा असेल तोच भाजपात जातोय : जयंत…\nराज्यात दहिहंडीचा थरार, 140 गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू\nतरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना :…\nसोलापुरात सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर पोलिसांची कारवाई\nलवकरच मारुती सुझुकीची छोटी SUV भेटीला, किंमत फक्त...\nपुढच्या वर्षी नोकियाचा स्वस्त 5G फोन लाँच होणार\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंच��� शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sarachi-diary-vibhawari-deshpande-marathi-article-3162", "date_download": "2019-08-25T16:37:48Z", "digest": "sha1:JIF6KDTOIHHPPJBF4HYZQK5LGENXGCQW", "length": 12843, "nlines": 100, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sarachi Diary Vibhawari Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 15 जुलै 2019\n‘असं कसं करू शकतो महेशकाका आपल्या सगळ्यांच्या घरापेक्षा बेस्ट घर आहे त्याचं. एकदम एथनिक आणि अर्दी. मी तर रेवाला प्रॉमिस केलं होतं, की तिच्या साड्यांचं नेक्‍स्ट फोटोशूट महेशकाकाकडं करू म्हणून.. आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. म्हणून ती मला पोज करायला बोलावणार होती. आता काय उपयोग आपल्या सगळ्यांच्या घरापेक्षा बेस्ट घर आहे त्याचं. एकदम एथनिक आणि अर्दी. मी तर रेवाला प्रॉमिस केलं होतं, की तिच्या साड्यांचं नेक्‍स्ट फोटोशूट महेशकाकाकडं करू म्हणून.. आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. म्हणून ती मला पोज करायला बोलावणार होती. आता काय उपयोग शी’ मेकूडचा कशामुळं मूड ऑफ होईल सांगता येत नाही. हिला रेवानी पोज करायला बोलवायचं तिच्या साड्यांच्या फोटोशूटसाठी म्हणून महेशकाकानी वाडा विकायचा नाही का\nपण सगळेच जरा अपसेट आहेत, महेशकाकानी घर विकलं म्हणून. तुम्हाला वाटेल त्याचं घर म्हणजे पिक्‍चरमध्ये दाखवतात तसा भारीतला बंगला आहे, पण तसं नाहीये ते. Actually पुण्यातल्या ओल्डेस्ट घरांपैकी एक आहे त्याचा वाडा. त्याच्या पणजोबांनी बांधलेला, १२० वर्षांपूवी पार्सल आणि महेशकाकाचे बाबा हे भाऊबहीण होते. (ते कॉम्प्लिकेटेड आहे.. आणि पार्सल म्हणते तसं इतकं काही जवळचं नातं नाहीये आमचं); पण ते जवळ राहतात आणि महेशकाका आणि पा एकदम फास्ट फ्रेंड्‌स पण आहेत. त्यामुळं आम्ही क्‍लोज आहोत. आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो तो वाडा. एकदम जुन्या स्टाइलचा आहे. ब्लॅक स्टोन्सचा. बाहेर कितीही गरम असलं तरी आत natural एसी असतो. मस्त पार्सल आणि महेशकाकाचे बाबा हे भाऊबहीण होते. (ते कॉम्प्लिकेटेड आहे.. आणि पार्सल म्हणते तसं इतकं काही जवळचं नातं नाहीये आमचं); पण ते जवळ राहतात आणि महेशकाका आणि पा एकदम फास्ट फ्रेंड्‌स पण आहेत. त्यामुळं आम्ही क्‍लोज आहोत. आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो तो वाडा. एकदम जुन्या स्टाइलचा आहे. ब्लॅक स्टोन्सचा. बाहेर कितीही गरम असलं तरी आत natural एसी असतो. मस्त गार गार बाहेर अंगण आहे. त्यात प्राजक्ताचं झाड आहे. मी कावेरीकडं म्हणजे महेशकाकाच्या मुलीकडं राहायला जाते, तेव्हा सकाळी लवकर अंगणात येते, तर जमीनच दिसत नाही फुलंच फुलं मग आम्ही ती वेचून वेणूआजीला देतो. मध्ये मोठा चौक आहे. गणपतीत तिकडं आम्ही मस्त आरास करतो. दगड का माती, रुमाल पाणी, विषामृत... खेळायला खूप जागा आहे. त्यांच्या खाली टेंट्‌स आहेत एक, त्यांच्या मुलाची मुंज पण त्यांनी चौकात केली होती मागं पण छोटं अंगण आहे. मधून उघडणारी आणि बंद होणारी लाकडी दारं आहेत, मागं हौद आहे, आंब्याची झाडं आहेत. आणि संडास आहे इंडियन स्टाईल मागं पण छोटं अंगण आहे. मधून उघडणारी आणि बंद होणारी लाकडी दारं आहेत, मागं हौद आहे, आंब्याची झाडं आहेत. आणि संडास आहे इंडियन स्टाईल तो पण बाहेरच्या साईडला तो पण बाहेरच्या साईडला त्यांच्याकडं गेलं, की आपण टाईम मशी��मध्ये बसून एकदम शंभर वर्षं मागं गेलोय असं वाटतं. आमच्या घरासारख्या भारी गोष्टी नाहीयेत तिकडं, पण खूप मस्त आहे ते घर. मला खूप आवडतं. मी आणि माझ्या सोसायटी फ्रेंड्‌स चान्सच शोधत असतो कावेरीकडं खेळायला जायचा. पण ती लईच शहाणी आहे त्यांच्याकडं गेलं, की आपण टाईम मशीनमध्ये बसून एकदम शंभर वर्षं मागं गेलोय असं वाटतं. आमच्या घरासारख्या भारी गोष्टी नाहीयेत तिकडं, पण खूप मस्त आहे ते घर. मला खूप आवडतं. मी आणि माझ्या सोसायटी फ्रेंड्‌स चान्सच शोधत असतो कावेरीकडं खेळायला जायचा. पण ती लईच शहाणी आहे तिला माहीत आहे तिचं घर डिमांडमध्ये आहे त्यामुळं ती सगळं तिच्या मनासारखं करते आम्ही तिकडं गेलो की\nतर झालं असं, की महेशकाकानी ते घर एका बिल्डरला विकलं आहे. तो तिकडं अपार्टमेंट्‌स करणार आहे आणि भारी भारी फ्लॅट्‌स महेशकाकाला देणार आहे. खरंतर महेश काका ग्रीडी नाहीये बिलकूल पण मग त्यानी असं का केलंय मला कळलंच नाहीये. पार्सलपण खूप चिडली. कावेरी तर तिच्या बाबाशी भांडून आमच्याकडंच आली राहायला. परत जाणारच नाही म्हणाली. महेशकाका तिला घ्यायला आला तर ती बोलली नाही त्याच्याशी. पार्सल त्याला म्हणाली, ‘सगळं जुनं मातीमोल करतायेत सगळेच. तू वेगळा आहेस असं वाटलं होतं. पण शेवटी मोहानी तुझा बळी घेतलाच ना पण मग त्यानी असं का केलंय मला कळलंच नाहीये. पार्सलपण खूप चिडली. कावेरी तर तिच्या बाबाशी भांडून आमच्याकडंच आली राहायला. परत जाणारच नाही म्हणाली. महेशकाका तिला घ्यायला आला तर ती बोलली नाही त्याच्याशी. पार्सल त्याला म्हणाली, ‘सगळं जुनं मातीमोल करतायेत सगळेच. तू वेगळा आहेस असं वाटलं होतं. पण शेवटी मोहानी तुझा बळी घेतलाच ना’ काका एकदम थांबला. बोलला काहीच नाही. कावेरीला म्हणाला, ‘चल’ काका एकदम थांबला. बोलला काहीच नाही. कावेरीला म्हणाला, ‘चल उद्या शाळा आहे’ एकदम स्ट्रिक्‍ट आवाजात. ती जरा घाबरली आणि त्याच्याबरोबर गेली.\nती गेल्यावर वेणूआजी म्हणाली, ‘त्या पोराचा जीव आहे त्या घरात. पण गेल्या वर्षी पावसात भिंत खचली. खालच्यांचा बिट्टू थोडक्‍यात वाचला. पत्त्यांच्या बंगल्यासारखं झालंय घराचं. इकडं सावरलं की तिकडं कोसळतं. खूप पैसे खर्च झालेत त्याचे... आणि असे कमावतोय किती मीच त्याला म्हणाले, ‘चांगली ऑफर देतोय तो बिल्डर तर घेऊन टाक. शपथच घातली त्याला. तेव्हा तयार झाला’ मी शॉकच झाले. आम��हाला व्हिलन वाटत होता तो, पण खरंतर हिरो होता तो.\nवेणूआजीला घरी जाताना कंपनी द्यायला मी गेले. दारातून तिला बाय करून बाहेर येणार तेवढ्यात मला मागच्या साईडला खसखस आवाज आला. तो डेंजर काळा बोका असेल म्हणून मी बघायला गेले तर तो महेशकाका होता. मागच्या आंब्याच्या झाडाजवळची माती तो एका पिशवीत भरून घेत होता... आणि मी कधीकधी रडते तसा रडत होता. एवढ्या मोठ्या माणसाला रडताना मी कधीच पाहिलं नव्हतं. त्याचे बाबा गेले तेव्हापण नव्हता असा रडला. मलापण खूपच रडू यायला लागलं. त्याला कळू नये म्हणून मी पळून आले.\nआज त्यांच्या घराचं भूमिपूजन झालं. उद्यापासून ते घर पडणार लाँग कट पडला तरी चालेल पण मी मागच्या रस्त्यानी जाणार आहे क्‍लासला, तिकडून नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/article-93486.html", "date_download": "2019-08-25T15:31:13Z", "digest": "sha1:4ZVKGMAYP6MUE6HWEJIHLRBXWMKOCRT2", "length": 11358, "nlines": 178, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईकरांना मिळणार स्वस्त भाजी | Mumbai - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमुंबईकरांना मिळणार स्वस्त भाजी\nमुंबईकरांना मिळणार स्वस्त भाजी\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार\nVIDEO : राज ठाकरेंचा पुन्हा आक्रमक बाणा, कार्यकर्त्यांशी बोलताना सरकारला\nविमान टेकऑफसाठी निघाले आणि तरुण आला समोरून, मुंबई विमानतळावरचा LIVE VIDEO\nराज ठाकरे बाहेर आल्यानंतर शर्मिला यांची पहिली प्रतिक्रिया, उर्वशीही झाली भावूक\nसंजय राऊतांची राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया, ऐका काय म्हणाले...\n'राज ठाकरेंच्या बाबतीत अनुचित प्रकार घडला तर आम्ही...', मनसे नेत्याचा थेट इशारा\nराज ठाकरे ईडी चौकशीसाठी घराबाहेर पडतानाचा EXCLUSIVE VIDEO\nउद्धव ठाकरेंनी दिली राजना क्लीन चिट\nVIDEO: खेड रेल्वे स्थानकात माथेफिरूकडून तुफान दगडफेक\nराष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा सुरू, इतर टॉप 18 बातम्या\nZomato महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ केल्याचा VIDEO VIRAL\nमॅरेथॉनमुळे ठाण्यात वाहतूक कोंडी, चालकांनी थेट स्पर्धकांमधून गाड्या चालवल्या\nSPECIAL REPORT: आता सरकारी योजनेतून मिळणार फक्त एक घर\nVIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत ���ुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना\n मुंबई, दिल्लीसह देशभरात नमाज अदा\nVIDEO : पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले सिनेकलाकार; सुबोध, सईनं केलं 'हे' आवाहन\n मुंबईच्या महापौरांनी महिलेचा हात पिरगळला VIDEO आला समोर\nविरोधक देशासोबत असते तर भीक मागायची वेळ आली नसती - संजय राऊत\nVIDEO: विलेपार्लेमध्ये नागरिकांनी केला हायवे बंद, अपघात झाल्याची माहिती\nराज्यात पावसाचा धुमाकूळ, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\n'आम्हाला वाचवण्यासाठी कोणी रिस्क घेत नाही', पावसात अडकलेल्या बस चालकाची व्यथा\nVIDEO : आम्ही राष्ट्रवादीतच, 10 नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट\nVIDEO - ... म्हणून मुंबईला आली 26 जुलैची आठवण, मिठीने ओलांडली धोक्याची पातळी\nईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पुलाचा भाग कोसळला, लोकल सेवेवर मोठा परिणाम\nVIDEO: राज्यात पावसाची तुफान बॅटिंग, सकाळच्या टॉप 18 बातम्या\n#MumbaiRains: विकेण्डला मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, मध्य रेल्वे उशिराने\nSPECIAL REPORT: भाजपचं 36/0 टार्गेट तर मुंबई काँग्रेसचे नेते दांडीबहाद्दर\nVIDEO: मुंबईत हवामान विभागाकडून हाय अलर्ट, 'या' दिवशी मुसळ'धार'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nबॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ\nवास्तूशास्त्र- प्रगतीसाठी घरातील पडदेही आहेत तेवढेच महत्त्वाचे, कारण...\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-media/", "date_download": "2019-08-25T16:18:22Z", "digest": "sha1:O5GPGOZCSINYGXPB3IX2FGO2SW6K2M4Z", "length": 4300, "nlines": 51, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indian Media Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n” : माध्यमांनी खातरजमा नं करता व्हायरल केलेला प्रोपागंडा\nग्लोबल अलेक्सा रॅन्कींगमध्ये या मॅगझीनला २८१५८ वे रॅन्कींग आहे. (इंडिया टाईम्सला १९० वे तर एनडीटीव्हीला हेच रँकिंग ३९५ आहे).\nयाला जीवन ऐसे नाव\nतैमूरच्या ‘बाललीला’ ते दीपिका-रणवीरचं लग्न, ह्यातच अडकलेल्या मीडियाचं करावं तरी काय\nलोकांनाच हे आवडते असे म्हणून मीडिया स्वतःची जबाबदारी झटकून वाचक/दर्शकांवर सगळा दोष टाकून मोकळे होत आहेत.\n९ ते ५ च्या नोकरीचा कंटाळा आलाय भारतातल्या या १० सर्वात ‘निवांत’ नोकऱ्या तुमच्यासाठी आहेत\nपरेश मोकाशी- मराठी इंडस्ट्रीचा फेडरर\nभारतातून थेट थायलँड – एक Ultimate Roadtrip \n५० वर्षाची म्हातारी जी आपल्याच मुलाची गर्लफ्रेंड वाटते\nअमेरिकेचं मून मिशन, चंद्रावर ‘दुसरं’ पाऊल ठेवणाऱ्याचं दुःख आणि बरंच काही…\nआशियातील सर्वात मोठी तोफ : जी एकदाच चालली आणि तलाव बनला\nचर्चचा प्रेसिडेंट एकावर एक खून करत राहिला आणि कुणाला त्याचा सुगावाही लागला नाही\nशर्ट-टाय घालून रोज कचरा उचलणाऱ्या ७९ वर्षीय आजोबांची डोळे उघडणारी कथा…\nमतनोंदणी आणि मतमोजणी प्रकिया कशी असते\nदारू पिणाऱ्यांना यापुढे डॉक्टरांकडे जाताना प्रचंड सावधगिरी बाळगावी लागणार आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thehealthsite.com/marathi/fitness/myths-and-facts-about-olive-oil-r0717/", "date_download": "2019-08-25T16:22:15Z", "digest": "sha1:NVVW3ZR4XL2OQ737VZ3P2MCR3TKG2U33", "length": 19255, "nlines": 175, "source_domain": "www.thehealthsite.com", "title": "ऑलिव्ह ऑइल खराब होते का? |", "raw_content": "\nऑलिव्ह ऑइल खराब होते का\nस्वयंपाकामध्ये Olive Oil वापरण्यापूर्वी त्याबाबत असलेले काही समज-गैरसमज अवश्य जाणून घ्या.\nऑलिव्ह ऑइलमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात.ऑलिव्ह ऑईल एक सर्वोत्तम खाद्यतेल असल्यामुळे अनेक जण आहारामध्ये त्याचा वापर करतात.ऑलिव्ह ऑईलचे आरोग्यावर अनेक चांगले फायदे होतात.या तेलामुळे ह्रदय निरोगी रहाते,रक्तातील साखर नियंत्रित रहाते.तसेच या तेलामध्ये अनेक व्हिटॅमिन व अॅन्टीऑक्सिडंट असल्यामुळे निरोगी जीवनासाठी या तेलाचा वापर स्वयंपाकात करणे फायदेशीर ठरते.तसेच यासोबत वाचा हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आहारात करा य��� खाद्यतेलांचा समावेश\nBorges India चे एम.डी.Mr. Rajneesh Bhasin यांच्यामते ऑलिव्ह ऑइल बाबत असलेल्या अज्ञानामुळे आज या तेलाबाबत अनेक समज-गैरसमज निर्माण झालेले आढळतात.जेव्हा तुम्ही बाजारात हे तेल विकत घेण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला ऑलिव्ह ऑइलचे प्युअर व एक्स्ट्रा व्हर्जिन असे प्रकार दिसून येतात.त्यामुळे यापेकी नेमके कोणते ऑलिव्ह तेल योग्य आहे हा प्रश्न मनात निर्माण होतो.तसेच यामध्ये असलेल्या कोल्‍ड प्रेस या प्रकाराला खरंच काही अर्थ आहे का असे देखील तुम्हाला वाटू लागते.खरंतर सर्वच एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल हे कोल्ड प्रेस असतात.\nयासाठी जाणून घेऊयात ऑलिव्ह ऑइलबाबत असलेले समज-गैरसमज\n१.ऑलिव्ह ऑइल फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे गोठले तर ते चांगल्या दर्जाचे असे समजावे.\nऑलिव्ह ऑइलची रेफ्रीजेरेटर टेस्ट घेण्यासाठी व ते घट्ट होते का ते पहाण्यासाठी एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइलची बॉटल फ्रीजमध्ये ठेवण्यात येते.ते तेल पातळच राहील्यास तर ते भेसळयुक्त असल्याचे समजण्यात येते.\nसत्य-ऑलिव्ह ऑईलची शुद्धता तपासण्यासाठी घरी करावी अशी कोणतीही टेस्ट उपलब्ध नाही.फ्रीजमध्ये काही तेल गोठतात तर काही गोठत नाहीत.त्यामुळे या तेलाची गुणवत्ता ही त्याच्या गंध व चवीनूसार तपासण्यात येते व त्याची शुद्धता एखाद्या मानांकित व आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा लॅबमध्ये तपासली जाऊ शकते.जाणून घ्या नियमित आहारात किती चमचे तेल वापरावे \n२.ऑलिव्ह ऑइलच्या हिरवट रंगावरुन त्याची गुणवत्ता दिसून येते.\nसत्य-ऑलिव्ह ऑइलचा रंग त्याची गुणवत्ता ठरवत असतो.चांगल्या गुणवत्तेचे ऑलिव्ह ऑइल हे जेनेरिक उत्पादन नाही.ऑलिव्ह ऑइलचा रंग हा त्यासाठी वापरण्यात आलेल्या ऑलिव्हची विविधता,त्यांच्या वाढण्याची स्थिती व ते कोणत्या देशात तयार झालेले आहेत या घटकांवर ठरत असतो.तसेच त्या तेलासाठी वापरण्यात आलेले ऑलिव्ह पिवळ्या रंगाचे आहेत की गडद हिरव्या रंगाचे आहेत व ते तेल फ्रीजमध्ये गोठते की पातळ रहाते यावर अवलबूंन असते.जाणून घ्या हेल्दी तेलाचे ‘7’ पर्याय \n३.ऑलिव्ह ऑइल गरम केल्यामुळे त्याच्यातील चांगले गुणधर्म नष्ट होतात त्यामुळे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल कच्चे वापरावे.\nसत्य-गरम केल्यामुळे ऑलिव्ह ऑइलचा फ्लेवर बदलत असला तरी त्याच्यामधील हेल्ही गुणधर्म बदलत नाहीत.त्यामुळे स्वयंपाकासाठी तुम��ही सर्व प्रकारचे ऑलिव्ह ऑइल वापरु शकता.तसेच वाचा तीळाच्या तेलाचे ’9′ आरोग्यवर्धक फायदे \n४.फक्त एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल मध्येच MUFA (Mono Unsaturated Fatty Acids), Antioxidants व Poly phenols असे निरोगी गुणधर्म असतात.\nसत्य-प्रत्येक प्रकारच्या ऑलिव्ह ऑइलमध्ये Monounsaturated fat असतात जे ह्रदयासाठी लाभदायक असतात.त्यामुळे प्युअर व एक्स्ट्रा व्हर्जिन अशा सर्व प्रकारचे तेल आरोग्यासाठी पोषक असते.\n५.वाईन प्रमाणे ऑलिव्ह तेल देखील जितके जुने तितके अधिक चांगले असते.\nसत्य-इतर सर्व तेलांप्रमाणेच ऑलिव्ह ऑइल देखील खराब होते.त्यामुळे वाइन प्रमाणे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल जितके जुने तितके चांगले असे मुळीच नाही.त्यामुळे ऑलिव्ह ऑइल जितके ताजे तितकेच ते आरोग्यासाठी लाभदायक असते.असे असले तरी तेल काढल्यापासून तुम्ही ते दोन वर्षाच्या आत वापरु शकता.बाटलीचे सील काढल्यानंतर ४ ते ६ आठवड्यांच्या आत ते तेल वापरा.तसेच त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी थंड व अंधार असलेल्या ठिकाणी तेल ठेवा.तसेच आहारामध्ये फॅटचा समावेश असण्याचे हे आरोग्यदायी फायदे जरुर वाचा\n६.एक्स्ट्रा लाइट ऑलिव्ह ऑइलमध्ये कमी कॅलरीज असतात.\nसत्य-प्रत्येक ऑलिव्ह ऑइलमध्ये समान कॅलरीज असतात.फक्त एक्स्ट्रा लाइट ऑलिव्ह ऑइलचा रंग व गंध सौम्य असतो.असे असले तरी हे ऑलिव्ह ऑइल हेल्दी असून त्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात.त्यामुळे स्वयंपाक करताना व ड्रेसींग करताना त्याचा नियंत्रित वापर करा.ऑलिव्ह ऑइल मध्ये प्युअर फॅट असतात म्हणजेच त्यातील सर्व कॅलरीज या फॅटमधून आलेल्या असतात.एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये १२४ कॅलरीज व १४ ग्रॅम फॅट्स असतात.या फॅटमध्ये ६.७ ग्रॅम मोनोअनसॅच्युरेटेड व ४.६ ग्रॅम पोलीअनसॅच्युरेडेट फॅट असतात.सॅच्युरेटेड फॅट मधून देखील काही कॅलरीज मिळतात.\n७.ऑलिव्ह ऑइलचा तळण्यासाठी,स्वयंपाकासाठी वापर करु नये.\nसत्य-तुम्ही मोठ्या आचेवर ऑलिव्ह ऑइल वापरुन स्वयंपाक करु शकता.पण त्यासाठी ऑलिव्ह ऑइलच्या निरनिराळ्या ग्रेड समजणे गरजेचे आहे.भारतात ऑलिव्ह ऑइलच्या तीन ग्रेड आहेत.Extra Virgin, Classic/Pure, Extra Light व Pomace.या प्रत्येक प्रकारच्या तेलांचा चव,गंध व स्मोकींग पॉइंट निरनिराळा असतो.एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमधील ऑलिव्हचा फ्लेवर तीव्र असतो व कोल्ड प्रेस पद्धतीने ते तयार केल्यामुळे त्याचा स्मोकींग पॉइंट कमी असतो.प्युअर ऑलिव्ह ऑइल ��े शुद्ध ऑलिव्ह पासून काढण्यात येते.त्यामुळे त्याचा स्मोकींग पॉइंट जास्त व तीव्र ऑलिव्ह फ्लेवर असला तरी तुम्ही पास्ता व भाज्या तयार करण्यासाठी त्याचा वापर करु शकता.एक्स्ट्रा लाइट ऑलिव्ह ऑइल मध्ये ऑलिव्ह फ्लेवर नसून ते तेल तुम्ही स्वयंपाक अथवा तळण्यासाठी वापरु शकता.नक्की वाचा मधूमेहींनी जेवणात तेलाऐवजी तूपाचा वापर का करावा \n८.ऑलिव्ह ऑइलचा स्वयंपाकामध्ये वापर केल्यामुळे त्यातील पोषणमुल्ये निघून जातात.\nनिरनिराळ्या ऑलिव्ह ऑइलमध्ये निरनिराळे स्मोक पॉइंट असतात.जेव्हा तुम्ही तेल गरम करता तेव्हा त्याच्यातील स्मोक पॉइंट निघून जातो.या प्रक्रियेमध्ये त्याच्यांमधील पोषकमुल्ये निघून जातात व पुढे त्यामध्ये निर्माण होणा-या फ्री रेडीकल्स मुळे विविध आजार होतात.\nसत्य-ऑलिव्ह ऑइल त्यातील पोषणमुल्ये कमी न होता गरम होते.अनेक संशोधनानूसार ऑलिव्ह ऑइल स्वयंपाकासाठी वापरल्यामुळे त्यामध्ये विशेष बदल होत नाहीत.त्यामुळे गरम केल्यावर देखील त्यातील पोषणमुल्ये तशीच रहातात.आश्चर्य म्हणजे त्याच्या स्मोकींग पॉइंट पेक्षा हे तेल अधिक गरम होत नाही.एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल 405°F पर्यंत गरम होते.तसेच जाणून घ्या मधुमेहींनी जेवणात खोबरेल तेल वापरणे योग्य आहे का \nछाया चित्र सौजन्य : Shutterstock\nआयुर्वेदानुसार ही आहे झोपेतून उठण्याची योग्य पद्धत \nगटारी अमावस्येच्या पार्टीची लज्जत वाढवेल हा हेल्दी टेस्टी प्लॅन \nपीरियड्स में कम ब्लीडिंग होने के कारण और उपाय\nआंत और टाइप 2 डायबिटीज में संबंध है, जानें मधुमेह से कैसे बचें\nडायबिटीज कंट्रोल करने के लिए डेली डाइट चार्ट\nब्लड शुगर कंट्रोल करने के लिए डायबिटीज रोगी सुबह नाश्ते में क्या खाएं \nनोरा फतेही के गाने ही नहीं नोरा फतेही के फिटनेस राज भी जानें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-monsoon-poem-pravin-davane-marathi-poem-3171", "date_download": "2019-08-25T16:14:24Z", "digest": "sha1:V72BPLEINIHSASHT4F2GCIIPBFVRDVCY", "length": 4560, "nlines": 109, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Monsoon Poem Pravin Davane Marathi Poem | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nचिंब पावसाळा : कविता\nतशी रात्र दे, वादळी पावसाची\nमिठी राधिकेला, जणू सावळ्याची\nइंद्रातुनि मेघ आषाढ ओले\nप्राणातुनि मोर बेभान डोले\nपुन्हा साद दे रे... विजेला... विजेची\nतशी रात्र दे... वादळी पावसाची - १\nबुडावी तशी वाट... मागे वळ��वी\nकडी समजुतीची... नकळत निघावी\nक्षितिजास दे रेघ... घन काजळाची\nतशी रात्र दे... वादळी पावसाची - २\nथवे काजव्यांचे... पहा दूर गेले\nधराया दिवा तो... ओढ मृत्तिकेची\nतशी रात्र दे... वादळी पावसाची\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/healthy-food-for-breastfeeding-mother/", "date_download": "2019-08-25T16:00:18Z", "digest": "sha1:MIJD3D4K6PYRNNY3Q4UA35IVH22EKBYI", "length": 8093, "nlines": 110, "source_domain": "arogyanama.com", "title": "स्तनदामातांनी आहारात घ्यावेत 'हे' १० पदार्थ, बाळ होईल निरोगी आणि गुटगुटीत - Arogyanama", "raw_content": "\nस्तनदामातांनी आहारात घ्यावेत ‘हे’ १० पदार्थ, बाळ होईल निरोगी आणि गुटगुटीत\nin फिटनेस गुरु, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – नवजात बाळाच्या योग्य शारीरीक विकासासाठी आईचे दुध अतिशय महत्वाचे असते. मातेने बाळला जन्माच्या सहा महिनेपर्यंत स्तनपान द्यावे. बाळाचे आरोग्य आणि वाढीसाठी आईने आहारात काही पदार्थ टाळले पाहिजे. अन्यथा याचा वाईट परिणाम बाळावर होऊ शकतो. स्तनदामातेने आयर्न, कॅल्शियम आणि फोलोट भरपूर असणारे पदार्थ सेवन करावेत. यामुळे दूध जास्त तयार होते. यामुळे आई आणि बाळ दोघांची रक्ताची कमतरता पुर्ण होते. स्तनदा मातेने कोणते पदार्थ सेवन करावेत याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nयातील ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्समुळे दूधाचे प्रमाण वाढवते. मुलांच्या मेंदुचा विकास होतो. हे ग्रिल किंवा बेक करुन खावे.\nयातील फोलेट आणि व्हिटॅमिन डी मुळे बाळाची ब्रेन पॉवर वाढते. हाडे मजबूत होतात. नाष्ट्यात उकडलेले अंडे खावे.\nयामधील अँटीऑक्सीडेंट्स, आयर्न हे बाळांतपणानंतर रक्ताची कमतरता दूर करते. एक ग्लास पालक ज्यूस प्यावे किंवा पालकची भाजी खावी.\nयातील आयर्न आणि फायबरमुळे आई आणि बाळाला पोटाची समस्या होत नाही. नाष्ट्यामध्ये एक वाटी ओट्स खावे. तसेच दूध प्यावे.\nहे खाल्ल्याने आई आणि बाळ दोघांनाही उर्जा मिळते. उकळून किंवा ग्रिल करुन खावे.\nयातील ���यर्नमुळे रक्ताची कमतरता दूर होते. सकाळ-संध्याकाळ एक वाटी दलिया खावे.\nयातील ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्समुळे आई आणि बाळ दोघांची इम्यूनिटी वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.\nयातील अँटीऑक्सीडेंट्समुळे मातेचे दूध वाढते. नाष्टात मुठभर बदाम दूधासोबत घ्यावे.\nयातील कॅल्शियममुळे आई आणि बाळाची हाडे मजबूत होतात. रोज दोन चमचे तिळ खावेत.\nयातील प्रोटीनमुळे दूधाचे प्रमाण वाढते. रोज एक वाटी मसूरची डाळ लाभदायक आहे.\n'या' उपायाने १५ दिवसात त्वचा होईल नितळ, आवश्य करून पहा 'हा' उपाय\nनपुंसकतेवर प्रभावी औषध आहे 'हे' रोप, प्राचीन काळापासून होत आहे वापर\nनपुंसकतेवर प्रभावी औषध आहे 'हे' रोप, प्राचीन काळापासून होत आहे वापर\n‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक \n जीवघेणे आहे वायुप्रदूषण, होऊ शकतात अनेक आजार, असा करा बचाव\n ‘हा’ घरगुती उपाय केल्यास मिळेल आराम\n‘या’ लोकांनी कांदा खाणे टाळा, जाणून घ्या\nपाणी पिण्याच्या योग्य वेळा आणि पद्धती\nमासिक पाळीत ‘हा’ त्रास जाणवल्या डॉक्टरांकडे जावे\nवजन कमी करायचेय तर, बटाट्याचे सेवन कमी करा\n‘हे’ शक्य आहे, योग्स आहाराने वाढते हिमोग्लोबिनचे प्रमाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F/videos/", "date_download": "2019-08-25T16:29:11Z", "digest": "sha1:AMS5L3D4BG5NZDTM3AZ6QXQ6CP6IW3NG", "length": 7059, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यूपीए- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मसूद अजहरला आमच्या काळात अटक, गुजरातमधील राहुल गांधींंचं UNCUT भाषण\n12 मार्च : गुजरातमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची विराट सभा पार पडली. यावेळी राहुल यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकारने 15 लाख रुपये खात्यात जमा होणार असे आश्वासन दिले होते ते कुठे आहे असा सवाल उपस्थितीत केला. तसंच यूपीए सरकारच्या काळात जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्या मसूद अजहरला अटक करण्यात आली होती, पण एनडीए सरकारच्या काळात त्याची सुटका झाली, अशी टीकाही त्यांनी केली.\n'यूपीएच्या कर्जमाफीत अपात्रांनाही लाभ'\n...आणि लोकसभेत राहुल गांधी झोपले\nमोदी सरकारला एक महिना पूर्ण\nबडे अधिकारी लोकसभेच्या रिंगणात\nग्राऊंड रिपोर्ट : रामटेकचा गढ कोण राखणार\nतिसर्‍या आघाडीमुळे देशाला स्थैर्य मिळेल -शरद पवार\nराहुल गांधींची आक्रमक 'इनिंग' \nकाँग्रेस देशाला लागलेलं ग्रहण -मोदी\nअन्न सुरक्षा विधेयक गरिबांना उप���शी ठेवणारे-मोदी\nआज निवडणुका झाल्या तर भाजप सगळ्यात मोठा पक्ष\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-515-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-08-25T15:21:04Z", "digest": "sha1:43NLC2VNMPLU26B24FBBAESW6DXXWSIW", "length": 8182, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आळेफाटा येथे 515 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी | Dainik Prabhat", "raw_content": "\nआळेफाटा येथे 515 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी\nआळेफाटा- आळेफाटा येथील ओम चैतन्य हॉस्पिटलच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुप्त विठोबा बांगरवाडी (ता. जुन्नर) येथे आयोजित शिबिरात 515 वारकऱ्यांची मोफत तपासणी करण्यात आली, अशी माहिती डॉ. प्रदीप गुंजाळ व मिना गुंजाळ यांनी दिली. हॉस्पिटलमधे राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डॉ. राजकुमार बोडके व बाळासाहेब ढोरे यांनी वारकऱ्यांची तपासणी केली असून रुग्णांना देवस्थानाच्या वतीने औषधे देण्यात आले आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/memorial/", "date_download": "2019-08-25T16:34:15Z", "digest": "sha1:X73QLJEF6KVOQABLH6PWIPUWUH22BPPC", "length": 4283, "nlines": 51, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Memorial Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nजगातल्या सर्वात उंच मूर्तींबद्दल तुम्ही वाचायलाच हवं\nजगभरातील स्त्रियांच्या स्मारकांपैकी हे आजही जगातील सर्वात उंच स्मारक आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय सैनिकांसाठी स्मारक तयार करण्यात ६० वर्षांची दिरंगाई\nते सीमेवर अखंड उभे आहेत म्हणून आपण आपापल्या घरांत आपल्या कुटुंबियांबरोबर आरामात व सुरक्षित आयुष्य जगत आहोत.\nसंजय दत्तवर बाळासाहेब ठाकरेंचे अनंत उपकार आहेत, ज्याखाली सुनील दत्तदेखील दबले गेले होते\nमहाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दुष्यासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’\nलैंगिक गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्याची कझाखस्तानमधील अघोरी पद्धत\n“पद्मविभूषण” शरद पवारांच्या चातुर्याची एक अजब कथा\nजेव्हा Coldplay बॅन्ड गातो ‘वंदे मातरम’\nबुलेट ट्रेन वरील शंकांवर पियुष गोयल ह्यांची ऑनलाइन फटकेबाजी\nअनवाणी मिलिंद सोमण + ५१७ किमी = Ultraman\nतुमच्याकडेही पाळीव प्राणी आहे मग या गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी\n….आणि मी ‘सम्राट’ नाही तर केवळ ‘अशोक’ म्हणून बुद्धांच्या शरण गेलो\nनिःस्वार्थी राजकारण दुर्मिळ असण्याच्या काळातही सचोटी टिकवून ठेवणारा नेता : मनोहर पर्रीकर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1285", "date_download": "2019-08-25T16:08:53Z", "digest": "sha1:NMM7C5ZVRFIWCPAXLM4BSCATXHVQFUMV", "length": 6144, "nlines": 51, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "रवींद्रनाथ टागोर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरवींद्रनाथ टागोर यांचे ब्रिटीश राणीला लिहिलेले पत्र\nरवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बागेत झालेल्या जुलूम-जबरदस्तीविरुद्ध निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश राणीने बहाल केलेली उमरावकी परत केली. त्यावेळी त्यांनी ब्रिटिश राणीला उल्लेखून ३० मे १९१९ रोजी लिहिलेले पत्र. त्यामधून लोकभावनादेखील व्यक्त होते.\nलेखक-कलावंत-वैज्ञानिक मंडळींनी साहित्य अकादमीचे व अन्य सरकार पुरस्कृत पुरस्कार परत केले. त्या संबंधात काही व्यक्तींनी छोटीमोठी निवेदने प्रसिद्धीस दिली. त्यामध्ये एक मुद्दा तात्कालिक राजकीय निषेधाचा आहे व दुसरा लेखक-कलावंतांच्या आविष्कार स्वातंत्र्याचा. यासंबंधात सखोल विचार आवश्यक आहे असे मत सर्वत्र आढळून येते. त्यासाठी संदर्भ म्हणून अशा महत्त्वाच्या तीन घटना इतिहासकालात घडल्या व त्यावेळी संबंधित व्यक्तींनी निषेधात्मक कृती केली, त्यांची तीन निवेदने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध केली आहेत – रवींद्रनाथ टागोर, ज्याँ पॉल सार्त्र व मालती बेडेकर. तुमच्या माहितीसाठी ती सोबत जोडली आहेत. ती निवेदने लेखक-समीक्षक दीपक घारे यांच्याकडून उपलब्ध झाली.\nनिषेधाचा असा भाग नोंदत जाण्याबरोबरच, ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ला महत्त्वाचा भाग वाटतो तो विधायकतेचा, रचनेचा. तसा मजकूर, रोज एक लेख याप्रमाणे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध केला जातो. ते लेखन व्यक्तीची कर्तबगारी, संस्थेचे कार्य व संस्कृतिसंचित या तीन विभागांत अनेक पोटशीर्षकांतर्गत वाचायला मिळते. त्याखेरीज सांस्कृतिक जगातील वादचर्चेस पूरक अशा स्वरूपाचे लेखन-संकलनदेखील सादर केले जाते. तीन लेखकांची निवेदने हा त्यातील प्रकार.\nSubscribe to रवींद्रनाथ टागोर\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौ���न्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/pooja-batra-and-nawab-shah-marry-secretaly-88979.html", "date_download": "2019-08-25T16:37:06Z", "digest": "sha1:AN47EC6OPOSZ5F67DMCFYADJXTIDDZEC", "length": 14582, "nlines": 175, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "'टायगर झिंदा है'मधील या अभिनेत्यासोबत पुजा बत्रा विवाहबंधनात", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\n'टायगर झिंदा है'मधील या अभिनेत्यासोबत पुजा बत्रा विवाहबंधनात\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्यावर्षी अनेक दिग्गज कलाकारांचे लग्न समारंभ पाहायला मिळाले. गेल्यावर्षी बॉलिवडूच्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, सोनम कपूर आणि नेहा धुपिया यांनी लग्न केलं. आता बॉलिवूड अभिनेत्री पुजा बत्राच्याही नावाचा यामध्ये समावेश झाला आहे.\nपुजा बत्राने ‘टायगर जिंदा है’ चित्रपटात काम केलेला अभिनेता नवाब शाहसोबत लग्न केलं आहे, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु आहे. या चर्चेवर अभिनेत्री पुजाने अजून काही उत्तर दिलेले नाही.\nपुजा आणि नवाब लवकरच आपल्या लग्नाबद्दल घोषणा करतील, असं म्हटलं जात आहे. या दोघांनी आपल्या इन्स्टाग्रामवर दोघांचे एकत्रित फोटो शेअर केलेले आहेत.\nकाही फोटोंमध्ये पुजाच्या हातात लग्नातील बांगड्यांचा चुडा दिसत आहे. यामुळे चाहत्यांनीही लग्न झाले असल्याचे म्हटलं आहे.\nसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमुळे दोघांनी लग्न केल्याची चर्चा सुरु झाली आहे.\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nPHOTO : महेश मांजरेकरांच्या मुलीचं सलमानच्या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण\nआलिया भटच्या मैत्रिणीसोबत डेटिंगची चर्चा, क्रिकेटपटू के एल राहुल म्हणतो...\nपूरस्थितीवर चर्चेसाठी नाना दिल्लीत, अमित शाहांचीही भेट\nबॉक्स ऑफिसवर 'मिशन मंगल'चा धुमाकूळ, तीन दिवसात किती कमाई...\nशाहरुख आणि सलमानलाही मागे टाकलं, गुगल सर्चमध्ये सनी लिओनी अव्वल\nलानत है उनपे, जिनके पास दानत नहीं, पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष करणाऱ्या…\nवरुण-साराच्या 'कूली नं 1' चं पहिलं पोस्टर\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nसोशल मीडियावरुन नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा\nLIVE : ज्याचा घोटाळा असेल तोच भाजपात जातोय : जयंत…\nराज्यात दहिहंडीचा थरार, 140 गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू\nतरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना :…\nसोलापुरात सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर पोलिसांची कारवाई\nलवकरच मारुती सुझुकीची छोटी SUV भेटीला, किंमत फक्त...\nपुढच्या वर्षी नोकियाचा स्वस्त 5G फोन लाँच होणार\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/aam-aadmi-party-said-thank-you-to-cm-devendra-fadnavis-government-for-financial-aid-increase-martyrs-family-90575.html", "date_download": "2019-08-25T16:00:31Z", "digest": "sha1:X3KR3B5UUCNJF2CIVIW4P52L4G7FFTYK", "length": 18799, "nlines": 181, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "... म्हणून आम आदमी पक्षाकडूनही मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nमुंबई राजकारण राष्ट्रीय हेडलाईन्स\n... म्हणून आम आदमी पक्षाकडूनही मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैन्यातील जवान आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ केली आहे. यानुसार शहीद जवानाच्या नातेवाईकांना 25 लाखांऐवजी एक कोटींची मदत देण्यात येणार आहे. तर जखमी जवानांना 20 ते 60 लाखांपर्यंत मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली कॅबिनेट बैठकीत काल (16 जुलै) हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे आम आदमी पक्षाने (आप) कौतुक केले आहे.\n“राजकीय सीमा बाजूला ठेवून महाराष्ट्रातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे शहीद जवानांच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार, असे ट्विट आप ने आपल्या ट्विटवर केले आहे. या मदतीमुळे शहीद जवानाच्या कुटुंबाचे नुकसान नक्कीच भरुन निघणार नाही. मात्र या मदतीमुळे त्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी नक्कीच मदत होईल. त्याशिवाय शहीद जवान यासाठी नक्कीच पात्र आहेत, असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.”\nयुद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती आणि देशांतर्गत सुरक्षेसंबंधी मोहिमेत प्राण गमावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या आणि सीमा सुरक्षा बल व इतर निमलष्कर दलातील व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून एकरकमी अनुदान दिलं जातं. देशाबाहेरील मोहिमेत शहीद किंवा अपंगत्व आलेल्या जवानांनाही ही मदत दिली जाते.\n1999 मधील दोन लाख एवढ्या अनुदानात त्यानंतरच्या शासन निर्णयानुसार वेळोवेळी वाढ करण्यात आली. सध्या 27 मार्च 2018 च्या शासन निर्णयानुसार शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाख इतकी आर्थिक मदत म्हणून एकरकमी अनुदान देण्यात येत होती. तसेच अपंगत्व आलेल्या जवानांना अपंगत्वाचे प्रमाण 1 टक्का ते 25 टक्के असल्यास 5 लाख, 26 टक्के ते 50 टक्के असल्यास 8.50 लाख तर 51 टक्के ते 100 टक्के असल्यास 15 लाख रुपये देण्यात येत होते.\nमात्र काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार 1 जोनवारी 2019 पासून शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या या एकरकमी अनुदानाची रक्कम एक कोटी रुपये करण्यात आली आहे. तर अपंगत्व प्राप्त झालेल्या राज्यातील जवानांना 1 टक्के ते 25 टक्के अपंगत्व आल्यास 20 लाख रुपये, 26 टक्के ते 50 टक्के अपंगत्व आल्यास 34 लाख आणि अपंगत्वाचं प्रमाण 51 टक्के ते 100 टक्के असल्यास 60 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांपर्यंत मदत देण्यास मान्यता\nकॅबिनेटच्या बैठकीतील 8 महत्त्वाचे निर्णय\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\nपंकजा मुंडेंच्या प्रयत्नाला यश, बीडमध्ये वॉटर ग्रीडसाठी कॅबिनेटची मंजुरी\nअभिनंदन यांना पकडणाऱ्या पाक कमांडोचा खात्मा\nकोण��्या पक्षात जायचं ते आठवडाभरात जाहीर करणार : नारायण राणे\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ, 36 हजार घर भाडं, मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा\nArun Jaitley | अरुण जेटलींची प्रकृती चिंताजनक, मोदी-शाहा तिसऱ्यांदा एम्समध्ये…\nवृक्षलागवड थोतांड आहे असं म्हणणाऱ्यांनी आधी अभ्यास करावा, सुधीर मुनगंटीवारांचे…\nपत्नी परदेशात जाऊ नये म्हणून एअरपोर्टवर इमर्जन्सी कॉल\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग…\nअरुण जेटली अनंतात विलीन, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप\nमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा मलकापूरकरांना नाहक त्रास, 5 तास वीज पुरवठा…\nRaj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज…\nराज ठाकरे पत्नी मुलाला घेऊन चौकशीला चाललेत की सत्यनारायण पूजेला\nRaj Thackeray | मनसैनिकांच्या टी शर्टवर EDiot Hitler, संदीप देशपांडेंसह…\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भा���डत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2018/01/blog-post_13.html", "date_download": "2019-08-25T17:05:11Z", "digest": "sha1:MJPVJ3NQKKRMMJW2GQMDYDKULGM6PEZV", "length": 17182, "nlines": 59, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग १", "raw_content": "\nपानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग १\nपानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग १\nपानिपत म्हण़जे मराठी मनाची ओली जखम. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर ज्याचा उर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपत म्हटलं की ज्याच्या हृदयाला वेदना होत नाहीत तो मराठी नाहीच. पानिपत ही कादंबरी वाचताना आणि पानिपतावरील इतर महत्वाच्या गोष्टी वाचताना काही व्यक्तींचं आकर्षण वाटतं. सदाशिवरावभाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, शमशेर बहाद्दर, इब्राहीमखान गारदी इ. मरहट्टी मंडळी असो किंवा अहमदशाह अब्दाली आणि नजीबखान सारखे शत्रू असोत, सर्व तितकेच पराक्रमी होते. या सर्वांबद्दल वाचावं, लिहावं असं न वाटलं तरच नवल. १४ जानेवारी १७६१ मधील पानिपत युद्धातील त्या योध्यांचा घेतलेला हा एक आढावा.\n१० जानेवारी १७६०, यमुनाकाठी मराठयांची छावणी लागली होती. मराठी सैन्य दैनंदिन काम करत असतानाच गिलच्यांनी मराठयांवर हल्ला चढवला. तोफा, बंदुका यांचा प्रचंड मारा होत होता. त्या मानाने मराठी सैन्याकडे शस्त्रे आधुनिक नव्हती. मराठी सैन्याच प्रमुख शस्त्र म्हणजे तलवारी, भाले आणि बंदुका पण त्या खूप कमी सैनिकांकडे होत्या. अचानक आलेल्या शत्रूला मराठे कडवा प्रतिकार करत होते. बुर्हाडी घाटावर जानराव वाबळे यांची तुकडी होती पण शत्रूच्या प्रचंड माऱ्यामुळे जवळपास १००-१५० सैनिक धारातीर्थी पडले. मराठी सैन्याची पीछेहाट होत होती आणि तेव्हाच दत्ताजी आपली फौज घेऊन आले, त्वेषाने लढू लागले. दत्ताजी शिंदेंचा कडवट प्रतिकार आणि अमर्याद शौर्य बघून कुतुबशाह आणि नजीबखान यांनी दत्ताजीला लक्ष केले.\nदत्ताजी जरी त्वेषाने लढत असले तरी कितीवेळ लढणार बरं शत्रूच्या गोळ्या लागून दत्ताजी घायाळ होऊन खाली पडले आणि शत्रूसैन्याने त्यांना चहूबाजूने घेरले. कुतुबशाह आणि नजीब हसत हसत त्याच्या समोर आले कारण एक शूर मराठा योद्धा पकडला गेला होता. कुतुबशाहने घायाळ दत्ताजीला हसत हसत विचारले, \"क्यू पटेल... और लढोगे शत्रूच्या गोळ्या लागून दत्ताजी घायाळ होऊन खाली पडले आणि शत्रूसैन्याने त्यांना चहूबाजूने घेरले. कुतुबशाह आणि नजीब हसत हसत त्याच्या समोर आले कारण एक शूर मराठा योद्धा पकडला गेला होता. कुतुबशाहने घायाळ दत्ताजीला हसत हसत विचारले, \"क्यू पटेल... और लढोगे\" यावर दत्ताजी गरजले, \"क्यू नाही... बचेंगे तो और भी लढेंगे...\" त्यांच्या याउत्तरावर नजीबाने चिडून खाली उतरून दत्ताजींचं शीर धडावेगळं केलं. दत्ताजी धारातीर्थी पडले. त्या दिवशी अनेक मराठी सैनिकांची कत्तल झालेली. शत्रू समोर असतानासुद्धा, मृत्यू जवळ उभा असताना सुद्धा मराठी मुलखाचा स्वाभिमान, अभिमान, शौर्य दत्ताजीने दाखवले. \"बचेंगे तो और भी लढेंगे\" हे नाजिबाला आणि कुतुबशाहला दिलेलं नुसतं उत्तर नव्हतं तर मराठे शत्रूपुढे मायभूमीच्���ा संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला मागेपुढे बघणार नाहीत हा संदेश होता. अशा या शूर योध्याला शतशः प्रणाम.\nसध्या पेशवे, पेशवाई हे शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय पद्धतीने घेतले जातायत. राजकारण सोडलं तर पानिपतच्या युद्धात भाऊसाहेब पेशवे म्हणजेच सदाशिवरावभाऊ पेशवे यांनी प्रचंड मोठं शौर्य गाजवलं आहे. सदाशिवरावभाऊ पेशवे म्हणजे पानिपतवरील मराठी सैन्याचे प्रमुख नेतृत्व. पानिपतचे युद्ध म्हणजे विशेषतः तरुणांचं युद्ध होतं. भाऊसाहेब पेशवे साधारण तिशीच्या घरात होते, इतकच काय तर मराठयांचा शत्रू अहमदशाह अब्दाली सुद्धा तीस-पस्तिशीचा होता. विश्वासराव तर अगदीच तरुण, कोवळ्या वयाचे. भाऊसाहेब हे अत्यंत हुशार आणि युद्धशास्त्रात निपुण होते आणि म्हणूनच त्यांच्यावर पानिपतच्या युद्धाची जबाबदारी देण्यात आली होती. भाऊसाहेबांचा अजून एक वाखाणण्यायोग्य गूण म्हणजे दूरदृष्टी. पानिपतच्या युद्धातील पराभवाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे सैन्यासोबत असलेले व्यापारी, बाजारबुणगे इत्यादी लोकं आणि हेच कारण ओळखून मोहिमेच्या सुरुवातीलाच भाऊसाहेबांनी सैन्यसोडून इतर कोणालाही सोबत घेण्यास विरोध केलेला होता. पण भाऊसाहेबांचं न ऐकणं पुढे याच मराठी फौजेला महागात पडलं.\nसदाशिवरावभाऊंना माणसांची अचूक पारख होती. इब्राहिमखान गारदी हा त्यापैकीच एक. इब्राहीमखान हा फ्रेंचांच्या वखारीत काम करायचा आणि जुन्या एका लढाईत भाऊंना इब्राहीमखानाच्या तोफांनी जेरीस आणले होते. आणि म्हणूनच भाऊसाहेबांनी इब्राहीमखानाला त्याच्या तोफखान्यासकट आपल्यासोबत घेतले होते. याचा अर्थ हाच होता कि मैदानी लढाई करावी लागली तर त्याची पूर्वतयारी भाऊसाहेबांनी आधीच केलेली. पानिपतावर मैदानी लढाईला पर्याय नव्हता, कारण गनिमी कावा पद्धतीने लढण्यासाठी दऱ्या-डोंगर यांचा आडोसा घ्यावा लागतो आणि असे दरी-डोंगर पानिपतावर नाहीत. पानिपतच्या लढाईत भाऊंनी गोल पद्धतीच्या लढाईची व्यूहरचना केली होती आणि अब्दालीने तिरकस फळी , साधारण अर्ध-चंद्रकोरीच्या पद्धतीची व्यूहरचना केली होती. भाऊसाहेब पेशवे हे प्रत्यक्ष लढाईत सहभागी होते. लीड फ्रॉम द फ्रंट अशाप्रकारचं नेतृत्व भाऊसाहेबांचं होतं आणि अब्दाली मात्र रणांगणापासून ५-६ किलोमीटर लांबून दुर्बिणीने युद्ध पाहात होता. प्रत्यक्ष लढाईमध्ये जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा मोठे मोठे, मातब्बर सरदार माघारी फिरले आणि त्यांनी भाऊसाहेबांना रणांगण सोडायचा सल्लादेखील दिला. पण आपली प्रजा, आपले सैनिक, आपले लोक मृत्यूच्या दाढेत सोडून जाणं जरी सहज शक्य असलं तरी भाऊसाहेबांना ते पटलं नाही. पानिपतच्या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात भाऊसाहेब स्वतः घोड्यावर स्वार होऊन शत्रूवर तुटून पडले होते. अगदी मोजकीच ५०-६० माणसांना घेऊन भाऊसाहेब लढत होते आणि त्यादरम्यान इब्राहीमखान गारदी जखमी होऊन पडला होता. ऐन युद्धात लढताना शत्रूच्या तोफेचा एक गोळा भाऊसाहेबांच्या मांडीवर लागला आणि भाऊसाहेब कोसळले. पण लगेचच भाल्याचा आधार घेऊन ते पुन्हा उठून लढू लागले. तेव्हा त्यांना शत्रुसैन्यातील ५ लोकांनी घेरले होते. जखमी अवस्थेतील भाऊसाहेबांनी त्या अवस्थेतसुद्धा ४ सैनिकांना कंठस्नान घातले आणि त्यावेळी भाऊसाहेब धारातीर्थी पडले.\nनेतृत्व कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब पेशवे. पानिपतच्या लढाईत महाराष्ट्राने अनेक वीर गमावले पण भाऊंसारखा कुशल सेनानी गमावण ही मराठी फौजेची कधीच न भरून येणारी हानी होती. भाऊसाहेब पेशवे दिलेल्या शब्दाला किती जागणारे होते याचं एक उत्कृष्ट उदाहरण पानिपत पुस्तकात आहे. युद्ध संपल्यानंतर अब्दालीच्या सैन्याने इब्राहीमखान गारदीला अटक करून दरबारात पेश केले. अब्दाली तसाही इब्राहीमखानाच्या पराक्रमावर बेहद खुश होताच पण त्याने त्याला म्हटले की आपण एकाच धर्माचे आहोत. तू आमच्यासोबत अफगाणिस्तानला चल. तिथल्या सैन्याचा सेनापती हो. त्यावर इब्राहीमखानाने जे उत्तर दिले त्यातून त्याची भाऊंप्रती असलेली निष्ठा आणि भाऊंचा शब्दाला पक्के असण्याचा स्वभाव दिसतो. इब्राहीमखान म्हणाला, \" आलमपनाह, भाऊसाहेबांनी मला युद्धाला निघताना वचन दिलेलं. काहीही झालं तरी पाय मातीत रोवून ते युद्धात उभे राहतील आणि आमची साथ सोडणार नाहीत. माझ्या धान्याने त्याचा शब्द पाळला, इतकंच नाही तर त्यासाठी आपला जीव सुद्धा पणाला लावला. आणि त्या पश्चात मी त्यांच्याशी गद्दारी करू नाही जमणार.\" इब्राहीमखानाच्या या उत्तरावरून त्याची भाऊंप्रती असलेली निष्ठा आणि भाऊंची दिलेल्या वाचनाला जगण्याची वृत्ती दिसून येते. अशा या पराक्रमी, वीर सुपुत्राला मानाचा मुजरा.\nपानिपतातील पराक्र��ी योद्धे आणि शत्रू :- भाग २\nपानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग १\nचैतन्य - चला देऊ मदतीचा हात..... करू कुपोषणावर मात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6/", "date_download": "2019-08-25T15:23:56Z", "digest": "sha1:5IGQVMO6ZCSUY4CSVTZ6QDFBQTTXGMTV", "length": 12647, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जीवनाला अर्थपूर्ण आकार देणारे गुरु..! (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष) | Dainik Prabhat", "raw_content": "\nजीवनाला अर्थपूर्ण आकार देणारे गुरु.. (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nभारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच वंदनीय मानले जाते. त्यामुळे गुरु हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. गुरुपौर्णिमेला मानवी जीवनात महत्वाचे स्थान आहे. जगाची निर्मिती ज्या ज्ञानावर झाली, त्या ज्ञानरुपी गुरुला वंदन करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. गुरुपौर्णिमा ही सदगुरुंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु आपल्या शिष्याला नेहमी ज्ञानरुपी प्रकाश देतो. त्या ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून आपण गुरुंची प्रार्थना करतो. तो दिवस म्हणजेच गुरुपोर्णिमा होय.\nमानवी जीवन गुरुंच्या ज्ञानाशिवाय क्षणभंगूर आहे. जळी, स्थळी, काष्टी, पाषानी गुरुंचे स्थान अबाधित आहे. कारण गुरुंच्या शिकवणीमुळे आपण आयुष्यातील सगळी शिखरे यशस्वीपणे पार करतो. जगाकडे बघण्याची दृष्टी ज्यांनी आपल्याला दिली. त्या गुरुंच्या अनुभवाची व ज्ञानाची उपासना आपण भक्तीभावांनी करीत असतो. संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे,\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगुरु गोविन्द दोऊ खड़े, काके लागूं पांय\nबलिहारी गुरु अपने गोविन्द दियो बताय\nगुरुंनी दिलेली शिकवण उराशी बाळगून आपण ज्ञानसाधना करतो. जगाची माहिती, तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करतो. पण माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेला धडा आपण आज विसरत आहोत की काय हा प्रश्न आज पडतो. सध्याच्या काळात सोशल मीडियाने सगळ जगचं काबीज केलं आहे. त्यामुळे पुर्वीच्या सारखी गुरुकुल पद्धत आणि गुरु-शिष्य परंपरा खंडीत झाली आहे. नव्हे आध्यात्मिक गुरुंचे सुद्धा मार्केटींग झाले आहे. संत, साधू, बाबा आणि बुवा हे राजकारणी झाले आहेत. त्यांची ढोंगीवृत्ती आणि सद्वर्तन हे समाजविघातक बनले आहे. त्यामुळे आताची पिढी ही या आधु��िक साधू-संतांना गुरु स्थानी मानत नाही. परंतु त्यांच्यासाठी गुरु असणाऱ्या आई-वडीलांपासून ते जगाकडे बघण्याची दृष्टी देणाऱ्या सर्वच गुरुंबद्दल असेलेला आदर आणि आदर्श डोळ्यासमोर ठेऊन अनेक तरुण आपले ध्येय पूर्ण करतात. संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे,\nगुरु बिन ज्ञान न उपजै, गुरु बिन मिलै न मोष\nगुरु बिन लखै न सत्य को गुरु बिन मिटै न दोष\n– गंगाधर बनसोडे, पुणे\nनववर्षाची चाहूल (प्रभात open house)\nहरवलेली पाखरे येतील का\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा \nभारताला ‘परफेक्ट’ करण्यासाठी मानसिकताच बदलायला हवी…(प्रभात open house)\nभारताला परफेक्ट बनवण्याची जबाबदारी तरुणांची (प्रभात open house)\nदेश अभिमान हाच धर्म..\n“जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते मजला हवे” (प्रभात..open house)\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/nobody-was-mood-hear-ramdas-athavales-famous-poems-33475", "date_download": "2019-08-25T16:39:52Z", "digest": "sha1:4WPO27ILP4NZSVPBFE2KFUPYI6OK53DT", "length": 7011, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Nobody was in a mood hear Ramdas Athavale's famous poems | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'शीघ्रकवी' रामदास आठवलेंच्या चारोळ्या नको रे बाबा \n'शीघ्रकवी' रामदास आठवलेंच्या चारोळ्या नको रे बाबा \n'शीघ्रकवी' रामदास आठवलेंच्या चारोळ्या नको रे बाबा \nशुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019\nरामदास आठवले यांनी पुढे होत ' मी कविता करू काय' असे विचारले.\nनवी दिल्ली : सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची अर्थसंकल्पीय भाषणाच्या दरम्यान कविता म्हणण्याची इच्छा सदस्यांनी होकार दिला नाही म्हणून अपूर्ण राहिली . मात्र अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी आठवलेंना पुन्हा संधी आहे .\nसंसदेतील आपली उपस्थिती हरप्रकारे अधोरेखित करणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आजही मागे राहिले नाहीत. गोयल आपल्या भाषणात घोषणांचा वर्षाव करत असताना आठवले यांनी राहुल गांधींना उद्देशून वारंवार ' सुनो राहुलजी' असे म्हणत लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न चालविला होता.\nपण राहुल गांधी ऐकायला तयार दिसत नव्हते . भाषणाच्या अंतिम टप्प्यात गोयल यांनी महाराष्ट्रातील कवीच्या पंक्ती आपण सादर करणार आहोत, असे म्हणताच रामदास आठवले यांनी पुढे होत ' मी कविता करू काय' असे विचारले. संसदेतील भाषणांमध्ये आठवलेंच्या चारोळ्या आधीच चर्चेचा विषय असताना ऐन अर्थसंकल्पी भाषणात त्यांनी दाखविलेला उत्साह सभागृहात चांगलाच हशा पिकवून गेला. पण कोणी त्यांना कविता म्हणण्याचा आग्रह केला नाही .\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nरामदास आठवले ramdas athavale अर्थसंकल्प union budget राहुल गांधी rahul gandhi\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/cm-devendra-fadnavis-may-contest-assembly-poll-from-two-constituency-91121.html", "date_download": "2019-08-25T16:15:50Z", "digest": "sha1:OV453T6ZNQJVIFCPUJMCJIBU4ED7ZNPW", "length": 17966, "nlines": 176, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मुख्यमंत्र्यांचा मेगाप्लॅन, मुंबईतूनह�� विधानसभा लढवण्याची शक्यता", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nमुख्यमंत्र्यांचा मेगाप्लॅन, मुंबईतूनही विधानसभा लढवण्याची शक्यता\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय आश्चर्य पाहायला मिळत आहेत. आज एका पक्षात असलेले आमदार उद्या कोणत्या पक्षात असतील हे सांगता येत नाही. तसंच आज एका मतदारसंघातून निवडणूक लढवणारे उद्या दुसऱ्या मतदारसंघातून रिंगणात उतरल्यास आश्चर्य वाटायला नको. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नवं राजकीय गणित मांडण्याच्या तयारीत आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.\nमुख्यमंत्री त्यांच्या नागपूर दक्षिण- पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेतच, शिवाय त्यांच्यासाठी मुंबईतील मतदारसंघाचीही चाचपणी सुरु आहे. मुंबईतील मलबार हिल किंवा मुलुंड यापैकी एक मतदारसंघ मुख्यमंत्री निवडू शकतात. विदर्भाऐवजी महाराष्ट्राचा नेता अशी छबी निर्माण करण्याचा यावरुन प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. नागपूरच्या पारंपारिक मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांना निवडणूक लढवण्यास काहीही अडचण नाही. मात्र ते मुंबईतील कोणता मतदारसंघ निवडतात हे पाहावं लागेल. मुख्यमंत्र्यांसाठी मुंबईतील मलबार हिल हा मतदारसंघ सुरक्षित मानला जात आहे. या मतदारसंघाचं नेतृत्व सध्या मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा करत आहेत.\nजर मुख्यमंत्र्यांना मुंबईतून निवडून आणायचं असेल, तर त्यांना मलबार हिल मतदारसंघातूनच रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत मंगल प्रभात लोढा यांचं पुनर्वसन कुठे करणार हे पाहावं लागेल.\nमहाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होऊ शकतात. ऑक्टोबर महिन्यात विद्यमान सभागृहाचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, विधानसभा न��वडणुकीसाठी शिवसेनेचीही तयारी सुरु झाली आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरु आहे. शिवसेनेनेही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तर भाजपही मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. एकीकडे शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा सुरु असताना, भाजपही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात विकास यात्रा काढणार आहे.\nपंकजा मुंडेंच्या प्रयत्नाला यश, बीडमध्ये वॉटर ग्रीडसाठी कॅबिनेटची मंजुरी\nकोणत्या पक्षात जायचं ते आठवडाभरात जाहीर करणार : नारायण राणे\nपूरग्रस्तांचं कर्ज माफ, 36 हजार घर भाडं, मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा\nपूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात बदल\nअहमदनगरमधील 12 विधानसभा मतदारसंघाचा आढावा\nसंभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन, वंचित आघाडीला कोणतं चिन्ह मिळालं\nभूकंपानंतर उद्ध्वस्त किल्लारी पुन्हा उभारणारा अधिकारी सांगलीत\nतीन दिवसांपासून पुरात अडलेल्या महिनाभराच्या बाळाला वाचवण्यात एनडीआरएफला यश\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्���ा बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/eating-empty-banana-in-the-morning-will-cause-these-3-diseases-away/", "date_download": "2019-08-25T15:51:47Z", "digest": "sha1:R2K2GMTH5AKEVA2RO7BPWBKVPAEGAFCP", "length": 6404, "nlines": 97, "source_domain": "arogyanama.com", "title": "सकाळी रिकाम्या पोटी 'केळी' खाल्ल्याने होतील 'हे' 3 रोग दूर ; जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\nसकाळी रिकाम्या पोटी ‘केळी’ खाल्ल्याने होतील ‘हे’ 3 रोग दूर ; जाणून घ्या\nin Food, तज्ज्ञांचं मार्गदर्शन\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – सकाळी – सकाळी रिकाम्या पोटी केळी खाणे खूप फायदेशीर आहे, यामुळे शरीर स्वस्थ राहते . केळ हे शक्तिवर्धक फळ असल्याने केळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील थकवा कमी होऊन शरीराला नवीन ऊर्जा प्राप्त होण्यास मदत होते. तसेच अनेक प्रकारचे शारीरिक आजार दूर होतात. जाणून घ्या सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास शरीराला होणारे फायदे\n‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती\nकोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या\nगॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या\nसकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने पचनतंत्र सुरळीत राहते. त्यामुळे पोटा संबंधित तक्रारी उद्धभवत नाहीत.\nज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी केळीचे सेवन केले पाहिजे, ज्यामुळे त्यांचे शरीर निरोगी आणि मजबूत राहील. केळीमुळे शारीरिक दुर्बलता कमी होईल आणि वजन वाढेल.\nज्यांच्या चेहर्‍यावर डाग आहेत त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी. त्यामुळे चेहर्‍यावर डाग , मुरूम गायब होतील आणि चेहरा चमकू लागेल.\n'शुगर फ्री ब्लॅक कॉफी' पिण्याचे 'हे' आहेत १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\nकोणत्याही औषधाशिवाय 'या' नैसर्गिक पद्धतीने वाढवा तुमची लैंगिक क्षमता\nकोणत्याही औषधाशिवाय 'या' नैसर्गिक पद्धतीने वाढवा तुमची लैंगिक क्षमता\nजिभेपेक्षा शरीराची गरज पाहा : डॉ. मनगोळी\nअंगावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ फळ आवश्य खा, जाणून घ्या फायदे\nआतापर्यंत ५६ हजार गरजू रुग्णांना मुख्यमंत्री निधीतून मदत\nजाणून घ्या आरोग्यवर्धक ‘जवसाचे’ फायदे\nकेसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान\nदातांचा पांढरा, जिभेचा गुलाबी रंग सांगतो कसे आहे तुमचे आरोग्य\nटॉन्सिलायटिस वर करा ‘हे’ घरगुती उपाय\n तर जाणून घ्या ‘या’ गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AF-%E0%A5%AD%E0%A5%A6", "date_download": "2019-08-25T15:26:57Z", "digest": "sha1:BSPBFW25LQEJZVXALXMWVQZWJH5TCHSF", "length": 23430, "nlines": 378, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारताचा आणि सिलोनचा दौरा, १९६९-७० - विकिपीडिया", "raw_content": "ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारताचा आणि सिलोनचा दौरा, १९६९-७०\n(ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत आणि सीलोन दौरा, १९६९-७० या पानावरून पुनर्निर्देशित)\nऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत आणि सीलोन दौरा, १९६९-७०\nतारीख ३१ ऑक्टोबर – २८ डिसेंबर १९६९\nसंघनायक मन्सूर अली खान पटौदी बिल लॉरी\nनिकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली\nसर्वाधिक धावा अशोक मांकड (३५७) कीथ स्टॅकपोल (३६८)\nसर्वाधिक बळी इरापल्ली प्रसन्ना (२६) ॲशली मॅलेट (२८)\nमालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही.\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर-डिसेंबर १९६९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलिया संघ सिलोनबरोबर एक प्रथम-श्रेणी सामना देखील खेळला.\n१.१ १ला तीन-दिवसीय सामना : पश्चिम विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स\n१.२ २रा तीन-दिवसीय सामना : मध्य विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स\n१.३ ३रा तीन-दिवसीय सामना : उत्तर विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स\n१.४ ४था तीन-दिवसीय सामना : पुर्व विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स\n१.५ ५वा तीन-दिवसीय सामना : दक्षिण विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स\n३ ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिलोन\n३.१ एकमेव प्रथम-श्रेणी सामना : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिलोन\n१ला तीन-दिवसीय सामना : पश्चिम विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स[संपादन]\n३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९६९\nअजित पै २/६१ (२२ षटके)\nगार्थ मॅककेंझी ४/५३ (२५ षटके)\nउदय जोशी १/५५ (२१ षटके)\nपंच: अहमद ममसा आणि बी. सत्यजीतराव\n२रा तीन-दिवसीय सामना : मध्य विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स[संपादन]\nॲशली मॅलेट ३/४२ (१५ षटके)\nकैलास गट्टानी ३/५७ (२३.३ षटके)\nॲशली मॅलेट ७/३८ (२७.१ षटके)\nऑस्ट्रेलियन्स एक डाव आणि ३२ धावांनी विजयी.\nसवाई मानसिंह मैदान, जयपूर\nपंच: जुदाह रुबेन आणि समर रॉय\nनाणेफेक: मध्य विभाग, फलंदाजी.\n३रा तीन-दिवसीय सामना : उत्तर विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स[संपादन]\nसमीर चक्रवर्ती २/९० (२७ षटके)\nएरिक फ्र���मन ६/६३ (२१ षटके)\nअशोक गंडोत्रा ३/११ (११.१ षटके)\nइयान चॅपेल १/१ (३ षटके)\nपंच: व्ही. राजगोपाल आणि हर शर्मा\n४था तीन-दिवसीय सामना : पुर्व विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स[संपादन]\nदिलीप दोशी ४/३९ (३४ षटके)\nॲशली मॅलेट ५/३७ (२० षटके)\nदिलीप दोशी ३/२७ (११ षटके)\nजॉन ग्लीसन ५/२२ (१९.२ षटके)\nऑस्ट्रेलियन्स ९८ धावांनी विजयी.\nपंच: सुनील बॅनर्जी आणि एम.एस. शिवाशंकर\n५वा तीन-दिवसीय सामना : दक्षिण विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स[संपादन]\nलॉरी मेन ४/६७ (३६ षटके)\nभागवत चंद्रशेखर ४/५५ (२० षटके)\nजॉन ग्लीसन २/२९ (१३ षटके)\nइरापल्ली प्रसन्ना ६/११ (१४ षटके)\nसेंट्रल विद्यापीठ मैदान, बंगळूर\nपंच: नागाराजा राव आणि एन.एस. रिषी\nनाणेफेक: दक्षिण विभाग, फलंदाजी.\nमन्सूर अली खान पटौदी ९५\nगार्थ मॅककेंझी ५/६९ (३९ षटके)\nइरापल्ली प्रसन्ना ५/१२१ (४९ षटके)\nजॉन ग्लीसन ४/५६ (३२ षटके)\nरुसी सुर्ती २/९ (४ षटके)\nऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.\nपंच: आय. गोपाळकृष्णन आणि संभुपन\n६ नोव्हेंबर हा विश्रांतीचा दिवस.\nॲलन कॉनोली ४/९१ (३६ षटके)\nश्रीनिवासराघवन वेंकटराघवन ३/७६ (३७ षटके)\nगार्थ मॅककेंझी ३/६३ (३४ षटके)\nपंच: अहमद ममसा आणि बी. सत्यजीतराव\nगुंडप्पा विश्वनाथ (भा) याने कसोटी पदार्पण केले.\n१७ नोव्हेंबर हा विश्रांतीचा दिवस.\n२८ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९६९\nबिशनसिंग बेदी ४/७१ (४२ षटके)\nॲशली मॅलेट ६/६४ (३२.३ षटके)\nबिशनसिंग बेदी ५/३७ (२३ षटके)\nॲशली मॅलेट २/६० (२९ षटके)\nभारत ७ गडी राखून विजयी.\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: आय. गोपाळकृष्णन आणि समर रॉय\nभारतात टी.व्हीवर प्रक्षेपीत केली जाणारी पहिली कसोटी.\n१ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस.\nगार्थ मॅककेंझी ६/६७ (३३.४ षटके)\nबिशनसिंग बेदी ७/९८ (५० षटके)\nॲलन कॉनोली ४/३१ (१६.१ षटके)\nऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.\nपंच: संभुपन आणि जुदाह रुबेन\n१५ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस.\nश्रीनिवासराघवन वेंकटराघवन ४/७१ (३४ षटके)\nमन्सूर अली खान पटौदी ५९\nॲशली मॅलेट ५/९१ (२५ षटके)\nइरापल्ली प्रसन्ना ६/७४ (३१ षटके)\nॲशली मॅलेट ५/५३ (२९.२ षटके)\nऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी.\nमद्रास क्रिकेट क्लब, मद्रास\nपंच: आय. गोपाळकृष्णन आणि बी. सत्यजीतराव\nमोहिंदर अमरनाथ (भा) याने कसोटी पदार्पण केले.\n२६ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस.\nएकमेव प्रथम-श्रेणी सामना : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिलोन[संपादन]\nनील षण्मुखम ५/४७ (२६.५ षटके)\nॲशली मॅलेट ३/३५ (१८.२ षटके)\nनी�� षण्मुखम ३/४३ (१८ षटके)\nजॉन ग्लीसन ३/३२ (१५ षटके)\nकोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो\nपंच: ए. फेलसिंगर आणि एफ.आर.एस. डे मेल\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\n२०१८ · २०१८-१९ · २०१९-२०(वि विंडीज · वि आयर्लंड)\n१९५६-५७ · १९५९-६० · १९६४-६५ · १९६९-७० · १९७९-८० · १९८४-८५ · १९८६-८७ · १९८९-९० · १९९६-९७ · १९९७-९८ · २००१ · २००४ · २००७ · २००८ · २००९ · २०१० · २०१३ · २०१३-१४ · २०१६-१७ · २०१७-१८ · २०१८-१९ · २०१९-२०\n२०१६-१७ · २०१८ · २०१९-२०\n१९२६-२७ · १९३३-३४ · १९५१-५२ · १९६१-६२ · १९६३-६४ · १९७२-७३ · १९७६-७७ · १९७९-८० · १९८१-८२ · १९८४-८५ · १९९२-९३ · २००१-०२ · २००५-०६ · २००८-०९ · २०११ · २०१२-१३ · २०१६-१७\n१९५५-५६ · १९६४-६५ · १९६९-७० · १९७६-७७ · १९८८-८९ · १९९५-९६ · १९९९-२००० · २००३-०४ · २०१० · २०१२ · २०१६-१७ · २०१७–१८\n१९५२-५३ · १९६०-६१ · १९७९-८० · १९८३-८४ · १९८६-८७ · १९९८-९९ · २००४-०५ · २००७-०८ · २०१२-१३\n१९९१-९२ · १९९६-९७ · १९९९-२००० · २००४-०५ · २००५-०६ · २००७-०८ · २००९-१० · २०१५-१६ · २०१९-२०\n१९७२-७३ · १९७५-७६ · १९८२-८३ · १९८६-८७ · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९७-९८ · २००५ · २००७ · २००९ · २०१४ · २०१६ · २०१७-१८\n१९४८-४९ · १९५८-५९ · १९६६-६७ · १९७४-७५ · १९७८-७९ · १९८३-८४ · १९८७-८८ · १९९४-९५ · २००२-०३ · २००६-०७ · २०११-१२ · २०१३-१४ · २०१४-१५ · २०१८-१९ · २०१९-२०(वि अफगाणिस्तान · वि भारत)\n१९९२-९३ · २०००-०१ · २००१-०२ · २०१८-१९ · २०१९-२०\n१९८७ · १९८९ · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९४-९५ · १९९६ · १९९६-९७ · १९९७ · १९९७-९८ · १९९७-९८ · १९९८-९९ · २००३ · २००६ · २०११ · २०१६ · २०२१ · २०२३\n१९४९-५० · १९५०-५१ · १९५३-५४ · १९६४-६५\nइ.स. १९६९ मधील क्रिकेट\nऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे भारत दौरे\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१९ रोजी ००:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3_(%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3)", "date_download": "2019-08-25T15:20:18Z", "digest": "sha1:LB7NYPSS3CN5EDRCF35HKJXGR33EGZ7X", "length": 21978, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्राह्मण (वर्ण) - विकिपीडिया", "raw_content": "\nब्राह्मण (अध्यात्मिक संकल्पना) किंवा ब्राह्मणे (वैदिक मीमांसा काव्य) याच्याशी गल्लत करू नका.\nहा लेख लेखनाम याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ब्राह्मण (निःसंदिग्धीकरण).\nब्राह्मण हा वैदिक हिंदू धर्मातील चातुर्वर्णांपैकी एक वर्ण व जात आहे.\nवेद पाठात्‌ भवेत्‌ विप्रः\nतत्र मित्र न वस्तव्यं यत्र नास्ति चतुष्टयं ऋणदाता च वैद्यश्च श्रोत्रियः सजला नदी ॥\nमराठी भाषांतर - अरे मित्रा - ऋणदाता म्हणजे (अडचणीच्या वेळी) कर्ज देणारा, (आजारी पडल्यावर औषध देणारा) वैद्य, वेद पारंगत ब्राह्मण (म्हणजे श्रोत्रिय) आणि भरपूर पाणी असलेली नदी जिथे हे चार उपलब्ध नसतील तिथे वस्ती करू नकोस. (किंवा करू नये)\nयाशिवाय, जन्मना ब्राह्मणो ज्ञेयः | संस्कारै: द्विज उच्चते ||\nविद्यया याति विप्रत्वम् | त्रिभि: श्रोत्रिय उच्चते ||१||......बहुतेक रघुवंशातील.\nक्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा: | स्वयं जुह्वत एकर्षि श्रद्धयन्तः | तेषामेवैता ब्रह्मविद्यां वदेत | शिरोव्रतं विधिवद्यैस्तु चीर्णम् ||२|| .....मुण्डकोपनिषद\n२ गोत्रे आणि प्रवरे\n३ ऋषी आणि पंथ\nब्राह्मणांचा इतिहास प्राचीन काळतील वैदिक धर्मापासून सुरू होतो. मनुस्मृतीमध्ये आर्यावर्त हे वैदिक लोकांचे स्थान होते अशी नोंद आहे. ब्राह्मणांच्या दिनचर्येचे वेद हे प्राथमिक स्रोत आहेत. ब्राह्मणांतील सर्व संप्रदाय वेदांपासून प्रेरणा घेतात. असे मानण्यात येते की वेद हे अपौरुषेय आणि अनादि असून ते अंतिम सत्यांवर प्रकाश टाकतात. वेदांना श्रुती असे संबोधले जाते कारण परंपरेनुसार पाठांतराने वेद जतन केले गेले. श्रुतींमध्ये चार वेदांशिवाय ब्राह्मणनामक ग्रंथही आहेत.\nगोत्र हे एका पुरुष-पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन \"अपत्यम् पौत्रप्रभृती गोत्रम्\" असे केले आहे. म्हणजे \"मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम\". गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. उदा. कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून सुरू झालेल्या वंशातील लोक होत. बौधायनसूत्रानुसार अगस्त्य, कश्यप, गौतम, जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ आणि विश्वामित्र, या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात.[ संदर्भ हवा ]\nगोत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्��ानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, कुंदिन, पराशर आणि वसिष्ठ. या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे इंद्रप्रमाद भारद्वसू व वसिष्ठ; पराशर गोत्रातील प्रवरे पाराशर्य, वसिष्ठ व शाक्त्य; कुंदिन गोत्राची कौंडिण्य, मैत्रात्रवरुण व वसिष्ठ ही होत.[ संदर्भ हवा ]\nप्रवरे दोन प्रकारची असतात: १> शिष्य-प्रशिष्य-ऋषी-परंपरा आणि २> पुत्रपरंपरा.\nधर्म, सांस्कृतिक परंपरा, आचार व वैदिक विचार यांच्यातील विविधतेमुळे ब्राह्मणांच्यात पुन्हा पोटजाती निर्माण झाल्या. वेदकाळातील ब्राह्मण वेगवेगळ्या वेदाच्या शिकवणीनुसार वेगळे झाले. एकाच शाखेतील विद्वान ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली विविध पंथ निर्माण झाले. या विद्वान ऋषींनी दिलेल्या शिकवणीला सूत्रे असे म्हणतात. प्रत्येक वेदाची स्वतःची सूत्रे आहेत. सामाजिक, नैतिक व कायदे यांच्या सूत्रांना धर्मसूत्रे, विविध धार्मिक विधींच्या सूत्रांना श्रौतसूत्रे तर घरगुती विधींशी संबंधित सूत्रांना गृह्यसूत्रे असे म्हणतात.\nअनेक ब्राह्मणांनी विविध नियम तयार केले. उदा: अंगिरस, अत्रि, आपस्तंब, उषानस्‌, कात्यायन, गौतम, दक्ष, पराशर, बृहस्पती, बौधायन, मनू, यम, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, विष्णू, व्यास, लिखित, शंख, शतताप, संवर्त आणि हरित. या २१ ऋषींनी स्मृतिलेखनाची सुरुवात केली. यातील आपस्तंब, गौतम, बौधायन आणि वसिष्ठ यांच्या स्मृती सर्वांत जुन्या आहेत.\nयास्काच्या निरुक्तात म्हटले आहे की \"ब्रह्मम् जानति इति ब्राह्मणम्\". म्हणजेच ज्याला अंतिम सत्य माहिती आहे तो म्हणजे ब्राह्मण. परंपरेनुसार ब्राह्मण हिंदू समाजातील पुजारी आणि पंडित म्हणून काम करत आले आहेत. आज मात्र ब्राह्मण विविध क्षेत्रात गुंतलेले दिसतात व त्यांची धार्मिक परंपरा आणि संस्कृती ही दैनंदिन जीवनात फार कमी प्रमाणात वापरली जाते.\nखालील श्लोकात ब्राह्मणांची सहा कर्तव्ये दिली आहेत.\nअध्यापनं अध्यययनम् यज्ञम् याज्ञम् तथा दानम् प्रतिग्रहम् चैव ब्राह्मणानामकल्पयात्‌\nशिकणे, शिकवणे, यज्ञयाग करणे, करवून घेणे, दान घेणे व दान देणे ही ब्राह्���णांची सहा कामे आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nब्राह्मण (वर्ण) → ब्राह्मण समाज\nपंचगौड (सारस्वत · · कान्यकुब्ज · · गौड · · उत्कल व मिथिल) · · पंचद्रविड (महाराष्ट्रीय · · आंध्र किंवा तेलगु · · द्राविडी · · कानडी व गुजराथी)\n(१) वित्पावन किंवा कोंकणस्थ · · (२) देशस्थ · · (३) क-हाडे · · (४) देवरूखे · · (५) काण्व · · (६) मैत्रायणी · · (७) सामवेदी · · (८) गोवर्धन · · (९ ) जवळ किंवा खोत · · (१०) कास्त · · (११) किरवन्त किंवा क्रमवंत · · (१२) पळशे · · (१३) सवाशे · · (१४) तिरंगुळ किंवा त्रिगर्त · · (१५) चरक · · (१६) माध्यंदिन · · (१७) जाबाल उर्फ, नार्मद · · (१८) अभीर · · (१९) सोपार · · (२०) खिस्ती · · (२१) हुसेनी · · (२२) कलंकी · ·\n.(१) अनावल, (२) औदीच्य, (३) बलं, (४) भार्गव, (५) भोजक, (६) बोरसाद, (७) खोवीस, (८) दधीच, (९) देसावल, (१०) गयावळ, (११) गिरनारा, (१२) गोंतीवाल, (१३) गोगली , (१४) हरसोला, (१५) जंबु, (१६) झालोरा, (१७) कंडोला, (१८) कपील, (१९) खदायता, (२०)खेडावल, (२१) मेवाड, (२२) मोढ, (२३) मोताला, (२४) नागर, (२५) नंदवाना, (२६) नंदोरा, (२७) नापल, (२८) पालिवाल, (२९) परजिआ , (३०) पुष्करणा, (३१) रायकवाल, (३२) रायस्थल, (३३) रूंडवाल, (३४) साछोरा, (३५) साजोद्रा, (३६) सारस्वत, (३७) सेवक, (३८) श्रीगौड, (३९) श्रीमाळी, (४०) सोमपुरा, (४१) सोरठिआ, (४२) तपोधन, (४३) उदंबरा, (४४) उन्बाल, (४५) वदाद्रा, (४६) वायदा, (४७) वेदांत\nवर्णशालु, कमरूकुलु कर्णमक्कळु, माध्यंदिन, तैलंग, मुरकनाडु, आराध्य, याज्ञवल्क्य, कासरनाडु , वेलनाडु, वेंगिनाडु, वेदिनाडु, तैलंगसामवेदी, रामानुज, माघ्व, नियोगी.\n.ॠग्वेदी, कृष्णयजुर्वेदी, शुक्लयजुर्वेदी, सामवेदी, द्राविडअथर्ववेदी\nकुमे, नागर, कोंकणी, हुबु, गौकर्ण, हविक्, तुलव, अम्मकोडग उर्फ कावेरी, नंबुद्री, पोट्टी, मुत्तडु, एलेडु, पट्टर\nसारस्वत, (महाराष्ट्र ,पंजाब, सिंध, वगैरे )-श्रीकार, बारी, उर्फ बरोवी, रावणजाही शेतपाल, कुवचंद, पोखर्ण, कुडाळदेशकर, इत्यादि . कान्यकुब्ज, उर्फ कनोजी (संयुक्तप्रांत)-मिश्र, शुक्ल, दुबे, पाठक, पांडे, उपाध्ये, चोबे, दीक्षित, वाजपेयी, सर्वरिया इत्यादि. गौड (बंगाल व बिहार)-राधाकुलीन, भंगकुलीन, वौशज, राधीयश्रोत्रीय, वरेंद्र, सत्पशती, वैदिक, अग्रधानी, मैरपोर, रपली, दैवज्ञ, मध्यदोषी, व्यासोक्त, पीरआली, इत्यादी. उत्कल (ओरिसा)-शाशनी, श्रोत्रीय, पंडे, घातीय, महास्थान, कलिंग, इत्यादि. मैथिल-(तिर्हुत, सारण, पुरणिया हे जिल्हे आणि नेपाळनजीकचा प्रदेश), ओझा, ठाकूर, मिश्र, पूर, श्रोत्रीय, भुइहर\nनाट्य गीते · · भाव गीते · · गझल · · देशभक्तीपर गीते · ·\nश्रमगीते: कृषी गीते · · कामगार गीते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/udayanraje-bhosale-interview-on-ramraje-nimbalkar-meeting-mhss-383575.html", "date_download": "2019-08-25T15:35:31Z", "digest": "sha1:Y7WMPZIU5SURQK7PZDLSUL66PTO5427A", "length": 12226, "nlines": 179, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO : मला फक्त शिवी द्यायची बाकी होती? उदयनराजेंनी सांगितलं 'त्या' बैठकीत काय घडलं | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO : मला फक्त शिवी द्यायची बाकी होती उदयनराजेंनी सांगितलं 'त्या' बैठकीत काय घडलं\nVIDEO : मला फक्त शिवी द्यायची बाकी होती उदयनराजेंनी सांगितलं 'त्या' बैठकीत काय घडलं\nनवी दिल्ली, 17 जून : नीरा देवधर कालव्याच्या पाण्यावरून साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यात संघर्ष पेटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत नेमकं काय घडलं याचा खुलासा उदयनराजेंनी केला आहे.\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nमुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव\nVIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'\nVIDEO: राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज\nVIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान\nपृथ्वीचं फुफ्फुस अजूनही जळतंय; अ‍ॅमेझॉनमधल्या नैसर्गिक संपत्तीची राख\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO: मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून 3 साधूंना पट्ट्यांनी अमानुष मारहाण\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO: खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई, इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 10 hours ago\nनाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्व��भिमान' भाजपात विलीन होणार\nमहाराष्ट्र 11 hours ago\nVIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव\nमहाराष्ट्र 12 hours ago\nडोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 12 hours ago\nSPECIAL REPORT: पूरग्रस्तांसमोर आता नवं संकट; शेतात आणि घरात घुसल्या महाकाय मगरी\nमहाराष्ट्र 14 hours ago\nSPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात\nअजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO\nSPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या हाती आता शिवरायांचा भगवा\nधनंजय मुंडेंच्या लेकीने गाजवली सभा, पाहा हा VIDEO\nपुण्यातील दारूड्या महिलेचा आणखी एक VIDEO समोर, जवानांना केली शिवीगाळ\nVIDEO : सेना-भाजपची युती बिनसणार\nमुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO\nVIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nVIDEO : अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे आल्या धावून, फडणवीस सरकारला फटकारलं\nसूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO\nदहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO\nVIDEO : डोळ्याचे पारणे फेडणारी 'स्पेशल' दहीहंडी\nअखेर मनसे सैनिकांनी फोडलीच EVM ची हंडी, पाहा हा VIDEO\nVIDEO : आमच्याकडे डॅशिंग पावडर, मुख्यमंत्र्यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर\nVIDEO: 'मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nबॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ\nवास्तूशास्त्र- प्रगतीसाठी घरातील पडदेही आहेत तेवढेच महत्त्वाचे, कारण...\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/en/94/", "date_download": "2019-08-25T16:24:08Z", "digest": "sha1:TQ2D6FVZW2KSPOZUCJBHWMV5SYOKJPZG", "length": 17286, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "उभयान्वयी अव्यय १@ubhayānvayī avyaya 1 - मराठी / इंग्रजी UK", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » इंग्रजी UK उभयान्वयी अव्यय १\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nतू सुट्टीवर कधी जाणार Wh-- d- y-- g- o- h------\nतूघरी परत कधी येणार Wh-- w--- y-- c--- h---\n« 93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड क���ा\nMP3 मराठी + इंग्रजी UK (1-100)\nएकाच वेळी दोन भाषा कशा शिकायच्या\nपरदेशी भाषा आज वाढत्या प्रमाणात महत्वाच्या ठरत आहेत. बरेच लोक एखादीतरी परदेशी भाषा शिकत आहेत. तथापि, जगात मात्र अनेक मनोरंजक भाषा आहेत. त्यामुळे अनेक लोक एकाच वेळी अनेक भाषा शिकतात. मुलांसाठी द्विभाषिक वाढणे तर एरवी समस्याच नाही. त्यांचा मेंदू आपोआप दोन्ही भाषा शिकतो. जेव्हा ते मोठे होतात तेव्हा काय कुठल्या भाषेतलं आहे हे त्यांना कळतं. द्विभाषिक व्यक्तींना दोन्ही भाषांमधील विशिष्ट वैशिष्ट्ये माहित असतात. ते प्रौढांसाठी वेगळे आहे. त्यांना सहज एकाचवेळी दोन भाषा शिकता येत नाही. जे दोन भाषा एकाच वेळी शिकतात त्यांनी काही नियम पाळले पाहीजेत. प्रथम, दोन्ही भाषांची एकमेकांशी तुलना करणं महत्वाचे आहे. समान भाषा कुटुंब असणार्‍या भाषा अनेकदा अतिशय समान असतात.\nत्यामुळे त्या मिसळू शकतात. त्यामुळे लक्षपूर्वक दोन्ही भाषेचे विश्लेषण करणेच अर्थपूर्ण आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एक यादी करू शकता. तेथे आपण समानता आणि फरकाची नोंद करू शकतो. अशाप्रकारे मेंदूस दोन्ही भाषेचे कार्य प्रखरतेने करण्यास भाग पाडलेले असते. त्या करण्यापेक्षा, दोन्ही भाषेचे वैशिष्टे तो चांगल्या प्रकारे लक्षात ठेऊ शकतो. एखादा प्रत्येक भाषेसाठी वेगळे रंग किंवा फोल्डर देखील वापरू शकतो. त्यामुळे स्पष्टपणे भाषांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यास मदत होते. जर एखादी व्यक्ती दोन असमान भाषा शिकत असेल तर गोष्ट वेगळी आहे. दोन अतिशय भिन्न भाषा मिसळायला काहीच धोका नाहीये. या प्रकरणात, त्या भाषांची एकमेकांशी तुलना करणे घातक आहे. ते एखाद्याच्या मूळ भाषेशी तुलना करणे योग्य राहील. मेंदू जेव्हा तफावत गोष्टी ओळखेल तेव्हा तो अधिक प्रभावीपणे शिकू शकेल. दोन्ही भाषा समान तीव्रतेने शिकणे हे देखील महत्वाचे आहे. तथापि,सैद्धांतिक पातळीवर मेंदू किती भाषा शिकतो याचा फरक पडत नाही…\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम���हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B8_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-08-25T16:49:05Z", "digest": "sha1:D5XT54NJEOZUG4X4D4JRPQVZMOYLLHTZ", "length": 4932, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लोफ्टस वर्सफेल्ड मैदान - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२०१० फिफा विश्वचषक मैदान\nकेप टाउन मैदान (केप टाउन) • इलिस पार्क मैदान (जोहान्सबर्ग) • फ्री स्टेट मैदान (ब्लूमफाँटेन) • लोफ्टस वर्सफेल्ड मैदान (प्रिटोरिया) • बोंबेला मैदान (नेल्सप्रुइट) • मोझेस मभिंदा मैदान (दर्बान) • नेल्सन मंडेला बे मैदान (पोर्ट एलिझाबेथ) • पीटर मोकाबा मैदान (पोलोक्वाने) • रॉयल बफोकेंग मैदान (रुस्टेनबर्ग) • सॉकर सिटी (जोहान्सबर्ग)\nदक्षिण आफ्रिकेतील फुटबॉल मैदाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१४ रोजी ००:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T15:49:05Z", "digest": "sha1:QHGBI4BIGAOPLVXKVK5F6GSUKBYOAEZH", "length": 9416, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "वर्णव्यवस्था | Satyashodhak", "raw_content": "\nसमाज क्रांतीचा द्रष्टा – श्री शाहू राजा\n१७ जुलै १९६८ रोजी मुंबईत पहिल्यांदाच राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी केली गेली. त्यावेळी महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स यशवंतराव मोहितेंनी केलेले अद्वितीय भाषण. पुढील लिंक वर पहा : समाज क्रांतीचा द्रष्टा: श्री शाहू राजा\nशिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग\nअण्णा हजारे द्वारा प्रस्तावित जन लोकपाल विधेयक भारतीय जनतंत्र को खतरा\nआजकल भारत भर में एक ही चर्चा चलाई जा रही है, अण्णा हजारे का जन लोकपाल विधेयक के लिए किया गया अनशन. पुरे देश में ऐसा माहोल बनाया गया जैसे ये आज़ादी की दूसरी लड़ाई हो. अण्णा हजारे महाराष्ट्र के रालेगन सिद्धि नामक एक “गाँव” के सामाजिक नेता है. अण्णा हजारे को इतने दिनों तक\nअण्णा हजारे: द फ्रॉड गांधी\nसध्या जिकडे तिकडे अण्णा हजारे यांच्या उपोषणाची चर्चा सुरु आहे. अण्णा दुसरे गांधी असल्याचा प्रचार प्रसारमाध्यमे करतायत. अण्णा हजारे हे राळेगण सिद्धी या “गावचे” समाजसेवक, गांधींच्या मार्गावर चालणारे अशी त्यांची ख्याती आहे. सध्या २६-११ नंतर मेणबत्त्या मिरवणारे अण्णांसाठी सुद्धा मेणबत्त्या परजून रस्त्यावर आलेले आहेत. अण्णांची प्रमुख मागणी आहे लोकपाल विधेयक. जे भ्रष्टाचाराविरुद्ध थेट कारवाई साठी\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nसह्याद्रीबाणा.कॉम चे प्रकाश पोळ यांचा महात्मा फुलेंची बदनामी का होते हे सांगणारा लेख महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास\nआठवीपर्यंत परीक्षा नाही : एक मनुवादी षडयंत्र\nआठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…\nप्रबोधनकार ठाकरे लिखित प्रचलित हिंदू धर्म () आणि त्यातील परंपरांचे अतिशय कठोर विच्छेदन करणारे जहाल व क्रांतिकारी पुस्तक. स्वतःला हिंदू समजणार्‍या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक… पुढील लिंकवरून डाउनलोड करा: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रता��सिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/nayana-gavit-appointed-and-youth-congrerss-general-secretary-33229", "date_download": "2019-08-25T16:31:13Z", "digest": "sha1:375KISXYW2SNEALXZVFIV7YDIYMQA4YD", "length": 7320, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Nayana Gavit Appointed and Youth Congrerss General Secretary | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयुवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नाशिकच्या नयना गावित\nयुवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नाशिकच्या नयना गावित\nयुवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नाशिकच्या नयना गावित\nशनिवार, 26 जानेवारी 2019\nयेथील जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आणि विविध उपक्रमात आघाडीवर असणा-या युवा नेत्या नयना गावित यांची युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार केला आहे.\nनाशिक : येथील जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आणि विविध उपक्रमात आघाडीवर असणा-या युवा नेत्या नयना गावित यांची युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार केला आहे. यामध्ये राज्यातील बारा युवकांचा सरचिटणीस म्हणून समावेष केला आहे.\nकार्यकारिणीत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आणि उत्तर महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या समन्वयक नयना गावित यांचाही समावेश आहे. नयना गावित यांनी इगतपुरी त्रंबकेश्वरच्या आमदार निर्मलाताई गावित यांच्या विकासाचा पाढा गिरवत आपल्या कुशल नेतृत्वाने राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. जिल्ह्यात पक्षाचा संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/co-operative-bank/", "date_download": "2019-08-25T16:03:49Z", "digest": "sha1:3N42LYGZWVP5JBMIK6KEOGH52L2MANGU", "length": 5642, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Co Operative Bank- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ऑनलाइन गंडा, 67 लाख 88 हजार लुटले\nदी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून ऑनलाइनद्वारे 67 लाख 88 हजार लुटल्याची घटना समोर आली आहे. ही रक्‍कम वेगवेगळ्या 34 खात्यांवर हस्तांतर करण्यात आली आहे.\nस्पेशल स्टोरी May 27, 2017\nअबब, जिल्हा बँकेत जवळपास 3000 कोटींच्या जुन्या नोटा पडून \nमहाराष्ट्र Apr 6, 2017\nउस्मानाबाद जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या रकमेतून 5 कोटी काढले\nजळगाव जिल्हा बँकेत नोटबंदीत 73 लाखांची हेराफेरी, सीईओवर गुन्हा दाखल\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2019-08-25T15:55:07Z", "digest": "sha1:AKZFDLOAZJKBYFH47QTWINMUO2HIX4XV", "length": 5311, "nlines": 193, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जर्मनीचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः जर्मनीचा भूगोल.\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► जर्मनीमधील पर्वत‎ (२ प)\n► जर्मनीमधील नद्या‎ (१५ प)\n► जर्मनीची राज्ये‎ (४ क, १६ प)\n► जर्मनीमधील शहरे‎ (१५ क, ६६ प)\n\"जर्मनीचा भूगोल\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जानेवारी २०१४ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा ���्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%8F/", "date_download": "2019-08-25T16:07:13Z", "digest": "sha1:C3MAIWM4JOWXS7WQJZ2VCICXSVOSW4CK", "length": 12483, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणची आत्महत्या | Dainik Prabhat", "raw_content": "\nमराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणची आत्महत्या\nफेसबुक पोस्ट लिहून रेल्वेसमोर उडी\nऔरंगाबाद – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुकुंदवाडी इथे राहणाऱ्या प्रमोद होरे-पाटील या 31 वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता होती.\nविशेष म्हणजे प्रमोदने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर मराठा आरक्षण मिळावे, यासाठी आत्महत्या करत असल्याची पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट प्रमोद होरेने रविवारी (29 जुलै) दुपारी टाकली होती. फेसबुक पोस्ट पाहून त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, पण त्याचा तपास लागला नाही.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n“चला आज एक मराठा जातोय, पण काही तरी करा, मराठा आरक्षणासाठी करा, जय जिजाऊ…’ आपला प्रमोद पाटील’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तर दुसरी पोस्ट 4.50 वाजता पोस्ट करत त्यात मराठा आरक्षण जीव जाणार असे नमूद केले होते. दुसरी पोस्ट टाकतेवेळी रेल्वे रुळावर सेल्फी काढला होता. अखेर मध्यरात्री मुकुंदवाडी भागात धावत्या रेल्वेखाली उडी घेत त्याने आत्महत्या केली, असे पोलीस तपासात समोर आले आहे.\nगेल्या काही वर्षांपासून प्रमोद होरे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. सतत येणाऱ्या अपयशाने तो दुखी होता. विज्ञान शाखेत पदवीधर असलेल्या प्रमोद विवाहित होता. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. शिवाय त्याला एक मोठा भाऊ असून तो गतिमंद असल्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच हो���ी. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो खचला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तो आंदोलनात सक्रीय होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे आणि मित्राचे म्हणणे आहे.\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nऔरंगाबादमध्ये रहस्यमयी अळ्यांची चर्चा\nजलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरुन औरंगाबाद महापालिकेत राडा\nकेंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील सवलती केल्या रद्द\nऔरंगाबादेत होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग\nऔरंगाबादमध्ये पावसाचे जोरदार आगमन\nशासनाकडून दुष्काळी भागात दिलेल्या सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा\nसरकार पशुपालकांच्या पाठिशी भक्कमपणे उभे – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील\nऔरंगाबादमध्ये मोबाईलच्या बॅटरीसोबत खेळताना स्फोट\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nगुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर जायकवाडी धरण परिसरात हाय अलर्ट\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5200158802021025797&title=Rally%20Of%20NCP&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-08-25T16:25:07Z", "digest": "sha1:5NABRDQY5CQZHAVILJ2HBTQWPK4LH455", "length": 9975, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘राष्ट्रवादी काँग्रेसने कलाक्षेत्राच्या समस्या सोडवाव्या’", "raw_content": "\n‘राष्ट्रवादी काँग्रेसने कलाक्षेत्राच्या समस्या सोडवाव्या’\nपुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसने सांस्कृतिक विभागाद्वारे कलाक्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. कलाकारांवर दडपण न येता त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्यांच्या नैसर्गिक कलागुणांना पोषक वातावरण मिळण्यासाठी कार्यरत रहावे’, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर सांस्कृतिक विभागाच्या मेळाव्यात ते बोलत होते. हा मेळावा बारामती हॉस्टेल येथे झाला. या मेळाव्यात पुणे शहर सांस्कृतिक विभागाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘राष्ट्रवादी’च्या पुणे शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण होत्या.\n‘मोदी सरकारच्या जीएसटी निर्णयामुळे व नोट बंदीमुळे कला क्षेत्राला खूप फटका बसला,’ अशी टीकाही पवार यांनी या वेळी केली.\nराष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्षपदी बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. बाबासाहेब पाटील हे यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीवर कार्यरत होते. निर्माते माणिक बजाज, दरबार बँडचे प्रमुख इक्बाल दरबार यांची शहर संघटकपदी, तर निर्माते नीलेश नवलाखा, अभिनेत्री पूजा पवार, नितीन मोरे, शेखर गरूड, माया धर्माधिकारी यांची शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.\nविधानसभा अध्यक्षनिहाय नियुक्त्या अशा : माधवी मोरे (खडकवासला मतदारसंघ), जुई भगत (कसबा विधानसभा मतदारसंघ), शाल्मीरा पुंड (शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ), शैलेश जाधव (कोथरूड विधानसभा मतदारसंघ), दिलीप मोरे (हडपसर मतदारसंघ), रोहिणी तारे (पर्वती मतदारसंघ), भास्कर नागमोडे, योगेश सुपेकर.\nपुण्यात पालिकेच्या सहकार्याने कलाकार भवन उभारणे, पालिकेची सांस्कृतिक समिती करण्यासाठी आग्रह धरणे, कलाकारांना विशेष वैद्यकीय सुविधा, राज्य सरकारकडून उपचारासाठी अनुदान कार्ड मिळावे, अशा मागण्यांचा पाठपुरावा कर��ार असल्याचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी या वेळी सांगितले.\nTags: NCPPuneAjit Pawarवंदना चव्हाणराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सांस्कृतिक विभागBabasaheb Patilअजित पवारपुणेप्रेस रिलीज\n‘राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम’ ‘राष्ट्रवादी’तर्फे पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश समन्वयकपदी सुहास उभे ‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद ‘महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारू दे’\nगणेशोत्सवात संगीत कार्यक्रमांतून पूरग्रस्तांसाठी निधी; ओम साई मित्रमंडळाचा उपक्रम\nहलक्या विमानातून दोन महासागर ओलांडले; मुंबईच्या आरोहीची कामगिरी\n‘आर्यन्स’चे कर्मचारी, पालक पूरग्रस्तांच्या मदतीला\nपूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे\nअनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग १२\n‘आकांक्षां’पुढती जिथे गगन ठेंगणे\nरेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू\nसंस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा\nनालासोपारा, विरार आणि परिसर...\nपूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2019-08-25T16:19:02Z", "digest": "sha1:2GMSFQ56PJSWQZWGJ7BO37SJR5MNTFS4", "length": 20558, "nlines": 292, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माक्स प्लांक - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपूर्ण नाव माक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लांक\nजन्म एप्रिल २३, १८५८\nमृत्यू ऑक्टोबर ४, १९४७\nडॉक्टरेटचे मार्गदर्शक फिलिप फॉन जॉली\nडॉक्टरेटकरता विद्यार्थी गुस्ताफ लुडविग हेर्त्झ\nख्याती प्लांकचा स्थिरांक, पुंजवादाचा (क्वांटम थिअरीचा) सिद्धांत\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९१८)\nमाक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लांक, ( एप्रिल २३, १८५८ – ऑक्टोबर ४, १९४७) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीचा शोध लावला ज्यातून शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांमधील क्रांतीला सुरुवात झाल���. त्यांना पुंजवादाच्या सिंद्धांताचे जनक समजले जाते व त्यासाठी त्यांना १९१८ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.[१]\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील माक्स प्लांक यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nअ · अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम · फिलिप वॉरेन अँडरसन · आंद्रे-मरी अँपियर · अब्दुस सलाम · अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह · अभय अष्टेकर · लुइस वॉल्टर अल्वारेझ ·\nआ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·\nॲ · एडवर्ड ॲपलटन\nए · लियो एसाकी\nऑ · फ्रँक ऑपनहाइमर\nओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम\nक · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग\nग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक\nच · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह\nज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की\nझ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके\nट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर\nड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर\nत · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ\nथ · जॉर्ज पेजेट थॉमसन\nन · लुई युजीन फेलिक��स नेइल · आयझॅक न्यूटन\nप · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक\nफ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग\nब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक\nम · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर\nय · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू\nर · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन\nल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स\nव · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा\nश · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर\nस · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सी���बान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट\nह · रसेल अ‍ॅलन हल्से · थियोडोर डब्ल्यु. हान्श · वर्नर हायझेनबर्ग · आर्थर आर. फोन हिप्पेल · जेरार्ड एट हॉफ्ट · गुस्ताफ हेर्ट्झ · गुस्ताव लुडविग हेर्ट्झ · कार्ल हेर्मान ·\nइ.स. १८५८ मधील जन्म\nइ.स. १९४७ मधील मृत्यू\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएनएलए ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%9A%E0%A4%81%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T16:41:40Z", "digest": "sha1:NKLC76NZIFBSBRRWSFYVOS6JOKMDAAA7", "length": 4786, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n२२:११, २५ ऑगस्ट २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर���चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nऑस्ट्रेलिया‎; १३:०९ -५०‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ →‎भूगोल खूणपताका: दृश्य संपादन PHP7\nऑस्ट्रेलिया‎; १३:०८ +९२५‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: दृश्य संपादन PHP7\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/world-cup-2019", "date_download": "2019-08-25T15:18:03Z", "digest": "sha1:UFOUG776YUBZ5NPWIMZZ2DIBKPZT6ND5", "length": 16143, "nlines": 167, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "world cup 2019 Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nWorld Cup मधील पराभवानंतर उदासीन वाटायचं, कोहलीच्या भावना\nविश्वचषकात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर पुढचे काही दिवस सकाळी उदासीन वाटायचं, अशा भावना कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केल्या आहेत.\nरोहितसोबतच्या वादावर विराट कोहली म्हणतो…\nविश्वचषकानंतर विराट आणि रोहितमध्ये काहीतरी खटके उडाल्याचं पाहायला मिळत होतं. यासर्वांवर अखेर विराटने मौन सोडलं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने या मुद्यावर भाष्य केलं.\nविश्वचषकातील पराभवानंतरही विराट कोहलीच कर्णधार असल्याने सुनिल गावस्कर नाराज\nमाजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी विश्वचषकातील सेमीफायनल सामन्यात भारताच्या पराभवानंतरही विराट कोहलीच्या कर्णधार असण्यावर आक्षेप घेतला आहे. कोहलीला पुन्हा कर्णधारपद सोपवण्यापूर्वी अधिकृत बैठक होणे गरजेचं होतं, असं मत त्यांनी मांडलं.\nपाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरची तडकाफडकी निवृत्ती\nपाकिस्तानचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. 27 वर्षीय आमीरने (Mohammad Amir) कसोटी क्रिकेटला (Test Cricket) अलविदा केला आहे.\nटीम इंडियाची झाडाझडती, खेळाडूंच्या बायको-प्रेयसींच्या खर्चाचा तपशील मागवला\nसीओएच्या या निर्णयाने केवळ बीसीसीआयचे अधिकारीच नव्हे तर लोढा समितीही आश्चर्यचकीत आहे. याप्रकरणी आता लोकपाल डी के जैन यांनीच निवृत्त घ्यावा, असं निवृत्त न्यायमूर्ती आर एम लोढा म्हणाले.\n‘ओव्हर थ्रो’ प्रकरणावर अखेर आयसीसीने मौन सोडलं\nविश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ओव्हर थ्रो प्रकरणावरुन आयसीसीवर (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.\nधोनीने निवृत्ती घ्यावी ही कुटुंबीयांचीही इच्छा, धोनीच्या प्रशिक्षकांचा दावा\nटीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेवर जोरदार खल सुरु आहे. धोनीने निवृत्त व्हावं असं अनेकजण म्हणत आहेत, तर धोनीने अजून खेळत राहावं, असाही एक मतप्रवाह आहे.\nइंग्लंडला ओव्हर थ्रोच्या 5 ऐवजी 6 धावा दिल्या, सर्वात मोठ्या अम्पायरकडून प्रश्नचिन्ह\nआयसीसीच्या नियमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. तर दुसरीकडे पूर्ण विश्वचषकात पंचांच्या खराब कामगिरीचा अनुभव आलाय. आयसीसीचे सर्वोत्कृष्ट पंच सायमन टफेल यांनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ज्या ओव्हर थ्रोवर इंग्लंडला 6 धावा दिल्या, त्या जागी फक्त 5 धावा होत्या, असं त्यांचं म्हणणं आहे.\nधोनीने निवृत्ती न घेतल्यास, BCCI भाग पाडणार\nटाईम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “धोनीला आता टीममध्ये जागा मिळणार नाही, अशा परिस्थितीत धोनीला स्वत:ला निवृत्ती जाहीर करावी लागेल”\nधोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे’\nविश्वचषक 2019 चा अंतिम सामना आतापर्यंतच्या सर्वाधिक रोमांचक अंतिम सामन्यांपैकी एक ठरला. ह्रदयाचे ठोके बंद करणाऱ्या या सामन्यात नशीबने इंग्लंडची साथ दिल्याने न्यूझीलंडचा पराभव करत इंग्लंड विश्वविजेता ठरला.\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळा��� माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/life-in-local-part-3-love-story-ends-mn-358406.html", "date_download": "2019-08-25T15:50:46Z", "digest": "sha1:WZIE5FK6CWC6IGXDM22UG4OJ7ZQLHEKX", "length": 21113, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३) Life in local part 3 love story end mn | Lifestyle - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nLife in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)\nदारू- सिगरेटपासून तुम्ही मुलांना असं ठेवू शकता दूर\nEx ला सोशल मीडियावर स्टॉक करणं सामान्य गोष्ट आहे\nResearch: पती सोबत असेल तर कमी होतं Labour Pain\nमान दुखीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार\nएकटे राहणारे असतात इंटेलिजेंट\nLife in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)\nमी तिच्या आयुष्यातला खलनायक झालो होतो.. पण ती आजही माझ्या आयुष्यातली नायिका आहे.\nमाझे हे शब्द ऐकताच तिचा आवाज कापायला लागला. माझ्या प्रत्येक वाक्यानंतर तिचा एकच प्रश्न होता, तुझ्यावर प्रेम केलं हे चुकलं का रे माझं ती प्रत्येक मार्गाने माझं मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. पण मी मात्र दगड झालो होतो. 'मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू म्हणशील तर मी नोकरी सोडते. मला नकोय करिअर... मला फक्त तू हवा आहेस. तुझ्या आईशी मी बोलू का एकदा.. मला एक संधी दे... सर्व नीट होईल... का असा वागतोस...\nतिच्या प्रत्येक वाक्याने माझ्या मनाला पाझर फुटला होता. पण, काहीही झालं तरी तो मी तिला दाखवत नव्हतो. मी काहीच बोलत नाही हे लक्षात आल्यावर तिने तिने विचारलं, 'केव्हा भेटतोयस' मीही काही उत्तर द्यायचं म्हणून लवकरच असं सांगितलं. पण खरं सांगायचं तर मला भिती होती की तिला पाहिल्यावर मी माझं मत बदलेन.. आता भेटलो तर तिला इथून घेऊन जायला मी मागे- पुढे पाहणार नाही. जगाची फिकीर करणार नाही. एवढंच काय तर मी माझा बँक बॅलन्सही तपासून पाहिला. पण साहजिकच पैसे अपुरे होते. शिवाय, या गोष्टी चित्रपटात चांगल्या वाटत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र कठीण असतात याची जाणिवही होती. पण काय करणार जेव्हा गोष्ट प्रेमावर येते तेव्हा माणूस सर्व काही करायला तयार असतो. माझंही असंच काही झालं होतं.\nLife in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)\nमी तिला भेटायचं नाही असं निश्चित केलं. मधल��या काळात केव्हातरी फोन, मेसेज सुरू होते. पण, अजूनही तिला भेटायची माझ्यात हिंमत होत नव्हती. अखेर दोन महिन्यांनी तो तिला भेटला. ती प्रचंड रागावली असल्याचं मला दिसत होतं. हे दोन महिने तिच्यासाठी कसे गेले असतील याचीही कल्पना होती. पण माझ्याकडेही काही पर्याय नव्हता. मी तिला चहा, कॉफीसाठी विचारलं पण तिने नकार दिला. दोन महिन्यांपूर्वी ढसाढसा रडणारी ती आज मला खंबीर वाटली.\nथेट विषयाला हात घालत मी म्हणालो 'हो माझं चुकलं..' यावर चेहऱ्याचे हावभावही न बदलता ती म्हणाली, 'याच्या पुढे काहीतरी बोल रे ५ मिनिटांत बोल. मला ट्रेन आहे.' माझा फक्त तिला पाहण्यात वेळ निघून गेला. ती बाय म्हणत निघून गेली, मी मात्र २ मिनिटं तिथेच थांबलो. थोड्या वेळाने तिला फोन केला. तिने विचारलं, 'आता काय राहिलं ५ मिनिटांत बोल. मला ट्रेन आहे.' माझा फक्त तिला पाहण्यात वेळ निघून गेला. ती बाय म्हणत निघून गेली, मी मात्र २ मिनिटं तिथेच थांबलो. थोड्या वेळाने तिला फोन केला. तिने विचारलं, 'आता काय राहिलं' 'काही नाही एकदा शेवटचं तुला पाहीन म्हणतोय' 'काही नाही एकदा शेवटचं तुला पाहीन म्हणतोय' 'नको, तू जा' 'नको, तू जा त्याचा काहीही उपयोग नाही. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि मलाही देऊ नकोस. जेवढा दिलास तेवढा खूप झाला.' त्याचवेळी आमच्या नेहमीच्या स्टेशनवरची रेल्वेची अनाउन्समेन्ट सुरू झाली.\nमी तरीही तिला विचारत होतो. ती जवळच कुठेतरी आहे हे मला कळलं होतं. लोकल येत होत्या, जात होत्या. सारे प्लॅटफॉर्म मी पालथे घातले पण ती कुठे दिसली नाही. पण, तरीही मी प्रयत्न सोडले नाहीत. शेवटी ती दिसली. ट्रेनच्या दारात उभी होती. एकीकडे फोन सुरूच होता. ट्रेन तिथूनच सुटणार असल्यामुळे प्लॅटफॉर्मवरून निघायला किमान ५ मिनिटं तरी होती. मी तिला पाहिलं आणि म्हणालो, 'इथे पाहा...' दोघांची नजरानजर झाली. मी होती नव्हती ती सगळी शक्ती एकवटून धावत तिच्यापर्यंत पोहोचलो.\nLife in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)\n'मागे हो, लेडिज डब्बा आहे. उगाच शिव्या खाशील.' मी फक्त तिला पाहत राहिलो.. मला काहीच बोलायचं नव्हतं मला तिला फक्त डोळे भरून पाहायचं होतं. दोघांच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं. ऊर भरून आला होता... कंठ दाटून आला होता... दोघं केव्हाही कोसळतील अशी स्थिती असताना ट्रेन सुटली.. ती दारातून मागे पाहत होती तर मी पायातले प्राणच गेल्याप्रम��णे पुढचे कितीतरी तास तिथेच उभा होतो. शिवाय नियतीचा खेळ तो पाहा.. त्याच लोकलच्या साक्षीनं मी तिला प्रेमाची कबुली दिली होती आणि याच लोकलच्या साक्षीनं आमचं निस्वार्थी आणि निरागस प्रेम संपलं होतं...\nमी आजही अनेकदा त्या वेळेत त्याच प्लॅटफॉर्मवर जातो.. ती एकदा तरी दिसेल अशी भाबडी आशा मनात असते.. पण त्या दिवसानंतर ती मला कधीच दिसली नाही. मी तिच्या आयुष्यातला खलनायक झालो होतो.. पण ती आजही माझ्या आयुष्यातली नायिका आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2019-08-25T17:07:42Z", "digest": "sha1:QCHTLL2XFGYJKATMBF7YEW6SWYLAPOBF", "length": 8682, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुन यात-सेन - विकिपीडिया", "raw_content": "\nहे चिनी नाव असून, आडनाव सेन असे आहे.\nसन यत-सेन (मराठी लेखनभेद: सुन यात-सन ; चिनी: 孫逸仙 ; फीनयिन: Sūn Yìxiān ; वेड-जाइल्स: Sun I-hsien ; कांतोनी: Sun Yat-sin ) (१२ नोव्हेंबर, इ.स. १८६६; श्यांगषान, क्वांग्तोंग, चीन - १२ मार्च, इ.स. १९२५ ; पेइचिंग, चीन) हा चिनी क्रांतिकारक व चीनच्या प्रजासत्ताकाचा अध्यक्ष होता. चिनी साम्राज्यावरील छिंग घराण्याच्या अमलाविरुद्ध इ.स. १९११ साली झालेल्या लोकशाहीवादी आंदोलनाचा हा प्रणेता होता. इ.स. १९१२ साली चीनचे प्रजासत्ताक स्थापन झाल्यावर नवनिर्मित प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा याच्यावर सोपवण्यात आली. इ.स. १९१९ साली स्थापलेल्या कुओमिंतांग पक्षाचा हा सहसंस्थापक व पहिला पक्षनेता होता. साम्राज्योत्तर काळात चीनचे एकीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला सुन तायवान सामुद्रधुनीच्या दोन्ही किनार्‍यांवरील समाजांत महनीय मानला जाणारा इ.स.च्या २०व्या शतकातील एकमेव चिनी राजकारणी आहे. याला चीनच्या प्रजासत्ताकात \"राष्ट्रपिता\", तर चीनच्या जनता-प्रजासत्ताकात \"लोकशाहीवादी क्रांतीचा प्रणेता\" मानले जाते.\n\"चीनच्या प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षीय कार्यालयाचे संकेतस्थळ (इंग्लिश आवृत्ती) - सुन यात-सेन याचे लघुचरित्र\" (इंग्लिश मजकूर).\n\"डॉ. सुन यात-सेन राष्ट्रीय स्मारक सभागृह, तायवान - अधिकृत संकेतस्थळ\" (चिनी व इंग्लिश मजकूर).\nडॉ सन-यत-सेन हा चीनला नवीन दिशा प्राप्त करून देणारा महान निस्वार्थी देशभक्त होता त्याने देशात अनेक सुधारणा आणि देशाला प्रजकासत्ता करण्यासाठी अथक प्रयत्न केले या त्याच्या कार्यलाच खऱ्या अर्थाने क्रांतीची झलक दिसते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१९ रोजी १०:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-25T15:16:49Z", "digest": "sha1:E6PUJTIGHTCD7C2XPCAOLG7QPVRQN25E", "length": 10326, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार | Dainik Prabhat", "raw_content": "\nअफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार\nपुणे – पूर्वी झालेल्या भांडणातून अफगाणिस्तान देशातील दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या अफगाणिस्तान येथीलच एकावर चाकूने वार करून त्याला गंभिररीत्या जखमी केले. कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम रोडवर बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.\nअहमदजान नज्मोद्दिन नज्म (वय 26, रा. सर्वोदय सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा मूळ अफगाणिस्तान) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी रिदवान आजीजी (वय 24, रा. कोंढवा खूर्द) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अफगाणिस्तानमधील निमातुल्ला अहमदी आणि मंजुर अहमद या युवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यार्दी त्याचा मित्र आणि दोघे आरोपी हे मुळचे अफगाणिस्तान येथील आहेत. ते पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत. आरोपी निमातुल्ला, मंजुर अहमद आणि फिर्यादी रिदवान आजीजी यांच्यामध्ये पूर्वी भांडणे झाली होती. बुधवारी दि. 25 जुलै रोजी रात्री अहमदजान नज्म हा त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीसोबत कोंढव्यातील एनआबीएम रोड येथे गेला होता.\nलॅटीट्युड सोसायटी समोरील रस्त्यावर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा दोघा आरोपींसोबत वाद झाल्याने दोघा आरोपींनी नज्म यांना शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच चाकूने वार करून त्याला गंभीररित्या जखमी केले. या प्रकाराची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक पंकज पवार हे करीत आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभ��सरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF-%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-25T16:02:28Z", "digest": "sha1:FEARJT4CDWLAN6T7YLAS5FCIJO2INILI", "length": 9176, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माजी जि. प. अध्यक्ष नारायणराव पवार यांचे निधन | Dainik Prabhat", "raw_content": "\nमाजी जि. प. अध्यक्ष नारायणराव पवार यांचे निधन\nभुईंज, दि. 26 (वार्ताहर) – कॉंग्रेसच्या विचारसरणीचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नारायण राव पवार (वय 85) यांचे गुरुवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. नारायण पवार जिल्हाभर अण्णा या नावाने परिचित होते. जिल्ह्यातील एक स्पष्टपणे बोलणारा व पारदर्शी म्हणून त्यांची ओळख होती.\nशेती, कुस्ती व समाजकारणाची आवड असलेल्या अण्णांनी सरपंच पदापासून ते पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अशी राजकीय वाटचाल केली. किसनवीर कारखान्याचे संचालक, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदार कार्य पार पाडले. त्यांच्या पश्‍चात मुलगा रमेश पवार, पुतणे जयवंत पवार, महान महाराष्ट्र केसरी माणिक पवार यांच्यासह मुली, जावई, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिंधवली येथे कृष्णा नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस स���ंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nगुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर जायकवाडी धरण परिसरात हाय अलर्ट\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/varkari-mumbai-news-15299", "date_download": "2019-08-25T15:40:24Z", "digest": "sha1:DEQPM6USCN2QMUR7AZAZXWHFCDNEP7PY", "length": 10999, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "varkari mumbai news | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवारकऱ्यांचे सरकारविरोधात पुढील महिन्यात भजन आंदोलन\nवारकऱ्यांचे सरकारविरोधात पुढील महिन्यात भजन आंदोलन\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nमुंबई : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीतील राजकीय पुढाऱ्याच्या नियुक्तीस थेट आक्षेप घेत ही समितीच बरखास्त करण्याची मागणी वारकरी संघटनांनी केली आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 ऑक्‍टोबरला आझाद मैदान येथे अभिनव अशा भजन आंदोलनाचा इशारा शनिवारी श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनांनी दिला आहे.\nमुंबई : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीतील राजकीय पुढाऱ्याच्या नियुक्तीस थेट आक्षेप घेत ही समितीच बरखास्त करण्याची मागणी वारकरी संघटनांनी केली आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 ऑक्‍टोबरला आझाद मैदान येथे अभिनव अशा भजन आंदोलनाचा इशारा शनिवारी श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनांनी दिला आहे.\nमुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला बंड्यातात्या कराडकर, राजाभाऊ चोपदार, रामेश्वर शास्त्री महाराज ,ज्ञानेश्वर महाराज जळगावकर , पांडुरंग महाराज घुले आणि ऍड. माधवी निगडे आदी वारकरी संप्रदायातील पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही भजन कीर्तन करणारी माणसे आहोत. आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका असे खडे बोल राज्य सरकारला सुनावले.\nवारकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरावरील बडव्यांची अनिर्बध सत्ता न्यायालयाच्या निर्णयामुळे संपुष्टात आली. मात्र राज्य सरकारने 3 जुलै 2017 रोजी नवीन समिती नेमताना वारकऱ्यांना बाजूला सारले . ही समिती नेमताना वारकरी संप्रदायाशी संबधित सर्व पदाधिकारी असतील असे वाटत होते. परंतु या समितीमध्ये दोन वारकरी तर अन्य दहा जणांचा वारकरी संप्रदायाशी काही संबंध नाही त्यामुळे ही विद्यमान समिती बरखास्त करून नवीन समिती नेमावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 ऑक्‍टोबरला भजन आंदोलन करणार असून राज्यभरातून एक लाख वारकरी या आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती बंड्यातात्या कराडकर यांनी दिली.\nशिर्डी देवस्थान, पश्विम महाराष्ट्र देवस्थान प्रभादेवीचे श्री सिद्धिविनायक मंदिर आदी देवस्थानावर राज्य सरकार समिती नेमते ,तो सरकारचा अधिकार आहे मात्र राज्यातील कष्टकरी बहुजनांचे दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीपासून वारकऱ्याना दूर का ठेवले यावरून वारकरी संघटनांनी उघड नाराजी व्यक्त केली. आम्ही जर 50 जणांची यादी दिली तर सरकारने त्यातील कोणत्याही 9 जण निवडले तर आमचा आक्षेप असणार नाही याकडे त्यानी लक्ष वेधले.\nसदाभाऊ - देशमुखही वारकऱ्यांना विसरले\nआषाढी एकादशीला आम्हाला सोलापूरचे मंत्री सुभाष देशमुख आणि कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आश्वासन दिले होते की मंदिर समिती बरखास्त करा ही समस्त वारकऱ्यांची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचवू. परंतू, आजतागायत देशमुख -खोत किंवा सरकारच्या वतीने आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही अशी खंत राजाभाऊ चोपदार यांनी व्यक्त केली. या प्रश्नावर आता आम्ही सरकार दरबारी जाणार नाही ,सरकारने आमच्याकडे यावे असे रामेश्वर महाराज यांनी यावेळी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपंढरपूर सुभाष देशमुख सदाभाऊ खोत\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/aamir-khan-daughter-ira-khan-dance-video-with-boyfriend-mishaal-kirpalani-viral-on-social-media-mhmj-386279.html", "date_download": "2019-08-25T15:29:17Z", "digest": "sha1:DTYKYFJFCCZXX7VQZC2YKXVPFPW4ZWWF", "length": 18181, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बॉयफ्रेंडसोबत आमिर खानच्या लेकीचा रोमँटिक डान्स, VIDEO व्हायरल | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nबॉयफ्रेंडसोबत आमिर खानच्या लेकीचा रोमँटिक डान्स, VIDEO व्हायरल\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nPM मोदींच्या भेटीनंतर परदेशातील 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराचे पुर्नबांधणी\nबॉयफ्रेंडसोबत आमिर खानच्या लेकीचा रोमँटिक डान्स, VIDEO व्हायरल\nAamir Khan Daughter Ira Khan : काही दिवसांपूर्वीच फॅन्सच्या प्रश्नांची उत्तरं देताना इरानं ती मिशालसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता.\nमुंबई, 28 जून : बॉलिवूडचे स्टार किड्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात. कोणी सोशल मीडियामुळे तर कोणी त्यांच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहेत. मात्र यात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे काही दिवसांपूर्वीच इरानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता त्यांचा रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\n‘दबंग 3’ : विनोद खन्नांच्या जागी ‘हा’ अभिनेता साकारणार सलमानच्या वडिलांची भूमिका\nसोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इरा आणि मिशाल कपल डान्स करताना दिसत आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत त्यांचे काही कॉमन फ्रेंडसुद्धा आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना इरानं त्याला, 'मला फक्त तुझ्यासोबत डान्स करायचा आहे'असं कॅप्शन दिलं आहे. इरा नेहमीच मिशाल सोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसते. या आधीही तिनं मिशालसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण काही दिवसांपूर्वीच फॅन्सच्या प्रश्नांची उत्तरं देताना इरानं ती मिशालसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता.\nकॅनडात अक्षय कुमारची आहे चक्क पूर्ण टेकडी, त्याची मालमत्ता वाचून बसेल धक्का\nकरण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये आमिर खाननं इरा आणि जुनैत दोघंही बॉलिवूड पदार्पण करू इच्छित असल्याचं सांगितलं होतं. मुलगा जुनैदला अभिनेता व्हायचं आहे तर इराला मात्र फिल्म मेकिंगमध्ये रुची आहे. इरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. मागील वर्षी रमजानच्या काळआत इरासोबत शेअर केलेल्या एका फोटोमुळे आमिरला टीका सहन करावी लागली होती. सध्या आमिर खान त्याचा आगामी सिनेमा लाल सिंह चढ्ढाच्या तयारीत व्यग्र आहे. हा सिनेमा 1994 मध्ये आलेल्या टॉम हॅक स्टारर हॉलिवूडपट ‘द फॉरेस्ट गम्प’चा हिंदी रिमेक आहे.\nVIDEO : निकच्या सतर्कतेमुळे मोठ्या दुर्घटनेतून वाचली प्रियांका चोप्रा\nमुंबईकरांनो पाणी जपून वापरा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/article-165085.html", "date_download": "2019-08-25T15:29:57Z", "digest": "sha1:IGWOW5V2ZFSCFSCVLF3CRDFHJCTQ7UDF", "length": 4567, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राणेंच्या घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष", "raw_content": "\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nराणेंच्या घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष\nभारताची चॅम्पियन सि��धू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nandurbar-s13p01/", "date_download": "2019-08-25T15:34:40Z", "digest": "sha1:YPWCYQNKIC5SEQRGKYQVJXEUUIFJ322V", "length": 5799, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nandurbar S13p01- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nनंदुरबार लोकसभा निवडणूक : डॉ. हीना गावित VS के. सी. पाडवी, जोरदार टक्कर\nउत्तर महाराष्ट्रातली नंदुरबारची जागा आदिवासीबहुल आहे. भाजपने इथे विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे उमेदवार के. सी. पाडवी यांनी त्यांना जोरदार आव्हान दिलं आहे.\nगतिमंद तरुणाने स्ट्रेचरवर जाऊन केलं मतदान, पार पाडलं राष्ट्रीय कर्तव्य\nभाजपमधील बंड थांबवण्यात वरिष्ठांना अपयश, हिना गावितांच्या विरोधात हायकोर्टात याचिका\nराज्यात एका जागेवर भाजपचा उमेदवार बदलणार \nलोकसभा 2019: 'आमची राजकीय कारकिर्द संपुष्टात येईल'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T16:23:26Z", "digest": "sha1:54MKABX2WP35S7QCDZGXTO7LLUX5LNM3", "length": 20245, "nlines": 251, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पिएर क्युरी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपूर्ण नाव पिएर क्युरी\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nपिएर क्युरी हे शास्त्रज्ञ आहेत.\n१ जन्म व बालपण\n४ संशोधन व कार्य\nपिएर क्युरी यांचा जन्म १५ मे १८५९ या दिवशी पॅरिस येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव युजीन असे होते. त्यांचे वडील व आजोबा हे दोघही डॉक्टर होते. त्यांच्या आईचे नाव सोफी असे होते. त्यांना जॅक नावाचा एक भाऊ होता. पिएर क्युरी हे शाळेत गेलेच नाही. त्यांना युजीन आणि सोफी यांनी घरीच शिक्षण दिले. पिएर क्युरी यांना लहानपणी प्रत्येक विषयाच्या मुळाशी जायला आवडत.\nपिएर क्युरी हे शाळेत गेले नाहीत. त्यांना युजीन आणि सोफी यांनी घरीच शिक्षण दिले. नंतर त्यांना खासगी शिकवणी लावली. ते वयाच्या १६ व्या वर्षी बी.एस्सी. आणि १८ व्या वर्षी एम.एस्सी झाले.\nपिएर क्युरी यांचा विवाह नोबेल पुरस्कार प्राप्त मेरी क्युरी यांच्याशी २६ जुलै १८९५ साली झाला.\nपिएर आणि जॅक या दोघांनी मिळून पिझो इलेक्ट्रिक क्वार्ट्झ चा शोध लावला. पिझो क्वार्ट्झ इलेक्ट्रोमीटर चे उपकरण तयार केले. पिएर क्युरी यांनी क्युरी स्केल नावाची मोजमापपट्टीही तयार केली.\n१९०६ साली पिएर क्युरी यांचा अपघाती मृत्यू झाला.\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील पिएर क्युरी यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nअ · अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम · फिलिप वॉरेन अँडरसन · आंद्रे-मरी अँपियर · अब्दुस सलाम · अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह · अभय अष्टेकर · लुइस वॉल्टर अल्वारेझ ·\nआ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·\nॲ · एडवर्ड ॲपलटन\nए · लियो एसाकी\nऑ · फ्रँक ऑपनहाइमर\nओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम\nक · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग\nग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक\nच · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह\nज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की\nझ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके\nट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर\nड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर\nत · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ\nथ · जॉर्ज पेजेट थॉमसन\nन · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन\nप · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक\nफ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग\nब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकह���उस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक\nम · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर\nय · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू\nर · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन\nल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स\nव · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा\nश · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर\nस · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट\nह · रसेल अ‍ॅलन हल्से · थियोडोर डब्ल्यु. हान्श · वर्नर हायझेनबर्ग · आर्थर आर. फोन हिप्पेल · जेरार्ड एट हॉफ्ट · गुस्ताफ हेर्ट्झ · गुस्ताव लुडविग हेर्ट्झ · कार्ल हेर्मान ·\nइ.स. १८५९ मधील जन्म\nइ.स. १९०६ मधील मृत्यू\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएनएलए ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/indian-cities-which-have-topmost-gdp/", "date_download": "2019-08-25T16:33:50Z", "digest": "sha1:5UPVH6DFWOB43GXJDDEJB2QOUPLOIBNQ", "length": 14323, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जाणून घ्या कोणती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजाणून घ्या कोणती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nभारत देश एक असा देश आहे, ज्यावर परदेशी आक्रमणकर्त्यांनी खूप वर्ष राज्य केले. पण आजही आपला भारत देश एक शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो.\nदारिद्र्य, भ्रष्टाचार, कुपोषण आणि अपुरी सार्वजनिक आरोग्य सेवा यांसारख्या आव्हानांचा सामना करत असून देखील स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने ही आव्हाने खूप चोखपणे पार पाडली आहेत.\nआपल्या भारत देशाचा क्षेत्रफळानुसार सातव्या क्रमांक लागतो. लोकसंख्येमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि लोकशाही असलेला सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे.\n२०१७ च्या आकडेवारीनुसार भारताचा अर्थव्यवस्थेत जगामध्ये सहावा क्रमांक लागतो. आज आपण भारतामधील सर्वात जास्त जीडीपी (ग्रॉस डॉमेसटिक प्रोडक्ट) असलेल्या शहरांबद्दल जाणून घेणार आहोत…\nमुंबई ही भारताची आर्थिक, व्यवसायिक आणि मनोरंजनाची राजधानी आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांपैकी एक मुंबई आहे.\nतसेच भारतातील २१.२ मिलियन लोकसंख्येसह दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले महानगरीय क्षेत्र आहे. २०१५ च्या सुमारास मुंबईच्या मेट्रो भागाचा जीडीपी ३६८ बिलियन डॉलर होता.\nदिल्लीची लोकसंख्या ११ मिलियनपेक्षा जास्त आहे. तर संपूर्ण एनसीटीची लोकसंख्या १६.८ मिलियन आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले तिसरे मोठे शहर आहे.\nउत्तर भारतातील दिल्ली सर्वात मोठे व्यवसायिक केंद्र आहे. दिल्ली शहराच्या शहरी भागातील अर्थव्यवस्थेचा जीडीपी १६७ ते ३७० बिलियन डॉलर इतका आहे. त्यामुळे दिल्ली हे भारताचे दुसरे सर्वाधिक उत्पादक मे���्रो क्षेत्र बनले आहे.\nकोलकाता हे शहर हुगली नदीच्या पूर्वेकडे वसलेले आहे. कोलकाता हे कलकत्ता म्हणून ओळखले जाते असे. कोलकाता हे पूर्व भारताचे व्यवसायिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहे.\nकोलकातामधील बंदर हे भारतातील सर्वात जुने बंदर आहे. भारतातील हे तिसरे सर्वात दाट लोकसंख्या असलेले शहर आहे. कोलकाताच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी ६० ते १५० बिलियन डॉलर्स इतका आहे.\nहे भारतातील तिसरे सर्वात जास्त उत्पादनशील महानगरीय क्षेत्र आहे.\nबँगलोर ही भारताची सिलिकॉन व्हॅली किंवा आयटी राजधानी म्हणून ओळखली जाते. इस्रो, इन्फोसिस, विप्रो आणि एचएएल यांसारख्या तांत्रिक संस्थांचे मुख्यालय या शहरामध्ये आहे.\nभारतातील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगाने वाढणारे शहर आहे. बँगलोरच्या मेट्रो भागाच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी ८३ बिलियन डॉलर आहे.\nहैदराबाद हे मोती आणि हिरा व्यापार केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे लाड बाजार, बेगम बाजार आणि सुलतान बाजार अशा प्रकारच्या अनेक पारंपारिक बाजारपेठी अजूनही चालतात.\nया शहराच्या ७४ बिलियन यूएस डॉलरच्या जीडीपी आऊटपुटसह हैदराबाद हे भारतातील पाचवे उत्पादनाचे मोठे शहर आहे.\nचेन्नई हे एक असे शहर आहे, ज्याला परदेशी प्रवासी देखील भेट देतात. २०१५ मध्ये जगातील सर्वात जास्त भेट देणाऱ्या शहराच्या यादीत हे शहर ४३ व्या स्थानावर होते.\nनॅशनल जियोग्राफिकने चेन्नईला अन्नाच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक दिला आहे, या यादीत हे भारतातील एकमेव शहर आहे. चेन्नईच्या मेट्रो भागातील अर्थव्यवस्थेचा जीडीपी अंदाजे ५८.६ ते ६६ बिलियन डॉलर आहे.\nहे शहर साबरमती नदीच्या काठावर वसलेलं आहे. भारतातील सर्वात मोठ्या शहरांच्या यादीत अहमदाबादचा सहावा क्रमांक लागतो. तसेच ती देशातील सातवी मोठी मेट्रो सिटी आहे.\nअहमदाबादची लोकसंख्या ६.३ मिलियनपेक्षा जास्त आहे. तर अहमदाबादचा जीडीपी ६४ बिलियन यूएस डॉलर एवढा आहे.\nदख्खन पठाराच्या पश्चिमेस समुद्रसपाटीपासून जवळपास ५६० मीटर म्हणजेच १८४० फूट उंचीवर पुणे हे शहर आहे. हे शहर सह्याद्री पर्वत रंगांच्या निमुळत्या बाजूवर आहे, ज्या अरबी समुद्राला अडथळा निर्माण करतात.\nहे शहर डोंगराळ भागामध्ये आहे. या शहराची जीडीपी ४८ बिलियन यूएसडी एवढी आहे.\nअशी ही भारतातील सर्वात जास्त जीडीपी असलेली शहरं भारताच्या अर्थव्यवस्थेला ���णखी मजबूत बनविण्यासाठी मोलाचा हातभार लावतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← काश्मीर, पॅलेट गन आणि दात नसलेला सिंह\nबाबासाहेबां इतकेच संविधान निर्मितीचे श्रेय ‘ह्या’ व्यक्तीला देखील द्यायला हवे\nमुंबईकर “बेशिस्त” का आहे वाचा डोळे पाणावणारं (आणि उघडणारं) उत्तर\nऑरगनाईज्ड लूट : अ सरदार मनमोहन यांचं ऑडिट\nचलनातील नाण्यांचा आकार सतत छोटा करत नेण्यामागे एक जबरदस्त कारण आहे\nभारतातील अशीही एक नदी जी फ्री मध्ये देते सोनं ही कोणतीही अफवा नाही हे १००% खरं आहे\nमंगळ ग्रहाभोवती शनीसारख्या rings तयार होणार\nपरीक्षेत उत्तम मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा खालावलेला स्तर, हा दोष कुणाचा\nड्रग्ज मार्केट, स्मगलिंग याबद्दल ऐकून आहात आज प्रत्यक्ष त्या दुनियेची ‘आतील’ माहिती जाणून घ्या\nभारतीय सैन्याबद्दल १३ रंजक गोष्टी ज्या वाचून अभिमानाने ऊर भरून येतो\nस्टीव्हन स्पीलबर्गने सत्यजित रे यांची कथा चोरून तयार केला होता हा जगप्रसिद्ध चित्रपट\nहे १० क्रिकेट स्टेडियम्स एका वेगळ्याच कारणासाठी जगभर प्रसिद्ध आहेत\nहे हिंदू शौर्य का लपवलं जातं : जेव्हा हिंदू राजांनी गझनीच्या सैन्याची धूळधाण उडवली\nसर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (२)\nखुद्द इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्वितीय कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/forestation/", "date_download": "2019-08-25T16:24:05Z", "digest": "sha1:JBTC6QHM7KBKKYVWIWUYMQSA26JK533G", "length": 3735, "nlines": 46, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Forestation Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमृत पतीची आठवण म्हणून तब्बल ७५,००० झाडे लावणाऱ्या महिलेची अभिमानास्पद कहाणी\nजेनेट यज्ञेश्वरन् यांच्या या पर्यावरण पूरक कार्याची दखल बंगळुरु मधील प्रमुख वर्तमानपत्रांनी सुध्दा घेतली आहे.\nह्या मकरसंक्रांतीला – नात्यांचा गुंता सोडवा…\nगुजराती लोक धंद्यात पुढे असण्याची ही कारणे प्रत्येक मराठी माणसाने वाचायलाच हवीत\nमुघलकालीन शिल्पांच्या कौतुकात दुर्लक्षित राहिलेली अस्सल भारतीय स्थापत्याची उदाहरणं\n शास्त्रशुद्ध अभ्यासातून समोर येताहेत ��त्तरं\n“त्रिपुरा टेरर” अर्थात, माणिक सरकार कालखंडातील हिंदूंचा छ्ळ\nदार उघड बये दार उघड – Courier घेऊन Robot आलाय\nहस्तमैथुन करताना लता दीदींचं गाणं\nबॉक्स-ऑफिस म्हणजे काय, आणि त्याला बॉक्स-ऑफिसच का म्हणतात\nअंतराळात जाताना अंतराळवीर पांढऱ्या आणि नारंगी रंगाचेच सूट्स का घालतात\nरक्तदानाने फक्त “दुसऱ्याचा”च फायदा होत नाही जाणून घ्या रक्तदानाचे आश्चर्यकारक फायदे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2015/03/blog-post.html", "date_download": "2019-08-25T16:30:31Z", "digest": "sha1:2YL6NLTNARFLTQY272JKMDDRBQANUAVV", "length": 6799, "nlines": 55, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : मराठी शाळा जागवा आणि जगवा", "raw_content": "\nमराठी शाळा जागवा आणि जगवा\nआज मराठी शाळा ह्या विषयावर लिहायचे कारण हेच की गेल्या बर्याच दिवसापासून वृत्तपत्रांमध्ये मराठी शाळा टिकवा, मराठी शाळा जगवा अस बरच काही वाचायला मिळतंय.. कदाचित माझी मतं सर्वांनाच पटतील अस नाही पण ह्या सर्वांचा सारासार विचार व्हायला पाहिजे म्हणून हे माझ मत…\nमराठी भाषा म्हणजे फक्त संभाषणाच मध्यम नाही… मराठी भाषा हा आपला अभिमान आहे, मराठी हि एक संस्कृती आहे… पण आपल्या महाराष्ट्रातच मराठी शाळा जगवा आणि वाचवा हीं ओरड ऐकायला मिळणे हे आपल दुर्दैव आहे… पण ह्यासाठी फक्त सरकारी धोरण जबाबदार आहे का कि मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये घालणारे पालक कि मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये घालणारे पालक वास्तविक पाहता ह्यासाठी फक्त कोणा एकाला जबाबदार धरता नाही येणार…\nसरकारी धोरणाबरोबर मराठी शाळा सुद्धा काहीप्रमाणात ह्यासाठी जबाबदार आहेत… आज लोकांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांबद्दल जो \"अतिविश्वास\" निर्माण झाला आहे त्याला ह्या लोकांपेक्षा मराठी शाळांचा बेजबाबदारपणा सुद्धा काहीप्रमाणात जबाबदार आहे… एखादे पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात टाकताना त्यांचा विचार हा असतो कि आपल्या पाल्याला उत्तम प्रतीच शिक्षण मिळाव आणि ह्यात त्यांची काही चूक असते अस वाटत नाही… पण आपण तेच दर्जेदार शिक्षण मराठी शाळांमध्ये का नाही देऊ शकत आज जगातल्या लोकांशी स्पर्धा करायची असेल तर आपल्याला इंग्रजी येणं अत्यंत गरजेच आहे पण त्या तोडीच (काही इंग्रजी माध्यमात शिकवल्या जाणार्या इंग्रजी च्या) इंग्रजी भाषेच शिक्षण आपण मराठी शाळात देत आहोत का आज जगातल्या लोकांशी स्पर्धा करायची असेल तर आपल्याला इंग्रजी येणं अत्यंत गरजेच आहे पण त्या तोडीच (काही इंग्रजी माध्यमात शिकवल्या जाणार्या इंग्रजी च्या) इंग्रजी भाषेच शिक्षण आपण मराठी शाळात देत आहोत का हाताच्या बोटावर मोजता यॆतिल अशा काही शाळांमध्ये दर्जेदार इंग्रजी शिकवलं जात पण अनेक शाळांमध्ये इंग्रजी हा विषय सुद्धा मराठीत शिकवला जातो…\nपाल्याच प्राथमिक शिक्षण हे त्याच्या मातृभाषेत झाल तर तो विषय त्या पाल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजतो पण इतर विषयांसोबत जगाशी टक्कर घेताना त्या दर्जाच इंग्रजी भाषेच ज्ञान आपल्या मराठी शाळेत दिल गेल तर मला विश्वास आहे कि पालक स्वताहून मुलांना मराठी माध्यमात शिकायला पाठवतील… फक्त गरज आहे ती सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची… कोणा एका व्यक्तीला, संस्थेला दोष न देता अश्या शाळा निर्माण करू कि मराठी शाळा टिकवा, मराठी शाळा जगवा अशी ओरड करायची गरजच लागणार नाही…\nलेख संपवताना एक उदाहरण द्यावेसे वाटते कि एखाद्या पेपर वर दुसर्यापेक्षा आपली रेख मोठी करण्यासाठी दुसर्याची रेख रबर ने खोडण्यापेक्षा स्वतःची रेख मोठी कशी करता येईल ह्याचा विचार झाला पाहिजे… ह्यापुढे आपण असच काहीस करू आणि स्वतःची क्षमता वाढवू…\nमराठी शाळा जागवा आणि जगवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/manmohan-singh/all/page-3/", "date_download": "2019-08-25T15:54:55Z", "digest": "sha1:BEFQY3T2QJAJDRP5G44OVXCPCYOC7BWV", "length": 7353, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Manmohan Singh- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n...आणि पंतप्रधान मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्याशी हस्तांदोलन केलं \nसंसदेवरच्या हल्ल्याला आज १६ वर्षं झाली.यानिमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांनी आदरांजली वाहिली. याच कार्यक्रमात सत्ताधारी नेत्यांनी आणि विरोधी नेते आवर्जून विचारसूस केली. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हातात हात घेऊन विचारपूस केली.\nपाकिस्तानशी आमचा संबंध जोडल्याबद्दल मोदींनी देशाची माफी मागावी- मनमोहन सिंग\nजीडीपीच्या बाबतीत मोदी सरकार यूपीएशी बरोबरी करू शकणार नाही-मनमोहन सिंह\n'जीएसटी'चं काऊंटडाऊन सुरू, मध्यरात्रीच्या सोहळ्याची जय्यत तयारी\nमनमोहन सिंग यांनी केली विजय मल्ल्याला मदत, भाजपचा आरोप\nनोटाबंदी म्हणजे सामूहिक लूट -मनमोहन सिंग\nमोदी सरकार दिशाहीन ; लोकांना आता मनमोहन सिंग आठवताय, शौरींचा भाजपला अहेर\nमनमोहन सिंग धरणं आंदोलनात\n'मोदी सरकार दिशाभूल करतंय'\n'पंतप्रधानपद स्वतःच्या फायद्यासाठी कधीही वापरलं नाही'\nकोळसा घोटाळाप्रकरण : मनमोहन सिंग यांच्याविरोधातील समन्सला सुप्रीम कोर्टाची स्थगिती\n'आम्ही मनमोहन सिंग यांच्या सोबत'\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://meta.wikimedia.org/wiki/Meta:Babylon/mr", "date_download": "2019-08-25T16:28:50Z", "digest": "sha1:WY3SERRNGZC3OGIR3TVZYMHEW4GMENH5", "length": 11022, "nlines": 113, "source_domain": "meta.wikimedia.org", "title": "मेटा:बॅबिलॉन - Meta", "raw_content": "\nUser language|आपण कोणती भाषा बोलता\nMeta:Babylon/Translations/New translators|जे विकिमिडिया चळवळीत नवे आहेत त्या भाषांतरकारांसाठी एक छोटे प्रास्ताविक\nजर आपल्या मनात काही प्रश्न असतील,शंका,प्रस्ताव किंवा भाषांतराबाबत इतर काहीही विचारावयाचे असल्यास या पानावर लिहा.\nविकिमिडिया भाषांतरकारांची अधिकृत विपत्रयादी. नोंदणी करा\nभाषांतरकारांचे अधिकृत IRC चॅनेल. आपणास साहाय्य हवे असल्यास,चॅट करावयाची असल्यास किंवा नविन विनंत्यांवर अद्यतनाबाबत, आम्हास भेट द्या\nनविन प्रणालीद्वारे तयार केलेली मेटाविकिवरील भाषांतर विनंत्यांच्या पानांची स्वयंजादुई यादी ( भाषांतर विस्तारक साहाय्यहे बघा).\nभाषांतरासाठी विनंती कशी करावयाची\n[[केंद्रिय सूचना|केंद्रीयसूचना]] — मेटावर सर्व संकेतस्थळांचे घोषणाफलक भाषांतरीत केल्या जातात.\nमिडियाविकि स्थानिकीकरण ( translatewiki.net संकेतस्थळावर वर)\nभाषांतरकारांसाठी नोंदणी करणे व आपल्या भाषेत भाषांतराजोगे नविन साहित्य असेल तेंव्हा त्याबद्दल अध��सूचना प्राप्त करणे हे आता खूपच सोपे आहे.\nनोंदणी करण्यास फक्त या पानावर जा:\nयाच पानावरुन आपण याकामाबाहेरही पडू शकता.\nविकिमिडिया प्रकल्पांवरील भाषांतराच्या बाबी\nया आठवड्याचे भाषांतर, येथे मेटा-विकिवर.\nइंग्लिश विक्शनरी: या आठवड्याचे भाषांतर. दर आठवड्यात भाषांतरासाठी तीन शब्द निवडल्या जातात: प्रत्येक इंग्रजी शब्दाच्या केलेल्या भाषांतरास इतर विक्शनरीवरील संलग्न शब्द प्रविष्ट्यांचे शक्य भाषांतर म्हणून, दुवे देण्यास विसरु नका (व तेथे त्यांची नसलेली व्याख्या उच्चार व त्यांचे प्राप्त केलेले रुप जसे-अनेकवचन).\nभाषांतरकार काय विचार करु शकतात, त्याच्या नेमके विरुद्ध ;-) सारख्या गोष्टीचे भाषांतर सर्वदा करु नये. विशेषनामांचे व स्थानिक नावांचे चूकिचे भाषांतर टाळण्यासाठीच म्हणूनच विकिस्पेलिंग तयार केल्या गेले, विकिस्पेलिंग हा आंतरविकि व बहुभाषिक प्रकल्प आहे.आपल्या भाषेतील केलेल्या संदेशांचे भाषांतरे विकिस्पेलिंग येथे तपासून मदत करा.मुक्तपणे सहभागी व्हा\nठळक अक्षराबद्दल(कॅपिटल) भाषेत वेगवेगळे नियम असतात.उदाहरणार्थ-इंग्लिशमध्ये महिनांची नावे व कार्यशीर्षकांतील बहुतेक शब्द हे ठळक (कॅपिटल) असतात, परंतु फ्रेंचमध्ये, ते तसे नसतात. बहुतेक Wiktionary|विक्शनरी प्रकल्प आजकाल ठळक व साध्या अक्षरात बरोबर भेद करतात. विक्शनरीस हे जाणावयास हवे कि, ठळक अक्षरांबद्दल (कॅपिटल) वेगवेगळ्या भाषेंतील काय नियम आहेत. कृपया Capitalization बाबतची सारणी पूर्ण करण्यास मदत करा\nइंग्लिश विकिस्रोतवरील विकिप्रकल्प भाषांतर\nसर्व विकिस्रोत विकिंच्या वेगवेगळ्या भाषांच्या नियमनासाठी तसेच जूनी भाषांतरे गोळा करण्यासाठी व जे कधीही भाषांतरीत झाले नाही किंवा ज्यात फक्त प्रताधिकारीत भाषांतरेच आहेत, ईत्यादी, अश्या स्रोत मजकूराचे नविन भाषांतर तयार करण्यासाठी एक नविन उपक्रम.\nभाषांतरकार व विकसकांसाठी या दोघांसाठीही स्थानिकीकरणाची माहिती मिडियाविकि.ऑर्ग वर स्थानिकीकरण पान येथे सापडू शकेल. ही माहिती कदाचित अद्यतन नसेल.\ntranslation strategy page या पानास आपण वाचू शकता व भाषांतर करण्याच्या कल्पनांवर चर्चा करु शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%A1%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80/?vpage=27", "date_download": "2019-08-25T16:31:16Z", "digest": "sha1:GCO2ZRL437NIDXSPTU3P4QEF6GZEOUH2", "length": 6044, "nlines": 107, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आळू डंकी कचोरी – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ July 15, 2019 ] गोडा मसाला (काळा मसाला)\tमसाले\n[ July 14, 2019 ] कांदा लसूण मसाला\tमसाले\n[ July 14, 2019 ] पंजाबी गरम मसाला\tमसाले\n[ July 13, 2019 ] चिकन मलाई टिक्का\tमांसाहारी पदार्थ\n[ July 13, 2019 ] स्पेशल गरम मसाला\tमसाले\nHomeनाश्त्याचे पदार्थआळू डंकी कचोरी\nMarch 6, 2017 संजीव वेलणकर नाश्त्याचे पदार्थ\nसाहित्य :- पारीसाठी – 2 कप कणीक, दोन टेबल स्पून मोहन, मीठ, ओवा घालून घट्ट भिजवावी. सारणासाठी – 1 कप किसलेलं पनीर, 1 कप बटाट्याचा लगदा, आलं – मिरची चिरून, चाट मसाला. स्पेशल मसाला – 4 लहान वेलदोडे, 4 लवंगा, प्रत्येक दोन चमचे जिरे व मिरे, 1 तुकडा दालचिनी. सर्व कुटून घ्यावं. तूप व हिंग.\nकृती :- तूप, हिंग, आलं मिरची एकत्र परतावं. पनीर, बटाटा, मीठ, तिखट, चाट मसाला, स्पेशल मसाला हवा तेवढा घालून चटपटीत सारण बनवावं. सारण कोरडं होऊ द्यावं. पिठाच्या पारीत सारण भरून जाड व मोठ्या पुऱ्या बनवून तळा, दह्याबरोबर द्यावं.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nकसे ओळखावे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे\nकेळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक\nथकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/can-ajit-pawar-raj-thakray-share-same-stage-aginst-bjp-28967", "date_download": "2019-08-25T15:28:26Z", "digest": "sha1:2MMAZT4EBWQF75KXK7JYRLP3ICH3QQ3N", "length": 14054, "nlines": 139, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Can ajit Pawar & Raj Thakray share same stage aginst BJP ? | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेना- भाजपच्या विरोधात अजित पवार -राज ठाकरेंच्या तोफा एका व्यासपीठावरून धडाडतील का \nशिवसेना- भाजपच्या विरोधात अजित पवार -राज ठाकरेंच्या तोफा एका व्यासपीठावरून धडाडतील का \nशिवसेना- भाजपच्या विरोधात अजित पवार -राज ठाकरेंच्या तोफा एका व्यासपीठावरून धडाडतील का \nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nबा���ामती शहर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपच्या विरोधात तडाखेबंद भाषणे करीत आहेत . मनसे नेते राज ठाकरे यांनी तर भाजप विरोधात केंव्हाच तोफा डागायला सुरवात केलेले आहे . वरती हे दोघे नेते एकमेकांच्याही विरोधातही बोलत असतात .\nपण आगामी निवडणुकांत परस्परातील मतभेद थोडे बाजूला ठेवून हे दोघे एका व्यासपीठावर येऊन भाजपच्या विरोधात तोफा डागतील काय याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे .\nबारामती शहर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपच्या विरोधात तडाखेबंद भाषणे करीत आहेत . मनसे नेते राज ठाकरे यांनी तर भाजप विरोधात केंव्हाच तोफा डागायला सुरवात केलेले आहे . वरती हे दोघे नेते एकमेकांच्याही विरोधातही बोलत असतात .\nपण आगामी निवडणुकांत परस्परातील मतभेद थोडे बाजूला ठेवून हे दोघे एका व्यासपीठावर येऊन भाजपच्या विरोधात तोफा डागतील काय याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे .\nबदलत्या राजकीय परिस्थितीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत नेमके काय चित्र निर्माण होईल या बाबत आता आडाखे बांधायला प्रारंभ झाला आहे. राज्यात भाजप सेनेच्याच सरकारला पुन्हा संधी मिळणार का की राज्यात बदल होऊन नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळणार की राज्यात बदल होऊन नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळणार याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.\nराष्ट्रवादी आणि मनसेचे संबंध मधुर व्हायला लागल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत असल्याने आता ग्रामीण भागातील कार्यकर्त्यात ‘’अजितराज”होईल का अशी चर्चा सुरु झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुलाखतीपासूनच राज ठाकरे यांनी सातत्याने पवार यांच्याशी संपर्क ठेवला आहे.\nअजित पवार व राज ठाकरे यांच्यात शाब्दिक युध्द सुरु असले तरी ज्या नेत्यांची राज्यात क्रेझ आहे अशा नेत्यात या दोघांची गणना होते . आगामी निवडणूकीच्या निमित्ताने अजित पवार व राज ठाकरे एका व्यासपीठावर येतील का, अशी चर्चा ग्रामीण भागात सुरु आहे.\nअजित पवार व राज ठाकरे हे दोघेही रोखठोक बोलण्यासाठी प्रसिध्द असल्याने त्यांच्याभोवती कायमच वलय असते. राज्यातील भाजप व शिवसेनेच्या विरोधातच राज ठाकरे यांची भूमिका आहे. सर्वच प्रादेशिक पक्ष समान विचारधारेच्या आधारावर एकत्र यावेत अशी भूमिका खुद्द शरद पवार यांनीच मांडली आहे . अर्थात राष्ट्���वादी काँग्रेस आणि मनसे या दोन पक्षांच्या विचारधारेत भाजपला विरोध एवढे सोडले बाकी काही साम्य नाही . दोन पक्षांची विचारधारा संपूर्णपणे वेगळी आहे .\nमहाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात कॉंग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत उघडपणे मनसे सहभागी होईल का याविषयी शंका आहे . पण मुंबई , नाशिक , पुणे येथे काही जागांवर लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपात या पक्षात उघड किंवा छुपा समझौता होणे अशक्य वाटत नाही .\nपण अजित पवार व राज ठाकरे प्रचारात एकत्र आले तर भाजपचे धाबे दणाणू शकते अशी विचारधारा असलेले काही कार्यकर्ते शहरी आणि ग्रामीण भागात आहेत. एकाच राजकीय पक्षाला संपूर्ण बहुमत मिळण्याचे दिवस सरलेले असल्याने प्रादेशिक पक्षांची मोट बांधूनच सत्ता मिळणार आहे हे सर्वांनाच माहिती आहे . पण राज ठाकरे यांची परप्रांतीयांविरुद्धची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य होणार नाही आणि राजकीयदृष्ट्या परवडणारही नाही .\nपण राज ठाकरे असे काही वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवायला तयार होतील का आणि ते तयार झाले तरी काँग्रेस आघाडी त्यांचा स्वीकार करणार का हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे . मुंबई शहर , उपनगर , ठाणे , पुणे शहर , नाशिक , औरंगाबाद , अमरावती भागात राज ठाकरेंचा प्रभाव आहे . त्याचा लाभ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजप विरोधक पक्षांना होऊ शकतो . तसाच तो राज ठाकरे यांच्या मनसेलाही होऊ शकतो . यामुळे पक्षवाढीसाठी राज ठाकरे आपली भूमिका थोडी बदलतील का आणि ते तयार झाले तरी काँग्रेस आघाडी त्यांचा स्वीकार करणार का हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे . मुंबई शहर , उपनगर , ठाणे , पुणे शहर , नाशिक , औरंगाबाद , अमरावती भागात राज ठाकरेंचा प्रभाव आहे . त्याचा लाभ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजप विरोधक पक्षांना होऊ शकतो . तसाच तो राज ठाकरे यांच्या मनसेलाही होऊ शकतो . यामुळे पक्षवाढीसाठी राज ठाकरे आपली भूमिका थोडी बदलतील का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे .\nभविष्यात अजित पवार व राज ठाकरे एकत्र वाटचाल करताना दिसतील का या बाबत औत्सुक्य आहे. अर्थातच शरद पवार या संदर्भात काय भूमिका घेतात या वर पुढील सर्वच समीकरणे अवलंबून असतील. त्या मुळे महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणूकीत अजित पवार व राज ठाकरे हे समीकरण जाहीर सभांपुरते तरी जुळेल का या बाबत उत्सु��ता आहे .\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबारामती राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अजित पवार भाजप राज ठाकरे raj thakre लोकसभा निवडणूक शरद पवार sharad pawar महाराष्ट्र मुंबई mumbai पुणे अमरावती\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%AF", "date_download": "2019-08-25T16:54:39Z", "digest": "sha1:SOUCP772IFDGQED5JTIMGKN75T7CIIUQ", "length": 10437, "nlines": 313, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आशय - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:आशय हा मराठी विकिपीडियातील सर्वोच्च वर्ग असला तरी विकिपीडियाच्या मुक्त स्वरूपामुळे वर्गनिर्मितीचे स्वरूप नियंत्रित असतेच असे नाही. तसेच ते वरून खालपर्यंत असेही नसते. प्रत्येक पानास किमान एक वर्गात समाविष्ट करावे आणि तो वर्ग साखळी स्वरूपात खालपासून वर जावी ही आदर्श व्यवस्था झाली; ती पाळली जाण्याची विनंती असली तरी आग्रह असतोच असे नाही. किमान विकिपीडियाच्या वरच्या स्तरावर सुसूत्रता राहील हे पाहणे केवळ क्रमप्राप्तच नव्हे, तर अत्यावश्यक आहे.\nविकिपीडियातील लेखांचा समावेश एकापेक्षा अधिक वर्गांमध्ये असू शकतात. त्यामुळे त्यांचे स्वरूप एकमेकात गुंतलेल्या शृंखलांप्रमाणे असते. अर्थात कुठे गाठ आणि गुंता झाला तर तोही सोडवावा लागतो.\nकोणत्याही लेखाकरिता वर्गाची नोंद [[वर्ग:वर्गाचे नाव]] हे लेखाच्या सर्वात शेवटच्या भागात लिहून जतन केले जाते. लेखात दिसणारा वर्ग हा सर्वात शेवटचा भाग असला तरी पान संपादन करत असताना आंतरविकि दुव्यांचे जोड सर्वात शेवटी येत असतात.\nलेखांपर्यंत पोहचण्याचे इतर मार्ग[संपादन]\nविकिपीडिया वर्ग हा लेखांपर्यंत पोहचण्याकरिता उपलब्ध अनेक मार्गांपैकी एक मार्ग झाला.विस्तृत माहिती करिता विकिपीडिया:सफर हा लेख वाचा\nविकिपीडिया वर्णमाला आधारित अनुक्रमणिका,\nविकिपीडिया येथे काय जोडले आहे\nगूगल इत्यादी शोधयंत्राने दिलेले शोध ,\nइतर संकेतस्थळांनी दिलेले दुवे इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.\nवर्गवॄक्षात जोडावयाचे राहिलेले वर्ग\nवर्गवॄक्षात जोडावयाचे राहिलेले लेख\nवर्गवॄक्षात जोडावयाची राहिलेली चित्रे/संचिका\nएकूण ८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८ उपवर्ग आहेत.\n► दालने‎ (५ क, २३ प)\n► विकिपीडिया प्रशासन‎ (३० क, २ प)\n► याद्या‎ (७ क, १६७ प)\n► लेख‎ (८ क, १ प)\n► वर्ग‎ (३ क)\n► विकिपीडिया‎ (३५ क, ३१ प)\n► संचिका‎ (६ क)\n► साचे‎ (५५ क, ३८९ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१६ रोजी २१:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-bookshelf-uday-hardikar-marathi-article-3242", "date_download": "2019-08-25T15:47:45Z", "digest": "sha1:J4TPBD2YYYZMXKMKWDPH67JGP25CSAZ3", "length": 16518, "nlines": 103, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Uday Hardikar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 12 ऑगस्ट 2019\nजातील तिथं आनंद, प्रसन्नता निर्माण करणारी काही माणसं असतात. केवळ एवढंच करून ही माणसं थांबत नाहीत. संगीत, लेखन, रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन असा वेगवेगळ्या क्षेत्रांतही ती माणसं आपला अमिट ठसा उमटवतात, ती जातात तिथं त्यांचा ‘मिडास टच’ जाणवतो. ते नसले, तरी आपल्यातच असल्याचा भास होतो... ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व’ म्हणून प्रख्यात असलेले पु. ल. देशपांडे ऊर्फ भाई हे रसायन असं शब्दांच्या पलीकडलं... कोणत्याही चौकटीत न बसणारं... चौकटीपेक्षा भव्य असणारं... भाई गेले तेथे ‘मास्टर’च ठरले. संगीत असो, रंगभूमी असो वा लेखन; पुलंचा ठसा उमटला नाही असं क्षेत्र नाही. ऐन काहिलीत अंगावरून थंड हवेची झुळूक जाऊन उल्हास वाटावा असं सहजसुंदर लेखन करणारे भाई, ‘गुळाचा गणपती’मधील अभिनेते भाई, ‘मित्र हो’ म्हणून साद घालणारे भाई, ‘एक शून्य मी’मधले भाई, आणीबाणीच्या कालखंडात दडपशाहीविरुद्ध आवाज उठवणारे भाई, गुरुदेव रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनात जाऊन बंगाली मुळाक्षरे गिरवणारे भाई, ‘आकाशवाणी’वरून दुर्मिळ कार्यक्रम करणारे भाई, ‘दूरदर्शन’ची ओळख करून देणारे भाई, ‘बटाट्याची चाळ’ या एकपात्री प्रयोगात रंगून जाणारे भाई, समाजातील विधायक कामांना न बोलता भक्कम आर्थिक आधार देणारे दानशूर भाई... किती रूपं आठवायची त्यांची भाई जाऊन आज किती वर्षं लोटली; पण त्यांचं ते निर्मळ हास्य आजही आठवतं, त्यांचे दिलखुलास विनोद आठवतात आणि ‘या सम हाच’ असं वाटतं.\n‘पु. ल. देशपांडे’ या नावानं महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर गारूड केलंच; पण अमराठी माणसा���नाही त्यांनी सहज आपलंसं केलं. अशा या अफाट व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्याचंच आव्हान. लेखिका मंगला गोडबोले यांनी मात्र ‘पु.ल. चांदणे स्मरणाचे’ या पुस्तकात हे आव्हान पेलल्याचं जाणवतं. ओघवती भाषा आणि त्याला सुरेख रेखाचित्रांच्या जोडीमुळं ‘राजहंस’चं हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखं झालं आहे.\nपुलंसारख्या अफाट व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणं, त्यांच्यावर लेखन करणं हे सोपं काम निश्‍चितच नाही. पुलंनी आयुष्यात\n(रंगमंच/चित्रपटांतही) अनेक भूमिका केल्या. सगळ्यांतच ते ‘मास्टर’ ठरले. पुलंचं सांस्कृतिक संचित फार मोठं होतं. वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे त्यांचे आजोबा. ते स्वतः भाषाकोविद होते. अनेक भाषा त्यांना येत होत्या. या आजोबांचं अतिशय सुंदर शब्दचित्र ‘ऋग्वेदी’ या नावानं पुलंनी रेखाटलं. पुलंच्या आजीही हजरजबाबी होत्या. त्यांच्याकडून बहुदा पुलंना ‘इन्स्टंट विनोदा’चा वारसा लाभला असावा. वडीलही दिलदार होते. त्यांनी मुलांच्या छंदांना प्रोत्साहनच दिलं. कमी पगाराच्या नोकरीतही त्यांनी पुलंना उत्तम हार्मोनियम घेऊन दिला. मातुःश्रीही तशाच. त्यांनीही मुलांना प्रोत्साहनच दिलं. अशा सुंदर वातावरणात वाढलेल्या भाईंच्या जडणघडणीत ‘पार्ले टिळक’नं पुढं मोलाचा वाटा उचलला. ‘पार्ले टिळक’ म्हणजे पार्ले टिळक विद्यालय. ‘ऋग्वेदी’ आणि त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापलेल्या या शाळेत पुलंची जडणघडण झाली. या शाळेचा, तेथील संस्कारांचा प्रभाव पुलंवर कायम राहिला.\nपुस्तकाचा हेतू आहे, तो पुलंची समग्र ओळख करून देण्याचा. मंगला गोडबोले यांनी त्या दृष्टीनं रचना केली आहे. संगीत आणि रंगभूमी हे पुलंचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय. बालगंधर्व, केशवराव दाते, हिराबाई बडोदेकरांसारख्या दिग्गजांविषयी त्यांना अत्मियता. सहाजिकच, पुस्तक किंवा गाणं यात निवड करण्याची वेळ आली, तर गायनाला प्राधान्य, असं ते म्हणत.\n‘बटाट्याची चाळ’सारखा एकपात्री कार्यक्रम त्यांनी मराठी रंगभूमीवर प्रथम आणला. अत्यल्प सेट असलेला हा कार्यक्रम अफाट लोकप्रिय ठरला. नंतरच्या ‘वाऱ्यावरची वरात’ला तेच भाग्य लाभलं. खरं तर असा प्रयोग पूर्वी कधी झाला नव्हता. पण भाई हे ‘अफाट’ याच वर्गातले असल्यामुळं त्यांनी ही चाळ कमालीची रंगवली. एवढी पात्रं एकट्यानं सादर करणं ��ी साधी गोष्ट नाही; पण पुलंनी ते आव्हान एक नव्हे अनेक वर्षं पेललं आणि नंतर त्याचे प्रयोग बंदही केले. ‘वाऱ्यावरची वरात’ आणि ‘वटवट वटवट’बाबत तेच म्हणता येईल. पुलंच्या या सगळ्या धावपळीत त्यांना सुनीताबाईंची फार मोलाची साथ लाभली. रोजच्या आयुष्याच्या धडपडीतही पुलंनी त्यांच्यातील माणूस आणि कलावंत कोमेजू दिला नाही, हे मराठी माणसांवरचे अमूल्य उपकार मानावे लागतील. माणसं ‘टिपणं’ हा त्यांचा फार मोठा गुण. त्यातूनच अफाट व्यक्ती आणि अचाट वल्ली आल्या. बेळगावचे रावसाहेब, रत्नांग्रीचा अंतू बर्वा, प्रवासात भेटलेले हंड्रेड पर्सेंट पेस्तनजी, शाळेनंतर अचानक भेटलेला बबलू, वेगळ्याच जगातला नंदा प्रधान, मानवी मूल्यं आणि संस्कारांवर नितांत श्रद्धा असलेले चितळे मास्तर... नावं तरी किती घ्यावीत भाईंच्या प्रत्येक व्यक्तीनं माणसाला हसवताना नकळत मूकही केलं...\nभाईंनी आपल्याला काय दिलं याचा विचार केला, तर खळखळून हसायला शिकवलं असं म्हणावं लागेल. त्यांचा विनोद कायम निर्विष होता. कधी कोणाला दुखावणारा विनोद त्यांनी केला नाही हे त्यांचं वैशिष्ट्य. ताणतणाव कोणाला नसतात पण भाईंच्या साध्या स्मरणानंही मराठी माणसाच्या चेहऱ्यावर स्मित फुलतं पण भाईंच्या साध्या स्मरणानंही मराठी माणसाच्या चेहऱ्यावर स्मित फुलतं मराठी जनांवर पुलंच्या भाषेचेही फार उपकार आहेत. अनेक शब्द त्यांनी सहज प्रचारात आणले.\nहे पुस्तक म्हणजे अर्थातच सबकुछ पुल आहे; पण त्याचबरोबर त्यांच्या सहवासात आलेल्यांची माहितीही आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा हा आलेख आहे. लेखिका मंगला गोडबोले यांनी अतिशय कसदार भाषेत या सगळ्याचा परिचय करून दिला आहे, हे या पुस्तकाचं मोलाचं यश. ‘पोरवय’, ‘मौजे पारलई’, ‘एक झुंज... आयुष्याशी’, ‘आता मांडा सारीपाट’, ‘आता मांडा सारीपाट’, ‘झळाळती कोटी ज्योती या...’ आदी शीर्षकांतूनच पुढं काय असावं याचा अंदाज येतो. पुलंच्या काही जुन्या छायाचित्रांनी पुस्तकात मोलाचा वाटा उचलला आहे. ‘राजहंस’च्या परंपरेनुसार पुस्तकाची निर्मिती उत्तम आहे. पुलंना स्मरणाऱ्या, त्यांना मानणाऱ्या प्रत्येकाकडं हे पुस्तक हवंच.\nपुस्तक परिचय लेखन पु. ल. देशपांडे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-105256.html", "date_download": "2019-08-25T16:44:27Z", "digest": "sha1:UJMAAHEG6N2G5IYANRBDVP2RDAGJR4WS", "length": 11115, "nlines": 178, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तिकीट विक्री ठप्प | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nमुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव\nVIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'\nVIDEO: राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज\nVIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान\nपृथ्वीचं फुफ्फुस अजूनही जळतंय; अ‍ॅमेझॉनमधल्या नैसर्गिक संपत्तीची राख\nमहाराष्ट्र 8 hours ago\nVIDEO: मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून 3 साधूंना पट्ट्यांनी अमानुष मारहाण\nमहाराष्ट्र 8 hours ago\nVIDEO: खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई, इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 11 hours ago\nनाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO\nSPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार\nमहाराष्ट्र 12 hours ago\nVIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव\nमहाराष्ट्र 13 hours ago\nडोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 13 hours ago\nSPECIAL REPORT: पूरग्रस्तांसमोर आता नवं संकट; शेतात आणि घरात घुसल्या महाकाय मगरी\nमहाराष्ट्र 15 hours ago\nSPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात\nअजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO\nSPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या हाती आता शिवरायांचा भगवा\nधनंजय मुंडेंच्या लेकीने गाजवली सभा, पाहा हा VIDEO\nपुण्यातील दारूड्या महिलेचा आणखी एक VIDEO समोर, जवानांना केली शिवीगाळ\nVIDEO : सेना-भाजपची युती बिनसणार\nमुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO\nVIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत���री फडणवीस म्हणतात...\nVIDEO : अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे आल्या धावून, फडणवीस सरकारला फटकारलं\nसूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO\nदहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nरात्री उठून सारखं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T17:14:21Z", "digest": "sha1:RGLZ7I45ZZPTGFB5P7WBAKOSU6VNMYIG", "length": 4403, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बुखारा - विकिपीडिया", "raw_content": "\nउझबेकिस्तानमधील एक प्रमुख शहर. प्राचीन काळापासून हे इराणच्या ताब्यात असल्याने फारसी स्थापत्यशास्त्राचा प्रभाव शहराच्या बांधकामावर दिसतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/krushnkant-kudale-no-more-33802", "date_download": "2019-08-25T16:24:38Z", "digest": "sha1:3IJJXGHEDBGQFHGSUS4OOTASAGRFL6G6", "length": 8260, "nlines": 129, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "KRUSHNKANT KUDALE NO MORE | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसमता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांचे निधन\nसमता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांचे निधन\nरविवार, 10 फेब्रुवारी 2019\nपुणे : अखिले भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णकांत कुदळे (वय 75) याचे आज येथे निधन झाले. पुण्यातील सार्वजनिक जीवनात सतत व्यस्त असणारे कुदळे हे अनेक संस्थांशी संबंधित होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कुदळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून कुदळे यांच्या जाण्याने खरा समता सैनिक हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.\nकुदळे यांचे पुणे फेस्टिव्हलच्या संयोजनात महत्त्वाचा सहभाग होता. माळी शुगर फॅक्टरीचे ते चेअरमन होते. अखिल भारतीय माळी शिक्षण परिषदेचे ते अध्यक्ष होते.\nपुणे : अखिले भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णकांत कुदळे (वय 75) याचे आज येथे निधन झाले. पुण्यातील सार्वजनिक जीवनात सतत व्यस्त असणारे कुदळे हे अनेक संस्थांशी संबंधित होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कुदळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून कुदळे यांच्या जाण्याने खरा समता सैनिक हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.\nकुदळे यांचे पुणे फेस्टिव्हलच्या संयोजनात महत्त्वाचा सहभाग होता. माळी शुगर फॅक्टरीचे ते चेअरमन होते. अखिल भारतीय माळी शिक्षण परिषदेचे ते अध्यक्ष होते.\nपुण्याच्या सार्वजनिक जीवनात कुदळे यांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले होते. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, कृष्णकांत कुदळे नागरी पतसंस्था, पुणे फेस्टिवल, पथिक परिवार, या सारख्या अनेक संस्था व संघटनांच्या माध्यमातून त्यांनी काम उभे केले होते. अनेक मान्यवर क्रिकेटपटू, कलावंत, चित्रपट अभिनेते यांच्याशी त्यांचे अगदी जवळचे संबंध होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुणे भारत महात्मा फुले राष��ट्रवाद वन forest छगन भुजबळ chagan bhujbal सैनिक शिक्षण education महाराष्ट्र maharashtra पर्यटन tourism विकास संघटना unions कला चित्रपट\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2018/09/21/costliest-car-in-the-world/", "date_download": "2019-08-25T17:10:42Z", "digest": "sha1:PIQCITTEQNMZKW5KLVLWADL7YL7R2FOW", "length": 11942, "nlines": 155, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "जगातील सर्वात महागडी कार. किंमत ५०५ कोटी रुपये फक्त... - उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nजगातील सर्वात महागडी कार. किंमत ५०५ कोटी रुपये फक्त…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\n१९६२-६३ साली फेरारी कंपनीने रेसिंग चाहत्यांसाठी GTO 250 हि कार मार्केटमधे उतरवली होती. या प्रकारच्या फक्त ३६ कार्स कंपनीने बनवल्या होत्या. कार रेसिंग प्रेमींमधे तुफान हिट झाली होती. आजही या गाडीच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. आणि जगभरात फक्त ३६ कार्स असल्याने या कार ला रिसेल मध्ये खूप मोठी किंमतही मिळत आहे. जगभरातील कार प्रेमी अब्जाधीशांमधे या गाडीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे आणि हि क्रेझ या गाडीच्या मालकांना अब्जावधी रुपये मिळवून देत आहे.\nअशीच एक कार यावर्षी च्या सुरुवातीला तब्बल ७० मिलियन डॉलर्स म्हणजेच ५०५ कोटी रुपयांना विकली गेली आहे. पण इतकी मोठी किंमत मिळणारी फेरारीची हि एकमात्र कार नाही. याआधीही २०१३ साली एका GTO ला ५२ मिलियन डॉलर्स किंमत मिळाली होती तर २०१४ साली एक GTO ३८ मिलियन डॉलर्स ला विकली गेली होती. GTO प्रेमींमधील क्रेझ अशीच वाढत राहिली तर येत्या काळात १०० मिलियन डॉलर्स ला सुद्धा हि कार विकली गेलेली पाहायला मिळेल यात शंका नाही.\nआता शेवटचे सर्वात महत्वाचे म्हणजे… हि कार घेणारा एक उद्योजकच आहे. कारण तेवढी क्षमता फक्त उद्योजकांमध्येच असते.\n तर उद्योजक व्हा… कदाचित या कार चा भविष्यातील एखादा ग्राहक आपल्यातीलच असेल…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. सध्या…\nहलक्या कानाचे बनू नका. व्यवसायातले राजकारण समजून घ्या…\nशेअर बाजारात मोठी घसरण\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि August 24, 2019\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम… August 17, 2019\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी August 14, 2019\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील. August 10, 2019\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा August 9, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/international-yoga-day-2019-five-basic-easy-yoga-asanas-can-help-you-get-started/", "date_download": "2019-08-25T15:16:28Z", "digest": "sha1:K2ROXKUQM4D5ABRCP4TKE62ZIFN4QEMF", "length": 10646, "nlines": 95, "source_domain": "arogyanama.com", "title": "उद्यापासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या \"आसनांपासून\" करा सुरुवात - Arogyanama", "raw_content": "\nउद्यापासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या “आसनांपासून” करा सुरुवात\nपुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – उद्या २१ जून जागतिक योग्य दिवस हा जगातील अनेक देशात साजरा केला जातो. त्यामुळे भारतातही अनेक ठिकाणी योगदिवस साजरा केला जाईल. कोणताही महत्वाचा दिवस असेल तर अनेकजण काही तरी नवीन संकल्प करत असतात. त्यामुळे उद्या योगदिनानिमित्त अनेक जण उद्यापासून नियमित योग करण्याचा संकल्प करनार असतील. किंवा कोणी केलाही असेल. तुम्ही पहिल्यांदा योगा केला तर तुमचे अंग दुखेल त्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी योगा करणार नाहीत. असे व्हायला नको. म्हणून उद्या योगाची सुरुवात करताना या आसनापासून करा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.\nसकाळी चालता चालता करा ‘हा’ प्राणायाम, १० रोगांपासून मिळेल सूटका\nपोट साफ होत नसेल तर अवश्‍य करा ‘हे’ ५ योग…आणि पाहा कमाल\nवृध्दावस्थेत ‘या’ वेदना टाळायच्या असतील तर तारुण्यातच करा ‘पादोत्तानासन’\n१) बालासन : तुम्ही योगाची सुरुवात बालासनापासून करा. जेव्हा तुम्ही बालासन योगासन करणार असाल तेव्हा अगोदर जमिनीवर चटई अंथरा आणि त्यावर बसा. नंतर तुम्ही दोन्ही पाय दुमडून टाचांवर बसा. आणि टाचांवर तुमच्या शरीराचा संपूर्ण भार द्या. त्यांनतर आपले हात जमिनीवर ठेवा. पुढच्या बाजूला थोडेसे झुका जमिनीवर कपाळ टेकवा. जेव्हा तुम्ही खालच्या बाजूला कपाळ टेकवाल. तेव्हा काही वेळासाठी तसेच थांबा. नंतर हळू-हळू उठा.\n२) वृक्षासन : हे आसन केल्याने महिलांना वजन नियंत्रणात ठेवण्यास फायदा होतो. त्यामुळे महिलांसाठी हे आसन महत्वाचं आहे. हे आसन करण्यासाठी सरळ उभे रहा. दोन्ही पायांच्या मध्ये एक फूटाचं अतंर ठेवा. आता उजवा पाय दुमडून तो डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवा. नंतर डावा पाय सरळ ठेवून शरीराचं संतुलन राखा. शरीराच योग्य संतुलन झाल्यानंतर दीर्घ श्वास घ्या. आणि हात डोक्यावर घेऊन जा. व नमस्कारची मुद्रा करा. यावेळी तुमच्या मणक्याचं हाड सरळ आहे का याची खात्री करा आणि मोठा श्वास घ्या. नंतर हळूहळू श्वास सोडा.आता हात खाली घ्या. आणि उजवा पायही सरळ करा.\n३) नौकासन : चटईवर पाठीच्या आधारवर झोपा. आता हातांना शरीराला चिकटवून ताठ ठेवा. नंतर मोठा श्वास घ्या. श्वास सोडताना हातांना पायांच्या दिशेने स्ट्रेच करा. व पाय. छातीवरच्या बाजूला उचलून धरा. यावेळी हात आणि पाय वरच्या बाजूला असावेत. तसेच डोळे हातांच्या बोटांवर असावेत. नंतर दीर्घ श्वास घेत असताना आसनाच्या मुद्रेत कायम राहा. श्वास सोडताना हळूहळू जमिनीवर परत या.\n४) ताडासन : हे आसन करण्यासाठी आधी उभं राहा. पाय आणि मांड्या वेगवेगळ्या ठेवा. श्वास घेत टाचा वर करा आणि आपले मांड्या जेवढ्या वरच्या दिशेने स्ट्रेच करता येतील तेवढया करा. आता श्वास घेत असतानाच आपलं पोट आणि छाती ही स्ट्रेच करा. नंतर श्वास सोडताना आपले खांदे डोक्यापासून लांब न्या.मान लांब करा. शरीराचं योग्य संतुलन करण्यासाठी हे आसन भिंतीचा आधार घेऊन करता येते. यामुळे शारीरिक संतुलन चांगले राहते. हे आसन महिलांसाठी अतीशय फायद्याचे आहे.\n५) वृक्षासन : हे आसन करत असताना दोन्ही पाय जवळ घेऊन पोटावर झोपा. हात चटईवर खांद्यांच्या खालच्या बाजूला ठेवा. नंतर श्वास घेत असताना हळूहळू आपलं डोकं वरच्या बाजूला उचला. मग श्वास घेत असताना व आणि आपल्या हातांवर दाब द्या. परंतु कंबरेवर जास्त भार देऊ नका. काही वेळ याच अवस्थेत राहा.\nTags: balasannaukasanpunetadasanvrukshasanyogayoga dayताडासन'नौकासनपुणेबालासनयोगायोगा दिवसवृक्षासन\nह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस ...\nगर्भवती महिलांनी कमी मेकअप करावा, जाणून घ्या कारण\nरात्रीच्या वेळी चुकूनही खावू नका काकडी, आरोग्याला हानिकारक\nचेहरा सुंदर आणि उजळ करण्यासाठी ‘बटाटा’ उपयुक्त \nनारळ ‘इतक्या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या\nथंड वातावरणात रोगांचा सामना करण्यासाठी ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय आवश्य करा\nआयएमए डॉक्टर घरपोच देणार सीपीआर ट्रेनिंग\n#WorldThyroidDay थायरॉईडग्रस्तांसाठी असा असावा आहार\nलहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8/", "date_download": "2019-08-25T16:26:56Z", "digest": "sha1:PV37AABZ2BD4EZGQ7R6ASB4UBTDUU74B", "length": 5166, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "परतीच्या पाऊस- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपरतीच्या पावसानं झोडपलं; दोन ठार, पिकांचं प्रचंड नुकसान\nवीज अंगावर पडल्यामुळे शेवगाव तालु्क्यात दोन मजुरांचा मृत्यू. सोयाबीन, ऊस, फळबागां आणि इतर पीकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान.\nपरतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला\nमहाराष्ट्र Aug 24, 2017\nविदर्भामध्ये धरणं भरण्यासाठी आणखी पावसाची अपेक्षा\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर ��ा योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8/all/page-6/", "date_download": "2019-08-25T16:20:47Z", "digest": "sha1:QNOSVZPTXAD3THWAEIO6QAFFHITZZVTF", "length": 7106, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वजन- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nनिमयित एक सफरचंद खा, 'हे' गंभीर आजार दूर ठेवा\nआपल्या आहारात तुम्ही केवळ एका सफरचंदाचा समावेश केल्यास तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जावं लागणार नाही, असं म्हटलं जातं.\n तुमच्या 'या' 3 गोष्टींमुळे जोडीदार जाऊ शकतो दूर\nघनदाट केस हवे आहेत मग आठवड्यातून इतक्या वेळा करा शॅम्पू\nKabir Singh नंतर शाहिदनं वाढवलं मानधन, मागितले तब्बल इतके कोटी\n'या' गंभीर आजाराशी लढतेय ही अभिनेत्री, लाइमलाइटपासून राहायला लागली दूर\n‘बडे अच्छे...’ फेम राम कपूरनं असं कमी केलं 30 किलो वजन\nचालण्या-धावण्यापेक्षा 'हा' व्यायाम ठरतो निरोगी हृदयासाठी परिणामकारक\nहॉरर सिनेमा पाहताना थिएटरमध्येच मृत्यू, शेवटपर्यंत कोणाला समजलंच नाही\nSacred Games 2 Trailer गणेश गायतोंडे परत आलाय, सरदारजीला सांगितलं मोठं सिक्रेट\nतुमच्या पार्टनरसोबत फिरायला जा फक्त 5000 च्या बजेटमध्ये\n8 हत्तींएवढं वजन आणि 1 हजार कोटींचा खर्च असं आहे चांद्रयान - 2\nपाकिस्तानमधल्या सर्वात 'वजनदार' माणसाचा मृत्यू\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nationalist-congress-party-organization/", "date_download": "2019-08-25T16:36:43Z", "digest": "sha1:SA55GSDEA3YKZR5ATY2PAZXJRDC7KNAF", "length": 5745, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nationalist Congress Party Organization- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगांधींनी 'त्या'कोट्यावधींच्या बैठकीचा खुलासा करावा-मलिक\nदुपदरी रस्त्यांवरील टोल बंद करा -भास्कर जाधव\nभुजबळांचं राज ठाकरेंना चर्चेचं आव्हान\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2019-08-25T16:46:08Z", "digest": "sha1:7FLGPU2TC7M7JEJCLEFD2JSF4EGCW4MV", "length": 4775, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मध्यपूर्व - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► कुर्दिस्तान‎ (१ क, ७ प)\n► कुवेत‎ (५ क, ४ प)\n► पॅलेस्टाईन‎ (३ क, ६ प)\n► बहरैन‎ (५ क, ५ प)\n► मध्यपूर्वेतील संस्कृती‎ (१ क)\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआशिया खंडामधील भौगोलिक प्रदेश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१३ रोजी १८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/watches/louis-geneve-blue-analog-watch-for-men-price-pnaDCe.html", "date_download": "2019-08-25T15:37:15Z", "digest": "sha1:FGOQ7G25QTRGBRXQPGOKEOVD75FWYVW7", "length": 13972, "nlines": 320, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में\nलुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में\nलुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये लुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में किंमत ## आहे.\nलुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में नवीनतम किंमत Aug 21, 2019वर प्राप्त होते\nलुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर मेंस्नॅपडील उपलब्ध आहे.\nलुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 320)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में दर नियमितपणे बदलते. कृपया लुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में वैशिष्ट्य\nवाटच मोव्हमेन्ट good performance\n( 1393 पुनरावलोकने )\n( 3437 पुनरावलोकने )\n( 341 पुनरावलोकने )\n( 40 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 26 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 172 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nलुइस गेणेवे ब्लू अनालॉग वाटच फॉर में\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-monsoon-cover-story-supriya-khasnis-marathi-article-3164", "date_download": "2019-08-25T15:47:54Z", "digest": "sha1:FAUGFF524MIAU66TOWMJ6UER47UL63Y2", "length": 22100, "nlines": 141, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Monsoon Cover Story Supriya Khasnis Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nभजी, वड्यांचे विविध प्रकार\nभजी, वड्यांचे विविध प्रकार\nभजी, वड्यांचे विविध प्रकार\nशनिवार, 20 जुलै 2019\nपावसाळा म्हटले, की छान गरम गरम वडे, भजी खावीशी वाटतात. गरम गरम भजीबरोबर मस्त चहा म्हणजे खवैय्यांसाठी पर्वणीच अशाच काही भजी व वड्यांच्या विविध पाककृती...\nसाहित्य : एक वाटी सुक्‍या मक्‍याचे पांढरे दाणे, ५-६ हिरव्या मिरच्या, एक चमचा मीठ, हिंग, हळद, जिरे, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा ते पाऊण वाटी डाळीचे पीठ\nकृती : मक्‍याचे दाणे रात्री भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. नंतर पुरणयंत्रातून जाडसर काढून घ्यावेत किंवा मिक्‍सरमधून भरडसर काढावेत. त्यामध्ये डाळीचे पीठ, मीठ, मिरच्या, कोथिंबीर, हिंग, हळद व जिरे घालून पीठ तयार करावे. पाण्याचा वापर कमी करावा. आयत्यावेळी भजी तळावीत. गरमागरम फारच छान लागतात.\nसाहित्य : एक वाटी उडीद डाळ, २ वाट्या जाड तांदूळ, जिरे, मिरे, १ वाटी मेथीची पाने, मीठ, हिरवी मिरची, आले, तेल, १ चमचा दही, चिमूटभर सोडा.\nकृती : डाळ तांदळाचा रवा काढून घ्यावा. रात्रभर दही, पाणी घालून रवा भिजवून ठेवावा. जिरे आणि मिरे यांची भरडसर पूड करून घालावी. हिरवी मिरची, आले वाटून घ्यावे. मेथीची पाने बारीक कुस्करून घ्यावीत. सर्व साहित्य एकत्र कालवावे. सोडा व गरम तेल (मोहन) घालून पीठ भजीच्या पिठाप्रमाणे भिजवावे. नेहमीप्रमाणे भजी करून तळावीत.\nसाहित्य : एक जुडी पालक स्वच्छ धुऊन व चिरून, २ वाट्या डाळीचे पीठ, १-२ चमचे तिखट, पाव चमचा हळद, २ चमचे तेल, १ चमचा पांढरे तीळ, पाव चमचा ओवा, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल\nकृती : चिरलेल्या पालकामध्ये डाळीचे पीठ, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ घालून २ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. पिठात थोडे पाणी घालून पीठ कालवावे. फार पातळ करू नये. नंतर गोल भजी करून तळावीत. छान लागतात.\nसाहित्य : एक-दोन स्लाईस ब्रेड, डाळीचे पीठ, तिखट, मीठ, हिंग, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर.\nकृती : प्रत्येक स्लाईसचे ४-४ तुकडे करावेत. नेहमीप्रमाणे भजीचे पीठ तयार करावे व त्यात एकेक तुकडा बुडवून भजी तळावीत.\nसाहित्य : बटाटे, कांदे, चण्याच्या डाळीचे पीठ, मीठ, ओल्या मिरच्या, आले, लसूण, कोथिंबीर, तेल हे सर्व पदार्थ आपल्या अंदाजाने व चवीप्रमाणे घ्यावेत. किंचित सोडा.\nकृती : बटाटे चांगले उकडून घेऊन ते जाडसर किसणीने किसून घ्यावेत किंवा चांगले बारीक कुस्करावेत. त्यात कांदा बारीक चिरून घालावा. आले, लसूण व ओल्या मिरच्या वाटून घालावे. कोथिंबीर चिरून घालावी. मिश्रणावर फोडणी घालून ते चांगले कालवावे. त्याचे लहान गोल गोळे अथवा चपटे वडे थापून तयार करून ठेवावे. डाळीच्या पिठात मीठ, थोडे तिखट व किंचित सोडा आणि तापलेले थोडेसे तेल घालावे. पीठ पाणी घालून भजीसारखे सैलसर भिजवावे. तेल तापल्यावर वड्याचे तयार केलेले गोळे किंवा चपटे वडे पिठात बुडवून तेलात तळून काढावेत.\nसाहित्य ः एक वाटी पोहे, पाव वाटी चण्याचे पीठ, १ मोठा कांदा, कोथिंबीर, ओल्या मिरच्या, ओले खोबरे, हळद, जिरे, मीठ, तेल, साखर\nकृती : पोहे धुऊन घ्यावेत. कांदा, मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. नंतर त्यात खोवलेले ओले खोबरे, हळद, जिऱ्याची पूड, चवीप्रमाणे मीठ व साखर घालून सर्व जिन्नस एकत्र कालवावे. चण्याचे पीठ पोह्यात मिसळून त्यावर दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. नंतर वर तयार केलेले मिश्रण चांगले एकत्र कालवून घ्यावे. आवश्‍यकता वाटल्यास थोडे पाणी घालावे. ते मिश्रण वडे करण्याइतपत घट्ट असावे. नंतर वडे थापून तळून काढावे. एखाद्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे.\nसाहित्य : दोन वाट्या तांदूळ, १ वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, ४-५ लाल सुक्‍या मिरच्या, ६-७ हिरव्या मिरच्या, २ वाट्या खोवलेले खोबरे, मीठ व तेल\nकृती : तांदूळ व डाळी भिजत घालाव्यात. ४ तासानंतर त्यातील पाणी काढून टाकावे. तांदूळ व डाळी वाटून घ्याव्यात. फार वाटू नये. वाटताना पाणीही घालू नये. पीठ घट्ट हवे. लाल व हिरव्या मिरच्या वाटून तो गोळा पिठात घालावा. तसेच खोबरे घालून चवीनुसार मीठ घालावे व मिश्रण कालवून एकसारखे करावे. नंतर त्याचे पाहिजे तेवढे मोठे वडे थापून तळून काढावे.\nसाहित्य : एक वाटी उडदाची डाळ, २ वाट्या कोहळ्याची कीस, ७-८ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, १ चमचा तिखट, पाव चमचा हळद, कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.\nकृती : उडदाची डाळ स्वच्छ धुऊन ४ ते ५ तास पाण्यात भिजत घालावी. नंतर उपसून मिक्‍सरवर मध्यम वाटावी. त्या डाळीत कोहळ्याचा कीस घालावा. तसेच मिरच्यांचे तुकडे, तिखट, मीठ, हळद व चिरलेली कोथिंबीर घालून पीठ कालवावे. त्या पिठाचे वडे थापावेत. तेलात तळून काढावेत. हे वडे हलके होतात व खावयास चांगले लागतात.\nसाहित्य : दोन वाट्या चण्याची डाळ, एक मोठा कांदा, ४-६ मिरच्या, मूठभर कढीलिंबाची पाने, ४ चमचे चण्याचे पीठ, मीठ, तेल, धने\nकृती : चण्याची डाळ २-३ तास भिजत ठेवावी. कांदा चिरून घ्यावा. मिरच्यांचे तुकडे करावेत. डाळ उपसून घ्यावी. डाळ, मिरच्यांचे तुकडे, कांदा, कढीलिंब एकत्र करून पाणी न घालता मिक्‍सरवर जाडसर वाटावे. वाटलेले मिश्रण सैल वाटल्यास त्यात जरुरीप्रमाणे डाळीचे पीठ घालावे. चवीप्रमाणे मीठ घालून वडे थापावेत व तळावेत. हे वडे कुरकुरीत लागतात.\nसाहित्य : चार-पाच मोठे कांदे, २ वाट्या डाळीचे पीठ, २ चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, ४ चमचे तेल, मीठ चवीनुसार, पाव चमचा बेकिंग पावडर, तळण्यासाठी तेल.\nकृती : कांदे उभे पातळ चिरून घ्यावेत. त्यावर तिखट, हळद, मीठ व ४ चमचे तेल गरम करून घालावे. हाताने थोडे कालवून १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे. १५-२० मिनिटांनी मिश्रणात डाळीचे पीठ घालावे व हलक्‍या हाताने मिसळावे. कांद्याला सुटलेल्या पाण्यात पीठ मिसळेल. वेगळे पाणी वापरू नये. त्यात पाव चमचा बेकिंग पावडर घालावी. नंतर तेल तापायला ठेवावे व कांदा हाताने मोकळा करून वेड्यावाकड्या आकाराची भजी घालावीत व चांगली तळून काढावीत.\nसाहित्य : तीन-चार मोठे बटाटे, २ वाट्या भरून डाळीचे पीठ, २ चमचे तांदळाची पिठी, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, ३ चमचे तेल, मीठ चवीनुसार, चिमूटभर सोडा, तळण्यासाठी तेल.\nकृती : बटाट्याची साल काढून त्याचे गोल पातळ काप चिरावेत. मिठाच्या पाण्यात १० ते १५ मिनिटे ठेवावेत. नंतर हाताने चोळून बाहेर काढून चाळणीत निथळत ठेवावेत. डाळीच्या पिठात तांदळाचे पीठ व ३ चमचे तेल कडकडीत करून घालावे. त्यात चवीनुसार तिखट, मीठ व थोडी हळद घालावी. पीठ सरबरीत कालवावे. त्यात चिमूटभर सोडा घालावा. तेल तापल्यावर बटाट्याची एक-एक चकती पिठात बुडवून भजी घालावीत व खरपूस तळावीत.\nसाहित्य : उडदाची डाळ, कांदा, लसूण, तिखट, मीठ, जिरे, कढीलिंब, सुके खोबरे, तेल\nकृती : उडदाची डाळ ८ तास आधी भिजत घालावी. नंतर ती बारीक वाटून घ्यावी. वाटलेल्या डाळीच्या प्रमाणात व चवीप्रमाणे बारीक चिरलेला कांदा, लसूण, खोबरे, तिखट, मीठ, जिरे व कढीलिंब (बारीक करून) इ. सर्व जिन्नस घालावेत. भजीच्या पिठाप्रमाणे पीठ करून वडे तळून काढावेत. हे वडे खोबऱ्याच्या चटणीबरोबर गरम गरम खाण्यासाठी द्यावे, मस्त लागतात.\nसाहित्य : जाडसर बुटक्‍या मिरच्या, हरभरा डाळीचे पीठ, ओवा, तीळ, धन्या-जिऱ्याची पूड, थोडा रवा, मीठ, कोथिंबीर, चिंच, गूळ, खसखस\nकृती : बाजारात जाड मिरच्या मिळतात. त्या उभ्या चिरून आतील बिया काढून टाकाव्यात. गरम पाण्यात थोडे मीठ घालून त्यात मिरच्या थोडावेळ बुडवून ठेवाव्यात. नंतर बाहेर काढून निथळत ठेवाव्यात. तेलावर रवा थोडा भाजून घ्यावा. चिंचेचा दाट कोळ काढून त्यात चवीप्रमाणे मीठ, गूळ, ओवा (भरडसर), तिळकूट, खसखस, धन्या-जिऱ्याची पूड घालून एकत्र कालवून सारण तयार करावे. ते सारण मिरच्यांत भरावे. चण्याच्या पिठात मीठ, चिरलेली कोथिंबीर व कडक तेलाचे मोहन घालावे. पीठ भजीच्या पिठाइतपत भिजवावे. त्या पिठात मिरच्या बुडवून भजी तळून काढावीत.\nसाहित्य : एक वाटी किसलेला कोबी, १ मोठा कांदा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, दीड ते दोन वाटी डाळीचे पीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा गरम मसाला, ४-५ हिरव्या मिरच्या, मीठ, हळद, जिरे, अर्धा लिंबू, १ लहान डाव मोहनसाठी तेल व तळणीसाठी आवश्‍यक तेल.\nकृती : कांदा, कोबी किसून घ्यावा. किसलेला कोबी व किसलेला कांदा एकत्र कालवावे. त्यात मिरच्यांचे बारीक तुकडे करून घालावे. त्यामध्ये वर दिलेले इतर सर्व साहित्य घालावे. गरम तेलाचे मोहन घालावे. कोथिंबीर बारीक चिरून घालावी. कोबी, कांदा, कोथिंबीर यांचा ओलेपणा पीठ भिजवण्यास पुरेसा असतो. पाणी वापरू नये. नंतर त्याचे छोटे छोटे वडे करून तळावेत. छान लागतात.\nसाहित्य literature हळद डाळ सकाळ उडीद पाणी water साखर नारळ काव्य लिंबू\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठ��� अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/tag/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2019-08-25T16:18:35Z", "digest": "sha1:Y72PTFH73MZYRNXF3ZZNI2HSBE4Z43XA", "length": 6732, "nlines": 169, "source_domain": "kayvatelte.com", "title": "कॉम्प्युटर रिलेटेड | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nTag Archives: कॉम्प्युटर रिलेटेड\nइंटरनेट सुरु झालं, आणि पहिल्यांदा जेंव्हा चॅटींग सुरु केलं, तेंव्हा खुप आश्चर्य वाटलं होतं. याहु मेसेंजर वरुन माझ्या एका भावाशी यु एस मधे चॅट केलं होतं. त्याने टाइप केलेलं इतक्या लवकर इथे कसं दिसतं म्हणून आश्चर्यचकित पण झालो होतो. नेहेमी … Continue reading →\nPosted in कम्प्युटर रिलेटेड\t| Tagged कॉम्प्युटर रिलेटेड, गुगल वेव्ह\t| 30 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nलोकं लग्न का करतात\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/blog-on-raj-thakrey-269115.html", "date_download": "2019-08-25T15:33:10Z", "digest": "sha1:7PXWJTTRBUACGBOZWIQXJP3TGQDIRZEA", "length": 30013, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'साहेब' सध्या काय करतायत? | Blog-space - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'साहेब' सध्या काय करतायत\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\n'साहेब' सध्या काय करतायत\nगणेशोत्सवाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी आपलं मौन तोडून मुलाखत दिली. या मुलाखतीच्या वेळी त्यांनी बेधडक शैलीत आपली मतं मांडली. मजेशीर स्वभावाप्रमाणे पत्रकारांना चिमटे काढलेत. शिवाय एका मोठ्या संकटातून बाहेर पडल्याचा निवांतपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.\nप्रणाली कापसे, प्रतिनिधी, IBNलोकमत\nराज ठाकरे आहेत कुठे असा प्रश्न विचारला जावा इतके राज ठाकरे गप्प होते. पण गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी आपलं मौन तोडून मुलाखत दिली. या मुलाखतीच्या वेळी त्यांनी बेधडक शैलीत आपली मतं मांडली. मजेशीर स्वभावाप्रमाणे पत्रकारांना चिमटे काढलेत. शिवाय एका मोठ्या संकटातून बाहेर पडल्याचा निवांतपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.\nखरं तर आपला नेता असा दिलखुलासपणे हसताना मनसैनिकांनी खूप दिवसांनी पाहिला. गेल्या आठ महिन्यात राज ठाकरे असे कुणाला दिसलेच नव्हते आणि आता दिसले आहेत तर ते मनसैनिकांना दिलासा देणारं ठरलं आहे. फेब्रुवारी २०१७ला झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून कोशात गेलेले राज ठाकरे पुन्हा एकदा बाहेर पडून पक्ष संघटनेकडे लक्ष देताहेत. आजवर ज्या काही टीका त्यांच्यावर होत होत्या त्याच सगळ्या टीकांवर काम करायला त्यांनी सुरुवात केलीय. सूर्यपुत्र म्हणून हिणवण्यात आलेले राज ठाकरे सध्या पहाटे चार वाजता उठून व्यायाम करतात, सायकलिंग करतात, अनेक कार्यकर्त्यांना सकाळी सकाळी फोन करून पक्षाच्या कामाबाबत विचारपूस करतात. नॉन एक्सेसेबल असलेले राज ठाकरे सध्या सगळ्याच कार्यकर्त्यांना एक्सेसेबल झाले आहेत.\nआधी लोकसभा,विधानसभा आणि सहा महिन्यापूर्वी झालेल्या महापालिकेतील पिछेहाट पहाता राज ठाकरे काहीच करत नसल्याची टीका त्यांच्यावर सातत्याने होत होती. पक्षातल्या शेकडो कार्यकत्यांनी, नेत्यांनी त्यांची साथ सोडून दुसऱ्या पक्षाचा पदर धरला होता. सातत्यानं पक्ष पिछाडीवर पडत असताना राज ठाकरे मात्र हातावर हात ठेवून बसले असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून येऊ लागल्या होत्या. दरम्यानच्या काळात राज ठाकरेंनी कुणावरही कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. घडणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे ते तटस्थपणे पहात होते. दुसरीकडे प्रय़त्न करुनही राज ठाकरेंना गमवलेला सूर गवसत नव्हता.\nइतक्यात वैयक्तिक आयुष्यात त्यांच्यावर मोठा प्रसंग ओढावला. त्यामुळे यावर्षी फेब्रुवारीत झालेल्या महापालिक�� निवडणुकांमध्ये राज ठाकरे म्हणावे तसे दिसलेच नाहीत. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. अवघ्या चार-पाच वर्षातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वेगात निघालेल्या इंजिनाला ब्रेक लागला आणि त्याचं रूपांतर ढक्कलगाडीत झालं. राज ठाकरेंनी गेल्या काही काळात राज्यात अनेक भागात दौरे सुरू केले. कधी ते नाशकात असायचे तर कधी पुण्यात, एकेकाळी या शहरात त्यांचा डंका वाजायचा. आता तिथली मैफिल सुनी सुनी झालीय. राजकारणातला हा बदल लक्षात यायला राज ठाकरेंना वेळ लागला. पण त्यांना तो आता लक्षात आलाय. राज ठाकरेंमधला बदल जितका कार्यकर्त्यांनी टिपलाय तितका तो राजकारण्यांनी सुद्धा टिपलाय.\nएकेकाळी या नेत्याचं गारुड महाराष्ट्रातल्या बहुतांश मराठी मनांवर होतं. बाळासाहेब ठाकरेंनंतर आणखी एक ठाकरे महाराष्ट्रातल्या मराठी मनावर राज्य करत होते. बोटावर मोजता येईल इतक्या कमी वर्षात महाराष्ट्राला १३ आमदार देणारा हा नेता आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष. पण जितक्या वेगात कार्यकर्ते या पक्षाला जोडले गेले तितक्याच वेगात पक्षातून बाहेरही पडले. असं का व्हावं यावर खूप कारण मिमांसा झाली. त्यासाठी पक्ष प्रमुखाचं स्वस्थ बसणं हे कारण अनेकांनी दिलं. पुढे त्यातूनच चेष्टेच्या रूपात प्रश्न विचारला जाऊ लागला. ते सध्या काय करतात, आता या प्रश्नाचं उत्तर स्वत: राज ठाकरेंनीच दिलंय. राज ठाकरे २०१९च्या निवडणुकांसाठी तयारी करताहेत.पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपासून तर अगदी नेत्यांपर्यंत सगळ्याच स्तरावर हे बदल केले जाताहेत. आजवर राज ठाकरेंच्या अवतीभोवती कडं करून असलेले पक्षातील ज्येष्ठ नेते दूर ठेवण्यात आले आहेत. नेत्यांशिवायच्या कर्मठ मनसैनिकांना पुढे आणण्यात आलंय. असे बदल करताना चक्क लोकशाही मार्गाचा अवलंब करण्यात आलाय.\nनव्या गड्यांचं हे नवं राज्य उभं राहतं का हा खरा कळीचा प्रश्न आहे.राज ठाकरेंमध्ये वैयक्तिक त्याचबरोबर नेतृत्व करण्याच्या पद्धतीत झालेला हा बदल इतका सहज झालेला बदल नाही. तर त्यासाठी कारणही तेवढंच मोठं आहे. गेल्या काही महिन्यांचा काळ हा राज ठाकरेंच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळ होता. त्यातूनच तावून सुलाखून निघालेले राज ठाकरे हे अधिक परिपक्व, संवेदनशील वाटू लागले आहेत. ज्याबाबतचा उल्लेख त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केलाय. पोटच्या गोळ्याचं दु:ख हे जगातलं सगळ्यात मोठं दु:ख असतं अशी म्हण आहे. हेच दु:ख काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी अनुभवलंय.\nराज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे नुकतेच मोठ्या आजारपणातून सुखरूप बाहेर पडले आहेत. गेले सहा-सात महिने राज ठाकरे कोशात गेलेत अशी टीका सर्वत्र सुरू असताना राज ठाकरे मात्र वेगळ्याच संकटाचा सामना करत होते. स्वत:च्या मुलावर ओढावलेलं हे आरिष्ट्य कसं दूर करावं या चिंतेनं त्यांना ग्रासलं होतं. अशा परिस्थितीत ही फेब्रुवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तीन-चार दिवस आधी राज ठाकरेंनी प्रचाराच्या काही सभा घेतल्या, पण त्यातही त्यांच्या मनात सुरू असलेलं द्वंद्व प्रकर्षानं जाणवत होतं. पण अमित यांच्या आजारपणामुळे राज ठाकरेंनी आजवर उघडपणे न दिसलेला हळवा बाप त्यांना लपवता आला नाही.\nअमित ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थाच्या संकटातून आता ते पूर्णपणे बाहेर आले आहेत. पण हे संकट या सगळ्या कुटूंबालाच बरचं काही शिकवून गेलं असल्याच दिसतय. स्वता अमित ठाकरेसुद्धा औषोधोपचार सुरु असताना सुद्धा राज ठाकरेंबरोबर बैठकांना उपस्थित राहातात. गेले सहा महिने अमित ठाकरे राज ठाकरेंबरोबर प्रत्येक सभा-बैठकांसाठी प्रवास सुद्धा करतात. त्यामुळे अमित ठाकरे यांचा आत्मविश्वास खूप वाढल्याचं दिसून येतय. शिवाय राज ठाकरे हे सुद्धा या प्रसंगानंतर जास्त संवेदनशील,परिपक्व आणि जबाबदार वाटू लागले आहेत. खळ्ळ खट्याकची भाषा करणारे राज ठाकरे या संकटातून बाहेर पडल्यावर विरोधकांवर टीका करताना सुद्धा सबुरींनं करताहेत. टीका करताना कसलीच भीड न बाळगणारे राज ठाकरे संयमी झाल्यासारखे दिसताहेत.\nमुलाच्या आजारपणातून सावरल्यानंतर राज ठाकरेंनी सगळ्यात आधी काळाची बदलती पावलं ओळखली आहेत. २०१९च्या निवडणुकात महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच फेरबदल अपेक्षित आहेत. सध्याच्या गतीचं राजकारण कायम राहिलं तर काँग्रेस एनसीपीबरोबरचं शिवसेनेसमोर आव्हान असेल. मात्र भाजपला संपूर्ण बहुमतात यायला एखाद्या काडीचा आधार लागू शकतो. त्यामुळे ही रिकामी जागा भरण्याची ताकद आपल्याकडे असावी असा तर राज ठाकरेंचा प्रयत्न नाही ना. राज ठाकरेंमधला बदल आणखी एका गोष्टीतून दिसून येणार आहे. सोशल मीडियावर स्वत:चं अस्तित्व न ठेवणारे ठाकरे आता लवकर फेसबुकवर येतील. कार्यकर्त्यापर्यंत पोहचण���याचा त्यांचा हा आणखीन एक प्रयत्न असेल. तसं पाहिलं तर ट्विटरवर राज ठाकरेंच्या नावानं अनेक बनावट आधीपासूनच कार्यरत आहेत. त्या घोळात पडायच्या ऐवजी आणि वर्तमानपत्र काढायच्या खर्चापासून वाचण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय.\n२१ सप्टेंबरला या नव्या प्रयोगाला सुरुवात करण्यात येतेय. सुरुवातीला तरुणांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कालांतरांनं इतर पक्षांसारखाच अंतर्गत राजकारणानं पोखरून निघाला. तरुणांमधल्या उत्साहाची जागा शंकाकुशंकानी घेतली. पक्ष नेतृत्वावरचा अनेकांचा विश्वास डळमळीत झाला होता. पक्षाला लागलेली कार्यकर्त्यांची ओहोटी काही केल्या कमी होत नव्हती. राज ठाकरेंना भेटताच येत नसल्याची सल अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत होते. पण आता मात्र कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करताहेत.शिवाय पक्षाच्या पुनर्बांधणीसह पक्षाचं प्रसार-प्रचार माध्यम ही तरुणाईला भावेल असंच करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तरी मनसेच्या स्थितीत सुधारणा होईल अशी आशा निर्माण झालीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%95", "date_download": "2019-08-25T16:41:10Z", "digest": "sha1:6X2WKVGRL5RFGKSWGF7ZST24W2P2UQP6", "length": 5812, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एकक - विकिपीडिया", "raw_content": "\nआकार, वस्तुमान, अंतर इत्यादी मोजण्याचे परिमाण म्हणजे एकक हे आहे.दैनंदिन वापरात अनेक एकके असतात. जसे वजन मोजण्यासाठी वापरात असल���ले किलोग्रॅम. अंतर मोजण्यासाठी नॅनोमीटर ते किलोमीटर वगैरे. यासाठी असलेला इंग्लिश भाषा प्रतिशब्द 'युनिट'(इंग्रजी : unit) असा आहे.\nएकके ही दोन प्रकारची असतात:\n(१) मूलभूत एकक ( Fundamental unit) - ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसय्रा राशीवर अवलंबून नसते त्याना मूलभूत एकक म्हणतात.\n(२) साध्य एकक (Derived quantity/Unit) - ज्या राशी/एकके या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी/एकके म्हणतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१८ रोजी ०९:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T15:28:42Z", "digest": "sha1:XIM72ZOSHQF3K5HV4OXKACO4ZMW3UIOO", "length": 3612, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नवश्या मारुती - विकिपीडिया", "raw_content": "\nपुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) पु.ल देशपांडे उद्यानाच्या बरोबर समोर असलेले हे एक प्राचीन मारुती मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला एक पिंपळाचा वृक्ष आहे. नवस पूर्ण करणारा मारुती अशी ख्याती असल्याकारणाने या मारुतीचे ’नवश्या मारुती’ असे नामकरण झाले. दर शनिवारी येथे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१७ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/youtube/", "date_download": "2019-08-25T15:16:26Z", "digest": "sha1:MC7ZT5J7WDXDOPJEMROZFEDY4D5IAMIH", "length": 6432, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Youtube Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला ज��वन ऐसे नाव\nइंटरनेटवर पैसे कमावण्याचे ७ “विश्वासार्ह” मार्ग\nअॅफिलीएट मार्केटिंग ही वेबसाईट बिझनेससाठी देवाहून कमी नाही.\nप्रत्येक मराठी माणसाने फॉलो करायलाच हवेत असे ११ अफलातून युट्युब चॅनल्स\n‘थोडक्यात मजा’ म्हणजे काय ह्याची प्रचिती ह्या चॅनेल्सवरचे प्रोग्राम्स बघून आपल्याला येत असते.\nह्या ६ वर्षीय मुलाची वार्षिक कमाई बघून तुम्ही नक्की डोकं खाजवायला लागाल\nखेळण्यांशी खेळण्याच्या वयात तो वर्षाला ११ मिलियन म्हणजेच ७० कोटी रुपये कमवतो.\nयुट्युबचे हे फिचर्स तुम्हाला माहित आहेत का \nयुट्युबवर देखील ३६० डिग्रीच्या व्हिडीओ सहज प्ले करता येतात.\nयाला जीवन ऐसे नाव\nआठ वर्षांची चिमुकली महिन्याला कमावते ८० लाख रुपये\nएवढ्या हिट्स मिळाल्याने चार्लीच्या चॅनलला खूप जाहिरातीही मिळतात.\nजाणून घ्या Youtube च्या जन्मामागची रंजक कथा आणि Youtube बदल काही आश्चर्यकारक गोष्टी\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === आजच्या युगात युट्यूब कोणाला माहित नाही असं होणार\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या पुनर्जन्माची अविश्वसनीय कहाणी\nऑफिसमध्ये ७-८ तास बसून काम करणाऱ्या प्रत्येकाने ‘हे’ नक्की वाचलंच पाहिजे\nकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केले स्वतःचे ड्रॅगनमध्ये रुपांतर\nछत्रपतींच्या स्वराज्याचं वैभव राखून असलेले ५ किल्ले – जे अनेकांना माहिती नाहीत\nधर्म बदलला, देश बदलला, तरी आजही मराठी बाण्यासह वावरतो आहे हा ‘बलुचिस्तानचा मराठा’\nअस्तित्वात “नसलेले” तारे आपण बघतो तेव्हा…\nयेथे १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर होते मुलींची विक्री\nभारतात गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी केवळ ‘हाच’ दोर वापरला जातो\n५० कोटी डॉलर्सचा – चाबहार करार : भारताचं चीन-पाक युतीला उत्तर\n…तर काँग्रेसने गांधींना तुरुंगात टाकलं असतं…अन गोडसे “गांधीवादी” झाले असते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-3202", "date_download": "2019-08-25T15:49:45Z", "digest": "sha1:LVZU5VPL5PLZ4JUQLTHSCHOFQ3S7ZEGU", "length": 16834, "nlines": 108, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : २७ जुलै ते २ ऑगस्ट २०१९\nग्रहमान : २७ जुलै ते २ ऑगस्ट २०१९\nसोमवार, 29 जुलै 2019\nमेष : तुमची मनीषा जागृत होईल व धडाडीने प्रगती कराल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. नवीन गुंतवणुकीचे पर्याय खुले होतील. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत कामाच्या बाबतीत सहकाऱ्यांवर विसंबून राहू नये. विनाकारण कामे लांबतील. बोलताना जरा जपून बोलावे, वादविवाद टाळावेत. घरातील व्यक्तींकडून मोलाचे सहकार्य मिळेल. आनंदाची बातमी कळेल. विद्यार्थ्यांनी अति विश्‍वास टाळावा. तरुणांनी विवाहाची घाई करू नये.\nवृषभ : सर्व आघाड्यांवर सतर्क राहून कामे करावीत. प्रतिष्ठेला जपावे. व्यवसायात कामे वेळेत पूर्ण करण्याकडे कल राहील. पैशामुळे बिघडलेले हितसंबंध सुधारण्याची संधी मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमच्याकडून बरीच अपेक्षा राहील. कामाचा उरक दांडगा असेल. घरात तुमचे विचार इतरांना पटतीलच असे नाही, तरी थोडा वेळ द्यावा. आप्तेष्टांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता मिळेल.\nमिथुन : या सप्ताहात टाळता न येणारे खर्च होतील. व्यवसायात कामात तत्पर राहावे. पैशांची\nथोडी तंगी जाणवेल. कामात सहकाऱ्यांवर अति विसंबून राहू नये. रागावर नियंत्रण ठेवावे. नोकरीत, कामात सबुरी ठेवावी. मनाविरुद्ध कामे करावी लागतील. हितशत्रूंपासून सावध राहावे. घरात आपल्या कामात चोख राहावे. तटस्थपणे वागावे. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल.\nकर्क : तुमचे मनोबल उत्तम राहील. त्याच्या जोरावर रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. व्यवसायात कामाचे नियोजन करून कामे हाती घ्याल. वसुलीवर लक्ष केंद्रित करून आर्थिक स्थितीत सुधारणा कराल. उधारीपेक्षा रोखीवर जास्त भर द्याल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांच्या दुटप्पी वागण्याचा राग येईल. कामात रस वाटणार नाही. मात्र, अति घाईने कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नये. नोकरीत बदल करण्याचा विचार तूर्तास पुढे ढकलावा. घरात वैचारिक मतभेद झाले, तरी दुर्लक्ष करावे.\nसिंह : भोवतालच्या परिस्थितीशी तुम्ही कसे जुळवून घेता यावर तुमचे यश अवलंबून आहे. व्यवसायात हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे लक्ष द्यावे. नवे करारमदार घाईने करू नये. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला अवश्‍य घ्यावा. पैशांचा अपव्यय टाळावा. नोकरीत सहकाऱ्यांपासून चार हात लांब राहणेच बरे. पैशांचा मोह धरू नये. कामानिमित्त प्रवासयोग येतील. घरात शुल्लक कारणावरून वाद होतील, तरी ते वाढवू नये. तडजोडीचे धोरण लाभदायी ठरेल.\nकन्या : कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती होईल. कामात उत्साही असाल. व्यवसायात नियमांचे उल्लंघन करून कृती करण्याचा मोह होईल, तरी सावधगिरी बाळगावी. मनावर संयम ठेवावा. जुनी येणी वसूल होतील. अपेक्षित पत्रव्यवहार होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या मनाविरुद्ध काम सोपवतील, परंतु तेही पूर्ण करून तुम्ही कौतुकास पात्र ठराल. नवीन अनुभव येतील. घरात मोठ्या व्यक्तींच्या वागण्याचा त्रास होईल. प्रकृतीचे तंत्रही सांभाळावे लागेल. मनःस्वास्थ्य जपावे.\nतूळ : समोर पंचपक्वान्न ठेवूनही घास तोंडात जात नाही, असा अनुभव येईल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. व्यवसायात मनाप्रमाणे काम होत नाही म्हणून नाराज असाल, तरीही जिद्दीने कामे पूर्ण करावीत. ‘प्रयत्नांती परमेश्‍वर’ ही म्हण लक्षात ठेवावी. नोकरीत नवीन कामासाठी तुमची निवड होईल. त्यामुळे जादा जबाबदारी पेलावी लागेल. हितशत्रूंपासून सावध राहावे. घरात सामंजस्याने प्रश्‍नांची उकल करावी. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यास करावा.\nवृश्‍चिक : एकाच वेळी सर्व आघाड्यांवर लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे तुमची दगदग धावपळ होईल. व्यवसायात मुसंडी मारून कामाचा फडशा पाडण्याचा मानस असेल. योग्य व्यक्तींची योग्य वेळी निवड करून कामे सोपवाल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत सहकाऱ्यांकडून कामे करून घेताना जिभेवर साखर पेरावी. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात मुलांच्या व इतर व्यक्तींच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. छोटीशी सहल ठरवाल.\nधनू : ‘रात्र थोडी, सोंगे फार’ अशी तुमची स्थिती असेल. तुमचा कामाचा उत्साह अपूर्व असेल. व्यवसायात बरीच कामे हातावेगळी कराल. कामातील नवीन बेत गुप्त ठेवण्याकडे कल राहील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दक्ष राहाल. अपेक्षित पैसे हाती आल्याने कामांना वेग येईल. नोकरीत ध्येय धोरणे ठरवून कामे हाती घ्याल. अंथरूण पाहून पाय पसरले, तर त्रास होणार नाही. घरात तणाव जाणवेल. प्रियजनांच्या भेटीगाठीचे योग येतील. अनपेक्षित खर्चही वाढेल.\nमकर : कामाचा मनस्वी कंटाळा येईल, त्यामुळे कामे पुढे ढकलण्याकडे कल राहील. व्यवसायात महत्त्वाची कामे स्वतः ���रून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. उसने अवसान आणून काही कामे संपवाल. मात्र, कोणताही निर्णय घाईने न घेता, थोडा काळ थांबणेच हिताचे राहील. पैशांचे नियोजन करावे. नोकरीत स्वयंसिद्ध राहावे. गैरसमजुतीने होणारे वाद टाळावे. विचारल्याखेरीज सल्ला देऊ नये. घरात अनपेक्षित चांगली बातमी कळेल. मुलांकडून प्रगती कळेल.\nकुंभ : ग्रहमान साथ देईल, त्यामुळे कामातील प्रगतीचा आलेख चढा राहील. व्यवसायात नवीन कामे ओळखीतून मिळतील. कामांना गती येईल. आर्थिक स्थितीही सुधारेल. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची भिस्त तुमच्यावर राहील. केलेल्या कामाचे कौतुक होईल. घरात मुलांची प्रगती व प्रकृती यांची चिंता मिटेल. आप्तेष्ट भेटतील. प्रकृतीमान सुधारेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा तोल ढळू देऊ नये.\nमीन : भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. त्यामुळे व्यक्तींची पारख होईल. व्यवसायात कोणावरही विसंबून न राहणे चांगले. तसेच कामातील सत्यता पडताळून पाहून प्रगती करावी. खोट्या आश्‍वासनांना बळी पडू नये. मोठी गुंतवणूक करताना जरा जपून. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. प्रवासाचे योग येतील, नवीन ओळखी होतील. घरात भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. झेपेल तेवढेच काम करून इतर वेळी विश्रांती घ्यावी.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2019-08-25T15:16:47Z", "digest": "sha1:UKHWXWMVSJEOGZBDF3ZCVCKG74OQ6O3E", "length": 16402, "nlines": 98, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "सृजनशील शिक्षकांद्वारे मूल्यवर्धनची अध्यापनाशी सांगड – Mulayvardhan", "raw_content": "\nसृजनशील शिक्षकांद्वारे मूल्यवर्धनची अध्यापनाशी सांगड\nमूल्यवर्धनच्या उपक्रमापूर्वी प्रार्थना म्हणताना विद्यार्थी\nमूल्यवर्धनच्या उपक्रमांमध्ये शाळेचे दैनंदिन अध्यापन प्रभावी करण्याची क्षमता आहे. त्यातून जर शिक्षक सृजनशील, प्रयोगशील, विचारी असतील तर शाळेतील प्रत्येक कृती ही अर्थपूर्ण बनू शकते. मूल्यवर्धन या कृती��ा आणखी अर्थ देण्याला आणि तिला मूल्याधिष्ठित बनविण्याला सहाय्य करते. हे दृश्य आपल्याला जि. प. प्राथमिक शाळा, गजानन नगर, नालवाडी, वर्धा इथे पाहायला मिळते.\nशाळेत पाहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. एकूण पट ६२ आणि शिक्षक ३ आहेत. ही शाळा वर्धा शहराला लागून आहे. त्यामुळे परिसरातील अनेक मुले शहरातील खाजगी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. इथे येणाऱ्या बहुतेक मुलांचे पालक हे कष्टकरी, मजूर करणारे आहेत.\nया शाळेतील सर्वच शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम घेणारे आणि कल्पक आहेत, हे दिनांक २८ फेब्रु. २०१९ रोजी शाळा भेटीदरम्यान झालेल्या परिपाठाच्या वेळेस लक्षात आले. परिपाठात नियमितपणे होणाऱ्या गोष्टी झाल्यानंतर शिक्षकांनी समोर येऊन बोलायला सुरुवात केली. त्यादिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजेच डॉ. सी. व्ही. रमन यांचा जन्मदिन होता. या विशेष दिनाविषयी, डॉ. सी. व्ही. रमन यांच्याविषयी, त्यांच्या संशोधन कार्याविषयी माहिती सांगून झाल्यानंतर शिक्षिकेने वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी सोप्या सरळ भाषेत विवेचन केले.\nबोलत असताना पाठ्यपुस्तकातील अनेक पाठांचे, दैनंदिन जीवनातील संदर्भ देत मुद्दे स्पष्ट केले. जीवनात सर्वत्र विज्ञान कसे भरून आहे ते सांगितले. त्यानंतर ठळक बातम्यांमाध्ये सेवाग्राम येथे सुरु होणाऱ्या गांधी विज्ञान संमेलनाविषयी सांगितले व आपल्या आईबाबांसोबत ते प्रदर्शन पहायला जाण्याचे आवाहन केले. परिपाठातील गोष्ट, बातम्या, माहिती मुलांनी लक्षपूर्वक ऐकले आहे याची खातरजमा करण्यासाठी शिक्षक मुलांना अधूनमधून प्रश्नही विचारत होते.\nरोजच्या परिपाठात मुलांचा सहभाग जरी असला तरी परिपाठ जास्तीतजास्त अर्थपूर्ण व्हावा म्हणून शिक्षकही त्यामध्ये योग्य वेळेस सहभाग घेतात, पुढाकार घेतात. शिक्षक एखाद्या विषयाची सखोल माहिती मुलांना देण्यासाठी पूर्वतयारी करून मुलांशी संवाद साधतात.\nया शाळेतील एक शिक्षिका मूल्यवर्धनच्या प्रेरक आहेत. जून २०१७ पासून त्यांनी या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. मूल्यवर्धनविषयी बोलताना त्यांनी आवर्जून सांगितले की मूल्यवर्धनमधील सहयोगी अध्ययन पद्धतींचा दैनंदिन अध्यापनात खूप उपयोग होतो. शिवाय इतर पाठ्यविषयातील अनेक धडे शिकवताना मूल्यवर्धनचे उपक्रम जोडता येतात. इतर दोन शिक्षकांनीही या म्हणण्याला दुजोरा दिला. वर्गात गेले असताना शिक्षकांचे हे म्हणणे प्रत्यक्षात घडताना पाहिले.\nमूल्यवर्धनच्या प्रेरक शिक्षिका, माधवी नागापुरे, इयत्ता १ ली व ३ री चा एकत्रित वर्ग सांभाळतात. त्या ३ रीतील मुलांना ‘आपले कपडे’ (विषय – परिसर) हा पाठ शिकवित होत्या. अध्यापनाची सुरुवात त्यांनी मुक्त चर्चेने केली. आपण कोणते कपडे वापरतो वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळे कपडे वापरतात का वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळे कपडे वापरतात का असे प्रश्न विचारत विषयप्रवेश केला व मुलांना बोलते केले.\nत्यानंतर, आपण मूल्यवर्धनमध्ये करतो तसे गट करूयात असे म्हणून त्यांनी मुलांना आपापल्या वह्या घेऊन तीन गटात जाऊन बसायला सांगितले. प्रत्येक गटाला एक ऋतू दिला व त्या ऋतुत आपण काय काम करतो व कसे कपडे घालतो याविषयी चर्चा करावयास सांगितले. सर्व गटांनी आपापसात व्यवस्थितपणे चर्चा करून मुद्दे काढले व नंतर सादरीकरण केले. मुलांना गटचर्चेची ओळखच नाही तर चांगला सराव आहे असे दिसले.\nगटचर्चेनंतर, पाठात असलेले पण मुलांच्या मांडणीतून सुटलेले मुद्दे शिक्षिकेने उदाहरणे देऊन स्पष्ट केले. “आपली शाळा सुरु होते तेव्हा कोणता ऋतू असतो घरातले व बाहेरचे कपडे वेगळे असतात का घरातले व बाहेरचे कपडे वेगळे असतात का कसे वेगवेगळ्या प्रदेशातील लोक कसा पोशाख करतात” असे प्रश्न विचारून मुलांकडून बरीच माहिती विचारून घेतली. पाठ झाल्यानंतर बोलताना शिक्षिकेने म्हटले, “आज हा पाठ असा गटचर्चेच्या माध्यमातून पहिल्यांदाच घेतला. कल्पना नव्हती हा पाठही इतक्या चांगल्या प्रकारे घेता येईल अशी. तशी जोडी चर्चा, गटचर्चा मी इतर वेळेस बरेचदा घेत असते पण या पाठासाठी असे कधी केले नव्हते. आज मला खूप छान वाटले.”\nविद्यार्थी गट चर्चा करत असताना मदत करताना शिक्षिका\nइयत्ता ४ थी च्या शिक्षिका माधुरी घोलप या परिसर विषयातील ‘माझी जबाबदारी व संवेदनशीलता’ हा पाठ शिकवीत होत्या. त्यामध्ये असलेल्या ब्रेल लिपीच्या खुणांचा परिचय करून दिला होता आणि आता चिन्हांच्या भाषेचा परिचय सुरु होता. मुले बोटांच्या चित्रात दाखविलेल्या रचना करून पाहात होती. शिक्षिकेने नंतर एकेक रचना करून दाखविली व मुलांनी तो शब्द ओळखला. त्यानंतर मुलेच एकमेकांना खुणा दाखवू व ओळखू लागली. हे सगळे करण्यात मुले छान रममाण झाली होती. शिकण्यातला आनंद घेत होती.\nहा ���ाठ व मूल्यवर्धनचा उपक्रम यांचा संबंध सांगताना शिक्षिकेने मूल्यवर्धनच्या चौथ्या विभागातील ‘दिव्यांगत्वाविषयी विचार करणे’ या उपक्रमाचा संदर्भ दिला. याबरोबरच वर्गात घेतलेला डोळ्याला पट्टी बांधलेल्या जोडीदाराला ठरलेल्या ठिकाणी घेऊन जाण्याच्या उपक्रमाविषयीही सांगितले. पाठाच्या शेवटी ब्रेल लिपीमध्ये प्रत्येकाने आपले नाव लिहून आणण्याचा गृहपाठ मुलांना देण्यात आला.\nया दोन्ही वर्गातील अध्ययन-अध्यापन पाहिल्याने, पाठ्यक्रम आणि मूल्यवर्धन उपक्रम कसे एकात्मिक आहेत हे पाहण्याची, समजून घेण्याची संधी मिळाली. शिक्षकांनी जर आपली कल्पकता, सृजनात्मकता वापरली तर अत्यंत अर्थपूर्ण व परिणामकारक पद्धतीने एकात्मिक अध्यापन होऊ शकते हेही लक्षात आले. सृजनशील, प्रयोगशील शिक्षकांना आपले अध्यापन प्रभावी करण्यासाठी मूल्यवर्धनच्या रुपात एक अध्यापन मंत्रच मिळाला आहे.\nइंग्रजी माध्यमाच्या शाळेबरोबरच्या स्पर्धेमुळे फायदा की तोटा\nमूल्यवर्धनमुळे शाळेचे वातावरणच बदलले\nमुलांची आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्ती – मूल्यवर्धनची किमया\nमूल्यवर्धनमुळे शाळेचे वातावरणच बदलले\nसृजनशील शिक्षकांद्वारे मूल्यवर्धनची अध्यापनाशी सांगड\nइंग्रजी माध्यमाच्या शाळेबरोबरच्या स्पर्धेमुळे फायदा की तोटा\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/kerala-flood/videos/", "date_download": "2019-08-25T15:36:45Z", "digest": "sha1:46DDDLPVZA4TMFNACUVQ3DITHBZPTFYT", "length": 6662, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kerala Flood- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसांगलीमध्ये आज काय आहे पुराची परिस्थिती, पाहा LIVE VIDEO\nकोल्हापूर, 11 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुरग्रस्तभागात आज सातव्या दिवशीही बचावकार्य जोरदार सुरू आहे. या पुरग्रस्त लोकांसाठी राज्यातून मदतीचा ओघ वाढत आहे. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील आलास गावातील बचावकार्य पूर्ण झालं आहे. एकणू 1756 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. आता शिरोळ तालुक्यातील बुमनाळ येथे बचावकार्य सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.\nVIDEO: सांगली, कोल्हापुरातला पूर ओसरायला सुरूवात, पाहा रविवारी सकाळची परिस्थिती\nSPECIAL REPORT: अलमट्टी धरणामुळे पुरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप किती खरा \nVIDEO: IMDच्या अंदाजामुळे भीती वाढली, पु��चे 4 दिवस राज्यात आणखी मुसळधार पाऊस\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nVIDEO : जवान तुझे सलाम, बाळाला केलं सुखरूप एअरलिफ्ट\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/with-impressive-performance-hcl-takes-over-vipro/", "date_download": "2019-08-25T16:37:18Z", "digest": "sha1:3I3WZIEC2YVF6C7QZALDKSXFJMMXXXII", "length": 11624, "nlines": 192, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एचसीएलचा चमकदार ताळेबंद; विप्रोला टाकले मागे | Dainik Prabhat", "raw_content": "\nएचसीएलचा चमकदार ताळेबंद; विप्रोला टाकले मागे\nबेंगळुरू: विप्रोला मागे टाकत एचसीएल टेक्‍नोलॉजीस सॉफ्टवेअर क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी ठरली आहे. एचसीएलने जून तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीचा नफा गेल्या वर्षाच्या तुलनेत 10.7 टक्‍क्‍यांनी वाढ होत 2,403 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचे डॉलर उत्पन्न 0.8 टक्‍क्‍यांनी वाढत 2.05 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे, तर विप्रोचे हेच उत्पन्न 1.7 टक्‍क्‍यांनी घटत 2.03 अब्ज डॉलर्स होते. वार्षीक पातळीवर कंपनीचे एकूण उत्पन्न 14.2 टक्‍क्‍यानी वाढत 13,878 कोटी रुपयांवर पोहोचले.\nगेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात विप्रोचे एकूण उत्पन्न 8.06 अब्ज डॉलर्स होते, तर एचसीएल टेक्‍नोलॉजीसचे उत्पन्न 220 दशलक्ष डॉलर्सने कमी म्हणजेच 7.84 अब्ज डॉलर्स होते. मात्र जून तिमाहीत डॉलर उत्पन्नात वाढ झाल्याने विप्रोला मागे टाकण्यास यश आले. एचसीएल टेकचे सीईओ विजयकुमार यांनी कंपनीने आपल्या इतिहासात प्रथमच उच्चांकी नफा कमविल्याचे म्हटले. गेल्या काही वर्षात विप्रोच्या तुलनेत एचसीएलने आक्���मक रणनीतीचा अवलंब केला आहे. यामध्ये काही कंपन्यांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. कॉग्निझन्ट टेक्‍नोलॉजी ही अमेरिकेत सूचीबद्ध असल्याने तिचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआज का शेयर बाजार\nकर्जबुडवण्याच्या प्रकरणात जतीन मेहतावर आणखी दोन गुन्हे\nबेरोजगारीची स्थिती अत्यंत गंभीरच\nअनिल अंबानी म्हणतात वेळेत सर्वांची कर्जफेड करू\nसरकार तीन विमा कंपन्यांना चार हजार कोटींचे भांडवल देणार\nशेअरबाजारात पुन्हा विक्रीचे वारे\nआर्थिक गुन्हेगार घोषीत करून आर्थिक मृत्यूदंडाची शिक्षा – विजय मल्ल्याचा हायकोर्टात युक्तीवाद\nपहाटे चारपर्यंत चंदा कोचर यांची चौकशी\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2017/10/blog-post.html", "date_download": "2019-08-25T16:31:02Z", "digest": "sha1:262FCKU7553SGVBV724D5VLUBRMXZXJ2", "length": 11144, "nlines": 58, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : दिवाळी आणि फटाके", "raw_content": "\nजसं दिवाळी आणि दिवे, दिवाळी आणि रांगोळी, दिवाळी आणि फराळ ह्याच अतूट नातं आहे तसंच दिवाळी आणि फटाक्यांच सुद्धा एक अतूट नातं आहे. लहानपणी अजिबातच फटाके वाजवले नाहीत असे फारच कमी लोक सापडतील. लहान मुलांना फटाक्यांच एक विशिष्ट आकर्षण असतं, मला सुद्धा होतं. माझ्या लहानपणी बाबा मस्जिद बंदरवरुन होलसेल रेट मधे फटाके घेऊन यायचे आणि मग घरी आम्हा दोन भावांमध्ये समसमान वाटणी व्हायची. फुलबाज्या, अनार, भुईचक्र आणि लवंगी एवढेच काय ते फटाके आम्ही वाजवले. खूप मजा यायची. दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर, पहाटे उठा, अभ्यंगस्नान करा, देवाची पूजा करा, देवासमोर फराळ ठेऊन मग त्यावर यथेच्छ ताव मारा. एवढ सगळं झालं की मग फटाके घेऊन फोडायला आम्ही मोकळे. एक वेगळाच आनंद मिळायचा त्यात. बरं तुम्ही म्हणाल आज ह्यावर का बोलतोय कारण इतकंच आहे की फटाकेबंदीचा निर्णय आला आणि एक विचार सहज डोक्यात आला की आमच्या लहानपणी अशी बंदी असती तर कारण इतकंच आहे की फटाकेबंदीचा निर्णय आला आणि एक विचार सहज डोक्यात आला की आमच्या लहानपणी अशी बंदी असती तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आम्ही घेतला असता का ह्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आम्ही घेतला असता का उत्तर \"नाही\" असंच आहे.\nदिल्ली न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दिल्लीमधे दिवाळीचे ५ दिवस आणि नंतर काही दिवस (१०-१५ दिवस) फटाके वाजवणे आणि निवासी भागात फटाके विकणे ह्यावर बंदी केली. आणि ह्याच बंदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा असा कायदा करायचा सरकारचा विचार असल्याचे आपले मंत्री म्हणाले. मुळातच सरसकट बंदीला माझा विरोध आहे. कुठलीही बंदी सरसकट असू नये. हो त्यावर काही निर्बंध असावेत जेणेकरून काही चुकीच्या गोष्टींना आवर घालता येईल. पण आजकाल आपण बघतोय सणांच्या वेळी, विशेषतः हिंदू सणांमध्ये काही चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी उत्सव साजरे करण्यावर बंदी येतेय आणि हेच चुकीचे आहे. विषय दिवाळीचा आहे तर तेवढ्यापुरतच बोलतो. आज ही बंदी येण्याच किंवा होईल भविष्यात, त्याच कारण काय, तर प्रदूषण (हवेच, आवाजाच), वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास. खरं आहे, दिवाळीच्या ५ दिवसात खूप फटाके फोडले जातात, खूप आवाज होतो, पण ह्यावर बंदी हा एकमेव पर्याय नाही ना. चायनीज फटाके आज बाजारात खूप स्वस्त आणि खूप मोठ्या प्रमाणात विकले जातात. एका सर्वे नुसार चायनीज फटाके हे आपल्या देशी फटाक्यांपेक्षा अधिक म्हणजे जवळपास दुप्पट प्रदूषण करतात. असे फटाके आज सर्रास विकले जातात. मुळातच चायनीज फटाके भारतात विकायला परवाना नाही तरी कायदा मोडून ते विकले जातात. ह्यावर कंट्रोल कोण करणार\nबरं प्रदूषण प्रदूषण आपण म्हणतोय तर त्यावर जरा बोलू. दिल्लीमधे प्रदूषण मंडळाने एक वर्ष सर्वे केला. त्यातून असे निष्पन्न झाले की सोमवार ते शुक्रवार ह्या दिवशी दिल्ली मधे सरासरी ८०% हवेचे प्रदूषण झाले. शनिवार-रविवार मिळून सरासरी ६०-६५% हवेचे प्रदूषण झाले. आणि दिवाळीच्या ५ दिवसात सरासरी ८४% हवेचे प्रदूषण झाले. ह्याचाच आधार घ्यायचा झाला तर दिवाळीतील हवेचे प्रदूषण हे सरासरी ४% ने वाढले. मग उरलेल्या ८०%च काय ते कमी करण्यासाठी आम्ही काय केलं ते कमी करण्यासाठी आम्ही काय केलं आज डिजेल, पेट्रोलच्या गाड्या प्रदूषण करत नाहीत का आज डिजेल, पेट्रोलच्या गाड्या प्रदूषण करत नाहीत का आज मुम्बई मधे अनेक सधन एका कुटुम्बामागे 2 चारचाकी व 1 दुचाकी वाहनाची नोंद होते. ह्याला आवर कोण घालणार आज मुम्बई मधे अनेक सधन एका कुटुम्बामागे 2 चारचाकी व 1 दुचाकी वाहनाची नोंद होते. ह्याला आवर कोण घालणार आज दुचाकी-चारचाकी वाहनांच्या वापरावर आपण निर्बंध घालू शकत नसताना फटाके बंदीची मागणी करणं म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा आहे. वाहनातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आज इलेक्ट्रिक कार किंवा बाईकचा पर्याय आहे, लहान अंतर सायकलने किंवा चालत जाऊ शकतो, असे अनेक उपाय करता येतील. प्रत्येक कुटुम्बावर गाडी खरेदी करताना निर्बंध घातले जाऊ शकतात, असे अनेक उपाय करु शकतो पण सरकारची ती इच्छाशक्ति आहे का आज दुचाकी-चारचाकी वाहनांच्या वापरावर आपण निर्बंध घालू शकत नसताना फटाके बंदीची मागणी करणं म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा आहे. वाहनातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आज इलेक्ट्रिक कार किंवा बाईकचा पर्याय आहे, लहान अंतर सायकलने किंवा चालत जाऊ शकतो, असे अनेक उपाय करता येतील. प्रत्येक कुटुम्बावर गाडी खरेदी करताना निर्बंध घातले जाऊ शकतात, असे अनेक उपाय करु शकतो पण सरकारची ती इच्छाशक्ति आहे का की ह्या गाड्या प्रदूषण करतात म्हणून त्यांच उत्पादन बंद करणार\nराहिला फटाक्यांचा प्रश्न, तर त्यावर तोडगा नाही निघू शकत जसं चायनीज फटाके जे जास्त प्रदूषण करतात, मोठ्या आवाजाचे फटाके जे ध्वनीप्रदूषण करतात, ह्यावर बंदी लादून इतर फटाके लोकवस्ती सोडून एखादं मैदान घ्यावं जिथे हे फटाके फोडावेत. हे आपण रेग्युलेट करु शकत नाही का जसं चायनीज फटाके जे जास्त प्रदूषण करतात, मोठ्या आवाजाचे फटाके जे ध्वनीप्रदूषण करतात, ह्यावर बंदी लादून इतर फटाके लोकवस्ती सोडून एखादं मैदान घ्यावं जिथे हे फटाके फोडावेत. हे आपण रेग्युलेट करु शकत नाही का बाहेरच्या देशात (न्यूझीलँड इ.) फटाके वाजवायला एक मोकळं मैदान असतं, जिथे परवानगी असलेलेच फटाके फोडता येतात. मग हे आपल्या देशात आपण का करु शकत नाही बाहेरच्या देशात (न्यूझीलँड इ.) फटाके वाजवायला एक मोकळं मैदान असतं, जिथे परवानगी असलेलेच फटाके फोडता येतात. मग हे आपल्या देशात आपण का करु शकत नाही तत्सम गोष्टींना सरसकट बंदिचे नियम लावण्यापेक्षा काही मध्यममार्ग काढले तर पर्यावरण आणि लोकभावना दोन्हीचा समतोल राखता येईल, असं मला वाटत. कारण एका बाजूला विकास पाहिजे म्हणून मेट्रो साठी हजारो झाडे तोडायला निघालेले लोकांना पर्यावरण रक्षणाची शपथ देत फटाके बंदीची मागणी करतात तेव्हा हसावं की रडावं हाच प्रश्न उरतो. बाकी आपण सूज्ञ आहातच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/benefits-of-coconut-water/", "date_download": "2019-08-25T16:23:25Z", "digest": "sha1:XB2YMP562PEWWL3OLYHLFFYVX5JLBUNN", "length": 6588, "nlines": 96, "source_domain": "arogyanama.com", "title": "सुरकूत्या दूर करण्यासाठी नारळपाण्याने धुवा चेहरा, होतील ५ फायदे - Arogyanama", "raw_content": "\nसुरकूत्या दूर करण्यासाठी नारळपाण्याने धुवा चेहरा, होतील ५ फायदे\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – तारूण्य टिकवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. चेहरा तेजस्वी आणि नितळ दिसण्यासाठी विविध प्रकारची प्रॉडक्ट तरूण आणि तरूणी वापरत असतात. परंतु, अनेकदा या प्रॉडक्टचा काहीएक उपयोग होत नाही, अखेर त्यांची निराशाच होते. परंतु, काही छोटे-छोटे घरगुती उपाय केल्यास सौंदर्य निश्चितच वाढू शकते. यापैकीच एक नारळ पाण्याचा उपाय आहे. नारळ पाण्याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.\nकेस धुत���्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान\nघरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा\nचेहऱ्याला साबणाऐवजी लावा बेसन, होतील ‘हे’ १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\n* डाग सुरकुत्या असतील तर नारळ पाण्याने चेहरा धुवा. डाग कमी होऊन त्वचेला नैसर्गिक चकाकी मिळेल.\n* मुरुमे असल्यास नारळपाण्याने चेहरा धुवा. यामुळे अतिरिक्त तेल कमी होते. मुरूमांची समस्या कमी होते.\n* डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास नारळपाणी काही दिवस डोळ्यांखाली आलेल्या काळ्या वर्तुळावर लावल्यास काळी वर्तुळे कमी होतात.\n* चेहरा धुण्यासाठी नारळपाण्याचा वापर केल्यास त्वचा उजळते.\nजास्त गोऱ्या लोकांना होऊ शकतात 'या' ५ आरोग्य समस्या, जाणून घ्या\nरोज सकाळी प्या 'हे' पेय, दिवसभर घेऊ शकता उत्साह आणि उर्जेचा अनुभव\nरोज सकाळी प्या 'हे' पेय, दिवसभर घेऊ शकता उत्साह आणि उर्जेचा अनुभव\nमहाराष्ट्रातील पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्या पाठोपाठ आसामच्या रिताचेही ‘पुरुष’ होण्याचे स्वप्न होणार पूर्ण \n‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य\n‘बीडीओं’ ना असणार बालसंगोपन रजा मंजुरीचे अधिकार, संभ्रम दूर\nमुळ्याच्या पानांनी दूर होईल किडनीची समस्या, जाणुन घ्या असेच १० फायदे\nघरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी\n १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त\nउपाशीपोटी व्यायाम केल्यास वजन लवकर कमी होते, हा गैरसमज\nप्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80/news/", "date_download": "2019-08-25T16:26:03Z", "digest": "sha1:4CLNUMQDDOJELAIHZRJQJRIKLWZY727N", "length": 7469, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आरोपी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nप्रियकराच्या हत्येनंतर केले 7 तुकडे, ज्या डोळ्यांनी प्रेम केलं तेही काढले बाहेर\nप्रियकराची हत्या निघृण हत्या करण्यात आली आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे हत्येनंतर मृत तरुणाच्या शरीराचे तब्बल 7 तुकडे करण्यात आले आहेत.\nराज ठाकरेंच्या चौकशीनंतर मनसे आक्रमक, वाढवलं सरकारचं टेन्शन\nपुण्यात ऑडिशनच्या नावाखाली विनयभंग.. तरुणीला घरी बोलावून केलं असं..\n30 वर्ष 3 जागांवर केली सरकारी नोकरी, अखेर 'आधार'नं केली इंजिनिअरची पोलखोल\nमुंबईत मायेचा हात फिरवणाऱ्या बापानेच क��ला लेकीवर बलात्कार, रोज पाजायचा दारू\nइंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या भामट्यास अटक\nमहाराष्ट्रासह 16 राज्यातील 600 मुलींचे Nude फोटो गोळा केले आणि...\nमुंबईत महिलेवर बलात्कार करून 'तसले' फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल\nभांडून माहेरी गेल्याचं सहन झालं नाही, पतीने पत्नीच्या छातीवर झाडल्या गोळ्या\nपुण्यात बलात्कार.. आरोपीच्या घरातच आईला विवस्त्र आढळली मुलगी\nतुझा भाऊ जीवंत नाही राहणार, शाळकरी विद्यार्थीनीला धमकावून केला बलात्कार\nमुंबईत धक्कादायक प्रकार, युवकाने केला कुत्रीवर बलात्कार\nभाजी चिरण्याच्या चाकूने पतीच्या पोटावर केले 11 वार, नंतर गळाही कापला\nकाँग्रेस, राष्ट्रवादी नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nकाँग्रेस, राष्ट्रवादी नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/jiraffe/", "date_download": "2019-08-25T15:37:01Z", "digest": "sha1:NUR6DF7PZU4AD2BZQS5JS7BVBMGU75V6", "length": 4600, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jiraffe- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nतीन वर्षांचा जिराफ काढतोय चित्रं\nअमेरिकेतल्या नवेडा या वाघांच्या अभयारण्यात हा जिराफ 'पेंटर' म्हणूनच ओळखला जातो.\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आ��ला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rampwalk/news/", "date_download": "2019-08-25T16:01:53Z", "digest": "sha1:YWBETIFQUV6HW46QRIUSPKBYEZNGCKKX", "length": 5190, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rampwalk- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : हातात हात घालून पहिल्यांदा केला कतरिना-सलमाननं रॅम्पवाॅक\nकतरिना आणि सलमानचं तसं नाहीय. ब्रेकअपनंतर ते चांगले मित्र राहिले कायमचे. म्हणूनच सलमानचा भारत संकटात आल्यावर त्याच्या मदतीला कतरिनाच धावून आली.\n नको रे बाबा-आमिर खान\nफोटो गॅलरी Feb 7, 2014\nरॅम्प वॉकवर सेलिब्रिटींचा 'जलवा'\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-shrungarik-kavita/t5990/", "date_download": "2019-08-25T16:12:54Z", "digest": "sha1:DP7NNHZBNDVXNVZMRY2MGYZ2VUXCIMBX", "length": 4231, "nlines": 90, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Shrungarik Kavita-डोळे मिटून घेना कशी मी व्यक्त होऊ", "raw_content": "\nडोळे मिटून घेना कशी मी व्यक्त होऊ\nAuthor Topic: डोळे मिटून घेना कशी मी व्यक्त होऊ (Read 3449 times)\nडोळे मिटून घेना कशी मी व्यक्त होऊ\nडोळे मिटून घेना कशी मी व्यक्त होऊ,\nया प्रणयाच्या महाली अशीच कशी येऊ.\nवाऱ्यालाही कधी अवखळतेने स्पर्शू दिलेनाही,\nपावसालाही अति सलगीने बरसू दिले नाही,\nइतके जपले स्वतःला कि जपले नसेल कोणी,\nअशी हि अनमोल ठेव एकाएकी कशी मीदेऊ.\nतुझ्या इतकेच माझ्याही मनातगूढ आहे,\nकाय करू संस्कारांची साखळीही द्रूढआहे.\nलाजेचा पहारा काही केल्या सुटेचना बाई,\nभय नसले तुझे तरी कशी रे मिठीत सामाऊ.\nमाझ्या मन���चं दुखणं तुला नाही कळायचं,\nकस्सं समजाऊ कि असंनाही छळायचं.\nमन उचंबळून येतंय मिलनासाठी जरी माझं,\nअडखळत्या पावलाला कसं काय समजाऊ.\nजरा वेळ देना आणि मला समजून घेना,\nअजूनही ओलाच आहे हळदीचा उखाणा,\nनवा प्रवास हा उगमाच्या दिशेस जाणारा ,\nनव्या संगमाला एकाकी कसा प्रतिसाद देऊ.\nया कवितेतल्या मागणीवर कवितेतूनच उत्तर खाली दिलेल्या लिंकवरती\nडोळे मिटून घेना कशी मी व्यक्त होऊ\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: डोळे मिटून घेना कशी मी व्यक्त होऊ\nडोळे मिटून घेना कशी मी व्यक्त होऊ\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/compound-wall-collapse-in-pune-jkbn-newup-386556.html", "date_download": "2019-08-25T15:37:21Z", "digest": "sha1:RGRNGOTM6TUB6KDDCFB243JD7DWD3VNP", "length": 17594, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणे: संरक्षक भिंत कोसळली, महिला आणि लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू! compound wall collapse in pune | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nपुणे: संरक्षक भिंत कोसळली, महिला आणि लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nPM मोदींच्या भेटीनंतर परदेशातील 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराचे पुर्नबांधणी\nपुणे: संरक्षक भिंत कोसळली, महिला आणि लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू\nपुण्यातील कोंढवा येथील एका बडा तलाव मस्जिद परिसरातील आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला.\nपुणे, 29 जून: पुण्यातील (Pune) कोंढवा येथील एका बडा तलाव मस्जिद परिसरातील आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत (compound wall collapse) कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ (NDRF)कडून मदत व बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेत मृत झालेले सर्व जण मजुर असल्याचे समजते. मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nया घटनेत 2 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे 17 जण राहत होते. त्यापैकी 15 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी 2 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत एका व्यक्ती बचावला आहे. बचावलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 4 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे.\nपुण्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ही भिंत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका इमारतीचे काम सुरु होते आणि तेथे काम करणाऱ्या मजुरांसाठीच ही कच्ची घरे बांधण्यात आली होती. त्यावरच ही भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला.\n1)आलोक शर्मा -28 वर्षे\n2)मोहन शर्मा -20 वर्षे\n8) सुनील सींग -35\n9) ओवी दास -6 वर्षे (लहान मुलगा )\n10)सोनाली दास -2 वर्षे (लहान मुलगी )\n11) विमा दास -28\n12) संगीता देवी -26\n1) पूजा देवी -28 वर्षे\nपावसामुळेच कोसळली भिंत- जिल्हाधिकारी\nपुण्यात सुरु असलेल्या पावसामुळेच ही भिंत कोसळल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. त्याच बरोबर या दुर्घटनेला बांधकाम करणारी कंपनी देखील जबाबदार असल्याचे दिसत आहे. 15 जणांचा मृत्यू ही मोठी घटना आहे. सर्व कामगार हे बिहार आणि पश्चिम बंगालमधील आहेत. सरकारकडून त्यांनी मदत केली जाईल, असे ते म्हणाले.\nVIDEO: पुण्यात मृत्यूचं तांडव संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t5609/", "date_download": "2019-08-25T15:56:11Z", "digest": "sha1:PAZWRQQEHYIJ5U4ZXQU2T2DKTWSCI2LO", "length": 3756, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मनातील मेघ", "raw_content": "\nमनाच म्हणजे मेघांसारखं असतं\nमेघ भरून आल्यावर बरसतात\nमन भरून आले कि मग डोळे भरून येत���त\nआणि डोळे भरून आले की ....\nकधी कधी नाही बरसत डोळे\nपाऊस बरसला तर झेलायला धरा असते\nपण अश्रू टिपायला कोणी नसेल तर ....\nमग डोळ्यांतील दाटलेले मेघ मनातील वादळा बरोबर विरून जातात\nपाऊस तसाच बरसत राहतो\nडोळ्यांचे कोरडेपण पापणी लवू देत नाही\nनजर कुठेतरी शून्यात खिळून राहते\nआणि मन कुठेतरी काळोखात बुडून जाते ......\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nमनाच म्हणजे मेघांसारखं असतं\nमेघ भरून आल्यावर बरसतात\nमन भरून आले कि मग डोळे भरून येतात\nआणि डोळे भरून आले की ....\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/mahatribal-thane-nmk-recruitment-2019/", "date_download": "2019-08-25T15:17:44Z", "digest": "sha1:63ZOFZ2WTHFSUWHXE7Y5M5LF6QC6LBA2", "length": 1994, "nlines": 29, "source_domain": "nmk.co.in", "title": "Mahatribal Thane Recruitment 2019 : Various Vacancies of 5 Posts", "raw_content": "\nठाणे आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा\nअप्पर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या आस्थापनेवर सेवानिवृत्त विशेष कार्य अधिकारी, सेवानिवृत्त उपभियंता, सेवानिवृत्त कनिष्ट अभियंता, सेवानिवृत्त लेखाधिकारी आणि लघुटंकलेखक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा अर्जाचा नमुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/665", "date_download": "2019-08-25T16:47:59Z", "digest": "sha1:CLE2FQR4FNPRVXQCIV6VVQI467REKAWK", "length": 9300, "nlines": 40, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "“सोलापूर आज मोदीमय” – M Marathi", "raw_content": "\nसोलापूर येथे आज विविध विकास कामे व देशातील सर्वात मोठा असंघटित कामगारांसाठी चा तीस हजार घरांचा गृहप्रकल्पाचे बांधकामाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले .पारंपारिक पगडी ,तलवार व घोंगडी देऊन मोदींचे स्वागत करण्यात आले . मोदींच्या हस्ते उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी भूमिपूजन, सांडपाणी प्रक्रिया केंद्र प्रकल्प लोकार्पण, सोलापूर ते उस्मानाबाद या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण, पाणीपुरवठा ड्रेनेज लाईन भूमिपूजन आणि असंघटित कामगारांसाठी तीस हजार घरांचे प्रकल्प भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार नरसय्या आडम, नितीन गडकरी, विजयकुमार देशमुख व ��ुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर लोकांना खरी उत्सुकता होती ती मोदींच्या भाषणाची भारत माता की जय या घोषणेने मोदींनी भाषणाची सुरुवात केल्यानंतर वातावरणात जल्लोष पसरला त्यानंतर मराठी भाषेतून मोदींनी भाषणाचे सुरूवातीला विठ्ठल रुक्मिणी, श्री सिद्धरामेश्वर, तुळजाभवानी माता ,दामाजीपंत यांचे नामस्मरण करून आपले भाषणास सुरुवात केली .\nमोदींचे कार्यकाळात साडेचार वर्षात चाळीस हजार किलोमीटर नॅशनल हायवे जोडले गेले याची माहिती दिली ज्या कामाचा शिलान्यास आम्ही केला त्याचे लोकार्पण ही आम्हीच करणार अस विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच सोलापुरातील ३०००० असंघटित कामगारांना त्यांचे घराची चावी देण्यास मीच येणार आहे असा विश्वास त्यांनी कामगारांना दिला. सोलापूर ते उस्मानाबाद या रेल्वेमार्गाला मोदींनी मंजुरी दिली .काँग्रेस सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले काँग्रेस राजवटीत तेरा लाख घरे बांधण्याचा कागदावर निर्णय झाला त्यापैकी किती घरे बांधली गेली परंतु भाजप सरकारने ७० लाख शहरी गरीब लोकांना घर बांधण्याचे निर्णय घेतला व चार वर्षात १४ लाख घरे बांधून तयार केली आहेत लवकरच ३० लाख घराचे काम पूर्ण करणार आहोत असा विश्वास व्यक्त केला. मध्यमवर्ग लोकांचे घरासाठी लाभार्थ्यांना सहा लाख रुपये बचतीची योजना लागू केल्याचे सांगितले ,गरीब व असंघटित कामगारांसाठी भाजप सरकारने विमा व पेन्शन योजना असल्याची माहिती मोदींनी दिली. मिशेल मामाचे चौकशीतून काँग्रेस काळातील सर्व घोटाळे सौदेबाजी बाहेर येणार आहे प्रत्येक पैशाचा हिशोब केला जाईल याची ग्वाही त्यांनी दिली .याप्रसंगी मोदींची काही वाक्ये “आपका आशीर्वाद है इसलिये चौकीदार लड रहा है” , “ना खरीद पाओगे ना डरा पावोगे ये मोदी अलग मिट्टी का बना हे “, “चौकीदार न सोता हें बलकी चोरोको पकडणे की ताकत रखता हे” अशा मोदींच्या वाक्यामुळे वातावरण पूर्णपणे मोदीमय होऊन गेले .लोकांनी मोदी मोदी च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. शेवटी भाषणाचा समारोप करताना मराठी व कन्नड भाषेमध्ये बोलून लोकांना मकरसंक्रातीच्या व गड्डा यात्रेच्या शुभेच्छा देऊन आपले भाषण संपवले .याप्रसंगी मंचावर मोदींसह नितीन गडकरी, राज्यपाल विद्यासागर राव, सुभाष देशमुख, मुख्यमंत्री फडणवीस, विजयकुमार देशमुख, खा. बनसोडे ,आडम मास्तर ,चंद्रकांत पाटील, महापौर शोभा बनशेट्टी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.\nसोलापूर शहर प्रतिनिधी – विपुल लावंड\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/videos/", "date_download": "2019-08-25T15:44:19Z", "digest": "sha1:YH65O7DQGPULSI5ITYPID5OXKWIYWVUU", "length": 7979, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रियांका गांधी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर\nलखनौ, 22 जुलै : उत्तर प्रदेशातील सोनभद्र हत्याकांडाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्या दिवशी आदिवासी गोळीबारात मारले गेले होते त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. सोनभद्र इथं जमिनीच्या वादातून करण्यात आलेल्या गोळीबारात 10 आदिवासींचा मृत्यू झाला. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी या प्रकरणाची दखल घेत पीडितांना भेटण्याचा प्रयत्न केल्यानंतर या घटनेची देशभर चर्चा होत आहे.\nSPECIAL REPORT : सोनभद्रमध्ये पोहोचल्यानंतर प्रियांका गांधींना अश्रू अनावर\nSPECIAL REPORT : काँग्रेसचं 'प्रियांका कार्ड' का झालं फेल\nVIDEO: पंतप्रधान मोदी नेते नाही तर अभिनेते आहेत - प्रियांका गांधी\nVIDEO : पंतप्रधान सडक योजनेवरून प्रियांकांनी साधला मोदींवर निशाणा\nVIDEO : प्रियांकांच्या सभेआधी आलं वादळ, मंडपाची झाली अशी अवस्था\nVIDEO: समर्थकांना भेटण्यासाठी प्रियांका गांधींनी ओलांडलं बॅरिकेट\nEXCLUSIVE VIDEO मोदी मोदी घोषणा देणाऱ्यांना पाहून प्रियांका भर रस्त्यात गाडीतून उतरल्या आणि...\nVIDEO: भाजप हरणार हे स्पष्ट आहे, मतदानानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया\nVIDEO : मोदींची जहरी टीका; राहुल, प्रियांकाने केला पलटवार\nSPECIAL REPORT : उत्तर प्रदेशात मोदींना रोखण्यासाठी प्रियांका ग��ंधी असा करताय प्रचार\nप्रियांका गांधींना चावणार होता साप, पाहा हा VIDEO\nVIDEO : प्रियांका गांधी भाजपवर भडकल्या, म्हणाल्या 'क्या बकवास है'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-08-25T15:31:11Z", "digest": "sha1:VM3W7MPUNTOOP65FJAIJTJDMKAIEBJXQ", "length": 11090, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्कीइंग - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nस्वित्झर्लंड मधे क्रॅास-कंट्री स्कीइंग.\nस्कीइंग हा बर्फावरती खेळला जाणारा खेळ आहे ज्यात स्कीज् चा वापर केला जातो. स्कीज् बरोबर बूट वापरले जातात जे त्यांत्याशी बाइंडिज् द्वारे जोडता येतात. स्कीइंग हा खेळ दोन प्रकारात विभागता येतो. नॅार्डिक स्कीइंग हा त्यातला सर्वात जुना प्रकार जो स्कँडिनेविया मधे सुरु झाला. नॅ��र्डिक स्कीइंग मधे वापरले जाणारे बाइंडिज् स्कीइंग करणाऱ्यच्या बूटांच्या फक्त बोटांकडे जोडलेले असतात. ॲल्पाइन स्कीइंग हा प्रकार ॲल्पस् पर्वतात सुरु झाला. आल्पाइन स्कीइंग मधे वापरले जाणारे बाइंडिज् स्कीइंग करणाऱ्यच्या बूटांच्या बोटांकडे आणि टाचेकडे दोन्ही ठिकाणी जोडलेले असतात. बाइंडिज् च्या जोरावर ठरवले जाते की नक्की कोणता स्कीइंग चा प्रकार खेळला जात आहे.\n१ स्कीइंग चा इतिहास\n२ स्कीइंग चे प्रकार\n३ स्कीइंग च्या स्पर्धा\n४ अपंग लोकांकरता स्कीइंग\n५ हे सु्द्धा पहा\nअलीकडच्या काळlतच norway व स्वीडन या ठिकाणी स्कीइंग या खेळाचा शोध लागला असल्याचे ठोस पुरावे सापडले आहेत. इ . स . पूर्व ५००० या अतिप्राचीन काळात circa या नॉर्वेच्या northland या भागात एक कोरीवकाम आढळले. यात एक माणूस पायाखाली फळी व हातात काठी घेऊन बर्फावर सरकताना दिसतो. स्कीइंगसाठी वापरली जाणारी फळी व काठी ही सर्वप्रथम होटींग या स्वीडनच्या भागात आढळली . हे समान इ.स. पूर्व २५०० काळातील असावे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.\nकॅनडा मधे स्कीइंग करताना उडी मारताना एक स्की जंपर\nआल्पाइन किंवा डाउनहिल स्कीइंग करताना स्कीपटू डोंगरउतारावरुन खाली येतो.\nनॉर्डिक किंवा क्रॉस कंट्री स्कीइंग सहसा सपाट जमिनीवर किंवा अगदी अलगद उतार-चढांवर केले जाते.\nनॉर्डिक स्कीइंगचा एक उपप्रकार बायेथ्लॉन आहे. यात स्पर्धक स्की घालून लांब अंतर चालत जातात व स्की न काढता टप्प्याटप्प्याने ठेवलेली निशाणे रायफलने साधतात.\nस्की जंपिंगमध्ये स्कीपटू तीव्र उतारावरुन घसरत खाली येतो वर शेवटी असलेल्या छोट्या चढावरून उंच किंवा लांबवर उडी मारतो. या प्रकारात उडीचे अंतर, उंची तसेच हवेत असताना दाखवलेले कसब मोजले जाते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१६ रोजी ०७:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2019-08-25T16:29:54Z", "digest": "sha1:EI46AURL25OBWRUPSWFAL464CFZ3ZYWW", "length": 50142, "nlines": 311, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "होळी - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतीय सण आणि उत्सव\nहोळी साजरी करताना लोक\nहोळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे.[१] या सणाला \"होळी पौर्णिमा\" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तसेच काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो ो. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.\n१ विविध प्रांतातील नावे\n२ धूळवड आणि रंगपंचमी\n३ कृषी संस्कृतीतील महत्त्व\n५ कोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव\n६ किनाऱ्यावरील बंदरांवर होणारा शिमगा\n७ केला पालखी व मुख्य विधी\n८ गाऱ्हाणे, खुणा काढणे\n९ विविध गावातील प्रथा\n११ भारताच्या अन्य प्रांतात\n१८ हे सुद्धा पहा\nह्या उत्सवाला \"होलिकादहन\" किंवा \"होळी\", \"शिमगा\", \"हुताशनी महोत्सव\", फाग,फागुन \"दोलायात्रा\", \"कामदहन\" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात. [२]फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला \"फाल्गुनोत्सव\",आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त \"वसंतागमनोत्सव\" किंवा \"वसंतोत्सव\" असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे.यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते.[३]\nमहाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धती रूढ आहे.[४] होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो.[५] याला' धुळवड' असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.\nभारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. [६]या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी ���्रार्थना करतात.[७] होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.[८]\nलहान मुलांना पीडा देणाऱ्या \"होलिका\", \"ढुंढा\", \"पुतना\" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे.[९]\nविद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी.\nकोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव[संपादन]\nकोकणात होळीचा उत्सव महत्वाचा मानला जातो.[१०] फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो.शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते.आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जून पर्यंत (रोहिणी नक्षत्र ) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात विशेष आनंदात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो. [११]कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम ‘ असे म्हणतात.[१२]\nफाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला ‘होम’ लागणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते.\nपौर्णिमेला रात्री उशिरा होम लावला जातो. काही ठिकाणी त्यावर जिवंत कोंबडे लावतात. अशा वेळी तो होम रात्री बारापूर्वी लावतात. या कोंबड्याचा प्रसाद घरी नेऊन त्याचा प्रसाद घेतात, याला तिखटाचा सण म्हणतात. काही ठिकाणी रात्री बारा ते पहाते पाच या वेळात होम लावतात, यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, याला गोडाचा सण असे म्हटले जाते.\nग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो.[१२] हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात.[१३]\nकोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या-होमाच्या आदल्या दिवशी, नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातात जळती लाकडे घेऊन, उघडबंब आणि पायात चप्पल न घालता मैदानात दोन बाजूला उभे राहतात. दोन बाजूला उभे असलेले मानकरी एकमेकांवर ही जळती लाकडे फेकतात. असा खेळ काही वेळ खेळला जातो. यामध्ये कोणाला इजा होत नाही हा याचा विशेष म्हणावा लागेल.[१४]\nकोकणात आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात.. होळीची पूजा करून होळी भोवती फेर धरून लोकगीते म्हणतात. होळीच्या दिवशी बाहुला बाहुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहे. त्यात संपूर्ण गाव सामील होते. वरात, मंगलाष्टके, आहेर, अल्पोपहार अशी धमाल असते.\nकिनाऱ्यावरील बंदरांवर होणारा शिमगा[संपादन]\nशिमगा उत्सव हर्णै बंदर\nकोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्याया दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात.[१५] मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवशी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांनाही मिळतो. म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कुटुंबीय होडीवर जातात. काही लोक होडी समुद्रात नांगरून पूजा करतात तर काही समुद्रात होडीतून फेरी मारत मारत होडीत पूजा करतात. कलश स्थापून, घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होडीवर मध्यभागी करतात. त्यानंतर ���ारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सवही साजरा होतो.\nकेला पालखी व मुख्य विधी[संपादन]\nछोट्या गावचे व त्या त्या वाडीचे देव किंवा ग्रामदैवते ही वर्षभर मंदिरात किंवा गावच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटाऱ्यात ठेवलेली असतात. शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यात फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात.\nगावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथले पुरुष सदस्य या काळात पालख्या घेवून फिरतात. त्यासाठी गावातील घरे सजवली जातात. देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली दिसते. महाप्रसादाचे आयोजन केले जाते. प्रत्येक गावची जी पालखी असते तिला ‘सान’ असे म्हणतात.या निमित्ताने जे गावजेवण होते त्याला ‘भंग’ असे म्हणतात.पालखीतून येणाऱ्या स्त्री देवतांची ‘ओटी भरणे’ हा महिलांचा आस्थेचा विषय असतो. या पालख्या गावागावातून फिरतात त्यावेळी त्यांच्यासोबत असतो त्या गावातील लोक कलाकारांचा संच. आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो. नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात.काटखेळ, डेरानृत्य ,गौरीचा नाच,चवळी नृत्य ,जाखडी नृत्य,पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब,शंकासूर,नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार या दरम्यान सादर केले जातात. ढोल-ताशाचे युवा पथक हे ही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते.शिमगा सणापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही केली जाते.पारंपरिक वेशभूषा करून हे नृत्य सादर केले जाते. होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाते. या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे. या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते.\nकोकणात ‘सहाण’ नावाची एक संकल्पना प्रचलित दिसते. शिमग्याचा होम झाल्यानंतर पालखीतील देवता एका दगडी चौथऱ्यासारख्या कौलारू जागेत ठेवल्या जातात. ही सहाण देवळासारखीच दिसते, पण तिचा वापर केवळ या उत्सवातच केला जातो. इतर वेळी तिथे देव ठेवले जात नाहीत.\nरत्नागिरीतील ओठी–नवेठ गावात शिमग्यात ‘होलदेव’ साजरा होतो.नवलाईदेवीच्या देवळात एक ५०-६० किलो ��जनाचा एक दगड आहे. यालाच होलदेव म्हणतात. त्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे असे मानले जाते.भद्रेचा होम ज्यावेळी पेटविला जातो त्यावेळी गावातील मानकरी आणि खास करून नवविवाहित तरूण हा होलदेव उचलतात आणि होळीभोवती एक प्रदक्षिणा घालतात अशी प्रथा आहे. देवळे महाल या गावात ग्रामदेवता काळेश्वरी, चाफवली, मेघी, दाभोळे, कनकाडी, कारंजारी, या ग्रामदेवतांच्या पालख्या एकत्र उत्साहाने नाचविल्या जातात. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील गडकऱ्यांची होळी- छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारे हे गाव. शिवापूर गाव हे शिवकालात नांदते गाव होते. मनोहर मनसंतोष किल्ल्यावर तीनशे गडकऱ्यां तिथे वस्ती होती.स्वराज्यातील मावले जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत ती परंपरा या गावात आजही जोपासली आहे.आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगा उत्सवात भरवल्या जातात.होळीच्या दिवसात ‘जती’ च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो.धुलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजही जोपासली जाते.[१६]\nभारतातील आदिवासी जमातीत हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करून स्त्री-पुरुष उत्साहाने साजरा करतात.[१७] महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरा करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य केले जाते.[१८]\nउत्तर भारतातील व्रज भागात होळीचे महत्त्त्व विशेष आहे. येथे कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार प्रसिद्ध आहेत.[८] उत्तर भारतातील खेडेगावांत होळीचे महत्त्व विशेष आहे. लाकडे रचून त्याची होळी पेटविली जाते आणि युवक-युवती त्याभोवती नृत्य करतात. बनारसमधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या अग्नीवरून चालत जाण्याची प्रथा आहे.[१९]\nमहाराष्ट्रात होळीच्या अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे.तसेच समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजन करतो.होळी समोर गार्‍हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे.\nबंगाल प्रांतात हा दिवस उत्साहा��े साजरा केला जातो. वैष्णव संप्रदायात \"गौरपौर्णिमा\" या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमी प्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो.[२०]\nईशान्य भारतात विशेषकरून मणिपूर मधील विष्णुपुरी भागात महिला होळीचा दिवस आनंदाने साजरा करतात.[२१]\nया प्रदेशात एकमेकांवर गुलाल उधळून महिला-पुरुष होळी साजरी करतात.[२२] राजस्थानात संस्थान म्हणून मान्यता असताना तत्कालीन रितीप्रमाणे होळीच्या दिवशी विशेष दरबार भरत असे.[२३]\nगुजरातमध्ये एक आठवडा होळीचा आनंद साजरा केला जातो.[२४]\nदिल्ली येथील होळी रंग विक्री दुकान\nदापोली शिमगा महोत्सव पालखी पूजा\nउत्तर भारतीय होळीचे ऐतिहासिक चित्र\nशिमगा पूजेसाठी जाणारे कोळी बंधुभगिनी.jpg\nशिमगा पूजेसाठी जाणारे कोळी बंधुभगिनी\nहोडी पूजन साहित्य नेणाऱ्या महिला.jpg\nहोडी पूजन साहित्य नेणाऱ्या महिला\n\"होळी उत्सवा विषयी माहिती आणि व्हिडीओ\" (मराठी मजकूर). मराठीमाती.\n\"ऐसी अक्षरे: कोकणातील शिमगोत्सव\" (मराठी मजकूर).\n^ भारतीय संस्कृती कोश खंड दहावा\n↑ a b कात्रे मंदार. \"कोकणातील शिमगा\".\n^ प्रहार’ दिवाळी विशेषांक २०१३\n^ समीर जाधव (पृ. १०२) ‘प्रहार’ दिवाळी विशेषांक २०१३\n^ प्रहार, दिवाळी विशेषांक २०१३\nहिंदू धर्म • हिंदू सण • हिंदू पंचांग\nवसंत पंचमी • मकर संक्रांति • महाशिवरात्र • होळी • राम नवमी • जन्माष्टमी • गणेश चतुर्थी • चकचंदा • रक्षाबंधन • नवरात्र •\nदसरा • विजयादशमी • दुर्गा पूजा • करवा चौथ • अहोई अष्टमी •लक्ष्मीपूजन • नरक चतुर्दशी • दीपावली • गोवर्धन पूजा • भाऊबीज • तुळशीपूजन • कार्तिक पौर्णिमा\nओणम • पोंगल • रथयात्रा • अराणमुला नौका शर्यत • त्रिचूर पुरम • विषुक्कणि • विनायक चतुर्थी • कारतीगई दीपम •\nदीपावली •मकर संक्रांति • उगादि • महाशिवरात्र • विशाखा उत्सव • तिरुवतिरा\nपौर्णिमा • अमावस्या • एकादशी • प्रदोष • अनंत चतुर्दशी • अक्षय्य तृतीया •\nसोमवार • मंगळवार • बुधवार • गुरूवार • शुक्रवार • शनिवार • रविवार •\n• कामदा एकादशी • वरूथिनी एकादशी • मोहिनी एकादशी • अपरा एकादशी • निर्जला एकादशी • योगिनी एकादशी • देवशयनी एकादशी • कामिका एकादशी • पुत्रदा एकादशी-१ • अजा एकादशी • परिवर्तिनी(पद्मा) एकादशी • इंदिरा एकादशी • पाशांकुशा(पापांकुशा) एकादशी • रमा एकादशी • प्रबोधिनी एकादशी • उत्पत्ति(उत्पन्ना) एकादशी • मोक्षदा(मौनी) एकादशी • सफला एकादशी • पुत्रदा एकादशी-२ • षट्‌तिला एकादशी • जया एकादशी • विजया एकादशी • आमलकी एकादशी • पापमोचिनी एकादशी • पद्‌मिनी एकादशी • परमा(हरिवल्लभा) एकादशी •\nचैत्र पौर्णिमा • वैशाख पौर्णिमा • ज्येष्ठ पौर्णिमा • आषाढ पौर्णिमा • श्रावण पौर्णिमा • भाद्रपद पौर्णिमा • आश्विन पौर्णिमा • कार्तिक पौर्णिमा • मार्गशीर्ष पौर्णिमा • पौष पौर्णिमा • माघ पौर्णिमा • फाल्गुन पौर्णिमा •\nमहाराष्ट्रातील सण व व्रते\n• सत्य नारायण कथा • विठ्ठलाची वारी • कार्तिकी एकादशी • गुढी पाडवा • रंगपंचमी • धुळवड • हनुमान जयंती • चैत्रगौर • वटपौर्णिमा आषाढी एकादशी • गुरुपौर्णिमा • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • राखी पौर्णिमा • गोकुळाष्टमी • पोळा • हरितालिका • गणेशोत्सव • गौरीपूजन • नवरात्री • दसरा • कोजागिरी पौर्णिमा • दीपावली • वसुबारस • धनत्रयोदशी • नरकचतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • तुलसी विवाह • त्रिपुरी पौर्णिमा • भगवद् गीता जयंती • दत्तजयंती • मकर संक्रात • महाशिवरात्र • होळीपौर्णिमा •\nभारतीय सण आणि उत्सव\nभारतीय स्वातंत्र्यदिवस • भारतीय प्रजासत्ताक दिन • गांधी जयंती\nहिंदू सण आणि उत्सव\nगुढीपाडवा • रामनवमी • हनुमान जयंती • परशुराम जयंती • अक्षय्य तृतीया • आषाढी एकादशी • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • कृष्णजन्माष्टमी • पोळा • गणेश चतुर्थी • अनंत चतुर्दशी • घटस्थापना • विजयादशमी • कोजागरी पौर्णिमा • दीपावली • नर्क चतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • त्रिपुरारी पौर्णिमा • चंपाषष्ठी (सट) • श्रीदत्त जयंती • मकरसंक्रांत • दुर्गाष्टमी • रथसप्तमी • महाशिवरात्र • होळी • रंगपंचमी • पोंगल • ओणम\nबौद्ध सण आणि उत्सव\nआंबेडकर जयंती • सम्राट अशोक जयंती • बुद्ध जयंती • धम्मचक्र प्रवर्तन दिन • लोसर\nजैन सण आणि उत्सव\nवर्षप्रतिपदा • ज्ञानपंचमी • चातुर्मासी चतुर्दशी • कार्तिक पौर्णिमा • मौनी एकादशी • पार्श्वनाथ जयंती • मेरु त्रयोदशी • महावीर जयंती • चैत्र पौर्णिमा • अक्षय्य तृतीया • पर्युषण पर्व • दिवाळी\nसिंधी सण आणि उत्सव\nचेनी चांद • चालिहो • तिजरी • थडरी • महालक्ष्मी • गुरू नानक जयंती\nशिख सण आणि उत्सव\nगुरू नानक जयंती • वैशाखी (बैसाखी) • होला मोहल्ला (हल्लाबोल) • गुरू गोविंदसिंह जयंती • वसंत पंचमी, प्रकाशदिन.\nमुस्लिम सण आणि उत्सव\nमोहरम • मिलाद-उन-नवी • शाब-ए-मेराज • शाब-ए-बरात • ईद-उल-फित्र (रमजान ईद) • ईद-उल-अधा (बकरी ईद)\nख्रिस्ती सण आणि उत्सव\nनाताळ • गुड फ्रायडे • लेन्ट • ईस्टर • पाम संडे • पेंटेकोस्ट • स्वर्गारोहण • अॅश वेनसडे\nपारशी सण आणि उत्सव\nपतेती • नवरोज • रपिथ विन • खोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती) • फरवर्दगन जशन • आर्दिबेहेस्त • मैद्योझरेन गहंबार • खोर्दाद जश्न • तिर्यन जशन • मैद्योशेम गहंबार • अमरदाद जश्न • शाहरेवार जश्न • पैतिशाहेन गहंवार • मेहेर्गन जश्न • जमशेदी नवरोज • अयथ्रेन गहंबार • अवन जश्न • अदर्गन जश्न • फर्वदिन जश्न • दा-ए-ददार जश्न • जश्न-ए-सदेह • दिसा जश्न • मैद्योरेम गहंवार • बहमन जश्न • अस्पंदर्मद जश्न • फर्वर्दगन जश्न • हमस्पथमएदेम गहंवार\nमहाराष्ट्रातील सण आणि उत्सव\nहिंदू धर्मातील सण आणि उत्सव\nभारतातील सण व उत्सव\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०१९ रोजी ०९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/ashok-chavan-mumbai-13184", "date_download": "2019-08-25T16:21:48Z", "digest": "sha1:QMT3YJDT3ZF45RKWAUBHEPK5SJP4DC6X", "length": 11534, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ashok chavan, mumbai | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n\"\" नारायण राणेंबाबत मी काहीही बोलणार नाही ''\n\"\" नारायण राणेंबाबत मी काहीही बोलणार नाही ''\nमंगळवार, 27 जून 2017\nमुंबई : \"\" नारायण राणेंबाबत मी यापूर्वीही काही बोललो नव्हतो आणि यापुढे काही बोलणार नाही. त्यांच्याबाबत मला आताही काही बोलायचे नाही अशी भूमिका कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.\nएकीकडे कॉंग��रेस पक्षांकडून कर्जमाफीविषयी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे काम आजही सुरुच आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसचे कोकणातील मातब्बर नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी नुकतेच कोकणातील एका कार्यक्रमात कर्जमाफीबाबत सरकारची प्रशंसा केली होती याकडे पत्रकारांनी चव्हाण यांचे लक्ष वेधले असता त्यांनी राणेंविषयी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.\nमुंबई : \"\" नारायण राणेंबाबत मी यापूर्वीही काही बोललो नव्हतो आणि यापुढे काही बोलणार नाही. त्यांच्याबाबत मला आताही काही बोलायचे नाही अशी भूमिका कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.\nएकीकडे कॉंग्रेस पक्षांकडून कर्जमाफीविषयी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे काम आजही सुरुच आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसचे कोकणातील मातब्बर नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी नुकतेच कोकणातील एका कार्यक्रमात कर्जमाफीबाबत सरकारची प्रशंसा केली होती याकडे पत्रकारांनी चव्हाण यांचे लक्ष वेधले असता त्यांनी राणेंविषयी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.\nकर्जमाफीविषयी कोण काय बोलतो, ते मला माहिती नाही, मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपण कॉंग्रेसची भूमिका मांडत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.\nरा. स्व.संघ, भाजपचे केंद्र व राज्यातील सरकारची भूमिका शेतकरीविरोधीच आहे. त्यांना कर्जमाफीचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला आहे. निर्णयाबाबत कोणालाही विश्‍वासात न घेता घाईघाईने जो निर्णय घेतला आहे तो निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर घेतला असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. निवडणूका कधीही लागल्या तरी कॉंग्रेस पक्ष निवडणूकांना सामोर जाण्यास तयार असल्याचे चव्हाण यांनी शेवटी सांगितले.\nराज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही कॉंग्रेसची प्रारंभापासून मागणी होती. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो निर्णय घेतला आहे. त्यामध्ये घोषणा व कर्जमाफी यात तफावत असल्याचे माहितीतून स्पष्ट झाले आहे. सरकारने आकड्यांच्या खेळामध्ये कर्जमाफी सादर करताना राज्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला.\nराज्य सरकार कर्जमाफीच्या घोषणेखाली राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे सांगण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले. यावेळी सचिन सावंत, राजीव वाघमारे, पृथ्वीराज पाटील, संदेश कोंडविलकर उपस्थित होते.\nमंत्रिमंडळाने केलेली कर्जमाफीची घोषणा ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले की, शिवाजी महाराजाचे नाव कर्जमाफीच्या घोषणेला देत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. दीड लाख कर्जमाफीची मर्यादाच चुकीची असून वनटाईम सेटलमेंट हा सरकारची आपल्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न आहे. वन टाईम सेटलमेंटसाठी शेतकरी पैसे आणणार कोठून चार वर्षे दुष्काळ असणाऱ्या राज्यात शेतकरी वन टाईम सेटलमेंट कोठून करणार असा प्रश्‍न चव्हाण यांनी सरकारला केला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्र अशोक चव्हाण कर्जमाफी मुख्यमंत्री\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/bhujbal-attack-modi-pimpri-33525", "date_download": "2019-08-25T15:46:34Z", "digest": "sha1:KFWNK7R4YNJFVAS4VJYCEDJMB4JQEAUW", "length": 9546, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "bhujbal attack modi in pimpri | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोदींच्या सर्व योजना फेल, भुजबळांचा हल्लाबोल\nमोदींच्या सर्व योजना फेल, भुजबळांचा हल्लाबोल\nमोदींच्या सर्व योजना फेल, भुजबळांचा हल्लाबोल\nरविवार, 3 फेब्रुवारी 2019\nपिंपरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व योजना फेल गेल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये केला.योगी मोदी का एकही नारा,न घर बसा तेरा, न बसने देगा हमारा असे शरसंधानही त्यांनी यावेळी केले.\nमोदींचा चहा फेल, मेक इन इंडिया फेल, जीएसटी फेल, नोटबंदी फेल,आता राफेलही फेल,असे भुजबळ म्हणाले. राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेच्या पिंपरी चिंचवडमधील सभेत ते बोलत होते. यावेळी अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह शहरातील आमदार, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.\nपिंपरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व योजना फेल गेल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये केला.योगी मोदी का एकही नारा,न घर बसा तेरा, न बसने देगा हमारा असे शरसंधानही त्यांनी यावेळी केले.\nमोदींचा चहा फेल, मेक इन इंडिया फेल, जीएसटी फेल, नोटबंदी फेल,आता राफेलही फेल,असे भुजबळ म्हणाले. राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेच्या पिंपरी चिंचवडमधील सभेत ते बोलत होते. यावेळी अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह शहरातील आमदार, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.\n‘आम आदमी के साथ मन की बात, अदानी के साथ धन की बात’. ‘वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय, हो गई जेल’. असे सांगत भुजबळ म्हणाले,\"अडीच वर्ष मला जेलमध्ये का ठेवलं ते मलाही कळलं नाही, का पकडलं ते ज्यांनी पकडलं त्यांनाही कळलं नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्र सदन बांधले.अमित शहा आजही त्या ठिकाणीच पक्षाच्या बैठका घेतात.\nमोदींनी एक तास महाराष्ट्र सदन फिरून बघितलं आहे. 100 कोटीचं हे काम आहे.त्यात साडेआठशे कोटी कसे खाणार. माझ्यावर आरोप करून पुन्हा तोंड बंद करण्याची धमकी दिली.पण, माझं तोंड बंद कदापी होणार नाही. ‘उडने दो मिट्टी को हमपर, हवा ने साथ छोड दिया, तो मिठ्ठी जमिन पर आयेगी’.\nहिंदू-मुसलमान मारामारी लावायची, हाच एक कलमी कार्यक्रम भाजपने सुरू केला आहे. चार वर्षात राममंदीरचा विषय आला नाही. निवडणुका आल्यामुळे आता राम मंदिराचा टाहो फोडला जात आहे. यांना राम मंदिर बनवायचं नाही. यांना सरकार बनवायचं आहे. हनुमानाची जात काढली. जैसा रहमान, सुलेमान, सलमान तैसा हनुमान, असे म्हणत हे भाजप सरकार लोकांना दारिद्र्यात बुडविण्याचं काम करत आहे, असे भुजबळ म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nnarendra modi छगन भुजबळ chagan bhujbal पिंपरी अजित पवार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s203461", "date_download": "2019-08-25T15:42:29Z", "digest": "sha1:7HLWNJEBW2A2PLZFJQ5KNF3E4Z5MHVW2", "length": 9182, "nlines": 215, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "मुलगी आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली सेलिब्रिटी\nमुलगी आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीह�� पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Nokia202\nकेट बेकिन्सेल अंडरवर्ल्ड ब मध्ये\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी मुलगी अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5088940269889872710&title=Singing%20Competition%20In%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-08-25T15:31:01Z", "digest": "sha1:6D5MOHJDEIXTHJMNWX4FI34IPBLVCU6D", "length": 9947, "nlines": 132, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुणे येथे राज्यस्तरीय गायन स्पर्धा", "raw_content": "\nपुणे येथे राज्यस्तरीय गायन स्पर्धा\nपुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘व्हॉइस ऑफ पुणे सिगिंग सिटी आयडॉल्स्’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे प्रथम वर्ष आहे. पुणे शहराच्या सांस्कृतिक नगरीत गायनाची चळवळ संपन्न अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी, रुजावी आणि कलावंतांना एक दर्जेदार व्यासपीठ मिळावे या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे’, अशी माहिती विभागाचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली.\nया स्पर्धेची प्रथम फेरी पुणे आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमधून होणार आहे. या स्पर्धेत सुमारे एक हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकास २० हजार, तृतीय क्रमांकास १५ हजार, चतुर्थ क्रमांकास रूपये १० हजार रोख आणि प्रत्येकी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे; तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.\nपुणे शहर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदर वंदना चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबीया, प्रवक्ते अंकुश काकडे यांचेही या स्पर्धेला सहकार्य लाभत आहे.\nस्पर्धेचे उद्घाटन चार्ली स्टुडिओ येथे लिटील चँप विजेती गायिका कार्तिकी गायकवाड यांच्या हस्ते सकाळी ९. ३० वाजता होणार आहे. याप्रसंगी गायिका वैशाली सामंत, प्रसाद ओक, पुण्यातील संगीतकार उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.\nकार्यक्रमाच्या संयोजन समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागाचे प्रवक्ते योगेश सुपेकर, उपाध्यक्ष नितीन मोरे, शेखर गरुड, सरचिटणीस केदार मोरे, चिटणीस संदीप पळीवाले, संघटक इकबाल सरबार, माणिक बजाज यांचा समावेश आहे.\nदिवस : २३ व २४ जानेवारी २०१८\nवेळ : सकाळी नऊ वाजता\nस्थळ : चार्ली स्टुडिओ, मेडिप्रोब हाऊस, ७१०/ब, गुरूनानक नगर, कुमार पॅसिफिक मॉल समोर, शंकरशेठ रोड, पुणे\nअंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ :\nदिवस : २५ जानेवारी २०१८\nवेळ : सकाळी ११ वाजता\nबक्षीस समारंभ : सायंकाळी पाच ते आठ\nस्थळ : बालगंधर्व रंगमंदिर\nTags: राष्ट्रवादी काँग्रेसपुणेराष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कलाक्रीडासांस्कृतिक विभागBaba PatilNCPPuneBalgandharv RangmandirVoice of Pune Singing City Idol'sप्रेस रिलीज\nयशवंतराव चव्हाण यांना अभिवादन ‘राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम’ ‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’च्या मेळाव्याला चांगला प्रतिसा�� ‘राष्ट्रवादी काँग्रेसने कलाक्षेत्राच्या समस्या सोडवाव्या’ ‘राष्ट्रवादी’तर्फे पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन\nगणेशोत्सवात संगीत कार्यक्रमांतून पूरग्रस्तांसाठी निधी; ओम साई मित्रमंडळाचा उपक्रम\nठाण्यात २२ ऑगस्टला होणार १०० महिलांचा गौरव\n‘१०८’ रुग्णवाहिका सेवेद्वारे पाच वर्षांत ४२ लाख जणांना जीवदान\n‘आर्यन्स’चे कर्मचारी, पालक पूरग्रस्तांच्या मदतीला\nपूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेल्या धुळाप्पांचा सत्कार\n‘आकांक्षां’पुढती जिथे गगन ठेंगणे\nरेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू\nसंस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा\nनालासोपारा, विरार आणि परिसर...\nपूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-08-25T16:49:25Z", "digest": "sha1:GGNPQNRK3TOY45B7YQJI4RONOU6BHTNJ", "length": 6682, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हेनेझुएला फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\n(पनामा सिटी, पनामा; १२ फेब्रुवारी १९३८)\nव्हेनेझुएला ७–० पोर्तो रिको\n(काराकास, व्हेनेझुएला; १६ जानेवारी १९५९)\n(रोझारियो, आर्जेन्टिना; १० ऑगस्ट १९७५)\nव्हेनेझुएला फुटबॉल संघ (स्पॅनिश: Federación Venezolana de Fútbol) हा व्हेनेझुएला देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इ.स. १९२६ साली स्थापन झालेला पेरू फुटबॉल संघ १९५२ सालापून कॉन्मेबॉल व फिफाचा सदस्य आहे.\nव्हेनेझुएला आजवर फिफा विश्वचषकासाठी एकदाही पात्र ठरलेला नाही.\nदक्षिण अमेरिका खंडामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (कॉन्मेबॉल)\nआर्जेन्टिना • बोलिव्हिया • ब्राझील • चिली • कोलंबिया • इक्वेडोर • पेराग्वे • पेरू • उरुग्वे • व्हेनेझुएला\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tips-for-hair-fall/", "date_download": "2019-08-25T16:11:22Z", "digest": "sha1:5L7PB62NRV7OW4B7IPRY2VGIU3WBWU7G", "length": 5916, "nlines": 95, "source_domain": "arogyanama.com", "title": "केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात ? करा 'हे' घरगुती सोपे उपाय, जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\nकेसांच्या समस्यांनी त्रस्त आहात करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन – केसात कोंडा होण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. अनेकदा विविध उपाय करूनही फरक पडत नाही. शांपू वापरणे बंद केले की कोंडा पुन्हा होतो. कोंडा हा डोक्यातील मृत पेशींपासून तयार होतो. वातदोषामुळे सुद्धा कोंडा तयार होतो. यामुळे खाज सुटते आणि केस गळतात. या समस्या दूर करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय असून त्यांची माहिती घेवूयात.\nकेस धुतल्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान\nघरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा\nचेहऱ्याला साबणाऐवजी लावा बेसन, होतील ‘हे’ १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\n* खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावा.\n* दह्याने केस धुवून घ्या. हे सारे उपाय साधे सोपे असले तरी प्रभावी आहेत.\n* खोबरेल तेलात कापूर मिसळून केसांना लावा. थोडयाच दिवसात कोंडा जाईल.\n* लिंबाचा रस केसांना लावा आणि थोड्या वेळाने केस धुवून घ्या.\nTags: arogyanamaBodyhealthhome made solutionKondaShampooआरोग्यआरोग्यनामाकोंडाघरगुती उपायशरीरशांपू\nकेसांच्या समस्या दूर करण्यासाठी लावा भृंगराज तेल, होतील 'हे' फायदे\nखुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील 'हे' फायदे\nखुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील 'हे' फायदे\nडोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांना ‘या’ पद्धतीने करा गुड बाय\nअंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना \nजाणून घ्या – मूत्रपिंड विकाराची लक्षणे\nजाणून घ्या – हृदयशस्त्रक्रियेनंतर घ्यायच्या आहारबद्दलचे समज-गैरसमज\nतुम्हाला खुप बोलण्याची सवय आहे का तर ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच, आवश्य वाचा\nमानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय\nअचानक ‘लठ्ठपणा’ का येतो \n‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/maneka-gandhi-to-propose-4-member-panel-to-look-into-metoo-case-309900.html", "date_download": "2019-08-25T16:16:37Z", "digest": "sha1:K5A3WCVPDH6EK2KOKMPUPZOFKZQDV65Z", "length": 19290, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#MeTooच्या सुनावणीसाठी लवकरच एक न्यायिक समिती - मनेका गांधी | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n#MeTooच्या सुनावणीसाठी लवकरच एक न्यायिक समिती - मनेका गांधी\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nराहुल गांधींना 'पर्यटना'साठी काश्मीरात जायचं असेल तर व्यवस्था करतो - सजंय राऊत\nअरुण जेटलींची एवढ्या कोट्यवधींची प्रॉपर्टी, कोण आहे वारसदार\nशाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया\n स्वत:ची मुलं जिथं शिकली तिथंच कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही दिलं शिक्षण\n#MeTooच्या सुनावणीसाठी लवकरच एक न्यायिक समिती - मनेका गांधी\n#MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात पुढे येऊन बोलत आहेत, त्या सर्वांवर माझा विश्वास आहे. या सगळ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी लवकरच एक ४ सदस्यीय न्यायिक समिती गठित करण्यात येणार आहे, असं महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी सांगितलं.\nनवी दिल्ली, १२ ऑक्टोबर : #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात पुढे येऊन बोलत आहेत. या सगळ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी लवकरच एक न्यायिक समिती गठित करण्यात येणार आहे.\nमहिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. गेल्या काही दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून #MeToo या हॅशटॅगसह अनेक महिलांनी आपलं लैंगिक शोषण किंवा छळ कसा झाला याविषयी पुढे येऊन सांगितलं आहे. या सगळ्या तक्रारींवर आपला विश्वास आहे आणि यावर सुनावणी झालीच पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचं मनेका गांधी म्हणाल्या.\nया संदर्भात जनसुनवाई करण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ, न्यायमूर्ती यांची 4 सदस्यीय समिती नेमण्याची शिफारस मंत्रालयाने केली आहे, असं त्यांनी सांगितलं.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंदर्भात आज ट्वीट करून आपली भूमिका स्पष्ट केली. सोशल मीडियावरच्या या मोहिमेला पाठिंबा देताना राहुल गांधी यांनी लिहिलंय की, सत्य बाहेर आलंच पाहिजे. ते खड्या आवाजात स्पष्टपणे मांडायलाच हवं. स्त्रियांना आदरपूर्वक आणि प्रतिष्ठेची वागणूक मिळायलाच हवी, असंही त्यांनी ट्विटरवर लिहिलंय.\nदरम्यान #MeToo मोहिमेत आज आणखी काही चित्रपट क्षेत्रातल्या पुरुषांविरोधात महिलांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामध्ये चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई या��ं नावही आलं आहे. आमीर खान आणि अक्षय कुमार यांनी स्त्रियांची छळवणूक करणाऱ्या चित्रकर्त्यांबरोबर किंवा सहकलाकारांबरोबर काम न करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.\nअक्षय कुमारनं हाऊसफुल 4 या चित्रपटाचं शूटिंग रद्द केलंय. साजिद खान या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर आरोप झाल्यानंतर अक्षयनं हा निर्णय ट्विटरवरून जाहीर केला.\n'मी टू' वादळात बॉलिवूडचे 'शो मॅन' अशी ओळख असलेले दिग्दर्शक सुभाष घई यांचंही नाव आले आहे. घई यांच्या कंपनीतील एका माजी कर्मचारी महिलेने घई यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाय. घई यांनी ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळून ते मला पाजले आणि नंतर मी नशेत असताना हॉटेलमध्ये नेऊन माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप या महिलेने केलाय.\nया महिलेने आपले नाव गुप्त ठेवले असून तिची व्यथा लेखिका महिमा कुकरेजाने एका पोस्टच्या माध्यमातून ट्विटरवर मांडली आहे.\nमहिमा कुकरेजा यांनी सांगितलंय की, 'पीडित महिला ही मीडियामध्ये मोठ्या पदावर काम करते, तिला आपले नाव गुप्त ठेवायचे आहे.'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B", "date_download": "2019-08-25T15:35:16Z", "digest": "sha1:LCBVFREL5QGBF4ORYHC3F2F2I2QX2ZNV", "length": 12945, "nlines": 295, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एस्पेरांतो - विकिपीडिया", "raw_content": "\nएस्पेरांतो ही बोलायला अतिशय सोपी, सरळ व समूहासाठी निर्माण केली गेलेली एक कृत्रिम भाषा ���हे. एस्पेरांतो ही जगातील सर्वाधिक वापरली जाणारी कृत्रिम भाषा असून सध्या १२० देशांमधील १ लाख ते २० लाख लोक एप्सेरांतो भाषिक आहेत.\n२ भाषेच्या नावामागील इतिहास\n३ एस्पेरांतो भाषेची वैशिष्ट्ये\nपोलंडच्या वॉरसा प्रांतातील (तेव्हा तो रशियाचा भाग होता) एल.एल. झामेनहॉफ ह्या व्यक्तीने इ‌. स. १८७७ ते १८८५चे दरम्यान ह्या भाषेची निर्मिती केली. त्यांना स्वतःला रशियन, यिडिश, जर्मन, फ्रेंच, पोलिश, ग्रीक, स्पॅनिश, लॅटीन, हिब्रू, इंग्रजी, इटालियन व लिथ्वेनियन भाषा अवगत होत्या. स्थानिक लोकांच्या आपापसातील भांडणांना, प्रांतवादाला, हिंसेला आणि गैरसमजुतींना जामेनहोफ महाशय कंटाळले होते. त्यातूनच त्यांना एस्पेरांतो ही जागतिक उपभाषा निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे त्यांच्या तीन मुलांपैकी लिडिया ही एस्पेरांतो प्रशिक्षक म्हणून युरोप व अमेरिकेत बराच प्रवास करून ह्या भाषेला प्रचलित करत असे.\nजामेनहोफ यांनी एस्पेरांतोविषयीचे पहिले पुस्तक डोक्तोरो एस्पेरांतो (डॉक्टर एस्पेरांतो) या नावाखाली इ.स. १८८७ साली प्रकाशित केले होते. एस्पेरो शब्दाचा अर्थ आशा बाळगणारा असा होतो. ह्या भाषेचे मूळ नाव ल इंतरनॅशिया लिंग्वो (द इंटरनॅशनल लॅन्ग्वेज) असे होते. जामेनहोफ यांच्या सन्मानार्थ आज ही भाषा एस्पेरांतो नावाने ओळखली जाते.\n१. आंतरराष्ट्रीय भाषा : जेव्हा वेगवेगळ्या मातृभाषा बोलणारे लोक एकत्र येतात तेव्हा एस्पेरांतो भाषेचा खरा उपयोग होतो. जगात ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढतच आहे. आज एस्पेरांतो भाषा प्रामुख्याने बोलणाऱ्या कुटुंबांमध्ये वाढलेल्या व आपल्या मातृभाषेसह एस्पेरांतोला सफाईने बोलणाऱ्या मुलांची संख्या हजारांच्या वर आहे.\n२. समानता : ही भाषा सर्व लोकांना एकसमान पातळीवर नेऊन ठेवते. येथे भाषेच्या जोरावर कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही. सर्वांनीच ही भाषा शिकण्यासाठी समान परिश्रम घेतले असल्यामुळे ही समानतेची पायरी परस्परसंवादात फार कामी येते.\n३. तटस्थ : ही भाषा कोण्या एका जातीचा, देशाचा वा संप्रदायाचा मक्ता नसल्यामुळे एक तटस्थ भाषा ह्या अर्थी काम करू शकते.\n४. सोपेपणा : ही भाषाच मुळी सोप्यात सोप्या पद्धतीने शिकता यावी, बोलता यावी अश्या प्रकारे तयार केली गेली असल्यामुळे त्या तुलनेत ती शिकण्यासाठी कमी कष्ट पडतात.\n५. जिवंत भाषा : इतर भाष���ंप्रमाणेच ह्याही भाषेचा कालपरत्वे विकास होत गेला आहे आणि ह्या भाषेतही आपण आपले विचार व भावना प्रभावीपणे मांडू शकतो हे तिचे वैशिष्ट्य.\nजगातील सर्व लोकांना आपली भाषा सोडून, परस्परांशी बोलण्यासाठी एक समान भाषा असावी; ती भाषा प्रांतमुक्त, जातिमुक्त, देशमुक्त, वर्चस्वमुक्त असावी हा उद्देश होता. इ.स. १९५४ मध्ये युनेस्कोने ह्या भाषेला औपचारिक मान्यता बहाल केली आहे.\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T16:07:34Z", "digest": "sha1:6EJDXIOVXRQS7KKQNWG6RXBTPAJZKLPV", "length": 6436, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोनोरा - विकिपीडिया", "raw_content": "\nसोनोराचे मेक्सिको देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १,८२,०५२ चौ. किमी (७०,२९१ चौ. मैल)\nलोकसंख्या २४,९९,२६३ (इ.स. २००९)\nसोनोरा (स्पॅनिश: Sonora) हे मेक्सिकोच्या वायव्य भागातील एक राज्य आहे. त्याच्या पश्चिमेस बाहा कॅलिफोर्निया व कॅलिफोर्नियाचे आखात, पूर्वेस शिवावा, दक्षिणेस सिनालोआ, तर उत्तरेस अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना व न्यू मेक्सिको या राज्यांशी जोडलेली आंतरराष्ट्रीय सीमा आहे.\nसोनोरा राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)\nअग्वासकाल्येंतेस · इदाल्गो · कांपेचे · किंताना रो · कोआविला · कोलिमा · केरेतारो · ग्वानाह्वातो · गेरेरो · च्यापास · चिवावा · ताबास्को · तामौलिपास · त्लास्काला · दुरांगो · नायारित · नुएव्हो लेओन · बेराक्रुथ · पेब्ला · बाहा कालिफोर्निया · बाहा कालिफोर्निया सुर · मिचोआकान · मेहिको · मोरेलोस · युकातान · वाशाका · हालिस्को · साकातेकास · सान लुइस पोतोसी · सिनालोआ · सोनोरा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाई��� लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%85/", "date_download": "2019-08-25T15:46:20Z", "digest": "sha1:RFNZDLD25AKWGDJFGYEEY2LVE5NJPEK5", "length": 13686, "nlines": 163, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आयसोटोप स्कॅन (न्युक्लिअर मेडिसिन) – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeजुनी सदरेआधुनिक क्ष-किरण व प्रतिमाशास्त्रआयसोटोप स्कॅन (न्युक्लिअर मेडिसिन)\nआयसोटोप स्कॅन (न्युक्लिअर मेडिसिन)\nDecember 7, 2010 डॉ. श्रीकांत राजे आधुनिक क्ष-किरण व प्रतिमाशास्त्र, आरोग्य\nया तपासात पेशंटच्या शिरेमधून किरणोत्सर्गी पदार्थ (अथवा आयसोटोप) इंजेक्ट केला जातो. तो विविध इंद्रियांमध्ये जाऊन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे फोटॉन्स एमिट करतो व कॉम्प्युटर या फोटॉन्सची इमेज बनवतो. हा पदार्थ हाफ लाईफ कमी असल्यामुळे शरीरातून लगेचच लघवीतून बाहेर टाकला जातो, म्हणून यात धोका अजिबात नाही.\nया मशीन्सचे तीन प्रकार असतात. न्युक्लिअर मेडिसिनचे मशीन, स्पेक्ट आणि पेट. आज आपल्याकडे स्पेक्ट उपलब्ध आहेत. त्यामध्ये संपूर्ण न्युक्लिअर मेडिसिनचा अभ्यास व मेंदूच्या मानसिक आजारापासून मेंदूचे दुसरे आजारही अभ्यासता येतात.\nपेट मशीनमध्ये पॉझिट्रॉनचा उत्सर्ग करणारे पदार्थ असतात. याचा मुख्य उपयोग कार्यक्षमता अभ्यासण्यास होत असल्याने पेट स्कॅन रुग्णाच्या आजाराच्या मर्मापर्यंत पोहचू सकेल. याचा मुख्य उपयोग मानसोपचारात होतो.\nआयसोटोप स्कॅनमध्ये टेक्निशिअम, थॉलियम, गॅलियम इत्यादी आयसोटोप्सचा वापर केला जातो. मुख्यत्वे संपूर्ण हाडांचा सांगाडा, फुफ्फुसे, मेंदू, हृदय, थॉयरॉईड व पॅरा थायरॉईड (गळ्यातील ग्रंथी), यकृत, मूत्रपिंडे यांचे स्कॅन होतात. हाडाचा पूर्ण सांगाडा एकदोन फोटोत दिसून कॅन्सरचा संपूर्ण पसारा (पसरलेला कॅन्सर) दिसून येतो. हाडांची छोटी फ्रॅक्चर्स दिसतात. दारु पिऊन खराब झालेले लिव्हर दिसते. थायरॉइड व पॅराथायरॉईडचे ट्युमर दिसतात. फुफ्फुसात झालेला एंबोलस (कमी रक्तपुरवठा), मूत्रपिंडाच्या महत्वाच्या भागाची कार्यक्षमता (कॉरटेक्स) दिसून येते.\nहृदयाचा थॉलियम स्कॅन करुन कमी रक्तपुरवठा होणारा भाग व अजिबात रक्तपुरवठा न होणारा भाग (इनफार्कट) ओळखता येतो, ज्यामध्ये अॅंजिओग्राफीप्रमाणे कोणतीही नळी घालण्याची आवश्यकता नसते. शरीराचा गॉलियम स्कॅन शर\nीरात लपलेला पू शोधते व कारण न समजणारे ताप यांचे शोध घेते.\nया स्कॅनची किंमत एक हजार ते तीन हजार रुपये आहे, तर थॉलिअम स्कॅन सुमारे पाच हजार रुपयात होतो. या तपासाला लागणारा वेळ, जितके\nजास्त गॅमा कॅमेरे असतात, तितका कमीत कमी लागतो.\nतरीही अर्धा ते एक तास धरावा; परंतु काही प्रकारांमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर सुमारे तीन ते चार तासानंतर स्कॅन केले जातात. म्हणून आधी तपासाची माहिती करुन मगच जावे.\n— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे\nAbout डॉ. श्रीकांत राजे\t21 Articles\nठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/photos/suhanas-glamorous-look-on-social-media/481337", "date_download": "2019-08-25T15:25:16Z", "digest": "sha1:STYJ6D2VXL6K2MW55U3B3SK53YVRB5VA", "length": 6561, "nlines": 78, "source_domain": "zeenews.india.com", "title": "सुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ |suhanas glamorous look on social media", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nसुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ\nसुहानाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.\nमुंबई : बॉलिवूड किड्स नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतात. त्यात जर ती बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान असेत तर चर्चांना फार उधाण येत. सध्या सुहानाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तिच्या या दिलखेच अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. शिवाय सुहाना बॉलिवूडमध्ये कधी डेब्यू करेल याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सुहानाने नुकताच आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.\nसुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ\nसुहाना नेहमीच सोशल मीडियावर अपडेट असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या सुद्धा फार मोठी आहे.\nसुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ\nदिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटाच्या माध्यमातून सुहाना बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाला सुरूवात करणार आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावर सुहानाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवावे, असे शाहरूखचे मत आहे.\nसुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ\nचाहत्यांच्या म्हणण्यानुसार, सुहाना तिचे वडील शाहरूख सारखी दिसते. त्याचप्रमाणे तिचे स्मितही शाहरूख सारखे आहे. सुहाना भाऊ आर्यन खानसह अभिनय क्षेत्रातील एक शॉर्ट कोर्स करण्याच्या मार्गावर ती आहे.\nसुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ\nसुहानाचे अभिनय कौशल्य फार चांगले आहे. येत्या काळात ती चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे. सुहाना नेहमीच सोशल मीडियावर अपडेट असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या सुद्धा फार मोठी आहे.\nसुहानाच्या दिलखेचक अदांनी व्हाल तुम्ही देखील घायाळ\nशाहरूख कधीही त्याच्या मुलीला एक स्टार लॉन्च म्हणून प्रवेश देणार नाही. सुहानाने शाहरूखच्या 'झीरो' चित्रपटात असिस्टेंट दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.\nHAPPY BIRTHDAY : जाणून घ्या कतरिनाचं खरं नाव आणि बरंच काही.....\nअरूण जेटलींचा साधेपणा पाहून तुम्ही देखील भारावून जाल\nकारागृहातून अशा प्रकारे सुरु झाला जेटलींचा राजकीय प्रवास....\nअरुण जेटली काळाच्या पडद्याआड\nगुलशन कुमार यांच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4911104024860746429&title=Kortacha%20nikaal%20Continentalchya%20baajune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-08-25T16:15:41Z", "digest": "sha1:EEUFYOL7JDSEMULVFMI52BNKZZ45RFBY", "length": 8694, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘कोर्टाचा निकाल ‘कॉन्टिनेन्टल’च्या बाजूने’", "raw_content": "\n‘कोर्टाचा निकाल ‘कॉन्टिनेन्टल’च्या बाजूने’\nपुणे : दिवंगत साहित्यिक शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या मृत्युंजय, छावा आणि युगंधर या कादंबऱ्यांच्या प्रकाशनावरून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नेमलेल्या ‘लवाद मंडळाने (Arbitration Tribunal Court) संपूर्ण केसचा ऊहापोह करून पावणेचार वर्षांनंतर अंतिम निर्णय कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या बाजूने दिला आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे ऋतुपर्ण अनिरुद्ध कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.\n‘लवाद मंडळाने दिलेल्या निकालानुसार, शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या उपरोल्लेलिखित पुस्तकांचे मराठी प्रकाशनाचे सर्व अधिकार स्वामित्व अधिकार संपेपर्यंत कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडेच राहतील. ‘कॉन्टिनेन्टल’खेरीज अन्य कोणत्याही प्रकाशकाला हे साहित्य प्रकाशित आणि वितरित करता येणार नाही. शिवाजी सावंत यांच्या वारसांनाही ही पुस्तके अन्य प्रकाशनामार्फत मुद्रित करण्यास अगर विक्री करण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यात आला आहे,’ अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.\n‘कोर्टाच्या निर्णयानुसार पुस्तक विक्रेत्यांनाही संबंधित पुस्तके कॉन्टिनेन्टल प्रकाशनाव्यतिरिक्त अन्य कोणाकडूनही विक्रीसाठी घेता येणार नाहीत. तसे केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल,’ असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.\n‘गैरमार्गाने प्रसिद्ध केलेल्या प्रती काही विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत. अशांवर पूर्वीप्रमाणेच कायदेशीर कारवाई केली जाईल. आम्हाला मिळालेला वारसा आम्ही सक्षमपणे पेलूच; शिवाय पुढेही उत्तमोत्तम साहित्य प्रकाशित करून लोकांपर्यंत पोहोचवत राहू,’ अशी ग्वाहीही कुलकर्णी यांनी दिली.\nथंडी ‘चित्रपटसृष्टी गाजवलेल्या कलाकारांवर अभ्यासपूर्ण लेखन आवश्यक’ ‘मी संपादक-प्रकाशकांचा लेखक’ माहिती-तंत्रज्ञानातून मराठीची अस्मिता जपून संवर्धनही शक्य झुंज श्वासाशी\nगणेशोत्सवात संगीत कार्यक्रमांतून पूरग्रस्तांसाठी निधी; ओम साई मित्रमंडळाचा उपक्रम\nस्वातंत्र्यदिनी रत्नागिरीत अॅक्रेलिक आर्ट कार्यशाळा\nपहिले राष्ट्रीय अखिल मराठा संमेलन २५ ऑगस्टला ठाण्यात\nभाभा अणु संशोधन केंद्राच्या तेराव्या तुकडीच्या सुवर्ण महोत्सव साजरा\n‘आकांक्षां’पुढती जिथे गगन ठेंगणे\nरेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू\nसंस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा\nनालासोपारा, विरार आणि परिसर...\nपूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3", "date_download": "2019-08-25T15:30:52Z", "digest": "sha1:TXMAJXLJCWXA6VU3VJOHIAXQVE7Z4SO2", "length": 11774, "nlines": 261, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आशिया फुटबॉल मंडळ - विकिपीडिया", "raw_content": "\nद फ्युचर इज एशिया\nआशिया फुटबॉल मंडळ (Asian Football Confederation) हे आशिया खंडामधील ४६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे. ह्या भागातील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी ए.एफ.सी.वर आहे. दर चार वर्षांनी ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी.द्वारे आयोजित केली जाणारी प्रमुख स्पर्धा आहे.\nइस्रायल हा देश भौगोलिक दृष्ट्या आशियामध्ये असला तरीही तो युएफाचा सदस्य आहे तसेच ऑस्ट्रेलिया देश ओशनियामधील ओशनिया फुटबॉल मंडळाचा सदस्य नसून २००६ सालापासून ए.एफ.सी.मध्ये सहभाग घेतो आहे.\n१.१ आसियान फुटबॉल मंडळ\n१.२ पूर्व आशिया फुटबॉल मंडळ\n१.३ दक्षिण आशिया फुटबॉल मंडळ\n१.४ मध्य आशिया फुटबॉल मंडळ\n१.५ पश्चिम आशिया फुटबॉल मंडळ\nए..एफ.सी.मधील ४७ देश पाच क्षेत्रीय मंडळांमध्ये विभागले गेले आहेत.\nपूर्व आशिया फुटबॉल मंडळ[संपादन]\nदक्षिण आशिया फुटबॉल मंडळ[संपादन]\nमध्य आशिया फुटबॉल मंडळ[संपादन]\nपश्चिम आशिया फुटबॉल मंडळ[संपादन]\nआशियामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (ए.एफ.सी.)\nऑस्ट्रेलिया • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया • लाओस • मलेशिया • म्यानमार • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • पूर्व तिमोर • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • इराण • किर्गिझस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान • उझबेकिस्तान\nचीन • चिनी ताइपेइ • गुआम • हाँग काँग • जपान • दक्षिण कोरिया • उत्तर कोरिया • मकाओ • मंगोलिया\nबांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका\nबहरैन • इराक • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • पॅलेस्टाईन • कतार • सौदी अरेबिया • सीरिया • संयुक्त अरब अमिराती • यमनचे प्रजासत्ताक\nफिफा · विश्वचषक · कॉन्फेडरेशन्स चषक · U-२० विश्वचषक · U-१७ विश्वचषक · ऑलिंपिक · आशियाई खेळ · ऑल आफ्रिका गेम्स · पॅन अमेरिका गेम्स · आइसलंड गेम्स · विश्व फिफा क्रमवारी · प्लेअर ऑफ द इयर · मायनर स्पर्धा · FIFA Ballon d'Or · स्पर्धा · संघ · फिफा संकेत\nए.फ.सी. – आशिया चषक\nसी.ए.फ. – आफ्रिकन देशांचा चषक\nउत्तर अमेरिका, मध्य अमेरिका व कॅरिबियन\nकॉन्ककॅफ – गोल्ड चषक\nकॉन्मेबॉल – कोपा आमेरिका\nओ.एफ.सी. – नेशन्स चषक\nयुएफा – युएफा यूरो\nनोवेल फेडरेशन बोर्ड – विवा विश्वचषक\nहाँग काँग १९५६ • दक्षिण कोरिया १९६० • इस्रायल १९६४ • इराण १९६८ • थायलंड १९७२ • इराण १९७६ • कुवैत १९८० • सिंगापूर १९८४ • कतार १९८८ • जपान १९९२ • यू.ए.इ. १९९६ • लेबेनॉन २००० • चीन २००४ • इंडोनेशिया/मलेशिया/थायलंड/व्हियेतनाम २००७ • कतार २०११ • ऑस्ट्रेलिया २०१५\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१७ रोजी ०७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/06/09/electric-bikes-cha-nava-avishkar-yulu-bikes/", "date_download": "2019-08-25T17:11:01Z", "digest": "sha1:KMCPDGOPWSTTWYVPJBOTTWMYF6R4ZOLM", "length": 17496, "nlines": 147, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "स्टार्टअप कट्टा - इलेक्ट्रिक बाईक्सचा नवा अविष्कार... युलू बाईक्स - उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nस्टार्टअप कट्टा – इलेक्ट्रिक बाईक्सचा नवा अविष्कार… युलू बाईक्स\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\n​​भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणे रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे स्टार्टअप्स उभारत आहेत. एलॉन मस्क हे अमेरिकेत टेस्ला, स्पेसेक्सच्या माध्यमातुन इलेक्ट्रिक वाहने, रिसायक्लेबल रॉकेट्स तयार करत आहेत. नैसर्गिक संकटे टाळण्यासाठी आता इलेक्ट्रिक, सोलर आणि गो ग्रीन अशा गोष्टींचा वापर करणं अनिवार्य झालंय. भारतातही विशेष पाऊले या दिशेने पडत आहेत. त्यातीलच एक महत्वपूर्ण स्टार्टअप ‘युलू’.\n‘युलू’ची सुरुवात १ नोव्हेंबर २०१७ ला अमित गुप्ता यांनी बेंगलुरूमध्ये केली (मागील भागामध्ये ‘विवर्क’ची संकल्पना मांडलेली. त्यांच्या ऑफिसमार्फत या ठिकाणी). अमित गुप्ता हे ‘युलू’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. अमित यांचं शिक्षण भारतातील प्रतिष्ठित महाविद्यालय ‘आयटी कानपुर’ येथे झाले आहे. त्यांनी २००० साली मेकॅनिकल इंजिनीरिंग पूर्ण केले असून त्यांनी आजपर्यंत भारतातील वेगवेगळ्या स्टार्टअप्सना ‘एंजल इन्व्हेस्टर’ म्हणून मदत केली आहे.\n‘मायक्रो मोबिलीटी वेहीकल्स’ या वर्गवारीत ही वाहनसेवा कार्यरत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे ट्रॅफिकसारखी समस्या, प्रदूषण हे कमी होण्यास मदत होते. भारतातील रस्ते तसेच सुरक्षा लक्षात घेऊन या बाईकची निर्मिती केलेली आहे. या वाहनामध्ये जीपीआरएस, जीपीएस आणि ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही बाईक भाडेतत्वावर शेअरिंग स्वरूपात उपलब्ध होते. हे सर्व अनुभवण्यासाठी आपल्याला ‘युलू’ हे अँप डाउनलोड करावे लागेल. अँड्रॉइड आणि आयओएस प्ले स्टोअरला हे अँप विनामुल्य उपलब्ध आहे.\nया अँपमध्ये आपल्याला उपलब्ध असणाऱ्या युलू बाइक्सची ठिकाणे दिसतात. त्यांना ‘युलू झोन्स’ असे म्हणतात. त्यामध्ये स्क्रीनवरील ‘UNLOCK (अनलॉक)’चा आयकॉन दिसतो त्यावर क्लिक करून बाईकवर असणारा क्युआर कोड स्कॅन करावा लागतो. बाईकचे लॉक लगेच उघडते. यानंतर तुम्ही तुमच्या अपेक्षित प्रवासाला सुरुवात करू शकता. तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असाल ��र त्याप्रमाणे ‘मल्टिपल स्टॉप्स’ निवडु शकता. यासाठी तुम्हाला PAUSE (पॉज) हा पर्याय निवडावा लागेल. किती वेळेसाठी थांबणार आहात ते नमूद करा आणि काम झाल्यानंतर ‘RESUME (रिज्युम)’ करा. तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ‘युलू झोन्स’ ना बाईक पार्क करा. या ठिकाणी तुम्हाला स्वतःला बाईक लॉक करावी लागेल. यानंतर ‘END RIDE (एन्ड राईड)’ हा पर्याय निवडा. आपण जेवढा वेळ ही बाईक वापरला आहात त्याप्रमाणे तेवढे पैसे तुमच्या वॉल्लेटमधून वजावट होतील.\nयुलूमध्ये २ प्रकारे चार्जेस आहेत. १. युलू मुव्ह २. युलू मिरॅकल. युलू मुव्हमध्ये पहिल्या ३० मिनिटांसाठी १० रु., नंतर प्रत्येक ३० मिनिटांसाठी ५ रु. चार्ज, पॉजसाठी रु.५ प्रति ३० मिनिटे व रु. ३० संध्याकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत (बाईक घरी असेल तर) चार्ज केले जातात. तर याउलट युलू मिरॅकलमध्ये अनलॉकसाठी १० रु., नंतर प्रत्येक १० मिनिटांसाठी १० रु., पॉजसाठी रु.५ प्रति ३० मिनिटे व रु. ९० संध्याकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत (बाईक घरी असेल तर) चार्ज केले जातात. युलू मुव्ह साठी रु. १०० तर युलू मिरॅकलसाठी रु. ५०० सुरक्षा ठेव म्हणून गुंतवावे लागते. ते तुम्हाला नंतर परतही मिळु शकते.\nसध्या युलू बेंगलुरू, पुणे, मुंबई आणि भुवनेश्वर या ठिकाणी सेवा पुरवित आहे. १० मे पासून युलू मुंबई येथील पवई येथे कार्यरत झालेली आहे. उबेरने देखील युलूशी भागीदारी करून सेवा देण्यास सुरुवात केलेली आहे. आज युलूच्या ५०० ई बाईक्स तसेच ४५०० सायकल सेवा देण्यास तत्पर आहेत. २ वर्षांच्या या स्टार्टअपला जवळपास ७ मिलिअन अमेरिकी डॉलर्स गुंतवणूक स्वरूपात मिळालेले आहेत.\nwriter @ दै. सकाळ, पुण्यनगरी\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nतंत्रज्ञान आधारित बदलती नवी शिक्षणपद्धती\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. ​तंत्रज्ञानाचा…\nस्टार्टअप कट्टा – “अमेझॉन गो” ओळख भविष्याची… स्वयंचलित खरेदीची…\nस्टार्टअप कट्टा – क्रेडिट कार्ड चा नवा अवतार BonPe\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी ��िकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाही हे उपाय करून पहा…\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nडिस्काउंट चा “ब्रेन गेम”\nपोलाद उत्पादनात भारताची दुसऱ्या स्थानावर झेप\nतुमचा व्यवसाय कशासाठी ओळखला जातो हे महत्वाचे आहे…\nवजिराशिवाय सुद्धा जिंकता येतं… फक्त, प्याद्यांचा योग्य वापर करण्याचं कौशल्य हवं…\nनशीब फक्त, नशीब न मानणाऱ्यांनाच साथ देतं…\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-25-%E0%A4%AE%E0%A5%87-2019/", "date_download": "2019-08-25T16:58:23Z", "digest": "sha1:FCO5MROOBNRLUEUDZDOS3SJ5UQFDZUDA", "length": 12089, "nlines": 113, "source_domain": "blog.madguy.co", "title": "चालू घडामोडी - 25 मे, 2019 - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nचालू घडामोडी – 25 मे, 2019\nचला बघूया आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी, तेही फक्त 5 मिनटात \nया चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.\nउपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी ओंगोल मवेशींचे संरक्षण करण्यासाठी विनंती केली :\nभारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी 20 मे, 2019 रोजी ओंगोल मवेशींचे संरक्षण करण्यासाठी आवाहन केले ���हे. नायडू यांनी अलीकडेच विजयवाडा येथे गोवंश ओन्गोल जातीवर एक सारांश प्रकाशित केला. जनावरांची संपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती असल्याचे सांगत असतांना यावर भर दिला. नायडू यांनी ठळकपणे सांगितले की ब्राझिलने या प्रजातीचे मवेशी आयात केल्या आहेत आणि निर्यातीद्वारे प्रचंड कमाई करण्यासाठी हायब्रीड ओंगोल तयार केले आहेत. तर दुसरीकडे भारतात असताना या गुरांची उपेक्षा केली जाते. 1200-पृष्ठ परिशिष्टमध्ये 1885 ते 2016 काळा दरम्यान ओंगोल मवेशींच्या इतिहासावर माहिती दिली आहे.\nआंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस :\nगेल्या शंभर वर्षात शेतकर्यांच्या शेतांमधून 90% पेक्षा अधिक जातीची वाण गायब झाले आहेत. म्हणून, विविध खाद्यपदार्थांचे नुकसान थेट आरोग्याच्या जोखीम घटकांशी जोडले जाते. जैवविविधतेच्या विषयांची समज आणि जागरूकता वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस म्हणून स्वीकारला आहे. या दिवसाचे पर्यवेक्षण करण्याचा उद्देश लुप्तप्राय होणाऱ्या किंवा विलुप्त होणाऱ्या प्रजातींबद्दल जागरुकता पसरविणे आहे. वर्ष 2019 थीम – “आमची जैवविविधता, आमचे अन्न, आमचे आरोग्य.” 29 डिसेंबर, 1993 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या दुसऱ्या समितीने प्रथम जैविक विविधता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला होता. काही वर्षानंतर 2000 साली संयुक्त राष्ट्र महासभेने 22 मे रोजी जैव विविधता आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून स्वीकारला.\nनीति आयोगची 7500 कोटी रुपयांच्या प्रस्तावासह कृत्रिम बुद्धिमत्ताची योजना :\nनॅशनल इंस्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (निती आयोग) ने भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रभावीपणे विकसित करण्यासाठी 7500 कोटींची योजना आखली आहे. हा निधी नवीन क्लाउड प्लॅटफॉर्म तयार करण्यास आणि नवीन संशोधन संस्था तयार करण्यास मदत करेल. निती आयोगने कॅबिनेट सरकारला सुरुवातीला तीन वर्षांच्या कालावधीत रु. 7,500 कोटी मान्य करून आणि त्याचे रोल-आउट आणि अंमलबजावणीचे पर्यवेक्षण करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यबल स्थापन करण्यास सुचवले आहे. या संपूर्ण मोहिमेवर एका विशीष्ट दलद्वारे लक्ष ठेवले जाईल. या दलाचे अध्यक्ष नीती आयओगचा सदस्य असतील. याशिवाय, सर्व मंत्रालयांमधून आणि राज्यांमधून प्रतिनिधी आणि तज्ञ सुद्धा या दलात सामील असतील.\nआयसीसी विश्वचषक 2019 : भारत विर���द्ध न्यूझीलंडचा व्यायाम सामना आज (25 मे रोजी) :\nबहुप्रतीक्षित आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 ची 30 मे, 2019 रोजी सुरुवात होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंड सोबत व्यायाम सामना ओव्हल, लंडन येथे खेळणार आहे. एकूणच विश्वचषक स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी भारत दोन व्यायाम सामने खेळणार आहे. दुसरा सामना 28 मे रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. विश्वचषकचा पहिला सामना 30 मे, 2019 रोजी ईंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका मध्ये होणार आहे. भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध 5 जूनला आहे.\nघोडय़ावरून वैष्णोदेवी दर्शनास जाणाऱ्यांना शिरस्त्राण सक्ती :\nजम्मू काश्मीरमधील त्रिकुटा पर्वतावर असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिरात घोडी व खेचरांवरून जाणाऱ्या भक्तगणांना शिरस्त्राण (हेल्मेट), गुडघा व कोपर यांना संरक्षण देणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात घोडी-खेचरांवरून जाणाऱ्यांना शिरस्त्राण सक्ती केली आहे. पायी जाणाऱ्यांनीही शिरस्त्राण वापरणे अपेक्षित आहे, पण सक्ती केलेली नाही. दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना अनेकदा अपघात होऊन ते जायबंदी होतात हे टाळण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. माता वैष्णोदेवी मंदिर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिमरणदीप सिंग यांनी ही योजना सादर केली आहे. 2018 मध्ये वैष्णोदेवीला 86 लाख भक्तगणांनी भेट दिली होती.\nचालू घडामोडी – 24 ऑगस्ट, 2019\nचालू घडामोडी – 23 ऑगस्ट, 2019\nचालू घडामोडी – 22 ऑगस्ट, 2019\nचालू घडामोडी – 17 मे, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/twitter/videos/page-2/", "date_download": "2019-08-25T16:50:00Z", "digest": "sha1:KPNRC2XZI4RTG7RFPU573EKI6VYYQPHY", "length": 5736, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Twitter- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nठाणे महोत्सवात होणार गुलाम अलींचा कार्यक्रम\nकलाम, तरुण आणि पुस्तकं\nलष्करी जवानांची शिवरायांना मानवंदना\nजनतेचा कौल एका क्लिकवर पाहा ibnlokmat.tv वर\nनिवडणुकींच्या प्रचारात 'सोशल मीडिया'चा वाढता वापर\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nरात्री उठून सारखं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसे��ेत प्रवेश\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/node/22874", "date_download": "2019-08-25T15:24:58Z", "digest": "sha1:P5R6WPY3NZMSI6J6HKSGPECQ2RGQ5QDV", "length": 20462, "nlines": 312, "source_domain": "misalpav.com", "title": "व्हेज कडाई | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nप्रभाकर पेठकर in अन्न हे पूर्णब्रह्म\nकॉली फ्लॉवर १ मोठी वाटी भरून.\nमटार १/२ मोठी वाटी.\nभोपळी मिरची २ नग\nकांदा २ नग मध्यम\nअख्खे धणे १ मोठा चमचा (टेबल स्पून)\nजीरं १ लहान चमचा (टि स्पून)\nकाश्मिरी मिरच्या ३ नग\nहिरवी मिरची १ नग\nहळद १/२ लहान चमचा\nधणे पावडर १ मोठा चमचा\nकोथिंबीर आणि आलं सजावटीसाठी.\nफरसबी, गाजर, भोपळी मिरची, टोमॅटो ह्या भाज्यांचे अर्ध्या इंचाचे तुकडे करून घ्या.\nकांदा लांब आकारात चिरुन घ्या.\nकॉलीफ्लॉवरचे छोट्या आकाराचे तुरे काढून घ्या.\nआख्खे धणे, जीरे आणि काश्मिरी मिरच्यांचे तुकडे कोरडेच परतून त्याची पावडर करून घ्या.\nआलं, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरवर वाटून घ्या.\nकोथिंबीर चिरून घ्या. आल्याचे, काड्यापेटीच्या काडीच्या आकारात, तुकडे करून घ्या.\nएका कढईत तेल तापवा. त्यात काजूपा़कळी फिकट रंगावर परतून घ्या. त्यावर कांदा टाकून परता. कांदा शिजून मऊ होईपर्यंत परता.\nधणे, जीरे, काश्मिरी मिरच्यांची वाटलेली पावडर थोड्या पाण्यात कालवून कढईत टाका. पाणी आटेपर्यंत मध्यम आंचेवर परता.\nपाणी आटल्यावर आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट त्यात मिसळा. पुन्हा परतत राहा.\nभोपळी मिरच्या आणि टोमॅटो वगळून बाकी भाज्या कढईत टाकून परता. थोडे पाणी घालून, नीट मिसळून, झाकण ठेऊन मंद आंचेवर भाज्या शिजवून घ्या.\nभाज्या अर्धवट शिजल्यावर त्यात भोपळी मिरच्या आणि टो���ॅटो मिसळा. हळद, धणे पावडर आणि मीठ मिसळा. गरज असल्यास थोडे पाणी घालून (अंतीम पातळीला भाजीत जास्त पाणी असता कामा नये हे लक्षात असू द्यावे) झाकण ठेवून भाज्या पूर्ण शिजवा.\nभाज्या शिजल्यावर बाऊलमध्ये काढून कोथिंबीर आणि आल्याच्या काड्यांनी सजवा.\nकाका काका काका ..\nकाका काका काका ..\nएकदम भारी आलाय फोटो :)\nइतकी मस्त रेसिपी दिल्याबद्दल\nइतकी मस्त रेसिपी दिल्याबद्दल तुमचे आभार.\nआत्ता फक्त फरसबी नाहिये ती आणली की हीच भाजी करणार.\n फोटो तर लई भारी भाजीही सोपी वाटतेय करायला.\nह्यात फक्त थोडे पनीरचे तुकडे टाकले की झाली उत्तरे कडील मिक्स वेज तय्यार.\nवा वा... फारच मस्त...\nफारच मस्त...:) नक्कीच करुन पाहीन.\n़ खूप छान पाकृ\nखूप छान पाकृ आहे. रंग ही सुरेख आलाय काका. इतक्या छान चवीची पाकृ दिल्याबद्द्ल धन्यवाद :)\nपाकृ चवीष्ट असेल त्यात शंकाच नाही. छोटी सुटसुटीत कृती आवडली.\nबाकीचं पाल्हाळ न लावता थोडक्यात पाकृ लिहिल्याबद्दल आणि करतानाचे कलात्मकता की काय दाखवून उगाच पण्णास फोटो न टाकल्याबद्दल आभार. ;)\nमिपा चा पाकृ विभाग भलताच फार्मात आलेला आहे. काय एक एक कलाकृती सादर होत आहेत \nव्हेज कढाई मस्तच दिसते आहे,\nव्वा जिओ काका जिओ\nव्वा जिओ काका जिओ :)\nवा काका.... मस्तच.. तोंपासु..\nवा काका.... मस्तच.. तोंपासु.. :)\nमिक्सर नाही.. सगळ्या भाज्या. आणि चवीला मस्त .. जरा चमचमीत..\nमिक्सर आहे पाककृतीत.. त्या शिवायचा पर्याय सुचवा ... बर्‍याच बॅचलर आणि भारताबाहेर असणार्‍यांचा नेहमीचा प्रॉब्लेम..\nमिक्सर नसेल तर निदान छोटा, पितळेचा, खलबत्ता असतो तो घरात असावा. त्यात सर्व कुटून घ्यावे.\nतोही नसेल तर आलं + लसूण + हिरवी मिरची अगदी बारीक चिरुन पोळपाटावर ठेवून वरून लाटण्याचे दाब देऊन लाटायचे आणि ते मिश्रण वापरायचे.\nपोळपाट लाटणंही नसेल तर कटींगबोर्डावर बारीक चिरलेलं आलं + लसूण + हिरवी मिरची हे मिश्रण घेउन एखाद्या वाटीने चेपून घ्यायचे.\nआणि तेही नसेल तर आलं + लसूण + हिरवी मिरची शक्य तितकी बारीक चिरून पाककृतीत वापरायची. व्हेज कडाई चांगली होईल.\nअगदी स्वस्तातले मिक्सर मिळतात. नसेल घ्यायचा तर मला सांगा. हिरव्या देशात माझ्या जवळपास असाल तर (इलिनॉय) माझ्याकडचा जादाचा घेऊन जावा. एवढी काळजी करू नका व या यंत्रयुगात असे चांगल्या पाकृपासून स्वत:ला वंचित ठेऊ नका. मस्त स्वयंपाक, वाटणाघाटणाच्या भाज्या करा. घरच्यांना तुमची का���जी वाटणे कमी होईल, शिवाय तब्येत छान राहील.\nउगाच थ्री पीस सूट / फ्लॅनेलचा सूट घातल्या सारखं वाटतं.. रेवती काकू / आज्जी.. :)\nपण वरचे दोन्ही प्रतिसाद - (पेठकर काका आणि रेवती)दिसत नाहीयेत विना मिक्सर पर्यायांचे .. त्यामुळे उत्तर समजलं नाही..\nपेठकर काकांच्या पर्यायांसाठी धन्यवाद\nआजच करते रात्रीच्या स्वयम्पाकात.\nआत्ताच ही भाजी केलिये. मी\nआत्ताच ही भाजी केलिये. मी एकटीनेच चव घेऊन पाहिली. ;) धण्याच्या स्वादाची छान झालिये (बहुतेक मी नुकतेच आणलेले धणे ष्ट्राँग आहेत).\nऑर्गॅनिकही असावेत , अन्यथा या हायब्रीडच्या जमान्यात अशी चव मिळणे म्हणजे अशक्यच \nअसतील हो असतील. तुम्हाला\nअसतील हो असतील. तुम्हाला पाठवू का थोडे.......काळजी नको, माझ्याच खर्चानं पाठ्वते. ;)\n शेवभाजी नंतर अख्खे धणे\n शेवभाजी नंतर अख्खे धणे वापरून भाजी केलेली नाहिये.. विकांताचा एक बेत ठरला :)\nआख्खे धणे, जीरे आणि काश्मिरी मिरच्यांचे तुकडे कोरडेच परतून त्याची पावडर करून घ्या.\nपाककृतीत आख्खे धणे नाही तर त्याची पावडरच वापरली आहे.\nकाका काका मला वाचवा\nअसे पुण्यात येवुन परत म्हनावे लागणार.\n नक्की करुन बघणार :)\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 16 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/arogyadoot/?vpage=3", "date_download": "2019-08-25T16:41:09Z", "digest": "sha1:R2OLGOTPO236NSI2BMIAEO52ZCQ55MWB", "length": 14866, "nlines": 146, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “��िनोद”\tविनोदी लेख\nArticles by आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप\nAbout आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप\nआरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.\nमांसाहार आणि आयुर्वेद …..\nआयुर्वेद हा मांसाहाराबद्दल काय म्हणतो ते पाहूया ….आयुर्वेदाच्या जवळ जवळ सर्व ग्रंथांमध्ये मांसाहाराचे सविस्तर वर्णन केले असून काही ठिकाणी तो प्रशस्त मानला आहे…. सामान्य जीवनात पूर्वी मांसाहार सामान्य होता असे ढीगभर संदर्भ आढळतात … […]\nहल्ली स्त्री असो व पुरुष दोघांनाही शारीरिक सौंदर्य हवे असते.यासाठी स्पा, युनीसेक्स सलोन, ब्युटी पार्लर अशा ठिकाणी हजारो रुपये उधळताना आजची तरुण पिढी दिसते.बाजारातबरेच फेसवॉश मिळतात त्याऐवजी दोन चमचे संत्री साल + एक चमचा दुध एकत्र करून चेहऱ्याला चोळले असता बाजारातल्या कोणत्याही फेस वॉश पेक्षा जास्त चांगला गुण येतो . […]\nआरोग्यपूर्ण आयुर्वेदिक चहा…अर्थात भारतीय “कषाय”\nसकाळी सकाळी उठूनचहारुपीविषाचा प्याला तोंडाला लावण्यापेक्षा आपण एक बिनविषारी आणि आरोग्यपूर्ण चहा उर्फ “कषाय” बघूया …भारतीय स्वयंपाक घरात वापरले जाणारे सर्व मसाले खूप अभ्यासपूर्ण आहेत ….त्यातलेच काही घटक वापरून आपण कषाय कसा बनवू शकतो हे पाहूया. […]\nपंचकर्म: आयुर्वेदाची अनमोल देणगी \nआजकाल पंचकर्म हा शब्द सर्व सामन्यांच्या परिचयाचा झाला असला तरी अंगाला तेलं लावून मालीश कारणे किंवा डोक्यावर तेलाची किंवा काढ्याची धार सोडणे म्हणजे पंचकर्म अशी काही विचित्र समजूत समाजात आढळते. […]\nअर्धशिशी म्हणजे अर्धे डोके दुखणे. डोके कुठल्याही भागात किंवा संपूर्ण डोकेही दुखू शकते. अर्धशिशीमध्ये डोके खूप जोरात ठणकते ; परंतु बऱ्याच वेळा डोकेदुखीवर पोटात मळमळते किंवा उलटी होते. अर्धशिशी कोणालाही होऊ शकते. ती पुन्हा पुन्हा होते ; परंतु त्याची वारंवारता , तीव्रता व त्याचा कालावधी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असतो. मळमळणे किंवा उलटी होणे अशी लक्षणे सोबत […]\nअंबील – अर्धांगवायुवर घरगुती उपाय\nतूर, हरभरा, मटकी, मसूर, मूग, वाटाणा, चवळी, ही सर्व कडधान्ये समप्रमाणात एकत्र करून दळायचे. मिक्सरमध्ये बारीक केली तरी चालेल. त्या पिठाची अंबील करून सकाळ, दुपार, संध्याकाळ पोटभर घ्यावयाची. आठ -दहा दिवसांतच बदल होण्यास सुरूवात होईल. अंबील करण्याची पद्धत :- रात्री वरील पीठ ताकात (साधारण एक वाटी एका माणसास पुरे) भिजत ठेवावे. सकाळी चांगले आंबवण बनेल. तूप […]\nकपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो. […]\nमुळव्याध – अवघड जागेचे दुखणे\nमूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर फेकला जातो. त्यामुळे तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे, काही स्ट्राँग औषधे घेणे, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबीही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. […]\nअचानक वाढणारं वजन, जाणवणारा थकवा, गळणारे केस यांसारखे त्रास सुरू झाल्यावर डॉक्टर थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. तोपर्यंत थायरॉइड या आजाराविषयी फारसं माहीत नसतं. योग्य आहार तसंच पथ्याच्या आधाराने थायरॉइडचा आजार नियंत्रणात येतो. जनसामान्यांना थायरॉइड या आजाराची माहिती करून देणं, आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी हा लेख. […]\nआजच्या तरुण पिढीला सेल्फीचा जणू रोगच जडला आहे आणि हा आजार presences of mind घालवण्यापासून ते मृत्यूपर्यंत कुठलेही फळ देऊ शकतो आणि हा आजार presences of mind घालवण्यापासून ते मृत्यूपर्यंत कुठलेही फळ देऊ शकतो\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 ���िलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t4060/", "date_download": "2019-08-25T15:25:12Z", "digest": "sha1:PRVKNBU3FVT3YGAY3NSDYWRZ6D3HNI7P", "length": 5221, "nlines": 111, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-मी कविता करायला लागलो", "raw_content": "\nमी कविता करायला लागलो\nमी कविता करायला लागलो\nकधी कधी मीही लिहायला लागलो\nचार-दोन ऒळी खर्डायला लागलो\nशब्द मांडुन, यमक जोडायला लागलो\nआणि त्याला, कविता म्हणायला लागलो\nमीही कविता करायला लागलो\nकुठल्याही विषयावर काव्य करु लागलो\nनाही मिळाला, तर शोधायला लागलो\nचारदोघांना, हळूच ऎकवायला लागलो\nकविता करतो, अभिमानाने सांगायला लागलो\nथोडी दाढी वाढवून, अस्ताव्यस्त केस\nस्वत:च्याच तंद्रित रहायला लागलो\nमोरोपंत, कुसुमाग्रज, विंदा, अशी नावे\nएकाच दमात घ्यायला लागलो\nघोळक्यात बिनदिक्कत कविता म्हणून\nकोणाला आवडो वा न आवडो\nआपली मते मांडायला लागलो\nमधेच जडबंबाळ शब्द वापरायला लागलो\nकधी कधी मीही लिहायला लागलो\nचार-दोन ऒळी खर्डायला लागलो\n- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)\nमी कविता करायला लागलो\nRe: मी कविता करायला लागलो\nखरडता खरडता कधी झाली कविता हे नाही तुम्हाला कळले,\nशोधत बसला शब्द सग्लिकडे यमक मात्र अपोआप जुळले ....\nछान खरडपट्टी केलिय ...keep it up\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: मी कविता करायला लागलो\nकधी कधी मीही लिहायला लागलो\nचार-दोन ऒळी खर्डायला लागलो\nशब्द मांडुन, यमक जोडायला लागलो\nआणि त्याला, कविता म्हणायला लागलो\nमीही कविता करायला लागलो\nकुठल्याही विषयावर काव्य करु लागलो\nनाही मिळाला, तर शोधायला लागलो\nचारदोघांना, हळूच ऎकवायला लागलो\nकविता करतो, अभिमानाने सांगायला लागलो\nमी कविता करायला लागलो\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-25T16:09:37Z", "digest": "sha1:ZIJUIGKBAI4L3DAPOS3UMMGQA36UWLCD", "length": 4063, "nlines": 43, "source_domain": "satyashodhak.com", "title": "महाराष्ट्र | Satyashodhak", "raw_content": "\nमहान धर्मनिरपेक्ष राजा छत्रपति शिवाजी जयंती उत्सव २०१५\nकल महाराष्ट्रमें लोकप्रिय राजा छत्रपति शिवाजी जयंती उत्सव बड़े पैमाने पर मनाया गया. मनुवादी संघटनों की शिवाजी को हिन्दू राजा दिखाने की कड़ी कोशिश के बावजूद शिवाजी का धर्मनिरपेक्ष चेहरा मराठा सेवा संघ तथा संभाजी ब्रिगेड इन संघटनाओंने सामने लाया है, २० सालके जनप्रबोधन का असर अब दिखने लगा है. इस साल महाराष्ट्र के कई\nमागे बर्‍याच वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध लेखकाने महाराष्ट्रातून मराठ्यांची सत्ता लवकरच जाणार या अर्थाचे भाकीत करणारा एक लेख लिहिला होता. महाराष्ट्रातील काही, नव्हे अनेक लोकांना महाराष्ट्रातून मराठ्यांची सत्ता जावी असे मनापासून वाटत असते. पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणे अतिशय अवघड आहे, किंबहुना मराठ्यांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण या गोष्टी केवळ अशक्य आहे. यामागे अनेक कारणे\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/%E0%A5%A7-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T16:21:04Z", "digest": "sha1:PD4RBXKS3J5DJW7NVP3E2ATMFYITYMBW", "length": 11908, "nlines": 83, "source_domain": "satyashodhak.com", "title": "१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन !! | Satyashodhak", "raw_content": "\nHomeTruthFinder१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन \n१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन \n१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन \nशिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर.\nगावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्‍या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाशी संबंध. तांत्रिक दृष्टया पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाटय, लोकनाट्य, कादंबर्‍या, चित्रपट गीते, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. अण्णाभाऊ मुंबईत रिकाम्या पोटी मराठी माणूस उभा करून त्यातला मराठी माणूस जागा करीत होते.\nअण्णाभाऊंची एकूण पुस्तके/ग्रंथ संख्या “७७” आहे,\nअण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि रशियाच्या राष्ट्रपतींकडून त्यांचा सन्मान देखील झाला.\nतमाशात गणामध्ये असणारी गणेश वंदना अण्णाभाऊंनी नाकारून मातृभूमिसह शिवरायांना वंदन असणारी परंपरा रूजू केली ती अशी,\nस्मरोनी गातो | कवना ||”\n“माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली” हे अतिसुंदर काव्य देखील त्यांनीच लिहिले आहे. संयुक्त महाराष्ट्र देखील अण्णाभाऊंनी लोककलातून समाजास दिलेल्या दिव्य दृष्टीमुळेच साकार झाला.\n१६ ऑगष्ट १९४७ साली “यह आझादी झुठी है, इस देश कि जनता भूखी है” असा नारा शिवाजी पार्क वर दिला तेव्हा त्या दिवशी रौद्र रूप धारण केलेल्या उभ्या पावसाची नोंद अद्याप देखील झाली नाही, तरी अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.\nअण्णाभाऊंच्या वैजयंता, आवडी, माकडीचा चाल, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगुज, फकीर या सात कादंबर्‍यांवर मराठी भाषेत निघालेले चित्रपट सुपरहिट ठरले. चार चित्रपटांना विविध पारितोषिके मिळाली, अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून राजकीय क्रांती व सामाजिक परिवर्तन झाले.\nअण्णाभाऊंना केवळ ५० वर्षाचे आयुष्य लाभले \nयाउलट, कुसुमाग्रज हे पुण्यातील श्रीमंत घरातील होते पुण्यात शिक्षण झाले तसेच उर्वरित शिक्षण मुंबई मध्ये, पुढील आयुष्य अमराठी लोकांची चाकरी करण्यात घालवली, तसेच १४(कादंबरी, ललित लेख, कविता संग्रह, नाटक)+अनुवादित बरेच लिखाण केले, पण कुठेही मराठी, भूमिपुत्र, संघर्ष, श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी यांच्या व्यथा मांडल्या नाहीत शिवाय त्यांना पेशवाई व बामन शाहीची आग नव्हती, आणि सांगतात आयुष्य भर मराठी ची सेवा केली, त्यांना ८७ वर्षाचे आयुष्य लाभले….\n….पण या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल वातावरणात, परंपरागत निरक्षर वातावरणात, वाईट-रुढ्या परंपरा जोपासणार्‍या समाजात, धर्मानेच शिक्षण-सत्ता-संपती नाकारलेल्या समाजात, अज्ञान गरिबी हेच भांडवल असलेल्या कुटुंबात, शेकडो पिढ्या अक्षर ओळख नसलेल्या जातीत जन्माला येऊन संपूर्ण जगाला ज्ञानी व स्वावलंबी करणारे महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, बहिणाबाई, बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक, डॉ. सरोजिनी बाबर, संत गुलाबराव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कृ.बा. बाबर, अश्या अनेक बहुजनांनी कुसुमाग्रजांपेक्षा लाखो पटीने लिखाण केले, मराठी भाषाच नव्हे तर भाषा-प्रांत समुद्ध केला, ते कोणीही बामन नव्हते हीच कमतरता आहे.\nम्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील मराठी साहित्य, शिवचरित्र परदेशात प्रसार करणार्‍या साहित्य सम्राट शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्मदिन १ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन \nTags:अंजन, अण्णाभाऊ साठे, क्रांती, खरा मराठी भाषा दिन, प्रबोधनकार ठाकरे, बहुजन, ब्राम्हणी कावा, ब्राम्हणी षडयंत्र, ब्राम्हणी हरामखोरी, मराठा सेवा संघ, मराठी भाषा दिन, शिवाजी महाराज, सत्य इतिहास, सत्यशोधक समाज, संभाजी ब्रिगेड, समता, सामाजिक, साहित्य सम्राट शिवशाहीर अण्णाभाऊ साठे\nविदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग १\nमराठा सेवा संघ १४वे राष्ट्रीय अधिवेशन, बीड\nकुमार केतकर माफी मागणार का\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?q=Lair", "date_download": "2019-08-25T15:43:05Z", "digest": "sha1:FQJDYCZ75C764ZHZIGU32DSEV2ABHQKJ", "length": 7509, "nlines": 184, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Lair अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Lair\"\nऐप्समध्ये शोधा किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\n, Hungry Shark 3d खेळ विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर ZumZum Android 480x गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/240", "date_download": "2019-08-25T16:47:51Z", "digest": "sha1:JFW2DFNQWIQ2JNLOCBCOT37R6ZNK7YR2", "length": 2639, "nlines": 39, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "आमच्या कामाच महत्व भाजपाला कळल,पण नाशिकरांना नाही… – M Marathi", "raw_content": "\nआमच्या कामाच महत्व भाजपाला कळल,पण नाशिकरांना नाही…\nआमच्या कामाच महत्व भाजपाला कळल,पण नाशिकरांना नाही…\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/benefits-of-agusta/", "date_download": "2019-08-25T16:16:33Z", "digest": "sha1:BFTJBNDAYEP66GG2Z2Z7OIQM5PN6SLBZ", "length": 6542, "nlines": 101, "source_domain": "arogyanama.com", "title": "जाणून घ्या 'अगस्ता वनस्पती'चे औषधी फायदे - Arogyanama", "raw_content": "\nजाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या आजूबाजूला अशा काही औषधी वनस्पती असतात. त्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. त्यापैकी एक म्हणजेच अगस्ता वनस्पती. अगस्त्याला येणाऱ्या फुलांची भाजी ही पौष्टिक तर आहेच शिवाय अगस्ता वनस्पती औषधीही आहे. या वनस्पतीचं वैशिष्ट्य म्हणजे हे झाड फार लवकर मोठे होते. अगस्ती मुनींच्या नावावरून या झाडाला अगस्ता हे नाव पडलं अशी आख्यायिका प्रचलित आहे. अगस्त्य ,अगस्तिया , अर्गती या नावांनीही ओळखला जातो. खालील आजारांवर अगस्ता उपयोगी पडतो.\nदारू पिल्‍यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर\nरक्‍ताचा रंग लालच का असतो जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी\n‘हे��� फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती\nफुलांचा रस डोळ्यामध्ये टाकल्याने अंधुक दृष्टीत सुधारणा होते.\nअगस्त्याच्या पानांच्या रस हुंगल्याने अर्धशीशी पूर्ण बरी होते.\nछातीतील कफ कमी व्हावा यासाठी अगस्त्याच्या मूळीचे चूर्ण पाण्यात मिसळून घ्या.\nदमा , श्‍वसन विकार\nदमा तसेच श्‍वसन विकार असल्यास अगस्त्याच्या पानांचा रस हुंगला असता फरक पडतो.\nसर्दी व डोके दुखी\nसर्दी -पडसे-डोकेदुखी झाल्यास अगस्त्याच्या पानांचा रस दोन थेंब नाकात टाकावा. तात्काळ आराम पडतो.\nपावसाळ्यात 'हे' घरगुती स्क्रब घेतील तुमच्या 'त्वचेची' काळजी\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी 'या' आयुर्वेदिक चहांचे सेवन करा\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी 'या' आयुर्वेदिक चहांचे सेवन करा\nप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करा ‘या’ ४ पदार्थाचे सेवन, जाणून घ्या\nसुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका\nघरच्या घरीच करा ‘थायरॉईडवर’ जालीम उपाय\nकेसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी\nतळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या\nमॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार, अशी घ्या काळजी\nस्किन कॅन्सरची लक्षणे आढळल्यास करू नका दुर्लक्ष\nखा. नवनीत राणा यांनी संसदेत मांडला कुपोषणाचा प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2145/", "date_download": "2019-08-25T15:25:32Z", "digest": "sha1:UC4CI6ZLPU4MSE4MTN62MW6KBLC4VFX2", "length": 4514, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??", "raw_content": "\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nAuthor Topic: सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nयेईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला\nतुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nवेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग\nवेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग\nवेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला\nतुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nमाझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया\nतुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया\nतुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फु�� देशिल का मला\nबघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला\nमौन माझे आता सांग बघते तुला\nतुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी\nतुच सत्यातली मोहिनी लाजरी\nअभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा\nकोणी नसताना काही कळताना येशिल का जरा\nतुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nयेईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला\nतुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nसांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T17:18:01Z", "digest": "sha1:H3ZIWU332NANLTMEGXXS3OEXF6TPWGQU", "length": 4011, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अँग्विला - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयुनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/modi-and-aurangabad-33899", "date_download": "2019-08-25T16:33:07Z", "digest": "sha1:65VN6WW25VZCFCHUEO7WZARFPVIEAMAY", "length": 11251, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "modi and aurangabad | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n\" भारत की मन की बात मोदीजी के साथ ' रथाचा शुभारंभ\n\" भारत की मन की बात मोदीजी के साथ ' रथाचा शुभारंभ\nमंगळवार, 12 फेब्रुवारी 2019\nऔरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती झाली नाही तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी भाजपने सुरू केली आहे. यासाठी बुथस्तरावर अनेक मोहिमा हाती घेण्यात आल्या असून \" भारत की मन की बात मोदीजी के साथ' या घोषवाक्‍यासह तयार करण्यात आलेला विशेष रथ गावावातून फिरवण्यात येणार आहे. रथावर लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनच्याद्वारे केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.\nऔरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती झाली नाही तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी भाजपने सुरू केली आहे. यासाठी बुथस्तरावर अनेक मोहिमा हाती घेण्यात आल्या असून \" भारत की मन की बात मोदीजी के साथ' या घोषवाक्‍यासह तयार करण्यात आलेला विशेष रथ गावावातून फिरवण्यात येणार आहे. रथावर लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनच्याद्वारे केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.\nहा विशेष रथ पाच फेब्रुवारीपासून औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाला असून मंगळवारी (ता.12) बजाजनगरात भाजप शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते या रथाचे शुभारंभ करण्यात आला. रथाच्या माध्यमातून भाजपने आपल्या स्वंतत्र प्रचाराला सुरूवात केल्याचे स्पष्ट होते. या रथाच्या माध्यमातून योजनांमधील त्रुटी, नागरिकांच्या भावनांचा ठाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे.\nमुंबईत पाच फेब्रुवारीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या उपक्रमास सुरूवात झाली होती. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र रथ उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून हा रथ जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर विधानसभा मतदारसंघात फिरवण्यात आला होता.\nआता तो गंगापुर तालुक्‍यात तसेच औरंगाबाद पश्‍चिम मतदार संघातील काही गावात दाखल झाला आहे. बजाजनगरात मंगळवारी सरकारी योजनाची माहिती देत असतांनाच नागरिकांच्या सूचनांची दखल देखील घेण्यात येत होती. अंत्योदय योजना शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्याचा या रथाच्या माध्यातून प्रयत्न होत आहे. प्रत्येक मतदारसंघातून नागरिकांचा कल या माध्यमातून घेतला जात आहे.\nआचारसंहिता जाहीर होईपर्यंत फिरणार रथ\nवैजापूर जिल्ह्यातून निघालेला हा रथ, गंगापूर आणि पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात दाखल झाला आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान तीन दिवस हा रथ फिरवण्यात येणार आहे. आठवडी बाजारासह गर्दीची ठिकाणे निवडत सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रय��्न या निमित्ताने केला जातोय. सर्वसामान्यांकडून भौतिक सुविधा इतर समस्याविषयी सुचनाही घेतल्या जात आहेत. बुथनिहाय संघटन मजबूत करतांनाच रथाच्या माध्यमातून मतदाराचे मत परिवर्तन करत पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईपर्यंत हा रथ मतदारसंघात फिरवण्यात येणार असल्याचे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबाद aurangabad आग लोकसभा निवडणूक भाजप भारत मन की बात सरकार government बाळ baby infant वन forest चंद्रकांत पाटील chandrakant patil उपक्रम पूर गंगा ganga river ठिकाणे विषय topics मोदी सरकार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%88/all/page-3/", "date_download": "2019-08-25T15:53:06Z", "digest": "sha1:RONGERPUF6CYOQTILMAZJH2ZX3M3WQG5", "length": 7244, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वसई- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nधक्कादायक; पती-पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला, पतीचा मृत्यू\nवसईच्या वालीव परिसरात एक धक्कदायक घटना समोर आली आहे.\nपालघर शिवसेनेकडे; राजेंद्र गावित 84 हजार मतांनी विजयी\n'एक्झिट पोल' विरोधात आला तरी मीच जिंकणार, उद्धव ठाकरेंनी प्रतिष्ठेची केली ही जागा\nपालघर लोकसभा निवडणूक : भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढत\nलाईफस्टाईल May 15, 2019\nLife In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...\nVIDEO: वसई स्थानकात पादचारी पुलावर प्रवाशावर जीवघेणा हल्ला\nशिवसेना आमदारावर पैसे वाटल्याचा आरोप, मतदानाच्या सुरुवातीलाच धक्कादायक प्रकार\nनरेंद्र मोदी, राज ठाकरेंसह महाराष्ट्रात राहुल गांधींची तोफ धडाडणार, प्रचार शिगेला\nLife In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला\nलाईफस्टाईल Apr 19, 2019\nLife In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात\nनिवडणुकीच्या आजच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या 'एका क्लिक'वर\nकाँग्रेसच्या नेत्यांना देशद्रोह्यांचा पंतप्रधान व्हायचं का\nहितेंद्र ठाकूर यांच्या 'बहुजन विकास आघाडी'समोर 'शिट्टी'मुळं अडचण\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू ��गात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?v=18", "date_download": "2019-08-25T15:46:50Z", "digest": "sha1:TONU33VHYX5U2AAEU6GUFCFZPINESMA2", "length": 8478, "nlines": 136, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - 640x1136 वॉलपेपर", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nया आठवड्याचे सर्वोत्तम 640x1136 वॉलपेपर प्रदर्शित केले जात आहेत:\nभगवान कृष्ण आणि भगवान राधा\nमाझ्या फोनला स्पर्श करू नका Girly\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- 4 के पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- 4 के लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nफायर डान्सिंग बॉयवुल्फ दोनटॅटू केलेले मुलगीदीप ब्लू सीपिकाचुसुंदर गार्डनसाहस वेळ झेलडाDORAEMONस्पेसशिप युद्धहॅकर म्हणून जीवनगारफील्डकाळा आणि निळाफिनिक्सपांढरा वाघऍपल गीले पडदासुंदर प्रेम हृदयकार्टून DORAEMONआयफोन अक्षम आहेघड्याळगडद निळाब्लू मूनलाइटभगवान कृष्ण आणि भगवान राधासापळेमाझ्या फोनला स्पर्श करू नका GIRLYबिस्मिल्लाहरेड अंब्रेलाकलागुच्ची\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\n3D गियर डिझाइन, फायर-डान्सिंग बॉय, वुल्फ दोन, टॅटू केलेले मुलगी, दीप ब्लू सी, पिकाचु, सुंदर गार्डन, साहस वेळ झेलडा, Doraemon, स्पेसशिप युद्ध, हॅकर म्हणून जीवन, गारफील्ड, काळा आणि निळा, फिनिक्स, पां���रा वाघ, ऍपल गीले पडदा, सुंदर प्रेम हृदय, कार्टून Doraemon, आयफोन अक्षम आहे, घड्याळ, गडद निळा, ब्लू मूनलाइट, भगवान कृष्ण आणि भगवान राधा, सापळे, माझ्या फोनला स्पर्श करू नका Girly, बिस्मिल्लाह, रेड अंब्रेला, कला, गुच्ची वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर गुच्ची वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/04/13/hishob-takkyant-karayacha-asato-paishat-nahi/", "date_download": "2019-08-25T17:11:07Z", "digest": "sha1:WZUNGDOZZQMZHGLM2MYHO7FUBK2UZTBM", "length": 17144, "nlines": 156, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "हिशोब टक्क्यांत करायचा असतो, पैशात नाही - उद्योजक मित्र", "raw_content": "व्यवसाय विषयक पुस्तके खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nहिशोब टक्क्यांत करायचा असतो, पैशात नाही\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nकाही दिवसांपूर्वी एक जाहिरात पहिली होती…. शेअर मार्केट कोर्स संबंधी होती.\nजाहीरातीमधे एक चढता आलेख होता आणी त्यावर २५ लाख गुंतवणुकीचे एका वर्षात ३८ लाख झाल्याची माहिती होती…\nभारी वाटलं ना आकडा ऐकुन एका वर्षात १३ लाख वाढले एका वर्षात १३ लाख वाढले तुम्हालाही क्षणभर वाटले असेल आपण सुद्धा विचार करावा… पण हा शब्दछल आहे…\n२५ लाखाचे ३८ लाख म्हणजे गुंतवणुकीवर ५०% परतावा होतो… पण आजची कमी काळात जास्त पैसा कमवायची मानसीकता पाहता असं टक्केवारीत सांगीतलं तर कुणी गांभीर्याने घेणार नाही… फक्त ५०% परतावा असा उलट प्रश्न येईल… पण याच वेळी २५ चे ३८ करा म्हटलं तर तोच व्यक्ति कान टवकारेल…\nही असते शब्दांची आणि आकड्यांची कमाल…\nईथे प्रत्येक जण २५ लाख गुंतवु शकत नाही, पण ३८ लाख परतावा हा भाग त्याच्यासाठी स्वप्नवत असतो. एक वर्षात १२ लाख कुणासाठीही मोठीच रक्कम आहे…. मग तोही काही हजार गुंतवुन वर्षभरात काही लाखांच्या उत्पन्नाचे स्वप्न पहातो.\nबर… जर मी असं म्हणालो की २५ हजार गुंतवा आणि वर्षभरात ३८ हजार कमवा… म्हणजे वर्षभरात १३ हजार परतावा मिळवा… आता ही रक्कम खुपच लहान वाटेल… बरोबर ना पण खरं पाहता दोनीचाही अर्थ एकच होतो… तुम्ही जेवढे गुंतवाल त्याच्या ५०% रक्कम परताव्यात मिळेल…\nम्हणजेच टक्क्यांत हिशोब करु त्यावेळी आकड्यांना किमत रहात नाही, वास्तवाला किंमत येते… अशावेळी तुम्ही २५ हजार गुंतवा, २५ लाख गुंतवा किंवा २५ कोटी गुंतवा… परतावा सारखाच मिळेल… ५०%…\nम्हणुन हिशोब टक्क्यात करायचा असतो. किती टक्के वाढ, किती टक्के परतावा, किती टक्के नफा, किती टक्के खर्च, किती टक्के नुकसान… भाषा हि नेहमी टक्क्यांचीच असावी.\nपण गंमत अशी आहे की सामान्य माणसाला आकडेवारी जास्त भावते. त्याला टक्केवारी कळत नाही. मग अशा जाहीरातीला ते सहज भुलतात..\nया जाहीरातीबाबत बोलायचं तर ५०% परतावा हा थोडा नाही… पण ही जाहीरातच फसवी होती. कारण शेअर मार्केट मधए किती परतावा मिळेल हे आधी सांगणे शक्यच नाही. यात तुमचा वैयक्तिक अभ्यासच महत्वाचा ठरतो… मग काहीजण स्टँडर्ड २०% परतावा घेतील, काहीजण ५०% वा काहीजण दुप्पटही कमावतील. शिकण्याला महत्व द्यायचं असतं, पैसा आपोआप पायाशी लोळण घेतो.\nअसो आत्ताचा आपला विषय शेअर मार्केटचा नाही… विषय आहे हिशोब पैशात न करता टक्क्यात का करावा..\nमागेही एका आर्टिकल मधे हा संदर्भ दिला होता, परंतु बऱ्याच जणांना त्याचा अर्थ लक्षात आला नव्हता. तेव्हाही कित्येकांची नफा, किंमत, स्वस्त महाग, टक्के आणि पैसे यात गल्लत झाली होती….\nतुम्ही जिथे गुंतवणूक करता, तुम्ही जो काही व्यवसाय करता, जिथे कुठे खर्च करता किंवा परतावा मिळवता तिथे हिशोब टक्क्यातच करा. व्यवसायात हिशोब पैशात कधीच केला जात नाही, तो टक्क्यातच केला जातो. टाक्यांत हिशोब केला तरच पैशात वाढ होते…\nपण जेव्ह�� तुम्ही ग्राहकांना हिशोब सांगता त्यावेळी मात्र पैशातच सांगायचा असतो. ग्राहकांना टक्क्यांची भाषा समजत नसते. त्यांना ज्या भाषेत समजेल तीच भाषा आपल्याला वापरावी लागते.\nदहा हजाराच्या वस्तूवर ५०० रुपये डिस्काउंट म्हणजे फक्त ५% डिस्काउंट झाला. पण ५०० चा आकडा लोकांना नक्कीच आकर्षित करतो. याचवेळी जर तुम्ही १०० रुपये किमतीच्या वस्तूवर ५ रुपये डिस्काउंट दिला तरी तो आकडाच आकर्षक नसल्यामुळे ग्राहक त्या डिस्काउंट ला जास्त गांभीर्याने घेणार नाहीत, भलेही ती वस्तू त्यांना नेहमीच लागणारी असो. त्यामुळे ग्राहकांशी व्यवहार करताना गरजेनुसार टक्क्यांच्या किंवा पैशांच्या भाषेत बोला पण स्वतःच्या बाबतीत मात्र फक्त टक्क्यांचीच भाषा वापरा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. प्रोडक्ट…\nउद्योजक मित्र वेबसाईट चे ऍफिलिएट व्हा.. घरबसल्या पैसे कमवा\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nप्रोडक्ट चे दर ठरविण्याची गमतीशीर स्ट्रॅटेजि\nबंद पडणारे शोरूम्स, चुकलेल्या आर्थिक नियोजनाचे परिणाम…\nभविष्यातील उद्योग जगतातील काही अपेक्षित बदल आणि संधी\nआयुष्य बदलवून टाकणार्‍या सहा सवयी ज्या तुम्हाला यशस्वी करतील.\nव्यवसायात वाढ करण्याचे दोनच मुख्य मार्ग असतात :: मार्केट वाढवा किंवा प्रोडक्ट वाढवा\nVishvadeep Sirsat सर,आपल मार्गदर्शन खुप छान वाटलं धन्यवाद सर.\nPramod Pandurang Supekar धन्यवाद सर,खूप छान माहिती मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःच��� बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nउद्योजकांना चोर समजणाऱ्या समाजात एखाद्या उद्योजकाच्या आत्महत्येने काही फरक पडत नसतो…\nव्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाही हे उपाय करून पहा…\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nउद्योजक मित्र वेबसाईट चे ऍफिलिएट व्हा.. घरबसल्या पैसे कमवा\nवर्ड बँक :: मराठी उद्योजकाने उभी केली आहे शब्द विकणारी अनोखी कंपनी.\nस्टार्टअप कट्टा – “अमेझॉन गो” ओळख भविष्याची… स्वयंचलित खरेदीची…\nव्यवसाय करू कि नोकरी महत्वाचा नाही चुकीचा प्रश्न\nग्राहकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त द्या…\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2019-08-25T17:18:56Z", "digest": "sha1:TA5E63XPJMSC4HBPGJBMNIRY2FKECR7S", "length": 9153, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सहाय्य:वर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग हे विकिपीडियाचा आधार असलेल्या मीडियाविकी सॉफ्टवेअरांतर्गत उपलब्ध असलेले, निरनिराळ्या पानांना एखाद्या समुच्चयात आपोआप गोळा करू शकणारे एक सॉफ्टवेअर-वैशिष्ट्य आहे. विकिपीडियासारख्या प्रकल्पातील एखाद्या विषयाशी संबंधित पानांचे गटवार पद्धतीने शिस्तबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी वर्गांचा उपयोग केला जातो.\nविकिपीडियावरील एखाद्या वर्गपानावर त्या विवक्षित वर्गात समाविष्ट केलेले लेख (व अन्य नामविश्वांतील पाने) वर्णानुक्रमे सूचीबद्धरीत्या मांडलेली आढळतात. तसेच वर्गपानावर उपवर्ग अशा नावाचाही विभाग असू शकतो. उपवर्ग म्हणजे त्या विवक्षित वर्गात समाविष्ट केलेले इतर वर्गच असतात. वर्ग आणि उपवर्गांच्या या शाखा-निहाय मांडणीमुळे लेखांचे नेमके व्यवस्थापन करणे व त्यांतून मार्गक्रमण करणे सोयीचे होते.\nलेखांचे वर्गीकरण कसे करावे\nएखाद्या लेखाच्या विकिमजकुरात एखाद्या वर्गाचा विकिलेखनानुसार जाहीर-उल्लेख, अर्थात डिक्लरेशन, केल्यास त्या विवक्षित वर्गात लेखाचे वर्गीकरण होते. [[वर्ग:वर्गाचे नाव]] अथवा [[वर्ग:वर्गाचे नाव|सॉर्ट की]] अश्या पद्धतीने विकिलेखन करून लेखामध्ये वर्गाचा जाहीर-उल्लेख करून लेख 'वर्ग:वर्गाचे नाव' नामक वर्गात समाविष्ट होतो.\nवर्गीकरणात बहुधा अनेक लेखांचा समावेश होत अ��ल्यामुळे वर्गांची नावे समुच्चयदर्शक स्वरूपाची - आणि म्हणूनच अनेकवचनी - असतात. उदा., ताऱ्यांवरील लेखांच्या वर्गीकरणासाठी [[वर्ग:तारा]] अशा नावाचा वर्ग बनवू नये; त्याऐवजी [[वर्ग:तारे]] असे अनेकवचनी रूप वापरून समुच्चय दर्शवणाऱ्या नावाचा वर्ग बनवावा.\nलेखाच्या मुख्य विषयाला अनुसरून चपखल वर्गीकरण करावे. उदा० : विष्णु वामन शिरवाडकर या लेखाचे वर्गीकरण नुसतेच [[वर्ग:व्यक्ती]] असे न करता [[वर्ग:मराठी कवी]] असे करणे माहितीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने नेमके व उपयुक्त ठरते.\nलेखासाठी चपखल वर्ग अगोदरच उपलब्ध आहे का, याचा शोध घ्यावा. यासाठी लेखाच्या मुख्य विषयाच्या जातकुळीतले अन्य लेख संदर्भासाठी हुडकून त्यांचे वर्गीकरण कसे केले आहे, ते जाणून घ्यावे. सध्या उपलब्ध असलेल्या वर्ग-उपवर्गांच्या विस्ताराचा अंदाज घेण्यासाठी वर्ग:आशय येथून शाखा-उपशाखांमध्ये विस्तारलेला वर्गवृक्ष चाळावा.\nवर्गीकरणाच्या ओळी - म्हणजेच [[वर्ग:मराठी कवी]] इत्यादी सिंटॅक्स असलेल्या ओळी - लेखातील वाचनीय मजकुरानंतर आणि आंतरविकी दुव्यांच्या वर नोंदवाव्यात. लेखाचे वर्गीकरण अनेक वर्गांत होत असेल, तर प्रत्येक ओळीवर एकेक वर्ग नोंदवावा व वर्णानुक्रमे त्यांचा क्रम राखावा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१९ रोजी १५:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/en/10/", "date_download": "2019-08-25T16:43:30Z", "digest": "sha1:CKG5R5LVUFX55GBTYHZSMOPFX357GUKM", "length": 16256, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "काल – आज – उद्या@kāla – āja – udyā - मराठी / इंग्रजी UK", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बि��डली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » इंग्रजी UK काल – आज – उद्या\nकाल – आज – उद्या\nकाल – आज – उद्या\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\n« 9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n11 - महिने »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + इंग्रजी UK (1-10)\nMP3 मराठी + इंग्रजी UK (1-100)\nसध्या, परकीय भाषा या रोजच्या शिक्षणाचा भाग बनल्या आहेत. फक्त त्यांना शिकत असल्यास रटाळपणा येणार नाही ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्य�� अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात.\nREM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूने कष्ट घेतले पाहिजे. त्याने नवीन शब्द आणि नियम लक्षात ठेवले पाहिजे. झोपेत देखील याची एकदा उजळणी झाली पाहिजे. संशोधक यास रिप्ले/पुनर्बिंबण तत्व असे म्हणतात परंतु, तुम्ही चांगले झोपणे महत्वाचे आहे. शरीर आणि मन यांमध्ये पुनर्योजन व्यवस्थितपणे होणे महत्वाचे आहे. त्यानंतरच, मेंदू अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. तुम्ही म्हणू शकता: छान झोप, चांगली मानसिक कार्यक्षमता. जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा देखील आपला मेंदू कार्य करत असतो. म्हणून: शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री \nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/udayanraje-and-ramraje-14442", "date_download": "2019-08-25T16:23:45Z", "digest": "sha1:CB4QEDZAOSLFRYQCHJFDGD2JXWM474KU", "length": 7019, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "udayanraje and ramraje | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउदयनराजे रामराजेंना \"जादू की झप्पी' देणार होते \nउदयनराजे रामराजेंना \"जादू की झप्पी' देणार होते \nमंगळवार, 8 ऑगस्ट 2017\nविधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय वैर उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. उदयनराजे हे विरोधकांना आपल्य�� स्टाईलमध्ये भेटण्यास प्रसिद्ध आहेत. सोमवारी ते रामराजेंना भेटणार होते, मात्र कार्यकत्यांनी चतुराईने ही भेट टाळली.\nसातारा : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय वैर उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. उदयनराजे हे विरोधकांना आपल्या स्टाईलमध्ये भेटण्यास प्रसिद्ध आहेत. सोमवारी ते रामराजेंना भेटणार होते, मात्र कार्यकत्यांनी चतुराईने ही भेट टाळली.\nसोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान खासदार उदयनराजे भोसले शासकीय विश्रामगृहावर आले. त्यावेळी त्यांना विश्रामगृहात सभापती रामराजेही असल्याची माहिती मिळाली. त्यावर उदयनराजेंनी त्यांच्या दालनात जाऊन त्यांना भेटून जादू की झप्पी देऊन येतो, असे त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांना सांगितले. पण काहीही होऊ शकते, हे लक्षात घेऊन उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत खासदारांना रोखले. आपण तेथे नको जायला महाराज, अशी विनंती केली. महाराजांनीही कार्यकर्त्यांचे ऐकले आणि विश्रामगृहाच्या वरच्या मजल्यावर उदयनराजे निघून गेले \nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-19/", "date_download": "2019-08-25T16:57:35Z", "digest": "sha1:USQZUILYNV7EQZXDDOZ2QLDA6XBZFWPV", "length": 9187, "nlines": 109, "source_domain": "blog.madguy.co", "title": "चालू घडामोडी - 19 - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nचालू घडामोडी – 19\n19 जूलै रोजीच्या महत्वाच्या निवड बातम्या थोडक्यात दिल्या आहेत . तरीही परीक्षे साठी अपेक्षित अश्या घडामोडी देण्याचा आमचा पर्यत्न आहे. दररोज फक्त 5 मिनट द्या चालू घडामोडी वाचायला म्हणजे तुमचा चालूघडामोडी ह्या विषयाचे अभ्यास होयील.\nनॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (एनएमसीजी) ने गंगा नदीच्या व्याघ्र संघाचे उद्घाटन 9 जुलै ते 15 जुलै 2018 या कालावधीत गंगा बेसिन राज्यांमध्ये – उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये केले. हे ‘शुभरांभ सप्त’ म्हणून साजरे केले गेले आहे. या अभियानाची सुरुवात नमामी गांगे कार्यक्रमातील गंगा (एफआयजी) घटकांमधील वन हस्तक्षेपाचा भाग म्हणून करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश गंगा पुन���ुत्थानाच्या कामासाठी वनीकरणाचे महत्व लोकांशी आणि इतर भागधारकांना अधिक जागरूकता आणणे आहे.\nपिच ब्लॅक 2018 (पीबी -18)\nऑस्ट्रेलियातील रॉयल ऑस्ट्रेलियन वायुसेनेने (पीएबी -18) “पिच ब्लॅक 2018 (पीबी -18)” द्विवार्षिक मल्टी-नॅशनल बर्गर एम्प्लॉयमेंट वॉरिंग कव्हरेज 24 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत आयोजित केले जाईल. प्रथमच, भारतीय वायुसेना लढाऊ विमानासह मेगा अभ्यासक्रमात भाग घेत आहे, ज्यात जगभरातील 100 पेक्षा जास्त विमानांचा समावेश असेल. वायुसेनेच्या संचालक मंडळामध्ये गरुड संघ, 04 एक्स सु -30 एमकेआय, 01 एक्स सी -130 आणि 01 एक्स सी -17 यासह 145 एअर-वॉरियर्स आहेत.\n2018 नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन\n2018 नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन (एनएमआयडी) नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल शांती पुरस्काराचे 100 वा जयंती दर्शविलेले आहे, म्हणजे 18 जुलै रोजी. नेल्सन मंडेला फाउंडेशन (एनएमएफ) ने मंडेला यांना ‘गरिबी विरुद्ध लढा’ ला समर्पित केले, नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाचा सन्मान केला आणि गरिबीला तोंड देण्यासाठी आणि सर्वांसाठी सामाजिक न्याय प्रोत्साहन देण्यासाठी निष्ठा दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (एनएन) सर्वोच्च मूल्यांची मांडणी करणार्या एका आख्यायिकेचे जीवन आणि कार्य प्रतिबिंबित करण्याची ही एक संधी आहे. मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले काळे अध्यक्ष होते, ज्याने 27 वर्षे तीन वेगवेगळ्या तुरुंगात घालविले आणि एक वर्णभेदविरोधी आयकॉन होता ज्याने एक संस्मरणीय जीवन जगले.\nराजमाता सातवाशीलादेवी भोसले यांचे निधन झाले\nराजमाता सातवाशीला देवी भोसले (83), महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील नामवंत कार्यकर्ते, सावंतवाडी येथे 18 जुलै, 2018 रोजी निधन पावले. सावंतवाडी साम्राज्याचे शेवटचे राजा, शिवराम भोजले यांची ती पत्नी होती जे राज्याचे विलय एकत्र होण्याआधीच झाले होते.\nचालू घडामोडी – 24 ऑगस्ट, 2019\nचालू घडामोडी – 23 ऑगस्ट, 2019\nचालू घडामोडी – 22 ऑगस्ट, 2019\nउत्तर प्रदेश कैबिनेट ने इलाहाबाद का नाम प्रयागराज करने संबंधी प्रस्ताव को मंजूरी दी\nचालू घडामोडी – 19 जून, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t4931/", "date_download": "2019-08-25T15:25:56Z", "digest": "sha1:ZOY5ODQL5IX6KUPJX37NPV22T3IAMIPH", "length": 3827, "nlines": 87, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-बाबा", "raw_content": "\nबाबा खर सांग तू माझ्या आवडीसाठी..\nतु���्या किती आवडी सोडल्या ..\nमाझ्या सुखासाठी तुझ्या न सुटना-या सवई मोडल्या \nमाझ्या एका सहलीच्या पैश्यासाठी..\nरिक्शा सोडून बस ने गेलास कामाला ..\nघेत होता नवे कपडे मला\nअन स्वत : तीच पैंट फाटेपर्यंत घालायचा .\nखर सांगशील तुझा जमाखर्च कसा रे भागवायचा \nजमवलिस कवडी कवडी ..\nदिलीस मला भेल अन रेवडी...\nबाबा मी मोठा होत गेलो\nमला येत गेली अक्कल\nअन तुला पडल टक्कल\nविसरलास कधी माझ्या साठी होत होता घोड़ा\nआता मलाच सांगत असतो झालास न घोडा .\nहे तुझ माझ अस वेगळ होत नात\nखर सांगशील माझ्या सुखासाठी\nआईलाही तू कधी दिला नाही गजरा\nपण माझ्या पु-या केल्या गरजा\nबाबा आता मी झालोय मोठा\nतुझ्या सुखाला नाही राहणार तोटा\nतुझ्यासाठी आता इथून पुढे झिजेल\nतुझ अपुर स्वप्न पूर्ण होताना दिसेल\nतू फ़क्त एक काम कर\nआता कामावर जायच तेव्हढ बंद कर\nघरी बसून आता आराम कर '\nखुप दिवस आईशी निवांत बोलला नसेल\nतिला घेउन लाम्ब जायचा एखादा प्लान कर\nबाबा आता मी मोठा झालो\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t5713/", "date_download": "2019-08-25T15:46:46Z", "digest": "sha1:522L77BTYAOU5XRRZG2WGAJL5ULBKEAL", "length": 3227, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-हाच खरा मूलमंत्र", "raw_content": "\nपाऊस कोसळतोय, बाहेर अन मनातही\nपाणी पाणी झालंय सारं,\nकाव्य करतंय उधान वारं\nजणू सांगतंय मर्म जगण्याचं\nगळून जातील थेंब दुखांचे\nआहे ते आनंदाने स्वीकार\nव्यर्थ चिंता काय बरे\nधन संपत्ती तर सगे सोयरे\nकागदी पाचोळा का हवा\nप्रेमाने जग जिंकता येतं\nहाच खरा मूलमंत्र नवा\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/constitution-day-celebration-in-worli-4051", "date_download": "2019-08-25T16:43:22Z", "digest": "sha1:CKOYWNPC5S4TCUZJGD7ZQCGZZIZYLQPN", "length": 4318, "nlines": 77, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "वरळीतल्या आंबेडकर मैदानात 'माझी माय'", "raw_content": "\nवरळीतल्या आंबेडकर मैदानात 'माझी माय'\nवरळीतल्या आंबेडकर मैदानात 'माझी माय'\nBy पूनम कुलकर्णी | मुंबई लाइव्ह टीम\nवरळी - भारतीय संविधान सन्मान दिनानिमित्त शनिवारी 26 नोव्हेंबरला वरळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात 'माझी माय' या गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप वरळी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये बाबासाहेबांवर आधारित गाणी सादर करण्यात आली. या वेळी शाहीर सीमा साठे यांचीही उपस्थिती होती. मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात हुतात्मा पोलीस पत्नींचा सन्मान करण्यात आला. तसंच 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.\nमाजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nAAP लढवणार विधानसभा निवडणूक\nमहाराष्ट्र विधानसभेची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यावर\nराणे जाणार कुठल्या पक्षात पुढच्या १० दिवसांत सांगणार\nमनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sajagtimes.com/category/editorial/", "date_download": "2019-08-25T17:08:02Z", "digest": "sha1:ES5BEBEBNKOLJO7Z6I4HEVX5DEUQBKUS", "length": 101529, "nlines": 269, "source_domain": "www.sajagtimes.com", "title": "Editorial Archives - Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nमुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज\nरात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.\nप्रत्येक व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असतात, परंतु हे पैलू आपोआप पडत नाहीत. माणसाच्या जीवनात येणाऱ्या अनुभव आणि प्रसंगांना ती व्यक्ती कोणत्या पद्धतीने सामोरी गेलेली असते यावरून त्या व्यक्तीचे पैलू ध्यानात येत असतात. असंच विविध अनुभवांमधून पैलू पडत चाललेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके.\n२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अतुल बेनके यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष होते. कारण काँग्रेस राष्ट्रवादी च्या अनेक युवा नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली होती. अपवादात्मक काही नेते सोडले तर इतरांनी भाजपची वाट धरली होती. जुन्नरचं युवा नेतृत्व अतुल बेनके यांनी मात्र पराभवानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही उलट जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निष्ठावान सखासोबती सारखं अभियान राबवलं, तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून जबरदस्त जनसंपर्क वाढवला, कार्यकर्ता मेळावे असतील विविध आंदोलने असतील सतत कार्यकर्त्यांमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेस चा जनाधार वाढवला. या सातत्यपूर्ण कामगिरीची प्रचिती जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आली राष्ट्रवादीने तालुक्यात जुन्नर नगरपरिषदेत चांगलं यश संपादन करून सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करणारा संघटक म्हणून त्यांनी आपली एक वेगळी छापही पाडली.\nप्रत्येक व्यक्तीची एक काम करण्याची पद्धत असते. गरज असेल तिथे आक्रमकता आणि अभ्यासू वृत्ती हे गुण संयुक्तपणे अतुल बेनके या व्यक्तीमध्ये दिसतात. पुणे नाशिक बायपास आणि चाळकवाडी टोलचा प्रश्न ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला जिल्हाधिकारी कार्यालय, NHAI च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या प्रश्नाचा केलेला पाठपुरावा असेल. बायपास आंदोलनावेळी भर पावसात केलेलं तडफदार भाषण हे त्यांच्यातील आक्रमकता अधोरेखित करते.\nजुन्नर तालुका क्रिकेट असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या माध्यमातून जुन्नर तालुक्याच्या कबड्डी संघाला आणि एकूणच त्या खेळाला त्यांनी दिलेलं बळ हे निश्चितच कौतुकास्पद आहे, सर्व जिल्हा परिषद शाळांचा एकत्रितपणे घेतलेला सांस्कृतिक महोत्सव, नृत्यस्पर्धांचे आयोजन असेल, फुटबॉल सारख्या खेळाकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे या सारख्या विविध उपक्रमांकडे आणि कार्यक्रम पाहिल्यानंतर या प्रत्येक क्षेत्राकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या व्यक्तीकडे आहे अस आपण म्हणू शकतो.\nआपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि त्याची तयारी करण्याची संधी जुन्नर तालुक्यातच उपलब्ध व्हावी म्हणून युनिक अकॅडमी सारख्या नामवंत संस्थेचे नारायणगाव याठिकाणी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी MPSC, UPSC सारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे वर्ग त्यांनी चालू केले.इयत्ता दहावी मध्ये ९०% पेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना त���यांनी ‘अतुलनीय शिष्यवृत्ती’ सारख्या संकल्पनेतून प्रत्येकी एक ते दिड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केले. त्याच बरोबर अनेक गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ‘अनिक्क्षा’ या त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी ५१ अनाथ मुलींचे पालकत्व स्वीकारून केले. या मुलींना दत्तक घेऊन त्यांची सर्व जबाबदारी घेतली आणि समाजासमोर मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचं एक उदाहरण ठेवले.\nपिंपळगाव जोगा येथील शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी केलेली मोठी मदत तसेच करिअर मार्गदर्शन, नोकरी मेळावे, कॉलेज कट्टा, विद्यार्थी संवाद यांसारखे उपक्रम पाहिल्यानंतर शिक्षण या क्षेत्रातही अतिशय उल्लेखनीय काम उभं करण्याचं उद्दिष्ट्य त्यांच्या या विविध उपक्रमांमधून दिसून येते.\nपुण्यासारख्या शैक्षणिक सुविधा आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना इथेच मिळाल्या पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.\nमहिलांना उद्यमशील आणि स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांच्या पत्नी गौरी बेनके यांना त्यांचे कायम मार्गदर्शन असते, पेपरबॅग्स बनविण्यासारखे उद्योग तसेच इतरही सामाजिक उपक्रमांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी अंजनी उन्नती फाऊंडेशन सारख्या संस्थेची स्थापना ही केली आहे. आशावर्कर्स, अंगणवाडी मदतनीस यांसारख्या घटकांकडे त्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष असते. रक्षाबंधन सारखा सण एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा करणारा दिलदार भाऊ अस म्हंटलं तरी वावगं ठरू नये.\nशेतकरी संपात पिंपरी पेंढार याठिकाणी शेतकऱ्यांसोबत झोपून रात्र काढणारा, कांदा उत्पादक आंदोलन असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याठिकाणी हा नेता आपल्या परीने जे जे करता येईल ते करत असतो. मीना खोऱ्यातील१२ गावांतील शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याची मागणी मान्य करण्यास भाग पाडले. सत्ता नसतानाही अधिकाऱ्यांशी आणि पक्षातील नेतृत्वाची ताकद वापरून ज्या पद्धतीने प्रश्न हाताळले ते प्रशंसनिय आहे.\nआदिवासी भागात पडलेल्या दुष्काळ दौऱ्यात स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करणारा त्यांच्यात मिळून मिसळून ��्या बांधवांसोबत भाकरी खाणारे जागृत नेतृत्व म्हणून त्यांच्या या दौऱ्याकडे पाहिले गेले.\nशाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी रस्त्याने पायी चालल्या होत्या विचारपूस केली असता कळले की त्यांचे पास संपले असल्या कारणाने त्या पायी चालल्या होत्या बेनके यांनी त्याच वेळी रस्त्याने जाणारी एक एसटी थांबवली आणि नवीन पास काढण्यासाठीची तरतूद करून त्या सर्व विद्यार्थिनींचे त्या दिवसाची तिकिटे काढून त्याचे पैसे वाहकाला दिले हा याच दौऱ्यात घडलेला एक प्रसंग आपल्याला त्यांच्यातील एक सहृदय माणूस दाखवतो.\nनारायणगाव येथे झालेल्या राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान च्या शिवजयंती कार्यक्रमात\n“मी तुम्हांला मदत करू शकलो नाही हे मी माझे दुर्भाग्य समजतो” असे नारायणगावचे सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांच्याबद्दल त्यांनी काढलेले कौतुकास्पद उदगार. समोरची व्यक्ती राजकीय क्षेत्रात असूनही त्यांचं केलेलं कौतुक तेही एवढ्या मोठ्या जनसमुदाया समोर म्हणजे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांनी दाखवलेल्या समंजसपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे.\nरात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.\n२०१३ चा लोकमत वृत्त समूहाचा राजकिय क्षेत्रातील युथ आयकॉन अवॉर्ड तसेच बांधकाम व्यावसायिक म्हणून पुणे सारख्या शहरात कमावलेला नावलौकिक आणि विश्वासार्हता असो.\nबेनके कुटुंबियांचं गेल्या अनेक वर्षांपासून अनेक उपक्रम आणि मदतकार्य अखंडपणे चालू आहे. अनेकांना उभं केलं बळ दिलं संकटकाळी मागे उभे राहिले. परंतु हे आम्ही केलं ते आम्ही केलं स्वतःबद्दल उगाचच कधीही प्रौढी न मारणारे जनतेसंबंधी एक कणव आणि समर्पण भावना असलेलं सहृदयी नेतृत्व म्हणून अतुल बेनके हे उदयास आले आहेत.\nअतुलजी बेनके आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच तालुक्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडो याच मनापासून सदिच्छा. 💐\nडिजिटल युगातील स्मार्ट उद्��ोजक अरुण काळे\n“डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.”\nस्मार्ट फोनच्या जमान्यात अरुण काळे यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘महालक्ष्मी पब्लिसिटी’ या नावाने ओळख मिळाली अरुण काळे म्हणतात,\n‘‘डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.\nकाही दिवस घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला. एक लॅपटॉप आणि डेटा कार्डच्या मदतीने ‘डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय घरूनच सुरू झाला. अनेक चांगले ग्राहक मला मिळत गेले. त्यातूनच आर्थिक बळासह आत्मविश्‍वास दुणावला. लोक मोबाईल फोन आणि लॅपटॉप अधिक वापरत असल्याने कंपन्यांचा डिजिटल मार्केटिंगवर भर असतो. एकूणच व्यवसाय ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. लोकांचे प्रॉडक्‍ट (उत्पादन) किंवा सर्व्हिसेस (सेवा) किंवा ब्रॅंडबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांची विक्री कशी वाढवता, येईल यासाठी मी प्रयत्न करत गेलो.’’अनेक उद्योजक सुरवातीला स्वतःची वेबसाइट बनवण्यासाठी आग्रही असायचे, पण फक्त वेबसाइट बनवून किंवा व्यवसाय सुरू करून कधीच बिझनेस मिळत नाही. ती वेबसाइट किंवा तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोचायला हवा. हेच अरुण काळे यांनी प्रत्येक वेबसाइट बनवणऱ्याला सांगितले.अशा पद्धतीने एक-एक प्रॉडक्‍ट वाढत गेला आणि त्यांची कंपनी आज डिजिटल मार्केटिंगच्या १५ ते २० सर्व्हिसेस देते.\nडिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाइट, सोशल मीडिया, सर्च इंजिन, गुगल ॲडव्हाइस, मोबाईल ॲप्स, ई-म��ल यांसारख्या विविध इंटरनेटवरील माध्यमांचा वापर केला जातो.सध्या जगातील एकूण इंटरनेट यूजरपैकी ८० टक्‍क्‍यांहून अधिक लोक स्मार्ट फोनचा वापर करत असल्याने या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्या कंपनीचे, वस्तू किंवा सेवांची माहिती असलेले मोबाईल ॲप तयार करणे ही आजच्या काळाची गरज आहे. कंपनीच्या मोबाईल ॲप्सद्वारे लोक त्यांना हव्या असलेल्या वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतात. डिजिटल मार्केटिंग ही बदलत्या काळाची गरज आहे. अरुण काळे म्हणतात, ‘‘प्रत्येक व्यवसायात चांगला फायदा मिळविण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा आराखडा असणे गरजेचे आहे.\nत्यामुळे सध्याच्या जगात कसला ’ट्रेंड’ सुरू आहे, हे ओळखून कौशल्य मिळवा आणि कामाला लागा. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. सध्या हा माझा व्यवसाय चाकण या शहरात चालु आहे .\nवर्षाला एक ते दोन लाख रुपये मिळायचे. आता व्यवसायात वाढ करून व्यवसाय पाच ते सहा लाखापर्यंत पोचला आहे. मी आतापर्यंत 70 हुन अधिक लोकांना रोजगार दिला,नाशिक,जुन्नर ,आंबेगाव ,राजगुरुनगर,चाकण,पुणे,भोसरी,सतारा,बारामती या ठिकाणी माझी कंपनी सर्व्हिस देण्याचे काम करत आहे.\nअनेक युवा तरुण व्यवसायिकांना हा ’डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय कसा सुरू करायचा हे सांगितले आहे. ज्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे, त्यांना मी एवढेच सांगेन की, प्रामाणिकपणे काम करा. ग्राहकांना सांभाळा, तुमची सर्व्हिस चांगली द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा. यावरच कोणत्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते.\nपुढील येत्या काळात जाहिरातीच्या नवनवीन संकल्पना तयार करुन त्यावर कामे केले जाईल असे अरुण काळे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हंटले आहे.\nHappy नसलेला पर्यावरण दिन\nHappy नसलेला पर्यावरण दिन.\nसजग संपादकिय – तेजल देवरे\nमानवी मन जितकं संवेदनशील आहे, कधी कधी तितकाच निष्ठूर मानवी स्वभाव भासतो. निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करू शकतो; पण आपली हाव मात्र पूर्ण होऊ शकत नाही. असं गांधीजींनी विसाव्या शतकात सांगूनही आपण (किमान गांधीजींचे देशवासी) आपली हाव काही कमी करायला तयार नाही. म्हणजे एखाद्या महान व्यक्तिमत्वाला महात्मा, राष्ट्रपिता अशी संबोधनं लावून आपण विषयाला आवर घालत असतो. कारण त्यांचे विचार कृतीत आणणं जड़ जात असतं. कृती अवघड असू शकते पण सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं ठरलं तर तिला सहज��ा प्राप्त होते. परंतू, सगळ्यांना एकत्रही यायचं नाहीये आणि ठरवायचं तर मुळीच नाहीये. खरंतर, आपण आपल्या आईसाठी काय करू शकतो हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा. उत्तर होकार्थी येते तर, सगळ्या सजीवांना पोटात घेणाऱ्या धरणीमाई बद्दल आता प्रश्न विचारायची वेळ आली आहे. आणि उत्तरांवर अंमलबजावणी करण्याची चालू क्षणा खेरीज दुसरी योग्य वेळ असूच शकत नाही. कारण पर्यावरणाचा ऱ्हास मानवाने केला आहे मग उपाययोजना देखील मानवानेच करायला हव्या.\nपर्यावरणातील एक एक घटकाचे ऋण आपण जाणतो. वातावरणातील हवा, शिलावरणातील दगड, जलावरणातील पाणी आणि ह्या सगळ्यांना भेदणारे जीवावरण ही विविधतेला सामावून घेणारी एक उत्तम सांगड आहे. काही गरजा आणि त्यातून जन्म घेणारा स्वार्थ यामुळे ही सांगड मोडकळीला आली. पण जैव विविधतेचं महत्व आपण जाणतो तर त्यासाठी योगदान देणंही कर्मप्राप्तच आलं. शेवटी, आपणही ह्या विविधतेतीलच एक घटक आहोत. गोष्टी सामान्य माणसासाठी किंचित दूरच्या असल्या तरी माधव गाडगीळांसारखे काही ज्येष्ठ शास्त्रज्ञ आपलं सर्वस्व पणाला लावून फक्त पर्यावरणासाठी झटत असतात. सरकार येतात, जातात पण शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक आधार घेऊन बनविलेले अहवाल मात्र सगळयांनाच खोट्या विकासाआड़ येणारे वाटतात. तसं असेल तर, का येतात आपत्ती त्या खरंच 100 टक्के नैसर्गिकच असतात का त्या खरंच 100 टक्के नैसर्गिकच असतात का आता तरी ह्याचा विचार केला पाहिजे. अहवाल मान्य नसतील तर किमान त्यांचा विपर्यास करणे टाळले पाहिजे. अहवाल दडपणे सोपे आहे; पण सत्य कसे दडपले जाईल आता तरी ह्याचा विचार केला पाहिजे. अहवाल मान्य नसतील तर किमान त्यांचा विपर्यास करणे टाळले पाहिजे. अहवाल दडपणे सोपे आहे; पण सत्य कसे दडपले जाईल ते आपत्तींच्या रूपाने सर्वांसमोर उभे ठाकतेच..\nउत्तम वेव्हारे निसर्गा राखोनी\nविकास साधू या विवेकाने\nमाधव गाडगीळांनी असं म्हणून मांडणी खुप सोपी केली. कमीत कमी पर्यावरणीय कायद्यांनुसार वागणे.. यात कोणाचेच काही नुकसान नाहीये. विकास तर जन्म घेईलच अधिक आपण जन्म घेतलेल्या सृष्टीचे सौंदर्य देखील अबाधित राहील. आणि येणाऱ्या पिढया सुद्धा सुरक्षित राहतील जेणेकरून त्यांना अजून एका ग्रहाला दूषित करण्याची संधी मिळता कामा नये. दिवंगत थोर वैज्ञानिक स्टीफेन हॉकिंग्स यांनी मानवाचा हावरट पणा असाच र��हिला तर पृथ्वीचं पुनर्वसन करण्याची वेळ येईल असं काही वर्षांपूर्वीच म्हटलं होतं. म्हणजे पृथ्वी मानवाला राहण्यास अनुकूल असणार नाही; पण पर्यावरणाचा ऱ्हास होतो याचा अर्थ मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. तिकडे अंतराळात मानवी बुद्धीचा आविष्कार म्हणून संशोधन चालू असेल आणि इकडे सामान्य माणूस पृथ्वीवरची सोय संपली म्हणून ग्रह बदलासाठी तयार असतील. पण शरीरच साथ देत नसेल तर हा बदल नियम तरी काय कामाचा आणि असं करणं म्हणजे आपल्या स्वार्थी पणाचं एक वेगळं रूप असेल ते..\nव्यवस्था हे विसरून जाते की, ते स्वतः सुद्धा ह्या निसर्गाचे घटक आहेत आणि यामुळेच फक्त नफ्या पोटी बेकायदेशीर स्टोन क्रशर वापरले जाते. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत विरतात. याचा परिणाम आरोग्यावर होतो. धुळीची एलर्जी असतांना इतके धूलिकण नाका तोंडात गेले तर श्वासोच्छवासाला अडचण येते आणि मनुष्यबळ एका तरहेने अकार्यरत बनते. बेकायदेशीर खाणकाम आणि त्याचे परिणाम यावर वृत्तपत्रांचे मथळे भरून आले तरी राज्यव्यवस्था आपले डोके भरून ही गोष्ट लक्षात घ्यावयास तयार नाही. हे असेच चालू राहिले तर सौन्दर्याचे भूषण असणारे पश्चिम घाट कधी दुःखाचे कारण बनेल सांगता येत नाही. जगभरात चांगले वाईट उदाहरणं तर आहेतच पण जवळच साध्या राज्यात आणि भारतातही त्यांची कमतरता नाही. माळीण सारखं एक संपूर्ण गांव नामशेष होतं म्हणजे काय शेवटी निसर्ग हाच राजा असतो. त्याला समानते साठी कुठल्या कलमाची गरज नाही. तो हेच योग्य आहे म्हणून वेळेत न्याय निवाड़ा करतो. आपण त्याला ओरबाडलं तर तो आपल्याला स्वतःच्याच मातीत जागा देतो.\nपर्यावरणाचा विचार करणं म्हणजे अविकसितपणाचं ते लक्षण आहे. असं वाटतं असेल तर जगातील सगळ्यात आनंदी, प्रगत आणि निसर्गाला पूरक अशा नॉर्वे, डेन्मार्क, जर्मनी, आणि स्वीडन या राष्ट्रांकड़े पाहिले पाहिजे.\nसंध्याकाळी नदीच्या काठी बसून आयुष्याचा आनंद घेणे वगैरे सारख्या कल्पना, पुढच्या काही पिढ्यां साठी भाकड कल्पना म्हणूनच उरण्याची भीती वाटते. कारण अलिकडे, नदयांचं संवर्धन नाही झालं तर त्या हळू हळू नष्ट होतील अशी शंका उपस्थित केली जातीये. हे भविष्य असलं तरी वर्तमानात देखील नदीकाठच्या दुर्गंधी मुळे हवा तो आनंद मिळू शकत नाही. धर्म सांगतो म्हणून नदीची आरती करता येते पण त्या आरती मागची शिकवण ��िसरून जागीच निर्माल्य वाहिले जाते. आरतीने काहीच होत नसले तरी केर क़चर्याने नदी प्रदूषित होते आणि पर्यायाने तिचं पाणी पिउन सजीव धोका पत्करत आहेत, हे सुद्धा प्रगतीची कास धरणारा माणूस समजू शकत नसेल तर यापेक्षा दूसरी अधोगती नसावी.\nपर्याय म्हणून सेंद्रिय व्यवस्था, सौर ऊर्जा यांचा\nउपाय सांगितला जातो. हळूवार, खर्चिक अशा या गोष्टी असल्या तरी असाध्य नाही आहेत. शक्य तिथे यांचा वापर व्हावयास हवा. सौर ऊर्जे वर आधारित विमान या संकल्पनेचे जनक बट्रांड पिकार्ड यांनी अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन दिल्यास जागतिक पर्यावरणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे म्हटले होते. ‘सोलर इम्पल्स 2’ हे विमान चालविणारे वैमानिक बोशबर्ग या वैमानिकाने देखील सौर क्षेत्रात जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने सौर विमानाच्या सहाय्याने जग भ्रमन्तिचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. कारण, जेवढा जीवाश्म इंधनांचा वापर जास्त, तेवढं कार्बन डायऑक्साइड चं उत्सर्जन जास्त.. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या वाढीस लागून, हवामान बदल, अतिदुष्काळ जन्य परिस्थिती उद्यास आली आहे. तिसरे विश्व महायुद्ध पाण्यामुळे नाही झाले म्हणजे मिळवले, अशी जगाची सद्य स्थिती आहे. वर्षाला शंभर कुटूुंबं वापरतील एवढं पाणी पंच तारांकित हॉटेल्स मध्ये 180 लोकं 55 दिवसांत वापरतात. ह्या सर्वाचा विचार केला तर शेतकरयावर किंवा इतर काही दुष्काळी भागातील माणसांवर त्यांचीच बांधवं अन्याय करतात असे दिसते.\nआंतरराष्ट्रीय शिखरे म्हणजे शोभेच्या बाहुल्या आहेत. त्यातही ‘ट्रम्प विचार’ हे सर्व थोतांड आहे असं म्हणत पॅरिस करारातून बाहेर पडतात, म्हणजे पूर्वी सुधारणा नव्हती आणि आता चुकीची जाणीवही नाही. माणसं, पर्यावरण असं सर्वांचंच शोषण करणाऱ्या भांडवलशाही कडून आणखी अपेक्षा ती काय करणार या सर्वांतून धड़ा घेऊन मिश्र व्यवस्था स्वीकरणाऱ्या भारताने तरी आपले योगदान द्यावे, शेवटी भारताला ‘गांधी विचार’ लाभले आहेत, हे विसरून चालणार नाही. संपूर्ण जगात एक माणूस, प्रति वर्षी दिड टन कार्बन उत्सर्जना साठी कारणीभूत असतो. यात आघाडीवर चीन-28%, अमेरिका-14%, यूरोपियन महासंघ- 10%, आणि भारत-7% आहे. 2014 मध्ये 9.9 अब्ज टन इतके कार्बन उत्सर्जन झाले होते, ते 2013 पेक्षा 2.5 टक्के अधिक होते. क्योटो करारा नुसार हे प्रमाण 1990 पेक्षा 61 टक्क्यांनी अधिक आहे. भारतात 2022 पर्यन्त सौर व्यवस्थेचे ध्येय आहे, त्याला कृतीची जोड़ मिळाली तर पर्यावरणाचे संवर्धन शक्य होईल. भारतात गुजरात ला ‘सोलर सिटी’ करण्याचे आश्वासन राज्य कर्त्यांनी दिले आहे. ह्याच राज्यकर्त्यांनी समुद्रावर अन्याय करत महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे देखील आश्वासन दिले आहे. आपल्या उक्ती आणि कृतींमध्ये समन्वय राखायला ही व्यवस्था कधी शिकणार कोणास ठाऊक\nरसायनांचा घातक मारा पावसावर निर्बंध आणतोय, ह्या छोट्या पण मोठा परिणाम करणाऱ्या गोष्टींकडे आता आपण लक्ष दिले पाहिजे. प्लास्टिक वाचून काही गोष्टी आडत असतील तर 50 मैक्रॉन च्या वरील प्लास्टिक चा वापर असं नियमाला धरून वागू शकतो पण नियंत्रण ही गोष्ट जणू अशक्य आहे असं हल्ली आपण दाखवून देतो आणि मग थेट बंदी कड़े वळतो. अनेक प्रकारच्या प्रदूषणांपैकी ध्वनी प्रदूषणाकड़े सातत्याने दुर्लक्ष केले जाते. पण ती एक गंभीर बाब आहे. भोंगे असो वा डीजे प्रश्न भावनांचा नाही कानांचा आहे. आणि ते सर्वच धर्मियांना असतात, हे सांगण्याची बालिश वेळ येण्या इतपत माणूस वागतोय. दोन महिन्यांपूर्वी, आर्क्टिक ध्रुवावर, संपत आलेल्या बर्फा वर बसून समुद्राकडे पोलार बीअर पाहत असल्याचा फ़ोटो इंस्टाग्राम वर पाहिला होता. काही वर्षांपूर्वी बर्फ नसलेल्या आर्क्टिकची भीती शास्त्रज्ञांनी बोलून दाखवली होती, तिचं भयानक रूप पोलार बिअर्स च्या डोळ्यांत दिसून येतं. आपल्या चुकांमुळे ह्या जिवांनी कुठे जायचं माणूस काहीही करेल पण हे जीव कुठून आणणार स्वतः साठी बर्फ\nइ वेस्ट ही एक समस्या पर्यावरणा पुढे आहे. तिचे वेळीच व्यवस्थापन व्हायला हवे.\nशेवटी, पृथ्वी, नदया, समुद्र, डोंगर, दरया हे फक्त साहित्याचा भाग म्हणून वापरायचे की येणाऱ्या पिढीला चांगल्या स्वरुपात दाखवायचे हे आजच मनाशी ठरवूया.. आणि आपल्याला सुख देणाऱ्या पर्यावरणाला आपणही सुख देऊया.\nनोकरी, शिक्षण आणि बाजार…\nनोकरी, शिक्षण आणि बाजार…\nप्रगती, विकास ह्याचा विचार करावसं हल्ली कोणत्याच क्षेत्रातल्या प्रतिनिधींना वाटत नाहीये.\nफक्त सगळ्यात जास्त तरुणांचा देश असं ओरडत सांगून कोणी महासत्ता होणार नसतं. आणि का व्हायचयं महासत्ता\nप्रगती, विकास ह्याचा विचार करावसं हल्ली कोणत्याच क्षेत्रातल्या प्रतिनिधींना वाटत नाहीये.\nफक्त सगळ्यात जास्त तरुणांचा देश असं ओरडत सांगून कोणी महासत्ता होणार नसतं. आणि का व्हायचयं महासत्ता\nआपल्या लोकांना दोन वेळेच अन्न मिळून, त्यांच्या मुलभूत गरजा भागून सुखाने आयुष्य काढता यावे या सारखी ईतर कुठली सत्ता नसावी पण पैसा आणि त्या साठीची शर्यत यापुढे कोणालाच काही दिसत नाहीये. खुप मोठ्या मनुष्य बळाची आणि तांत्रिकतेची गरज आहे म्हणून लाखो engineers व्यवस्था निर्माण करतेय पण कंपन्याना काय हवयं याचा विचार न करता नुसतचं शिक्षणाचे धड़े गिरवले जातायेत. शिक्षणाच्या बाजारात लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. भरमसाठ फी आणि ईतर खर्चाने कावेबाजांचा व्यापार तर होतोय पण विदयार्थ्यांच्या भविष्याचं काय\nअसं कोणतं शिक्षण पुरवलं जातय ज्या मुळे तुमच्या criteria मध्ये मुलं/मुली बसत नाहिये\nपदवीनंतर नोकरी मिळवून देऊ हा एक नवीन बाजार सुरु झालाय.\nकोणतही शिक्षण घ्या, बाहेर बाजारबुणगे आहेच त्यांचंच किती प्रभावी शस्त्र आहे याची जाहिरात करायला. शिक्षणपद्धती कडून समाधान होत नसल्याने पालक आणि विद्यार्थी सुद्धा बाजारात नुकसान करून घेणारं गिऱ्हाईक बनत आहेत.\nमिळत असलेलं शिक्षण आणि त्या पुढील टप्प्या वरची कामे यामधील अंतर खुप आहे. असं असून सुद्धा कोणत्या सचोटी वर तपासून कामास पात्र असं ठरवलं जात आहे हे काही कळेना.\nविद्यार्थ्यांना सुद्धा कशालाच बळी न पड़ता खुप मोठ्या कसोटीवर उतरून हार न मानता लढत रहावे लागेल.\nतेजल देवरे. – युवा लेखिका, नाशिक\n – स्नेहल डोके पाटील\nमला असं नातं हवंय, ज्यात मला कोणतंही स्पष्टीकरण देत बसावं लागणार नाही. स्वतःबद्दल खुलासे देत बसण्याजोगे काहीही असणार नाही.\nशारीरिक थकव्यापेक्षा तुम्हाला मानसिक थकवा जास्त खच्ची करतो. ज्यामुळे असं नातं शोधावंस वाटत, जिथं मला विश्वासातून निर्माण झालेल स्वातंत्र्य लाभेल. जिथे मला माझ्या वागणुकीबद्दल खुलासे द्यावे लागणार नाहीत.\nमला असं नातं हवंय, जिथे माझ्याच विरोधात मला उभं केलं जाणार नाही. माझी काही बलस्थाने आहेत, तर काही त्रुटी सुद्धा आहेत. जे नातं मी शोधात आहे, त्यात माझ्या कमकुवत बाजूला सतत भडकवलं जाणार नाही, चिथावलं जाणार नाही.\nमला असं नातं हवंय, जिथे नेहमी माझ्यातील सकारात्मक घटक वैयक्तिक पातळीवर आणले जातील.\nमी असं नातं बांधू इच्छितो/इच्छिते, जिथे माझा “आज” मी काल केलेल्या चुकीच्या प्रकाशात पहिला जाणार नाही.\nमी माणूस आहे हातून चुका होणारच, मला आता अस��� कोणी हवंय जे माझ्या चुकांचा अहवाल राखत बसणार नाही.\nशोध अशा नात्याचा आहे, जिथे कालच्या कुरबुरी आजच्या परस्पर संवादामध्ये खीळ घालत नाहीत, जिथे “काल” कालच संपून गेलेला असेल.\nमला असं नातं हवंय, ज्यात सारखं केवळ मलाच पुढाकार घ्यावा लागणार नाही, ते नातं हवं ज्यामधे मी पारदर्शक असू शकतो. असे नातं जे मिळवण्याकरीता आणि टिकावण्याकरीता मला माझ्या आवडीनिवडी बदलाव्या लागणार नाहीत.\nमला असं नातं हवंय जिथे माझ्या आत्मप्रतिभेला ओरखडे पडत नाही, मला असं नातं हवं जिथे मी कोणीतरी वेगळाच असण्याची अपेक्षा केली जात नाही.\nमला नातं हवं ते असं, जिथे मला स्वत्व पूर्ण पने अनुभवता येईल. अगदी मी माझ्या सोबत असतो त्या पेक्षा हि जास्त.\nअसं नातं ज्यात मला पुन्हा आईच्या गर्भात असल्यासारखं वाटेल, असं नातं ज्यात माझ्या अंतःकर्णाला अगदी नुकताच जन्माला आल्या सारखं वाटेल.\n“वसुधैव कुटुंबंकम…” – स्नेहल डोके पाटील\n“वसुधैव कुटुंबंकम”… हि संपूर्ण पृथ्वी हि आपली आहे. हे सांगण्यामागे कारण हे कि मानवता संपूर्ण विश्वात टिकावी. परंतु, रोहिंग्यांचा विषय आला कि हे सगळ खूप मागे पडताना दिसतं.\nरोहिंग्या हे मूळचे म्यानमारचे व जातीने अल्पसंख्यांकित मुस्लीम समाजातून असलेले.\nम्यानमारच्या पूर्वेकडील अरकान या भागात हे लोक वास्तव्यास होते. परंतु, म्यानमार सरकारने या रोहिंग्याना तुम्ही आमच्या देशातील नव्हे तर, बांग्लादेशातील निर्वासित आहात, म्हणून त्यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. म्यानमार सरकारने या रोहिंग्या मुसलमानांना पळवून लावण्यासाठी, त्यांचा खात्मा करण्यासाठी अनेक नरसंहार घडवून आणले, अनेक रोहिंगे यात मारले गेले व जे वाचले ते भारत, बांग्लादेश, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया व इतर देशांमध्ये पळून आले. २०१२ पासून रोहिंग्या मुसलमानांनी भारत, बांगलादेश व इतर राष्ट्रांमध्ये यायला सुरुवात केली.\nसुरुवातीपासूनच बांग्लादेश सरकार रोहिंग्या मुसलमानांना आपल्या राज्यात सामावून घेण्यासाठी इच्छुक नव्हते व सध्या सुद्धा नाहीत. पण, २०१२ च्या सुरुवातीच्या काळात भारताने रोहिंग्या मुसलमानांना आश्रय दिला होता.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय घेवून एका पत्रकाराने एका निर्वासित रोहिंग्याची प्रतिक्रिया घेतले तेव्हा, ‘त्याने बांग्लादेश पेक्षा भारतात आम्हांला जास्��� नोकरीच्या संधी भारत सरकारने उपलब्ध करून दिला आहेत,’ असे म्हंटले होते.\nम्यानमार सरकारने या रोहिंग्याना ‘तुम्ही बांग्लादेशी निर्वासित’ म्हणून मारले, हाकलले व आता बांग्लादेशी सरकार याच रोहिंग्याना ‘तुम्ही विस्थापित’ म्हणून त्यांना सामावून घेत नाहीय.\nभारताने २०१२ पासून या रोहिंग्या मुसलमानांना सामावून घेण्याचे, त्यांना नोकरीच्या/रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण ठेवले होते. परंतु, २०१४ साली भारतात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झाला व तेव्हापासून रोहिंग्या मुसलमानांदेखील भारताचे दरवाजे बंद करण्याचे धोरण राबवायला सुरुवात झाली.\nसत्तेत आलेल्या मोदी सरकारने या रोहिंग्या मुसलमानांना “दहशतवादी” किंवा “अनधिकृत बंगाली” म्हणून घोषित करण्यास सुरुवात केली. भारतीय समाजाला किंबहुना ‘हिंदू बहुल राष्ट्र’ अशी भारताची प्रतिमा तयार करून रोहिंग्याना अनधिकृत मुसलमान म्हणून त्यांच्यापासून भारताला असुरक्षितता निर्माण होऊ शकते असे अनेक खोटे दावे केले.\nहिंदू राष्ट्रभक्त असणाऱ्या या सरकारने मूळ मानवी अधिकारांवर गदा आणत रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्या मूळ गरजांपासून लांब ठेवले. निवारा, आरोग्याच्या मूळ सुविधा, शिक्षण, कामाची संधी, त्याचप्रमाणे मानवी सन्मानापासून आज हे रोहिंगे मुसलमान कोसो दूर आहेत.\nUNHCR मार्फत देण्यात येणारे Refugee Cardsदेखील सरकारने ताब्यात घेतली आहेत. शहरी भागांमध्ये कोणतेही बांधकाम करण्यास या रोहिंग्याना परवानगी नाही.\nआज भारतात आलेले रोहिंग्या मुसलमान हे कचरा उचलण्याचे किंवा गटारी साफ करण्यापर्यंतचे काम करू शकतात. त्यांना राहण्यासाठी एखाद्या नापीक भागात झोपडी बांधण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. रोहिंग्या मुसलमानांच्या परिवारातील पाच वर्षापासूनच्या लहान मुलापासून ते वयोवृद्धपर्यंत सगळे हेच काम करताना दिसतात.\nमानवी सन्मानाची व्याख्या या रोहिंग्यांसाठी “अल्पसंख्यांकित मुस्लीम” म्हणून बदललेली दिसते.\nएवढ्यावरच न थांबता भारत सरकारने या रोहिंग्याना देशातून परत पाठवण्याचे लाजिरवाणे काम देखील केले आहे. अगदी नजीकच्या काळात ३१ रोहिंग्या, ज्यामध्ये १६ लहान मुले, ६ स्त्रियांचा समावेश होता त्यांना भारत-बांग्लादेश च्या सीमेवर माघारी पाठवण्यासाठी सोड���्यात आले. तर नुकतेच २२ जानेवारीला रोहिंग्या मुसलमानांच्या एका टोळीला “बेकायदेशीर विस्थापित” म्हणून अटक करण्यात आले.\nरोहिंग्याना भारतातून दिल्या जाणाऱ्या या वागणुकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विरोध केला जात आहे.\nरोहिंग्या मुसलमान हे म्यानमार मधून भारतात आले म्हणून त्यांना विरोध होत नसून ते “अल्पसंख्यांकित मुस्लीम समाजाचे घटक” असल्याने त्यांना विरोध केला जात आहे. भारतीय संस्कृतीत “अतिथी देवो भव” हे प्रमाण असताना दुसरीकडे संस्कृतीच्या नावाखाली मानवतेची क्रूर चेष्टा करण्याचे काम केले जात आहे. या रोहिंग्या मुसलमानांना “आधार” कार्ड देवून त्यांना भारताचे नागरिक म्हणून सर्व मुलभूत अधिकार देण्यात यावे, हीच एक भारतीय म्हणून सदिच्छ.\nलोकसभा निवडणूक २०१९: संक्रमण वोट बँकेचे – योगेश वागज\nपुणे लोकसभा मतदारसंघाती मतदार पाच वर्षात दुपटीने वाढले . स्थलांतर आणि फर्स्ट टाईम वोटर यांच्या केस स्टडी साठी पुणे लोकसभा सुटेबल मतदारसंघ वाटतो.\n२०१४ – १० लाख ६३ हजार १११\n२०१९ = २० लाख २५ हजार ६४५\n२००९ , २०१४ , २०१९ या तिन्ही लोकसभा निवडणुकात फर्स्ट टाईम वोटर आणि स्थलांतरित वोटर असा मिळून एक नवा “अर्बन मतदार” अशी नवी व्होट बॅंक निर्णायक ठरत आहे. तसा तो प्रत्येक निवडनुकीत असतो परंतु पोस्ट मंडल आणि कमंडल नंतरची विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकातील पिढी.. विचारधारा , आर्थिक – सामाजिक प्रतिनिधित्व, गरजा आणि प्राथमिकता , तंत्रज्ञानाच्या भराऱ्या , खा. उ .जा. आणि ग्लोबल जगाच्या प्रवाहात आलेला खेडवळ देश…. सगळीकडे संक्रमण\n२००९ ला युपीए मित्रपक्षयांचा लोकांशी असलेला संपर्क आणि विकासाला मानवी चेहरा देण्यासाठी मनमोहन सरकारने अर्थव्यवस्थेत पंप केलेला पैसा , जागतीक मंदी पासून वाचलेला भारत यामुळे कॉंग्रेस चे बलाबल वाढले . ( २०६ ) महाराष्ट्र राज्यापुरते बोलायचे तर मुंबईत कॉंग्रेस ६ जागा जिंकली त्यात ऱाज ठाकरे यांचा रोल पण खुप महत्वाचा होता. फर्स्ट टाईम वोटर २००९ लोकसभेला महाराष्ट्रातील शहरी भागात मनसे ने मोठ्या प्रमाणात खेचला ( अनेक कारणापैकी एक )\n२०१४ ला खरीतर सुरुवात २०११ पासूनच झाली होती. ॲंड्राइड मार्केट , सोशल मिडिया , इलेक्ट्रॉनिक मिडिया डिबेट्स , पॉलसी पॅरालीसीस , कॉमनवेल्थ , २ जी स्पेक्ट्रम , पत्रकारपरिषदांचा रतीब , पर्यावरणवादी आंदोलने , निर्भया , लोकपाल आण्णा हजारे आंदोलन अशा विषयांनी भारतीय चर्चाविश्व व्यापले होते. अगदी टीव्ही चहाच्या जाहिराती सुद्दा देश उकळत असल्यासारख्या येत असत. ( आठवा )\nभ्रष्टाचार – महागाई = गुड गव्हर्नस /डेव्हलपमेंट\nभ्रष्टाचार झाला आणि म्हणून महागाई वाढळी , म्हणून देश असह्य यातनात होरपळतोय मग डेव्हलपमेंट आणि गुड गव्हर्नस साठी भाजपच पर्याय अशी सलग तीन वर्षाची नॅरेशन लाईन भाजप -परिवाराने घेतली . माध्यमे , कॉर्पोरेटस , तटस्थ , पर्यावरणवादी , संघ स्वयंसेवक आणि वेगवेगळे आयाम यांनी जीव तोडून मेहनत घेतली आणि अभूतपूर्व सत्तांतर झाले. नंतर जे काही राजकारण झाले ते जुन्याच पध्दतीचे होते . फरक फक्त श्री नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेशिवाय देशातील लोकांसोबत जो कनेक्ट आणि डिबेट्स उभी केली .आजही “डेव्हलपमेंट चॅंपियन “म्हणून नव्या आणि शहरी मतदारावर मोदी यांची मोहिनी काम करते असे वातावरण आहे. अर्थात राहुल गांधी यांनी सुद्धा गुजरात निवडणूकीपासून तगडे आव्हान उभे केले आहे. आणि तीन राज्यातील निवडणुकानंतर\nत्यांच्या दाव्याला पाठबळ मिळत आहे. याउलट सर्वच प्रादेशिक पक्षाकडे या नव्या व्होटबॅंक साठी नॅरेटीव्ह , व्हिजन आणि कार्यक्रम पत्रिकेचा सध्यातरी आभाव दिसत आहे. जात समिकरणे आणि प्रभावशाली नेत्यांच्या कारकिर्दीचे दाखले या बेटांच्या पुढे जायचा विचार द्यावा लागेल . रिडिफाइन करावे . कालनिर्णय फेसबुक वॉल वर छापून यालोकांशी कनेक्ट होणार नाही .\nफर्स्ट टाईम वोटर + स्थलांतरीत वोटर + मूळ अर्बन वोटर = नवी वोट बॅंक\nही “नवी वोटबॅंक ” आहे .तीचा हिस्सा आणि परिणामकारकता खुप मोठी आहे. आर्थिक प्रश्न – सोडवणुक , ॲस्पिरेशन आणि डेव्हलपमेंट , रोजगार आणि प्रपोशनल रिप्रेझेंटेशन , गटातुन किंवा समुहातुन गळण्याची भिती हे नव्या वोटरच्यापुढील राजकीय प्राधान्यक्रम असतील असे वाटते .\nमुंबई , नागपूर , औरंगाबाद शहरात कॉंग्रेस किंवा समविचारी पक्ष का कमबॅक करु शकले नाहीत किंवा पुणे -पिंपरीचिंचवड , नाशिक परत ताब्यात घेण्यासाठी काय दिशेने जावे लागेल हा विचार होताना दिसत नाही. महाराष्ट्र ऱाज्यात अशा नव्या वोट बॅंकचा लक्षणीय प्रभाव असलेले ९२ विधानसभा मतदार संघ आहेत . भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांचा संपूर्ण कृतीकार्यक्रम आणि फोकस या नव्या वोट बॅंक वर आहे.\nयोगेश वागज (युवा लेखक)\nक���मगार चळवळीचे पितामह जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन\n‘आवाज कुणाचा…’ या घोषवाक्याला ‘कामगारांचा…’ असं निर्विवाद उत्तर देणारे देशातील कामगार चळवळीचे अध्वर्यू, अघोषित ‘बंदसम्राट’ व देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक व्याधींशी झुंजणाऱ्या फर्नांडिस यांच्यावर काही दिवसांपासून दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फर्नांडिस यांच्या निधनामुळं देशातील कामगारांसाठी प्राणपणानं झुंजणारा ‘योद्धा’ हरपल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. जॉर्ज यांचा मुलगा अमेरिकेतून परतल्यानंतर ख्रिश्चन पद्धतीनं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nस्वतंत्र भारताच्या इतिहासातील काही मोजक्या लोकनेत्यांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे अग्रणी होते. संपूर्ण देशाचं समाजकारण व राजकारण त्यांनी व्यापून टाकलं होतं. ३ जून १९३० रोजी जन्मलेले जॉर्ज बालपणापासूनच चळवळ्या व बंडखोर स्वभावाचे होते. या स्वभावामुळंच पाद्री होण्यासाठी ख्रिस्ती सेमिनारीमध्ये दाखल करण्यात आलेल्या जॉर्ज यांनी तिथून पळ काढला. पुढं ते कामगार चळवळीत सक्रिय झाले. १९७४च्या रेल्वे संपापासून जॉर्ज खऱ्या अर्थानं नेते म्हणून उदयास आले. आणीबाणीच्या काळात त्यांच्यातील लढवय्या देशानं पाहिला. आणीबाणीच्या काळात पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दाढी राखून आणि पगडी घालून शीख सरदाराचा वेष धारण केला होता. अटकेनंतर तुरुंगात ते कैद्यांना भगवद्गीतेचे श्लोक म्हणून दाखवायचे.\nआणीबाणी उठल्यानंतर जॉर्ज यांनी तुरुंगात असतानाच बिहारमधील मुझफ्फरपूर येथून लोकसभेची निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्या काळात काँग्रेसला हरवून सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या काळात ते उद्योगमंत्री होते. जनता पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी स्वत:चे वेगळे पक्ष काढले. जॉर्ज यांनी समता पार्टीची स्थापना करून सक्रिय राजकारण सुरू केले. अर्थात, राजकारण करत असतानाही कामगारांशी असलेली नाळ त्यांनी कधी तोडली नाही. कामगारांसाठी ते अखेरपर्यंत लढत राहिले. त्यांचे राजकारण कधी कामगारहिताच्या आड आले नाही. कामगार संघटनांचं नेतृ��्व करताना जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेते घडले. या नेत्यांनीही पुढं जॉर्ज यांचा वारसा समर्थपणे सुरू ठेवून कामगारांना न्याय्यहक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला.\nकेंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकारमध्ये जॉर्ज यांच्या समता पक्षाचा समावेश होता. या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते. भाजपशी जवळीक साधण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीकाही झाली. मात्र, ते डगमगले नाहीत. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी भारतीय जवानांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले होते.\nजागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल…\n“जाणून घेऊया जागतिक वारसा यादीतील शिबाम शहराबद्दल”\nएखाद्या वस्तीला शहरी किंवा नागरी वस्ती म्हणुन ओळखायची आजची जी परिमाणे आहेत त्यात नगरांच्या अस्तित्वा सोबतच,तंत्रज्ञानाची प्रगती,सामाजिक स्तरीकरण किंवा आर्थिक जीवनाचा व्यापक पाया व शेतीबाह्य व्यवसायात गुंतलेली मोठी लोकसंख्या यांचा त्यात आपण समावेश करू शकतो पण हे शहरांबद्दलचे आपले आकलन जास्त करून आधुनिक काळातील शहरीकरणातून आकाराला आले आहे,प्राचीन किंवा मध्ययुगीन काळात भारतीय उपखंड व त्याच्या बाहेर पण शहरीकरणाची प्रक्रिया घडून आली होती अशाच एका पण थोड्या भिन्न शहराबद्दल बीबीसीची एक डाॅक्युमेंट्री पाहत होतो तेंव्हा पहिल्यांदा माहिती मिळाली,त्या डाॅक्यूमेंट्रीत पहिल्यांदा “शिबामचा” रेफरंस आला होता मग नेटवर माहिती वाचत गेलो आणि या शहराबद्दल एक अनामिक ओढ वाटू लागली कदाचित इतिहास आवडता विषय असावा म्हणुन किंवा या शहरातचं काहीतर ओढ लावणारं आहे त्यामुळे असेल कदाचित काही बाबी या शहराबद्दल इंटरेस्टींग वाटू\n१६ व्या शतकात येमेन मधे असणार्या आजच्या Hadramaut प्रांतात हे शिबाम शहर आढळते पण मानवी वस्ती या ठिकाणी इ.स. तिसर्या शतकापासून अस्तित्वात होती याचे पुरातत्वीय पुरावे पण सापडतात.हडप्पा संस्कृतीतील शहरे जशी नगरनियोजनासाठी प्रसिद्ध आहेत तसे शिबाम हे तिथं बांधलेल्या अनेक मजली मातीच्या इमारतींसाठी प्रसिध्द आहे.vertical urban construction चा अत्यंत सुंदर आणि असामान्य अविष्कार म्हणजे हे शहर आहे.आज ही या शहरात सहा सात मजली मातीच्या इमारती बांधलेल्या दिसतात लोक त्यांचा वापर करताना आढळतात. “The Manhattan of the desert” असा या शहराचा उल्लेख केला जातो.\nमातीमधे सहा सात मजली इमारत बांधायची गरज का लोकांना वाटली असेल दगडाचे बांधकाम करायचं तर दगड खाणीतून काढायला व घडवायला लोखंडी औजारे हवीत,त्यासाठी लोखंड मुबलक उपलब्ध व्हायला हवं,दगडी इमारती सहा सात मजली उभारल्या तर दगड सांधायला चुना वापरला तर ती इमारत दगडाचा सारा बोजा पेलू शकते का दगडाचे बांधकाम करायचं तर दगड खाणीतून काढायला व घडवायला लोखंडी औजारे हवीत,त्यासाठी लोखंड मुबलक उपलब्ध व्हायला हवं,दगडी इमारती सहा सात मजली उभारल्या तर दगड सांधायला चुना वापरला तर ती इमारत दगडाचा सारा बोजा पेलू शकते का दगड बांधकाम तुलनेन खर्चिक आहे तेवढी संसाधने लोकांकडे आहेत का दगड बांधकाम तुलनेन खर्चिक आहे तेवढी संसाधने लोकांकडे आहेत का तसे कारागिर उपलब्ध आहेत का तसे कारागिर उपलब्ध आहेत का या सार्याचा कदाचित कुठंतरी प्रभाव शिबामच्या मातीच्या इमारत बांधकामावर पडलेला असू शकतो.पण तरीही उपलब्ध असणार्या साधनांतून उभारलेले हे आजचे शहर पण अद्भुतच आहे.\nखूप विस्तृत असं हे शहर नाही,शहराला तटबंदी केलेली आहे ती पण माती व वीटांचा वापर करून बनवलेली आहे. दाटावाटीने हे शहर वसले आहे.वीटा तयार करत असताना माती,चुना,गवत यांचा वापर करून तयार केलेल्या वीटा उन्हात सुकवून त्यांचा वापर केला जातो.घरांच्या बाह्यभागाला वारा,वाळू यांच्यापासून जी इजा पोहचते त्यासाठी दरवर्षी मातीचा इमारतींना परत परत गिलावा केला जातो.इमारत बांधताना माती आणि लाकडीचाच वापर केलेला दिसेल.इमारतीत तळमजले जनावरे आणि धान्य ठेवायला वापरले जातात,इमारतीत खालच्या मजल्यापेक्षा वरचा मजला अरूंद होत गेलेला असतो,तर काही वेळा दोन इमारती लहानशा ब्रीजसारख्या भागाने जोडलेल्या दिसतात.मातीच्या व उंच बांधकामामुळे उष्ण प्रदेशात या इमारतीत गारवा निर्माण व्हायला मदत ही होते.\nमुळात या वाळवंटी कमी सुपीक प्रदेशात या शहराचा उदय झाला असेल तो कशामुळे हे शहर काही विशिष्ठ उत्पादनासाठी प्रसिद्ध नाही किंवा आसपास खूप मोठ्याप्रमाणात सुपीक सपाट जमीन आहे व ज्यामुळे शेती पण खूप सघन केली जाते असं पण नाही किंवा हा भूभाग खूप खनिजसंपन्न आहे असं ही नाही,या शहराचा विकास होण्यामागे सर्वात महत्वाच कारण होतं ते म्हणजे व्यापार.ओमानमधून खूप मोठ्याप्रमाणात किंमती धूप/गुग्गुळ सापडतो तो प्रचंड मोठ्याप्रमाणात रोमन साम्राज्यात,इजिप्तमधे पाठवला जायचा ओमान ते भ��मध्य समुद्र असा हा उंटांवरून चालणारा प्रवास २०० वगैरे दिवस चालायचा त्यातला एक व्यापारी मार्गाचा टप्पा येमेनमधून जातो आणि त्या व्यापारी मार्गावर हे शहर वसले आहे.\nबदलत्या काळाबरोबर नवीन काही प्रश्न या शहरासमोर उभे आहेत.जागतिक तपमान वाढ,घरगुती पाणी वापराच्या बदलत्या पद्धती यातून शिबामच्या अस्तित्वापुढे प्रश्न उभे राहत आहेत.युनेस्कोने जागतिक वारसा यादीत पण या शहराचा सहभाग केला आहे…आज फक्त शिबाम पुरतं परत कधीतर अशाच एखाद्या विषयावर बोलू.\nआम्ही सावित्रीच्या लेकी या सदरातील सावित्रीची लेक आहेत..\nएका मुस्लिम घरातून आलेल्या हलीमादिदी आज पत्रकारिता या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवत आहेत.\nघरुन आई-वडिलांकडून शिक्षण घेण्यासाठी मिळणारे प्रोत्साहन याचा हलीमादिदी व त्यांच्या भावंडांनी सदुपयोग करत वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे.\nहलीमादिदींचं संपूर्ण नाव हलीमाबी अब्दुल कुरेशी.\nतसा त्यांच्या घरचा व्यवसाय खाटिक व्यवसाय. पण वडिलांनी तो झुगारला व ते ट्रक ड्रायवर म्हणून संपूर्ण भारतभर फिरू लागले. मुलींना शिक्षण देवून मोठं करण्याचा विचार इथूनच अधिक बळकट होत गेला.\nहलीमादिदींचं शिक्षण विज्ञान शाखेतून झालं, पुढे आवड म्हणून त्यांनी रानडे इन्स्टिट्यूूटमधून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं.\nव गेल्या साड़ेपाचवर्षांपासून त्या न्यूज़18 साठी काम करत आहेत.या काळात त्यांनी आळंदी ते पंढरपूर वारी,\nएम आय टी कॉलेज मधील रॅगिंग प्रकरण,\nघुमान साहित्य संमेलन पंजाब,\nगोवंश हत्याबंदी चे सामाजिक आर्थिक परिणाम,\nवंचित घटकांचे प्रश्न समोर आणणारी अनेक वार्तांकन अशा अनेक मुद्यांना हात घातला.\nपत्रकारितेत उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा प्रतिष्ठित रामनाथ गोएंका राष्ट्रीय पुरस्कार,२०१६\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मिळाला.\nहलीमादिदी सध्या रानडे इंस्टिट्यूट या नामांकित इन्स्टिट्यूटमधे विजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवत देखील आहेत.त्याचबरोबर त्या विज्ञान विषयांतर्गत व्याख्यानेदेखील देतात. तसेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन करतात व मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देताना दिसतात.\nइलेक्ट्रॉनिक मीडियात काम करणाऱ्या हलीमादिदींनी सामाजिक विषयांवर लेखन केलं आहे.\nमुस्लिम समाजातुन आलेल्या या ���ुलीला स्वःताच्या समाजातुन तर पाठिंबा मिळालाच, पण सर्व समाजातुन आज त्यांना एक मानाचं स्थान देखील मिळतंय.\nअशा या तुम्हां-आम्हांला माहित असणाऱ्या, जाणून-उमजुन पत्रकारिता पत्रकाराने करावी असं सांगत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा लौकिक टिकावा,यासाठी कटिबद्ध असणाऱ्या हलीमादिदींना लोकसंस्थेचा मानाचा मुजरा व त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे August 6, 2019\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा July 31, 2019\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित July 30, 2019\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी July 25, 2019\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड July 25, 2019\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D/", "date_download": "2019-08-25T16:54:53Z", "digest": "sha1:U63SUFMO2CRO7J6GL32VF5HYTQWTF2TD", "length": 9126, "nlines": 114, "source_domain": "blog.madguy.co", "title": "तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचे दुखद निधन - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Person in News तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचे दुखद निधन\nतीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचे दुखद निधन\nदिल्लीच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे शनिवारी 20 जुलै, 2019 रोजी दुखद निधन झाले. त्यांचे वय 81 वर्ष होते.\n• शीला दीक्षित यांचे स्वास्थ्य सकाळी अचानक बिघडल्याने त्यांना एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये नेले गेले. त्यांना हृदयविकाराचा दौरा आला, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले परंतु दुपारी 3:55 वाजता त्यांचे निधन झाले.\n• रविवारी 21 जुलै रोजी दुपारी 2 वाजता दिल्लीच्या निगम बोधघाट येथे त्यांचे अंत्यसंस्कार केले जात���ल.\n• माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या दिल्ली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. त्यांनी 15 वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. 1998 ते 2013 या काळात त्या सलग तीन वेळा या पदावर कार्यरत होत्या.\n• सार्वजनिक परिवहन यंत्रणेतील बदल आणि पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील विकास करून दिल्ली शहराची कायापालट करण्याबद्दल त्यांना श्रेय दिले जाते.\n• त्यांचे निधन झाल्यानंतर कॉंग्रेस आणि इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी सामाजिक मीडियावर संदेश पाठवून आपले दुख व्यक्त केले आणि शीला दीक्षित यांना श्रद्धांजली दिली.\n• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्रीपदाच्या निधनानंतर त्यांच्या सहानुभूती व्यक्त केल्या. पीएम मोदींनी ट्विट केले की ते बातम्यांनी अत्यंत दुःखी झाले आहेत.\n• याशिवाय, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अरविंद केजरीवाल आणि इतर नेत्यांनीही शोक संदेश पाठविले.\nशीला दीक्षित यांच्याबद्दल माहिती :\n• 1984 मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली शीला दीक्षित उत्तर प्रदेशातील कन्नौज सीटमधून प्रथमच कॉंग्रेस खासदार झाल्या.\n• 1998 ते 2013 या काळात त्या सतत तीन कार्यकाळसाठी या पदावर होत्या. 2014 च्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आम आदमी पक्षाने हरवले. त्यानंतर मार्च 2014 मध्ये केरळचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली गेली.\n• आरोग्य कारणांमुळे अजय माकन यांनी राजीनामा दिल्यांनतर जानेवारी 2019 मध्ये शीला दीक्षित यांना दिल्ली राज्य युनिटचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.\n• त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने लोकसभा निवडणुका 2019 मध्ये सात जागांपैकी पाच जागांवर आप पक्षाला तिसऱ्या स्थानावर ठेवण्यास यश प्राप्त केले.\n• दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी विरुद्ध उत्तर-दिल्ली मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली परंतु 3.66 लाख मतांपेक्षा निवडणूक गमावली.\nमाजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे 66 व्या वर्षी निधन\nअक्षय कुमार हा जगातील सर्वाधिक पैसा मिळवणारा चौथा क्रमांकाचा अभिनेता : फोर्ब्स यादी\nआयएनएक्स मीडिया प्रकरण आहे तरी काय \nविजय केशव गोखले भारत के नये विदेश सचिव नियुक्त\nफोर्ब्सच्या सर्वोत्तम १० श्रीमंत महिला यादीत पी. व्ही. सिंधूचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5336/", "date_download": "2019-08-25T15:26:21Z", "digest": "sha1:YGXKBRRCNBIXX2BQB62QSSM3NIBPDF2J", "length": 4587, "nlines": 97, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..", "raw_content": "\nअसाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..\nAuthor Topic: असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी….. (Read 2448 times)\nअसाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..\nअसाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..\nआणी तो चेहरा बघुन माजी क्षणात झोप उडावी….\nप्रेमाने सकाळी चहा करून देणारी ,\nआणी केविल्वान्य डोळ्यानी माज़कडे पाहत राहणारी…..\nमी जवळ नसताना माज्या सोबत घालवलेल्या,\nप्रतेक क्षणाची आठवण काढत राहणारी…..\nमाजा वेडेपना पाहून गालातल्या गालात हसणारं,\nआणी शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारी…..\nभरलेच जर डोळे कधी माजे,\nतर ओल्या असवांना पुसनारी…..\nअंधारलेल्या वाटेत माज्याबरोबर येणारी…..\nपलिकडील किना-यावरून माजी वाट पाहणारी,\nउशीर जाला म्हणुन उदास आणी बेचैन होणारी ……\nअसाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…\nअसाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..\nRe: असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..\nRe: असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..\nअसाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AB", "date_download": "2019-08-25T17:00:43Z", "digest": "sha1:VPSM4OZJZC2XZX4GP3ERNRK2MVCVRO36", "length": 12238, "nlines": 308, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९९५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे\nवर्षे: १९९२ - १९९३ - १९९४ - १९९५ - १९९६ - १९९७ - १९९८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी १७ - जपानमधील कोबेत ७.३ मापनाचा भूकंप. ६,४३३ ठार. अपरिमित वित्तहानी.\nफेब्रुवारी ७ - इ.स. १९९३च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या सूत्रधार राम्झी युसुफला पाकिस्तानात इस्लामाबाद येथे अटक.\nफेब्रुवारी १७ - संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनंतर पेरू व इक्वेडोरने युद्धसंधि केला.\nफेब्रुवारी २१ - अल्जीरियातील कारागृहात उठाव. ४ रक्षक व ९६ कैदी ठार.\nफेब्रुवारी २१ - स्टीव फॉसेटने गरम हवेच्या फुग्यातुन एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.\nमार्च २ - बारिंग्ज बँकचा घोटाळ्यात निक लीसमला अटक.\nमार्च ३ - सोमालियातून संयुक्त राष्ट्रांचे शांतिदल बाहेर पडले.\nएप्रिल १९ - ओक्लाहोमा सिटी येथे आल्फ्रेड पी. मरा फेडरल बिल्डींग मध्ये अमेरिकन अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवला. १६८ ठार.\nमे १७ - जॉक शिराक फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nमे १८ - अलेन जुप्पे फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\nमे २३ - जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.\nमे २५ - बॉस्नियाच्या सर्ब सैन्याने ७२ तरुणांना ठार मारले.\nजून २९ - दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये दुकानाची इमारत कोसळली. ५०१ ठार, ९३७ जखमी.\nजुलै ११ - अमेरिका व व्हियेतनाममध्ये राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित.\nजुलै ११ - स्रेब्रेनिकाची कत्तल - युगोस्लाव्हिया व बॉस्नियाच्या सैन्याने स्रेब्रेनिका शहर काबीज केले व ८,००० व्यक्तींना ठार मारले.\nजुलै ११ - क्युबाना दि एव्हिएशनचे ए.एन.२४ प्रकारचे विमान कॅरिबियन समुद्रात कोसळले. ४४ ठार.\nजुलै १७ - अमेरिकेत उष्ण हवेची लाट. ४०० मृत्युमुखी.\nजुलै १८ - कॅरिबिअन समुद्रातील मॉँतसेरात द्वीपावरील सुफ्रीयेर ज्वालामुखीचा उद्रेक. राजधानी प्लिमथ उद्ध्वस्त.\nजुलै २५ - पॅरिसच्या उपनगरी रेल्वेत स्फोट. ८ ठार, ८० जखमी.\nजुलै २८ - आल्बेर्तो फुजिमोरी दुसऱ्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nडिसेंबर २८ - कझाखस्तानमधील बैकानूर अंतराळतळावरून भारताच्या आय.आर.एस.-१सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण.\n६ सप्टेंबर - मुस्तफिझुर रहमान, बांग्लादेशी क्रिकेट खेळाडू.\nजानेवारी २ - सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष.\nफेब्रुवारी १ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार\nफेब्रुवारी ८ - भास्करराव सोमण, भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस ॲडमिरल.\nफेब्रुवारी १४ - उ नु, म्यानमारचा राजकारणी.\nमे ५ - मिखाईल बॉट्व्हिनिक, रशियाचा बुद्धिबळपटू.\nमे २४ - हॅरोल्ड विल्सन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\nजून ९ - प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.\nऑगस्ट ३१ - बियंत सिंग, पंजाबचा मुख्यमंत्री\nसप्टेंबर १८ - काका हाथरसी, हिंदी कवी.\nइ.स.च्या १९९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१८ रोजी १७:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%AE", "date_download": "2019-08-25T16:52:48Z", "digest": "sha1:VQA5UJX7CWY5DEY4UCSPWQDKFDFYSHEM", "length": 2822, "nlines": 80, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nकार्डबोर्ड थीमवर आधारीत अनोखं रेस्टॉरंट\nशिव थीमवर आधारित ठाण्यातील हटके रेस्टॉरंट\nबघा, एन. डी. स्टुडिओतील दहीहंडीत ‘सलमान’ 'असा' झाला सामील\nकांदिवलीत उभारणार बॉलिवूड थीम पार्क\nकाळाचौकी गणेशोत्सव मंडळ साकारणार छोटाभीमचा देखावा\nमग येणार का 'नौ से बारा'\nमुंबईतल्या हॉटेलात आलाय लष्करी थाट\nआख्खी मुंबई एकाच हॉटेलमध्ये बघायचं\nनरेपार्कमध्ये लवकरच दादासाहेब फाळकेंचं थीमपार्क\nलीज धोरणाचा प्रस्ताव शिवसेनेने सभागृहात रोखला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/date/2019/06/14", "date_download": "2019-08-25T15:17:59Z", "digest": "sha1:Z2TD7URQGGRIXQMB2HCYVEGMEJ6DON3A", "length": 14902, "nlines": 167, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "June 14, 2019 - TV9 Marathi", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nसनी लिओनी बॉलिवूडनंतर आता नेपाळी चित्रपटात\nबॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री सनी लिओनी आता नव्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. सध्या सनी लिओनी दाक्षिणात्य फिल्ममध्ये व्यस्त आहे.\nREVIEW : तापसीचा चुकलेला ‘गेम’\nहॉररपटांचा वेगळा प्रेक्षकवर्ग असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉररपट बनवणं हे दिग्दर्शकासमोर मोठं आवाहन असतं. कारण प्रेक्षकांना दचकवणं, धक्का तंत्राचा वापर करणं ही काही सोपी गोष्ट नाही.\nभारताला 5G ची स्वप्न, पण 4G स्पीडमध्येही बफरिंग, वेग मंदावलेलाच\nअनेक भागात हायस्पीड इंटरनेट असूनही बफरिंगचा सामना करावा लागतो. तर जगातील इतर देशांच्या तुलनेत आपण यासाठी सरासरी जास्त पैसे मोजतो.\nशाळेत फी ऐवजी प्लास्टिक बॉटल, पालकांसाठी नवी मोहीम\nनायझेरियामधील लागोस शहरातील एका शाळेने मुलांच्या फी ऐवजी पालक���ंकडू प्लास्टिक बॉटल घेतल्या आहेत. यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेत एका बॅगेत प्लास्टिकच्या बॉटल घेऊन जावे लागत आहे.\nसुजय विखे राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारणार, नगर महापालिकेत शिवसेनेलाही सत्तेत घेणार\nभाजप आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारुन शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची चिन्हं दिसत आहेत. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी याबाबत संकेत दिले आहेत.\nराष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळल्यानेच काँग्रेसचा पराभव : अशोक चव्हाण\nलोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं कारण आघाडीतील गटतट असल्याचं खुद्द अशोक चव्हाण यांनीच मान्य केलंय. खुद्द अशोक चव्हाण यांचाही नांदेडमधून पराभव झालाय.\nजबरा पाकिस्तानी फॅन, ज्याला धोनी 8 वर्षांपासून तिकीट पाठवतो\nदोघांची ओळख पाकिस्तानविरुद्धच्या 2011 च्या विश्वचषकातील सेमीफायनलवेळी झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत धोनी आणि या चाहत्याचं प्रेम कायम आहे.\nतुकोबांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान, सोन्या आणि राजाची निवड कशी झाली\nसंत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान बाणेर येथील शेतकरी बाबुराव चिंधु विधाते यांच्या सोन्या आणि राजा या जोडीला मिळाला आहे.\nतेलंगणाचा 80 हजार कोटींचा सिंचन प्रकल्प, तीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन\nतेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासह तीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या 80 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं भूमीपूजन केलं जाणार आहे.\nKTM ची सर्वात स्वस्त बाईक लवकरच लाँच होणार, पाहा किंमत\nKTM लवकरच नवीन स्पोर्ट्स बाईक RC125 लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक कंपनीची सर्वात स्वस्त बाईक असेल, असं कंपनीने म्हटलं आहे.\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सल�� मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cooking-biking-sahityalaxmi-deshpande-marathi-article-3216", "date_download": "2019-08-25T15:51:21Z", "digest": "sha1:GCGP3BWSGWJM2NEZRNBC26UEQQUTMRWK", "length": 6923, "nlines": 101, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cooking-Biking Sahityalaxmi Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 5 ऑगस्ट 2019\nसाहित्य : दोन जरा मोठी वांगी, १ मोठा बटाटा, १ मोठा कांदा, लसणाच्या ७-८ पाकळ्या, बोटाच्या दोन पेरांएवढे आले, १ हिरवी मिरची, २ चमचे सुक्‍या खोबऱ्याचा कीस, १ चमचा खसखस, पाव चमचा हिंग, पाऊण चमचा हळद, दीड चमचा काश्‍मिरी तिखट, दीड चमचा गोडा मसाला, १ चमचा मीठ, २ चमचे भरून गूळ, कोथिंबीर, तेल.\nकृती : वांगी स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी व एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात ते तुकडे बुडवून ठेवावे म्हणजे वांगे रापणार (काळे पडणार) नाही. बटाटा उकडून, चिरून तुकडे करून ठेवावा. कांदा, लसूण सोलून, तुकडे करून मिक्‍सरमधून बारीक वाटावे. वाटताना त्यात लालसर भाजून घेतलेला खोबऱ्याचा कीस, भाजलेली खसखस, हिरवी मिरची व आलेही घालावे.\nकढईत दीड-दोन डाव तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर त्यात मोहोरी घालावी व ती तडतडू लागली, की लगेच हिंग घालून त्यात वाटलेला मसाला घालावा. मसाला सारखा परतत राहावा. जळू देऊ नये. चांगला लाल झाला व खमंग वास सुटला, की मग त्यात ब्याडगी किंवा काश्‍मिरी मिरचीचे तिखट, हळद घालून परतावे. मग त्यात वांग्याच्या व बटाट्याच्या फोडी घालून परतावे. थोडे परतल्यावर त्यात रस्सा दाट / पातळ हवा असेल तसे २-३ वाट्या पाणी, मीठ, गूळ व काळा मसाला घालावे. झाकण ठेवून साधारण दहा मिनिटे मंद गॅसवर शिजवावे. वरून कोथिंबीर पेरावी.\nया भाजीत भाजलेल्या तिळाचे कूट दोन - तीन चमचे घातले, तरी मस्त चव येते व रस्साही दाट होतो.\nरस्सा पातळ वाटल्यास उकडलेल्या बटाट्याच्या २ - ३ फोडी कुस्करून त्यात घालाव्यात.\nसाहित्य literature मिरची हळद\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.artihonrao.net/2010/01/blog-post_2227.html", "date_download": "2019-08-25T16:36:16Z", "digest": "sha1:225GOC4MYQQE3OWNDWQGCK7XHL252EYK", "length": 2347, "nlines": 49, "source_domain": "www.artihonrao.net", "title": "त्याचे माझे प्रेम असे...", "raw_content": "\nत्याचे माझे प्रेम असे...\nत्याचे माझे प्रेम असे\nभर उनात मृगजळ जसे\nत्याचे माझे प्रेम असे\n���ोळे बंध केले की नज़्रेपुडे तो दिसे\nतो आहे सर्वत्र, त्याला विसरू कसे\nदूर क्षितिजावरती त्याची प्रतिमा हसे\nत्याचे अस्तित्व एक मृगजळ असे\nनको नको त्या आठवणी\nनको नको ते विचार\nदोन क्षणासाठी मिळाले साथ त्याचे ...\nआणि आता ... कायमचा मनावर अत्याचार.\nयेई मनाच्या बागेत बहार\nतो दिसताक्षणी त्याच्या दिशेने धाव घेणे...\nत्याचे अस्तित्व फक्त माझा मनात\nनाही तो माझ्या जीवनात\nत्याचे माझे प्रेम असे\nभर उनात मृगजळ जसे\nत्याचे माझे प्रेम असे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/retire/photos/", "date_download": "2019-08-25T16:05:35Z", "digest": "sha1:23MITSKMZZIGTSDB7EVO4WSWEWE7FO7L", "length": 7112, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Retire- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं दक्षिण आफ्रिकेचं वादळ शमलं\nHashim Amla Retirement : 5 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या आमलानं 18 हजारहून अधिक धावा केल्या आहेत.\nनिवृत्तीनंतर मलिंगा सोडणार श्रीलंका, धरणार 'या' देशाची वाट\nफक्त युवराजच नाही तर ‘या’ पाच चॅम्पियन भारतीय खेळाडूंचाही झाला अपमान\nतब्बल साडे तीन वर्ष कॉफी डेटसाठी तरसला होता रोमान्स किंग युवराज सिंग\nया उपायांनी निवृत्तीनंतरही मिळेल भरपूर पैसा\nस्पोर्टस Dec 4, 2018\nGautam Gambhir Retirement- गौतमच्या आयुष्यातील या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील\nPHOTOS- जेव्हा धोनी टेनिस कोर्टावर आपलं नशिब आजमावतो\nसमोर आला एम.एस. धोनीचा रिटायरमेन्ट प्लॅन, करणार हे विशेष काम\nरोमन रेन्सचा WWE ला अलविदा, 'या' आजाराशी देतोय झुंज\nधोनीला दोनदा चॅम्पियन बनवणाऱ्याने घेतला क्रिकेटमधून संन्यास\nजाणून घ्या विराट केव्हा करेल क्रिकेटला राम- राम, प्रशिक्षकांनी केला खुलासा\nधोनीच्या 'या' कृतीने त्याच्या संन्यासाच्या चर्चा वाढल्या\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:NGR", "date_download": "2019-08-25T17:19:37Z", "digest": "sha1:WLATQBSRXAXR6XKNQFARXL4LO2RCYWKK", "length": 3821, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:NGR - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१५ रोजी १८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-25T15:54:04Z", "digest": "sha1:T7HTVTIQOEMA4Y4RQ5572BSVYXDBBVLR", "length": 14021, "nlines": 158, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सोनोग्राफी (कलर डॉप्लर) – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeजुनी सदरेआधुनिक क्ष-किरण व प्रतिमाशास्त्रसोनोग्राफी (कलर डॉप्लर)\nNovember 8, 2010 डॉ. श्रीकांत राजे आधुनिक क्ष-किरण व प्रतिमाशास्त्र, आरोग्य\nआधुनिक प्रतिमाशास्त्रात जवळजवळ सर्वच प्रतिमा कृष्णधवलच असतात; कारण निदानातील सूक्ष्मता ओळखण्यास मानवाचे डोळे कृष्णधवलातच सर्वात जास्त कार्यक्षम असतात. रंगांचा उपयोग सौंदर्यासाठीच असतो. परंतु सोनोग्राफीमध्ये रंगीत प्रतिमांचा उपयोग करण्यात आला, त्याला कलर डॉपलर हे नाव देण्यात आले. यामध्ये मोठ्या धमन्या (आर्टेरी) व नीला (व्हेन्स) यामधील वाहणार्‍या रक्ताचा प्रवाह याचा व दुसरे वाहणारे द्रवपदार्थ यांचा अभ्यास केला जातो.\nया शास्त्रात प्रोबकडे वाहणारा प्रवाह लाल तर प्रोबपासून दूर वाहणारा प्रवाह निळा दिसतो व प्रवाहाला अडथळा आल्यास कलर बदलतो. याचा मुख्यत: उपयोग रुंद अथवा अरुंद झालेल्या व्हेसल्स यांचा अभ्यास व साक्षात हृदयाचा अभ्यास करण्यात होतो. रंग, गती, आवाज या तिन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले जाते. धमनी अथवा नीला अरुंद झाली असेल तर फ्लो वाढतो व पल्स डॉप्लर हाय पीच आवाज येतो. अर्थात अरुंद भागाच्या पलीकडे प्रोब असल्यावर असा आवाज येतो. तर रंगांमध्येदेखील बदल होतो व कॉम्प्युटर, गती वाढलेली आहे, अशी नोंद देतो. अरुंद होणार्‍या धमन्यांमुळे हातापायांना गॅंगरिन होते व हे अवयव पूर्णपणे निकामी होऊन काढून टाकावे लागतात. हृदयाच्या झडपा, हृदयाच्या धमन्या व नीला, हातापायाच्या रक्तवाहिन्या, पोटाच्यारक्तवाहिन्या, मूत्रपिंड व गर्भाच्या रक्तवाहिन्या यांचा अभ्यास कलर डॉप्लर करतो.\nलहान वयात होणारा रक्तदाबाचा त्रास मुत्रपिंडाच्या अरुंद झालेल्या धमनीमुळे असू शकतो. व हे निदान कलर डॉप्लरने त्वरीत होते. ट्यूमरमध्ये होणारा रक्तपुरवठा रेझिस्टिव्हीटी इंडेक्सवरुन जर जास्त दिसला, तर तो ट्यूमर कॅन्सरचा असू शकतो. पुरुषांमध्ये अंडाशयाला एकदम पीळ बसणे (टॉरशन टेस्टीज) हा रोग डॉप्लर पटकन ओळखतो. यामध्ये रक्तपुरवठा साफ बंद झालेला दिसतो व हे अंडाशय वाचवता येते. बाळंतपणामध्ये गर्भाला वारा (प्लासेंटा) कडून होणारा रक्तपुरवठा याचा अभ्यास करता येतो. तसेच गर्भाच्या गळ्याभोवती चुकून असणारी नाळ दिसून येते. व यामुळे प्रसूतीमधील मोठा अडथळा आधीच दिसून येतो.\nपायांमध्ये होणार्‍या नीलांचे जाळे यामध्ये होणारा अडथळा कलर डॉप्लरवर दिसून येतो. अशा प्रकारे रक्तवाहिन्यांमधील जवळजवळ सगळ्याच रोगांचा अभ्यास होऊन लवकरात लवकर निदान होते. रक्तवाहिन्यांचा सखोल अभ्यास करण्यास अॅंजिओग्राफी उजवी ठरते, ती आपण पुढे पाहणार आहोत.\n— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे\nAbout डॉ. श्रीकांत राजे\t21 Articles\nठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे ज��ल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/they-spoke-up-that-is-why-they-got-murdered-gulzar-on-dabholkar-and-kalburgi-293490.html", "date_download": "2019-08-25T15:37:17Z", "digest": "sha1:6SHX6XI3INWZDAQLCQ3PYNNOOKLF5TSA", "length": 17156, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खरं बोलल्यामुळेच दाभोलकर,पानसरे आणि कलबुर्गींची हत्या - गुलजार | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nखरं बोलल्यामुळेच दाभोलकर,पानसरे आणि कलबुर्गींची हत्या - गुलजार\nराहुल गांधींना 'पर्यटना'साठी काश्मीरात जायचं असेल तर व्यवस्था करतो - सजंय राऊत\nअरुण जेटलींची एवढ्या कोट्यवधींची प्रॉपर्टी, कोण आहे वारसदार\nशाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया\n स्वत:ची मुलं जिथं शिकली तिथंच कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही दिलं शिक्षण\nVIDEO : 'खूप मोठं दुःख, माझा मित्र अरुण सोडून गेला'; पंतप्रधान मोदी भावुक\nखरं बोलल्यामुळेच दाभोलकर,पानसरे आणि कलबुर्गींची हत्या - गुलजार\nडॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी हे गप्प न राहता बोलत होते. ते कटु होतं पण सत्य होतं. ते बोलत असल्यानेच त्यांची हत्या झाली.\nमुंबई,ता, 21 जून : डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी हे गप्प न राहता बोलत होते. ते कटु होतं पण सत्य होतं. ते बोलत असल्यानेच त्य��ंची हत्या झाली असं मत ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी व्यक्त केलं. 'द वॉल'च्या अर्घ्य दत्ता यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सडेतोड मत व्यक्त केलं.\nसमाजात सत्य बोलणं हे कुणालाच आवडत नाही. प्रत्येक काळात समाजाला आरसा दाखवणाऱ्या अशा विद्वानांना विरोध पत्करावा लागतो, त्यांची किंमत चुकवावी लागते. या तीघांच्याही वाट्याला ते आलं असंही गुलजार म्हणाले.\nसमाजातील वाईट चालिरिती, कुप्रथा, अंधश्रद्धा यांच्या विरोधात या लोकांनी आवाज उठवला होता.\nप्रवाशांना विमानातून हकलवण्यासाठी एअर एशियाच्या पायलटनं एसी केला जोरात\nअमेरिकेचा आरोग्यखर्च कमी करण्याची जबाबदारी भारतीय डॉक्टरवर\nलोकांनी विवेकानं वागावं असं त्यांनी सांगितलं पण काही लोकांना ते रूचलं नाही आणि त्यांची हत्या झाली ही संपूर्ण समाजासाठीच अतिशय दुर्दैवी आहे.अंधश्रध्दा निर्मुलनासाठी झाटणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांची 20 ऑगस्ट 2013 ला हत्या करण्यात आली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 16 फेब्रुवारी 2015 ला हत्या करण्यात आली होती.\nमराठी रंगभूमीवरचा अजरामर सुपरस्टार मोठ्या पडद्यावर\nवीरप्पनचा खात्मा करणारा अधिकारी 'मिशन काश्मीर'साठी नियुक्त \nपाच,सहा वर्षानंतरही जर या प्रकरणातले मारेकरी सापडत नसल्याबद्दलही त्यांनी दु:ख व्यक्त केलं. पश्चिम बंगालमध्ये बुद्धिजिवी वर्ग हा समाजातल्या घटनांवर कायम प्रतिक्रिया देत असतो. व्यक्त होत असतो. वृत्तपत्रही त्याच्या मतांची आदर करत त्याला योग्य स्थान देतात, त्यामुळं विचारवंत सक्रिय आहेत हे लोकांना माहित होतं. पण महाराष्ट्रात दुर्दैवानं असं झालं नाही. असं झालं असतं तर विचारवंतांच्या हत्या झाल्याच नसत्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nTags: DabholkarguljargulzarkalburgimurdererPansarethe wallकलबुर्गीगुलजारगोविंद पानसरेनरेंद्र दाभोलकरहत्या\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्य���ंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2019-08-25T15:22:51Z", "digest": "sha1:YGJZFTNR2NFY2WN5MBM5VYCOZG3EORG4", "length": 11794, "nlines": 301, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २००० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: २० वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे\nवर्षे: १९९७ - १९९८ - १९९९ - २००० - २००१ - २००२ - २००३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी १ - ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार तिसर्‍या सहस्रकाची सुरुवात\nजानेवारी ३ - काश्मीरमध्ये सुरुंगस्फोटात १५ ठार.\nजानेवारी ३० - केनिया एअरवेज फ्लाइट ४३१ हे एअरबस ए-३१० जातीचे विमान कोटे द'आयव्हार जवळ अटलांटिक महासागरात कोसळले. १६९ ठार.\nमार्च ८ - टोक्योत दोन लोकल गाड्यांची टक्कर. ५ ठार.\nएप्रिल १९ - आर फिलिपाईन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३१ ठार.\nमे २४ - इस्रायलने २२ वर्षांनी लेबेनॉनमधून आपले सैनिक काढून घेतले.\nजुलै १० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार.\nजुलै १४ - फिजीतील उठावाचा सूत्रधार जॉर्ज स्पेटला अटक व देशद्रोहाचा आरोप.\nजुलै २५ - एर फ्रांस फ्लाइट ४५९० हे कॉँकोर्ड विमान पॅरिस विमानतळावरून उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.\nजुलै २८ - आल्बेर्तो फुजिमोरी तिसर्‍यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nऑगस्ट ९ - अमेरिकेच्या बर्लिंग्टन, न्यू जर्सी शहराजवळ पायपर नवाहो व पायपर सेमिनोल प्रकारच्या विमानांची हवेत टक्कर. ११ ठार.\nडिसेंबर १२ - अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश अध्यक्षपदी.\nडिसेंबर १३ - आदल्या दिवशी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बुश वि. गोर खटल्याच्या निकालानंतर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ॲल गोरने हार मान्य केली.\nडिसेंबर २८ - एड्रियन नास्तासे रोमेनियाच्या पंतप्रधानपदी.\nडिसेंबर ३० - मनिलात काही तासात अनेक बॉम्बस्फोट. २२ ठार, १०० जखमी.\n६ एप्रिल - शहीन अफ्रिदी, पाकिस्तानचा क्रिकेट पटु.\nफेब्रुवारी ५ - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष.\nफेब्रुवारी ९ - शोभना समर्थ, मराठी अभिनेत्री.\nमार्च ३ - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.\nमे ३ - शकुंतलाबाई परांजपे, कुटुंब-नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका\nमे १६ - माधव गोविंद काटकर, मराठी कवी.\nमे २४ - मजरुह सुलतानपुरी, गीतकार व उर्दू शायर.\nजून २९ - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, मराठी ऐतिहासीक कादंबरीकार.\nऑगस्ट १० - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २८ - पिएर इलियट त्रुदू, कॅनडाचा पंधरावा पंतप्रधान.\nनोव्हेंबर १० - जाक शबान-देल्मास, फ्रांसचा पंतप्रधान (जन्म-इ.स. १९१५).\nडिसेंबर २८ - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.\nडिसेंबर २८ - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.\nइ.स.च्या २००० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://warangal.wedding.net/mr/album/4329589/", "date_download": "2019-08-25T16:34:38Z", "digest": "sha1:B7QPLNAR3JGKVNSEGCZE6FQA7XXCRDIY", "length": 1762, "nlines": 36, "source_domain": "warangal.wedding.net", "title": "वारांगळ मधील सजावटकार Manjunadha Decorators & tent houses चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 2\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-3228", "date_download": "2019-08-25T16:27:58Z", "digest": "sha1:G5YV65WFN6PTPVKIX3LSTDYM53GOH4YG", "length": 21840, "nlines": 106, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 7 ऑगस्ट 2019\nआसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोवळी हिमा दास पुढे सरसावली. ॲथलेटिक्‍समधील आपल्या कमाईचा हिस्सा तिने पूरग्रस्तांच्या मदतनिधीस दान केला. या मुलीचे वय फक्त १९ वर्षे आहे. लहान वयातील तिची प्रगल्भता कौतुकास पात्र ठरली. तिच्या दानशूरपणाची चर्चा सुरू असताना या ‘गोल्डन गर्ल’ने युरोपातील मैदाने गाजविली. २० दिवसांच्या कालावधीत झालेल्या पाच स्पर्धांत पाच सुवर्णपदके जिंकणारी ही मुलगी देशात ‘सिलेब्रिटी’ झाली आहे. राष्ट्रपतींपासून साऱ्यांनीच या जिद्दी मुलीचे कौतुक केले, तिची पाठ थोपटली. देश तिच्याकडे ऑलिंपिकमधील आशास्थान या नजरेने पाहत आहे. आसाममधील नागाव जिल्ह्यातील ढिंग शहरानजीकचे कांढुलीमारी हे हिमा दासचे गाव. जागतिक ट्रॅकवर धावताना यशाला गवसणी घालत हिमा ‘ढिंग एक्‍स्प्रेस’ बनली आहे. जागतिक पातळीवर सफल धाव घेतल्यामुळे या मुलीचा ब्रॅंड व्हॅल्यू सध्या कमालीचा वधारला आहे. काही महिन्यांपूर्वी एका करारासाठी ३० ते ३५ लाख रुपये मिळत असत, पण ही रक्कम आता ६० लाख रुपयांवर गेली आहे. तिची गुणवत्ता आणि कामगिरी बोलकी आहे. त्यामुळेच नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीस तिने आकृष्ट केले आहे. यशस्वी कारकिर्दीमुळे पैसा आला, मात्र हिमाचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. यश तिच्या डोक्‍यात भिनलेले नाही. परिस्थितीची तिला जाणीव आहे, म्हणूनच आपल्या राज्यातील पूरग्रस्तांना तिने सढळहाताने मदत केली आहे. आसाममध्ये पुराचे थैमान सुरू असताना हिमा युरोपातील धावण्याचे ट्रॅक गाजवत होती. आपल्या राज्याला वेढलेल्या पाण्यामुळे ती चिंतित होती. दोन-तीन वर्षांपूर्वी ही सर्वसामान्य मुलगी आंतरराष्ट्रीय मैदानापासून कोसो दूर होती. बाहेरच्या जगाशी जास्त संपर्कच नव्हता. अफाट प्रतिभेच्या जोरावर हिमाने उत्तुंग झेप घेत, देश, राज्याबरोबर आपल्या गावालाही कीर्ती प्राप्त करून दिली आहे. तिला इंग्लिश येत नाही, मात्र परदेशात धावताना ती डगमगली नाही. आसामी भाषा बोलणारी आणि कच्चं हिंदी बोलणारी ही मुलगी अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर देशात ‘सुपरस्टार’ झाली आहे. तिला मानाचा सलाम करायलाच हवा.\nनागाव जिल्ह्यातील ढिंग गावातील बहुतेक जण शेतकरीच आ��ेत. हिमाचे वडील रणजित दास यांचीसुद्धा शेती आहे. ते मोठे शेतकरी नसले, तरी कुटुंब चालविण्याइतपत सुबत्ता रणजित यांच्यापाशी आहे. त्यांना पाच मुले. त्यात हिमा ही सर्वांत लहान, अतिशय धडपडी. लहानपणापासून वडिलांना शेतकामात मदत करण्यात हिमा अग्रेसर असायची. बहुतांश वेळ शेतात आणि खेळण्या-बागडण्यातच जात असे. पालकांनीही कधी तिला नाउमेद केले नाही. मुलीच्या उत्साही वृत्तीस खतपाणी घातले. शेतात काम करत असतानाच हिमाने मोठी भरारी घेण्याचे स्वप्न पाहिले. परिश्रमाची सवय असल्यामुळे शरीरही तंदुरुस्त आणि सुदृढ झाले. नवीन गोष्टी शिकणे आणि कृती प्रत्यक्षात आणणे तिला आवडायचे. शेतात वडिलांबरोबर सावलीप्रमाणे वावरणारी हिमा मागे हटली नाही. दहावीत असताना ती शेतात ट्रॅक्‍टर चालवायला लागली. त्यापूर्वी ती नांगरही मोठ्या धिटाईने फिरवत असे. ॲथलेटिक्‍समधील कारकिर्दीबरोबरच तिने शिक्षणालाही दिशा दिली. यावर्षी मेमध्ये हिमा बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली.\nहिमा नेहमीच अन्यायाचा तीव्र तिरस्कार करते. तिला सामाजिक बांधिलकीची जाणीवही आहे. क्रीडापटू असली, तरी ती हाडाची कार्यकर्ती आहे. ढिंग गावातील दारूच्या गुत्त्यांमुळे पुरुष मंडळींची पावले शेताऐवजी भलतीकडेच वळू लागलीत हे पाहून हिमाला चीड आली. ती तेव्हा विद्यार्थिदशेत होती. मोठ्या धैर्याने तिने दारुबंदीविरुद्ध लढा पुकारला. या कामात तिला गावातील अन्य महिलांचीही साथ लाभली. देशी दारूची दुकाने बंद पाडण्याच्या मोहिमेत ती अग्रभागी राहिली आणि त्यात यशस्वीही ठरली. हे सत्कार्य पूर्णत्वास नेताना ती अजिबात डगमगली नाही. आंतरराष्ट्रीय यश मिळाले, पण तिच्यापाशी अहंभाव नाही. सततच्या स्पर्धा, गुवाहाटी-कोलकत्यातील सराव, राष्ट्रीय शिबिरे यामुळे तिला गावात वारंवार जाता येत नाही. ढिंगमध्ये येण्याचा योग येतो, तेव्हा ती गावात रमते. तेथील संस्कृतीशी एकरूप होते. जेवणात भातावर यथेच्छ ताव मारते.\nहिमा शाळेत असताना मुलांसमवेत फुटबॉल खेळायची. ती तरबेज ‘स्ट्रायकर’ होती. वडील रणजितही फुटबॉल खेळायचे. ती अपघातानेच धावपटू झाली. फुटबॉल खेळत असताना हिमा खूप वेगाने धावायची. तिला रोखणे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना कठीणच ठरायचे. फुटबॉलमधील धावण्याचा वेग पाहून शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी हिमाला धावपटू होण्याचे सुचव��ले. देशात फुटबॉलमध्ये महिलांना मोठा वाव नाही ही बाब हिमानेही जाणली. फुटबॉल मैदानापेक्षा धावण्याच्या ट्रॅकवर नशीब आजमावूया या विचाराने तिने वाट बदलली आणि देशाला एक वेगवान धावपटू गवसली. फुटबॉलमधून ॲथलेटिक्‍समध्ये आल्यानंतर या जिगरबाज मुलीने अवघ्या दोन वर्षांतच जागतिक सुवर्णपदक जिंकून राष्ट्रध्वज दिमाखात फडकाविला. प्रारंभी १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत वेगाने धावणारी हिमा ४०० मीटर अंतरही तेवढ्याच चपळतेने पार करते. निपॉन दास यांच्या रूपाने हिमाला किमयागार ‘गुरू’ लाभले आहेत. ग्रामीण आणि कच्च्या गुणवत्तेवर सुरेख पैलू पाडण्याचे काम निपॉन यांनी यशस्वीपणे केले. ॲथलेटिक्‍समधील चांगल्या सुविधा आणि प्रतिथयश प्रशिक्षणासाठी हिमाला गाव सोडावे लागले. वय लहान होते, पण आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिने आव्हान स्वीकारले. पालकांचा मुलीवर पूर्ण विश्‍वास होता. हिमा गुवाहाटीत आली. तेथील सारुसाजाई क्रीडा संकुलात तिचे प्रशिक्षण सुरू झाले, तेव्हा हिमा साधारणतः १६ वर्षांची होती. कुटुंबीयांपासून दूर राहत ती आणखीनच कणखर आणि प्रगल्भ झाली.\nबाहेरचे जग विशेष न पाहिलेल्या हिमाने गतवर्षी पराक्रमी कामगिरी केली. फिनलंडमध्ये झालेल्या २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत हिमाने मुलींच्या ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. ती प्रकाशझोतात आली. भारतीयांना तिचे नाव माहीत झाले. जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत पदके जिंकणारे मोजकेच भारतीय आहे. हिमासह मोजून सहा जण, तर जागतिक धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण जिंकणारी हिमा पहिलीच भारतीय आहे. ॲथलेटिक्‍समध्ये आल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत हिमाने साधलेली प्रगती अनन्यसाधारण ठरली. यावरून तिचा दृढनिश्‍चय लक्षात येतो. फक्त सुसाट वेगाने धावायचे हे तिचे लक्ष्य असते. आसामसाठीही हिमाची धाव भूषणावह ठरली आहे. १९६६ मध्ये बॅंकॉक आशियायी स्पर्धेत भोगेश्‍वर बरुआ यांनी ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर २०१८ मध्ये हिमाने सोनेरी धाव घेत आसामचा लौकिक वाढविला. ती आता आसामची ‘सदिच्छादूत’ आहे. गतवर्षी ती अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित झाली. २०१७ मध्ये हिमा जागतिक युवा स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत धावली होती, तेव्हा तिला पाचवा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर तिने ४०० मीटर शर्यतीवर लक्ष केंद्रित करत जागतिक विजेती होण्याइतपत भरारी घेतली. गतवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत तिला विशेष पराक्रम बजावता आला नाही, मात्र जाकार्ता येथील आशियायी क्रीडा स्पर्धेत तिने चुणूक दाखवत गळ्यात पदके मिरविली.\nहिमा आज ‘स्टार’ असली, तरी काही महिन्यांपूर्वी तिला निराशेचा सामना करावा लागला होता. या जिगरबाज मुलीस दुखापतीचा धक्का सहन करावा लागला होता. यावर्षी एप्रिलमध्ये दोहा येथे झालेल्या आशियायी अजिंक्‍यपद स्पर्धेत हिमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. ४०० मीटर शर्यतीत पाठदुखीमुळे तिचा घात झाला. पदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले, तेव्हा चेहऱ्यावरील निराशा लपवत असताना तिच्या डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. त्या घटनेनंतर हिमा खचली नाही, उलट त्वेषाने तिने स्वत:ला सरावात जुंपून घेतले. त्याचे यशस्वी निकाल आता पाहायला मिळत आहेत. युरोप दौऱ्यात २०० मीटरमधील चार शर्यतीत आणि ४०० मीटरमधील एका शर्यतीत ती अव्वल ठरली. अपयशावर मात करणे हे मोठे आव्हान असते. येथे विजेत्यांना मान मिळतो, पराभूतांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे हिमासाठी आशियायी स्पर्धेतील अपयशानंतरचा कालखंड ‘नाजूक’ होता. प्रशिक्षकांचा तिच्यावर विश्‍वास होता. उपजत गुणवत्ता होतीच. हिमाच्या आत्मविश्‍वासाला तडा न देता तिची कारकीर्द पुन्हा योग्य ट्रॅकवर आली आहे.\nक्रीडा आसाम हिमा दास hima das\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/om-chanting-daily-can-very-beneficial/", "date_download": "2019-08-25T15:21:34Z", "digest": "sha1:A52APSCINYIDNBXEEOLHLWLQP2UMRBXS", "length": 7397, "nlines": 114, "source_domain": "arogyanama.com", "title": "रोज फक्त ५ मिनिटे करा 'ओम' चे उच्चारण, होतील 'हे' ११ जबरदस्त फायदे - Arogyanama", "raw_content": "\nरोज फक्त ५ मिनिटे करा ‘ओम’ चे उच्चारण, होतील ‘हे’ ११ जबरदस्त फायदे\nआरोग्यनामाऑनलाइन टीम – ओम या मंत्राचे उच्चारण केल्याने आरोग्याचे अनेक फायदे होतात, हे संशोधनातून समोर आले आहे. हे उच्चारण करण्यासाठी कोणत्याही स्थितीत बसून डोळे बंद करुन दिर्घश्वास घ्यावा. नंतर ओम उच्चारण करत हळुहळू श्वास सोडावा. या काळात पूर्ण शरीरात व्हायब्रेशन होते. यावेळी कान बंद करता आले तर आणखी फायदा ��ोतो.\nसकाळी चालता चालता करा ‘हा’ प्राणायाम, १० रोगांपासून मिळेल सूटका\nपोट साफ होत नसेल तर अवश्‍य करा ‘हे’ ५ योग…आणि पाहा कमाल\nवृध्दावस्थेत ‘या’ वेदना टाळायच्या असतील तर तारुण्यातच करा ‘पादोत्तानासन’\nझोपण्यापूर्वी ओम उच्चारण केल्याने चांगली झोप लागते. झोप न लागण्याचा त्रास दूर होतो.\nउच्चारणामुळे मेंदूपर्यंत कंपने पोहचतात. यामुळे एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.\nयामुळे निर्माण होत असलेल्या कंपनांमुळे पाठीचा मणका मजबूत होतो.\nओम उच्चारण केल्याने फुफ्फुस, रक्तदाब, रक्ताभिसरण नियंत्रित होते. यामुळे हृदय निरोगी होते.\nओम उच्चारण केल्याने पोटामध्ये जे कंपन होते, त्यामुळे डायजेशन चांगल्याप्रकारे होते.\nओम उच्चारणामुळे शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो. तसेच रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे शरीरात उर्जा निर्माण होते.\nथकवा दूर होतो. फ्रेश वाटते.\nओम उच्चारण केल्याने निर्माण होत असलेल्या कंपनांमुळे थॉयराईडपासून बचाव होतो.\nओम उच्चारण केल्याने एंग्जायटी, अस्वस्थपणा यासारख्या समस्या दूर होतात.\nओम उच्चारण केल्याने मानसिक ताण, ताणाव दूर होतो.\nयामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.\nअंडी खाऊन एका महिन्यात कमी करा ५ किलो वजन, जाणून घ्या पद्धत\nतुम्ही उभे राहून पाणी पिता का मग तुमच्यासाठीच आहेत 'या' महत्त्वाच्या गोष्टी\nतुम्ही उभे राहून पाणी पिता का मग तुमच्यासाठीच आहेत 'या' महत्त्वाच्या गोष्टी\n जाणून घ्या, करा हे उपाय\nनिरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश\nपनीर खाल्ले तर दात होतील चमकदार, वजन वाढेल\nपोटासंबंधीच्या सर्व तक्रारीसाठी करा, हा एकच घरगुती सोपा उपाय\n २०१८ मध्ये ‘हा’ आजार सर्वाधिक सर्च केला गेला\nदररोज अंडी खाताय मग हे नक्की वाचा \nमुंबईत साडेतीन हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत\n‘या’ आजारामध्ये पुरुषांजवळ जाण्यास घाबरतात मुली, जाणून घ्या कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T15:27:42Z", "digest": "sha1:7R5NG662MX2KK64TFM5T24LBBEAD7ZRG", "length": 5294, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रपूर किल्ला स्वच्छता- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'मन की बात'मध्ये चंद्रपूरच्या किल्ला स्वच्छता मोहिमेचं कौतुक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या 'मन की बात'मध्ये चंद्रपूरच्या किल्ला स्वच्छता मोहिमेचं कौतुक केलं. चंद्रपूरच्या 'इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन' या संघटनेनं 200 दिवस मोहिम राबवून किल्ल्याची स्वच्छता केली, हा अतिशय चांगला उपक्रम असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय.\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2019-08-25T16:00:27Z", "digest": "sha1:OZWPV7TK5SOMRE4QXYRHZMEVSM6HWDKC", "length": 9639, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शॉन टेट - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव शॉन विलियम टेट\nउपाख्य स्लून, टिंगा, द वाईल्ड थिंग\nजन्म २२ फेब्रुवारी, १९८३ (1983-02-22) (वय: ३६)\nउंची १.९३ मी (६)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद\nक.सा. पदार्पण (३९२) २५ ऑगस्ट २००५: वि इंग्लंड\nशेवटचा क.सा. १६ जानेवारी २००८: वि भारत\nआं.ए.सा. पदार्पण (१६२) २ फेब्रुवारी २००७: वि इंग्लंड\nएकदिवसीय शर्ट क्र. ३२\n२००२ - सदर्न रेडबॅक्स\nक ए.सा. प्र.श्रे. लिस्ट अ\nसामने ३ २५ ५० ८८\nधावा २० २५ ५०९ १०९\nफलंदाजीची सरासरी ६.६६ १२.५० १२.४१ ६.८१\nशतके/अर्धशतके ०/० ०/० ०/२ ०/०\nसर्वोच्च धावसंख्या ८ ११ ६८ २२*\nचेंडू ४१४ १,२३३ ९,२६३ ४,४४५\nबळी ५ ४६ १९८ १६२\nगोलंदाजीची सरासरी ६०.४० २३.०४ २८.५९ २३.२७\nएका डावात ५ बळी ० ० ७ ३\nएका सामन्यात १० बळी ० n/a १ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ३/९७ ४/३९ ७/२९ ८/४३\nझेल/यष्टीचीत १/– ३/– १५/– १८/–\n४ जुलै, इ.स. २०१०\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा ल��ख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ पाँटिंग(ना.) •५७ हड्डिन •३३ वॅट्सन •२३ क्लार्क •४८ मायकेल हसी •२९ डेव्हिड हसी •७ व्हाइट •३६ पेन •४९ स्मिथ •४१ हेस्टिंग्स •२५ जॉन्सन •४३ हॉरित्झ •५८ ली •३२ टेट •४ बॉलिंजर •प्रशिक्षक: टिम नील्सन\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ (विजेता संघ)\n8 क्लार्क • 11 मॅकग्रा • 14 पाँटिंग (क) • 17 हॉग • 18 गिलख्रिस्ट • 23 मा. क्लार्क • 25 जॉन्सन • 28 हेडन • 31 हॉज • 32 वॉट्सन • 33 टेट • 48 हसी • 57 हॅडिन • 58 ली • 59 ब्रॅकेन • 63 सिमन्ड्स • प्रशिक्षक: बुकॅनन\nसदर्न रेडबॅक्स संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग\nकॅलम फर्ग्युसन‎ • मायकल क्लिंगर (क) • कॅमरून बोर्गास • टॉम कूपर • डॅनियल हॅरीस‎ • आरोन ओ'ब्रायन • डॅनियल क्रिस्तियन • ग्रॅहम मनोउ • टिम लूडमन • गॅरी पुटलँड • कलन बेली • पीटर जॉर्ज • जेक हाबेरफिल्ड • शॉन टेट • क्रिस दुवाल • प्रशिक्षक: मार्क सोरेल\nसाचा:देश माहिती सदर्न रेडबॅक्स\nराजस्थान रॉयल्स – सद्य संघ\n१९ द्रविड • १ मनेरीया • ३ रहाणे • ७ हॉज • २४ फझल • २९ अस्नोडकर • ९९ शहा • -- साळूंके • ५ कॉलिंगवूड • ११ चंदिला • २२ बोथा • २८ चव्हान • ३३ वॉटसन • ८४ बिन्नी • ९० कूपर • १७ चांदिमल • २५ पौनिकर • ६३ गोस्वामी • ७७ याग्निक • ८ नरवाल • २० सिंग • २१ चाहर • ३१ हॉग • ३२ टेट • ३६ श्रीसंत • ३७ त्रिवेदी • ४२ दोशी • ४४ फल्लाह • ६१ सिंग • ७२ डोळे • ९१ सिंग • प्रशिक्षक देसाई\nइ.स. १९८३ मधील जन्म\nइ.स. १९८३ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२२ फेब्रुवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nराजस्थान रॉयल्स सद्य खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-08-25T15:29:39Z", "digest": "sha1:OAQUP5ISGRS5UHBRRXYJTHWAM2RNL5YL", "length": 5718, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साखालिन ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nसाखालिन ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ८७,१०० चौ. किमी (३३,६०० चौ. मैल)\nघनता ६.३ /चौ. किमी (१६ /चौ. मैल)\nसाखालिन ओब्लास्त (रशियन: Сахали́нская о́бласть ; साखालिन्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. या ओब्लास्तात साखालिन बेट व कुरिल बेटांचा समावेश होतो.\nसाखालिन ओब्लास्तातील काही भूभागावर (कुरिल द्वीपसमूहातील दक्षिणेकडील चार बेटांवर) जपानचा दावा आहे.\nअधिकृत संकेतस्थळ (रशियन मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१७ रोजी २१:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/jitendra-awhad-targets-government-bramhin-issue-33122", "date_download": "2019-08-25T15:56:36Z", "digest": "sha1:LPAYG5MQL74W6TBZFKAJIMHTPUCDTKBU", "length": 9661, "nlines": 138, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Jitendra Awhad targets government on Bramhin Issue | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nब्राम्हणांच्या एकाच मोर्चात सरकारने पावलं उचलली, हे सरकार जातीयवादी : जितेंद्र आव्हाड\nब्राम्हणांच्या एकाच मोर्चात सरकारने पावलं उचलली, हे सरकार जातीयवादी : जितेंद्र आव्हाड\nब्राम्हणांच्या एकाच मोर्चात सरकारने पावलं उचलली, हे सरकार जातीयवादी : जितेंद्र आव्हाड\nब्राम्हणांच्या एकाच मोर्चात सरकारने पावलं उचलली, हे सरकार जातीयवादी : जितेंद्र आव्हाड\nबुधवार, 23 जानेवारी 2019\nधनंजय कुलकर्णी यांच्याकडे 170 शस्त्रे सापडली. कुलकर्णी ऐवजी कांबळे असता तर तो नक्षलवादी ठरला असता. त्याने वाचलेल्या पुस्तकाचे लेखक सुद्धा जेलमध्ये गेले असते.\nऔरंगाबादः मराठा समाजाने आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी 58 मुक मोर्चे काढले. तरीही दखल न घेतल्याने अनेकांना बलीदान द्यावे लागले. मात्र, ब्राम्हण समाजाने आपल्या म���गण्यांसाठी एकच मोर्चा काढला आणि लगेच सरकारने पावले उचलली, असा टोला लगावतांनाच हे सरकार जातीयवादी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला.\nऔरंगाबादेत बुधवारी (ता. 23) 'सोच से सोच की लढाई' या कार्यक्रमाचे आयोजन युथ फॉर डेमोक्रॅसी आणि व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले होते.\nयावेळी बोलतांना जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत ब्राम्हण समाजाच्या वतीने मंगळवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत सरकारवर टिका केली. मराठा समाजाला आरक्षणासाठी राज्यात 58 मोर्चे काढावे लागले तरी सरकार जागचे हलले नाही. मुक मोर्चाचे रुपांतर नंतर ठोक मोर्चात झाले, मराठा तरूणांनी बलिदान दिले तेव्हा कुठे सरकारने निर्णय घेतला.\nमात्र ब्राम्हण समाजाने आपल्या मागण्यासाठी आझाद मैदानावर एकदाच निदर्शने केली तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या एका झटक्‍यात मान्य केला. यावरून राज्यात सरकार कुणाचे आहे हे लक्षात येते. भाजप सरकार जातीयवादी असल्याचा आरोप आव्हाड यांनी तरुणांशी संवाद साधतांना केला.\nश्री. आव्हाड पुढे म्हणाले,\"धनंजय कुलकर्णी यांच्याकडे 170 शस्त्रे सापडली. कुलकर्णी ऐवजी कांबळे असता तर तो नक्षलवादी ठरला असता. त्याने वाचलेल्या पुस्तकाचे लेखक सुद्धा जेलमध्ये गेले असते. तोच जर कुरेशी असता तर त्याला दहशतवादी ठरवून चौकशीसाठी तो राहत असलेला अख्या मोहल्ल्यालाच अटक झाली असती\".\nश्री. आव्हाड म्हणाले,\" सरकारला कुलकर्णी यांच्याकडील शस्त्रसाठा सापडणे गंभीर वाटत नसेल तर आम्हाला देखील शस्त्रे बाळगण्याची परवानगी द्यावी, अशी खळबळजनक मागणी देखील आव्हाड यांनी यावेळी केली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनक्षलवाद जितेंद्र जितेंद्र आव्हाड मराठा समाज maratha community आरक्षण सरकार government राष्ट्रवाद आंदोलन agitation भाजप दहशतवाद\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2008", "date_download": "2019-08-25T15:31:51Z", "digest": "sha1:BJIVS64NXPHI4OIMZRVWEUHIYNDHPVAB", "length": 51755, "nlines": 150, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "सोलापूर शहराचा इतिहास | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसोलापूर शहराचा इतिहास इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकाच्या मागे ढकलता येत नाही. त्या काळापूर्वीचे सोलापूरचे अ���्तित्व ठरवायचे झाल्यास ठोस व बळकट पुरावे द्यावे लागतील. परंतु तसे पुरावे उपलब्ध नाहीत.\nसांप्रत, सोलापूर शहर परिवहन कार्यशाळेसमोरच्या बुधवार पेठेतील नवनिर्मित बौद्ध विहाराजवळ काही वर्षांपूर्वी शिलालेख सापडला. तो सर्वज्ञ चक्रवर्ती चालुक्य सोमेश्वर तिसरा (इसवी सन 1127-1168) याच्या कारकिर्दीतील आहे. अभिलाषितार्थ चिंतामणी अथवा ‘मानसील्लस’ या ग्रंथांचा कर्ता तोच. महामंडलेश्वर कलचुरी बिज्जलदेव दुसरा (इसवी सन 1130-1168) याची सत्ता त्या विभागावर होती. त्याची राजधानी मंगळवेढ्यास होती. वीरशैव मतोद्धारक बसवेश्वर हे त्याच्या दरबारात मंत्री होते. पुढे बिज्जलदेवाने चालुक्यांची सत्ता अपहरण करून तो स्वत: सत्ताधीश झाला व त्याने त्याची राजधानी बीदर जिल्ह्यातील कल्याण येथे हलवली. बिज्जलदेवाचा स्थानिक अधिकारी महाप्रधान श्रीकरण कन्नप्पय्य नायक यांनी त्या ठिकाणी एक त्रिकारात्मक मंदिर निर्माण केले. त्या त्रिकुटातील स्थापित देवतांची नावे अनुक्रमे कन्नेश्वर, चट्टेश्वर आणि मल्लिकार्जुन. त्या मंदिरांना बिज्जलदेवांनी भूदान दिले आहे. त्या सर्व नोंदी शिलालेखामध्ये नोंदवताना ते मंदिर सोन्नलिंगे (सोलापूर) येथे उभारण्यात आल्याचे म्हटले आहे. त्या लेखाची तारीख आहे 22 डिसेंबर 1135. सोलापूर अस्तित्वात असल्याचा स्पष्ट असा तो पहिला पुरावा होय. त्याचा अर्थ असा नव्हे, की ते गाव त्या काळापूर्वी अस्तित्वातच नव्हते त्याचे अस्तित्व जरूर असणार; परंतु त्याचा इतिहास मागे किती न्यायचा याचा विचार अनेक अंगांनी करावा लागेल. तत्कालीन ते स्थान व्यापारपेठ अथवा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते, अशा नोंदी पुराभिलेखांतून व तत्कालीन ग्रंथातून मिळत नाहीत. तसे जर असते तर बलचुरी बिज्जलदेव किंवा त्या राजघराण्यातील पूर्ववर्ती सत्ताधिकारी यांनी त्यांची राजधानी मंगळवेढ्यास न ठेवता तो मान सोलापुरास दिला असता. परंतु शिवयोगी सिद्धरामांच्या श्रीशैल यात्रेनंतर, त्यांनी सोलापूर येथे निर्माण केलेल्या कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रसिद्धीमुळे सोलापूर प्रकाशझोतात आले. यथाकाल, सिद्धरामांनी तलावनिर्मिती करून त्या गावाचा पाणीप्रश्न सोडवला. त्यापुढे सोलापूरच्या प्रगतीत कोठे अडसर आल्याचे दिसून येत नाही.\nइसवी सन 1135 च्या शिलालेखात उल्लेखलेले त्रिकटात्मक मंदिर अस्तित्वात नाही. ते कोठे होते, कसे होते याबद्दल काही माहिती नाही. ते काळाच्या उदरात नामशेष राहिले आहे.\nसिद्धरामनिर्मित कपिलसिद्ध मल्लिक्कार्जुनाचे मंदिर (इसवी सन 1130-1180) अवशेष स्वरूपात किल्ल्यामध्ये उभे आहे. किल्ल्याची निर्मिती ही नंतरची आहे. कल्याण चालुक्याची उत्तम मंदिर निर्मिती म्हणून त्या वास्तूकडे बघण्यास हरकत नाही. हंपी (विजयनगर) चे कवी राघवांक (सुमारे इसवी सन 13 वे शतक) यांनी सिद्धराम पुराणांची पद्यात्मक रचना केली आहे. त्या कृतीचे मूळ नाव ‘सिद्धराम चरित्र’. तो ग्रंथ लिहिताना राघवाकांनी कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराचे वर्णन करताना त्या परिसरातील इतर मंदिरांचेही वर्णन केले आहे. परंतु त्यातील एकही शिल्लक नाही\nपुढील काळात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. पारतंत्र्याच्या काळात व त्या आधीच्या मुसलमानी कारकिर्दीत, असहिष्णू मताच्या मंडळींनी कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराची जेवढी विटंबना व नासधूस करता येईल तेवढी केली. कालांतराने, भक्त मंडळींना पूजा-उत्सवादी करणे कठीण झाले. त्यामुळे स्थानिक सद्भक्त मंडळींनी निर्णय घेऊन जुन्या मंदिरातील काही खांब आणि उपयुक्त शिलासामुग्री एकत्र करून उत्तर कसबा येथील मल्लिकार्जुन मंदिर निर्माण केले. तो सन आहे इसवी सन 1821. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन म्हणजे सोन्नलिगे पुखराधिश्वर; अर्थात सोलापूरचे ग्रामदैवत होय.\nमध्ययुगीन मुस्लिम राजवटीत बहामनीकडून तेथे भुईकोट उभारला गेला. त्याच्या बांधकामात हिंदुमंदिराचे ताशीव दगड, मूर्तिशिल्प, अनेक कोरीव स्तंभ वापरण्यात आले आहेत. त्याचा अर्थ उघड आहे, की परिसरातील हिंदुमंदिरे उध्वस्त करून, मोडतोड करून त्यांची शिळासामग्री किल्ला बांधताना वापरली गेली आहे. कालांतराने, तो किल्ला बहामनीकडून विजापूरच्या आदिलशहाने वीस मण सोने देऊन विकत घेतला अशी नोंद इतिहासातून मिळते.\nबहामनी व आदिलशाही काळात तेथे अनेक मशिदी, दर्गे व विहिरी यांची निर्मिती झाली. तथापी, कालौघात त्यातील ब-याच वास्तू नष्ट झाल्या व ज्या शिल्लक आहेत त्यात परिवर्तन झाले असल्याचे आढळून येते. त्या दोन्ही शाह्यांकडे सेवा रुजू केलेला एक अधिकारी नायब जाबित खान म्हणून होता. त्याने त्या शाह्यांसाठी बरीच खटपट करून पुष्कळ इमारतींची, वास्तूंची निर्मिती केली. अली आदिलशाह (इसवी सन 1657-1672) करता त्याने किल्ल्���ामध्ये महाल उभारल्याची नोंद शिलालेखामध्ये सापडते. त्या सर्व वास्तू कालपुरुषाने स्वाहा केल्या आहेत. कालाय तस्मै नम:, दुसरे काय\nदेशात पुराणवस्तू विभाग आहे. तो त्याच्या परीने कार्यरत आहे. खंडप्राय देशात पुराणवस्तू-वास्तूंचा फार मोठा पसारा आहे. त्या सर्वांचे कमी-अधिक महत्त्व देऊन संरक्षण, संवर्धन करणे मोठे कठीण काम आहे. स्थानिक पुराणवस्तुप्रेमी संस्थांनी या वास्तूंचे जतन करावयास हवे\nप्लॉट क्र. 34, न्यू पातशा पेठ,\nअशोक चौक, दिवटे टेक्‍स्‍टाईल्‍सच्‍याशेजारी,\n(‘समर्थ सोलापूर, 2020’ मधून उद्धृत)\nसोलापूर शहरातील वास्‍तू आणि वैशिष्‍ट्ये\nसोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसले आहे. सोलापुरात बहुभाषिक नागरिक आहेत. त्यास हजार वर्षांचा इतिहास आहे. ते पूर्वी सोन्नलगी या नावाने प्रसिद्ध होते. बाराव्या शतकात श्रीशिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी या नगराची रचना केली. त्यांनी तेथे अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली. छत्तीस एकर क्षेत्रफळ असलेले सरोवर निर्माण केले. त्यालाच सिद्धेश्वर तलाव असे म्हणतात. सिद्धरामेश्वरांनी समाजसुधारणेची लोकोपयोगी कामे केली.\nसोलापूर हे कापडगिरण्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. कापड उत्पादनास तेथे 1877 साली प्रारंभ झाला. ‘सोलापूर स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ ही पहिली गिरणी. ती ‘जुनी मिल’ म्हणून प्रसिद्ध होती. त्या मिलमध्ये तेलगू भाषिक समाज त्यांच्या वस्त्र विणण्याच्या कौशल्याबद्दल नावाजला गेला. ‘जुनी मिल’ हे सोलापूरचे वैभव मानले जाई.\nशेठ गोकुळदास मोरारजी हे तिचे मालक त्यांनी त्या काळी वीजनिर्मितीसाठी मिलच्या आवारात मोठे हौद व विहिरी खोदून पॉवर हाऊसही बांधले. पूर्ण सोलापूरचे रस्ते त्या वीजेमुळे प्रकाशित झाले. मिल अठ्ठ्याऐंशी एकर क्षेत्रात वसली आहे. मिलची चिमणी तीनशेपंचवीस फूट उंच होती व ती आशिया खंडातील सर्वांत उंच चिमणी ठरली. दुस-या महायुद्धात सैनिकांच्या छावणीसाठी लागणारे तंबूचे कापड त्या मिलमधून तयार होत असे. नंतरच्या काळात सोलापुरात अनेक गिरण्या उभारल्या गेल्या.\n‘नरसिंग गिरजी’ ही मिल मिळालेला नफा कामगारांना वाटत असे त्या मिलच्या आवारात अडीचशे वर्षांहून अधिक जुने वडाचे झाड आहे, त्याचा बुंधा तब्बल पंधरा फूट रुंद आहे. त्याच आवारात पाउणशे वर्षांपूर्वीचे लाकडी देवघर आहे. त्यातील गणपतीची मूर्ती साडेसहा फूट उंच आहे. देवघराचे नक्षीकाम रेखीव आहे. एकशेपंधरा वर्षांनंतरही पाणी पुरवणारी चौकोनी दगडी विहीरही तेथेच आहे.\nसोलापुरातील चाळी प्रसिद्ध आहेत. वीरचंदपूर चाळ 1944 साली उभारली. तेथे चारशेअठ्ठ्याऐंशी घरे आहेत, तर एस.जी. वारद चाळीत तीनशेएक घरे आहेत.\nकवी कुंजविहारी ऊर्फ हरिहर गुरुनाथ सलगरकर हे ‘लक्ष्मीविष्णू मिलमध्ये (1896 ते 1978)’ काम करत. लक्ष्मी विष्णू चाळीत घरे होती सातशेपन्नास. माधवराव आपटे यांनी ती मिल चालवायला 1966 मध्ये घेतली. त्या काळी चाळीचे भाडे तीन रुपये महिना असे (तेव्हा पाव दहा पैशांला व बुंदी पंधरा पैशांला मिळे). चाळींची डागडुजी चाळींचे मालकच करत.\nशहराला हिप्परगा तलावातून पाणीपुरवठा होई. म्हणून अनेक विहिरी खोदल्या गेल्या. त्यांपैकी साखरपेठमधील विहिरीला गोड पाणी लागले. म्हणून त्या पेठेला साखरपेठ म्हणत. तेथेच सिद्धेरामेश्वरांच्या जन्माचा उल्लेख आहे. तेथेच हिंगलाजमाता मंदिर आहे. तिचे उगमस्थान बलुचिस्तानात असल्याचे दाखले मिळतात. त्याच भागात लाकडाचा बाजार होता. त्याला तेलगुमध्ये ‘कट्टेलसंता’ म्हणतात. त्या नावाचे प्रसृतिगृह त्र्याऐंशी वर्षांनंतरही कार्यरत आहे. त्याच पेठेतील पद्मा टॉकीज 1946 पासून टिकून आहे.\nत्या पेठेतील सोमा कुटुंबीय हातमागावर सुंदर व सुबक कलाकृती विणतात व त्यांनी बनवलेल्या वॉलहँगिंगना जगभरात मागणी आहे. ते कुटुंब 1965 पासून वॉलहँगिंगच्या व्यवसायात आहे. साखरपेठेत राहणारे आणखी एक नाव आहे व्यंकटेश कोटा भुयारी गटारे व ड्रेनेज साफ करणारी ‘व्यंकटगिरी यंत्रे’ बनवणारे व्यंकटेश कोटा फक्त पाचवीपर्यंत शिकलेले आहेत. पण त्यांच्या यंत्रांना अमेरिका, इंग्लंड व युरोपमध्ये मागणी आहे. त्यांनी त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी ते यंत्र बनवले. त्यांचा कारखाना सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव येथे आहे.\nतुकाराम महाराज जोशी यांना वैष्णव संप्रदायाचे कुलगुरू मानतात. त्यांचा जन्म1910 सालचा. त्यांनी पंढरपूरला दिंडी नेण्याची सुरुवात सत्तर वर्षांपूर्वी केली. ती प्रथा अजूनही सुरू आहे. त्यांनी 1जानेवारी 1995 रोजी रविवार पेठेत जिवंत समाधी घेतली. त्यांचा समाधी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पद्मशाली समाज म्हणजे विणकर व विड्या वळणारे तो समाज 1845 मध्ये सोलापुरात आला.\nत्या समाजाच्या ‘सेवा मंडळा’ला एकशेचार वर्षे झाली. ती संस���था वड्डेपल्ली येथे आहे. त्याच पद्मशालींच्या 1943 मध्ये स्थापन झालेल्या कुचन प्रशालेच्या बावीस संस्था शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहेत. ‘दयानंद अँग्लो वैदिक शिक्षण’ संस्थेची स्थापना 1940 साली आर्य समाजाच्या (1886 साली लाहोरमध्ये आर्य समाजाची स्थापना झाली) मंडळींनी केली. देशभरात त्या संस्थेच्या सातशेपन्नास शाखा असून महाराष्ट्रात एकोणीस आहेत. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे ‘दयानंदचे’च (अनुक्रमे लाहोर व सोलापूर) विद्यार्थी. सोलापुरातील रविवार पेठेत त्रेसष्ट एकर जागेत उभे असलेले ‘दयानंद महाविद्यालय’ होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पंढरीच आहे. ते गेली त्र्याहत्तर वर्षे कार्यरत आहे. दयानंदचे विद्यार्थी – अटलबिहारी वाजपेयी, शहीद भगतसिंग, राजगुरू, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, क्रिकेटपटू कपिलदेव व महेंद्रसिंग धोनी, शाहरुख खान, गायक जगजितसिंग, डॉ. यु.म. पठाण, जब्बार पटेल, डॉ. अरुण टिकेकर, मारुती चित्तमपल्ली व अनेक आयएएस अधिकारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू. तेथे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, विंदा करंदीकर, वसंत कानेटकर, महाकवी द.रा. बेंद्रे इत्यादी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकवले आहे.\nसोलापूर महामार्गावरील मुळेगाव येथे 1933 साली विभागीय कृषी संशोधन केंद्राचे कार्य सुरू झाले. तेथे संशोधलेले विविध प्रयोग कोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरले आहेत. तसेच, तेथे संशोधित झालेली नाना प्रकारची अवजारे व यंत्रे यांना राज्यभर ख्याती आहे. तेथे शास्त्रज्ञ एस.व्ही. कानिटकर यांच्या नावाने संग्रहालय उभारले गेले आहे.\nसोलापुरात सुमारे पन्नास हजार हातमाग 1948 साली होते. त्या कुटिरोद्योगात मिळालेला नफा व्यापारी व दलाल यांनाच मिळायचा म्हणून 1949 साली तेथील रविवारपेठेत ‘उद्योग बँक’ उभारली गेली. ती 2004 सालापर्यंत कार्यरत होती व नंतर बंद पडली. त्या बँकेने 1966 साली व्याख्यानमाला सुरू केली. त्या व्याख्यानमालेचा नावलौकिक पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेनंतर आहे. ती तेलगू भाषिकांकडून झालेली मराठीची सेवा आहे.\nवडार समाज – ओरिसा प्रांतातून आलेला वडार समाज पूर्वी बांधकामावर दगड फोडण्याचे काम करत असे. त्यांची रविवार पेठेत तीन हजारांची वस्ती आहे. त्यांनी पारंपरिक व्यवसायाबरोबर सोलापूरच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. त्यांनी त्यांचा जम अनेक मंदिरे, कळसांची कलाकुसर व रंगरंगोटीतही बसवला आहे. सामुदायिक विवाह हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामधील सुशिक्षितांचे प्रमाणही वाढत आहे.\nसोळा गावांचे मिळून सोलापूर झाल्याचे सांगितले जाते. शहराच्या प्रत्येक भागाने त्याचे वैशिष्ट्य जपले आहे. आता जो संयुक्त चौक आहे, त्याला पूर्वी बारा तोटी चौक म्हणत. त्या बाजूला बारा तोटी नळ होते व चार बाजूंला चार पेठा होत्या. तेथेच तिप्पण्णा हिब्बारे यांनी पिठाची गिरणी शंभर वर्षांपूर्वी सुरू केली. ती चालू आहे. तर 1824 साली स्थापन झालेले ‘करंजकर विद्यालय’ही पावणेदोनशे वर्षांनंतर सुरू आहे. तेथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून सातशेदहा विद्यार्थी आहेत. त्या विद्यालयात सतराव्या शतकापासूनची दुर्मीळ ग्रंथसंपदा - नकाशे, शब्दकोश, जुन्या कादंबऱ्या व पुस्तके – आहे.\nचाटी गल्ली व फलटण गल्ली या परिसरात कापड व्यापार आहे (मंगळवार पेठ). तेथील लक्ष्मीनारायण मंदिरात एका वर्षातील दोनशे दिवस विविध उत्सव सुरू असतात. जवळच, सत्यनारायण मंदिर आहे. (ते दोनशे वर्षांपूर्वीचे, महाराष्ट्रातील सत्यनारायणाचे दुसरे मंदिर). उत्तम वास्तुकलेचे नमुने असलेले अनेक जुने वाडे मंगळवार पेठेत पाहायला मिळतात. शिसवी लाकडात केलेली नक्षी असलेला काडादी वाडा, सत्तावीसशे फुटांचा तीन मजली येरटे वाडा, दीडशे वर्षांचा सोमशेट्टी वाडा, अब्दुलपुरकर वाडा... राठी, बसवंती, सोमाणी यांचे वाडेही जुने आहेत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवलेली ‘प्रेरणा भूमी, बुद्धविहार’ बुधवार पेठेत आहे. शंभर वर्षांची श्राविका संस्था; तसेच, दमाणी प्रशाला, जैन गुरुकुल संकूल, सोलापूर एज्युकेशन सोसायटी अशा नामवंत शिक्षण संस्था बुधवार पेठेतच आहेत. त्याच पेठेत श्रमिकांना रोजीरोटी देणारे विडी उद्योग आहेत.\nलोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना ज्या ‘आजोबा गणपती’वरून सुचली ते मंदिर शुक्रवार पेठेत आहे. तेथे सार्वजनिक गणेशोत्सव इसवी सन 1885 पासून साजरा होतो. टिळक यांनी पुण्यातील सार्वजनिक गणपती 1893 मध्ये सुरू केला, त्याआधी आठ वर्षे तो गणपती इको फ्रेंडली साहित्य वापरून बनवला गेला आहे व ती मूर्ती एकशेअठ्ठावीस वर्षांची जुनी आहे याचे आश्चर्य वाटते. अनेक मान्���वरांनी त्या मंदिरास भेट दिली असून तो मानाचा गणपती आहे. त्याच पेठेत गेली शंभर वर्षे दूध बाजार चालतो. ‘सोलापूर समाचार’ हे साप्ताहिक 1885 साली त्याच भागात सुरू झाले व त्याचे दैनिकात रूपांतर 1930 मध्ये झाले, पण ते 1988 साली बंद पडले. त्याच जक्कल कुटुंबीयांचे ‘विश्व समाचार (1976)’ मात्र सुरू आहे. त्याच भागात शंभर वर्षांपासून ‘भांडे’ गल्ली आहे. सर्व धातूंची भांडी, पलंग, कपाटे, ट्रंका तेथे मिळतात.\nवड, लिंब व पिंपळ या वृक्षांचा संगम असलेले शहरातील एकमेव ठिकाण शनिवार पेठेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पाहण्यास मिळते.\nभवानी पेठेतील कृषी विद्यालयात आधुनिक शेतीचे शिक्षण मिळते. त्याचे क्षेत्र साडेअकरा एकर आहे. ते विद्यालय गेली सहासष्ट वर्षे सोलापूरला वरदान ठरले आहे.\nसोलापूरकरांचे आणखी एक आराध्य दैवत असलेली रूपाभवानी, तिचे मंदिरही भवानी पेठेत आहे. ती मूर्ती तुळजापूरच्या तुळजाभवानीशी मिळतीजुळती असल्याने ती रुपाभवानी नवरात्रात तेथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. दीड एकर जागेत सभामंडप व मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. शहरातील जोडभावी पेठेत सर्व काही मिळते. मंगळवार बाजारात भाजीपाला, फळे, दूध, तूप, इतर खाद्यपदार्थ, कपडे, अवजारे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, धान्य हे सर्व वाजवी भावात मिळते.\nहातमागावर साड्या विणणारी पेठ म्हणजे आंध्र-भद्रावती/दाजी पेठ. तेथे तेलगू समाज इरकली, जपानी, मोठी किनार, श्यामसुंदर किनार अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या साड्या विणत असे. आता आंध्र-भद्रावती पेठ ही यल्लमा पेठ म्हणून ओळखली जाते. दाजी पेठेत दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर व्यंकटेश्वर मंदिर, म्हणजे तिरुपती बालाजीची प्रतिकृती आहे. जवळ, तितकेच सुंदर राममंदिर आहे. पाच्छा पेठेतही दाक्षिणात्य बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले कालिकादेवी मंदिर आहे. त्याच पेठेत नऊवारी लुगडी व सतरंज्या बनवणारे हातमाग होते.\nबेगम पेठ – सोलापुरवर औरंगजेबाचे वर्चस्व असताना तो ब्रम्हपुरी (ता. मंगळवेढा) येथे सात वर्षे राहिला. तो जुम्मा आणि ईद नमाजासाठी सोलापूरच्या जामे मशिदीत जात असे. तो खुद्द सोलापुरातही तेरा महिने राहिला होता. त्याची फौज बेगमपेठेत असायची. त्याच्याबरोबर त्याची चौथी पत्नी (बेगम) उदयपुरी व मुलगी झीनतल्लीसा होती. त्या वेळपासूनचे बेगमपुरा नंतर बेगम पेठ झाले आहे. ती व्यापा-यांची व कष्���क-यांची पेठ म्हणून प्रसिद्ध आहे.\nसोलापूरच्या सिद्धेश्वर पेठेतील सिद्धेश्वर मंदिर, मार्कंडेय मंदिरही प्रसिद्ध आहेत. त्या पेठेत अनेक कलावंत झाले. नाट्य-कलागुणांची जणू तेथे मांदियाळी होती.\nदीडशे वर्षे कार्यरत असलेले ‘हिराचंद नेमचंद वाचनालय’ हे सोलापूरची शान आहे. शहरवासीयांची बौद्धिक भूक भागवण्याचे काम ते वाचनालय करते. त्याचे तीन हजार सभासद आहेत. ते वाचनालय मुरारजी पेठेत आहे. वाचनसंस्कृतीबरोबर अनेक कार्यक्रमही त्यांच्या ‘टिळक स्मारक सभागृहा’त होत असतात. त्याच पेठेत राघवेंद्र स्वामी मठ आहे व तेथे हजारो भक्तगण अध्यात्माची परंपरा जोपासत आहेत.\nसाठ फुट खोल व तीस फुटापर्यंत पाय-या असलेली, संपूर्ण दगडी बांधकाम असलेली गंगा विहीर ही नवी पेठचे वैशिष्ट्य आहे. त्याच नवी पेठचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ‘नामदेव चिवडा’ तो त्याची ओळख गेली एकशेचाळीस वर्षे टिकवून आहे. त्याच पेठेत छत्रपतींच्या कार्याची ओळख सांगणारे ‘शिवस्मारक’ एक एकर चौदा गुंठे जागेवर उभे राहिले आहे. राष्ट्रसेवेची प्रेरणा देणा-या त्या कार्यकेंद्रात विविध व्याख्याने, प्रवचने, स्पर्धा होत असतात. एक संग्रहालयही तेथे आहे. तसेच व्यायामशाळा, भौतिक चिकित्सा केंद्र आहे.\nगावठाण भाग विकसित करून बनवलेली ती ही नवी पेठ सोलापूरचे वैभव असलेला भुईकोट किल्ला त्याच पेठेत आहे. तो 1358 ते 1375 या दरम्यान बांधला गेला असावा. तेथे आतमध्ये बाग बनवली आहे, अठराव्या शतकातील दोन तोफा आहेत. देवालयासारखी एक वास्तू असून त्यावरील शिल्पकला हिंदू राजांनी केलेली आहे. त्या मंदिरातील शिवलिंग मल्लिकार्जुन मंदिरात आणले असावे असे सांगण्यात येते.\nज्योतिषशास्त्राला पंचांगाचा आधार देणारे कै. ल.गो. दाते यांनी 1916-17 मध्ये दाते पंचांग प्रसिद्ध केले. त्यांनी गणितातील स्थुलता घालवून अधिक सूक्ष्म असे दृक्गणित स्वीकारले व पूर्वीची ‘घटी-पळे’ देणारी वेळ रद्द करून घड्याळाच्या वेळा दिल्याने ते लोकप्रिय झाले. दाते पंचांगकर्ते लोकांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसन करतात. त्यांची पंचांगे 1939 पासून पाच पाच वर्षांच्या संचात उपलब्ध झाल्याने अभ्यासकांची सोय झाली आहे. त्यांचे स्वत:चे गणेशमंदिरही आहे.\nसोलापूरच्या दक्षिण कसबा पेठेतील ‘सुंद्री’ वादन म्हणजे सोलापूरची शान आहे. सुंद्री म्हणजे आकाराने छोटी सनई. सुंद्रीवादन ��लेला जाधव घराणे सात पिढ्यांपासून जोपासत आहेत. अक्कलकोटच्या संस्थानचे राजा फत्तेसिंह यांनी ते वादन ऐकून तिला ‘सुंद्री’ हे नाव दिले. ती खैर वा सिसम लाकडाची बनवतात. लांबी अकरा इंच, त्यावर नऊ स्वररंध्रे असून वरील भाग निमुळता असतो. खालील भाग चंबूसारखा व मुखभागी ताडाच्या पानाची पत्ती असते. सुंद्रीवादनाला ‘खुर्दक’ या तालवाद्याची साथ असते.\nप्रवचनकार, किर्तनकार, कविवर व लोकशाहीर अशा अनेक बिरुदावलीने अजरामर ठरलेले राम जोशी हे उत्तर कसब्यात जन्माला आले. ते आठशे वर्षांची परंपरा असलेल्या जोशी घराण्यात 1760 वा 1762 साली जन्मले. त्यांच्या घराण्याकडे पूर्वापार ग्रामजोशी हे मानाचे पद होते. ते आता त्यांच्या सहाव्या पिढीकडे आहे. – सुमारे एक हजार वर्षांपासूनचा देशमुखवाडा दक्षिण कसब्यात आहे. सिद्धरामेश्वरांचा आठशे वर्षांपूर्वीचा योगदंड त्या वाड्यात पुजला जातो.\nसोळाव्या शतकातील मल्लिकार्जुनाचे हेमाडपंती मंदिर उत्तर कसबापेठेत आहे. तेथे दीडशे फूट खोलीची प्राचीन विहीर स्वच्छ पाण्याने भरलेली असते. त्या भागातील पत्रा तालीम प्रसिद्ध आहे.\nहरिभाई देवकरण प्रशाला 1918 साली स्थापन झाली. ती शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तर त्याच रेल्वे लाईन भागातील दुसरी नामवंत जुनी शाळा म्हणजे सोलापूर हायस्कूल त्याच्या नंतर नॉर्थकोर्ट ही प्रशाला स्थापन झाली, 1855 साली त्याच्या नंतर नॉर्थकोर्ट ही प्रशाला स्थापन झाली, 1855 साली तब्बल एकशेसाठ वर्षांची ती प्रशाला होती सोलापुरातील पहिले हायस्कूल तब्बल एकशेसाठ वर्षांची ती प्रशाला होती सोलापुरातील पहिले हायस्कूल संपूर्ण इमारत दगडी बांधणीची असून इतर अभ्यासक्रमांसाठी आणखी सहा इमारती बांधल्या गेल्या आहेत. त्या प्रशालेतील नामवंत विद्यार्थी आहेत – डॉ. द्वारकानाथ कोटणीस, शिल्पकार रावबहाद्दर मुळे, स्वामी रामानंदतीर्थ, शंतनुराव किर्लोस्कर, वालचंद हिराचंद, शेठ गुलाबचंद व रतनचंद हिराचंद, कवी कुंजविहारी, सोलापूरचे ‘विश्वकर्मा’ – नानासाहेब चक्रदेव, माजी नगराध्यक्ष – बाबासाहेब वारद, सर अब्दुल लतिफ, व्ही. आर. कुळकर्णी, मारुती चित्तमपल्ली, लक्ष्मी उद्योगसमूहाचे जयकुमार पाटील इत्यादी. त्या नामवंत शिक्षणसंस्थांप्रमाणेच गेल्या एकशेतेरा वर्षांपासून कार्यरत असलेले पहिले ‘महिला अध्यापक विद्यालय’ असलेले ‘मेरी बोर्डिंग विद्या���य’ व ‘वोरोनीको प्रशाला’ अतिशय प्रसिद्ध आहे.\nअतिशय उपयुक्त इतिहास व माहीतीचा खजिना\nगांगल यांच्या विधानाचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे\nठाण्यातील वैचारिक चर्चेचे दालन – डॉ. राममनोहर लोहिया व्याख्यानमाला\nजादूगार रंगसम्राट रघुवीर मुळगावकर\nपाबळ विज्ञान आश्रम - काम करत शिकण्याची गोष्ट\nसंदर्भ: पाबळ विज्ञान आश्रम, डॉ. श्रीनाथ कालबाग\nसोलापुरी शिलालेखांना आकार देणारा कुंभार\nसंदर्भ: शिलालेख, संशोधक, संशोधन, सोलापूर तालुका\nसुयश गुरूकूल - सोलापूरचे आगळे विद्यामंदिर\nसंदर्भ: प्रयोगशील शिक्षक, शिक्षणातील उपक्रम, शिक्षणातील प्रयोग, सोलापूर शहर, सोलापूर तालुका, शिक्षण, शाळा\nविजय पाठक यांचा राजगिरा लाडू\nसंदर्भ: सोलापूर तालुका, सोलापूर शहर, राजगिरा लाडू\nपैसचा खांब - ज्ञानोबांचे प्रतीक\nसंदर्भ: ऐतिहासिक वस्तू, संत ज्ञानेश्वर, शिलालेख\nमहाराष्ट्र : भविष्यातील अंधार भेडसावतो\nसंदर्भ: करमाळा तालुका, सोलापूर शहर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2018/03/blog-post_31.html", "date_download": "2019-08-25T16:29:31Z", "digest": "sha1:TAXZTWNNYVIFYSCHVOGTCWNSXHL5XQZP", "length": 6539, "nlines": 58, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : प्रोजेक्ट :- अभ्यासिका", "raw_content": "\nअभ्यासिका आणि वर्गखोल्यांचे नूतनीकरण\nचैतन्य मित्रमंडळातर्फे आम्ही जमेल तशी मदत आदिवासी पाड्यांमध्ये करत असतो. अशाच एका आदिवासी पाड्यातील शाळेला भेट देण्याचा योग २०१७ मध्ये आला. श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय, रावतेपाडा या शाळेत सर्व शिक्षक विनावेतन गेले १२ वर्ष आजूबाजूच्या गरीब मुलांना शिकवत आहेत. शाळेत मुलं ४-५ किलोमीटर लांबून पायी प्रवास करत येतात. या शाळेत भेट दिल्यावर आम्हाला अनेक गोष्टी निदर्शनास आल्या. आम्ही सर्व ज्या शाळेत शिकलो (कोणी मराठी माध्यमात तर कोणी इंग्रजी, वैयक्तिक मी मराठी माध्यमात शिकलो) तर शाळा म्हणजे वेगवेगळ्या वर्गखोल्या, बसायला बेंचेस, लाईट-पंखा याची सोय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष इ. सोयी सुविधा असलेली, अभ्यासाला पोषक वातावरण असलेली शाळा आम्हाला अपेक्षित होती. पण या शाळेत आम्ही भेट दिल्यावर अनेक सोयीसुविधांचा अभाव आम्हाला जाणवला. वर्गांमध्ये बसायला बेंचेस कमी होते, पंखा-लाईट नव्हती, फ्लोरिंग खराब झाली होती असे अनेक प्रॉब्लेम होते.\nम्हणून चैतन्य ग्रुपतर्फे शाळेतील वर्गखोल्या आणि अभ्यासिकेच्या नूतनीकरणाचे काम आम्ही हाती घेतले. साधारण एका महिन्याच्या कालावधीत आम्ही शाळेतील एक अभ्यासिका आणि ३ वर्गखोल्यांचे पुनरुज्जीवन केले. अभ्यासिकेत मुलांना वाचण्यासाठी ५० मराठी पुस्तके देण्यात आली. वर्गखोल्यांच्या फ्लोरिंग, कलरिंग सोबतच वर्गांमध्ये पंखे उपलब्ध करून दिले. सोबतच सर्वात महत्वाचं, शाळेत इ-लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली. खालील चित्रांमध्ये आपण ते पाहू शकता.\nशाळा जरी आदिवासी विभागातील असली तरी तिथल्या मुलांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. उनातून, पावसातून वाट काढत ४-५ किमी पायी प्रवास करून शाळेत येऊन शिकण्यासाठी जिद्द लागते, ती जिद्द त्या मुलांमध्ये आहे. आणि म्हणूनच चैतन्य ग्रुपतर्फे ज्या सोयीसुविधा आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला त्यातून नक्कीच मुलांच्या शिक्षणासाठी आणि एकूणच सर्वांगीण विकासासाठी मदत होईल. हा उपक्रम सफल व्हावा म्हणून चैतन्य ग्रुपला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे शतशः आभार.\nप्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८०)\n*आपल्यापैकी कोणालाही आमच्यासोबत पुढील उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर ९८६९३७१५८० या क्रमांकावर संपर्क करावा. Whatsapp मेसेज केला तरी चालेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2019-08-25T17:12:59Z", "digest": "sha1:WP2TI52UJQBKWE4NDHGBFGOQL52CC6AZ", "length": 11243, "nlines": 239, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किमी रायकोन्नेन - विकिपीडिया", "raw_content": "\nकिमी रायकोन्नेन(१७ ऑक्टोबर १९७९ एस्पू - हयात) हा एक फिनिश रेसिंग कार चालक आहे. फॉर्म्युला वन च्या नऊ मोसमात त्याने भाग घेतला. यापैकी २००७ च्या मोसमात तो फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद मिळवण्यात यशस्वी झाला. २००९ ते २०११ मध्ये त्याने विश्व रॅली अजिंक्यपद स्पर्धेत आईस वन रेसिंग या संघाचे प्रतिनिधित्व केले. २०१२ फॉर्म्युला वन हंगामात तो लोटस रेसिंग संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.\nकारनिर्माते आणि चालक - २०१७ फॉर्म्युला वन हंगाम\nस्कुदेरिआ फेरारी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ मर्सिडीज-बेंझ\nरेड बुल रेसिंग-टॅग हुयर रेनोल्ट सौबर-स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ टोरो रोस्सो विलियम्स-मर्सिडीज-बेंझ\n५५. कार्लोस सेनज जेआर\nईतर चालक: २२. जेन्सन बटन (मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१), २६. डॅनिल क्वयात (स्कुदेरिआ टोरो रोस्सो), ३०. जॉलिओन पामर (रेनोल्ट), ३६. अँटोनियो गियोविन्झी (सौबर-स्कुदेरिआ फेरारी), ४०. पॉल डि रेस्टा (विलियम्स-मर्सिडीज-बेंझ).\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद\n१९५०-१९५९ १९६०-१९६९ १९७०-१९७९ १९८०-१९८९ १९९०-१९९९ २०००-२००९ २०१०-२०१७\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफिनिश फॉर्म्युला वन चालक\nइ.स. १९७९ मधील जन्म\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० नोव्हेंबर २०१७ रोजी १०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/psycho-saiyaan-teaser-akshay-kumar-mission-mangal-prabhas-saaho-and-john-abraham-batla-house-will-release-on-15-august-a-mhmj-388463.html", "date_download": "2019-08-25T15:35:47Z", "digest": "sha1:R5SUYF4U6IVALKCZ6PIAIM7ESJFAX2HU", "length": 19128, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘साहो’च्या कलेक्शनचा मार्ग कठीण, एकाच दिवशी रिलीज होणार 'हे' तीन बिग बजेट सिनेमे | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n‘साहो’च्या कलेक्शनचा मार्ग कठीण, एकाच दिवशी रिलीज होणार 'हे' तीन बिग बजेट सिनेमे\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nPM मोदींच्या भेटीनंतर परदेशातील 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराचे पुर्नबांधणी\n‘साहो’च्या कलेक्शनचा मार्ग कठीण, एकाच दिवशी रिलीज होणार 'हे' तीन बिग बजेट सिनेमे\n‘साहो’चा मार्ग काहीसा कठीण असणार आहे. कारण याच दिवशी बॉलिवूडमधील आणखी दोन ब्लॉकबास्टर सिनेमा रिलीज होणार आहेत.\nमुंबई, 6 जुलै : बॉलिवूडमध्ये एकाचवेळी दोन किंवा त्याहून अधिक सिनेमा रिलीज होण्याची गोष्ट नवी नाही. पण जर हेच बॉलिवूडच्या तीन मोठ्या स्टार्सच्या बाबतीत घडलं तर मात्र बॉक्स ऑफिसवर बराच गोंधळ उडतो. यंदा 15 ऑगस्टला काहीसं असंच चित्र पाहायला मिळणार आहे. साउथ सुपरस्टार प्रभासनं ‘बाहुबली’ सिनेमामुळे बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यानंतर आता तो ‘साहो’च्या माध्यमातून पुन्हा एकदा येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र यावेळी ‘साहो’चा मार्ग काहीसा कठीण असणार आहे. कारण याच दिवशी बॉलिवूडमधील आणखी दोन ब्लॉकबास्टर सिनेमा रिलीज होणार आहेत. त्यामुळे या सिनेमासाठी कलेक्शनचा मार्ग काहीसा कठीण असणार आहे.\nप्रभासचा बहुचर्चित सिनेमा ‘साहो’ येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील गाणं ‘सैय्यां सायको’ चा टीझर रिलीज झाला असून या गाण्याला प्रेश्रकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या सिनेमाच्या कलेक्शनचा मार्ग मात्र काहीसा कठीण आहे. कारण याच दिवशी अक्षय कुमारचा मिशन मंगल आणि जॉन अब्राहमचा बाटला हाऊस असे दोन बिग बजेट आणि सुपर स्टारर सिनेमा रिलीज होत आहेत.\n'यात तर 20 लोकांचे कपडे होतील', कॉमेडियनने उडवली निया शर्माच्या ड्रेसची थट्टा\nअक्षय कुमार, तापसी पन्नू, विद्या बालन अशी तगडी स्टार कास्ट असलेला ‘मिशान मंगल’ हा सिनेमा सुद्धा यंदा 15 ऑगस्टला रिलीज होत आहे. या सिनेमाचं पोस्टर अभिनेत्री तापसी पन्नूनं तिच्या इनस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं आहे. तसेच अक्षयने सुद्धा त्याच्या सोशल मीडिया अकउंटवर हे पोस्टर शेअर केलं आहे.\nपरिणितीनं असं पूर्ण केलं Bottlecapchallenge, हा व्हिडिओ एकदा पाहाच\nहा सिनेमा भारताच्या मंगळ ग्रह अभियानावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. यात अक्षय कुमार एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. बऱ्याच काळापासून या सिनेमाची बॉलिवूडमध्ये खूप चर्चा आहे. कारण भारताच्या मंगळ अभियानावर तयार होत असलेला हा पहिलाच सिनेमा आहे.\nवाढदिवसाच्या निमित्तानं रणवीरकडून चाहत्यांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट\nएकीकडे मिशन मंगल तर दुसरीकडे अभिनेता जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हा सिनेमा सुद्धा 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हा सिनेमा 2008च्या एका वादग्रस्��� एनकाउंटरवर आधारित आहे. या सिनेमाचं पोस्टर जॉननं मागील वर्षीच शेअर केलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी करत असून या सिनेमात जॉन एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्याचं नाव संजीव कुमार यादव आहे. त्यामुळे हे तिन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले तर बॉक्स ऑफिसवर कलेक्शनच्या बाबतीत कोणता सिनेमा बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.\nSPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/photos/", "date_download": "2019-08-25T15:38:17Z", "digest": "sha1:ELURJDPKYYRPSDAT3VOUUMWYCBOHGAHU", "length": 5366, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जीन्स- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजीन्स घालायची आवडत असेल, तर 'या' जीन्स तुमच्या वॉर्डरोबमध्ये असालाच हव्यात\nसर्वसामान्य जीन्स दोन बाजूने स्ट्रेच होते, तर ब्रँडेड कंपन्यांची जीन्स चार बाजूने स्ट्रेच होते.\n एवढ्या किंमतीचं वापरतो शाहरुख स्वेट शर्ट, यात येतील १० ब्रँडेड जीन्स\nरणवीरने दीपिकाची जीन्स केली साफ, PHOTO VIRAL\nलाईफस्टाईल Nov 5, 2018\nरामदेव बाबांनी सुरू केले ‘क्लोथ स्टोअर’, इथे मिळेल 'संस्कारी जीन्स'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्��्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t4451/", "date_download": "2019-08-25T15:49:22Z", "digest": "sha1:3LBR5SAEL6UTZCPAD5FEDF7UB7RU43RA", "length": 4864, "nlines": 139, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-आई ..........", "raw_content": "\nआई तुझ्या अपरंपार कष्टाच\nआज बीज होऊ दे\nडोळे मिटून बसलेल्या नशिबाचे\nआज चीज होऊ दे\nतु पार केलेस डोंगर दुःखाचे\nपाखरांच्या पोटात जाळ होऊ दे\nकिती सहन केलस आयुष्य यातनांच\nआज मला तुझे आभाळ होऊ दे\nसांधत राहिलीस फाटका संसार\nतुझ्या सहिष्णुतेचे बळ होऊ दे\nतुझ्या दुभंगलेल्या स्वप्नांना सांधणार\nआज मला ठिगळ होऊ दे\nतुझ्या तृप्तीचा ढेकर होऊ दे\nआज मला ती भाकर होऊ दे\nतुझ्या अथांग मायेची ऊब\nमाझ्या जगण्याच सार होऊ दे\nकळले नाही देवपण तुझे\nमला तुझ्या मंदिराचे द्वार होऊ दे\nऊन वादळात जपलस घरट्याला\nझाडाला सावरणार मूळ होऊ दे\nकळली नाही पतझड तुझी\nमला तुझ्या चरणाची धूळ होऊ दे\nओंजळीत जपलस आयुष्य माझे\nतुझ्या चरणावर वाहिलेल फुल होऊ दे\nमागून मागून काय मागू\nपुन्हा मला तुझ्या कडेवरच मूल होऊ दे\nकाय छान कविता आहे\nफार छान, सुन्दर काव्य.\nखूप खूप छान ओळी आहेत मित्रा खूपच छान \nसगळ्याच ओळीत मर्म आहे . मला फार फार आवडली.\nओंजळीत जपलस आयुष्य माझे\nतुझ्या चरणावर वाहिलेल फुल होऊ दे\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%9F/", "date_download": "2019-08-25T15:28:44Z", "digest": "sha1:GAA3HZSMSTVJEENOCZXCXN5UOAF3WKVZ", "length": 11134, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिसेंची आंदोलने फारकाळ टिकत नाहीत | Dainik Prabhat", "raw_content": "\nहिसेंची आंदोलने फारकाळ टिकत नाहीत\nराजू शेट्टी : सनदशीर मार्गानेच आंदोलने झाली पाहिजेत\nपुणे, दि.31 – मराठा समाजाच्या आंदोलनाला प्रशासनातील लालफितीचा कारभार जबाबदार असल्याचे मत स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे व्य��्त केले. त्याचबरोबर हिसेंची आंदोलने फारकाळ टिकत नाहीत. त्यामुळे सनदशीर मार्गानेच आंदोलने झाली पाहिजेत असेही त्यांनी स्पष्ट केले.\nपुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने शेट्टी यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, या समाजाला आरक्षण मिळणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या समाजाने थोड संयम पाळणे गरजेचे आहे. इतके दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना शेवटच्या टप्यात हिंसक आंदोलन करून प्रतिमा मलीन करू नये.\nमराठा आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. शासनाने देखील सुरवातीपासून या मागणीकडे गंभीरपणे पाहण्याची गरज होती. लालफितीच्या कारभारामुळे त्याला दिरंगाई होत आहे. त्यामुळेच संघर्ष वाढत आहे. त्याचबरोबर मराठा समाजामध्ये विश्‍वास निर्माण करण्यात सरकार कुठेतरी कमी पडले असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.\nदूध उत्पादक शेतकऱ्यांना बुधवारपासून (दि.1 ऑगस्ट) 25 रुपये दर देण्याचे निश्‍चित झाले आहे. प्रत्येक खासगी व सहकारी दूध संघांनी हा दर दिला पाहिजे. या संदर्भात आम्ही आढावा घेत आहोत. सध्या सर्वच संघांनी शासनाने जाहीर केलेला दर देण्याची तयारी दर्शविली आहे. पुढे काय होते ते पाहणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयापुढे भाजपबरोबर जाणार नाही\nसहा लोकसभा मतदार संघातून आम्ही यंदा आपले उमेदवार उभे करणार आहोत. सध्या तरी कुठल्याच पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही. आगामी काळात आघाडी करण्याबाबत विचार होऊ शकतो; पण भाजपबरोबर यापुढे कधीच जाणार नाही हे निश्‍चित आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T16:45:45Z", "digest": "sha1:IAUDFE2KCAY4WIP5IXXNFALT6ELWPYJP", "length": 3408, "nlines": 89, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nबेस्टचा संप तूर्तास टळला, मात्र २६ ऑगस्ट धरणे आंदोलन\nबेस्टच्या संपाबाबत २३ ऑगस्टला मतदान\nबेस्टच्या ताफ्यात १० इलेक्ट्रीक बस दाखल\nबेस्ट कामगारांचा संप २० ऑगस्टपर्यंत स्थगित, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संप\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा मंगळवारी मध्यरात्रीपासून संप\nकर्ज फेडण्यासाठी महापालिकेची बेस्टला १२०० कोटींची मदत\nमहापालिकेकडून दिव्यांशचं पुन्हा शोधकार्य सुरू\nगिरणी कामगारांना बेलापूर, उरणमध्ये घरं द्यावी, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा अजब सल्ला\nबेस्टच्या ताफ्यात ३ महिन्यात दाखल होणार २५ टक्के बसगाड्या\nबेस्टच्या ताफ्यात येणार भाडेतत्त्वावरील ४५० बस\nमालाडमध्ये सोने-चांदी कामगाराची हत्या\nनाहीतर, मुंबई विमानतळ बंद करू, भारतीय कामगार सेनेचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9B%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0.html", "date_download": "2019-08-25T16:58:21Z", "digest": "sha1:VIFVG77EJLQBLZYI6ZNY363PFVFS57CY", "length": 4063, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "खुले छिद्र News in Marathi, Latest खुले छिद्र news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nवाढत्या वयात उद्भवणाऱ्या 'ओपन पोअर्स'ची समस्या\nवयात आल्यानंतर खुली छिद्र चेहऱ्यावर दिसू लागतात. ही समस्या केवळ मुलींना होत नसून मुलांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो.\nरेल्वे स्थानकावर गाणाऱ्या रानूचं सलमान कनेक्शन वाचून व्हाल थक्क\nसोनिया गांधींचं जेटलींच्या पत्नीला भावनिक पत्र\nऑफिसमध्ये बसून काम, तुमचे आरोग्य धोक्यात\n'माझ्या पश्चात संपूर्ण संपत्ती अभिषेकची नाही', बिग बींचा खुलासा\nरायगडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट, तीन गोविंदांचा मृत्यू\nअभिनय क्षेत्रातील अरुण जेटलींची भाचीही त्यांच्या निधनाने भावुक\n'कोणी बिस्किटं द्यायचं, तर कोणी पैसे' रानू यांची मन हेलावून टाकणारी गोष्ट\nमाता- पित्यांनी चिमुरडीला मारून पिशवीत बसमध्ये टाकलं आणि...\nअरेरे, एका चुकीमुळे नेटकरी जान्हवीला म्हणाले...\n'अंदाज अपना अपना २'मध्ये आमिर- सलमानच्या भूमिकेसाठी 'यांची' वर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/naryan-rane/all/page-13/", "date_download": "2019-08-25T15:30:29Z", "digest": "sha1:EOPMVA344TPFUQLZW5LQURPGQQ273JUG", "length": 4814, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Naryan Rane- News18 Lokmat Official Website Page-13", "raw_content": "\n'गुजरातींवर नाही,तर मोदींवर टीका'\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/okhi/", "date_download": "2019-08-25T15:39:59Z", "digest": "sha1:6N32A3HZN4YK4OVVE4WB5RAHR5HABSDG", "length": 6178, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Okhi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'ओखीग्रस्तांना सगळी मदत देऊ'\nओखीचं आव्हान आजचं आणि उद्याचं\nओखी वादळाचा जोर गुजरातकडे जाताना ओसरला\nवादळांना नावं कशी दिली जातात 'ओखी'चा नेमका अर्थ काय\n'ओखी' वादळामुळे येत्या 48 ��ासात मुंबईत जोरदार पावसाची शक्यता\nकोकणातला ओखीचा प्रभाव कमी झाला\nमुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला\nओखी वादळाचा गुजरात प्रचाराला फटका; अमित शहांच्या तीन सभा रद्द\nओखी वादळाचा हर्णे बंदराला फटका\nओखी वादळाचा पर्यटक व्यवसायिकांना फटका\nओखी चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही\nमहाराष्ट्र Dec 4, 2017\nकोकण किनारपट्टीवर ओखी वादळ धडकलं; मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा\nमुंबईला ओखी वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/sanjay-nirupam-congress-mumbai-12818", "date_download": "2019-08-25T15:52:25Z", "digest": "sha1:DJ2S4WQYRYQRVPSUQJZ4X4N255T5ARJW", "length": 10275, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "sanjay nirupam congress mumbai | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंजय निरूपम यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांना बेशरम संबोधले\nसंजय निरूपम यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांना बेशरम संबोधले\nगुरुवार, 15 जून 2017\nमुंबई : शिवसेनेचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या अनधिकृत व्यायामशाळेच्या बांधकामांविषयी लोकायुक्तांपुढे कबुली दिली असल्याची माहिती पत्रकारांना देताना मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांनी \"बेशरम'पणे निवेदन केल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांविषयी निरुपम यांनी अवमानकारक उल्लेख केल्यामुळे आता भाजपा आणि ���ॉंग्रेसमध्ये नव्याने वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.\nमुंबई : शिवसेनेचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या अनधिकृत व्यायामशाळेच्या बांधकामांविषयी लोकायुक्तांपुढे कबुली दिली असल्याची माहिती पत्रकारांना देताना मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांनी \"बेशरम'पणे निवेदन केल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांविषयी निरुपम यांनी अवमानकारक उल्लेख केल्यामुळे आता भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये नव्याने वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.\nगृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकरांच्या अनधिकृत बांधकामांविषयी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविषयी पत्रकरांनी संजय निरूपमांकडे विचारणा केली असता बोलण्याच्या ओघात त्यांनी मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी बेशरमपणे निवेदन केले असल्याचे म्हटले आहे. यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.\nन्यायव्यवस्था गळ्यापर्यत जावून पोहोचल्याने शिवसेना मंत्र्यांनी आपल्या अनधिकृत बांधकामांची कबुली दिल्याचे सांगून संजय निरूपम पुढे म्हणाले की, स्वत: मुख्यमंत्रीच अनधिकृत बांधकामांत सहभागी आहे. या विषयावरून आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी बेशरमपणे निवेदन करताना अशा प्रकारच्या बांधकामांना नियमित करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे सांगितल्याचे निरूपम यांनी यावेळी सांगितले.\nआपल्या मंत्र्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत त्याच्यावर कारवाई न करता त्याला वाचविण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. मंत्र्यांचे पाप झाकण्यासाठी इतर पापांनाही नियमित करण्याचे काम सुरू झाले असल्याचा आरोप यावेळी बोलताना निरूपम यांनी केला.\nराष्ट्रपती निवडणूकीनंतर भाजपा शिवसेनेला संपविण्याचे काम करणार असल्याचा आरोप यावेळी निरूपम यांनी यावेळी केला. भाजपा अध्यक्ष अमित शाह यापूर्वी अनेकदा मुंबईत येवून गेले आहेत. त्यावेळी त्यांना कधीही मातोश्रीचा रस्ता दिसला नाही. आज राष्ट्रपती निवडणूक असल्याने शिवसेनेच्या मतासाठी भाजपाचे अध्यक्ष मातोश्रीवर गेले असले तरी या निवडणूकीनंतर भाजपा शिवसेनेचा समाचार घेणार असल्याचे निरूपम यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बा��म्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबई रवींद्र वायकर विषय भाजप सरकार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2014/06/blog-post_11.html", "date_download": "2019-08-25T16:50:25Z", "digest": "sha1:M4U2SVD2ZXLHB3QBHWSCZMSWYHB6R42B", "length": 7869, "nlines": 70, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : \"लीड\" च्या यादीत भारत करतोय लीड ….", "raw_content": "\n\"लीड\" च्या यादीत भारत करतोय लीड ….\n‘लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंटल डिझाइन’च्या (लीड) यादीत अमेरिकेबाहेरील देशांत भारताचा तिसरा क्रमांक असल्याचे जाहीर झाले आहे. अमेरिकेतील ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या अहवालामध्ये हे स्पष्ट करण्यात आले असून, त्यामध्ये पहिला क्रमांक कॅनडाचा, तर दुसरा क्रमांक चीनचा आहे.\nलीड म्हणजे नेमक काय लीड हे प्रकरण नेमके काय आहे, असा प्रश्न सहज मनात आला असेल.… जागतिक तापमानवाढ, हवामानबदल आदींच्या माध्यमातून जाणवू लागले आहेत. वाढत्या तापमानाने ध्रुवांवरील बर्फ वितळू लागल्यामुळे समुद्राची पाणीपातळी वाढू लागली आहे. ऋतूंमध्ये होणारे बदल तर आपल्याला बऱ्यापैकी अनुभवायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर, पर्यावरणसुसंगत ‘ग्रीन बिल्डिंग’ अर्थात ‘हरित इमारती’ उभारण्याला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लीड’ची संकल्पना अमेरिकेतील ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने १९९४मध्ये विकसित केली. हरित इमारतींचे डिझाइन, आराखडा, त्यांचा मेन्टेनन्स आणि निगडित अन्य बाबींच्या दर्जाचे निकष ठरवणारी यंत्रणा (रेटिंग सिस्टीम) म्हणजे ‘लीड’…\nइमारती उभारताना ऊर्जा, पाणी आदी उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा कार्यक्षम पद्धतीने वापर केला जावा आणि नंतर इमारतीचा वापर करतानाही वापरकर्ते पर्यावरणदृष्ट्या सजग असावेत, हा उद्देश ठेवून ‘लीड’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘लीड’अंतर्गत तब्बल वीस हजार निकषांचा समावेश असून, त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या जातात. निर्मितीच्या वेळी केवळ नव्या बांधकामासाठीचा एक दर्जा असे स्वरूप असलेली ‘लीड’ ही आता विकास आणि बांधकाम प्रक्रियेच्या सर्व बाजूंचा समावेश असलेली आणि एकमेकांशी निगडित असलेल्या निकषांची सर्वसमावेशक यंत्रणा बनली आहे.…\nकॅनडात १७.७४ दशलक्ष जीएसएम जागेला ‘लीड’ सर्टिफिकेशन मिळाल्याने तो देश पहिल्या क्रमांकावर आ��े. चीन आणि भारत या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असून, त्यामध्ये पर्यावरणपूरक बांधकाम करण्याचे प्रमाणही वाढीला लागले आहे. या दोन देशांना अनुक्रमे १४.३० दशलक्ष जीएसएम आणि ११.६४ जीएसएम जागेसह दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला आहे. दक्षिण कोरियाला चौथा, तर जर्मनी आणि फिनलंडला अनुक्रमे सहावा आणि दहावा क्रमांक मिळाला आहे.…\n‘सारे जग हवामानबदलाच्या आव्हानाला तोंड देत असल्याने जगभरातील समाज त्या दृष्टीने योग्य ती पावले उचलण्याला आणि हरित इमारती बांधण्याला प्राधान्य देत असल्याचे या यादीतील बाकीच्या देशांच्या वाढत्या समावेशावरून स्पष्ट होत आहे,’ अशी भावना अमेरिकेच्या ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष रिक फेड्रिझी यांनी व्यक्त केली आहे. याविषयी अधिक माहिती हवी असेल, तर http://in.usgbc.org/leed या वेबसाइटला जरूर भेट द्या….\nजात नाही ती जात…\nमहागाई आणि अच्छे दिन…\nभय इथले संपत नाही…\n\"लीड\" च्या यादीत भारत करतोय लीड ….\n...... तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणे बंद करा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2015/07/blog-post_22.html", "date_download": "2019-08-25T16:26:55Z", "digest": "sha1:7Z6GFIQNEKLB23OA74YFS7S4IDBJCF3U", "length": 8725, "nlines": 56, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : टिळक… तुम्हाला विनम्र अभिवादन…", "raw_content": "\nटिळक… तुम्हाला विनम्र अभिवादन…\nटिळक… तुम्हाला विनम्र अभिवादन… आज तुमची १६० वी जयंती… वाटतेय का हो कि आज आपल्या एका राष्ट्रीय नेत्याची जयंती आहे ज्या नेत्याने भारताला स्वातंत्र्य मिळाव म्हणून कित्येक वर्ष तुरुंगात खर्च केली, ज्या नेत्याने स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे हे लोकांच्या मनात बिंबवल त्या नेत्याबद्दल आज कोणालाच फारशी माहिती नाही… टिळक, आज तुम्ही फक्त इतिहासाच्या एका पुस्तकात, नव्हे नव्हे तर त्या पुस्तकाच्या १-२ पानापुरते मर्यादित झाले आहात… ह्याचीच खंत आहे…\nलहान असताना मला आठवतंय की मी तुमच्या जीवनावर असलेल्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होतो… तेव्हा त्या स्पर्धेत बक्षिस मिळण ह्यापेक्षा आज मला जास्त आनंद ह्याचा होतो कि त्यासाठी मी तुमच्याबद्दल तेव्हापासून वाचत होतो… आजही कोणी मला झोपेतून उठवलं आणि टिळकांच भाषण म्हण म्हटल तर मी म्हणून दाखवेन, एवढ लक्षात आहे… म्हणजे माझे आई वडील आणि शिक्षक ह्यांचा वाटा जास्त आहे त्यात… त्यांनी मला वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध करून दिली, आणि मी ती वाचली… मुळातच जहाल मताचे असणारे तुम्ही आणि तुमचे जहाल विचार मला तेव्हापासून पटतायत… इतिहासाचं पुस्तक वाचताना तुमच्यावर जास्त लिहिलेलं असाव अशी माझी मनोमन इच्छा असायची, पण काय करणार, आमच्याकडे तुमच्या नंतर आलेल्या लोकांचं कौतुक जरा जास्तच आहे… असो, त्या वादात पडायचं नाही…\nपण मला सर्वात जास्त राग तेव्हा येतो जेव्हा आजकाल काही लोक तुम्हाला आणि तुमच्यासारख्या अनेक राष्ट्रपुरुषांना जातीच्या बेड्या घालतात… टिळक ब्राम्हणांचे असे म्हणून ब्राम्हण ब्राम्हणेतर हा वाद उगाच पण स्वतःच्या फायद्यासाठी आज लोक करतात… तो वाद करताना ह्यांना हेही माहित नसत की महाराजांचे चौथे वंशज ह्यांच्या विरोधात संस्थान खालसा करण्याच कट हे इंग्रज सरकार करत होत तेव्हा त्याला केसरी मधून वाचा फेडणारे तुम्हीच होतात, त्यासाठी तुरुंगवास भोगणारे हि तुम्हीच (तुम्ही आणि आगरकर) होतात आणि तुमची जामिनावर सुटका करणारे महात्मा फुले होते… असो हे माहित असण्यासाठी तुमच्याबद्दल फार वाचावं लागेल पण टिळक तुम्ही ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मंडालेला तुरुंगवास भोगलात ते स्वातंत्र्य काय फक्त ब्राम्हणांना मिळव ह्यासाठी नव्हत… असो…\nपण टिळक, तुम्ही सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज खूपच लोकप्रिय झाला आहे… पण ह्या लोकप्रियते सोबत अनेक वादही आहेत… आज अनेक गणेश मंडळ स्थापन झालेली आहेत आणि नुकताच गणेशोत्सवाच्या मंडपावरून जो वाद झाला तो सर्वश्रुतच आहे… डीजे, डॉल्बी हे तर आजकाल गणेशोत्सवात नित्याचेच झाले आहे… नुसतं ध्वनिप्रदूषण आणि मंडप एवढाच हा वाद नाहीये, आज गणपतीची \"उंची\" हे लोक फुटावर मोजतायत आणि त्या प्रत्येक प्लास्टर च्या मूर्तीसोबत जलप्रदूषण सुद्धा होतंच आहे… सामाजिक प्रबोधन तर दूरच पण आज ह्यांचच प्रबोधन करायची वेळ आलीय कि काय असं वाटतंय… सर्वच मंडळ नाहीत तशी, काही खरच चांगल काम करत आहेत पण ती हाताच्या बोटावर मोजू एवढीच आहेत… पण, जर आज तुम्ही असतात तर कदाचित तुम्ही एक गाव एक गणपती योजना राबवली असतीत…\nटिळक तुमच्याबद्दल जेव्हा मी वाचतो तेव्हा मला एक नवीन उर्जा मिळते, कुठलही संकट आलं तरी त्यावर मात करायची शक्ती मिळते… आणि आजपासून मी तुमची माहिती माझासोबत इतरांना कळावी म्हणून प्रयत्न नक्की क��ेन… तुम्हाला पुन्हा विनम्र अभिवादन…\nटिळक… तुम्हाला विनम्र अभिवादन…\nदुर्गभ्रमंती :- पहिला गड - माहुली गड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://warangal.wedding.net/mr/album/4329839/", "date_download": "2019-08-25T16:19:00Z", "digest": "sha1:WKVGXS4MOIWLZTZMGMTCIEHFTDILBRZM", "length": 1722, "nlines": 36, "source_domain": "warangal.wedding.net", "title": "वारांगळ मधील सजावटकार Manjunadha Decorators & tent houses चा \"Decorators\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 2\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/study-says-husbands-stress-women-as-much-as-their-kids-74603.html", "date_download": "2019-08-25T15:17:08Z", "digest": "sha1:ZU2OJAVUXNZFAZRQZDLO6XO4SVSNNK64", "length": 17019, "nlines": 174, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "नवरोबाही बायकांना लहान मुलांएवढाच त्रास देतात : सर्व्हे", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nनवरोबाही बायकांना लहान मुलांएवढाच त्रास देतात : सर्व्हे\nमुंबई : महिलांनो, काय तुमचे पतीदेव तुम्हाला लहान मुलांप्रमाणे त्रास देतात कुठलंही काम सांगितलं किंवा कुठली जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली, की ते टाळाटाळ करतात कुठलंही काम सांगितलं किंवा कुठली जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली, की ते टाळाटाळ करतात तुमचे पती हे लहान मुलांसारखे वागतात, लहान मुलांप्रमाणे तुमचा तणाव वाढवतात, असं तुम्हाला वाटतं का तुमचे पती हे लहान मुलांसारखे वागतात, लहान मुलांप्रमाणे तुमचा तणाव वाढवतात, असं तुम्हाला वाटतं का जर असं असेल, तर तुम्ही अगदी बरोबर आहात. कारण, जगातील बहुतेक महिलांना असंच वाटतं. हे आम्ही नाही, तर एका सर्व्हेमधून पुढे आलं आहे.\n‘टुडे डॉट कॉम’ या वेबसाईटच्या सर्व्हेनुसार, महिलांना त्यांचे पती त्यांच्या मुलांइतकंच टेंशन देतात. हा सर्व्हे विवाहित महिलांच्या जी��नातील अती ताणावर करण्यात आला होता. यामध्ये जवळपास सात हजार महिलांची मतं नमुद करण्यात आली. यावेळी त्यांना त्यांच्या जीवनातील तणाव, घरातील कामाचं वितरण आणि त्यांचं पती आणि मुलांसोबतचं जीवन यावर प्रश्न विचारण्यात आले.\nया सर्व्हेमध्ये भाग घेतलेल्यांपैकी 46 टक्के महिलांनी त्यांचे पती त्यांना मुलांपेक्षा जास्त टेंशन देत असल्याचा दावा केला. यामध्ये महिलांची तणावाची सरासरी पातळी ही 10 पैकी 8.5 टक्के असल्याचं समोर आलं.\nपतीमुळे तणाव वाटत असेल, तर काय कराल\nजर, तुम्हाला तुमच्या पतीमुळे तणाव जाणवत असेल, तर तुम्ही याबाबत त्यांच्यासोबत चर्चा करायला हवी. अती तणावाचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही याबाबत तुमच्या पतीसोबत चर्चा करा. घरातील सर्व कामे उदा. घरातील किराना, भांडी घासणे, जेवण बनवणे, कपडे धुणे, मुलांना अभ्यासात मदत करणे आणि इतर घरगुती कामे वाटून घ्यायला हवी. शेअरिंग आणि केअरिंग, म्हणजेच प्रत्येक गोष्ट शेअर करणे आणि एकमेकांची काळजी घेणे हाच सुखी विवाहित आयुष्याचा मंत्र आहे.\nघरातील सर्व कामं आणि मुलांचा सांभाळ याची जबाबदारी एकट्या महिलेवर असते, हे सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक चारपैकी एका महिलेने मान्य केलं. तर अनेकांनी त्यांना त्यांच्या पतीकडून हवी ती मदत मिळत नसल्याची तक्रारही केली. तसेच, पतीचे काम वेळेवर झाले नाही तर ते लगेच तक्रार करत असल्याचंही अनेक महिलांनी सांगितलं. तुमच्यापैकी अनेकांनाही असंच वाटत असेल.\nत्यातच ज्या महिला एकट्या आपल्या मुलांचा सांभाळ करतात. त्यांच्या तणावाची पातळी ही इतर महिलांपेक्षा जास्त असल्याचंही या सर्व्हेत दिसून आलं.\nजास्त वेळ एकाच जागी बसणाऱ्यांना ‘या’ आजारांचा धोका\nदररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं\nपोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा\n‘या’ पाच कारणांमुळे इच्छा नसतानाही महिला रिलेशनशीपमध्ये राहतात\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शर्यतीत\nपाकमधील कार्यक्रम भोवला, गायक मिका सिंहशी बॉलिवूडने सर्व संबंध तोडले\nगर्भवती प्रेयसीवर 12 तास सामूहिक बलात्कार, दु:ख सहन न झाल���याने…\nLIVE : पुण्यात बॉयलरचा स्फोट, दोघांचा मृत्यू\nअंगावर उकळतं तेल ओतलं, मित्राच्या मदतीने पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला\nInternational LeftHanders Day : जगातील 10 प्रसिद्ध डावखुरे व्यक्ती\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2014/07/blog-post_22.html", "date_download": "2019-08-25T16:27:42Z", "digest": "sha1:LKET7DE2N7RABSKEUR3642J22Q6EHXYE", "length": 26987, "nlines": 78, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : लोकमान्य.... एक तेजस्वी सूर्य…", "raw_content": "\nलोकमान्य.... एक तेजस्वी सूर्य…\nलोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.\nसन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.\nविष्णूशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे ‘न्यु इंग्लीश स्कूल’ ची स्थापना केली. पुढे टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत ‘मराठा’ (२ जानेवारी १८८१) आणि मराठी भाषेत ‘केसरी’ ४ जानेवारी १८८१ रोजी ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर ‘केसरी’चे तर टिळक ‘मराठा’ चे संपादक बनले. त्यानंतर टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. पुढे एका वर्षाने २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरु करण्यात आले.\nयापुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरून टिळक व आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आगरकरांनी २५ ऑक्टोबर १८८७ रोजी ‘केसरीच्या’ संपादकपदाचा राजीनामा दिला व टिळक ‘केसरी’चे संपादक बनले. आपल्या या वृत्तपत्रद्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर टिळकांनी कॉंग्रेसच्या कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात परकीय सत्तेविरुद्ध लोक जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले. टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिला ‘शिवाजी उत्सव’ १५ एप्रिल १८९६ रोजी रायगडावर साजरा केला गेला. या सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यायोगे त्यांच्यात राष्ट्रवादी विचार व भावना यांचे बीजारोपण करता येईल, अशी त्यांची धारणा होती.\nटिळकांनी राजकारणात जहाल मतवादाचा पुरस्कार केला. ब्रिटिश राज्यकर्त्याच्या न्याय बुद्धीवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. हिंदी लोकांना अर्ज-विनंतीच्या मार्गाने राजकीय हक्क मिळू शकणार नाहीत किंवा सनदशीर मार्गाने त्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आपल्या देशाचे राजकीय दास्य दूर करण्यासाठी परकीय राज्यकर्त्यांशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. असे त्यांना वाटत होते. पुढे याच प्रश्नावरुन कॉंग्रेसमध्ये ‘मवाळमतवादी’ व ‘जहालमतवादी’ असे दोन गट पडले. त्यातील जहाल गटाचे नेतृत्व टिळकांनी केले. त्यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरही मान्य झाले होते. सन १९०७ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सुरत येथे भरलेल्या अधिवेशनात जहाल व मवाळ गटातील संघर्ष विकोपाला पोहोचला. परिणामी, मवाळ गटाने जहालांची कॉंग्रेस संघटनेतून हकालपट्टी केली. २४ जून १९०८ रोजी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यामध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊन त्यांची ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुगांत रवानगी करण्यात आली. या सहा वर्षाच्या प्रदीर्घ तुरुंगवासातून १७ जून १९१४ रोजी सुटका झाल्यानंतर टिळकांनी पुन्हा राजकीय कार्याला सुरुवात केली. भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळाले पाहिजेत आणि भारतातील प्रातिनिधीक संस्था आधिकाधिक व्यापक बनवून त्यांच्या अधिकारामध्ये वाढ केली पाहिजे इत्यादी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी १ मे १९३६ रोजी टिळकांनी मुंबई प्रांतात ‘होमरूल लीगची’ (स्वराज्य संघाची) स्थापना केली. पुढे सप्टेंबर, १९१६ मध्ये अ‍ॅनी बेझंट यांनी ‘ऑल इंडिया होमरूल लीग’ ची स्थापना केली. टिळकांची होमरुल लीग आणि अ‍ॅनी बेझंट यांची होमरुल लीग या दोन्ही संघटना पूर्णपणे स्वतंत्र होत्या. परंतु टिळक आणि अ‍ॅनी बेझंट यांच्यात सख्य असल्यामुळे या दोन्ही संघटनामध्ये परस्पर समन्वय होता इतकेच, हे याठिकाणी लक्षात घ्यावे.\nइंग्रज सरकारच्या अन्ययी व पक्षपाती धोरणा-विरुद्ध आवाज उठविण्यात लोकमान्य टिळक नेहमीच आघाडीवर राहिले होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा कारावासही भोगला होता. टिळकांच्या निर्भीडपणाची साक्ष देण्यास त्यांचे ‘केसरी’तील अग्रलेख पुरेसे आहेत. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’ असा सवाल विचारण्याइतकी त्यांची लेखणी निर्भीड व सडेतोड होती. दुष्काळ, प्लेग यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारी अधिकारी व नोकर वर्ग यांच्याकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्यांचा त्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये निषेध केला. नोकरशाहीच्या बेपर्वा व सहानुभूतीशून्य वृत्तीवर त्यांनी नेहमीच टिकेची झोड उठविली. इंग्रज सरकारच्या पक्षपाती व जनविरोधी धोरणांवर ते सदैव तुटून पडले. १६ ऑक्टोबर १९०४ रोजी बंगालच्या फाळणीची प्रत्यक्ष अमंलबजावणी झाल्यावर त्यांविरुद्ध संपूर्ण देशातील लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले.\nलोकमान्य टिळक हे हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती सनातन हिंदू धर्म व धर्मग्रंथ आणि भारताचा गौरवशाली इतिहास व परंपरा हे हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख आधार होत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाचे ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ असेही वर्णन केले जाते. वरील घटकांनी भारतीय जनतेत एकात्मतेची भावना निर्माण केली आहे. तथापि, ही भावना अधिक दृढ बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे असे त्यांचे मत होते. भारतीय जनतेत वरील घटकांच्या आधारे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशानेच त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिव जयंती उत्सव सुरु केले होते.\nलोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या ‘चतुःसूत्री’ कार्यक्रमाचा पुरस्कार केला. त्यांनी भारतीय जनतेला स्वराज्याचा महान मंत्र दिला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. स्वराज्य हे त्यांचे अंतिम उदिष्ट होते. या उदिष्टाप्रत पोहोचण्याची साधने म्हणून त्यांनी स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यांचा पुरस्कार केला होता. खरे तर, टिळकांचा मूळचा पिंड अभ्यासू विद्वानाचा होता. राजकारणाच्या धकाधकीत राहूनही त्यांनी ‘गीता रहस्य’, ओरायन, दि आर्क्टिक होम इन दि वेदाज असे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत.\nलोकमान्य टिळकांनी राजकारणात जहाल मतवादी भूमिका घेतली होती. परंतु समाज सुधारणेच्या बाबतीत मात्र ते काहिसे नेमस्त होते. म्हणूनच या संबंधातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन ‘राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्त’ असे केले जाते. समाज सुधारणे बाबत टिळकांचे म्हणणे होते की, इंग्रजी राज्य हीच आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातील खरी धोंड आहे. तेव्हा प्रथम आपल्या मार्गातील ही धोंड दूर करण्यावरच आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. एकदा ही धोंड दूर केल्यावर आपणास आपल्या मताप्रमाणे सामाजिक सुधारणा करता येईल. परंतु आपण सामाजिक सुधारणेला अग्रक्रम दिला तर परकीय इंग्रज राज्यकत्यांनी आपल्या धर्मात व सामाजिक प्रश्नांत हस्तक्षेप करण्याची आयतीच संधी मिळेल आणि त्यामुळे आपल्या राजकीय उद्दिष्टास मोठीच हानी पोहोचेल. टिळकांच्या या भूमिकेमुळे त्यांनी समाज सुधारणेच्या चळवळीला अनेकदा विरोध केला. संमती व विधेयकाला विरोध करताना या विधेयकामुळे आमच्या धर्मात परकीयांचा हस्तक्षेप होतो, असे त्यांनी म्हटले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूरात उद्भवलेल्या वेदोक्त प्रकरणाच्या वेळी टिळकांनी प्रतिगामी वृत्तीच्या पुरोहित वर्गाची बाजू घेऊन शाहू महाराजांवर टीका केली होती. थोडक्यात, सामाजिक प्रश्नाबाबत टिळकांनी सनातन्यांची बाजू घेऊन समाजसुधारकांना विरोध केला होता.\nलोकमान्य टिळक हे प्रथम राजकीय नेते होते आणि आपली ही भूमिका त्यांनी अत्यंत समर्थपणे बजावली. इंग्रजी सत्तेला त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रखर विरोध केला. भारतात राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच खर्ची घातले. या देशातील सर्वसामान्य जनतेला राजकीय दृष्ट्या जागृत करून तिला परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठिण कार्य त्यांनी केले. म्हणूनच ‘भारतीय असंतोषाचे जनक’ ही उपाधी त्यांना मिळाली. हिंदुस्थानातील त्या काळातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते.\nआतापर्यंत देशासाठी केलेली अविश्रांत धडपड, उतारवयात जाणवणारी दगदग, मधुमेहाच्या आजाराचा जाणवणारा त्रास आता त्यांच्या प्रकृतीला सोसवत नव्हता. तरीसुद्धा ते स्वस्थपणाने पूर्ण विश्रांती घेत नसत. काम करण्याची ते पराकाष्ठा करीत. औषधोपचार चालू होते. पण त्यांचा हवा तसा उपयोग होत नव्हता. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण मनातील विविध विचारांच्या वावटळी मुळे तो कृतीत येत नव्हता. सन १९२० जुलैत त्यांना हिवतापानं घेरलं. आता मात्र अंथरुणावर पडून राहण्याशिवाय उपाय नव्हता. त्यावेळी ते मुंबईला सरदारगृहात रहात होते. निष्णात डॉक्टरांचे उपचार सुरु होते. थोड्याच दिवसात त्यांना वाताचे झटकेची येऊ लागले. पुढे त्यांच्या बोलण्यातही विसंगती वाटू लागली. पुढे त्यांच्या आप्तांची काळजी वाढली. चाहत्यांची अस्वस्थताही वाढली. सर्वाची मनःस्थिति चिंतातूर झाली होती.\n१ ऑगस्ट १९२० ला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोकमान्यांची इहलोकची यात्रा संपली. भारताचा तेजस्वी सूर्य मावळला गेला. आजन्म देशसेवेत गर्क असलेला भारतमातेचा सुपुत्र सर्वांना सोडून चिरनिद्रा घेत राहिला. हां हां म्हणता ही घटना सर्व मुंबईत वाऱ्यासारखी पसरली. सर्व लोक हळहळले. शहरातील सर्व व्यवहार हरताळ पाळून बंदच होते.\nज्या ठिकाणी मुंबईतील हजारो लोक रोज सकाळ संध्याका्ळ चौपाटीवर फेरफटका मारायला जाता���, त्याच ठिकाणी सरकारी परवानगींने लोकमान्य टिळकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व लोकांना चौपाटीवर आल्यानंतर नित्यशः कै. लो. टिळकांचे दर्शन रोज मिळत असतं. त्या अंत्यसंस्काराला अनेक पुढारीही होते. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यादिवशी पं. जवाहरलाल नेहरू ही मुंबईत होते. त्यांनाही ही दुःखद घटना कळल्यावर अतिशय दुःख झालं. ते म्हणाले “भारतातील एका तेजस्वी सूर्याचा आज अस्त झाला. यापुढे देशाची सर्वांनाच चिंता वाटणार आहे, तरीसुद्धा जन्माला आलेल्या कुणालाही मरण चुकलेले नाही. आपण सर्वांनी हे दुःख विसरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडत रहाणं हेच प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल”.\n१ मे १९३६ रोजी टिळकांनी मुंबई प्रांतात ‘होमरूल लीगची’ (स्वराज्य संघाची) स्थापना केली तुम्हीच लिहिलंय आणि नंतर १ ऑगस्ट १९२० ला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोकमान्यांची इहलोकची यात्रा संपली. असे कसे\nलोकमान्य.... एक तेजस्वी सूर्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%B2/", "date_download": "2019-08-25T15:32:20Z", "digest": "sha1:6JHIEVWS2AOGSFJDLQ77FTBT3IQIIY7T", "length": 7007, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डूडल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nचंद्र मोहिमेची 50 वर्षे; गुगलने तयार केला अनोखा व्हिडिओ डुडल\nअमेरिकेच्या Apollo मोहिमेला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गुगलने होमपेजवर डूडल तयार केला आहे.\nप्रजासत्ताक दिनी गुगल डूडलवर राजपथावरचं वैभव\nगुगलनं डूडल करून समाजसुधारक कमलादेवी चट्टोपाध्याय यांना वाहिली आदरांजली\nफारुख शेख यांच्या जन्मदिनी गुगलनं डूडल करून केला सलाम\nमहाराष्ट्र Mar 8, 2018\n#WomensDay : गुगलनेही केला 'ती'चा सन्मान\nमिर्जा गालिब यांची आज 220वी जयंती, गुगलनं केलं डूडल\nमोहम्मद रफींचा आज 93वा जन्मदिन, गुगलनं केलं डूडल\nपहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी रखमाबाई राऊत यांचा गुगलनं डूडल करून केला सन्मान\nबर्थ डे स्पेशल : व्ही. शांताराम यांच्या जन्मदिनी डूडल बनवून गुगलनं वाहिली आदरांजली\nभारताच्या पहिल्या महिला वकील काॅर्नेलिया यांचं गुगल डूडल\nचॅम्पियन्स ट्रॉफीनिमित्त गुगलने साकारलं डूडल\nगूगलसह फेसबूक-ट्विटरवरही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना गुगलची डुडलद्वारे आदरांजली\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/movie-review-of-hindi-movie-malaal-37396", "date_download": "2019-08-25T16:45:40Z", "digest": "sha1:4CBX2JUU7NTOA4YJ6T5SUH72JMMEVAAG", "length": 14885, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Movie Review : 'उधळ'लाच नाही 'मलाल'चा 'गुलाल'", "raw_content": "\nMovie Review : 'उधळ'लाच नाही 'मलाल'चा 'गुलाल'\nMovie Review : 'उधळ'लाच नाही 'मलाल'चा 'गुलाल'\nएका नव्या कोऱ्या जोडीच्या प्रेमानं उधळलेल्या गुलालाची गुलाबी कथा पहायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण या चित्रपटात तसं काहीच नसल्याचा 'मलाल' चित्रपटगृहातून बाहेर पडताना मनात राहतो.\n८०-९०च्या दशकापासून आपण रुपेरी पडद्यावर चाळीत राहणाऱ्या नायकाची कथा पहात आलो आहोत. दिग्दर्शक मंगेश हाडवळेच्या या चित्रपटातही १९९८ मधील कथा आहे. संजय लीला भन्साळींसारख्या निर्मात्याचा चित्रपट, एक नवी कोरी जोडी आणि 'टिंग्या' या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या मंगेश हाडवळेचा हिंदी सिनेमा या कारणांमुळं या चित्रपटाबाबत उत्सुकता होती. एका नव्या कोऱ्या जोडीच्या प्रेमानं उधळलेल्या गुलालाची गुलाबी कथा पहायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण या चित्रपटात तसं काहीच नसल्याचा 'मलाल' चित्रपटगृहातून बाहेर पडताना मनात राहतो.\nमुंबईतील काळेवाडीतील एका चाळीत राहणाऱ्या शिवा मोरेची (मीझान जाफरी) ही कथा आहे. वडीलांचं शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं उच्चभ्रू वस्तीत वाढलेली आस्था त्रिपाठी (शर्मिन सेगल) शिवा रहात असलेल्या चाळीत रहायला येते. वडीलांवर हात उगारणारा, बेरोजगार, दारू पिऊन दंगा करणारा शिवा कॅार्पोरेटर सा��ंतच्या (समीर धर्माधिकारी) चिथावणीमुळं अमराठीद्वेष्टा बनतो. त्यामुळं अमराठी असलेल्या नायिकेलाही सुरुवातीला तो त्रास देतो, पण हळूहळू दोघांमध्ये मैत्री होते. ही मैत्री कधी प्रेमात बदलते ते त्यांचं त्यांनाच समजत नाही, पण आस्थाच्या आई-वडीलांनी तिचं लग्न अमेरिकेहून परतलेल्या एक तरुणाशी पक्कं केलेलं असतं. अशा परिस्थितीत शिवा आणि आस्थाचं प्रेम काय करतं ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.\nचाळीत राहणाऱ्या बिघडलेल्या नायकाची कहाणी आजवर अनेकदा रुपेरी पडद्यावर आली आहे, पण त्यातही काही वेगळे, दुर्लक्षित पैलू या चित्रपटात सादर केले जाण्याची अपेक्षा होती. पटकथा लेखनातील ढिलाई, अशुद्ध संवादोच्चार या मुख्य चुकांसोबतच या चित्रपटात बऱ्याच उणीवा राहिल्याचं जाणवतं. एक चाळीत राहणारा मराठी तरुण 'चाळ' (हिंदीत 'चाल') म्हणण्याऐवजी 'चॅाल' असा इंग्रजाळलेला उच्चार कसा काय करू शकतो आज जरी मुंबईतून चाळ संस्कृती हद्दपार होत असली तरी वास्तवात चाळीत राहिलेल्यांना हे पटणारं नाही. बेरोजगार असणारा, दारू पिऊन राडा करणारा शिवा अचानक परीक्षा द्यायला जातो हे सुद्धा पटत नाही. त्यागातही खरं प्रेम असतं हा चांगला विचार या चित्रपटात अधोरेखित करण्यात आला आहे.\nचित्रपटाची सुरुवात गल्ली क्रिकेट मॅचनं होते. शिवा फलंदाजी करत असतो. शेवटच्या चेंडूवर चार धावा करायच्या असतात. अंपायर इशाऱ्यानं गोलंदाजाला वाईड बॅाल टाकायला सांगतो. त्यानंतर मॅच हरल्यानं शिवा अंपायला मारतो, पण मुद्दा असा आहे की, शेवटचा बॅाल जर वाईड टाकला, तर जिंकण्यासाठी पुन्हा एक अतिरीक्त चेंडू टाकायला हवा आणि फलंदाजी करणाऱ्या टिमचा एक रन वाढायला हवा. असं असताना शिवाची टीम मॅच हरते आणि त्या रागात तो अंपायरची धुलाई करतो हे काहीसं विसंगत वाटतं. कॅार्पोरेटर सावंतचा ट्रॅक, त्याचा मराठीचा मुद्दा, नायकाचं त्याच्यासाठी काम करणं आणि पुन्हा सोडणं हे कथेच्या दृष्टिकोनातून अनावश्यक वाटतं. चाळीत राहणाऱ्या एका वाया गेलेल्या तरुणाच्या आयुष्यात एक तरुणी येते आणि तिच्यामुळं तो इतका सुधारतो की शिखरावर पोहोचतो हा या चित्रपटातील विचार खूप मोलाचा आहे.\nगणेशोत्सव तसंच दिवाळीसारख्या मराठमोळ्या सणांच्या सहाय्यानं मराठमोळी वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. क्लायमॅक्समधील सीन मनाला चटका लावणारा असला तरी छान झा���ा आहे. मराठी शब्द गुंफलेल्या 'उधळ हो...' आणि 'आई शप्पथ...' या गाण्यांसोबत चित्रपटाच्या अखेरीस असलेलं 'एक मलाल...' हे टायटल ट्रॅकही छान आहे. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट सक्षम असला तरी, चित्रपटाची कथा १९९८ मधील असल्याचं भान ठेवणं गरजेचं होतं. ते न राखल्यानं १९९८ मधील कथेत २०१९ मधील कॅास्च्युम परिधान केलेले नायक-नायिका पहायला मिळतात. दिग्दर्शक या नात्यानं मंगेशकडून बऱ्याच उणीवा राहिल्या आहेत, त्या नसत्या तर एक चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधान लाभलं असतं.\nमीझान जाफरीनं पहिल्याच चित्रपटात प्रभावित केलं आहे. रणबीर कपूर आणि संजय दत्त यांचं काहीसं कॅाम्बिनेशन असलेल्या मीझाननं शिवाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं जाणवतं. मीझानच्या तुलनेत शर्मिन सेगलचा आत्मविश्वास थोडा कमी असल्याचं जाणवलं. आस्थाची व्यक्तिरेखा तिनं आणखी चांगल्या प्रकारे खुलवण्याची गरज होती. मीझानच्या जोडीला तिनं चांगला डान्स केला असला तरी तिला आणखी शिकण्याची गरज आहे. समीर धर्माधिकारीची भूमिका तशी फारशी महत्त्वाची नव्हतीच, पण त्यानं ती चांगल्या प्रकारे साकारली आहे. चिन्मयी सुमीत, चेतन चिटणीस, सुयश झुंझुरके या मराठी कलाकारांनीही चांगलं काम केलं आहे.\nआई-वडीलांच्या मायेखातर खऱ्या प्रेमाला तिलांजली देणाऱ्या तरुणीची कथा आणि पदार्पणातच मीझाननं केलेल्या दमदार अभिनयासाठी हा चित्रपट पहायला हरकत नाही.\nहिंदी चित्रपट : मलाल\nनिर्माता : संजय लीला भन्साळी, भूषण कुमार, क्रिशन कुमार, महावीर जैन\nपटकथा : मंगेश हाडवळे, संजीव, संजय लीला भन्साळी\nदिग्दर्शक : मंगेश हाडवळे\nकलाकार : मीझान जाफरी, शर्मिन सेगल, समीर धर्माधिकारी, अंकुष बिष्ट, चिन्मयी सुमीत, चेतन चिटणीस, सुयश झुंझुरके\nमुंबई पोलिसांनी वाचवले परदेशी नागरिकाचे प्राण\nकेंद्रीय अर्थसंकल्प २०१९ः ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, श्रीमंतावरील कराचा बोजा मात्र वाढवला\nमलालचित्रपटगृहरुपेरी पडदाचाळदिग्दर्शकमंगेश हाडवळेचित्रपट१९९८कथासंजय लीला भन्साळीहिंदी सिनेमा\nअजय दाखवणार भारतीय फुटबॅालचं सुवर्ण युग\nMovie Review : फेक एन्काऊंटरच्या जाळ्यात अडकलेल्या सच्च्या पोलिसांचा लढा\nसंजय मिश्रा म्हणतात 'बहुत हुआ सम्मान'\nMovie Review: जबरदस्ती जोडी जमवण्याचा अट्टाहास\nचंकीचा ‘साहो’ अंदाज पाहिला का\nMovie Review: लैंगिक धडे देत बोलायलाही शिकवणारा 'शफाखाना'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2019-08-25T15:49:28Z", "digest": "sha1:5ELPK5QJ6CPE2OKCNDEQH4JSG2LMPVI3", "length": 11354, "nlines": 150, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "| Saptahik Sakal", "raw_content": "\nआर्थिक (2) Apply आर्थिक filter\nकला आणि संस्कृती (1) Apply कला आणि संस्कृती filter\nजीवनशैली (1) Apply जीवनशैली filter\nयशोगाथा (1) Apply यशोगाथा filter\nनीती%20आयोग (3) Apply नीती%20आयोग filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nशेअर%20बाजार (2) Apply शेअर%20बाजार filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nऑलिंपिक (1) Apply ऑलिंपिक filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nट्विटर (1) Apply ट्विटर filter\nनिर्देशांक (1) Apply निर्देशांक filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपंतप्रधान%20कार्यालय (1) Apply पंतप्रधान%20कार्यालय filter\nभ्रष्टाचार (1) Apply भ्रष्टाचार filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nविधेयक (1) Apply विधेयक filter\nसर्व बातम्या (14) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nराष्ट्रीय‘हज’साठीच्या हिश्‍श्‍यात वाढ सौदी अरेबियाने भारतीय हज यात्रेकरूंसाठी राखून ठेवलेल्या वाट्यात ३० हजारांनी वाढ केली असून...\nएक देश, एक निवडणूक\nभारतात निवडणुकांचे राजकारण अति लोकप्रिय झालेले आहे. त्यामुळे निवडणूक हा उत्सव म्हणून साजरा करणारा एक वर्ग आहे, तर दुसऱ्या बाजूने...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीयगुगल मॅपच्या नव्या सेवा गुगल मॅपने भारतामध्ये सार्वजनिक दिशादर्शनासाठी तीन नवीन सेवा सुरू केल्या असून दररोज प्रवास करावा...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nभारतीय लष्कर कोणत्या संकल्पनेखाली २०१९ हे वर्ष साजरे करीत आहेअ. नेशन फर्स्ट ब. मार्टर्स ऑफ...\nतेलंगणात ‘खाली’ काँग्रेस तेलंगणातच नव्हे, तर देशातील अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला गळती लागली आहे. तेलंगणात काँग्रेसला गळती नव्हे...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nकोणत्या सामाजिक माध्यमाच्या व्यासपीठाद्वारे महिला व बाल विकास मंत्रालयाची ‘वेब वंडर विमेन’ मोहीम चालविण्यात आली\nगेल्या पाच वर्षांत संकल्पनांचा मुसळधार पाऊस पडला. त्यापैकी सहकारी संघराज्य, वित्तीय संघराज्य आणि स्पर्��ात्मक संघराज्य या तीन...\nफेब्रुवारीच्या पहिल्या बुधवारी रिझर्व्ह बॅंकेच्या वित्तीय समितीची बैठक झाली. तिने रेपो दर पाव टक्‍क्‍याने कमी करुन साडे सहावरुन...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीयबाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना गेल्या अनेक वर्षांपासूनच्या पत्रकारांसाठीच्या मासिक निवृत्तिवेतन योजनेच्या...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी-जिनपिंग, मध्यवर्ती चीनमधल्या बूहान शहरास एप्रिल २७ व २८ ला एकत्र भेटणार आहेत....\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय \"धूप' प्रकल्प भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशाच्या विशेषतः तरुण नागरिकांतील \"ड.' जीवनसत्त्वाचा...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) संरक्षण खरेदी परिषद(DAC)चे अध्यक्ष कोण आहेत अ) संरक्षणमंत्री ब) राष्ट्रपती क) पंतप्रधान ड)...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीयभ्रष्ट्राचार पाहणी निर्देशांक २०१७ एनजीओ ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार पाहणी निर्देशांकांत १८०...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीयआरोग्यविकास अहवाल नीती आयोगाने ‘सशक्त राज्ये प्रगतिशील भारत‘ शीर्षकाने आरोग्याविकास अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात केरळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/670", "date_download": "2019-08-25T16:45:12Z", "digest": "sha1:SP3OF63YZN27PANRJHZEEK3HP7NSVAOB", "length": 3367, "nlines": 42, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "आज दिनांक 10 जानेवारीच्या बातम्या ,म मराठी प्रस्तृत व्हाॅट्सअॅपवाणी – M Marathi", "raw_content": "\nआज दिनांक 10 जानेवारीच्या बातम्या ,म मराठी प्रस्तृत व्हाॅट्सअॅपवाणी\nम मराठी प्रस्तृत व्हाॅट्सअॅपवाणी न्यूजचे महाराष्ट्रातील पहील सुपरफास्ट ऑडीयो बुलेटीन\nआज दिनांक 10 जानेवारीच्या बातम्या\nकमी वेळात ऐका देशभरातील बातम्या\nआपले न्यूज चॅनल सबस्काइब करून घंटीच्या बटनला टच करा अन रोज बातम्या मोफत मिळवा\nऐका आपन पाठवा आपल्या मिञाना व्हाॅट्सअॅपवाणी\nCategories: म मराठी व्हॉट्सअ‍ॅपवाणी\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/liquid-vs-pencil-eyeliner-which-one-is-better-for-beginners/", "date_download": "2019-08-25T15:36:56Z", "digest": "sha1:7US2KBXO4KUGTSLRM5ZOKGQT3YJPUGF3", "length": 8086, "nlines": 95, "source_domain": "arogyanama.com", "title": "Liquid vs Pencil Eyeliner : जाणून घ्या कशी करावी लायनरची निवड - Arogyanama", "raw_content": "\nLiquid vs Pencil Eyeliner : जाणून घ्या कशी करावी लायनरची निवड\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम : मुली आपण सुंदर दिसावे म्हणून अनेक मेकअप ट्रीक्स वापरतात. त्यात डोळ्यांच्या सुंदरतेवर मुली अधिक भर देतात. डोळ्यांची सुंदरता वाढवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे प्रोडक्ट म्हणजे आय लायनर. मुली आय लायनरचा अधिक वापर करतात. मात्र मुलींना नेहमी प्रश्न असतो की लिक्वीड लायनर चांगले की पेन्सिल लायनर चांगले हे मुलींना समजत नाही. त्यातील नेमका काय फरक आहे, हे समजत नाही.\nकेस धुतल्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान\nघरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा\nचेहऱ्याला साबणाऐवजी लावा बेसन, होतील ‘हे’ १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\nलिक्विड आयलाइनर सहजपणे डोळ्यांना लावता येते, मात्र ते सर्वांना सहज जमत नाही. जर आपण त्याचा वापरण्याचा ट्यूटोरियल व्हिडिओ पाहिला तर तो आपल्या पापण्यांवर किती गुळगुळीत होऊ शकतो हे आपल्याला दिसेल, परंतु ते व्यवस्थित लावण्यासाठी आपला हात घट्ट असणे आवश्यक आहे. हे लायनर लावताना हात थोडाही जरी हालला तरी ते पसरू शकते. त्यामुळे ते प्रॅक्टिसशिवाय लावू नये.\nतसंच ते लावल्यावर लगेच उघडता येणार नाही. कारण एकदम उघडल्याने ते पसरू शकते. ज्यामुळे ते पुसुन पुन्हा पहिल्या पासून सुरुवात करावी लागेल. त्यामुळे ते जर आपण असा विश्वास ठेवता की आपण ते घट्ट हाताने लागू करू शकता, तरच लिक्विड लाइनरची निवड करा.\nपेन्सिल आयलाइनर हे स्केच पेन किं���ा पेन्सिल प्रमाणेच असते. त्याची पकड खूप चांगली करता येते. मात्र ते लावताना हाताला योग्यपणे वळवणे अधिक गरजेचे असते. तसंच ते खरेदी करताना नितळ पर्याय निवडणे चांगले आहे. त्यात अनेक प्रकारही उपलब्ध असतात. त्यातील आपल्याला हाताळण्यास योग्य असेल असा पर्याय निवडावा. या लायनरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रेखा जरी सरळ नसली तरी ती थोडीश्या स्ट्रोकने व्यापली जाऊ शकते. त्यामुळे त्याची टीप नेहमीच तीक्ष्ण असते जेणेकरून रेषा देखील तीक्ष्ण होईल, म्हणून त्याचा योग्यप्रकारे वापर करता येणे गरजेचे आहे.\nTags: arogyanamaBodydoctorhealthआरोग्यआरोग्यनामाआहारडॉक्टरत्वचापेन्सिल आयलाइनरमेकअप ट्रीक्सलायनरलिक्विड आयलाइनरव्यायामशरीर\nप्रेग्नेंसीमध्ये अ‍ॅस्ट्रोजनचे प्रमाण वाढल्याने निर्माण होतो 'हा' धोका\nलघवी करताना जर त्रास होत असेल तर 'हे' उपाय करा\nलघवी करताना जर त्रास होत असेल तर 'हे' उपाय करा\n जाणून घ्या, करा हे उपाय\nरात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे\nचावण्यासाठी डास माणसांना कसे शोधतात, माहित आहे का \nसिझनल फ्रुट आणि त्यांचे फायदे….\nहाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा\n#YogaDay2019 : योगासने कधी करावीत आणि कधी करू नयेत, जाणून घ्या\nशरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे आवश्यक, करा हे उपाय\n‘चॉकलेट’मधील औषधी गुण जाणून घ्या, होतील अनेक आरोग्यदायी फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/news/page-43/", "date_download": "2019-08-25T15:40:01Z", "digest": "sha1:KY5MLUYIEGPMPZ3E7PYBVBHAZMUTQEWF", "length": 6474, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पृथ्वीराज चव्हाण- News18 Lokmat Official Website Page-43", "raw_content": "\n'शिवतीर्था'वर होणार बाळासाहेबांचा स्मृती चौथरा\n'तेलंगणाप्रमाणेच आम्हालाही स्वतंत्र राज्य द्या'\nआदर्श 'स्फोट' टळला, अहवालाविना अधिवेशन संपले\nअधिवेशनाच्या कार्यक्रमपत्रिकेत 'आदर्श' नाही\nविदर्भाला 1,935 कोटींची मदत जाहीर\nविदर्भ:मृतांच्या नातेवाईकांना अडीच लाखांची मदत\n'फाईल गहाळ प्रकरणात तथ्य आढळल्यास हवी ती चौकशी करू'\n'कॉलेजमध्ये निवडणुकीबाबत 2 ते 3 दिवसांत निर्णय'\nमहाराष्ट्र Jul 15, 2013\n'नक्षली भागात जिल्हा विकास प्राधिकरण स्थापणार'\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीला राहुल गांधींची दांडी\nसांगली निवडणुकीवरून आता आघाडीत धुसफूस\n'घड्याळ' आपटलं, काँग्रेसनं खेचली सत्ता\nमहाराष्ट्र Jul 4, 2013\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-08-25T15:40:53Z", "digest": "sha1:4NQMH7DDYGX36BDWMG3H7MWU5INM7N4R", "length": 24309, "nlines": 74, "source_domain": "satyashodhak.com", "title": "जातीवादी कोण? ठाकरे, वागळे की संभाजी ब्रिगेड? | Satyashodhak", "raw_content": "\n ठाकरे, वागळे की संभाजी ब्रिगेड\n ठाकरे, वागळे की संभाजी ब्रिगेड\nराज ठाकरे च्या १२ जानेवारीच्या सभेचे निर्भीड विश्लेषण\nदै.महानायक चा दि. १३ जानेवारी चा अग्रलेख.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भाषणाचे भारी कवतिक उपर्‍या आर्यभटांच्या मराठी चॅनल्सवाल्यांनी चालविले आहे.यामध्ये भट-बनियाच्या संकरातून जन्मलेल्या आयबीएन लोकमत नावाच्या वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे फारच आघाडीवर आहेत.परवा दिवसभर प्रसारीत केलेल्या चर्चेमध्ये निखिल वागळे यांनी आपल्या शेंडी-जानवेधारी भाईबंदांना बोलावून राज ठाकरे कसे महान आहेत, हे पटवून देण्याचा जो अस्सल कायस्थी प्रयत्न केला तो पाहता या वर्षातील सर्वोत्कृष्ट ‘लोणीचोळे’ असा किताब त्यांना मनसेने द्यावयास हवा, असे आम्हाला सुचवावेसे वाटते. या चर्चेत राज ठाकरेंनी लावलेल्या एका महान शोधाचे उदय निरगुडकर नावाच्या ठाकरेक्लोनने आपले जानवे तटतटेस्तव आणि शेंडी फडफडेस्तव कवतिक केले. काय तर म्हणे, महाराष्ट्रात जातीवादाला मुळीच थारा नाही. त्यांच्या राजसाहेबांनी संभाजी ब्रिगेडचा जातीवाद उघडा पाडल्यामुळे महाराष्ट्रात क��रांती होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र बिहारप्रमाणे एका जानव्यात बांधले जाईल सर्वांच्या डोक्यावर एकच शेंडी राहील सर्वांच्या डोक्यावर एकच शेंडी राहील या चर्चेत भाग घेतलेले अतुल सरपोतदार यांनीही हेच डफडे वाजविले. निरगुडकर, सरपोतदार यांच्या डफतुणतुण्यावर वागळेंनी दर्शकांचा पोल घेऊन 80 टक्के दर्शक राज ठाकरेंच्या म्हणण्याचे समर्थन करतात, असा खास सारस्वती मोर्तब केला. ठाकरेंच्या मुक्ताफळांना तत्वज्ञानी कल्हई मारण्याचा निखिल वागळेंचा हा आटापिटा पाहिल्यानंतर आम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की, खरे जातीवादी कोण या चर्चेत भाग घेतलेले अतुल सरपोतदार यांनीही हेच डफडे वाजविले. निरगुडकर, सरपोतदार यांच्या डफतुणतुण्यावर वागळेंनी दर्शकांचा पोल घेऊन 80 टक्के दर्शक राज ठाकरेंच्या म्हणण्याचे समर्थन करतात, असा खास सारस्वती मोर्तब केला. ठाकरेंच्या मुक्ताफळांना तत्वज्ञानी कल्हई मारण्याचा निखिल वागळेंचा हा आटापिटा पाहिल्यानंतर आम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की, खरे जातीवादी कोण राज ठाकरे, निखिल वागळे की संभाजी ब्रिगेड\nमहाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण संभाजी ब्रिगेडने सुरु केलेले नाही. महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाचे खरे जनक बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचे दक्षिणापंथी शेंडीबहाद्दर चेले आहेत. राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक चळवळीतील सहकार्‍यांना टिळक व त्यांच्या कंपूने शुद्र लेखून कायम अपमानीत केले हा इतिहास आहे. टिळक कंपूच्या जातीवादामुळेच महाराष्ट्रात ब्राह्मणेत्तर पक्षाची निर्मिती झाली. ब्राम्हणेत्तर पक्षाच्या नेत्यांना भूलथापा देऊन काँग्रेसमध्ये विलीन होण्यास भाग पाडल्यानंतर त्यांना नेहमीच जातीवादी वागणूक देण्यात आली. निवडणुकीच्या आधारे लोकप्रतिनिधी निवडण्याची पध्दत तेव्हाच्या मुंबई प्रांतात आणि आत्ताच्या महाराष्ट्रात सुरु झाली तेव्हापासून ब्राह्मण आणि सीकेपींचेच वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणात राहिले आहे. 1946 नंतर यशवंतराव चव्हाणांचा उदय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर झाला. यशवंतराव चव्हाणांसभोवती महाराष्ट्रातील सुशिक्षीत मराठा तरुणांची पलटण उभी झाली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड ठेवून असलेले शंकरराव देव, मोरारजी देसाई आणि बाळ गंगाधर खेर या ब्राह���मणांचे धाबे दणाणले व त्यांनी मराठ्यांना बेदखल करण्याची मोहीम सुरु केली. यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय मुत्सद्देगिरीमुळे तसेच प्रत्येक राज्यातील प्रबळ शेतकरी जातीचे हितसंबंध जपण्याच्या नेहरुच्या धोरणामुळे चव्हाणांचा आणि मराठा जातीचा प्रभाव वाढत गेला. 1957 साली मुंबई प्रांताचे मुख्यमंत्रीपद चव्हाणांच्या ताब्यात आले.यामुळे चवताळलेल्या ब्राह्मणांनी अत्रे-डांगे-एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन उभे करुन पुन्हा ब्राह्मण नेतृत्व प्रस्थापित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.\nमहाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1995 मध्ये काँग्रेस पराभूत होईपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ब्राह्मणांच्या हातात आले नाही. 1995 मध्ये सेना-भाजपाची सत्ता येताच बाळ ठाकरेंनी शिवसेनेच्या उभारणीत सर्वोत्तम योगदान देणार्‍या मराठा, ओबीसी व आगरी-भंडारी नेत्यांना डावलून मनोहर जोशी या ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद बहाल केले. बहुसंख्यकांना डावलून कोणतीही विशेष गुणवत्ता नसलेल्या व्यक्तीला सर्वोच्च सत्तापद देणे हा जातीवादी पक्षपात नाही काय याचे समर्थन दोन्ही सेनावाले कसेही करोत, परंतु ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी याचे समर्थन दोन्ही सेनावाले कसेही करोत, परंतु ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ या तत्वाला फासलेला हा जातीवादी हरताळ आहे, असे आम्ही समजतो. या जातीवादी संस्कारात लहानाचे मोठे झालेल्या राज ठाकरेंचा संभाजी ब्रिगेडवरील जातीवादाचा आरोप म्हणजे शूद्रांनी वेद रचून ब्राह्मणांवर अन्याय केल्याच्या आरोपासारखा आहे.\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री रामचंद्र पाटील यांच्याबाबतही राज ठाकरेंनी उपमर्दकारक वक्तव्य केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाविषयी टिकाटिप्पणी होऊ शकते. परंतु राज ठाकरेंनी ज्या व्यक्तीगत पातळीवर जाऊन चव्हाण-पवार-पाटील यांच्यावर टीका केली आहे त्यामध्ये स्वतःच्या उच्चजातीयत्वाचा दर्प आहे. जातीय उतरंडीत सीकेपी म्हणजेच कायस्थ मराठ्यांना निम्न स्तरावरचे मानतात. त्यातूनच सभ्यतेची मर्यादा ओलांडून शूद्र नेत्यांवर टीका केली जाते. राज्यकर्ते असले तरी ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीत, ही नेणीव राज ठाकरेंच्या मुखातून ब्राह्मणमहात्म्य आणि शूद्रकनिष्ठतत्व प्रसविते. त्यामुळे दादू कोंडदेव गोचिवडे नावाच्या टुकार ब्राह्मणाला श्रेष्ठ ठरविताना आपण जिजामातेचा आणि शिवरायांचा अपमान करीत आहोत याचेही भान राज ठाकरेंना राहत नाही.\nराज ठाकरेंनी औरंगाबाद येथील भाषणात बाबासाहेबांचे गुरु ‘ब्राह्मण’ असल्याचा महान शोध लावला आहे. बाबासाहेबांच्या संपूर्ण लेखनात आणि भाषणांत बुध्द-कबीर-फुले या त्यांच्या तीन गुरुंशिवाय चौथ्या गुरुचा उल्लेख नाही. तरीही एकलव्याचा अंगठा कापून घेणार्‍या द्रोणाचार्याप्रमाणे हा नसलेला चौथा ब्राह्मण गुरु बाबासाहेबांच्या माथी मारुन राज ठाकरे आपले सासरऋण फेडू इच्छितात असे दिसते. ब्राह्मण गुरु असल्याशिवाय कोणत्याही शूद्राला मोठे होता येत नाही, हा ब्राह्मणी जात्याभिमान शूद्र हिंदूंच्या माथी मारुन ब्राह्मण जातीवाद पुष्ट करण्याचा राज ठाकरेंचा हा जातीवादी प्रयत्न आहे. राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडला राष्ट्रवादीचे पिल्लू संबोधताना आपण कुणाचे पिल्लू आहोत हे जाहीर केलेले नाही. परंतु, त्यांच्या एकंदरीत राजकारणाची दिशा पाहता हे काँग्रेसने प्रसविलेले पिल्लू आहे, अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. प्रबळ विरोधकांमध्ये फूट पाडून फुटीरवाद्याला उत्तेजण देणे हे काँग्रेसच्या राजकारणाचे सूत्र आहे. सत्तरच्या दशकात प्रबळ असलेली समाजवादी-कम्युनिस्ट राजकीय चळवळ नेस्तनाबूत करण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला जन्म दिला, वाढविले. आता हे बाळ फारच डोईजड होईल, असे दिसताच त्याची शकले करुन नवीन बाळ जन्माला घातले. त्याचेच नाव ‘मनसे’ आहे. मनसेच्या पालनपोषणाची जबाबदारी काँग्रेसने घेतलेली असल्यामुळेच मनसेला मनमानी करण्याचे बळ आले आहे.\nमनसेच्या अशा मनमानी वागण्याचे समर्थन ब्राह्मणी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या सातत्याने करीत आली आहेत. केतकरी-खाडीलकरी वर्तमानपत्रे राज ठाकरेंच्या हगण्या-खोकण्याचे वृत्त पहिल्या पानावर लावून रसभरीत वर्णन करीत असतात. हॉटेल-मॉल्स् यामध्ये केलेल्या तोडफोडीला ‘खळ्ळ-फटाक’ असे शीर्षक देऊन मनसेवाल्यांनी कसा पराक्रम केला आहे, असे ठसविण्याचा आटापिटा केला जातो. वृत्तवाहिन्यांच्या पॅनेलवर चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलेले बहुसंख्य तथाकथित तज्ञ आणि विश्लेषक त्यांचेच जानवेधारी लाडूखाऊ भाईबंद असतात. हा जातीवाद नाही काय निखिल वागळे या जातीवादी मुखंडांमध्ये अग्रस्थानी आहेत. राज ठाकरे हे निखिल वागळेंच्या जातीचे असल्यामुळेच राज ठाकरेच्या बेकायदेशीर आणि असंवैधानिक कृतीचे समर्थन वागळे करीत असतात. त्यांच्या पॅनेलमध्ये भाग घेणारे निरगुडकर, सरपोतदार, बाळ इ. तथाकथित तज्ञ आणि विश्लेषक बहुसंख्येने भटब्राह्मणच असतात. महाराष्ट्रात भटब्राह्मणांशिवाय अन्य विचारवंत आणि तज्ञ नाहीत काय निखिल वागळे या जातीवादी मुखंडांमध्ये अग्रस्थानी आहेत. राज ठाकरे हे निखिल वागळेंच्या जातीचे असल्यामुळेच राज ठाकरेच्या बेकायदेशीर आणि असंवैधानिक कृतीचे समर्थन वागळे करीत असतात. त्यांच्या पॅनेलमध्ये भाग घेणारे निरगुडकर, सरपोतदार, बाळ इ. तथाकथित तज्ञ आणि विश्लेषक बहुसंख्येने भटब्राह्मणच असतात. महाराष्ट्रात भटब्राह्मणांशिवाय अन्य विचारवंत आणि तज्ञ नाहीत काय या भटाब्राह्मणांच्या वृत्तपत्रांचे वाचक आणि वागळे, खांडेकर यांच्या दूरचित्रवाहिन्यांचे दर्शक केवळ भटब्राह्मणच आहेत काय या भटाब्राह्मणांच्या वृत्तपत्रांचे वाचक आणि वागळे, खांडेकर यांच्या दूरचित्रवाहिन्यांचे दर्शक केवळ भटब्राह्मणच आहेत काय असे जर नसेल आणि वागळेसारखे पत्रकार खरोखरच निःपक्षपाती असतील तर त्यांच्या वृत्तवाहिन्यांवर शूद्र हिंदूंच्या समस्यांविषयी चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र अशी चर्चा अभावानेच होताना दिसते. 12 जानेवारीला राज ठाकरेंची औरंगाबादला जी सभा झाली त्यापेक्षा चार पटीने मोठा मेळावा जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने सिंदखेडराजा येथे झाला. या मेळाव्यात ब्राह्मण हे हिंदू नाहीत आणि शूद्रांचा हिंदू धर्म व ब्राह्मणांचा वैदिक धर्म पूर्णत वेगळे असल्याचा उद्घोष करण्यात आला. शंकराचार्य स्वतःला वैदिक धर्माचे न म्हणता हिंदू म्हणवून घेत असल्यास आपण चळवळी बंद करु, अशी घोषणा मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली. मात्र, लाखो लोक सहभागी झालेल्या या मेळाव्याचे वृत्त मराठी वाहिन्यांवर झळकले नाही. ब्राह्मणी वृत्तपत्रांमध्ये हे वृत्त छापून आले नाही. हा जातीवाद नव्हे तर काय आहे असे जर नसेल आणि वागळेसारखे पत्रकार खरोखरच निःपक्षपाती असतील तर त्यांच्या वृत्तवाहिन्यांवर शूद्र हिंदूंच्या समस्यांविषयी चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र अशी चर्च��� अभावानेच होताना दिसते. 12 जानेवारीला राज ठाकरेंची औरंगाबादला जी सभा झाली त्यापेक्षा चार पटीने मोठा मेळावा जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने सिंदखेडराजा येथे झाला. या मेळाव्यात ब्राह्मण हे हिंदू नाहीत आणि शूद्रांचा हिंदू धर्म व ब्राह्मणांचा वैदिक धर्म पूर्णत वेगळे असल्याचा उद्घोष करण्यात आला. शंकराचार्य स्वतःला वैदिक धर्माचे न म्हणता हिंदू म्हणवून घेत असल्यास आपण चळवळी बंद करु, अशी घोषणा मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली. मात्र, लाखो लोक सहभागी झालेल्या या मेळाव्याचे वृत्त मराठी वाहिन्यांवर झळकले नाही. ब्राह्मणी वृत्तपत्रांमध्ये हे वृत्त छापून आले नाही. हा जातीवाद नव्हे तर काय आहे कर्मधर्मसंयोगाने प्राप्त झालेल्या पदाचा वापर वागळेसारखे पत्रकार जातीय भावनेतून करीत असूनही स्वतःला नामानिराळे ठेवून स्वतःच्यासांस्कृतिक उन्नयनासाठी प्रयत्न करणार्‍यांनाच जातीवादी ठरविणे यालाच टिळक- आगरकरांची पत्रकारीता असे नाव आहे. अशा पत्रकारीतेपासून बहुसंख्य शूद्र हिंदूंनी सावध राहावे, एवढाच सावधानतेचा इशारा आम्ही आमच्या शूद्र बांधवांना देऊ इच्छितो.\nTags:आयबीएन-लोकमत, दै.महानायक, निखील वागळे, बहुजन, ब्राम्हणी षडयंत्र, ब्राम्हणी हरामखोरी, मनसे, मराठा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे, राजकारण, संभाजी ब्रिगेड\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \n‘बाबां’च्या मार्गावर मराठा समाजाची वाटचाल\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे...\nशिवरायांचा मावळा आहे मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/highway-police-two-wheeler-theft-arrest/", "date_download": "2019-08-25T15:42:41Z", "digest": "sha1:PPGA5VFYOABWSZUXVESC5HURSYI6SR2G", "length": 11621, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुचाकीचोरी करणाऱ्यास लोहमार्ग गुन्हे शाखेकडून अटक | Dainik Prabhat", "raw_content": "\nदुचाकीचोरी करणाऱ्यास लोहमार्ग गुन्हे शाखेकडून अटक\nपुणे – पुणे रेल्वे स्टेशन, हडपसर व लोणी येथे वाहन चोरणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या 1 लाख 20 हजार रुपये किमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.\nविष्णू भाऊराव कुंडगिर (19, रा. उद्‌गीर, जि. लातुर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पुणे रेल्वे स्ट���शन परिसरामध्ये झालेल्या वाहनचोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करत असताना पोलीस हवालदार संजय सोनवणे व पोलीस नाईक संतोष चांदणे यांना कुंडगीर याने वाहने चोरल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता त्याने प्रशांत सुरेश राऊत (41, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी पुणे रेल्वे स्थानकात लावलेली अॅॅक्‍टीव्हा गाडी चोरल्याचे कबूल केले. त्यानुसार त्याला अटक करुन ऍक्‍टिव्हा गाडी हस्तगत करण्यात आली. तसचे फिर्यादी शंकर दिगंबर देवकर (48, रा. खडकी बाजार, येरवडा) यांनी रेल्वे पोलीस ठाण्यासमोर पार्क केलेली अॅॅक्‍सेस दुचाकीही चोरल्याची कबूली दिली. ही गाडीही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. या व्यतिरीक्त 40 हजार किंमतीच्या दोन चोरीच्या स्पेंडर दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल दबडे, पोलीस उपनिरीक्षक बबन गायकवाड, पोलीस कर्मचारी सुनील सोनवणे, अनिल दांगट, संतोष चांदणे, अमरदिप साळुंके, जनार्दन गर्जे, पवन बोराटे, ज्ञानेश्‍वर सुर्यवंशी, अमीत गवारी, जगताप, खोत यांच्या पथकाने केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nतूर, हरभरा अनुदानाकरिता 288 कोटी\nकर्जरोख्यांमुळे पालिकेला 10 कोटींचा भुर्दंड\nपूरग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी\nगिर्यारोहकांची माऊंट युनम मोहीम यशस्वी\nआता बाकड्यांवरील फरश्‍यांचीही चोरी\nभुलेश्‍वर येथे विदेशी पक्ष्यांचे आगमन\n‘प्रभात ग्रीन गणेशा’ मोहिमेचा शुभारंभ उद्यापासून; शिल्पकार प्रमोद कांबळे करणार मार्गदर्शन\nपूरग्रस्त विद्यार्थ्यांना तातडीने कागदपत्रे मिळणार\nबांधकाम क्षेत्राला सवलतींचा “बूस्टर’\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस स��ंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/things-to-keep-in-mind-while-going-on-a-monsoon-trek/", "date_download": "2019-08-25T15:35:46Z", "digest": "sha1:AO2BILBDMPZ5B2E74J3BZXZ7SSPCV6GA", "length": 8974, "nlines": 104, "source_domain": "arogyanama.com", "title": "पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना 'ही' काळजी घ्या - Arogyanama", "raw_content": "\nपावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना ‘ही’ काळजी घ्या\nin Family, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजकाल पर्यटन ही चैनीची गोष्ट राहिलेली नसून तिचा सामावेश जगण्याच्या अविभाज्य घटकामध्ये झाला आहे. त्यातूनच पर्यटनाच्या वेगवेगळ्या वाटा व पर्याय विकसीत होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे ट्रेकिंग. पावसाळा आणि ट्रेकिंग हे आता एक नवीन समीकरण झालं आहे. मात्र पुरेशी काळजी न घेतल्याने ट्रेकिंगदरम्यान काही दुर्घटना घडू शकतात. पावसाळ्यात फिरायला जाताना किंवा ट्रेकिंगला जाताना खालील काळजी अवश्य घ्या.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nट्रेकिंगला जातांना तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच जा. काहीजण अति उत्साहात एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी ‘गुगल सर्च’ चा आधार घेतात. पण गुगलमध्ये कदाचित कमी माहिती दिलेली असू शकते.\nट्रेकिंग साहसी प्रकारात मोडत. त्यामुळे सुरक्षिततेला प्राधान्य असलं पाहिजे. संपूर्ण ट्रेक ग्रूपने एकत्र रहा. अति साहस टाळा अति उत्साहाच्या भरात आड वाटेने जाणं टाळा.\nसेल्फी काढताना अतिधाडस टाळा\nअलिकडे सर्वांनाच सेल्फीचा प्रचंड नाद लागला आहे. सेल्फीमुळे जीव जाणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे.त्यामुळे सेल्फीच्या मोहापायी अतिधाडस करू नका.\nट्रेकला जाताना फॅशनेबल कपड्यांपेक्षा कंम्फरटेबल कपडे घाला. कपड्यांचे एकदोन जोड जादा सोबत ठेवा. टॉवेल न्यायला विसरू नका. पायात रबरसोल असलेले बूट असूद्यात.\nमेडिकल कीट जवळ बाळगा\nट्रेक दरम्यान कमी खाणं, कमी पाणी पिणं यामुळे प्रकृती बिघडते. अशावेळी चक्कर येऊन अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक मेडिकल कीट जवळ ठेवा.\nनिसरड्या वाटांवर शक्यतो हातात काठी ठेवा\nपावसामुळे डोगरमाथे भिजल्याने वाटा निसरड्या झालेल्या असतात. तसेच अनेक ठिकाणची जमीन भुसभुशीत झालेली असते. त्यामुळे शक्यतो हातात काठी ठेवा. जर तुम्ही पावसाचा आनंद लुटण्यासाठी डोंगरमाथ्यांवर, समुद्र किनाऱ्यांवर, धबधबे, तलाव अशा ठिकाणी जाणार असाल तर ही खबरदारी आधी घ्यावी.\nनिसर्ग नियमांचं पालन करा\nबऱ्याचदा उत्साहाच्या भरात काही लोक नियमांचं पालन करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. डोंगरावर जाताना किंवा जंगलात काही महत्वाच्या सूचना देणारे बोर्ड लावलेले असतात. त्यांचे पालन करा.\nTags: arogyanamahealthMedical pestsRainsTrekkingआरोग्यआरोग्यनामाआहारट्रेकिंगपावसाळामेडिकल कीट\nकेसांची वाढ होण्यासाठी करा 'हा' घरगुती उपाय\nअसंख्य आजारांवर जादूप्रमाणे गुणकारी ठरते 'ही' वनस्पती\nअसंख्य आजारांवर जादूप्रमाणे गुणकारी ठरते 'ही' वनस्पती\nपावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन \nपावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम\nतोंडाच्या दुर्गंधीवर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या\nपावसाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून ‘अशी’ घ्या पायाची काळजी\nमुळा खाण्याचे ‘हे’ ६ प्रमुख फायदे, जाणून घ्या\nमहिला पंचविशीत असतात खुश ; तर पस्तीशीत तणावग्रस्त \nतुमच्या मेंदूला कमजोर बनवतात ‘या’ ५ चुका, तुम्ही तर करत नाही ना \nअंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F/news/", "date_download": "2019-08-25T15:37:53Z", "digest": "sha1:73AB5G2VJ26JT3O6HNRF6KUMZ2RS3VD4", "length": 5052, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ब्रेग्झिट- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nब्रेग्झिटच्या मुद्यावरून ब्रिटनमधलं सरकार धोक्यात\nब्रिटनचे परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन व ब्रेग्झिट मंत्री डेव्हिड डेव्हिस यांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिल्याने पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत आल्या आहेत.\nप्रिन्स चार्ल्स राष्ट्रकूल संघटनेचे नवे प्रमुख\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.heromotocorp.com/mr-in/error-404.php", "date_download": "2019-08-25T16:31:27Z", "digest": "sha1:WSTIYQCLS2MLMLWDC3YTZLJTIA2LSNGT", "length": 3973, "nlines": 46, "source_domain": "www.heromotocorp.com", "title": "404 Error-Hero Two Wheelers and Motorcycle for CSD - Hero MotoCorp Ltd.", "raw_content": "\nभारत लॉगिन करा नवीन वापरकर्ता\nआमच्याबद्दल गुंतवणुकदार मिडिया करियर्स सीएसआर - वुई केअर आमच्यापर्यंत पोहोचा\nतुमच्या दुचाकीची नोंदणी करा\nएक सुरक्षित हिरो बना\nअस्सल पार्ट्स अस्सल अॅक्सेसरीज HGPMart.com चौकशी / टेस्ट राईड आमचे भागीदार बना\nफसवणूक आणि घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकू नका\nआमच्याबद्दल अध्यक्ष एमेरिटस संचालक मंडळ नेतृत्व संघ मैलाचे दगड प्रमुख धोरणे हरीत उपक्रम सीएसआर - वुई केअर\nमाझी हिरो माजा हिरो ब्लॉग दुचाकीच्या टिप्स तुमच्या दुचाकीची नोंदणी करा गुडलाईफ एक सुरक्षित हिरो बना सर्व्हिस आणि देखभाल हिरो जॉयराईड\nगुंतवणूकदार आर्थिक आर्थिक ठळक मुद्दे कॉर्पोरेट गव्हर्नन्स स्टॉकची कामगिरी नोटिफिकेशन्स प्रश्न आहे\nआमच्यापर्यंत पोहोचा आमच्याशी संपर्क करा करियर्स सूचना उत्पादनाची चौकशी/टेस्ट राईड विक्रेता शोधा कॉर्पोरेट चौकशा चॅनेल भागीदार बना\nमिडिया सेंटर मिडिय��� किट प्रेसमध्ये प्रेस रिलीज उत्पादने\nखाजगीत्व धोरण अस्वीकृती वापराच्या अटी साइट नकाशा मीडिया करियर्स\nकॉपीराईट हिरो मोटोकॉर्प लि. 2019. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/muktabai-mandir-at-muktainagar/", "date_download": "2019-08-25T15:59:26Z", "digest": "sha1:EPZ37NP6GRA4ZN5Q7YMGPV75GB3VIVVM", "length": 8343, "nlines": 152, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मुक्ताईनगरचे मुक्ताबाई मंदिर – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nHomeओळख महाराष्ट्राचीमुक्ताईनगरचे मुक्ताबाई मंदिर\nमुक्ताईनगर हे जळगाव जिल्ह्यातील एक छोटे शहर असून येथे तालुका मुख्यालय आहे.\nयाच शहरात संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई यांची तापी नदीच्या किनार्‍यावर समाधी आहे. मुक्ताबाईच्या नावावरुनच या शहराचे नाव पडलेले आहे. येथील मुक्ताबाई मंदिर, तुळजाभवानी मंदिर, श्रावणबाळ समाधी मंदिर प्रेक्षणीय आहेत.\nथंड हवेचे शहर महाबळेश्वर\nबगळे, बावळे आणि कावळे\nअर्धवट बांधकाम झालेल्या एका ३० मजली टॉवरला लोंबकळत असलेले प्रेत राजा विक्रमादित्याने आपल्या पाठीवरच्या सॅकमध्ये ...\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nकाही दिवसांपूर्वी हा अवलिया, याने ज्या पद्धतीने ठरवलं होतं अगदी त्याच पद्धतीने \"गेला\". त्यांचा देह त्यांचा ...\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nअरे जगण्याचं साधन आहे \"विनोद\". वीनाखर्चीक आनंद/मनोरंजनाचे साधन आहे \"विनोद\". ज्याच्या कडे तल्लख \"विनोदबुद्धी\" असते ...\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nपुण्याच्या सदाशिवात आमच्या जुन्या घराजवळच्या डेरेदार वृक्षावरच्या ढोलीत पोपट आणि पोपटीणीनी संसार थाटला होता. दिवसभर ...\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nचित्रपटसृष्टीतील ज्या कलाकारांनी काळाची पावले ओळखली व त्या बरोबर स्वत:ला जुळवून घेतले ते चित्रपटसृष्टीत कायम ...\n२ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके ...\nआपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक ...\nकथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AB-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%B2/", "date_download": "2019-08-25T15:19:07Z", "digest": "sha1:N2LAOSK5WNXADNV23XFBDUYWXSAPD6BM", "length": 10606, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शरीफ यांना रुग्णालयात हलवणार | Dainik Prabhat", "raw_content": "\nशरीफ यांना रुग्णालयात हलवणार\nलाहोर: तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना प्रकृती अस्वास्थ्यतेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. हृदयाशी संबंधित आजारामुळे आदियाला कारागृहाच्या रुग्णालयातच अतिदक्षता विभागामध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nकुटुंबियांनी लंडनमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेच्या व्यवहारात भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपांखाली दोषी आढळल्याने शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रावळपिंडीतील आदियाला तुरुंगात 13 जुलैपासून त्यांना ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये शरीफ यांना किडनीची व्याधी असल्याचे निष्पन्न झाले होते.\nतेंव्हाच डॉक्‍टरांनी शरीफ यांना रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली होती. पाकिस्तानमधील काळजीवाहू सरकारने केलेल्या सूचनेनुसार पंजाब सरकारने आज शरीफ यांना इस्लामाबादेतील पाकिस्तान इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. शरीफ यांना छातीत दुखायला लागल्याने आज सकाळी डॉक्‍टरांच्या पथकाने शरीफ यांची तपासणी केली होती. त्यानंतर शरीफ यांना हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nअमिरातीच्या सर्वोच्च सन्मानाने मोदींचा गौरव\nजाणून घ्या आज (24 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nपुतिन अमेरिकेला देणार जशास तसे उत्तर\nकाश्‍मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ\nकलम 370 ला विरोध केल्याने चिदंबरमना अटक\nटेरर फंडिंग प्रकरणी पाकचा “ब्लॅकलिस्ट’मध्ये समावेश\nजाणून घ्या आज (23 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nनवीन भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीवर जगाला अभिमान अ���ेल- पंतप्रधान\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/10-harmful-effects-of-facebook-addiction/", "date_download": "2019-08-25T16:21:33Z", "digest": "sha1:UIH7CCRUWYORZL3CNK7XNFM3VWQEQMKV", "length": 17996, "nlines": 92, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "फेसबुक आपल्यात हे १० बदल घडवून आणत आहे - ज्याने आपलं प्रचंड नुकसान होणार आहे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nफेसबुक आपल्यात हे १० बदल घडवून आणत आहे – ज्याने आपलं प्रचंड नुकसान होणार आहे\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nअमेरिकेच्या whistleblower एडवर्ड स्नोडेनने जेव्हा अमेरिका सरकार आणि इतर प्रसिद्ध वेबसाईटच्या विषयी काही गोष्टी उघड केल्यानंतर, लोकांना गुगल आणि फेसबुकसारख्या वेबसाईटवरील प्राइवसीबद्दल पण शंका निर्माण झाली होती. एका अहवालानुसार,फेसबुक रोज ५१ लाख १० हजार चित्रपटांएवढी माहिती गोळा करताते आणि ही माहिती हॅकिंगच्या दृष्टीने संवेदनशील असते.\nफेसबुक आज कितीतरी लोकांच्या जीवनातील एक महत्वाचा भाग बनला आहे. तर मग खरंच हे आपल्यासाठी चांगले आहे की वाईट २४ तास ऑनलाईन राहणे तुमच्या मानसिक,सामाजिक आणि शारीरिक जीवनावर कोणत्या प्रकारे परिणाम करत आहे, हे समजण्याचा प्रयत्न आज आपण करून घेऊ.\n१.फेसबुकला प्रत्येकवेळी तुम्ही कुठे आहात हे माहित असते.\nजर तुमच्याकडे फेसबुक मॅसेंजर अॅप आहे, तर नक्कीच आतापर्यंत तुम्ही तुमचे लोकेशन शेयरिंग बंद केले नसेल. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे की, तुम्हाला तुमची माहिती फेसबुकला द्यायची आहे किंवा नाही, पण समजा कोणी तुमचा पाठलाग करत असेल तर एका प्रोग्रामरने या विषयी एक Marauder नकाशा तयार केला होता. या नकाश्याच्या आधारे तो त्या लोकांची लोकेशन आरामात सांगू शकत होता ज्यांच्या मोबाईल मध्ये फेसबुक मॅसेंजर आहे. या घटनेनंतर फेसबुकने मॅसेंजर अॅप मधून लोकेशन डिसेबल केले होते पण ह्याचा असा अर्थ नाही की,फेसबुक तुमची माहिती मिळवत नाही आहे.\n२.फेसबुक जास्त वापरल्याने तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ शकता.\nतुम्ही जेवढे जास्त फेसबुक वापराल, तेवढेच तुम्ही मानसिकदृष्ट्या जास्त खचू शकता, सोशल मिडियावर खूप जास्त वेळ घालवणाऱ्या लोकांमध्ये अश्या समस्या दिसून येतात. फेसबुक वापरामुळे लोकांना आता एक दुसऱ्याशी बोलायला आणि भेटून वेळ घालवायला आवडत नाही. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुम्ही फेसबुकवरील लोकांशी स्वतःची तुलना करू लागता. येल विद्यापीठाने तयार केलेल्या एका अहवालानुसार फेसबुक तुमच्यावर मानसिक परिणाम करू शकते.\n३.फेसबुक तुमची बौद्धिक क्षमता कमी करतो.\nफेसबुक तुमची बौद्धिक क्षमता कमी करत चालला आहे, कारण फेसबुक तुम्हाला तेच दाखवते जे तुम्हाला बघायचे आहे, ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या किंवा वेगळ्या विचारधारेची माहिती समजत नाही. फेसबुक तुम्हाला या भ्रमात ठेवतो की ज्या पक्षाला तुम्ही साथ देत आहात तो खूप प्रसिद्ध आणि चांगला आहे, भले ते तसे नसेलही. सोशल मिडियावर राजकीय पक्षांविषयी वाढणाऱ्या नकारात्मक भावनांमुळे लोक आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या लोकांचा राग करतात असे दिसून आले आहे.\n४.फेसबुक तुमचा चेहरा ओळखू शकतो.\nजेव्हा पण तुमचा मित्र तुम्हाला फेसबुकवर कोणत्याही फोटोमध्ये टॅ�� करतो तेव्हा ती माहिती फेसबुकमध्ये साठवली जाते. या सोशल नेटवर्ककडे असे Artificial Intelligence आहे,जो तुमच्या चेहऱ्याशी पॅटर्न जुळवून घेण्यात तरबेज असते, फेसबुकचे Algorithm एवढे उत्तम असते की ते ९८ टक्के बरोबर असल्याचे म्हटले जाते. प्रत्येक नवीन टाकलेल्या फोटोने फेसबुकचा हा पॅटर्न अजूनच चांगला होत जातो.\n५.योग्य आहार न घेणाऱ्या लोकांवर फेसबुकचा वाईट परिणाम होतो.\nफ्लोरिडा स्टेट विद्यापीठामध्ये ८४ विद्यार्थिनींवर एक सर्वे केला गेला ,या सर्वेमध्ये फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्या मुली वेळेवर जेवत नसल्यामुळे त्यांचावर शारीरिक आणि मानसिक नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. मानसिक समस्या असणाऱ्या लोकांनी फेसबुकचा वापर वापर करणे खूप धोकादायक ठरू शकते.\n६.फेसबुक वापरणारे एकटे लोक अजून एकटे होतात.\nन्यूयॉर्क विद्यापीठातील डॉ.सुदिप्ता वर्मा यांचानुसार, फेसबुक तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी ते काय करत आहेत याविषयी माहिती देते परंतु तुम्ही तुमच्या जीवनात काय करत नाही आहात आणि काय करू शकत नाही आहात हेही सांगते. ८२ लोकांमध्ये केलेल्या प्रयोगाने हे सिद्ध झाले आहे कि,फक्त २ आठवड्यांत चांगले हसत-खेळत असणारी लोक डीप्रेशन आणि भावनाशुन्य झाले.\n७.फेसबुक तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो.\nफेसबुक आपल्या news feeds नेहमीच तुम्हाला दाखवत असतो,या न्यूज फिड्सला तुमचा असणारा प्रतिसाद आणि तुम्ही फेसबुकच्या अॅड ना दिलेला प्रतिसाद यावरून तुम्ही कश्या प्रकारचे मनुष्य आहात हे फेसबुक लगेच ओळखतो आणि तश्याच गोष्टी तुम्हाला दाखवतो.\n८.फेसबुक तुमची माहिती विकू शकतो.\nमास्टरकार्ड कंपनीने फेसबुक कडून लोकांची माहिती विकत घेतली आहे, त्यामधून त्यांनी लोकांची पसंत-नापसंत समजून त्यांच्या खरेदी करण्याची आवड समजून घेतली आहे.तुम्हाला वाटेल कि यासाठी फेसबुकने खूप पैसे घेतले असतील पण तसे नाही आहे,फेसबुकने फक्त ५ डॉलर मध्ये १० लाख लोकांची माहिती विकली आहे.\n९. फेसबुक वर होते पॉलिटिकल सेंसरशिप.\nपाहायला गेलं तर फेसबुक एक मोफत सोशल साईट आहे आणि सर्वांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने बनवली आहे, पण त्यात ही एक पॉलिटिकल सेंसरशिप आहे. चीनमध्ये स्पेशल सॉफ्टवेअर वापरून काही युजर्सना सेंसर केले होते. रशिया मध्ये एका प्रोटेस्ट पेजवर बंदी घालण्यात आली होती.आपल्या देशात सुद्धा प्रसंगानुसार काही युजर्सवर बंदी घातल्याच्या आणि काही पोस्ट काढून टाकल्या जाण्याच्या वार्ता कानी आल्या आहेत.\n१०. तुम्ही कधी झोपता हे देखील फेसबुकला माहित असते.\nफेसबुक मेसेंजर अॅपने समजू शकते की,तुम्ही कधी ऑनलाईन एक्टीव असता. सोरेन जांजोन्सन नावाच्या डेव्हलपरने जेव्हा यावर अभ्यास केला तेव्हा त्याला समजले की, यातून सगळ्या मित्रांच्या झोपण्याच्या वेळा समजू शकतात, फेसबुक ID टाइम स्टॅम्प ला जोडून त्याने फेसबुक वापरणाऱ्या लोकांच्या झोपण्याचे पॅटर्न तयार करून दाखवले होते. फेसबुक तुम्ही झोपण्याचा आधी कोणत्या उपकरणातून ऑनलाईन होता हे जाणू शकतो आणि किती वेळ तुम्ही जागे आहेत यावर लक्ष ठेवून असतो.\nहे वाचून तुमची देखील झोप उडालीच असेल, तर यापुढे फेसबुकचा वापर करा पण जपून\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← चित्रपटांच्या आठवणींचा चित्रपट – (Nuvuo) Cinema Paradiso\nमहाकाय टायटानिक जहाजाशी निगडीत या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी त्या खऱ्या आहेत\nसौंदर्य आणि हुशारीचा संगम = जगातील सर्वात चलाख महिला हेर ‘माता हारी’\nजगातील सर्वात धाडसी आणि खतरनाक ‘मोसाद’ विषयी काही रंजक गोष्टी\nरशियाचे ४ हेरगिरी कारनामे ज्यांनी अमेरिकेला जेरीस आणलं\nरेल्वे अपघात ७५% नी कमी करणारा रेल्वे प्रशासनाचा “वडाळा प्रयोग” \nजेव्हा “देवाचा” ठोसा एक “माणूस” अडवतो \nनेहरूंनी नाणेफेक जिंकलेल्या मॅचमध्ये मोदींनी सिक्सर मारली\nआपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं\nJNU मधील विद्यार्थ्याची कमाल : ९५% अपंगत्वावर मात करून मिळवली PhD\nइस्त्राइल – पँलेस्टाईन वाद नक्की काय आहे\nइस्राएलमधील मराठमोळ्या स्त्री ने अनुभवलेली मोदींची ऐतिहासिक इस्राएल भेट\nखोटं वाटेल, पण शंभर टक्के खरं\nमार्क झुकरबर्ग ने फेसबुक निर्माण केले नसते तर काय झाले असते\n“हँडसम” पार्टनर नसलेल्या स्त्रिया जीवनात अधिक सुखी असतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/drout-two-thousand-fun-government-30840", "date_download": "2019-08-25T16:26:31Z", "digest": "sha1:6BZXJCABK2CPQWBVBJD3TQJS2NCHPLJ5", "length": 12076, "nlines": 139, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "drout two thousand fun by government | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama ��्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळासाठी 2,200 कोटींची तरतूद\nदुष्काळासाठी 2,200 कोटींची तरतूद\nदुष्काळासाठी 2,200 कोटींची तरतूद\nदुष्काळासाठी 2,200 कोटींची तरतूद\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nमुंबई: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज राज्य सरकारने 20 हजार 326 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात 2018 च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी 2,200 कोटींच्या तर दूध खरेदी आणि दूध भुकटी रुपांतरणासाठी शेतकऱ्यांना तसेच विविध प्रक्रिया संस्थांना अनुदान देण्यासाठी 300 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.\nत्याचबरोबर रस्ते दुरूस्तीसाठी 1500 तर उद्योगांच्या अनुदानासाठी 1000 कोटींची तरतूद करून आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व घटकांना खूश करण्याचे शासनाचे धोरण पुरवणी मागण्यांकच्या आकडयांवरून स्पष्ट होते.\nमुंबई: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज राज्य सरकारने 20 हजार 326 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात 2018 च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी 2,200 कोटींच्या तर दूध खरेदी आणि दूध भुकटी रुपांतरणासाठी शेतकऱ्यांना तसेच विविध प्रक्रिया संस्थांना अनुदान देण्यासाठी 300 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.\nत्याचबरोबर रस्ते दुरूस्तीसाठी 1500 तर उद्योगांच्या अनुदानासाठी 1000 कोटींची तरतूद करून आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व घटकांना खूश करण्याचे शासनाचे धोरण पुरवणी मागण्यांकच्या आकडयांवरून स्पष्ट होते.\nविधीमंडळात मांडण्यात आलेल्या एकंदर पुरवणी मागण्यांपैकी तब्बल 16 हजार 516 कोटी रुपयांचा वित्तीय भार शासकीय तिजोरीवर पडणार आहे. पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक 3 हजार कोटींचा निधी विविध पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत भूसंपादन पुनर्वसन व सिंचन प्रकल्पांच्या बांधकामाची बिले अदा करण्यासाठी दिला आहे.\nमहावितरण कंपनीकडून कृषी व यंत्रमागधारकधारक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सवलतींपोटी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानापोटी 2 हजार कोटींची आणि हायब्रीड ऍन्यूईटी या योजनेअंतर्गत रस्त्यांची बांधकामे करण्यासाठी 1,500 कोटींची तरतूद तर सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत लघु मध्यम मोठ्या उद्योग घटकांना तसेच विशाल प्रकल्पांना मंजूर प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी 1 हजार कोटी दिले जाणार आहेत.\nइतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मेट्रीकोत्तर शिष्यवृत्तीपोटी 700 कोटी, सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजनेसाठी 500 कोटी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 425 कोटी, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना 425 कोटी, संजय गांधी निराधार योजना 375 कोटी, पेयजल टंचाई उपाययोजनेसाठी 300 कोटी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सर्वसाधारण वर्गवारीसाठी 275 कोटी, ज्या पालकांचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे,\nअशा विद्यार्थ्यांना शुल्क माफीसाठी 275 कोटी, राज्य मार्ग बिगर अनुशेष या योजनेअंतर्गत 250 कोटी, जिल्हास्तरीय रस्त्यांसाठी राज्यस्तरीय निधी 250 कोटी, स्वच्छ भारत मिशनसाठी 211 कोटी, विदर्भ व मराठवाडा विभागातील कृषीपंपांना उच्च दाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्यासाठी 200 कोटी, आयुष्यमान भारत योजनेसाठी 200 कोटी, आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 200 कोटी आदी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.\nदरम्यान, गेल्या चार वर्षात पुरवणी मागण्यांचा सरकारने उच्चांक गाठला असून आतापर्यंत सुमारे 1 लाख 69 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या अर्थसंकल्पाव्यतिरिक्त मांडण्यात आल्या आहेत. हे राज्याच्या तिजोरीची वित्तीय शिस्त बिघडल्याचे द्योतक असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nहिवाळी अधिवेशन खरीप दुष्काळ वेतन स्वच्छ भारत vidarbha अर्थसंकल्प\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z151016025014/view", "date_download": "2019-08-25T15:56:56Z", "digest": "sha1:JPWPRDP3GIDUILM3EKBZXSHC3YNKEDO3", "length": 24248, "nlines": 213, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अंक दुसरा - प्रवेश दुसरा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|संगीत मृच्छकटिक|अंक दुसरा|\nअंक दुसरा - प्रवेश दुसरा\nनाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.\nTags : dramagovind ballal devalmrucchakatikगोविंद बल्लाळ देवलनाटकमृच्छ्कटिकमराठीसाहित्य\n( चेटी प्रवेश करिते. )\nचेटी : आईसाहेबांनी मला काही निरोप सांगायला पाठविले आहे, पण ताईसाहेब रोजच्या जागेवर दिसत नाहीत. मग काय आज उठायला उशीर झाला कीं काय कोण जाणें .( पुढे पाहून ) ह्या आल्याच वाटते. तर आपण आतां बाजूला व्हावे.\n( वसंतसेना आपल्याशीं कांही विचार करीत येते व तिची दासी मदनिका मागून येते. )\nपद : ( चाल - उभि जवळ खरी ती. )\nत्या मदनमनोरमरुपीं , मन माझें गुंतुनि गेलें ॥\nकधिं वाहिन काया त्यासी , प्रेमें ही ऐसें झालें ॥\nदिवस तो पूर्ण सौख्याचा , येईल मज कवण्या काळें \nगुणरुपचिंतनीं पाही ॥ झोंप मज नाहीं ॥\nशयनिं मी निजलें ॥ किती तरंग ह्र्दयीं उठलें ॥१॥\nबरें मदनिके , मग पुढें काय झालें \nमद० : हें काय बाई पूर्वी कांहीच भाषण झाले नसून ’पुढे काय झालें ’ म्हणून विचारतां हें काय \nवसंत० : अं, मीं काय म्हटलें गे \nमद० : ’ पुढें काय झालें ’ म्हणून .\nवसंत० : असें काय ( चेटी जवळ येते. )\nचेटी : ताईसाहेब आईसाहेबांनी सांगितले आहे कीं , लवकर अंग धुऊन तेवढी देवांची पूजा करा.\nवसंत० : अगे , आईला सांग कीं , मी इतक्यात अंग धूत नाही ; ब्राह्मणाकडूनच पूजा करीव म्हणावें .\nचेटी : आज्ञा ताईसाहेब. ( निघून जाते. )\nमद० : ताईसाहेब , मी अगदीं स्नेहभावाने विचारतें हो , कुढ्या भावाने काही नाही . खरेच सांगा , तुम्ही मघाशीं जें बोललां त्याचा अर्थ काय \nवसंत० : तुला कसें वाटतें \nमद० : मला वाट्तें कीं , तुमचें चित्त कालपासून जाग्यावर नाहीं ; कोणी उत्तम पुरुष मनांत आणून त्याचें चिंतन करीत आहां असें दिसतें .\nवसंत० : ( हंसून ) तरी म्हट्लें तूं मदनिका दुसर्‍याचे मनोगत जाणण्यात मोठी कुशल खरी.\nमद० : ताईसाहेब , हें तुमचें करणें खरोखर मला आवडलें ; कारण भगवान कामदेव हा तरुण जनांचा मूर्तिमान आनंदच आहे. तर सांग पाहूं , तुमचे मन कोणावर गेलें आहे कोण राजावर कां राजवल्लभावर \nवसंत० : काय , राजावर माझें नाहीं बाई मन त्यावर जायचें .\nमद० : तें काय बरें ताईसाहेब ऐश्चर्यसुख भोगणारे राजे ते .\nपद-- ( चाल -- गुलचमनमे बीचू. )\nभूपती खरे ते वैभवसुख सेवीती ॥\nबहु दास सेवनीं दक्ष सदा रहाती ॥\nअधिकारबळानें राज्यसूत्र चाळिती ॥\nत्यां प्रज्ञा सकळ सन्मान थोर तो देती ॥चाल॥\nम्हणूनि कां त्यांसि सेवावें , सांग तूं ॥\nधनचि कां अधिक मानावें , सांग तूं ॥\nगुण त्यांचे कां न बघावे, सां��� तूं ॥चाल॥\nसंपत्तिबळाच्या मदें धुंद ते होती ॥\nस्वच्छंद वागती नाहीं तया नयरीती ॥१॥\n-- आणि त्यांच्याच माळेंतले ते राजवल्लभ \nमद० : राजा नाहीं , राजवल्लभ नाहीं ; तर कोणी गुणवान् रुपवान तरुण वेदभ्यासी असा ब्राह्मण का \nवसंत० : छे ग भलतेच बोललीस, कारण -\nपद - ( चाल - नंदगृहाच्या जवळ मुलीनो. )\nवेदभ्यासी ब्राह्मण सारे देवचि भूवरिचे असती ॥धृ०॥\nअमुच्या करीं जी पापें घडतीं ॥\nतेचि तयांचे निरसन करिती ॥\nम्हणूनि सुभावें सादर चित्तीं ॥\nधनदानें द्यावीं , तयां तीं ॥१॥\nमद० : तर कोण एखाद्या धनाड्य व्यापाराचा मुलगा का \nवसंत० : छे - छे \nपद-- ( चाल--कानडी. )\nयोग्य न वणिज युवाही , न्युन नसें जरि अंगीं काहीं ॥धृ०॥\nकांता प्रिय जी सुंदर तरुणी, लोटुनि तिस विरहानालिं गेहीं ॥\nजाई सदा तो विपुल धनाच्या आशेने परदेशा पाह॥१॥\nमद० : तर मग माझा नाही बाई तर्क चालत. तुम्हीच सांगा.\nवसंत० : अगे, दुसरा कोण \nपद -- ( चाल -- जो मम नयनचकोरा इंदू. )\nजो या नगरा भुषण खरा ॥ जैसा भाळीं शोभे हिरा ॥\nज्याच्या सदगुणगानीं गिरा ॥ रंगली सुजनांची ॥१॥\nनिर्धन असतां धनदापरी ॥ औदार्यातें अंगी धरी ॥\nदुदैवानें छळिलें तरी ॥ शील न सोडी जो ॥२॥\nकरि जो दिनावरतीं दया ॥ लोकीं वागे पाहूनि नया ॥\nवाहिली ही मी काया तया ॥ निर्मळ भावानें ॥३॥\nमद० : पण कोण तो नावं कां सांग ना त्याचें\nवसंत० : अगे , मी कामदेवाच्या उत्सवासाठीं गेलें होतें , त्या वेळेत तूंच ना\nमद० : होय , मीच होतें , मग \nवसंत० : मग मला काय नवरीसारखें विचारतेस तुला नाहीं का आठवण \nमद० : हं - हं समजलें . त्या दिवशी तुम्हीं ज्याची प्रार्थना केलीत आणि ज्यानी तुम्हाला वचन दिले तोच ना \nवसंत० : होय , तोच . पण त्याचें नांव सांग पाहूं \nमद० : तो - मोतीचौकांत राहतो तो .\nवसंत० : अगे, मी तुला त्याचें नाव विचारले - ठिकाण नाहीं विचारल.\nमद० : अहो, जो सार्‍या नगरींत प्रख्यात , त्याचे नाव का मला ठाऊक नसेल \nवसंत० : सांग तर.\nमद० : श्रेष्ठ चारुदत्त , होय ना \nवसंत : ( लाजून हर्षानें ) शाबास , बरोबर सांगितलेस. तूं मोठी चतुर खरी.\nमद० : ( मनांत ) त्या पुरुषावर का हिनें मन ठेविलें ( उघड ) पण ताईसाहेब -\nठुंबरी -- ( चाल -- रुमक झुमक जोबाना. )\n मधूकरि करि कां आश्रय त्याचा ॥धृ०॥\nप्रियजन तुमचा निर्धन झाला ॥ काय असे तो कामाचा ॥१॥\nपद -- ( चाल -- युवराज शिवाजी सुखी. )\nधनहीन असा होय सखे म्हणुनि त्यावरी ॥\nजड्लें मम मानस हें जाण झडकरी ॥धृ० ॥\nमजसम ज्या असति जगीं वारयोषिता ॥\nत्यांनि सधन पुरुष बघुनि त्यासि सेवितां ॥\nलोभी हें दूषण जन देति तत्त्वतां ॥\nहोइल तें सहज कसें सांग अंतरीं ॥१॥\nमद० : इतके जर तुमचें मन त्याच्यावर गेलें आहे, तर चटकन् उठून त्याच्याकडे तुम्ही जात कां नाहीं \nवसंत० : अगें , कां जात नाहीं हे तुला काय सांगूं \nपद-- ( चाल - वस्त्रानें देह सारा. )\nजरि सदना जाउनीयां त्याला मी भेटलें ॥\nउपकृतिचें त्यासी आतां बळ नच गे राहिलें ॥\nलज्जेनें दु:ख त्याच्या जरि चित्ता वाटलें ॥\nदुर्लभ तें समज बाई दर्शन कीं जाहलें ॥१॥\nमद० : अस्सं - अस्सं म्हणूनच वाटतें त्याच्या घरी अलंका ठेवलेत \nवसंत० : मदनिके, बर गे तुझ्या लक्षातं आले हें तूं तरी मोठी धोरणी खरी \n( घाबर्‍या घाबर्‍या संवाहक येतो )\nसंवा० : नायकिणी , तुला मी शरण आलो, माझे रक्षण कर .\nवसंत० : शरणागताला अभय आहे ; भिऊं नकोस . मदनिके, तेवढा दरवाजा लाव.\nसंवा० : ( मनांत ) सावकाराचे भय कसें असतें हें हिला ठाऊक आहे, ही एक फार चांगली गोष्ट झाली . जो आपली शक्ती पाहून ओझें घेतो तो चालतानां कधीहि अडखळत नाही.\n( मदनिका दरवाजा लावून आल्यावर वसंतसेना तिला संवाहकाचा वृत्तांत विचार अशी खूण करितें )\nमद० : तुम्ही कोण , कोठले, कोणाचे , तुम्ही आपली उपजीविका कशाने करतां ;\nतसेच तुम्हाला भय कोणाचें आहे ; हे कृपा करुन सांगावें , अशी आमच्या ताईसाहेबांची इच्छा आहे.\nसंवा० : ऐका , सर्व सांगतो. पाटलिपुत्र नगरांत माझा जन्म माझ्या बापाचें नाव गृहपति. मी संवाहकाची वृत्ती करुन पोट भरतो.\nवसंत० : आपण ही फार नाजूक कला शिकला आहां \nसंवा० : अहो, पहिल्यानें ही सहज कला म्हणून शिकलो, परंतू आतां तीच कला माझ्या उपजीविकेचे साधन होऊन बसली आहे.\nमद० : आपण हें फार खेदाचे उत्तर दिलें . बरें पुढें \nसंवा० : मी आपल्या घरीं असतां यात्रेकरु लोकांच्या तोंडून देशोदेशीच्या चमत्कारिक गोष्टी ऐकून देश पाहण्याच्या इच्छेनें घर सोड्लें . या उज्जयिनी नगरांत येतांच मला एक यजमान मिळाला. त्याची शुश्रूषा मी बरेंच दिवस केली . तो पुरुष फार गुणी, देखणा तसाच , गोड बोलणारा तसाच ; आपण केलेला उपकार कधीहि उच्चारीत नाहीं आणि दुसर्‍याने केलेला अपकार कधी मनांत ठेवीत नाही. फार काय सांगावे , \" हा माझा देह परोपकारार्थ झिजवण्याकरितां परमेश्चरानें दिला आहे \" असें तो नेहमी म्हणत असतो.\nमद० : ( वसंतसेनेस ) बाईसाहेब, तुमचा जो मूर्तीमंत मनोरथ , त्याचे गुण चोरुन , उज्जयिनी नगराला शोभा देणारा असा हा दुसरा कोण असावा बरें \nवसंत० : माझ्या मनांत हेंच आले होतें ; पण पुढे काय सांगतो पाहू.\nमद० : ( संवाहकास ) बरे , मग पुढे काय झाले \nसंवा० : बाईसाहेब , पुढे काय सांगू तो सत्पुरुष दुसर्‍यावर उपकार करण्याच्या कामीं आपल्या धनाचा व्यय् करितां करितां --\nवसंत० : काय निर्धन झाला म्हणतां \nसंवा० : हें मी न सांगतां तुम्ही कसें ताडलें हो \nवसंत० : अहो, त्यात काय कठीण सदगुण आणि वैभव ही फार दिवस एके ठिकाणी रहात नाहीत . नासक्या तळ्यांतच पाणी पुष्कळ असते.\nमद० : अहो, त्या पुरुषाचे नाव काय बरें \nसंवा० : अहो , जो या पृथ्वीवरचा केवळ मनुष्यरुपी चंद्रच , अशा त्या सत्पुरुषाचे नांव कोणाला माहीत नाहीं तो मोतीचौकांत राहणारा श्रेष्ठ चारुदत्त .\nवसंत० : ( हर्ष पावून बैठकीवरुन खाली उतरतें ) महाराज हे आपले घर आहे. मदनिके, जा यांना बसायला गालिचा आणून घाल आणि हातांत ताडाचा\nपंखा घेऊन यांना वारा घालीत उभी रहा. हे फार श्रमलेले दिसतात.\n( मदनिका तसे करितें . )\nसंवा० : ( मनांत ) काय हो आश्चर्य हें त्या श्रेष्ठ चारुदत्ताचे नाव घेताच\nमाझा केवढा सत्कार झाला शाबास चारुदत्ता , धन्य आहे तुझी शाबास चारुदत्ता , धन्य आहे तुझी पृथ्वीच्या पाठीवर जिवंत असा तूंच ; बाकीचे सर्व श्वास मात्र सोडणारे आहेत पृथ्वीच्या पाठीवर जिवंत असा तूंच ; बाकीचे सर्व श्वास मात्र सोडणारे आहेत \nनायकिणी , तुहि बैस.\nवसंत० : ( बसून ) हे श्रेष्ठा , तुमचा धनीं कोठें आहे आणि त्याच्याजवळ धन\nसंवा० : आतां त्याच्यापाशी द्रव्य म्हणाल तर सत्कारावांचून काहीं नाही.\nवसंत० : बरें , पुढे तुझी हकीगत सांग पाहूं .\nसंवा० : पुढें काय तो निर्धन झाला तेव्हा मी त्याला सोडिलें आणि द्युतकामात शिरलो. परंतू त्यातहि माझे नशिब फिरलें आणि द्युतात मी दहा मोहरा हरलो. त्या मोहरा द्यायला मजपाशीं नाहीत म्हणून द्युतकार मंडळीने फार हाल केले , तेव्हा पळत पळत तुमच्या घरांत शिरलो.\nवसंत० : पाहिलेस मदनिके वृक्ष फलपत्रांनी रहित झाला म्हणजे त्यावर राहणारे पक्षी चहूकडे उडून जातात , तशी त्याची अवस्था झाली आहे. तें\nअसो ; तूं आतां हे कंकण घॆऊन त्या द्युतकारांकडे जा आणि सांग कीं , हें कंकण संवाहकानें दिलें आहे, तर हें घेऊन पुन्हां त्याला त्रास देऊ नयें . ( संवाहकास )\nश्रेष्ठा , आतां खुशाल आपल्या मनुष्यांना भेटायला जा.\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्��ाय २२ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय २१ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय २० वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १९ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १८ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १७ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १६ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १५ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5595981241298773433&title=Guidence%20Lecture%20of%20Sukhada%20Sarolkar&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-08-25T15:46:34Z", "digest": "sha1:RTZC6A4X72NUUWQYJRJM6ZKBHV2NEK3L", "length": 12671, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘टीव्ही, मोबाइलऐवजी मुलांना चांगला पर्याय द्या’", "raw_content": "\n‘टीव्ही, मोबाइलऐवजी मुलांना चांगला पर्याय द्या’\nमहिला दिनी ‘जीजीपीएस’मध्ये सुखदा सारोळकर यांचे मार्गदर्शन\nरत्नागिरी : ‘आपण मुलांना नेहमी हे करू नका, ते करू नका असे सांगतो; पण त्याऐवजी त्याने काय केले पाहिजे हे सांगायला हवे. मुले सतत टीव्ही, मोबाइल पाहतात अशी हल्लीच्या पालकांची तक्रार असते. मुलांना केवळ टीव्ही, मोबाइल पाहू नका असे सांगितले, तर ते ऐकणार नाहीत, पण ते का पाहू नका, त्याचे किती वाईट परिणाम होतात हे त्यांना समजावून सांगा, ती निश्चित ऐकतील; तसेच पालकांनी टीव्ही, मोबाइलच्या बदल्यात मुलांना चांगला पर्याय दिला, तर ती त्यात गुंततील,’ असा सल्ला येथील लर्निंग पॉइंटच्या संचालिका सुखदा सारोळकर यांनी दिला.\nआंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम शाळेत (जीजीपीएस) पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांच्या माता पालकांसाठी नुकतेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात सारोळकर यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेच्या प्राथमिक विभागप्रमुख विजया पवार उपस्थित होत्या.\nसारोळकर म्हणाल्या, ‘स्त्री म्हणून आपण स्वतःला, स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींसाठी किती वेळ देतो हे पहिल्यांदा पाहा. आपण एकतर आई म्हणून जगतो किंवा मग स्वतःसाठी मुलांकडे दुर्लक्ष करतो. याचा मध्य साधणे खूप गरजेचे आहे. मुले ही केवळ बाईचीच जबाबदारी नाही, तर पालक म्हणून तुम्ही आणि तुमचा नवरा असे दोघेही यात अपेक्षित आहेत. आई-वडिलांनी व्यवस्थित समतोल साधला तरच मुले छान पद्धतीने जगू शकतात. हल्ली खूप काळजी करणारे पालक दिसतात. त्यात आई म्हटल्यावर जा��्तीच घाबरते. त्यामुळे आपण मुलांची अति काळजी घेतो. त्यांना आपल्यावर अवलंबून ठेवतो. आपणही त्यात गुंतून जातो. पण ही गुंतवणूक नंतर जड जाते.’\n‘मुलांनी कोणती गोष्ट मागितली की लगेच ती त्याच्या हातात देण्यापेक्षा त्यांना नाही मिळणार हे ऐकायला आणि पचवायला शिकवा. मुलांनाच उलट प्रश्न विचारून त्या वस्तूचा प्राधान्यक्रम ठरवायला शिकवा, ती वस्तू आत्ता खरच गरजेची आहे का, हा निर्णय त्यांना घ्यायला शिकवा. यातून त्यांची निर्णयक्षमता वाढेल आणि वस्तूंची गरजही लक्षात येईल. सध्या लहान मुलांमध्ये मानसिक आजारांचे प्रचंड प्रमाण वाढत आहे आणि ही काळजीची गोष्ट आहे. यासाठी पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. मुलांशी बोला, सातत्याने संवाद साधत राहा,’ असे सारोळकर यांनी सांगितले.\nपालकांमध्ये असलेले मतभेद मुलांसमोर उघड करू नका, याचा मुलांवर परिणाम होत असतो. मुले मोबाइल बघत असतील, तर मी तुझ्याकडून मोबाइल का काढून घेतला त्याची कारणे त्याला सांगा. मुलांना आपण चुकतोय हे त्याचवेळी सांगितले नाही, तर नंतर सांगून उपयोग नाही. आत्ताच्या मुलांवर प्रचंड ताण आहे. तो पालक म्हणून आपण कसा कमी शकतो, याचा विचार करा. आई-बाबा, मुले आणि शाळा या त्रिकोण खूप महत्त्वाचा असल्याचे सारोळकर यांनी नमूद केले.\n‘मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारा. त्यांना कुठल्याही बाबतीत गृहीत धरू नका. मुलांची मैत्रीण व्हा, पण उगाच ‘सुपर मॉम’ होण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःकडेही लक्ष द्या,’ असा सल्ला शेवटी त्यांनी दिला.\nशिक्षिका शिल्पा प्रभू यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या माता पालकांना अॅड. रुची महाजनी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nTags: GGPSRatnagiriWorld Women's Dayरत्नागिरीजागतिक महिला दिनविजया पवारSukhada Sarolkar Vijaya Pawarजीजीपीएससुखदा सारोळकररत्नागिरी एज्युकेशन सोसायटीRatnagiri Education SocietyBOI\n‘जीजीपीएस’मध्ये विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ‘जीजीपीएस’मध्ये मुलांनी भरवला बाजार ‘जीजीपीएस’मध्ये कला व पुस्तक प्रदर्शन ‘जीजीपीएस’मध्ये वाचन प्रेरणा दिन ‘जीजीपीएस’मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nगणेशोत्सवात संगीत कार्यक्रमांतून पूरग्रस्तांसाठी निधी; ओम साई मित्रमंडळाचा उपक्रम\nठाण्यात २२ ऑगस्टला होणार १०० महिलांचा गौरव\n‘१०८’ रुग्��वाहिका सेवेद्वारे पाच वर्षांत ४२ लाख जणांना जीवदान\nहलक्या विमानातून दोन महासागर ओलांडले; मुंबईच्या आरोहीची कामगिरी\n‘आर्यन्स’चे कर्मचारी, पालक पूरग्रस्तांच्या मदतीला\n‘आकांक्षां’पुढती जिथे गगन ठेंगणे\nरेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू\nसंस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा\nनालासोपारा, विरार आणि परिसर...\nपूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/eating-pizza-with-extra-toppings-is-harmful-for-health/", "date_download": "2019-08-25T16:44:11Z", "digest": "sha1:EKIJE2AVIZSOZVPTQKH6NFDW6PXA5XWC", "length": 10291, "nlines": 100, "source_domain": "arogyanama.com", "title": "जादा टॉपिंग पिझ्झा हृदयासाठी धोकादायक ! हे आहेत ६ वाईट परिणाम - Arogyanama", "raw_content": "\nजादा टॉपिंग पिझ्झा हृदयासाठी धोकादायक हे आहेत ६ वाईट परिणाम\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – जादा टॉपिंग केलेल्या पिझ्झामुळे स्ट्रोक आणि रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती इंग्लंडमध्ये कँपेनिंग ग्रुप कंसेशन्स अ‍ॅक्शन ऑन सॉल्ट अँड हेल्थने पिझ्झाबाबत केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. कारण मिठाचे एक दिवसासाठी निश्चित केलेल्या मानकापेक्षा दुपटीने मीठ फक्त पिझ्झामध्ये असते. सर्वेक्षणात ८२०२ पिझ्झातील मिठाचे प्रमाण तपासण्यात आले. त्यापैकी ५८६ पिझ्झांमध्ये असलेले मीठ ठरवून दिलेल्या मानकापेक्षा जास्त होते. पेपरोनी, स्टफ क्रस्ट सॉस या पिझ्झामध्ये मिठाचे प्रमाण १६ ग्रॅम होते.\nएक व्यक्ती एक पिझ्झा खातो. मीठ घातक असून याचे किती सेवन केले पाहिजे, हे बहुतांश लोकांना माहीत आहे. जास्त मीठ हृदयासाठी चांगले नसते. शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित न होण्यामागची कारणे लठ्ठपणा आणि वर्कआउट न करणे हे आहे. परंतु एका शोधानुसार जेवणात मिठाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे सुद्धा हा त्रास वाढतो. यामुळे ब्लडप्रेशर वाढणे, हार्टअटॅक अशा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.\nहार्टअटॅकमुळे येऊ शकतो मृत्यू\nब्लडप्रेशरचा त्रास असेल तर जेवणातील मिठाचा वापर कमी करावा. वय वाढत जाते तसे जेवणातील मिठाचे प्रमाण कमी करावे. ब्लडप्रेशरची समस्या कोणत्याही वयात उद्भवू शकते. अनेक जण जंकफूड आणि रेडी टू इट फूड खातात. या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. अशाप्रकारच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे हृदयविकाराची भिती वाढते. जगभरात लाखो लोकांना हृदयरोग आणि हार्टअटॅकमुळे अकाली मृत्यूला सामोरे जावे लागते. डब्ल्यूएचओने प्रमाणित केलेल्या पद्धतीने मिठाचे सेवन केल्यास जगभरात प्रत्येक वर्षी होणारे २५ लाख अकाली मृत्यू टाळता येऊ शकतात.\nहृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर\nगरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक\nशुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी\n* मीठ कमी खा. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास हायपर टेन्शन आणि हाय ब्लडप्रेशर आजारांना सामोरे जावे लागते. सतत हायपर टेन्शन राहिल्यास हृदयाचे आणि किडनीचे आजार होण्याची शक्यता वाढते.\n* जास्त मीठ खाल्ल्यास रक्तात आयर्नचे प्रमाण कमी होते आणि अ‍ॅसिडिटी वाढते. यामुळे भूक लागली नसली तरी भूक लागल्यासारखे वाटते. या कारणामुळे जास्त कॅलरी शरीरात जातात आणि लठ्ठपणाला सामोरे जावे लागते.\n* मिठामध्ये असलेले सोडियम जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी मिठाचे कमी प्रमाणात सेवन करावे.\n* जेवणात मिठाचे जास्त प्रमाण असल्यास गुडघ्यावर सूज आणि लठ्ठपणाची समस्या वाढते. यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि ओस्टियोपोरोसिस होण्याचा धोका वाढतो.\n* जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे तसेच तळलेले आणि डबाबंद पदार्थांचे सेवनही कमी करावे.\n४० ते ४५ टक्के लोक पोटाच्या विकाराने ग्रस्त, काळजी कशी घ्यावी जाणून घ्या\n'या' रोपाचे ८ फायदे शांत लागते झोप, मुळव्याधीतही मिळतो आराम\n'या' रोपाचे ८ फायदे शांत लागते झोप, मुळव्याधीतही मिळतो आराम\nपावसाळ्यात कमी होऊ शकते रोगप्रतिकारक शक्ती, करा ‘हे’ उपाय\nलिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय\nकँसर चार हात दूर ठेवण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला, जाणून घेवूया\nसिझोफ्रेनियाची लक्षणे आढळल्यास करू नका दुर्लक्ष\n‘त्या’ जोडप्याने लग्नाच्या वाढदिवशी केला अवयवदानाचा संकल्प\nमिसकॅरेज टाळण्यासाठी अशी घ्या काळजी, बाळ राहिल सुरक्षित\nरिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ .. आरोग्यावर होतील गंभीर परिणाम\n‘Sponk’ आहे गुडघ्याचा दुर्मिळ आजार, वेळीच निदान होणे गरजेचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/new-research-finds-pathway-make-cancer-cells-self-destruct/", "date_download": "2019-08-25T16:07:33Z", "digest": "sha1:XTXU65IWUKQTNQCBUXW63IZUGIOZ7WLB", "length": 7105, "nlines": 93, "source_domain": "arogyanama.com", "title": "आता स्वतःहूनच नष्ट होतील 'कर्करोगाच्या' पेशी - Arogyanama", "raw_content": "\nआता स्वतःहूनच नष्ट होतील ‘कर्करोगाच्या’ पेशी\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – भारतामध्ये कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परंतु हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी अजून काही उपचार उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनेक रुग्ण दगावत होते. परंतु संशोधकांनी कर्करोगाच्या पेशी शरीरातच नष्ट करण्याचा उपाय शोधून काढला आहे.\nतुम्ही तोंडाने श्वास घेता का मग वेळीच व्हा सावध, होऊ शकतात ‘या’ ५ समस्या\n‘किडनी स्टोन’चा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ टाळा\nदूध पिण्याची योग्य वेळ कोणती ‘हे’ आहेत रात्री आणि सकाळी दूध पिण्याचे फायदे-नुकसान\nयात कर्करोगाच्या पेशी स्वतःच स्वतःचा नायनाट करणार आहेत. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना एक दिलासा मिळाला आहे. आपल्या शरीरात लाखो सेल्स असतात. आणि त्यातील ज्या सेल्स आपल्या शरीरासाठी घातक असतात. ज्या सेल्स शरीरासाठी घातक आहेत त्या सेल्स आता स्वतःहूनच नष्ट होणार आहेत.\nशरीरात कर्करोगाचा ट्युमर वाढत असताना याला कंट्रोल करणं अवघड होत. परंतु, आता कर्करोगाच्या ट्युमरवर कंट्रोल करता येणार आहे. वैज्ञानिकांद्वारे शोधण्यात आलेल्या पाथवे म्हणजे मार्गाला एटीएफ-४ असं नाव देण्यात आलं आहे. ज्यात प्रोटीन आहे. आणि जेव्हा हा मार्ग ब्लॉक केला जातो. तेव्हा कॅन्सरचे सेल्स प्रमाणापेक्षा अधिक प्रोटीनची निर्मिती करू लागतात. आणि स्वत:च मरतात.\nवैज्ञानिकांनी सेल्स जिवंत राहू नये हा प्रयोग टार्गेट ओळखण्यासाठी केला. त्यांचा मुख्य उद्देश एटीएफ-४ ला टार्गेट करणे हा होता. दोन्ही सिग्नल येऊन मिळतात. त्यामुळे कर्करोगाला सर्व्हाइव करण्याची संधीच मिळणार नाही. असं संशोधकांनी सांगितलं आहे.\nकेवळ सर्दी -पडश्यावरच नाही तर 'या' आजारांवरही आहे 'गवती चहा' गुणकारी\nही 'आसने' करतील कंबर 'सडपातळ' करण्यास मदत\nही 'आसने' करतील कंबर 'सडपातळ' करण्यास मदत\nलहान मुलांसह प्रत्येक वयोगटासाठी गरजेचा आहे व्यायाम\nदर दीड मिनिटाला होतो एका क्षयरोग रुग्णाचा मृत्यू\nराष्ट्रीय आरोग्य अभियान : नेहा तिर्लोटकर यांना सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार\nकोमट तेलाने मसाज करा, ‘हे’ आहेत ५ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या\nदीर्घायुष्य आणि चिरतारुण्यासाठी करा ‘या’ प्राचीन उपायांचा अवलंब, जाणून घ्या\nअंडरआर्म डार्कनेस दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय\n‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण\n काय आहेत याचे मोलाचे ‘फायदे’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://govexam.in/msrtc-exam-papers-practice-papers/", "date_download": "2019-08-25T16:35:16Z", "digest": "sha1:O5KJMNBACYV2PMU6UWOZITCGKCI7YZCJ", "length": 15817, "nlines": 226, "source_domain": "govexam.in", "title": "MSRTC Exam Papers, Practice Papers", "raw_content": "महाराष्ट्रातील अद्यावत जॉब अपडेट्स\nमोफत सराव परीक्षा… खास आपल्यासाठी.. आपल्या उज्वल भविष्यासाठी..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nयेत्या भरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी GovNokri.in आणि GovExam.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडून येत्या MSRTC लेखी परीक्षेची तयारी करू शकता. धन्यवाद.. आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी उपलब्ध करून देऊ.\nहे पेपर्स सर्व पदांना अनुसरून सेट केलेल आहे. म्हणून चालक, वाहक आणि अन्य पदांच्या सरावासाथी उपयुक्त आहेत.\nनोट : पेपर सोडून झाल्यावर “आपले मार्क्स बघा” या बटन वर क्लिक करा.. मग “बरोबर उत्तरे” या बटन वर क्लिक करा…\nMSRTC 2019 ची लेखी परीक्षा कशी असेल, पेपर पैटर्न आणि माहिती\nMSRTC Bharti 2019 सविस्तर जाहिरात\nमित्रानो या विभागात आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ परीक्षा विषयक माहिती व सराव पेपर्स प्रकाशित करू. तरी प्रक्टिस साठी नेहमी भेट देत जा आम्ही नेहमी नवीन नवीन पेपर्स व माहिती प्रकाशित करू धन्यवाद..\nमहाराष्ट्र राज्य मंडळ वाहक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग – २\nमहाराष्ट्र राज्य मंडळ मोटार मेकनिक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग – २\nमहाराष्ट्र राज्य मंडळ चालक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग – २\nमहाराष्ट्र राज्य मंडळ लिपिक टंकलेखक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग – २\nमहाराष्ट्र राज्य मंडळ वाहक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग – २\nमहाराष्ट्र राज्य मंडळ वाहक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१\nमहाराष्ट्र राज्य मंडळ मोटार मेकॅनिक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१\nमहाराष्ट्र राज्य मंडळ लिपिक टंकलेखक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१\nमहाराष्ट्र राज्य मंडळ चालक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१\nमहाराष्ट्र राज्य मंडळ वाहक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१\nमहाराष्ट्र राज्य मंडळ वाहक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-२\nमहाराष्ट्र राज्य मंडळ ���ाहक २०१२ लेखी परीक्षा पेपर भाग-१\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ६४\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ६३\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ६२\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ६१\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ६०\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ५९\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ५८\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ५७\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ५६\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ५५\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ५४\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ५३\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ५२\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ५१\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ५०\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ४९\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ४८\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ४७\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ४६\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ४५\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ४४\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ४३\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ४२\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ४१\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ४०\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ३९\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ३८\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ३७\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ३६\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ३५\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ३४\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ३३\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ३२\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ३१\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ३०\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – २९\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – २८\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – २७\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – २६\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – २५\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स ��� २४\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – २३\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – २२\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – २१\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – २०\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – १९\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – १८\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – १७\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – १६\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – १५\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – १४\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – १३\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – १२\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ११\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – १०\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ९\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ८\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ७\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ६\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ५\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ४\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – ३\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – २\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स – १\nMSRTC Bharti 2019 सविस्तर माहितीचा व्हिडीओ\nमिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद..\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा\nगवर्नमेंट परीक्षांची माहिती – व्हिडिओ बघा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/bharat-ratna/", "date_download": "2019-08-25T15:36:03Z", "digest": "sha1:TV5NQJ34BC7T3CRFFCTOV75YP2SDGXCE", "length": 6909, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bharat Ratna- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभूपेन हजारीकांचा मुलगा 'भारतरत्न' स्वीकारणार नाही,सरकारला धक्का\nतेज हजारीका यांच्या या भूमिकेमुळे सरकार समोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.\nप्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिकांना 'भारतरत्न'\nवाजपेयींच्या स्मरणार्थ मोदींनी आणलं 100 रुपयांचं नाणं, जाणून घ्या वैशिष्ट्य\nराजीव गांधींच्या 'भारतरत्न'वरून 'आप'मध्ये वाद, महिला आमदाराचा राजीनामा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला भीमसागर\nअमृता फडणव��सांनी जागवल्या अटलजींच्या आठवणी, ट्विट केला दुर्मिळ फोटो\nशाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ द्या - धनंजय महाडिक\nस्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतरत्नास पात्र नाहीत, या 'द वीक'च्या वृत्तात तथ्य आहे का\n'यशाचं श्रेय नेहमी टीमला दिलं'\n'कधीही भरून न निघणारं नुकसान'\nदेशाचा मार्गदर्शक हरपला- नरेंद्र मोदी\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A/", "date_download": "2019-08-25T15:18:00Z", "digest": "sha1:MF37V4IV65J65RVL2OZNWBBSDVG6GRMF", "length": 12084, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डोकलाममध्ये चीनच्या हालचाली सुरूच | Dainik Prabhat", "raw_content": "\nडोकलाममध्ये चीनच्या हालचाली सुरूच\nवॉशिंग्टन – डोकलाम भागामध्ये चीनने आपल्या हालचाली संथगतीने पुन्हा एकदा सुरू केल्या आहेत. भूतान किंवा भारताकडून या कृत्याला अटकाव केला नसल्याचे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. या अधिकाऱ्याने चीनने डोकलाम भागात सुरू केलेल्या कामाची तुलना वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रातील घुसखोरीशी केली आहे.\nभारताकडून उत्तर सीमांचे संरक्षण करण्याचे विश्‍लेषण व्हायला हवे. कारण हा विषय भारतासाठी चिंतेचा असू शकतो, असे अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागासाठीचे मुख्य सहमंत्री अलाईस जी. वेल्स यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये चीनबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nभारताबरोबर अमेरिकेची संरक्षण भागीदारी आहे. भारत आणि चीनमध्ये सीमावादावरून सात��्याने संघर्षाची स्थिती असते. डोकलाम पठारावर दोन्ही देशांचे सैन्य आमने सामने उभे ठाकले होते. अशा स्थितीत चीनच्या हालचालींची दखल भारत आणि भूतानला करून देणे गरजेचे असल्याचे वेल्स यांनी सांगितले.\nसंरक्षण भागीदारीमध्ये अमेरिका 850 अब्ज डॉलरची थेट प्रत्यक्ष गुंतवणूक करत आहे. अमेरिकेने चीनबरोबर स्पर्धा करता कामा नये. पण समविचारी देशांना एकत्र करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे, असे स्पष्टिकरणही वेल्स यांनी दिले आहे.\nसंपूर्ण दक्षिण चीन समुद्रामधील चीनच्या दाव्याच्या विरोधात व्हिएतनाम, मलेशिया, फिलीपाईन्स, ब्रुनेई आणि तैवान या स्वायत्त देशांनीही दावे केले आहेत. दक्षिण चीन समुद्राबरोबरच पूर्व चीन समुद्रातही चीनने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. चीनने या समुद्रामधील काही बेटांवर आपले लष्करी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या दोन्ही भागांमध्ये खनिज, तेल आणि अन्य नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणात आहे. तसेच जागतिक व्यापाराच्या दृष्टीनेही हे सागरी मार्ग महत्वाचे आहे.\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nअमिरातीच्या सर्वोच्च सन्मानाने मोदींचा गौरव\nजाणून घ्या आज (24 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nपुतिन अमेरिकेला देणार जशास तसे उत्तर\nदेशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह\nकाश्‍मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ\nकलम 370 ला विरोध केल्याने चिदंबरमना अटक\nटेरर फंडिंग प्रकरणी पाकचा “ब्लॅकलिस्ट’मध्ये समावेश\nजाणून घ्या आज (23 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अति���्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/674", "date_download": "2019-08-25T16:45:48Z", "digest": "sha1:LGHEPDZ5G6QONIUHW7QYYSK6VJPCBE53", "length": 3977, "nlines": 46, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "आज दिनांक 11 जानेवारीच्या बातम्या,म मराठी प्रस्तृत व्हाॅट्सअॅपवाणी – M Marathi", "raw_content": "\nआज दिनांक 11 जानेवारीच्या बातम्या,म मराठी प्रस्तृत व्हाॅट्सअॅपवाणी\nम मराठी प्रस्तृत व्हाॅट्सअॅपवाणी न्यूजचे महाराष्ट्रातील पहील सुपरफास्ट ऑडीयो बुलेटीन\nआज दिनांक 11 जानेवारीच्या बातम्या\nशिक्षक भरतीच्या मुलाखतींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग बंधनकारक\n९२ आखिल भारतीय साहीत्य संमेलन सुरू\nअहमदनगरचा झेंडा फडकला नेपाळमध्ये\nराष्ट्रवादी काॅग्रेसच्या परिवर्तन याञेत काय म्हणाले विरोधीपक्षाचे नेते धनंजय मुंडे अन छगन भुजबळ ऐका\nकमी वेळात ऐका देशभरातील बातम्या\nआपले न्यूज चॅनल सबस्काइब करून घंटीच्या बटनाला टच करा अन रोज बातम्या मोफत मिळवा\nऐका आपन पाठवा आपल्या मिञाना व्हाॅट्सअॅपवाणी\nCategories: म मराठी व्हॉट्सअ‍ॅपवाणी\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/never-be-beauty-treatments-that-shoudone-before-wedding-day/", "date_download": "2019-08-25T16:20:39Z", "digest": "sha1:BBOF35RCOXJWNPRU2YMKURXPHNSZLMJJ", "length": 8126, "nlines": 100, "source_domain": "arogyanama.com", "title": "लग्नापुर्वी करु नका 'असे' एक्सपेरिमेंट, स्किन होईल खराब, अशी घ्या काळजी - Arogyanama", "raw_content": "\nलग्नापुर्वी करु नका ‘असे’ एक्सपेरिमेंट, स्किन होईल खराब, अशी घ्या काळजी\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – लग्नामध्ये मुलींना सुंदर दिसायचे असल्याने त्या प्री ब्रायडल पॅकेज घेतात. यामुळे मुलींचे सौंदर्य उजळते. परंतु अनेक मुलींना लग्नापुर्वी त्वचेवर कोणते उपचार करावेत हे माहित नसते. लग्नापुर्वी चुकूनही त्वचेसंबंधी काही गोष्टी करू नयेत. अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतात.\nकेस धुतल्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान\nघरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा\nचेहऱ्याला साबणाऐवजी लावा बेसन, होतील ‘हे’ १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\nप्री ब्रायडल स्किनसाठी सलून फेशियल अजिबात चांगले नाही. याचा त्वचेवर उलटा परिणाम होऊ शकतो. यामुळे स्किनमध्ये इरिटेशन, अ‍ॅलर्जी आणि पिंपल्सची समस्या निर्माण होऊ शकते. ४७ टक्के एशियन महिलांना फेशियल केल्याच्या ७-२१ दिवसांनंतर पिंपल्स होतात. कारण सलून फेशियलमध्ये ८-१० प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. यामध्ये १०० प्रकारचे पदार्थ असतात.\nअनेक मुली लग्नापुर्वी घरगुती उपाय करुन स्किन उजळ करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या त्वचेला काय सुट होते हे त्यांना माहिती नसते. यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.\nलग्नाच्या काही दिवसपुर्वी पीलचा वापर करणे टाळावे. स्किन पील लावल्यानंतर काय रिअ‍ॅक्शन असेल हे माहिती असावे. ज्या महिला पील करतात त्यांच्या त्वचेवर मेकअप योग्य प्रकारे सेट होत नाही.\nलग्नापुर्वी बिकनी व्हॅक्सिंग करायची असेल तर तीन महिने अगोदर करा. लग्नाच्या २ दिवसांपुर्वी करु नका. व्हॅक्सिंग केल्याने त्या ठिकाणी खुप वेदना होतात. अनेक लोकांना रिअ‍ॅक्शन होऊ शकते. यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात.\nमीठ, सॉस असे पदार्थ खाणे टाळावे. याऐवजी लो कॅलरी पदार्थ खावेत. लग्नाच्या ७ दिवसांपुर्वी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे. सोडियमुळे तुमचे ५० टक्के वजन वाढू शकते.\n'या' वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी\nथ्रेडिंग केल्यानंतर चुकूनही करु नका 'ही' ५ कामे, अशी घ्या काळजी\nथ्रेडिंग केल्यानंतर चुकूनही करु नका 'ही' ५ कामे, अशी घ्या काळजी\nअंधत्वावर मात करण्यासाठी बीग बींचा पुढाकार\nलहान मुलांसह प्रत्येक वयोगटासाठी गरजेचा आहे व्यायाम\nकंडोम वापरण्यापुर्वी ‘या’ 4 गोष्टी नक्‍की माहित करून घ्या\n ‘या’ उपायांनी दिसेल ७ दिवसात परिणाम\nसकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत ‘हे’ ९ नियम पाळा, आरोग्य राहिल उत्तम \nरात्री झोप येत नाही ; मग असा करा तुमच्या आहारात बदल\nमुलांना स्नॅक्स देऊ नका, लठ्ठपणासह विविध आजारांचा धोका\n‘हे’ ७ पदार्थ सर्वात ‘हानिकारक’, यामुळे होऊ शकते आरोग्य ‘खराब’, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/central-government-canceled-more-than-11-lakh-pan-card-14076", "date_download": "2019-08-25T16:45:10Z", "digest": "sha1:GHEOIYJX52STR6S7GR3UYTN2HIZPSHK4", "length": 4894, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सरकारने रद्द केले 11.44 लाख पॅनकार्ड । मुंबई लाइव्ह", "raw_content": "\nसरकारने रद्द केले 11.44 लाख पॅनकार्ड\nसरकारने रद्द केले 11.44 लाख पॅनकार्ड\nBy मुंबई लाइव्ह टीम\nकेंद्र सरकारने काळ्या पैशावर लगाम लावण्यासाठी 11.44 लाखाहूनही अधिक पॅनकार्ड नंबर रद्द केले आहेत. केंद्रिय अर्थ राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी बुधवारी ही माहिती संसदेत दिली. ज्यांनी एकापेक्षा अधिक पॅनकार्ड तयार केले आहेत त्यांचे पॅनकार्ड रद्द करण्यात आले आहे. 27 जुलैपर्यंत 11,44,211 पॅनकार्ड रद्द करण्यात आले असल्याची माहिती गंगवार यांनी दिली.\nकशी ओळखाल तुमच्या पॅन कार्डची सध्य स्थिती\nसर्वात आधी इन्कम टॅक्सच्या http://incometaxindiaefiling.gov.in/ या संकेतस्थळावर क्लिक करा\nसाईटच्या डाव्या बाजूला KNOW YOUR PAN पर्याय दिसेल\nतिथे एक फॉर्म असेल, यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती द्या\nसंपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी नंबर मिळेल\nसंपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा पॅन कार्ड सुरू आहे का याची माहिती मिळेल\nआता पॅन कार्डसोबत जोडा आधारकार्ड\nसरकारपॅनकार्ड रद्दपैसेसंसदसंतोषकुमार गंगवारमुंबईकेंद्र सरकार\nव्याजदर घटले तरी लघु बचत योजना आकर्षकच\nआयएमईआय नंबर बदलला तरी मोबाइल ट्रेस होणार\nकेंद्रीय अर्थसंकल्पामधील ठळक मुद्दे\n२०१९-२० मध्ये जीडीपी ७ टक्के राहण्याचा अंदाज, आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर\n४९ वर्षांनंतर महिला अर्थमंत्री सादर करण���र अर्थसंकल्प\nएअर इंडियाच्या इमारतीवर १४०० कोटींची बोली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/jejuri-khandoba/videos/", "date_download": "2019-08-25T15:52:07Z", "digest": "sha1:TQ4DX7WF7RT4GU2UPP6XR7NQAODF6WVW", "length": 5289, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jejuri Khandoba- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSPECIAL REPORT: जेजुरीच्या खंडेरायालाही दुष्काळाच्या झळा\nबाळासाहेब काळे(प्रतिनिधी) जेजुरी, 4 जून: सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. भंडाऱ्याची उधळण करत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करण्यात आला. यंदा मात्र दुष्काळाच्या झळा या खंडेरायालाही बसल्या आहेत. कारण खंडोबाला अंघोळ घालण्यासाठी चक्क टँकर बोलवावे लागले.\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/''-''-4978/", "date_download": "2019-08-25T15:32:00Z", "digest": "sha1:NGMJKTJV5VPW4FPBAC4IGXLPO2VXX4WQ", "length": 8022, "nlines": 148, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-''कविता कशा सुचतात रे ?''", "raw_content": "\n''कविता कशा सुचतात रे \nAuthor Topic: ''कविता कशा सुचतात रे \n''कविता कशा सुचतात रे \n''कविता कशा सुचतात रे \nमाझ्या मित्राचा नेहमीचा प्रश्न\nमी त्याकडे पाहतो आणि फक्त हसतो\n'' अरे फार काही अवघड नाही रे\nएक कोरा कागद, एक पेन आणि अस्वस्थ मन\nएका जागी जमले, सूर जुळले की\nमग होऊन जाते कविता\nवार्‍यावर उडणार्‍या पिसाप्रमाणे मन भरकटू लागते\nअन् भरकटल्यासारख्या कविता करू लागते\nआता हल्ली कविता भरकटत चालल्या आहेत खर्‍या\nपण जिथे माणूसच भरकटत आहे तिथे कवितांच काय \nकविता म्हणजे स्वातंत्र्य, कविता म्हणजे मोकळा श्वास\nकुणी शिकवून येत नाहीत रे कविता\nइथे शब्दां���ी जुळवाजुळव नको अन् भावनांचा आविष्कार ही नको\nकेवळ जे सुचेल ते लिहावे, मनास रुचेल ते लिहावे\nकुणाच्या तरी प्रेमात ही पडावे\nएकदा तिच्या प्रेमात पडलो की कवितांची वेल अशी बहरते म्हणून सांगू...\nमग ध्यानी मनी केवळ प्रेमाच्याच कविता...\nप्रेम असेपर्यंत सगळे ठीक असते\nपण विरहात मात्र शब्दच अधिक साथ देतात\nमग शब्दांच्या प्रेमापुढे ते प्रेम फिके वाटू लागते\nबघता बघता आपण कवितेच्याच प्रेमात पडू लागतो\nपहिल्यांदा जो फक्त छंद असतो\nत्याची नंतर सवयच लागते\nवेड्यासारख्या कविताच करायला लागतो\nदिवसभर जिथे तिथे कविताच\nरात्र-रात्र जागून काढली आहे रे\nआणि अंधारात चाचपडत एका कोर्‍या कागदावर\nदिसत नसतानाही कविता लिहिली आहे\nहे वेडेपण अंगात भिनत जाते\nआणि वेडेपणाने जगण्यात खरा शहानपणा आहे हेही कळत जाते\nमग शहाण्यासारखे जगण्याचा वेडेपणा कोण करणार \nहळूहळू व्यसनच लागते कवितांचे\nमग आपल्या नेहमीच्या बोलण्यालाही लोक कविताच समजू लागतात\nअर्थात आपल्याला काही फरक पडत नाही\nआपण स्वछन्दपणे या आभाळात विहरतो\nसुख-दु:खाच्या या फसव्या जगापासून\nआपण केव्हाच मुक्त होऊन जातो\nआता फक्त मी आणि माझी कविता\nमी तिच्यात भिनत जातो आणि ती माझ्यात... ''\nएवढे सांगून ही हे शहाणे लोक काही समजत नाही\nआणि शेवटी वेड्यासारखा प्रश्न विचारून मोकळे होतात\n'' मला शिकवशील का रे कविता \nमी त्याकडे पाहतो आणि फक्त हसतो....\n''कविता कशा सुचतात रे \nRe: ''कविता कशा सुचतात रे \nवार्‍यावर उडणार्‍या पिसाप्रमाणे मन भरकटू लागते\nअन् भरकटल्यासारख्या कविता करू लागते\nआता हल्ली कविता भरकटत चालल्या आहेत खर्‍या\nपण जिथे माणूसच भरकटत आहे तिथे कवितांच काय \nRe: ''कविता कशा सुचतात रे \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: ''कविता कशा सुचतात रे \nRe: ''कविता कशा सुचतात रे \n''कविता कशा सुचतात रे \nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/cities-in-india-with-fast-internet-service/", "date_download": "2019-08-25T16:28:48Z", "digest": "sha1:LHCXZLDNSY2BS2JWS62XR4EXSQD5AKVX", "length": 12927, "nlines": 83, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ही आहेत भारतातली सर्वात जलद इंटरनेट असलेली शहरे : तुमचे शहर कितव्या स्थानावर? जाणून घ्या...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nही आहेत भारतातली सर्वात जलद इंटरनेट असलेली शहरे : तुमचे शहर कितव्या स्थानावर\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nआजकाल फोन आणि इंटरनेट ही माणसाची जणू एक मुलभूत गरजच बनलेली आहे. इंटरनेटशिवाय जगण्याचा ते आता विचार देखील करू शकत नाही. तरुण पिढीमध्ये याची क्रेज जरा जास्तच आहे. इंटरनेटमुळे आज आपण जगाशी जोडले गेलेले आहोत.\nइंटरनेटमुळे घरबसल्या आपण दूरवर असलेल्या आपल्या नातेवाईकांशी किंवा आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकतो, तसेच त्यांच्याशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे फेस टू फेस चॅट करू शकतो.\nइंटरनेटवर आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती सहज उपलब्ध होते.\nइंटरनेट आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे, असे म्हटले तर त्यात काहीच चुकीचे नाही. प्रत्येकजण आपपल्या गरजेनुसार या इंटरनेटचा वापर करत असतो. काहीजण कमी प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात, तर काहीजण खूप मोठ्या प्रमाणावर इंटरनेट वापरतात.\nपण कधी – कधी आपल्या हे लक्षात येते की, काही ठिकाणी आपल्या इंटरनेटला चांगली स्पीड मिळते, तर काही ठिकाणी खूप खराब स्पीड मिळते.\nवाय – फायच्या बाबतीत देखील असेच काहीसे होते असल्याचे आपल्याला दिसून येते. आपला भारत देश आजच्या क्षणाला खूप मोठ्या डिजिटल क्रांतीतून जात आहे. इंटरनेट वापरकर्त्यांची प्रचंड संख्या असलेला आपला भारत जगातील सर्वात जास्त इंटरनेट वापरणाऱ्या देशांपैकी एक देश आहे.\nत्यामुळे एवढ्या जास्त इंटरनेट वापरकर्त्यांना इंटरनेटची उत्तम गती मिळवून देणे सोपे नसले, तरी देखील भारताने यामध्ये एक मोठी प्रगती करून दाखवली आहे.\nइंटरनेटची स्पीड टेस्ट करणाऱ्या ओकलानुसार, भारताचा इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत जगामध्ये इतर देशांच्या तुलनेत ६७ वा क्रमांक लागतो. फेब्रुवारीच्या फिक्सड ब्रॉडबॅन्ड स्पीडच्या सहाय्याने हा आकडा काढण्यात आला.\nएका महिन्यामध्ये भारत हा इंटरनेट स्पीडच्या बाबतीत दोन स्थानांनी वाढली आहे. तसेच, दुसरीकडे मोबाइल डेटाच्या बाबतीत एका महिन्यात भारताने ३ स्थानांनी वाढ दर्शवली आहे आणि सध्या भारत मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत १०९ व्या स्थानावर आहे.\nभारतातील सरासरी फिक्सड ब्रॉडबॅन्ड डाउनलोड स्पीड ही २०.२७ एमबीपीएस (एमबी/प्रती सेकंद) आहे आणि मोबाईलच्या इंटरनेटची स्पीड ९.०१ एमबी/ प्रतिसेकंद एवढी आहे.\nया अग्रगण्य स्पीड टेस्ट कंपनीने भारतातील राज्य आणि शहरांनुसार त्यांच्या इंटरनेट स्पीडचा डेटा देखील जाहीर केला आहे. जर आपण संपूर्ण भारतातील फिक्सड ब्रॉडबॅन्ड स्पीडबद्दल विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की, यामध्ये भारताचे दक्षिणी राज्ये आघाडीवर आहेत.\nओकला कंपनीच्या रिपोर्टनुसार, चेन्नईमध्ये इतर राज्यांपेक्षा सरासरी सर्वात जास्त डाउनलोडिंग स्पीड आहे.\nचेन्नईमध्ये ३२.६७ एमबी/ प्रती सेकंद एवढी स्पीड आहे, तर पटनामध्ये सर्वात कमी म्हणजेच ७.८० एमबी/ प्रतिसेकंद एवढी स्पीड आहे. तर मुंबईमध्ये १७.१ एमबी / प्रतिसेकंद एवढी स्पीड आहे.\nइंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत दक्षिणेकडील बंगळुरू हे शहर दुसऱ्या तर हैदराबाद हे शहर तिसऱ्या स्थानावर आहे.\nतसेच, दिल्लीचा या बाबतीत पाचवा क्रमांक लागतो. यामध्ये टॉप पाचपैकी चार शहर दक्षिण भारतातील आहेत, तर फक्त एक शहर उत्तर भारतातील आहे. मुंबईला या यादीमध्ये टॉप पाचमध्ये स्थान मिळत नाही.\nइंटरनेट स्पीडच्या या यादीमध्ये मुंबईचा आठवा क्रमांक लागतो. तर पंजाबला ओकलाने जाहीर केलेल्या या वीस शहरांच्या यादीमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. यावरून आता तुम्हाला समजलेच असेल की, आपल्या मुंबईमध्ये कितीच्या स्पीडने इंटरनेट सुविधा पुरवली जाते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← या भारतीय प्राध्यापकाने कोंबडीच्या पंखापासून केली इंधनाची निर्मिती \nप्रेमाची परिभाषा नव्याने शिकवणारा ‘सिड’ : अक्षय खन्ना →\nभारतातील अशी काही मंदिरे जिथे ब्राह्मण नाही तर दलित पुजारी आहेत\nजाणून घ्या VIP Security कोणाला मिळते आणि त्याचे महत्त्व काय\nचीनकडून झालेला पराभव टळला असता, जर तेव्हाच्या सरकारने ‘ही’ काळजी घेतली असती…\nब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये…\nरावणाच्या सासरी आजही दसऱ्याच्या दिवशी त्याचं ‘श्राद्ध’ केलं जातं\nया मंदिराचे सौंदर्य पाहून तुम्ही ताजमहाल विसरून जाल \n“मला स्तनांचा आकार वाढवण्यास सांगितलं गेलं”: दीपिका पदुकोणचे धक्कादायक गौप्यस्फोट\nमोदी – PNB घोटाळा : पडद्यामागच्या घडामोडी आणि अनुत्तरित करणारे बोचरे प्रश्न\nभारतात “फक्त मुस्लिम राजांचाच द्वेष” होतो का वाचा आपल्या डोळ्यादेखत घडलेला निष्पक्ष इतिहास\nलॉन्ग-डिस्टन्स रिलेशनमध्ये खटके उडताहेत दूर राहून नातं जपण्याच्या खास टिप्स\nजागतिक दहशतवादी घोषित झाल्यामुळे मसूद अझहरच्या कारवाया खरच थांबतील \nहैदराबादेत “भिक बॅन”… एका महिलेची करामत\nएक असे विमानतळ जेथे ट्रेन निघून गेल्यावरच विमान उड्डाण घेतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2019-08-25T15:40:27Z", "digest": "sha1:Q2OPKAR2ORUCESSF73K4I6ZWNXLJMF2J", "length": 18623, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रदूषण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रदूषण अनेक प्रकारचे असते. यामध्ये मृदा प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण इत्यादींचा समावेश होतो. प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे.वातावरणात पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.\nप्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर ttवातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमानवाढ, उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात.\nप्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे : -\nपाणी प्रदूषण:अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, कारखान्याचे रसायने मिसळेले पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होते.\nध्वनिप्रदूषण: वाहनांचा ,कारखान्यातील यंत्र , वाहनाचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज या मुळे ध्वनी प्रदूषण होते.\nसध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती हि सांडपाणी व्यवस्थापनाची आहे.\nहवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे होते.\nमृदा प्रदूषण - यामुळे मातीत असलेली सुपीकता कमी होते आणि त्यात विषारी पदार्थ मिसळले जातात.\n२ = प्रदूषणाचे परिणाम\nजगात दरवर्षी प्रदूषणामुळे एक कोटीहून अधिक मृत्यू होतात. हवा, ऋफअब्दटरॅफधृधबढटपंपषेप्माअव्वलईझटिपलेलेती, डोंगरदर्‍या, जंगल, त्यातील प्राणी वनस्पती, सूक्ष्मजीव, कीटक याशिवाय वाळवंट, बर्फाने आच्छादलेली हिमशिखरे, समुद्र, नद्या त्यातील सर्व प्रकारचे जीव हे सर्व पर्यावरणाशी संबंधित घटक आहेत. तर गर्दीने खचाखच भरलेली शहरे, कारखाने त्यामुळे होणारे प्रदूषण, वाहनांची वाढती संख्या, कर्णकर्कश हॉर्न त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे.\nप्रदूषणाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.\nमोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण. मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनिप्रदूषण. ध्वनिप्रदूषणाने माणसाची चिडचिड वाढते,\nरक्तदाब वाढतो, डोकेदुखी सुरू होते. पुण्यात तसेच मुंबईतील समुद्रकिनार्‍यावर हे प्रमाण खूप वाढते. जुन्या व वापरलेल्या बॅटरीतील शिसे हा धातू मानवी स्वास्थ्याला व पर्यावरणाला हानिकारक असतो.\nध्‍वनि हा हवेच्‍या माध्‍यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्‍यापक गुणवत्ता पातळीमध्‍ये केले जाते. ध्‍वनिचे मापन डेसिबलमध्‍ये करतात. 90 डेसिबलपेक्षा जास्‍त जोराच्या आवाजामुळे बधिरत्‍व (बहिरेपण) येते किंवा शरीराच्‍या नाडीतंत्रात कायमस्वरूपी बदल होऊ शकतात असे तज्ञांचे म्‍हणणे आहे. वर्ल्‍ड हेल्‍थ ऑर्गनायझेशन (WHO)/ जागतिक आरोग्य संघटनेने शहरासाठी ध्‍वनि स्‍तराचे सुरक्षित मापन 45 डेसिबल (dB) असल्‍याचे निश्चित केलेले आहे. भारतातील महानगरी क्षेत्रांमध्‍ये बहुतेक 90 (dB)डेसिबलपेक्षा जास्‍त ध्‍वनिपातळीची नोंद केली जात आहे; मुंबई हे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे ध्‍वनिप्रदूषित शहर आहे, आणि अशाच प्रकारचे ध्‍वनिप्रदूषण स्‍तर दिल्‍लीचे ही आहे.\nआवाज किंवा ध्‍वनिमुळे फक्‍त चि‍डचिड किंवा रागच येत नाही तर ह्यामुळे रक्‍तवाहिन्‍या संकुचित होतात, आणि ऍन्‍ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो. ह्यामुळे ह्रदयाच्‍या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्‍या आवाजामुळे शरीरातील कोलेस्‍ट्रॉलची पातळी वाढते ज्‍यामुळे रक्‍तवाहिन्‍या कायमच्‍या संकुचित होऊन ह्रदयाघात आणि हार्ट स्‍ट्रोकचा धोका फार प्रमाणात वाढतो. प्रमाणापेक्षा जास्‍त ध्‍वनि किंवा आवाजामुळे न्‍यूरोसिस आणि नर्व्‍हस ब्रेक डाउनदेखील होतो असे तज्ञांचे मत आहे.\nसागरतळ= प्रदूषणाचे प्रकार ==\nसागर - सांडपाणी सोडणे, आण्विक कचरा सागरतळाशी सोडणे\nजमीन - जमिनीत शेतीसाठी रासायनिक खतांचा अतिवापर तसेच कचरा पुरणे, कचर्यावर प्रक्रिया नकरता पुरणे.\nवातावरण - धूर व औद्योगिक वायु सोडणे, जास्त प्रमाणात प्रदुर्षण पसरवणारे वाहने चालवणे\nध्वनीप्रदूषण - मोठा आवाज\nइ-कचरा - जुन्या इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या उपकचरा\nपाणी प्रदूषण - सांडपाणी,केमिकॅल्स\nजुन्या व वापरलेल्या बॅटरीच्या जमा करण्याचे नियमन करण्यासाठी व त्याचा फेरवापर पर्यावरणाला साजेसा होण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या तरतुदीखाली भारत सरकारने शिशाच्या आम्लयुक्त बॅटरी व्यवस्थापन व हाताळण्यासाठीचे नियम २००१मध्ये प्रसिद्ध केले आहेत. [ संदर्भ हवा ] ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका, तर नागरिकांनी जागरूकता दाखवणे आवश्यक असते. हॉस्पिटल्स, शाळा आदीं परिसरांमध्ये सायलेन्स झोन उपाय. १. ध्वनी प्रदूषण बंद करा २. आपल्या टीव्ही, संगीत प्रणाली उपकरणांचा आवाज कमी ठेवा . ३.गरज नसताना गाडीचा होर्न वाजवू नका. ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे हॉर्न बसवू नयेत. कर्णकर्कश हॉर्न वाजविणार्‍यावर मोटार अधिनियम १९८८ अंतर्गत नियमानुसार कारवाई करून दोषींकडून ५०० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.\nमुंबई पोलीसांनी नोंदवलेली एकूण प्रकरणे व गोळा केलेला दंड वर्ष २००८ -\nताणलेला/संगीतमय/प्रवर्तित हॉर्न व आवाज करणारा सायलेन्सर - रुपये - १९,४४,८००/-\nअनावश्यकपणे हॉर्न वाजवणे - रुपये - ६,०१,०००/-[१]हवा प्रदुषण\n४. लाउडस्पीकरच्या वापरापासून इतरांना परावृत्त कर\nप्रत्येक वेळी कायदा उपयोगी पडेल असे नाही. लोकांमध्ये याविषयी जागृती निर्माण केली पाहिजे . यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे\nउच्चरक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी हानिकारक आहे . वृध्द लोकांसाठी हानिकारक आहे. वेगवेगळे आजार होण्यासाठी प्रदूषण कारणीभूत ठरते.लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो.प्रदूषण कोणतेही असो ते मानवी आरोग्यासाठी हानिकारकच असते. त्यासाठी आधीच काळजी घेतली गेली तर आपल्याला निश्चितच आरोग्यदायी भविष्य आपल्या स्वागतसाठी तयार असेल.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nय��� पानातील शेवटचा बदल ९ एप्रिल २०१९ रोजी १९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/19-january-tragic-history-of-kashmiri-pandits/", "date_download": "2019-08-25T15:16:36Z", "digest": "sha1:MCDSW7PYDOOO4T3YHX6XG6OIPVD57H7O", "length": 18045, "nlines": 125, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "काश्मिरी पंडितांसाठी काळाकुट्ट ठरलेल्या एका दिवसाचा इतिहास", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकाश्मिरी पंडितांसाठी काळाकुट्ट ठरलेल्या एका दिवसाचा इतिहास\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n१९ जानेवारी…आधुनिक भारताच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची तारीख आहे.\nभारतातील घाणेरड्या राजकारणामुळे तिचा उल्लेख केला जात नसला तरी सर्वसामान्य हिंदू नागरिकांसाठी व संवेदनशील भारतीय मुस्लिमांसाठीही, ही तारीख लक्षात ठेवणे जरूरीचे आहे.\nकाय महत्त्व आहे १९ जानेवारीचे या दिवशी नेमके काय घडले होते या दिवशी नेमके काय घडले होते\nयाविषयी फारच थोड्या लोकांना माहिती असावी. तीच करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.\nबरोबर २७ वर्षापूर्वी, १९ जानेवारी रोजी कश्मीरी पंडितांना कश्मीर खोऱ्यातून हाकलवून देण्यात आले होते.\nअर्थात याची तयारी चार वर्षे अगोदरपासूनच सुरू जरी असली तरी पंडिताना या दिवशी काश्मीर घाटी सोडावी लागली होती.\nअंगावर असेल त्या कपड्यासह, घरदार जमीनी सोडून या लोकांना तेथून रातोरात पसार व्हावे लागले होते.\nयाचे विस्मरण लोकांना झालेले असले तरी एक संवेदनशील नागरिक म्हणून मी याला विसरू शकत नाही.\nदोन दिवस घर सोडून गेल्यानंतर होणारी अडचण आपल्याला घराची आठवण आणण्यासाठी पुरेशी ठरते. तिथे कधीही न परतण्यासाठी काहीही न घेता निघून आलेल्या लोकांची परिस्थिती काय झाली असेल – याची कल्पना कुठलाही संवेदनशील मनुष्य सहज करू शकेल.\nकश्मीरचे खरे भूमिपूत्र कोण असतील तर ते हेच कश्मीरी पंडित आहेत. यांची कश्मीरच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक इतिहासावर एक विशिष्ट छाप आहे.\nपण नव्वदच्या दशकात हे सगळे दुर्लक्षित करून त्यांना गद्दार ठरवले गेले होते. कश्मीर नावच याची साक्ष पटविण्यासाठी पुरेसे आहे\nकश्यप ऋषीने शमितसर नावाचा तलाव सुकवून तिथे जमीन बन��ली तीच जमीन म्हणजे आजची कश्मीर घाटी होय…\nआधी या जागेला कश्यपमुर असे म्हणत असत. मूर म्हणजे रहाण्यायोग्य जागा. याच कश्यपमूरचा अपभ्रंश होऊन पुढे ही जागा कश्मीर म्हणून ओळखली जाऊ लागली.\n१३२० पर्यंत हा प्रदेश पूर्णपणे हिंदूभूमी होता. येथील राजे व लोक हिंदूच होते. यानंतर आलेल्या मुस्लीम शासकांनी मग इथे मुस्लीम संस्कृतीचा प्रचार व प्रसार केला.\nयेथील पहिला मुस्लीम शासक असलेला शद्दूद्दीन हा ही रिमचंद शहा नावाचा पूर्वाश्रमीचा हिंदूच होता. यांनतर आलेल्या हमदानी या शासकाने मग धर्मांतरास बळ दिल्यामुळे पूर्वाश्रमीचे हे हिंदू लँड आज मुस्लीम बहुल बनलेले आहे.\nपण हा झाला इतिहास. आजच्या आधुनिक भारताच्या स्थापनेनंतर या लोकांसोबत कशा प्रकारचा अन्याय झालाय हे सुद्धा तितकेच वेदनादायी आहे.\n१९४७ साली झालेल्या युद्धानंतर कश्मीरची फाळणी झाली.\nतोपर्यंत प्रामुख्याने घाटीतच असलेले पंडित हे भारतात राहिले. पण या नंतर शेख अब्दुलाच्या नेतृत्वाखाली या लोकांना तिथे अतिशय योजनापूर्वक दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्यात आले.\nते अल्पसंख्य असले तरी त्यांना त्यांच्या प्रमाणातही प्रतिनिधित्व नाकारण्यात आले. त्यांना पलायन करण्यासाठी जाणीवपूर्वक भाग पाडण्यात आले. यासाठी तिथे असलेल्या मुस्लीमांचे पद्धतशीरपणे ब्रेनवाशिंग करण्यात आले.\nयाचाच परिणाम म्हणून मग यातील काही लोकांनी दहशतवादाचा मार्ग अवलंबून कश्मीरी पंडितांविरोधात हिंसा केली… त्या हिंसेला चिथावणी दिली गेली. यात JKLF ही संघटना आघाडीवर होती.\nज्यावर खरा हक्क भारताचा आहे त्या पाकव्याप्त काश्मीरबाबत तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nकाश्मीरचं सत्य – मीडिया आणि राजकारण्यांच्या पलीकडचं\n१९ जानेवारी १९८९ रोजी दिल्ली सरकारने फारूख अब्दुलाचे सरकार बरखास्त केले व राज्यपाल म्हणून जगमोहन यांची नियुक्ती केली. पण जोपर्यंत जगमोहन येऊन पदभार घेत तोपर्यंत फारूख अब्दुला गेले असल्यामुळे तिथे राज्याचे अस्तित्वतच नव्हते.\nया काळात लाखो लोक रस्त्यावर आले व घोषणा देऊ लागले. कश्मीरात “निजाम ए मुस्तफा”, “शरिया” आणण्याच्या घोषणा देऊ लागले. यामुळे मग हिंदू असलेले पंडित आपोआपच काफीर ठरले…\nत्यांना मारणे, धमकावणे हे प्रकार सर्रास सुरू झाले. त्यांच्या घरावर ‘रलीव (धर्म बदला आणि आमच्या सोबत रहा), सलीव(पळून जा), गलीव (नाहीतर मरा)’ अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात येऊन त्यांना घाटी सोडण्यासाठी बाध्य करण्यात आले.\nपंडितांना या लोकांनी जबरदस्तीने घराबाहेर काढून या मोर्चाचा भाग होण्यासाठी बाध्य केले…त्या मोर्चात दिली जाणारी एक घोषणा म्हणजे,\n“इथे बनणार पाकिस्तान, पंडितांच्या बबायकांसह, पंडितांच्याविना”अशी होती.\nती ऐकून सर्व पंडितांना, आता इथे राहण्यात काहीच अर्थ नाही, हे समजून चूकले व त्यांनी मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू केले.\nआजही हे पंडित कश्मीरात परत जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. याला कारणीभूत – आपल्या येथील घाणेरडे राजकारण होय.\nपंडितांच्या विस्थापनावर बोलले तर मुस्लीम नाराज होतील ही ती भिती – ह्या परिस्थितीवर काही करण्यासाठी राजकीय पक्षांना पुढे जाऊ देत नाही.\nपण भारतीय नागरिक म्हणून आपण मात्र पंडितांच्या कमजोर आवाजाला बळ पुरविलेच पाहिजे असं मला नेहेमीच वाटत आलेलं आहे.\nविशेषतः हिंदूनी १९ जानेवारी नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे…\nआता हे कुणाला धर्मांध वक्तव्य वाटेल…पण पंडितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल काही बोललेला मुस्लिम मला अजूनही भेटायचा आहे. तो भेटला की मी माझे हे वक्तव्य मागे घेईन.\nजम्मू काश्मीर मधील वादग्रस्त “कलम ३५” मुळे आजवर कोणत्या समस्या उद्भवल्या आहेत\nड्रग्ज, बंदुका आणि “आझादी” : धगधगत्या काश्मीरचे अज्ञात वास्तव\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← हिऱ्याने बनलेला ग्रह ते सूर्याच्या १५ पट मोठा तारा : अवकाशातील ७ अचाट शोध\nहा राष्ट्रप्रमुख दारू-सिगारेटची सवय नसणाऱ्यांविरुद्ध युद्ध सुरु करण्याच्या घोषणा देतोय →\nलेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.\nड्रग्ज, बंदुका आणि “आझादी” : धगधगत्या काश्मीरचे अज्ञात वास्तव\nहास्यास्पद कारणे देऊन पाकिस्तानात या भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आलीय \nराजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते नेते काय करायचे माहित आहे\n3 thoughts on “काश्मिरी पंडितांसाठी काळाकुट्ट ठरलेल्या एका दिवसाचा इतिहास”\n“रॉकस्टार” : हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं सहा वर्ष जुनं स्वप्न\nरेल्वे मंत्र्यांचा दणका – तब्ब्ल १३,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार\nमार्शल आर्ट्सची खरी सुरुवात या अस्सल भारतीय कलेपासून झाली \nमोदी सरकारमुळे या बलाढ्य कंपन्यांच्या मालकांना एका झटक्यात कोट्यवधींचा दणका बसलाय\n“काश्मीर ला पाकिस्तान नाही, RSS कडून धोका आहे”\nइसिसच्या १५०० दहशतवाद्यांना एकहाती जहन्नूममध्ये धाडणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी\n : लाडक्या ताईसाठी भावाने जमा केली ६२,००० रुपयांची चिल्लर\nकेळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत – तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल\nस्वयंसेवकांच्या रक्ताने लाल झालेल्या भूमीत संघाच्या सेवाभरतीचे बचावकार्य: शिवभावे देवभूमीसेवा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z121209052434/view", "date_download": "2019-08-25T15:56:31Z", "digest": "sha1:SGQE36USVLZDI2C7COGITL4RQKMC5W6B", "length": 19999, "nlines": 127, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अंक पहिला - प्रवेश चवथा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|एकच प्याला|अंक पहिला|\nअंक पहिला - प्रवेश चवथा\nमद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्‍यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले.\n(स्थळ - आर्यमदिरामंडळ. पात्रे: शास्त्री, खुदाबक्ष, मन्याबापू मवाळ, जनुभाऊ जहाल,सोन्याबापू सुधारक, यल्लप्पा, मगन, रावसाहेब, दादासाहेब, भाऊसाहेब वगैरे मंडळी. तळीराम प्रवेश करतो.)\nशास्त्री - शाबास तळीराम, किती उशीर केलास यायला खरं म्हटलं म्हणजे, तू तर सर्वांच्या आधी यायला पाहिजे होतंस. आज आपलं मंडळ स्थापन करण्याचा दिवस. तुझ्या हातून असा विलंब झाला तरी कसा\nतळीराम - शास्त्रीबुवा, आज विलंब व्हायला तसंच कारण झालं; आज एक इतकी वाईट गोष्ट झाली की विचारू नका\nखुदाबक्ष - मग विचारल्यावाचून सांग\nतळीराम - खुदाबक्ष, खरोखरीच ही थट्टेची गोष्ट नव्हे आज आमच्या दादासाहेबांची सनद मुन्सफांनी सहा महिने रद्द केली.\nशास्त्री - दादासाहेब म्हणजे आपले सुधाकरपंत\nमन्याबापू - सुधाकर इतका शहाणा, सालस, असे असून असं त्याच्याकडून कारण कसं मिळालं\nतळीराम - मन्याबापू, तसे दादासाहेब तुम्ही म्हणता त्यापेक्षाही चांगलेच आहेत. पण त्यांचा स्वभाव फारच तापट आहे.\nशास्त्री - तरण्या रक्ताला इतकी उसळी असायचीच.\nतळीराम - ते खंरच; पण अलीकडे दादासाहेबांना शत्रूच फार होत चालले आहेत.\nतळीराम - अहो, एखाद्याचं नव्यानं नाव होऊ लागलं म्हणजे सारा गाव त्याच्या वाईटावर असतो. ���मच्या दादासाहेबांचं बरं इथं कोणालाही बघवत नाही. चारचौघांनी चहूकडून चाव चाव केल्यामुळं ते अगदी चिडल्यासारखे झालेले.\nजनूभाऊ - मग मुन्सफांनी मुद्दाम असं केलं म्हणतोस\nतळीराम - छे: छे:, मुन्सफांची तर मुळीच चूक नाही असं कोण कुणाचं बोलणं सहन करून घेणार असं कोण कुणाचं बोलणं सहन करून घेणार झालं काय- कुठल्याशा मुद्दयावर यांचं म्हणणं मुन्सफांना पटेना; दादासाहेबांनी नीट समजावून द्यायला पाहिजे होतं; पण नव्या दमात एवढा पोच कुठून राहणार झालं काय- कुठल्याशा मुद्दयावर यांचं म्हणणं मुन्सफांना पटेना; दादासाहेबांनी नीट समजावून द्यायला पाहिजे होतं; पण नव्या दमात एवढा पोच कुठून राहणार हे रागारागानं बोलू लागले. चारचौघांनी हसून हेटाळणी करायला सुरुवात केली. झालं, दादासाहेबांचा सुमार सुटला, अन् मुन्सफाला होय नव्हे वाटेल ते बोलू लागले. तेव्हा मुन्सफांना असं करणं भाग आलं. तरी बरं म्हातारा पुष्कळ पोक्त, म्हणून सहा महिन्यांच्या मुदतीपुरतीच त्यानं सनद रद्द केली; दुसरा कोणी- अहो, मी असतो तरीसुध्दा जन्माचं संसारातून उठविलं असतं हे रागारागानं बोलू लागले. चारचौघांनी हसून हेटाळणी करायला सुरुवात केली. झालं, दादासाहेबांचा सुमार सुटला, अन् मुन्सफाला होय नव्हे वाटेल ते बोलू लागले. तेव्हा मुन्सफांना असं करणं भाग आलं. तरी बरं म्हातारा पुष्कळ पोक्त, म्हणून सहा महिन्यांच्या मुदतीपुरतीच त्यानं सनद रद्द केली; दुसरा कोणी- अहो, मी असतो तरीसुध्दा जन्माचं संसारातून उठविलं असतं हा एवढा प्रकार झाल्यावर मग काय हा एवढा प्रकार झाल्यावर मग काय ज्यानं त्यानं दादासाहेबांची तोंडावर हेटाळणी करायला सुरुवात केली. त्या बिचा-याला मरणापेक्षा अपेश खोटं असं होऊन गेलं ज्यानं त्यानं दादासाहेबांची तोंडावर हेटाळणी करायला सुरुवात केली. त्या बिचा-याला मरणापेक्षा अपेश खोटं असं होऊन गेलं शेवटी कसं तरी घरी आणून पोचविलं त्यांना; आणखी तडक इकडे निघून आलो. म्हणून वेळ लागला.\nशास्त्री - अरे अरे, फार वाईट गोष्ट झाली. बरं, आधीच उशीर झालेला आहे; आता आणखी वेळ नको. करा कामाला सुरुवात. नाव काय ठेवायचं\nखुदाबक्ष - हे बघा, कामाला आणखी बैठकीला एकदम सुरुवात होऊ द्या.\nतळीराम - ही मी काही टाचणं करून आणली आहेत. ती वाचून दाखवितो म्हणजे झालं. या संस्थेचं नाव 'आर्यमदिरामंडळ' असं ठेवावं.\n 'आर्य' शब्दाचा जरा दुरुपयोग नाही का हा दारूसारख्या निंद्य गोष्टीशी एवढा प्रौढ शब्द जोडणं-\nतळीराम - हीच समजूत घालविण्याकरिता ही संस्था काढायची आहे. मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरूप यावं हाच आमचा खटाटोप आहे. इतर बाबतींमध्ये ज्या शब्दाचा उपयोग होतो, तेच शब्द दारूच्या बाबतीत रुळवून टाकले म्हणजे झालं.\nभगीरथ - नुसत्या शब्दाशी अशी सलगी केल्यानं मद्यपानाला महत्त्व कसं येणार मोठमोठाल्या पवित्र गोष्टींच्यासाठीच शोभणारे शब्द असल्या भलत्या गोष्टीत वापरल्यानं त्या गोष्टीची पवित्रता थोडीच कमी होणार आहे मोठमोठाल्या पवित्र गोष्टींच्यासाठीच शोभणारे शब्द असल्या भलत्या गोष्टीत वापरल्यानं त्या गोष्टीची पवित्रता थोडीच कमी होणार आहे शिमग्यातल्या शिव्यांनी थोरामोठयांची किंमत कमी होत नाही आणि चोरापोरांची किंमत वाढत नाही. बाजारबसव्यांनी साळसूदपणा पत्करला म्हणून पतिव्रतेची पुण्याई कधी ढळते का\nतळीराम - भगीरथ, तुम्ही अगदी अजाण आहात दारूकडेच इतका वाईटपणा का यावा हो दारूकडेच इतका वाईटपणा का यावा हो आम्ही दारू पिणारांनीच आपण होऊन आमचा कमीपणा कबूल करायला सुरुवात केली आहे. विडीचा धूर सोडणा-यांना काही पातक नाही. भर सभेत रंगलेलं थोबाड कुणी रंगवून काढीत नाही; आणि एखाद्याच्या तोंडाला दारूचा वास आल्याबरोबर लोक लागलीच नाक मुरडायला लागतात. का हो असं आम्ही दारू पिणारांनीच आपण होऊन आमचा कमीपणा कबूल करायला सुरुवात केली आहे. विडीचा धूर सोडणा-यांना काही पातक नाही. भर सभेत रंगलेलं थोबाड कुणी रंगवून काढीत नाही; आणि एखाद्याच्या तोंडाला दारूचा वास आल्याबरोबर लोक लागलीच नाक मुरडायला लागतात. का हो असं तसा कोणी नेटाचा प्रयत्नच केला नाही. साहेबलोकांत आज काय चाल आहे तसा कोणी नेटाचा प्रयत्नच केला नाही. साहेबलोकांत आज काय चाल आहे समजा, हीच आपली भाऊसाहेब, बापूसाहेब यांच्यासारखी मोठाली माणसं उद्या मनमोकळया धिटाईनं, भरदिवसा दारू पिऊन व्याख्यानांतून किंवा सभांतून मिरवू लागली, सरकारदरबारातून वावरू लागली, म्हणजे चोहोंकडे हाच शिरस्ता पडत जाईल. दिवसेंदिवस चहाप्रमाणे दारूचंही काहीच वाटेनासं होणार आहे समजा, हीच आपली भाऊसाहेब, बापूसाहेब यांच्यासारखी मोठाली माणसं उद्या मनमोकळया धिटाईनं, भरदिवसा दारू पिऊन व्याख्यानांतून किंवा सभांतून मिरवू लागली, सरकारदरबारातून वावरू लागली, ��्हणजे चोहोंकडे हाच शिरस्ता पडत जाईल. दिवसेंदिवस चहाप्रमाणे दारूचंही काहीच वाटेनासं होणार आहे म्हणून म्हणतो की, 'आर्यमदिरामंडळ' हेच नाव उत्तम आहे.\nखुदाबक्ष - शाबास तळीराम, तू एक और मनुष्य आहेस.\nशास्त्री - हं, पुढे चला.\nतळीराम - आता मंडळाचे उद्देश थोडक्यात म्हणजे असे की, मंडळाचा प्रत्येक सभासद रोज दारू पिणारा पाहिजे. आपण दारू पितो हे प्रत्येकानं चारचौघात बोलून दाखवलं पाहिजे. अहोरात्र मंडळात खाण्यापिण्याची सोय तयार ठेवायची. मांसाहाराला ही सभा उत्तेजन देत आहे.\nमगन - पण देशी दारू प्यायला हरकत नाही ना\nखुदाबक्ष - हा गुजराथी कंगाल मोठा कंजूष आहे.\nमन्याबापू - खांसाहेब, असं का म्हणता सर्वांचीही सोय झाली पाहिजे.\nजनुभाऊ - बरोबर आहे, गोरगरिबानं काय करावं दारिद्र्याच्या प्रसंगी स्वदेशीकडे साहजिकच सर्वांचं लक्ष लागतं.\nतळीराम - झालं, अवांतर काही गोष्टी आहेत. साडेआठ एकदा वाजून गेले म्हणजे गरजवंताला स्टेशनावर रात्री अपरात्री धावावं लागतं.\nसोन्याबापू - आणि तीसुध्दा सगळयाच स्टेशनवरून सोय असतेच असं नाही. शाळूच्या शेतात तुरीची पेरणी करावी तशीअधूनमधून काही स्टेशनं सोयीची आहेत. दारूची मेल प्रत्येक स्टेशनवर थांबत नाही.\nमगन - आणि शिवाय मेलगाडीप्रमाणं दर भारी अडल्या वेळी भलत्या भावानं घ्यावी लागते.\nतळीराम - म्हणून हे मंडळ सरकारला सारख्या विनवण्या करीत राहणार की, हा साडेआठाचा कायदा मोडून सर्रास दुकाने अहोरात्र उघडी ठेवावी.\nशास्त्री - तसंच मी म्हणतो, दुकानाला परवान्याची आडकाठी का असावी\nभाऊसाहेब - मंडळी, काय सांगावं आम्ही तिकडे गोव्याला गेलो होतो, तिथं वाण्याच्या दुकानी, कापडवाल्याच्या दुकानी हे खातं असायचंच.\nबापूसाहेब - पोर्तुगीज सरकारचं एकंदरीनं धोरणच उदार\nतळीराम - हळूहळू मंडळ या सा-या गोष्टी घडवून आणणार. अहो, माझ्या डोक्यात अजून फार कल्पना आहेत. आमच्या भगीरथांसारख्या नवशिक्यांना वासाचा मोठा बाऊ वाटतो. तेव्हा बिनधुराची लढाईची दारू निघाली आहे, तशी बिनवासाची प्यायची दारू शोधून काढण्यासाठी मंडळातर्फे शिष्यवृत्त्या देऊन परदेशात विद्यार्थीसुध्दा पाठवून द्यावयाचे म्हणतो मी. तसंच प्रत्येक सभासदानं नवीन सभासद मिळवून मद्यपानाचा प्रसार जारीनं सुरू केला पाहिजे.\nशास्त्री - हो, हो, फारच महत्त्वाचं कलम आहे. कारण अलीकडे पाहावं तो सगळया समाजात, एकं���रीनंच व्यसन सोडण्याचं खूळ सुरू झालं आहे. अमका म्हणतो आजपासून चहा सोडला, तमक्यानं विडासुध्दा खायचा नाही असाच विडा उचलला; या प्रकाराला आपण आळा घातला पाहिजे.\nतळीराम - आता वेळ फार झाला आहे. म्हणून चिटणीस, खजिनदार वगैरे निवडणं पुढच्या बैठकीवर टाकू. आत खाण्यापिण्याची तयारी झाली आहे. हो, खांसाहेब, तुमचा दो हुसेन भटयारी आणणार होता ना तुम्ही\nशास्त्री - खरं आहे बुवा सूपशास्त्रात असा सांप्रदायिक मनुष्यच पाहिजे. 'तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे सूपशास्त्रात असा सांप्रदायिक मनुष्यच पाहिजे. 'तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे\nखुदाबक्ष - ठीक आहे, सर्वांना ही योजना पसंत असल्यास हात वरती करावे. (सर्व हात वरती करतात.)\nशास्त्री - सर्व एका हातावर तयार आहेत.\nगणेश गीता कोणी वाचावी \nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय २२ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय २१ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय २० वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १९ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १८ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १७ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १६ वा\nश्री मल्हारी माहात्म्य - अध्याय १५ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2019-08-25T15:50:55Z", "digest": "sha1:FWBGRE4WJI7X7BLH4VQ67X4AIOBSEHMI", "length": 4628, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३६८ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३६८ मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १३६८ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १३६८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३६० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१३ रोजी ११:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/anil-kapoor-dans-on-famous-song-badan-pe-sitare-401007-2/", "date_download": "2019-08-25T15:40:55Z", "digest": "sha1:HQSIGZACP655FBUPURDLQDHYWOGHRQC7", "length": 9726, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘बदनपे सितारे लपेटे हुये’वर थिरकला अनिल कपूर’ | Dainik Prabhat", "raw_content": "\n‘बदनपे सितारे लपेटे हुये’वर थिरकला अनिल कपूर’\nबॉलीवूड मधील दिवंगत गायक मोहंमद रफी यांच्या ३८व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांचे अजरामर गीत ‘बदन पे सितारे’ या गाण्याचे नवीन वर्जन रीलीज करण्यात आले. या नवीन गाण्यात आपल्याला अनिल कपूर थिरकताना दिसत आहेत. त्याने जुन्या गाण्यातील शम्मी कपूर यांच्या पेहरावाची तंतोतंत कॉपी करत सोनेरी रंगाचा सूट परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळतोय.\nहे गाणे अनिल कपूर, ऐश्वर्या राय- बच्चन आणि राजकुमार राव यांच्या आगामी ‘फन्ने खान’ चित्रपटासाठी चित्रित केले गेले आहे. नवीन गाणे सोनू निगम यांनी गायले आहे. जुने गाणे हे १९६९ मध्ये आलेल्या ‘प्रिन्स’ या चित्रपटातील होते. वैजयंतीमाला आणि शम्मी कपूर यांच्यावर हे गाणे चित्रित झाले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \n…आणि दबंग 3 च्या सेटवर सलमान खान भडकला\nभूल भुलैया-2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित\n१५ ऑगस्ट १९४७ ला किशोर कुमार यांचा ‘हा’ चित्रपट झाला होता प्रदर्शित\nमणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार ऐश्‍वर्या\n“सेक्रेड गेम्स’च्या अभिनेत्रीला अमेरिकेच्या विमानतळावर रोखले\nहार्दिक पांड्यामुळे रणवीर सिंह गोत्यात\nग्रीन कलरच्या ड्रेसमुळे दीपिका पादुकोण ट्रोल\n“पानीपत’च्या शूटिंग दरम्यान अर्जुन कपूर जखमी\nजेनिफर आणि ऍडमचा नेटफ्लिक्‍सवर विक्रम\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87/all/page-14/", "date_download": "2019-08-25T15:37:13Z", "digest": "sha1:GGYMO6FJFJTP734PQX6T3QXFCDCY4F7V", "length": 7098, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दागिने- News18 Lokmat Official Website Page-14", "raw_content": "\nदगडूशेठ गणपतीला सोन्याची नवी झळाळी\nमुकुट, प्रभावळ, शुंडाभूषण, अंगरखा, उपरणे, पितांबर आणि कान अशी विविध आभूषणे घडवण्यात आली आहेत. या दागिन्यांवर माणिक, हिरे आणि पांचू अशी रत्न चढविण्यात आली आहेत.\n#बाप्पामोरयारे, घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पांचं वाजतगाजत स्वागत\nबाप्पांसाठी स्वस्त आणि मस्त दागिने\nबाप्पासाठी स्वस्त आणि मस्त दागिने\nमहाराष्ट्र Aug 14, 2017\nउदगावमध्ये निवृत्त प्राध्यापकाच्या घरी सशस्त्र दरोडा, पत्नीचा मृत्यू\nजीएसटीचा लग्नाच्या खर्चावर काय परिणाम होईल\nअंबाबाईला साडी नेसवावी की ड्रेस ,अंबाबाई मंदिरातील वादावर स्पेशल रिपोर्ट\n, रिक्षाचालकाने 10 तोळं सोनं केलं परत\nखंडोबा,म्हाळसा आणि बानू होतायत अंतर्धान\nकाय 'राव', तिरुपतीला अर्पण केल्या सोन्याच्या मिशा \nकैलाश सत्यार्थी यांचा नोबेल पुरस्कार चोरणारे अटकेत\nभाजप उमेदवार पराग शहांची संपत्ती 690कोटींची\nपुणे स्टेशनवर चेन्नई एक्स्प्रेसमधून तब्बल 2.50 कोटींचे सोन्याचे दागिने जप्त\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ ग���फ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-08-25T16:37:05Z", "digest": "sha1:4P5PPWMFVN3I5QKNJQKV3RMRDAQ4NPKJ", "length": 14754, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग - विकिपीडिया", "raw_content": "\n(काश्मीर रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)\n३४५ किमी (२१४ मैल)\n१६७६ मिमी ब्रॉड गेज\nजम्मू-बारामुल्ला रेल्वेमार्ग (उर्दू:کشمیر ریلوے) हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जात असलेला रेल्वेमार्ग प्रकल्प आहे. याचे अधिकृत नाव जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला लोहमार्ग असून ह्याद्वारे काश्मीर खोरे उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल.\nभारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळील बारामुल्ला शहरामध्ये सुरू होणारा हा मार्ग श्रीनगर, अनंतनाग, उधमपूर इत्यादी शहरांमधून वाट काढत जम्मू येथे संपतो. जम्मूमधील जम्मू तावी स्थानकापर्यंत उत्तर रेल्वेचे जाळे विकसित असल्यामुळे काश्मीर रेल्वेमार्गामुळे काश्मीरसाठी भारताच्या सर्व भागांमधून रेल्वे प्रवास सुलभ होईल.\nएकूण ३४५ किमी लांबीच्या ह्या मार्गावरील बारामुल्ला ते बनिहाल हा १३० किमी लांबीचा व जम्मू ते कटरा हा ७८ किमी लांबीचा अशा दोन स्वतंत्र पट्ट्यांचे काम पूर्ण झाले असून ह्या मार्गांवर वाहतूक सुरू आहे. बनिहाल ते कटरा ह्या १३० किमी लांबीच्या सर्वात दुर्गम पट्ट्याचे बांधकाम सुरू असून ते २०२० मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे. ह्या मार्गावरील काम अत्यंत कठीण असून येथे एकूण ६२ पूल व अनेक बोगदे अपेक्षित आहेत.\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ४ जुलै २०१४ रोजी कटरा ते नवी दिल्ली श्री शक्ती एक्सप्रेस ह्या गाडीचे उद्घाटन केले. कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक ह्या स्थानकामुळे वैष्णोदेवीला भेट देणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे.\nह्या मार्गावरील रियासी जिल्ह्यात बांधण्यात येत असलेला चिनाब पूल\nजम्मू-बारामुल्ला मार्ग साधारण ४ पट्ट्यांत विभागला गेला आहे.\nपट्टा ० जम्मू ते उधमपूर (५३ किमी लांबी): हा मार्ग २००५ साली बांधून पूर्ण झाला.\nपट्टा १ उधमपूर ते कट��ा (२५ किमी लांबी): हा मार्ग २०१४ साली बांधून पूर्ण झाला. ह्यामुळे वैष्णोदेवीच्या पायथ्याशी असलेले कटरा शहर रेल्वेमार्गाद्वारे उर्वरित भारतासोबत जोडले गेले. ह्या मार्गावर ७ बोगदे व ३० लहानमोठे पूल आहेत.\nपट्टा २ कटरा ते बनिहाल (१४८ किमी लांबी): संपूर्ण मार्गावरील सर्वाधिक खडतर असलेल्या ह्या पट्ट्याचे बांधकाम अजून सुरू आहे व २०२० पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित नाही. ह्या मार्गाच्या जोडणीमध्ये अनेकदा बदल घडून आले आहेत व अजूनही संपूर्ण मार्गाचे स्थान ठरलेले नाही. अत्यंत दुर्गम भागातून वाट काढत बांधला जत असलेला हा मार्ग जगातील सर्वात अवघड बांध्काम प्रकल्पांपैकी एक आहे. ह्या मार्गावर ६२ पूल व अनेक बोगदे अपेक्षित आहेत. काझीगुंड ते बनिहाल ह्या १८ किमी लांबीच्या टप्प्याचे काम जून २०१३ मध्ये पूर्ण झाले. ह्याच टप्प्यावर पीर पंजाल रेल्वे बोगदा हा ११.२१५ किमी लांबीचा भारतातील सर्वाधिक लांब बोगदा स्थित आहे.\nपट्टा ३ बनिहाल ते उधमपूर (११२ किमी): ह्या पट्ट्याचे बांधकाम २००९ साली पूर्ण झाले.\nरेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड‎‎\nउत्तर • उत्तर पश्चिम • उत्तर पूर्व • उत्तर पूर्व सीमा • उत्तर मध्य • दक्षिण • दक्षिण पश्चिम • दक्षिण पूर्व • दक्षिण पूर्व मध्य • दक्षिण मध्य • पश्चिम • पश्चिम मध्य • पूर्व • पूर्व तटीय • पूर्व मध्य • मध्य • कोकण\nभारतीय कंटेनर निगम लिमिटेड • डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन • इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड • कोकण रेल्वे कॉर्पोरेशन • मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण • रेल विकास निगम लिमिटेड • रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • राइट्स लिमिटेड\nचित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा • डीझेल रेल्वे इंजिन कारखाना • डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना • इंटिग्रल कोच कारखाना • रेल डबा कारखाना • रेल चाक कारखाना • रेल स्प्रिंग कारखाना\nदिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग • दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग • दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग • दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग • मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग • अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्ग\nचेन्नई उपनगरी रेल्वे • दार्जिलिंग हिमालय रेल्वे • दिल्ली उपनगरी रेल्वे • हैदराबाद एम.एम.टी.एस. • जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग • कालका-सिमला रेल्वे • कोलकाता उपनगरी रेल्वे • कोलकाता मेट्रो • मुंबई उपनगरी रेल्वे • निलगिरी पर्वत रेल्वे\nडेक्कन ओडिसी • दुरंतो एक्सप्रेस • गरीब रथ एक्सप्रेस • गोल्डन चॅरियट • लाइफलाईन एक्सप्रेस • पॅलेस ऑन व्हील्स • राजधानी एक्सप्रेस • संपर्क क्रांती एक्सप्रेस • शताब्दी एक्सप्रेस • जन शताब्दी एक्सप्रेस • विवेक एक्सप्रेस • राज्यराणी एक्सप्रेस • हमसफर एक्सप्रेस • गतिमान एक्सप्रेस\nजम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे वाहतूक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१८ रोजी ११:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sajagtimes.com/category/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-25T15:41:43Z", "digest": "sha1:SOV56A2OFEYLVNONF2GYXWO2K4T2YE53", "length": 67058, "nlines": 197, "source_domain": "www.sajagtimes.com", "title": "शिरूर Archives - Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nप्रमोद दांगट, सजग वेब टिम (आंबेगाव)\nमंचर | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले असून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले मंचर येथे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले .\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्��वादी कॉग्रेस च्या वतीने राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ शिवनेरी येथून करण्यात आला. या यात्रेची धुरा राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली असून यात्रेचा शुभारंभ प्रसंगीे अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ , दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते. मंगळवार शिवनेरी येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मातेचे व शिवाई देवीचे आशीर्वाद घेऊन यात्रेचा शुभारंभ झाला. या यात्रेचे आंबेगाव तालुक्यातील कळंब ,पेठ येथे स्वागत करण्यात आले तर मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करत ही यात्रा जनादेश यात्रा नसून धनादेश यात्रा आहे आहे. अशी खोचक टिका केली तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बोलताना आमची शिवस्वराज्य यात्राही छत्रपती शिवाजी महाराजांना हवे होते तसे रयतेचे राज्य उभे करण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पूर्वा वळसे-पाटील ,प्रदीप वळसे पाटील ,पोपटराव गावडे ,विष्णू काका हिंगे,बाळासाहेब बेंडे ,बाळासाहेब बाणखेले,सचिन भोर,देवदत्त निकम ,यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज भाजप-शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले असून या यात्रेचा राष्ट्रवादी काँग्रेसला किती फायदा होणार पुढील काळातच कळेल.\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा\nशिवजन्मभूमी जुन्नर येथून यात्रेला होणार सुरूवात\nसजग वेब टिम, महाराष्ट्र\nमुंबई | राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल थोड्याच दिवसात वाजणार आहे. त्यातच नेत्यांच्या बैठका आणि जनसंपर्क वाढवण्यावर सर्वच पक्षांनी भर देण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारपासून भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरूवात होणार आहे. तर शिवसनेतर्फे आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली असून खा. उदनराजे भोसले हेदेखील स्टार प्रचारक म्हणून या यात्रेत सहभागी होणार आहेत.\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक दिवशी ३ मतदारसंघांमध्ये ही यात्रा जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून या सभेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्याची सांगता जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा या ठिकाणी होणार आहे.\nया यात्रेचा दुसरा टप्पा १६ ऑगस्ट पासून तुळजापूर येथून होणार आहे. तर सांगता रायगडावर होणार आहे. या यात्रेची सर्व जबाबदारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित\nमी शिवकार्यातला एक लहानसा मावळा – खा.अमोल कोल्हे\nनवी दिल्ली | प्रसिध्द मानवतावादी संगठन मराठा सेवा संघाच्या वतीने नवनिर्वाचित लोकसभा सदस्य तथा मराठा विश्वभूषण पुरस्कार सम्मानित डॉ.अमोल कोल्हे यांना आज येथे शिवरत्न पुरस्काराने गौरवाविण्यात आले. आयोजन नवीन महाराष्ट्र सदनातील ऐसपैस मोकळ्या प्रांगणात संपन्न झाले. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव कमलेश पाटील यांच्याहस्ते आज डॉ.अमोल कोल्हे यांना शिवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आनंदी सोहळ्यात दिल्लीवासियांसह संभाजी बिग्रेडचे दिल्ली प्रभारी प्रो.पंकज कणसे, संभाजी ब्रिगेडचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष, प्रा. परमेश्वर गपट, जिजाऊ ब्रिगेडचे दिल्ली अध्यक्षा प्रा.संजीवनी पिंगळे, विधीकक्षाचे अध्यक्ष अॅड. सुहास कदम, अॅड. आकाश काकडे, अॅड. प्रकाश कहार यांची उपस्थिती लाभली.\nकमलेश पाटील यांनी या सोहळ्याविषयी स्पष्ट केले की, डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक कसोट्यांमधून त्रास सहन करीत छत्रपती शिवराय महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास भारतीयांच्या मनामनात घराघरात पोहचविण्याचे गौरवशाली कार्य पाइले आहे. ज्यांच्या रक्तात गौरवशाली इ���िहासाचे विचार रुजलेले असतात तेच तळमळीने सृजनशील कार्यात गुंतवून घेतात व राष्ट्रकार्यात योगदान देतात.त्यापैकी डॉ. अमोलराजे एक आदर्श उदाहरण आजच्या युवापिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राष्ट्रपितामह तात्याबा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेले शिवकार्य आज डॉ. अमोलराजे पुढे नेत आहेत. “रायगड वंदन” हे “फुले ते कोल्हे” या प्रवासाचा मोठा स्वतंत्र इतिहास ठरणार आहे. या महान विभूतिंची उपकार फेड भारतीय समाज कधी करु शकणार नाही.\nया कार्यक्रमास प्रा.रुषिकेश पवार, प्रा.राम पवार, प्रा.गोपाल मोरे, प्रा.उमेश शिंदे, प्रा. हनुमंत कदम, प्रा. रोहित गायकवाड, प्रा. अजिंक्य पाटील, प्रा. गोवर्धन भुतेकर, राहूल मराठा, प्रा. उमेश कोर्राम, रामकुमार जाधौन, प्रा. उमेश सूर्यवंशी, आकाश सौबळे अजीतेश मांडौले, अक्षय दुशिंग, इंस्पेक्टर संतोष सांबरे, इंस्पेक्टर संजय शिंगाई, इंस्नपेक्टर हितेंद्र देसले, इंस्पेक्टर गोविंद पिंगले, इंस्पेक्टर गोकुल आघाव, इंस्पेक्टर पंकज तायडे, मेजर डी. नरवडे, इंजिनियर प्रभाकर शिंदे, प्रा. कुमारी काटे, समाजसेवक श्री. प्रसाद खामकर, विशाल भुजबळ, रंजीत कदम, प्रा. मंगेश वानखेडे, विधीज्ञ निखिल अडकिने.\nआभार व्यक्त करताना डॉ. अमोल राजे म्हणाले की, मी शिवकार्यातला एक लहानसा मावळा आहे. माझ्यापरीने भारतीयता विकसित करण्यासाठी जे जे शिवमय उदात्त मंगलमय सृजनशील आहे जे भारतीयांसमोर मांडताना मला स्वत:ला धन्यता लाभते. आणि यासाठी भारतीयांना देण्यासाठी जर काही आज उपलब्ध असेल\nतर तो फक्त नि फक्त छत्रपती शिवशंभू महाराजांचा व त्यांची गुरुमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा प्रेरणादायी इतिहासच एक मात्र गगनभर भंडारा आहे. आणि तो मी माझ्यापरीने मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे करताना खासदार म्हणून लोकसेवकाचे माझे कर्तव्यातही मी गुंतवून घेतले आहे.\nकार्यक्रमास वेळातवेळ काढून आलेल्यांचे आभार प्रा. पंकज कणसे यांनी मानले.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\nनारायणगाव बायपासच्या कामाला अखेर सुरवात, खा.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश\nअतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत कामाचे उद्घाटन\nसजग वेब टिम, नारायणगाव\nनारायणगाव | शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी प्रलंब��त कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या वचनपूर्तिकडे पहिले पाऊल टाकले आहे. गेले अडीच वर्षे रखडलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात डॉ. कोल्हे यांना यश आले आहे. आज दि.२३ रोजी अतुल बेनके य‍ांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत नारायणगाव बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अधिवेशन असल्यामुळे डॉ.अमोल कोल्हे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.\nगेले अडीच वर्षे नारायणगाव बायपासचे काम रखडले होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात येऊन रखडलेल्या खेड घाटाची पाहणी केली. संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक घेतली. त्यामध्ये पुणे-नाशिक हायवे संदर्भातील खेड ते आळेफाटा दरम्यानच्या खेड घाट व पाच बायपासचे रखडलेल्या कामांचा विषय समोर आला. संबधित खेड घाट नारायणगाव बायपासची निविदा होऊन सहा महिने झाले. तरीही, कंत्राटदार व नॅशनल हायवे यांच्यामध्ये कामाची कुठलीही वर्कऑर्डर, एग्रीमेंट इत्यादी तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नव्हती.\nखासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने पावले उचलली. जिल्हाधिका-यांची भेट घेऊन भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे नॅशनल हायवेचे वित्त आणि प्रशासनाचे प्रमुख आशिष शर्मा यांची भेट घेतली. कंत्राटदाराला संबंधित कामाची वर्कऑर्डर तात्काळ अदा करून तांत्रिक बाबी सोडवण्याची विनंती केली. यावर तत्काळ सर्व संबंधित अधिका-यांना प्रलंबित असलेल्या तांत्रिक बाबी युद्धपातळीवर सोडवून काम चालू करण्याच्या सूचना डॉ.अमोल कोल्हे यांच्या विनंतीनुसार गडकरी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गेले अडीच वर्षे प्रलंबित असलेल्या नारायणगाव बायपासच्या कामाला आजअखेर प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला आणि काम चालू झाले आहे.\nकेवळ आपल्या उपस्थितीसाठी किंवा श्रेयवादासाठी काम रखडू नये. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यास सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, राष्ट्रवादीचे जुन्नर तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, अनिल मेहेर, प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे, नॅशनल हायवे प्रकल्प समितीचे मुख्य समन्वयक वरूण भुजबळ, मुकेश वाजगे, सुरज वाजगे, संजय वारुळे, विपुल फुलसुंदर, रवींद्र पारगावकर, अरविंद लंबे, दिलीप कोल्हे, राजेश कोल्हे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, नॅशनल हायवे अधिकारी शर्मा साहेब, अरुण चौधरी आदी उपस्थित होते.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर 0 Comments\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nमुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज\nरात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.\nप्रत्येक व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असतात, परंतु हे पैलू आपोआप पडत नाहीत. माणसाच्या जीवनात येणाऱ्या अनुभव आणि प्रसंगांना ती व्यक्ती कोणत्या पद्धतीने सामोरी गेलेली असते यावरून त्या व्यक्तीचे पैलू ध्यानात येत असतात. असंच विविध अनुभवांमधून पैलू पडत चाललेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके.\n२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अतुल बेनके यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष होते. कारण काँग्रेस राष्ट्रवादी च्या अनेक युवा नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली होती. अपवादात्मक काही नेते सोडले तर इतरांनी भाजपची वाट धरली होती. जुन्नरचं युवा नेतृत्व अतुल बेनके यांनी मात्र पराभवानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही उलट जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निष्ठावान सखासोबती सारखं अभियान राबवलं, तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून जबरदस्त जनसंपर्क वाढवला, कार्यकर्ता मेळावे असतील विविध आंदोलने असतील सतत कार्यकर्त्यांमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेस चा जनाधार वाढवला. या सातत्यपूर्ण कामगिरीची प्रचिती जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आली राष्ट्रवादीने तालुक्यात जुन्नर नगरपरिषदेत चांगलं यश संपादन करून सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करणारा संघटक म्हणून त्यांनी आपली एक वेगळी छापही पाडली.\nप्रत्येक व्यक्तीची एक काम करण्याची पद्धत असते. गरज असेल तिथे आक्रमकता आणि अभ्यासू वृत्ती हे गुण संयुक्तपणे अतुल बेनके या व्यक्तीमध्ये दिसतात. पुणे नाशिक बायपास आणि चाळकवाडी टोलचा प्रश्न ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला जिल्हाधिकारी कार्यालय, NHAI च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या प्रश्नाचा केलेला पाठपुरावा असेल. बायपास आंदोलनावेळी भर पावसात केलेलं तडफदार भाषण हे त्यांच्यातील आक्रमकता अधोरेखित करते.\nजुन्नर तालुका क्रिकेट असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या माध्यमातून जुन्नर तालुक्याच्या कबड्डी संघाला आणि एकूणच त्या खेळाला त्यांनी दिलेलं बळ हे निश्चितच कौतुकास्पद आहे, सर्व जिल्हा परिषद शाळांचा एकत्रितपणे घेतलेला सांस्कृतिक महोत्सव, नृत्यस्पर्धांचे आयोजन असेल, फुटबॉल सारख्या खेळाकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे या सारख्या विविध उपक्रमांकडे आणि कार्यक्रम पाहिल्यानंतर या प्रत्येक क्षेत्राकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या व्यक्तीकडे आहे अस आपण म्हणू शकतो.\nआपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि त्याची तयारी करण्याची संधी जुन्नर तालुक्यातच उपलब्ध व्हावी म्हणून युनिक अकॅडमी सारख्या नामवंत संस्थेचे नारायणगाव याठिकाणी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी MPSC, UPSC सारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे वर्ग त्यांनी चालू केले.इयत्ता दहावी मध्ये ९०% पेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ‘अतुलनीय शिष्यवृत्ती’ सारख्या संकल्पनेतून प्रत्येकी एक ते दिड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केले. त्याच बरोबर अनेक गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ‘अनिक्क्षा’ या त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी ५१ अनाथ मुलींचे पालकत्व स्वीकारून केले. या मुलींना दत्तक घेऊन त्यांची सर्व जबाबदारी घेतली आणि समाजासमोर मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचं एक उदाहरण ठेवले.\n���िंपळगाव जोगा येथील शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी केलेली मोठी मदत तसेच करिअर मार्गदर्शन, नोकरी मेळावे, कॉलेज कट्टा, विद्यार्थी संवाद यांसारखे उपक्रम पाहिल्यानंतर शिक्षण या क्षेत्रातही अतिशय उल्लेखनीय काम उभं करण्याचं उद्दिष्ट्य त्यांच्या या विविध उपक्रमांमधून दिसून येते.\nपुण्यासारख्या शैक्षणिक सुविधा आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना इथेच मिळाल्या पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.\nमहिलांना उद्यमशील आणि स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांच्या पत्नी गौरी बेनके यांना त्यांचे कायम मार्गदर्शन असते, पेपरबॅग्स बनविण्यासारखे उद्योग तसेच इतरही सामाजिक उपक्रमांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी अंजनी उन्नती फाऊंडेशन सारख्या संस्थेची स्थापना ही केली आहे. आशावर्कर्स, अंगणवाडी मदतनीस यांसारख्या घटकांकडे त्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष असते. रक्षाबंधन सारखा सण एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा करणारा दिलदार भाऊ अस म्हंटलं तरी वावगं ठरू नये.\nशेतकरी संपात पिंपरी पेंढार याठिकाणी शेतकऱ्यांसोबत झोपून रात्र काढणारा, कांदा उत्पादक आंदोलन असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याठिकाणी हा नेता आपल्या परीने जे जे करता येईल ते करत असतो. मीना खोऱ्यातील१२ गावांतील शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याची मागणी मान्य करण्यास भाग पाडले. सत्ता नसतानाही अधिकाऱ्यांशी आणि पक्षातील नेतृत्वाची ताकद वापरून ज्या पद्धतीने प्रश्न हाताळले ते प्रशंसनिय आहे.\nआदिवासी भागात पडलेल्या दुष्काळ दौऱ्यात स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करणारा त्यांच्यात मिळून मिसळून त्या बांधवांसोबत भाकरी खाणारे जागृत नेतृत्व म्हणून त्यांच्या या दौऱ्याकडे पाहिले गेले.\nशाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी रस्त्याने पायी चालल्या होत्या विचारपूस केली असता कळले की त्यांचे पास संपले असल्या कारणाने त्या पायी चालल्या होत्या बेनके यांनी त्याच वेळी रस्त्याने जाणारी एक एसटी थांबवली आणि नवीन पास काढण्यासाठीची तरतूद करून त्या सर्व विद्यार्थिनींचे त्या दिवसाची तिकिटे काढून त्याचे पैसे वाहकाला दिले हा याच दौऱ्यात घडलेला एक प्रसंग आपल्याला त्यांच्यातील एक सहृदय माणूस द��खवतो.\nनारायणगाव येथे झालेल्या राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान च्या शिवजयंती कार्यक्रमात\n“मी तुम्हांला मदत करू शकलो नाही हे मी माझे दुर्भाग्य समजतो” असे नारायणगावचे सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांच्याबद्दल त्यांनी काढलेले कौतुकास्पद उदगार. समोरची व्यक्ती राजकीय क्षेत्रात असूनही त्यांचं केलेलं कौतुक तेही एवढ्या मोठ्या जनसमुदाया समोर म्हणजे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांनी दाखवलेल्या समंजसपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे.\nरात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.\n२०१३ चा लोकमत वृत्त समूहाचा राजकिय क्षेत्रातील युथ आयकॉन अवॉर्ड तसेच बांधकाम व्यावसायिक म्हणून पुणे सारख्या शहरात कमावलेला नावलौकिक आणि विश्वासार्हता असो.\nबेनके कुटुंबियांचं गेल्या अनेक वर्षांपासून अनेक उपक्रम आणि मदतकार्य अखंडपणे चालू आहे. अनेकांना उभं केलं बळ दिलं संकटकाळी मागे उभे राहिले. परंतु हे आम्ही केलं ते आम्ही केलं स्वतःबद्दल उगाचच कधीही प्रौढी न मारणारे जनतेसंबंधी एक कणव आणि समर्पण भावना असलेलं सहृदयी नेतृत्व म्हणून अतुल बेनके हे उदयास आले आहेत.\nअतुलजी बेनके आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच तालुक्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडो याच मनापासून सदिच्छा. 💐\nविरोधक जाणीवपूर्वक आदिवासी बांधवात गैरसमज निर्माण करत आहे – खा. डॉ.अमोल कोल्हे\nसजग वेब टिम ,पुणे\nपुणे | बारामती येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान धनगर आरक्षण विषयी माझे एक अर्धवट वक्तव्य पसरवून आदिवासी बांधवांचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात “कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे” ही भूमिका मांडली व मी स्वतः याच भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र विरोधक अर्धवट वक्तव्य पसर���ून आदिवासी समाजाची दिशाभूल करत आहे. उपेक्षित समाजाला आरक्षण मिळावे परंतु इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळावे हीच माझी भूमिका आहे व राहील.\nसंसदेतील पहिल्याच भाषणात आदिवासी भागातील मुद्द्यांचा समावेश करणारा खासदार अशी भूमिका घेणार नाही याबद्दल आदिवासी बांधवांनी विश्वास बाळगावा. आणि ज्यांनी आजवर आदिवासी बांधवांकडे दुर्लक्षच केलं त्या विरोधकांनी माझ्या आदिवासी बांधवांत चुकीचा गैरसमज पसरवू नये असे खासदार अमोल कोल्हे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे .\nप्राधान्याच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला तातडीने निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nसजग वेब टिम, पुणे\nपुणे| जिल्ह्यासाठी तातडीने आणि प्राधान्याने आवश्यक असणाऱ्या कामांची यादी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी एकत्रितपणे तयार करुन तसा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्याच्या सूचना देत अशा प्राधान्याच्या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, स्थायी समितीचे सदस्य शरद बुट्टे-पाटील, सदस्य नितीन मराठे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा व रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी तातडीने नोंदवावी, या मागणीचा प्राधान्याने विचार करून जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक असणारा निधी देण्यात येईल. तसेच जिल्ह्यात सध्या तातडीच्या आणि प्राधान्याच्या कामाची यादी व प्रस्ताव पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून तयार करावा, तो तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवून द्यावा, या कामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावे���ी राज्य शासनाकडे असणारी मुद्रांक शुल्क बाकी, टंचाई आराखडा, जिल्ह्यात सुरू असणारे पाण्याचे टँकर, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरु असणाऱ्या जिल्ह्यातील 12 कामांच्या प्रगतीचा आढावा, पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजना, 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन,महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान कार्यक्रम आदी कामांचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला.\nमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी सादरीकरण केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार – अमोल कोल्हे\nपिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील संरक्षण खात्यासंदर्भतील रेडझोनचा प्रश्न संसदेत मांडणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत रेडझोनबाबत चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रेडझोन संबंधित शिष्टमंडळाला दिले.\nसजग वेब टिम, पुणे\nपुणे | भोसरी आणि पिंपरी चिंचवड परिसरातील रेडझोन प्रश्नी आज रेडझोन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज खा. डॉ.अमोल कोल्हे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाकडून डॉ. कोल्हे यांनी आज (शुक्रवारी)पुण्यात ‘रेडझोन’ची सविस्तर माहिती घेतली. संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस, सचिव गुलाबराव सोनवणे, सदस्य यदुनाथ डाखारे, नगरसेवक अजित गव्हाणे, रोहित खर्गे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील विविध ठिकाणच्या संरक्षण खात्याच्या वतीने रेडझोन क्षेत्र निर्धारित करण्यात आलेल्या भागातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात शिरुर लोकसभा मतदारसंघातील भोसरी भागातील दिघी, वडमुखवाडी, तळवडे, मोशी, चिखली, यमुनानगर, निगडी परिसरातील नागरिकांना प्रामुख्याने रेडझोनचा सामना करावा लागत आहे. तसेच पिंपरी महापालिकेच्या हद्दीतील किवळे, मामुर्डी तसेच देहूरोड, शेलारवाडी, किन्हई, चिंचोली, झेंडेमळा, बोडकेवाडी, माळवाडी (देहू), देहूगाव, विठ्ठलवाडी या परिसरातील नागरिकांनाही रेडझोनचा सामना करावा लागत आहे. रेडझोन असल्यामुळे प्रशासनाला विकासकामे करण्यास देखील अडचणी येत आहेत.\nरेडझो��� संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी रेडझोनची सविस्तर माहिती दिली. खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, रेडझोनचा नागरिकांना सामना करावा लागत असून विविध अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. रेडझोनच्या हद्दीतील रहिवाशी चिंताग्रस्त आहेत. अनेक घरांवर असलेली टांगती तलवार आहे. ती दूर करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. चालू असलेल्या अधिवेशनातच रेडझोनचा प्रश्न मांडणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत रेडझोनबाबत चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावण्याबाबतही आम्ही प्रयत्नशील असल्याचे, त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.\nदिल्लीत अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा पंतप्रधानांनी केलं कौतुक\nदिल्लीत अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा, पहिल्या भाषणावर मोदी म्हणाले…\nअमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, शेतकरी आत्महत्या, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत सरकारचं लक्ष वेधून घेतलं.\nनवी दिल्ली | शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी संसदेत केलेल्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमोल कोल्हे यांच्या भाषणाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.\nशिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेलेल्या अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाषण करत सरकारचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी त्यांनी केलेली विषयांची अचूक मांडणी आणि वक्तृत्वशैली यामुळे कोल्हे यांचं कौतुक झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल काही मोजक्या खासदारांचा उल्लेख केला. त्यात अमोल कोल्हे यांच्याही नावाचा समावेश होता.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, मावळ, शिरूर 0 Comments\nखासदार अमोल कोल्हे यांच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये मॅरेथॉन बैठका\nखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांकडून घेतला कामाचा आढावा\nपुणे | शिरूर चे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काल (शुक्रवारी) पुणे येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, डीआरएम (रेल्वे विभाग) व सिंचन विभाग आदी विभागांना भेट देऊन त्या-त्या विभागांच्या कामाचा आढावा घेतला.\nया आढावा बैठकीत ��हिली बैठक रास्ता पेठेतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महावितरण कार्यालय येथे झाली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देऊन महावितरणचे प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन मतदारसंघातील विजेच्या समस्यांचा आढावा घेतला. शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे महावितरणमधील विविध प्रश्न सोडवण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली व विविध प्रलंबित मागण्यांसाठी व उपाय योजनांसाठी सुचना दिल्या. त्यानंतर पुणे-सातारा रोडवरील बीएसएनएल विभागाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. सेंट्रल बिल्डिंग मधील सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट दिली.\nपुणे स्टेशन येथील डीआरएम विभाग येथे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. यांसह विविध कार्यालयांना भेट देऊन सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध प्रलंबित कामे, योजना, अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. या विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, मोहित ढमाले, कुसुम मांढरे, गणपतराव फुलवडे, अमित बेनके, तुषार थोरात सर्व विभागांचे वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.\nBy sajagtimes latest, Politics, आंबेगाव, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिक्षण, शिरूर 0 Comments\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे August 6, 2019\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा July 31, 2019\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित July 30, 2019\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी July 25, 2019\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड July 25, 2019\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-interesting-mind-story-dr-pallavi-mohadikar-kasande-marathi-article-3244", "date_download": "2019-08-25T15:52:09Z", "digest": "sha1:IL5RH5O6U3ZR5ZZC3TQAMTGOSXFNS3TA", "length": 17921, "nlines": 108, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Interesting Mind Story Dr Pallavi Mohadikar-Kasande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 12 ऑगस्ट 2019\nमाणसाचं मन हे एक अजब रसायन आहे. आपल्याला येणारे अनुभव, आपल्या आसपासच्या घडामोडी कळत-नकळत आपल्या मनःपटलावर उमटत असतात आणि अनेकदा आपल्या कृतीमधून त्या प्रतिबिंबित होतात. बऱ्याचदा असंही होतं, की मनात एक असतं; पण बोलण्यातून, कृतीतून दुसरंच काहीतरी समोर येतं. कधीकधी मनाच्या निरनिराळ्या कोपऱ्यांमध्ये बरंच काही साठवून, दडवून-दडपून ठेवलं जातं. अशा या न दिसणाऱ्या; पण मानवी आयुष्यावर प्रभाव असलेल्या मनाला कंगोरे अनेक, त्याची रूपं अनेक त्याच कंगोऱ्यांचा, रूपांचा मागोवा घेणारं\nडोळे या इंद्रियांचा उपयोग भोवतालचं जग पाहायला शिकणं हा आहे खरा, पण हे जग आणि आपले डोळे यामध्ये एक इंद्रिय असतं, ते म्हणजे आपलं मन. जे खरोखरी असतं तेच आपण पाहतो का, हा तर युगानुयुगं तत्त्वज्ञानानं हाताळलेला प्रश्‍न आहे. जसजसं आपण वयानं वाढत जातो आणि आपण पाहिलेल्या व प्रत्यक्षात असलेल्या अनेक गोष्टीत तफावत आहे असं आढळतं; तेव्हा खात्री पटते की आपण लहानपणापासून ‘पाहायला’ शिकत नाही, तर आपण जे पाहिलं त्याचे अर्थ लावायला शिकतो.\nअसंही जाणवतं, की म्हणूनच आपल्या आजूबाजूचे लोक हे जग पाहण्यासाठी आणि त्याचा अर्थ लावण्यासाठी एक चष्मा घेऊन वावरत आहेत. तो चष्मा कधी समाजाचा आहे, जाती-धर्माचा आहे, कधी शिक्षणाचा आहे, तर कधी प्रत्यक्ष आलेल्या अनुभवातून समजलेल्या अर्थांचा आहे. पण प्रयत्न हाच आहे, की सत्य समजावं; स्वतःबद्दल, या जगाबद्दल, आपल्या क्षमता, असणाऱ्या संधी याबद्दल. मला काय करता येईल, पुढं कसं जाता येईल याबद्दल. तसंच मी जे वागते आहे ते बरोबर आहे की नाही, तेही माझं मलाच समजावं याबद्दल. मग आपलीही सुरू होते धडपड... एक चष्मा तयार करण्याची. ही धडपड असते अनेकांच्या चष्म्यांप्रमाणे घडलेल्या घटना, पंचज्ञानेंद्रियांनी आपल्या मनःपटलावर उमटवलेले घटनांचे.. वस्तूंचे ठसे.. त्या मागचं सत्य... या साऱ्याचे अर्थ समजून घेत सत्य दाखवणारा आपला असा चष्मा तयार करायची.\nतयारही होतो बरं का हा चष्मा.. जो साथ करतो निरंतर.. ‘मला काय हवं, कुठं जायचंय, काय करायचंय हे सगळं समजून ��्यायला’ आपणही मग बिनधास्त होत जातो. आपल्या क्षमता आणि आवडीनिवडी याच्या जोरावर अनेक गोष्टी मिळवतो. आपण करतो आहोत ते बरोबर, असा विश्‍वासही येत जातो.\nपण मग होतं असं, की आपण जसजसं ‘मोठं’ होतो तसतशा या मनःपटलावरच्या उलाढाली वाढत जातात. जे आधी कल्पिलेलं असतं त्यापेक्षा वेगळंसुद्धा घडत जातं. ते समजून घेताना आपल्याबद्दल, आपल्या भोवतालाबद्दल आपल्याला समजलेल्या सत्याबरोबर एका भासाचीही जाणीव करून देतात तेच सत्य म्हणून... आणि काय चूक, काय बरोबर, नाय्य की अन्याय्य असे प्रश्‍न मनात संभ्रम निर्माण करतात.\nयाचं कारण ज्ञानेंद्रियांना समजलेल्या गोष्टी समजून घेण्यासाठी मनाबरोबर अजून एक गाळणी लागते ती ‘मी’पणाची. माझा अनुभव, माझं शिक्षण, माझा व्यवसाय, माझी प्रतिमा, अशा मीपणाच्या नवीन काचा त्या चष्म्यावर लागत जातात. मग अधिक स्पष्ट दिसण्याऐवजी थोडं धूसरच दिसू लागतं. माणूस म्हणून भूमिका मागं पडत जाते आणि महत्त्वाच्या होतात अनेक कुटुंबातल्या, समाजातल्या, व्यवसायातल्या भूमिका. मग सुरू होते गंमत, जे आहे ते स्वीकारण्याऐवजी आपल्याला झेपणारा एक अर्थ, पर्यायानं तेच सत्य मानण्याची, स्वीकारण्याची.. तिथंच होते थोडी फसगत\nमग येतात कित्येक अवघड वळणं; जोडलेली नाती सांभाळताना, कर्तव्य बजावताना, हक्क का अधिकार यामध्ये काही एक निवडताना, माझी आवड का आत्ता या क्षणी माझ्या भूमिकांची गरज, मजबुरी, माझ्या मनासारखं की समाजानं नेमून दिलेलं, अशा काही प्रश्‍नांना, प्रसंगांना सामोरं जाताना. या अशा प्रसंगी.. तो झेपणारा अर्थ सांगणारा चष्मा संभाळत जाताना आपली त्रेधा उडते.. अखेर कधीतरी तो चष्माही काही दाखवण्याचं बंद करतो. मग सुरू होते एक जीवघेणी कसरत. इतकी वर्षं गृहीत धरलेलं, प्रयत्नांनी हाताशी आलेलं आपलंच सत्य हरवून जातं अचानक.. कोलमडतो आपण.. गडबडतो.. दृष्टिहीन होऊन जातो. लोक मिड लाइफ क्रायसिस वगैरे नावं देतात आणि ते समजून घ्यायचं सोडून भलत्याच गोष्टीत अडकवतात.\nकाही असेही येतात, मदत करायची भाषा करत. पुन्हा एकदा.. आपण जगलेल्या क्षणांचा आपल्यालाच अर्थ समजावून सांगायला.. अन्‌ करून टाकतात पार गोंधळ आपल्या मनाचा. कारण ते त्यांच्या चष्म्यातून बोलत राहतात आणि त्यांच्या चष्म्यातून पाहिलेलं जग आपल्याला दिसत नाही. मग वाटतं दृष्टीच काय पण आभास व्हायला लागतात, मनःपटलही पार निका���ी झाल्याचे. मग काही वेळा चुकाच दिसायला लागतात फक्त. अपराधीपण आणि भीती वाढत जाते. रोज ज्या रस्त्यानं जायची सवय होती, ती वाटही निसरडी वाटू लागते.\nतरी इथंच घाबरायचं नाही, मित्र-मैत्रिणींनो... होतं असं प्रत्येकाला.. दुसऱ्यानं कसं पाहावं हे सांगणारे बरेच असतात. परंतु, जगण्याच्या एका टप्प्यावर असाच माझा चष्मा हरवल्यानं, समोरचं दिसण्याचं बंद होऊन मीही धडपडलो होतो, त्यातून मी कसा बाहेर पडलो हा अनुभव कुणी सांगत नाही आपल्याला. कदाचित आपणच तयार करत गेलो होतो, नको त्या काचा आणि माझा धूसर चष्मा हे त्यांनाही जाणवलेलं नसतं. वाट निसरडी नाही, तर नको असलेल्या भिंगांच्या काचा लावल्यात आपण, हे समजत नाही.\nम्हणजेच काय मंडळी ‘चष्मा’च हरवलेला असतो आपला. पण आपली इंद्रियं शाबूत असतात. एक हरवलं तर दुसरं शोधण्याच्या मागे असतात. काही काळ जातो दृष्टिहीन असल्याप्रमाणं... अशावेळी आपल्या ज्ञानेंद्रियांवर विश्‍वास निश्‍चित ठेवायला हवा.. त्यांची थोडी डागडुजी करून नवनवीन अनुभव घेत थोडं इकडं तिकडं भटकायला हवं. जगण्याच्या नव्या टप्प्यावर आवश्‍यक अशा क्षमता, कौशल्य विकसित करायला हवीत. या नवीन वातावरणातूनच मिळतील नवीन भिंगं आणि काचा. त्या मिळवून स्वतःला एक नवीन चष्मा करायला हवा... उमगत जातं मग पुन्हा, की चूक-बरोबर, काळं-पांढरं असं काही नसतं, तर जगणं रंगीबेरंगी असतं. स्वतःसकट काहीच तोलायचं नाही. योग्यायोग्यतेच्या परिमाणात, जे जे नवीन, अनपेक्षित असं काही घडलं आजूबाजूला किंवा आपल्याकडून ते... जगणं असंही असतं, बस ते मान्य करत पुढं जायचं.\nदोस्तांनो... एक मात्र आठवणीनं करायचं. आपल्याला जे जमलं ते जाणीवपूर्वक इतरांनाही सांगायचं... कोणी आलंच सल्ला घ्यायला, तर उपदेश न करता धीर द्यायचा, की दिसेल नीट नक्की.. फक्त धूसर झालेला आधीचा चष्मा टाकून द्यायला हवा. जे आधी केलं नव्हतं ते करून पाहायला हवं. आपण आपल्या पुरतं, आपल्याला झेपणारं जग जे सीमित करून घेतलं होतं, ते थोडं विस्तारायला हवं. भीती, चिंता मागं टाकून जमेल आपल्याला, हा विश्‍वास हवा.\nतसंच सत्य आणि भास यातला फरक सांगणारा.. जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर.. दर वेळी एक नवीन चष्मा हवा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभिय���न\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-25T15:33:01Z", "digest": "sha1:NIVWAJQBPOG4SFYA5BI6AKAC37CMRZZ6", "length": 7648, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुनील गावस्कर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविराट-शास्त्रींनी का घेतलं नाही रोहितला संघात\nविंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांना वगळलं आहे.भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अश्विनला संघात न घेतल्यानं नाराजी व्यक्त केली आहे.\nसचिन-द्रविडला जमलं नाही ते विराट करणार का गावस्करांचा 'हा' विक्रम अबाधितच\nधोनीसाठी World Cup मध्ये संघाने तडजोड केली निवड समितीचे अध्यक्ष म्हणतात...\n'सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसता', MSK प्रसाद यांचे गावस्करांना उत्तर\nविराटच्या कर्णधारपदावरून गावस्कर आणि मांजरेकर यांच्यात जुंपली\nमयंक अग्रवाल इंग्लंडला पोहचलाच कसा निवड समितीवर भडकले गावस्कर\nVIDEO: पाकिस्तानशी दोन हात करताना सिंबासोबत थिरकले गावस्कर, म्हणाले- ‘जरा पास आओ तो चैन आ जाए’\nVIDEO: पाकिस्तानशी दोन हात करताना सिंबासोबत थिरकले गावस्कर\nVIDEO: मैदानात रणवीरने विराटला मारली मिठी, दिल्या विजयाच्या अनोख्या शुभेच्छा\nVIDEO: मैदानात रणवीरने विराटला मारली मिठी, दिल्या विजयाच्या अनोख्या शुभेच्छा\n... म्हणून निवृत्तीचा विचार सोडून 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळला सचिन\n…अन् अचानक रणवीर सिंगने सुनील गावस्करांचे पाय धरले\nसुनील गावस्कर म्हणतात, ....तर भारत जिंकू शकतो पहिला सामना\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/bar/all/page-2/", "date_download": "2019-08-25T16:32:49Z", "digest": "sha1:NGZL3ZPEJ2UVAVFS3LARJJHYB6WEX3WP", "length": 7235, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bar- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nरोशन कुटुंबीयांच्या वादात नवा ट्विस्ट, कंगनाच्या बहिणीचा हृतिकवर गंभीर आरोप\nkangana ranaut sunaina roshan हृतिकची बहीण सुनैना रोशननं एक ट्वीट करत कंगना रनौतला आपला पाठिंबा दर्शवला होता.\nबर्थडेला तरुणाची 'बदमाश पार्टी', 266 डान्सर्स महिलांना जबरदस्ती नाचवलं\nअलिगढ हत्याकांड : आरोपींनी खून करून फ्रिजमध्ये ठेवला चिमुरडीचा मृतदेह\nअलिगढ हत्याकांड : आरोपींनी खून करून फ्रिजमध्ये ठेवला चिमुरडीचा मृतदेह\nडान्स बारवर पोलिसांचा छापा, बार गर्लसोबत नाचणारा BMC अधिकारी अटकेत\nनिवडणूक आयोगाचा दणका; साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर 72 तास प्रचारबंदी\nसाध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीविरोधात मुंबईच्या NIA कोर्टात याचिका\nनिवडणुकीनंतर BJDसाठी सर्व पर्याय खुले - नवीन पटनायक\n'प्रकृती बरी नाही म्हणून जामीन मिळवला मग निवडणूक कशी लढवतात' मालेगाव स्फोट पीडिताचा सवाल\nलग्न दुसऱ्याचं आणि नाचतंय कोण फडणवीसांचा राज ठाकरेंवर घणाघात\nIPLच्या आधी विराटला चीअर-अप करताना दिसली अनुष्का शर्मा\nगौतम गंभीरची आता भाजपसाठी बॅटींग, अरुण जेटलींच्या उपस्थितीत प्रवेश\nकाश्मीरचा हा माजी IAS अधिकारी काढणार राजकीय पक्ष\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crimes/ambernath-shiv-sena-corporators-daughter-killed-by-husband-91481.html", "date_download": "2019-08-25T16:22:31Z", "digest": "sha1:VOSXKDKX637WOJE6IARDBHHQB6K7T2GR", "length": 13843, "nlines": 167, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कल्याण-ड��ंबिवलीच्या शिवसेना नगरसेविकेच्या विवाहित मुलीची हत्या", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nकल्याण-डोंबिवलीच्या शिवसेना नगरसेविकेच्या विवाहित मुलीची हत्या\nअजय शर्मा, टीव्ही 9 मराठी, उल्हासनगर\nकल्याण : घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केली. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातील वाडी गावात ही घटना घडली. राज पाटील असं आरोपी पतीचं नाव आहे. त्याने पत्नी वैशालीचा धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. वैशाली ही कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेविका विमल भोईर यांची मुलगी होती.\nमलंगगड परिसरातील वाडी गावात राहणाऱ्या राज पाटील याचं दहा वर्षांपूर्वी उल्हासनगरच्या माणेरे गावात राहणाऱ्या वैशाली भोईरसोबत लग्न झालं होतं. मात्र पत्नी आवडत नसल्याने राज याचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यातूनच काल संध्याकाळी राज याने धारदार शस्त्राने वैशालीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः पोलिसांना याची माहिती दिली.\nयानंतर हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला. दुसरीकडे राज पाटील याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे मलंगगड परिसरात तणावाचं वातावरण आहे.\nशिवसेना नगरसेविकांची हाणामारी, नगरसेविकेविरुद्ध पोलिसात तक्रार\nभाजपच्या नगरसेविकेने महापालिका आयुक्तांवर बांगड्या फेकल्या\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेम���ला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिय��� सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A5_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A5_%E0%A4%B8%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2019-08-25T17:06:18Z", "digest": "sha1:7QOSL3UOAHQUWMZFQOHLIXKO74XNMTIN", "length": 9431, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह - विकिपीडिया", "raw_content": "साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह\nसाउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह\nसाउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान\nराजधानी किंग एडवर्ड पॉईंट\n- एकूण ३,९०३ किमी२\nराष्ट्रीय चलन ब्रिटिश पाउंड\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +500\nसाउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह हा युनायटेड किंग्डमचा दक्षिण अटलांटिक महासागरातील एक प्रदेश आहे. ह्यातील साउथ जॉर्जिया हे सर्वात मोठे बेट आहे तर साउथ सँडविच हा अनेक लहान बेटांचा समूह आहे.\nसाउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहावर मनुष्यवस्ती नाही, येथे फक्त युनायटेड किंग्डम सरकारचे अधिकारी व शास्त्रज्ञ राहतात.\nबर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • कॅनडा • अमेरिका • ग्रीनलँड (डेन्मार्क) • मेक्सिको • सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)\nबेलीझ • कोस्टा रिका • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा • एल साल्व्हाडोर\nअँग्विला (युनायटेड किंग्डम) • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा (नेदरलँड्स) • बहामास • बार्बाडोस • केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • क्युबा • कुरसावो (नेदरलँड्स) • डॉमिनिकन प्रजासत्ताक • डॉमिनिका • ग्रेनेडा • ग्वादेलोप (फ्रान्स) • हैती • जमैका • मार्टिनिक (फ्रान्स) • माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • नव्हासा द्वीप (अमेरिका) • पोर्तो रिको (अमेरिका) • सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट मार्टिन (फ्रान्स) • सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट लुसिया • त्रिनिदाद व टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)\nआर्जेन्टिना • बोलिव्हिया • ब्राझील • चिली • कोलंबिया • इक्वेडोर • साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • गयाना • फ्रेंच गयाना (फ्रान्स) • फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • पेराग्वे • पेरू • सुरिनाम • उरुग्वे • व्हेनेझुएला\nसाउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह\nयुनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2019-08-25T16:13:33Z", "digest": "sha1:OH4VFLFTE3HIYKVAM6HVFGGABV423CKV", "length": 9307, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पक्ष, संघटना बळकटीसाठी महिलांची डिजिटल नोंद करा | Dainik Prabhat", "raw_content": "\nपक्ष, संघटना बळकटीसाठी महिलांची डिजिटल नोंद करा\nमंचर- सर्वसामान्य व्यक्ती डोळ्यापुढे ठेवून त्याला आवश्‍यक ते मार्गदर्शन केल्यास त्यांची प्रगती होईल. त्यासाठी महिलांनी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांची डिजीटल नोंदणी करून पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महिला जिल्हाध्यक्षा सीमा सावंत यांनी केले.\nआंबेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीला पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महिला जिल्हाध्यक्षा सीमा सावंत यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी महिलांना महिला सशक्तीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा उपाध्यक्ष वसंतभाऊ शेवाळे, माजी सरपंच अश्‍विनी शेटे, पुणे जिल्हा युवती अध्यक्षा प्रिती शिंगोटे, खेड तालुका महिला अध्यक्षा जया मोरे, आंबेगाव तालुका महिला अध्यक्षा अर्चना चिखले, युवक अध्यक्ष सचिन बाणखेले, माजी सरपंच कैलास ���ांजाळे तसेच आंबेगाव तालुका महिला कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. प्रास्ताविक आणि आभार आंबेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे समन्वयक विक्रांत भोर यांनी केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/world-badminton-competition-prannoy-sameer-vermas-winning-opener/", "date_download": "2019-08-25T16:00:47Z", "digest": "sha1:5KLVCZ6TV4DJUST4VR24LBKB2IX6V5OD", "length": 14269, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जागतिक बॅडमिंटन स्पर्धा: प्रणय, समीर वर्मा यांची विजयी सलामी | Dainik Prabhat", "raw_content": "\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा: प्रणय, समीर वर्मा यांची विजयी सलामी\nनानजिंग: भारताचा गुणवान खेळाडू एच. एस. प्रणय आणि समीर वर्मा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सरळ गेममध्ये मात करताना येथे सुरू झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत विजयी सल��मी दिली. तसेच मिश्र दुहेरीत तीन भारतीय जोड्यांनी आणि पुरुष दुहेरीत एका भारतीय जोडीने पहिल्या फेरीची वेस ओलांडताना विजयी सलामी दिली. परंतु महिला दुहेरीत संयोगिता घोरपडे आणि प्राजक्‍ता सावंत या भारतीय जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.\nविजेतेपदाच्या शर्यतीत प्रमुख दावेदार असलेला भारताचा अव्वल पुरुष खेळाडू किदंबी श्रीकांतबरोबरच एच. एस. प्रणयलाही सनसनाटी विजयासाठी पसंती देण्यात आली आहे. पहिल्या फेरीत न्यूझीलंडच्या अभिनव मानोटाचे आव्हान 21-12, 21-11 असे केवळ 28 मिनिटांत संपुष्टात आणताना प्रणयने जागतिक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची दिमाखात सुरुवात केली. अकराव्या मानांकित प्रणयसमोर दुसऱ्या फेरीत ब्राझिलच्या वायगोर कोएल्होचे आव्हान आहे. पहिल्या फेरीत वायगोर 22-20, 19-21, 11-4 असा आघाडीवर असताना हॉंगकॉंगच्या वोंग विंग व्हिन्सेंटने सामना सोडून दिला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nभारताच्या बिगरमानांकित समीर वर्माने फ्रान्सच्या लुकास कोर्व्हीचा प्रतिकार 21-13, 21-10 असा 39 मिनिटांत संपुष्टात आणताना विजयी सलामी दिली. समीरला दुसऱ्या फेरीत मात्र चीनच्या माजी जगज्जेत्या लिन डॅनशी झुंज द्यावी लागणार आहे. लिनने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या मार्क कॅलजोचा 21-14, 21-14 असा पराभव केला. महिला एकेरीत भारताची जागतिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधूला पहिल्या फेरीत बाय असून सायना नेहवालची सलामीची लढत तुर्कीच्या ऍलिये डेमिरबॅगशी होणार आहे.\nमिश्र दुहेरीत भारतीयांची आगेकूच\nतीन भारतीय जोड्यांनी मिश्र दुहेरीत विजयी सलामी दिली असून पुरुष दुहेरीत एका जोडीने विजय मिळविला आहे. सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा या जोडीने इंग्लंडच्या बेन लेन व जेसिका पुघ या जोडीचा 21-10, 21-18 असा 33 मिनिटांत पराभव करीत विजयी सलामी दिली. तर प्रणव चोप्रा व सिक्‍की रेड्डी या जोडीने जेकब बिटमन व आल्झबेटा बेसोव्हा या झेक प्रजासत्ताकाच्या जोडीचा 21-17, 21-15 असा 30 मिनिटांत पराभव करीत दुसरी फेरी गाठली.\nसौरभ शर्मा व अनुष्का पारीख या जोडीनेही एनेजो ऍबाह व पीस ओरजी या नायजेरियाच्या जोडीचा 21-13, 21-12 असा 26 मिनिटांत फडशा पाडताना मिश्र दुहेरीत विजयी सलामी दिली. पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमीत रेड्डी या लागोस स्पर्धेतील विजेत्या भारतीय जोडीने डॅनिएल निकोलोव्ह व इव्हान रुझेव्ह या बल्ग��रियन जोडीचा 21-13, 21-19 असा पराभव करताना दुसरी फेरी गाटली. मात्र संयोगिता घोरपडे व प्राजक्‍ता सावंत या जोडीला बेंगिसू एर्सेटिन व नाझलिकॅन इर्की या तुर्कीच्या जोडीविरुद्ध 20-22, 14-21 असा पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.\nक्रीडाक्षेत्रातूनही जेटली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्‍त\nपित्या समान व्यक्तीला गमावले-गंभीर\nविश्रांतीचा कालावधी चुका कमी करण्यासाठी उपयुक्त – उमेश\n#Ashes : तिसऱ्या कसोटीतून स्टीव्ह स्मिथची माघार\nजागतिक कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेत पदकाचे स्वप्न साकारणारच – राहुल आवारे\n#INDvWI 1st Test : कोहलीपुढे समस्या संघाच्या व्यूहरचनेचीच\n#WIAvIND : अनिर्णित सामन्यात भारताचे वर्चस्व\nमनदीपची हॅट्ट्रिक, भारत अंतिम फेरीत\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : प्रणोयचा लिन डॅनवर सनसनाटी विजय\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nगुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर जायकवाडी धरण परिसरात हाय अलर्ट\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/interviews/page/2/?vpage=2", "date_download": "2019-08-25T16:18:14Z", "digest": "sha1:QZXSRXU4RVXUMKL2WR3FZMDISWFEWXDB", "length": 16409, "nlines": 154, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मुलाखत अशी एक – Page 2 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nसंगीत आणि गायकीची परंपरा अभय करंदीकरच्या घरातच असल्याने एक यशस्वी गायक होण्यासाठी खुप उपयुक्त ठरली; त्याचे आजोबा आणि वडिल दोघेही तबलावादक पण तबलावादनापेक्षाही अभयला गायनाची आवड असल्याने, त्याच्या वडिलांनी हीच आवड ओळखून त्यापध्दतीने मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली;\nउद्यमी कलाकार – मयुर धुरी\nलहानपाणापासून मयुरला विविधांगी नकला करून त्यातून इतरांचं मनोरंजन करण्याची आवड होती, त्याच सोबत अभिनय क्षमता आणि ” फोटोजिनिक फेस ” यामुळे टी.व्ही.च्या जाहिरातींमध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यासाठीचे दरवाजे खुले झाले.” एक गुणवान कलाकार व मॉडेल ” , ” कुशल संघटक ” , आणि ” उत्तम व्यावसायिक “म्हणून नाव सर्वश्रुत होतयं त्याच्या कला कारकिर्दी विषयी आणि श्री शककर्ते प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती या मुलाखतीतून “\nमहाविद्यालयात असताना दर्शन ने फॅशन शो पाहिले व या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची आवड त्याला निर्माण झाली.त्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टींची मेहनत आणि बारकावे समजून घेत या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला; मुळातच उत्तम शरीरयष्ठी, आणि ‘फोटोजेनिक फेस’मुळे मॉडेल म्हणून अनेक कॉण्टेस्ट साठी दर्शनचं सिलेक्शन होत राहिलं; अर्थात सुरुवातीला ‘इंटरकॉलेजिएट कॉम्पीटिशन्स’मध्ये व तिथे शिकतच पुढे नामवंत ब्रॅण्ड्ससाठी रॅम्प वॉक केल्याचं दर्शन सांगतो.\nत्याचं बोलणं अगदी ओघवतं, आवाजात मृदुता, अॅक्टींग तसंच मॉडेलिंगसाठी अगदी परफेक्ट यष्टी, अगदी एखाद्या कलाकाराला पाहिजे तशी. मनोरंजन क्षेत्राच्या कोणत्याही प्रांगणात सहज वावरेल असं व्यक्तिमत्व असल्यामुळे आत्तापर्यंत जाहिराती, चित्रपट आणि संगीतविश्वातही आपला अनोखा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. तर कलेच्या विविध क्षेत्राचा अनुभव घेतलेल्या अंकुश पाटील सोबत खास गप्पा फक्त मराठीसृष्टी.कॉम वर…\nतिच्या आवाजात सहजता आणि माधुर्य इतकं भिनलंय की कोणत्याही शैलीतलं गीत गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करेल. मुळातच शास्त्रीय संगीताचे लहानपणापासून तिच्यावर झालेले संस्कार आणि कलेचं उपजत ज्ञान यामुळे तिचं व्यक्तीत्व देखील सूरमयी आणि कलात्मक पैलूंनी चमकतंय. स्वरांप्रमाणे इतर कलेत निपुण असणारी गुणी गायिका व कलाकार आनंदी जोशी उलगडतेय आपला संगीतमय प्रवास “मराठीसृष्टी.कॉम” ला दिलेल्या दिवाळी विशेष मुलाखतीतून.”.. […]\nप्रेरणादायी कर्तृत्व – मंगला हंकारे\n”काही व्यक्तींना चाकोरीबद्ध विचारशैली मोडून अनोखं तसं सर्जनशील काम करण्याची आवड व सवय असते. त्यांचं हे काम अथवा कार्य जर सामाजिक असेल तर गरजूंना आपसूकच मायेचा स्पर्श मिळतो. ‘ एच.आय.व्ही.’ विषाणूंनी ग्रासलेल्या व्यक्तींसाठी ‘नेटवर्क इन ठाणे बाय पिपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही.’ ही संस्था कार्यरत असून त्या व्यक्तींसाठी निरपेक्ष भावनेने काम करणार्‍या मंगला हंकारेंच्या कार्याचा हा लेखाजोखा”..\n“मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच वैविधता आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यातही अनेक टप्पे म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक, स्त्रीप्रधान, कौटुंबिक, तमाशा किंवा नृत्याची पार्श्वभूमी लाभलेले चित्रपट झळकत राहिले. विशेष म्हणजे अशा अॅक्शनवर आधारीत सिनेमांमध्ये काही स्त्री कलाकारांनी मध्यवर्ती भुमिका साकारल्या. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव होतं सुषमा शिरोमणी यांचं. चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि तेव्हाच्या अनुभवांविषयी आम्ही जाणून घेतलं, “मराठीसृष्टी.कॉम”ला त्यांनी दिलेल्या “एक्सकलुझिव्ह” मुलाखतीतून…\nमुलाखत : विशाल जाधव (अभिनेता/दिग्दर्शक)\nविशाल जाधवची (अभिनेता/दिग्दर्शक) मी घेतलेली मुलाखात, जी महाराष्ट्र २४ तासमध्ये प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र २४ तास, हे एक गुगल ऍप्स आहे. हे ऍप्स पाहण्यासाठी आपल्या ऍंड्रॉईड मोबाईलवरुन “महाराष्ट्र २४ तास” (इंग्रजी किंवा मराठीतून) टाईप करा किंवा या लिंकवर टिचकी मारा\nमुळातच अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असल्याने, अभ्यासात सुद्धा निखील गुणवंत आहे. तरीही परस्पर विरोधी क्षेत्रात काम करणं नेहमी आव्हानात्मकव आनंदी वाटतं.\nबहुगुणी बालकलाकार- ओमकार तोडकर\n“अभिनय हा गुण, त्याच्यात अगदी जन्मत:च भिनलाय, त्याच्या बोलण्यातून इतकी सहजता जाणवते,जी रुपेरी पडद्यावरील कोणत्याही भूमिकेला साजेशी ठरेल; तर असा अभिनयसंपन्न बालकलाकार ओमकार तोडकर सांगतोय त्याच्या आगामी छावणी चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी, आणि आजवरच्या त्याच्या चित्रपट,नाटकं व इतर “प्रोजेक्ट्स” विषयी फक्त आणि फक्त मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या या खास मुलाखतीतून…”\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/pune/controversy-over-pune-municipal-corporation-mayor-cabin-redevelopment-91211.html", "date_download": "2019-08-25T15:18:08Z", "digest": "sha1:BJFMMXLI3RGJFEOZPAA2TIA25G4LOUWM", "length": 15361, "nlines": 170, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "वास्तूदोषचं कारण, पुणे महापौर, सेना गटनेत्याच्या केबिनवर लाखो रुपयांची उधळपट्टी", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nवास्तूदोषचं कारण, पुणे महापौर, सेना गटनेत्याच्या केबिनवर लाखो रुपयांची उधळपट्टी\nयोगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे : पुणे महापालिकेचे महापौर आणि शिवसेना गटनेत्यांच्या केबिन नूतनीकरणावर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व केबिन्सच्या डागडुजीवर काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र असं ���सतानाही पुन्हा एकदा ही उधळपट्टी,विशेष म्हणजे वास्तूदोष दूर करण्यासाठी नूतनीकरण करत असल्याचा अजब दावा शिवसेनेच्या नवनियुक्त गटनेत्यांनी केला आहे. याप्रकरणी विरोधीपक्षांनी कारवाईची मागणी केली आहे.\nपुणे महापालिकेच्या महापौर आणि गटनेत्यांच्या केबिनमध्ये जुने फर्निचर काढून, नूतनीकरणाकरणाचे काम सुरू आहे. गरज नसतानाही अशा पद्धती नूतनीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.\nविशेष म्हणजे गेल्या महिन्यापूर्वी या सर्व केबिन्सचे काम करण्यात आले होते. मात्र असं असतानाही या केबिन्सचं पुन्हा एकदा नूतनीकरण करण्यात आलं. विशेष म्हणजे वास्तूदोष दूर करण्यासाठी केबिन्सचे नूतनीकरण करत असल्याचा अजब दावा शिवसेनेचे नवनियुक्त गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला आहे.\nया उधळपट्टीवर विरोधीपक्षांनी जोरदार टीका केली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून आणि महापौर आणि सेना गटनेत्यांकडून हा खर्च वसूल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.\nकाही महिन्यांपूर्वीच या सर्व केबिन्सचे काम करण्यात आले होते. मात्र वास्तुदोष आणि आपल्या मनासारखे काम करून घेण्यासाठी अशा पद्धतीने लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. जो सर्वसामान्य पुणेकरांच्या करातून जमा झालेल्या पैशांवरच हा डल्ला आहे.\nपुण्यात फॉर्च्युनर चोरांचा सुळसुळाट, 17 मिनिटात नगरसेवकाची कार पळवली\nपुण्यात शिवसेनेचं अजब लॉजिक, युती झाली, मग आता सत्तेत वाटा…\nउद्यापासून पुण्यात रस्त्यावर थुंकल्यास 150 रुपये दंड\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/preserve-the-harvested-fruits/", "date_download": "2019-08-25T16:00:50Z", "digest": "sha1:CXY34WJHMOUNNS22NNFUM6SHPANR2AE7", "length": 6167, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "'कापलेली फळे' टिकवण्यासाठी 'हे' 4 उपाय करा - Arogyanama", "raw_content": "\n‘कापलेली फळे’ टिकवण्यासाठी ‘हे’ 4 उपाय करा\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – फळं आपल्या आरोग्यासाठी उत्तम आणि आवश्यकच असतात. विविध फळांमध्ये विविध प्रकारची उपयुक्त अशी पोषकतत्वे भरलेली आहेत. पण काहीवेळा कापलेली फळे उरतात आणि ती काळी पडतात. जाणून घ्या कापलेली फळे टिकवण्यासाठी उपाय –\nमीठ आरोग्यासाठी आहे घातक भाजीत जास्त झाले तर करा ‘हे’ ५ सोपे उपाय\n‘हे’ माहित आहे का पोहे खाल्ल्याने हृदयरोग राहिल दूर, होतात ‘हे’ ७ मोठे फायदे\nटोमॅटोचे साइड इफेक्ट तुम्हाला माहिती आहेत का \n1) प्लास्टिक किंवा अ‍ॅल्युमिनिअम फॉइलनं झाकून ठेवा –\nकापलेली फळं स्वच्छ बाउलमध्य ठेवा. बाउल प्लास्टिक किंवा अ‍ॅल्युमिनिअम फॉइलनं झाकून ठेवा. हवा खेळती राहण्यासाठी त्याला काही छिद्रं ठेवायला विसरू नका.\n2) सायट्रिक अ‍ॅसिड –\nकापलेल्या फळांवर सायट्रिक अ‍ॅसिडचा वापर करावा. त्यामुळे फळं दहा ते बारा तास चांगली राहतात. तसेच फळांची मूळ चवही टिकून राहते.\n3) लिंबाचा रस –\nकापलेल्या फळांना लिंबाचा रस लावल्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवा.\nकापलेली फळे एका डब्यात घालून तो डबा बर्फ घातलेल्या पाण्यात ठेवावा.\nसकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत 'हे' ९ नियम पाळा, आरोग्य राहिल उत्तम \nजेवताना 'या' ९ गोष्टी लक्षात ठेवल्यास कधीच पडणार नाही आजारी\nजेवताना 'या' ९ गोष्टी लक्षात ठेवल्यास कधीच पडणार नाही आजारी\nविविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल\nरोज खा पाण्यात भिजवलेले शेंगदाणे, होतील ‘हे’ १० फायदे, जाणून घ्या\nनाश्त्यासाठी मुलांना रोज ‘ब्रेड-जॅम’ खायला देतायं मग ही बातमी नक्की वाचा\nसकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका\nसुगंधाने सुधार��ल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा\nबेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच\nपाणीपुरी खाताना कधीही करु नका ‘ही’ चुक…अन्यथा जीवही जाऊ शकतो\n टिव्ही पाहत जेवत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ आजार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/video-cm-fadanvis-meeting-with-mahadev-jankar-ramadas-athavale-and-mete-ss-354854.html", "date_download": "2019-08-25T15:47:59Z", "digest": "sha1:5DWW6RTGMDWRKWSS7Y5HQ3YORIULI3OH", "length": 12878, "nlines": 179, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO : फडणवीसांकडून घटकपक्षांची मनधरणी की बोळवण? | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nVIDEO : फडणवीसांकडून घटकपक्षांची मनधरणी की बोळवण\nVIDEO : फडणवीसांकडून घटकपक्षांची मनधरणी की बोळवण\n23 मार्च : भाजपनं मित्रपक्षांना विधानसभेवेळी जागा देण्याचं आश्वासन देऊन बोळवण केलीय का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, शिवसेना-भाजप युतीकडून घटकपक्षांना लोकसभेच्या एकाही जागेवर उमेदवारी न मिळाल्यानं मित्रपक्षांकडून नाराजीचा सूर उमटत होता. मात्र, आता अखेर या सर्व मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यश आले आहे. मात्र, लोकसभेसाठी मित्रपक्षांनी साथ द्यावी, विधानसभेच्या निवडणुकीत भाजप मित्रपक्षांना न्याय देईल आणि सन्मान जनक जागा देईल असं आश्वासन आजच्या बैठकीत देण्यात आले आहे. त्यामुळे रामदास आठवले, महादेव जानकर आणि विनायक मेटेंना ही अट मान्य झाल्याचं समोर येत आहे.\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nमुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव\nVIDEO: '...तर मुख्यमंत्र्यांना यात्रा सोडून रस्त्यावर पळावं लागेल'\nVIDEO: राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस, महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज\nVIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान\nपृथ्वीचं फुफ्फुस अजूनही जळतंय; अ‍ॅमेझॉनमधल्या नैसर्गिक संपत्तीची राख\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO: मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून 3 साधूंना पट्ट्यांनी अमानुष मारहाण\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVIDEO: खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई, इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 10 hours ago\nनाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO\nSPECIAL REPORT: राणे��चा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार\nमहाराष्ट्र 12 hours ago\nVIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव\nमहाराष्ट्र 12 hours ago\nडोंबिवलीत पोलीस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, यासोबत इतर टॉप 18 बातम्या\nमहाराष्ट्र 12 hours ago\nSPECIAL REPORT: पूरग्रस्तांसमोर आता नवं संकट; शेतात आणि घरात घुसल्या महाकाय मगरी\nमहाराष्ट्र 14 hours ago\nSPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात\nअजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO\nSPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या हाती आता शिवरायांचा भगवा\nधनंजय मुंडेंच्या लेकीने गाजवली सभा, पाहा हा VIDEO\nपुण्यातील दारूड्या महिलेचा आणखी एक VIDEO समोर, जवानांना केली शिवीगाळ\nVIDEO : सेना-भाजपची युती बिनसणार\nमुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO\nVIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nVIDEO : अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे आल्या धावून, फडणवीस सरकारला फटकारलं\nसूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO\nदहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO\nVIDEO : डोळ्याचे पारणे फेडणारी 'स्पेशल' दहीहंडी\nअखेर मनसे सैनिकांनी फोडलीच EVM ची हंडी, पाहा हा VIDEO\nVIDEO : आमच्याकडे डॅशिंग पावडर, मुख्यमंत्र्यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास\nकोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड\nबॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ\nवास्तूशास्त्र- प्रगतीसाठी घरातील पडदेही आहेत तेवढेच महत्त्वाचे, कारण...\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला द���ले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-25T16:14:53Z", "digest": "sha1:Q6KK4BKE5D624TS5O3JFA5WZ5DI4QFGF", "length": 6605, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उठाबशा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n10वी उत्तीर्ण झालेल्यांना नौदलात नोकरीची संधी, 'अशी' होईल फिटनेस चाचणी\nJobs, Navy - नौदलात तरुणांसाठी 400 जागांवर व्हेकन्सी आहे. जाणून घ्या त्याबद्दल\nनरेंद्र मोदींसारखा दुबळा पंतप्रधान आयुष्यात बघितला नाही - प्रियंका गांधी\n...तर नरेंद्र मोदींनी कान पकडून 100 'उठा बशा' काढाव्यात - ममता बॅनर्जी\nVIDEO : राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मनसेसैनिकांनी शिकवला चांगलाच धडा\nमहाराष्ट्र Jan 4, 2019\nVIDEO: फेसबुकवरून राज ठाकरेंवर टीका, मनसैनिकांनी घरी जाऊन दिली शिक्षा\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\nउठाबशा पीडित विद्यार्थिनीवर आता मुंबईत उपचार, न्यूज18लोकमत इम्पॅक्ट\nमहाराष्ट्र Dec 13, 2017\nगृहपाठ केला नाही म्हणून दिली 500 उठाबशांची शिक्षा\nगणपतीची वर्गणी न दिल्यामुळे दुकानदारांना काढायला लावल्या उठाबशा\nशिक्षकाकडून शिक्षकाला मारहाण, ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B0/news/", "date_download": "2019-08-25T15:35:55Z", "digest": "sha1:NKAOVKD7WQNUY325TVLAKOZ6MG7F2YMS", "length": 5022, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गणेश दिनकर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअंबरनाथ गणेश दिनकर हत्येप्रकरणी अखेर मुख्य आरोपी अटकेत\nआरोपी संजय नरवडे याने जुलै महिन्यात अंबरनाथच्या लोकनगरी भागातही एका प्रेमीयुगुलाला लुटत प्रियकराच्या हातावर गोळीबार केल्याचं तपासात समोर आलंय\nअंबरनाथमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/jagatya-swapnacha-pravas/", "date_download": "2019-08-25T16:09:44Z", "digest": "sha1:26NQUMOIWSKKUB4Z6LPIDLCHIQOCU4KE", "length": 11047, "nlines": 160, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "“जागत्या स्वप्नाचा प्रवास” आता इ-बुक स्वरुपात ! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeक्रीडा-विश्व“जागत्या स्वप्नाचा प्रवास” आता इ-बुक स्वरुपात \n“जागत्या स्वप्नाचा प्रवास” आता इ-बुक स्वरुपात \nJuly 18, 2015 मराठीसृष्टी टिम क्रीडा-विश्व, परिक्षणे - परिचय, पुस्तके\nसचिन तेंडुलकरच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे “जागत्या स्वप्नाचा प्रवास….” हे पुस्तक आता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी इ-बुक स्वरुपात केवळ रु.९९/- मध्ये उपलब्ध आहे.\nडबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्‍या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल ४८० पानी पुस्तकात सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने. सचिन संदर्भातल्या शेकडो व्हिडिओ लिंक्स हे या इ-बुकचं आणखी एक आकर्षण आहे.\nआपण आमच्या वेबसाईट समूहाचे एक सन्माननीय वाचक आहात. आपल्यासाठी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात आणलंय केवळ रुपये ९९/- मध्ये. ही खास ऑफर अत्यंत मर्यादित काळापर्यंतच आणि फक्त पहिल्या ५००० ग्राहकांसाठीच आहे.\nआपल्याला या पुस्तकाची छापील आवृत्ती हवी असल्यास ती उपलब्ध आहे फक्त रुपये ४००/- मध्ये महाराष्ट्रात कोठेही अगदी घरपोच आणि याबरोबर इ-बुक मोफत\nहे पुस्तक कोणत्याही क्रिकेट रसिकाला आपल्या संग्रही ठेवावेसे वाटेलच. सचिनच्या मैदानावरच्या प्रत्येक विक्रमाची नोंदही या पुस्तकात आहे. आपल्याला माहित नसलेल्या अनेक बाबी या पुस्तकातून आपल्यासमोर येतात.\nआपण जरुर या सवलतीचा लाभ घ्यावा\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/benefits-of-banana-milkshake/", "date_download": "2019-08-25T16:42:33Z", "digest": "sha1:P5BFGM57C5MO53C34MZR7GFPWFL6TD34", "length": 6253, "nlines": 96, "source_domain": "arogyanama.com", "title": "रोज सकाळी प्या 'हे' पेय, दिवसभर घेऊ शकता उत्साह आणि उर्जेचा अनुभव - Arogyanama", "raw_content": "\nरोज सकाळी प्या ‘हे’ पेय, दिवसभर घेऊ शकता उत्साह आणि उर्जेचा अनुभव\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – कितीही घाई असली तरी सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका, असा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमी देत असतात. कारण सकाळी केलेला नाश्ता तुम्हाला दिवसभर उर्जा आणि उत्साह देतो. जर नाश्ता करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर बनाना मिल्क शेक घ्या. कारण तो झटकन तयार होतो. शिवाय तो घेण्यास वेळही लागत नाही. बनाना शेक शरीराला पोषक असून यामुळे लवकर भूकही लागत नाही. बनाना मिल्कशेक पिण्याचे कोणते फायदे आहेत, हे जाणून घेवूयात.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\n१ बनाना मिल्क शेकमधील विटामिन बी-६ रक्त पुरवठा सुरळित ठेवते.\n२ दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. केळी आणि दुधामुळे शरीराची आवश्यकता पूर्ण होते.\n३ दूधातील विटॅमिन ए प्रतिकार शक्ती चांगली ठेवते.\n४ केळ्यातील पॅक्टीन फायबरमुळे पाचनतंत्र व्यवस्थित राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.\n५ दूधातील कॅल्शिअममुळे हाडांना मजबुती मिळते.\nTags: arogyanamadoctorhealthMake Milk Shakeआरोग्यआरोग्यनामाडॉक्टरत्वचाबनाना मिल्क शेकव्यायामशरीर\nसुरकूत्या दूर करण्यासाठी नारळपाण्याने धुवा चेहरा, होतील ५ फायदे\nमोहरीच्या तेलाचा असा करा वापर, अनेक आरोग्य समस्या होतील दूर\nमोहरीच्या तेलाचा असा करा वापर, अनेक आरोग्य समस्या होतील दूर\n‘या’ ४ कारणामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही ; काळजी घ्या\nपालकांनी पुरेसा वेळ दिल्यास मुले होतील जास्त हुशार\nविषारी तणनाशकांचे आरोग्यावर होतात गंभीर परिणाम\nलहान मुलांच्या आवाजावरून ओळखता येईल त्यांच्या डिप्रेशनची स्थिती \nतुम्ही बियर पिता का मग ‘हे’ एकदा वाचाच \nआरोग्याच्या किरकोळ समस्यांवर करा ‘हे’ नैसर्गिक उपचार\n‘या’ पदार्थांचा आहारात समावेश केल्यास अ‍ॅसिडीटी होईल ‘गायब’\nतुम्ही पालथे झोपता का खुप हानिकारक ठरूशकते ही सवय, जाणुन घ्या ‘या’ ३ गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/shopping-tips-to-buy-right-milk-feeding-bottle-for-baby/", "date_download": "2019-08-25T15:48:58Z", "digest": "sha1:NQBJTILE3YG4YINVFN3G26QSUYT57YSD", "length": 7472, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "बाळासाठी 'फिडिंग' बॉटल खरेदी करताय तर 'हे' नक्की वाचा - Arogyanama", "raw_content": "\nबाळासाठी ‘फिडिंग’ बॉटल खरेदी करताय तर ‘हे’ नक्की वाचा\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – बाजारात बाळांना दूध पाजण्यासाठी अनेक प्रकारच्या बाटल्या उपलब्ध आहेत. बाळांना दूध देण्याच्या बाटल्या सहसा काच, प्लास्टिक आणि डिस्पोजेबल मटेरियलद्वारे बनविल्या जातात. त्यामुळे आपण बाटली खरेदी करण्यापूर्वी त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. जाणून घेवूया मुलांना दूध देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्याबद्दल.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\n१) प्लास्टिकची बाटली –\nप्लास्टिकची बाटली हलकी, मजबूत आहे आणि सहज तुटत नाही. तथापि, प्लास्टिकच्या बाटल्या जास्त काळ वापरल्या जाऊ शकत नाहीत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे त्या जास्त वेळ वापरल्या जात नाहीत. कारण त्यात बॅक्टेरिया प्रवण होतात आणि रंगही लवकर जातो.\nकाचेची बाटली स्वच्छ ठेवणे सोपे आहे आणि ते प्लास्टिकपेक्षा बरेच दिवस टिकते. बॅक्टेरिया मुक्त ठेवण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. काचेच्या बाटलीचा सर्वात मोठा गैरफायदा हा आहे की ती सटकली की लगेच हातातून पडते. त्यामुळे तुम्हाला लगेच दुसरी बाटली घ्यावी लागते.\nया प्रकारच्या बाटल्या स्वच्छ करणे सोपे आहे. पण या बाटल्या खूपच महाग आहेत आणि जर लाइनर संपले असतील तर तुम्हाला त्या पुन्हा विकत घ्याव्या लागतील. त्यामुळे हे तुमच्या खिशाला भारी असू शकतात.\n४) बाटलीचा आकार –\nबाटली खरेदी करताना बाटलीचा आकार पाहणे देखील खूप महत्वाचे आहे. तुम्ही बाटली खरेदी करताना अशी बाटली घ्या जी बाळाला सहजपणे धरता येऊ शकते.\nमुल होण्यासाठी 'फॉलीक अ‍ॅसिड' महत्वाचं, करा 'या' 9 पदार्थांचं सेवन \nखांद्यावर सतत वेदना होत असतील तर करा 'हे' आसन\nखांद्यावर सतत वेदना होत असतील तर करा 'हे' आसन\n‘हार्ट ब्लॉकेज’पासून बचाव करतील हे ९ उपाय, अशी घ्या काळजी\nविलायचीत आहेत भरपूर औषधी गुणधर्म, अशा पद्धतीने करा सेवन\nउन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावे….\nबटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, ह���ऊ शकतात ‘हे’ आजार\nतुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का \nशुध्द तुपाचा ‘असा’ वापर केल्याने केस पांढरे होणार नाहीत, जाणून घ्या इतर १० फायदे\nतरुण आणि निरोगी राहण्यासाठी फायदेशीर आहे ‘रेड वाइन’, जाणून घ्या फायदे\nपरिपूर्ण ‘आहारासाठी’ खूपच काटेकोरपणा चांगला नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pune-20-year-old-gang-raped-in-pune-maharashtra-ak-377808.html", "date_download": "2019-08-25T15:27:12Z", "digest": "sha1:SAJGBSO67GLLUCCLFGT3JRPBOXM7B7F7", "length": 16288, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मित्रांनी बळजबरीने दारू पाजून तरुणीवर केला सामुहिक बलात्कार | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमित्रांनी बळजबरीने दारू पाजून तरुणीवर केला सामूहिक बलात्कार\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nPM मोदींच्या भेटीनंतर परदेशातील 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराचे पुर्नबांधणी\nमित्रांनी बळजबरीने दारू पाजून तरुणीवर केला सामूहिक बलात्कार\nपिडीत तरुणीच्या असाहयतेचा फायदा घेऊन या नराधमांनी पाशवी कृत्य केलं. पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.\nपुणे 27 मे : मित्र आजारी आहे त्याला तुला भेटायचे आहे, असं सांगत दोन नराधमांनी एका तरुणीवर बलात्कार केला. ही तरुणी विवाहीत असून वर्षभरापूर्वी तिच्या नवऱ्याचं निधन झालं होतं. याचा फायदा घेत ओळखी करून बलात्कार केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.\nपिडीत तरुणी ही 20 वर्षांची आहे. तिला एक लहान मुलगाही आहे. पतीच्या निधनानंतर ती माहेरी आईकडे राहायला आली होती. तिची ओळख कृष्णा जाधव याच्याशी झाली. कृष्णा हा रिक्क्षा चालवतो. घटनेत्या दिवशी कृष्णा आणि त्याचा मित्र अक्षय चव्हाण हा या तरुणीकडे आला होता. एक मित्र आजारी आहे त्याला भेटायला चल असं त्यांनी पिडीत तरुणीला सांगितलं.\nपिडीत तरुणी आणि कृष्णाची ओळख असल्याने ती त्यांच्यासोबत गेली. पतीच्या निधनानंतर कृष्णा हा तिला अनेकदा मदतही करायचा. त्यामुळे त्यांची चांगली ओळख होती. याच ओळखीचा फायदा त्याने घेतला आणि आपल्या मित्रालाही यात सहभागी करून घेतलं.\nया दोघांनी तिला एका ओसाड टेकडीवर नेलं आणि बळजबरीने दारु पाजली आणि बलात्कार केला अशी तक्रार पिडीत तरुणीने पोलिसांकडे दाखल केलीय. या तक्रारीवरून पोलिसांनी कृष्णा आणि अक्षय या दोन आरोपींना अटक केलीय. या दोघांविरुद्ध पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nपोलीस आरोपींची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांनी इतर काही गुन्हे केले आहेत काय याचीही चौकशी करत आहेत. या चौकशीतून आणखी काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%9F/all/page-2/", "date_download": "2019-08-25T16:46:55Z", "digest": "sha1:UN3CKBWFT3XE3X75RD3ZNDVCTXAU3V5G", "length": 5882, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पेशंट- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nफिल्म रिव्ह्यु : 'अनवट'\nधुळ्यात दोन महिन्यात डेंग्यूचे 5 बळी\n'जंतरमंतर'वर 'दर्दी', अण्णा उद्या मैदानात\nबीडमधील शासकीय रुग्णालय 'हाऊस फूल'\nटीबी हॉस्पिटलच पोहचले 'लास्ट स्टेज'ला \nगर्भलिंगनिदान प्रकरणी 4 जणांना सक्तमजुरी\nवर्षाच्या अखेरीस 60 टक्के भारतीय 'दिल के कमजोर'\nग्रेट भेटमध्ये गौतम राजाध्यक्ष\nगणेशनिधी : गरोदर महिलांसाठी 'वचन'बध्द सेवा\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nरात्री उठून सारखं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय ���त्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nकलम 370वरून प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका, आज दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/england/all/page-5/", "date_download": "2019-08-25T15:31:37Z", "digest": "sha1:2D5M3LKDSBA4OMKF7XPR7EPKLGIGQ5E4", "length": 7092, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "England- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nWorld Cup : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान करणार भारताला सपोर्ट दिग्गज फलंदाजाच्या प्रश्नाने नवी चर्चा\nपाकिस्तानला सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी भारतावर अवलंबून रहावे लागणार आहे.\nवर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान करणार भारताला सपोर्ट दिग्गज फलंदाजाच्या प्रश्नाने नवी\nENGvsAUS Match Highlights VIDEO : कांगारुंच्या विजयानं यजमान अडचणीत\nENGvsAUS Match Highlights : VIDEO : कांगारुंच्या विजयानं यजमान अडचणीत\nWorld Cup : अर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण\nअर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण\nWorld Cup : इंग्लंडला मोठा झटका, महत्त्वाच्या सामन्याआधी मुख्य खेळाडू जखमी\nWorld Cup : इंग्लंडला मोठा झटका, महत्त्वाच्या सामन्याआधी मुख्य खेळाडू जखमी\nWorld Cup : भारत 'या' संघाविरुद्ध खेळणार भगव्या रंगाच्या जर्सीत\nWorld Cup : भारत 'या' संघाविरुद्ध खेळणार भगव्या रंगाच्या जर्सीत\n6,6,6,6... आणि षटकार मोजतच रहा, रोहितचा विक्रम मोडला\n6,6,6,6... आणि षटकार मोजतच रहा, रोहितचा विक्रम मोडला\nमॉर्गनने पाडला षटकारांचा पाऊस, इंग्लंडचं अफगाणिस्तानसमोर डोंगराएवढं आव्हान\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधू��ं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mukesh-ambani/videos/", "date_download": "2019-08-25T16:15:44Z", "digest": "sha1:MW76ZCFZ5UJ324226SDXSAXZGMKLAJ57", "length": 7606, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mukesh Ambani- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : आकाश अंबानींच्या लग्नाची पत्रिका सिद्धिविनायकाच्या चरणी\n11 फेब्रुवारी : रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी यांच्यासह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. आकाश अंबानी यांचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका आज सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ईशा अंबानींचा ग्रँड विवाह सोहळा पार पडला होता. त्यानंतर आता आकाश अंबानी यांचाही मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडणार आहे.\nVIDEO : स्वर्ग त्यापुढे फिका पडे, पहा ईशा अंबानीचा शाही लग्न सोहळा\nईशाच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात सगळ्या अंबानी कुटुंबीयांनी केला परफॉरमन्स\nVIDEO : ईशा अंबानीच्या लग्नासाठी सजलं अँटेलिया\nIsha-Anand wedding : नीता अंबानी यांची नृत्याच्या माध्यमातून कृष्णाला मानवंदना\nमुकेश अंबानींनी केली दुसऱ्या जिओ फोनची घोषणा\n'उत्तर प्रदेशातला प्रत्येक तरुण 'स्मार्ट' बनेल'\nधीरुभाईंच्या आठवणीने बिग बी झाले भावूक\n'देश पुढे चाललाय हे महत्त्वाचं'\nमुकेश अंबानी आणि कोकिलाबेन झाले भावुक\n...आणि लाँच झाला जिओ स्मार्ट फोन\n'डिसेंबरमध्ये सुरू होणार रिलायन्स जियो'\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस���ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T15:30:28Z", "digest": "sha1:KOXY2YW4S2NF5WA2UKQV5R4EFJQRJBXJ", "length": 14285, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात अमेरिका - विकिपीडिया", "raw_content": "\nयूनायटेड स्टेट्स ऑलिंपिक समिती\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाने आजवर १९८०चा अपवाद वगळता सर्व ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच आजवर अमेरिकेने ८ वेळा (४ उन्हाळी व ४ हिवाळी) ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले आहे.\n१.१ उन्हाळी स्पर्धांमधील पदके\n१.२ हिवाळी स्पर्धांमधील पदके\n१८९६ Athens ११ ७ २ २०\n१९०० Paris १९ १४ १४ ४७\n१९०४ St. Louis (यजमान) ७८ ८२ ७९ २३९\n१९०८ London २३ १२ १२ ४७\n१९१२ Stockholm २५ १९ १९ ६३\n१९२० Antwerp ४१ २७ २७ ९५\n१९२४ Paris ४५ २७ २७ ९९\n१९२८ Amsterdam २२ १८ १६ ५६\n१९३२ Los Angeles (यजमान) ४१ ३२ ३० १०३\n१९३६ Berlin २४ २० १२ ५६\n१९४८ London ३८ २७ १९ ८४\n१९५२ Helsinki ४० १९ १७ ७६\n१९६० Rome ३४ ५६ १६ ७१\n१९६४ Tokyo ३६ २६ २८ ९०\n१९६८ Mexico City ४५ २८ ३४ १०७\n१९७२ Munich ३३ ३१ ३० ९४\n१९७६ Montreal ३४ ३५ २५ ९४\n१९८४ Los Angeles (यजमान) ८३ ६१ ३० १७४\n१९८८ Seoul ३६ ३१ २७ ९४\n१९९२ Barcelona ३७ ३४ ३७ १०८\n१९९६ Atlanta (यजमान) ४४ ३२ २५ १०१\n२००० Sydney ३६ २४ ३१ ९१\n२००४ Athens ३६ ३९ २७ १०२\n२००८ Beijing ३६ ३८ ३६ ११०\n(यजमान) ६ ४ २ १२\n१९५२ Oslo ४ ६ १ ११\n(यजमान) ३ ४ ३ १०\n१९७२ Sapporo ३ २ ३ ८\n(यजमान) ६ ४ २ १२\n१९८८ Calgary २ १ ३ ६\n१९९८ Nagano ६ ३ ४ १३\n(यजमान) १० १३ ११ ३४\n२००६ Turin ९ ९ ७ २५\n२०१० Vancouver ९ १४ १३ ३७\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्ज��न्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामो‌आ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2019-08-25T15:20:34Z", "digest": "sha1:XUBUVIPJZCVBH2GSMOQSVZSVJB7X2Y65", "length": 15997, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरक्षणाचा निर्णय तात्काळ घ्या! | Dainik Prabhat", "raw_content": "\nआरक्षणाचा निर्णय तात्काळ घ्या\nकॉंग्रेस नेत्यांनी घेतली राज्यपाल व मागास आयोगाची भेट\nमुंबई – मराठा, मुस्लीम, धनगर व इतर समाजांच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात कॉंग्रेस आमदारांच्या भावना तीव्र आहेत. सरकारने जनतेच्या संयमाची अधिक परीक्षा पाहू नये. सध्याच्या इतर प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासह इतर आरक्षणासंदर्भातील निर्णय तातडीने जाहीर करा, अशी आक्रमक भूमिका कॉंग्रेसच्या बैठकीत घेण्यात आली.\nमराठा, मुस्लीम, धनगर व इतर समाजांच्या आरक्षणाबाबत विधीमंडळ कॉंग्रेस पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी दुपारी विधानभवनातील कॉंग्रेस विधीमंडळ पक्ष कार्यालयात सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे, नसीम खान, बसवराज पाटील मुरूमकर आदी नेते प्रामुख्याने उपस्थित होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया बैठकीमध्ये आरक्षणाच्या विविध मागण्यांच्या सद्यस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. याप्रसंगी आमदारांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. आरक्षणावरून संपूर्ण महाराष्ट्रात असंतोषाचा वणवा पेटला असताना ठोस निर्णय किंवा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात सरकार साफ अपयशी ठरल्याने मराठा समाजासह इतरही समाजांचा उद्रेक झाल्याचे अनेक आमदारांनी सांगितले. यासंदर्भात जनतेची बाजू मांडण्यासाठी राज्यपालांची तसेच राज्य मागासवर्�� आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.\nत्यानुसार दुपारी 4 वाजता कॉंग्रेस पक्षातील आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. याप्रसंगी शिष्टमंडळाने सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढाच राज्यपालांपुढे वाचला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वत्र आणि दररोज सुरू असलेल्या आंदोलनांची माहिती दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील कानडगाव येथील 27 वर्षीय काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली आणि प्रमोद पाटील यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्मत्याग केला. राज्यात अनेक बळी गेल्यानंतरही अद्याप या मुद्यावर सरकारचे धोरण उदासीनच असल्याचे त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.\nखासदार अशोक चव्हाण यांनी आरक्षणाबाबत राज्यातील भाजप आणि शिवसेनेची भूमिका संदिग्ध असून, त्यामुळेच मराठा, मुस्लीम, धनगर व इतर समाजांच्या आरक्षणाच्या मुद्यांवर ठोस निर्णय घेतले जात नाहीत. उलटपक्षी हे प्रश्न प्रलंबित राहावे, अशीच सरकारची मानसिकता असल्याचे स्पष्टपणे जाणवत असल्याचा ठपका ठेवला.\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी न्यायालयाच्या नावाखाली सरकार जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असल्याचा आरोप केला. तर नसीम खान यांनी न्यायालयाने वैध ठरवलेल्या मुस्लिमांच्या आरक्षणाची सरकारने अंमलबजावणी केलेली नसल्याकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यपालांनी हस्तक्षेप करावा आणि सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारने अधिक वेळकाढूपणा न करता तातडीने निर्णय जाहीर करावा, असे निर्देश त्यांनी द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान निरपराध आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यासंदर्भातही राज्यपालांना साकडे घालण्यात आले.\nत्यानंतर सायंकाळी 5 वाजता कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम.जी. गायकवाड यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल लवकरात लवकर सादर करण्याची विनंती केली.\nकाश्‍मीरमधील परिस्थिती भयावह आहे -गुलाम नबी आझाद\nराज्य सहकारी बॅंक : गैरव्यवहार चौकशीला वेग येणार\nकॉं���्रेस, तृणमुल कॉंग्रेसची जेटलींना श्रद्धांजली\n#व्हिडीओ : भाजपामुळेच पूरस्थिती; काँग्रेसचा पलटवार\nभाजपच्या सांगण्यावरून कारवाई होत नाही\n“मनसे’कडून ईडी चौकशीचा निषेध\nदेशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह\nसभागृहातील गोंधळामुळे विरोधकांचा संताप वाढला\nआमदार बदलले, खेडचे प्रश्‍न जुनेच\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/bcci-in-action-mode-rohit-sharma-may-replace-virat-kohli-as-captain-89860.html", "date_download": "2019-08-25T16:16:03Z", "digest": "sha1:YCHBU24AIC5RPS4Y7VSODMHDCNQAKJ4W", "length": 16759, "nlines": 179, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "वर्ल्डकप पराभवानंतर कोहलीचे पंख छाटण्याची तयारी, रोहित शर्मा नवा कर्णधार?", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्य��� बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nवर्ल्डकप पराभवानंतर कोहलीचे पंख छाटण्याची तयारी, रोहित शर्मा नवा कर्णधार\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : विश्वचषक 2019 मध्ये सेमीफायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या टीम इंडियामध्ये आता मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची विभागणी होण्याची चिन्हं आहेत. त्यानुसार विराट कोहलीच्या कर्णधारपदावर गदा येऊ शकते.\nमीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय आता दोन कर्णधार करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार रोहित शर्माकडे वन डे आणि टी 20 चं कर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं. तर विराट कोहलीकडे केवळ कसोटी संघाचं कर्णधारपद ठेवलं जाऊ शकतं. आयएएनएस वृत्तसंस्थेला बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी बोर्ड त्याबाबत विचार करणार आहे.\nबीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या मते, “रोहित शर्माकडे वन डे संघाचं कर्णधारपद सोपवण्याची योग्य वेळ आहे. पुढील विश्वचषकाच्या तयारीसाठी योजना बनवायला सुरुवात करायला हवी. त्यासाठी सध्याचे पर्याय नव्या पद्धतीने विचारात घ्यायला हवे. त्यानुसार रोहित शर्मा कर्णधारपदासाठी योग्य पर्याय आहे”\nदरम्यान विश्वचषकातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये मतभेद असल्याचा अफवाही पसरल्या. त्यामुळे आता प्रशासक समितीसोबत (COA) प्रशिक्षक रवी शास्त्री, विराट कोहली आणि निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांची बैठक होणार आहे. या बैठकीत हे सर्व मुद्दे चर्चिले जातील.\nबीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या मते, “तुम्हाला माहिती आहे की विनोद राय (COA प्रमुख) यांनी आधीच सांगितलं आहे की एक बैठक होईल, त्यामध्ये टीमच्या कामगिरीची समीक्षा होईल”.\nआयसीसीच्या विश्वचषक संघात विराट कोहलीलाही स्थान नाही, फक्त दोन भारतीय नावं\nविश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली कायम फ्लॉप\nप्रशिक्षकपदावरुन संजय बांगर यांची सुट्टी, माजी सलामीवीराला संधी\nरवींद्र जाडेजासह 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार\nRavi Shastri | रवी शास्त्री यांच्या समोरील 4 आव्हाने\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्रींची निवड\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सहा नावं शर्यतीत\nकोहलीने एकाच सामन्यात गांगुली आ���ि मियांदादाचा विक्रम मोडला, आता केवळ…\nLIVE : शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत\nदेवच आता भारतीय क्रिकेटचा तारणहार, द्रविडला BCCI च्या नोटिसीवरुन 'दादा'…\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावल���स, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/cwc-2019", "date_download": "2019-08-25T15:53:31Z", "digest": "sha1:N3P4BX6Z4Q74DAW7QIJKFBT5LQYM3RNN", "length": 16497, "nlines": 167, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "CWC 2019 Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमुलांनो खेळापासून दूर राहा, सुपर ओव्हर खेळलेला न्यूझीलंडचा फलंदाज भावूक\nन्यूझीलंडच्या खेळाडूंनाही अश्रू आवरता आले नाही. न्यूझीलंडसाठी सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे फक्त चौकार-षटकारांच्या नियमामुळे सामना गमवावा लागला. शिवाय ओव्हर थ्रोला दिलेल्या धावांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय.\n… म्हणून विश्वविजेता इंग्लंडच्या विजयानंतरही बेन स्टोक्सचे वडील नाराज\nइंग्लंडला विश्वचषक जिंकवून देण्यात अष्टपैलू खे��ाडू बेन स्टोक्सने सर्वात मोठी भूमिका निभावली. स्टोक्सच्या कामगिरीचं कौतुक तर सगळीकडेच होतंय. त्याच्य वडिलांनाही मुलाच्या कामगिरीचा अभिमान वोटतोय, पण ते इंग्लंडच्या विजयामुळे नाराज आहेत.\nधोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे’\nविश्वचषक 2019 चा अंतिम सामना आतापर्यंतच्या सर्वाधिक रोमांचक अंतिम सामन्यांपैकी एक ठरला. ह्रदयाचे ठोके बंद करणाऱ्या या सामन्यात नशीबने इंग्लंडची साथ दिल्याने न्यूझीलंडचा पराभव करत इंग्लंड विश्वविजेता ठरला.\nWorld Cup 2019 संपला, मात्र सचिन तेंडुलकरचा विक्रम कुणालाही मोडता आला नाही\nभारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला. मात्र, रोहित शर्मासह जगातील कोणत्याही खेळाडूला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडता आला नाही.\nENG vs NZ : सामना टाय आणि सुपर ओव्हरही टाय, मग इंग्लंडचा विजय कसा\nजेव्हा सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला, तेव्हा सर्वाधिक चौकार मारणारा विजयी या निकषावर निर्णय घेण्यात आला. आयसीसीच्या याच नियमामुळे टाय राहूनही इंग्लंडला विश्वविजेता होण्याचा मान मिळाला.\nENG vs NZ: बोल्टच्या ‘या’ पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं\nआयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ट्रेंट बोल्टच्या एका पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकावर नाव कोरण्याचं आणि जगज्जेतं होण्याचं स्वप्न भंगलं. सामन्यातील 49व्या षटकातील चौथा चेंडू न्यूझीलंडसाठी घातक ठरला.\nआयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्याचा थरार सुपर ओव्हरपर्यंत चालला. यात इंग्लंडने बाजी मारत इतिहास रचला. इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरण्यात यश आले आहे.\nVIDEO : बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करणाऱ्या आजीचा व्हिडीओ व्हायरल\nआज देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी बुमराहचा फॅन आहे. मग तो लहान मुलगा असो किंवा उतरत्या वयातील कुणी वृद्ध. ट्विटरवर सध्या अशाच एका आजीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. यामध्ये या आजी बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसत आहे.\nENG vs NZ Final Live : न्यूझीलंडचं इंग्लंडसमोर 242 धावांचं आव्हान\nएकदाही विजेतेपदावर नाव न कोरलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगत आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्सच���या मैदानात आजचा सामना होत आहे.\nभारतीय संघ इंग्लंडमध्ये अडकला, रोहित शर्मा एकटाच मुंबईत परतला\nसंपूर्ण भारतीय संघ इंग्लंडमध्ये अडकलेला असताना रोहित शर्मा मात्र मुंबईत परतला आहे. 13 जुलैला रोहित शर्मा टीम इंडियाशिवाय मुंबई विमानतळावर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगी होती.\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://prathamesh10dulkar.blogspot.com/2017/04/blog-post.html", "date_download": "2019-08-25T16:26:06Z", "digest": "sha1:J6M7PDDE6R7ALVMIQEHYMWHFBXDAIK3C", "length": 6803, "nlines": 52, "source_domain": "prathamesh10dulkar.blogspot.com", "title": "प्रथमेश तेंडुलकर : कुणी तूर घेता का रे तूर...", "raw_content": "\nकुणी तूर घेता का रे तूर...\nनटसम्राट नाटकात परीस्थीतीने गांजलेला आणि दैवाने साथ सोडलेला नट अगतीकतेने \"कुणी घर देता का रे घर\" असे विचारत फिरताना आपण पाहिलंय. तसच आधी आसमानी आणि आता सुल्तानी संकटाने ग्रासलेला आमचा शेतकरी \"कुणी तूर घेता का रे तूर...\" असा प्रश्न विचारतो आहे. निसर्ग कोपला की आसमानी संकट येते, ज्या संकटातून शेतकरी आधीच भरडला जात होता आणि आता निसर्गाने भरभरून दिलं तर आता सुल्तानी संकटात अडकला आहे.\nआपल्याला आठवत असेल तर पहा, गेल्याच वर्षी तूरीचे भाव गगनाला भीड़ले होते. बाजारातून तूर गायब झाली होती. काही व्यापारांनि साठेबाजी करून क्रूत्रिम तूट निर्माण केली होती. मग सरकारने छापे घालून साठे बाहेर काढले आणि काही प्रमाणात तूर आयात केली तेव्हा कुठे तूरीचे दर काहीसे नियंत्रणात आले. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना तूरीचे उत्पादन घेण्यास प्रोत्साहित केले होते. त्याच सोबत तूर आयात सुद्धा केली. पण ते करताना ह्या वर्षी तुरीच उत्पादन किती होईल ह्याचा अंदाज घेण्यात सरकारी यंत्रणा पूर्णपणे निरुपयोगी ठरली. त्���ाचाच परिणाम तूर खरेदीवर झालेला दिसतोय. गेल्यावर्षी साधारणतः ४४ लाख क्विन्टल तूरीच उत्पादन घेण्यात आल होत आणि ह्यावर्षी तेच उत्पादन साधारण २०० लाख क्विन्टल इतक झालं. म्हणजेच गेल्यावेळेपेक्षा ५ पट जास्त. आता इतक उत्पादन झालं म्हणून शेतकरी आनंदाने तूर विकायला गेला पण तूरीचे भाव गडगडले. ९०००रु चा भाव मिळेल ह्या आशेवर गेलेला शेतकऱ्यांच्या हाती ३५००रु ची कोय ठेवली व्यापार्याँनी. ज्यांच्याकडे साठवून ठेवायला जागा होती त्यानी नंतर भाव वाढेल म्हणून तूर साठवली पण ज्यांच्याकडे जागा नव्हती त्यांनी कवडिमोल भावाने विकली. सरकारने आधीच तूर आयात केलेली असल्याने सरकारकडे सुद्धा साठवायला जागा नाही. त्यामुळे नाफेडच्या बाजारात जरी भाव ५०५०रु असला तरी तूर विकली जात नाही आहे.\nह्यावर्षी तूरीच किंवा इतर पिकांच उत्पादन किती होईल आणि जास्त झालंच तर साठवण करण्याची क्षमता किती आहे ह्याचा अंदाज घेण्यात सरकारी यंत्रणा सपशेल कुचकामी ठरल्या आहेत. आणि त्याचा फटका आज तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. भाव मिळत नाही म्हणून शेतकरी जेव्हा आपल उभ पीक जाळतो तेव्हा सरकारच्या नावाने एक दिवस सूतकच पाळत असतो हे सरकारला कधी कळणार निसर्गाने भरभरून दान दिले असताना सरकारी सहाय्य शेतकऱ्यांना मिळाले तर हे प्रश्न नक्कीच सुटू शकतात. ते सोडवण्याची इच्छाशक्ती सरकार कडे नक्कीच आहे. पण ती प्रत्यक्षात येईल का निसर्गाने भरभरून दान दिले असताना सरकारी सहाय्य शेतकऱ्यांना मिळाले तर हे प्रश्न नक्कीच सुटू शकतात. ते सोडवण्याची इच्छाशक्ती सरकार कडे नक्कीच आहे. पण ती प्रत्यक्षात येईल का हा खरा प्रश्न आहे. नाहीतर हे शेतकऱ्यांसाठी तरी \"अच्छे दिन\" म्हणता येणार नाहीत.\nकुणी तूर घेता का रे तूर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2019-08-25T16:59:49Z", "digest": "sha1:OKNEKUWEHKH3VKQIBO5R3XVCFT2EIE2C", "length": 13489, "nlines": 125, "source_domain": "blog.madguy.co", "title": "पाकिस्तानला दिलेला 'सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र' दर्जा भारतने रद्द केला - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi State News पाकिस्तानला दिलेला ‘सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र’ दर्जा भारतने रद्द केला\nपाकिस्तानला दिलेला ‘सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र’ दर्जा भारतने रद्द केला\nजम्मू-काश्म���रमध्ये पुलवामा दहशतवादी हल्लाानंतर 15 फेब्रुवारी 2019 रोजी भारताने पाकिस्तानला दिलेला ‘सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र’ चा दर्जा रद्द केला. या हल्ल्यात 44 CRPF कर्मचा-यांचा मृत्यू झाला आणि बरेच जण जखमी झाले आहेत.\n• दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\n• बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध गंभीर कार्यवाही केली जाईल.\n• केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने या दहशतवादी हल्ल्यात साथ देणाऱ्या पाकिस्तानला अलिप्त करण्याचा सर्व प्रयत्न केला आहे.\n‘सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र’ दर्जा :\n• सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र दर्जा 1996 मध्ये WTOच्या टॅरिफ आणि ट्रेड (जीएटीटी) सामान्य करारानुसार निर्माण करण्यात आला होता.\n• आंतरराष्ट्रीय व्यापारात एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रास हा खास दर्जा देतो. याचा अर्थ असा आहे की ज्या देशाला हा दर्जा देण्यात आला आहे त्या देशाला “सर्वाधिक पसंतीचा देश” म्हणून सामान्यपणे समान व्यापार फायदे मिळणे आवश्यक आहे.\n• विश्व व्यापार संघटनेच्या कर्तव्यनुसार, WTOच्या सदस्य देशांना एकमेकांना हा दर्जा देणे आवश्यक होते.\n• भारत आणि पाकिस्तान दोघेही याचे सदस्य असून त्यांना एकमेकांना व इतर WTO सदस्यांना ‘सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र’ म्हणून आवडते व्यापार भागीदार म्हणून वागवावे लागेल.\n• भारताने पाकिस्तानसह सर्व सार्क देशांना हा दर्जा दिला. त्यानंतर, पाकिस्तान वगळता सर्व सार्क देशांनी देखील भारताला विशेष दर्जा दिला.\n• या दर्ज्यात देशांमध्ये समान व्यवहार होतात आणि अधिक स्थिर, अंदाजपत्रक, विश्वासार्ह आणि स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय व्यापार सुनिश्चित करते.\n• यामुळे व्यापारातील फायदे मुख्यतः कमी दर आणि उच्च आयात कोटा समाविष्ट करतात. हा दर्जा देणारा देश प्राप्तकर्ता देशाला इतर देशांच्या तुलनेत कमी वागवू शकत नाही.\n• 1996 मध्ये भारताने पाकिस्तानला MFN दर्जा दिला. दोन्ही देशांमध्ये औपचारिक द्विपक्षीय व्यापार करार नसला तरी 1998 मध्ये त्यांच्यात एक संयुक्त संवाद सुरू झाला.\n• WTOच्या नियमांनुसार भारत कोणत्याही वेळी पाकिस्तानक���ून MFN दर्जा मागे घेऊ शकेल. पाकिस्तानला दिलेल्या या दर्जाचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विचार केला गेला होता.\n• पाकिस्तानमध्ये भारतातील मुख्य निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये साखर, कापूस, मानव-निर्मित फिलामेंट्स, रसायने, कालीन, फर्निचर, ताजे फळे आणि भाज्या यांचा समावेश आहे तर आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये खनिज इंधन, मौल्यवान खडे आणि लाकडी हस्तशिल्प यांचा समावेश आहे.\n• पाकिस्तानला दिलेल्या MFN दर्जा भारतने मागे घेण्याचा पाकिस्तानच्या उद्योगावर तीव्र प्रभाव पडण्याची अपेक्षा आहे.\n• भारतीय निर्यात संघटना फेडरेशनच्या माहितीनुसार, भारत मुख्यत्वे पाकिस्तानी उद्योगांना मूलभूत रसायने आणि कापूस, जे त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक आहे अशा वस्तू निर्यात करतो.\n• म्हणूनच, जर भारताने या निर्यात थांबवल्या तर त्याचे पाकिस्तानच्या उद्योगावरील प्रतिकूल प्रभाव पडेल आणि त्यांची उत्पादन किंमत वाढेल.\nपुलवामा दहशतवादी हल्ला :\n• 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे एका जैश आत्मघाती बॉम्बरने 100 किलोग्रॅम (किलो) स्फोटक वाहनासोबत CRPF च्या बसशी अकस्मात केल्याने कमीतकमी 44 CRPF कर्मचारी ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.\n• दक्षिण कश्मीरमधील अवंतीपोरा मधील लट्टूमोड येथे श्रीनगर-जम्मू महामार्गवर 2,500 पेक्षा अधिक केंद्रीय रिझर्व पोलिस दल कर्मचारी 78 वाहनांत प्रवास करीत होते.\n• यात बरेच सीआरपीएफ कर्मचारी त्यांच्या सुट्ट्या संपवून परत ड्यूटीवर येत होते.\n• 2016 मध्ये उरी एअरबेसचा हल्ला झाल्यापासून हा हल्ला भारतच्या सशस्त्र दलावरील सर्वात घातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक आहे.\n• पाकिस्तानस्थित जयश-ए-मोहम्मद दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि आत्मघाती बॉम्बरची ओळख आदिल अहमद म्हणून करण्यात आली आहे.\n• शक्तिशाली स्फोटाने बस त्याच जागी ढीग बनून त्यातील सर्व जवानांचा मृत्यू झाला.\nश्रीनगर आणि जम्मूच्या महापौरांना ‘राज्यमंत्री’ चा दर्जा देण्यात आला\nबिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे दुखद निधन\nलडाखमध्ये आदि महोत्सवाची सुरूवात\nराष्ट्रपति ने असम के डायन विरोधी कानून को मंजूरी दी\nमराठा आरक्षण – मराठा आरक्षणावर आज हायकोर्टात अंतिम निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/lok-sabha-elections-2019-raj-tahckeray-slams-narendra-modi-over-rajiv-gandhi-controversy-as-370180.html", "date_download": "2019-08-25T16:28:31Z", "digest": "sha1:XQ2MFE3WE4PYOH6UUXIOY5NIJSF3326L", "length": 16644, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यानंतर PM मोदींवर भडकले राज ठाकरे, म्हणाले..., Lok Sabha elections 2019 raj tahckeray slams narendra modi over rajiv gandhi controversy as | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यानंतर PM मोदींवर भडकले राज ठाकरे, म्हणाले...\nIND vs WI, 1st Test, Day 4 : अखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nराजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यानंतर PM मोदींवर भडकले राज ठाकरे, म्हणाले...\nराजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही,' असं म्हणत राज यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.\nमुंबई, 5 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्याची सध्या मोठी चर्चा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याच मुद्द्यावरून नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. 'राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही,' असं म्हणत राज यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.\n'आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही,' अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरे यांनी लिहली आहे.\nकाय म्हणाले होते नरेंद्र मोदी\n\"तुमच्या वडिलांच्या पाठिराख्यांनी त्यांची 'मिस्टर क्लिन' अशी प्रतिमा तयार केली. पण 'भ्रष्टाचारी नंबर 1' अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला,\" असा टोला राहुल गांधी यांना लगावत मोदींनी दिवंगत राजीव गांधींवर टीका केली होती.\n'मोदीजी, लढाई आता संपली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्या स्वत:बद्दल असलेली मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुम्ही वाचू शकणार नाही. माझ्या��डून तुम्हाला खूप सारं प्रेम आणि मिठी,' असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.\nराहुल गांधी यांच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कारण पंतप्रधान मोदी यांनी राहुल यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आक्रमक टीका केली असताना राहुल यांनी मात्र प्रेम आणि मिठी याने उत्तर दिलं आहे.\nVIDEO : माझा काँग्रेस प्रवेश ही फक्त अफवा, आनंदराज आंबेडकरांचा मोठा खुलासा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nअखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार\nVIDEO: जानकर माझ्या भावासारखे आहेत, त्यांना खूप शुभेच्छा - संजय दत्त\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/teacher-movement/", "date_download": "2019-08-25T16:27:25Z", "digest": "sha1:VWAP6ERIRW57ETVQSHVUXTZ7NR3FW6QQ", "length": 4955, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Teacher Movement- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसिंहगड संस्थेनं पगार थकवले म्हणून शिक्षकांचं धरणं आंदोलन\nल्या १४ महिन्यांपासून फक्त ४० टक्के पगार होतो पण गेल्या दोन महिन्यात तोही मिळाला नाही अशी तक्रार या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. पगार न मिळाल्यामुळे ५ हजार प्राध्यापक आंदोलनवर बसले आहेत.\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\n7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट\nअ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाही तर या आमदाराने केला शिवसेनेत प्रवेश\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T16:06:29Z", "digest": "sha1:ZVVP7LA4C7Q2F5RGAN4W3U7LTHSZXO6L", "length": 9812, "nlines": 239, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डायनोसॉर - विकिपीडिया", "raw_content": "\nडायनोसॉर हे इतिहासपूर्व काळातील पृथ्वीवरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे १६ कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. ९,००० पेक्षा अधिक अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनोसॉरपैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता होती; काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी; काही द्वीपादी होते तर काही चतुष्पाद. साधारणपणे अवाढव्य आकारासाठी विख्यात असणाऱ्या डायनोसॉरपैकी मानवी आकाराचे देखील अनेक प्राणी होते.\nसुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी घडलेल्या एका मोठ्या विनाशचक्रा दरम्यान डायनोसॉरचा अस्त झाला.\nहिंदी महासागरात आफ्रिका खंडाच्या पूर्वकिनाऱ्याच्या लगत असलेल्या मादागास्कर या प्रचंड बेटवजा देशांमध्ये आढळलेल्या डायनॉसॉरसच्या पायांच्या अवशेषावरून, डायनॉसॉरस मांसाहारी होते या कल्पनेला पुष्टी मिळाली आहे.\nसुमारे साठ ते पासष्ट लक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर वावरणाऱ्या डायनॉसॉरसना ‘बालाऊर बोंडॉक’ शास्त्रीय संज्ञेने ओळखण्यात येते. पाय उचलून पावला मार्फत जोरदार प्रहार करण्याच्या क्षमता या जीवांमध्ये होती. डाव्या, उजव्या पावलांच्या कडेला वक्राकार नख्या असल्याने भक्ष्याला रक्तबंबाळ करून खाणे शक्य होते.\nबालाऊर बोंडॉक या प्रकारच्या डायनोसॉरचे अवशेष उत्तर कॅनडा, रोमेनिया, ऑस्ट्रिया या देशांमध्येही सापडले आहेत. त्यामुळे त्यांचा वावर शीत कटिबंधातील प्रदेशात होता असे मानले जाते. भक्ष्यांची संख्या कमी कमी होत राहिल्याने उपासमार, शिकार करण्यासाठी प्रचंड भटकंती इत्यादी कारणांमुळे डायनोसॉर पृथ्वीवरून सुमारे तीस दशलक्ष वर्षांपूर्वी नामशेष झाले असावेत असे मानणारे काही विचार प्रवाह आहेत.\nआशिया, आफ्रिका युरोप व उत्तर अमेरिका खंडात सापडलेले जीवाश्म, अंडी, सांगाडे आणि इतरही माहिती यांचे आधारे इतिहासाचे दर्शन होते.\nDinoDatabase.com | तपशीलवार माहिती\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २०१७ रोजी १०:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-08-25T15:26:03Z", "digest": "sha1:PNPGUWYPRMODD2QFKYP5BZATQVCAJOCI", "length": 10838, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईत तरुणावर फेरीवाल्यांचा चाकूहल्ला | Dainik Prabhat", "raw_content": "\nमुंबईत तरुणावर फेरीवाल्यांचा चाकूहल्ला\nमुंबई: घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ फेरीवाल्या विक्रेत्यांनी एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करत लुटल्याचा धक्‍कादायक प्रकार घडला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. पहाटे पाच वाजता घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.\nघाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या खोत लेनमध्ये अंधाराचा फायदा घेत दोघांनी लुटण्याच्या उद्देशाने तरुणावर चाकू हल्ला केला. यामध्ये सागर सुरेश हिवरकर गंभीर जखमी झाला. हल्लेखोर आरोपी सलमान ताहीर शहा आणि समीर खलील अहमद सिद्धीकी हे दोघे याच खोत लेनमध्ये टोमॅटो विक्री करतात.\nसागर शनिवारी सकाळी कामावर जायला चालत निघाला होता. आरोपींनी त्याला लुटण्याच्या उद्देशाने अडवले. त्याची बॅग, मोबाईल आणि पाकीट हिसकावून घेतले. मात्र त्याने विरोध करताच त्याच्या पोट आणि हातावर चाकूने वार केले.\nरक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. इतकंच काय पण जखमी सागरला सागर बोनान्झा इमारतीच्या सुरक्षारक्षकाने “इधर मत गिर भाई बिल्डिंगके बाहर जा” म्हणत इमारतीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सध्या सागरवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nअमोल कोल्हेनी केला फेटा न बांधण्याचा निर्धार\nसोलापुरात खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यातील गाड्या���वर पोलिसांची कारवाई\nमहावितरणला उच्च न्यायालयाचा झटका\nअभिनेत्याकडून अल्पवयीन तरुणीचा विनयभंग\nखडसेंच्या मंत्रिमंडळातील स्थानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर\nभगव्या झेंड्याच्या घोषणेवरून तावडेंचा पवारांना टोला\nमुख्यमंत्र्यांच्या सभेत खडसेंना भाषणाची संधी नाही\nभिवंडीत चार मजली इमारत कोसळली\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/indian-army-builts-maitri-bridge-with-villagers/", "date_download": "2019-08-25T15:26:37Z", "digest": "sha1:KUCQE2GGL3AGZHUEPHKDK5ZRBUKHGUSA", "length": 14158, "nlines": 87, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतीय सैन्याने स्थानिकांना सोबत घेत, अवघ्या ४० दिवसात एक असाध्य काम सहज करून दाखवलंय", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय सैन्याने स्थानिकांना सोबत घेत, अवघ्या ४० दिवसात एक असाध्य काम सहज करून दाखवलंय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nभारतीय सैन्य दलाने आजवर अनेकदा अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. युद्धाच्या काळात असो अथवा शांततेचा काळ भारतीय सैन्य सदैव दक्ष राहिले असून शत्रू सैन्याची सक्षमपणे मुकाबला करत आहे. मात्र त्यांची कामगिरी एवढ्यापुरतीच मर्यादित नाही.\nरणभूमीवर लढत असताना स्थानिक प्रश्न देखील सोडवण्याचे कसब त्यांनी प्राप्त केले आहे.\nत्याचे दाखले देखील वेळोवेळी जनसामान्यांपर्यंत येतच असतात. अशीच सैन्यदलाला साजेशी कामगिरी फायर अँड फ्यूरी या रेजिमेंटने बजावली आहे.\nयावेळेस भारतीय सैन्य आणि स्थानिकांच्या मदतीने एक पूल उभा राहिला आहे. अवघ्या ४० दिवसात भारतीय सैन्याचे फायर अँड फ्यूरी रेजिमेंटच्या अभियंत्यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.\nसिंधू नदीवर २६० फूट लांब “केबल सस्पेन्शन पूल” तयार करण्यात आला. हा लोखंडी पूल आहे.\nजम्मू-काश्मीरमधील लेह हा भाग तसा नेहमी चर्चेत राहणारा आहे. मात्र याठिकाणी अनेक गावे दुर्गम ठिकाणी असून तिथे पोहोचणे सहज शक्य नसते.\nअशा वेळेस पायाभूत सुविधांची जाणवणारी उणीव लोकांच्या प्रगतीला मारक ठरत असते. यापैकीच समस्या असणाऱ्या चोगलमसर, स्टोक आणि चुछोत ही गावे मुख्य भागाशी जोडली न गेल्याने तेथील स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.\nत्यांना एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी बराच मोठा वळसा घालून जावे लागत असे. त्यामुळे अकारण होणारी पायपीट आणि बाजारपेठेच्या मुख्य गावापासून असलेले तुटलेपण यामुळे तेथील जनता त्रस्त होती.\nहे पाहून स्थानिक प्रशासनाने भारतीय सैन्याला याठिकाणी वाहणाऱ्या सिंधू नदीवर पूल बांधण्याचा आग्रह केला होता.\nया उपक्रमाला सैन्याने देखील सकारात्मक प्रतिसाद देत पूल बांधण्याचे ठरवले. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४० दिवसात हा पूल बांधून तयार झाला आहे.\nइतक्या कमी दिवसांत “सस्पेन्शन ब्रिज” निर्मिती करणे हा एक विक्रमच आहे. फायर अँड फ्यूरी या रेजिमेंटचे “साहस आणि योग्यता” हे बोधवाक्य या विक्रमी वेळेत पूर्ण केलेल्या कामामुळे किती समर्पक आहे हे लक्षात येते.\nअजून एक महत्वाची बाब म्हणजे या पुलाचे उद्घाटन चोगलमसर या गावातील रहिवासी ८९ वर्षीय निवृत्त सैनिक असलेले नायक फुंचोक आंगदस यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी झालेल्या छोटेखानी उद्घाटन ��मारंभासाठी १९४७ पासून कारगिल युद्धापर्यंत लढलेल्या माजी सैनिकांना आमंत्रण देण्यात आले होते.\nयाप्रसंगी फायर अँड फ्यूरी टीमचे कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी, लेहच्या उपायुक्त अवनी लावासा तसेच भारतीय सैन्यातील ज्येष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकारगिल युद्धाला आता वीस वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधत या पुलाची बांधणी करण्यात आली आहे.\nसिंधू नदीवर बनवण्यात आलेला हा पूल म्हणजे आतापर्यंतचा सर्वात मोठा सस्पेन्शन ब्रिज आहे. या पुलाला ”मैत्री ब्रिज” असे नाव देण्यात आले आहे.\n१ एप्रिल रोजी या पुलाचे उद्घाटन झाले असून सर्वसामान्य जनतेसाठी हा पूल खुला करण्यात आला आहे. यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनातील त्रास कमी होणार आहे. सामान्य लोकांनी यावेळी भारतीय सैन्याचे विशेष आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.\nलेह – लडाख या भागात अनेक विकास कामे सध्या सुरू आहेत. प्रशासकीय विभाग सुरू करण्यापासून ते हिमाचल प्रदेश पासून कारगिल मार्गे लेह-लडाख पर्यंत जाणारा “ऑल वेदर रोड” ची निर्मिती आणि झोजिला बोगदा याची बांधणी देखील सुरू आहे.\nहा आशियातील सर्वात मोठा बोगदा असेल. ही सर्व विकास कामे तेथील जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपयुक्त ठरतील.\nएकंदरीत भारतीय सैन्य विविध आघाड्यांवर किती सक्षम आहे याची प्रचिती या उदाहरणातून दिसून येते. हा मैत्री पूल त्याचेच द्योतक आहे. संघर्षाची परिस्थिती असेल अथवा एखादे रचनात्मक काम भारतीय सैन्याने आपली भूमिका शिताफीने निभावलेली दिसून येते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← “ये सर्कस है..” भारतात सर्कस उद्योगाला जन्म देणाऱ्या एका अवलियाची कथा\n‘मनसे’च्या गुंडांना लोकशाही, कायदा वगैरे गोष्टी काय असतात हे कळतं की नाही\nअंगावर हजार जखमा झेलूनही शत्रूला संपवण्यासाठी लढत राहणाऱ्या एका सैनिकाची थरारक कथा\nभारतीय सैनिकांच्या या शौर्यासाठी आणि बलिदानासाठी पात्र ठरण्याची जबाबदारी आपल्यावर आहे…\nआर्मी युनिफॉर्मबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या काही गोष्टी\nMay 4, 2017 इनमराठी टीम 0\nआपली भूमिका पडद्यावर खरी वाटावी याकरिता तुमच्या आवडत्या स्टार्सनी स्वतःवर केले अनेक एक्सपेरिमेंट\nवयाच्या अवघ्या चौदाव���या वर्षी या क्रांतिकारक महिलेने इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या होत्या.\nभारत-इस्रायल संबंधांचा, आपल्याला सांगितला नं जाणारा, महत्वपूर्ण इतिहास\nएक मध्यमवर्गीय मराठी माणूस, भारत-नॉर्थ कोरिया संबंध दृढ करण्यासाठी भारताने पाठवलेला शिलेदार\nधमक्यांना भीक नं घालता घरावर तिरंगा फडकावणारी काश्मिरी मुलगी\nअविश्वास प्रस्ताव म्हणजे काय संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो\nइन्शुरन्स कंपन्यांकडून होऊ शकणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या\nपुरलेले ‘पीनट बटर’ आणि हिऱ्याची शेती : हिरा बनवण्याच्या अफलातून पद्धती\nमोदींचा आवडता “मित्रो” – हळूहळू काळाच्या पडद्या आड जातोय\nमहादेव वाघाचं कातडं का परिधान करतात शिवपुराणातील एक रोचक कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/kill-chinese-products-by-making-better-products-than-them/", "date_download": "2019-08-25T15:43:47Z", "digest": "sha1:VKZPC6C7ZPVCSZHLEUVMYLLLWCKATSYI", "length": 14864, "nlines": 164, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "चीनी प्रॉडक्टला संपवा त्याच्यापेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeअर्थ-वाणिज्यचीनी प्रॉडक्टला संपवा त्याच्यापेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून\nचीनी प्रॉडक्टला संपवा त्याच्यापेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून\nOctober 21, 2016 विनोद सुर्वे अर्थ-वाणिज्य, उद्योग / व्यापार\nकोणी लिहिले माहीत नाही… फाॅरवर्ड करत आहे…\nतर मुद्दलात राडा कसा आहे ते सांगतो.\nतुम्हाला पी सी बी माहित आहे का नाही नाही, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाही. मी म्हणतो ते प्रिंटेड सर्किट बोर्ड. तर पीसीबी हा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचा जीव कि प्राण असतो. म्हणजे डोअर बेल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, मायक्रोव्हेव या प्रत्येक घरगुती उपकरणात पीसीबी वापरतात. बरं तुमची बाईक असेल, कार असेल किंवा तुमचं विमान असेल तर या प्रत्येक वाहनात पीसीबी चं अनन्यसाधारण महत्व आहे. कोणत्याही मशिन्स, मेडिकल इक्विपमेंट यात पीसीबी असतातच. हे पीसीबी सिंगल लेयर आणि मल्टि लेयर अशा दोन प्रकारात येतात. मल्टी लेयर पीसीबी मुळे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची साईज लहान होत चालली आहे.\nभारतात जितके इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं बनतात त्याला जे पीसीबी लागतात, त्याच्या फक्त २४% भारतात बनतात. आणि ७४% पीसीबी हे चीन मधून इम्पोर्ट होतात. आणि खरी गंमत पुढे आहे मित्रांनो. हे जे पीसीबी भारतात बनतात त्याचं शंभर टक्के रॉ मटेरियल हे चीन मधून इम्पोर्ट होतं. आणि नुसतं भारताला च नाही तर जगाला चीन हे रॉ मटेरियल सप्लाय करतं. अख्ख्या भारताचं पीसीबी चं प्रोडक्शन जितकं आहे तितकं चीन मध्ये एक कंपनी करते आणि अशा किमान १५ कंपन्या आहेत.\nअजून एक छोटा हिशोब सांगतो. ह्या पीसीबी इंडस्ट्री मध्ये स्पिन्डल लागतात. माझ्या अंदाजाने भारतात ५००० स्पिन्डल वापरले जात आहेत. चीन मध्ये एका छताखाली २००० स्पिन्डल असलेल्या किमान १० कंपन्या मला माहित आहेत.\nकळतं का चीन कुठपर्यंत तुमच्या घरात घुसलं आहे ते. राष्ट्रभक्तीच्या वल्गना करताना जरा थोडा अभ्यास करा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा. नाहीतर आपलं उचललं बोट, अन दाबला की बोर्ड. केलं फॉरवर्ड. आणि हे तर मी तुम्हाला पीसीबी चं सांगितलं. अजून दोन उद्योगाबद्दल अशीच माहिती देऊ शकतो. अहो आपल्या इथे २०० किमी प्रति तास ही रेल्वे करण्याचा विचार आज आहे ना तिथे चीन मध्ये ३५० किमी प्रतितास इतक्या वेगाने रेल्वे पळत आहेत.\nत्यामुळे मनगटात दम असेल ना तर हे पीसीबी सारखे प्रॉडक्टस भारतात चीन पेक्षा कमी भावात बनवून दाखवा. अन हे शक्य आहे. आज भारताचा लेबर चीन पेक्षा अर्ध्या भावात मिळतो. पण त्याला जोड लागते ती सामाजिक इच्छाशक्ती ची. ती नाही म्हणून हे असले बहिष्कार वगैरे पळपुटे आवाहन करावे लागतात.\nआपल्या कडे कामगार, इंजिनीअर,कंपनीचे मालक सर्वच राजकारण, धर्म यावर चर्चा करण्यात गुंतलेले. चीन मध्ये मी जातो बर्‍याच वेळा पण तिथे मी पहिले की ड्युटीवर असलेला व्यक्ती एकमेकांना बोलायचे सोडा एकमेकांकडे पहात सुद्धा नाहीत.\nबाबा रामदेव परवडला. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून लिव्हर आणि पी अँड जी च्या उरात धडकी भरवली त्याने. एखाद्या प्रॉडक्टला संपवायचं असेल तर त्याच्या पेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून संपवता येतं, बहिष्काराने नाही.\nतेव्हा असले मेसेजेस फॉरवर्ड करून स्वतः चे हसे नका करून ��ेऊ. चीनच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्या ऐवजी, प्राचीन अन अर्वाचीन भारताच्या इतिहासाचा वृथा अभिमान सोडा.\nभारताला सर्व स्तरांवर सक्षम कस बनवता येईल ह्यावर विचार करा ….\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/book/", "date_download": "2019-08-25T15:39:22Z", "digest": "sha1:U5OL5UBNCW42HEYX7NMLAOQWT6ZHZ63J", "length": 7218, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Book- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nविराटला 'हे' पुस्तक वाचण्याचा सल्ला कोणी दिला सोशल मीडियावर रंगली चर्चा\nविंडीजविरुद्धच्या कसोटीवेळी भारताचा कर्णधार विराट कोहली ड्रेसिंग रुमच्या बाल्कनीत पुस्तक वाचत बसलेला फोटो व्हायरल झाला आहे.\nबॉलिवूडच्या 'या' चॉकलेट हिरोनं बालपणाच्या मैत्रिणीशी गुपचूप केला साखरपुडा\nजे. ओमप्रकाश यांच्या सिनेमांमध्ये A अक्षराचं होतं 'हे' रहस्य\nअभिनेता हृतिक रोशनचे आजोबा जे. ओमप्रकाश यांचं निधन\nArticle 370 ने भडकल्या पाकिस्तानी अभिनेत्री, म्हणाल्या- ‘स्वर्ग जळतोय आणि आपण..'\nWimbledon: ग्रास कोर्टच्या राजा अंतिम फेरीत; फेडरर भिडणार जोकोव्हिचविरुद्ध\nहाफीज स���दला पाकिस्तानमध्ये अटक, सरकारनं दिलं हे कारण\nहाफीज सईदला पाकिस्तानमध्ये अटक, सरकारनं दिलं हे कारण\nSBI च्या डेबिट कार्डानं बुक करा विमानाचं तिकीट, मिळवा 'इतका' डिस्काउंट\nSBI च्या डेबिट कार्डानं बुक करा विमानाचं तिकीट, मिळवा 'इतका' डिस्काउंट\nबोटीवर प्रियांकाने निक जोनसला सर्वांसमोर केलं KISS, PHOTO VIRAL\nबोटीवर प्रियांकाने निक जोनसला सर्वांसमोर केलं KISS, PHOTO VIRAL\nप्रियांका चोप्राच्या 'या' जंपसूटची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क \nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AF/", "date_download": "2019-08-25T15:25:04Z", "digest": "sha1:OHSMWAMIOGPH75UMR6VU3S7MDJQNMOPU", "length": 12222, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी | Dainik Prabhat", "raw_content": "\nगुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी\nपिंपळे गुरव – गुरुपौर्णिमेनिमित्त सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी परिसरातील विविध देवतांच्या मंदिरांमध्ये तसेच शाळांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये होमहवन, भजन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.\nआषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. ज्ञान देणाऱ्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्‍त करावयाची हा दिवस असल्याने प्रत्येक शिष्य या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच गुरुपौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व देखील आहे. यामुळे गुरु दत्तात्रेय, स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यांच्या मंद��रांमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याची तयारी ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.\nगुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून फुलांची सजावट व मंडप उभारणी करण्यात आली आहे. कासारवाडी येथील श्री दत्त सेवा कुंज आश्रमामध्ये आकर्षक रोषणाई व रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली असुन येथे पहाटे “श्री’ महाअभिषेक घालण्यात येणार आहे. तसेच सकाळी हभप सुप्रिया साठे यांचे कीर्तन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजन,हरिपाठाचे आयोजित करण्यात आले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनवी सांगवीत साई गीतांचा कार्यक्रम\nनवी सांगवी येथील साई चौकातील साई मंदीर येथे ओम साई ट्रस्ट व नगरसेवक नवनाथ जगताप मित्रपरिवारातर्फे भाविकांसाठी मंडप उभारणी करून दर्शनरांगेची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी पहाटे श्री साईंची काकड आरती ,सकाळी होमहवन होईल.दुपारी महाप्रसादाचे वाटप तसेच सायंकाळी महाआरती व साई गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nजुनी सांगवीत अखंड पारायण\nसांगवी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात सेवा न्यासातर्फे पहाटे अभिषेक,होमहवन ,डॉ. गजानन खासनीस प्रस्तुत श्री गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंदिर समितीतर्फे 2 ऑगस्टला नृसिंह शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. पिंपळे गुरव येथील गुरुदत्त नगर येथे श्री गुरुदत्त सेवा प्रतिष्ठानतर्फे गुरु दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून या ठिकाणी सायंकाळी नगरसेवक शशिकांत कदम, माजी नगरसेवक शंकर जगताप, स्वीकृत सदस्य महेश जगताप आदींच्या हस्ते महाआरती होणार आहे.\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2019-08-25T16:11:25Z", "digest": "sha1:ENMJFD2SBN5PKRAKGLXYMCEIYJA2HZ6J", "length": 12316, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“गुरुविण कोण दाखविल वाट?’…(प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष) | Dainik Prabhat", "raw_content": "\n“गुरुविण कोण दाखविल वाट’…(प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)\nगुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु:, गुरुर्देवो महेश्‍वर:\nगुरुर्साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: \nवरील श्‍लोकापासून आपणास गुरुमहतीचा बोध होतो. आपल्या भारतीय संस्कृतीत मात- पित्या इतकेच आपण गुरुला मानतो. म्हणूनच मातृदेवोभव, पितृदेवोभव व आचार्य देवोभव असेही म्हणतात.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nप्रत्येक माणसाचा पहिला गुरु आई असते. आई नंतर प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आपणास गुरुकडून मिळते. आपली गुरुवर श्रद्धा असते. संकटकाळी गुरुंचे मनापासून स्मरण केले तर गुरु आपणास संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे गुरु हे माध्यम आहे म्हणून गुरुंकडे भौतिक सुख न मागता आत्मोन्नती, परमात्मभेटीची मागणी करावी. शिष्याच्या मनात अस्वस्थता असेल तर त्याची जाणीव गुरुंना होत असते.\nलहान रोपटे खतपाणी घालून काळजीपूर्वक नीट सांभाळले तर ते मोठे झाल्यावर अनेकांना सा���ली देते, आश्रय देते, फळे, फुले देते. तसेच लहान मुलांवर गुरुकडून चांगले संस्कार झाले तर तो उत्तम नागरिक तयार होईल. गुरु चमत्कार करीत नाहीत तर योगसाधना, तपस्या, ज्ञानार्जन यामुळे ते वंदनिय होतात.\nदेव आणि संत यांनीही गुरु केले होते. संत रामदासांनी प्रत्यक्ष रामालाच गुरु मानले होते. परमात्मा परमेश्वर प्रत्यक्ष श्रीकृष्ण व श्रीराम यांनीही गुरुगृही जाऊन ज्ञानार्जन केले होते तर छोटीसी मुक्ताई हिला नामदेवांनी गुरु मानले होते. वारकरी सांप्रदायात तर श्रेष्ठ-कनिष्ठ, श्रीमंत-गरिब, लहान-थोर हा भेद मानत नाहीत. म्हणून तर पंढरीचा वारकरी एकमेकांना भेटल्यावर एकमेकांच्या पाया पडतात.\nसध्याच्या काळात गुरुची अत्यंत गरज आहे. कारण भौतिक गोष्टीसाठी माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. त्यासाठी सु-विचार, सुसंस्कार यांची गरज आहे आणि हे सर्व आपणास गुरुकडूनच मिळतील म्हणून आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला म्हणावेसे वाटते- “गुरुविण कोण दाखविल वाट\n– श्रीमती मालती माधव कुलकर्णी\nनववर्षाची चाहूल (प्रभात open house)\nहरवलेली पाखरे येतील का\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा \nभारताला ‘परफेक्ट’ करण्यासाठी मानसिकताच बदलायला हवी…(प्रभात open house)\nभारताला परफेक्ट बनवण्याची जबाबदारी तरुणांची (प्रभात open house)\nदेश अभिमान हाच धर्म..\n“जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते मजला हवे” (प्रभात..open house)\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nगुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर जायकवाडी धरण परिसरात हाय अलर्ट\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s187542", "date_download": "2019-08-25T15:45:01Z", "digest": "sha1:IBOLMSWIVA2S3EJPPVFYAPWR5WJ3CX6Y", "length": 9358, "nlines": 219, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "सुंदर मुलगी आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली प्रेम / रोमान्स\nसुंदर मुलगी आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Nokia202\nकेट बेकिन्सेल अंडरवर्ल्ड ब मध्ये\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी सुंदर मुलगी अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nmk-mahatribal-recruitment-2018/", "date_download": "2019-08-25T15:48:37Z", "digest": "sha1:X4LRHWJVIXMP2GRPHAXJQPWLYFC3XULK", "length": 4999, "nlines": 48, "source_domain": "nmk.co.in", "title": "NMK - महाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल मध्ये विविध पदांच्या एकूण १६१ जागा - nmk.co.in", "raw_content": "\nमहाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल मध्ये विविध पदांच्या एकूण १६१ जागा\nमहाराष्ट्र आदिवासी पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळांच्या आस्थापनेवरील शिक्षक आणि शिक्षेकेतर पदाच्या एकूण १६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१८ आहे.\nप्राचार्य पदाच्या एकूण ५ जागा\nशैक्षणिक पात्रता – एम.ए./ एम.एस्सी सह बी.एड. आणि २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.\nपदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) पदाच्या एकूण ३२ जागा\nशैक्षणिक पात्रता – एम.एस्सी.बी.एड./ एम.ए.बी.एड./ MSCIT आणि CTET/ CET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nप्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) पदाच्या ६६ जागा\nशैक्षणिक पात्रता – एम.एस्सी.बी.एड./ बी.एस्सी./ MSCIT आणि CTET/ CET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nक्रीडा शिक्षक (सह विषय शिक्षक) पदाच्या ९ जागा\nशैक्षणिक पात्रता – बीए/ बी.एस्सी./ बी.पी.एड. आणि MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nअधीक्षक (पुरुष/ महिला) पदाच्या २३ जागा\nशैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी/ एम.एस.डब्ल्यू आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nकनिष्ठ लिपिक (संगणक चालक) पदाच्या १३ जागा\nशैक्षणिक पात्रता – बीए/ बी.कॉम./ बी.एस्सी. सह इंग्रजी टायपिंग ४० (श.प्र.मि.) व मराठी ३० (श.प्र.मि.) व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nप्रयोगशाळा सेवक पदाच्या एकूण १३ जागा\nशैक्षणिक पात्रता – विज्ञ���न शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे विषयक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ आक्टोंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही\nपरीक्षा फीस – केवळ २०/- रुपये आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/pune/raddar-are-ready-for-artificial-rain-we-are-waiting-for-clouds-says-agricultural-minister-anil-bonde-91206.html", "date_download": "2019-08-25T16:20:29Z", "digest": "sha1:UOUFWU5FOJESMAG7FTNNMTWU7FMAFU66", "length": 18513, "nlines": 174, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कृत्रिम पावसासाठी रडार सज्ज, फक्त ढगांची प्रतिक्षा: कृषीमंत्री अनिल बोंडे", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nकृत्रिम पावसासाठी रडार सज्ज, फक्त ढगांची प्रतिक्षा: कृषीमंत्री अनिल बोंडे\nसागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे : पावसाळा सुरु होऊनही राज्यात दुष्काळाची स्थिती ‘जैसे थी’ असल्याचं चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनं कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप राज्यात कोठेही कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरु झालेले नाहीत. कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी रडार सज्ज असून फक्त ढगांची वाट पाहात असल्याचं सांगितलं. तसंच या पावसाची सुरुवात मराठवाड्यातून करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.\nकृत्रिम पावसाच्या या प्रयोगासाठी 31 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर केल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग 31 जुलैला मराठवाड्यात होणार आहे. यावेळी बोलताना बोंडे यांनी दरवर्षी या परिस्थितीवर उपाय योजना करण्यापेक्षा एकदाच उपाय शोधणार असल्याचेही म्हटले. कृषीमंत्री बोंडे यांनी हवामान खात्याला बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत इतर देशातील तज्ज्ञांनाही बोलावले जाणार आहे.\nदरम्यान, दुष्काळावर उपाय म्हणून राज्य सरकार कृत्रिम पावसाचे प्रयोग करणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्���ी चंद्रकांत पाटील यांनी केली होती. कृत्रिम पावसाचे हे प्रयोग जास्तीत जास्त मराठवाड्यात करण्यात येतील, असेही पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते. चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “शेतकऱ्यांना हवामानाविषयी सर्व माहिती दिली जात आहे. याआधी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कृत्रिम पाऊसाचे प्रयोग करण्यात आले होते. त्या प्रयोगाचा आपल्याला फायदाही झाला होता. त्यामुळे कृत्रिम पावसाचे प्रयोग पुन्हा करण्यात येतील. मराठवाड्यात हा प्रयोग अधिकाधिक केला जाईल. यासाठी साधारण 30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा पाऊस धरण परिसरात पाडण्यासाठी प्रयत्न केले जातील. या कृत्रिम पावसासाठी निविदाही मागवल्या आहेत.”\nपाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनीही 30 जुलैनंतर महाराष्ट्रात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होणार असल्याची माहिती दिली होती. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विविध 10 परवानग्या लागतात, त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. केंद्र सरकारकडून 30 जुलैपर्यंत परवानग्या मिळतील आणि त्यानंतर पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरु होईल, असंही लोणीकर यांनी नमूद केलं होतं. लोणीकर म्हणाले होते, “या प्रयोगासाठी अगोदरच कॅबिनेटने 30 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. आता परवानग्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिवांकडून पाठपुरावा केला जातो आहे.”\nकृत्रिम पाऊस : मराठवाड्याला नवसंजीवनी मिळण्याची आशा..\nऔरंगाबाद-जालन्यातील तीन गावात कृत्रिम पाऊस पाडल्याचा दावा\nकृत्रिम पावसासाठी विमान ढगात फिरलं, रिकाम्या हाती परतलं\nVIDEO : मी पुरातली बाई बोलतेय...\nपूरग्रस्त व्यापाऱ्यांचा जीएसटी माफ करा, राहुल शेवाळेंची अर्थमंत्र्यांकडे मागणी\nसांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी, खासगी निवारा केंद्र बंद पाडलं\nमहालक्ष्मीच्या मदतीला तुळजाभवनी, पूरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत\nMaharashtra Flood | कोल्हापूर-सांगलीत पूर ओसरण्यास सुरुवात\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली…\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nMan Vs Wild म��्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nराज्यसभेतील भाषणासाठी 35 हजाराची पुस्तकं, जेटलींच्या भाषणांनी संसदही स्तब्ध\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/meditation-is-good-for-health/", "date_download": "2019-08-25T16:12:09Z", "digest": "sha1:GXA2OX4EIDEHTX6ZOIPEQ4B2R6GD4G7O", "length": 6405, "nlines": 95, "source_domain": "arogyanama.com", "title": "मानसिक, शारीरीक आरोग्यासाठी दररोज करा मेडिटेशन, 'हे' आहेत खास ४ फायदे - Arogyanama", "raw_content": "\nमानसिक, शारीरीक आरोग्यासाठी दररोज करा मेडिटेशन, ‘हे’ आहेत खास ४ फायदे\nin फिटनेस गुरु, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी मेडीटेशन म्हणजेच ध्यानधारणा खुप उपयोगी ठरते. धावपळीच्या जीवनात आवश्यक असलेल्या मानसिक आणि शारीरीक आरोग्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. परंतु, ध्यानधारणेमुळे हे मानसिक स्थैर्य आणि आरोग्य प्राप्त होते. काही लोकांना सुरूवातीस ध्यानधारणा करताना त्रास होतो, मात्र, नंतर सवय होते.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\n१ एकाग्रतेच्या कमतरतेमुळे कोणतेही काम करण्यात अडचण येते. यासाठी नियमित मेडिटेशन केल्यास एकाग्रता वाढते.\n२ ध्यानधारणेमुळे संयम वाढतो. ध्यानधारणा करणारा व्यक्ती लहान लहान गोष्टीवर संयम सोडत नाही.\n३ ध्यान केल्याने आरोग्यात सुधारते. नियमित ध्यानधारणा केल्याने तणावाची पातळी कमी होते आणि अस्वस्थतेवर नियंत्रण राहते. परिणामी, मानसिकता आणि शारीरिक आरोग्य कायम राहते.\n४ ध्यानधारणेमुळे आपण स्वत:ला जाणून घेतो. आपण जे काही करत आहोत ते योग्य आहे की नाही याचेदेखील आत्मचिंतन करता येते.\nनपुंसकतेवर प्रभावी औषध आहे 'हे' रोप, प्राचीन काळापासून होत आहे वापर\nनैराश्यापासून दूर राहण्यासाठी 'या' आहेत खास टिप्स, यामुळे वाढेल आनंद\nनैराश्यापासून दूर राहण्यासाठी 'या' आहेत खास टिप्स, यामुळे वाढेल आनंद\nअंगणवाडी सेविकांसाठी अमृता वहिनींचा पुढाकार\n‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’\nएटीएम मशीन्सच्या की-पॅडवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त किटाणु\nतीन वेळा बीपी तपासल्यानंतरच होते अचूक निदान\nबाळंतपणानंतर महिलांनी ‘हा’ व्यायाम करणे फायदेशीर\n#YogaDay2019 : योगा क्षेत्रातही घडवू शकता करिअर\n‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात\nडॉक्टरची अवाजवी तपासणी फी, दुर्लक्ष याबाबत ऑनलाईन तक्रार करता येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2019-08-25T15:39:49Z", "digest": "sha1:M2JVBMIFBY2M4YEGK7IZJH6LH2D3R7F2", "length": 9141, "nlines": 282, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २०१५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे ३ रे सहस्रक\nशतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक\nदशके: १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे\nवर्षे: २०१२ - २०१३ - २०१४ - २०१५ - २०१६ - २०१७ - २०१८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nइ.स. २०१५ हे इसवी सनामधील २०१५ वे, २१व्या शतकामधील १५वे तर २०१०च्या दशकामधील सहावे वर्ष असेल.\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी १ लिथुएनिया देश युरो चलनाचा स्वीकार करून युरोक्षेत्रामधील १९वा देश झाला.\nजानेवारी ४ - २६ जानेवारी: २०१५ ए.एफ.सी. आशिया चषक ऑस्ट्रेलिया देशामध्ये खेळवला गेला.\nफेब्रुवारी १४-२९ मार्च: २०१५ क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड देशांमध्ये खेळवला गेला.\nएप्रिल २५ - नेपाळची राजधानी काठमांडू शहराजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.९ तीव्रतेचा धरणीकंप होउन ४,०००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी.\nसप्टेंबर २४ - सौदी अरेबियाच्या मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरी होउन ७१७ ठार तर ८००पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाल्या.\nऑक्टोबर ३१ - कोगालिमाव्हिया फ्लाइट ९२६८ हे एरबस ए३२१ प्रकारचे विमान उत्तर साइन���ई द्वीपकल्पावर कोसळले. २२४ ठार.\nनोव्हेंबर 14 - फ्रान्स ची राजधानी पॅरिस वर इसिस चा दहशतवादी हल्ला.\nनोव्हेंबर 23 : जम्मूत भाविकांना वैष्णोदेवीच्या दर्शनाला घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर कटरा येथे कोसळून सात भाविक ठार.\nजानेवारी २- वसंत गोवारीकर - भारतीय शास्त्रज्ञ\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजुलै २७ - डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम - भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती\nइ.स.च्या २०१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २१ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ एप्रिल २०१६ रोजी १३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0&page=2", "date_download": "2019-08-25T16:52:18Z", "digest": "sha1:ZVQS453BC6LZVNJDFX6XJJOFLES5QV7S", "length": 3390, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nExclusive - सी लिंकची सुरक्षा वाढवणार\nExclusive मुंबई पोलिस दलात दाखल होणार ६ नव्या 'ट्राँलर' बोटी\nमुंबईच्या सुमद्रातून ४ तेल माफियांना अटक\nवरळी समुद्रात बोट बुडाली, एक जण बेपत्ता\nपावसाळ्याआधी सुरू होणार सांताक्रूझचं गझदरबंध पम्पिंग स्टेशन\nपहा, शमिताचं फुकेटमधील बर्थडे सेलिब्रेशन\nराज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, शिवस्मारकाचं काम बंद\n\"थर्टीफर्स्ट\"च्या रात्री पोलिसांचीच बोट बुडाली, १ पोलिस जखमी\nतटरक्षक दलाने वसईजवळच्या समुद्रात १६ बांग्लादेशींना पकडलं\nशिवस्मारकाचं गुपचूप भूमिपूजन; मेटेंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाईची मागणी\n२० डिसेंबरला शिवस्मारकाचं पुन्हा भूमिपूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/beauty-tips-milk-and-chironji-pest-for-fair-and-clean-skin/", "date_download": "2019-08-25T15:30:03Z", "digest": "sha1:ST32PXRPPHJZTK7JSMB7WOMKG4FSYTBA", "length": 6052, "nlines": 93, "source_domain": "arogyanama.com", "title": "'या' उपायाने १५ दिवसात त्वचा होईल नितळ, आवश्य करून पहा 'हा' उपाय - Arogyanama", "raw_content": "\n‘या’ उपायाने १५ दिवसात त्वचा होईल नितळ, आवश्य करून पहा ‘हा’ उपाय\nआरोग्यनामा ऑनलाईन टी��� – त्वचा उजळ आणि चमकदार करण्यासाठी एक दमदार उपाय आहे. या उपायाने त्वचेत लवकर फरक दिसून येतो, शिवाय हा उपाय खुप सोपा आणि स्वस्तही आहे. मात्र, योग्य पध्दतीने तो करण्याची गरज आहे. सुमारे १५ ते ३० दिवसात या उपायाचा गुण दिसून येतो. हा उपाय करण्यासाठी दूध आणि चारोळी या २ पदार्थांची गरज असते. शिवाय तुम्ही घरच्या घरी तो करु शकता.\nशरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे\nद्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nअस तयार करा लेप\nएक वाटी दूधात १२ ते १५ चारोळ्या रात्री भिजवून ठेवा. सकाळी भिजलेल्या दूध आणि चारोळीची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा, मान आणि हातांवर लावा. यानंतर १५ मिनिटे थांबा.\nही पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. हा उपाय रोज करा. चारोळी आणि दूध गरजेप्रमाणे घ्यावे. १५ ते ३० दिवसात त्वचा उजळ आणि तजेलदार होते.\nदररोज रात्री सॉक्स घालून झोपा, होतील 'हे' ५ मोठे फायदे, जाणून घ्या\nस्तनदामातांनी आहारात घ्यावेत 'हे' १० पदार्थ, बाळ होईल निरोगी आणि गुटगुटीत\nस्तनदामातांनी आहारात घ्यावेत 'हे' १० पदार्थ, बाळ होईल निरोगी आणि गुटगुटीत\nशरीराच्या प्रत्येक अवयवासाठी व्यायाम गरजेचा\n‘या’ कारणामुळे लग्नानंतर महिलांचे वाढते वजन…\nडायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे\nतांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा\nगर्भवती महिलांनी चंद्रग्रहणात करू नयेत ‘या’ ५ गोष्टी\nअंगावर शहारे का येतात शरीरातील ‘या’ बदलांची ‘ही’ आहेत कारणे\nकेवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही ‘सोयाबीन’ उपयोगी ; जाणून घ्या 6 फायदे\nसंधिवातामुळं वेदना होत असतील तर ‘हे’ घरगुती उपाय करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/leaked-images-of-game-of-thrones-season-seven/", "date_download": "2019-08-25T16:01:27Z", "digest": "sha1:J4L6SVYQD3BBQS2TJVCM4ZR2WJXZAQDA", "length": 7802, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "गेम ऑफ थ्रोन्सच्या ७ व्या सिझनचे फोटोज : जे दिसतंय ते आश्चर्यकारक आहे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगेम ऑफ थ्रोन्सच्या ७ व्या सिझनचे फोटोज : जे दिसतंय ते आश्चर्यकारक आहे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nतर – गेम ऑफ थ्रोन्स इज बॅक.\nअर्थात, नवा सीझन नव्हे, आगामी सीझनचे फोटोज लीक झालेत.\nGoT चे फोटो लीक होणं काही विशेष नाही. पण हे फोटो लीक होणं विशेष आहे, कारण ह्या फोटोजमधून फॅन्सच्या उत्कंठेला उत्तर मिळालंय.\nगेल्या सीझन मधे प्रसिद्ध R + L = J ही जॉन स्नो च्या जन्माची थियरी कन्फर्म झाली होती. तशीच एक थियरी टिरियन बद्दल देखील आहे. टिरियन देखील टार्गेरियन असल्याचा विश्वास फॅन्सना आहे.\nह्या थियरीच्या पार्श्वभूमीवर – खलिसी + इम्प + बास्टर्ड – ही युती होणार का – हा प्रश्न फॅन्सच्या मनात होता.\nजे फोटो लीक झालेत त्यावरून ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय –\n तिघे टार्गेरियन एकत्र येत आहेत\nगेस हा आहे, की व्हाईट वॉकर्सच्या विरुद्ध ड्रॅगन्सची आग आणि ड्रॅगन स्टोन्स च्या डॅगर्स (सुरे) एकत्र येतील. त्यासाठी ही युती होईल.\nतर, अजून बघायला नं लावता – सादर करत आहोत – लीक झालेल्या इमेजेस:\n१) जॉन आणि टिरियनचं हस्तांदोलन\nहे हस्तांदोलन अन्यन नाईट आणि डोथ्राकी कबील्याच्या साक्षीने होतंय. म्हणजेच, डीनेरीस आणि जॉन मधे काहीतरी तह किंवा करार झाला आहे.\nजॉन ड्रॅगन स्टोन वर\nअन्यन नाईट – जॉनला काय शिकवतोय\nजॉन – डोथ्राकी लोकांच्या संरक्षणात\nएकंदरीत, अपेक्षेनुसार, सिझन सेव्हन प्रचंड गतिमान आणि व्हाईट वॉकर्सच्या पडछायेत असणारे\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← नामशेष होत असलेल्या पक्ष्यामुळे वाचलं ब्राझीलचं जंगल\nकाश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग १ →\nसर्वोत्तम जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरची सर्वात परिपूर्ण जागा \nहरीसिंह नलवा- अफगाणांच्या छातीत ‘धडकी’ भरवणारा, वाघाचा जबडा हातांनी फाडणारा महान योद्धा\nकोहिनूर : कित्येक रहस्यांना आणि अफवांना जन्म घालणारा जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा\nभारताचं पहिलं “स्वदेशी” अंतराळ यान अवकाशात झेपावलं\nफेसबुकच्या “#10yearsChallenge” मागचं तुम्हाला माहित नसलेलं धक्कादायक गौडबंगाल\nआपले भाग्य की आपल्या आयुष्यात देहातला तुकाराम आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४१\nतुम्ही गुगलवर काय सर्च करता हे फेसबुकला कळतंच कसं\nउत्कंठेच्या टोकावर नेऊन श्वास रोखायला लावणारे “स्मार्ट” चोरीवरील सर्वोत्तम ११ चित्रपट\nसुषमा स्वराज या���च्या कर्तव्यनिष्ठतेचा दाखला देणारं आदर्श उदाहरण \nभारतीय पासपोर्ट बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/make-sure-you-have-this-solution-for-beautiful-and-sharp-skin/", "date_download": "2019-08-25T15:57:26Z", "digest": "sha1:6WABNSGHUSJYB4L5I6WKBN25U5RVDBPV", "length": 9727, "nlines": 99, "source_domain": "arogyanama.com", "title": "सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी 'हे' उपाय नक्कीच करा - Arogyanama", "raw_content": "\nसुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी ‘हे’ उपाय नक्कीच करा\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या धकाधकाच्या आयुष्यात आपण आपल्या त्वचेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे चेहऱ्यासह पूर्ण त्वचा ही शुष्क होते. त्यामुळे आपण फ्रेश तजेलदार दिसत नाही. त्यासाठी अनेकदा बाजारात मिळणारे कॉसमॅटीक प्रोडक्टसचा वापर करतो. त्यामुळे त्वचा कधी सुधारण्याएवजी अधिक खराबही होऊ शकते. मात्र आपण आपल्या पुर्वजांनी आपल्या सौंदर्यासाठी सांगितलेल्या उपायांकडे दुर्लक्ष करतो. अशेच काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही तुमच्या तव्चेची पोत सुधारू शकता.\nकेस धुतल्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान\nघरीच बनवा ‘एलोवेरा जेल’, अशी आहे पद्धत; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा\nचेहऱ्याला साबणाऐवजी लावा बेसन, होतील ‘हे’ १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\nत्वचेची पोत सुधारण्यासाठी घरगुती उपाय\n१) चना डाळ ही आपल्या त्वचेसाठी अधिक उपयुक्त असते. दररोज साबण लावून आपण आंघोळ करतो. पण त्याजागेवर हिरव्या चनाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावले तर आपल्या त्वचेची पोत सुधारू शकते.\n२) कोळ आणि गोडे जिरे हे आपल्या घरात सहज उपलब्ध असते. हे दोन्ही आपल्या त्वचेसाठी उत्तम आहेत. कोळ आणि गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करून त्यात थोडी साय टाकून मिश्रण तयार करून घ्यावे. हे मिश्रण आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावावे, आणि २० मिनिटांनी ते धुन टाकावे.\n३) हळद ही तर आपल्या त्वचेला उजळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे, हे सर्वांनाच माहित आहे. दूध पावडर, मध, हळद, आणि अर्धे लिंबू एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे, चेहऱ्यासह ते आपण आपल्या हात, मानेवरही लावू शकतो.\n४) ओटस हे डाएटसाठी जसे महत्त्वाचे असतात तसं त्वचेसाठीही फायदेशीर असतात. ओटचे पी���, चंदनाचे चूर्ण एकत्र करून चेहऱ्यावर चोळावे. त्यानंतर कच्च्या बटाट्याचे चकत्या चेहऱ्यावर ठेवाव्यात. त्याने चेहरा मुलायम आणि स्निग्ध राहतो.\n५) ओली हळद आणि मोहरी जसे खाण्यात येतात, तसंच त्यांचा दररोज एकत्रित वापर केल्याने Black हेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावले तर ते कमी कालांतरात कमी होतात.\n६) संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असं म्हटलं जाते. तस हे अंड चेहऱ्यासाठीही उपयोगी असते. १ लिंबू आणि १ अंड एकत्रित करून चेहऱ्यावर लावले तरी चेहरा सुधारतो.\n७) ग्लिसरीन हे मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होते. तेही आपल्या त्वचेसाठी अधिक महत्त्वाचे काम करते. १ चमचा ग्लिसरीन घेऊन त्यात आवळा तेलाचे ५ ते १० थेंब टाकून चेहऱ्यावर लावले तर त्वचा मुलायम आणि उजळतो.\n८) ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांची त्वचा मृदू , मुलायम , स्निग्ध व सतेज राहण्यासाठी दररोज चेहऱ्यावर दह्याने मसाज करावा, त्याने चेहरा प्रसन्न दिसतो.\nआहारात करा ज्वारीचा समावेश होतील 'हे' फायदे\nडोळ्याच्या इंफेक्शन पासून ते पोटाच्या अनेक समस्यांवर गुणकारी 'झेंडूचे फूल'\nडोळ्याच्या इंफेक्शन पासून ते पोटाच्या अनेक समस्यांवर गुणकारी 'झेंडूचे फूल'\nगुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या\n मोड आलेली कच्ची कडधान्ये खाऊ नका, अन्यथा होतील ‘हे’ 5 दुष्परिणाम\nजाणून घ्या- ‘डोळे लाल’ होण्याची कारणे व घरगुती उपाय\nनाजूक ओठांची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या\nसीताफळ खाण्याचे ५ फायदे, परंतु ‘या’ ४ प्रकारच्या लोकांनी अजीबात खाऊ नये ; जाणून घ्या\nमुलींनो, पावसाळ्यातही सौंदर्य टिकवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय\n‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा\n सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे होतात ‘हे’ आजार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F,_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T15:57:46Z", "digest": "sha1:2VOSUOIFRR5BGLG6FNTHFCVPAV3Q7P4L", "length": 6321, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया - विकिपीडिया", "raw_content": "\nगोल्ड कोस्टचे ऑस्ट्रेलियामधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १८२४\nक्षेत्रफळ ४१४.३ चौ. किमी (१६०.० चौ. मैल)\n- घनता ९७२ /चौ. किमी (२,५२० /चौ. मैल)\nगोल्ड कोस्ट (इंग्लिश: Gold Coast) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड ह्या राज्यामधील एक मोठे शहर आहे. हे शहर ���स्ट्रेलियाच्या पूर्व भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ब्रिस्बेनच्या ९४ किमी दक्षिणेस वसले आहे. सुमारे ५.९ लाख लोकसंख्येचे गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nइ.स. १८७५ साली वसवले गेलेले गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठ्या पर्यटन केंद्रांपैकी एक आहे. २०१८ राष्ट्रकुल खेळ स्पर्धा येथे भरवल्या जातील.\nविकिव्हॉयेज वरील ब्रिस्बेन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१४ रोजी ११:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/riots-raj-thakre-mnsarakshan-religion/", "date_download": "2019-08-25T16:41:58Z", "digest": "sha1:TI5L46FRVXH4YXWNNHJ3SWPIBS2TAD67", "length": 13227, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरक्षणाच्या नावाखाली शासनच भडकवतेय दंगली – राज ठाकरे | Dainik Prabhat", "raw_content": "\nआरक्षणाच्या नावाखाली शासनच भडकवतेय दंगली – राज ठाकरे\nतरुणांनी हिंसाचारापासून दूर राहावे\nपुणे – आरक्षणासाठी जाती-जातींत भांडणे लावत आणि विष कालवून आताचे आणि पूर्वीचेही शासनकर्ते समाजात विष कालवित आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, तर शासन या आरक्षणाच्या नावाखाली शासनकर्ते दंगली भडकाविण्याचे काम करत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला. स्थानिकांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 80 ते 90 टक्के प्राधान्य दिल्यास कोणत्याही आरक्षणाची गरजच भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमनसेच्या वतीने शुक्रवारी पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ठाकरे बोलत होते. आमदार शरद सोनवणे, मनसेचे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस नगरसेवक वसंत मोरे, अॅॅड. किशोर शिंदे, रिटा गुप्ता, मनसे शेतकरी सेनेचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव, शहराध्यक्ष अजय शिंदे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे आदी याप्रसंगी ��पस्थित होते.\nसरकारी उद्योग बंद पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव यशस्वी झाल्याने सरकारी रोजगारांच्या संधी जवळपास संपत आल्या आहेत. त्यामुळे आता केवळ खासगी क्षेत्रातील उद्योगच शिल्लक राहिले आहेत. यातही शासनकर्त्यांच्या आशीर्वादाने परप्रांतीयांची घुसखोरी सुरू आहे; असा आरोप करुन ठाकरे म्हणाले, आरक्षणाच्या नावाखाली शासनकर्ते समाजाचा विशेषत: तरुणांचा वापर केवळ दंगली घडवून आणण्यासाठी करुन घेत आहे. मराठा अथवा कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याची शासनाची मानसिकता नाही, तर आरक्षणासाठी जातीजातीत भांडणे लावून शासनकर्ते समाजाच्या भावनांशी खेळत आहे.\nदेशातील सर्व उद्योगपती उद्योगांची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती देत आहे. त्यामुळे या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याचा विचार समाजाने विशेषत: तरुणांनी करून दंगल, हिंसाचारासारख्या प्रकारांपासून दूर राहावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.\nप्रत्येकाने ज्याचा त्याचा धर्म घरात सांभाळला, तर समाजात शांतता निर्माण होणार आहे. धार्मिक स्थळांवर स्पीकर लावण्याची आवश्‍यकता नाही. तसेच प्रार्थनेसाठी रस्ते बंद करण्याची कोणतीही आवश्‍यकता नाही.\n– राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना\nतूर, हरभरा अनुदानाकरिता 288 कोटी\nकर्जरोख्यांमुळे पालिकेला 10 कोटींचा भुर्दंड\nपूरग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी\nगिर्यारोहकांची माऊंट युनम मोहीम यशस्वी\nआता बाकड्यांवरील फरश्‍यांचीही चोरी\nभुलेश्‍वर येथे विदेशी पक्ष्यांचे आगमन\n‘प्रभात ग्रीन गणेशा’ मोहिमेचा शुभारंभ उद्यापासून; शिल्पकार प्रमोद कांबळे करणार मार्गदर्शन\nपूरग्रस्त विद्यार्थ्यांना तातडीने कागदपत्रे मिळणार\nबांधकाम क्षेत्राला सवलतींचा “बूस्टर’\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री ��ंत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nजेटलींच्या निधनावर राखी बरळली; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2019-08-25T15:45:45Z", "digest": "sha1:J7Q7V2M7AUCJE4EO6R34U7KO4BCE4MTP", "length": 8521, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शांतता - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.\nकारण: दीर्घकाळ रिकामे पान\nकृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.\nकृपया, हा साचा लावताना कारण नमूद करणे टाळू नये. {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे लिहावे\nसर्वसाधारण छायाचित्र वगळा विनंत्यांसाठी कृपया {{छायाचित्र वगळा}} हा विशेष साचा लावावा सर्वसाधारण विनंत्या काळाच्या ओघात अभ्यासुन वगळल्या जाऊ शकतात.\nएखाद्या विशीष्ट छायाचित्र अथवा संचिकेबद्दल आपला स्वत:चा अथवा आपल्या क्लाएंटचा प्रताधिकार उल्लंघन होत असल्याचा दावा असून संबंधीत संचिका यथायोग्य तत्परतेने वगळण्यात साहाय्य मिळावे म्हणून या साच्याऐवजी {{प्रताधिकार उल्लंघन दावा|कारण= , दावा करणाऱ्याचे नाव, पुर्वप्रकाशनाचे वर्ष आणि पडताळण्याजोगा स्रोत, इतर संदर्भ}} हा साचा ला���ावा\nविकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऑगस्ट २०१८ मध्ये वगळावयाचे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१८ रोजी ११:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%8F%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8B", "date_download": "2019-08-25T15:19:58Z", "digest": "sha1:JEIITQWO5EDJTN2JSN3BIO5MSVDKLK6J", "length": 5705, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रेसेंट एअर कार्गो - विकिपीडिया", "raw_content": "\n(क्रेसेंट एर कार्गो या पानावरून पुनर्निर्देशित)\nक्रेसेंट एअर कार्गो ही भारतातीलत चेन्नाई येथील एक मालवाहतूक करणारी विमानकंपनी होती. जानेवारी २००२ मध्ये नोंदणी झालेल्या या कंपनीने २००४मध्ये सामानवाहतूक करण्यास सुरुवात केली. २००६मध्ये ही कंपनी बंद पडली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतातील विमानवाहतूक कंपन्यांची यादी\nनागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)\nएअरएशिया इंडिया • एअर इंडिया • एअर इंडिया एक्सप्रेस • एअर इंडिया रीजनल • गोएअर • इंडिगो • जल हंस • जेट एअरवेज • जेटकनेक्ट • स्पाइसजेट • व्हिस्टारा\nक्लब वन एर • डेक्कन एव्हियेशन • जॅगसन एअरलाइन्स • पवन हंस\nएअर इंडिया कार्गो • एअर कोस्टा • अर्चना एअरवेज • क्रेसेंट एर कार्गो • ईस्ट-वेस्ट एरलाइन्स ��� इंडियन • इंडस एअर • जेटलाइट • किंगफिशर एअरलाइन्स • किंगफिशर रेड • एमडीएलआर एअरलाइन्स • मोदीलुफ्त • पॅरामाउंट एरवेझ • वायुदूत\nबंद पडलेल्या विमानवाहतूक कंपन्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० नोव्हेंबर २०१६ रोजी २२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%9F/", "date_download": "2019-08-25T16:02:49Z", "digest": "sha1:J5ZFFV6H334Y44X2EY44UTH6PQDPD2DE", "length": 10258, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दंगल प्रकरणात हार्दिक पटेल यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा | Dainik Prabhat", "raw_content": "\nदंगल प्रकरणात हार्दिक पटेल यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा\nमेहसाणा – पटेल आंदोलनाच्यावेळी सन 2015 मध्ये विसनगर गावात झालेल्या दंगलीच्या प्रकरणात पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल आणि त्यांच्या अन्य दोन सहकाऱ्यांना प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. स्थानिक सत्र न्यायाधिश व्ही. पी आगरवाल यांनी त्यांना ही सजा सुनावली.\nसार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जाळपोळ, बेकायदा जमाव जमवणे इत्यादी आरोपांखाली त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तिघांना प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य चौदा आरोपींना मात्र सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. त्या गावांतील आंदोलनाच्यावेळी आंदोलकांनी स्थानिक भाजप आमदार ऋषीकेश पटेल यांच्या कार्यालयाची व त्यांच्या गाडीची मोडतोड केली होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\n5 ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीसाठी कायदा आणि सुव्यवस्था आवश्‍यक\nराहुल गांधींसह विरोधकांच्या शिष्टमंडळाला श्रीनगरवरून परत पाठवले\n“जेएनयू’त 6 सप्टेंबरला निवडणूक; रूपरेषा जाहीर\nक्रीडाक्षेत्रातूनही जेटली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्‍त\nपोषण अभियान पुरस्कारां��े स्मृती इराणी यांच्या हस्ते वितरण\nजड अंतःकरणाने ‘या’ नेत्यांनी वाहिली जेटलींना श्रद्धांजली\nराहुल गांधींना श्रीनगर विमानतळावरूनच पाठवलं परत\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nगुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर जायकवाडी धरण परिसरात हाय अलर्ट\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/manaacha-aarogya/", "date_download": "2019-08-25T15:45:00Z", "digest": "sha1:IKGI6WIZWDMPFWE333VBQ5JSJBAKDCBH", "length": 16994, "nlines": 164, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मनाचं आरोग्य – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nHomeजुनी सदरेमाझ्या मनातलंमनाचं आरोग्य\nDecember 23, 2017 किशोर कुलकर्णी माझ्या मनातलं\nत्यावेळी मी पुण्यातील एका वृत्तपत्रात काम करीत होतो. वृत्तपत्राचं कार्यालय म्हटलं, की तिथं येणाऱया- जाणाऱयांची गर्दी असतेच. इतर काही नसलं, तर संपादक विभागातील मंडळीही चर्चा, गप्पा, वाद यातून एक वेगळंच वातावरण निर्माण करीत असतात. सर्वसाधारण वृत्तपत्रात असतात तशी त्यावेळी वेगवेगळी दालनं नव्हती. आम्ही सर्वच सहकारी एकत्र बसत असू.\nअशातच त्या मोठ्या सभागृहाच्या दालनात एक अपरिचित व्यक्ती आली. 10-15 मिनिटं झाली. ती व्यक्ती एकेकाशी बोलत होती. कोणीही त्या व्यक्तीला हवा तसा प्रतिसाद देताना दिसत नव्हते. मला राहावलं नाही. मी म्हटलं, “अहो तुमचं नाव काय इकडे या तुम्ही.” तो गृहस्थ माझ्याकडे आला. टेबलाशी आम्ही सहा-सात जण तरी असू. “काय काम आहे इकडे या तुम्ही.” तो गृहस्थ माझ्याकडे आला. टेबलाशी आम्ही सहा-सात जण तरी असू. “काय काम आहे” मी विचारलं. त्यानं त्याचं नाव सांगितलं. आता ते स्मरत नाहीये; पण तो प्रसंग ताजा आहे मनात.\nतो गृहस्थ इंदूरचा होता; पण प्रवासामध्ये असताना त्याचे पाकीट चोरीला गेले. पुणे-इंदोर अशा प्रवासासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. कोणाची ओळख नव्हती. स्वाभाविकपणे तो वृत्तपत्राच्या कचेरीत मदतीसाठी आला होता. त्याची कथा माझ्यासह सर्वांनीच ऐकली; पण त्याला मदत करावी, यासाठी मात्र कोणी पुढे यायला तयार नव्हते. “अशा कथा सांगणारे पायलीला पन्नास मिळतात” एक प्रतिक्रिया आली. दुसरा म्हणाला, “पाकीट चोरीला जाईपर्यंत काय झोपला होतात का” “चला इथं थांबू नका. कामं करू द्यात लोकांना.” तिसरा बोलून गेला.\nत्या माणसाच्या चेहऱयावर निराशा स्पष्टपणे जाणवत होती. बहुधा त्यानं बराच वेळ काही खाल्लेलंही नसावं. मी म्हणालो, “रोख मदत करणं तर कठीण; पण चहा घेऊ, काही खायचं असेल तर खाऊही” “नको” तो म्हणाला. “आता काही खाण्याऐवजी मला घरी जाणं आवश्यक आहे. मी परतल्याबरोबर तुमचे पैसे पाठवीन. विश्वास ठेवा. मी कोणी ठग नव्हे. आता अडचणीत आहे हे खरं आहे.”\nटेबलाच्या पलीकडे आमच्याकडे वार्ता विभागात काम करणारा सतीश हे सगळं ऐकत, पाहात होता. तो म्हणाला, “इकडे या. किती पैसे लागतील” त्यानं उत्तर दिलं. “70 रुपये” सतीश क्षणभर थांबला. खिशातून पाकीट काढलं. म्हणाला, “हे 80 रुपये घ्या. जाताना काही खाऊन घ्या. हा माझा पत्ता. तुम्ही पोहोचलात, की या पत्त्यावर मला मनिऑर्डर करा.”\nत्यानं पैसे घेतले. कृतज्ञता त्याच्या ��ेहऱयावर स्पष्टपणे ओसंडत होती. काही न बोलता तो निघून गेला. तो गेल्यावर पुन्हा एकदा दालनात गलका सुरू झाला. “सत्या, पैसे जास्त झालेत वाटतं. अरे एखादी पार्टी केली असती. त्याने जाम उल्लू बनवलं तुला. अरे, पत्रकारच फसायला लागले, तर इतराचं काय” अशा एका ना दोन अनेक प्रतिक्रिया उमटल्या.\nमी उठलो. सतीशला म्हटलं, “चल, चहा पिऊ ..” चहा हे निमित्त होतं. सतीश असं का वागला” चहा हे निमित्त होतं. सतीश असं का वागला हे मला समजून घ्यायचं होतं. सतीश हा तर क्राईमचं काम पाहणारा. तो कसा फशी पडला हे मला समजून घ्यायचं होतं. सतीश हा तर क्राईमचं काम पाहणारा. तो कसा फशी पडला हा माझ्या मनातला प्रश्न होता. सतीश म्हणाला, “हे बघ किशोर, हे 80 रुपये गेले. ते येणार नाहीत हे गृहीत धरून मी ते दिले आहेत; पण तो फसवतच होता हे गृहीत धरलं तर ते बरोबर आहे. समजा, तो खरंच अडचणीत असेल आणि आपण कोणीच त्याला मदत केली नाही तर काय होईल हा माझ्या मनातला प्रश्न होता. सतीश म्हणाला, “हे बघ किशोर, हे 80 रुपये गेले. ते येणार नाहीत हे गृहीत धरून मी ते दिले आहेत; पण तो फसवतच होता हे गृहीत धरलं तर ते बरोबर आहे. समजा, तो खरंच अडचणीत असेल आणि आपण कोणीच त्याला मदत केली नाही तर काय होईल अडचणीच्या काळातही माणसाला माणूस म्हणून कोणी मदत करीत नाही. हा त्याचा विश्वास कायम होईल. माणसाचा माणसावरचा विश्वास कायम राहावा यासाठी मी जर 80 रुपये खर्च केले तर ती काही फार मोठी रक्कम ठरणार नाही अडचणीच्या काळातही माणसाला माणूस म्हणून कोणी मदत करीत नाही. हा त्याचा विश्वास कायम होईल. माणसाचा माणसावरचा विश्वास कायम राहावा यासाठी मी जर 80 रुपये खर्च केले तर ती काही फार मोठी रक्कम ठरणार नाही” सतीश शांतपणे चहा पिऊ लागला.\nत्यानंतर हा प्रसंग आम्ही विसरलो. 10-20 दिवस झाले असतील. मंगळवारची संपादक विभागाची बैठक झाली, तशी सतीशनं घोषणा केली, `आज माझ्यातर्फे सर्वांना चहा.’ इंदोरच्या माणसानं 80 रुपये परत पाठविलेत. माणूस म्हणून आपण माणसालाच मदत केली. या सतीशच्या भावनेला बळ मिळालं होतं. `त्याचं काही पत्र वगैरे.’ एक प्रश्न आला. सतीश म्हणाला, `पत्र नाहीये; पण मनिऑर्डर स्लीप आहे.’ त्याच्या संदेशाच्या जागेवर लिहिलं होतं, “तुमची लाख मोलाची मदत मी विसरणार नाही. अडचणीत तुम्ही मला मदत केलीत, मीही यापुढे तसंच करीन.”\nआज सतीश पुण्याला, मी नागपूरला तर तो इंदूरनिवासी अन्य कु���े असेल; पण माणसा-माणसातला हा संवाद तर अखंड राहील, असा भरवसा निश्चित देता येईल.\nभगवान कल्कींच्या प्रेरणेनं तो असाच अखंड राहो.\nAbout किशोर कुलकर्णी\t72 Articles\nश्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/pakistan/?vpage=1", "date_download": "2019-08-25T15:47:41Z", "digest": "sha1:7L2TCLOGFYRNZLMEWDOJTADPYLZCRZNQ", "length": 11092, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पाकिस्तान – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nपाकिस्तान हा दक्षिण आशियात असलेल्या भारताच्या वायव्य सीमेवरील देश आहे. पाकिस्तान हे के॓द्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे (परग���ा) आणि चार के॓द्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची ही सर्वात मोठे शहर आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १७ कोटी असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमा॓क आहे. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, भूगोल, वन्यप्राणी यात प्रचंड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, औद्योगिकरण हे उर्जितावस्तेत आहेत. पाकिस्तानी अर्थव्यवस्था जगात २७ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून, लष्करी राजवट, राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेले वादग्रस्त संबंध यामुळे सतत अस्थिरतेला पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागले. देश अजूनही दहशतवाद, दारिद्र्य, निरक्षरता आणि भ्रष्टाचार अशा समस्यांशी झगडत आहे.\nपाकिस्तानी सैन्य हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. पाकिस्तान हे एक अण्वस्त्रसज्ज राष्ट्र घोषित झाले असून अण्वस्त्रसज्जता असलेलेल हे मुस्लिम जगतातील पहिले आणि एकमेव राष्ट्र असून, दक्षिण आशियातील दुसरे राष्ट्र आहे. पाकिस्तान हे अमेरिकेचे नाटोबाहेरील मित्रराष्ट्र आहे आणि चीनसोबत राजनैतिक मित्रसंबंध आहेत. पाकिस्तान हे इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचे (सध्याची इस्लामिक सहयोग संघटना) जनक राष्ट्र आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल आणि जी-२० संघटनांचे सदस्य आहे.\nराजधानी व सर्वात मोठे शहर :इस्लामाबाद, कराची\nअधिकृत भाषा :उर्दू, इंग्लिश\nराष्ट्रीय चलन :पाकिस्तानी रुपया (PKR)\nबगळे, बावळे आणि कावळे\nअर्धवट बांधकाम झालेल्या एका ३० मजली टॉवरला लोंबकळत असलेले प्रेत राजा विक्रमादित्याने आपल्या पाठीवरच्या सॅकमध्ये ...\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nकाही दिवसांपूर्वी हा अवलिया, याने ज्या पद्धतीने ठरवलं होतं अगदी त्याच पद्धतीने \"गेला\". त्यांचा देह त्यांचा ...\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nअरे जगण्याचं साधन आहे \"विनोद\". वीनाखर्चीक आनंद/मनोरंजनाचे साधन आहे \"विनोद\". ज्याच्या कडे तल्लख \"विनोदबुद्धी\" असते ...\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nपुण्याच्या सदाशिवात आमच्या जुन्या घराजवळच्या डेरेदार वृक्षावरच्या ढोलीत पोपट आणि पोपटीणीनी संसार थाटला होता. दिवसभर ...\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nचित्रपटसृष्टीतील ज्या कलाकारांनी काळाची पावले ओळखली व त्या बरोबर स्वत:ला जुळवून घेतले ते चित्रपटसृष्टीत कायम ...\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या ...\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\nकवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/jitendra-awhad-facebook-page-news-15897", "date_download": "2019-08-25T15:29:39Z", "digest": "sha1:ZHRKEQ3NVL3RBE7J7XLFQQGGMDRYKK4K", "length": 7042, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "jitendra awhad facebook page news | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअच्छे दिन सोडा, \" अच्छा घंटा\"ही नशिबात नाही : आव्हाड\nअच्छे दिन सोडा, \" अच्छा घंटा\"ही नशिबात नाही : आव्हाड\nअच्छे दिन सोडा, \" अच्छा घंटा\"ही नशिबात नाही : आव्हाड\nमंगळवार, 26 सप्टेंबर 2017\nमुंबई : आज चाळीस महिने होत आले, तरी अच्छे दिन सोडा, एखादा 'अच्छा घंटा'सुद्धा जनतेच्या नशिबात आलेला नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.\nमुंबई : आज चाळीस महिने होत आले, तरी अच्छे दिन सोडा, एखादा 'अच्छा घंटा'सुद्धा जनतेच्या नशिबात आलेला नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.\nफेसबूरवर लिहलेल्या पोस्टमध्ये आव्हाडांनी राज्याच्या सध्य परिस्थीतीवरही भाष्य केले आहे. आव्हाड म्हणतात, \" बुलेट ट्रेनच्या गोळ्या सोडताना जागोजागी खड्डे पडलेले देशभरातले रस्ते यांना दिसत नाहीत. करोडो रुपये सगळ्या च्यानलवर, पेपरात आणि होर्डिंग्जवर पंतप्रधान झळकवायला फुकतात आणि अंगणवाडी सेविकांना द्यायला पगार नाही. धनदांडग्याना पार ऑस्ट्रेलियापर्यंत कर्ज मिळतं आणि सामान्य माणसाला मात्र 500 रुपये काढले की 15 रुपये चार्जेस लावतात.\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करताना आव्हाड म्हणातात, \" मोदीजी, जनतेने तुम���हाला ओंजळी भरभरून मते दिली, तिला तुम्ही 15 लाखांचा जुमला करून फसवलंच. आता वरून सामान्य जनतेच्याच खिशावर डल्ला मारू नका, एव्हढीच विनंती आहे.''\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nजितेंद्र आव्हाड नरेंद्र मोदी\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/news/page-85/", "date_download": "2019-08-25T15:33:26Z", "digest": "sha1:M6FSZ2C4INVHEF6SV2LTOHR4HMJESQMP", "length": 6570, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापूर- News18 Lokmat Official Website Page-85", "raw_content": "\nदिल्लीत काँग्रेसची बैठक ; मुख्यमंत्र्यांचं काय होणार\nआता रेल्वे तिकीटासाठी किती पैसे मोजावे लागणार\nरेल्वेचा प्रवास 14.2 टक्क्यांनी महागला\nदहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी\nएलबीटीचा तिढा कायम, बैठका निष्फळ \nएलबीटीवर मुख्यमंत्री- आयुक्तांच्या बैठकीत मंथन\nसोशल मीडियातून आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणार्‍यांवरही कारवाई करू - गृहमंत्री\nकोल्हापूरच्या टोलप्रकरणी शिवसेनेचे दोन आमदार निलंबित\nफेसबुकवरच्या आक्षेपार्ह मजकुरामुळे पश्चिम महाराष्ट्रात तणावपूर्ण शांतता\nबेस्ट ऑफ लक , बारावीचा निकाल 2 जून रोजी\nसुंदर हत्तीला सोडा, सुप्रीम कोर्टाचेही आदेश\nकोल्हापुरात मंडलिकांच्या पराभवामुळे शिवसेनेत दुफळी\nकोल्हापुरात कोणत्याही क्षणी टोल वसुली\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\nभारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी कमाई वाचून व्हाल थक्क\nअमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे\n सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट\n'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा टोला\nधक्कादायक : एकाच जिल्ह्यात तब्बल 13 हजार महिलांनी काढलं गर्भाशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-08-25T17:04:47Z", "digest": "sha1:IE7TLVCYGMDIFX6FOGQTMAWVWEPIHID2", "length": 4404, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण ३२ पैकी खालील ३२ पाने या वर्गात आहेत.\nइंग्लंडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/st-corporation-will-arrange-2200-additional-vehicles-bus-for-ganpati-festival-for-konkan-and-other-villages-91287.html", "date_download": "2019-08-25T15:17:03Z", "digest": "sha1:CDNK3V35BX2FZYVRHG7RU64NVUR4KIXM", "length": 16887, "nlines": 176, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज, 2200 जादा बसेस सोडणार | st will arrange 2200 Additional Special buses for Ganpati Festival for konkan and other villages", "raw_content": "\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nGanesh Festival 2019 महाराष्ट्र मुंबई हेडलाईन्स\nगणेशोत्सवासाठी एसटी सज्ज, 2200 जादा बसेस सोडणार\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : मुंबई व उपनगरातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. हेच लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने 2 हजार 200 बसेसची सोय केली आहे. येत्या 28 ऑगस्टपासून 2 सप्टेंबरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात चाकरमान्यांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या जादा बसेसच्या बुकींगला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे.\nकोकण आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. शहरात किंवा कामानिमित्ताने घराबाहेर असणारा प्रत्येक माणूस हा गणेशोत्सवानिमित्त एकदा तरी गावी जातो. त्यावेळी गावी जाण्यासाठी रेल्वेसह, एसटी बसेसचे आरक्षण मिळत नाही. हेच लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने एसटी महामंडळाने जादा बसेसची सोय केली आहे. यंदा एसटीने 2 हजार 200 बसेस सोडल्या असून याच्या बुकींगसाठी येत्या 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे यावर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे बुकींगही 27 जुलैपासून करता येणार आहे.\n20 जुलै पासून ग्रुप बुकींगला सुरुवात\nगणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी ग्रुपने बसचे बुकींग करतात. अशा या ग्रुप बुकींगसाठी उद्या 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान या ग्रुप बुकींगसाठी चाकरमान्यांनी जवळच्या एसटी आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.\nमुंबई व उपनगरातील 14 ठिकाणाहून जादा बसेस\n28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या पहिल्या टप्प्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील 14 बसथांब्यांवर एसटीचे वरिष्ठ अधिकारी रात्रदिवस कार्यरत असणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरुन जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय प्रवासादरम्यान प्रवाशांना तात्पुरत्या स्वरुपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत.\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nगणपती मिरवणुकीत जर्जर पुलांवर नाचू नका, मुंबई महापालिकेच्या गणेश मंडळांना…\nPHOTO : शतक महोत्सवी चिंतामणीचा फर्स्ट लूक\nएसटीमध्ये 150 महिला चालक दाखल, आदिवासी महिलांसाठी विशेष योजना\n‘एसटी’चे स्टिअरिंग आता महिलांच्या हाती\nएसटीत प्रसुती, बाळाला टाकून निर्दयी आई पळाली\nएसटी आणि कारच्या धडकेत एकाच गावातील 7 जणांचा मृ्त्यू\nऐन उन्हाळ्यात शिवशाहीची स्लीपर बससेवा बंद\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग…\nअरुण जेटली अनंतात विलीन, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप\nमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा मलकापूरकरांना नाहक त्रास, 5 तास वीज पुरवठा…\nRaj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज…\nराज ठाकरे पत्नी मुलाला घेऊन चौकशीला चाललेत की सत्यनारायण पूजेला\nRaj Thackeray | मनसैनिकांच्या टी शर्टवर EDiot Hitler, संदीप देशपांडेंसह…\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्र��धान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज\n...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?cat=170004&st=1", "date_download": "2019-08-25T15:45:35Z", "digest": "sha1:3UALCTCAGB5XIPC7B62H5RZTOCVIA2VP", "length": 8284, "nlines": 205, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - नवीन आणि लोकप्रिय धडकी भरवणारा अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली धडकी भरवणारा\nनवीन आणि लोकप्रिय धडकी भरवणारा अँड्रॉइड गेम प्रदर्शित केले जात आहेत:\n35 | नाताळाचा सण\n45 | नाताळाचा सण\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\n, Haunted Circus 3D खेळ विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Haunted Circus 3D गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.sajagtimes.com/2019/08/", "date_download": "2019-08-25T15:41:59Z", "digest": "sha1:4ACTX22HFHY7MSEAUU5NFMWIIYND7TN2", "length": 10105, "nlines": 90, "source_domain": "www.sajagtimes.com", "title": "August 2019 - Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे\nप्रमोद दांगट, सजग वेब टिम (आंबेगाव)\nमंचर | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले असून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले मंचर येथे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले .\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वतीने राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ शिवनेरी येथून करण्यात आला. या यात्रेची धुरा राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली असून यात्रेचा शुभारंभ प्रसंगीे अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ , दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते. मंगळवार शिवनेरी येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मातेचे व शिवाई देवीचे आशीर्वाद घेऊन यात्रेचा शुभारंभ झाला. या यात्रेचे आंबेगाव तालुक्यातील कळंब ,पेठ येथे स्वागत करण्यात आले तर मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करत ही यात्रा जनादेश यात्रा नसून धनादेश यात्रा आहे आहे. अशी खोचक टिका केली तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बोलताना आमची शिवस्वराज्य यात्राही छत्रपती शिवाजी महाराजांना हवे होते तसे रयतेचे राज्य उभे करण्यासाठी ही यात्रा काढल��� असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पूर्वा वळसे-पाटील ,प्रदीप वळसे पाटील ,पोपटराव गावडे ,विष्णू काका हिंगे,बाळासाहेब बेंडे ,बाळासाहेब बाणखेले,सचिन भोर,देवदत्त निकम ,यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज भाजप-शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले असून या यात्रेचा राष्ट्रवादी काँग्रेसला किती फायदा होणार पुढील काळातच कळेल.\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य घडवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन – डॉ अमोल कोल्हे August 6, 2019\n६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा July 31, 2019\nखासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित July 30, 2019\nबेनकेंच्या वाढदिवसाला शिवसेनेच्या नेत्यांची हजेरी July 25, 2019\n“फुले, शाहू, आंबेडकर” साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक आबासाहेब थोरात यांची निवड July 25, 2019\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व\nयुवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व स्वप्नील ढवळे, मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%87.html", "date_download": "2019-08-25T16:34:46Z", "digest": "sha1:L2SHXNFS7EQ7BNEMELSVXALNMLCWVC2Y", "length": 5213, "nlines": 80, "source_domain": "zeenews.india.com", "title": "पाकिस्तानी चाहते News in Marathi, Latest पाकिस्तानी चाहते news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nWorld Cup 2019 : रविवारी भारताला पाठिंबा देणार का इंग्लंडला नासिर हुसेनचा पाकिस्तानी चाहत्यांना सवाल\nइंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने पाकिस्तानच्या चाहत्यांना ट्विट करुन एक प्रश्न विचारला आहे.\nWorld Cup 2019 : म्हणून पाकिस्तानी चाहत्याकडून सरफराज अहमदची माफी\nयंदाच्या वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला.\nपाकिस्तानी चाहत्यांनी फिटनेसवरुन उडवली सरफराजची खिल्ली\nपाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदला चाहत्यांनी चांगलंय धारेव�� धरलं आहे.\nपाकिस्तानी चाहते भडकले, शोएब मलिकला संघातून बाहेर करण्याची मागणी\nभारताकडून पराभव झाल्याने पाकिस्तानी चाहते संतापले.\nरेल्वे स्थानकावर गाणाऱ्या रानूचं सलमान कनेक्शन वाचून व्हाल थक्क\nतो घरासमोर जुने टीव्ही ठेऊन जातो, काय आहे गूढ \nऑफिसमध्ये बसून काम, तुमचे आरोग्य धोक्यात\nसोनिया गांधींचं जेटलींच्या पत्नीला भावनिक पत्र\nरायगडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट, तीन गोविंदांचा मृत्यू\n'माझ्या पश्चात संपूर्ण संपत्ती अभिषेकची नाही', बिग बींचा खुलासा\nअभिनय क्षेत्रातील अरुण जेटलींची भाचीही त्यांच्या निधनाने भावुक\n'कोणी बिस्किटं द्यायचं, तर कोणी पैसे' रानू यांची मन हेलावून टाकणारी गोष्ट\nअरेरे, एका चुकीमुळे नेटकरी जान्हवीला म्हणाले...\nमाता- पित्यांनी चिमुरडीला मारून पिशवीत बसमध्ये टाकलं आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/801", "date_download": "2019-08-25T16:46:50Z", "digest": "sha1:R6SZNZVUBTYOFC4SGQUXMVBREGUF3H7U", "length": 7669, "nlines": 44, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 48 जागांची तयारी करण्यात येत आहे असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जालनयाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी जालनात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केल – M Marathi", "raw_content": "\nयेत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 48 जागांची तयारी करण्यात येत आहे असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जालनयाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी जालनात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केल\nराज्यातील 48 पैकी 46 लोकसभा मतदार संघाचा दौराकरून आढावा घेतला आहे.सध्या भाजपकडून 48 लोकसभेच्या जागा लढविण्याची तायारी केली आहे. युती झाल्यास आम्ही कामा केलेल्या लोकसभा मतदार संघात मित्रपक्षाला फायदा होईल असा दावाही यावेळी दानवे यांनी केला.28 जानेवारी रोजी जालनात कलशसीडस येथील मैदान येथे भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे असल्याचं ही त्यांनी सांगितले..शिवसेना भाजपा युतिबाबत लोकसभा विधानसभा जागा वाटप सोबत व्हावे अशी शिवसेनेची अट आहे या प्रश्नावर दानवेनी म्हटल.अस आमच्या पुढे कोण्ही गणित मांडले नसल्याच दानवेनी स्प्ष्ट सांगितले.\nबुलढाणा जिल्ह्यातील एक दोन नाही तर तब्बल १६० गाव ही या विषारी खारपानपट्यात येतात, मात्र स्वातंत्र्याची ७० वर्ष उलटली तरी एवढी मोठी लोकसंख्या असणाऱ्या या सगळ्या गावांमध्ये शुद्�� पाण्याचा कोणतीही पर्याय मात्र आजवर उपलब्ध होऊ शकला नाही. याचार परिणाम म्हूणून ह्या गावातील जवळपास प्रत्येकाला क्षारयुक्त विषारी पाणी पिल्याने किडणी आणि पोटाच्या विविध आजारानं ग्रासलय\nयावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेनी आज नाही अस म्हणून बोलने टालले. सेना भाजप युती झाली नाही तर भाजपा-शिवसेनेने जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्याच्यापेक्षा एक जागा जास्त जिंकू एकही जागा कमी जिंकणार नाही असा दावा भाजापाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेनी केला.\nबाळासाहेब ठाकरे यांचा चित्रपटावर दानवेनी म्हटल प्रश्नच नाही बाळासाहेबाचा पिक्चर कोन नाही बघनार आम्ही बघनार अस भाजपाचे प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवेनी म्हटल.\nरावसाहेब दानवे , प्रदेशाध्यक्ष भाजपा भारतीय जनता पक्षावर प्रियंका गांधींचा येण्याचा काहीही परिणाम होणार नाही.अस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेनी म्हटल.भारतीय जनता पक्षाच एकच मत आहे की राहुल गांधी फेल ठरले म्हणून प्रियंका गांधी आनलय असल्याच दानवेनी म्हटल.\nजर राहुल गांधी फेल ठरले नसते तर प्रियंका गांधीला आनायची गरजच पडत नव्हती असेही दानवेनी म्हटल.\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8-vZ5jCjtNgY4E?review=list", "date_download": "2019-08-25T16:52:43Z", "digest": "sha1:XJXGHRR5N5WFCA5CVKCVEWYJO537B5HP", "length": 3059, "nlines": 75, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "रवींद्र पाटील ( आर्वी ) \"आर्वी\" च्या मराठी कथा वासना भाग २ चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Ravindra Patil \"Aarvi\"'s content Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nपोर्न साईट चे या पिढीच्या मनावर होत असणारे दुष्परिणाम व याचे वास्तविक पण भयाण सत्य अतिशय सुरेख पद्धतीने मांडलेले आहे....\nभाग 2 मध्ये नायक हा स्त्री मनाचा व��चार न करता तसेच लग्नाच्या पहिल्याच रात्री खूप गप्पा न मारता तो लगेच उपभोग घेतो. हे बरोबर नाही.\nअप्रतिम लेखन , खूप सुंदर लिखाण.\nभयानक आहे हे , आणि खर आहे का रे. \nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.aurangabadmetro.com/2014/01/blog-post_336.html", "date_download": "2019-08-25T15:59:44Z", "digest": "sha1:WRQWY3OQQTEGNFFIYOBBJS7ZVZXXNOHW", "length": 11283, "nlines": 119, "source_domain": "www.aurangabadmetro.com", "title": "\"शालार्थ प्रणाली\" लागु मराठवाडयातील सर्व शिक्षकांचे पगार आता होणार ऑनलाईन ! - MetroNews | Aurangabad News | Latest Aurangabad News | Latest Movies", "raw_content": "\nHome / cityupdates / \"शालार्थ प्रणाली\" लागु मराठवाडयातील सर्व शिक्षकांचे पगार आता होणार ऑनलाईन \n\"शालार्थ प्रणाली\" लागु मराठवाडयातील सर्व शिक्षकांचे पगार आता होणार ऑनलाईन \nराज्यातील खाजगी आनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका आणि नगरपालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते आता शालार्थ या नवीन ऑनलाईन प्रणालीव्दारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे आता सर्व कर्मचारी व त्यांच्या वेतनाचा एक सामुहीक डेटाबेस बनण्यास मदत होणार आहे. Integrated Financial Management Service म्हणजेच एकीकृत वित्तीय प्रबंधन प्रणाली IFMS होय. यासाठी टाटा कन्सलटन्सी ची मदत घेण्यात आली आहे. शासनाच्या सेवार्थ या प्रणालीच्या यशानंतर शासनाने शालार्थ प्रणालीचा विकास केला आहे. आणि महाराष्ट्रातील 6 जिल्हयांमधे हीचा यशस्वी वापर देखील झाला त्यामुळे ही प्रणाली आता राज्यभर लागु करण्यात आली आहे. आता राज्यातील सर्व शाळात संगणक आहेत व शासनाने याआधीच सर्व शिक्षकांना एम.एस.सी.आयटी कोर्स कंपलसरी केला आहे. येणार्‍या भविष्यातील ही Paper Less पध्दतीची नांदीच म्हणावी लागेल. यामुळे शासनाचे लाखो रुपये वाचणार आहेत तसेच वेळ, श्रम, पैसाही. मराठवाडयातील शिक्षकांचे वेतनही आता या शालार्थ प्रणालीने होणार आहे. या प्रणालीचे फायदे व महत्वपुर्ण लिंक आम्ही आपल्याला देत आहोत.\nडिसेंबर पासून होणार ‘शालार्थ’ प्रणालीस सुरूवात\n‘शालार्थ’ प्रणालीच्या कामासाठी निवडण्यात आलेल्या शिक्षकांना १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान जिल्हा परिषदेत देण्यात येणार प्रशिक्षण\nजिल्हय़ात खासगी अनुदानित प्राथमिकच्या ३९ शाळांमध्ये ३५६ शिक्षक कार्यरत\nजिल्हय़ात खासगी अनुदानित माध्यमिकच्या ९२ शाळांमध्ये १२६0 शिक्षक कार्यरत\nजिल्हय़ात जिल्हा परिषद प्राथमिकच्या ८३२ शाळांमध्ये ४ हजार ७६ शिक्षक कार्यरत\nजिल्हय़ात जिल्हा परिषद माध्यमिकच्या १९ शाळांमध्ये ३२६ शिक्षक कार्यरत\nशालार्थ प्रणालीचे होणारे फायदे\nशालार्थ प्रणालीमुळे आता पेपर लेस काम होण्यास मदत होणार आहे.\nशिक्षकांचा पगार आता महिन्याचा १ तारखेलाच जमा होणार.\nसर्व राज्यभरातील शिक्षकांचा डेटा एकाच ठिकाणी जमा होणार.\nशिक्षकांचा हा डेटाबेस शासनाच्या व शिक्षकांच्याही मोठया कामात येणार.\nटेक्स्ट डेटाबेस सोबत शिक्षकांची सही आणि फोटोचाही डेटात समावेश\nमाहितीची चाळणी करणे होणार अगदी सोपे.\nदेयक निर्मिती, प्रस्तुतीकरण, लेखा परिक्षण, कर्मचारी वेतन या सर्व गोष्टी इलेक्ट्रानिक माध्यमातून होणार\nवित्तीय शिस्त निर्माण होण्यास मदत होणार\nवेतनाचा इतिहास अगदी सहजपणे उपलब्ध होणार\nवेतनाची लांबलचक चालणारी प्रक्रिया अचूक आणि आटोपशीर होण्यास मदत\nशालार्थ प्रणाली समजण्यासाठी आम्ही आपल्याला काही महत्वपुर्ण दुवे/लिंक खाली देत आहोत ज्याव्दारे आपणास ही प्रणाली समजण्यास मदत होणार आहे...\nशालार्थ प्रणालीत माहिती कशी भरणार\nशालार्थ कशी वापरावी याचा व्हिडीओ\nशालार्थ विषयी भरपुर काही\nआपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कळवा...\n\"शालार्थ प्रणाली\" लागु मराठवाडयातील सर्व शिक्षकांचे पगार आता होणार ऑनलाईन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%98/", "date_download": "2019-08-25T15:20:40Z", "digest": "sha1:MZI5LEK4HRYXGOY3RPR4FXW4V6TT3HRD", "length": 10142, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्याच्या गाईला विष घालून केले ठार | Dainik Prabhat", "raw_content": "\nशेतकऱ्याच्या गाईला विष घालून केले ठार\nशिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथील राऊतवाडी येथे अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याच्या गाईला मारण्यासाठी विषारी औषधाचा वापर केल्या असल्याचा प्रकार समोर आला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिक्रापूर (ता. शिरूर) येथील राऊतवाडी येथे कृष्णा भूमकर या शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये दोन गाई असून, शनिवारी (दि. 28) कृष्णा हे सायंकाळच्या सुमारास गाईला चार घालण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यांना ���ोठ्यामध्ये उग्र वास येत असल्याचे आणि गाईला त्रास होत असल्याचे जाणवले, त्यामुळे त्यांनी तेथे पाहणी केली असता त्यांना गोठ्यामध्ये पांगलेले आणि विषारी असलेल्या थायमिटचा पुडा आढळून आला, त्यांनतर त्यांनी येथील खासगी जनावरांच्या डॉक्‍टरांना बोलाविले आणि गाईवर उपचार सुरू केले; परंतु त्यांनतर देखील गाईला त्रास होत राहिल्याने त्यांनी जनावरांच्या शासकीय डॉक्‍टरांना बोलाविले, त्यांनी देखील उपचार सुरू केले; परंतु गाईला विषबाधा झाल्याने कृष्णा भूमकर या शेतकऱ्यांची गाय दगावली, त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याच्या गाईला विष देऊन मारले असल्याबाबत शेतकरी कृष्णा महादेव भूमकर (रा. राऊतवाडी, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णा कानगुडे करीत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nपुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन\nसंडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nकोपरगावप्रकरणी शिक्षण विभागाचे मौन\nभोसरीत सिगारेटच्या पैशावरून तरुणावर खुनी हल्ला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\n��रंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vijay-shivtare-and-king-30575", "date_download": "2019-08-25T16:20:50Z", "digest": "sha1:Y5PBRQYRKUYIHFHXKZCEZBSB2NWUAEKH", "length": 7965, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "vijay shivtare and king | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकडव्या शिवसैनिकांची साथ मिळाल्यास सर्व राजे घरी बसवू : विजय शिवतारे\nकडव्या शिवसैनिकांची साथ मिळाल्यास सर्व राजे घरी बसवू : विजय शिवतारे\nसोमवार, 12 नोव्हेंबर 2018\nकोरेगाव (जि. सातारा) : शिवसेनेच्या माध्यमातून दहा-वीस कडवे कार्यकर्ते सोबतीला मिळाल्यास सातारा जिल्ह्यातील सर्व राजे घरी बसवू शकतो, अशा शब्दांत नामोल्लेख टाळून पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्ह्यातील दोन्ही राजांना आव्हान दिले. शिवसेनेतर्फे कोरेगावात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते.\nकोरेगाव (जि. सातारा) : शिवसेनेच्या माध्यमातून दहा-वीस कडवे कार्यकर्ते सोबतीला मिळाल्यास सातारा जिल्ह्यातील सर्व राजे घरी बसवू शकतो, अशा शब्दांत नामोल्लेख टाळून पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्ह्यातील दोन्ही राजांना आव्हान दिले. शिवसेनेतर्फे कोरेगावात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते.\nश्री. शिवतारे म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर, शेतीचे पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी बियाणे अशा विविध उपाय योजनांचे नियोजन शासनाने केले आहे. कोणत्याही परिस्थितीत जनतेला दुष्काळी समस्यांची जाणीव होऊ न देण्याची काळजी घेण्यात आली आहे. येत्या वर्षभरात जिहे-कटापूर योजना निश्‍चितपणे मार्गी लागणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतीला कायमस्वरुपी पाणी उपलब्ध होणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून दहा-वीस कडवे कार्यकर्ते सोबतीला मिळाल्यास सातारा जिल्ह्यातील सर्व राजे घरी बसवू शकतो.\nशिवसेनेची जनतेशी बांधिलकी असल्यामुळे जनतेने शिवसेनेच्या पाठी���ी राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितिन बानुगडे पाटील, सदाशिव सपकाळ, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, मालोजी भोसले उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-08-25T16:17:46Z", "digest": "sha1:5DA52GWQHOKNCGPDHZB3XR7FC2BI4QI5", "length": 7698, "nlines": 158, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारत पाकिस्तान- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSacred Games-2 मुळे उडाली यूएईतल्या 'या' व्यक्तीची झोप, वाचा कारण\nSacred Games-2 रिलीज झाल्यानंतर युएईच्या ‘शारजाह’मध्ये राहणाऱ्या एका भारतीय व्यक्तीची अक्षरशः झोप उडाली आहे.\nकाश्मीरप्रश्नी चीन-पाकची मागणी UNSCनं ऐकली, आज 'बंद खोलीत' होणार बैठक\nपाकिस्तानी अभिनेत्रीने केलं भारतीय सेनेवर आक्षेपार्ह ट्वीट, सुरू झालं ट्विटर वॉर\n‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय विकी कौशल राधिका आपटेने सांगितलं गुपित Vicky Kaushal | Radhika Apte |\n‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय विकी कौशल राधिका आपटेने सांगितलं गुपित\nWorld Cup : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान करणार भारताला सपोर्ट दिग्गज फलंदाजाच्या प्रश्नाने नवी चर्चा\nवर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान करणार भारताला सपोर्ट दिग्गज फलंदाजाच्या प्रश्नाने नवी\nVIDEO: सामना पाहायला गेलेल्या सैफ अली खानचा पाकिस्तानी चाहत्याने उडवली थट्टा Saif Ali Khan | India Pakistan Match | World Cup 2019 |\nVIDEO: सामना पाहायला गेलेल्या सैफ अली खानचा पाकिस्तानी चाहत्याने उडवली थट्टा\nजनरल सॅम मानेकशॉ, ज्यांच्या सात गोळ्याही काहीच बिघडवू शकल्या नाहीत\nजनरल सॅम मानेकशॉ, ज्यांच्या सात गोळ्याही काहीच बिघडवू शकल्या नाहीत\nWorld Cup: गेली 23 वर्ष भारत 'या' संघाविरुद्ध अपराजीत राहिला; आज काय होणार\nगेली 23 वर्ष भारत 'या' संघाविरुद्ध अपराजीत राहिला; आज काय होणार\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\nपावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग\nदे धक्का...राष्ट्रवादीचा हा दिग्गज नेता करणार शिवसेनेत प्रवेश\nVIDEO: राष्ट्रवादीसाठी 16वं वर्ष धोक्याचं, पंकजा मुंडेंची बोचरी टीका\nऐतिहासिक: जम्मू-काश्मीरचा ध्वज इतिहास जमा, श्रीनगर सचिवालयावर फडकला तिरंगा\nइंग्लंडनं काढला ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा घास बेन स्टोकची झुंजार शतकी खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/alka-vadhavkar/page/3/", "date_download": "2019-08-25T16:35:04Z", "digest": "sha1:3BSZ75HXFOJ5552ZS2RMSUA6COBOCKPU", "length": 10024, "nlines": 134, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सौ. अलका वढावकर – Page 3 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ August 25, 2019 ] विशाल आपुले पंख फैलावुनी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] येता तुझ्या चरणांशी\tकविता - गझल\n[ August 23, 2019 ] बगळे, बावळे आणि कावळे\tललित लेखन\n[ August 23, 2019 ] प्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\tविशेष लेख\n[ August 23, 2019 ] फक्त, टवाळा आवडे “विनोद”\tविनोदी लेख\nArticles by सौ. अलका वढावकर\n‘देशा तुझीया तिरंग्याचा सार्थ आम्हां ‘अभिमान’ गर्वाने आम्ही सारे म्हणतो, मेरा भारत महान | स्वातंत्र्याचे ‘सेनानी’ अन क्रांतिवीरांना सलाम संग्रामिच्या शूर लढवय्या महिलांनाही प्रणाम | प्राण देऊनी त्यांनीदिधले, ‘स्वातंत्र्याचे’ दान, त्यावेळीच्या राज्यकर्त्यांनी ठेविला तयांचा मान | पण पवित्र देशा, कणखर देशा, सोन्याच्या देशा, काय जाहली बघ तुझी ही, आज अशी ‘दूर्दशा’ | कैसे जडले तुजला देशा […]\nऐलमा पैलमा गणेश देवा माझा नवरा बदलून दे, करीन तुझी सेवा जन्मोजन्मी कसले, एका जन्मी झाले बोsssर मी नाही गुंडाळायची, वडाला आता दोsssर हरतालकेचा उपासही नाही करणार ऐलमा पैलमा गणेश देवा……. सांगते ऐका तुमचा मी, कां करते धावा संसाराला आता माझ्या, वर्ष झाली तेरा नव्या नवलाईचे वाजले की बारा, नवरा कशा-कशामध्ये लक्ष देखील घालेना, संसाराचा गाडा […]\nमन कुठे असत, कस ते दिसत कधी कळलच नाही कुणा, मात्र पावलोपावली जाणवतात, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा मन इतक मोठ, कि आभाळ त्यात माईना, मनाच्या गाभार्‍यांत अगणित भावना मन इतक मोठ, कि आभाळ त्यात माईना, मनाच्या गाभार्‍यांत अगणित भावना कडू-गोड आठवणींचा, मन एक खजिना, भावनांच्या प्रतिमेचा तो सुंदर आईना कडू-गोड आठवणींचा, मन एक खजिना, भावनांच्या प्रतिमेचा तो सुंदर आईना चिंता-भिती-संशयाचा मनी सतत पिंगा भल्याबुर्���या विचारांचा तिथे भारी दंगा चिंता-भिती-संशयाचा मनी सतत पिंगा भल्याबुर्‍या विचारांचा तिथे भारी दंगा मन जस कांही एखाद हटवादी पोर […]\nइ-मेल ( ऑडिओ कविता)\nDear Aai-Baba, Via email, तुमच्याशी वाटतं, Chat होईल perfect deny नका करू, please करा accept तुमच्या बद्दलचं प्रेम, कर्तव्य, जबाबदारी, नका समजू मी टाकलंय trash मध्ये, safe आहे सारं मनाच्या, document आणि draft मध्ये तुमची शिकवण, तुमचा उपदेश, हे तर anti-virus माझ्यासाठी, download केलेत माझ्या, अनुभवांच्या Network साठी आणि हो, तुमचा एकही Message, मी केला नाही […]\nनविन वर्षाच्या Startup ला करूया एक Resolution Mute झालेल्या संवादांचं पुन्हा जोडूया Connection आयुष्याच्या Wall वरचं हेच खरं Relation — सौ.अलका वढावकर\nविशाल आपुले पंख फैलावुनी\nबगळे, बावळे आणि कावळे\nप्रभाकर बाकळे नावाचा अवलिया.. ठणठणपाळ परभणीकर\nफक्त, टवाळा आवडे “विनोद”\nपोपट पोपटीण आणि जोशीकाका\nदिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्री ओपनिंग सेशन (BSE /NSE) August 14, 2019 विलास गोरे\nअंदमान – बाराटांग बेट June 3, 2019 विलास गोरे\nअंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस May 24, 2019 विलास गोरे\nसेल्युलर जेल – पोर्ट ब्लेअर, अंदमान May 13, 2019 विलास गोरे\nराष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी April 30, 2019 विलास गोरे\nसेन्सेक्स विषयी सर्व काही April 23, 2019 विलास गोरे\nशेअर मार्केटशी मैत्री April 4, 2019 विलास गोरे\nआभास (दिर्घ कथा) April 1, 2019 विलास गोरे\nफणस (लघु कथा) March 24, 2019 विलास गोरे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/en/69/", "date_download": "2019-08-25T16:07:45Z", "digest": "sha1:B4P55BNTGZB6UVH6OEGX45PIRWSOVDI2", "length": 15839, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "गरज असणे – इच्छा करणे@garaja asaṇē – icchā karaṇē - मराठी / इंग्रजी UK", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » इंग्रजी UK गरज असणे – इच्छा करणे\nगरज असणे – इच्छा करणे\nगरज असणे – इच्छा करणे\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nइथे विछाना आहे का Is t---- a b-- h---\nइथे दिवा आहे का Is t---- a l--- h---\nइथे टेलिफोन आहे का Is t---- a t-------- h---\nइथे कॅमेरा आहे का Is t---- a c----- h---\nइथे संगणक आहे का Is t---- a c------- h---\nइथे कागद व लेखणी आहे का Is t---- a s---- o- p---- a-- a p-- h---\n« 68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + इंग्रजी UK (61-70)\nMP3 मराठी + इंग्रजी UK (1-100)\nएखद्या माणसाला लेख रुपांतर करून हवे असेल तर त्याला खूप पैसे द्यावे लागतात. व्यावसायिक भाषांतरण खूप महागडे असते. हे टाळण्यासाठी दुसरी भाषा समजण्याचे महत्व वाढत आहे. संगणक शास्त्रज्ञ आणि संगणक द्वैभाषिकांना ही अडचण सोडवावी लागेल. ते रूपांतरण साधनांच्या विकासासाठी काही काळ काम करत आहेत. आज खूप अशा वेगळ्या योजना आहेत. पण यंत्र रुपांतराची गुणवत्ता खूपशी चांगली नाही. मात्र या योजना त्यासाठी चुकीच्या नाहीत. भाषा ही खूप गुंतागुंतीची रचना आहे. दुसरीकडे संगणक हा साध्या गणित तत्वांवर आधारित आहे. म्हणून ते नेहमीच भाषेवर योग्य प्रक्रिया करू शकत नाही. रुपांतर योजनेत संपूर्ण भाषा शिकावीच लागते. ते घडण्यासाठी सराईत लोकांना ���जारो शब्द आणि नियम शिकवावे लागतील.\nहे प्रत्यक्षात अवघड आहे. संगणक आवाज क्रमांक असणे सोपे आहे.. हे त्याठिकाणी चांगले आहे. संगणक हे अशा गणना करू शकते कि ज्याचे मिश्रण हे सामान्य आहे. हे अशा गोष्टी ओळखते उदाहरणार्थ, कधीकधी जे शब्द एकापुढे एक असतात. यासाठी लेख हा वेगवेगळ्या भाषेत द्यायला हवा. याप्रकारे एखाद्या भाषेचे मूळ काय आहे ते शिकत येते. या सांख्यिक प्रकारे रुपांतरणाचा विकास आपोआप होईल. मात्र संगणक माणसाची जागा घेऊ शकत नाही. यंत्र हे मानवी बुद्धीची भाषेच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाही. मग रूपांतरण करणारे आणि दुभाषिक यांच्यासाठी खूप वेळासाठी काम उपलब्ध होईल. भविष्यात साध्या लेखांचे रुपांतर संगणकाद्वारे केले जाऊ शकते. गाणी, कविता आणि साहित्य, दुसरीकडे ही सजीव घटकांची गरज असते. हे भाषेसाठी मानवी भावनांना पोसतात. आणि याप्रकारे हे चांगले आहे…\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4/", "date_download": "2019-08-25T16:59:17Z", "digest": "sha1:5JGKRZVTBMT7ZGAHV6FCZMX4X6UN4PCJ", "length": 9294, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यमुनानगर इमारतीमध्ये मृतदेह आढळला | Dainik Prabhat", "raw_content": "\nयमुनानगर इमारतीमध्ये मृतदेह आढळला\nपिंपरी – यमुनानगर मधील एका इमारतीमध्ये व्यक्तीचा मृतदेह आढळला. हा प्रकार बुधवारी (दि. 25) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला.\nश्रीराम मनोहर ढगे (वय-35, यमुनानगर, निगडी) असे मृत इसमाचे नाव आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम मागील दहा वर्षांपूर्वी यमुनानगर मधील श्री सह्याद्री हाऊसिंग सोसायटीमध्ये राहायला आले होते. त्यांचे पुण्यामध्ये एक घर आहे. पुण्यातील घरी त्यांचे आ���-वडील राहतात. श्रीराम यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांचे त्यांच्या पत्नीसोबत वारंवार भांडण होत होते. वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून पत्नी आठ महिन्यांपूर्वी सहा वर्षाच्या मुलीला घेऊन माहेरी गेली होती.\nश्रीराम एकटेच यमुनानगर मधील घरी राहत होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी यमुनानगर मधील घरी येऊन बघितले असता, श्रीराम यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. मागील चार दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. निगडी पोलीस तपास करीत आहेत.\nसिंधूचे राहुल गांधींकडून अभिनंदन\nसिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nसिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी\nआईच्या वाढदिवशी सिंधूची “सुवर्ण” भेट; जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप\nगरीब, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – ज्योती पाटील\nजाणून घ्या आज (25 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nवाघोलीतील कार सर्व्हिस सेंदरला आग\nश्री संत तुकाराम कारखान्याकडून पूरग्रस्तांना पाच लाख\nभारताच्या कोमालीकाला जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nकाश्‍मीरमधील परिस्थिती पाहुन आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n“गुरुजी हे वागणं बर नव्हे’\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\nलबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं – राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला\nअखेर आ.दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारीबाबत सोडले मौन\nअग्निशामक दलाकडून बगळ्याला जीवदान\nऔरंगाबाद येथे सूर्याचे खळे वेधून घेतंय लक्ष\nआठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून\nछगन भूजबळ यांना पक्षात प्रवेश नाहीच\nनवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट\nकार्यकर्त्यानी केलेल्या ट्रॉलिंग बद्दल दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/skin-problems-due-to-mobile/", "date_download": "2019-08-25T15:44:29Z", "digest": "sha1:4TT7FCYG7K4UHPD62DCBPTFTZWPEOTMQ", "length": 10332, "nlines": 74, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तुमच्या त्वचेच्या सौंदर्याला घातक ठरणारी वस्तू तुम्ही सोबत घेऊन फिरत आहात! कोणती? जाणून घ्या...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतुमच्या त्वचेच्या सौंदर्याला घातक ठरणारी वस्तू तुम्ही सोबत घेऊन फिरत आहात कोणती\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nसर्वांनाच आपली त्वचा सुंदर दिसावी असं वाटत असतं आणि त्यासाठी आपण अनेक प्रयोगही करत असतो. स्वतःच्या त्वचेची काळजी ही घेतलीच पाहिजे, पण नोकरी करणाऱ्या स्त्रियांना स्वतःची काळजी घ्यायला किंवा स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ कमी असतो. पण तुम्हाला माहित आहे का, की तुमच्या सुंदर त्वचेला घातक ठरणारी एक वस्तू तुम्ही नेहेमी स्वतःसोबत घेऊन फिरत असता तो म्हणजे तुमचा मोबाईल.\nतुम्ही कितीही थकलेल्या असाल तरी जर तुम्ही झोपण्याआधी तुम्ही तुमचा फोन चेक करत असाल तर तुमची झोप उडून जाईल. कारण फोनच्या लाईटने झोप उडून जाते. त्यामुळे फन बंद केल्यावर देखील तुम्हाला झोप येत नाही. आणि कमी झोप झाल्यामुळे तुमची त्वचा ही डल वाटू लागते.\nजर तुम्हाला नेहमी फोन चेक करण्याची सवय असेलं तर हे देखील तुमच्या त्वचेसाठी खूप घातक ठरू शकते. फोनवर नेहमी कुठलं ना कुठलं नोटिफिकेशन येत असतं. कधी फोनची चार्जिंग संपून जाते तर कधी इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित नसल्याने आपण स्ट्रेस मध्ये जातो. हा स्ट्रेस आपल्या चेहऱ्यावरही जाणवतो. एवढचं नाही तर फोनच्या हिटमुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक कमी होते. आणि काळे डाग पडू लागतात.\nतुम्ही कधी लक्ष दिले आहे का की, जेव्हा तुम्ही तुमच्या फोनवर कुठला मेसेज किंवा टेक्स्ट वाचत असता तेव्हा तुमच्या भुवया जवळ येतात. ह्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात. आणि तुमचं वय जास्त दिसायला लागतं.\nनेहेमी फोनवर असल्याने थकवा येतो आणि त्वचा डल वाटू लागते. मोबाईलची स्क्रीन बघण्यासाठी तुम्ही नेहेमी आपली मन खाली वाकवता. त्याने मानेची त्वचा फाटू लागते. ह्यापासून वाचण्यासाठी एका प्रॉपर पॉस्चरमध्ये राहा. स्क्रीन बघण्यासाठी मान वाकवू नका तर सरळच ठेवा आणि मानेवर नेहेमी मॉइश्चराइजर लावत राहा.\nतुमचा मोबाईल हा बॅक्टेरियाने युक्त असतो आणि प्रत्येक फोन कॉल सोबत ते बॅक्टेरिया तुमच्या चेहऱ्यावर देखील येतात. ह्यामुळे पिंपल्सचा प्रॉब्लेम वाढू शकतो.\nत्यामुळे गरज असेल तेव्हाचं मोबाईलचा वापर करा.. कारण ह्याचा अतिवापर केल्याने त्याचा प्रभाव तुमच्या सुंदरतेवर नक्कीच होईल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← परफ्युम लावताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या\nनासाच्या अंतराळवीरांनी बनवला अचाट करणारा रेकॉर्ड \n“गोरिला ग्लास” : काय आहे ह्या विचित्र नावामागचं लॉजिक हा प्रकार खास का आहे हा प्रकार खास का आहे\nअत्यंत महत्वाचं, खासकरून तरुणांसाठी तुमचा स्मार्ट फोन तुम्हाला जाड करतोय…\nमुलींनो – तुम्हाला मेकअप करायला आवडतं खरं, पण “ह्या” गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का\nलग्नाआधी आणि लग्नानंतर: नात्यात होणाऱ्या ‘या’ छोट्या बदलांची तुम्ही कल्पनाही केली नसेल\n WhatsApp वरचे डिलीट केलेले मेसेज वाचणे सहज शक्य आहे कसे\nस्वयंपाकघरात एकाच वेळी अनेक कामं करताना ऊर्जा आणि वेळ वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स\nरघुराम राजन कडून हार्दिक पटेल चे भाकित\nभारतीय सैन्याची उभारणी करणाऱ्या या ‘फील्ड मार्शल’ची यशोगाथा प्रत्येकाने वाचायलाच हवी\nस्कुल चले हम : आमच्या क्रिकेटवीरांना साध्या साध्या गोष्टी पुन्हा शिकवण्याची गरज आहे\nपाककडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असूनही त्यांना भारताची भीती वाटण्याचं अभिमानास्पद कारण\nझुंडी रस्त्यावर का उतरल्या\nसमाजवादी भों(ग)ळेपणा : भारतीय राजकारणाचा आरसा – भाग-१\nयंदा राष्ट्रपती भवनात रमझानची इफ्तार पार्टी होणार नाही, आणि त्याचं कारण फारच चांगलं आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/age-gap-in-bollywood-couple/", "date_download": "2019-08-25T15:17:48Z", "digest": "sha1:TGSUAH7FESKQVDUWITMPDKIDTO7RVN2J", "length": 4272, "nlines": 51, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Age gap in bollywood couple Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nया ८ जोडप्यांच्या वयातलं अंतर दाखवून देतंय, प्रेमात वय म्हणजे फक्त एक आकडा असतो\nएकंदरीत या सर्व जोडप्यानं पाहून आपण हे नक्कीच म्हणू शकतो की खऱ्या प्रेमात वय हा केवळ अकडाचं असतो. खऱ्या प्रेमात वयापेक्षा भावना महत्वाच्या असतात\nयाला जीवन ऐसे नाव\nअनुप जलोटा, मिलिंद सोमण आणि जळणारे आपण\nतो त्यांचा अधिकार आहे आणि एक सुसंस्कृत समाज म्हण��न आपले कर्तव्य.\nबाहुबलीमध्ये दाखवलेले ‘महिष्मती साम्राज्य’ खरंच प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होते\nमनसे : प्रचंड आशावादी \n‘हजार’चा संक्षिप्त उल्लेख करताना ‘K’ हे अक्षर का वापरतात…\nकट्टर धार्मिकांना न जुमानता, भारतात पुरोगामीत्वाची मुहुर्तमेढ रुजवणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याची गोष्ट\nभारताच्या पूर्वेला असणाऱ्या पश्चिम बंगालच्या नावामागचं गौडबंगाल\nमनमोहन सिंगांच्या “त्या” बजेटमुळे भारतीय अर्थव्यवस्था कायमची बदलली\nOxxy तर्फे मिळणार भारताच्या प्रत्येक मुलीला ११००० रुपये\nजेव्हा राजपुताना मुघलांसमोर कच खात होता, तेव्हा या राजाने मुघलांना धूळ चारली..\nकुठे समोसा तर कुठे किंडर जॉय, जगातील अनेक देशांत खाण्याच्या ह्या वस्तू बॅन आहेत\nचिरंतन चित्रपट : ३) Arrival\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/india-vs-pakistan/", "date_download": "2019-08-25T15:31:10Z", "digest": "sha1:ZU7QB3X34RUVZO2Z6HS3MYN3QQPCUGKH", "length": 7025, "nlines": 66, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "india vs pakistan Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपुरोगामी विचारवंत विश्वंभर चौधरींना भारत-पाकिस्तान मॅचमुळे त्रास, पोस्ट व्हायरल\nशेवटी त्या टोळक्यातील कोणाला तरी आमची दया आली. बेभान नाचणारांना कसंबसं बाजूला ढकलत त्यानं बिचार्यानं आमची सुटका केली.\nज्यावर खरा हक्क भारताचा आहे त्या “पाकव्याप्त काश्मीर” बाबत तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nइतका सुंदर निसर्ग ह्यांच्या वाट्याला आलाय तरी त्याची कदर न करता, हे लोक त्याचा अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयोग करत आहेत.\nयाला जीवन ऐसे नाव\nविंग कमांडर अभिनंदन पाकच्या हाती लागण्याचा घटनाक्रम भारतीय सैनिकांच्या शौर्याची खात्री देतो\nमुलांनी वैमानिक अभिनंदनला शस्त्र सोडण्यास सांगितले आणि त्यादरम्यान एका मुलाने त्यांच्या पायावर गोळी मारली, असे रझाक म्हणाले.\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === परवा दिवशी उज्माबाई भारतात दाखल झाल्या. भारतभूमीवर पाय\nवसीम अक्रममुळे वकार युनिसचं षड्यंत्र फसलं आणि कुंबळेने १० विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === भारतीय क्रिकेट मध्ये गोलंदाजांचा वरचष्मा फार कमीवेळा दिसलाय. वरचष्मा\n३९९ वर्ष जुन्या पेंटिंग वरील पिवळेपणा काढल्यानंतर जे “खरं चित्र” समोर आलं ते अचंबित करणारं आहे.\nआयआयटीच्या विद्यार्थ्याची आठ पानांची सूसाइड नोट प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते\nइंदिरा गांधींसाठी २ काँग्रेस नेत्यांनी केलं होतं भारतीय विमानाचं अपहरण\nएकाचे दोन्ही हात नाहीत, तर दुसऱ्याचे दोन्ही डोळे नाहीत, पण दोघांचं कार्य आपल्यालाही लाजवेल\nभारतातील हे आदिवासी लोक प्रेम करण्याच्या बाबतीत आपल्याही कित्येक पावले पुढे आहेत\nजेव्हा नील आर्मस्ट्राँग इंदिरा गांधींची माफी मागतात\nस्त्रियांच्या हस्तमैथुनाबद्दल एका भारतीय भावाने बहिणीला लिहिलेलं पत्र\n रोड ट्रिप्ससाठी ही कंपनी देतेय महागड्या गाड्या अतिशय स्वस्त किंमतीमध्ये\nभूत, पिशाच्च, चेटकीण, तांत्रिक आणि भोपळ्यांचा सण : हॅलोविन \nदिवसाला हजारो लोकांची भूक भागवणारी ही आहेत देशातील सर्वात मोठी स्वयंपाकघरे \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pankaja-munde-and-bjp-government-31304", "date_download": "2019-08-25T15:28:08Z", "digest": "sha1:IE453W4PHSEG6QSRRYXUWRUPPPUDMXOT", "length": 11408, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pankaja munde and bjp government | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहिलांच्या सक्षणीकरणासाठी भाजपला विजयी करा - मुंडे\nमहिलांच्या सक्षणीकरणासाठी भाजपला विजयी करा - मुंडे\nरविवार, 2 डिसेंबर 2018\nनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅससारख्या अनेक योजना आणून महिलांना सक्षम बनविले, कारण त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न माहिती होते. मोदीजींची आई धुराच्या चुलीवर स्वयंपाक करीत होती, तर वडील स्टेशनवर चहा विकत होते. त्यामुळेच मोदीजींनी महिलाची चुलीपासून म्हणजेच धुरापासून सुटका करून घरोघरी गॅस आणला. लहान व्यावसायिकांना चालना दिली. महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या या मोहिमेत महिलांनी महापालिका भाजपच्या ताब्यात देवून सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.\nनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅससारख्या अनेक योजना आणून महिलांना सक्षम बनविले, कारण त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न माहिती होते. मोदीजींची आई धुराच्या चुलीवर स्वयंपाक करीत होती, तर वडील स्टेशनवर चहा विकत होते. त्यामुळेच मोदीजींनी महिलाची चुलीपासून म्हणजेच धुरापासून सुटका करून घरोघरी गॅस आणला. लहान व्यावसायिकांना चालना दिली. महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या या मोहिमेत महिलांनी महापालिका भाजपच्या ताब्यात देवून सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.\nमहापालिका निवडणुकीसाठी प्रचारादरम्यान आज मुंडे यांच्या ठिकठिकाणी रॅली निघून नंतर सभा झाल्या. महिला मेळाव्यात बोलताना त्यांनी नगरमधील अनेक प्रश्नांचे उदाहरण देवून महिला सक्षमीकरणाचा नारा दिला. खासदार दिलीप गांधी व महिला उमेदवार या वेळी उपस्थित होत्या. मुंडे म्हणाल्या, देशात आणि राज्यात महिला सक्षमीकरणाचे सरकार आलेले आहे. सरकार खूप काही करू इच्छिते, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. महापालिकेवर भाजपचा झेंडा तर लागणारच आहे. यात शंका नाही, परंतु महिलांनी नगरच्या बदलाच्या घटनांचे साक्षीदार व्हावे. वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा, या भाबड्या कल्पना सोडून द्या. मुलींच्या जन्माचे स्वागत करा. बचत गटाच्या माध्यमातून पुढे या. अशा बचत गटांना शुन्य टक्के व्याजावर पैसे सरकार देत आहे. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तुम्ही सर्व महिलांनी या मोहीमेत सहभागी व्हावे.\nत्या म्हणाल्या, महापालिकेचे उमेदवार देताना भाजपने तब्बल 35 महिलांना संधी दिली आहे. ही सोपी गोष्ट नाही. महिला स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. त्या सर्वांच्या कल्याणासाठी, प्रत्येकाच्या कुटुंबाच्या कल्यानासाठी सरकारकडे मागणी करतात. त्यामुळे महिलांना निवडून देवून पहा. नगर शहराचा कसा कायापालट करते. लाखो महिलांना बचत गटांच्या माध्यमातून मी रोजगार देवू शकले. यापुढे महिलाराज आणून नगर शहराचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. खासदार गांधी यांनी विरोधकांवर टीका करीत नगरच्या महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, असे सांगितले.\nमी बोलते म्हणजे मुंडे साहेबच बोलले\nमहिला मेळाव्यात भाषण सुरू असताना खालून एका कार्यकर्त्याने चिठ्ठी दिली. त्यामध्ये एका ठिकाणी पोस्टरवर स्व. गोपिनाथ मुंडे यांचा फोटो प्रसिद्ध केला नसल्याचे त्याने निदर्शनास आणून दिला. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, फोटो न छापण्यात विशेष नाही. मी तुमच्या समोर बोलते ना. मी बोलते म्हणजेच मुंडे साहेब बोलतात, असे समजा. असे सांगून हा वादग्रस्त मुद्दा यांनी दुर्लक्षित केला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगर नरेंद्र मोदी narendra modi गॅस gas महिला women महापालिका पंकजा मुंडे pankaja munde खासदार सरकार government घटना incidents नासा रोजगार employment\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/watches/best-watch-combo-for-men-s-pack-of-3-lr-157-price-pnwY0H.html", "date_download": "2019-08-25T16:43:13Z", "digest": "sha1:K3PCYTFQZRYWPGZJBT6D63NJA6KNCYOG", "length": 13562, "nlines": 301, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "बेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nबेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7\nबेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 4% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nबेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7\nबेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7 किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 4% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये बेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7 किंमत ## आहे.\nबेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7 नवीनतम किंमत Aug 19, 2019वर प्राप्त होते\nबेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7स्नॅपडील उपलब्ध आहे.\nबेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7 सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 341)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nबेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7 दर नियमितपणे बदलते. कृपया बेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nबेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7 - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nबेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7 वैशिष्ट्य\n( 11 पुनरावलोकने )\n( 25 पुनरावलोकने )\n( 342 पुनरावलोकने )\n( 46 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 69 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nबेस्ट वाटच कॉम्बो फॉर में s पॅक ऑफ 3 तर 1 5 7\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/the-company-who-is-paying-highest-amount-of-5-6-lakhs-per-month-to-his-interns-61452.html", "date_download": "2019-08-25T16:16:50Z", "digest": "sha1:T5UZZNC2AKVVJ4CMRVV3N22FC3VS3FSA", "length": 15641, "nlines": 174, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "या कंपनीत इंटर्न्सला तब्बल 5.6 लाख रुपये महिना", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nया कंपनीत इंटर्न्सला तब्बल 5.6 लाख रुपये महिना\nटीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\nनवी दिल्ली : अमेरिकेत इंटर्नशिपसाठी दिल्या जाणाऱ्या वेतनावर एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक वेतन देणारी कंपनी फेसबुक असल्याचे समोर आले आहे. फेसबुक त्यांच्याकडील इंटर्नला महिन्याला 8,000 अमेरिकन डॉलर म्हणजे तब्बल 5.6 लाख रुपये देते.\nया सर्वेक्षणानुसार सध्या फेसबुकमध्ये जवळपास 2,800 नोकऱ्या आहेत. यानंतर अॅमेझॉनचा क्रमांक लागतो. अॅमेझॉन आपल्याकडील इंटर्नला महिना 7,725 अमेरिकन डॉलर देते. या व्यतिरिक्त सेल्सफोर्स, गुगल, मायक्रोसॉफ्ट, उबेर, ब्लुमबर्ग एल. पी., कॅपिटल वन अॅपल आणि बँक ऑफ अमेरिका यांचा पहिल्या 10 कंपन्यां���ध्ये क्रमांक लागतो.\nसर्वाधिक मासिक वेतन देणाऱ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान कंपन्यांचे (Tech Companies) प्रमाण जास्त आहे. सर्वेक्षणातील या कंपन्यांचे प्रमाण जवळजवळ अर्धे (44 टक्के) आहे. तंत्रज्ञानानंतर फायनान्स आणि कन्सल्टींग कंपन्यांचा (Finance and Consultancy Company) क्रमांक येतो. सर्वोत्तम क्षमता असलेल्या उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी फायनान्स कंपन्या देखील अधिक वेतन देताना दिसत आहेत.\nफेसबुक आणि अॅमेझॉननंतर सेल्सफोर्स आपल्या इंटर्नला प्रतिमहिना 7,667 अमेरिकन डॉलर, इतर 5 कंपन्या 7,000 अमेरिकन डॉलर देतात. जर हा पगार पूर्ण वेळेसाठी दिला तर पगाराचा आकडा 84,000 अमेरिकन डॉलर प्रतिवर्ष होईल. हा आकडा अमेरिकेच्या सरासरी पगारापेक्षाही अधिक आहे.\nसोशल मीडियावरुन नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा\nआता फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबलाही आधार कार्ड लिंक होणार\n22 ऑगस्टला शांतता राखा, ईडी ऑफिसबाहेर जमू नका, राज ठाकरेंचं…\nमायक्रोसॉफ्टच्या 80 कोटी युजर्सवर हॅकिंगचं संकट\nआता व्हॉट्सअॅपवरही 'Boomerang' करा\nPHOTO : लवकरच हवेत उडणारी कार लाँच होणार\nफेसबुकवर मित्रांच्या विभागणीसाठी नवे फिचर, 'हे' फायदा होणार\nगुगलची पाळत टाळण्यासाठी या 7 सेटिंग बदला\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली…\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nराहुल गांधींसह शिष्टमंडळाला श्रीनगरमध्ये अडवलं, पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि मारहाणीचा आरोप\n5 महिन्यात भाजपच्या 3 बड्या नेत्यांचा मृत्यू, तिघांनाही मृत्यूची चाहूल\nराज्यसभेतील भाषणासाठी 35 हजाराची पुस्तकं, जेटलींच्या भाषणांनी संसदही स्तब्ध\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बि�� बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mmarathi.in/806", "date_download": "2019-08-25T16:47:22Z", "digest": "sha1:WJPNNBICNKRLC52E2IXY6TDKVCT6AZEH", "length": 6316, "nlines": 44, "source_domain": "www.mmarathi.in", "title": "भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६९ वा वर्धापन दिन गोंदियात सुद्धा मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला – M Marathi", "raw_content": "\nभारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६९ वा वर्धापन दिन गोंदियात सुद्धा मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला\nकारंजा येथील पोलीस मुख्यालयात जिल्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा हस्ते ध्वजारोहन करण्यात आले ,\nयावेळी पालकमंत्री यांचा हस्ते पोलीस दलाचे निरीक्षण तसेच पोलीस पथसंचालनाला सलामी देण्यात आली ,तर या पथसंचालन सोबतच पोलीस बँड पथकाला सुद्धा नागरिकांनी पसंती दर्शविली\nशिवाय गोंदिया पोलीस दलातील शहिद झालेल्या कुटुंबियांना पदक तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले\nतर जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वेक्तीचा देखील या वेळी गौरव करण्यात आला असून त्यांना सन्मान मंहून प्रमाणपत्र चे वाटप या वेळी करण्यात आले\nतर झी २४ तास वाहिनीचे गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधी माधव चंदनकर यांना त्यांचा ८ वर्षाचा पत्रकारितेचा उल्लखनीय कामगिरी करिता सन्मानित करण्यात आले\nजिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या भाषणातून शासनाचा विविध उपक्रम ची माहिती या वेळी उपस्थितांना दिली ,,,\nमिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.\nपराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड\nरामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण\nसासर्याने केला सुनेवर बलात्कार \nठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित\nविवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे\nमानोरा शहर शहीद जवानाना वाहीलिं श्रद्धांजली -झेंडा चौक शिवाजी चौक परत झेंडा चौक मार्ग तहसिल कार्यालय पर्यन्त निघाली भव्य रॅली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-08-25T17:03:42Z", "digest": "sha1:O66IED2BGKAMT72CNGZZUUKELQY5XAWJ", "length": 7996, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मराठी पत्रकार - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► प्रल्हाद केशव अत्रे‎ (१ क, २ प)\n► डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ (१२ क, ५५ प)\n► मराठी संपादक‎ (१ क, ४९ प)\n\"मराठी पत्रकार\" वर्गातील लेख\nएकूण ९६ पैकी खालील ९६ पाने या वर्गात आहेत.\nगोविंद पुंडलिक हेगडे देसाई\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१९ रोजी १५:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2019-08-25T15:37:32Z", "digest": "sha1:7O2HLGCYEOTK2NWFI62TD5NHJXZ5FAII", "length": 11863, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समस्थानिके - विकिपीडिया", "raw_content": "\nअणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असणाऱ्या अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके (अन्य मराठी नावे: समस्थानीय[१]; इंग्लिश: Isotope, आयसोटोप ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेंद्रातील न्यूट्रॉनांची संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, प्रोटियम (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन), ड्यूटेरियम (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) आणि ट्रिशियम (१ प्रोटॉन, २ न्यूट्रॉन) ही हायड्रोजनची समस्थानिके आहेत. प्रोटियमलाच आपण हायड्रोजन म्हणून ओळखतो.\n^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (मराठी मजकूर). महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ. इ.स. १९६९.\n\"आयसोटोप.इन्फो - समस्थानिकांविषयीचे संशोधन व चालू घडामोडींचा आढावा घेणारे संकेतस्थळ\" (इंग्लिश मजकूर).\n\"एक्सप्लोरिंग द टेबल ऑफ आयसोटोप्स (समस्थानिकांची सारणी धुंडाळताना)\" (इंग्लिश मजकूर). लॉरेन्स बर्कली राष्ट्रीय प्रयोगशाळा (अमेरिका), यांचे संकेतस्थळ.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रता निर्देशांक • कण घनता • कर्बोदक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रतिध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्‍यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृगजळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वस्तुमान • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक • सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०८:०४ वाजत��� केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/bat/", "date_download": "2019-08-25T15:22:08Z", "digest": "sha1:IC7WS74LBOPCFNM5U3GNFUTWINJXN6HM", "length": 4679, "nlines": 51, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Bat Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमध्ये सेन्सर\nसध्या ह्या सेन्सरच्या वापराची सुरवात असल्याने त्यापासून मिळालेली माहिती कमी आहे मात्र वेगवेगळ्या सामन्यात, वेगवेगळ्या गोलंदाजांविरुद्ध खेळल्यानंतर मिळणारी एकूण माहिती जेव्हा एकत्र केली जाईल तेव्हा त्याचा वापर फार चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो.\n‘ह्या’ खेळाडूंच्या बॅटने धावांचाच नाही तर पैश्यांचाही वर्षाव होतो\nएबी डी विलियर्स याला त्याच्या बॅटवर MRF च स्टीकर कावायचे ३.५ ते ४ कोटी रुपयांपर्यंत मिळतात.\nभारतीय सैन्याने स्थानिकांना सोबत घेत, अवघ्या ४० दिवसात एक असाध्य काम सहज करून दाखवलंय\n“यात्रीगण कृपया ध्यान दे…” हा कुणाचा आवाज आहे माहित आहे\n१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘श्रीकृष्णाचा चेंडू’\nएजंटशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढावं\nया घटना घडल्या…आणि इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली\nमाय (मराठी) – वृद्धाश्रमात….आपण सगळ्यांनी मिळून तिला वाचवायलाच हवं\nभारताच्या सुरक्षेवर चिनी ड्रॅगनचं संकट राफेलमुळे किती कमी होईल उत्तर अचंबित करणारं आहे\nबाबासाहेबांची वैचारिक स्मारके: संविधानापासून समाजक्रांतीपर्यंत; इतिहासापासून शेती तंत्रज्ञानापर्यंत\nबंगालच्या एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा करतोय ‘चांद्रयान २’ मोहिमेचे नेतृत्व\nया ६ संघांनाच जिंकता आला आहे ICC Champions Trophy चा मिनी वर्ल्ड कप\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-monsoon-poem-vaishali-mohite-marathi-poem-3169", "date_download": "2019-08-25T16:04:26Z", "digest": "sha1:7JZZVE765CC4OOZEDBTI3NJAAUIVEKLG", "length": 4866, "nlines": 124, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Monsoon Poem Vaishali Mohite Marathi Poem | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nचिंब पावसाळा : कविता\nखिडकीतूनच तुला येताना पाहिलं\nअरे, कित्ती धांदल माझी;\nतर नकोच येत जाऊस रे;\nअस्सा दाटून आलास की,\nजरा अवघडच होतं बघ...\nकळत रे तुझंही म्हणणं...\nपण वळत नाही बघ;\nतू ही येतोसच रे...\nपण मी माझ्यातच गुंतलेली...\nजरा दुपारचा ये ना\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/8-benefits-of-yoga-nidra/", "date_download": "2019-08-25T15:45:22Z", "digest": "sha1:2OZUDDWD6G4E5VMFOCB2R5BNAZKYFZWZ", "length": 6498, "nlines": 101, "source_domain": "arogyanama.com", "title": "'हे' माहित आहे का? 'या' मुद्रेने दूर होतील ८ आजार, जाणुन घ्या कसे - Arogyanama", "raw_content": "\n‘हे’ माहित आहे का ‘या’ मुद्रेने दूर होतील ८ आजार, जाणुन घ्या कसे\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम : योग निद्रा ही आध्यात्मिक झोप आहे. ही स्थिती जागे रहाणे आणि झोपणे यामधील आहे. योग निद्रा नियमित १० ते ३० मिनिटे केली तर अनेक आरोग्य समस्या दूर होतात. योग निद्रा एक प्रकारची ध्यान मुद्रा असून ती जमीनीवर झोपून केली जाते. योग निद्रा कशी करावी आणि तिचे कोणकोणते फायदे आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.\nसकाळी चालता चालता करा ‘हा’ प्राणायाम, १० रोगांपासून मिळेल सूटका\nपोट साफ होत नसेल तर अवश्‍य करा ‘हे’ ५ योग…आणि पाहा कमाल\nवृध्दावस्थेत ‘या’ वेदना टाळायच्या असतील तर तारुण्यातच करा ‘पादोत्तानासन’\nअशी करा योग निद्रा\nही मुद्रा करताना सैल कपडे परिधान करा. मोकळ्या तसेच शांत ठिकाणी जमीनीवर पाठीवर झोपावे. दोन्ही पायांमध्ये एक फुटांचे अंतर ठेवून दोन्ही हात कंबरेपासून कमीत कमी सहा इंचच्या अंतरावर ठेवावे. डोळे बंद करुन आणि पुर्ण शरीर सैल सोडून ध्यान करावे. या स्थितीत १० किंवा ३० मिनिटे राहावे.\n१ ब्लड प्रेशर सुधारेल\n२ डायबिटीज नियंत्रणात राहील\n३ हार्ट अटॅकची शक्यता कमी होते\n४ डोकेदुखी दूर होईल\n५ दमा नियंत्रणात राहील\n६ मानेच्या वेदना थांबतील\n७ कंबरदुखी दूर होईल\n८ सांधेदुखीपासून आराम मिळेल\nTags: arogyanamaBodydoctorhealthYoga sleepआजारआरोग्यआरोग्यनामाडॉक्टरत्वचायोग निद्राव्यायामशरीर\nअंड्याच्या टरफलांनी रंग होईल गोरा, जाणुन घ्या १० जबरदस्त फायदे \nकेवळ बहाणा म्हणून नाही तर 'या' कारणांमुळे ती जवळ येण्यास देते नकार ; जाणून घ्या\nकेवळ बहाणा म्हणून नाही तर 'या' कारणांमुळे ती जवळ येण्यास देते नकार ; जाणून घ्या\nदररोज भिजवलेले ‘शेंगदाणे’ खा आणि ‘य��’ आजरांना दूर ठेवा\nमुंबईत घरांमध्येच वाढत आहेत डेंग्यू, मलेरियाचे डास\nविविधि फुलांमध्ये सुध्दा असतात औषधी गुणधर्म, ‘हे’ रामबाण उपाय जाणून घ्या\nथकलेल्या डोळ्यांना आराम गुलाब पाण्याचा, इन्फेक्शनही करतं दूर\nउन्हाची वाढतेय तीव्रता ; ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी\n‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण\nनियमित गुळाचे सेवन करा आणि ‘हे’ आजार टाळा\n …तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ ८ पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2", "date_download": "2019-08-25T15:53:55Z", "digest": "sha1:PHU2OOHWWXYG3YJNUL74GU6KUH5KNPUL", "length": 7177, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक\n(चेन्नई सेंट्रल या पानावरून पुनर्निर्देशित)\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nचेन्नई सेंट्रल (तामिळ: சென்னை சென்ட்ரல்; जुने नाव: मद्रास सेंट्रल) हे चेन्नई शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. चेन्नई सेंट्रल हे दक्षिण भारतातील सर्वात वर्दळीचे स्थानक असून येथे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय स्थित आहे. येथून भारतातील सर्व मोठ्या शहरांकडे प्रवासी गाड्या सुटतात. तसेच चेन्नई उपनगरीय रेल्वेचे देखील चेन्नई सेंट्रल हे सर्वात मोठे केंद्र आहे.\nचेन्नई सेंट्रलची इमारत १८७३ साली ब्रिटिशांनी बांधली. सध्या १५ प्लॅटफॉर्म असलेले चेन्नई सेंट्रल येथील आधुनिक सुविधांसाठी प्रसिद्ध आहे.\nचेन्नई-हजरत निजामुद्दीन - राजधानी एक्सप्रेस\nचेन्नई-नवी दिल्ली - ग्रँड ट्रंक एक्सप्रेस\nचेन्नई-नवी दिल्ली - तमिळनाडू एक्सप्रेस\nचेन्नई-हावडा - कोरोमंडल एक्सप्रेस\nचेन्नई-अहमदाबाद - नवजीवन एक्सप्रेस\nचेन्नई-हैदराबाद - चारमिनार एक्सप्रेस\nचेन्नई-जमू तावी - अंदमान एक्सप्रेस\nचेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस\nचेन्नई इग्मोर रेल्वे स्थानक\nइ.स. १८७३ मधील निर्मिती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ डिसेंबर २०१७ रोजी ०९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/indian-army-ops-division/", "date_download": "2019-08-25T15:17:13Z", "digest": "sha1:3752DWOEHOQ2NKSZOOZNGUTR3YIP5OZM", "length": 15172, "nlines": 90, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "शत्रूच्या घरात घुसून अतिरेक्यांना ठार करण्यासाठी भारतीय सैन्याची \"स्पेशल फोर्स\" तयार झालीय!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nशत्रूच्या घरात घुसून अतिरेक्यांना ठार करण्यासाठी भारतीय सैन्याची “स्पेशल फोर्स” तयार झालीय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nशत्रूला त्याच्या घरांत घुसून मारणे हे बहादुरीचे लक्षण मानले जाते. कारण शत्रू हा त्याच्या अंगणात शस्त्राविना देखील प्रबळ ठरू शकतो. पण या सर्वमान्य कल्पनेला भारताने नुकतेच सर्जिकल आणि एअर स्ट्राईक करून सुरुंग लावला.\nभारताचे हे कृत्य म्हणजे रस्त्यावर गुंड्प्रवृतीच्या लोकांनी घातलेला धुमाकूळ नव्हता, तर त्यामागे होते शिस्तबद्ध नियोजन, अभ्यास, मेहनत, धैर्य आणि आत्मविश्वास.\nखवळलेल्या शत्रूला वारंवार प्रत्युत्तर देण्याची वेळ येणार आहे गृहित धरून देशाला या आघाडीवर अधिक सजग, मजबूत आणि सतर्क बनवण्याकरता भारत क्रियाशील बनत आहे.\nत्यांच्या या धोरणाची अंमलबजावणी म्हणून भारताने स्पेशल फोर्सेस डिव्हिजनची निर्मिती केली आहे.\nया डिव्हिजनमध्ये लष्करातील स्पेशल फोर्सेस, नाविक दलातील मरीन कमांडो युनिट आणि वायू सेनेतील गरुड यांचे मिळून एकूण ३००० कमांडोज कार्यरत असतील.\nपारंपारिक युद्धातील भारताच्या लष्करी कारवाया तसेच दहशतवादविरोधी कारवायांच्या धोरणांना बळकटी मिळावी म्हणून उचललेले पाउल म्हणजे या डिव्हिजनची निर्मिती.\nअशा प्रकारची एक डिव्हिजन असावी हा मूळ मुद्दा या अगोदर २०११ मधील नरेश चंद्र समितीने मांडला.(पण अशा प्रकारच्या डिविजनच्या निर्मितीची मूळ संकल्पना यु एस ची आहे ज्यांच्याकडे जॉइंट स्पेशल ओपेरेशन कमांड ही संघटना कार्यरत आहे).\nया डिव्हिजनला पूर्वी स्पेशल ओपेरेशन्स कमांड हे नाव होते.\nसूत्रांनी सांगितले की आर्मीचे मेजर जनरल रँक ऑफिसर यांची नियुक्ती या तुकडीचे नेतृत्व करण्यासाठी झाली आहे. आय.डी.एस ( इंटिग्रेटेड डिफेस्न्स स्टाफ )च्या मार्गदर्शनाखाली सर्व काम करतील.\nतीनही सेना मिळून ज्या मोहिमा हाती घेणार आहेत त्यांना पूर्णत्वास नेण्यासाठी लागणाऱ्या उमेदवारांची भरती सुरु आहे.\nप्रत्येक फोर्सचे कमांडो विंग स्वतंत्र रित्या काम करणार असले तरी देश व देशाबाहेरील काही संवेदनशील मुद्द्यावरील प्रश्नांवर काम करत असताना, आवश्यक ती गुप्तता पळून तीनही सेनांच्या विचार आणि कृतीमध्ये समन्वय असणे अपेक्षित आहे.\nसीमेबाहेरील तसेच दहशतवादी कृत्यविरोधी कारवाया करते वेळी शत्रूचा तळ उध्वस्त करणे हे यांचे मुख्य लक्ष्य आहे.\nकाही काही ऑपरेशन्स असे असतात की लष्कर, नौसेना आणि वायुसेना या तीनही विभागांनी त्यांचे प्रशिक्षण, अनुभव आणि कौशल्य पणाला लावणे गरजेचे असते.\nस्पेशल डिव्हिजनची निर्मितीच मुली अशा प्रकारच्या अवघड कारवायांसाठी झाली आहे. योग्य फलनिष्पत्तीसह कृती हे या डिव्हिजनचे उद्दिष्ट आहे.\nमेजर जनरल ए.के.धिंग्रा यांची या आर्म्ड फोर्सेस स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.\nसप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या कम्बाईन्ड कमांडर्स कॉन्फरन्स मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.\nधिंग्रा यांच्याबरोबरच अतिशय कर्तबगार असे कर्नल यांची देखील नेमणूक झाली आहे आणि या सर्वांना अशा संघटना उभारणीचे कार्य दिले आहे जिच्याकडे आपली सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी स्वतःची साधने आणि स्त्रोत असतील.\nलष्कर, नौसेना आणि वायुसेनेतील कर्तबगार ,बुद्धिमान अधिकारी ३००० शूर कमांडोजसह हजारो मैल दूर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात त्यांचेच तळ उध्वस्त करत त्यांना निष्प्रभ करत आहेत हे विलक्षण आहे.\nसध्या जरी तीनही फोर्सेस स्वतंत्ररित्या काम करत असले तरी काही खास अवघड कामगिरीकरता आय डी एस च्या नियंत्रणाखाली संघटनेचे तीनही युनिट्स एकत्र येऊन काम करतील.\nकाही वर्षापासून संघटना मजबूत करेल अशा ‘अत्याधुनिक शस्त्रात्रे, लांब पल्ल्याच्या बंदुका’ वगैरे आवश्यक गोष्टींवर संघटना भर देत आहे ज्यामुळे रात्रीच्या ऑपरेशन्स वेळी अडचणी येणार नाहीत.\nआपल्या सैन्याच्या तीनही विभागांनी स्वतंत्रपणे शत्रूसैन्याला धूळ चारत आपली कर्तबगारी अनेक वेळा सिद्ध केली आहे.\nशेजारील शत्रू राष्टाने याचा बदला म्हणून कित्येकदा नियमांचे उल्लंघन करत हिंसाचार घडवून आणला. युद्धाची आचारसंहिता झुगारत वर्तन केले. देशाच्या अस्मितेवर हल्ले केले.\nअनेक शूर सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. पुलवामा हल्ल्याने देशाला दिलेल्या जखमा, वेदना अजून भारतीय विसरले नाहीत.\nसतत खोडी काढण्याची वृत्ती असलेल्या शत्रूमुळे ( हा शत्रूही एक नाही, त्याच्याशी हातमिळवणी केलेले देखील अनेक आहेत ) सैन्याला सर्व आघाड्यांवर २४ तास सतर्क राहण्याची गरज आहे. त्यामुळे अशा एकत्र काम करणारी मजबूत संघटना ही काळाची गरज आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← विमानाने पहिल्यांदाच प्रवास करताय तुमचा प्रवास अविस्मरणीय करण्यासाठी १० महत्वाच्या टिप्स\nयेत्या पाच वर्षात मोदींसमोर असणार आहेत ही १० सर्वात खडतर आव्हाने →\nदेशासाठी हुतात्मा झालेले हे ६ “मराठी” जवान, छ. शिवरायांचे खरे शिलेदार आहेत\nभारतीय सैन्याबद्दल १३ रंजक गोष्टी ज्या वाचून अभिमानाने ऊर भरून येतो\nपोखरण ते बालाकोट: भारताच्या लष्करी सामर्थ्याचा चढता आलेख शत्रूच्या छातीत धडकी भरवतोय\nज्यूंचा नरसंहार (Holocaust) : किती खरा – किती खोटा \nकॉफीतून निर्माण झालेलं अवाढव्य उद्योग साम्राज्य : कहाणी स्टारबक्सच्या उत्पत्तीची\nशिवचरित्रासाठी आयुष्य वेचलेला हा अज्ञात इतिहासकार प्रत्येक मराठी माणसाला माहित असायला हवा\nबियरप्रेमींना आश्चर्य वाटेल असं – बियर आणि स्त्रियांचं अज्ञात ऐतिहासिक “नातं”…\nह्या तलावात आहे करोडोंचा खजिना – जो दरवर्षी वाढतच जातोय\nलडाखच्या कडाक्याच्या थंडीत निरंतर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या या डॉक्टरांची चिकाटी पाहून उर भरून येतो\nमासिक पाळीच्या वेदना सुसह्य करणारे १० अत्यंत सोपे घरगुती उपाय\nरशियामधे LinkedIn वर बंदी \n“धंदा यशस्वी कसा करावा”- पतंजलिकडून शिका यशाचे “हे” सिक्रेट्स\nतब्बल २३ वर्षांपासून तो हातावरच चालतोय \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/chief-minister-udhhav-thakre-verbal-clash-om-mid-term-elections-12813", "date_download": "2019-08-25T16:45:03Z", "digest": "sha1:AKKVIGB3FXFFYMIXQQUZTJOAYZ74USYK", "length": 12005, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Chief minister - Udhhav Thakre verbal clash om mid term elections | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमध्यावधी : शिवसेनेच्या भूकंपा आधीच मुख्यमंत्र्यांचा हादरा \nमध्यावधी : शिवसेनेच्या भूकंपा आधीच मुख्यमंत्र्यांचा हादरा \nगुरुवार, 15 जून 2017\nमुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर दबाव वाढविण्यासाठी हे विधान केले आहे, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. शिवाय राष्ट्रपतीपदासाठी आवश्‍यक असलेल्या मतांची जुळवाजुळव भाजपने आधीच पूर्ण केली असल्याचा संदेशही मुख्यमंत्र्यांनी या आक्रमक पावित्र्यातून दिला असल्याचे मानले जाते.\nमुंबई : शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे परदेशवारीवरुन परतताच पुन्हा शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाचे फटाके फुटू लागले आहेत.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच शिवसेनेला थेट आव्हान देत भाजप महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीस तयार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द खाली पडून देतील तर ते उद्धव ठाकरे कसले उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. भाजपने मध्यावधीवर पैसा खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, असा उपरोधिक सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर असताना जवळपास एकहाती कर्जमाफी जाहीर करून टाकल्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी बोलणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीतही शिवसेनेतर्फे फक्त दिवाकर रावते यांना एकट्याला सामावून घेण्यात आले तर भाजपचे चंद्रकांतदादांसह तीन मंत्री होते.\nत्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जुलै महिन्यात मोठा राजकीय भूकंप होईल असे जाहीर वक्तव्य केले. तर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी डास आणि चिलटांमुळे भूकंप होत नसतात, असा टोमणा शिवसेनेला लगावला.\nत्यातच भर म्हणून की काय, भाजपमध्ये उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे चार्टर्ड अकाउंटंट खासदार किरीट सोमय्या पुन्हा सक्रिय झाले आहेत. मुंबई महापालिकेचा कारभार आणि कंत्राटदारांचे काळे उद्योग या विषयांचे निमित्त करून किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान सुरू केले आहे.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या कर्जमाफी-कर्जमुक्तीबाबतच्या \"संकल्पना' समजावून घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांची \"मातोश्री'वर जाऊन भेट घेतली. उद्धव ठाकरे यांना भाजप महत्त्व देते हे अधोरेखित करण्यासाठी या भेटीपूर्वीच गाजावाजा करण्यात आला. उद्धव ठाकरे यांचा मूड कसा आहे याची चाचपणी या निमित्ताने चंद्रकांत दादांनी केली.\nउद्धव ठाकरे आणि चंद्रकांत दादांच्या भेटीतही कर्जमुक्तीवरून शाब्दिक फुलझड्या झडल्याच. मितभाषी असलेल्या चंद्रकांतदादांनी उद्धव ठाकरेंचे काही बाऊंसर्स सोडून दिले तर एक-दोनवर फटकेही मारले असे समजते.\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीपूर्वी वातावरण निर्मितीचा हा प्रयत्न होता. पण उद्धव ठाकरे यांनी जर तरची आणि सहकाऱ्यांशी चर्चा करण्याची भाषा करून भाजपवरील दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, असे राजकीय वर्तुळात मानले जाते.\nया पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक भाजप मध्यावधीसाठी तयार असल्याची तोफ डागल्याने राजकीय गोटात खळबळ निर्माण झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून अमित शहा येत्या काही दिवसात उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. याची कल्पना असूनही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला मध्यावधीस आपण तयार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजप मुंबई उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र खासदार संजय राऊत भूकंप कर्जमुक्ती राष्ट्रपती\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/priyanka-gandhi-vadra-detained-in-narayanpur-by-police-she-was-on-her-way-to-meet-families-of-those-killed-in-a-shootout-in-sonbhadra-91191.html", "date_download": "2019-08-25T16:16:42Z", "digest": "sha1:7PC6BKES7HUY6BVJU7SR3B2QR7V3KKOK", "length": 16632, "nlines": 177, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सोनभद्र जमीन वादातून 10 जणांची हत्या, पीडितांना भेटण्यास गेलेल्या प्रियांका गांधी ताब्यात", "raw_content": "\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसोनभद्र जमीन वादातून 10 जणांची हत्या, पीडितांना भेटण्यास गेलेल्या प्रियांका गांधी ताब्यात\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडानंतर राजकारण तापलं आहे. पीडितांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून 10 जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं. याप्रकरणी पीडितांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी निघाल्या होत्या, त्यावेळी पोलिसांनी नारायणपूरजवळ त्यांना ताब्यात घेतलं.\nसध्या सोनभद्रमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रियांका गांधींना रोखलं. त्यानंतर प्रियांका गांधींनी रस्त्यातच ठाण मांडून आंदोलन सुरु केलं असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.\n“पोलीस आम्हाला ताब्यात घेऊन कुठे नेत आहेत हे आम्हालाही माहीत नाही. मात्र आम्ही कुठेही जाण्यास तयार आहोत”, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.\nउत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे बुधवारी जमिनीच्या वादातून फिल्मी राडा आणि गोळीबार झाला होता. 100 एकर जमिनीसाठी जुन्या वैमन्यस्यातून दोन गटांमध्ये समोरासमोर गोळीबार झाला होता. 30 ट्रॅक्टर भरुन आलेल्या 300 लोकांच्या एका गटाने दुसऱ्या गटावर केलेल्या गोळीबारात तब्बल 10 जण ठार झाले होते. तर 24 पेक्षा अधिक जखमी आहेत. सोनभद्र येथील घोरावल कोतवाली परिसरातील उभभा गावात बुधवारी (17 जुलै) ही घटना घडली. गुजर आणि गोंड समाजात हा हिंसाचार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी 24 जणांना अटक केली आहे, तर 78 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजेव्हा बेलछी पीडितांच्या भेटीसाठी इंदिरा गांधी हत्तीवरुन गेल्या होत्या\nसोनभद्र हत्याकांड: विरोध झुगारुन प्रियांका गांधी पीडितांना भेटल्या, दुःख ऐकून…\n#SareeTwitter ची क्रेझ, प्रियांका गांधी, चित्रा वाघसह दिग्गजांकडून फोटो शेअर\nसोनिया गांधी जनतेमुळे जिंकल्या तुमच्यामुळे नाही, प्रियांका गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना…\nउत्तर प्रदेशात काँग्रेसच्या 67 पैकी 63 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त\nप्रियांका गांधींनी प्रचार केलेल्या 97 टक्के जागांवर काँग्रेसचा पराभव\n'अब की बार, घराणेशाहीवर वार', पवार, गांधी, यादव कुटुंबाला धक्का\nप्रियांकांनी बिग बींनाही निवडणुकीत ओढलं, 30 वर्षांपूर्वीची खुन्नस अजूनही मनात\n'कोहिनूर' खरेदीसाठी राज ठाकरेंकडे इतका पैसा कुठून आला\nDahi Handi LIVE : जय जवा��� पथकाची एकाच दिवसात 3…\nज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही :…\nमुख्यमंत्र्यांनी 9 मिनिटात भाषण आटोपलं, महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित\nArun Jaitley | माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन\nOrder Of Zayed | 'ऑर्डर ऑफ झायद'ने सन्मान, पंतप्रधान मोदींना…\nफलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस\nविमा कंपन्यांनी पीक विम्याचे 2 हजार कोटी शेतकऱ्यांना तातडीने द्यावे…\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू ‘तुझ्या’ देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nमहाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार\nपुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या\nसिंहगड, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी पुन्हा धावणार, मुंबई-पुणे रेल्वे मार्ग 15 दिवसांनी खुला\nपहिल्यांदाच भारतात डबे तयार होणार, कशी आहे पुणे मेट्रो\nपुण्यात कुरकुंभ एमआयडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग\nDSK | दुबईला पळून जाणारा डीएसकेंचा भाऊ अटकेत\nबहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश\nनवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज\nडॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल\nसिंधू, तू 'तुझ्या' देशाची मान उंचावलीस, काँग्रेसचं ट्वीट सोशल मीडियावर ट्रोल\nपी. व्ही. सिंधूने इतिहास रचला, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय\nलग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू\nअंतराळात माणसाच्या पहिल्या गुन्ह्याची नोंद, अंतराळवीर एनी मॅकक्लेन आरोपी\nOnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स\nMan Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्सला मोदींची हिंदी कशी समजली\nअभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर\nअजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या\nPHOTO : 'भारत-पाक बॉर्डरचा राजा' जम्मू काश्मीरकडे रवाना\nप्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचं आवाहन\nमाझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच, सुप्रिया सुळेंचं सरकारला ओपन चॅलेंज\nनोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, मनसे आक्रमक\nPHOTO : आठवणीतले अरुण जेटली\nभाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला\nBigg Boss Marathi 2 | किशोरी, आरोह सेफ, 'बिग बॉस'च्या घरातून कोण बाद\nयोग्य वेळी योग्य निर्णय, भुजबळांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची 'गुपचिळी'\nBigg Boss 13 : नव्या थीम आणि ट्व‍िस्टसह हिंदी बिग बॉसचा टीझर रिलीज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027330750.45/wet/CC-MAIN-20190825151521-20190825173521-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}