diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0047.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0047.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0047.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,470 @@ +{"url": "https://www.esakal.com/node/90189", "date_download": "2019-01-16T22:56:37Z", "digest": "sha1:POXLXTEP3MVMCODD4UU7ARBX3HNSYCJ2", "length": 12428, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news national news Bhima Koregaon Is Potent Symbol Of RSS BJP भीमा कोरेगावची घटना म्हणजे भाजप दलितविरोधी असल्याचे उदाहरण : राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nभीमा कोरेगावची घटना म्हणजे भाजप दलितविरोधी असल्याचे उदाहरण : राहुल गांधी\nमंगळवार, 2 जानेवारी 2018\n''भीमा कोरेगावची घटना म्हणजे भाजप आणि संघ दलितविरोधी असल्याचे उदाहरण आहे''\n(राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष )\nनवी दिल्ली : राज्यभरात भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेवरून तणाव वाढत आहे. यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. ''भीमा कोरेगावची घटना म्हणजे भाजप आणि संघ दलितविरोधी असल्याचे उदाहरण आहे'', अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तसेच या सर्व हिंसाचाराला भाजप आणि संघ जबाबदार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.\nभीमा कोरेगावच्या घटनेनंतर राज्यभरात परिस्थिती चिघळत आहे. त्यावर राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, \"समाजात दलित हे सगळ्यात खालच्या स्तरावर राहिले पाहिजे, असा संघ आणि भाजपच्या फॅसिस्ट विचारसरणीचा मुख्य आधार आहे. तसेच उना येथे दलितांना झालेली मारहाण, रोहित वेमुलाची आत्महत्या आणि आता भीमा कोरेगावची घटना या तीनही घटना याबाबतची स्पष्ट उदाहरणे आहेत. या सर्व बाबींवरून संघ आणि भाजपच्या तीव्र दलितविरोधी विचारसरणीचे पुन्हा एकदा दर्शन झाले'', अशी टीका राहुल गांधींनी केली.\nदरम्यान, कोरेगाव भीमा येथे सोमवारी कोणताही प्रकार घडला नाही. मात्र, वढू बुद्रुकजवळील सणसवाडी येथे दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. इमारतीवरून दगडफेक करण्यात आली. मनोहर भिडे यांच्या शिवराज प्रतिष्ठाण आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीतर्फे हे सर्व घडवून आणण्यात आले, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.\nतरतुदी वळविण्याचा पालिकेत सपाटा\nपुणे - हर विकासाच्या नावाने महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकांवरील पदाधिकारी-नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प आखले आहेत. मात्र या...\nथिटेवाडीप्रश्‍नी पुढील आठवड्यात बैठक\nशिक्रापूर - कळमोडी प्रकल्पाचे पाणी थिटेवाडी बंधाऱ्यात येण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक असून, केंदूरकरांच्या मागणीनुसार पुढील आठवड्यात...\nबहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयकात तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना भारतात आश्रय देण्याची तरतूद आहे. परंतु त्यामुळे ईशान्येकडील राज्यांत...\nतेलगू देसमला गोव्यात स्वारस्य\nमडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन....\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/ravi-jadhav/", "date_download": "2019-01-16T22:18:10Z", "digest": "sha1:7FNXGPUKWOMNI2M37W6VCNT4BFY7B4CD", "length": 2032, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Ravi Jadhav – Marathi PR", "raw_content": "\n‘कच्चा लिंबू’ चा टीजर प्रदर्शित\n‘साध्या माणसांची स्पेशल गोष्ट’ या आगळ्या वेगळ्या टॅग लाईनमुळे उत्सुकतेचा विषय झालेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आपण सगळेच सुखाच्या शोधात असतो. साध्या सरळ अपेक्षा असतात आयुष्याकडून, पण कधी कधी वरच्याच्या मनात आपल्यासाठी काही वेगळेच प्लॅन असतात आणि मग अचानक हे साधं, सरळ वाटणारे आयुष्य स्पेशल होऊन जाते. या अनपेक्षितपणे आलेल्या […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/collegium-recommendation-center-cancel-justice-joseph-name-112432", "date_download": "2019-01-16T22:50:06Z", "digest": "sha1:KWCFO5SORNZ5ZRGZXRJJE2ID6ME5YBV5", "length": 17051, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Collegium Recommendation Center Cancel justice Joseph name कॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत | eSakal", "raw_content": "\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nकेंद्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासन आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या दोन स्तंभांमधील सध्याचे तणावाचे वातावरण आणखी तापण्याची शक्‍यता आहे.\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने फेरविचारासाठी परत पाठवून दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासन आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या दोन स्तंभांमधील सध्याचे तणावाचे वातावरण आणखी तापण्याची शक्‍यता आहे.\nन्या. जोसेफ हे सध्या उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. जानेवारीमध्ये न्या. जोसेफ आणि ज्येष्ठ वकील इंदू मलहोत्रा यांच्या नावांची शिफारस कॉलेजियमने केली होती. सरकारने काल (ता. 25) मलहोत्रा यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर करीत जोसेफ यांच्याबाबतचा निर्णय ताटकळत ठेवला होता. 2016 मध्ये न्या. जोसेफ यांनी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचा निर्णय दिल्याने कॉंग्रेस सरकार पुन्हा सत्तेवर आले होते. या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता.\nया पार्श्‍वभूमीवर आज कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहीत जोसेफ यांच्याबाबत केलेल्या शिफारसीचा फेरविचार करण्याची विनंती केल्याने कॉंग्रेसने टीकास्त्र सोडले आहे. न्या. जोसेफ यांची पदोन्नती योग्य वाटत नाही. इतर अधिक वरीष्ठ, योग्य मुख्य न्यायाधीश आणि उच्च न्यायालयांचे वरीष्ठ वकील यांना डावलून ही नियक्ती केल्यास ते अन्याय्य ठरेल, असे रविशंकर यांनी पत्रात म्हटले आहे.\nभारतातील उच्च न्यायालयांमधील वरीष्ठ न्यायाधीशांच्या यादीत जोसेफ हे 42 व्या क्रमांकावर असल्याचेही रविशंकर प्रसाद यांनी निदर्शनास आणून दिले. न्या. जोसेफ यांचे मूळ उच्च न्यायाधीश हे केरळमधील असून या राज्याचे प्रतिनिधीत्व सर्वोच्च न्यायालयात पुरेशा प्रमाणात आहे.\nमात्र, कोलकता, चंडीगड, गुजरात, राजस्थान, झारखंड, जम्मू-काश्‍मीर, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर आणि मेघालय येथील न्यायालयांमधील प्रतिनिधीत्व सर्वोच्च न्यायालयात नसल्याचेही रविशंकर यांनी पत्रात म्हटले आहे. सरकारने न्या. जोसेफ यांचे नाव परत पाठविले असले तरी कॉलेजियमही हेच नाव पुन्हा सरकारकडे नियुक्तीसाठी पाठवू शकते.\nज्येष्ठ वकील इंदू मलहोत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याच्या राष्ट्रपतींच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे फेटाळून लावली. अशी याचिका अकल्पनीय, अनाकलनीय असल्याचे न्यायालयाने सांगितले. मलहोत्रा यांचा न्यायाधीश म्हणून शपथविधी होऊ नये आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या नावाचीही शिफारस करावी, अशी केंद्राला सूचना करावी, अशा मागण्या वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी याचिकेद्वारे केल्या होत्या. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी या याचिकेवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला.\nकेंद्र सरकारने त्यांच्या अधिकारातच शिफारसीचा फेरविचार करण्यास सांगितले असल्याचेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. जोसेफ यांच्या नियुक्तीबाबत शिफारसीचा विचार होईल, मात्र तुम्ही आदेशाला स्थगिती देण्याची केलेली विनंती अनाकलनीय असून, अशी विनंती केलेली मी तरी कधीही ऐकली नाही, असे सरन्यायाधीशांनी फटकारले आणि इंदू मलहोत्रा यांच्या नियुक्तीबाबत दिल्या गेलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे, असे सांगितले.\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nराम मंदिरावर संसदेत चर्चा घडवून आणावी : इंद्रेश कुमार\nपुणे : अयोध्येतील राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याबाबत केंद्र सरकारने अध्यादेश काढावा. तसेच राम मंदिराच्या मुद्यावर संसदेत चर्चा...\nशबरीमलात प्रवेश करणाऱ्या महिलेला सासूकडून बेदम मारहाण\nमल्लपुरम : नुकतेच शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या दोन महिलापैकी कनकदुर्गा या महिलेला तिच्या सासूने बेदम मारहाण केल्याचे समोर आले असून, तिला...\nमास्टरस्ट्रोक की उतावीळ खेळी\nनरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक...\nमोदी सरकारकडून स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार;कॉंग्रेसचा आरोप\nनवी दिल्ली - यूपीए सरकारच्या काळात स्पेक्‍ट्रम गैरव्यवहाराच्या आरोपांनी होरपळलेल्या कॉंग्रेसने आता मोदी सरकारवर 69381 कोटी रुपयांचा स्पेक्‍ट्रम...\nपुणे जिल्हा बॅंक संकटात\nपुणे - राज्य सरकार आज ना उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल, या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पीककर्जाची परतफेड करणेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kl-rahul-should-return-to-india-and-play-ranji-trophy-for-karnataka-sunil-gavaskar/", "date_download": "2019-01-16T22:28:00Z", "digest": "sha1:5SQWJIDMAQQ4OYP2JLPC5TYL2L4LCSBO", "length": 12410, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अशी टीका यापुर्वी कुणी कोणत्याच खेळाडूवर केली नसेल", "raw_content": "\nअशी टीका यापुर्वी कुणी कोणत्याच खेळाडूवर केली नसेल\nअशी टीका यापुर्वी कुणी कोणत्याच खेळाडूवर केली नसेल\nभारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांची ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता तर दुसरा सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे.\nभारताला या मालिकेत सलामीवीरांना येत असलेल्या अपयशामुळे मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. भारताचे महान माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनीही कडक शब्दात भारताचा सलामीवीर फलंदाज केेएल राहुलवर आणि संघ निवडीवर टीका केली आहे.\nगावस्कर म्हणाले, ‘संघ निवडीमधील गोंधळ आपण दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून पाहत आहे. याचा फटका भारतीय संघाला बसला असून ते जिंकणार असलेले सामने पराभूत झाले आहेत. जर संघ निवड योग्य असती तर कदाचीत सामने जिंकता आ��े असते.\n‘मी तर असे म्हणेल की आर अश्विनला संघात न घेणे म्हणजे चांगल्या खेळपट्टीवर तूमच्या चांगल्या फलंदाजाला न खेळवणे असे आहे. कारण तूम्हाला तिथे तूमच्या सर्वोत्तम फलंदाजाची गरज नसते, बाकीचे फलंदाजच तूम्हाला धावा करुन देतील.’\nत्याचबरोबर गावसकर केएल राहुलबद्दल म्हणाले, ‘केएल राहुलला जोपर्यंत कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त होत नाही तोपर्यंत खेळण्याची कोणतीच संधी नाही. मला वाटते त्याने परत यावे आणि कर्नाटकासाठी रणजी ट्रॉफी खेळावी. तो फक्त चांगल्या लयीत नाही असेल नाही तर तो तिथे खरा नाहीच आहे. तो मला खोटे ठरवू शकतो आणि मला मी जर भारतीय संघाच्या भल्यासाठी खोटा ठरणार असेल तर मला आनंदच होईल.’\n‘मी असे म्हणत नाही की मला सर्व माहित आहे, पण भारतीय संघासाठी ही चांगली गोष्ट आहे की त्यांनी राहुलला परत पाठवावे आणि त्याला रणजी सामने खेळायला लावावे. त्यामुळे त्याच्यामध्ये या सर्वातून बाहेर येण्यासाठी आत्मविश्वास मिळेल. जर तो संघाबरोबर पर्थमधून मेलबर्न आणि मेलबर्नमधून सिडनीला प्रवास करणार असले, तर त्यात काहीच अर्थ नाही.’\nतसेच बीसीसीआयने मेलबर्न आणि सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी हार्दिक पंड्याची संघात निवड केली आहे. तसेच दुखापतग्रस्त पृथ्वी शॉ ऐवजी मयंक अगरवालचा समावेश केला आहे.\nत्याबद्दल बोलताना गावसकर म्हणाले, ‘खर तर 19 जणांच्या संघाची काय गरज आहे. यामागे काय विचार आहे हे समजणे मला कठीण जात आहे आणि हे मागील दीड वर्षापासून होत आहे. आपण भारतात परत आलो आणि जिंकायला सुरुवात केली की कोणीही परदेशातील निकालांचा विचार करत नाही.’\nत्याचबरोबर गावसकरांनी ऑस्ट्रेलिया तील तळातल्या फलंदाजांनी जे केले ते आपल्या फलंदाजांना का करता आले नाही हा प्रश्न उपस्थित केला आहे.\nत्याचबरोबर पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर मार्कस हॅरिस आणि अॅरॉन फिंच यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र भारताच्या सलामीवीर मुरली विजय आणि राहुलला धावा करण्यात अपयश आले.\nयाबद्दल गावसकर म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियाकडून मार्कस हॅरिस आणि अॅरॉन फिंच यांनी चांगली सलामी भागीदारी केली. हीच भागीदारी सामन्यात महत्त्वाची ठरली. कारण खेळपट्टीवर गवत आणि उसळ होती. त्यांनी ज्याप्रकारे चौकार मारले आणि स्ट्राइक रोटेट करत एकएक धाव चोरली ते महत्त्वाचे होते. त्या��नी कोणत्याही भारतीय गोलंदाजांना सलग 6 चेंडू निर्धाव टाकू दिले नाही. त्यामुळे खूप मोठा फरक पडतो.’\n–२०१९ च्या आयपीएल लिलावात या ६० खेळाडूंवर लागली बोली\n–एक वेळ विराट बरोबर सेल्फी काढण्याचे होते स्वप्ऩ आता खेळणार विराटच्याच संघात…\n–असे असतील २०१९ च्या आयपीएलसाठी सर्व संघ…\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://solapurpune.webnode.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8%20/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-16T23:18:46Z", "digest": "sha1:3XVTJR4TCVRZ6G6G25CSRCC26KV5BL6K", "length": 16196, "nlines": 198, "source_domain": "solapurpune.webnode.com", "title": "महाबळेश्वर :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nHomepage > महाराष्ट्र पर्यटन > इतर पर्यटन स्थळं > महाबळेश्वर\nमहाबळेश्वर महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील गाव आहे. हे प्रेक्षणीय स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासुन १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे.हे ठिकाण महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यात आहे.\nयेथील महाबळेश्वराचे देऊळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. अफझलखानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते.सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.\nमहाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरान प्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंर्टस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंर्ट, आर्थर सीट पॉइंर्ट, लॉडनिग पॉइंर्ट हे त्यापैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.\nमहाबळेश्वराच्या मंदिरात येथुन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.\nयेथील स्टॅनबेरीज, रासबेरीज, जांभळं, लाल रंगाची मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.\nमहाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. महाराष्ट्राचा काश्मीर म्हणूनही महाबळेश्वरला संबोधले जाते. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश-विदेश पातळीवर लौकिकास आले आहे. म्हणूनच येथे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ असते. राज्यात सध्या सर्वात जास्त पाऊस सातारा जिल्ह्यात पडला आहे. ���्यामुळे येथील सृष्टी हिरवाईने नटली आहे. हा शृंगारलेला निसर्ग डोळ्यांत साठवून घेण्यासाठी आणि पावसाची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी महाबळेश्वरला वाढू लागली आहे.\nमहाबळेश्वर-पाचगणी गिरीप्रदेश सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगांमधील एक भाग असून सिंदोला टेकड्यांमधील विल्सन पॉईन्ट हा देखील सर्वात उंच भाग आहे. पठाराच्या चहुबाजुंनी नद्यांची खोरी, विविध उंचीच्या सुळ्यांच्या डोंगराचा विशाल प्रदेश व येथील उभट डोंगर कड्यांचा भूप्रदेश ही या प्रदेशाची विशेषत: होय. या पठाराच्या पश्चिम व नैऋत्येकडील कोयनेचे आणि उत्तरेकडील कृष्णेचे विशाल खोरे भू स्वरुपाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.येथील मुख्य डोंगराचे खडबडीत उभट कडे व त्यातील खोऱ्यामुळे सह्याद्रीचे विशाल दर्शन घडते. डोंगराचा पूर्व आणि उत्तरेकडील भाग वगळता संपूर्ण डोंगरमाथा थेट कड्यापर्यंत विविध वृक्ष व वनराईने व्यापला असून येथील वनराई इतकी दाट आहे की उंचावरुन पाहिल्यास मोठ्या पर्णसंभासच्या लाटांचा भास व्हावा.\nऋतुपरत्वे महाबळेश्वमध्ये निसर्ग सौंदर्य बदलत असते. नैऋत्य मान्सून ओसरल्यानंतर म्हणजे ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक सौंदर्य बहरलेले असते. बहुतांश भागावर वनफुलांचा गालीचा अंथरलेला असतो. वनराईच्या मोकळ्या जागा अरारुट आणि लिली फुलांनी भरुन जातात. येथील कडे, चकाकणारे असंख्य ओहोळ, फवारे, इंद्रधनु रंगीबेरंगी तुषारांनी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.\nमहाबळेश्वर मंदिर प्राचीन असून यादव राजाने १३ व्या शतकात बांधले आहे. विल्सन पॉईंट, मारवारिया पॉईंन्ट, केल्स पॉईंन्ट, ईको पॉईंन्ट, आर्थर पॉईंन्ट, विंडो पॉईंन्ट, कसलरॉक पॉईंन्ट, सावित्री पॉईंन्ट, मार्जोरी पॉईंन्ट, एल्फिस्टन पॉईंन्ट, कॅनॉट पीक हंटर पॉईंन्ट, नॉथकोर्ट पॉईंन्ट, लॉडविक पॉईंन्ट, बॉम्बे पॉईंन्ट, हत्तीचा माथा, चायनामन धबधबा, फॉकलंड पॉईंन्ट, इत्यादी पॉईंन्ट पर्यटकांना भूरळ घालतात.\nमहाबळेश्वर पुण्यापासून 120, मुंबईहून 247 औरंगाबादहून 348 तर पणजी पासून 430 किलोमीटरवर आहे.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे\n\"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Latur/2019/01/06183353/BJP-WILL-WIN-AGAIN-IN-2019-SAYS-AMIT-SHAH-IN-LATUR.vpf", "date_download": "2019-01-16T23:30:33Z", "digest": "sha1:C2JBDC7SOVZNIL5P4UJVAH2ZKHIN6JC4", "length": 14571, "nlines": 247, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "BJP WILL WIN AGAIN IN 2019 SAYS AMIT SHAH IN LATUR , 'नहीं तो पटक देंगे', युतीच्या मुद्द्यावरुन शाह यांचा सेनेला इशारा", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\n'नहीं तो पटक देंगे', युतीच्या मुद्द्यावरुन शाह यांचा सेनेला इशारा\nलातूर - भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी युतीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला इशारा दिला आहे. ‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’ असे शाह यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकांमध्ये २०१४ पेक्षा जास्त मताधिक्याने भाजपचा विजय होणार आहे, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. शहरात आयोजित बूथ विजय अभियानाच्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. अभियानास्थळी अमित शाह दाखल होताच कार्यकर्त्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होत��.\nधक्कादायक: आईच्या चितेजवळच मुलाने स्वत:ला...\nलातूर - आईच्या चितेजवळच मुलाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या\n....म्हणून यंदाची मकरसंक्रांत १५ जानेवारीला,...\nलातूर - मकरसंक्रांत ही नेहमी १४ जानेवारीलाच येते हा गैरसमज\nअल्पवयीन मुलीची विरुगिरी; ५ व्या मजल्यावरून...\nलातूर - इमारतीच्या पाचव्या मजल्यावर चढून एका १७ वर्षीय\nउदगीरमध्ये जिलेटिनच्या २१० कांड्या जप्त; एकास...\nलातूर - जिल्ह्यातील उदगीरमध्ये राहत्या घरात एकाने स्फोटकांची\nधर्मांतर करून बनावट पासपोर्ट; बीदरच्या...\nलातूर - उदगीर शहरात बेकरीत काम करीत असलेल्या ३० वर्षीय\n\"गजूला आईचाच होता आधार \", चितेजवळ पेटवून...\nलातूर - गजूला त्याच्या आईचाच आधार होता असे भावनिक उद्गार\nहिसामनगर येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना, गुन्हा दाखल लातूर - देवणी तालुक्यातील\nनिलेश राणेंना लातूर जिल्ह्यात फिरकूही देणार नाही, शिवसेनेचा इशारा लातूर - निलेश राणेंना\nबनावट पासपोर्ट प्रकरण: नरसिंगने नमूद केलेला चुकीचा पत्ता; संशय वाढला लातूर - धर्मांतर करुन\n\"गजूला आईचाच होता आधार \", चितेजवळ पेटवून घेतलेल्या मुलाच्या पित्याचे उद्गार लातूर - गजूला त्याच्या\nतब्बल १८ दुचाक्या लांबवणारा चोरट्या पोलिसांच्या ताब्यात लातूर - एक किंवा दोन नाही तर\nऑनलाईन इनाम प्रक्रियेत कोट्यवधीचा घोळ; आडत्यांकडून व्यवहार ठप्प लातूर - गेल्या\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98-8/", "date_download": "2019-01-16T23:08:41Z", "digest": "sha1:2FTKFRW2HXPRDITGTKGLFVI3QKF57AIE", "length": 9897, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुरुकुल शिक्षणाला देणार प्रोत्साहन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुरुकुल शिक्षणाला देणार प्रोत्साहन\nनवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना ‘भारतीय शिक्षण म��डळ’ आता गुरुकुल प्रणालीला चालना देण्यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आयोजन करणार आहे. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात उज्जैनमध्ये ‘विराट गुरुकुल संमेलना’चे आयोजन मध्यप्रदेश सरकारसोबत मिळून केले जाणार आहे. या संमेलनात गुरुकुल व्यवस्था सुरू करण्याची इच्छा असणाऱया अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.\nगुरुकुल सुरू करण्यासाठी इंडोनेशिया उत्सुक असून याकरता तेथील सरकारने हिंदू स्वयंसेवक संघाच्या सदस्यांशी संपर्क साधला आहे. याबद्दलची जबाबदारी संघाने भारतीय शिक्षण मंडळाला सोपविली आहे. इंडोनेशियाचे सरकार प्रारंभी 15 गुरुकुल सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे.\nगुरुकुलबद्दल अधिक माहिती मिळविण्याच्या उद्देशाने विराट गुरुकुल संमेलनात इंडोनेशियाचे प्रतिनिधी सहभागी होतील. याचबरोबर मॉरिशस, त्रिनिदाद, हॉलंड आणि नॉर्वेचे प्रतिनिधी देखील संमेलनात सामील होतील. हे सर्व देश गुरुकुल सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. ज्या देशांमध्ये गुरुकुलसमान व्यवस्था अगोदरपासून चालत आली आहे, त्या देशांचे प्रतिनिधी देखील संमेलनात स्वतःचे अनुभव मांडतील. यात नेपाळ, भूतान आणि म्यानमारचा समावेश असल्याची माहिती भारतीय शिक्षण मंडळाचे संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nविराट आणि धोनीची भागीदारी तोडण्यात आम्ही कमी पडलो- ऍरॉन फिंच\nब्रिटनमध्ये थरेसा मे यांचे सरकार अडचणीत\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jitendra-avhads-rail-roko-at-kalva-station/", "date_download": "2019-01-16T23:08:56Z", "digest": "sha1:W6EO3XD44E2JIPREY3YQIG4HJMGQRQH7", "length": 6583, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जितेंद्र आव्हाडांचा दोन मिनिटांचा रेल्वे रोको", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजितेंद्र आव्हाडांचा दोन मिनिटांचा रेल्वे रोको\nएल्फिन्स्टन रेल्वेस्टेशनवर झालेल्या दुर्घटनेनंतर राजकीय पक्षांकडून सरकार आणि रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात कळवा स्टेशनवर रेलरोको करण्यात आला. मात्र हा रेलरोको अवघ्या दोन मिनिटात संपला.\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची…\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nएल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास कार्यकर्त्यांसह रेलरोको करण्यासाठी कळवा स्टेशनवर आले. मात्र आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अवघ्या दोन मिनिटात ताब्यात घेऊन बाजूला केलं. यामुळे मोठ्या जोशात आंदोलन करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. मात्र पोलिसांच्या कारवाईने एकही लोकल न थांबल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला नाही.\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nमुख्यमंत्री असताना कॉंग्रेसने १२ वर्ष त्रास दिला – नरेंद्र मोदी\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nमुंबई : आदिवासी बांधवांच्या खावटी कर्जमाफीने राज्यातील लाखो आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला असून हा शासनाचा एक…\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/knows-who-is-bs-yeddyurappa/", "date_download": "2019-01-16T22:28:49Z", "digest": "sha1:53WFOQDKAT6SH6B3VIU43LPDU4ANUJIK", "length": 10168, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जाणून घ्या दक्षिणेत भाजपला अच्छे दिन दाखवणाऱ्या येडियुरप्पांचा जीवन प्रवास", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजाणून घ्या दक्षिणेत भाजपला अच्छे दिन दाखवणाऱ्या येडियुरप्पांचा जीवन प्रवास\nनवी दिल्ली – कर्नाटकमध्ये बी एस येडियुरप्पा म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच येडियुरप्पा हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आले आहे. चाणाक्ष बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, राज्यातील राजकीय परिस्थितीची उत्तम जाण या आपल्या अंगभूत गुणांमुळे त्यांनी एक तांदूळ गिरणीतील कारकूण ते राज्याचा मुख्यमंत्री असा अशक्यप्राय वाटणारा टप्पा गाठला.\nकर्नाटकमध्ये आता भाजपची सत्ता आल्यानंतर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. एक सामान्य कारकून ते मुख्यमंत्री त्यांचा हा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण आणि अनेक खाच खळग्यांनी भरलेला आहे.कर्नाटकातील माड्या जिल्ह्यातील बुकानाकेरे येथे २७ फेब्रुवारी १९४३मध्ये एका लिंगायत परिवारात येडियुरप्पांचा जन्म झाला. लिंगायत मतांचा कर्नाटकच्या राजकारणावर प्रचंड प्रभाव आहे. येडियुरप्पा हे आपल्या विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रीय राहिले आहेत.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\n१९६५ मध्ये सामाजिक कल्याण विभागात प्रथम श्रेणी क्लर्कच्या रूपात येडियुरप्पांनी नोकरीला प्रारंभ केला. पण, काही दिवसांतच नोकरीचा राजीनामा देत ते शिकारीपुराला गेले. तेथे त्यांनी वीरभद्र शास्त्री शं���र तांदूळ गिरणीत काम करण्यास सुरूवात केली. आपल्या महाविद्यालयीन जिवनात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सानिध्यात आले. १९७० मध्ये त्यांनी सामाजिक सेवा करण्यास सुरूवात केली. कालांतराने त्यांना याच परिसराचे कार्यवाहक म्हणून जबाबदारी देण्यात आली.\nयेडियुरप्पा हे एक असे नेते आहेत, ज्यांच्यामुळे भाजपने दक्षिण भारतात केवळ विजयच नव्हे तर, सत्तासोपनही चढला. पण, विशेष असे की, सत्तेच्या काळात येडियुरप्पा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिले. तीन वर्षे सत्ता उपभोगल्यामुळे खाण घोटाळा प्रकरण पुढे आल्यावर येडियुरप्पांना खुर्ची सोडण्यावाचून पर्याय राहिला नाही. मात्र त्यांचा १८३ पासून आतापर्यंत एकदाही पराभव झालेला नहिये. ते आपल्या पारंपरिक मतदार संघ असलेल्या शिकारीपुरा येथून विजयी होतं आलेले आहेत.\nमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच येडियुरप्पा यांनी काही काळ भाजपपासून वेगळं होत आपलं स्वतःच वेगळं बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला मात्र २१०३ नंतर ते पुन्हा भाजपमध्ये आले आणि भाजपने येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत विधानसभेची निवडणूक लढवली आणि कानडी जनतेने पुन्हा एकदा येडियुरप्पा यांच्या बाजूने मताचा कौल दिला.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे…\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चो�� आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2017/03/", "date_download": "2019-01-16T23:31:01Z", "digest": "sha1:GD3IOANSZIZDZKYFFZOB2ATCYSIGZ2X2", "length": 95757, "nlines": 295, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: March 2017", "raw_content": "\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)\nभारतात इंग्रजांचे, मिशनऱ्यांचे, वसाहतवादाचे, भांडवलवादाचे आणि आधुनिक विज्ञानाचे आगमन जवळपास एकाच वेळी झाले. त्यावेळी भारतीय समाज कसा होता\nपरमार्थाच्या आवरणाखाली लपवलेला पण सदासर्वकाळ जागृत असलेला स्वार्थ; पुनर्जन्म संकल्पनेतुन स्वकेंद्री बनलेल्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या वर्तुळांचा बनलेला समाज; जन्माधारीत जातीव्यवस्थेतून तयार झालेली शोषणमूलक समाजव्यवस्था; दैवतीकरण, बालविवाह, हुंडा व सतीप्रथा या सर्वांतून होणारे स्त्रीशोषण आणि कामसूत्राचा इतिहास असूनही लैंगिक संबंधांमध्ये असलेला चोरटेपणा; हे सर्व आपले पूर्वसंचित होते.\nप्राचीन वैभवशाली संस्कृतीच्या आता अस्ताला गेलेल्या समाजव्यवस्थेच्या दारावर जेव्हा अर्थाधारित आणि नफाकेंद्रित नवी व्यवस्था धडका देऊ लागली तेव्हा व्यक्तीगत आणि सामाजिक स्तरावर भारतीय कश्या प्रकारे प्रतिक्रिया देत होते प्राचीन व्यवस्थेत अडकलेला आणि अस्ताव्यस्त पसरलेला भारतीय समाज मूठभर परकीयांच्या या आगमनाला, त्यांच्या बरोबर आलेल्या नव्या विचारांना कश्या प्रकारे सामोरा गेला प्राचीन व्यवस्थेत अडकलेला आणि अस्ताव्यस्त पसरलेला भारतीय समाज मूठभर परकीयांच्या या आगमनाला, त्यांच्या बरोबर आलेल्या नव्या विचारांना कश्या प्रकारे सामोरा गेला खेड्यात विखुरलेल्या समाजात शहरीकरणाचे आगमन आणि गृहोद्योग, कुटिरोद्योग व मनुष्यबळ वापरून उत्पादन करणाऱ्या शेतीकेंद्रित समाजात यंत्रशक्ती आणि औद्योगिकरणाचे आगमन झाल्यावर त्यांची पाळेमुळे कशी हादरली या सर्वांचे चित्रीकरण करणारे जे साहित्य कन्नड नवसाहित्यात लिहिले गेले त्याला प्रो अशोक “आगमन” नोंदवणारा साहित्यप्रवाह म्हणतात.\nव्यापारमिषाने येऊन अंतिमतः राज्यकर्ते बनलेल्या पाश्चात्यांची राजवट स्थिरावल्यानंतर भारतीय समाजात एक नवीन बदल झाला. यापूर्वी भारतीय लोक परदेशगमन करत होते, पण ते केवळ व्यापारासाठी. जाणारे लोक पैसे कमवायला जात होते किंवा आपली व्यवस्था बाहेर कशी वापरायची ते शिकायला जात होते. आता मात्र भारतीय तरुण परकीय व्यवस्था शिकायला बाहेर चालले होते. त्यांची शास्त्रे, त्यांचे नियम, त्यांचे विचारव्यूह आत्मसात करायला चालले होते. ती व्यवस्था शिकून तिथेच स्थायिक व्हायचे की परत यायचे याबाबत त्यांच्या डोक्यात कुठलाही स्पष्ट विचार असणे कठीण होते.\nपरकीयांच्या भारतात आगमनापेक्षा, भारतीयांचे बहिर्गमन होताना अगदी उलटी स्थिती होती. आगमनाच्या वेळी, येणारे कुरघोडी करायला आले होते आणि त्यांच्या समोर होता आत्ममग्न निद्रिस्त समाज. तर परदेशगमनाच्या वेळी, बहिर्गमन करणारे शिकायला चालले होते. आणि त्यांच्यासमोर होता आपल्या विश्वविजयाने धुंद झालेला, धर्मबंधने झुगारून देणारा पण भांडवलाधारीत शोषण करणारा, वंशवादी आणि रंगभेद करणारा बलशाली समाज.\nत्या परदेशगमन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात पाश्चात्य संस्कृती बघून कोणते विचार आले असतील पाश्चात्य संस्कृतीशी जुळवून घेताना त्यांना कुठला आणि कसा त्रास झाला असेल पाश्चात्य संस्कृतीशी जुळवून घेताना त्यांना कुठला आणि कसा त्रास झाला असेल पाश्चात्य संस्कृतीतील मोकळेपणा पाहून त्यांच्या मनात स्वसंस्कृतीविषयक अभिमान किंवा तिरस्कार यापैकी कोणते विचार आले असतील पाश्चात्य संस्कृतीतील मोकळेपणा पाहून त्यांच्या मनात स्वसंस्कृतीविषयक अभिमान किंवा तिरस्कार यापैकी कोणते विचार आले असतील पाश्चात्य संस्कृतीने रंगभेद करून त्यांना दिलेली दुय्यम वागणूक सहन करताना त्यांना काय वाटले असेल पाश्चात्य संस्कृतीने रंगभेद करून त्यांना दिलेली दुय्यम वागणूक सहन करताना त्यांना काय वाटले असेल जर ते मायदेशी उच्चवर्णीय असतील तर आपल्या पूर्वजांनी मायदेशात इतरांवर केलेल्या अत्याचाराची जाणीव होऊन त्यांचे भावविश्व हादरले असेल का जर ते मायदेशी उच्चवर्णीय असतील तर आपल्या पूर्वजांनी मायदेशात इतरांवर केलेल्या अत्याचाराची जाणीव होऊन त्यांचे भावविश्व हादरले असेल का किंवा जर ते मायदेशी कनिष्ठवर्णाचे असतील तर दुय्यमतेची हेटाळणी पाहून त्यांच्या मूळच्या जखमी मनाला अजून डागण्या पडल्या असतील की त्यांचे मन अजून निबर झाले असेल किंवा जर ते मायदेशी कनिष्ठवर्णाचे असतील तर दुय्यमतेची हेटाळणी पाहून त्यांच्या मूळच्या जखमी मनाला अजून डागण्या पडल्या असतील की त्यांचे मन अजून निबर झाले असेल आणि स्वकीयांपासून दूर, दुय्यम नागरिक म्हणून जगत असताना, विद्याभ्यास करत असताना त्यांनी शारीर इच्छापूर्तीसाठी सुखाच्या आडवाटा कश्या शोधल्या असतील याचे चित्रीकरण करणाऱ्या साहित्य प्रवाहाला प्रो अशोक “निर्गमन” नोंदवणारा साहित्यप्रवाह म्हणतात.\nसगळ्यात शेवटी भारतीय समाजात अजून एक बदल घडून आला. बहिर्गमन किंवा किंवा निर्गमन झालेल्या अनेकांनी इथल्या संस्कृतीला कायमचा रामराम ठोकला आणि ते परदेशी स्थायिक झाले. पण परदेशी संस्कृतीत रुळू न शकणारेही काही भारतीय होते. परदेशी मिळणारी दुय्यम वागणूक; स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वांचा उद्घोष करून जगभर वसाहतवाद लादणाऱ्या पाश्चात्यांचा दुटप्पीपणा; पाश्चात्य संस्कृतीत व्यक्तीच्या जीवनात जाणवत असलेली पोकळी; दोन महायुद्धानंतर भांडवलशाहीने घातलेली समाजाची घडी किती तकलादू होती याची झालेली जाणीव; महायुद्धांनी उजेडात आणलेली मानवी क्रौर्य आणि वंशवादाची परिसीमा, औद्योगिकीकरणामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास; भांडवलशाहीचा शोषणकारी भीषण चेहरा; कम्युनिझमची समतेची हाक पण त्यानंतर कम्युनिझमच्या नावे होणारी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्यलढा यासारख्या गोष्टींनी भारतात परतण्याच्या त्यांच्या विचारांना बळ दिले. तर काहींना महायुद्धकाळात जन्मलेल्या रेड क्रॉस सारख्या सेवाभावी संस्था, मिशनरी लोकांनी जगभर चालवलेले कार्य बघून मातृभूमीच्या उत्कर्षासाठी स्वतः कटिबद्ध व्हावेसे वाटले असावे.\nभारत बदलून टाकू अश्या आशावादाने भारलेले किंवा पाश्चिमात्य संस्कृतीने भ्रमनिरास होऊन निराश झालेले असे हे दोन प्रकारचे परदेशस्थ भारतीय जेव्हा भारतात परतले असतील तेव्हा त्यांची मनस्थिती कशी असेल\nभारतात सगळेच बदलायचे असे ध्येय उरी बाळगून जर ते आपल्या जन्मगावी परतले असतील तर आपल्या ध्येयसिद्धीसाठी कार्याला सुरुवात करावी कुठून; अंतर्बाहय दैववादी असलेल्या समाजात क्रांतीचे स्फुल्लिंग पेटवायचे कसे; अंतर्बाहय दैववादी असलेल्या समाजात क्रांतीचे स्फुल्लिंग पेटवायचे कसे एकाच श्वासात अद्वैताचे तत्वज्ञान आणि जातीभेदाचे समर्थन करून शांत राहणाऱ्या या स्थितीशील समाजाला गतीशील बनवायचे कसे\nपरदेशातून परत आलोय म्हण��न फुकट मिळणारा मानमरातब घेत शोषणासाठी तयार असलेल्यांच्या उरावर बसायचे की त्यांचे शिव्याशाप झेलत त्यांना त्यांच्या माणूसपणाची जाणीव करून द्यायची राष्ट्रवादाचे तत्वज्ञान वापरून पाश्चात्य राष्ट्रांनी महायुद्धांचा जो जीवघेणा खेळ खेळत करोडोंच्या रक्ताने स्वतःची आणि इतरांची भूमी रंगवली, तो रक्तरंजित मार्ग न वापरता या प्राचीन संस्कृतीला पुन्हा उर्जितावस्थेला कसे न्यायचे राष्ट्रवादाचे तत्वज्ञान वापरून पाश्चात्य राष्ट्रांनी महायुद्धांचा जो जीवघेणा खेळ खेळत करोडोंच्या रक्ताने स्वतःची आणि इतरांची भूमी रंगवली, तो रक्तरंजित मार्ग न वापरता या प्राचीन संस्कृतीला पुन्हा उर्जितावस्थेला कसे न्यायचे प्रगतीची व्याख्या काय करायची प्रगतीची व्याख्या काय करायची सुखाची व्याख्या काय करायची सुखाची व्याख्या काय करायची आभाळंच फाटलंय तर ठिगळं किती आणि कुठे लावायची आभाळंच फाटलंय तर ठिगळं किती आणि कुठे लावायची सगळ्या जुन्याला मोडून नव्याची निर्मिती करायची का जुन्यातूनंच नव्याची निर्मिती करायची सगळ्या जुन्याला मोडून नव्याची निर्मिती करायची का जुन्यातूनंच नव्याची निर्मिती करायची जुन्यातील काय टाकावे आणि काय ठेवावे जुन्यातील काय टाकावे आणि काय ठेवावे, हे ठरवायचे कसे, हे ठरवायचे कसे; जे टाकायचे ठरवले ते का टाकायचे हे इतरांना समजावयाचे कसे; जे टाकायचे ठरवले ते का टाकायचे हे इतरांना समजावयाचे कसे भावनाशून्य शल्यविशारद होऊन या जुन्या समाजाची शस्त्रक्रिया करायची की भावनिक गुंतवणूक वाढवत या समाजाला हळू हळू बदलत राहायचे भावनाशून्य शल्यविशारद होऊन या जुन्या समाजाची शस्त्रक्रिया करायची की भावनिक गुंतवणूक वाढवत या समाजाला हळू हळू बदलत राहायचे घरच्यांच्या आणि स्वतःच्या कोमल भावना जपायच्या की त्यांच्यावर निखारा ठेवायचा घरच्यांच्या आणि स्वतःच्या कोमल भावना जपायच्या की त्यांच्यावर निखारा ठेवायचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दैववादाने भौतिक आयुष्याच्याबाबतीत निराशावादी झालेल्यांना समजावताना परदेशवास्तव्यातील चटके खाऊन भ्रमनिरास पावलेल्यांपासून वाचवावे कसे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दैववादाने भौतिक आयुष्याच्याबाबतीत निराशावादी झालेल्यांना समजावताना परदेशवास्तव्यातील चटके खाऊन भ्रमनिरास पावलेल्यांपासून ���ाचवावे कसे या सर्व प्रश्नांचे चित्रीकरण करणाऱ्या साहित्य प्रवाहाला प्रो. अशोक “पुनरागमन” नोंदवणारा साहित्यप्रवाह म्हणतात.\nप्रो अशोक यांच्या मते पुनरागमन प्रवाहातील लेखनात लेखकांसमोर महात्मा गांधींचे जीवन होते. खरं तर त्यांच्या या एकाच संदर्भाने वर लिहिलेले सर्व विचार माझ्या डोक्यात आले. पण डोकं जरी माझं असलं तरी त्यात येणारे विचार आणि त्यामुळे सुरु राहणारी विचार प्रक्रिया मात्र पूर्णपणे माझ्या नियंत्रणात नसते. त्यामुळे वर लिहिलेले विचार करून डोक्यातील विचारचक्र थांबले नाही. पुढे जातंच राहिले. हा भाग लांबल्यामुळे ते सगळे विचार पुढच्या काही भागात टाकतो.\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ४)\nमाझ्या आयुष्यात कन्नड साहित्य उशीरा आले. तोपर्यंत मराठी साहित्याने माझ्या मनावर गारूड केले होते. (इथे साहित्य हा शब्द मी कथा आणि कादंबरी इतक्या मर्यादित अर्थानेच वापरला आहे. त्यात वैचारिक लेखन गृहीत धरलेले नाही.) पण उशीरा येऊनसुद्धा एकमात्र स्पष्ट जाणवले की मी वाचलेले कन्नड साहित्य मी वाचलेल्या मराठी साहित्यापेक्षा खूप वेगळे आहे. बहुतांश मराठी कादंबऱ्या मला व्यक्ती आणि निसर्ग किंवा व्यक्ती आणि व्यक्ती किंवा व्यक्ती आणि त्याचा समाज यांच्यापैकी कुठल्यातरी एकाच नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या वाटल्या. पण एकाच वेळी इतिहास आणि वर्तमान, व्यक्ती आणि समग्र समाज, भावना आणि तत्त्वविचार, पुराण आणि विज्ञान, लैंगिकता आणि अध्यात्मिकता; या सगळ्यांना कवेत घेण्याची कन्नड कादंबऱ्यांची क्षमता मी वाचलेल्या मराठी कादंबऱ्यांपेक्षा जास्त आहे असे मला वाटते.\nमाझ्या तोकड्या दृष्टीने केलेल्या निरीक्षणाप्रमाणे; कदाचित कन्नड समाजातील प्रस्थापित किंवा उच्च वर्णीयांनीच समाजातील विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले आहे. त्यामुळे जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण, स्त्री पुरुष संबंध, अर्थकारण, राजकारण आणि या सर्वांतून होणारी व्यक्तीची मानसिक जडणघडण या सर्व बाबींचा कन्नड साहित्याने सहजतेने स्वीकार केलेला आहे. त्यामुळे त्याचा वाचकवर्ग सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरांतून येतो. याउलट मराठीत मात्र विविध स्तरांतील लोकांनी आपापले साहित्य तयार केले आहे. त्यामुळे ब्राह्मणी साहित्य, दलित साहित्य, शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य असे भेद मराठी साहित्यात मोठे होत जाऊन जुने आणि नवे असे दोन ठळक प्रवाह दिसून येण्याऐवजी लोकानुयायी, विद्रोही, रंजनात्मक, धक्कादायक, सुबोध, दुर्बोध असे अनेक छोटे छोटे प्रवाह दिसून येतात. परिणामी साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी साहित्य अशी विभागणी करूनही मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते, असे माझे मत आहे.\nचंपूकाव्य परंपरा सोडून कन्नड साहित्याने नवता धारण करताना जी सफाई दाखवली आहे तितक्या सफाईने मराठीला संत, पंत आणि तंतसाहित्याचा प्रभाव मोडून काढणे शक्य झालेले नाही. त्याशिवाय कन्नड साहित्यिक जितक्या ठळकपणे सामाजिक आणि राजकीय भूमिका घेतात तितक्या ठळकपणे सामाजिक आणि राजकीय भूमिका घेताना मला मराठी साहित्यिक दिसत नाहीत. आणि या ठळक भूमिकेच्या अभावाने तिचा आग्रह धरणे किंवा पाठपुरावा करणे दूरच राहते.\nमराठी साहित्याच्या तुलनेत कन्नड साहित्याचे आणि त्याला मिळालेल्या लोकाश्रयाचे मला जाणवलेले हे गुणविशेष डोक्यात असताना, प्रो टी पी अशोक यांनी भारतीपूरसाठी लिहिलेली प्रस्तावना वाचली. ती वाचताना, 'प्रोफेसर' ही उपाधी मिळवण्यासाठी विचारांची स्पष्टता किती असावी आणि ते सहजपणे मांडण्याची हातोटी कशी असावी याचा वस्तुपाठच मिळाला. कन्नड साहित्यातील नव्य किंवा नव्योदय चळवळीबाबत लिहिताना प्रो अशोक यांनी “आगमन, निर्गमन आणि पुनरागमन” हे सूत्र मांडले आहे. प्रो. अशोकांच्या मते कन्नड साहित्यातील नव्योदयाच्या प्रवाहात तीन वेगवेगळे प्रवाह एकामागून एक येताना दिसतात. त्यांना ते अनुक्रमे “आगमन, निर्गमन आणि पुनरागमन” म्हणतात. या तिन्ही संज्ञांबाबत प्रो. अशोकांनी अगदी थोडक्यात विवेचन केले आहे पण ते वाचून माझ्या मनात जे विचार आले ते आता लिहितो.\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३)\nभारतीपूरच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असते मंजुनाथाचे मंदिर. हा मंजुनाथ भारतीपूरच्या पंचक्रोशीत आपली सत्ता गाजवत असतो. त्यासाठी त्याचा सहाय्यक असतो भूतराया नावाचा देव. तो अंगात येतो आणि लोकांवर वचक ठेवतो. मंजुनाथ सर्वशक्तिमान पण निष्क्रिय असतो तर भूतराया सेवक पण क्रियाशील असतो. या भूतरायाची कीर्ती इतकी मोठी की प्रत्यक्ष राष्ट्रपती त्याच्या दर्��नाला येऊन जातात आणि प्रसाद म्हणून कपाळभर कुंकू माखून घेतात. भूतरायाचा प्रभाव एवढा मोठा की भारतीपूरमध्ये कोणीही आपले वाद विवाद कोर्टात घेऊन जात नाही. सगळे वादविवाद भूतरायच्या मर्जीने सुटतात. हे वाचताना मला शनी शिंगणापूरच्या घरांना दारे/ कुलुपे नसतात हे अर्धसत्य आणि तिथे चोऱ्या होत नाहीत ही समजूत आठवत होती.\nइतके असूनही तीर्थस्थळी असते तसे गावभर घाणीचे साम्राज्य असते. सगळीकडे यात्रेकरूंच्या मलमूत्राचा वास भरून राहिलेला असतो. शिवमोग्याहून गावी येणाऱ्या बसमधून यात्रेकरू उतरले की गावातल्या ब्राह्मणांची त्यांना आपल्या घरी जेवण, स्नान आणि पूजेसाठी घेऊन जाण्याची लगबग चालू असते. हे वाचताना मला महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, माहूर आणि आंध्र प्रदेशातील राघवेंद्र स्वामींचे मंत्रालयम इथली परिस्थिती आठवत होती.\nदेवावर विश्वास नसलेल्या जगन्नाथने विश्वस्तपद नाकारल्याने ते प्रभूंकडे जाते. त्यांनी पूर्ण गावाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात घेतलेल्या असतात. मंजुनाथाच्या नावे चालणारी गावची एकुलती एक राईस मिल, एकुलती एक बस सेवा आणि वाणसामानाचे भलेमोठे दुकान त्यांच्याच मालकीचे असते.\nपूर्ण गाव आपापल्या जातीच्या परिघात मंजुनाथ आणि भूतरायाच्या भोवती फिरत असते. त्याला गती देत असतो देशभरातून येणाऱ्या भाविकांचा ओघ आणि त्याला आधार असतो तो भूतरायाच्या जागृतपणाचा. जगन्नाथच्या शब्दात, भारतीपूरची संपूर्ण जनता म्हणजे मंजुनाथ आणि भूतरायाच्या उदरातंच जन्म घेऊन तिथेच जीवन संपवणारे लाखो गर्भ. त्यांनी प्रत्यक्ष जगात जन्म घेतलाच नाही. ते उदरातंच जन्मले आणि भूतरायाच्या नियमांनी बांधले जाऊन तिथेच त्यांनी जीवन संपविले. बाह्य जगाचे आयुष्य त्यांना स्पर्शदेखील करत नाही. आणि त्यांना त्याची जाणीवदेखील नसल्याने त्याचा खेद किंवा खंत काहीही नाही.\nजुन्या जगात जन्माला आलेला जगन्नाथ, शिक्षणासाठी परदेशी जातो. तिथून आपल्या जडणघडणीतील अनुभवांची कमतरता जाणवून ती पूर्ण करण्यासाठी जन्मगावी परततो. आणि जीवन समग्रपणे जाणून घेण्यासाठी त्याला भिडायचे ठरवतो. त्यासाठी तो शूद्रांचा मंदिर प्रवेश करवून आणण्याचे ठरवतो. त्याच्या निर्णयामुळे त्याच्या घरात, गावात, ज्यांनी मंदिरप्रवेश करायचा आहे त्या शूद्रांच्या आयुष्यात आणि इतर समाजघटकांच्या आयुष्यात कुठली वादळे तयार होतात राजकारणी लोक या सगळ्यावर कशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात राजकारणी लोक या सगळ्यावर कशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात पोलीस कशी बोटचेपी भूमिका घेतात पोलीस कशी बोटचेपी भूमिका घेतात मंदिर प्रवेशामुळे आर्थिक गाडा मोडू नये म्हणून कोण काय प्रयत्न करतात मंदिर प्रवेशामुळे आर्थिक गाडा मोडू नये म्हणून कोण काय प्रयत्न करतात स्वतःच्या जन्माबद्दल आलेल्या निनावी पत्रामुळे जगन्नाथाच्या मनात कोणते आणि कसे विचार येतात स्वतःच्या जन्माबद्दल आलेल्या निनावी पत्रामुळे जगन्नाथाच्या मनात कोणते आणि कसे विचार येतात आणि शेवटी काय होते आणि शेवटी काय होते या सगळ्या प्रश्नांना अनंतमूर्तींनी फार कुशलतेने हाताळलेले आहे आणि त्याचा अनुवादही तितकाच अजोड झाला आहे.\nपूर्ण कादंबरी वाचताना मला तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापूर, हाजी अली आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी स्त्रियांच्या मंदिरप्रवेशासाठी केलेल्या आंदोलनांची आणि त्यावेळी घडलेल्या विविध घटनांची आठवण येत होती. एखाद्या घटनेला मांडत असताना तिची स्थल काल आणि समाज निरपेक्षता मांडता आली, त्यातून समग्र जीवनाचे नित्य नूतन तरीही चिरंतन अशा नीतीमूल्यांचे दर्शन घडवता आले तरच तिला लेखकाची सर्वोच्च प्रतिभा म्हणत असावेत आणि भारतीपुरमध्ये अनंतमूर्तींनी मंदिरप्रवेश ह्या घटनेला वापरून भारतीय मनोवृत्तीचे जे प्रत्ययकारी चित्रण केले आहे ते पाहून, वाचकाला एकाच वेळी अतीव आनंद, दुःख, क्रोध, निराशा इत्यादी भावनांचा विस्मयचकित करणारा अनुभव येतो.\nपण या लेखमालेचे उद्दिष्ट भारतीपूरबद्दल बोलणे नसून प्रो. टी पी अशोक यांनी लिहिलेल्या तिच्या प्रस्तावनेबद्दल बोलणे आहे. प्रस्तावनेत मांडलेला विचार समजण्यासाठी भारतीपूरची पार्श्वभूमी माहिती असेल तर सोपे जाईल, म्हणून नमनाला हे तीन भागांचे घडाभर तेल वाहिले आहे. आता पुढल्या भागात त्या प्रस्तावनेबाबत लिहितो.\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग २)\nसधन ब्राह्मण जमीनदार कुटुंबातील एकुलता एक मुलगा परदेशी शिक्षणासाठी जातो. त्याचे नाव जगन्नाथ. तिथे एका भारतीय वंशाच्या आंग्ल युवतीबरोबर लग्न न करता राहतो. मद्यपान आणि मांसाशन करतो. क्रांतीच्या गप्पा मारतो. पण तो सगळ्यांशी जुळवून घेत खोटे खोटे जगतो असे त्याला कायम जाणवत असते. ई एम फॉर्स्टर या नोबेल पारितोषिकविजेत्या लेखकाच्या विचारांचा तो अभ्यास करत असतो. पण वर्गकलह आणि दांभिकपणा या फॉर्स्टरच्या लेखनविषयाबाबत तो स्वतःची म्हणता येतील अशी स्वतंत्र मतेदेखील तयार करू शकत नसतो. त्या मागचे कारण म्हणजे आपण आयुष्याला सर्वांगाने जाणत नाही, केवळ पुस्तकांतून ओळखतो, हेच असावे असे त्याला वाटते.\n‘केवळ हमरस्त्याने जाणाऱ्याला जंगलातल्या आडवाटा, चोरवाटा माहीत नसतात त्यामुळे त्याला सगळे जंगल समजत नाही’ याची त्याला जाणीव झालेली असते. एके दिवशी त्याची प्रेयसीदेखील त्याच्या स्वभावातील खोट्या मनमिळावूपणाबद्दल त्याला सांगते, आणि आपल्या व्यक्तिमत्वाला टोकदारपणा नाही हे त्याचे दुःख अजूनंच तीव्र होते. शेवटी स्वतःच्या स्वभावातील दुबळेपणा मोडून काढण्यासाठी आणि जीवनाला समग्रपणे भिडण्यासाठी भारतात आपल्या जन्मगावी परत येतो.\nत्याच्या गावाचे नाव भारतीपूर. आईचे शिर धडावेगळे केल्यावर तुंगा नदीच्या पाण्यात परशुरामाने जिथे परशू धुवून आपले पापक्षालन केले त्या तीर्थहळ्ळीजवळ अनंतमूर्तींनी भारतीपूर वसवले आहे. परशुरामानेच गावात मंजुनाथाच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे असा विश्वास असतो. या मंदिराला जगन्नाथाचे पूर्वज विश्वस्त होते. मंजुनाथाच्या देवळातील अख्ख्या गावाला ऐकू जाईल अशी घंटा त्यांनीच दिलेली असते. त्याशिवाय, जगन्नाथाच्या लहानपणी तो मृत्युशय्येवर असताना, मंजुनाथाला सोन्याचा किरीट देण्याचा नवस बोलून त्याच्या आईने त्याचे प्राण वाचवलेले असतात. आणि मग तो नवस फेडलेला देखील असतो.\nगावात असते; जगन्नाथची पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रचंड मोठी केळीची आणि पोफळीची बाग. त्याच्या बागेत असतात काम करणारे असंख्य शूद्र आणि त्यापैकी एका शूद्राची नजरेत भरणारी,अंगचटीला येणारी धीट मुलगी, कावेरी. प्रचंड मोठ्या घरात असते त्याची सकेशी विधवा काकू, चिक्की. इस्टेटीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेला बेरकी कारकून, शानभोग शास्त्री.\nत्याशिवाय गावात असतात; सदैव चुलीच्या धुराने भरलेल्या घरात राहणारे, वैतागलेली बायको, लग्न न झालेली कमवती मुलगी आणि बेरोजगार मुलगा असा संसार ओढत खादी भांडार चालवणारे ध्येयवादी आणि गांधीवादी कुटुंब मार्गदर्शक, श्रीपतीराय. विधवा असूनही गरोदर राहिलेल्या बहिणीला दारात ठेवून घेणारे आणि दोन लग्ने करून असंख्य मुलांना जन्म देऊन देवावर भरोसा ठेवून स्वस्थ असणारे, पायावर चक्र असल्यासारखे भारतभर भ्रमंती करणारे त्याचे धार्मिक मार्गदर्शक, सुबराय अडिग. गावाबाहेर स्वतःच्या विश्वात रमणारे, केवळ रेडिओ वापरून जगाशी संपर्क टिकवून ठेवलेले आणि विधवा विवाह करून वाळीत पडलेले समाजसुधारक, राघव पुराणिक.\nमंदिरात असतात; मंजुनाथाचे सोने चोरून घरासाठी वापरणारे पुजारी सीतारामय्या , बायको असूनही स्त्रीसुखाला वंचित राहिलेला आणि येता जात वडिलांचा मार खाणारा त्यांचा तोतरा मुलगा गणेश. याशिवाय सीतारामय्यांच्या अधिकारावर डोळा असलेला त्यांचाच भाऊबंद नागराज जोईस आणि मंदिराचे नवीन विश्वस्त प्रभू या व्यक्ती भारतीपुरच्या कथेला आकार देतात.\nशूद्र गावाच्या वेशीबाहेर रहात असतात. डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत अजून गावात प्रचलित असते. त्यामुळे शिवाशीव आणि अस्पृश्यता भारतीपुरात सगळेजण पाळतात. आणि ब्राह्मण जर शूद्रवस्तीत आला तर वस्ती नष्ट होईल म्हणून ब्राह्मणांनी शूद्रवस्तीत येऊ नये असा नियम करून, शूद्रांना अस्पृश्य करणाऱ्या ब्राह्मणांना आपल्या बाजूने तेही अस्पृश्य करून टाकतात. जुन्या काळी रस्त्यातून बाजूला होणारे आणि अंग चोरून उभे राहणारे शूद्र आता अंगणात येत असले तरी नजरेला नजर देत नाहीत आणि पडवीतही येत नाहीत. त्यामुळे त्यांना मंदिरप्रवेश निषिद्ध हे तर ओघाने आलेच. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख शूद्र असला तरी गावातील शूद्रांची अवस्था दरिद्रीच असते. शूद्रांच्या अंगावर लंगोटाशिवाय वस्त्र नसते. स्वतः पोलीस प्रमुख आपले शूद्र संस्कार पूर्णपणे झुगारून देऊ शकलेला नसतो. ब्राह्मण कारकुनावर रोज ऑर्डर सोडून तो स्वतःचे समाधान करून घेत असतो, पण जगन्नाथ त्याला भेटायला गेल्यावर मात्र त्याला ब्राह्मण कारकुनाकडची कॉफी मिळेल याची व्यवस्था करतो. आंबेडकर, नेहरू आणि गांधीजी यांचे फोटो लावलेल्या त्या आधुनिक सरकारच्या कार्यालयात जातीभेदाची प्राचीन संस्कृती सर्वत्र वावरत असते.\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १)\n‘संस्कार’ कादंबरी वाचली ती दहावी अकरावीत असताना. चाळीतल्या शेंडे काकूंनी त्यांच्या संग्रहातील प्रत वाचायला दिली होती. नंतर कित्येक वर्षे त्यांना ती कादंबरी परत करायला टाळाटाळ करत होतो आणि परत केल्यावर हातातून काहीतरी महत्वाचं निसटून गेलंय अशी भावना मनात सलत होती. पुढे पैसे मिळवू लागल्यावर लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारी ही कादंबरी विकत घेतली. सुखांत किंवा दुःखांत नसलेली पुस्तके आधी वाचली होती. पण शेवटी उत्तर न देता प्रश्न पाडणारी आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सांगणारी ही कादंबरी वाचल्यानंतर यू आर अनंतमूर्ती या लेखकाबद्दल आदराशिवाय दुसरी कुठलीही भावना मनात येऊ शकत नाही. अवघ्या १२२ पानांत अनंतमूर्तींनी जे मांडलेलं आहे ते तितक्याच प्रभावीपणे श्री रं शा लोकापूर आणि श्री वि ग कानिटकरांनी मराठीत आणलंय.\nअनंतमूर्तींनी संस्कारशिवाय अजून दोन कादंबऱ्या लिहिल्या. पण मला त्या मिळत नव्हत्या. तोपर्यंत भैरप्पा त्यांच्या पुस्तकातून भेटले. त्यामुळे भैरप्पा आणि अनंतमूर्तींचा वाद कळला. मला आवडलेल्या वंशवृक्ष या भैरप्पांच्या कादंबरीत अनंतमूर्तींनी काढलेली चूक आणि मला आवडलेल्या संस्कार या अनंतमूर्तींच्या कादंबरीत भैरप्पांनी काढलेली चूक वाचली. २००७ मध्ये भैरप्पांच्या आवरण या गाजलेल्या कादंबरीच्या प्रकाशनवेळी अनंतमूर्ती आणि भैरप्पा यांच्यात झालेल्या वादाचा धुरळा उडालेला पाहिला. अनंतमूर्ती म्हणाले, ‘भैरप्पा एक उत्तम वादविवादपटू आहेत पण ते कादंबरीकार नाहीत”. त्यावेळी भैरप्पा समर्थकांनी अनंतमूर्तींवर, “आयुष्यभरात केवळ अडीच कादंबरी लिहू शकणाऱ्या माणसाने भैरप्पांना कादंबरी लिहिण्यास शिकवू नये”, अश्या अर्थाने केलेले विधान वाचले (अनंतमूर्तींच्या दोन कादंबऱ्यांचे आकार बरेच छोटे आहेत). आणि अनंतमूर्तींच्या, ‘संस्कार’ सोडून इतर कादंबऱ्या वाचायच्या बाकी आहेत हे पुन्हा जाणवले. पण त्या मिळत नसल्यामुळे शांत राहण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय नव्हता.\nआणि डोंबिवलीत साहित्य संमेलन झाले. दोन दिवस पुस्तकांच्या राज्यात फिरताना इतके दिवस हुलकावणी देणाऱ्या अनंतमूर्तींच्या दोन कादंबऱ्या सापडल्या. त्यांची नावे भारतीपूर आणि अवस्था. सौ उमा वि कुलकर्णी आणि श्री विरुपाक्ष कुलकर्णी यांनी कन्नडमधून मराठीत रुपांतरीत केलेल्या साहित्याने माझ्याकडच्या कपाटातील एक कप्पा ओसंडून वाहतो आहे. ह्या सिद्धहस्त जोडप्याने माझ्यासारख्या कन्नड न कळणाऱ्या मराठी वाचकाला आजन्म ऋणी करून ठेवले आहे.\n‘अवस्था’ आकाराने थोडी लहान असल्याने आधी वाचली. पण ती माझ्या मनावर अपेक्षित प्रभाव पाडू शकली नाही. त्यातील आस्तिकांची आणि कम्युनिस्टांची तुलना फारच लक्षवेधी होती. आणि नंतर कळले की घटश्राद्ध या कथेतून सुरु झालेला अनंतमूर्तींच्या विचारांचा रस्ता प्रथम संस्कार या कादंबरीवर पोहोचतो, तिथून तो दुसरी कादंबरी भारतीपूरला जातो आणि शेवटी अवस्था या कादंबरीमध्ये त्याचा शेवट होतो. दुसरी कादंबरी न वाचता मी थेट तिसऱ्या कादंबरीकडे वळलो म्हणून कदाचित माझा अपेक्षाभंग झाला असावा. मग भारतीपूर वाचायला घेतली. आणि पुन्हा एकदा अनंतमूर्तींच्याविषयीचा आदर दुणावला.\nयाकूबची फाशी आणि देहांत शिक्षेची आवश्यकता\nमाझे प्रिय मित्र मंदार काळे यांनी याकूब मेमनला फाशीची शिक्षा ठोठावण्याआधी देहांत शिक्षेच्या योग्यायोग्यतेचा उहापोह करणारी एक छोटी पोस्ट लिहिली होती. पण त्यावेळी एकंदरीत सगळ्यांच्या भावना पेटलेल्या असल्यामुळे त्यांना प्रतिसाद देणारे पोस्टच्या सैद्धांतिक बाबीकडे दुर्लक्ष करून तावातावाने आसूड ओढल्यागत प्रतिसाद देत होते. त्यांच्या त्या पोस्टमुळे माझ्या डोक्यात जे विचार आले होते ते लिहून ठेवले होते. आधी ती पोस्ट कॉपी पेस्ट करतो आणि मग त्यामुळे तेव्हा मला सुचलेले विचार इथे डकवतो.\nदेहांत शिक्षेची भलामण करताना व्यवस्थेला योग्य निर्णय घेण्याची शंभर टक्के कुवत नि माहिती आहे असे गृहित धरले जाते. कारण तसे नसेल आणि शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर मूळ निर्णयाला बाधक असा उलट पुरावा हाती आला तर ती शिक्षा अंशतः देखील उलट फिरवण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नसतो. जन्मठेपेचा कैदी काही काळाने उलट पुरावा हाती आल्यास सुटू शकतो, जरी त्याच्या आयुष्याचा काही काळ व्यवस्थेच्या चुकीच्या निर्णयाने हिरावून घेतला असला तरी कदाचित उरलेल्या आयुष्यात त्याला थोडेफार का होईना भरपाई करणे शक्य होते. अशा वेळी व्यवस्था स्वतःच गुन्हेगार ठरते. पण तिला शिक्षा देणारी कोणतीच व्यवस्था अस्तित्वात नसते, तेव्हा हा एक प्रकारचा अन्यायच नव्हे तर हत्याच ठरते. माझ्या मते देहांत शिक्षेला विरोध करण्याचे मुख्य कारण 'शिक्षा ठोठावण्यापर्यंत पोचलेली कारणमीमांसा वा पुरावे हे शंभर टक्के सत्य असल्याची खात्री देता येत नाही' हेच असते. हिरावून घेतलेले प्राण परत देता येत नाहीत हा मुख्य मुद्दा असायला हवा. जगात अमुक एक माणूस गुन्हेगार आहेच (उदा. तो मुस्लिम असल्यास बर्‍याच द्वेषप्रेमींची ही खात्री असते असे दिसते) किंवा गुन्हेगार नाहीच (उदा. आमचे गुरुजी बलात्कार नव्हे साक्षात्कारच करतात, हे सारे कुभांड आहे म्हणणारे भक्त) असे ठामपणे म्हणणारे व्यवस्थेला एकतर सर्वशक्तिमान समजतात किंवा थेट अन्यायकारी समजतात. पण हे दोन्ही दावे केवळ अडाणीपणाचेच निदर्शक असतात. दोनही प्रकारचे निर्णय केवळ पुराव्याआधारे केलेले असल्याने वास्तविक चूक असू शकतात, ठरू शकतात. आणि त्या संभाव्य चुकीचे परिमार्जन करण्याची सोय रहावी म्हणून देहांत शिक्षेला विरोध केला जातो, यात माणुसकी वगैरेचा संबंध नाही. जगात शंभर टक्के सत्य वा वास्तव असे नसते आणि कोणतीही व्यवस्था नेहेमीच अचूक निर्णय घेते वा नेहेमीच पक्षपाती निर्णय घेते असेही नसते. तसे दावे करणारे माथेफिरू असतात इतकेच.\nMandar Kale मला वाटतंय माझी कमेंट मोठी असल्याने तुमच्या पोस्ट खाली टाकता येत नाहीये … म्हणून वेगळी पोस्ट करतोय\nबहुतेक विचारांचे उगम हा सद्यस्थितीतील कुठल्यातरी प्रसंगामुळे मनात आलेले तरंग हाच असतो …. ज्ञान व अनुभवांचे पाणी जितके खोल आणि शांत तितकी तरंगांची तीव्रता अधिक तर जितके पाणी उथळ तितकी तरंगांची शक्यता मावळून केवळ खळखळाटच उरतो हा माझा नित्याचा अनुभव कालच्या तुमच्या विचार करण्यास लावणाऱ्या पोस्ट मुळे आणि त्यावरील \"बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर\" छाप काही गमतीदार कमेंट्स मुळे दृढ झाला ….\nतुमची पोस्ट ज्या मूळ पोस्ट ला उत्तर म्हणून लिहिली होती त्या तुमच्या मित्राचे नाव आठवत नाही पण त्यांच्या योगे अल्बर्ट काम्यूंचा Reflections on the Guillotine निबंध डाऊन लोड करून वाचला आणि मग डेथ पेनल्टी बाजूने आणि विरोधातली आंतरजालावर पटकन मिळणारी बरीच मतं वाचली … मग ओसामा बिन लादेन ला अमेरिकेने अबोटाबाद ला टिपून मारण्यामागची कारण मीमांसा वाचली …. मनाचा तळ जोरात ढवळून निघाला आणि डोक्याला खाद्य मिळालं ….\nसलमान खान किंवा इतर समाजधुरीण ज्या मानवतावादाची ढाल पुढे करत आहेत ती तुम्ही झुगारून दिली असल्याने गुन्हेगारांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क या विषयावर चर्चा अपेक्षित नाही असे गृहीत धरतो …. त्याशिवाय तुम्ही फाशीच्या शिक्षेवर सैद्धांतिक चर्चा करण्याची तुमची इच्छा एका कमेंटमध्ये मांडली आहे म्हणून लिहिण्याचा धीर वाढला …\nकाम्यूंचा निबंध तात्विक नसून भावनिक आहे असे सर्वजण मानतात आणि तो निबंध याकूब ज्या खटल्यात दोषी आढळला आहे त्याबद्दल बोलत नसून युरोपमध्ये त्याकाळी प्रचलित असलेल्या गिलोटिनच्या शिक्षेच्या सर्रास वापराविरोधात होता. त्या निबंधात तुम्ही मांडलेले मुद्दे नाहीत, म्हणून त्या निबंधाला बाजूला ठेवतो आणि तुमच्या पोस्ट कडे वळतो.\nमला जाणवलेले तुमच्या पोस्टमधले चार महत्वाचे मुद्दे म्हणजे,\nसंशयातीत करणारा पुरावा खरोखरच असतो काय \nन्यायव्यवस्था खरोखरच नि:पक्षपाती आणि पूर्वग्रहविरहित असते काय \nपूर्वग्रहदूषित व्यवस्थेने शिक्षेच्या नावाखाली केलेल्या हत्येला न्याय म्हणता येईल काय \nआणि फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्यानंतर जर निरपराधीत्व शाबीत झाले तर शिक्षा ठोठावल्यामुळे निरपराधावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन कसे करायचे\nया चारही मुद्द्यांची आणि त्याचे मूळ म्हणजे सध्या गाजत असलेली याकूब मेमनची फाशीची शिक्षा यांची सांगड घातल्यावर मला जे जाणवलं ते लिहितोय…\nन्यायालयासमोर येणारे खटले साधारण तीन प्रकारचे असतात.\nभांडणे : हि साधारणपणे मालमत्तेसंबंधी असतात. अश्या भांडणांमध्ये समाजाचे नियम ठरलेले असल्यामुळे न्यायालयाचे काम केवळ पुरावा बघून कुणाचा पक्ष नियमाप्रमाणे असल्याने बरोबर आणि कुणाचा पक्ष नियमोल्लंघन करत असल्यामुळे चूक ते ठरवणे इतकेच असते. न्यायदान चूक कि बरोबर यातच संपते. पुराव्यातून सत्यदर्शन होते कि नाही या प्रश्नात न्यायालय पडत नाही. हे खटले दिवाणी असल्याने यात न्यायालय स्वतःहून लक्ष घालत नाही आणि या खटल्यात फाशीच्या शिक्षेचा प्रश्नच उद्भवत नाही.\nगुन्हा : यात दुसऱ्याच्या मालमत्तेचा अपहार, चोरी, फसवणे, दमदाटी, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच, शारीरिक इजा, बलात्कार अश्या गोष्टी येतात. यात समाजसंमत वागणे म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट असल्याने न्यायालयाचे काम गुन्हा खरंच झाला आहे कि नाही तो आरोपीनेच केला आहे कि नाही तो आरोपीनेच केला आहे कि नाही साक्षी पुरावे सत्याला स्पष्ट करणारे आहेत कि नाहीत साक्षी पुरावे सत्याला स्पष्ट करणारे आहेत कि नाहीत याची खात्री करून पुराव्यानुसार निरपराध ठरल्यास आरोपीला मुक्त करणे आणि पुराव्यानुसार गुन्हेगार ठरल्यास गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार गुन्हेगारास शासन करणे इतकेच असते. न्यायदान चू�� कि बरोबर यापेक्षा एक पायरी कठीण होते आणि सत्य शोधनाची नवीन जबाबदारी न्यायालयावर येऊन पडते. त्यासाठी पोलिस तपास आणि सरकारी वकील हि व्यवस्था काम करते. हे खटले फौजदारी स्वरूपाचे असल्याने यात न्यायालयाला तक्रार आल्यावर किंवा पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यावर किंवा क्वचित स्वतः हून ही लक्ष घालावे लागते. या खटल्यातही फाशीची शिक्षा होण्याचा संभव नगण्यच असतो.\nअपराध : यात दुसऱ्याचे आयुष्य संपवणे हा सर्वात मोठा गुन्हा येतो. हा खटला फौजदारी असतो आणि न्यायदान अधिक कठीण होते. सर्वांना समान न्याय याचा अर्थ सर्वांना समान शिक्षा नसून जितका अपराध मोठा तितकी शिक्षेची तीव्रता मोठी असा असतो. जर खटल्याचा मुद्दा एका निरपराधाची हत्या असेल तर कुठल्याही प्रकारची शिक्षा या अपराधामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करू शकत नाही. अश्या परिस्थितीत जर थंड डोक्याने योजनाबद्ध रीतीने जर कोणी खून पाडत असेल तर केवळ दोन पायावर चालतो, आपली भाषा बोलतो आणि आपल्यासारखे विचार बऱ्याचदा करतो म्हणून त्याला फाशी सोडून दुसरी कुठलीही शिक्षा दिल्यास न्याय झाला असे समाजाला वाटत नाही आणि इथे फाशीच्या शिक्षेचा उगम होतो.\nशिवाजी राजांच्या काळातील कुणाचे हात पाय कापून टाकण्याचा किंवा कुणाला तोफेच्या तोंडी तर कुणाला हत्तीच्या पायदळी देण्याचा न्याय आपण मध्ययुगीन म्हणून सोडून दिला तरी आपली न्यायव्यवस्था पाश्चात्त्य न्यायव्यवस्थेवर अवलंबून असल्यामुळे हमुराब्बीचे कायदे किंवा मोझेस कडून मिळालेल्या आज्ञा किंवा इस्लाममधील न्यायाची अरबी संकल्पना यांचा प्रभाव आपल्याला टाळता येत नाही आणि मनाने पुराणात किंवा मध्ययुगात वावरणाऱ्या भारतीय समाजाला फाशीच्या शिक्षेमागील न्यायदानातील संभाव्य चूक महत्त्वाची वाटेनाशी होते.\nअसल्या अपराधात पुराव्यांचा अपुरेपणा, तोकडेपणा, साक्षीदारांच्या चुका आणि न्यायदानातील संभाव्य पक्षपातीपणा लक्षात घेता फाशी दिल्यावरही दयेचा अर्ज आणि कायमस्वरूपी तुरुंगवासाची तरतूद आपल्या कायद्यात आहे. अनेक गुन्हेगारांनी त्याचा फायदा देखील करून घेतला आहे.\nअश्या परिस्थितीतही मला फाशीच्या शिक्षेची शक्यता ठेवावी असेच वाटते. माझे मत फाशी द्या म्हणून नसून जास्तीत जास्त काय होऊ शकते त्याची मर्यादा निश्चित करून ठेवावी असे आहे.\nनिरपराध गुन्हा कबू�� करणार नाहीच पण अट्टल गुन्हेगारदेखील गुन्हा लपवण्याचा अखंड प्रयत्न करणारच. सत्यशोधनाच्या कामात मदत केली तर शिक्षा मर्यादेपर्यंत न ताणता थोडी कमी होऊ शकते हि शक्यता गुन्हा अन्वेषणाच्या कामाला गती आणू शकते आणि आरोपीकडून अधिक सहकार्य मिळवू शकते असे मला वाटते . थोडक्यात काय फाशी देऊच नका पण फाशी देऊ शकण्याचा व्यवस्थेचा हक्क नाकारू नका.\nयाला जर कोणी असे म्हटले कि जी व्यवस्था जीवन सुरु करू शकत नाही त्या व्यवस्थेला जीवन संपवण्याचा अधिकार नाही तर हा विचारच पोकळ आधारावर उभा आहे.\nमुळात आपल्याला व्यवस्था बनवण्याचा अधिकार तरी कोणी दिला तो काही निसर्गाने दिला नाही तर आपला आपणच घेतला आहे. निसर्गाला नीती नाही. निसर्गात कित्येक घटनांची पुनरावृत्ती होत असते आणि ज्यांची होताना आपल्याला दिसत नाही त्यांच्या पुनरावर्तनाचे चक्र आपल्या आयुष्यापेक्षा मोठे असते असे मी मानत असल्याने निसर्गात नियम असावेत पण ते निरपेक्ष, भावनारहित आणि मूल्यरहित असतात. एकदा का निसर्गाचे मूल्यरहीत असणे मानले कि कुठल्यातरी मुल्यांवर आधारलेले जन्मसिद्ध किंवा घटनादत्त अधिकार हीच मुळी अनैसर्गिक कल्पना आहे हे मान्य करणे सोपे जाते. पाश्चात्त्य देशांतील bill of rights ची संकल्पना देखील मला अशी make believe वाटते\nकिंबहुना निसर्गात न्याय देखील नाहीच, तिथे आहेत केवळ परिणाम. या भावनाशून्य, मूल्यरहित आणि (आपल्या दृष्टीने गैरसोयीचे म्हणून विनाकारण) बदलत जाणाऱ्या निसर्गात आपल्या जीवनाला काही अर्थ राहावा म्हणून आपणच केलेली योजना म्हणजे समाज. हा समाज मग काही काही मूल्यहीन गोष्टींना अमूल्य ठरवतो त्यांना सांभाळण्याचे काही नियम ठरवतो, त्या नियमांना तात्विक मुलामा देऊन नीतीची संकल्पना उभारतो आणि मग येते ती न्यायाची संकल्पना … पण निसर्ग त्याच्या अनाकलनीय लीलांनी आपल्या या बंदिस्त उभारणीमध्ये नवीन शक्यतांचे सुरुंग लावतच राहतो. मानव म्हणून जन्माला येवून मानवी समाजाचे सर्व फायदे उपभोगून कुणी समाजमान्य मूल्यांचा आणि ज्या जीवनाला अमूल्य मानले त्यालाच संपवण्याचा प्रयत्न करतो आणि निसर्गाने पेरलेला हा सुरुंग आपल्याला उध्वस्त करत विचारांचा धुरळा उडवून देतो.\nअश्या वेळी ज्याची सुरुवात make believe ने झाली आहे त्या अधिकारांच्या कल्पनेत जीवन हिरावून घेण्याचा अधिकार असावा असेच मला वाटते. तरच सार्वभौम या शब्दाला अर्थ राहील. याशिवाय जो समाज जन्माला येणाऱ्या अनंत संभावनांना गर्भपाताच्या अधिकाराखाली मिटवू शकतो त्याला पशुतुल्य वागणुकीमुळे माणसातून बाद झाल्यावर मानवसदृश व्यक्तीबरोबर काय करता येऊ शकते त्याची मर्यादा आखण्यास काही तात्विक अडचण येऊ नये.\nनैसर्गिक जीवन कधी सुरु होते (शुक्राणूंचा अण्डकोषात प्रवेश झाल्यावर कि पहिले ट्याहां केल्यावर) आणि नैसर्गिक जीवन कधी संपते ( श्वास थांबल्यावर, कि हृदय थांबल्यावर कि मेंदू कि सर्व अवयव थांबल्यावर) यावर जरी वाद असले तरी सामाजिक जीवन पहिले ट्याहां केल्यावर सुरु होते आणि ज्या वेळी सर्व समाजात राहून सामाजिक जीवनाचे सर्व फायदे घेऊन सुद्धा व्यक्ती नैसर्गिक उर्मींना कह्यात न करता समाजासाठीच्या अमूल्य गोष्टींना उधळू लागते तेंव्हा समाजाचा घटक असलेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संपतो. मग आपल्या 'मानवी जीवन अमुल्य आहे' या मूल्याला जपण्यासाठी आपण जीवन संपवण्याची शक्यता किमान कायद्याच्या पुस्तकात तरी ठेवलीच पाहिजे …. परदेस पिक्चर मधले आनंद बक्षी साहेबांच्या गाण्यातले वाक्य आहे 'जीनेका ही शौक तो मरनेको हो जा तैयार ' हे इथे चपखल बसते.\nम्हणून आपण उल्लेखित केलेल्या निरपराधीत्वाच्या शक्यतेमुळे आणि न भरून काढता येण्याजोगे नुकसान असल्यामुळे माझे मत आपल्या सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार फाशीची शिक्षा rarest of rare cases मध्ये वापरण्यासाठी ठेवूनही शेवटी आमरण तुरुंगवासात परिवर्तित होण्यासाठी ठेवावी असेच आहे .\nआता राहिला प्रश्न याकूब मेमनच्या खटल्या संबंधी … मला या खटल्याबद्दल काही विशेष माहिती नाही आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण नसला तरी थोडा विश्वास आहे आणि जो निकाल येईल तो मान्य करण्याशिवाय मी काही करू शकत नाही हे मला माहिती आहे. पण एक मात्र कळले कि भारतीय घटना जरी मजबूत असली तरी मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला आपल्या घटनेच्या अंतर्गत असलेल्या कायद्यांच्या तरतुदिनुसार चालवणे म्हणजे विमानाला कारचे इंजिन लावण्यासारखे आहे.\nआपले जग दहशतवादरुपी एका नव्या प्रकारच्या गुन्ह्याला तोंड देते आहे.\nनवीन समाजाची दळणवळणाची, सम्पर्काची, आर्थिक व्यवहारांची आणि विध्वंसाची सगळी साधने वापरायची पण मानसिकता मात्र मध्ययुगीन ठेवायची. लोकांना धर्माच्या किंवा तत्वाच्या नावाखाली एकत्र करायचे आणि मध्ययुगीन राजाप्रमाणे स्वतःचे सैन्य उभारायचे. देश नसलेले सैन्य आणि भूमी नसलेले देश आणि हे सरळ हल्ला करत नाहीत ते हल्ला करतात प्रजेवर, बाजारांवर, शाळांवर, वाहतुकीच्या साधनांवर…. ह्या गुन्ह्याला आपण मी आधी सांगितलेल्या तीन प्रकारच्या खटल्यांमधून तोंड देऊ शकत नाही …\nमला तर वाटतं ह्यातील आरोपींवर खटला चालवणे म्हणजे आपल्या व्यवस्थेला आपणच सुरुंग लावण्यासारखे आहे. न्याय करण्यासाठी न्यायासनाची शक्ती गुन्हेगारापेक्षा जास्त असावी लागते. पण गुन्हेगार न्यायासनंच काय त्यामागील सार्वभौम देश आणि त्यच्या प्रजेचा जगण्याचा हक्कच नाकारत असेल तर ते अघोषित युद्धच असते. आणि युद्धाला लावायचे कायदे वेगळेच असतात, युद्धगुन्हेगारांचे खटले त्यांनी संपूर्ण शरणागती पत्करल्यानंतरच सुरु करता येतात ते देखील विशेष न्यायालयात.\nएका सैनिकाला किंवा त्याच्या नातेवाईकांना पकडून त्यांच्यावर खटले चालवून आपण शिक्षा केली आहे आणि न्याय झाला आहे असे समजणे भाबडेपणाचे लक्षण आहे. त्यात काही समाज धुरीण निरपराधीत्वाचे दाखले शेवटी देऊन या संपूर्ण खटल्याला आणि त्याच्या शिक्षेला रोमन gladiatar च्या खेळाचे स्वरूप आणत आहेत …. जणू काही न्यायासन गर्दीच्या \"मारा मारा\" किंवा \"सोडा सोडा \" च्या गलक्याच्या तीव्रतेवरून अंगठा वर किंवा खाली करून त्या अभागी जीवाच्या आयुष्याचा निकाल देणार आहे.\nहे गुन्हे वेगळे…. त्यातील योजना करणाऱ्यांच्या, त्यांना भूमी पुरवणाऱ्यांच्या, आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्यांच्या, शस्त्रात्रे पुरवणाऱ्यांच्या, तरूण मुलांचे विचार बिघडवणाऱ्यांच्या, प्रत्यक्ष कारवाईत भाग घेणाऱ्यांच्या आणि या सर्वांच्या अजाण किंवा मूक संमती देणाऱ्या नातेवाईकांच्या गुन्ह्यांचे वर्गीकरण करून त्याला वेगवेगळ्या शिक्षा ठरवायला लागतील …. त्यांची योग्य अंमलबजावणी, देश नसलेल्या सैन्याने आणि भूमी नसलेल्या देशाने सपशेल शरणागती पत्करल्यावरच होईल …तोपर्यन्त युद्धात सर्व काही क्षम्य असते हेच मला जास्त सयुक्तिक वाटते.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ४)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग २)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १)\nयाकूबची फाशी आणि देहांत शिक्षेची आवश्यकता\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आण�� पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nरडिता भेकिता अन्यथा ताडिता\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/06/05/bajajs-qute-get-permission-for-commercial-use-in-india/", "date_download": "2019-01-16T23:30:40Z", "digest": "sha1:C2RXUQGN4IYNH4VZBNJSDCGRT337P65L", "length": 8236, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अखेर भारतीय रस्त्यांवर धावणार बजाजची क्युट - Majha Paper", "raw_content": "\nजगातील काही क्रूर तानाशाह\nअखेर भारतीय रस्त्यांवर धावणार बजाजची क्युट\nसतत सहा वर्षे सरकारी लालफितीत अडकलेल्या बजाजच्या क्युट या क्वाड्रीसायकल ला व्यावसायिक स्वरुपात धावण्याचा मार्ग मोकळा होताना नजरेस येत असून रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्रालयाने या गाडीचा क्वाड्रीसायकल कॅटेगरीत समावेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचा अध्यादेश लवकरच जारी केला जाईल असे समजते.\nही बहुगुणी गाडी भारतीय रस्त्यांवर आली कि वाहन उद्योगाला नवीन वळण मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. रस्ते महामार्ग मंत्रालयाने ज्या कॅटेगरीमध्ये या गाडीला परवानगी दिली आहे त्यात सध्या फक्त क्युटचाच समावेश आहे. २०१२ च्या दिल्लीत झालेल्या ऑटो शो मध्ये हि कार सादर केली गेली होती. या कारचे वजन कमी असल्याने इंधन कमी लागते आणि ती सहज वळविता येते.\nया छोटेखानी कारला परदेशात यापूर्वीच लोकप्रियता मिळाली आहे. देशातील हि पहिली ग्रीन कार असेल कारण यातून होणारे कार्बन उत्सर्जन खूपच कमी आहे. या कारला २१६.६ सीसीचे पेट्रोल इंजिन आहे तसेच ती सीएनजी आणि एलपीजी व्हेरीयंट मध्येही उपलब्ध आहे. ७० किमी वेगाने ती धावू शकते आणि एक लिटर पेट्रोल मध्ये ३६ किमी जाते. तिची भारतातील किंमत साधारण १ लाख २८ हजार असेल असे समजते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Zilla-Parishads-Mega-Bharti-Brake/", "date_download": "2019-01-16T22:25:55Z", "digest": "sha1:VU7KYWOCLN2YAWXUFLDJ4ZVH5IPGBU77", "length": 7865, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा परिषदेच्या ‘मेगा भरती’ला ‘ब्रेक’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › जिल्हा परिषदेच्या ‘मेगा भरती’ला ‘ब्रेक’\nजिल्हा परिषदेच्या ‘मेगा भरती’ला ‘ब्रेक’\nजिल्हा परिषदेतील बर्‍याच वर्षांपासून रिक्त असलेल्या 627 पदांच्या ‘मेगा भरती’ला ‘ब्रेक’ लागला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने भरतीसाठी पाठविलेला प्रस्ताव राज्य शासनाकडून ‘थंड बस्त्यात’ टाकण्यात आला असून, राज्यभरात एकाच वेळेस भरती प्रक्रिया घेण्याची तयारी सुरु आहे. त्यातच कर्जमाफी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडल्याने, किमान वर्षभर तरी भरती होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.\nअनेक वर्षांपासून रिक्त असलेली 627 पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला होता. मात्र प्रस्तावाला अजूनही ‘हिरवा कंदील’ मिळालेला नाही. यावर्षीच्या शासन निर्णयानुसार वर्ग- 3च्या पदांसाठी आता राज्य सरकारतर्फे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून, यापूर्वी जिल्हा परिषद भरतीसाठी असलेल्या अधिकार्‍यांच्या समितीचे अधिकारही काढून घेण्यात आले आहेत.\nजिल्हा परिषदेच्या अधिनस्त विभागांमध्ये वर्ग - 3 संवर्गाच्या तब्बल 627 जागा रिक्त आहेत. यापूर्वी या जागा भरण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची नेमणूक होती. या निवड समितीमार्फत सर्व विभागांच्या वर्ग 3 च्या पदांची भरती करण्यात येत. अशा प्रकारे भरती करत असतांना परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे इत्यादी बाबींसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर जिल्हास्तरीय अधिकार्‍यांचा बराच वेळ वाया जात होता. त्याचा परिणाम विकासकामांवर होत होता.\nत्यामुळे जिल्हा परिषदेतील वर्ग 3 च्या कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया ऑनलाईन राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार 19 ऑकटोबर 2007 च्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या समितीच्या कक्षेतून जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 च्या पदांची भरती वगळण्यात आली आहे. मात्र राज्याचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी भरतीची प्रक्रिया तात्पुरती तरी थांबविण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आले आहे.\nनिवड केलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या मार्फत तपासण्यात येणार आहेत. परीक्षेचा निकाल हा ऑनलाईन अपलोड करण्यात येणार आहे. तपासणीनंतर ज्यांची कागदपत्रे सेवा प्रवेश नियमानुसार योग्य असतील त्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. मात्र भरती प्रक्रियेला हिरवा कंदील कधी मिळतो यावर पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.\nतिहेरी अपघातात ५ ठार,१ गंभीर\nशिवसेना येत्या वर्षात सत्तेला लाथ मारणार\nजिल्हा परिषदेच्या ‘मेगा भरती’ला ‘ब्रेक’\nनगरः बेलापुरजवळ भीषण अपघातात ५ जण जागीच ठार\nजेव्हा गाय-बैल रॅम्पवॉक करतात \nबेलपिंपळगावमधील दोन एकर उसाचा फड जळाला\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Police-personnel-injured-in-the-shooting/", "date_download": "2019-01-16T23:23:00Z", "digest": "sha1:Z5CMJO2UN6IQVGMFNISPZFXXIQPQ7TFU", "length": 4126, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोळी लागून पोलीस कर्मचारी जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › गोळी लागून पोलीस कर्मचारी जखमी\nगोळी लागून पोलीस कर्मचारी जखमी\nचोपडा येथे पेट्रोलिंगसाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या ताब्यातील रायफलमधून गोळी सुटल्याने एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री घडली. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात मोठी चर्चा होती.\nयाबाबत माहिती अशी, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी उमेश धनगर हे दुचाकीवरून चोपडा ग्रामीणमध्ये गस्त घालत होते. यावेळी त्याच्या खांद्याला असलेल्या रायफलमधून अचानक गोळी सुटली. यात ते जखमी होवून एका शेताच्या रस्त्याच्या कडेला पडल्याचे काहींना आढळल्यानंतर त्यांना चोपडा शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.\nसुदैवाने रायफलची गोळी त्यांच्या खांद्याला लागल्याने मोठा अनर्थ टळला. जखमी पोलिस धनगर यांच्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र नेमकी घटना कशी व किती वाजेच्या सुमारास घडली याबाबत माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती कळताच चोपडा पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील व अन्य अधिकार्यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Swatantryaveer-Savarkar-Sahitya-Sammelan/", "date_download": "2019-01-16T22:21:51Z", "digest": "sha1:RVVNXGSLL2SJNZI5WXOZZET7RTRFDC6Z", "length": 5161, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉ.आंबेडकर, सावरकर यांचे विचार समतेचे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › डॉ.आंबेडकर, सावरकर यांचे विचार समतेचे\nडॉ.आंबेडकर, सावरकर यांचे विचार समतेचे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांनीही देशाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या विचारात अनेक साम्य स्थळे होती आणि समता प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असा सूर आज येथील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात उमटला.\n‘डॉ. बा���ासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दृष्टीतील जाती पड्यालचा भारत’ या विषयावरील परिसंवादात खासदार अमर साबळे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, यमाजी मालकर, रवींद्र गोळे हे सहभागी झाले होते.\nखासदार साबळे म्हणाले, सावरकर आणि डॉ. आंबेडकर या दोघांनीही आंतरजातीय विवाह, समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. या दोघांचाही काँग्रेसच्या नेत्यांनी मानसिक छळ केला. तोरसेकर म्हणाले, सध्या समाजात जाणीवपूर्वक दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डॉ.आंबेडकरांचे विचार पुसून टाकण्याचे काम सुरू आहे.\nमालकर म्हणाले, हितसंबंध आड येतात तेव्हा जात बाहेर काढली जाते. अजूनही आपण जाती पलिकडे गेलो नाही. संपत्तीची वितरण व्यवस्था तयार होत नाही, तोपर्यंत जात संपणार नाही. रोजगाराची सुरक्षितता दिली जाणे गरजेचे आहे. अद्यापही 30 ते 40 टक्के लोक दारिद्य्रात आहेत. विषमतेमुळेच लाचारी आणि मुजोरी सहन करावी लागते. अर्थकरणाने समाजातील विषमता दूर होऊ शकते.\nगोळे म्हणाले, समाजाला एका पातळीवर आणण्याचे प्रयत्न दोघांनीही केले. कायद्याने जात संपली असली तरीही अनेकांच्या मनात जात अद्यापही आहे. बंधुभाव हाच धर्म असून ते जपणे गरजेचे आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Telugu-Marathi-Poet-Dr-Laxminarayan-Bolli-passes-away/", "date_download": "2019-01-16T23:03:01Z", "digest": "sha1:SPJTD7YVOGOWORCZFQAQK76U4CV22WT4", "length": 4117, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तेलगू, मराठी साहित्यातील सेतू हरपला; डॉ. लक्ष्‍मीनारायण बोल्‍ली यांचे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › तेलगू, मराठी साहित्यातील सेतू हरपला; डॉ. लक्ष्‍मीनारायण बोल्‍ली यांचे निधन\nतेलगू, मराठी साहित्यातील सेतू हरपला; डॉ. लक्ष्‍मीनारायण बोल्‍ली यांचे निधन\nसोलापूर : पुढारी ऑनलाईन\nतेलगू व मराठी साहित्यातील दुवा म्‍हणून ओळखले जाणारे ज्येष्‍ठ साहित्यिक, कवी डॉ. लक्ष्‍मीनारायण बोल्‍ली यांचे निधन झाले. आज, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी सोलापुरातील राहत्या घरी अंतिम श्वास घेतला. बोल्‍ली यांनी लिहलेले 'एका साळीयाने' हे आत्‍मचरित्र गाजले होते.\nलक्ष्‍मीनारायण बोल्‍ली हे गत ५० वर्षांपासून साहित्याची सेवा करीत होते. मुळचे तेलगू भाषिक असूनही त्यांनी मराठी साहित्यात स्‍वत:चे वेगळे स्‍थान निर्माण केले होते. या कार्यातूनच त्यांनी मराठी आणि तेलगू भाषेत ऋणानुबंध निर्माण केला.\nबोल्‍ली यांच्या साहित्याचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कतृत्‍वाबद्दल आंध्र प्रदेशातील पोट्टी श्रीरामुलू विद्यापीठाने त्यांना मानाची डी.लिट. देऊन गौरव केला होता. त्यांच्या जाण्याने पूर्व भागातील साहित्य क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbai-gangster-chhota-rajans-brother-allegedly-raped-girl-on-pretext-of-marriage/", "date_download": "2019-01-16T23:00:01Z", "digest": "sha1:SHSUHMOUPVKZIPKLDRYYFAFRNNQBUYPY", "length": 7921, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रिपाई महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळजेवर बलात्कार केल्याचा आरोप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरिपाई महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळजेवर बलात्कार केल्याचा आरोप\nदीपक निकाळजे गँगस्टर छोटा राजनचा भाऊ\nटीम महाराष्ट्र देशा- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाच्या आमिषाने निकाळजे यांनी वारंवार बलात्कार केल्याचा आरोप नवी मुंबईतील घणसोली भागात राहणाऱ्या 22 वर्षीय युवतीने केला आहे. विशेष म्हणजे दीपक निकाळजे गँगस्टर छोटा राजनचा भाऊ आहे.\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत…\nकाय आहे नेमकं प्रकरण \nयुवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 2014 मध्ये ती कुर्ला येथे आपल्या मामाकडे आली असताना दीपक निकाळजेंची तिच्यावर नजर पडली. तिच्या कुटुंबासोबत लगट करुन, तिला पैसे आणि लग्नाचे आमिष निकाळजेंनी दाखवले. कर्जत येथील एका फार्म हाऊसवर आपल्या ऑडी कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.या मुलीने लग्नाची मागणी केली असता तिला मारहाण सुद्धा करण्यात आली. पोलिस तक्रार करु नये म्हणून दीपक निकाळजेची बहीण आणि मेहुण्याने दबाव आणल्याचा आरोपही तक्रारदार युवतीने केला आहे. तरुणीने टिळकनगर पोलिसात 18 मार्चला तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन जिथे हा प्रकार घडला त्या नवी मुंबईतील परिमंडळ 2 कडे वर्ग केला आहे, अशी माहिती टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय खैरे यांनी दिली आहे.\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी शिवसेना-भाजपची युती केली,त्यामुळेच आम्ही…\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/free-access-disabled-siddhartha-garden-zoos-and-parking-110886", "date_download": "2019-01-16T23:41:09Z", "digest": "sha1:RP4N7KEI6J7RF4HDDJGOGFBHF5OHDSBN", "length": 14560, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Free access to the disabled in the Siddhartha Garden zoos and parking सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयात अपंगांना मोफत प्रवेश, पार्किंगही | eSakal", "raw_content": "\nसिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयात अपंगांना मोफत प्रवेश, पार्किंगही\nगुरुवार, 19 ���प्रिल 2018\nऔरंगाबाद - अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. १८) महापालिकेत घेराव आंदोलन करण्यात आले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून मंगळवारपासूनच सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयात अपंगांना प्रवेश आणि पार्किंग मोफत सुरू करण्याचा निर्णय घेतला.\nऔरंगाबाद - अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. १८) महापालिकेत घेराव आंदोलन करण्यात आले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून मंगळवारपासूनच सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयात अपंगांना प्रवेश आणि पार्किंग मोफत सुरू करण्याचा निर्णय घेतला.\nमहापालिका मुख्यालयासमोर सकाळी अकरा वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला; मात्र या वेळी एकही पदाधिकारी हजर नसल्याने आंदोलकांना साडेबारापर्यंत ताटकळावे लागले. महापौरांचे आगमन होताच बच्चू कडू यांच्यासह शिष्टमंडळाने त्यांच्यासोबत चर्चा केली. शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, नरेंद्र त्रिवेदी, सभागृहनेते विकास जैन, उपायुक्त रवींद्र निकम, लेखाधिकारी संजय पवार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, पारसचंद साकला, दत्ताभाऊ साळकर, सुनील हुस्के, युवराज पाटील, बंडू गुंछेकर, उमेश चौधरी, जहीर शेख, विनायक यावलकर, मोहित देशमुख, सिद्धार्थ इंगळे उपस्थित होते.\nअपंगांचा राखीव निधी वाटप करावा, अपंगांच्या नोंदी घ्याव्यात, महापालिकेचे व्यावसायिक गाळे अपंगांना द्यावेत, घरकुल योजनांचा लाभ द्यावा, पार्किंग मोफत करावी.\nअपंग भवन सुरू करा\nमहापौरांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंद पडलेल्या रात्रनिवारागृहात अपंग भवन सुरू करावे. हिरकणी कक्षाच्या बाजूला अपंगांना विविध सुविधा देण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करावा, अशा सूचना केल्या. अपंगांना तीन कोटी निधी वाटपाचे नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले.\nआयुक्त नाहीत, त्यांचे नशीब\nया वेळी बच्चू कडू म्हणाले, की अपंगांवर आंदोलन करण्याची वेळ आली ही बाब निंदणीयच आहे. पंधरा दिवसांत मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर काय परिणाम होईल ते प्रशासनाने बघावे. आयुक्त नाहीत, त्यांचे नशीब अन्यथा आणखी एक गुन्हा दाखल झाला असता उपायुक्तांना खुर्चीसहित उचलून फेकू, असा इशाराही त्यांनी दिला.\nबहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयकात तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना भारतात आश्रय देण्याची तरतूद आहे. परंतु त्यामुळे ईशान्येकडील राज्यांत...\nशिवसैनिकांनी निलेश राणेंच्या प्रतिमेला फासले काळे\nवाडा - एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी खासदार व स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी आनंद दिघे यांचा मृत्यु व बाळासाहेबांच्या...\nलातूर बाजारात व्यापारी, आडते संघर्ष पेटला\nलातूर- लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात व्यापारी व आडते संघर्ष वाढत चालला आहे. काही व्यापारी खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसेच...\nमकर संक्रमणाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिळगुळाप्रमाणेच उसातील गोडव्याचा उल्लेख केला; परंतु...\nभरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार\nनांदेड: नांदेड- हैद्राबाद मार्गावरील वाका फाटा (ता. लोेहा) अज्ञात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना...\nअपात्र कुलसचिव नेमल्यास आंदोलन\nमुंबई - मुंबई विद्यापीठातील कुलसचिव आणि परीक्षा व पुनर्मूल्यांकन संचालक यासह विविध पदांचा कार्यभार प्रभारी व्यक्तींकडे सोपविण्यात आला आहे. ही पदे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/muramba/", "date_download": "2019-01-16T22:21:08Z", "digest": "sha1:UVYH7WZFZPHMU5YVFM5KNW62S32TOOEV", "length": 1909, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Muramba – Marathi PR", "raw_content": "\nआलोक आणि इंदूची फिल्म डेट\nआपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन म्हणजे देव आहे. आता जर आराध्यदेवता सचिनवर चित्रपट येणार असेल तर मग भक्तांची उत्सुकता काही विचा��ता सोय नाही. मग ‘मुरांबा’चे आलोक आणि इंदू म्हणजेच अमेय वाघ आणि मिथिला पालकर तरी कसे मागे राहतील. नुकताच त्यांनी ‘सचिन सर पहिला मान तुमचाच’ म्हणत ‘सचिन, द बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या पोस्टरसोबत […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/belgaum-news-karnataka-assembly-election-116621", "date_download": "2019-01-16T23:33:40Z", "digest": "sha1:5GVWZKGDEO34BPWJS5575EETDAJX5NVS", "length": 13923, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Karnataka Assembly Election अथणी मतदारसंघात भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार | eSakal", "raw_content": "\nअथणी मतदारसंघात भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार\nमंगळवार, 15 मे 2018\nअथणी - अथणी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार महेश कुमठहळ्ळी, भाजपचे उमेदवार लक्ष्मण सवदी आणि धजदचे गिरीश भुटाळे यांच्यात तिरंगी लढत झाली. याशिवाय 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. लक्ष्मण सवदी हे चौथ्यांदा, तर महेश कुमठहळ्ळी हे दुसऱ्यांदा निवडणुकीस उभे होते. मतदारसंघात जातनिहाय मतदान झाल्याने त्यामध्ये भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात कॉंटे की टक्कर होऊन कॉंग्रेसचे उमेदवार महेश कुमठहळ्ळी हे विजयी झाले.\nअथणी - अथणी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार महेश कुमठहळ्ळी, भाजपचे उमेदवार लक्ष्मण सवदी आणि धजदचे गिरीश भुटाळे यांच्यात तिरंगी लढत झाली. याशिवाय 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. लक्ष्मण सवदी हे चौथ्यांदा, तर महेश कुमठहळ्ळी हे दुसऱ्यांदा निवडणुकीस उभे होते. मतदारसंघात जातनिहाय मतदान झाल्याने त्यामध्ये भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात कॉंटे की टक्कर होऊन कॉंग्रेसचे उमेदवार महेश कुमठहळ्ळी हे विजयी झाले.\nमाजी मंत्री असलेल्या आमदार लक्ष्मण सवदी यांचा विजयाचा चौकार हुकला. महेश कुमठहळ्ळी यांच्या विजयामुळे मतदारसंघात भाजपच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पाडण्यात कॉंग्रेसला यश मिळाले आहे. आता भाजपला पुन्हा येथे जम बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारावी लागणार आहे. लक्ष्मण सवदी यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती; पण मतदारांनी जबरदस्त धक्का दिल्याने भाजपला हार पत्करावी लागली आहे.\nसन 2003 पूर्वी हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. तो उद्‌ध्वस्त करून लक्ष्मण सवदी यांनी 2003 मध्ये तो भाजपच्या ताब्यात घेतला. सलग तीनवेळा ते या मतदारसंघात निवडून आले. आता चौथ्यांदा निवडणूक लढवित होते, मात्र कॉंग्रेसच्या महेश कुमठहळ्ळी यांनी बाजी मारत त्यांचा पराभव केला.\nमतदारसंघात जातीचे राजकारण झाल्याने लिंगायत समाजाची मते महेश कुमठहळ्ळी यांच्या पारड्यात पडली, तर धनगर समाजानेही पूर्णपणे कॉंग्रेसला पाठिंबा दिला. भाजपचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांच्या कार्यकर्त्यांनीच त्यांना पराभूत केल्याची चर्चा आहे. तेलसंग जिल्हा पंचायत मतदारसंघ सतत भाजपच्या पाठीशी असून, या वेळी जातीनिहाय राजकारण झाल्याने भाजपला विरोध करून कॉंग्रेसच्या पाठीशी गेले. त्यामुळे भाजपवर पराभवाचा धक्का सहन करण्याची वेळ आली.\nतरतुदी वळविण्याचा पालिकेत सपाटा\nपुणे - हर विकासाच्या नावाने महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकांवरील पदाधिकारी-नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प आखले आहेत. मात्र या...\nथिटेवाडीप्रश्‍नी पुढील आठवड्यात बैठक\nशिक्रापूर - कळमोडी प्रकल्पाचे पाणी थिटेवाडी बंधाऱ्यात येण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक असून, केंदूरकरांच्या मागणीनुसार पुढील आठवड्यात...\nबहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयकात तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना भारतात आश्रय देण्याची तरतूद आहे. परंतु त्यामुळे ईशान्येकडील राज्यांत...\nतेलगू देसमला गोव्यात स्वारस्य\nमडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन....\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभि��ान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/property-tax-recovery-23-crores-month-113887", "date_download": "2019-01-16T23:34:20Z", "digest": "sha1:XR4336QPRRUV333LDXOMFUTEG6YON25V", "length": 12879, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Property tax recovery of 23 crores in the month महिन्यात 23 कोटींची मालमत्ता कर वसुली | eSakal", "raw_content": "\nमहिन्यात 23 कोटींची मालमत्ता कर वसुली\nशुक्रवार, 4 मे 2018\nनवी मुंबई - एप्रिल महिन्यात तब्बल २३ कोटींची मालमत्ता कर वसुली करण्यात महापालिकेला यश आले आहे. तीन वर्षांमध्ये एप्रिलमध्ये केलेल्या कर वसुलीत हा उच्चांक आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मालमत्ता कर विभागाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे ही वसुली करण्यात यश आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nनवी मुंबई - एप्रिल महिन्यात तब्बल २३ कोटींची मालमत्ता कर वसुली करण्यात महापालिकेला यश आले आहे. तीन वर्षांमध्ये एप्रिलमध्ये केलेल्या कर वसुलीत हा उच्चांक आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मालमत्ता कर विभागाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे ही वसुली करण्यात यश आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nसहा महिन्यांतून एकदा अशी वर्षातून दोन वेळा मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेतर्फे देयके दिली जातात. मात्र मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर भरण्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मालमत्ता कराची वसुली रखडते; परंतु एप्रिलमध्ये वाटप केलेल्या देयकांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने सुरुवातीपासूनची देयके चुकती करण्यासाठी तगादा लावला होता. त्यात ध्वनिक्षेपकावरून जनजागृती, कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा, थकबाकीदारांना नोटिसा बजावणे अशी मोहीम राबवली होती. त्यामुळे एप्रिलमध्ये २३ कोटींची वसुली झाली. २०१५ च्या एप्रिलमध्ये ११ कोटी ७६ लाख, २०१६ मध्ये १४ कोटी १२ लाख आणि २०१७ मध्ये नऊ कोटी ७४ लाख इतकी मालमत्ता कर वसुली झाली होती; परंतु या एप्रिलमध्ये २३ कोटींची वसुली झाल्यामुळे पुढील सहा महिन्यांतील वसुली करणे पालिकेला सोपे जाणार आहे. मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. यातून मिळणाऱ्या पैशांतून नागरिकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देण्यास मदत होते.\nतरतुदी वळविण्याचा पालिकेत सपाटा\nपुणे - हर विकासाच्या नावाने महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकांवरील पदाधिकारी-नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प आखले आहेत. मात्र या...\nपिंपरीतील भाजी विक्रेत्यांचा आज महापालिकेवर मोर्चा\nपिंपरी - येथील मंडई बाहेर झालेल्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांतर्फे गुरुवारी (ता. १७) महापालिकेवर मोर्चा नेण्यात येणार आहे. तसेच डॉ....\nएकाच अधिकाऱ्याकडे आता सातवा पदभार\nऔरंगाबाद - महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांकडे विविध पदभार दिले जात आहेत; तर दुसरीकडे अनेकांना कामच नसल्याचे चित्र आहे....\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nस्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात\nसोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक...\nपिंपरी-चिंचवड पालिकेचा महसूल घटला\nपिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/bhandara-gondia-loksabha-election-hemant-patale-madhukar-kukade-politics-115080", "date_download": "2019-01-16T23:26:04Z", "digest": "sha1:FWG6URGZE5YBF6WNEYWPXQODPGT4LWIJ", "length": 15766, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhandara gondia loksabha election hemant patale madhukar kukade politics भाजपतर्फे हेमंत पटले, राष्ट्रवादीची कुकडेंना उमेदवारी | eSakal", "raw_content": "\nभाजपतर्फे हेमंत पटले, राष्ट्रवादीची कुकडेंना उमेदवारी\nबुधवार, 9 मे 2018\nभंडारा - २८ मे रोजी होऊ घातलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. भाजपने गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हेमंत पटले यांची तर; राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ताणलेली उत्सुकता संपली आहे.\nभंडारा - २८ मे रोजी होऊ घातलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. भाजपने गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हेमंत पटले यांची तर; राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ताणलेली उत्सुकता संपली आहे.\nकाँग्रेसवासी झालेल्या नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नाना पटोले व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांचे मनोमीलन होऊन ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे जाहीर केले. मधुकर कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत.\n१९९५ मध्ये ते पहिल्यांदा तुमसर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर ते सलग तीन वेळा भाजपचे आमदार झाले. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार चरण वाघमारे यांनी त्यांचा पराभव केला.\nभाजपचे उमेदवार हेमंत पटले यांनी २००४ ते २००९ या कालावधीत गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले आहे. ते भाजप सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी आजवर पक्षाच्या अनेक पदावर कार्य केले आहे. पटले हे पोवार समाजाचे असून कुकडे हे कुणबी समाजाचे आहे. दोन्ही उमेदवारांचे आपापल्या समाजात प्राबल्य असल्याने याकडे निवडणुकीला चुरस निर्माण झाली आहे.\nविधान परिषद निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेत युती ��ाली. मात्र, पोटनिवडणुकीच्या युतीच्या संदर्भात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहेच. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांना शिवसेनेकडून उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली आहे. युतीचा निर्णय न झाल्याने भाजप, शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारामध्ये लढत होईल. याशिवाय बसप, भारिप-भमसं यांचे उमेदवार रिंगणात राहणार आहे.\nपटले आज भरणार नामांकन\nभाजपचे उमेदवार हेमंत पटले उद्या, बुधवारी (ता. ९) नामांकन दाखल करणार आहेत. गांधी चौकातील जलाराम मंगल कार्यालयातून भाजपची मिरवणूक निघणार आहे. यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल करतील. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे गुरुवारी (ता. १०) नामांकन दाखल करणार आहेत.\nसातारा जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये दुफळी\nसातारा - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव जवळजवळ निश्‍चित केले आहे. पण, ते माढा...\nथिटेवाडीप्रश्‍नी पुढील आठवड्यात बैठक\nशिक्रापूर - कळमोडी प्रकल्पाचे पाणी थिटेवाडी बंधाऱ्यात येण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक असून, केंदूरकरांच्या मागणीनुसार पुढील आठवड्यात...\nआचारसंहितेआधीच विकासकामे संपवा : नितीन गडकरी\nनागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे दिवस जवळ येत असल्याने येत्या एक महिन्यात विकासकामे संपवून टाका, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ...\n...अन्यथा तुमच्याशिवाय; दानवेंचा सेनेला अप्रत्यक्ष इशारा\nबारामती शहर : आलात तर तुमच्यासह...अन्यथा तुमच्याशिवायही...असा थेट इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेचा नामोल्लेख टाळून...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nतेलगू देसमला गोव्यात स्वारस्य\nमडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा ���भियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5", "date_download": "2019-01-16T23:10:22Z", "digest": "sha1:DKPW2HPBBIVANWFBLPHANSWA6CWS3V7L", "length": 27711, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (136) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (22) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (145) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (140) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (119) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (9) Apply अर्थविश्व filter\nमनोरंजन (3) Apply मनोरंजन filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nनिवडणूक (472) Apply निवडणूक filter\nराजकारण (355) Apply राजकारण filter\nकाँग्रेस (263) Apply काँग्रेस filter\nमहाराष्ट्र (253) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (252) Apply मुख्यमंत्री filter\nक्रिकेट (187) Apply क्रिकेट filter\nनरेंद्र मोदी (186) Apply नरेंद्र मोदी filter\nजिल्हा परिषद (180) Apply जिल्हा परिषद filter\nशिवसेना (180) Apply शिवसेना filter\nनगरसेवक (156) Apply नगरसेवक filter\nकर्णधार (154) Apply कर्णधार filter\nऑस्ट्रेलिया (150) Apply ऑस्ट्रेलिया filter\nराष्ट्रवाद (144) Apply राष्ट्रवाद filter\nमहापालिका (131) Apply महापालिका filter\nकॉंग्रेस (122) Apply कॉंग्रेस filter\nइंग्लंड (116) Apply इंग्लंड filter\nपाकिस्तान (111) Apply पाकिस्तान filter\nउत्तर प्रदेश (110) Apply उत्तर प्रदेश filter\nविश्‍वकरंडक (107) Apply विश्‍वकरंडक filter\nदेवेंद्र फडणवीस (102) Apply देवेंद्र फडणवीस filter\nफलंदाजी (95) Apply फलंदाजी filter\nबॅडमिंटन (89) Apply बॅडमिंटन filter\nराजकीय पक्ष (88) Apply राजकीय पक्ष filter\nएकदिवसीय (87) Apply एकदिवसीय filter\nकर्नाटक (83) Apply कर्नाटक filter\nस्पर्धा (80) Apply स्पर्धा filter\n‘तत्त्वा’त जिंकलो; पण ‘तपशिला’त हारणार की काय, या भीतीने ब्रिटनमधील अनेकांना ग्रासले आहे. त्यातूनच सध्याचा राजकीय पेच तीव्र झाला आहे. उत्कट भावना आणि प्रखर अस्मिता यांच्या जोरावर युद्ध जिंकता येईलही; परंतु यशस्वीरीत्या तह करता येतोच, असे नाही. युरोपीय महासंघातून बाहेर पडून आपले ‘स्वातंत्र्य’...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...\nअन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर\nपुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन स्पर्धेतील दूसरा विजय नोंदविताच प्रेक्षकांनी जय महाराष्ट्रचा गजर केला. म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केबॉलच्या...\nपुणे - खेलाे इंडिया युथ गेम्समधील 21 वर्षाखालील बास्केटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्रा्च्या मुलांचा संघाचा केरळ संघाकडून 75-72 असा तीन गुणांनी पराभव. #kheloindia #maharashtra #basketball\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा प्रभाव पाडता आला नाही. हरियाणा पाठोपाठ आज (बुधवारी) पंजाबने महाराष्ट्र संघास हरविले. सलग दूसऱ्या पराभवाने या संघाची आता तामिळनाडूच्या लढती वेळीस करो या...\nराम मंदिरावर संसदेत चर्चा घडवून आणावी : इंद्रेश कुमार\nपुणे : अयोध्येतील राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याबाबत केंद्र सरकारने अध्यादेश काढावा. तसेच राम मंदिराच्या मुद्यावर संसदेत चर्चा घडवून आणावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ सदस्य आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी केली. संसदेत चर्चा घडवून आणल्यास...\nउत्तर प्रदेश ठरवेल पुढचा पंतप्रधान : मायावती\nलखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सपा-बसपा एकत्र लढणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. कोणता पक्ष सरकार स्थापन करेल आणि पंतप्रधानपदी कोण विराजमान होईल, याबाबत उत्तर प्रदेशातील जनताच ठरवेल, असे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (मंगळवार) सांगितले....\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ : काँग्रेस उमेदवाराच्या शोधात\nचिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता कायम आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ गटबाजीमुळे पोखरला गेला आहे. नारायण राणे यांनी काँग्रेस...\nमास्टरस्ट्रोक की उतावीळ खेळी\nनरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ मारल्याचे बोलले जात आहे. कोणतेही सरकार निवडणूक जवळ आली, की विशिष्ट वर्ग, समाज वा जात यांना खूश करून त्यांची बहुसंख्य मते मिळविण्यासाठी प्रयत्नशील असते....\nब्रिटनच्या अँडी मरेच्या कारकिर्दीचा शेवट पराभवाने\nसिडनी : ब्रिटनचा अव्वल टेनिसपटू अँडी मरेच्या देदिप्यमान कारकिर्दीचा शेवट ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत झाला. स्पेनच्या रॉबर्टो बटिस्टाने मरेवर 6-4, 6-4, 6-7(5), 6-7(4), 6-2 असा पाच सेटमध्ये पराभव केला. ऑस्ट्रेलियन ओपनला सुरवात होण्यापूर्वीच अँडी मरेने एका पत्रकार परिषदेमध्ये...\nkhelo india : हॉकीमध्ये हरियानाला सुवर्ण\nमुंबई : मुलांच्या 17 वर्षांखालील हरियानाने सुवर्णपदकावर नाव कोरले. मुंबई हॉकी संघटनेच्या मैदानावर झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी पंजाबचा 1-0 असा पराभव केला. विश्रांतीपर्यंत दोन्ही संघ सावध खेळ करताना दिसले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला होता. विश्रांतीनंतर मात्र पहिल्याच सत्रात हरियानाने...\nगेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या नवी दिल्लीत झालेल्या अधिवेशनास विशेष महत्त्व होते. देशभरातील भाजप समर्थकांचेच नव्हे, तर विरोधी पक्षांचेही लक्ष या अधिवेशनाकडे लागले होते...\nनमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) कालचा दिवस मोठ्या गडबडीत गेला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने दोन दिवस दिल्लीत होतो. पण महाराष्ट्रात राहिलो असतो तर यवतमाळला साहित्य संमेलनाच्या मांडवात जावे लागले असते त्यापेक्षा दिल्लीतला मांडव केव्हाही पर्वडला. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर...\nरोहित शर्माची एकाकी झुंज; पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सरशी\nसिडनी : तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सिडनी क्रिकेट मैदानावर प्रारंभ झाला आणि नाणेफेकीसह ऑस्ट्रेलियन संघाचे नशीब बदलताना दिसले. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खराब होण्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने पाच बाद 288 धावा केल्या. रोहित शर्माने 133 धावांची खेळी करून विजयाकरता केलेले प्रयत्न तोकडे पडले....\nमोदींना रोखण्यासाठी मायावती-अखिलेश येतायत एकत्र\nलखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्तारुढ भाजपच्या विरोधात राजकीय आघाडी करण्याच्या दिशेने आता उत्तर प्रदेशमधील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये निर्णायक घडामोडी घडू लागल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपने विरोधकांना पुरते नामोहरम केल्यानंतर आता आगामी निवडणुकीसाठी बहुजन समाज...\nभाजपने घेतली पराभवाची धास्ती\nरामटेक - साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पुन्हा सरकारने जुमलेबाजी सुरू केली असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला नागपूर येथून सुरुवात...\nवैभव पाटलांचे सुहास बाबरांना २०१९ च्या रिंगणात उतरण्याचे खुले आव्हान\nविटा - जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर विटा शहर व खानापूर तालुक्‍यातील विविध कार्यक्रमांत विट्यातील दादागिरी मोडून काढायची आहे, अशी टीका आमच्यावर करीत आहेत. अनिलभाऊंनी केलेल्या कामाचे श्रेय तुम्ही स्वत: घेऊ नका. तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवा. सवंग लोकप्रियतेसाठी एखाद्याला बदनाम करणं...\nजळगाव लोकसभेत शिवसेना भाजपच्या पुढे\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना प्रचारात आता भारतीय जनता पक्षाच्याही पुढे निघून गेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात स्वबळावर लढण्यास आम्ही सक्षम आहोतच, पण युती झाली तरीही आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असे मत जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. शिवसेनेने लोकसभा...\n'आगामी निवडणुकांत होणार शिवसेनेशी युती'\nपिंपरी - ‘‘आमची हिंदुत्ववादी विचारधारा असून, आगामी निवडणुकांमध्ये आमची शिवसेनेसमवेत युती होईल. देशातील काही विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाला आहे. मात्र, आम्ही ती हार झाल्याचे मानत नाही. आगामी काळात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, ’’ असा विश्‍वास प्रदेश भाजप प्रवक्‍त्या श्‍वेता शालिनी यांनी...\n'भाजपच्या बारशाच्या घुगऱ्या जेवलोय'\nनाशिक - युतीबाबत सकारात्मकतेचा संदेश द्यायचा अन्‌ नकारात्मक वागायचं, ही भारतीय जनता पक्षाची दुटप्पी भूमिका शिवसेनेला नवीन नाही. शिवसेनेने भाजपाच्या अनेक बारशांच्या घुगऱ्या खाल्या आहेत. शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्वाची भूमिका भाजपला नको आहे. पण, शिवसेना भाजपचा मस्तवालपणा सहन करणार नाही, अशा शब्दात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kesharaai.blogspot.com/2014/08/net-protector-total-security.html", "date_download": "2019-01-16T23:19:33Z", "digest": "sha1:SBC7PV6ZA6YGO6RCR3MWD3VANSDGXCZ4", "length": 10012, "nlines": 53, "source_domain": "kesharaai.blogspot.com", "title": "Net Protector Total Security ~ . '].join(\"\")),over=function(){var $$=$(this),menu=getMenu($$);clearTimeout(menu.sfTimer);$$.showSuperfishUl().siblings().hideSuperfishUl();},out=function(){var $$=$(this),menu=getMenu($$),o=sf.op;clearTimeout(menu.sfTimer);menu.sfTimer=setTimeout(function(){o.retainPath=($.inArray($$[0],o.$path)>-1);$$.hideSuperfishUl();if(o.$path.length&&$$.parents([\"li.\",o.hoverClass].join(\"\")).length<1){over.call(o.$path);}},o.delay);},getMenu=function($menu){var menu=$menu.parents([\"ul.\",c.menuClass,\":first\"].join(\"\"))[0];sf.op=sf.o[menu.serial];return menu;},addArrow=function($a){$a.addClass(c.anchorClass).append($arrow.clone());};return this.each(function(){var s=this.serial=sf.o.length;var o=$.extend({},sf.defaults,op);o.$path=$(\"li.\"+o.pathClass,this).slice(0,o.pathLevels).each(function(){$(this).addClass([o.hoverClass,c.bcClass].join(\" \")).filter(\"li:has(ul)\").removeClass(o.pathClass);});sf.o[s]=sf.op=o;$(\"li:has(ul)\",this)[($.fn.hoverIntent&&!o.disableHI)?\"hoverIntent\":\"hover\"](over,out).each(function(){if(o.autoArrows){addArrow($(\">a:first-child\",this));}}).not(\".\"+c.bcClass).hideSuperfishUl();var $a=$(\"a\",this);$a.each(function(i){var $li=$a.eq(i).parents(\"li\");$a.eq(i).focus(function(){over.call($li);}).blur(function(){out.call($li);});});o.onInit.call(this);}).each(function(){var menuClasses=[c.menuClass];if(sf.op.dropShadows&&!($.browser.msie&&$.browser.version<7)){menuClasses.push(c.shadowClass);}$(this).addClass(menuClasses.join(\" \"));});};var sf=$.fn.superfish;sf.o=[];sf.op={};sf.IE7fix=function(){var o=sf.op;if($.browser.msie&&$.browser.version>6&&o.dropShadows&&o.animation.opacity!=undefined){this.toggleClass(sf.c.shadowClass+\"-off\");}};sf.c={bcClass:\"sf-breadcrumb\",menuClass:\"sf-js-enabled\",anchorClass:\"sf-with-ul\",arrowClass:\"sf-sub-indicator\",shadowClass:\"sf-shadow\"};sf.defaults={hoverClass:\"sfHover\",pathClass:\"overideThisToUse\",pathLevels:1,delay:800,animation:{opacity:\"show\"},speed:\"normal\",autoArrows:true,dropShadows:true,disableHI:false,onInit:function(){},onBeforeShow:function(){},onShow:function(){},onHide:function(){}};$.fn.extend({hideSuperfishUl:function(){var o=sf.op,not=(o.retainPath===true)?o.$path:\"\";o.retainPath=false;var $ul=$([\"li.\",o.hoverClass].join(\"\"),this).add(this).not(not).removeClass(o.hoverClass).find(\">ul\").hide().css(\"visibility\",\"hidden\");o.onHide.call($ul);return this;},showSuperfishUl:function(){var o=sf.op,sh=sf.c.shadowClass+\"-off\",$ul=this.addClass(o.hoverClass).find(\">ul:hidden\").css(\"visibility\",\"visible\");sf.IE7fix.call($ul);o.onBeforeShow.call($ul);$ul.animate(o.animation,o.speed,function(){sf.IE7fix.call($ul);o.onShow.call($ul);});return this;}});})(jQuery); $(document).ready(function($) { $('ul.menupbt, ul#children, ul.sub-menu').superfish({ delay: 100,\t// 0.1 second delay on mouseout animation: {opacity:'show',height:'show'},\t// fade-in and slide-down animation dropShadows: false\t// disable drop shadows }); }); $(document).ready(function() { // Create the dropdown base $(\" \").appendTo(\"#navigationpbt\"); // Create default option \"Go to...\" $(\"\", { \"selected\": \"selected\", \"value\" : \"\", \"text\" : \"Go to...\" }).appendTo(\"#navigationpbt select\"); // Populate dropdown with menu items $(\"#navigationpbt > ul > li:not([data-toggle])\").each(function() { var el = $(this); var hasChildren = el.find(\"ul\"), children = el.find(\"li > a\"); if (hasChildren.length) { $(\" \", { \"label\": el.find(\"> a\").text() }).appendTo(\"#navigationpbt select\"); children.each(function() { $(\"\", { \"value\" : $(this).attr(\"href\"), \"text\": \" - \" + $(this).text() }).appendTo(\"optgroup:last\"); }); } else { $(\"\", { \"value\" : el.find(\"> a\").attr(\"href\"), \"text\" : el.find(\"> a\").text() }).appendTo(\"#navigationpbt select\"); } }); $(\"#navigationpbt select\").change(function() { window.location = $(this).find(\"option:selected\").val(); }); //END -- Menus to }); //END -- JQUERY document.ready // Tabs jQuery(document).ready(function($){ $('.stabs a').click(function(){ switch_tabs($(this)); }); switch_tabs($('.defaulttab')); function switch_tabs(obj) { $('.stab-content').hide(); $('.stabs a').removeClass(\"selected\"); var id = obj.attr(\"rel\"); $('#'+id).show(); obj.addClass(\"selected\"); } }); jQuery(document).ready(function(){ // UL = .tabs // Tab contents = .inside var tag_cloud_class = '#tag-cloud'; //Fix for tag clouds - unexpected height before .hide() var tag_cloud_height = jQuery('#tag-cloud').height(); jQuery('.inside ul li:last-child').css('border-bottom','0px') // remove last border-bottom from list in tab conten jQuery('.tabs').each(function(){ jQuery(this).children('li').children('a:first').addClass('selected'); // Add .selected class to first tab on load }); jQuery('.inside > *').hide(); jQuery('.inside > *:first-child').show(); jQuery('.tabs li a').click(function(evt){ // Init Click funtion on Tabs var clicked_tab_ref = jQuery(this).attr('href'); // Strore Href value jQuery(this).parent().parent().children('li').children('a').removeClass('selected'); //Remove selected from all tabs jQuery(this).addClass('selected'); jQuery(this).parent().parent().parent().children('.inside').children('*').hide(); /* if(clicked_tab_ref === tag_cloud_class) // Initiate tab fix (+20 for padding fix) { clicked_tab_ref_height = tag_cloud_height + 20; } else // Other height calculations { clicked_tab_ref_height = jQuery('.inside ' + clicked_tab_ref).height(); } */ //jQuery('.inside').stop().animate({ // height: clicked_tab_ref_height // },400,\"linear\",function(){ //Callback after new tab content's height animation jQuery('.inside ' + clicked_tab_ref).fadeIn(500); // }) evt.preventDefault(); }) }) // Scroll to Top script jQuery(document).ready(function($){ $('a[href=#toppbt]').click(function(){ $('html, body').animate({scrollTop:0}, 'slow'); return false; }); $(\".togglec\").hide(); $(\".togglet\").click(function(){ $(this).toggleClass(\"toggleta\").next(\".togglec\").slideToggle(\"normal\"); return true; }); }); function swt_format_twitter(twitters) { var statusHTML = []; for (var i=0; i]*[^.,;'\">\\:\\s\\<\\>\\)\\]\\!])/g, function(url) { return ''+url+''; }).replace(/\\B@([_a-z0-9]+)/ig, function(reply) { return reply.charAt(0)+''+reply.substring(1)+''; }); statusHTML.push('", "raw_content": "\nब्लॉग साठी काही सूचना असतील तर जरुर कळवा, त्याची दखल घेतली जाईल.\nनमस्कार मित्रानो मी आज तुमच्यासाठी पुन्हा एक Anti Virus आणला आहे. त्याचे नाव Net Protector 2014 ची आवृत्ती आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपल्या पीसी वर प्रस्थापित करू शकतात अगदी मोफत मोफत फक्त तुमच्यासाठी सर्वप्रथम -\n२. download झाल्यावर आपल्या पीसी वर install करा.\n३. नंतर तुम्हास product key विचारली जाईल तेव्हा तुम्ही ignore it करून बंद करा.\n४. त्यानंर मी जे NP Crack फोल्डर दिले आहे, त्यात Registrationwizard.exe file आहे. ती फाईल\n५. जेव्हा तुम्ही Copy क��ून paste करणार तेव्हा Replace ची विचारणा होईल. तुम्हा Yes म्हणा.\n७. आता आपण Net Protector Anti Virus इंस्टाल केला आहे, Desktop वर दिसतो त्याला रन करा.\n८. नारज next .. next करा. बस झाल सर्व काही.\nआता येथे क्लिक करून . NP Crack Download करा.\nआणि येथे क्लिककरून NPkey.txt file Download करा.\nआता Online Update करा. घ्या दोन वर्ष मजा. नसेल समझले तर रिंग मारा. प्रकाशला मोबाईल न.9421537500\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-109090200035_1.htm", "date_download": "2019-01-16T22:15:47Z", "digest": "sha1:FD635MBIHOZB4VJH4RGPBRAMBR7OJIAW", "length": 8683, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुलांच्या मित्र मंडळाची विचारपूस करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुलांच्या मित्र मंडळाची विचारपूस करा\nमुलांच्या मित्र मंडळाची विचारपूस करा, त्याचे मित्र कसे व कोण आहेत ह्यावर लक्ष द्या, कारण ह्या वयात जर मुले चुकीच्या मुलांच्या संपर्कात राहीलीत तर त्यांचं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.\nकेकेआरचा फक्त सल्लागारच राहणार: अक्रम\nआपल्या नखांवर नेलआर्टचा प्रयोग केला पाहिजे-\nचेहर्‍यावरील सुरकुत्या दूर करा\nसंघाचा अडवानींना पुन्हा निवृत्तीचा सल्ला\nयावर अधिक वाचा :\nमुलांच्या मित्र मंडळाची विचारपूस करा आरोग्य घरच्या घरी वैद्य\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nउच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. ...\nमधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी\nपिकलेले केळी तर आपण खातोच आणि आपल्याला हे माहीत आहे की हे किती फायदेशीर आहे, पण कच्च्या ...\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nबारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...\nहातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...\nरेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीही परीक्षा ...\nSouth Western Railway Recruitment 2019 रेल्वे भरती सेलमध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47418", "date_download": "2019-01-16T22:30:43Z", "digest": "sha1:WVD6DFFMKNV2CSKT57T7AMRJEC3S7VSW", "length": 4109, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "online चंपक / चांदोबा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /online चंपक / चांदोबा\nonline चंपक / चांदोबा\nलहान मुलान्चे चंपक / चांदोबा कुठे online वाचायला मिळेल का\nगुगल मधे \"मराठी चम्पक\" असे\nगुगल मधे \"मराठी चम्पक\" असे द्या, अनेक लिन्क मिळ्तील. साधारण वर्षभरासाठी ६$ अशी किम्मत पडेल.\nकृपया इथे लिंक देण्याऐवजी\nकृपया इथे लिंक देण्याऐवजी कानोकानी वापराल का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66921", "date_download": "2019-01-16T23:19:34Z", "digest": "sha1:JYAVT5URQTXHZZBYH7IRF7EJWL3V6CAW", "length": 24565, "nlines": 269, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दुधी ची सुकी भाजी - दाक्षिणात्य चवीची | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दुधी ची सुकी भाजी - दाक्षिणात्य चवीची\nदुधी ची सुकी भाजी - दाक्षिणात्य चवीची\n- अर्धा किलो दुधी (कोवळा पाहून घ्यावा, जून असेल तर शिजायला वेळ लागतो आणि खूप बिया असतात)\n- एक मध्यम मोठा बटाटा (भाजी जरा मिळून येण्याकरता)\n- तिखटपणानुसार हिरवी मिरची (कमी घेतली तरी चालेल पण वगळू नका)\n- कढिलिंबाची १०/१२ ताजी हिरवीगार पानं\n- आवडत असेल तर थोडं लाल ��िखट\n- मोहोरी आणि जिरं पाव-पाव चमचा\n- एम-टी-आर ची सांबार पावडर (कुठल्याही ब्रँडचा सांबार मसालाही चालेल)\n- बारीक चिरलेली कोथिंबीर, वरून घालण्याकरता\n- दुधी आणि बटाटा सोलून बाईट-साईज च्या चौकोनी फोडी करून घ्याव्या\n- तिखटपणानुसार हिरवी मिरची मोडून किंवा बारीक चिरून घ्यावी\n- लोखंडी कढई तापत ठेवावी आणि जरासं तेल घालावं\n- यात क्रमानी मोहोरी; ती तडतडली की जिरं; ते जरा फुललं की हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं घालावी; यावर हळद घालून चिरलेली भाजी घालावी आणि व्यवस्थित परतून घ्यावं.\n- तेल मसाला नीट माखला भाजीला की वर झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी\n- नंतर मीठ, साखर आणि वापरणार असाल तर लाल तिखट घालून परतून भाजी पूर्ण शिजवावी\n- सर्वांत शेवटी मोठा चमचाभर सांबार पावडर घालून नीट हलवून आच बंद करून टाकावी आणि झाकण घालून भाजी मुरू द्यावी १० मिनिटं तरी.\n- मस्त लाल रंग आलेली तरीही मधून मधून दुधीच्या हिरव्या फोडी दिसणारी भाजी तयार\n- वरून कोथिंबीर घालून सजवावी आणि वाढून घेऊन तूप लावलेल्या फुलक्यांबरोबर चापावी\nहा मारकांकरता फटू (यात कोथिंबीर नाही, विसरलो घालायला पण त्याचे मारकं कापायचे न्हायीत)\nभाजीप्रमाणे, तीन/तीन लोकांकरता पुरावी\n- सांबार मसाला/पावडरीत मिरची असतेच सो वरून हिरवी मिरची, लाल तिखट घालतांना जरा जपून\n- ही भाजी जरा झणझणीतच चांगली लागते\n- पाणी अजिबात वापरायचं नाहीय, तेल-वाफेवरच भाजी शिजते चांगली\n- साखर वापरून गोडूस चव आणायची नाहीय, जस्ट दुधीचा जरा अंगचा कडसर पणा लपेल एवढीच साखर वापरायचीय\n- आवडत असेल तर थोडं ओलं खोबरं ही वापरता येईल यात\nफ्रीज आवरतांना सांबार पावडर सापडली, ती सांबार करायला नक्कीच पुरली नसती, तर या भाजीत ढकलली आणि अफलातून चव साधली\nमस्त रेसिपि. डिशचा फोटो आहे\nमस्त रेसिपि. डिशचा फोटो आहे पण कढईचा फोटो अजूनही टाकला नसल्यामुळे मार्क कापावे का तुमची रेसिपी वाचून मला लोखंडी कढई घ्यायची आहे हे परत एकदा आठवले.\nदुधीला एवढे चांगले सादर\nदुधीला एवढे चांगले सादर केल्यावर कोण मार्कस कापेल\nआपण बटाट्याच्या काचऱ्या करतो ना कढईत परतून तशाच दुधी,टेंढा किंवा काकडी ( मोठी, गोकुळाष्टमीला बाजारात येते ती) यांच्या करायच्या. शेवटी थोडं तांदळाचं पीठ मारायचं. पावात घालून खायचं. पोट भरते - डाइबेटिसवाल्यांसाठी उत्तम.\nतशी इतरही खाऊ शकतातच.\n��ान पाकृ. ट्राय मारणार.\nछान पाकृ. ट्राय मारणार.\nमला वाटलं 'ऑथेंटिक' दाक्षिणात्य .... तर जरा निराशा झाली\nमी नेहेमीच कच्ची पपई, स्क्वाश, दुधी अशा भाज्यांचे रस्से करायचे असतील तर थोडी सांबार किंवा रसम पावडर घालते, बरेचदा कसुरी मेथीही थोडीशी घालते. फार लाड करायचे असतील तर टोमॅटो, कसुरी मेथी किंचित आलं असं मिक्सरमधून गंध वाटून घेऊन त्यात रसम/सांबार पावडर घालून फोडणीत परतते.... याला कढीपत्त्याची फोडणी अत्यावश्यक आहे.\nयात चण्याची डाळ टाकली तर\nयात चण्याची डाळ टाकली तर चालेल का घरी आहे दुधी/सांबर पावडर आजच करून पाहते.\nकसुरी मेथी किंचित आलं असं\nकसुरी मेथी किंचित आलं असं मिक्सरमधून गंध वाटून घेऊन त्यात रसम/सांबार पावडर घालून फोडणीत परतते.... याला कढीपत्त्याची फोडणी अत्यावश्यक आहे.>>>>> वरदा, तुमची हि टीप खूप छान आणि उपयोगी आहे खूपच टेम्पटिंग असेल याचे ओउटकम.\nवा योकु नक्कीच वेगळा प्रकार\nवा योकु नक्कीच वेगळा प्रकार दिलात.\nदूधी तसा फारसा आवडत नाही. त्यामुळे त्याचे मुठीये व खीर करणे इतपत ठीक. पण ही भाजी या पद्धतीने नक्कीच करणार. धन्यवाद\nपरवा दिवशीच दुधी खाल्लाय, नाहितर लगेच करून खाल्ला असता. अता पुढच्या आठवड्यात.\nमारकं धा पैकी साडेधा.\nवाह सुंदर आणि सोपी, फोटो पण\nवाह सुंदर आणि सोपी, फोटो पण मस्त.\nमी आमच्या सासरी वेसवार करतात ज्याची चव सांबार मसाल्याला जवळची असते, ते टाकून करेन. वेसवार असते घरात म्हणून मुद्दाम सांबार मसाला आणत नाही.\nसावधान: दुधी कडू असू नये हे\nसावधान: दुधी कडू असू नये हे एक आजकाल दुधीच्या प्रत्येक रेसिपी बरोबर लिहणे आवश्यक वाटते.\nअतुल ते कच्च्या दुधी बद्दल\nअतुल ते कच्च्या दुधी बद्दल आहे. सोलून, शिजवून त्यातलं रसायन निकामी होतं... (का\n'ऑथेंटिक' दाक्षिणात्य - म्हणजे नारळाचे दूध घालणे. सर्वात शेवटी फोडणी असते दाक्षिणात्य.\nनक्की करून पाहा ही भाजी,\nनक्की करून पाहा ही भाजी, सुरेख झणझणीत चवीची होते.\nजरा आंबट चव हवी असेल तर चिंचेच्या एखाद्या बुटकानं काम झक्क होईल...\nसोलून, शिजवून त्यातलं रसायन\nसोलून, शिजवून त्यातलं रसायन निकामी होतं... (का)>> नाही होत. पहिली गोष्ट म्हणजे दुधी चिरतानाच एखाद्या फोडीची चव घ्यायची. दुधी कडसर असेल, तर चिरतानाच तो थोडा काळसर दिसतो, एरवी आतला गर पांढराशुभ्र असतो. ती कडसर लागत असेल, तर ताबडतोब तो टाकून द्या. बर, हे करायला विसर��ात, तर भाजी शिजल्यानंतर एक फोड खाऊन बघा. कडू दुध्याची भाजी काळसर दिसते, लोखंडी कढई वापरली तरी फरक कळतो. कडू लागत असेल, तर मनावर दगड ठेवून ती भाजी फेकूनच द्या. शक्यतो आपण अन्न फेकून देत नाही, पण नो रिस्क्स विथ दुध्या\nओके पूनम, पुढल्यावेळपासून नक्की आठवणीनं लक्षात ठेवून या टेस्टस करायला हव्यात...\nयोकुटल्या, कसला भारी स्वयंपाक\nयोकुटल्या, कसला भारी स्वयंपाक करतोस रे तु.\nजबरी दिसत आहे भाजी एकदम. करणार या पद्धतीने. मी नारळाच दुध , हिरवी मिरची घालून बीडाच्या तव्यात खरपुस भाजून करते बरेचदा.\nवरदाच्या टिप्स पण खुप मस्त आहेत आणि srd ची काचर्‍याची पण.\nधन्यवाद सीमा (आईचं ही नाव ).\nधन्यवाद सीमा (आईचं ही नाव ).\nबाहेरचं खाऊन तब्ब्येत अती बिघडल्यावर विंटरेस्ट घेऊन शिकून घेतलं होतं आता आवडीचं झालं हे सगळं करणं...\nकरतो पण छान आणी क्रुती लिहतो\nकरतो पण छान आणी क्रुती लिहतो पण छान\nमला आपली साधी कोवळ्या दुधीची\nमला आपली साधी कोवळ्या दुधीची भाजी प्रचंड आवडते. पण ही भाजी आणि वरदाने सांगितले तशी भाजी दोन्ही छान लागतील असं वाटतंय\nअजून एक प्रकार म्हणजे कांदा आणि टोमॅटोच्या फोडी फोडणीत घालून परतायच्या, दुध्याच्या फोडीही घालून परतायच्या, वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आणि मग सांबार मसाला घालायचा. अशीपण छान लागते.\nमस्त रेसिपी योकु. घरात दुधी\nमस्त रेसिपी योकु. घरात दुधी आहे. तेव्हा नक्की ट्राय करेन.\nमी सांबार मसाला घालून दुधीची\nमी सांबार मसाला घालून दुधीची भाजी करताना , कडीपत्ता आणि आख्ख्या लाल मिरचीची फोडणी करते. त्यात थोडी भिजवलेली हरभरा डाळ, धण्याची पूड सांबार मसाला आणि भरपूर ओला नारळ घालते.\nआता एकदा अशी ही करून बघेन.\nयोकू तुझ्या पद्धतीने आता भाजी\nयोकू तुझ्या पद्धतीने आता भाजी केलीये\nसाखर घातली नाही अजिबात.\nसगळं परफेक्ट. फक्त अर्ध तेल आणि अर्ध साजूक तूप असं केलं आणि हिंग घातला.\nफोटो अपलोड होत नाहीये इथे\nआवर्जून करून पाहून इथे\nआवर्जून करून पाहून इथे कळवल्याबद्द्ल धन्यवाद दक्षिणा...\nअगदीच तोंपासु फोटो आहे.\nअगदीच तोंपासु फोटो आहे.\nकाल या पद्धतीने केली भाजी.\nकाल या पद्धतीने केली भाजी. घराजवळच्या इं ग्रो मधे श्रीलंकन करी पावडर मिळते ती घातली . सांबार मसाल्यापेक्षा थोडी जास्त तिखट असते पावडर आणि घटक अंमळ जास्त रोस्ट केलेले असतात. मस्त खरपूस चव आली. आ स्व पू च्या धबडग्��ात केल्याने फोटो काढायचा राहिलाच. नॉन स्टिक कढईत करुन देखील छान कोरडी पण मिळून आली भाजी.\nपुढच्या वेळेस फोडणी मधे उडीद आणि चणा डाळ घालणार\nमस्त आहे रेसिपी. दुधी बराच\nमस्त आहे रेसिपी. दुधी बराच होता त्यामुळे मूळ रेसिपी मधला बटाटा मी स्किप केला आणि चिंच घातली थोडी. भाजी आवडली\nगेल्या 2 आठवड्यात 2 वेळा केली\nगेल्या 2 आठवड्यात 2 वेळा केली ही भाजी आमच्याकडे,\nवर मेधा म्हणल्यात तसे मसाल्याबरोबर प्रयोग करायला हरकत नाही, मालवणी मसाला, किंवा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालून.\nयोक्या हा धागा वर आला ते बेस\nयोक्या हा धागा वर आला ते बेस झालं, परवा परत एकदा ही भाजी करून खाल्ली. मागच्या वेळी साम्बार मसाला मी भावनेच्या भरात बहुधा जास्ती घातला होता, या वेळी सगळं पर्फेक्ट. मुख्य म्हणजे या वेळी गुळ घातला होता.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/atrocity-matang-boys-naked-procession-jalgaonnew-292722.html", "date_download": "2019-01-16T22:29:33Z", "digest": "sha1:FPCSFIBKL3PE4WXZBRX5LYUOOPRR2TAP", "length": 13157, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हाच का पुरोगामी महाराष्ट्र? विहिरीत पोहल्यानं मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे ���ोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nहाच का पुरोगामी महाराष्ट्र विहिरीत पोहल्यानं मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड\nसवर्णांच्या मालकीच्या विहिरीवर पोहायला गेल्या कारणाने दोन मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.\nजळगाव, ता.14 जून : आमच्या मालकीच्या विहिरीवर पोहायला का गेलात या कारणावरून दोन मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. जामनेर तालुक्यातल्या वाकडी गावात ही घटना घडली आहे.\nया प्रकरणी तब्बल तीन दिवसांनी बुधवारी मध्यरात्री संबंधीत दोन जणांविरुद्ध पहुर पोलीस स्टेशनमध्ये अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आजच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा दुर्दैवी घटना घडणे म्हणजे माणूसकिला काळीमा फासली गेली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.\nगावातल्या शेतात रविवारी ही मातंग समाजाची दोन मुलं पोहण्यासाठी उतरली होती. ईश्व�� बळवंत जोशी यांच्या शेतातील विहीरीवर ते गेले होते. या शुल्लक कारणांवरून ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांनी या दोन मुलांच्या अंगातील कपडे काढून नग्न केले व त्यांना पट्याने जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांची धिंडही काढली.\nवाकडी गावातील मराठी शाळेजवळ कर्णफाट्यावर रविवारी सकाळी दहा वाजता घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं शेवटी पोलिसांनी कारवाई केली. आरोपींविरूद्ध कठोर करवाई करावी अशी मागणी विविध सामाजिक संस्थांनी केली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: atrocityboysjalgaon मातंगmatangnakedprocessionअॅट्रोसिटीजळगावनग्न धिंडमाणूसकीला काळीमा\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/all/page-7/", "date_download": "2019-01-16T22:41:36Z", "digest": "sha1:OQWI5X3W5ULXG6JEQNT72HQABNGIANUW", "length": 10509, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अहवाल- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिट���ा, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमराठा आरक्षणासंदर्भातला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आज (गुरुवार) सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.\nमहाराष्ट्र Nov 15, 2018\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nमराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळणार का\nपंतप्रधान मोदींपासून ते इस्त्रोपर्यंत या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nकाय आहे मराठा आरक्षण अहवालामध्ये\nअखेर १२ दिवसांनंतर सुभाष देशमुख मराठा आंदोलकांच्��ा भेटीला\nअखेर सरकारने दिली राफेल कराराची माहिती\nअवनीच्या मृत्यू संदर्भात सरकारकडून नेमली चौकशी समिती\nExclusive Audio Clip: अवनी वाघिणीला मारल्याप्रकरणी धक्कादायक वास्तव उघड\nExclusive Audio Clip: अवनी वाघिणीला मारल्याप्रकरणी धक्कादायक वास्तव उघड\nमहाराष्ट्र Nov 5, 2018\n...म्हणून 'अवनी'ला ठार मारलं-सुधीर मुनगंटीवार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-16T22:49:53Z", "digest": "sha1:5OX3ZECZMOWUFRU5VFOLJDM2F623HKL3", "length": 11881, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टेनिस- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे म���द्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nVIDEO : एका चेंडूत हव्या होत्या 6 धावा, तरीही 1 चेंडू राखून जिंकला सामना\nप्रदीप भणगे,10 जानेवारी : क्रिकेटच्या मैदानावर कधी काय घडू शकतं याचा नेम नाही. काही खेळाडू धावा करून तर काही जण गडी बाद करून विक्रम करतात. पण, डोंबिवलीतील एका स्थानिक सामन्यात एका खेळाडूने भलताच विक्रम केला आहे. डोंबिवलीमध्ये आदर्श क्रिकेट क्लब टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. यात देसाई आणि जुनी डोंबिवली असा सामना झाला होता. देसाई संघाने 76 धावांचे आव्हान दिले होते. अटीतटीच्या या सामन्यात जुनी डोंबिवली संघाला 1 बॉल मध्ये 6 रन हव्या होत्या. तरीही 1 चेंडू राखून विजय मिळवला. देसाई संघाच्या गोलंदाजाने अखेरच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर तब्बल 6 चेंडू वाईड टाकले आणि हाती आलेला सामना गमावला. (साभार -GTCLIVE-1)\nVIDEO राज्यवर्धन यांचं नवं चॅलेंज, विचारली 5 मिनिटं खेळण्याची गोष्ट\nVIDEO : ...जेव्हा मुख्यमंत्री टेनिसचे बॉल टोलवतात\nक्रिकेट खेळताना आला 'Heart Attack', 24 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू\nPHOTOS- जेव्हा धोनी टेनिस कोर्टावर आपलं नशिब आजमावतो\n#BabyMirzaMalik : सानिया-शोएबच्या घरी आला नवा पाहुणा\n#BabyMirzaMalik : सानिया-शोएबच्या घरी आला नवा पाहुणा\nब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठी टॉपलेस होऊन टेनिस सुपरस्टार सेरेनानं गायलं गाणं\nनीना गुप्ताची मुलगी घटस्फोटाच्या मार्गावर\nAsian Games 2018: रोइंग टीमने भारताला दिले पाचवे सुवर्णपदक\nफेडररच्या पदरी निराशा, 9व्या विम्बल्डन कपचे स्वप्न भंगले\nरॉजरचा त्या क्रिकेट शॉटचा सचिन झाला दिवाना, दिला मोलाचा सल्ला\nVIDEO : पंतप्रधान मोदींच्या ���िटनेस चॅलेंजला 'या' टेनिस स्टारने दिलं असं उत्तर...\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/raj-thackeray-cartoon-on-atal-bihari-vajpayee-at-pune-balgandharva-kaladalan-new-302130.html", "date_download": "2019-01-16T22:58:29Z", "digest": "sha1:2BQZPV56MCL3VOPRJCR5TDDIC7W2GB2S", "length": 14050, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : राज ठाकरेंनी रेखाटलं अटलजींचं व्यंगचित्र", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस��ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nVIDEO : राज ठाकरेंनी रेखाटलं अटलजींचं व्यंगचित्र\nVIDEO : राज ठाकरेंनी रेखाटलं अटलजींचं व्यंगचित्र\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातल्या बालगंधर्व कलादालनात माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचं स्केच काढून त्यांना अनोखी जश्रद्धांजली वाहिली.\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nSpecial Report : गाव सावकार मुक्त करणाऱ्या शेतकरी महिलांची यशोगाथा\nSpecial Report : भाजप पदाधिकाऱ्याने एवढी शस्त्रं कशासाठी जमवली\nSpecial Report : कोकणात नारायण राणे विरूद्ध शिवसेना\nSpecial Report : सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवस्मारकाला खीळ कुणामुळे\nVIDEO : पुण्याच्या बुधवार पेठेत पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, उडाली एकच धावपळ\nVIDEO : भुजबळांना सनातनपासून धोका -धनंजय मुंडे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nSpecial Report : पाकिस्तानात दाऊद सुरक्षित नाही\nSpecial Report : या ठिकाणी भरते भुतांची यात्रा\nVIDEO : महामेट्रोचे China Made कोचेस नागपुरात दाखल\nLIVE VIDEO : नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटून 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारचा 'मोदी पॅटर्न'\nVIDEO : असं वाचवलं नर्मदेत बुडालेल्या बोटीतील 42 जणांना\nVIDEO: पुणतांब्यातून पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक\n#MustWatch: मंगळवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nधारावीत रंगला पोंगलचा अविस्मरणीय सोहळा; पहा VIDEO\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nटीव्हीवरच्या लोकप्रिय 'भाभीजीं'नी केलं हाॅट Photoshoot\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/09/24/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-16T23:30:45Z", "digest": "sha1:IACJSWDZYVSWQ6LK4OZKMHF5PIBBKKSU", "length": 7868, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रेनॉलटने लॉन्च केली क्विड - Majha Paper", "raw_content": "\nइंजिनिअरींग सोडून करत आहे मोत्यांची शेती\nदेशभरातील २१ विद्यापीठे बनावट,‘यूजीसी’ च्या अहवालाद्वारे झाले स्पष्ट\nरेनॉलटने लॉन्च केली क्विड\nमुंबई : रेनॉलट इंडियाने गुरुवारी क्विड ही लहान कार लॉन्च केली असून या कारची दिल्लीच्या एक्स शो रुममध्ये किंमत २,५६,९६८ रुपये एवढी आहे. रेनॉलटच्या स्वस्त कारमुळे आता लहान कारमध्ये अधिक स्पर्धा निर्माण होणार आहे.\nक्विडच्या स्टॅंडर्ड कारची किंमत २.५६ लाख आणि टॉप मॉडेलची किंमत ३.५३ लाख रुपये आहे. तसेच याशिवाय कंपनीने कारच्या आणखी काही व्हरायटीज असणार असून त्यांच्या किंमती वेगवेगळ्या असणार आहेत.\nक्विड कारची लांबी मारुती अल्टो ८०० आणि इऑन या कार पेक्षा थोडी मोठी आहे. क्विडची अंतर्गत रचना आरामदायी असल्यामुळे ही कार आपले लक्ष वेधते. या कारला ‘बेबी डस्टर’ असे नाव दिले गेले आहे. कारण ही कार दिसायला डस्टर कार सारखी दिसते. या क्विड कॉम्पॅक्ट कारचे वैशिष्ट्य म्हणजे प्रोफाइल एक नवीन आणि अद्वितीय आहे. रेनॉ क्विडचे इंजिन ८०० सीसी आहे. मारुती ऑल्टो आणि टाटाची नॅनो झेन एक्स या कारला जोरदार टक्कर देऊ शकते. पेट्रोल इंजिनला २५.१७ किलोमीटर प्रति लीटर क्विड कारचे मायलेज आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/delhi-cm-arvind-kejriwal-apolgise-in-writing-to-vikram-majithia-for-defamation-case-284732.html", "date_download": "2019-01-16T22:19:26Z", "digest": "sha1:7ABPCNSXXF3TKLVDRKAVNJNWIEXK7ILP", "length": 12319, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मानहानी प्रकरणात केजरीवालांनी मागितली माफी; अरुण जेटलींचीही घेणार भेट", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर���म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nमानहानी प्रकरणात केजरीवालांनी मागितली माफी; अरुण जेटलींचीही घेणार भेट\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्यावर असलेलं मानहानी प्रकरण संपवण्याच्या प्रयत्नात आहे असं दिसतयं. कारण त्यांच्या या प्रकरणासंबंधी त्यांनी माफी मागितली आहे.\n16 मार्च : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्यावर असलेलं मानहानी प्रकरण संपवण्याच्या प्रयत्नात आहे असं दिसतयं. कारण त्यांच्या या प्रकरणासंबंधी त्यांनी माफी मागितली आहे. पंजाबमधील अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबाबत केजरीवाल यांनी हा माफीनामा दिला आहे. यासंबंधी लेखीत स्वरुपात माफिनामा देऊन ते लवकरच केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना भेटणार असल्याचं सांगण्यात येत आहे.\nगतवर्षी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी विक्रम मजिठिया यांच्याविरोधात अनेक आरोप केले होते. त्यावेळी केजरीवाल यांनी मजिठिया यांना ड्र्ग्ज माफिया असं म्हटलं होतं. आणि म्हणून मजिठिया यांनी केजरीवालांच्या विरोधात न्यायालयात धाव घेत मानहानीचा खटला दाखल केला होता.\nआता या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, केजरीवाल यांच्यावतीने माफीनाम्याचे पत्र जमा करण्यात आलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T23:02:20Z", "digest": "sha1:3EME6OVPBTZWQHCDEFJTCRHVG3OJWLFB", "length": 10669, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाना पटोले- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्ट��चा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nआठवलेंच्या मारहाणीच्या निषेधार्थ मनमाडमध्ये कडकडीत बंद\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी आरपीआयने मनमाड बंद पुकारला आहे.\nमहाराष्ट्र Dec 9, 2018\nगल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होतच राहतात -प्रकाश आंबेडकर\nमहाराष्ट्र Dec 10, 2018\nआठवलेंना यातून धडा मिळाला असेल- नाना पटोले\nविदर्भातल्या गढातच भाजपला धक्का\nमेघालयात काँग्रेस विजयी, दोन लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप पिछाडीवर\nउद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला\nपटोलेंशी मतभेद नाही, भंडारा-गोंदिया जागा राष्ट्रवादीच लढवणार-प्रफुल्ल पटेल\nभंडारा पोटनिवडणुकीत प्रफुल्ल पटेल रिंगणात, नाना पटोलेंना धक्का\n���टेल आणि पटोले यांच्यात अखेर 'पटले'\nमहाराष्ट्र Apr 30, 2018\nकाँग्रेसकडून नाना पटोलेच भंडाऱ्यातून पोटनिवडणूक लढवणार\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक जाहीर, 28 मे रोजी मतदान\nअण्णांची प्रकृती खालावली, डाॅक्टरांकडून सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3/all/", "date_download": "2019-01-16T22:46:42Z", "digest": "sha1:7H7HOXHPYHQG4YRMLSZRBJZGHHISTXZF", "length": 10893, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विमानतळ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्या��्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nदारुच्या नशेत खाल्ली कबुतराची अंडी, काही वेळातच केली आत्महत्या\nएका तरुणाने मद्यासोबत खाण्यासाठी काही मिळालं नाही म्हणून दारूच्या नशेत गॅलरीत असलेल्या कबुतराच्या अंड्यांचं ऑम्लेट करून खाल्ल्याचा प्रकार विमाननगरमध्ये घडला आहे.\nरस्ते नीट दिसले नाहीत तर काॅंट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन - गडकरी\nमहाराष्ट्र Dec 6, 2018\nसलाम दातृत्वाला...मजुराच्या अवयवदानामुळे वाचला चौघांचा जीव\nसुप्रिया सुळे या संसदपटू नाहीत तर चांगल्या सेल्फीपटू, शिवतारेंचं खुलं पत्र\nमहाराष्ट्र Nov 28, 2018\nशिर्डी विमानतळ बाँबने उडवून देण्याची धमकी\nGoAir चा प्रताप...विमानाच्या लँडिंगनंतरही दारं बंद, प्रवाशांचा कोंडला श्वास\nउद्धव ठाकरेंच्या विमानासमोर हवाईपट्टीवर अचानक आली नीलगाय\n, योगी सरकाराचा मोठा निर्णय\n, योगी सरकाराचा मोठा निर्णय\nविमान भिंतीला धडकल्यानंतर रडारवरून झाले गायब, मुंबईत झाली इमर्जन्सी लँडिंग \n'जेट'ने चुकवला भुजबळ, मुंडेच्या काळजाचा ठोका\nकसं आहे चीनपासून 60 किमी अंतरावर असलेलं सिक्कीमचं पहिलं विमानतळ \nकेसरकरांनी दहा लाख देऊन विमान उतरवलं, राणेंचा केसरकरांवर आरोप\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/sunil-tawade/", "date_download": "2019-01-16T23:15:48Z", "digest": "sha1:H53CLVXISYKSNLXRHKQURGBNZY7FOXIZ", "length": 2074, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Sunil Tawade – Marathi PR", "raw_content": "\nदुहेरी टीमचा अतरंगी व्हिडिओ झाला व्हायरल\nटेलिव्हिजन मालिकेच्या टीम मेंबर्समध्ये फक्त प्रोफेशनल नातं असतं असं नाही. तर ही टीम म्हणजे एक कुटुंबच असतं. कुटुंबात जशी धमाल मस्ती केली जाते, तशीच मालिकेच्या सेटवरही केली जाते. स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेच्या सेटवरचा ‘हेअरकट’ हा अतरंगी व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘चिप थ्रील्स’ या मूळ इंग्रजी गाण्यावरच्या या व्हिडिओला ५३ हजारहून अधिक व्ह्यूज आणि […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/tichya-kala-doctor-hospital-patient-shubhangi-jankar-111564", "date_download": "2019-01-16T23:48:01Z", "digest": "sha1:S5G6NQ2KEIOOFTJH4LNDZXZZGZYUYHVC", "length": 16720, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "tichya kala doctor hospital patient shubhangi jankar ...तर माझं बाळ अन्‌ ती आज जिवंत असती! | eSakal", "raw_content": "\n...तर माझं बाळ अन्‌ ती आज जिवंत असती\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nमहापालिकेच्या रुग्णालयातील महिला रुग्णांच्‍या आरोग्याचे वास्तव मन पिळवटून टाकणारे आहे. हे चित्र ‘सकाळ’ने टिपले. त्यातून गर्भवतींची हेळसांड समोर आली. तेच चित्र मांडणारी ही वृत्तमालिका..\nपुणे - ‘पैसे असते, तर आधीच चांगल्या दवाखान्यात गेलो असतो.. पैसे नसल्यानेच महापालिकेच्या दवाखान्यात जावे लागले आणि डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पत्नीला जीव गमवावा लागला.. लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे माझे स्वप्नही विरले..’ राजीव गांधी दवाखान्यात उपचारांविना जीव गमवाव्या लागलेल्या गर्भवती शुभांगी जानकर यांचे पती राजाराम व्यथा मांडत होते..\nमहापालिकेच्या रुग्णालयातील महिला रुग्णांच्‍या आरोग्याचे वास्तव मन पिळवटून टाकणारे आहे. हे चित्र ‘सकाळ’ने टिपले. त्यातून गर्भवतींची हेळसांड समोर आली. तेच चित्र मांडणारी ही वृत्तमालिका..\nपुणे - ‘पैसे असते, तर आधीच चांगल्या दवाखान्यात गेलो असतो.. पैसे नसल्यानेच महापालिकेच्या दवाखान्यात जावे लागले आणि डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पत्नीला जीव गमवावा लागला.. लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे माझे स्वप्नही विरले..’ राजीव गांधी दवाखान्यात उप���ारांविना जीव गमवाव्या लागलेल्या गर्भवती शुभांगी जानकर यांचे पती राजाराम व्यथा मांडत होते..\nशुभांगी यांना २१ मार्च रोजी येरवड्यातील गांधी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. वैभव बगाडे यांनी तपासणी केली. ‘बाळंतपणाला आणखी आठ दिवस लागतील’ असे सांगून शुभांगी यांना घरी पाठविण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्रास सुरू झाल्याने त्यांना सायंकाळी त्याच रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी एकही डॉक्‍टर हजर नव्हता. शुभांगी याच अवस्थेत तासभर ताटकळत होत्या. डॉक्‍टर येणार नसल्याचा निरोप राजाराम यांना रात्री आठच्या सुमारास मिळाला. त्यानंतर शुभांगी यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले, तोपर्यंत उशीर झाला होता. ‘लवकर दाखल केले असते, तर आई आणि बाळाला वाचवता आले असते,’ असे ससूनमधील डॉक्‍टरांनी सांगितले.\nही घटना एकमात्र नाही.. असेच दोन प्रसंग पुण्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये घडले आहेत.\nप्रसंग पहिला - याच गांधी रुग्णालयात एका गर्भवतीला तर पाय ठेवताच ससूनमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. ‘किमान तपासणी तरी करा’ या तिच्या वडिलांच्या विनवणीवर ‘इथे तपासण्यांची यंत्रणा नाही’ असे उत्तर मिळाले. याच वेळी दुसरीही एक गर्भवती तिथे आली होती. तिला कळा असह्य झाल्याचे दिसत होते. पण, या रुग्णालयाच्या निर्ढावलेल्या यंत्रणेने साधी विचारपूसही केली नाही. रुग्णालयात एकही डॉक्‍टर आणि परिचारिका जागेवर नव्हती. उपस्थित असलेला शिकाऊ डॉक्‍टरही मोबाईलमध्येच गर्क होता..\nप्रसंग दुसरा - रोजंदारीवर घर चालविणाऱ्या कुटुंबात बाळंतपणाचा खर्च परवडणारा नसल्याने कमला नेहरू रुग्णालयात नोंदणी केली. सविता यांना डॉक्‍टरांनी रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. ‘आमच्याकडे डॉक्‍टर नाहीत. तुमचे बाळंतपण कसे होईल, सांगता येत नाही.. आमच्याकडे सिझेरियनची सोय नाही’, असे सांगत त्यांनी तिला दुसऱ्या दवाखान्यात पाठवले. ‘बघा.. उगाच ‘रिस्क’ नको.. तुमचे बाळंतपण चांगले व्हायचे असेल, तर दुसरीकडे जावे लागेल,’ असा सल्ला तिथलीच परिचारिका देत होती. नऊ महिने पाच दिवस झालेल्या सविता रुग्णालयातून बाहेर पडली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर ‘आपण आई होणार’ यापेक्षाही बाळंतपणाच्या खर्चाची चिंता अधिक होती... (क्रमशः)\nमहापालिका रुग्णालयांचा असा अनुभव तुम्हाला आला आहे का त्यावर प्रॅक्‍टिकल उपाय काय करता येतील, हे तुम्हाला सुचत आहे का\nआपल्या सूचना फेसबुक आणि ट्विटरवर मांडा\nअनपटवाडी...मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी\nवाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले...\nगरजू, अनाथांचा आधार ‘साईप्रसाद’\nनांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड...\nआईच्या चितेच्या बाजूलाच मुलाने घेतले जाळून\nलातूर- आईच्या चिता जळत असताना तिच्या बाजूला स्वतःला जाळून घेत मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर...\nसप्तपदीने दिले तिला बळ\nखडकवासला - लग्न ठरल्यानंतर तृप्ती पेंडा यांना मज्जारज्जूशी संबंधित गंभीर आजार आहे, ही बाब चाचण्यांमधून निष्पन्न झाली. सर्व आयुष्य त्यांना व्हीलचेअरवर...\nविवाह संस्था ४५०० वर्षांपासून\nपुणे - हरियानामधील राखीगडी येथील दफनभूमीत केलेल्या उत्खननात इसवीसनपूर्व चार हजार ते साडेपाच हजार वर्षांपूर्वीच्या स्त्री व पुरुषाचे एकत्रित सांगाडे...\nड्रेस कोड (मृणालिनी केळकर)\n\"मग अशा परिस्थितीत मॅनेजिंग कमिटीच्या विरुद्ध जाणं म्हणजे संकटाला आमंत्रण. कदाचित नोकरीही जाऊ शकते आणि आपल्याला ते परवडणार आहे का\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T22:01:13Z", "digest": "sha1:NRBSTHQK33PTWBVWCS6WUUL5HNFZPZEB", "length": 16552, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दखल नव्या बदलांची | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजानेवारीपासून इंग्रजी आणि गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होत असली तरी आर्थिक नववर्ष 1 एप्���िलपासून सुरू होते. अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात संसदेत मांडला जात असला तरी त्यातील करबदल आणि अन्य योजनांची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू होत असते. नवे आर्थिक वर्ष आर्थिक हक्‍क, जबाबदाऱ्या आणि नियमांमध्ये नवे बदल घेवून येते. उद्योगजगत तसेच सर्वसामान्य व्यक्‍तींना देखील हे बदल लागू असतात. त्यामुळे त्यांनी या बदलांची दखल घेणे आवश्‍यक आहे.\nनवे आर्थिक वर्ष 2018-19 ची सुरुवात रविवार दिनांक 1 एप्रिल 2018 पासून झाली आहे. नवे आर्थिक वर्ष आर्थिक हक्क, जबाबदाऱ्या आणि नियमांमध्ये नवे बदल घेऊन येते. उद्योगजगत तसेच सर्वसामान्य व्यक्‍तींना देखील हे बदल लागू असतात. त्यामुळे, त्यांनी या बदलांची दखल घेणे आवश्‍यक आहे. आयकर कायद्यामध्ये असे अनेक बदल झाले आहेत. सर्वांनी लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे बदल या लेखामध्ये अधोरेखित केले आहेत.\nचालू आर्थिक वर्षापासून प्रत्येक करदात्याच्या करदायित्वामध्ये वाढ झाली आहे. कारण 3 टक्‍के शिक्षण अधिभारासोबत नव्याने आरोग्य अधिभार लागू झाल्याने एकंदर अधिभार 4 टक्‍के झाला आहे. तसेच रुपये 50 लाख ते 1 कोटी उत्पन्न असल्यास आयकरावर 10 टक्‍के दराने अधिभार लागू झाला तर रुपये 1 कोटीपेक्षा अधिक उत्पन्नावर 15 टक्‍के अधिभार लागू आहे. परंतु वर्ष 2016-17 साठी रुपये 250 कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांना 30 टक्‍क्‍यांऐवजी कमी म्हणजे 25 टक्‍के दराने आयकर भरावा लागेल. हा लाभ सुमारे 97 टक्‍के कंपन्यांना उपलब्ध होईल.\nसमभाग विक्रीवरील भांडवली नफा गेली 14 वर्षे करमुक्‍त होता. या वर्षापासून दीर्घ मुदतीचा समभाग आणि समभागाधिष्ठित म्युच्युअल फंडाचे युनिट विक्रीतून होणाऱ्या लाभावर 10 टक्‍के दराने भांडवली नफा कर लागू झाला आहे. लघु मुदतीच्या लाभावर 15 टक्‍के कर भरणे चालूच राहील. परंतु, रुपये 1 लाखापर्यंत दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर आयकर भरावा लागणार नाही. तसेच 31 जानेवारी 2018 पर्यंत झालेल्या नफ्याच्या रकमेस कर आकारणीमधून वगळले जाईल.\nस्टॅंप ड्युटी मुद्रांक शुल्क आकारणीसाठी स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन, इमारत, बंगला, फ्लॅट, दुकान इत्यादीच्या विक्रीची किंमत आधारभूत धरली जाते; परंतु व्यवहारामधील काळ्या पैशाचे प्रमाण वाढल्याने सरकारतर्फे स्थावर मालमत्तेचा किमान बाजारभाव ठरविण्याच्या कायदा झाला. त्यानुसार, प्रत्येक वर्षी राज्य सरकार असा बाजारभाव ठरवते. चालू आर्थिक वर्ष 2018-19 साठी मात्र राज्य सरकारने स्थापन बाजारभावामध्ये कोणतीही वाढ सुचविलेली नाही. त्यामुळे स्थापन खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. याच बाजारभावावर आयकराचे दायित्व देखील ठरते. त्यामुळे, त्यामधून देखील सवलत प्राप्त होईल.\nनोकरदार वर्ग : नोकरदार वर्गास पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी कायद्यानुसार काही लाभ प्राप्त होतात. अशा लाभांमध्ये 28 मार्च 2018 पासून अधिक वाढ केली आहे. कर्मचारी, निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक वर्गासाठी 15 दिवसाचा पगार ग्रॅच्युईटी म्हणून दिला जातो. अशा ग्रॅच्युईटीच्या रकमेवर रुपये 10 लाखाची असलेली कमाल मर्यादा वाढवून रकमेवर 20 लाख एवढी केली आहे. त्यामुळे 31 मार्च 2018 रोजी निवृत्त होणाऱ्यांना धरुन यापुढे सर्वच कर्मचारी आनंदीत होतील. या बदलामुळे, ग्रॅच्युईटीच्या करपात्र रकमेवरील मर्यादा देखील रुपये 10 लाखांवरून वाढून 20 लाख रुपये झाली आहे. आयकराची देखील त्यामुळे बचत होऊन कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित होईल.\nवरिष्ठ नागरिक : 60 वर्षांवरील वयाच्या व्यक्‍ती नशीबवान आहेत. त्यांना अनेक सवलती प्राप्त होतील. बॅंक ठेवीवरील व्याज सर्व प्रकारचे बचत, रिकरिंग, मुदतठेव, इत्यादी कर वजावटीस प्राप्त ठरेल आणि यावरील कमाल वजावटीची मर्यादा रुपये 10,000 ऐवजी रुपये 50,000 झाली आहे. तसेच, आरोग्य विम्याची वजावट वाढून त्याची कमाल मर्यादा रुपये 1 लाख झाली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेमधील रक्कम काढल्यास कर भरावा लागणार नाही. 40% पर्यंत काढलेली रक्कम करमुक्त राहील. नोकरदार व्यक्तींना रुपये 40,000 या कमाल रकमेची पगारी उत्पन्नामधून प्रमाणित वजावट उपलब्ध होईल. परंतु, वार्षिक रुपये 19,200 प्रवासभत्ता आणि रुपये 15,000 आरोग्य खर्च करमुक्त होता तो मात्र करपात्र झाला आहे. त्यामुळे, प्रत्यक्ष लाभ नगण्यच म्हणता येईल.\nजमीन आणि इमारत विक्री खरेदीनंतर ऐवजी 2 वर्षानंतर केल्यास होणारा नफा हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा ठरेल. अनेक वर्षापूर्वी खरेदी केलेल्या मालमत्तेची आधारभूत किंमत 1-4-1981 ऐवजी 1-4-2001 या दोन्हींच्या बाजारमूल्याएवढी होईल. बॉंडमध्ये केलेली गुंतवणूक करमुक्‍त ठरवेल; मात्र गुंतवणुकीचा कालावधी तीनऐवजी पाच वर्षे झाला आहे. रोखीने करावयाच्या खर्चावरील आणि घ्यावयाच्या कर्जावरील कमाल मर्यादा रुपये 20,000 आणि घटवून रुपये 10,000 केली आहे. विवरण पत्रक ���ेळेवर न भरल्यास 31 डिसेंबरपर्यंत रुपये 5000 आणि त्यानंतर रुपये 10,000 चा अतिरिक्‍त भुर्दंड पडेल. उत्पन्न रुपये 5 लाखांपर्यंत असल्यास हा भार रुपये 1,000 राहील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआपही दंडा आप तराजू\nनुकसानभरपाईत वार्षिक आयकराला महत्त्व…\nवाटप दरखास्त प्रकरणाची अंमलबजावणी कशी\nकलम 9-अ रद्दचा काय आहे अर्थ\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Call-for-Corruption-online-in-belgaon/", "date_download": "2019-01-16T22:32:56Z", "digest": "sha1:NHFSQJSBPRHY4Z4KEN6A343F3JUURJI2", "length": 7248, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खादी ग्रामोद्योग अधिकारी योगेश शर्मा यांची माहिती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › खादी ग्रामोद्योग अधिकारी योगेश शर्मा यांची माहिती\nभ्रष्टाचाराची दाद मागा ऑनलाईन\nकेंद्र सरकारच्या सर्व योजना एनजीओंमार्फत राबविण्यात येतात. यात भ्रष्टाचार झाल्यास ऑनलाईन तक्रार दाखल करता येते, अशी माहिती खादी ग्रामोद्योगाचे अधिकारी योगेश शर्मा यांनी ‘पुढारी’च्या प्रतिनिधीला दिली.\nखानापुरातील केंद्रीय ग्राम कुम्हारी संस्थेतील भ्रष्टाचार प्रकरण ‘पुढारी’ने उघडकीस आणले. यानंतर घोटगाळीतील 20 जणांना इलेक्ट्रिक व्हीलचे वाटप करण्यात आले. तसेच 20 जणांचे प्रत्येकी दोन हजार रुपये परत दिले. या संस्थेसंबंधीची तक्रार ऑनलाईन करता येते, असे शर्मा यांनी तेथील ग्रामस्थांना दिल्याची माहिती लाभधारकांनी दिली.\nभ्रष्टाचार होऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या सर्व योजना एनजीओमार्फत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोणत्याही योजनेचा परिपूर्ण अभ्यास न करता केवळ अधिकारी देत असलेल्या माहितीच्या आधारे लोक योजनांचा लाभ मिळवतात. यासाठी लाच म्हणून पैसेही देतात. ��ाभ मिळाला नाही तर तक्रार करण्यासाठी पुढे सरसावतात. सर्व योजना ऑनलाईन झाल्याने लाचखोर अधिकार्‍यांची गोची झाली आहे. कारण सर्व योजना कार्यालयामार्फत न राबविता त्या एनजीओ अथवा मान्यताप्राप्त सहकारी संस्था, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येतात. यामुळे योजना राबविण्यासाठी येणारी रक्कम थेट लाभधारकाच्या खात्यात जमा होते.\nयातून अधिकारीवर्गाने नामी शक्कल लढवली. थेट एनजीओ, सहकारी संस्था, संघ यांच्याकडून दहा टक्के रक्कम देण्याचे ठरवून योजना राबविण्यात येत आहेत. खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर अधिकारी रोख रक्कम घेणे पसंत करतात. चेक अथवा डीडी स्वीकारत नाहीत. चौकशीचा ससेमिरा लागला तर तो योजना राबविलेल्या एनजीओच्या मागे लागतो. आर्थिक व्यवहार फिसकटले तर प्रकरण चव्हाट्यावर येते. तोपर्यंत सार्‍यांची चुप्पी असते. दहा टक्के रक्कम आगवू हातात दिली तरच योजनेला चालना मिळते.\nखानापूरच्या केंद्रीय ग्राम कुम्हारी संस्थेत विविध एनजीओंमार्फत योजना राबविल्या आहेत. खानापूर, बेळगाव, गोकाक, हुबळी, मंगळूर, बिदर, असू, घोटगाळी, सिंगिनकोप या गावात राबविलेल्या योजनेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यासंदर्भात आरटीआय अंतर्गत माहिती मिळाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. भ्रष्टाचारविरोधात कुणीही थेट तक्रार करण्यास पुढे धजावत नाही. कारण त्यांचे आर्थिक व्यवहार त्या अधिकार्‍याशी अडकलेले असतात. यासाठी ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/gautam-gambhirs-poignant-tweet/", "date_download": "2019-01-16T22:35:50Z", "digest": "sha1:6W34W4PM334DWT7J7QAPF4GH4WMQLQB7", "length": 5878, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गौतम गंभीरचे मार्मिक ट्विट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगौतम गंभीरचे मार्मिक ट्विट\nबालकामगारांच्या प्रश्नांवर 'गंभीर' कटाक्ष\nवेबटीम : भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारतीय नागरिकांचे ट्वीट च्या माध्यमातून बाल कामगारांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विट च्या माध्यमातून देशातील नागरिकांसमोर एक गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. गौतम गंभीरने ट्विटवरुन एका बाल कामगाराचा फोटो शेअर करुन देशाच्या भीषण परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.\nगंभीरने फोटो शेअर करताना ट्विटमध्ये लिहिलंय की, मित्रा माफ कर आम्ही तुला सध्या मदत करु शकत नाही, कारण आम्हाला आणखी खूप मंदिरं आणि मशिदी बांधायच्या आहेत. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी मी देशातील या परिस्थितीचे उत्तर शोधू शकलेलो नाही. गौतम गंभीरने केलेल्या या ट्विटला आतापर्यंत ७ हजारांहून अधिक लोकांनी पसंती दिली असून, पंधराशेहून अधिक लोकांनी त्याने शेअर केलेल्या फोटोवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण\nपुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा पुतळा उभारण्यास…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/watching-tv-when-u-eat-food-than-must-read/", "date_download": "2019-01-16T22:31:46Z", "digest": "sha1:3VEIHBXMBMSXSZIJVYE7XLNDHJVH2MU3", "length": 9470, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जेवताना टी.व्ही समोर बसत असाल तर सावधान.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजेवताना टी.व्ही समोर बसत असाल तर सावधान.\nदिवसभर आपण कॉम्प्युटर समोर असलो तरी टी. व्ही. बघितल्याने रिलॅक्स वाटते. कामाचा व्याप, इतर ताण यापासून मन मुक्त होते. म्हणून आपण जेवताना टी. व्ही. समोर बसतो.पण टी.व्ही पाहत असाल तर सावधान.टी.व्ही पाहत जेवणे ठरू शकते हा���िकारक.\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून…\n१. तुम्ही अधिक खाता: टी. व्ही. समोर बसून जेवताना तुम्ही नेहमीपेक्षा अधिक जेवता. कारण टी. व्ही. बघत जेवताना तुम्ही काय खाता व किती खाता याकडे तुमचे लक्ष नसते. तसंच तुमचे पोट भरले की नाही हे देखील तुम्हाला कळत नाही\n२. कदाचित तुम्ही अधिक जंक फूड खाल: आपण सगळेच जाणतो, जंक फूड, पॅक फूड मध्ये अधिक कॅलरीज असून ते आरोग्यासाठी घातक असतात. तरी देखील टी. व्ही. समोर बसून चिप्स यासारखे पदार्थ आपण पटकन फस्त करतो. फ़्रेंड्स, फॅमिली सोबत टी. व्ही. बघताना तर आपण त्यात इतके गुंततो की आपण किती खातो याचे भान आपल्याला नसते. फास्ट फूड, पॅक फूडच्या जाहिराती टी. व्ही. वर सतत चालू असतात. त्यामुळे ते पदार्थ खाण्याचा मोह आपल्याला होतो आणि बऱ्याचदा आपण त्या मोहाला बळी पडतो. The International Journal of Communication and Health च्या अहवालानुसार जे लोक अधिक टी. व्ही. बघतात ते अधिक प्रमाणात जंक फूड खातात\n३. स्थूलतेचा धोका वाढतो: अनेक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की टी. व्ही. बघत जेवल्याने स्थूलतेचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हा धोका अधिक असतो. खूप वेळ टी. व्ही. समोर बसल्याने मेटॅबॉलिक रेट कमी होतो. तसंच कंबरेभोवती चरबी वाढू लागते आणि स्थूलतेचा धोका वाढतो. टी. व्ही. समोर बसून हळूहळू जेवण्यापेक्षा आधी शांतपणे जेवून घ्या आणि नंतर टी. व्ही. बघा. मुलांमध्ये स्थूलता येऊ नये म्हणून मुलांना देखील टी. व्ही. बघत जेवणाची सवय लावू नका.\n४. तुमचे समाधान होणार नाही: जेव्हा तुम्ही टी. व्ही. बघत जेवता तेव्हा तुमचे मन जेवणात नसते. कारण तुमचे सर्व लक्ष टी. व्ही मध्ये असते. त्यामुळे जेवणातून मिळणारे समाधान तुम्हाला मिळत नाही. तुम्ही कितीही जेवलात तरी तृप्तीचा आनंद तुम्हाला मिळत नाही. टी. व्ही. बघत जेवणे यंत्रवत होते. कारण तुम्हाला तुमच्या जेवणाचा अंदाजच येत नाही. तसंच पोट भरल्याचे समाधान न मिळाल्यामुळे तुम्ही अधिक खाता.\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई उच्च न्यायालय\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून बिनदास्त घेऊन जा…\nअंगणवाडी केंद्रांवर पोषण आहाराच्या नावाखाली गोमांस\nआला पावसाळा, आरोग्य सांभाळा\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ. प्रणिती शिंदें\nसोलापूर ( सूर्यकांत आसबे) - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने राजकीय चर्चांना ऊत येऊ लागला आहे.…\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-australia%E2%80%89former-india-cricketer-backs-mayank-agarwal-to-debut-in-boxing-day-test/", "date_download": "2019-01-16T23:12:34Z", "digest": "sha1:QW63NON6GCAYSHXRHMBNZMEIGZTUU6EZ", "length": 9890, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या दोन खेळाडूंनी तिसऱ्या कसोटीत यावे सलामीला", "raw_content": "\nया दोन खेळाडूंनी तिसऱ्या कसोटीत यावे सलामीला\nया दोन खेळाडूंनी तिसऱ्या कसोटीत यावे सलामीला\nआॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 26 डिसेंबर पासून तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या कसोटी आधी भारतीय संघासमोर सलामीच्या फलंदाजांचा प्रश्न उभा आहे.\nकारण दुखापतीमुळे पृथ्वी शॉ भारतात परतला आहे, तर मुरली विजय आणि केएल राहुल सातत्याने धावा करण्यात अपयशी ठरत आहेत.\nशॉच्या ऐवजी मयंक अगरवालचा आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.\nत्यामुळे तो मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल अशी आपेक्षा भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा ठेवू नका असेही मांजरेकरांनी सांगितले आहे.\nमांजरेकरांनी इंडिया टिव्हीला सांगितले की ‘मी वैयक्तिकरित्या सलामीवीर फलंदाज म्हणून मयंक अगरवाल आणि मुरली विजय यांना संधी देईल.’\n‘जरी तूम्ही मयंक अगरवालला खेळवले तरी त्याच्याकडून मोठी अपेक्षा करु नये ��ारण एखाद्या भारतीय फलंदाजाने थेट आॅस्ट्रेलियन खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठिण आहे. विशेषत: वरच्या फळीतील फलंदाजासाठी. कुकाबुरा चेंडू फलंदाजांसाठी त्रासदायक असतो.’\nत्याचबरोबर हनुमा विहारीच्या शैलीनेही प्रभावित झालेल्या मांजरेकरांनी विहारी हा देखील सलीमीसाठी पर्याय ठरु शकतो असे सांगितले आहे.\nते म्हणाले, ‘आॅस्ट्रेलियाच्या या वातावरणात जेव्हा तूम्ही विहारीची फलंदाजी पाहता तेव्हा तूमच्यावर प्रभाव पडतो की त्याची खेळण्याची शैली चांगली आहे. तो विकेटच्या समोर सरळ फटके मारुन धावा करतो. तसेच तो शांत असतो.’\n‘तो वरच्या फळीतील फलंदाज असून तो पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. त्यामुळे तो वरच्या फळीत फलंदाजी करणे फायदेशीर आहे. यामुळे जर दबावात असणाऱ्या अगरवालचा धोका पत्करण्यास भारतीय संघ तयार नसेल तर विहारी हा एक पर्याय आहे.\nमयंक अगरवालबरोबरच भारतीय संघात तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी हार्दिक पंड्याचाही समावेश करण्यात आला आहे.\n–अरे मुर्खा तुला कुणी आयपीएलमध्ये विकत तरी घेतलंय का\n–बुमराहला खेळाताना पाहिलं की त्या महान गोलंदाजाची आठवण येते- डेनिस लीली\n–तिसऱ्या पंचांनी दिले बाद, क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाने परत बोलवले फलंदाजीला\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईं��\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-set-deadline-demands-88168", "date_download": "2019-01-16T23:25:26Z", "digest": "sha1:323HQBUTDMWX4SU6JU2NIAZH2XKSDHGD", "length": 14443, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news Set deadline for demands मागण्यांबाबत कालमर्यादा निश्‍चित करा | eSakal", "raw_content": "\nमागण्यांबाबत कालमर्यादा निश्‍चित करा\nमंगळवार, 19 डिसेंबर 2017\nनागपूर - मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनातच मराठा समाजाच्या मागण्यांबाबत \"टाइम फ्रेम' निश्‍चित करावी, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे सोमवारी पटवर्धन मैदानावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत केलेल्या घोषणा व प्रत्यक्ष कार्यवाहीसंदर्भात लेखी खुलासा करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.\nकोपर्डी येथील अत्याचार व हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले. या पार्श्‍वभूमीवर मराठा समाजाने राज्यभरात 58 मूक मोर्चे काढून मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्या रेटल्या. या मागण्या मान्य करण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. मात्र, पूर्तता होत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे.\nकोपर्डी हत्याकांडाची बळी ठरलेल्या निर्भयाच्या वडिलांसह संघटनेचे रवींद्र काळे पाटील, रमेश केरे पाटील, पूजा मोरे यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन केले. आंदोलकांनी शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध नोंदविला. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत मागण्यांबाबत चर्चा केली. निर्भयाच्या वडिलांनीच समाजाच्या मागण्या मांडल्या. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलनात सहभाग राहील. समाजबांधवांच्या जागृतीसाठी जिल्हावार दौरे करण्यात येणार असून, त्यातही सहभागी होण्याची भूमिका त्यांनी मांडली.\n- कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत शासनाने पाठपुरावा करावा.\n- चालू शैक्षणिक वर्षापासूनच मराठा आरक्षण लागू करावे.\n- ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समित्या स्थापन कराव्यात.\n- शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्या.\n- शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था कार्यान्वित करा.\n- छत्रपती शिवराय आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचे काम तत्काळ सुरू करा.\n1 जानेवारीपासून राज्यात उद्रेक\nमराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचे मुख्यमंत्री व मंत्री सांगतात. नेमक्‍या कोणत्या मागण्या मान्य झाल्या त्याचा जाहीर खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. संबंधित विभागासोबत झालेल्या बैठकांचे मिनिट्‌स जाहीर करावे. मागण्या मान्य न केल्यास 1 जानेवारीपासून राज्यात उद्रेकाला प्रारंभ होईल. मार्च महिन्याच्या आत मागण्या मान्य न झाल्यास गावागावांत सरकारविरोधात हल्लाबोल सुरू होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे रवींद्र काळे पाटील यांनी दिला.\n‘मोबाईल वॉलेट’चा गाशा गुंडाळणार\nमुंबई - ग्राहकांचे ‘ई-केवायसी’ पूर्ण करण्यास मोबाईल वॉलेट कंपन्या अपयशी ठरल्याने मार्चपासून देशभरातील ९५ टक्के मोबाईल वॉलेट सेवा पूर्णपणे ठप्प...\nआर्थिक दुर्बलांसाठी आरक्षणाचा निर्णय घेऊन विविध समाजगटांतील असंतोष शमवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. खरी गरज आहे, मूलभूत प्रश्‍नांना हात घालण्याची...\nसवर्णांच्या आरक्षणावर लोकसभेची मोहोर\nनवी दिल्ली - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे ३२३ विरुद्ध ३ अशा...\nसरकारी वाहनांवर आता \"पाळत'\nनागपूर - शासकीय सेवेतील वाहनांवर आता व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस व इमर्जन्सी बटन सरकारने बंधनकारक केले आहे. या माध्यमातून एक प्रकारे पाळतच...\nमराठीसाठी नागपूरचे बलिदान मोठे\nनागपूर : मराठीकरिता जे बलिदान नागपूरने दिले, ते अन्य कुठल्याही शहराने दिलेले नाही. एका हिंदी भाषक प्रांताची राजधानी असलेले नागपूर, मराठी भाषक मुलूख...\nधनगर समाजालाही तातडीने आरक्षण द्यावे - सुप्रिय��� सुळे\nबारामती शहर - मध्यप्रदेशमधील धनगर समाजाला एससी आणि एसटी वर्गात समाविष्ट करून त्यांना आरक्षण देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील धनगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Rainbow/justfood/2017/07/11122448/khajoor-ki-mithai.vpf", "date_download": "2019-01-16T23:38:35Z", "digest": "sha1:JMXGK4FGX4PQTFRNMAQS7UGKN3ZIY7ZL", "length": 12322, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "khajoor ki mithai , या डिशला बघून तुमच्या तोंडाला सुटेल पाणी बनवा खजूर की मिठाई", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानं�� उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nमुख्‍य पान इंद्रधनू रुचकर\nया डिशला बघून तुमच्या तोंडाला सुटेल पाणी बनवा खजूर की मिठाई\nखजूर की मिठाई ही डिश तर सर्वांची आवडती डिश आहे. याला बघताचक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही मिठाई आहे. या मिठाईला विकत घेण्याची आता तुम्हाला गरज नाही तुम्ही बनवू शकता आता ही मिठाई घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी पाहा रेसिपी.\nअशाप्रकारे तपासा दूध आणि खव्यात भेसळ आहे की नाही सध्या सणांचे सीझन असल्याने बाजारात\nमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ मधुमेह रुग्णांना डॉक्टर नेहमी गोड\nबाप्पासाठी बनवा केशर पिस्ता मोदक बाप्पासाठी विशेष काहितरी बनविण्याचा विचार करत असाल तर\nखवय्यांसाठी खास आंबा मोदक बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. विविध प्रकारचे मोदक आपण\nअशी बनवा विना कांद्याची काश्मीरी वांग्याची भाजी बऱ्याच लोकांना वांग्याची भाजी आवडते.\nदिवाळी : घरी मिठाई अन् फराळ बनवत असाल तर सावधान, अशी ओळखा भेसळ मुंबई - सध्या सणासुदीचे\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/urvashi-rautela-receiving-death-threats-118031200007_1.html", "date_download": "2019-01-16T22:44:35Z", "digest": "sha1:AQ4LRPNEJHRKJPXCT6PTUAMP2C7EJ2RT", "length": 10417, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उर्वशीला धमकी | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहेट स्टोरी 4 ही या सिरीजमधील चौथी फिल्म आहे. यातील एक डायलॉगसाठी उर्वशी रौतेलाला चक्क मारुन टाकण्याची धमकी मिळाली असे समजते आहे. या सिनेमात उर्वशीच्या तोंडी एक डायलॉग आहे. त्यामध्ये द्रौपदीचा संदर्भ आहे. उर्वशीची व्यक्तिरेखा आपली तुलना महाभारतातील द्रौपदीबरोबर करते. द्रौपदी एकावेळी पाच पांडवांबरोबर राहत होती. इथे तर केवळ दोघे आहेत. असे तिने या डायलॉगमध्ये म्हटले आहे. मात्र या डायलॉगमुळे काही व्यक्तींच्या भावना दुखावल्या गेल्या आणि उर्वशीला ठार मारण्याची धमकी�� दिली गेली.\nलोकांच्या या प्रतिक्रियेवर उर्वशी खूप नाराज झाली. अश्या धमक्यांमुळे आपल्यावर काहीही परिणाम होत नसल्याचे तिने म्हयले आहे. संजय लीला भन्साळींच्या पद्मावतवर ज्याप्रमाणे लोकांनी जोरदार टीका केली होती. तशीच टीका हेट स्टोरी 4 वर देखील करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. कलाकार केवळ स्क्रीप्टमधील डायलॉग वाचत असतात. स्वत: लिहीत नसतात, हे लोकांना समजायला पाहिजे, असेही तिने म्हटले आहे. आपल्याला कोणत्याही धर्माच्या भावना दुखवायच्या नाहीत. आम्ही सर्व धर्मांचा सन्मानच करतो असेही तिने म्हटले आहे.\nविरानुष्काचा फोटो वाईरल, ४४ मिनिटांत ६ लाखांहून अधिक लाइक्स\nबिकीनीमधील फोटोमुळे राधिका आपटे ट्रोल\n'काला' च्या पोस्टरमधल्या कुत्र्याची जोरदार चर्चा\nकपिलच्या शो पहिल्या एपिसोडमध्ये अजय देवगन\nमाधुरीच्या नव्या चित्रपटात आदित्य-मृणाल\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nहिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ज्या र्‍हाटोळ्या तारका चकत आहेत त्याध्ये राधिका आपटे आणि भूमी ...\n\"नावझुद्दीन सिद्दीकी ची निवड मी दोन मिनिटांत केली.\" - संजय ...\nशिवसेना सुप्रीमो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' ...\n'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा ...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे. आणि तुझ्या ...\nप्रिया प्रकाश वारियर साकारणार श्रीदेवीची भूमिका\nआपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली ��्रिया ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-163/", "date_download": "2019-01-16T22:02:25Z", "digest": "sha1:6VFFMWHQNVESOWT46KGFUZDOZ5EUUFAS", "length": 6772, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोल इंडिया ही जगातील सर्वांत मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे. मात्र, कोळशाचा उत्पादन खर्च स्पर्धात्मक नाही. आगामी काळात या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे भारताला स्वस्त कोळसा उपलब्ध होईल.\n– अनिलकुमार झा, व्यवस्थापकीय संचालक, कोल इंडिया\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://steroidly.com/mr/zomacton/", "date_download": "2019-01-16T22:26:49Z", "digest": "sha1:DEEJ3KX42YQ76UHCZHFPJMMWS7JK3ITZ", "length": 25023, "nlines": 230, "source_domain": "steroidly.com", "title": "5 Secrets बद्दल Zomacton HGH नाही आपण सांगते - Steroidly", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\n5 Secrets बद्दल Zomacton HGH नाही आपण सांगते\nजान��वारी 10 रोजी अद्यतनित, 2018\nलोड करीत आहे ...\n4. शरीर सौष्ठव डोस\nWhat is Zomacton आणि somatropin किंवा मानवी वाढ संप्रेरक हा फॉर्म कसे (HGH) मिळवली फायदा\nशरीर सौष्ठव प्रयत्न वाढविण्यासाठी HGH करण्यासाठी चालू करण्यापूर्वी, शरीरात कसे वाढ संप्रेरक कार्ये जाणून घेणे महत्त्वाचे आहे.\nआणि कधीही स्विच करू शकता काय नाही याची जाणीव असू, शिफारस dosages जास्त तसेच धोके.\nHGH वापर विचार मिळवली त्यांच्या चक्र मध्ये समाविष्ट, आणि अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स संयोजनात, अनेकदा गैरवापर आणि पदार्थ दुरुपयोग.\n येथे ऑनलाइन HGH-X2 खरेदी.\nअधिक जाणून घ्या ❯\nCrazyBulk करून HGH-X2 एक एक सुरक्षित आणि कायदेशीर HGH-वाढविणे परिशिष्ट आहे, Somatropin प्रभावाची नक्कल करण्यासाठी डिझाइन. HGH-X2 अधिक HGH releasing मध्ये pituitary ग्रंथी सुलभ होतं, जे अॅनाबॉलिक वाढ प्रोत्साहन देते आणि चरबीचा होम करावा करण्यास मदत करते. जनावराचे स्नायू लाभ आणि शक्ती वाढते सुधारू शकतो. येथे वाचन सुरू ठेवा.\nचरबी कमी होणे 8.5\nहे Ferring फार्मास्युटिकल्स करून जर्मनी मध्ये उत्पादित आहे, प्रती उत्पादने आहे की एक जागतिक फार्मास्युटिकल कंपनी 100 जगभरातील देशांमध्ये.\nZomacton 5 मिग्रॅ आणि 10 मिग्रॅ कुपी dosages उपलब्ध आहेत, मुलासाठी अंतर्गत वाढ संप्रेरक स्त्राव अभाव झाल्याने वाढ अपयश मुलांच्या उपचार हेतूने.\nकृत्रिम वाढ संप्रेरक (somatropin) वाढ संप्रेरक शरीर द्वारे उत्पादित करण्यासाठी समान आहे (somatotropin) सह 191 हे अमिनो आम्ल अवशेष.\nहे recombinant सह उत्पादित एक polypeptide म्हणून ओळखले आहे (rDNA) मूळ.\nचांगली HGH उत्पादन मिळवा\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nRecombinant तंत्रज्ञान Zomacton तयार डीएनए दोन किंवा अधिक सी मिश्रित: हे एक अंतर्भूत करून गाठले आहे मानवी वाढ संप्रेरक Escherichia coli एक ताण मध्ये जनुक.\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना 5 मिग्रॅ कुपी आहे 5 मिग्रॅ somatropin (कृत्रिम वाढ संप्रेरक) आणि 30 मिग्रॅ कृत्रिम पिष्टमय पदार्थ यांचा द्रव (एक osmotic लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ).\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना 10 मिग्रॅ कुपी आहे 10 मिग्रॅ somatropin आणि 10 मिग्रॅ कृत्रिम पिष्टमय पदार्थ यांचा द्रव, तसेच disodium फॉस्फेट dodecahydrate आणि सोडियम dihydrogen फॉस्फेट च्यामधील पाणी नाहीसे होऊन शुष्क होणे समावेश इतर घटक म्हणून.\nZomacton मुख्य कार्य मेदयुक्त वाढ गती आहे, skeletal लांब हाडे समावेश आहे, skeletal स्नायू सेल्युलर वाढ, आणि अवयव वाढ. वाढ संप्रेरक देखील सुधारणा फायदेशीर आहे:\nउत्पादन फक्त लहान मुलांचा प्रकरणांमध्ये वापर रचना आणि आहे मिळवली किंवा खेळाडू अ-वैद्यकीय वापर शिफारस नाही.\nअधिक जाणून घ्या ❯\nमुलांसाठी Zomacton डोस शिफारसी पर्यंत सूचित 0.1 शरीर वजन तीन वेळा साप्ताहिक च्या किलो प्रति मिग्रॅ.\nऔषध साप्ताहिक किंवा रक्कम subcutaneously तीन वेळा इंजेक्शनने केले आहे 0.3 दर आठवड्यात किलो प्रति मिग्रॅ.\nनाही प्रौढांसाठी शिफारस dosages प्रौढ वापर विषयी निर्माता प्रदान केले आहेत.\nमिळवली अनेकदा स्नायू वस्तुमान विकासाला चालना वाढ संप्रेरक चालू, आणि अशा परिस्थितीत, वाढ संप्रेरक ब्रँड विविध चालू करू शकता.\nप्रौढ परिस्थिती, somatropin (कृत्रिम HGH) अनेकदा subcutaneously किंवा अंतस्नायु इंजेक्शन द्वारे शिफारस केली आहे.\nसामान्यतः, 1 कृत्रिम वाढ संप्रेरक मिग्रॅ तीन समान आहे (3) इंटरनॅशनल युनिट्स (IU), वाढ संप्रेरक अनेक फॉर्म मोजली किंवा dosed आहेत कसे आहे.\nमध्ये प्रौढ-लागायच्या वाढ संप्रेरक कमतरता उपचार, डोस आहे .005 मिग्रॅ प्रति किलो दररोज (.01 मिग्रॅ प्रति किलोग्राम).\nहे प्रौढ अंदाजे वजनाचा प्रामाणिकपणाने सरासरी आहे 200 पाउंड.\nशरीर सौष्ठव मंडळांमध्ये, हे शोधण्यासाठी असामान्य नाही somatropin वापरून मिळवली एक IU श्रेणीत की dosages मध्ये आणि दररोज सहा IU करण्यासाठी.\nअशा dosages उच्च आहेत आणि साइड इफेक्ट्स धोका वाढ करण्यासाठी योगदान देऊ शकते.\nएकत्र किंवा अशा इतर पदार्थ स्टॅक केले असताना संभाव्य साइड इफेक्ट्स आणि संवाद देखील येऊ शकते अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स, विरोधी estrogenic औषधे, aromatase इनहिबिटरस, आणि इतर उत्पादने सामान्यतः चक्र कापून किंवा bulking मध्ये मिळवली द्वारे वापरले.\nअशा चक्र मध्ये पदार्थ अनेक अंतर्भूत करण्यापूर्वी, प्रत्येक औषध स्वतंत्रपणे करते कसे जाणीव असू, त्याच्या लक्षात आले फायदे आणि संभाव्य दुष्परिणाम सोबत.\nCrazyBulk वाढ स्टॅक जलद स्नायू इमारत प्रोत्साहन synergistically काम पाच पूरक मेळ, शक्ती लाभ आणि वाढत्या मानवी वाढ संप्रेरक पातळी. गंभीर स्नायू वर पॅक करण्यासाठी सज्ज व्हा येथे अधिक जाणून घ्या.\nशक्ती आणि ऊर्जा ANVAROL\nWINSOL फाडून टाकले स्नायू मिळवा\n❯ ❯ ❯ ���रेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nबद्दल साइड इफेक्ट्स काय\nकारण Zomacton मुलांसाठी डिझाइन केलेले आहे वाढ संप्रेरक insufficiencies किंवा विकार झाल्याचे निदान, काही अभ्यास निर्धारित केले आहे नकारात्मक साइड इफेक्ट्स की प्रौढ त्याचा वापर संबंधित केले जाऊ शकते, आणि विशेषत: वैद्यकीय न करता त्या.\nमात्र, अगदी मुले मध्ये, प्रतिकूल प्रतिक्रिया नोंद आणि समाविष्ट केल्या गेल्या:\nप्रकार संभाव्य दिसायला लागायच्या 2 मधुमेह इन्शूलिनच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये व लघवीमध्ये साखर आढळणे\nकवटीच्या आत उच्च रक्तदाब\nअर्थात, इतर साइड इफेक्ट्स वय अवलंबून देखील शक्य आहे, शरीर रचना, चयापचय, आणि डोस. अगदी कमी dosages मध्ये, वाढ संप्रेरक प्रतिकूल प्रतिक्रिया करण्यासाठी योगदान देऊ शकते.\nएक सर्वात भीति वाटत होती जास्त वाढ संप्रेरक साइड इफेक्ट्स विशालांगता आहे. ही परिस्थिती व्याख्या हाड प्रवेगक आणि ज्याचा जोर कमी झाला नाही असा वाढ, स्नायू, आणि सांधे मध्ये जोडणार्या उती.\nटीप – टर्म “जास्त” वैद्यकीय शिफारस पेक्षा जास्त कोणत्याही डोस लागू, आणि मिळवली बाबतीत, विशेषत: दुहेरी आणि कधी कधी वैद्यकीय शिफारसी की तिप्पट आहे.\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nचरबी प्रमाण वाढले स्नायू\nसामर्थ्य नफ्यावर & पुनर्प्राप्ती\n100% कोणत्याही लिहून दिलेली औषधे सह कायदेशीर\nअधिक जाणून घ्या ❯\nलँम्बर्ट MI, Hefer अॅल्बी, Millar पी, Macfarlane सा. व्यावसायिक तोंडी हे अमिनो आम्ल पूरक अयशस्वी पुरुष शरीरात-बांधकाम व्यावसायिक मध्ये द्रव वाढ संप्रेरक एकाग्रता वाढवण्यासाठी. Int जॉन क्रीडा Nutr. 1993 सप्टेंबर;3(3):298-305.\nRaschka सी, hops सी, Preiss आर, boos सी. [मनोरंजनाच्या क्रीडापटू आणि doping–मध्ये एक सर्वेक्षण 11 फ्रांकफुर्त / मुख्य क्षेत्रात राहिले]. मराठीमुव्हीवर्ल्डसाठी Fortschr मध्य. 2013 जुलै 25;155 Suppl 2:41-3. जर्मन.\nSpalding ब्रॅड. काळा बाजार जैवतंत्रज्ञान: खेळाडूंनी EPO आणि HGH दुरुपयोग. जैवतंत्रज्ञान (एन युवराज). 1991 नोव्हेंबर;9(11):1050, 1052-3. पुनरावलोकन. गोषवारा उपलब्ध नाही.\nजेनकिन्स पी. वाढ संप्रेरक आणि व्यायाम. Clin Endocrinol (OXF). 1999 जून;50(6):683-9. पुनरावलोकन.\nफिलिप्स एस एम. शक्ती क्रीडा प्रथिनांची आवश्यकता आणि पूरक. पोषण. 2004 जुलै-ऑगस्ट;20(7-8):689-95. पुनरावलोकन.\nBroglio F, एक Benso, Gottero सी, विक्री F, Grottoli एस, Tassone F, Macarius एम, Casanueva FF, Dieguez सी, Deghenghi आर, Ghigo ई, आणि Arvat. ग्लुकोजच्या प्रभाव, मानवाकडून मध्ये ghrelin च्या जीएच releasing क्रियाकलाप मुक्त फॅटी ऍसिडस् किंवा प्रथनाचे पचन होऊन निर्माण झालेले एक आवश्यक ऍमिनो आम्ल लोड. Clin Endocrinol (OXF). 2002 ऑगस्ट;57(2):265-71.\nहोल्ट सश्रम कारावास. मानवी वाढ संप्रेरक एक ergogenic मदत आहे गुदद्वारासंबंधीचा औषध कसोटी. 2009 सप्टेंबर;1(9-10):412-8. doi: 10.1002/dta.58. पुनरावलोकन.\nवेबर MM. skeletal स्नायू वाढ संप्रेरक प्रभाव. Horm द्यावे. 2002;58 Suppl 3:43-8.\nहॅन्ले आणि, Saarela ओ, स्टीफन्स डेव्हिड, Thalabard JC. HGH आईसोफ्रॉम ऑफ भिन्नता immunoassays खेळाडू पासून रक्ताचे नमुने लागू: अँटी डोपिंग चाचणी निर्णय मर्यादा. वाढ Horm IGF द्यावे. 2014 ऑक्टोबर;24(5):205-15. doi: 10.1016/j.ghir.2014.06.001.\nsior झहीर, Galbo एच, Langfort जॉन. IGF-1 प्रतिसाद डाव्या ventricular अतीवृद्धी सह प्रतिकार प्रशिक्षित खेळाडू मध्ये विक्षिप्त आणि समकेंद्री स्नायू आकुंचन सह व्यायाम हाताने. Int जॉन क्रीडा मध्य. 2013 फेब्रुवारी;34(2):116-22. doi: 10.1055/च्या-0032-1321720.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nअधिक जाणून घ्या ❯\nचरबी कमी होणे 8.5\nमिळवा 20% आता बंद\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bad-condition-graveyard-solapur-no-concentration-municipal-corporation-113929", "date_download": "2019-01-16T22:59:14Z", "digest": "sha1:CRRGTT76RGTJ5TPFIJJTIJYX5774WW2J", "length": 15703, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "bad condition of graveyard in solapur no concentration of municipal corporation सोलापूर : महापालिकेला प्रतीक्षा चार-चौघांच्या बळींची | eSakal", "raw_content": "\nसोलापूर : महापालिकेला प्रतीक्षा चार-चौघांच्या बळींची\nशुक्रवार, 4 मे 2018\nसोलापूर : शहरातील सर्वांत जुन्या आणि सर्वाधिक वापर असलेल्या तुळजापूर रस्त्यावरील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अंत्यसंस्काराचे शेड अत्यंत धोकादायक झाले असून, चार-चौघांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. धक्कादायक म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनाही त्याचे सोयरसुतक नाही.\nसोलापूर : शहरातील सर्वांत जुन्या आणि सर्वाधिक वापर असलेल्या तुळजापूर रस्त्यावरील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अंत्यसंस्काराचे शेड अत्यंत धोकादायक झाले असून, चार-चौघांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. धक्कादायक म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांनाही त्याचे सोयरसुतक नाही.\nतुळजापूर रस्त्यावर असलेल्या या स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पूर्वी या परिसराचे स्वरूप जंगलासारखेच होते. उघड्यावर अंत्यविधी उरकला जाई. पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होत असे. प्रेत जाळल्यानंतर पाऊस झाला तर संबंधितांच्या नातेवाइकांना त्याच ठिकाणी थांबावे लागे. पाऊस थांबल्यावर पुन्हा चिता पेटवली जात होती. पाऊस आल्यावर थांबायला आडोसाही नव्हता. तशाच स्थितीत क्रियाकर्म उरकले जात. आता अंत्ययात्रेला आलेल्या नागरिकांसाठी आडोसा आहे, पण देवाघरी गेलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार तरी व्यवस्थित होतील का, याबाबत कोणीच खात्री देऊ शकत नाही. या ठिकाणी असलेले शेड अत्यंत धोकादायक झाले आहे. ते कधी कोसळेल, याचा नेम नाही. स्मार्ट सिटीचा सातत्याने जप करणाऱ्या महापालिका प्रशासनाला दोन-चारजणांचे बळी गेल्यावर जाग येणार का, असा संतप्त प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मक्तेदार मिळत नाही, असे बालिश उत्तर प्रशासनाकडून दिले जाते.\nतत्कालीन मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मातोश्रींचे अंत्यसंस्कार याच स्मशानभूमीत झाले. अंत्यविधीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्या सर्वांना येथील असुविधेचा मोठा त्रास सहन करावा लागला. त्या वेळी श्री. शिंदे यांनी या स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी निधी दिला. त्यानंतर या ठिकाणी प्रेत जाळण्यासाठी शेडची उभारणी, बसण्यासाठी कट्टा, परिसरामध्ये बगीचा, स्वच्छतागृह बांधले गेले. त्यामुळे या परिसराला स्मशानभूमीऐवजी एखाद्या उद्यानासारखे स्वरूप आले. अशा या स्मशा��भूमीची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. \"विसावा' घेण्यासाठी ठेवलेले सिमेंटचे बाकडे रस्त्याला टेकले आहे. बसण्यासाठी व्हरांडा बांधण्यात आला आहे, मात्र त्याच्या फरशा निघाल्या आहेत. धुराड्यांची मोडतोड झाल्याने पावसाळ्यात चिता विझण्याची शक्‍यता असते.\nमोबाईल टॉर्चचा करावा लागतो वापर\nरात्रीच्या वेळी दिवाबत्तीचीही सुविधा नाही. त्यामुळे गॅसबत्तीची आणि कधी-कधी मोबाईलच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागतात. परिसरात गवत वाढले आहे. शेडच्या भिंतींना तडे गेले आहेत. अशाच स्थितीत या ठिकाणी अंतिम क्रियाकर्म करावे लागतात.\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nयंदा समाधानकारक पाऊस; सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक\nसोलापूर : यंदा समाधानकारक पाऊस होईल. शेती व्यवस्था बळकट होईल. तसेच सर्वत्र भयमुक्त वातावरण असेल, अशी भाकणूक मंगळवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत...\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nएसएमटीच्या 58 कोटींच्या बस 'धूळखात'\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील सुमारे 58 कोटींच्या 100 बस धुळखात पडून आहेत. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी व्हाल्व्हो भाड्याने देण्याचा प्रस्ताव...\nस्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात\nसोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक...\nसोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सोमवारपासून (ता. १४) सुरवात झाली आहे. सुरवातीला एक हजार ६०० क्‍युसेकने असलेला विसर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/08/ajit-pawar-should-fight-against-me-adhalrao-patil/", "date_download": "2019-01-16T23:33:37Z", "digest": "sha1:DQBEW67UWVN75M6W556TTHI564VO6YTV", "length": 10579, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अजित पवारांनी माझ्याविरुद्ध लढुनच दाखवावे : आढळराव पाटील - Majha Paper", "raw_content": "\n६० वर्ष जुन्या झाडाचे खोड कापल्यावर चकित झाले लोक\nजगातील सर्वात मोठे सायकल पार्किंग\nअजित पवारांनी माझ्याविरुद्ध लढुनच दाखवावे : आढळराव पाटील\nJanuary 8, 2019 , 2:05 pm by माझा पेपर Filed Under: पुणे, मुख्य Tagged With: अजित पवार, लोकसभा निवडणूक, शिवाजीराव आढळराव पाटील\nपुणे – खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याचे संकेत देत शंभर टक्के निवडून येण्याचा विश्‍वास व्यक्त करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पलटवार केला. कुणीही माझ्यासमोर उभा राहो. शंभर टक्के नव्हे; एक हजार एक टक्के मीच निवडून येईन. निवडून नाही आलो; तर मराठ्याची अवलाद सांगणार नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.\nअजित पवारांनी रविवारी शिरूर मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघातून योग्य उमेदवार मिळत नसेल तर मी येथून लढायला तयार आहे. एकदा उमेदवारीचा फॉर्म भरला; तर मी शंभर टक्के निवडूनच येईल. अन्यथा पवारांची अवलाद सांगणार नाही, असे वक्तव्य करून धुरळा उडवून दिला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली होती.\nया पार्श्‍वभूमीवर, खासदार आढळराव पाटील यांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा तेवढ्याच खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, जे जाहीर वक्तव्य अजित पवार यांनी केले, त्या मताशी त्यांनी ठाम राहावे. या मतदारसंघातून लढण्याचे त्यांचे आव्हान मी स्वीकारीत आहे. येथून त्यांनी निवडणूक लढवूनच दाखवावी. तरच त्यांना मानेल. ते माझ्या विरोधात उभे राहिले; तरी मीच निवडून येणार आणि कुणीही प्रतिस्पर्धी असला तरी विजय माझाच; अन्यथा मराठ्याची अवलाद सांगणार नाही.\nमी लोकसभेच्या सलग तीन निवडणुका लढविल्या असून, खेडमधून प्रथम; तर शिरूर मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आलो आहे. मला त्या प्रत्येक निवडणुकीत पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जंग जंग पछाडले. ते प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे पर्याय अवलंबत असतात आणि स्वतःचे हसे करून घेतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोकांचे मतपरिवर्तन करून मला रोखण्याचा अनेकदा प्रयत्न केला; पण लोक त्यांना बधले नाहीत. अजित पवारांचे वक्तव्य हे त्यांच्या पक्षातील इतर कुणी माझ्याविरोधात उभे राहायला तयार नसल्याचे सांगणारे असल्यामुळे खुद्द ते आता माझ्याविरोधात लढायला तयार झाले असतील; तर आनंदच आहे. त्यांच्याकडे योग्य पर्याय नसल्याने पवार कुटुंबीयांपैकी कुणीतरी माझ्याविरोधात येईल, अशी चर्चा होतीच, असे आढळराव म्हणाले.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/government-movements-to-take-loksabha-and-vidhsabha-election-together/", "date_download": "2019-01-16T22:34:11Z", "digest": "sha1:5G537CNQRVKHFG26TAOZPLAJOUIO2XT6", "length": 7451, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लोकसभा – विधानसभा एकत्र घेण्यासाठी सरकारच्या हालचाली, राज्य सरकार पाठवणार केंद्राला अहवाल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलोकसभा – विधानसभ�� एकत्र घेण्यासाठी सरकारच्या हालचाली, राज्य सरकार पाठवणार केंद्राला अहवाल\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची समिती देणार केंद्राला अहवाल\nटीम महाराष्ट्र देशा: देशभरात कायम चालणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकांमुळे वाया जाणारे कामकाजाचे दिवस आणि खोळंबणाऱ्या विकासकामांवर उपाय म्हणून लोकसभा – विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरु आहेत. याबाबत आता राज्य सरकारकडून केंद्र सरकारला अहवाल दिला जाणार आहे, हा अहवाल तयार करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश असलेल्या दोन सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nराज्य सरकारकडून नेमण्यात आलेली समिती राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या संस्था आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याच सांगितल जात आहे. पुढील ४ महिन्यांमध्ये हा अहवाल केंद्र सरकारला द्यावा लागणार आहे.\nदरम्यान, केंद्रातील मोदी सरकारला सत्ता गमावण्याची भीती असल्यानेच एकत्र निवडणुकांचा घाट घातला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर आपण कोणत्याही विशीष्ट पक्षाला फायदा होण्यासाठी नाही, तर भविष्याचा विचारकरून अहवाल तयार करणार असल्याच मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nसिन्नर : ''केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सतत रोजगार, नोकरी देण्याचे खोटे आमीष दाखवून तरुणांना फसवले. जीएसटी मुळे…\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’��्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/lokmanya-tilak/", "date_download": "2019-01-16T22:33:07Z", "digest": "sha1:CCEVKLJC4OCK5XJYWDKJ4CIAUOMYN6XE", "length": 9510, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmanya Tilak- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...��णि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nलोकमान्य टिळक टर्मिनर्सवरून महागड्या सामानाची चोरी करणाऱ्या टोळीला अटक\nया टोळीला पकडल्यामुळे अजून काही गुन्ह्यांची उकल होणार आहे\nगणेशोत्सवाचं मॅनेजमेंट : प्रबोधनाचा संपन्न वारसा जपणारा ‘केसरीवाड्याचा गणपती’\nटिळकांच्या अखेरच्या आठवणी नामशेष होण्याच्या मार्गावर \nब्लॉग स्पेस Aug 1, 2017\nआठवण 'पत्रकार' लोकमान्य टिळकांची, निमित्त लोकमान्यांच्या पुण्यतिथीचं\nमहाराष्ट्र Jul 12, 2017\nगणेशोत्सवाचे जनक टिळक नसून भाऊ रंगारी ; कोर्टात याचिका करणार दाखल\nविशेष : स्वराज्य की सुराज्य \nब्लॉग स्पेस Jul 3, 2013\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan-nava-chitrapat/marathi-news-marathi-websites-entertainment-news-monsoon-shootout-mahesh", "date_download": "2019-01-16T23:51:04Z", "digest": "sha1:FWHHZTRRKT5OTNAGQGLWLJ2O3A6OKU7L", "length": 17389, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Entertainment News Monsoon Shootout Mahesh Bardapurkar नवा चित्रपट : मॉन्सून शुटआउट | eSakal", "raw_content": "\nनवा चित्रपट : मॉन्सून शुटआउट\nरविवार, 17 डिसेंबर 2017\n'मॉन्सून शुटआउट' या चित्रपटाबद्दल त्याचा ट्रेलर पाहिल्यावरच उत्सुकता निर्माण झाली होती. या इंटरऍक्‍टिव्ह ट्रेलरमध्ये पोलिसांनी गुंडाला मारल्यास काय होईल किंवा न मारल्यास काय होईल, असे दोन पर्याय होते व त्यानुसार तो ट्रेलर बदलतो प्रत्यक्ष चित्रपटात एकाच घटनेकडं तीन वेगळ्या दृष्टिकोनांतून पाहण्यात आले असून, त्याचे तीन वेगवेगळे परिणाम काय होतील याचा थरार मांडला गेला आहे. अभिनय, संगीत, संकलन व अमित कुमार यांचे दिग्दर्शन यांमुळे हा प्रयोग खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.\n'मॉन्सून शुटआउट' या चित्रपटाबद्दल त्याचा ट्रेलर पाहिल्यावरच उत्सुकता निर्माण झाली होती. या इंटरऍक्‍टिव्ह ट्रेलरमध्ये पोलिसांनी गुंड��ला मारल्यास काय होईल किंवा न मारल्यास काय होईल, असे दोन पर्याय होते व त्यानुसार तो ट्रेलर बदलतो प्रत्यक्ष चित्रपटात एकाच घटनेकडं तीन वेगळ्या दृष्टिकोनांतून पाहण्यात आले असून, त्याचे तीन वेगवेगळे परिणाम काय होतील याचा थरार मांडला गेला आहे. अभिनय, संगीत, संकलन व अमित कुमार यांचे दिग्दर्शन यांमुळे हा प्रयोग खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.\n'मॉन्सून शुटआउट'ची कथा सुरू होते मुंबईमध्ये. आदिची (विजय वर्मा) पोलिस खात्यात नेमणूक झाली असून, अगदी सुरवातीलाच वरिष्ठ अधिकारी शेख (नीरज काबी) त्याला एका गॅंगस्टरच्या मागावर घेऊन जातात. शिवा (नवाजुद्दीन सिद्दीकी) आदिच्या तावडीत सापडतो आणि हातात बंदूक असलेला आदि त्याला गोळी मारण्याआधी विचारात पडतो. कोणता मार्ग निवडायचा...योग, अयोग्य की मध्यम मार्ग...आता कथेचे तीन तुकडे पडतात. पहिल्या तुकड्यात आदि शिवाला सोडून देण्याचा निर्णय घेतो, मात्र हा निर्णय त्याच्यावर उलटतो. वरिष्ठ त्याला दोषी धरतात, तर शिवा आपल्या वृत्तीनुसार वागत आदिलाच धडा शिकवतो.\nचित्रपट पुन्हा त्याच प्रसंगावर येतो आणि या वेळी आदि शिवाला गोळी घालतो. याचा फटका आदिला थेट बसत नसला, तरी या वेळी कोणताही पुरावा नसताना शिवाला मारल्याचं शल्य त्याला बोचत राहतं आणि शिवाच्या कुटुंबाच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडतात. कथा पुन्हा त्याच प्रसंगावर येते आणि या वेळी आदि मध्यम मार्ग स्वीकारत शिवाला ताब्यात घेतो. याचा परिणामही फार चांगला नसतो...या निर्णयानंतर काय होतं याचा थरार आपल्याला शेवटी पाहायला मिळतो.\nकागदावर मनोरंजक वाटणारी ही गोष्ट नवोदित दिग्दर्शक अमित कुमार यांनी उत्तम मांडली आहे. कथा गुंतवून ठेवते, विचार करायला लावते. पोलिस, राजकारणी व गुंड यांच्या सोटेलोट्याबद्दलही सांगते. गुन्हेगारी कथा व पार्श्‍वभूमीवरचा मुंबईतला पाऊस 'सत्या'ची आठवण करून देतो. मात्र, घटना पटापट घडत गेल्यानं प्रेक्षकांचा गोंधळ वाढतो. रात्रीची मुंबई दाखवत फिरणारा कॅमेरा, भेदक संगीत आणि संकलनाच्या जोरावर (फक्त 92 मिनिटं) चित्रपट खिळवून ठेवतो. अरिजित सिंगच्या आवाजातील एकमेव गाणंही लक्षात राहतं. हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात मध्येच दाखवला गेला होता, प्रदर्शित इतक्‍या उशिरा का झाला हा प्रश्न आहेच.\nविजय वर्मानं छान काम केलं आहे. थंड चेहऱ्यानं गंभीर प्रसंगांना सामोरं जाण्याची त्याची अभिनयाची पद्धत अमिताभच्या अँग्री यंग मॅनची आठवण करून देते. नवाजुद्दीनला त्याला शोभणारी भूमिका मिळाल्यानं तो भाव खाऊन जातो. चित्रपटाचं चित्रीकरण अनेक वर्षांपूर्वीचं असल्यानं सध्या त्याच्या देहबोलीत दिसणारा आत्मविश्‍वास या चित्रपटात थोडा कमीत दिसतो. तनिष्ता चॅटर्जी नेहमीप्रमाणे आपली छाप पाडते. इरावती हर्षे, नीरज काबी, गीतांजली थापा या सर्वच कलाकारांनी छोट्या भूमिकांत जीव ओतून काम केलं आहे.\nएकाचा घटनेचे 'त्रिनाट्य' दाखविणारा वेगळा प्रयोग, अभिनय, संगीत आणि कॅमेरा यांसाठी एकदा पाहायला हरकत नाही.\nनिर्मिती : गुणित मोंगा, अनुराग कश्‍यप\nदिग्दर्शक : अमित कुमार\nभूमिका : विजय वर्मा, नवाजुद्दीन सिद्दीकी, तनिष्ता चॅटर्जी, नीरज काबी, इरावती हर्षे आदी.\nसंपूर्ण देशातून मॉन्सून माघारी\nपुणे - नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशातून पूर्णपणे परतल्याचे हवामान विभागाने रविवारी जाहीर केले. देशातून १५ ऑक्‍टोबरला माघारी फिरणाऱ्या...\nजागर दुष्काळनिवारणाचा (पोपटराव पवार)\nनवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं...\nविस्कटलेल्या 'पाऊसवेळा' (डॉ. श्रीकांत कार्लेकर)\nभारतात मॉन्सूननं परतीचा प्रवास सुरू केला असताना, दुसरीकडं त्यानं सरासरी मात्र पूर्ण केली नसल्याचं सिद्ध झालं आहे. मॉन्सूनचं गेल्या काही वर्षांतलं...\nमहाराष्ट्र कोरडा ठेवून मॉन्सूनचा 'रामराम'\nपुणे- नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदाच्या हंगामाचा मुक्काम हलवून राज्यातून काढता पाय घेतला आहे. शनिवारी (ता. 6) संपुर्ण राज्यातून मॉन्सून...\nनागपूर : हवामान विभागाने यंदा चांगल्या मॉन्सूनचा वर्तविलेला अंदाज पूर्णपणे खोटा ठरला आहे. विदर्भातील अकरापैकी केवळ तीनच जिल्ह्यांमध्ये...\nअलीकडे हवामानाचे अल्पकालीन अंदाज बऱ्यापैकी खरे ठरत असताना दीर्घकालीन अंदाजात अचूकता साधण्यात हवामान विभागाला यश का आले नाही, याचा सखोल विचार व्हायला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/chatni-recipes-marathi/onion-tomato-koshimbir-117050400033_1.html", "date_download": "2019-01-16T23:08:26Z", "digest": "sha1:55K4FCQQJXTNVVET7XID7FAUAAU2PNDQ", "length": 8694, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "टोमॅटो-प्याजा स्पेशल | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nथोडं आंबट थोडं तिखट\nसाहित्य : 2 मोठे टोमॅटो, 1 बारीक कापलेला कांदा, 200 ग्रॅम दही, 2 चमचे दाण्याचा कूट, 2 हिरव्या मिरच्या कापलेल्या, कोथिंबीर बारीक चिरलेला, मीठ चवीप्रमाणे, 1/2 चमचा साखर, फोडणीसाठी मोहरी व तेल.\nकृती : टोमॅटो, कांदा, दही, दाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या व मीठ-साखर सर्व एका भांड्यात एकत्र कालवून घ्यावे. जेवण्या अगोदर त्यावर फोडणी घालावी व वरून कोथिंबीर टाकावी. ही कोशिंबीर फारच रुचकर लागते.\nसेमिया पायसम (शेवयांची खीर)\nMarathi Recipe : मिरचीचे लोणचे\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nउच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. ...\nमधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी\nपिकलेले केळी तर आपण खातोच आणि आपल्याला हे माहीत आहे की हे किती फायदेशीर आहे, पण कच्च्या ...\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nबारीकसार��क व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...\nहातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...\nरेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीही परीक्षा ...\nSouth Western Railway Recruitment 2019 रेल्वे भरती सेलमध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/dreem-116040900013_1.html", "date_download": "2019-01-16T22:34:53Z", "digest": "sha1:P34WEDDIVBFHZDJ5EEEV44ZMPF2RAN7I", "length": 15835, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वप्नांवरुन जाणा तुमचे भविष्य.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वप्नांवरुन जाणा तुमचे भविष्य..\nप्रत्येकालाच कधी ना कधी स्वप्न पडत असतेच. अनेकवेळा ते चांगले असते किंवा वाईट असते. चांगली स्वप्ने आपल्याला आनंदित करतात अर्थात वाईट स्वप्ने आपला दिवस खराब करण्यासाठी पुरेशी असतात. पण, या स्वप्नांना खरंच काही अर्थ असतो का. आपल्या पुढील आयुष्याबाबत या स्वप्नांमध्ये काही दडलं असते का या स्वप्नांचा अर्थ आपल्याला कळाला तर भविष्यात घडणार्‍या घटनांची आपल्याला पूर्वकल्पना येऊ शकते का या स्वप्नांचा अर्थ आपल्याला कळाला तर भविष्यात घडणार्‍या घटनांची आपल्याला पूर्वकल्पना येऊ शकते का या आणि अशा अनेक प्रश्नांचे काही प्रमाणात उत्तर ‘हो’ असेच आहे. कारण स्वप्न आणि नेमक्या भविष्यात त्याच्याशी साधर्म्य असणार्‍या घटना माणसाच्या आयुष्यात घडत असतात. तुम्हालाही जाणून घ्यायचंय तुम्हाला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ.. मग हे वाचाच...\nस्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वत: उंच भींतीवर बसलेले पाहील्यास सुख-संपत्ति प्राप्त होते. एखाद्या पुरुषाला\nस्वत:च्या वया पेक्षा मोठे झालेले दीसले तर त्याला मान-सम्मान प्राप्त होतो. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला गाय, बैल, पक्षी, हत्ती यांच्यावर चढून स्वत: जर समुद्र पार करताना पाहील्यास त्याला जास्त मोठा अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो.\nइंजिनविना धावली १० किलोमीटर रेल्वे, घेऊनी २२ डबे अन प्रवासी\nदुसर्‍यांचे जोडे चपला आणि या 3 वस्तूंचे वापर करू नये\nराष्ट्रकुल संस्मरणीय करणार : सायना\nचार तास कारमध्ये बंद विद्यार्थ्याची मृत्यू\nनशीब पालटण्यासाठी 4 सोपे उपाय\nयावर अधिक वाचा :\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\n\"कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची का���जी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात...Read More\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nसामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...\nपृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...\nतमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल ...\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T22:48:04Z", "digest": "sha1:N5SMXSWGBCW5F5KE7W24HTLQGZUOAUFX", "length": 7192, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जनसंपर्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजनसंपर्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी\nपिंपरी – महापुरुषांची आठवण निवडणुकांपुरतीच मर्यादित राहिली आहे की काय असा प्रश्‍न उपस्थित करणारी घटना महिला दिनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत घडली असल्याचा आरोप करत या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्य�� जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी आयुक्‍तांकडे केली आहे.\nया संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाला महिला दिनानिमित्त माता जिजाऊंच्या कार्याचा विसर पडला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निमंत्रण पत्रिकेवर माता जिजाऊ यांचे फोटो न लावताच निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या.\nया कार्यास जबाबदार जनसंपर्क विभागातील अधिकारी अण्णा बोदडे व रमेश भोसले असून पालिकेकडून त्यांची पाठराखण होत असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. त्या जनसंपर्क अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indian-cricketer-sanju-samson-ties-the-knot-with-his-college-friend-charulata/", "date_download": "2019-01-16T22:51:24Z", "digest": "sha1:7BU4MCDE6MOZTX7ZUB4JAQ27FRBVAX7V", "length": 8056, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेपुर्वी या खेळाडूच झालं शुभमंगल सावधान", "raw_content": "\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेपुर्वी या खेळाडूच झालं शुभमंगल सावधान\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेपुर्वी या खेळाडूच झालं शुभमंगल सावधान\nऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिला वन-डे सामना 12 जानेवारीला सिडनी येथे खेळला जाणार आहे.\nया दोन संघामधील तिसरा सामना 26 डिसेंबरपासून सुरू होणार असून तो मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याआधीच भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन हा त्याची मैत्रिण चारूलता हिच्याबरोबर शनिवारी (22 डिसेंबर) विवाह बंधनात अडकला आहे.\nचारूलता ही हिंदू असल्याने दोघांनीही हिंदू पद्धतीने लग्न केले. केरळमधील कोवलमच्या रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.\n“आम्हा दोघांच्या कुटुंबातील जवळपास 30 सदस्य उपस्थित होते. हा सोहळा खूपच साध्या पद्धतीने झाला. यामध्ये आम्हाला मोठ्याचे आशीर्वाद मिळाल्याने आम्ही खूष आहोत”, असे सॅमसन म्हणाला.\nसॅमसनने त्याच्या इंस्टाग्रामवरून लग्नाची एक पोस्टही शेयर केली आहे. त्याच्या लग्नाला माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडही उपस्थित होता.\n–विजय- राहुलला डच्चू, हे दोन खेळाडू करणार टीम इंडियाची ओपनिंग \n–वनडेत संधी मिळाली नाही तर पुजारा-रहाणे या संघाकडून खेळणार तीन मालिका\n–क्यूरेटरकडून झालेल्या त्या चूकीमुळे सामन्याला झाला तब्बल अडीच तास उशीर\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाल�� विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mark-butcher-feels-winning-in-australia-will-make-india-the-best-test-team-in-the-world/", "date_download": "2019-01-16T23:20:31Z", "digest": "sha1:L2X5ANQBGK5OXMWOSLQRRHTVJKLKBHZO", "length": 8941, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तरच कोहलीची टीम इंडिया ठरणार क्रिकेट जगतातील किंग", "raw_content": "\nतरच कोहलीची टीम इंडिया ठरणार क्रिकेट जगतातील किंग\nतरच कोहलीची टीम इंडिया ठरणार क्रिकेट जगतातील किंग\nसध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका जिंकण्याची संधी भारतीय संघाला अधिक आहे. भारताने पहिल्या सामन्यात 31 धावांनी विजय मिळवला असून ते चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने आघाडीवर आहेत.\nऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केले तर भारत जगातील सर्वोत्कृष्ठ संघ बनेल, असे मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्क बचरने व्यक्त केले आहे.\nपहिल्या सामन्याच्या पराभवाने ऑस्ट्रेलियन संघाला स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर यांची उणीव चांगलीच भासत आहे. तसेच त्यांचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कही फॉर्ममध्ये नाही.\nभारतीय संघ 2012पासून घरच्या मैदानावर कसोटीमध्ये अपराजीत राहिला आहे. मात्र त्यांना बाहेरील मैदानात मालिका जिंकण्यात अपयश येत आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात भारताला अनुक्रमे 2-1 आणि 4-1 असा पराभव स्विकारावा लागला आहे.\n“भारतीय संघ घरच्या मैदानावर उत्तम खेळतो. कसोटीमध्ये अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारताला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात बाहेरील मैदानावर विजय मिळवून आपण उत्कृष्ठ आहोत हे सिद्ध करण्याची संधी होती. मात्र त्यावेळी ते अपयशी ठरले. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयाने भारतीय संघाच्या आशा उंचावल्या आहेत. ही विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करत ते ऑस्ट्रेलियाला पराभूत करू शकतात”, असे बचर म्हणाला.\nउद्यापासून (14 डिसेंबर) पर्थ येथे दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना पर्थच्या नवीन ऑप्टस या स्टेडियमवर खेळला जाणार असून याची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी लाभदायक आहे.\n–पर्थ कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंचा आॅस्ट्रेलिया संघ जाह���र\n–कर्णधार कोहलीला पर्थची हिरवी खेळपट्टी पाहून टेन्शन ऐवजी झाला आनंद…\n–सत्तेचाळीस वर्षांपूर्वी गॅरी सोबर्समुळे एका तरुणाला मुंबईत मिळाली होती नोकरी…\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/control-teachers-municipal-corporation-school-solapur-135346", "date_download": "2019-01-16T23:06:09Z", "digest": "sha1:FUF7GLUKCQSOVZKTN4HDGWY7GKEJHXM7", "length": 12847, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "control on teachers of municipal corporation school in solapur काम सोडून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता चाप | eSakal", "raw_content": "\nकाम सोडून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता चाप\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nसोलापूर : महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी जागेवर नसतात अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांना जीपीआरएस घड्याळ देण्यात येणार आहे. त्यामुळे ते कोणत्या वेळी कुठे आहेत याची माहिती मिळणार आहे.\nसोलापूर : महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी जागेवर नसतात अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांना जीपीआरएस घड्याळ देण्यात येणार आहे. त्यामुळे ते कोणत्या वेळी कुठे आहेत याची माहिती मिळणार आहे.\nसध्या घंटागाड्यांवर जीपीआरएस बसविले आहेत. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम दिसत असून, कोणती घंटागाडी कुठे आहे याची इत्यंभुत माहिती मिळत आहे. पालिकेचे कर्मचारी कामाच्या नावाखाली कुठेही फिरत असतात अशा तक्रारी नेहमीच ऐकायला मिळतात, त्याचीच गांभीर्याने दखल आयुकानी घेतली आहे. शहरातील बागा आणि काही संवेदनशील भागात फिरण्यासाठी \"बाऊन्सर' नियुक्त केले आहेत. त्यांनाही ही घड्याळे दिली जाणार आहेत. त्यानंतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना घड्याळे दिली जातील.\n\"ई' सकाळच्या प्रतिक्रियेची त्वरीत दखल\nऑनलाईन कर भरल्यास सहा टक्के सूट ही बातमी \"ई सकाळ'वर प्रसिद्ध झाली. त्यावर नेताजी माने या सोलापूरकराने, बिलच मिळाले नाही तर सवलत कशी घेणार. बिले वाटण्याऐवजी महापालिकेचे कर्मचारी घरची कामे करीत फिरत असतात. त्यांना पोसण्याचे काम महापालिका करीत आहे. बिल घेण्यासाठी महापालिकेत या, असे सांगितले जाते. त्यासाठी पैसे मागितले जातात, अशी प्रतिक्रिया नोंदवली. त्याची माहिती आयुक्ताना दिल्यावर त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली व कर संकलन विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार हद्दवाढ विभागाचे अधीक्षक सुनील माने यांनी त्वरित परिपत्रक काढून, कामाऐवजी इतर ठिकाणी कर्मचारी फिरत असतील तर कारवाईचा इशारा दिला आहे.\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nयंदा समाधानकारक पाऊस; सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक\nसोलापूर : यंदा समाधानकारक पाऊस होईल. शेती व्यवस्था बळकट होईल. तसेच सर्वत्र भयमुक्त वातावरण असेल, अशी भाकणूक मंगळवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत...\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - ��ंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nएसएमटीच्या 58 कोटींच्या बस 'धूळखात'\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील सुमारे 58 कोटींच्या 100 बस धुळखात पडून आहेत. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी व्हाल्व्हो भाड्याने देण्याचा प्रस्ताव...\nस्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात\nसोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक...\nसोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सोमवारपासून (ता. १४) सुरवात झाली आहे. सुरवातीला एक हजार ६०० क्‍युसेकने असलेला विसर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/05/18/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%A6-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-16T23:22:41Z", "digest": "sha1:FAGQ3E4ZOAQ62NUF7ALOIAENTPGTL2QZ", "length": 8242, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पक्ष्यांना पिंज-यात कैद करणे बेकायदेशीर - Majha Paper", "raw_content": "\nचीनच्या या ठार वेड्या सम्राटाकडे होती हिजड्यांची फौज\nफ्लॉवर ज्युवेलरीचा ट्रेंड जोरात\nपक्ष्यांना पिंज-यात कैद करणे बेकायदेशीर\nMay 18, 2015 , 11:20 am by माझा पेपर Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: दिल्ली उच्च न्यायालय, पक्षी, पीपल्स फॉर अ‍ॅनिमल\nनवी दिल्ली : सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार पक्ष्यांना आहे. मुळात उडणे हा त्यांचा धर्म आहे. त्यामुळे त्यांना आकाशात मुक्तपणे विहार करण्याचा अधिकार आहे. त्यांचा हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटल्यामुळे यापुढे पोपटासह अन्य पक्ष्यांना व्यावसायिक हेतूने बंदिस्त ठेवता येणार नाही.\nदिल्लीतील पीपल्स फॉर अ‍ॅन��मल या प्राणीप्रेमी संघटनेने पोपटाला पिंज-यात ठेवणा-या मालकाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय सुनावला. यावेळी न्यायालयाने पक्ष्यांचा योग्य आहार, पाणी आणि वैद्यकीय मदतीशिवाय विदेशात होणा-या निर्यातीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थात, विदेशात पक्ष्यांची तस्करी करणे, त्यांना पुरेसे अन्न-पाणी, वैद्यकीय सुविधांपासून वंचित ठेवणे अमानुष असल्याचे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. व्यावसायिक हेतूने पक्ष्यांना पिंज-यात डांबून ठेवणे, त्यांना आकाशात मुक्तपणे विहार करू न देण्याचा माणसांना अधिकार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/srujan-alike-tournaments-help-in-nurturing-young-and-talented-players-says-sharad-pawar/", "date_download": "2019-01-16T22:57:24Z", "digest": "sha1:2ACOQG3GBHZZPBPZMMMFL636SFRJPWS6", "length": 11855, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सृजनसारख्या स्पर्धांमुळे गुणवान व उदय��न्मुख खेळाडूंना सुवर्णसंधी - शरद पवार", "raw_content": "\nसृजनसारख्या स्पर्धांमुळे गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना सुवर्णसंधी – शरद पवार\nसृजनसारख्या स्पर्धांमुळे गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना सुवर्णसंधी – शरद पवार\nस्व.चंचला कोद्रे क्रीडा संकुलाचे शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन\nपुणे: इंडियन प्रिमियर लीग(आयपीएल)या स्पर्धेमुळे छोट्या गावांतील-शहरातील खेळाडूंना जगातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे आज आपल्या देशामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रात अनेक गुणवान खेळाडू तयार झाले आहेत, सृजनसारखी स्पर्धा हि उद्याच्या आयपीएलचेच एक लहान स्वरूप आहे. या स्पर्धेच्या आयोजनामुळे पुण्यातील गुणवान खेळाडूंना आपले कौशल्य दाखबिण्याचीच संधी मिळणार असून रोहित पवार केलेला हा उपक्रम कायमस्वरूपी चालू राहावा अशी इच्छा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.\nपुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेच्या औचित्याने मुंढवा येथील स्व. चंचला कोद्रे क्रीडा संकुलाचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, विजेतेपदाच्या करंडकाचे अनावरणही पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार रामभाऊ मोझे, माजी महापौर प्रशांत जगताप, कॅन्टोनमेंटचे अध्यक्ष कैलास कोद्रे , संदिप कोद्रे, पुजा कोद्रे, धीरज जाधव, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, शैलेश लडकत, स्मिता लडकत, सुनील चांदेरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेते व छत्रपती पुरस्कार विजेते शकुंतला खटावकर, माया आकरे, कॅप्टन गोपाल एन देवांग, मनोज पिंगळे, शांताराम जाधव, सलमान शेख, विजय गुजर, विजय यादव या खेळाडूंची सन्मान करण्यात आला.\nरोहित पवार यांनी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन गेल्या काही दिवसात केले असून त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यांतील हजारो मुले-मुलींना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. परंतु हे कायमस्वरूपी चालण्यासाठी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. या क्रीडा संकुलाची कंपनी ऍक्ट खाली नोंदणी करून त्या उत्पन्नांतून या क्रीडा संकुलाची देखभाल उत्तमरीतीने केली गेली पाहिजे. मी मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील अनेक संस्थांचा अध्यक्ष आहे. मुंबईतील गरवारे क्लब या संस्थेचे 21000हुन अधिक सदस्य आहेत आणि त्या उत्पन्नांतून सर्वोत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा हा क्लब खेळाडूंना देत असतो. याच धर्तीवर चंचला कोद्रे क्रीडा संकुलाचाही कारभार चालविण्यात यावा. परंतु त्याचवेळी लहान मुलांना ना नफा, ना तोटा तत्वावर या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे पवार यांनी नमूद केले.\nपवार पुढे म्हणाले कि, ज्यांच्या नावाने हे क्रीडा संकुल उभारले जात आहे, त्या चंचला कोद्रे यांनी पुण्याचे महापौर असताना इथे हॉस्पिटल, पर्यावरण उद्यान आणि ग.प्र.प्रधान यांच्या नावानेही आणखी एक उद्यान उभारण्यात पुढाकार घेतला होता. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देतानाही त्याच महापौर होत्या आणि हडपसर कोंढवा परिसरात त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. शारीरिक व्याधींशी झुंज देत असतानाही त्यांनी अखेरपर्यंत समाजकार्य सुरु ठेवले. त्यामुळे हे क्रीडा संकुल त्यांच्या नावाने उभारणे हि त्यांच्या कार्याला दिलेली एक श्रद्धांजलीच आहे.\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D-3/", "date_download": "2019-01-16T22:13:26Z", "digest": "sha1:2OGPTRF2VJIFRAUA7T46HTPI3HOAMSU7", "length": 7207, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा : बॉक्सिंगमध्ये अमित पंघालला ‘रौप्य’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराष्ट्रकुल स्पर्धा : बॉक्सिंगमध्ये अमित पंघालला ‘रौप्य’\nगोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी दिसून येत आहे. मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तर पुरुषांच्या ४६-४९ वजनी गटात भारतीय बॉक्सर अमित पंघाल याने रौप्यपदक पटकाविले. इंग्लंडच्या गलाल याफाईला ३-१ ने मात देत अमितने विजय मिळवला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअनिकेत, मोहसीन यांची उपांत्य फेरीत धडक\nराज्य अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धा : प्रतीक, ताहेर, केशवची विजयी सलामी\nसृजन करंडक अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धेचे आयोजन\nबॉक्‍सिंगच्या सहभागासाठी संयोजक करताहेत प्रयत्न\nबॉक्‍सिंगचे टोकीयो ऑलिम्पिकमधील स्थान धोक्‍यात \n#WWCHs2018 : मेरी कोमची सुवर्णभरारी\nमेरी कोम अंतिम फेरीत दाखल\nजागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत धडक\nएस. दीपक, पीएल. प्रसाद यांना विजेतेपदाचा मान\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार���टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-manoranjan/sangli-news-khansaheb-studends-singing-show-109657", "date_download": "2019-01-16T23:05:31Z", "digest": "sha1:TLF2KRORIEERTGHGNU7ZII3KCNJ7CUSS", "length": 14672, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Khansaheb studends singing show चिंचेच्या झाडाखाली सजली खॉंसाहेबांच्या शिष्यांची स्वरमैफल | eSakal", "raw_content": "\nचिंचेच्या झाडाखाली सजली खॉंसाहेबांच्या शिष्यांची स्वरमैफल\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nमिरज - मिरजेचा सांस्कृतिक ठेवा असणारे संगीतरत्न अब्दुल करीम खॉंसाहेब यांच्या 84 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मिरासाहेब दर्ग्यात अनोखी स्वरसभा सजली. त्यांच्या सूर-स्वरांची मोहीनी आज मिरजेच्या रसिक श्रोत्यांनी पुन्हा एकदा अनुभवली. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार चिंचेच्या झाडाखाली स्वराभिषेक झाला.\nमिरज - मिरजेचा सांस्कृतिक ठेवा असणारे संगीतरत्न अब्दुल करीम खॉंसाहेब यांच्या 84 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मिरासाहेब दर्ग्यात अनोखी स्वरसभा सजली. त्यांच्या सूर-स्वरांची मोहीनी आज मिरजेच्या रसिक श्रोत्यांनी पुन्हा एकदा अनुभवली. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार चिंचेच्या झाडाखाली स्वराभिषेक झाला.\nस्वतः खॉंसाहेब याच झाडाखाली बसून मिरासाहेबांच्या भक्तीचे सूर आळवायचे. त्याच झाडाखाली देशभरातून आलेल्या त्यांच्या शिष्यांनी स्वराभिषेक केला. डोक्‍यावर मोकळे आकाश आणि जमिनीवर सभोवताली रसिकजनांची दाटी अशा वातावरणात शिष्योत्तमांनी सूर छेडले.\nही अनोखी मुक्त मैफल कानांत साठवण्यासाठी श्रोत्यांनी गर्दी केली होती. दर्ग्याच्या चौकटीत भाविकजन मिरासाहेबांच्या कृपेची याचना करत होते; त्याचवेळी चिंचेच्या झाडाखाली नाणावलेले कलावंत आपल्या गानकलेवर ख्वाजाच्या कृपावर्षावासाठी आळवणी करत होते. त्यांच्या स्वरांवर साथीदार साज चढवत होते.\nसकाळी नऊ वाजता मैफलीचा प्रारंभ झाला. प्रख्यात गायक समीर अभ्यंकर यांनी देवगंधार राग छेडला. विलंबीत एकतालात \"रैन के आगे पिहरवा\" ही बंदीश गायली. द्रुतमध्ये \"लाडली बनावत आया\" ही रचना पेश केली. त्यांना तबलासाथ माधव मोडक व संवादीनीसाथ अजित पुरोहीत यांनी केली. सहदेव झेंडे यांच्या खड्या आवाजातील सुरावटींनी श्रोत्यांचे अंग न्‌ अंग शहारले. स्वरांवरची त्यांची हुकमत आणि शब्दांवरची पकड श्रोत्यांच्या मनाचा पकड घेणारी ठरली. बैरागी रागातील \"जागो रे नंदलाला\" ही खास बंदीश वाहवा मिळवत राहीली. द्रुत तीन तालात \"मोरा संदेशवा\" या ठुमरीची त्यांनी पेशकश केली.\nधारवाडच्या रईस खान यांनी अहीर भैरव पेश केला. \"रसिया म्हारा\" आणि \"बेग बेग आओ मंदिर\" ही आर्त आळवणी दैवी आवाजात गायली. एखाद्या कसलेल्या गायकाचा रियाजी आवाज कसा असतो याचा अविस्मरणीय अनुभव श्रोत्यांनी घेतला. तबलासाथ सागर सुतार आणि संवादीनीसाथ मनोज जोशी यांनी केली.\nसभेच्या समारोपाच्या सत्रात मुंबईच्या प्रसन्न गुडी यांनी कोमल ऋषभ आसावरी रागात \"मै तो तुमरे दास\" ही तीनताल मध्य लयीतील बंदीश छेडली. तबलासाथ दादा मुळे, संवादीनीसाथ अजित पुरोहीत व तानपुरासाथ नुरमहंमद उगारे यांनी केली.\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nकलाकाराने स्वतःला विद्यार्थीच समजावे - उस्ताद मोईनुद्दीन खान\nपुणे - ‘‘कलाकार स्वत:च्या मैफली सोडून अन्य कार्यक्रमांना जाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. कलाकार कितीही मोठा झाला, तरी त्याने स्वत:ला आयुष्यभर...\n...अन् नाना पाटेकरांनी मारली समृध्दी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत...\nवाढीव गुण पदरी पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ\nयेवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा...\n...अन्‌ नानांनी मारली समृद्धी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सुरू असलेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील तरुणाईला मार्गदर्शन केले....\nमुळशीनंतर आता वाळू पॅटर्न - प्रवीण तरडे\nबावधन - मुळशी तालुका वारकऱ्यांचा, कुस्तीगीरांचा, उद्योजकांचा, राजकारण्यांचा आहे. ही तालुक्‍याची ओळख जगभर पोचवायची आहे. यापुढे वाळूमाफियांवर आधारित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A6-109110500030_1.htm", "date_download": "2019-01-16T22:14:13Z", "digest": "sha1:PR5SQ4Q3DBFCKLFORBN4QTTH572LNZ3B", "length": 7670, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोवळिकेचे स्पंद | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसांग आरशा-मी दिसते कशी\nयावर अधिक वाचा :\nकोवळिकेचे स्पंद साहित्य कथा कविता\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nउच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. ...\nमधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी\nपिकलेले केळी तर आपण खातोच आणि आपल्याला हे माहीत आहे की हे किती फायदेशीर आहे, पण कच्च्या ...\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nबारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...\nहातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...\nरेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीह�� परीक्षा ...\nSouth Western Railway Recruitment 2019 रेल्वे भरती सेलमध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/firebridge-worker/", "date_download": "2019-01-16T22:59:58Z", "digest": "sha1:QR3IUJBPAUW3N7CVGAFGYYQQ33JXXVDP", "length": 8425, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Firebridge Worker- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nपुण्यात हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन जवानासह चार जण जखमी\nआग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले जात होते, पण भटारखान्यातून लिकेज झालेला सिलेंडर घेऊन बाहेर पडत असतानाच त्या सिलेंडरचा स्फोट झाला\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/lady/", "date_download": "2019-01-16T22:51:30Z", "digest": "sha1:S57GQ7U7AAZKDU5IH7EPJDWOPASZSNUT", "length": 10963, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lady- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\n8 वर्षाच्या चिमुरडीने राहुल गांधींना समजवला राफेल मुद्दा, VIDEO व्हायरल\nराफेलच्या मुद्द्यावरून सध्या भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आहेत. संसदेतही या मुद्द्यावर सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वाद झाले आहेत. या सगळ्यात आता 8 वर्षाच्या एका लहान मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nबेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nVIDEO - दहीहंडी विशेष : मुंबईत यंदा गोपिकांचा उत्साह मोठा\nकरिना,करिष्मा आणि शाहरूख खान दिसणार एका पडद्यावर\nमुंबईतील लोकलमधील महिलांचे डबे होणार अधिक सुंदर\nही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश\nफ्रेंडशिप डेच्या आधीच प्रेमाचा स्वीकार नाही केला म्हणून मैत्रिणीचा खून\n'भारत'मध्ये कतरिना नाही, 'या' अभिनेत्रीची लागणार वर्णी\nमहिला स्पर्धक जिंकणार का 'बिग बॉस' फिनाले\nधावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलेने दिला जुळ्यांना जन्म\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ह��� 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/water-crisis-yeola-113664", "date_download": "2019-01-16T23:47:00Z", "digest": "sha1:5ETRKF4HSDV6N3DWBN4DWXPC2DTK6L46", "length": 16936, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "water crisis in yeola पाण्याच्या आणीबाणीत योजनांना लागले कुलुप | eSakal", "raw_content": "\nपाण्याच्या आणीबाणीत योजनांना लागले कुलुप\nगुरुवार, 3 मे 2018\nयेवला - अवर्षणप्रवण, टंचाईग्रस्त, दुष्काळी अशी बिरुदे घेऊन वाटचाल करणाऱ्या येवल्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजनेने टंचाईमुक्त केले आहे. तर ७१ गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या योजना आहेत मात्र या योजना सिजनेबल आठमाही ठरत असल्याचे चित्र आहे. यंदा तर पाण्याची पातळी प्रचंड खालावल्याने तसेच इतर कारणांमुळे ४० वर पाणीपुरवठा योजनांना कुलूप लावण्याची वेळ ग्रामपंचायतींवर आली आहे. योजना सुरळीत चालण्यासाठी कुठे पाण्याचा तर कुठे पाणीदार नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे.\nयेवला - अवर्षणप्रवण, टंचाईग्रस्त, दुष्काळी अशी बिरुदे घेऊन वाटचाल करणाऱ्या येवल्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजनेने टंचाईमुक्त केले आहे. तर ७१ गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या योजना आहेत मात्र या योजना सिजनेबल आठमाही ठरत असल्याचे चित्र आहे. यंदा तर पाण्याची पातळी प्रचंड खालावल्याने तसेच इतर कारणांमुळे ४० वर पाणीपुरवठा योजनांना कुलूप लावण्याची वेळ ग्रामपंचायतींवर आली आहे. योजना सुरळीत चालण्यासाठी कुठे पाण्याचा तर कुठे पाणीदार नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे.\nउन्हाळ्यातील चार महिने म्हणजे उत्तर-पूर्व भागातील ५० वर गावे अन वाड्या वस्त्यावर पाण्याची आणीबाणी स्थिती असते. किमान ६० वर ठिकाणी टँकरने तहान भागवण्याची वेळ दरवर्षी येतेच. राज्यातील ९४ कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यात येवल्याचे नाव अग्रभागी आहे. यामुळेच पाणीटंचाईसाठी हाल येथील नागरिकांच्या नशिबी लिहिलेले आहेत. यंदा तर पूर्व भागात पावसाने दगाबाजी केल्याने भर पावसाळ्यात अनेक जलस्रोत कोरडेठाक होते. परिणामी भूजल पातळी प्रचंड खालावल्याने व बंधारे व विहिरी, कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. याचमुळे जानेवारीपासुनच यावर अवलंबून असलेल्या पाणी योजना माना टाकत आहेत. यावर्षी पाणीबाणी स्थिती असल्याने बंद पडलेल्या पाणी योजना��ची संख्या जास्त आहे. आटलेले अन कोरडे झालेले उद्भव मात्र योजनांना कुचकामी ठरत आहेत. अनेक गावात या योजना हक्काच्या राहिलेल्या नसून, जसे पाणी मिळेल तसे गावाला पुरवले जाते असे चित्र असल्याने योजना देखील आठमाही, दहामाही ठरल्या आहेत.\nएकीकडे योजना असल्याने गाव टंचाईमुक्त असल्याचे कागदावर दिसत असल्याने यंदा अनेक गांवाना टँकर सुरु करण्यासाठी देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली आहे. तालुक्यात ६० गावे व वाड्यावर कुठे टँकर सुरु आहे तर कुठे मागणी झाली आहे. यातील राजापूर, ममदापूर, अनकाई, बाळापुर सारखी गावे तर योजना आहे पण त्यांना पाणी नसल्याने टँकरवर तहान भागवत आहेत.\n४१ गावांना नवी योजना...\nपाण्याचे स्रोत नसल्याने तालुक्यात मोठ्या पाणी योजनांचा अभाव आहे. अवर्षणप्रवण गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग काढण्याकरिता नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे.हि योजना कागदावर आली असून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी या प्रस्तावित असलेल्या योजनेचा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा २ मध्ये समावेश केला जाईल. असे आश्वासन नुकतेच दिले आहे.हि योजना झाली तर मोठा आधार मिळनार आहे.\nतालुक्यात ७१ पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. यातील २०च्या आसपास योजना सुरु असून, त्यातही कुठे दिवसाआड तर कुठे आठवड्यातून एकदा गावाला पाणी पुरवले जात आहेत. तर अनेक योजना अडकल्या आहेत. राजापूर, नायगव्हान, फरताळवाडी, ममदापूर, बाळापुर, ठाणगाव,\nहडप, सावरगाव, जायदरे, नागडे, पन्हाळसाठे, कासारखेडे, देवरगाव येथील योजना वीजबिल थकल्याने तसेच पाणी नसल्याने अडगळीत पडल्या आहेत.\nएकूण मंजूर योजना - ७१\nपूर्ण झालेल्या योजना - ९\nभौतिकदृष्ट्या पूर्ण - ८\nअंतीम झालेल्या योजना - २९\nपाणीपुरवठा सुरु - ७\nप्रगतीत योजना - १०\nउद्भव कोरडा - ५\nसमिती काम करत नाही - ४\nवीजबिल थकबाकी - २\nसुधारित प्रस्ताव शासनाकडे - १\nअपुऱ्या पाणी योजना तात्काळ सुरू करा - चंद्रकांत पाटील\nमुंबई - राज्यातील दुष्काळाची तीव्रता पाहता पाणीपुरवठा योजना, जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य...\nपिंपरी-चिंचवड पालिकेचा महसूल घटला\nपिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समो��� आली आहे. मागील वर्षी...\nजानेवारीतच 29 गावांत टॅंकर\nअमरावती : विभागातील पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. आताच अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील 29 गावांना टॅंकरने पाणी पुरवण्यात येत...\nदत्तक घेतलेले निघाले सख्खे बहीण-भाऊ\nन्यूयॉर्कः एका महिलेने दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून व कालावधीनंतर एक मुलगा व मुलगी दत्तक घेतली. पुढे ते दोघेही सख्खे बहीण-भाऊ निघाले आहेत. ही घटना...\nटाकरखेडा येथे अतिसाराची लागण; शंभरहून अधिक जणांना त्रास\nजळगाव ः टाकरखेडा (ता. एरंडोल) येथे दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने गावात अतिसाराची लागण झाली आहे. यामुळे गावातील साधारण शंभर महिला व पुरुषांना...\nगरीबाच्या ताटातील भाकरही महागली\nब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/02/blog-post_08.html", "date_download": "2019-01-16T23:31:37Z", "digest": "sha1:OYTK6QB3HLOBMMAPY2ODINJLDNUKBPR7", "length": 9303, "nlines": 129, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: आठवतं तुला ?", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आ���वर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nआठवतं तुला त्या भेटीत\nरिमझिम सरींनी छेडलं होतं,\nभर दुपारी मला जणू\nआठवतं तुला त्या भेटीत\nश्रावण धुंद बहरला होता,\nओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने\nओला देह शहारला होता.\nआठवतं तुला त्या भेटीत\nदोघे व्याकुळ झालो होतो,\nतुझा गंध वेचता वेचता\nमीही बकुळ झालो होतो.\nआठवतं तुला त्या भेटीत\nभावनांनी कविता रचली होती,\nमाझ्या डोळ्यात तू अन\nतुझ्या डोळ्यात मी वाचली होती.\nआठवतं तुला त्या भेटीत\nआणखी काय घडलं होतं\nमला स्मरत नाही पुढचं\nबहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं.\nकवी - अभिजीत दाते.\nभावपूर्ण श्रावण सरींनी भिजलेली कविता .ेहग\nमाफ कर मित्रा,पण ही जी कविता तू पोस्ट केली आहेस ती संदीप खरे यांची नसून माझी आहे.\nअर्थात तुला ती संदीपची असावी असं वाटलं ही तिला चांगलं असण्याची मिळालेली पावतीच आहे असं समजतो...\nआशाजी, आपण माझा ब्लॉग नियमीत वाचता आणि आपल्याला तो आवडतो आहे हे पाहून फ़ार आनंद झाला. धन्यवाद.\nओह... माहितीबद्दल धन्यवाद अभिजीत. मी स्वत: जेव्हा पहिल्यांदा ही कविता वाचली [courtesy forwarded mail... :) ]तेव्हा आणि त्यानंतरही काही इतर ठीकाणी ही कविता संदीप खरे यांची आहे असं वाचण्यात आलं. त्यामुळे माझीही गफ़लत झाली, असो चुक सुधारली आहे.\nआणि हो, ही कविता मला खुप आवडलेल्या कवितांपैकी एक असल्याने इथे दिली आहे, आणि ही कविता तुझी असेल तर मग आवर्जुन follow करावेत अशा कवींच्या माझ्या यादीत अजुन एका कवीची भर पडली आहे. :) इतक्या सुंदर कवितेबद्दल धन्यवाद.\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nसब घोडे बारा टक्के\nप्रेमात पडलं की असंच व्हायचं\nनसतेस घरी तू जेंव्हा\nप्रेम म्हणजे प्रेम असतं\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावक��� (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/01/07/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%AC-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95-%E0%A4%98/", "date_download": "2019-01-16T23:30:24Z", "digest": "sha1:YG2HCWUUBT25RRDPQRS55HJIARFHBUAL", "length": 8697, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "डाकोटातील अणुबाँब रोधक घरांची वसाहत - Majha Paper", "raw_content": "\nसॉफ्ट ड्रिंक्स पिताय – मग हे वाचाच\n११०८ जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जंबो भरती\nडाकोटातील अणुबाँब रोधक घरांची वसाहत\nJanuary 7, 2017 , 10:50 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अणुबाँब रोधक घरे, डाकोटा\nआज जगात अण्वस्त्रांसाठी सर्वच देश स्पर्धा करत आहेत. अशा वेळी माणसाने त्याचे अस्तित्त्व टिकून राहावे यासाठी सुरक्षित घरांचा शोध सुरू ठेवला नाही तर नवलच म्हणावे लागेल. वायवोस कंपनीने अशी घरे बांधण्यात पुढाकार घेतला असून पूर्वी लष्करासाठीच वापरल्या जात असलेल्या अमेरिकेतील दक्षिण डाकोटा भागात अणुहल्ल्यापासून तसेच त्सुनामी, भूकंप, रासायनिक हल्ले अशा सर्व संकटांपासून संरक्षण देऊ शकणार्‍या घरांची वसाहत उभी केली आहे. अशी घरे जर्मनी, इंडियाना, युरोपमध्येही बांधली जात आहेत.\nही घरे ८० फूट लांब, २६ फूट रूंद व पाच लाख टन क्षमतेच्या बाँबहल्ल्यालाही तोंड देतील अशी भक्कम आहेत. दिसायला ती बंकर सारखी वाटली तरी आतून अत्यंत आलिशान व अत्याधुनिक आहेत. या एका घरात १० ते २० लोक आरामात राहू शकतात. या वसाहतीत शाळा, कॉलेज, जिम, चर्च, गार्डन, शूटिंग रेंज, थिएटर अशा अत्यावश्यक सर्व सुविधा आहेतच पण १ वर्षासाठी अन्नधान्य साठविण्याची सुविधाही आहे. प्रत्येक घरात होम थिएटर, स्नूकर टेबल, खिडक्यांच्या जागी एलसीडी स्क्रीन अशी सुविधा आहे. स्टील आणि क्राँक्रीटचा वापर करून बांधली गेलेली ही घरे २५ हजार ते २ लाख डॉलर्स किमतीत उपलब्ध आहेत.\nदक्षिण डाकोटाच्या या भागात १९४० पासून लष्करी वस्ती होती. येथे शस्त्रास्त्रे, हत्यारे, बाँब ठेवले जात असत. १९६७ पासून ते बंद केले गेले.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंड���या डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mouse/enter+mouse-price-list.html", "date_download": "2019-01-16T22:59:13Z", "digest": "sha1:6FS3Y5DOKTUFP55PUFQV63CJTZWITDHU", "length": 13049, "nlines": 306, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "एंटर मौसे किंमत India मध्ये 17 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 एंटर मौसे\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nएंटर मौसे दर India मध्ये 17 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 4 एकूण एंटर मौसे समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन एंटर एस व५०० B कार वायरलेस मौसे आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Amazon, Snapdeal, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी एंटर मौसे\nकिंमत एंटर मौसे आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन एंटर एस व५०० B कार वायरलेस मौसे Rs. 600 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.399 येथे आपल्याला एंटर E व५० वायरलेस ऑप्टिकल मौसे उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nएंटर एस व५०० B कार वायरलेस मौसे\nएंटर वायरलेस ऑप्टिकल मौसे\nएंटर उब ऑप्टिकल स्पीकर मौसे\nएंटर E व५० वायरलेस ऑप्टिकल मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/velhe-taluka-tops-online-113287", "date_download": "2019-01-16T23:14:39Z", "digest": "sha1:5BUWI27OL3EDJ644WW57UR6DAO3JUXSX", "length": 13091, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "velhe taluka tops in online ऑनलाइनमध्ये वेल्हे तालुका अव्वल | eSakal", "raw_content": "\nऑनलाइनमध्ये वेल्हे तालुका अव्वल\nमंगळवार, 1 मे 2018\nवेल्हे पंचायत समितीने 'प्रिया' सॉफ्टवेअरचे लेखे जिल्ह्यात सर्वप्रथम पूर्ण करण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. कराचे दर राष्ट्रीय पंचायत पोर्टलवर जिल्ह्यात सर्वप्रथम अपलोड करण्याचा मान वेल्ह्याने पटकाविला आहे. ई-ग्राम सॉफ्टवेअर, इंदिरा आवास घरकुल योजना, \"आमचा गाव आमचा विकास' अंतर्गत प्लॅन प्लसमध्ये तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतीचे विकास आराखडे नोंदविण्यातही तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे.\n- मनोज जाधव, गटविकास अधिकारी\nदौंड दुसऱ्या, तर मुळशी तिसऱ्या क्रमांकावर\nवेल्हे : \"पंचायतराज इन्स्टिट्यूशन्स अकाउंटिंग' (PRIA) सॉफ्टवेअरमध्ये यंदाच्या आर्थिक वर्षातील सर्व लेखे अद्ययावत करून ऑनलाइन माहिती अपलोड करण्यात वेल्हे तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, गटविकास अधिकारी मनोज जाधव आणि तालुका प्रशासनाचे कौतुक केले.\nअतिशय दुर्गम व डोंगराळ असलेल्या वेल्हे तालुक्‍यात संपर्क यंत्रणेची मोठी अडचण असताना व संपूर्ण तालुक्‍यासाठी एकच केंद्रचालक नियुक्त असताना जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्‍यांपेक्षा ऑनलाइनचे काम सर्वप्रथम पूर्ण करून इतरांसमोर एक आदर्श निर्माण केले आहे.\nया कामगिरीबद्दल वेल्हे पंचायत समितीच्या सभापती सीमा राऊत, उपसभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, पंचायत समिती सदस्या संगीता जेधे व पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर यांनी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व पंचायत समिती कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.\nजिल्ह्यातील कामगिरीनिहाय तालुक्‍याची क्रमवारी :\nतालुके ग्रामपंचायतींची संख्या पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या टक्केवारी\nसातारा जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये दुफळी\nसातारा - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव जवळजवळ निश्‍चित केले आहे. पण, ते माढा...\nपोलिस अधीक्षक लोहार खंडणी प्रकरणात दोषी\nजळगाव - मुंबईत गृहरक्षक दल मुख्यालयात पोलिस अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत असलेले मनोज प्रभाकर लोहार व त्यांचा साथीदार धीरज येवले या दोघांना खंडणी...\nअनपटवाडी...मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी\nवाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले...\nटाकरखेडा येथे अतिसाराची लागण; शंभरहून अधिक जणांना त्रास\nजळगाव ः टाकरखेडा (ता. एरंडोल) येथे दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने गावात अतिसाराची लागण झाली आहे. यामुळे गावातील साधारण शंभर महिला व पुरुषांना...\nसोलापुर जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार\nमाढा (सोलापूर) - जिल्ह्यातील माढा,मंगळवेढा, सांगोला या तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना उपनेते आमदार डॉ. तानाजीराव...\nजुमलेबाजांना उखडून फेका - विखे पाटील\nचिमूर (चंद्रपूर) - भाजपच्या जनविरोधी व खोटारड्या सरकारला जनता विटली आहे. प��ाभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांची भाषा बदललेली आहे. मात्र, आता जनता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/01/blog-post.html", "date_download": "2019-01-16T23:35:32Z", "digest": "sha1:EZW4NZSXKVCIQGUBDXX4J4JI4OLVLZN3", "length": 7560, "nlines": 108, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: समिधाच सख्या या...", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nदूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता\nवाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,\nखळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे\nपरि अखंड शोधे वाट समुद्राकरिता ||\nखडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली\nपथ शोधित आली रानातून अकेली,\nनच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट\nतीरावर तुरळक परि अंकुरती वेली ||\nनव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,\nहोईल सावली कुणा, कुणास कहाली,\nतोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,\n\"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली \nसमिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,\nकोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा\nजात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,\nतव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा ||\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nतव नयनांचे दल हलले गं...\nचल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली\nलाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती\nकुंभारासारखा गुरू नाही रे जगात\nऐसि शायरी माझी नव्हे\nसूर मागू तुला मी कसा\nआता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले \nआज अचानक गाठ पडे\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Second-offense-against-double-accused-in-double-murder-case/", "date_download": "2019-01-16T22:49:55Z", "digest": "sha1:QMPN263XPRRNOZKTDEDPAA74ODQPJPZE", "length": 4497, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुहेरी हत्याकांडातील आरोपीवर दुसरा गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › दुहेरी हत्याकांडातील आरोपीवर दुसरा गुन्हा\nदुहेरी हत्याकांडातील आरोपीवर दुसरा गुन्हा\nराळेभात बंधूंच्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपी गोविंद गायकवाड याच्यासह त्याच्या नातलगांनी तालुक्यातील तेलंगसी या गावात 20 मार्च रोजी गॅबीसाहेब पिराचे यात्रेत रात्री हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली होती. तेलंगसीचे सरपंच सुभाष जायभाय यांनी दोन महिन्यानंतर 15 मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nयाबाबत जामखेड पोलिसांत तेलंगसी गावचे सरपंच सुभाष निवृत्ती जायभाय (वय 56) यांनी दि. 15 रोजी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की, 20 मार्च रोजी तेलंगसी गावातील वेशीजवळील चौकात गॅबीसाहेब पिराचे यात्रेतील ऊरूसाच्या मिरवणुकीत आरोपी गोविंद उर्फ स्वामी दत्तात्रय गायकवाड नाचत असताना त्याने त्याच्या जवळील गावठी पिस्तुलातूून हवेत गोळीबार करून मी या गावचा दादा आहे, असे म्हणून इतर आरो���ी गोरख दत्तात्रय गायकवाड (गोविंदचा भाऊ) व दत्तात्रय रंगनाथ गायकवाड (गोविंदचा वडील) यांनी नाचत गोविंद गायकवाडचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही, त्याने कसा फायर केला असे बोलून दहशत करून चारचाकी गाडीतून निघून गेले, अशी फिर्याद सुभाष जायभाय यांनी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आर्म अ‍ॅक्ट व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/The-patients-will-not-get-benefit-from-the-Deendayal-scheme/", "date_download": "2019-01-16T22:53:34Z", "digest": "sha1:YF5TJRIEXNMMP7JWR65F5BJYHL4GWEPH", "length": 5747, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘दीनदयाळ’ लाभार्थ्यांना उपचारांसाठी खर्चाचा भुर्दंड? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘दीनदयाळ’ लाभार्थ्यांना उपचारांसाठी खर्चाचा भुर्दंड\n‘दीनदयाळ’ लाभार्थ्यांना उपचारांसाठी खर्चाचा भुर्दंड\nराज्यातील गोमंतकीय रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी उपयुक्‍त असलेली ‘दीनदयाळ स्वास्थ्य विमा’ योजना अंमलात आणण्यासाठी ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी’शी असलेल्या कराराची मुदत 30 एप्रिल रोजी संपुष्टात आली. या विमा कंपनीने ऑगस्टपर्यंत सेवा मुदतवाढीची सरकारची विनंती स्वीकारली नसल्याने आता ‘दीनदयाळ’ योजनेचा लाभ रुग्णांना मिळणार नसल्याने उपचारांसाठी पदरमोड करावी लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nसरकारी सूत्रानुसार, ‘दीनदयाळ’ योजनेसाठी सेवा मुदत 30 एप्रिल रोजी संपली आहे. ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी’ला आरोग्य खात्याने गेल्या आठवड्यात पत्र पाठवून ऑगस्ट-2018 पर्यंत सेवा मुदतवाढ स्वीकारण्याची विनंती केली आहे. मात्र, सरकारच्या या विनंतीला अद्याप कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता मे महिन्यापासून वैद्यकीय उपचार घेणार्‍या ‘दीनदयाळ’ लाभार्थी रुग्णांना औषधे मोफत मिळणार का\nयाविषयी आरोग्य खात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, ही या कंपनीने मुदवाढ स्वीकारली नाही तर ‘दीनदयाळ’च्या लाभार्थ्यांना उपचारांसाठी खर��च करावा लागणार आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. हा खर्च पुढील शुल्कातून वगळला अथवा सर्व खर्चाचा परतावा दिला जाऊ शकतो.\n‘दीनदयाळ’ ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून सप्टेंबर- 2016पासून ती अंमलात आणली आहे. या योजनेची एक वर्षाची सेवा मुदत संपल्यानंतर आतापर्यंत तीनवेळा योजनेला मुदतवाढ दिली आहे. या योजनेसाठी सध्या अनेक विमा कंपन्यांनी वाढीव दराने बोली लावली असून सरकारतर्फे हे दर कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याने खोळंबा झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/accident-in-kej-beed-one-death-three-injured/", "date_download": "2019-01-16T22:24:43Z", "digest": "sha1:7BAQUFXDMPFQHAX6SYY6MPECOF2K5GRI", "length": 4863, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल वरील एक ठार तीन जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल वरील एक ठार तीन जखमी\nअज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल वरील एक ठार तीन जखमी\nकेज : दीपक नाईकवाडे\nकेजहुन नांदुरकडे जात असलेल्या सय्यद दाम्पत्याच्याच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एक जण जागीच ठार झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.जखमीं केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सदर अपघात केजपासुन एक किलोमीटर अंतरावरील पद्मा जिनिंग जवळ रविवारी रात्री आठच्या सुमारास घडला आहे.\nनांदुर येथील सय्यद दाम्पत्य रविवारी रात्री आठच्या सुमारास केज येथून नांदुरकडे मोटारसायकल (क्र.. एम एच १६ एस ६८३८) वरुन जात असताना त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील सय्यद रोफ हमजा ( नांदुर)हे जागीच ठार झाले तर मोटारसायकलवर त्यांच्या पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी सुलताना रोफ सय्यद यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मोटारसायकलवरील सय्यद यांची मुले अरमान रोफ सय्यद वय दहा वर्षे व मदिना रोफ सय्यद वय पाच वर्षे यांच्या पायास मार लागल्याने त्यांचे पाय मोडले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमीना खाजगी वाहनातून उपचारासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.\nया प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-the-constitution-Will-not-bring-trouble/", "date_download": "2019-01-16T22:22:12Z", "digest": "sha1:ZDK6PVAITM5KJYGQGYYGH43NXC6LCOZC", "length": 4687, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संविधानाला धक्का लागू देणार नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › संविधानाला धक्का लागू देणार नाही\nसंविधानाला धक्का लागू देणार नाही\nअनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकमधील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संविधान बदलण्याचे विधान केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. आम्ही सत्तेत असलो, तरी हेगडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहोत. मी सत्तेत असेपर्यंत संविधानाला थोडाही धक्का लागणार नसल्याचा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी ना. आठवले पुणे दौर्‍यावर होते. त्या वेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा कारभार चांगल्या प्रकारे सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या नेत्यांनी सरकारला अडचणीत आणू नये, असा सल्लादेखील आठवले यांनी भाजपच्या वाचाळवीरांना दिला आहे. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने युती करून लढवाव्यात. शिवसेनेने जागावाटपात ताठर भूमिका घेऊ नये. शिवसेना आणि भाजपची युती तुटली, तर मात्र रिपाइं (ए) भाजपसोबतच राहील, असेही त्यांनी सांगितले.\n‘रमाई आवास’ची टक्केवारी अवघी 27\nमहिलेचा विनयभंग; एकास अटक\nहिंमत असेल, तर संविधान बदलून दाखवावे\nसंविधानाला धक्का लागू देणार नाही\nनोकरीवर घ��ण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/baliraja-shetkari-sanghatana-strike-in-karad-satara-district/", "date_download": "2019-01-16T22:24:20Z", "digest": "sha1:Y3URBOPL3BHZCFLOD3U5VFC5QWLQKQT5", "length": 3139, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : बळीराजा शेतकरी संघटनेचा रास्तारोको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : बळीराजा शेतकरी संघटनेचा रास्तारोको\nकराड : बळीराजा शेतकरी संघटनेचा रास्तारोको\nमलकापूर (ता. कराड, जि. सातारा) येथील ढेबेवाडी फाट्यावर कराड-ढेबेवाडी मार्गावर राज्य शासनाचा निषेध नोंदवत बळीराजा शेतकरी संघटनेकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाची उदासीन भूमिका लक्षात घेता आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.\nगुरूवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंजाबराव पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला तसेच शेतकऱ्यांसह महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवण्यात आला आला.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/aus-vs-ind-kuldeep-yadavs-five-wickets-haul/", "date_download": "2019-01-16T22:45:58Z", "digest": "sha1:GC5F75PSI4SFATOJFK6Q4LXWRIJ4O4BT", "length": 8011, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते कुलदिप यादवने केले", "raw_content": "\nकोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते कुलदिप यादवने केले\nकोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते कुलदिप यादवने केले\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत असताना 622 धाव��ंवर डाव घोषित केला. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 300 धावा केल्या असून भारताने त्यांना फॉलोऑन दिला आहे.\nआज (6 जानेवारी) चौथ्या दिवसाच्या सामन्यात भारताकडून कुलदिप यादवने ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन आणि जोश हेझलवूड यांना पायचीत करत दुसऱ्यांदा कसोटीत पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. याआधी त्याने राजकोट येथे झालेल्या विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 57 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या होत्या.\nयावेळी कुलदिपने 99 धावा देत पाच विकेट्स पटकावल्या आहेत. याचबरोबर तो आशिया खंडाबाहेर तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.\nकुलदिपने ट्रेंट ब्रीजवर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 24 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या होत्या.\n–३३ वर्षांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून आला हा खास योगायोग\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर\n–टीम इंडियाने ६२२ धावांचा डोंगर उभारण्यात पाकिस्तानच्या या तीन गोलंदाजांचेही मोठे योगदान\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/News/National/2018/12/19170646/Case-filed-in-Muzaffarpur-Court-against-Madhya-Pradesh.vpf", "date_download": "2019-01-16T23:34:12Z", "digest": "sha1:W3PIZPKQIHUMLLTBVNKYXPNGAEGGI2VY", "length": 14081, "nlines": 247, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Case filed in Muzaffarpur Court against Madhya Pradesh CM Kamal Nath , कमलनाथांना 'ते' वक्तव्य भोवले; बिहारमध्ये गुन्हा दाखल", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nमुख्‍य ��ान वृत्त देश\nकमलनाथांना 'ते' वक्तव्य भोवले; बिहारमध्ये गुन्हा दाखल\nपाटणा - मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांना यूपी-बिहारच्या लोकांबद्दल केलेले वक्तव्य चांगलेच भोवलेले दिसत आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर येथे कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तमन्ना हाश्मी यांनी ही तक्रार नोंदवली असल्याची माहिती आहे.\nहैदराबादमध्ये घुमणार 'जय शिवाजी, जय भवानी'चा...\nहैदराबाद - महाराष्ट्रासह देशभरातील मराठी बांधवाचे आराध्य\nचालत्या रेल्वेमध्ये अडीच तास लुटारुंचा...\nपाटणा - नवी दिल्लीहून भागलपूरला जाणाऱ्या नवी दिल्ली भागलपूर\nऋणानुबंध: मगरीच्या निधनाने गावावर शोककळा; असा...\nरायपूर - माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर\nभाजप सोडा, आमच्या समर्थनाने सरकार स्थापन करा;...\nगुवाहाटी - भाजप सोडा आणि काँग्रेसच्या सहकार्याने नवे सरकार\nआगामी लोकसभा निवडणूक भाजपने जिंकली तरच देशाचे...\nनवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणूक म्हणजे एक लढाई आहे.\nकर्नाटकात 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' परतले,...\nनवी दिल्ली - एकाबाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी हे\nकाँग्रेसच्या कार्यक्रमात टायटलर यांची उपस्थिती; नव्या वादाला सुरुवात नवी दिल्ली - शीला दीक्षित\nकर्नाटकमध्ये काँग्रेस आमदारांना धमकावून पळवत आहे भाजप - खरगे नवी दिल्ली - सीबीआय, आयकर\nराष्ट्रपतींकडून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी माहेश्वरी, खन्ना यांची नियुक्ती नवी दिल्ली - न्यायाधीश\nभाजपाध्यक्ष अमित शाहंना स्वाईन फ्ल्यू; एम्समध्ये दाखल नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष अमित शाह\nहज यात्रेवरील जीएसटीच्या दरात कपात, विमान भाड्यातही लक्षणीय घट नवी दिल्ली - हज यात्रेवरील\nसंजय जैन सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल; राष्ट्रपतींकडून नियुक्त नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Nasik/2018/12/18095010/police-officer-Threats-Journalist--for-publicity.vpf", "date_download": "2019-01-16T23:28:02Z", "digest": "sha1:Z5LTV2X4O62CXC6UODGKL6XAZYIK6XL2", "length": 14197, "nlines": 247, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "police officer Threats Journalist for publicity , मालेगावात प्रसिध्दीसाठी पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nमालेगावात प्रसिध्दीसाठी पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी\nनाशिक - मालेगाव येथील पोलिसांनी शहरात साडेबारा लाखांचा अवैध गुटख्याचा साठा जप्त केल्याचे वृत्त माध्यमांनी प्रसारीत केले होते. या वृत्तामध्ये माझे नाव का घेतले नाही, असे म्हणून एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याने चक्क पत्रकारांना दमदाटी केली.या बेजबाबदार अधिकाऱ्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी मराठी पत्रकार संघाने जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना निवेदनाव्दारे केली.\n'चल आपण दोघेही विष घेऊ'; भाजप आमदाराचा...\nनाशिक - 'विषाची बाटली आण, त्यामधील थोडे विष मी घेतो, थोडे तू\n पिलेले पाणी पुन्हा ते तोंडावाटे बाहेर...\nनाशिक - मनुष्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या कला असतात. असे\n...त्यांचा हात धरून युतीत सामील करायचे का\nनाशिक - आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी\nउद्धव ठाकरे प्रेयसी तर अमित शाह प्रियकर -...\nनाशिक - शिवसेना भाजपचे भांडण हे नवरा बायकोचे भांडण नाही तर\nनाशकात 'निर्मल रक्षा' अभियानाच्या घोषणा देत...\nनाशिक - येथील समीज्ञा फाऊंडेशन आयोजित 'महाराष्ट्र मिसेस\nनाशिकमध्ये आजारपणाला कंटाळून रुग्णाची...\nनाशिक - शासकीय रुग्णालयामध्ये तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून\nनाशिकमध्ये पतंग उडवताना इमारतीवरून तोल गेल्याने युवकाचा मृत्यू नाशिक - पतंग उडवताना\nमकरसंक्रांतीनिमित्त सजला गोदाकाठ; पवित्र स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी नाशिक - मकरसंक्रातीच्या\nनाशिकमध्ये टोळक्याकडून युवकाची भोसकून हत्या नाशिक- जुने नाशिकमधील गंजमाळ परिसरात भीमवाडी\nआमदार पिचड यांच्यावर गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांची मागणी नाशिक - निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन\nयेवला पतंग महोत्सवाला सुरुवात, यंदा छगन भुजबळांची अनुपस्थिती नाशिक - जिल्ह्यातील येवला\nभुजबळांना संपवण्याचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा सवाल नाशिक - छगन भुजबळ यांना\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/action-on-illegal-sand-transport-in-shirur/", "date_download": "2019-01-16T22:54:58Z", "digest": "sha1:AA3CA43PIXYY3QVOXOMS5YHILNWL7PPF", "length": 5572, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्यांवर शिरूरमध्ये कारवाई", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्यांवर शिरूरमध्ये कारवाई\nशिरूर/ प्रतिनिधी: शिरुर तहसील कार्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या गौण खनिजाच्या वाहतुकीस अळा घालण्यासाठी तहसील कार्यालयाकडून धडक मोहीम राबवली जात आहे. यामध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांची पथके तयार करण्यात आली आहेत. काल या पथकाने अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या 6 वाहनांवर कारवाई केली.\nया कारवाईत मंडळ अधिकारी श्री. गोसावी, , श्री. घोडके, श्री. देशमुख, श्री. बराटे, तलाठी श्री. नरवडे हे सहभागी होते. सदर वाहनांचे पंचनामे करण्याचे काम चालू असून त्यानंतर त्यांच्या मालकांना दंडाची आदेश बजावण्यात येणार असल्याची माहिती शिरूरचे तहसीलदार रणजीत देसाई यांनी दिली आहे. प्रशासनाने नेमून दिलेल्या मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास सदर वाहन मालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार आहे.\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nटीम महाराष्ट्र देशा : 'लहानातल्या लहान माणसातलं कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करण्याची वृत्ती बाळासाहेबांमध्ये होती,…\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/facts-about-shubman-gill/", "date_download": "2019-01-16T22:34:19Z", "digest": "sha1:2F2YUNSURBP7HZ7VPVDKRROKBTJNA4WL", "length": 11069, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केएल राहुल ऐवजी निवड झालेल्या शुबमन गिलबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?", "raw_content": "\nकेएल राहुल ऐवजी निवड झालेल्या शुबमन गिलबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का\nकेएल राहुल ऐवजी निवड झालेल्या शुबमन गिलबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का\nदेशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करणाऱ्या शुबमन गिलची न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याला केएल राहुल ऐवजी संघात स्थान मिळाले आहे.\nत्याने मागील वर्षीच 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच तो रणजी ट्रॉफीमध्येही चांगला खेळला आहे.\nशुबमन गिलबद्दल या आहेत काही खास गोष्टी –\n– 8 फेब्रुवारी 1999 मध्ये जन्म झालेल्या शुबमन गिलच्या वडीलांची क्रिकेटपटू बनण्याची इच्छा होती. पण त्यांचे हे स्वप्न पुर्ण न झाल्याने त्यांनी शुबमनने क्रिकेटपटू बनण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी ते मोहालीमध्ये रहायला आले.\n-गिलने 2017 मध्ये पंजाब संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हे पदार्पण त्याने बंगाल विरुद्धच्या सामन्यात केले. या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. तसेच पुढच्याच सामन्यात 129 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याची 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली.\n-2018 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात शुबमनने 6 सामन्यात 372 धावा केल्या होत्या. यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला.\n-त्याने 17 वर्षांचा असताना फेब्रुवारी 2017 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमधून विदर्भाविरुद्ध अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.\n-त्याने त्याआधी 2014 मध्ये 16 वर्षाँखालील पंजाब इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेत 351 धावांची त्रिशतकी खेळी केली. त्याचबरोबर निर्मल सिंगबरोबर 587 धावांची सलामी भागीदारीही केली होती.\n-त्याने विजय मर्चंट ट्रॉफीमध्येही 16 वर्षांखालील पंजाब संघाकडून पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक केले होते.\n– त्याने 19 वर्षाखालील संघाकडून केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला 2018 च्या आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्स संघाने 1.80 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले.\n– मागीलवर्षी भारतीय अ संघातही स्थान मिळवले. या संघाकडूनही खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे.\n– सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतही त्याने 9 डावात 104 च्या सरासरीने 728 धावा केल्या आहेत. यात त्याने तमिळनाडू विरुद्ध मोहालीत 268 धावांची द्विशतकी खेळी केली.\n– त्याला बीसीसीआयने 2013-14 आणि 2014-15 मध्ये सर्वोत्तम ज्यूनियर क्रिकेटपटूचा पुरस्कारही दिला होता.\n-त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 9 सामन्यात 77.28 च्या सरासरीने 1089 धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 36 सामन्यात 47.78 सरासरीने 1529 धावा केल्या आहेत.\n–शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माने विव रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला\n–रोहित शर्मा शिकतोय शिखर धवनच्या मुलीकडून डान्स, पहा व्हिडिओ\n–त्या एका चेंडूमुळे भारताला सिडनी सामना गमवावा लागला…\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे ���ीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/video-kl%E2%80%89rahul-displays-sportsman-spirit-on-the-field-in-sydney-test/", "date_download": "2019-01-16T23:05:01Z", "digest": "sha1:KHPALOQWQZQKZXQI4RH42PY5VSEMCO6R", "length": 9643, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केएल राहुलचे मैदानातील ते कृत्य पाहून अंपायरलाही करावे लागले कौतुक, पहा व्हिडिओ", "raw_content": "\nकेएल राहुलचे मैदानातील ते कृत्य पाहून अंपायरलाही करावे लागले कौतुक, पहा व्हिडिओ\nकेएल राहुलचे मैदानातील ते कृत्य पाहून अंपायरलाही करावे लागले कौतुक, पहा व्हिडिओ\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा आज(5 जानेवारी) तिसरा दिवस आहे. आज ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रापर्यंत 1 बाद 122 धावा केल्या आहेत.\nआज खेळ सुरु झाल्यानंतर काहीवेळातच भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने त्याचे सर्वांनीच कौतुक केले आहे.\nझाले असे की 15 षटकात रविंद्र जडेजा गोलंदाजी करत असताना या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मार्कस हॅरिसने हवेत फटका मारला. त्यावेळी तो चेंडू मिड ऑनच्या दिशेला गेला. तिथे उभ्या असणाऱ्या केएल राहुलने फुल लेंथ डाइव्ह करत झेल घेतला.\nत्यामुळे प्रत्येकाला वाटले की मार्कस बाद झाला, पण राहुलने त्याचवेळी सांगितले की चेंडू आधी जमिनीला लागला आहे आणि मग त्याच्या हातात आला आहे. राहुलची ही खिलाडूवृत्ती पाहून मैदानावरील पंच इयान गुल्ड यांनीही टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. तसेच ऑस्ट्रेलियाच्या समालोचकांनीही राहुलचे कौतुक केले. त्यावेळी हॅरिस 24 धावांवर होता.\nत्यानंतर हॅरिसने या जीवदानाचा फायदा घेत त्याचे कसोटीमधील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. तो पहिले सत्र संपले तेव्हा 77 धावांवर नाबाद होता.\nऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजाला कुलदीप यादवने 27 धावांवर असताना बाद केले. पण त्यानंतर मार्नस लॅब्सचेंज आणि हॅरिसने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला.\nया सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला आहे. भारताकडून चेतेश्वर पुजारा 193 आणि रिषभ पंतने नाबाद 159 धावांची शतकी, तर रविंद्र जडेजा 81 आणि मयंक अगरवालने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.\n–Video: जेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधार पत्रकार परिषदेत बोलतो पत्रकाराच्याच फोनवर…\n–टीम इंडियाचे टेंशन वाढले, वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले या खेळाडूंचे पुनरागमन\n–Video: ‘तूला कंटाळा येत नाही का\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सर��व\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/motion-poster/", "date_download": "2019-01-16T22:20:44Z", "digest": "sha1:GZDIBDSAU7ZAIV5MXHR57DS7ZG6WERIZ", "length": 3674, "nlines": 18, "source_domain": "marathipr.com", "title": "Motion Poster – Marathi PR", "raw_content": "\nकच्चा लिंबू चे मोशन पोस्टर प्रदर्शित\n“कच्चा लिंबू”चे मोशन पोस्टर प्रदर्शित — कच्चा लिंबू साध्या माणसांची स्पेशल गोष्ट सोनाली कुलकर्णी एका साध्या गृहिणीच्या भूमिकेत, सचिन खेडेकरांचा आनंदी आणि फ्रेश लुक, रवी जाधव यांची अभिनेता म्हणून नवी ईनिंग, तसेच आपल्या कुटुंबाची आणि चित्रपटातील इतर पात्रांची साध्या सोप्या निवेदनातून करून दिलेली ओळख, प्रसाद ओक यांचे दिग्दर्शन, Black & White आणि उत्कंठा वाढवणारा ‘कच्चा लिंबू’ या […]\nपहिल्या नजरेत प्रेमात पाडणारे ‘भेटली तू पुन्हा’चे प्रेमळ मोशन पोस्टर\n“जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही… आपल्याला फक्त साईन सापडलं पाहिजे…”, असे सांगत ‘भेटली तू पुन्हा’ चित्रपटाच्या टीमने ऑफिशिअल पोस्टर प्रदर्शित केले होते आणि आता या चित्रपटाचे मोशल पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ऍक्शन-ड्रामा-लव्ह स्टोरी असलेला ‘दगडी चाळ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर चंद्रकांत कणसे एक नवीन हटके लव्हस्टोरी ‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन […]\n‘अ��ाररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/The-possibility-of-rain-in-the-Goa-region/", "date_download": "2019-01-16T22:45:22Z", "digest": "sha1:6W5IWQTNTZCXKEJCQHLSDXJYQFNXZJJR", "length": 3573, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात ४८ तासांत हलक्या सरीची शक्यता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › राज्यात ४८ तासांत हलक्या सरीची शक्यता\nराज्यात ४८ तासांत हलक्या सरीची शक्यता\nराज्यात पुढील 48 तासांत विजेचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्‍त केली आहे.\nराज्यात दमट वातावरण राहणार असून त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस व किमान तापमान 25.4 डिग्री सेल्सियस नोंद झाले आहे. येत्या 48 तासांत कमाल तापमानात किंचित वाढ होत ते 34 डिग्री सेल्सियस तर किमान तापमानात किंचित घट होत ते 25 डिग्री सेल्सियस इतके नोंद होणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.\nयेते 48 तास म्हणजे 8 व 9 एप्रिल रोजी विजेचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. गोव्याबरोबरच, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हे वातावरण राहणार आहे, असे वेधशाळेने कळविले आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-board-examination-new-center-issue/", "date_download": "2019-01-16T22:26:58Z", "digest": "sha1:NLEK6ISGFOHW6UZGBL6MVC44EWNCIE4A", "length": 5289, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोर्डाच्या परीक्षा केंद्रांची पुनर्रचना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › बोर्डाच्या परीक्षा केंद्रांची पुनर्रचना\nबोर्डाच्या परीक्षा केंद्रांची पुनर्रचना\nकोल्हापूर : प्रवीण मस्के\nविभागीय शिक्षण मंडळाने बोर्ड परीक्षेसाठी केंद्रांची पुनर्रचना केली असून, दहावी-बारावीसाठी नवीन केंद्र निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. मात्र, यंदा विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.\nकोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. विभागीय मंडळाकडून परीक्षा घेण्यासह मूल्यमापनाचे कामकाज केले जाते. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षेस फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये सुरुवात होणार आहे.\nंबारावीच्या परीक्षेला विभागातून नियमित 1लाख 27 हजार 309 आणि सतरा नंबर अर्ज भरून बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 2640 आहे. पुनर्रपरीक्षार्थी 132 व श्रेणी सुधारचे 174 विद्यार्थी आहेत. दहावीची विद्यार्थी संख्या नियमित असणारे 1 लाख 48 हजार 456 आहे. सतरा नंबर अर्ज भरणार्‍यांची संख्या 1703 आणि एक विषय घेऊन बसणारे 195 विद्यार्थी आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची केंद्रांवर होणारी गैरसोय, पेपरच्यावेळी खाली बसणे, बाकडे नसणे अशा अनेक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे यावर्षी शाळा-महाविद्यालयांची पाहणी केल्यानंतर परीक्षा कें द्र देण्याबरोबरच नव्याने परीक्षा कें द्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे. गतवर्षी बारावीची 146 केंद्र होती ती आता 154 झाली आहेत. दहावीसाठी मागील वर्षीच्या 351 परीक्षा केंद्रांत वाढ होऊन 354 संख्या झाली आहे. केंद्र देताना बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, आदी सुविधांचा विचार करण्यात आला.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-chatrapati-shivaji-maharaj-shetkeri-sanman-sheme-on-paper/", "date_download": "2019-01-16T22:22:43Z", "digest": "sha1:GX7ZCBBEAIWGMDJQVSC2SNFZP4WD6UQ3", "length": 4574, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जमाफीचा घोळ ‘मागील पानावरून पुढे’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कर्जमाफीचा घोळ ‘मागील पानावरून पुढे’\nकर्जमाफीचा घोळ ‘मागील पानावरून पुढे’\n‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेअंतर्गत देण्यात येणार्‍या कर्जमाफीची प्र��ासकीय कार्यवाही पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्ष कर्जमाफी अजूनही कागदावरच आहे. कागदावर 61 हजार 144 शेतकर्‍यांची कर्जमाफी यादी तयार करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष कर्जमाफी ही ‘ग्रीन लिस्ट’मधील 14 हजार शेतकर्‍यांनाच मिळणार आहे. यलो आणि रेड लिस्टमधील ऑनलाईन घोळ अद्याप संपलेला नसल्याने कर्जमाफीची मुदत संपली तरी कर्जमाफीचा गोंधळ मागील पानावरून पुढे सुरूच आहे.\n‘छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजने अंतर्गत जिल्ह्यातील 61 हजार शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार होता. त्यांपैकी 45 हजार शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. दुसरी यादी दुसर्‍या टप्प्यात जाहीर झाली. यामध्ये 16 हजार शेेतकर्‍यांचा समावेश होता. त्यापैकी त्रुटी असलेल्या प्रस्तावांची छाननी ऑनलाईन सुरु होती.\nमालवण भुयारी गटार योजनेसाठी ३ कोटी प्राप्त\nचार पाटबंधारे प्रकल्पांसाठी दीड वर्षाची डेडलाईन\n‘सी वर्ल्ड’ चा केवळ राजकीय आभास\nजलयुक्त शिवारमधील कामांचा महामार्ग विकासाला होणार लाभ\nकर्जमाफीचा घोळ ‘मागील पानावरून पुढे’\nबीच शॅकद्वारे कोकणी पर्यटनाला चालना\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Fell-into-the-death-of-two-children/", "date_download": "2019-01-16T22:23:38Z", "digest": "sha1:H264IA3TOTUHMZC2FC2GXK5ZN5YK5TMR", "length": 4847, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन चिमुकल्यांचा खड्ड्यात पडून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दोन चिमुकल्यांचा खड्ड्यात पडून मृत्यू\nदोन चिमुकल्यांचा खड्ड्यात पडून मृत्यू\nमहापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना घडली. ही घटना रविवारी सायंकाळी येरवड्यातील लक्ष्मीनगरच्या मातोश्री शाळेच्या परिसरात घडली.\nरुद्र रुपेश चव्हाण (8) आणि रुद्र दत्ता भुजबळ (6, रा. रामनगर, येरवडा) अशी मृत्यू झालेल्यांची नाव आहेत. या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले असून, बॉल खेळत असताना दोघे खड्ड्यात पड��्याचे पोलिसांनी सांगितले. येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात मातोश्री ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. रविवारी दुपारी रुद्र आणि रुद्र चव्हाण शाळेच्या आवारात खेळत होते. त्याठिकाणी काही खोल्यांचे बांधकामासाठी खड्डा खोदला असून त्यात सहा फूट पाणी साठलेले आहे. शााळेच्या परिसरात खेळत असताना दोघे या खड्ड्यात पडून पाण्यात बुडाले.\nआजूबाजूला असलेल्या नागरिकांना मुले बेपत्ता असल्याचे लक्षात येताच त्यांचा शोध घेण्यात आला. मुले खड्ड्यात पडल्याचा संशय आल्याने अग्निशमन दलाला ही माहिती कळविण्यात आली. खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Huge-fire-broke-out-in-Ambedkar-Nagar-road-side-slums-In-Pune/", "date_download": "2019-01-16T23:03:26Z", "digest": "sha1:K3XYTRW5M46CPOS2EEXPZ57U3RB7V5FJ", "length": 3945, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्यातील मार्केट यार्ड झोपडपट्टीमध्ये भीषण आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुण्यातील मार्केट यार्ड झोपडपट्टीमध्ये भीषण आग\nपुण्यातील मार्केट यार्ड झोपडपट्टीमध्ये भीषण आग\nमार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत सकाळी भीषण आग लागली. घटनेटची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून 60 ते 70 जवानांचे पथक आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी धाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या एका जवानाला धुरामुळे त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nमार्केट यार्ड परिसरातील आंबेडकरनगर झोपडपट्टीमधील झोपड्या जवळ जवळ असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. घटनास्थळी 3 ते 4 सिलेंडर फुटल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी पसरली आहे. अग्निशमन दलाच्या गांड्याशिवाय 4 रुग्णवाहिका व 2 जेसीबीसह 8 ते 10 खासगी वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/sant-Tukaram-Maharajs-Palkhi-ceremony-goes-to-Baramati/", "date_download": "2019-01-16T22:51:50Z", "digest": "sha1:BDNOYOQPEXZSF6WLC4HHNTXMYDS7CJ6M", "length": 3690, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीकडे रवाना(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीकडे रवाना(व्हिडिओ)\nसंत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीकडे रवाना(व्हिडिओ)\nवरवंड मुकामाला असणारी संत तुकाराम महाराज यांची पालखी गुरुवारी (दि 12) सकाळी साड्डेआठ वाजता भागवतवाडी येथील ग्रामस्थांच्या दर्शनासाठी दहा मिनिटे विसाव घेऊन पालखी सोहळा नागेश्वर मंदिराच्या दिशेने रावना झाला.\nपाटस येथील मुख्य चौकात सकाळी ९ च्या दरम्यान ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन पाटस गावातील ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात दुपारचा विसावा घेतला. दर्शनासाठी पाटस परिसराबरोबर दौंड, सिद्धटेक, गिरीम कुरकुंभ, श्रीगोंदा या भागातील लोक आले होते. दर्शनासाठी ग्रामस्थांच्या रंगा लागल्या होत्या. स१०.३० च्या वाजता पालख्या विसवल्या. आज तीन च्या सुमारास पालखी दौंड तालुक्यातून निरोप घेणार असून बारामती तालुक्यात प्रस्तान केले.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/farmers-strike-on-sugarcane-bill-issue-in-karad-satara/", "date_download": "2019-01-16T22:22:39Z", "digest": "sha1:AZBYIR2PZFONOYYAB7YE5HRVVNNJRY6T", "length": 5021, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : ऊस बिलासाठी 'अथणी - रयत'समोर बळीराजाची निदर्शने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : ऊस बिलासाठी 'अथणी - रयत'समोर बळीराजाची निदर्शने\nसातारा : ऊस बिलासाठी 'अथणी - रयत'समोर बळीराजाची निदर्शने\nशेवाळेवाडी, म्हासोली (ता. कराड, जि. सातारा) येथील रयत - अथणी कारखान्यासमोर शनिवारी बळीराजा शेतकरी संघटनेकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. रयत - अथणी कारखान्यासह प्रशासनाला आठवडाभरापूर्वी संघटनेकडून ऊस बिलाबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले न दिल्याने ही निदर्शने करण्यात आली.\nबळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, उत्तमराव खबाले, अविनाश फुके, सुनिल कोळी, सागर कांबळे यांच्यासह बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.\nबळीराजा शेतकरी संघटनेने निदर्शने सुरू केल्यावर कारखाना प्रशासन प्रति टन दोन हजार रूपयाप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे बँक खात्यावर जमा करण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेंत गेल्याचे पंजाबराव पाटील यांनी सांगितले आहे. प्रतिटन अडीच हजार रूपयांची मागणी असून आजवर कारखान्याने शेतकऱ्यांना एक रूपयाही बील दिलेले नाही. कारखान्याचे चेअरमन यांनी मात्र स्वत:चे बील यापूर्वीच घेतले आहे. त्यामुळेच त्यांचा निषेध नोंदवत पंबाजराव पाटील यांनी आम्हाला शेतकऱ्यांचे पैसे जमा झाल्याची खात्री होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर दोन हजार दिल्यानंतर उर्वरित पाचशे रूपयांबाबत लेखी हमीपत्र घेणार असल्याचेही संकेत पाटील यांनी दिले आहेत.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/burning-truck-in-solapur/", "date_download": "2019-01-16T23:21:15Z", "digest": "sha1:ERYN2O6YAMHTGQGZJLGYEULDXLDEXUMH", "length": 4063, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : चालता ट्रक प��टला; जीवितहानी नाही(Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : चालता ट्रक पेटला; जीवितहानी नाही(Video)\nसोलापूर : चालता ट्रक पेटला; जीवितहानी नाही(Video)\nआंध्रप्रदेश हुजुरनगरहुन मुंबईला जाणाऱ्या माल ट्रकला बोरामणी जवळ आग लागली. यात ट्रक पूर्णपणे जळून भस्मसात झाला असून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. ही घटना रात्री 8 ते 9 च्या सुमारास घडली.\nहैदराबाद रोडवरील बोरामणीजवळील कीर्ती गोल्ड कारखान्यासमोर आंध्रप्रदेशमधील हुजुरनगरहुन मुंबई ला जाणाऱ्या माल ट्रकला आग लागली. इलेक्ट्रॉनिक कारणाने इंजिनमध्ये लागली आहे कळताच चालक शब्बीर खान याने गाडी बाजूला थांबवली व तात्काळ उडी टाकली. गाडीतून उतरताच काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण करत चहूबाजूंनी पेट घेतला. आगीचे तांडव मोट्या प्रमाणात चालू होते. त्यानंतर चालक खान यानेे तात्काळ अग्निशामक दलास फोन करून कळवले. अग्निशामक दल 30 मिनिटांनी घटनास्थळी पोहचले व आगीवर नियंत्रण आणण्यात आले.\nया ट्रकमध्ये एक्स्पोर्ट कापूस वाहून नेण्यात येत होता. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले असल्याचे सांगण्यात आले.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/high-court-on-maratha-reservation/", "date_download": "2019-01-16T22:55:02Z", "digest": "sha1:66HMP3DRMO5UDDZLKWW4HBF47AIVH7MV", "length": 6408, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षणावर शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करा, न्यायालयाने सरकारला झापलं", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा आरक्षणावर शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करा, न्यायालयाने सरकारला झापलं\nटीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारला चांगलंच झापलं आहे . मराठा आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.\nमराठा आरक्षणाचं काय झालं आरक्षणासंदर्भा��ील अहवाल कधी सादर करणार आरक्षणासंदर्भातील अहवाल कधी सादर करणार असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.आरक्षणाचा मुद्दा तात्काळ निकाली काढण्यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.\nमराठा आरक्षण : ओबीसी चळवळीतील कार्यकर्त्यांना फासलं काळं\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\n…. तरच सरकारी नोकरीत कायम स्वरूपी सामावून घेतल्या जाईल – देवेंद्र फडणवीस\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nमुंबई : बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेला संप तासाभरात मागे घ्यावा आणि संप मागे…\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/gulabjaam/", "date_download": "2019-01-16T22:18:06Z", "digest": "sha1:66JXFLXAKIMI32XWM6EFVKTKM72AUXN2", "length": 2199, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Gulabjaam – Marathi PR", "raw_content": "\n‘गुलाबजाम’ येत्या १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला\n“अन्न हे पूर्णब्रम्ह” हे ब्रीदवाक्य मनापासून जपणारा आपला महाराष्ट्र म्हणजे खाद्य पदार्थांचे माहेरघरच; आणि जेवणाची पंगत म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते रुचकर पदार्थांनी सजलेलं ताट. आपल्या संस्कृतीत स्वयंपाक नुसते रोजचे काम नाही तर माणसाने माणसाशी नाते जोडायचा तो एक सुंदर आणि महत्वाच�� मार्ग आहे. वर्षाच्या सुरुवातीला ‘ये रे ये रे पैसा’ सारखा सुपरहिट चित्रपट देऊन […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/aus-vs-ind-1st-test-4th-day-tea-break-aus-1-out-28-runs-in-2nd-inning/", "date_download": "2019-01-16T22:43:11Z", "digest": "sha1:PMMEQJTVR3SEQZSGCBGK2MUECLR35TOL", "length": 10203, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आर अश्विनने १२ षटकांच्या आतच आॅस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का", "raw_content": "\nआॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आर अश्विनने १२ षटकांच्या आतच आॅस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का\nआॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आर अश्विनने १२ षटकांच्या आतच आॅस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का\n भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 12 षटकात 1 बाद 28 धावा केल्या आहेत.\nआॅस्ट्रेलियाने 323 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावाची सावध सुरुवात केली होती. मात्र 12 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने अॅरॉन फिंचला बाद करत आॅस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला आहे.\nआॅस्ट्रेलियाकडून सध्या दुसऱ्या सत्र संपले तेव्हा मार्क्यूस हॅरिस 14 धावांवर नाबाद खेळत आहे. आॅस्ट्रेलियाला अजून 295 धावांची गरज आहे.\nतत्पूर्वी भारताचा दुसरा डाव 307 धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने अर्धशतकी खेळी केल्या आहेत.\nभारताने आज 3 बाद 151 धावांसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. पुजारा आणि रहाणे यांनी दिवसाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळू न देता 87 धावांची अर्धशतकी भागीदारीही रचली. पण आॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने पुजाराला 71 धावांवर असताना बाद केले.\nत्यानंतर लगेचच लायनने रोहित शर्माचीही विकेट मिळवली. रोहितला फक्त 1 धावच करता आली. यानंतर काहीवेळाने आक्रमक खेळण्याचा नादात रिषभ पंतनेही 28 धावांवर लायनच्याच गोलंदाजीवर विकेट गमावली.\nपंत बाद झाल्यावर काहीवेळात अश्विनही 5 धावांवर बाद झाला. ��्याच्या पुढच्याच षटकात लायनने लागोपाठच्या चेंडूंवर रहाणे आणि मोहम्मद शमी यांची विकेट घेतली. पण तत्पूर्वी रहाणेने 70 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. यानंतर अखेर मिशेल स्टार्कने इशांत शर्माला बाद करत भारताचा डाव 307 धावांवर संपुष्टात आणला.\nत्यामुळे भारताने आॅस्ट्रेलियाला पहिल्या डावातील 15 धावांच्या आघाडीसह विजयासाठी 323 धावांचे लक्ष्य दिले आहे.\nआॅस्ट्रेलियाकडून या डावात नॅथन लायनने सर्वाधिक 122 धावांत 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच मिशेल स्टार्कने 40 धावांत 3 आणि जोश हेजलवूडने 43 धावांत 1 विकेट घेतली.\n–हॉकी विश्वचषक २०१८: भारताचा कॅनडावर विजयी पंच, उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश\n–एकेकाळी आॅस्ट्रेलियाला नडलेला भारतीयच आला विराटच्या मदतीला\n–८७ वर्षांत जे कुणालाही जमलं नाही ते विराटने करुन दाखवलं\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स स��घाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sainikdarpan.blogspot.com/2018/01/", "date_download": "2019-01-16T23:19:38Z", "digest": "sha1:XY2GPXYXIRPTBHIW566J7LG72CPNSQOO", "length": 147565, "nlines": 1019, "source_domain": "sainikdarpan.blogspot.com", "title": "Sainik Darpan (English): January 2018", "raw_content": "\nशहीद जवान योगेश भदाणे यांना मानवंदना\nशनिवारी (ता. 13) जम्मू-काश्‍मीर येथे पाकिस्तान सैन्याने केलेल्या गोळीबारीमध्ये बांदीपुरा येथे सीमेचे रक्षण करत असताना योगेश मुरलीधर भदाणे यांना वीरमरण आले. आज (ता. 15) दुपारी 4 वाजता शहीद योगेश भदाणे यांचे पार्थिक भारतीय वायुसेनेच्या खास विमानाने (केए 2764) ओझर विमानतळ येथे दाखल झाले.\nया वेळी एअर ऑफिसर कमांडर समीर बोराडे (11 बेस रिपेअर डेपो), ग्रुप कॅप्टन जे. मॅथ्यू, विंग कमांडर सुरेंद्रर दुबे, आर्टिलरीचे मेजर मोहित खत्री, जिल्हधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, आमदार अनिल कदम, जिल्हा सैनिककल्याण अधिकारी ज्ञानदेव गुंजाळ, किसन सातपुते, आदींनी शहीद योगेश भदाणे यांना मानवंदना वाहिली. भारतीय वायुसेना आणि स्थलसेनेचे जवान उपस्थित होते.\nसाडेचार वाजेच्या सुमारास खास हेलिकॉप्टरने त्यांचे पार्थिक मूळ गाव खलाणे (जि. धुळे) या ठिकाणी नेण्यात आले.\nया वेळी शहीद जवान योगेश भदाणे यांच्या पत्नी पूनम भदाणे देखील त्यांच्या पार्थिवाबरोबर होत्या. 2008 मध्ये योगेश हे भारतीय सैन्यात दाखल झाले होते. आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.\nअहमदनगरच्या के. के. रेंजमध्ये युद्धाचा थरार; दोन तास चालला लष्कराचा सराव\nअहमदनगर : नगर जवळील के. के. रेंज या लष्काराच्या युद्ध सरावाच्या भूमीवर सोमवारी (दि. १५) निमंत्रित नगरकरांसह मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर तब्बल दोन युद्ध सराव रंगला. लष्काराचे टेहळणी हेलीकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणा-या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा सारा थरार के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पहायला मिळाला. मेजर जनरल नीरज कपूर, ब्रिगेडियर व्ही़ व्ही़ सुब्रमन्यम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्मड कॉर्प्स सेंटर व स्कूल, मॅक���नाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर यांच्या वतीने नगरजवळील लष्कराच्या के. के. रेज या युद्ध सराव भूमीवर भारताच्या मित्र राष्ट्रांचे सैन्य आणि देशभरातील निमंत्रितांसमोर युद्ध प्रात्यक्षिकांचा थरार रंगला. लष्कराच्या २ तासाच्या प्रात्यक्षिकाने अंगावर शहारे आणणारा युद्ध भूमीचा रोमांच पाहून भारताच्या मित्र राष्ट्राचे सैन्य आणि देशभरातील निमंत्रित थक्क झाले. प्रारंभी रणगाड्यांमधून आगीचे लोळ सोडत शत्रूच्या काही क्षणात भस्मसात करणा-या तोफांचा मारा करण्यात आला. कानठळ्या बसविणा-या तोफा रणगाड्यांमधून आगीचा लोळ ओकत बाहेर पडताच उपस्थितांचा थरकाप उडाला. लष्करी प्रात्यक्षिकात रणगाडे मुख्य आरक्षण होते.\nअर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचे आकर्षण ठरले. अर्जुन, भीष्म, अजय, टी-९० या संगणकप्रणालीने युक्त असणा-या रणगाड्यांमध्ये अतिउच्च धूर निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे धोक्याच्या परिस्थितीत शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढविण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे. या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल, असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.\nया रणगाड्यांमध्ये गन, अणु युद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे. जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात. तब्बल दोन तास रणगाड्यांमधून तोफांचा मारा, गोळीबार, हेलीकॉप्टर यांची प्रात्यक्षिके रंगली. या प्रात्यक्षिकांनंतर उपस्थितांना जवळून रणगाडे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.\n‘आयटीबीपी’ला मिळणार हवाई पंखांचे बळ\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) दलात आता हवाई ताफ्याचा समावेश करण्यात येणार आहे. डोकलाम सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये तसेच अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर तातडीने प्रतिकार करता येईल यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे चीनकडून केल्याजाणाऱ्या कुरापतींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.\nआयटीबीपी या नव्या युनिटकडून भारत-चीन सीमेवर नजर ठेवली जाणार आहे. आयटीबीपीचे प्रमुख आर.के. पचनंदा हेच या हवाई ताफ्याचे प्रमुख असतील. याद्वारे चीनच्या ‘पिपल लिबरेशन आर्मी’कडून होणाऱ्य�� घुसखोरीवर नजर ठेवण्यात येईल.\nया ताफ्यात ट्विन इंजिन असलेल्या दोन हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात येणार आहे. या हेलिकॉप्टरचा वापर सैन्याची वाहतूक करण्यासाठी, जखमी जवानांच्या तात्काळ मदतीसाठी, अन्य धान्याचा पुरवठा करण्यासाठी आणि हिमालयातील १६ हजार ते १८ हजार फुटांवर असलेल्या सीमेवर जाण्यासाठी करण्यात येईल.\nआयटीबीपी हा हवाई ताफा भारत आणि चीनच्या ३,४८८ किलो मीटरच्या सीमेवर लक्ष ठेवेल. यात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांच्या सीमांचा समावेश आहे. आयटीबीपीची ही दोन हेलिकॉप्टर्स चंदिगढ आणि बोरझार (गुहावटी) येथील तळावरून ऑपरेट केली जातील.\nकाय आहेत ट्विन इंजिन हेलिकॉप्टर्सची वैशिष्टे\nही हेलिकॉप्टर्स एकावेळी ८ ते १० सैनिकांना घेऊन जाऊ शकतील.\nआणिबाणीच्या प्रसंगी तात्काळ सीमेवर पोहोचणे आणि अधिक उंचीवर जाण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा उपयोग होणार आहे.\nशस्त्रसाठा, युद्ध सामग्री अवघ्या दोनच तासात नियोजीत स्थळी पोहोचवण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात येणार आहे.\nया हेलिकॉप्टर्सच्या मदतीने जवानांना रात्रीच्यावेळी सुद्धा गस्त घालता येऊ शकेल.\nआता तुमचा चेहरा बनणार आधार\nनवी दिल्ली- युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं ज्येष्ठ लोकांच्या पडताळणीसाठी नवी योजना आणली आहे. ब-याचदा वयोमानानुसार वयोवृद्ध लोकांच्या अंगठ्याचे ठसे नाहीसे होतात. त्यामुळे त्यांची आधार कार्ड पडताळणी करणे अवघड जाते. परंतु UIDAIने आता अशा लोकांची चेह-याच्या माध्यमातून पडताळणी करण्याची योजना आणली आहे. त्यामुळे अंगठ्याचे ठसे जरी नाहीसे झाले असले तरी आता तुम्हाला चेह-याचा आधार मिळणार आहे. सरकारनं वयोवृद्ध लोकांना बँक खातं उघडण्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चेह-याची ओळख पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा 1 जुलै 2018पासून लागू होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मोबाइलचे सिमकार्ड संलग्न करणे किंवा अन्य कारणांसाठी 'आधार' क्रमांक दिल्यावर त्या व्यक्तीची सर्व माहिती त्रयस्थाच्या हाती पडून तिचा दुरुपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी 'आधार'धारकांना आता एकदाच वापरता येईल, असा आभासी सांकेतिक क्रमांक (व्हर्च्युअल आयडी) देण्याची नवी सोय 'युनिक आयडेन्टिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया' देणार असल्��ाची घोषणा सरकारनं केली होती. यामुळे आपला 'आधार' क्रमांक न उघड करता 'व्हर्च्युअल आयडी' क्रमांक देऊन गरज भागविण्याचा अधिक सुरक्षित पर्याय मिळेल. 'व्हर्च्युअल आयडी' कोणत्याही क्रमवारीविना तयार झालेला 16 अंकी आकडा असेल. त्यावरून मोबाइल कंपनी किंवा अन्य सेवा पुरवठादारांना त्या व्यक्तीचे नाव, पत्ता व छायाचित्र, अशी त्या कामासाठी पुरेशी ठरणारी माहिती उपलब्ध होईल. आधारधारकांना 'यूआयडीएआय'च्या वेबसाइटवरून असा 'व्हर्च्युअल आयडी' तयार करून घेता येईल.\nहा 'व्हर्च्युअल आयडी' एकदा वापरला, की त्याची उपयुक्तता संपुष्टात येईल. त्यामुळे प्रत्येक वेळी वापर करताना नवा 'व्हर्च्युअल आयडी' घ्यावा लागेल. 1 जूनपासून नवी सोय 'यूआयडीएआय'च्या वेबसाइटवरून असा 'व्हर्च्युअल आयडी' 'जनरेट' करण्याची सोय 1 मार्च 2018 पासून सुरू होईल. केवायसी व 'आधार' संलग्नतेचे अधिकार दिलेल्या सर्व सेवा पुरवठादारांना 1 जून 2018पासून अशा 'व्हर्च्युअल आयडी'च्या आधारे काम करणे सक्तीचे असेल.\nथोडक्यात याचे स्वरूप 'वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) सारखे असेल. 'आधार'धारक लागेल त्या त्या वेळेला व कितीही वेळा नवा 'व्हर्च्युअल आयडी' मिळवू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.\nएका नव्या युगाची सुरुवात, भारत- इस्रायलमध्ये 8 करार\nनवी दिल्ली- सहा दिवसांच्या भारताच्या दौ-यावर असलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा दुसरा दिवस फार विशेष ठरला आहे. नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारत आणि इस्रायलदरम्यान 8 सामंजस्य करारांवर सहमती झाल्याची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतान्याहू यांनी एकमेकांवर जोरदार स्तुतिसुमनं उधळली आहेत. मोदी इस्रायलच्या दौ-यावर होते, त्यावेळी त्यांचा कार्यक्रम हा एखाद्या रॉक कॉन्सर्टसारखाच झाला होता, असंही बेंजामिन नेतान्याहू म्हणाले आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर संयुक्तरीत्या काम करण्यावर सहमती झाली आहे. सायबर सुरक्षेशिवाय चित्रपट निर्मिती, पेट्रोलियम, इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्ट इस्रायल यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. सौर ऊर्जेच्या क्षेत्रातही दोन्ही देश मिळून काम करणार आहेत. मला आशा आहे की, दोन्ही देशातील लोक एकमेकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतील.\nभारत व इस्रायलमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे, अशी भावना यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यानंतर हे सगळं सुरू झालं. त्यानंतर मी भारताचा दौरा केला. माझ्यासाठी, माझ्या पत्नीसाठी इस्रायलच्या नागरिकांसाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.\nदोन्ही देशांमध्ये समृद्धी, शांती आणि प्रगतीसाठी मिळून काम करूया, असं यावेळी नेतन्याहू यांनी म्हंटलं. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर नेतन्याहू व त्यांच्या पत्नीने राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. राजशिष्टाचार बाजूला सारून मोदींनी विमानतळावर केलं नेतान्याहूंचे स्वागत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सहा दिवसांच्या दौ-यासाठी भारतात दाखल झाले असून, राजशिष्टाचाराचे संकेत सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी विमानतळावर त्यांची गळाभेट घेऊन जोरदार स्वागत केलं. इस्रायलचे पंतप्रधान 15 वर्षांनी भारतात आले आहेत.\nनेतन्याहू यांच्यासोबत पत्नी सारा आल्या आहेत. मोदी यांनी इंग्रजी आणि हिब्रू भाषेत ट्विट केले की, माझे मित्र नेतन्याहू भारतात स्वागत आहे. भारतातील दौरा ऐतिहासिक आणि विशेष आहे. यातून दोन्ही देशातील मैत्री आणखी मजबूत होईल.\nयंदाचे वर्ष हे भारत व इस्रायल यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याचे 25वे वर्षे आहे. नेतन्याहू यांच्यासोबत आजवर कधीही नव्हते एवढे मोठे व्यापारी शिष्टमंडळही आले आहे. या भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक सहकार्य, संरक्षण, दहशतवाद नियंत्रण, अशा विविध क्षेत्रांत अनेक करार अपेक्षित आहेत.\nसैन्य दिनी सीमेवर भारताची घातक कारवाई, पाकिस्तानचे सात सैनिक ठार\nश्रीनगर- पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्करा ने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पूंछ सेक्टरमध्ये भारताने केलेल्या गोळीबारात 7 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत तर चार सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. पाकिस्तानी सैन्याने या संदर्भातील माहिती दिली आहे. नियं���्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं. याच्याविरोधात भारताने कारवाई केली आहे. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. सोमवारी भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानमधील पूंछ सेक्टर येथील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर भारतीय सैन्याने गोळीबार केला. यात पाकचे सात जवान ठार झाले. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 'जैश- ए- मोहम्मद'च्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची घटना ताजी असतानाच भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यालाही दणका दिला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात शनिवारी भारतीय लष्कराचा जवान शहीद झाला होता. याविरोधात भारताने कारवाई करत पाकिस्तानच्या सात सैनिकांचा खात्मा केला आहे तर चार सैनिक जखमी झाले आहेत.\nदरम्यान, सोमवारी सकाळी भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. आम्ही घटनास्थळावरून पाच दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आमच्या मते सहा दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे, एका मृतदेहाचा शोध सुरू आहे. हे सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी वैद्य यांनी दिली आहे.\nभारतीय सैन्याने साजरा केला ७० वा लष्कर दिन\nनवी दिल्ली : भारतीय सैन्य आज ७० वा लष्कर दिन साजरा करत आहे. भारताचे पहिले लष्कर प्रमुख जनरल के.एम. करिअप्पा यांच्या सन्मानात हा दिवस साजरा केला जातो. दिल्लीच्या कँट परेड ग्राउंडवर परेड केली जाते. याशिवाय लष्कराच्या सर्व मुख्यालयांमध्ये परेड आणि इतर कार्यक्रम होतात. या दिनाच्या निमित्ताने लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत, नेवी चीफ सुनील लांबा आणि एयर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी अमर जवान ज्योतीवर शहिदांन श्रद्धांजली वाहिली. आर्मी चीफ बिपिन रावत यांनी करिअप्पा ग्राउंडमध्ये परेडची सलामी घेतली आणि 15 जवानांचा मेडल देऊन सन्मान केला. ज्यामध्ये 5 मरणोत्तर मेडल होते.\nअणूबॉम्बच्या धमक्या देणे पाकिस्तानने बंद करावे-बिपिन रावत\nनवी दिल्ली : भारत आणि पाक दरम्यान सध्या वाकयुद्ध सुरु आहे. त्यातच लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. युद्ध झालेच तर पाकिस्तानात घुसून मारु, अशा शब्दात रावत ��ांनी पाकला सुनावले आहे.\nभारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी स्पष्ट केले आहे, की युद्ध झाले आणि सरकारची संमती मिळाली तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू. त्यामुळे अणूबॉम्बच्या धमक्या देणे पाकिस्तानने बंद करावे. बिपिन रावत यांनी ही भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानचे विदेश मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.\n\"भारतीय सेना प्रमुखांकडून आलेले विधान जबाबदारीने केलेले नाही. जर भारत आमच्याकडून अणूबॉम्ब युद्धाची भाषा करत असेल तर आम्हालाही आमची ताकद दाखवून देण्याची संधी आहे. त्यामुळे जनरल बिपिन रावत यांच्या मनातली शंका दूर होईल\", असे ख्वाजा असिफ यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आपल्याच मंत्र्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. \"भारताच्या सेना प्रमुखांनी दिलेली धमकी ही भारताच्या नव्या विचारांना स्पष्ट करते.\nकोणत्याही गैरसमजात राहू नका. कारण, पाकिस्तान आपल्या शस्त्रास्त्रांनीशी पूर्णपणे सज्ज आहे\", असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, आता यासर्व प्रकारात भारताकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे.\nशहीद योगेश भदाणे यांच्यावर अंत्यसंस्कार\nराजौरी जिह्यात सुंदरबनी सीमेवर पाकडय़ांच्या लष्करासोबत झालेल्या चकमकीत लान्सनायक योगेश मुरलीधर भदाणे यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिकावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शहीद योगेश यांचे पार्थिक दिल्लीला आणले जाणार आहे. तेथून हे पार्थिक नाशिक अथवा औरंगाबाद येथे आणले जाणार आहे.\nसंरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडून सैन्यदलाचे विमान थेट धुळ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डॉ. भामरे स्वत: जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. खलाने गावातील रस्त्या लगत एका शेतात शहीद योगेश यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.\nग्रॅच्युइटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा होणार दुप्पट\nनवी दिल्ली : निवृत्त झाल्यावर किंवा नोकरी सोडल्यानंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा लवकरच दुप्पट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दहा लाखांवर असलेली करमाफीची मर्यादा थेट 20 लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nयेत्या अर्थसंक��्पीय अधिवेशनात ग्रॅच्युइटी देय दुरुस्ती विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. हा कायदा झाल्यास खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची 20 लाखांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त होऊ शकते. किमान पाच वर्षे सलग नोकरी केल्यावर किंवा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना वेतनानुसार ग्रॅच्युइटी दिली जाते. ग्रॅच्युइटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या सीटीसीतून कापली जाते. पाच वर्ष नोकरी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ती रक्कम मिळते. नोकरीच्या प्रत्येक वर्षाच्या 150 दिवसांच्या वेतनाच्या आधारे ग्रॅच्युइटीची रक्कम निश्चित केली जाते. सातव्या वेतन आयोगानुसार 10 लाखांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवरील करमाफीची मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली. मात्र हा लाभ केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाच मिळत आहे.\nसांगली : समाजात असलेले समानतेचे, एकतेचे वातावरण दूषित करणाºयांना सणसणीत चपराक देत एकीची ताकद सांगलीकरांनी रविवारी दाखवून दिली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत शालेय विद्यार्थी, तरूण, तरूणी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी एक होत समानतेचा संदेश दिला. रविवार सुटीचा दिवस आणि मकरसंक्रांतीचा सण असतानाही, रविवारी सकाळी हजारो सांगलीकर एकतेचा संदेश देत रस्त्यावर उतरले होते. स्फूर्तिदायी घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी रॅलीचे वातावरण भारावून गेले होते. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झाला. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने सद्भावना एकता रॅलीची तयारी केली होती. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार सकाळपासूनच सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध घटकांतील नागरिक कर्मवीर भाऊराव पाटील चौकात एकत्र आले होते. साडेनऊच्या सुमारास आशा पाटील, शारदा भोसले, रामदास कोळी, शफीक खलिफा, अभिनंदन पाटील आदी दिव्यांगांच्याहस्ते हवेत फुगे सोडून रॅलीची सुरूवात करण्यात आली. रॅलीच्या सर्वात पुढे स्केटिंग खेळाडू होते. त्यानंतर जिल्हाधिकारी विजय काळम पाटील स्वत: हातात तिरंगा ध्वज घेऊन अग्रभागी होते.\nपुष्पराज चौक, पंचमुखी मारूती रोड, तरूण भारत क्रीडांगण, महापालिका चौक, राजवाडा चौक, स्टेशन रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर जाऊन रॅलीची सांगता झाली. रॅली मार्गक्रमण करत असताना घोषणा व देशभक्तीपर गीतांनी वातावरणात उत्साह निर्माण झाला होता. पंचमुखी मारूती रस्त्यावर ठिकठिकाणी रॅलीत सहभागी नागरिकांनी खडीसाखरेचे वाटप करण्यात येत होते. रॅलीत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, राजकीय नेतेमंडळींचा सहभाग होता.\nविशेष म्हणजे सर्व पक्षांतील नेत्यांचा रॅलीत सहभाग असतानाही, ते कुठेही अग्रभागी नव्हते. त्यांनी रॅलीच्या शेवटीच थांबणे पसंत केले. शिवाजी क्रीडांगणावर झालेल्या समारोप कार्यक्रमातही स्टेजवर केवळ पोलिस व प्रशासकीय अधिकारी होते. सहभागी नेतेमंडळींची स्टेजच्या समोर बसण्याची सोय करण्यात आली होती.\nस्टेजवरून पुन्हा एकदा तिरंगी रंगाचे फुगे हवेत सोडण्यात आले. रॅलीची शिवाजी क्रीडांगणावर सांगता होण्यापूर्वी तिथे केवळ विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील व पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर एकतेची शपथ देऊन व राष्टÑगीताने सांगता झाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत रॅली पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकाºयांनी जनतेचे आभार मानले.\nप्रशासनाचे : नेटके नियोजन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे नेटके नियोजन करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह अधिकाºयांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.\n२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट\nप्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत हल्ला करण्याचा कट दहशतवादी संघटनांनी आखला असून तो अंमलात आणण्यासाठी तीन दहशतवादी जामा मशिदीजवळ लपल्याची खळबळजनक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. कॉल इंटरसेप्टवर दहशतवाद्यांच्या संभाषणावरून ही माहिती समोर आली आहे. यानंतर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.\nप्रजासत्ताक दिनी दिल्लीत प्रमुख पाहुणे म्हणून आसियान देशांचे दहा विशेष अतिथी येणार आहेत. यामुळे त्यांच्यासमोर हिंदुस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा डाव लष्कर -ए-तोयबा व हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनांनी आखला आहे, अशी म���हिती काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. तेव्हापासून दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. याच दरम्यान कॉल इंटरसेप्टवरून काही दहशतवाद्यांच्या संभाषणातून या हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. हे संभाषण पश्तुन भाषेतील आहे.\n२६ जानेवारीला दिल्लीत दहशतवादी हल्ले घडवण्याची कामगिरी तीन अफगाणिस्तानी दहशतवाद्यांना देण्यात आली असून सध्या हे तिघे जामा मशिदीजवळ लपल्याचे संभाषणातून स्पष्ट झाले आहे. तसेच हल्ल्यासंदर्भात जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातून त्यांना सूचना मिळत आहेत. दिल्लीत घातपाती कारवाया करण्यासाठी या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराने प्रशिक्षण दिल्याचेही या संभाषणातून समोर आल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. या संभाषणाची एक ध्वनिफीत दिल्ली पोलिसांनाही देण्यात आली आहे.\nपाकिस्तानच्या कारवायांना आळा घालण्यासाठी लष्करप्रमुखांनी सुचवला नवा फॉर्म्युला\nनवी दिल्ली - दहशतवादी कारवायांनी ग्रासलेल्या काश्मीरमधील दहशवादाचा बिमोड करण्यासाठी लष्कराचे अभियान सुरूच राहील, असे संकेत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत दिले आहेत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. मात्र त्यासाठी राजकीय पुढाकाराबरोबरच लष्करी अभियानही सुरू राहिले पाहिजे. तसेच सीमापलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी लष्कराच्या आक्रमक कारवाईची गरज असल्याचेही लष्कर प्रमुखांनी ठणकावून सांगितले आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरीबाबत काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुखांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांबाबत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताला धमक्या देण्यास सुरुवात झाली होती. मात्र रविवारी एका विशेष मुलाखतीदरम्यान, लष्करप्रमुखांनी काश्मिरमधील परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराने नवी रणनीती आणि युद्धनीती विकसित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, 'पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्याची धमकी म्हणजे केवळ पोकळ धमकी आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ,' असं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. रावत यांच्या या वक्तव्यानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री असिफ ख्वाजा यांनी आज टि्वटरवरून 'भारताच्या लष्करप्रमुखांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे.\nत्यांचं वक्तव्य अण्वस्त्र हल्लाला आमंत्रण देणारं आहे. आम्ही पोकळ धमकी देत नाही रावत यांची इच्छा असेल तर आमच्या अण्वस्त्र हल्ल्याचा अनुभव घेऊ शकतात. त्यामुळे त्यांची शंका दूर होईल, इंशाल्लाह,' अशी धमकी असिफ यांनी टि्वटरवरून दिली होती.\nसंभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 2) - कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)\nअलीकडेच पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींनी भारता विरुद्ध शॉर्ट रेंज न्युक्‍लियर वेपन्सच्या उपयोगाची धमकी दिली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा राष्ट्रपती किम जोंग उननेही \"उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम पूर्ण झाला असल्याचे सांगत नव्याने धमकी दिली आहे. चीन व रशियाच्या मेहेरबानीमुळे उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या आर्थिक प्रतिबंधांची पर्वा नाही. त्याचप्रमाणे चीनच्या आर्थिक व सामरिक मदतीच्या जोरावर पाकिस्तानही अमेरिकन मदतीला ठोकर मारू शकत आहे. यामुळे ही दोन्हीही राष्ट्रे आण्विक शस्त्रांच्या बाबतीत \"चिकन गेम' आणि \"गेम थियरी' अंगिकारू शकतात.\nअणुबॉम्बचा वापर झालेले युद्ध अनंत काळपर्यंत संपत नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस हिरोशिमा व नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बनी अनुक्रमे 1,40,000 व 81,000 लोक मारले गेले. मात्र, त्यानंतर आण्विक अस्त्रांची मारक शक्ती प्रचंड वाढल्यामुळे अमेरिकन राष्ट्रपती जॉन केनेडींनी \"\"आपण सर्व अतिशय तरल व नाजुक धाग्याला बांधलेल्या आण्विक तलवारीच्या धारेवर बसलो आहोत, जो केव्हाही अविचार अथवा वेडाच्या भरात तोडला जाऊ शकतो' अशी ताकीद 1962 मध्ये दिली होती. पण त्याला कोणी महत्त्व दिले नाही. कारण मानसशास्त्रानुसार, शोककाळात किंवा स्वअस्तित्व संपूर्णत: धोक्‍यात आल्यानंतर त्या संबंधातील कुठल्याही धोक्‍याला नाकारणे ही स्वाभाविक मानसिकता आहे. त्याला अनुसरून किम जोंग उन आणि पाकिस्तानी सेनाध्यक्ष व राजनेते आण्विक युद्धाच्या धमक्‍या देताना राजकीय व सामरिक सुज्ञता, आण्विक युद्धातील स्फोट, अग्नीवर्षाव, प्रभावी उत्सर्जित किरण वर्षाव आणि फर्स्ट रिस्पांडर्स' व संसाधनांची कमतरता याकडे संपूर्णत: दुर्लक्ष करतात.\nसंभाव्य आण्वि���युद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 1)\n30 टक्‍के आवक जावक असलेल्या कॅलिफोर्नियातील पोर्ट ऑफ लांग बीच या मोठ्या अमेरिकन बंदरावर कन्टेनर शिपच्या माध्यमातून आणून वापरलेल्या एक मेगाटन वजनाच्या अण्वस्त्रांनी होणाऱ्या संसाधनिक, नागरिक व आर्थिक हानीचे भवितव्य जाणून घेण्यासाठी रॅंड कॉर्पोरेशनने केलेल्या आगाऊ सामरिक अंदाज सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले की अशा ग्राऊंड ब्लास्ट न्युक्‍लियर वेपनच्या स्फोटानंतर काही लाख लोक मृत्युमुखी पडतील. तसेच या स्फोटाच्या 'न्युक्‍लियर फॉलआऊट'मुळे भयंकर आर्थिक परिणामाच्या जोडीला शेकडो चौरस किलोमटर्सचे क्षेत्र कुठल्याही प्रकारच्या निवासासाठी अयोग्य घोषित केले जाईल. बंदराजवळील सर्व तेलसाठे नष्ट झाल्यामुळे संपूर्ण वेस्ट कोस्टमध्ये तेलाचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवू लागून नागरिकांच्या असंतोषाचा भडका उडेल. आण्विक स्फोटानंतरच्या वादळी आगीमुळे आणि आण्विक उत्सर्गामुळे सर्व संसाधनीय गोष्टींचा विध्वंस तर होईलच, पण जागतिक जहाज वाहतूक बंद झाल्यामुळे तरल अमेरिकन आणि जागतिक आर्थिक व्यवस्था पार कोलमडून जाईल.\nइंटरनॅशनल फिजिशियन्स फॉर प्रिव्हेंशन ऑफ न्युक्‍लियर वॉरच्या अहवालानुसार, एक मेगाटन अणुबॉम्बचा स्फोट होताच एका सेकंदात स्फोटाच्या ठिकाणी 1200 फूट त्रिज्येचा 300 फूट खोल खड्डा पडतो आणि 2500 फूट त्रिज्येचा आगीचा लोळ निर्माण होतो. त्या आगीच्या लोळाच्या परतीचे तापमान आणि प्रकाश तेवढ्याच मोठ्या सूर्यक्षेत्रापेक्षा तीन पट जास्त असेल. ही आग तेथील जीवजीवाणू आणि संसाधनांना क्षणात भस्मसात करेल आणि पुढील 12 सेकंदांमध्ये किमान पाच ते सहा किलोमीटर्स दूरपर्यंत झेपावून तेथील माणसांचा व संसाधनांचा ठिक्‍कर कोळसा करेल. किमान 250 किलोमीटर्स वेगाने वाहाणाऱ्या गरम झोतांनी त्यांना भूईसपाट केले जाईल. त्यापुढच्या पाच किलोमीटर्समधील कमान 45 टक्‍के लोक तत्काळ मृत्युमुखी पडतील आणि उर्वरितांना झपाट्याने येणारा आगीचा लोळ आणि आण्विक ऊत्सर्गाचे शिकार व्हावे लागेल. या स्फोटामुळे निर्माण झालेल्या ब्लास्ट अथवा शॉक वेव्हजमुळे ग्राऊंड झिरोपासून किमान 25 किलोमीटर्स त्रिज्येच्या क्षेत्रात वाऱ्याच्या वेगाने उडणाऱ्या मलब्यामुळे असंख्य जीवहानी व अमाप वित्तहानी होईल. किमान दोन लाखांपेक्षा जास्त आगी लागल्यामुळे आ���ीची वादळे निर्माण होऊन तापमान 1500 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचेल. संपूर्ण पेयजल व्यवस्था व पाणीसाठा सुकून जाईल. खाद्यपदार्थ व खनीज तेल जळून जाईल आणि आरोग्य व्यवस्था, वीज पुरवठा ठप्प होईल. याच्याच जोडीला आण्विक उत्सर्गामुळे आगामी काही वर्षांसाठी ते क्षेत्र अणुबाधीत राहील.\nभारतातील मुंबई व चेन्नई, पाकिस्तानमधील कराची व पोर्ट कासीम आणि उत्तर कोरियातील चांगजिन व वांगसांग यासारखी बंदरे आणि इतर असंख्य महानगरे देखील रॅंड कॉर्पोरेशनच्या पोर्ट ऑफ लांग बीचवरील अहवालाच्या कसोटीवर तंतोतंत खरी उतरतात. आजमितीला जगात किमान 31,000 अण्वस्त्रे असून त्यांपैकी अमेरिका, रशिया व चीनकडे सर्वात जास्त म्हणजे 14 हजार अण्वस्त्रे आहेत. ब्रिटन, फ्रांस, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया, इराण व इस्त्रायलकडे उरलेली अण्वस्त्रे आहेत. अमेरिका व रशियाकडे प्रत्येकी किमान 4500 स्ट्रॅटॅजिक न्युक्‍लियर वॉर हेडस् ऑन हाय अलर्ट स्टेटस आहेत. अमेरिका आणि उत्तर कोरिया किंवा भारत आणि पाकिस्तानमध्ये आण्विक युद्ध झाल्यास त्यामध्ये केवळ एकच अणुबॉम्ब टाकला जाईल, अशी आशा वेडेपणाची आहे. लॉंग बीचवरील अणुबॉम्ब एक मेगाटन शक्तीचा होता. आजमितीला अण्वस्त्रधारी राष्ट्रांकडे यापेक्षा कितीतरी जास्त शक्तीचे अणुबॉम्ब तयार आहेत. ही अण्वस्त्रे केवळ काही मिनिटांमध्ये लॉंच होऊन त्याद्वारे शत्रूच्या सैनिकी, औद्योगिक, नागरिकी/सैनिकी/राजकीय/औद्योगिक नेतृत्त्व आणि आण्विक लक्ष्यांचा संपूर्ण विध्वंस करू शकतात. जगातील प्रत्येक माणूस, जीवित प्राणी, वनस्पती व संसाधनांना नष्ट करण्याची क्षमता या देशांमध्ये आहे.\nउत्तर कोरिया आणि पाकिस्तान दोघेही चीनची सामरिक संपत्ती आहेत. दोघांपाशी लांब दुरीची क्षेपणास्त्रे आहेत. त्यामुळे अमेरिकेची थाड क्षेपणास्त्र प्रणाली, पॅट्रियॉट क्षेपणास्त्र, बी-1बी लॉंग रेंज बॉंबर्स आणि एफ 15/25 जेटस् किंवा भारताचे ब्रह्मोस/अग्नी क्षेपणास्त्र, एस 400 क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली व मिराज/सुकॉय 30 विमानांमुळे त्यांची आण्विक समीकरणे बदलणार नाहीत. गेम थियरी आणि चिकन गेममध्ये उत्तर कोरिया व पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विश्‍वासार्ह्यतेबरोबरच असे आण्विक अविचार सर्वंकष युद्धामध्ये परिवर्तीत होण्याचे सांभव्य देखील पणाला लागते. जर त्यांनी आपल्या अण्वस्त्रांनी अमेरिका आणि भारतावर पहिला वार केला तर त्या दोघांचा संपूर्ण विनाश अटळ आहे. पण जर दोघांनीही पहिले अण्वस्त्र न वापरता पारंपरिक युद्धाचा निर्णय घेतला तर अमेरिका व भारताची संरक्षणदले उत्तर कोरिया व पाकिस्तानला दणक्‍या मार देतील. अमेरिका, उत्तर कोरिया, भारत व पाकिस्तानमधील बेनबाव सामरिक व राजकीय तणाव आणि सैनिकी उन्मादाऐवजी मुत्द्देगिरीने सोडवायचा सल्ला रशियन राष्ट्रपती पुतीनने कोरियन क्षेपणास्त्र परिक्षण आणि पाकिस्तानी युद्धसंधी उल्लंघन संदर्भात दिला आहे. जर उत्तर कोरियन सर्वेसर्वा किम जोंग उन आणि पाकिस्तानी सेनाध्यक्ष कमर बाजवांना आपली सत्ता अबाधित राहावी असे वाटत असेल तर दोघेही युद्धाची कास न धरता आपली आण्विक अस्त्रे सुरक्षा प्रतिबंधासाठी वापरतील. नाही तर या आण्विक चिकन गेममध्येला कोंबडा कोण हे येणारा काळच सांगेल.\nसंभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 1) - कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)\nअलीकडेच पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींनी भारता विरुद्ध शॉर्ट रेंज न्युक्‍लियर वेपन्सच्या उपयोगाची धमकी दिली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा राष्ट्रपती किम जोंग उननेही \"उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम पूर्ण झाला असल्याचे सांगत नव्याने धमकी दिली आहे. चीन व रशियाच्या मेहेरबानीमुळे उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या आर्थिक प्रतिबंधांची पर्वा नाही. त्याचप्रमाणे चीनच्या आर्थिक व सामरिक मदतीच्या जोरावर पाकिस्तानही अमेरिकन मदतीला ठोकर मारू शकत आहे. यामुळे ही दोन्हीही राष्ट्रे आण्विक शस्त्रांच्या बाबतीत \"चिकन गेम' आणि \"गेम थियरी' अंगिकारू शकतात.\nगॅलॅक्‍सी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या पाकिस्तान ऍटॉमिक एनर्जी कमिशनला संलग्न असलेल्या कंपनीने उत्तर कोरियाला इनकोनेल आणि मोनेल या युरेनियम एन्‍रिचमेन्टद्वारे आण्विक व रासायनिक हत्यारे बनवण्याच्या कामी येणाऱ्या दोन \"\"स्पेशलाइज्ड करोजन रेसिस्टन्ट निकेल अलॉय मेटल्स'चा नुकताच केलेला पुरवठा अमेरिकेच्या सेंट्रल इंटलिजंस एजन्सीने उजेडात आणल्यामुळे चीनच्या अखत्यारीत स्थापन झालेल्या पोनग्यांग आणि इस्लामाबादमध्ये निर्माण झालेले अवैधानिक आण्विक संबंध भारत आणि अमेरिका दोघांसाठी गंभीर चिंतेचा विषय झाले आहेत.\nअलीकडेच पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींनी भारता विरुद्ध शॉर्ट रेंज न्युक्‍लियर वेपन्सच्या उपयोगाची धमकी दिली आहे. त्यापाठोपाठ उत्तर कोरियाचे हुकूमशहा राष्ट्रपती किम जोंग उननेही \"उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम पूर्ण झाला असून आता आम्ही अधिकाधिक आण्विक शस्त्रे निर्माण करणार आहोत ज्याचे बटण माझ्या टेबलावरच आहे' अशी धमकी दिली आहे. या दोन्ही धमक्‍यांचे विश्‍लेषण अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच दिवशी पाकिस्तानला लष्करी मदत थांबवण्याच्या दिलेल्या इशाऱ्याच्या आणि खरोखरीच थांबवलेल्या 285 दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी मदतीच्या संदर्भात केले असता यासंबंधीच्या चिंतेची व्याप्ती व गंभीरता लक्षात येते.\nयाच्याच जोडीला पाकिस्तानमध्ये हाफिज सईद व मौलाना मसुद अजहरसारख्या आतंकवादी नेत्यांनी तेथील सरकारवर सर्व मुस्लीम देशांचे गठबंधन करून अमेरिका व काफीर राष्ट्रांविरुद्ध जिहाद पुकारण्यासाठी दबाव टाकला आहे. या दबावाला मिळालेला सकारात्मक आंतरराष्ट्रीय मुस्लीम प्रतिसाद आणि पाकिस्तानने अमेरिकेला दिलेले उद्दाम उत्तर यांमुळे आगामी लढ्याचे स्वरूप स्पष्ट होते. चीन व रशियाच्या मेहेरबानीमुळे उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या आर्थिक प्रतिबंधांची पर्वा नाही. त्याचप्रमाणे चीनच्या आर्थिक व सामरिक मदतीच्या जोरावर पाकिस्तानही अमेरिकन मदतीला ठोकर मारू शकत आहे. यामुळे ही दोन्हीही राष्ट्रे आण्विक शस्त्रांच्या बाबतीत \"चिकन गेम' आणि \"गेम थियरी' अंगिकारु शकतात.\nसंरक्षण क्षेत्रातील विश्‍लेषकांना चिकन गेम आणि गेम थियरी या शब्दव्याप्तींची कल्पना आहे. चिकन गेममध्ये एकच गाडी जाऊ शकणाऱ्या अरुंद पुलाकडे दोन चालक आपल्या गाड्या परस्परविरुद्ध दिशेने भरधाव नेत असतात; अशा वेळी पूल जवळ येत जातो तसा अन्योन्य विनाश (म्युच्युअल डिस्ट्रक्‍शन) अटळ होत जातो. अशा वेळी जो चालक थोडी देखील कच खातो तो दुसऱ्याला पुलावरून जाण्याची संधी देतो. दोन्ही गाड्यांची टक्‍कर चालकांसाठी घातकच असली तरी प्रत्येक चालक शेवटपर्यंत दुसऱ्यावर कुरघोडीसाठी प्रयत्न करत असल्यामुळे त्यांचा अहंकार, आत्मसन्मान आणि विश्‍वासपात्रता यांची सरशी झाली तरी प्राणहानी व संसाधनहानी अटळ असते. घाबरून कच खाणारा चालक चिकन माइंडेड (कोंबडीसारखा भित्रा) असतो. म्हणून याला च���कन गेम हे नाव आहे. गेम थियरीमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामरिक डावपेचांमुळे विविध युद्धप्रश्‍नांसंबंधी भिन्न/विविध स्तरीय उत्तरे मिळतात.\nसंभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 2)\nगेम थियरी आणि चिकन गेमच्या आधारे आण्विक युद्धाचा \"वॉर गेम' खेळत असताना या प्रकारच्या युद्धातील सामरिक डावपेच आणि त्यांच्या संभाव्य भीषण परिणामांची कल्पना येते. नोबेल पारितोषिक विजेते अणुशास्त्रज्ञ थॉमस स्केलिंग यांच्या म्हणण्यानुसार \"\"न्युक्‍लियर पावर शुड बी ऍन एफिशियंट वे टू इंड्युस अंटॉगोनिक स्टेटस् टू बॅक डाऊन. बिकॉझ ऑफ डिस्ट्रक्‍टिव्ह एक्‍केलेशन ऑफ ए पोटेंशियल न्युक्‍लियर कांफ्लिक्‍ट; देअरफोर, द हाय कॉस्ट शुड प्रिव्हेंट ऍक्‍टर्स फ्रॉम डिप्लॉइंग न्युक्‍लियर वेपन्स\"\". या पार्श्‍वभूमीवर आपापसांतील प्रश्‍नांच्या उत्तरासाठी आण्विक युद्ध हा अवाजवी आणि अतार्किक पर्याय आहे. आजमितीला अमेरिका, उत्तर कोरिया, भारत आणि पाकिस्तान हे चौघे त्यांच्यातील अन्योन्य प्रश्‍न सोडवण्यासाठी आण्विक हत्यारे आणि गतिमान फेक प्रणाल्यांच्या माध्यमातून मिळालेल्या अणुप्रतिबंध क्षमतेमुळे आण्विक युद्धाच्या वल्गना करताहेत.\nउत्तर कोरिया आणि पाकिस्तानने गैरआण्विक ते आण्विक देश ही मजल संभवत: स्वत:च्या अस्तित्वाची जपणूक आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी मारली आहे. अमेरिका व भारताकडून होणाऱ्या संभाव्य धोक्‍यांना शह देण्यासाठी इराकवरील अमेरिकन आक्रमणानंतर उत्तर कोरियाने आणि भारताविरुद्ध छेडलेल्या प्रछन्न युद्धांचा फासा उलटल्यानंतर पाकिस्तानने प्रतिस्पर्ध्यावर सामरिक प्रतिबंध घालण्यासाठी आणि सरकार उलथवण्याच्या विचारांना आळा घालण्यासाठी अण्वस्त्रांची कास धरली. पाकिस्तानने उत्तर कोरियाला अण्वस्त्रांची गोपनीय माहिती दिली; तर उत्तर कोरियाने पाकिस्तानला 'न्युक्‍लियर फिजन रिऍक्‍टर्स' आणि क्षेपणास्त्रे दिली. आज हे दोघेही अमेरिका व भारत यांच्याशी युद्धासाठी तडफडत आहेत. तसे झाल्यास आम्ही त्याचा सर्वकष ताकदीने मुकाबला करू अशा गर्जना करत आहेत.\nसेना दिवस 2018 के अवसर पर सेनाध्यक्ष का संदेश\nसेना दिवस 2018 के अवसर पर मैं सेना के सभी अधिकारी, जूनियर कमीशंड अधिकारी, नॅान कमीशंड अधिकारी, और अन्य रैंक, सिविलियन कर्मचारी, वीर नारी, Veterans तथा आपके परिवार को ब���ाई एवं शुभकामनाएं देता हूँ\nहम आने वाली चुनौतियों का डटकर मुकाबला करने के लिये हमेशा तैयार और सक्षम रहेंगे हमारा प्रत्येक सैनिक सेना का गौरव और नाम कायम रखने के लिये प्रतिबद्ध है हमारा प्रत्येक सैनिक सेना का गौरव और नाम कायम रखने के लिये प्रतिबद्ध है हमारे वीर शहीदों को श्रद्धांजलि अर्पित करते हुए, उनके द्वारा कर्तव्य निभाते हुए दर्शाया गया साहस और बलिदान, हमें नए उत्साह के साथ अपने कर्तव्य निभाने के लिये प्रेरित करता रहेगा\nआज बीते वर्ष का आत्मविश्लेषण एवं चिन्तन करते हुए, हमें सुरक्षा की स्थिति को ध्यान में रखकर आने वाली चुनौतियों से निपटने की योजना बनानी है; 2017 में भारतीय सेना को सीमाओं पर और देश के अन्दर कई operations में सफलता प्राप्त हुई है हमारे सैनिकों ने सीमाओं पर विरोधियों को करारा जवाब दिया है हमारे सैनिकों ने सीमाओं पर विरोधियों को करारा जवाब दिया है आतंकवाद रोधी operations के दौरान मानवाधिकार के मूल्यों को कायम रखते हुए हमारा रवैया बेहद पेशेवर रहा है आतंकवाद रोधी operations के दौरान मानवाधिकार के मूल्यों को कायम रखते हुए हमारा रवैया बेहद पेशेवर रहा है प्रतिकूल और चुनौतीपूर्ण परिस्थितियों में हमारे सभी रैंक की नि:स्वार्थ कार्रवाई की वजह से जम्मू कश्मीर और उत्तर-पूर्व के सुरक्षा हालात में लगातार सुधार हो रहा है प्रतिकूल और चुनौतीपूर्ण परिस्थितियों में हमारे सभी रैंक की नि:स्वार्थ कार्रवाई की वजह से जम्मू कश्मीर और उत्तर-पूर्व के सुरक्षा हालात में लगातार सुधार हो रहा है विपदाओं के समय में हमारे सैनिकों ने तेजी से कार्रवाई करते हुए देशवासियों को हमेशा राहत पहुँचाई है और उनके बहुमूल्य जीवन को बचाने में मदद करते आए हैं विपदाओं के समय में हमारे सैनिकों ने तेजी से कार्रवाई करते हुए देशवासियों को हमेशा राहत पहुँचाई है और उनके बहुमूल्य जीवन को बचाने में मदद करते आए हैं हमारा राष्ट्र अपनी सेना पर गर्व करता है, और हमें अपने उद्देश्यों को सम्मान और गौरव के साथ हासिल करने के लिये हमेशा प्रोत्साहित करता रहता है\nहमारा मुख्य Focus राष्ट्र निर्माण को ध्यान में रखते हुए, चुनौतीपूर्ण परिस्थितियों में प्रभावशाली operations करते रहना है विश्व की अन्य सेनाओं के साथ भारतीय सेना के द्विपक्षीय संबंध बढ़ रहे हैं, जिसकी वजह से सैन्य कूटनीति का दायरा भी बढ़ रहा है विश्व की अन्य सेनाओं के साथ भारतीय सेना के द्विपक्षीय संबंध बढ़ रहे हैं, जिसकी वजह से सैन्य कूटनीति का दायरा भी बढ़ रहा है UN Missions में अंतर्राष्ट्रीय शांति के लिये हमारे योगदान को अंतर्राष्ट्रीय समुदाय की लगातार प्रशंसा मिलती रही है\nभविष्य की चुनौतियों का सामना करने के लिये हमें अपनी आधुनिक क्षमताओं को बढ़ाना होगा हमें अपने हथियार की बेहतर क्षमताओं के लिये आधुनिक तकनीक की जरुरत है हमें अपने हथियार की बेहतर क्षमताओं के लिये आधुनिक तकनीक की जरुरत है इन का श्रेष्ठ उपयोग करने के लिए हमें प्रशिक्षण में आवश्यक सुधार करते रहना होगा इन का श्रेष्ठ उपयोग करने के लिए हमें प्रशिक्षण में आवश्यक सुधार करते रहना होगा तीनों Services के सभी उपलब्ध संसाधनों का संगठित इस्तेमाल तथा आपसी तालमेल, युद्ध के मैदान पर सफलता हासिल करने की बुनियाद है, और हमको इसके लिये लगातार प्रयास करते रहना है\nभारतीय सेना एक ऐसी संस्था है जो राष्ट्रीय मूल्यों और संस्कारों को कायम रखने में गर्व महसूस करती है मुझे पूरा विश्वास है कि हम अपने ऊपर स्थापित भरोसे को बनाए रखते हुए एक उभरते भारत की आकांक्षाओं को पूरा करते रहेंगे\nएक महान राष्ट्र के योग्य सैनिक होने के नाते, आइए हम एक बार फिर राष्ट्र सेवा के लिए स्वयं को पुन:समर्पित करें\nशहीद कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासन सर्वतोपरी मदत करणार\nपरभणी : शहीद सदाशिव त्र्यंबकआप्पा नागठाणे यांनी वनसंरक्षण व शासनाचे हित जोपासण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धैर्याने करंजगाव वन क्षेत्रातील वनवा विझविण्याकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली त्या शहीद नागठाणे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासन सर्वतोपरी मदत करणार, असे प्रतिपादन वित्त आणि नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शहीद सदाशिव नागठाणे यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.\nमुनगंटीवार म्हणाले की, शहीद नागठाणे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात शासन सहभागी असून घरातील कर्ता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबासमोर दुःखाचा डोंगर उभा राहत असतो त्यामुळे शहीद नागठाणे यांच्या पत्नी श्रीमती अर्चना सदाशिव नागठाणे यांना शासकीय सेवेचे नियुक्ती पत्र देऊन तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा धनादेश द���ऊन त्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शासनाकडून मदत केली आहे. कर्तव्यदक्ष कर्मचारी शहीद झाल्याने वन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nप्रेरणादायी व्यक्तींच्या कथा पुस्तकात याव्यात - एअर मार्शल बी. एन. गोखले (निवृत्त)\nएअर मार्शल बी. एन. गोखले गोखले (निवृत्त) : \"अपराजित चैतन्यदायी झुंजीला सलाम\" पुस्तकाचे प्रकाशन\nपुणे - राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत असताना दिवंगत अधिकारी अनिलकुमार यांना अपघातामुळे अपंगत्व आले. मात्र, त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनकहाणीतून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला. विविध विषयांवर लिखाण केले. याची दखल घेत केंद्र सरकारने दहावीच्या पुस्तकात त्यांच्या कहाणीचा केलेला समावेश दोन वर्षापुर्वी काढला. ही खेदाची बाब असून उभ्या आयुष्यात जीवनाशी संघर्ष करुन प्रेरणादायी कहाणी रचलेल्या व्यक्तींच्या कथा पुस्तकामध्ये असाव्यात अशी अपेक्षा निवृत्त एअर मार्शल बी. एन. गोखले यांनी व्यक्त केले.\nराष्ट्रीय संरक्षण अकादमीत (एनडीए) प्रशिक्षण घेत असताना दिवंगत अधिकारी अनिलकुमार यांना अपघातामुळे आलेले विकलांगत्व आणि त्यांनी त्यावर मात करण्यासाठी दिलेली अभूतपूर्व झुंज यावर आधारित त्यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र असलेल्या \"अपराजीत - चैतन्यदायी झुंजीला सलाम' या पुस्तकाचे प्रकाशन गोखले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अनिलकुमार यांचे वर्गमित्र आणि भारतीय वायुसेना दलात कार्यरत असलेले व अनिलकुमार यांच्या व्यक्तीचरीत्रावर लिखाण केलेले मूळ इंग्रजी पुस्तकांचे लेखक एअर कमांडर नितीन साठे, मराठी अनुवादक सुनीती जैन, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर आदी उपस्थित होते.\nजैन म्हणाल्या, एनडीएत प्रशिक्षण घेतानाच अनिलकुमार यांना अपंगत्व आले. परंतु त्यांनी लिद्द न सोडता शारीरिक अपंगत्व असून देखील तोंडात पेन धरुन लिखाण केले. ते एका दैनिकात प्रसिध्द देखील झाले. त्यातूनच केंद्र सरकारने त्यांच्या कथेचा शालेय पुस्तकात समावेश केला. त्यांच्या या संघर्षमय जीवनाच्या कहाणीने आज अनेक तरुणांना प्रेरणा मिळते. एनडीएमध्ये शिक्षण घेत असताना त्यातुन मिळणाऱ्या प्रेरणेमुळेच ते सर्वकाही करू शकल्याचे जैन यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटकर यांनी केले\nसुरक्षाकवच ���ेणारे पाऊल - लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर (निवृत्त)\nयुद्धशास्रामध्ये शत्रूवर कडाडून हल्ला करण्याची क्षमता जितकी महत्त्वाची असते, तितकीच आपल्यावरील हल्ला थोपवण्याची आणि या हल्ल्यामुळे होणारे नुकसान नगण्य पातळीवर आणण्याची क्षमताही महत्त्वाची मानली जाते. भारत शासनातर्फे नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर बांधण्यात येणाऱ्या 14 हजार बंकर्सकडे यादृष्टीने पाहावे लागेल. हे पाऊल स्वागतार्ह आहे. आजवर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्रसंधीच्या उल्लंघनामध्ये अनेक स्थानिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी बंकर्स उभारण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे.\nअलीकडील काळात उत्तर कोरियाच्या क्षेपणास्र चाचण्यांमुळे आणि अणुपरीक्षणामुळे आशिया प्रशांत क्षेत्रावर युद्धाचे ढग दाटले आहेत. अमेरिकेने उत्तर कोरियावर कारवाईचीही तयारी चालवली आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी उत्तर कोरियामध्ये जमिनीखाली अतिसंरक्षक न्युक्‍लियर बंकर्स तयार करण्यात येत आहेत. या बंकर्सवर अणुबॉम्ब पडला तरीही आतमध्ये कोणतेही नुकसान होणार नाही, अशी रचना करण्यात येत आहे. या बंकर्समधूनच युद्धकाळात शासनव्यवस्था चालवता यावी अशी तयारी करण्यात येत आहे. हे बंकर्स मोठ्याल्या इमारतींसारखे असतील. तेथे अगदी एसीपासून खाण्यापिण्यापर्यंतच्या सर्व सोयी सुविधा असतात. अशी तयारी अनेक राष्ट्रांमध्ये आहे.\nजम्मू-काश्‍मिरातील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर 14 हजार बंकर्स बांधण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर 7298 बंकर्स बांधण्यात येणार असून उर्वरित 7162 बंकर्स जम्मू, कठुआ आणि सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर बांधण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 415.73 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे बंकर्स सैन्याच्या वापरासाठी नसून सीमावर्ती भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात येणार आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्रसंधीच्या उल्लंघनादरम्यान नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या निष्पाप लोकांचा अनेकदा बळी जातो. या नागरिकांचा युद्धाशी काहीही संबंध नसतो. सीमावर्ती भागातील अनेक मुले, महिला, वृद्ध तरुण तेथील शेतात कामासाठी किंवा अन्य कामांसाठी जात असतात. युद्धबंदीच्या उल्लंघनाचा सर्वाधिक परिणाम त्यांच्यावर होत असतो.\nपाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्यास आपण त्यांना उत्तर देतो. यानंतर ते पुन्हा प्रत्युत्तरादाखल गोळीबार करतात किंवा तोफा डागतात. त्याचा मारा नेमका कुठे होणार हे आपण सांगू शकत नाही. काही वेळा सैन्यावरही हल्ला होतो तर काही वेळा गावांवरही होतो. अशा वेळी या नागरिकांचे संरक्षण करणे हे आपल्यापुढे आव्हान असते. 1965, 1971 त्यानंतर कारगील युद्धाचा अनुभव घेऊन आपल्याला हे लक्षात आले की ही गावे पूर्णतः रिकामी करता येत नाहीत. अनेक लोक आपल्या गावातून बाहेर पडत नाहीत. ते तिथेच घरात राहातात. कारण त्यांची शेती, घरे, जनावरे तिथे असतात. हे सर्व सोडून देऊन अन्यत्र जाऊन उदरनिर्वाह करणे त्यांना शक्‍य नसते. ही सर्व सत्यपरिस्थिती तसेच पाकिस्तानकडून गेल्या काही वर्षांत होणारे शस्रसंधीचे उल्लंघन आणि दहशतवाद्यांमार्फत होणारे हल्ले लक्षात घेऊन या स्थानिक लोकांच्या सुरक्षिततेकरिता बंकर्स बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बंकर्समुळे अचानक गोळीबार सुरु झाला तरीही लोकांना आपल्याच गावात शेताजवळ बंकर्समध्ये लपून राहता येणे शक्‍य होणार आहे.\nमागील काळात म्हणजे 1971 च्या युद्धाच्या वेळी आपण असे बंकर्स तयार केले होते. नियंत्रण रेषेजवळील गावांमधील लोकही असे बंकर्स तयार करतात. काही वेळा लष्करही गावकऱ्यांना आपल्या बंकर्समध्ये लपण्यास सांगते. तेथे त्यांना जेवणही दिले जाते. पण आता करण्यात येणारी नवी व्यवस्था कायमस्वरुपी असेल. कारण पाकिस्तान कधी गोळीबार सुरु करेल, कधी चकमक सुरु होईल याचा अंदाज आपण लावू शकत नाही.\nहे बंकर्स उभारण्यासाठी सैन्याधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जाईल. त्यांच्या सल्ल्यातून सुरक्षित आणि लपण्यास सुलभ अशा काही जागा निवडल्या जातील. आपल्याकडे पंजाब प्रातांत अनेक ठिकाणी सीमेच्या पलीकडेही लोकांची शेती आहे. सीमा सुरक्षा दलाची परवानगी घेऊन हे लोक कुंपण ओलांडून शेत नांगरतात, शेती करतात आणि सायंकाळी परत येतात. शस्त्रसंधीच्या उल्लंघनावेळी असे लोक बळी पडण्याची शक्‍यता असते. त्यांना लपण्यासाठी असे बंकर्स उपयुक्‍त ठरणारे आहेत. प्रस्तावित योजनेनुसार सीमेजवळील प्रत्येक गावात असे बंकर्स तयार करण्याचा विचार सुरु आहे. यामध्ये एखाद्या गावातील शाळेजवळ बंकर्स करावे लागतील. जेण��करून अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगात शाळा जरी बंद झाली तरी विद्यार्थी या बंकर्समध्ये लपून राहू शकतील.\nशासनातर्फे जम्मू ते उरी या सातत्याने गोळीबार होणाऱ्या क्षेत्रात बांधण्यात येणारे बंकर्स हे कॉंक्रिटचे असणार आहेत. त्यावर तोफेचा गोळा जरी पडला तरीही आतमध्ये लपलेल्या लोकांचे जराही नुकसान होणार नाही अशी त्यांची मजबूत रचना असणार आहे. बंकर्स हे घराप्रमाणे असतात. चारही बाजूंनी भिंती उभ्या करून वर कॉंक्रिटचे छत असते. घरासाठीच्या छतावरील स्लॅब हा साधारणपणे 4 इंच जाडीचा असतो; मात्र या बंकर्सवरील छत हे 8-9 इंच जाडीचे असेल. जेणेकरून आतमध्ये लपलेल्यांचे पूर्ण संरक्षण होणार आहे. या बंकर्समध्ये वारा येण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठीची सोय असते. तसेच आतमध्ये पाण्याची व्यवस्था असते. मागील काळात लाईन ऑफ कंट्रोलनजीक सैन्याने असे बंकर्स उभे केले होते; पण त्यांची संख्या खूप कमी होती. आता बनवण्यात येणारे बंकर्स हे पूर्णतः शासकीय व्यवस्थेनुसार केले जाणार आहेत.\nआता महत्त्वाचा प्रश्‍न येतो तो म्हणजे असे बंकर्स बांधण्याची वेळ आपल्यावर का आली याचे कारण भारताने कितीही चर्चेच्या फेऱ्या केल्या, गुप्तबैठका घेतल्या, त्यांच्या पंतप्रधानांना शपथविधीला बोलावले, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तरीही पाकिस्तानचा घातकी स्वभाव हा बदलत नाहीये. कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे पाकिस्तानची स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव आणला तरीही पाकिस्तान भारताविरुद्धच्या कुरघोड्या, आगळिकी आणि भ्याड हल्ले चालूच ठेवणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या धोरणात बदल होईल हा विचार करून शांत बसणे मूर्खपणाचे ठरेल. म्हणूनच या शासनाने एका बाजूला पाकिस्तानच्या कुरापतींना जशास तसे उत्तर देण्याचे धोरण अवलंबतानाच दुसऱ्या बाजूला या गोळीबारापासून, हल्ल्यांपासून आपल्या नागरीकांची कमीत कमी जीवितहानी कशी होईल यासाठी हे पाऊल उचलले आहे. आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी हे करणे अपरिहार्य आहे.\nनियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य जेव्हा प्रत्युत्तरादाखल गोळीबार करते तेव्हा पाकिस्तानी लष्कर पळून जाऊन गावांमध्ये आश्रय घेतात. यामागे एक रणनीती असते. गावांमध्ये लपल्यानंतर आपल्या सैन्याकडून त्यांना टिपण्यासाठी हल्ला झाला तर त्याचा फटका तेथील काही नागरिकांना बसू शकतो. काही वेळा त्यांचे काही नागरिक मारले जाऊ शकतात. किंबहुना, असे घडण्यासाठीच ही लपण्याची चाल खेळलेली असते. भारतीय सैन्याच्या गोळीबारात एक-दोन पाकिस्तानी नागरिक जरी मारले गेले तरी पाकिस्तान ती गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडतो आणि भारतीय लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. भारत आमच्या देशातील निष्पाप नागरिकांचे बळी घेत आहे, असा कांगावा करतो. आपण अशा प्रकारची रणनीती आखू शकत नाही. कारण आपल्यासाठी देशातील प्रत्येक नागरीकाचे प्राण लाखमोलाचे आहेत. पाकिस्तानी सैन्याला तेथील नागरिकांच्या प्राणाची पर्वा नसते.\nअशा प्रकारचा शेजारी आपल्याला लाभला आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे; मात्र आपण त्याला टाळू शकत नाही. आपण नियंत्रण रेषा बदलू शकत नाही. अशा वेळी स्थानिक लोकांची सुरक्षा करणे एवढेच आपल्या हाती उरते. कारण शेवटी हे सीमावर्ती भागातील लोक जाणार कुठे अशी योजना करणारा भारत हा एकमेव देश नाही. जगभरात अनेक देशांत असे बंकर्स तयार केले जातात. उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया या देशांमध्येही असे बंकर्स बनवण्यात आले आहेत. पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवरही ते आहेत . सर्वसाधारण ज्या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असते तिथे असे बंकर्स तयार केले जातात. आत्तापर्यंत काश्‍मिरमध्ये जितकी सरकारे आले त्यांनी याबाबत कधीही विचार केला नाही. पण आता काश्‍मीरमधील राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोहोंनी मिळून सामान्य जनतेचा विचार करून घेतलेला हा निर्णय निश्‍चितच कौतुकास्पद आहे. हे बंकर्स बांधल्यामुळे युद्ध होणार नाही असे नाही; पण युद्ध झाल्यास अथवा युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास जीवितहानी टाळणे शक्‍य होणार आहे. भविष्यात या भागातील जनावरांना वाचवण्यासाठीही अशी व्यवस्था करावी लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nसात सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकाविला\nनवी दिल्ली - अंटार्क्‍टिका खंडातील माउंट व्हिन्सन हे शिखर सर करून भारतीय हवाई दल ही प्रत्येक खंडातील सर्वांत उंच शिखर सर करणारी पहिली संस्था ठरली आहे. माउंट व्हिन्सनची उंची १६,०५० फूट असून, ते जगातील सर्वाधिक दुर्गम भागातील शिखर आहे.\nहवाई दलाच्या पथकाने केलेल्या या कामगिरीबद्दल हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘आमच्या हवाई योद्‌ध्या��नी हवाई दलाचा आणि भारताचा ध्वज उंच शिखरांवर फडकाविल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल,’ असे गौरवोद्गार धनोआ यांनी काढले. अत्यंत प्रगल्भपणे आणि संतुलित पद्धतीने आखलेल्या या व्हिन्सन मोहिमेमुळे नवा इतिहास निर्माण झाल्याचेही धनोआ म्हणाले. व्हिन्सन मोहिमेचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन आर. सी. त्रिपाठी यांनी केले. ‘अंटार्क्‍टिका हा खंड आमच्यासाठी नवा आणि आव्हानात्मक असला तरी त्यासाठी पूर्ण तयारी केली होती. आमचा आत्मविश्‍वास प्रबळ होता. शंभर किमी वेगाने अतिथंड वारे वाहत असताना आम्ही तीन दिवसांत शिखर सर केले,’ असे त्रिपाठी म्हणाले. इतर सहा खंडांमधील शिखरांवर तिरंगा फडकाविण्याचा मानही त्यांनी पटकाविला होता.\nमाउंट व्हिन्सनच्या आधी हवाई दलाने नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट, इंडोनेशियातील माउंट कार्स्टन्झ पिरॅमिड, रशियामधील माउंट एलब्रुस, दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो, अर्जेंटिनातील माउंट अकोन्काग्वा आणि अलास्कामधील माऊंट मॅककिनले ही शिखरे यशस्वीपणे सर केली आहेत.\nसात शिखरांच्या या मोहिमेदरम्यान माउंट एव्हरेस्ट चढत असताना २००५ मध्ये स्क्वाड्रन लीडर एस. एस. चैतन्य यांचा मृत्यू झाला होता. त्रिपाठी यांनी सात शिखर सर करण्याचे यश त्यांनाच समर्पित केले. हवाई दलाने एव्हरेस्ट सर केल्यानंतरच इतर खंडांमधील शिखरे सर करण्याच्या मोहिमेची आखणी झाली होती. या सर्वोच्च सात शिखरांवर तिरंगा फडकाविण्याची एकमेवाद्वितीय मोहीमच हवाई दलाने आखली होती.\nयूएनआय शुक्रवार, 12 जानेवारी 2018\nपाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना धुळ्याचे वीरपूत्र योगेश भदाणे शहीद\nया हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले.\nराजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले.\nजम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शनिवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात धुळ्याचे वीरपूत्र योगेश भदाणे शहीद झाले. ते अवघ्या २८ वर्षांचे होते. योगेश यांचा विवाह सात महिन्यांपूर्वीच झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर धुळे जिल्ह्यातील खलाने गावावर शोककळा पसरली आह��.\nसीमा सुरक्षा दलाचा सावधगिरीचा इशारा\nजम्मू: सीमा सुरक्षा दलाने जम्मू - काश्‍मीरमधील दोनशे किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. सीमेपलीकडून दहशतवाद्यांची संभाव्य घुसखोरी रोखण्याच्या हेतूने हा इशारा देण्यात आला आहे.\nपत्रकारांशी बोलताना जम्मू विभागाचे सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख राम अवतार म्हणाले, \"सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. हे लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. सीमेवर शांतता राखण्यास सीमा सुरक्षा दलाचे प्राधान्य असते. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो. मात्र पाकिस्तानकडून शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात.''\nवृत्तसंस्था गुरुवार, 4 जानेवारी 2018\nएक पद एक निवृत्तीवेतन\nशहीद जवान योगेश भदाणे यांना मानवंदना\nअहमदनगरच्या के. के. रेंजमध्ये युद्धाचा थरार; दोन त...\n‘आयटीबीपी’ला मिळणार हवाई पंखांचे बळ\nआता तुमचा चेहरा बनणार आधार\nएका नव्या युगाची सुरुवात, भारत- इस्रायलमध्ये 8 करा...\nसैन्य दिनी सीमेवर भारताची घातक कारवाई, पाकिस्तानचे...\nभारतीय सैन्याने साजरा केला ७० वा लष्कर दिन\nअणूबॉम्बच्या धमक्या देणे पाकिस्तानने बंद करावे-बिप...\nशहीद योगेश भदाणे यांच्यावर अंत्यसंस्कार\nग्रॅच्युइटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा होणार दु...\n२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरां...\nपाकिस्तानच्या कारवायांना आळा घालण्यासाठी लष्करप्रम...\nसंभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 2)...\nसंभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 1)...\nसेना दिवस 2018 के अवसर पर सेनाध्यक्ष का संदेश\nशहीद कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासन सर...\nप्रेरणादायी व्यक्तींच्या कथा पुस्तकात याव्यात - एअ...\nसुरक्षाकवच देणारे पाऊल - लेफ्टनंट जनरल दत्तात्रय श...\nसात सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकाविला\nपाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना धुळ्या...\nसीमा सुरक्षा दलाचा सावधगिरीचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/aai-baba-song/", "date_download": "2019-01-16T23:24:06Z", "digest": "sha1:Y7YV3LXVZZOUFQWWTB5FRGUWNMMGQDVI", "length": 2157, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Aai Baba Song – Marathi PR", "raw_content": "\nस्पेशल आई बाबांसाठी ‘कच्चा लिंबू’चे स्पेशल गाणे\nपती पत्नी म्हणून एकमेकांसोबत एकरूप झ���लेल्या त्या दोघांचा बाळाच्या जन्मासोबत आई बाबा म्हणून जन्म होतो. आपल्या मुलाबरोबर मुल होऊन खेळणारे, चालायला शिकताना, रांगताना धडपडल्यावर सदैव मुलाच्या पाठीशी असणारे आई बाबा नंतर पुढे आयुष्याची लढाई लढतानासुद्धा आपल्या बाळाच्या पंखात बळ येईपर्यंत त्याच्या पाठीशी ठाम उभे असतात. पण काही मुलं ही ‘स्पेशल’ असतात, त्यांच्यातले मूलपण कधी संपताच […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/dr-mahendra-mahajan-k2k-record-made-an-entry-in-wuca-book/", "date_download": "2019-01-16T23:09:23Z", "digest": "sha1:4ZOSSOX7ROV4XDADBRZ6Y2QYGF4ZHKRG", "length": 10796, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांच्या के2के या विक्रमी मोहिमेची अमेरिकेतील डब्ल्यूयुसीएच्या वहीत नोंद", "raw_content": "\nसायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांच्या के2के या विक्रमी मोहिमेची अमेरिकेतील डब्ल्यूयुसीएच्या वहीत नोंद\nसायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांच्या के2के या विक्रमी मोहिमेची अमेरिकेतील डब्ल्यूयुसीएच्या वहीत नोंद\nनाशिक: नाशिककर सायकलीस्ट बंधूपैकी डेंटिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांनी दहा दिवस दहा तास आणि 1 मिनिटात पूर्ण केलेल्या के2के या काश्मीर ते कन्याकुमारी या 3850 किमीच्या यशस्वीपणे पूर्ण केलेल्या मोहिमेची अमरिकेतील वर्ल्ड अल्ट्रासायकलिंग असोसिएशनच्या, विक्रमांच्या वहीत नोंद झाली आहे. याबाबतचा ईमेल डॉ. महाजन यांना प्राप्त झाला असून डब्ल्यूयुसीएच्या संकेतस्थळावरही याबाबत नोंद झाल्याचे दिसत आहे.\nअमेरिकेतील प्रसिद्ध अशी रेस ऍक्रॉस अमेरिका अर्थात रॅम स्पर्धा देखील डब्ल्यूयुसीएच्या नियमावलीनुसार चालत असल्याने या विक्रमाची नोंद एक विशेष बात असून यामुळे गिनीज बुकमध्ये होणाऱ्या नोंदीसही वेग मिळणार आहे.\nकाश्मीर ते कन्याकुमारी हे 3850 किमीचे अंतर 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2018 दरम्यान केवळ 10 दिवस 10 तास आणि 1 मिनिटात एकट्याने पूर्ण करण्याचा विक्रम डॉ. महेंद्र महाजन यांनी केला होता. या विक्रमाची नोंद घेण्यासाठी डब्ल्यूयुसीए तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यांना कळविण्यात आली होती. विशेष म��हणजे ही मोहीम विक्रमी काळात पूर्ण करण्यासाठी डब्ल्यूयुसीए आणि गिनीज कडून जास्तीतजास्त 12 दिवसांचा कालावधी मिळाला होता.\nमोहीम पूर्ण झाल्यानंतर मोहिमेची संपूर्ण माहिती डब्ल्यूयुसीएला पाठविण्यात आली होती. त्याची योग्य दखल घेत संपूर्ण माहितीचे सत्यापन करून डब्ल्यूयुसीएने विक्रमाची खातरजमा करून अखेर क्रॉस कंट्री प्रकारात ‘इंडिया नॉर्थ टू साऊथ’ या नावाने विक्रमाची नोंद घेतली आहे.\nया विक्रमाची नोंद करताना विक्रम पूर्ण करणाऱ्याचे मूळ गाव नाशिक, महाराष्ट्र अशी केली गेल्याचा खूप अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया डॉ. महाजन यांनी दिली आहे. डब्ल्यूयुसीएने मोहिमेबाबतचा संपूर्ण अनुभव नोंद पत्रिकेवर नोंदवून घेतला आहे. त्यांच्या संकेतस्थळावर हा अनुभव वाचण्यास उपलब्ध असल्याचे महाजन यांनी सांगितले.\nमहाजन बंधू फाउंडेशन आणि नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन आणि जायंट स्टारकेन यांच्यातर्फे आयोजित या मोहिमेत ‘खेलो इंडिया’ आणि ‘तंबाखू बंद’ या उपक्रम तसेच तंबाखू बंद (Quit Tobacco) या अभियानाला समर्थन करण्यात आले.\nया विक्रमच्या नोंदीचे संपूर्ण श्रेय डॉ. महाजन यांनी त्यांचे या मोहिमेतील क्रु मेंबर्स किशोर काळे, अॅड. कबीर राचुरे, अॅड. दत्ता चकोर, विजय काळे, सागर बोंदार्डे आणि संदीप परब तसेच बंधू सायकलिस्ट हितेंद्र महाजन, जायंट स्टारकेन कंपनीचे प्रवीण पाटील सर, प्रशिक्षक मितेन ठक्कर, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खबिया आणि नाशिक सायकलिस्ट कुटुंबाला दिले आहे.\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/pakistan-sugar-bjp-mns-agitation-116375", "date_download": "2019-01-16T22:49:12Z", "digest": "sha1:FAMNKNAYSIAIHP3PRQJUDX65SDOFEAVG", "length": 13799, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "pakistan sugar BJP MNS Agitation ‘पाक’च्या साखरेने भाजप ‘घायाळ’! | eSakal", "raw_content": "\n‘पाक’च्या साखरेने भाजप ‘घायाळ’\nमंगळवार, 15 मे 2018\nमुंबई - पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेवरून भारतीय जनता पक्ष पुरता घायाळ झाल्याचे चित्र आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोधाची धार तीव्र होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट आंदोलन करत सरकारला लक्ष्य केले.\n‘दैनिक सकाळ’ने रविवारी (ता. १३) ‘सम्राटांच्या गडात पाकची साखर’ या मथळ्याखाली सर्वप्रथम ही बातमी प्रकाशित केली. त्यानंतर लगेचच राज्यभरात सोशल मीडियातून सरकारच्या या धोरणावर टोकदार टीका सुरू झाली.\nमुंबई - पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेवरून भारतीय जनता पक्ष पुरता घायाळ झाल्याचे चित्र आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोधाची धार तीव्र होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट आंदोलन करत सरकारला लक्ष्य केले.\n‘दैनिक सकाळ’ने रविवारी (ता. १३) ‘सम्राटांच्या गडात पाकची साखर’ या मथळ्याखाली सर्वप्रथम ही बातमी प्रकाशित केली. त्यानंतर लगेचच राज्यभरात सोशल मीडियातून सरकारच्या या धोरणावर टोकदार टीका सुरू झाली.\nराष्ट��रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, सकाळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाकिस्तानची साखर साठवणूक केलेल्या कल्याण परिसरातील गोदामावर थेट छापा टाकत साखरेची पोती फाडून टाकली. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी मुंबई व पनवेलमधील पदाधिकाऱ्यांनी या साखरेची विक्री रोखली.\nकेंद्र सरकारने देशातल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा संताप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्‍त केला.\nपाकिस्तान सरकार म्हणते, ‘टोमॅटो कितीही महाग झाला तरी चालेल; पण पाकिस्तानमध्ये भारतासारख्या शत्रुराष्ट्रातून टोमॅटो आयात करणार नाही.’ मग मोदी सरकारने पाकिस्तानची साखर कशासाठी खरेदी केली भारतीय शेतकरी जवळचा की पाकिस्तान याचे उत्तर मोदींनी द्यावे.\n- खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nआज रात्रीपर्यंत संप मागे घ्या; 'बेस्ट'ला न्यायालयाचे आदेश\nमुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्���ाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे. यामध्ये न्यायालयाने सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/rajvardhan-rathores-hum-fit-toh-india-fit-campaign-118480", "date_download": "2019-01-16T23:49:27Z", "digest": "sha1:TUCKO4QWTHB3LAJB3DGPQV6E2Y2W5QNB", "length": 12286, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajvardhan Rathores Hum Fit Toh India Fit Campaign राजवर्धन राठोड यांची #HumFitTohIndiaFit माेहिम | eSakal", "raw_content": "\nराजवर्धन राठोड यांची #HumFitTohIndiaFit माेहिम\nबुधवार, 23 मे 2018\nकेंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेते ऋतिक रोशन, बॅडमिंटनपटू साईना नेहवाल यांना टॅग करुन या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.\nसातारा - केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी त्यांच्या कार्यालयात जोर मारत असल्याचा व्हिडिओ आज ट्विवट करुन देशातील नागरीकांना #HumFitTohIndiaFit असे सांगून तुम्ही ही तुमच्या फिटनेसचे रहस्य छायाचित्र अथवा व्हिडिओद्वारे अपलोड करावे असे आवाहन केले आहे.\nविशेष म्हणजे राठोड यांनी फॉर्मल कपडे परिधान करुन कार्यालयातच नागरीकांशी संवाद साधत 10 जोर मारत संदेश दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र कामकाजात व्यस्त असतात. नित्यनेमाने करीत असलेला व्यायाम व त्यांचे योग प्रेम हे प्रेरणादायी असल्याचे राठोड नमूद करतात. राठोड यांनी क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेते ऋतिक रोशन, बॅडमिंटनपटू साईना नेहवाल यांना टॅग करुन या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. अाज (मंगळवार) सकाळी 11 च्या सुमारास राठाेड यांनी व्हिडिअाे अपलाेड केल्यानंतर ट्विटरवर नामवंत खेळाडूंसह सेलिब्रेटी व नागरीकांनी त्यांचा फिटनेसमंत्रा अपलाेड करण्यास प्रारंभ केला अाहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nपहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nत्या दिवशी सहज म्हणून टीव्ही लावला, तर ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर मुलांच्या स्पर्धा चालू होत्या. आजकाल खेळांच्या स्पर्धा पाहताना त्यात किती गुंतायचं या...\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या...\n-52 अंशात 'ते' धावले 42 किमी मॅरेथॉन\nओयमीकॉन (रशिया) - या गावातील तापमान -52 डिग्री सेल्सिअस होते. अशा या वातावरणात 16 धावपंटूनी मॅरेथॉनमध्ये धावण्याचा विक्रम केला आहे. सैबेरियातील एका...\nआदित्य ठाकरेंनी दिल्या स्वसंरक्षणाच्या 'टिप्स'\nनाशिक : दैनंदिन कामे करताना आपल्याला कुणी \"फॉलो' करते का करत असल्यास सजग राहा. घटना सांगून घडत नाही, त्यामुळे समोरून हल्ला झाल्यास किंवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/videsh/page-49/", "date_download": "2019-01-16T22:45:30Z", "digest": "sha1:TDNQIOBO7DTZPOGXH7ZWIZW4AJVZKTEM", "length": 10667, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Videsh News in Marathi: Videsh Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-49", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nओबीसी-दलितांमुळे भ्रष्टाचार वाढला -आशिष नंदी\nबातम्या Jan 23, 2013 ऑस्ट्रेलियात मराठी संमेलनाचे आयोजन\nबातम्या Jan 21, 2013 सातासमुद्रापार सारस्वतांची मांदियाळी\nबातम्या Jan 21, 2013 दिग्विजय सिं��� म्हणतात, हाफीज सईद 'साहेब'\nपाकचा खोटारडेपणा,भारताच्या हद्दीत पेरले लँडमाईन\nभारत-पाक संघर्षात सीमावासीयांचं मरण \nगोळीबार केल्यास जशास तसे उत्तर देऊ -लष्करप्रमुख\nबलात्काराला आरोपींइतकीच तरूणीही जबाबदार-आसाराम बापू\nसरकारने, सरकारसारखे बनावे आणि ठोस निर्णय घ्यावे -मनेका गांधी\nआत्मचिंतनाची गरज - शीला दीक्षित\nमहिला सुरक्षा कायद्यात परिवर्तन करावे -मायावती\nनरेंद्र मोदींचा दिल्ली दरबारी जाहीर सत्कार\nमोदींनी घेतली चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ\nबलात्कार्‍यांना फाशी द्या - सुषमा स्वराज\nराज्यसभेत बोलू न दिल्यामुळे जया बच्चन भडकल्या\nगुजरातचा रणसंग्राम : मुस्लीम मतदार कुणासोबत \nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sanjay-leela-bhansali-movie-padmaavat-smashed-on-box-office-crossed-two-hundred-crore-281556.html", "date_download": "2019-01-16T22:13:29Z", "digest": "sha1:CLMUPV5KRRXE7OE7NC375YPTLXCG3HVW", "length": 13385, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दुसऱ्याच आठवड्यात 'पद्मावत'चा '200 कोटीं'चा टप्पा पार", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, ��ा सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nदुसऱ्याच आठवड्यात 'पद्मावत'चा '200 कोटीं'चा टप्पा पार\nकोणत्याही खानची मक्तेदारी नसणारा आणि 200 कोटींचा गल्ला जमवणारा बाहुबली 2 नंतर पद्मावतने बाजी मारली आहे.\n06 फेब्रुवारी : 2018चा पहिला ब्लॉकबस्टर हिट 'पद्मावत' या सिनेमाद्वारे बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजतोय. काही राज्यांमध्ये हा सिनेमा अजूनही दाखवला जात नसूनही पद्मावतने 215 कोटींचा गल्ला जमवण्यात यश मिळवलं आहे. कोणत्याही खानची मक्तेदारी नसणारा आणि 200 कोटींचा गल्ला जमवणारा बाहुबली 2 नंतर पद्मावतने बाजी मारली आहे. स्रीकेंद्री सिनेमांमध्ये हा पहिला इतकं मोठं यश मिळवणारा सिनेमा ठरला आहे.\nत्यामुळे वादग्रस्त ठरलेला आणि देशभरातून विरोध केलेल्या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहीद कपूरच्या अभिनयानंही हा सिनेमा चाहत्यांवर भूरळ घालणार ठरला आहे.\nसंजय लीला भंसाळीच्या पद्मवातनं अवघ्या दुसऱ्याचं आठवड्यात 200 कटींची कमाई केली आहे. अजूनही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोर धरला आहे. या सिनेमाच्या कमाईचे आकडे ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श यांने ट्विटद्वारे सांगितले आहेत.\nया सिनेमाच्या यशाबद्दल अभिनेता रणवीर सिंगला विचारलं असता, तो म्हणाला, 'संजय सर ने मला या सिनेमाबद्दल विचारलं तेव्हा मी खूप घाबरलो होतो. कारण मी माझ्या करिअरच्या अशा वळणावर आहे जिथे मला खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी खूप कठीण गेलं. पण मी आता खूप खुश आहे की माझ्या चाहत्यांनी आणि सगळ्यांनी या सिनेमाला इतकं प्रेम दिलं.'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\nटीव्हीवरच्या लोकप्रिय 'भाभीजीं'नी केलं हाॅट Photoshoot\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/viral-know-about-delhi-matka-man-alag-natarajan-286521.html", "date_download": "2019-01-16T22:35:16Z", "digest": "sha1:HVIYCAQBYF4YYF3VO3OMMDLVHMMNPKQD", "length": 13494, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हा ’मटकामॅन’ दिवसाला भागवतो हजारोंची तहान!", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचा���ासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nहा ’मटकामॅन’ दिवसाला भागवतो हजारोंची तहान\nपाणी वाचवण्यासाठी आणि पाण्याचे मोल पटवून देण्यासाठी अनेक संस्था झटत असताना दिल्लीत राहणारे ‘अलग नटराजन’ एक अनोखीच सेवा करतायत.\n08 एप्रिल : 'पाणी हेच जीवन आहे' हे जरी आपल्या सगळ्यांना माहित असलं तरी त्याची जाणीव आता बहुतेक जणांना राहिलेली नाही. पाणी वाचवण्यासाठी आणि पाण्याचे मोल पटवून देण्यासाठी अनेक संस्था झटत असताना दिल्लीत राहणारे ‘अलग नटराजन’ एक अनोखीच सेवा करतायत. अलग नटराजन हे रोज हजारो लोकांची तहान भागवण्याचं काम करतात.\nत्यांच्या या कामाची सुरवात होते ती सकाळी 4:30 वाजता. रोज 70 पेक्षा जास्त मडकी ते पाण्याने भरून ठेवतात आणि दक्षिण दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणपोईंवर ठेवून येतात. कारण गरजू तहानलेल्यांना पीण्याचं स्वच्छ आणि थंड पाणी पिता येईस. या सगळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा पाणीपुरवाठा ते निशुल्क ��रतात. पाण्याविना कोणाची वणवण होऊ नये, असे स्वच्छ आणि पाण्यासारखेच निखळ विचार नटराजन यांचे आहेत.\nअलग नटराजन हे दिल्लीच्या पंचशील पार्कमध्ये राहतात. माणुसकीला जपत सगळ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणाऱ्या नटराजन यांना सगळे ’मटकामॅन’ असं म्हणतात. 68 वर्षांचे नटराजन हे निवृत्त इंजिनियर आहेत. त्यांनी लंडनला 32 वर्ष इंजिनियर म्हणून नोकरी केली.\nआपल्या निवृत्तीनंतर ते मायदेशी म्हणजेच भारतात परतले आणि त्यानंतर वेध लागले ते समाजसेवेचे. फक्त पाणी सेवाच नाही तर त्यांनी कॅन्सर रुग्णांनासुद्धा सेवा पुरवली आहे. गोरगरीबांच्या कुटुंबात जन्मसोहळ्यापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत त्यांनी अनेकांना मदत केली आहे.\nजागोजागो पाण्याची मडकी पोहचवण्यासाठी ते प्रत्येक पाणपोईवर 4 वेळा फेऱ्या मारतात. त्यांच्या या अनोख्या सेवेचा दिल्लीकरांना मोठा अभिमान आहे. त्यांचा हा उपक्रम प्रत्येक नागरिकासाठी एक आदर्श आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: alag natarajandelhi matka manwaterअलग नटराजनदिल्लीपाणी सेवामटकामॅन\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bail-mla-shivaji-kardile-and-5-others-111867", "date_download": "2019-01-16T23:41:58Z", "digest": "sha1:5RNZQ7UJLLSOSSTS627N7IF3F3KIQS4Z", "length": 14005, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "bail to mla shivaji kardile and 5 others आमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन | eSakal", "raw_content": "\nआमदार शिवाजी कर्डिलेंसह पाच जणांना जामीन\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिव���द झाला. त्यावर आज जिल्हा सत्र न्यायालयाने आज पाचही आरोपींचा जामीनअर्ज मंजूर केला.\nनगर : पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तोडफोड केल्याच्या गुन्ह्यातील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद झाला. त्यावर आज जिल्हा सत्र न्यायालयाने आज पाचही आरोपींचा जामीनअर्ज मंजूर केला.\nकेडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी चौकशीसाठी आणलेले आमदार संग्राम जगताप यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये धुडगूस घातला. या प्रकरणी तीनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील 44 जणांना पोलिसांनी अटक केली. आमदार शिवाजी कर्डिले, ऍड. प्रसन्ना जोशी, ऍड. संजय वाल्हेकर, सागर वाव्हळ, अलका मुंदडा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर काल सुनावणी झाली. आरोपींतर्फे बाजू मांडताना ऍड. नितीन गवारे म्हणाले, की गुन्ह्यातील चारही आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यांच्याकडे गुन्ह्यात वापरलेले दगड, दांडके सापडलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा गुन्ह्यात संबंध असल्याचे स्पष्ट होत नाही. आरोपींविरुद्ध 308, 225 कलम चुकीच्या पद्धतीने लावले आहे. गुन्ह्यातील आरोपी आमदार शिवाजी कर्डिले स्वत: हजर झालेले आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केलेली नाही. केवळ सूड उगवण्यासाठी फिर्याद देण्यात आली असून, राजकीय षडयंत्र करून खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे.\nसरकार पक्षातर्फे बाजू मांडताना ऍड. केदार केसकर म्हणाले, की पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला हा गंभीर गुन्हा आहे. गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक करावयाची आहे. त्यामुळे आरोपींना जामीन देऊ नये. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज जिल्हा सत्र न्यायाधीश अशोकुमार भिल्लारे यांनी पाचही आरोपींना जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ऍड. नितीन गवारे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षातर्फे ऍड. केदार केसकर यांनी बाजू मांडली.\nगुन्ह्याला 308 कलम समाविष्ठ झाल्याने प्रथमवर्ग न्यायालयात जामीन होत नव्हता. जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळण्याच्या आशा कमी होत्या. पण, आमदार शिवाजी कर्डिले यांना जामीन मिळाल्याने आता अन्य आरोपीही जामीनासाठी प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत.\nबारामती - येथील कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेले ‘कृषिक’ हे शेती प्रात्यक्षिकांवरील कृषी प्रदर्शन ग��रुवारपासून (ता. १७) सुरू होत आहे. कृषिक...\nपहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं...\nसुप्रिया सुळे म्हणतात, 'इतना सन्नाटा क्यो है भाई'\nबारामती शहर : इतना सन्नाटा क्यो है भाई...असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधकांवर उपरोधिक टीका केली. मध्यंतरी नगरपालिकेबाबत...\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\nनगर-दौंड महामार्गावर अपघात, बाप-लेक ठार\nश्रीगोंदे- नगर-दौंड महामार्गावर आज आणखी दोन बळी गेले. न्यू इंग्लिश स्कुल समोर आज दुपारी दोन दुचाकींची समोरसमोरा धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील...\nशिवसैनिकांनी निलेश राणेंच्या प्रतिमेला फासले काळे\nवाडा - एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी खासदार व स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी आनंद दिघे यांचा मृत्यु व बाळासाहेबांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-tips-for-woking-womens-117092000012_1.html", "date_download": "2019-01-16T23:26:30Z", "digest": "sha1:ZU7LCEDRJMNVJDV3OV23DKWERJBVWKYP", "length": 15720, "nlines": 163, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वर्किंग वुमन्ससाठी वास्तू टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवर्किंग वुमन्ससाठी वास्तू टिप्स\nआज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. घर सांभाळून त्या बाहेर पडतात आणि तिथेही तेवढ्यात मनापासून कामात सहभागी होतात. तरी अनेकदा खूप कष्ट करूनही काही महिलांना अपेक्षित यश हाती लागत नाही. अश्या महिल��ंसाठी आम्ही सांगत आहोत अश्या काही सोप्या वास्तू टिप्स ज्याने त्या करिअरमध्ये उंची गाठू शकतात.\n* ऑफिसचे काम करताना पाय क्रॉस करून बसू नये.\nआपण काम करत असाल तो टेबल गोल नसावा. टेबल चौकोनी असल्यास उत्तम.\nआपल्या टेबलवर लहान क्रिस्टल्स ठेवावे.\nटेबलवर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे कॉम्प्युटर, टेलिफोन हे दक्षिण-पूर्व दिशेला ठेवाव्या.\nटेबलचा वरील भाग काचेचा किंवा लाकडाचा असावा.\nपुढे वाढायचे असेल तर ऑफिसमध्ये आपण बसत असाल ती खुर्ची उंच असावी.\nउत्तर-पूर्व करिअरची दिशा असल्याने या दिशेला पाण्याचा किंवा फुलांचा फोटो लावावा.\n*वर्क फ्रॉम होम करत असाल तर बेडरूममध्ये बसून काम करू नये.\nलव्ह आणि सेक्स लाईफ सुधारतील हे वास्तू टिप्स\nVastu Tips:मुलींनी रात्री करू नये हे 5 काम\nघरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स\nपैसाच नाही तर प्रेमही वाढवतो हा पौधा\nमुलांच्या प्रगतीसाठी अमलात आणा या वास्तू टिप्स\nयावर अधिक वाचा :\nवर्किंग वुमन्ससाठी वास्तू टिप्स\nवर्क फ्रॉम होम टिप्स\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा ���र्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\n\"कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात...Read More\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nसामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...\nपृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...\nतमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल ...\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-trail-australia-by-256-runs-at-tea-on-day-2/", "date_download": "2019-01-16T22:29:29Z", "digest": "sha1:TF35ENQJJLXITDJUSYXATFMEKE7DQAT3", "length": 8369, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव", "raw_content": "\nआॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव\nआॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव\n आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज(15 डिसेंबर) दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात दुसऱ्या सत्राखेर 32 षटकात 2 बाद 70 धावा केल्या आहेत.\nभारताची पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली होती. भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने तिसऱ्या षटकातच एकही धाव न करता विकेट गमावली. त्याला आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने त्रिफळाचीत केले.\nत्यानंतर केएल राहुललाही सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोश हेजलवूडने त्रिफळाचीत केले. त्याने 2 धावा केल्या. त्यामुळे चेतेश्वर पुजारा आणि भारताचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी खेळपट्टी आले.\nया दोघांनीही भारताचा डाव सांभाळताना दुसऱ्या सत्राखेर नाबाद 62 धावांची भागीदारी रचली आहे. विराट 37 आणि चेतेश्वर पुजारा 23 धावांवर नाबाद आहे.\nतत्पुर्वी आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अॅरॉन फिंच(50), मार्क्यूस हॅरिस(70) आणि ट्रेविस हेड(58) यांनी अर्धशतके केली.\nभारताकडून जसप्रीत बुमराह(2/53), इशांत शर्मा(4/41), हनुमा विहारी(2/53) आणि उमेश यादव(2/78) यांनी विकेट घेतल्या.\n–सिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल\n–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: मिशेल स्टार्कने दिला तिसऱ्या षटकातच टीम इंडियाला पहिला धक्का\n–Video: सुपरमॅन कोहलीचा हा अफलातून झेल पाहिला का\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद ��र्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/assistant-commissioner-arrested-bribe-25-lakh-111365", "date_download": "2019-01-16T23:01:02Z", "digest": "sha1:K4G3MVVALAMQ6GGZNRCV3W7U6IQ3ICAF", "length": 13156, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Assistant Commissioner Arrested with Bribe 25 Lakh सहायक आयुक्त 25 लाखांची लाच घेताना अटकेत | eSakal", "raw_content": "\nसहायक आयुक्त 25 लाखांची लाच घेताना अटकेत\nरविवार, 22 एप्रिल 2018\nविरारच्या एका विकसकाविरोधात एका व्यक्‍तीने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर बांधकामाविरोधात कारवाई करू नये यासाठी 25 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. मागणी करताना कार्यालयात असणारी दोन माणसे शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांच्यासंबंधित आहेत.\nनालासोपारा : वसई-विरार महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्‍त प्रेमसिंग जाधव यांना 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विरारच्या एका विकसकावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nविरारच्या एका विकसकाविरोधात एका व्यक्‍तीने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर बांधकामाविरोधात कारवाई करू नये यासाठी 25 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. मागणी करताना कार्यालयात असणारी दोन माणसे शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांच्यासंबंधित आहेत. पैसे न दिल्यास जीवास धोका असल्याची भीती दाखवत त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताच जाधव यांना अटक करण्यात आली. 25 लाखांपैकी पाच लाख रुपयांची लाच जाधव यांनी कार्यालयात स्वीकारली होती, असा तक्रारीत आरोप केला आहे.\nविरार पूर्व मनवेलपाडा येथे साई रिदम बिल्डर्स ऍन्ड डेव्हलपर्स यांचे बांधकाम आहे. हे बांधकाम अनियमित असून, कारवाई न करण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी वसई-विरार महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांनी केली होती. या प्रकरणावरून विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एकूण तीन आरोपी आहेत. दोन जण फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे वसईचे अपर पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी सांगितले.\nजर याप्रकारे कुणी धमकावून लाच मागत असेल तर संबंधितांनी तक्रारीसाठी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nवसई-विरार पालिकेच्या कार्यक्षेत्रात लवकरच घाऊक बाजारपेठ\nबोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र...\nवसईत भाजपची दादागिरी; पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण\nनालासोपारा - केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी...\nप्रेम प्रकरणाच्या संशयातून बापाने मुलीला जिवंत जाळले\nनालासोपारा - प्रेम प्रकरणाच्या संशयातून जन्मदात्या पित्यानेच 16 वर्षीय मुलीला जिवंत जाळल्याचा प्रकार विरार पूर्वेतील गो��रपाडा येथे सोमवारी (ता....\nमनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून अमानुष मारहाण\nनालासोपारा - येथील मनसे वाहतूक सेनेच्या उपशहर संघटकास पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी (ता. 5) घडला. याप्रकरणी...\nदुरुस्ती वाहनच रुळावरून घसरले ; वाहतुकीचा चार तास खोळंबा\nपालघर : पालघर आणि केळवे रेल्वेस्थानकांदरम्यान रूळ दुरुस्ती करणारे उदवाहन यंत्रच (कॅम्पिंग मशीन) रुळावरून घसरल्याने शनिवारी सकाळी पश्‍चिम...\nपत्रकारांवरील बेकायदेशीर कारवाई विरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन\nमुंबई : पालघर जिल्ह्यतील पत्रकार हुसेन खान आणि राम परमार यांना 21 जूनला वृत्तांकन करताना, पालघर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तौफिक सैयद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/02/27/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T23:31:26Z", "digest": "sha1:XE4EYDGMKVSOZDV35GEZJYKV3HJHR6TE", "length": 12353, "nlines": 86, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बिर्यानी दरबार ... - Majha Paper", "raw_content": "\nअभ्यासकांचा जावईशोध; अल्कोहोल सेवनाने वाढते स्मरणशक्ती \nभारतामध्ये प्रत्येक राज्याची स्वतःची अशी एक विशेष खाद्यसंस्कृती आहे. या निरनिराळ्या खाद्यसंस्कृतींमधल्या काही पाककृती मात्र सगळीकडे तितक्याच लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्या पाककृती तेवढ्याच प्रांतापर्यंत मर्यादित न राहता, पूर्ण देशभरामध्ये आवर्जून पसंत केल्या जातात. असाच एक पदार्थ म्हणजे बिर्यानी. मूळचा पर्शिया मधून मुघलांनी आणलेला हा पदार्थ बघता बघता आपल्या पसंतीला उतरला आणि लोकप्रियही झाला. दिल्ली, लखनऊ, हैदराबाद ही ठिकाणे तर बिर्यानी-प्रेमींसाठी वरदानच म्हणावी लागतील. बिर्यानीमधे निरनिराळे प्रकार प्रचलित आहेत. या निरनिराळ्या प्रकारच्या बिर्यानी तयार करण्यासाठी वापरली जाणारी प्राथमिक साधनसामग्री ( तांद���ळ, चिकन/मटन/बीफ आणि निरनिराळे मसाले) जरी एकसारखीच असली, तरी वापरले जाणारे निरनिराळे विशेष मसाले, बिर्यानी शिजवण्याची पद्धत, ही दर प्रकारासाठी वेगवेगळी असते. त्याचमुळे प्रत्येक बिर्यानी आपली स्वतःची एक खास चव घेऊन तयार होत असते. अश्या ह्या बिर्यानीच्या निरनिराळ्या प्रकारांबद्दल थोडेसे ..\nमुघलई बिर्यानी : चिकनचा वापर करून ही बिर्यानी बनवली जाते. या मध्ये अनेक प्रकारचे मसाले आणि बासमती तांदुळाचा वापर होतो. दह्यामध्ये चिकन marinate करून त्यामध्ये ही बिर्यानी दम वर शिजवली जाते.\nलखनवी बिर्यानी : ह्या बिर्यानीला “अवधी बिर्यानी” ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. ह्या बिर्यानीमध्ये मसाल्यांचा वापर माफक प्रमाणात केला जात असल्याने, ज्यांना तिखट किंवा मसालेदार पदार्थ पसंत नाहीत, अश्या लोकांसाठी ही बिर्यानी उत्तम.\nअम्बुर किंवा वानियाम्बडी बिर्यानी : ह्या प्रकारच्या बिर्यानीमध्ये तांदुळाच्या मानाने चिकन किंवा मटनचे प्रमाण जास्त असते.\nहैदराबादी बिर्यानी : मुघलाई आणि दक्षिण हिंदुस्तानी मसाल्यांच्या संगम ह्या बिर्यानीमध्ये बघायला मिळतो. अतिशय मसालेदार पण तितकाच स्वादिष्ट असा हा बिर्यानीचा प्रकार आहे.\nकलकत्ता बिर्यानी : लखनवी बिर्यानीशी मिळतीजुळती ही बिर्यानी, कमी मसालेदार असून, यामध्ये चिकन/मटन बरोबर बटाट्यांचा वापरही केला जातो. ह्या बिर्यानीमध्ये सुवासासाठी गुलाबजलाचा वापर केला जातो.\nकाश्मिरी बिर्यानी : इतर मसाल्यांच्या जोडीला हिंगाचा केला जाणारा वापर ह्या बिर्यानीची खासियत आहे.\nअफगानी बिर्यानी : ह्या बिर्यानीमध्ये केशराचा वापर विशेषकरून केला जातो. सुक्या मेव्याचा ही मुबलक वापर ह्या बिर्यानीमध्ये होतो.\nबॉम्बे बिर्यानी : ही बिर्यानी इराणी पद्धतीच्या बिर्यानीप्रमाणे बनवली जाते. ही बिर्यानी चवीला किंचित गोड असते.\nमलाबार बिर्यानी : केरळची हे खासियत. ह्या बिर्यानीसाठी khyma जातीचे तांदूळ वापरले जातात. निरनिराळे मसाले वापरले जात असून सुद्धा ही बिर्यानी फार चमचमीत किंवा मसालेदार नाही.\nमेमनी बिर्यानी / कच्छी बिर्यानी : पाकिस्तानातल्या सिंध प्रांताची आणि गुजरात, कच्छ ह्या प्रांताची खास अशी ही बिर्यानी. ह्या बिर्यानीमध्ये मटन, दही, टोमाटो आणि बटाट्यांचा वापर मुख्यत्वे केला जातो. इतर बिर्यानींच्या तुलनेमध्ये ह्या बिर्यानीमध्��े खाण्याच्या रंगांचा वापर कमी केला जातो.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/05/blog-post_22.html", "date_download": "2019-01-16T23:31:20Z", "digest": "sha1:GBS3MPNBKAOQ6XERW6UJPBASFDMCA7UY", "length": 6740, "nlines": 92, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: सांग सांग भोलानाथ...", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळ���ेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nसांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय \nशाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय \nभोलानाथ दुपारी आई झोपेल काय \nलाडू हळूच घेताना आवाज होईल काय \nभोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा ,\nआठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा \nभोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर\nपोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर \nभोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय \nआकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय \nभोलानाथ जादूचा शंख मिळेल काय \nभोलानाथ परीसारखे पंख देशील काय \nसांग सांग भोलानाथ... सांग सांग भोलानाथ...\nकवी – मंगेश पाडगावकर\nवर्गीकरणे : मंगेश पाडगावकर\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nक्षणभर वेडया प्रेमा थांब\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AB%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-16T22:00:34Z", "digest": "sha1:7ZDTXUTMRDG3CGGJJDQHFZ4DYW7UGGP7", "length": 20723, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मान्सूनची सुवार्ता सुफल ठरण्यासाठी… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमान्सूनची सुवार्ता सुफल ठरण्यासाठी…\nप्रा. डॉ. जे. एफ. पाटील\nयंदाच्या वर्षी सरासरीच्या 100 टक्‍के पाऊस पडेल असा अंदाज “स्कायमेट’ या हवामानसंस्थेने वर्तवला आहे. अर्थातच ही सुवार्ता आहे आणि ती योग्य वेळी आली आहे. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी पीकनियोजनाची पूर्वतयारी योग्य पद्धतीने केल्यास आणि शासनानेही बियाणे, ���तपुरवठा यांसह किमान आधारभूत किमती यांबाबत योग्य पद्धतीने निर्णय घेतल्यास ही सुवार्ता सुफल ठरेल.\nस्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 100 टक्‍के पडणार आहे. याचाच अर्थ यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक असणार आहे. हवामान संस्थांकडून वर्तवण्यात येणारे अंदाज हे तंतोतंत बरोबर नसतात. अंदाजित पर्जन्यमान आणि प्रत्यक्षात पडलेला पाऊस यांमध्ये थोडी फार तफावत असते, असे गेल्या 20-30 वर्षांमधील परिस्थितीवरून दिसून येते. काही वेळा अंदाजित पावसापेक्षा जास्त पाऊस होतो, तर कधी कमी पाऊस होऊन दुष्काळजन्य परिस्थितीही उद्‌भवते.\nभारतीय हवामान खात्याच्या मान्सूनसंदर्भातील अंदाजांमध्ये आणि बरसलेल्या पाऊसमानामध्ये बरेचदा तफावत दिसून आली आहे. स्कायमेट ही खासगी संस्था असली तरी या संस्थेचेही गेल्या पाच वर्षांत तीन वेळा अंदाज चुकले आहेत. 2013 आणि 2017 या दोन वर्षी स्कायमेटचे अंदाज खरे ठरले. 2014 मध्ये या संस्थेने सरासरीच्या 94 टक्‍के पाऊस पडेल असे म्हटले होते; पण प्रत्यक्षात ही टक्‍केवारी 88 पर्यंत घसरली. 2015 मध्ये तर स्कायमेटने 102 टक्‍के म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तवली होती; तथापि, त्यावेळी 86 टक्‍केच पाऊस पडला.\n2016 मध्येही स्कायमेटचा अंदाज आणि प्रत्यक्षातील पाऊस यांमध्ये 8 टक्‍क्‍यांचा फरक होता. त्यामुळे आताच्या अंदाजामध्येही 10 टक्‍क्‍यांची वृद्धी अथवा घट गृहित धरूनच त्याकडे पाहिले पाहिजे. तसे पाहिल्यास 10 टक्‍के घट झाली तरीही यंदा 90 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्‍यता नाही आणि 10 टक्‍के वाढ झाली तरी 110 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस बरसणार नाही. त्यामुळे या अंदाजाचा लसावि काढल्यास यंदा मान्सून सरासरी गाठणार असे म्हणता येईल.\nमान्सूनचे पूर्वानुमान हे शेतीसाठी अत्यावश्‍यक असते. त्यामुळे एका अर्थाने हा अंदाज योग्य वेळी उपलब्ध झाला आहे. या अंदाजाचा योग्य फायदा करून घेणे हे सरकारच्या आणि शेतकऱ्यांच्या दोघांच्याही दृष्टीने हिताचे आहे. खरिपासाठीच्या पूर्वतयारीच्या कालखंडात शेतीची पूर्वमशागत करणे हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असतो. आता एप्रिल महिना संपत आला असला तरी मे महिना संपूर्ण आहे. या अंदाजामुळे शेतीची पूर्वमशागत करण्याचे नियोजन करणे शेतकऱ्याला शक्‍य होईल. यामध्ये नांगरट किंवा कुळवणी महत्त्वाची असते. पूर्वअंदाजामुळे शेतकऱ्याला जमीन तयार करण्याला पुरेसा कालावधी मिळेल.\nशेतकऱ्यांचा महत्त्वाचा आणि नाजूक प्रश्‍न म्हणजे किती क्षेत्रात कोणते पीक घ्यायचे हा. याबाबतचा निर्णय घेणे पावसाच्या योग्य वेळी मिळालेल्या अंदाजानुसार शक्‍य होते. कोणते पीक घ्यायचे, कोणत्या जमिनीत आणि किती क्षेत्रात घ्यायचे या तिन्हींबाबत शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेता येतो. पीक नियोजन योग्य पद्धतीने करता येते. तसेच जमीन नियोजन करता येते. त्याचा फायदा म्हणजे एकाच पिकासाठी पैसा खर्च केला जात नाही. विविध पिकांसाठी जमिनीचा योग्य वापर केला जाऊ शकतो. एकाच प्रकारच्या धान्याच्या उपलब्धतेमुळे बाजारात किमती कोसळतात. अशी स्थिती टाळता येणे शक्‍य होते. दुसरीकडे ग्राहकांनाही वैविध्यपूर्ण शेती उत्पादने मिळतात. जमिनीच्या पोतानुसार योग्य पिके घेता येतात.\nदुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला नियोजन करताना शेतीसाठी लागणारे घटक म्हणजे बियाणे, खते, पतपुरवठा, कीटकनाशके, मजूर तसेच यंत्रसामग्रीची देखभाल या सर्वांबाबत विचार करावा लागतो. पतपुरवठा किती आणि कुठून घ्यायचा, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजूर किती संख्येने वापरायचे याचे नियोजन करावे लागते. पाऊसकाळाचा अंदाज योग्य वेळी कळाल्यास हे करणे सहजशक्‍य होते.एका बाजूला शेतकरी ही सर्व पूर्वतयारी करत असला तरी दुसऱ्या बाजूला यासंदर्भात शासनाची भूमिका महत्त्वाची ठरते.शेतकऱ्यांना योग्य प्रकारचे बियाणे उपलब्ध करून देणे, खतांची उपलब्धता करणे, बियाणे व खते योग्य किमतीला उपलब्ध करून देणे, शेतीला योग्य पतपुरवठा करणे ही सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने राबवण्यासाठी शेतकऱ्याप्रमाणेच सरकारनेही सज्ज राहणे आवश्‍यक ठरते. पर्जन्यमान चांगले असेल तर सरकारलाही हे व्यवस्थापन करताना कमी अडचणी येतात.\nमान्सूनची बरसात समाधानकारक झाल्यास कृषीउत्पादन वाढण्याची शक्‍यता आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे उत्पादन भरघोस असले की बाजारात किमती पडतात. त्या पडू नयेत म्हणून सरकारला ठिकठिकाणी साठवणूक व्यवस्था करावी लागणार आहे. भाजीपाला, फळफळावळ यांच्यासाठी शीतगृहांची व्यवस्था करावी लागेल. हे सर्व करत असताना रस्ते उत्तम परिस्थितीत असले पाहिजेत. त्यासाठी रस्त्यांची दुरुस्तीही झाली प��हिजे. एकदा पाऊस सुरू झाला की रस्तेदुरुस्ती थांबते. त्यामुळे सरकारच्या रस्ते विभागानेही मिळालेल्या कालावधीचा सुयोग्य वापर करत शीघ्रगतीने पावले टाकणे आवश्‍यक आहे. दुसरा मुद्दा म्हणजे किमान आधारभूत किमतीचा. कमिशन ऑफ ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईजेस म्हणजेच कृषीमूल्य आयोगामार्फत किमान 24 पिकांच्या किमती निर्धारित केल्या जातात. त्या पावसाचा अंदाज पाहून पेरणीच्या आधी निर्धारित केल्या गेल्यास शेतकऱ्याला पीक नियोजन करणे सोपे जाईल.\nपीक नियोजन करून झाल्यानंतर किमान आधारभूत किमत ठरल्यास काही ठिकाणी जास्त उत्पादन, काही ठिकाणी कमी उत्पादन, काही ठिकाणी टंचाई तर काही ठिकाणी अतिरिक्‍त उत्पादन असे प्रश्‍न निर्माण होतात. म्हणूनच शेतकऱ्याचे किमान नुकसान आणि कमाल फायदा होण्याच्या दृष्टीने या किमती लवकरात लवकर जाहीर करून हा असमतोल टाळायला हवा. पावसाच्या या अंदाजामुळे सरकारला पुरेसा अवधी मिळाला आहे.\nचांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला की बाजारात शेतीउत्पादन भरपूर येईल अशी भावना निर्माण होते. साहजिकच व्यापारीही आपल्याकडे किती साठा करायचा, किती किमतीला घ्यायचा, बॅंकांकडून किती कर्ज घ्यायचे याचा विचार करतात. पर्जन्यमान समाधानकारक असल्यामुळे यात साठेबाजी होण्याची शक्‍यता नाही. कारण अन्नधान्याच्या टंचाईची स्थिती उद्‌भवणार नाहीये. टंचाई असल्यास साठेबाजीला उधाण येते. बऱ्यापैकी पाऊस आणि उत्तम उत्पादन असल्याने धान्याची भाववाढ होणार नाही आणि अन्नधान्यांचे भावही नियंत्रणात राहण्याची शक्‍यता आहे. सारांश, समाधानकारक पावसाची सुवार्ता सुफल ठरण्यासाठी शेतकरी आणि सरकार यांनी सुयोग्य प्रयत्न केल्यास येणारा काळ सुखकर ठरेल यात शंका नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजीवनगाणे: सूर जुळवून घे…\nदिल्ली वार्ता: भाजपच्या स्वप्नाला सपा-बसपाचा ब्रेक\nवाद: बेजबाबदार सेलिब्रिटी अन्‌ प्रतिमेला धक्‍का\nआपण इतके भाबडे का असतो\nप्रतिक्रिया: हेल्मेट वापरून पाहिल्यावर…\nसाद-पडसाद: आपण आपली “प्रतिज्ञा’च विसरत चाललो आहोत का\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. ���ोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/rashtriya-muslim-manch-is-doing-iftar-party-on-4th-june-291242.html", "date_download": "2019-01-16T22:13:53Z", "digest": "sha1:DDOX4YIGYFA7NTINHJQLXPFODC6CBP3M", "length": 11980, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संघ परिवार करणार 4 जूनला इफ्तार पार्टीचं आयोजन", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे ख���स\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nसंघ परिवार करणार 4 जूनला इफ्तार पार्टीचं आयोजन\nराष्ट्रीय मुस्लिम मंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संघटना मलाबार हिल येथील सह्याद्री या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये कार्यक्रम होणार आहे.\nमुंबई, 30 मे : राष्ट्रीय स्वयंसेवक प्रणित राष्ट्रीय मुस्लीम मंच संघटना इफ्तार पार्टीचं आयोजन करणार आहे. सह्याद्री अतिथिगृहात येत्या ४ जूनला या इफ्तार मेजवानीचं आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मुस्लिम मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संस्था असून मुस्लिम समाजाच्या विविध प्रशनावर ही संघटना काम करत असते.\nगेल्या काही वर्षांपासून हा मंच इफ्तार पार्टीचं आयोजन करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कट्टर प्रतिमा बदलण्यासाठी इफ्तारच्या माध्यमातून संघ प्रयत्न करत असतो.\nसंघाचे नेते इंद्रेश कुमारही उपस्थित राहणार आहेत. सह्याद्री अतिथिगृहात यापूर्वी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं नसल्याची माहिती आहे. ३० इस्लामिक देशातील वकिलातींचे अधिकारी आणि मुस्लिम समाजातील उच्चपदस्थांना कार्यक्रमासाठी निमंत्रण आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Iftar partyrashtriy muslim manchइफ्तार पार्टीराष्ट्रीय मुस्लिम मंच\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nजेव्हा बटण दाबताच टूथब्रशच तुमचे दात साफ करतो\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/municipal-e-learning-school-issue-136343", "date_download": "2019-01-16T22:56:11Z", "digest": "sha1:T54Z7B7IN3CLDVLHWQRCNGV72UZ2MOSJ", "length": 14673, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Municipal E-Learning School Issue महापालिकेच्या ‘ई-लर्निंग’ शाळा कागदावर | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेच्या ‘ई-लर्निंग’ शाळा कागदावर\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nयेरवडा - वस्त्यांमधील मुला-मुलींना ई-लर्निंगच्या माध्यमातून सहज व आनंददायी शिक्षण देता यावे, हा उद्देश महापालिकेचा आहे. मात्र या शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ नावालाच असल्याचे दिसते. भिंतींवर बसविण्यात आलेले एलईडी स्क्रीन कधी संवाद साधतील, याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.\nयेरवडा - वस्त्यांमधील मुला-मुलींना ई-लर्निंगच्या माध्यमातून सहज व आनंददायी शिक्षण देता यावे, हा उद्देश महापालिकेचा आहे. मात्र या शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ नावालाच असल्याचे दिसते. भिंतींवर बसविण्यात आलेले एलईडी स्क्रीन कधी संवाद साधतील, याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.\nमहापालिकेने शहरात पाच ई-लर्निंग स्कूल सुरू केल्या आहेत. तर तब्बल शंभर ई-लर्निंग स्कूल सुरू करण्याच्या प्रस्ताव आहे. सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र येरवड्यातील क्रांतिवीर लहुजी वस्ताद शाळा, हडपसर, औंध व पर्वती दर्शन येथील ई-लर्निंग शाळा केवळ कागदावरच आहेत. यातील लहुजी वस्ताद शाळेला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. येथील शाळेच्या भौतिक सोई-सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिल्यास या शाळेला ई-लर्निंग शाळा का म्हणावे, असा प्रश्‍न पडतो.\nविमानतळ रस्त्यावर तब्बल बारा कोटी रुपये खर्च करून लहुजी वस्ताद ई-लर्निंग शाळेची इमारत बांधली आहे. शाळेत नर्सरी ते सातवीपर्यंतचे वर्ग असून, पटसंख्या नऊशे आहे. शाळेत २६ वर्ग आहेत. यापैकी वीस वर्गात एलईडी स्क्रीन बसविण्यात आले आहेत. मात्र वर्गासाठी आवश्‍यक सॉफ्टवेअर बसविण्यात आले नाही. त्यामुळे नियमित, कंत्राटी व खासगी संस्थेचे शिक्षक आपल्या क्षमतेप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवितात.\n‘सकाळ‘च्या प्रतिनिधीने च���थीच्या वर्गाला भेट दिली असता, तेथे एक कंत्राटी शिक्षक विद्यार्थ्यांना फळ्यावर काही इंग्रजी वाक्‍य लिहून देत होते. पाच वाक्‍यांच्या ओळींमध्ये चार चुका होत्या. या वेळी मुख्याध्यापिका सोफिया गायकवाड व पर्यवेक्षिका गुजर यांनी शिक्षकाची चूक दाखविली. मात्र घाईत लिहिल्यामुळे चूक झाल्याची सारवासारव संबंधित शिक्षकाने केली.\nलहुजी वस्ताद ई-लर्निंग शाळेत टीच फॉर इंडिया संस्थेचे शिक्षक विद्यार्थ्यांना वस्तुमान, गुरुत्वाकर्षण, ऊर्जा, शक्ती आदींचे प्रयोग करून दाखवत होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या मदतीने केलेले हे सर्व प्रयोग शिक्षकांनी मोबाईलवर चित्रीकरण करून ‘यू- ट्यूब‘वर अपलोड केले आहेत.\nलहुजी वस्ताद शाळेला पुरेसे शिक्षक दिले आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित आहे. इतर सोई-सुविधांबाबत महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे.\n- सुभाष सातव, सहायक शिक्षण अधिकारी, महापालिका\nराजीव गांधी ई-लर्निंग स्कूल\nबोगस प्रमाणपत्राद्वारे शिक्षक सेवकांची नियुक्ती\nमुंबई - राज्यातील शाळांमध्ये शिक्षण सेवकांच्या नियुक्तीसाठी टीईटी परीक्षेची सक्ती करण्यात आली आहे....\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nमुलीच्या छेडखानीस विरोध केल्याने आईसह पाहुणे मंडळीसही मारहाण\nजळगाव - तालुक्‍यातील शहापूर येथील तरुणीच्या छेडखानीला विरोध केल्याचा राग येऊन या तरुणीसह तिच्या आईला व घरी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्���वहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2007/11/blog-post_8796.html", "date_download": "2019-01-16T23:29:46Z", "digest": "sha1:BNSNO52G3T6JROSNLB5MYXUJ7CROBXII", "length": 7191, "nlines": 111, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: दिवाळी", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\n[खास दिवाळी निमित्त... ]\nकवी - प्रदीप कुलकर्णी\nवर्गीकरणे : प्रदीप कुलकर्णी\nनमस्ते अमित. कवी प्रदीप कुलकर्णी यांचा contact number मिळू शकेल का \n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nमाझ्या मना बन दगड\nरेशमाच्या रेघांनी - अजुन एक विडंबन\nमी मोर्चा नेला नाही\nतो बहिर्‍यांची जमवुन मैफल - गझल\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढे��र (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-16T22:13:14Z", "digest": "sha1:ROK5V7TVDDDXC6FMVUIJGPZJ2CEWMKUC", "length": 14861, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दमदार पावसानंतरही खेडमध्ये पाण्यासाठी पायपीट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदमदार पावसानंतरही खेडमध्ये पाण्यासाठी पायपीट\nदरवर्षीचीच परिस्थिती ः मागण्या, निवेदनांकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष\nपाईट – आज सर्वत्र जागतिक जलदिन साजरा होत असताना खेड तालुक्‍यात मात्र पाणी टंचाईची सुरुवात होऊ लागली आहे. खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला; परंतु पाणी साठवण्याचे साठे फार कमी असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ग्रामस्थांनी मागण्या, निवेदने देऊनही शासन आणि प्रशासन अतिशय सुस्त असल्याने पश्‍चिम भागातील अगदी शेवटचे गाव असणाऱ्या तांबडेवाडी – विऱ्हाम येथील जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणी पिण्याचे पाणी देता का पाणी असे म्हणण्याची वेळ आली आहे.\nया आदिवासी पाड्यातील महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून उन्हातान्हातून पाणी आणावे लागत आहे. जीवनाचे दुसरे नाव पाणी पण स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही पिण्याचे सुद्धा पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. तांबडेवाडी हा आदिवासी पाडा असून स्वातंत्र्यानंतर अजूनही अनेक जीवनावश्‍यक सुविधांपासून वंचित आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याचे पाणी अतिशय अशुद्ध व मातीमिश्रीत असून दुर्गंधीयुक्त असून येथील अबालवृद्धांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. तालुक्‍याचे नेतेमंडळी या भागाला भेटी देतात, निवेदने घेतात. नागरिकांसमोर पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देतात आणि निघून जातात पुन्हा या भागाकडे लक्षही दिले जात नाही.\nया भागातील भामा नदीवर भामा – आसखेड धरण बांधले आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी पाणलोटात गेल्या; पण याच भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी इतक्‍या लवकर प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत नव्हता. मात्र भामा आसखेड धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असल्याने पश्‍चिम भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वेळोवेळी पाण्याच्या टॅंकरची मागणी करूनही अजूनही टॅंकर सुरू केले नसल्याने पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याणे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे. सध्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची शेतीची मशागतीची कामे उरकण्याची गडबड चालू आहे; दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या शोधात पूर्ण दिवस वाया जात असल्याने शेतीतील कामे तशीच पडून राहिली आहेत.\nभामा – आसखेड धरणामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात सुटला असे वाटत असतानाच प्रशासनाने धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केल्याने या भागातील पाण्याची पातळी अत्यंत खालावली आहे. यामुळे दरवर्षी पाण्याने भरलेल्या विहिरी यावर्षी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. यामुळे माणसांबरोबरच जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्जा-राजासहित गाई-म्हशी तसेच या डोंगर भागातील पशु – पक्ष्यांवर सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळत नाही. नदीपात्रांमधील तसेच विहिरींमध्ये पाण्याचा थेंब नसल्यामुळे त्यांनाही तहानलेल्या पोटी पाण्यासाठी वणवण करीत फिरावे लागत आहे.\nजनावरांसाठी पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यावेळी बैल अशक्त झाले असल्याने मशागतीची कामे पूर्ण होतील कि नाही हि भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे तर आहे. दुधाळ जनावरे अशक्त बनली असल्याने दुधाच्या उत्पादनात खूप मोठी घट झाली आहे. यामुळे दुधाळजनावरांची भाकड जनावरांमध्ये रुपांतर झाले असल्याने शेतकरी चिंतेने ग्रासला आहे शासनाने पाण्याची सोय केली नाही तर जनावरे मृत्युच्या दाढेत पडण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.\nगेली वीस पंचवीस दिवसांपासून रात्री अपरात्री पाणी आणावे लागत असून पाणी अतिशय खराब असल्याने बरेच नागरिक आजारी पडले आहेत.\n-कविता निधन, गृहिणी तांबडेवाडी\nवरील गावे टंचाई निवारण उपक्रमात घेतली असून तेथील नळ पाणी पुरवठ्याचे काम लवकरच सुरू होईल व तेथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल.\n-संजय मे��्त्री, पाणी पुरवठा विभाग खेड\nअनेक गावांच्या पाणी योजनेच्या मोटारी उघड्या पडल्या आहेत. पाण्याची पातळी अतिशय खालावली असल्याने बोअरचे पाणी गेले आहे. तर काही नवीन बोअरला पाणीच लागत नसल्याने नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाले आहे. तर विहिरी कोरड्या ठाक पडल्या असल्याने नागरिकांना पाणी दोन – तीन किलोमीटरवरून पाणी डोक्‍यावर आणावे लागत आहे. तर काही मोटार सायकल, बैलगाडीवर पाण्याची वाहतूक करतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/shrikant-patil/", "date_download": "2019-01-16T23:08:41Z", "digest": "sha1:LAOFDAV64LQKI4LTFKAOIXUENNQTXO32", "length": 2211, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Shrikant Patil – Marathi PR", "raw_content": "\nटायगर श्रॉफ आला गावठी सिनेमाच्या ट्रेलर लाँचला\nदोस्ती-यारी एक तरफ और व्यापार-व्यवहार दुसरी तरफ…..असा एक व्यावहारीक दृष्टीकोन ठेवून मैत्री टिकवणारे अनेकजण असतात. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफने मैत्रीचा एक वेगळाच वस्तुपाठ सिनेविश्वासाठी घालून दिला आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत कमालीचा सजग असतो. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफ ३० मार्च रोजी येणाऱ्या स्वत:च्या बाघी-२ या […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/maharashtra-ranji-player-raju-bhalaker-passes-away-110174", "date_download": "2019-01-16T23:24:14Z", "digest": "sha1:DIMILC7QJPJMB4EWZZHG6HUOGZPFWTRF", "length": 12453, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra Ranji player Raju Bhalaker passes away महाराष्ट्राचे रणजीपटू राजू भालेकर यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे रणजीपटू राजू भालेकर यांचे निधन\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nपुणे - महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर (वय ६६) यांचे शनिवारी (ता. १४) निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी आणि नात असा परिवार आहे.\nपुणे - महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर (वय ६६) यांचे शनिवारी (ता. १४) निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी आणि नात असा परिवार आहे.\nमधल्या फळीतील फलंदाज भालेकर यांनी आपल्या कारकिर्दीत ७४ सामन्यांत ३९.१६च्या सरासरीने सात शतके आणि १८ अर्धशतकांसह ३८७७ धावा केल्या. रणजी करंडक स्पर्धेतील महाराष्ट्राच्या यशात त्यांचा बहुमोल वाटा होता. निवृत्तीनंतरही ते क्रिकेटशी कायमच जोडलेले राहिले. महाराष्ट्रातील क्रिकेटविषयी ते नेहमीच अभिमानाने बोलायचे. महाराष्ट्र सरकारने त्यांचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले होते. रणजी करंडक निवड समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. येथील पीवायसी हिंदू जिमखान्याच्या क्रिकेट विभागाचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. भालेकर यांनी आपल्या कारकिर्दीत क्षेत्ररक्षणाचे महत्त्व पटवून देताना आपल्या संघाला तसे घडवले होते. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र संघ खऱ्या अर्थाने अष्टपैलू होता.\nराजू भालेकर मात्र गेले काही दिवस आजारी होते. येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. शनिवारी रात्रीच वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आजी माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट संघटक यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.\nअन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर\nपुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nराजकीय शेवट; म्हणूनच बिनबुडाचे आरोप\nठाणे - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची राजकीय कारकीर्द शेवटच्या टप्प्यात आली असून, या राजकीय शेवटातूनच...\nभाषातज्ज्ञ परांजपे यांच्या पत्नीचे नागपुरात निधन\nनागपूर - ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता. १५) नागपुरात हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍...\nमातृलिंग गणपती परिसर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार - विजयकुमार देशमुख\nमंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2016/04/", "date_download": "2019-01-16T23:28:55Z", "digest": "sha1:AP6XZEOCSJ5VXLBNR6BTJ27S6CCU52BK", "length": 36792, "nlines": 280, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: April 2016", "raw_content": "\nनिर्गुणी भजने - प्रस्तावना\n भाग २.२ | भाग २.३ भाग २.४ \nमला गाण्यातलं फार कळत नाही. रागांची नावं वगैरे तर अजिबातच नाही. शाळेत संगीताच्या तासाला मी दाणी बाईंचा फार आवडता विद्यार्थी असावा. कारण रागांची नावे, त्यांची लक्षणगीते, ते कधी म्हणावेत याचे संकेत, या किंवा अश्या सारख्या सर्व प्रश्नांना तोंडी परीक्षेत मी केवळ एकच उत्तर देत असे, 'आठवत नाही'. त्यामुळे माझी तोंडी परीक्षा लवकर आटपायची आणि लेखी पेपर तर माझ्या पुढे बसलेल्या मुलाचा तपासला की माझे मार्क आपोआप ठरायचे. त्यामुळे बाईंच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षण मी वाचवले आहेत याची मला खात्री आहे. पण माझ्या मते मी उत्तम कानसेन आहे. सूर मला मोहात पाडतात. मनावर आलेली मरगळ घालवतात.\nमला वाटत संगी��ाबद्दलची आवड तयार करून मला आपल्या कानसेन घराण्याचा शागीर्द करून घेण्याचे श्रेय माझ्या बाबांकडे जाते. माझे बाबा शास्त्रीय संगीत कमी ऐकत असले तरी भक्ती संगीत आणि नाट्य संगीताचे चाहते होते. पंडित जसराज, कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, अभिषेकीबुवा, किशोरीताई आमोणकर हे त्यांचे आवडते गायक. तुटपुंज्या पगारात त्यांनी एक छान रेकॉर्ड प्लेयर घेतला होता आणि त्यांच्या आवडत्या गायकांच्या रेकॉर्ड ते मोठ्या हौसेने विकत आणायचे. लहानपणी कुमारजींची निर्गुणी भजने मी आवडीने ऐकायचो असे माझी आई सांगते. मी तीन चार वर्षाचा असताना, माझ्या लहान भावाच्या जन्मानंतर एके दिवशी, आता हे छंद परवडायचे नाहीत असे वाटून त्यांनी तो रेकॉर्ड प्लेयर आणि त्या रेकॉर्ड्स घरातून काढून टाकल्या. मी चौथीत गेल्यावर, ताप काढून त्यांना फिलिप्सचा टू इन वन टेपरेकॉर्डर घ्यायला लावला. पण त्यांनी त्यातल्या रेडीओलाच जवळ केले. नाही म्हणायला, सुरेश वाडकरांची 'ओंकार स्वरूपा'ची आणि भीमसेन जोशींची 'सुन भाई साधो'ची, अश्या दोन कॅसेटस त्यांनी आणल्या होत्या. पण निर्गुणी भजने घरातून गेली ती गेलीच. बाबांनी जणू काही आपलं संगीत प्रेम आवरूनच घेतलं होतं.\nमग मी मित्रांकडून कॅसेटस आणू लागलो. वाढदिवसाला मिळालेल्या पैशातून किंवा बक्षीसाच्या पैशातून विकतही घेऊ लागलो. त्यात सगळं काही होतं. आधी किशोर कुमार आला, मग हेमंत कुमार, मग मन्ना डे, मग तलत मेहमूद, मग अजून एक ट्रॅक त्यात वाढला तो म्हणजे इगल्स, एल्विस प्रेसले, आणि मग बिली जोएल, मायकेल जॅक्सन. मग सी ए च्या अभ्यासाची आर्टीकलशिप सुरु झाली आणि माझा स्टायपेंड पण सुरु झाला. त्यातून कॅसेटस विकत घेणं सोपं झालं. त्यानंतर माझा ट्रॅक एकदम बदलून गेला आणि मी वाद्य संगीताकडे वळलो. उस्ताद झाकीर हुसेन, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं रविशंकर ऐकू लागलो. मग ओशोंच्या आश्रमातील ध्यानासाठीचे संगीत ऐकू लागलो. रोज (Rose) मेडीटेशन, गार्डन ऑफ बिलव्हेड, बॅशोज पॉण्ड, ओपन विंडो हे माझे सी ए चा अभ्यास करतानाचे आवडते अल्बम्स होते. तोपर्यंत बाबा, आपल्या कानसेन घराण्याच्या शागीर्दाची धडपडत चालणारी प्रगती लांबूनच बघत होते. मग पैसे कमवू लागलो आणि वाद्य संगीताच्या जोडीला बाबांचे लाडके पंडीत जसराज, कुमारजी, भीमसेनजी, वसंतराव आणि अभिषेकी बुवा कधी आले ते कळलेच नाही. मी अधाश्यासारखं ऐकत होतो. आता शागीर्दाच्या साथीला उस्ताद स्वतः (म्हणजे बाबा) पण येऊ लागले. आणि आम्हा कानसेनांची मैफल रंगू लागली. सगळे गायक आवडत होते पण मनात मोठ्ठ घर केलं कुमारजींनी. त्यांचे गीत वर्षा, मला उमजलेले बालगंधर्व, स्वरांजली ऐकता ऐकता हाती लागली 'निर्गुण के गुण' ची कॅसेट. त्यानंतर घरात निर्गुणी भजने पुन्हा आली ती कायमचीच.\nसात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. यु ट्यूब ची मजा घेत होतो पण बाबांना यु ट्यूबवर दाखवण्यासारखं काही मिळत नव्हतं. एक दिवस काम करताना कंटाळा आला म्हणून जरा सर्फ करत होतो तर माझ्याकडच्या कुमारजींच्या कॅसेटमधली माझी आवडती 'उड जायेगा हंस अकेला', 'हिरना' ही निर्गुणी भजनं मिळाली. ती ऐकता ऐकता, माझ्याकडच्या कॅसेटमध्ये नसलेली अजून अनेक निर्गुणी भजनं सापडली. नंतरच्या एका रविवारी बाबांना बसवून ऐकवलं. ते पण फार खूष झाले होते. त्यांच्याकडचा रेकोर्ड प्लेयर गेल्यावर त्यांचं हे आवडतं भजन त्यांनी पण वीस एक वर्षांनी ऐकलं असावं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी यु ट्यूबला मनोमन लाखो धन्यवाद दिले होते.\nत्या दिवशी बाबांना ऐकवलेलं भजन होतं, 'सुनता है गुरु ग्यानी'. भजन फार सुंदर. वेगळेच शब्द. शेवटच्या चरणातील, 'कहे कबीरा सुन भाई साधो' मुळे हे कबीराचे आहे ते कळले होते. पण कुमारजींचा स्वर्गीय सूर ऐकताना शब्दांकडे लक्ष कमी जायचे. हे फक्त ऐकूनच आपण काहीतरी फार पवित्र, मंगल करतोय असे वाटायचे. आणि शब्द सुरांच्या त्या अनवट रचनेचा अर्थ न कळता सुद्धा तिचा वारंवार आनंद घ्यायचो. नंतर एकदा आंतरजालावर या रचनेचे शब्द मिळाले. आणि आपल्याला काही कळत नाही या माझ्या निष्कर्षावर शिक्का मोर्तब झाले. पण भजनाची गोडी काही कमी झाली नाही.\nजोपर्यंत शब्द सुरात घोळून येत होते तोपर्यंत सुरांची मोहिनी इतकी होती की शब्दांकडे दुर्लक्ष होत होते. पण जेंव्हा शब्द अक्षरांच्या स्वरूपात आले, तेंव्हा मात्र त्यांचा अर्थ आपल्याला कळत नाही आहे हे डाचू लागले. कुठे काही मिळेल तर शोधणे चालू होते. त्याशिवाय स्वतःचे अर्धवट का असेना पण डोके चालवणे होतेच. पण अर्थ सुस्पष्ट लागत नव्हते. मग एक दिवस 'डॉ स म परळीकरांचे', 'सार्थ निर्गुणी भजने' हे पुस्तक हाती आलं. हे छोटेखानी पुस्तक खूप सुंदर आहे. त्यात कबीरांची २१ तर इतर संतांची ९ निर्गुणी भजने आहेत. लेखक स्वतः, एम ए च्या विद्य��र्थ्यांना कबीर भजने सात आठ वर्षे शिकवत होते असे त्यांनी प्रस्तावनेत सांगितले आहे. त्यामुळेच की काय पण पुस्तकाची मांडणी मूळ भजन, मग शब्दार्थ आणि मग लेखकाला उमजलेला भावार्थ अशी थोडीशी क्रमिक पुस्तकांसारखी आहे. या पुस्तकाने माझी अर्थासाठीची भूक अंशतः का होईना पण भागवली खरी. किंवा ही निर्गुणी भजने समजण्यासाठीची पूर्वपीठीका आणि त्यांचा अर्थ कसा लावावा त्याचे दिग्दर्शन या पुस्तकाने अतिशय उत्तम रीतीने केले.\nशब्दार्थ जरी एकसारखे असले तरी भावार्थ मात्र प्रत्येक माणसाला त्याच्या आकलनाप्रमाणे वेगवेगळे वाटू शकतात. आणि निर्गुणाचे वर्णन सगुण शब्दांनी केले असल्याने त्यात अनेक अर्थ लपले असतात किंवा त्यातून अनेक अर्थ निघू शकतात. शाळेतील दाणी बाई जर संगीताबरोबर कबीर आणि हठयोग शिकवत असत्या तर या दोन विषयांवरील माझे प्रभुत्व, संगीताच्या अभ्यासाइतकेच प्रगल्भ आहे याचे प्रमाणपत्र त्यांनी स्वहस्ते दिले असते आणि मलाही ते मान्य आहे. पण ज्ञान वाटल्याने वाढते या सुविचाराचा अनुभव घेताना मला अजून एक अनुभव आलेला आहे की अज्ञान वाटल्याने कमी होते, म्हणून मला आवडलेल्या निर्गुणी भजनांचे माझ्या अल्पमतीला लागलेले भावार्थ लिहून ठेवायचा संकल्प केला आहे. यात डॉ. परळीकरांचे पुस्तक, सिंगिंग एम्प्टीनेस हे लिंडा हेस यांचे पुस्तक, आंतरजालावरची माहिती हा पाया आणि त्यावर माझे मुक्त चिंतन करू शकीन असे आत्ता तरी वाटते आहे. या प्रयत्नात माझे अज्ञान उघडे पडले तर इथले मित्र मदत करतील आणि मला, आपल्या आकलनाचा फायदा करून देतील अशी खात्री आहे.\n भाग २.२ | भाग २.३ भाग २.४ \nLabels: निर्गुणी भजने, पद्य, रसग्रहण\nअपाचे लोकांची दंतकथा आणि यमराज\nशाळा संपली. शाळेतले मित्र तुटले. आणि कॉलेज मध्ये एकटा पडलेल्या मला नवीन मित्र मिळाला. Saumitra S Manohar. त्याला पण कराटेचे वेड आणि मला पण. तो पण ब्रूस ली, जॅकी चॅन, सॅमो हॉन्ग चा भक्त आणि मी पण. त्याला पण पिक्चरचा शौक आणि मला पण. त्याच्याकडे पण पैसे नसायचे आणि माझ्याकडे पण. पण त्याच्याकडे दोन गोष्टी माझ्यापेक्षा जास्त होत्या. एक म्हणजे व्ही सी आर आणि दुसरा म्हणजे मोठा भाऊ. त्याचा मोठा भाऊ सौरभ मितभाषी. त्याच्याकडे मी पहिल्यांदा कॉम्प्युटर हाताळला. विंडोज ९२ वर माऊस वापरून क्लिक पहिल्यांदा सौरभच्याच कॉम्प्युटरवर केले. मग सौमी आणि सौरभचे ऑडीओ आणि ���्हीडीओ कॅसेट चे कलेक्शन मला त्यांच्या घरी बोलावू लागले.\nइंडियाना जोन्स, घोस्ट बस्टर्स, स्पेस बॉल्स हे सगळे तिकडे बघितले. हॅरिसन फोर्ड, रिक मोरानीस, मेल ब्रुक्स या मंडळींशी परिचय झाला आणि न संपणारे प्रेम प्रकरण सुरु झाले ते इथेच. स्टीवन स्पीलबर्ग, जॉर्ज लुकास या महान लोकांचा परिचय झाला तो देखील इथेच. मग एका दुपारी सौमीने आणला नवीन पिक्चर. फॉर अ फ्यू डॉलर्स मोर (बहुदा सौरभ ने आणला असावा , आणि सौमीने आम्हाला बघायला बोलावले). हिरो होता कोणी एक क्लिंट इस्टवूड नावाचा माणूस. आणि मग सुरु झाले वेस्टर्न / काऊबॉय चित्रपटांचे वेड. सौमीने काऊबॉय हॅट पण आणलेली होती. कॉलेजच्या एका traditional day ला तर तो काऊबॉय बनून आलेला होता. मग एक दिवस सौरभ ने वेस्टर्न चित्रपटांच्या संगीताची ऑडीओ कॅसेट आणली. पुरेशी जुनी झाल्यावर मी ती माझ्या घरी आणली. सगळे इंस्ट्रूमेंटल संगीत होते. शब्द काहीच नाही. त्यातली एक ट्यून फार आवडली. मी आणि सौमी रस्त्याने जाताना बरेच वेळेला ती म्हणत किंवा शीळेवर वाजवत असू. ट्यून होती मॅकानाज गोल्ड नावाच्या चित्रपटाची. हा पिक्चर बघायचा राहून गेला कॉलेजमध्ये असताना.\nमग पुढे पैसे कमवू लागल्यावर स्वतःचं कलेक्शन चालू केलं तेंव्हा मॅकानाज गोल्डची डी व्ही डी घेऊन ठेवली. त्यात ती ट्यून ज्या गाण्याची आहे ते गाणे पण बघितले. \"ओल् टर्की बझर्ड\". गाणे प्रचंड आवडले होते. मुलांना शाळेत सोडायला जाताना कधी कधी मी त्या गाण्याचे पहिले कडवे (तेव्हढेच मला पाठ आहे) म्हणतो. म्हणून त्यांना पण ऐकून माहीत झाले.\nआणि दोन आठवड्यापूर्वी रविवारी दुपारी मुलं मस्ती करत होती म्हणून त्यांना गप्प करण्यासाठी माझा सी डी / डी व्ही डी चा खण उघडला आणि जो हाताला लागेल तो चित्रपट बाहेर काढून पोरांना लावून दिला. लागला मॅकानाज गोल्ड. म्हटलं बघा हा पिक्चर. मी जे गाणे सकाळी कधी कधी म्हणतो ते याच पिक्चर मधले आहे. पिक्चर सुरु झाला. टायटल्स संपली आणि जोस फेलीसिआनोच्या आवाजातले गाणे लागले. ग्लेन केनॉनच्या निर्मनुष्य, तांबड्या - लाल, रखरखीत आणि उजाड भूप्रदेशावर उडणारे गिधाड दुरून दिसते आणि सूत्र संचालक आपल्याला एक गोष्ट सांगायला सुरू करतो… मग थोडे गाणे… मग पुन्हा थोडी गोष्ट… मग पुन्हा उरलेले गाणे असा तो पहिला सीन आहे… ती गोष्ट आणि ते गाणे आंतरजालावरून उचलून, खाली देतोय.\nवर दिलेल्या लिंक मध���ा चित्रपटाच्या सुरवातीच्या सीनचा आवाज जरा हळू आहे. म्हणून speech शिवाय फक्त गाण्याचा हा व्हिडीओ,\nकधी कशाची कशाला लिंक लागेल ते काही सांगता येत नाही. त्या दिवशी हा सीन बघताना एकदम लिंक लागली ती पुराणातल्या एका कथेशी. कथा गरुडाची. विष्णूच्या वाहनाची. या गरुडाची आई विनता. (काही जण विनिता म्हणतात, तर काही जन विनुता म्हणतात. पण मी पहिल्यांदा वाचले होते तेंव्हा तिचे नाव विनता वाचले होते म्हणून माझ्या लेखी ती विनता). गरुडाचे आईवर फार प्रेम. आई म्हातारी झालेली असते. आता तिचा अंत:काळ जवळ आलेला असतो. गरुडाला ती कल्पना देखील सहन होत नाही. म्हणून तो आईला आपल्या पाठीवर बसवतो आणि सुदूर, दुर्गम अश्या पर्वतावर घेऊन जातो. तिथे पोचतो तो यमराज त्याचीच वाट पहात उभे असतात. म्हणतात, तुझ्या आईचा मृत्यू इथेच लिहिलेला होता. म्हणून मी इथेच तिची वाट पहात उभा होतो. इतके बोलून, विनताचे प्राण घेऊन यमराज निघून जातात.\nआणि आज हे सगळे लिहायला बसलो तर कॉलेज पासूनच्या प्रिय मित्र सौमी, त्याचा मितभाषी मोठा भाऊ सौरभ, त्यांच्या घरी घालवलेल्या अनेक दुपारच्या वेळा, तिथे पहिल्यांदाच बघायला मिळालेले अनेक चित्रपट, अभिनेते, दिग्दर्शक, ऐकायला मिळालेले संगीत, आणि त्यातून तयार करून ठेवलेल्या आठवणी सगळं काही उगाच आठवलं.\nLabels: चित्रपट, पद्य, मुक्तचिंतन\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nनिर्गुणी भजने - प्रस्तावना\nअपाचे लोकांची दंतकथा आणि यमराज\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉं�� आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nरडिता भेकिता अन्यथा ताडिता\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/health-policy-ima-dr-ravi-vankhedkar-113143", "date_download": "2019-01-16T22:59:01Z", "digest": "sha1:34VHI246L4KGUBOUVAFDK4OYBOIFDAKU", "length": 14842, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "health policy IMA dr. Ravi Vankhedkar आरोग्य धोरण तयार करताना आयएमएला विश्‍वासात घ्या - डॉ. रवी वानखेडकर | eSakal", "raw_content": "\nआरोग्य धोरण तयार करताना आयएमएला विश्‍वासात घ्या - डॉ. रवी वानखेडकर\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nनागपूर - आपल्याकडील धोरण निर्मिती करणारे पाश्‍चिमात्य देशांमध्ये काहीतरी बघतात आणि बाबूगिरी करीत धोरणे ठरवितात. मात्र, आरोग्यासंदर्भातील धोरणे व कायदे निर्माण करताना आयएमएला विचारात घ्यावे. विविध कायदे आणि जाचक अटींमुळे डॉक्‍टर घाबरलेले आहेत. तसेच आलेला रुग्ण आपल्यावर कधी केस करेल, हल्ला तर करणार नाही, या दहशतीखाली आहेत. राज्य सरकारने खासगी डॉक्‍टरांच्या अनुषंगाने आरोग्याचा जाहीरनामा प्रकाशित करावा, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणाले.\nनागपूर - आपल्याकडील धोरण निर्मिती करणारे पाश्‍चिमात्य देशांमध्ये काहीतरी बघतात आणि बाबूगिरी करीत धोरणे ठरवितात. मात्र, आरोग्यासंदर्भातील धोरणे व कायदे निर्माण करताना आयएमएला विचारात घ्यावे. विविध कायदे आणि जाचक अटींमुळे डॉक्‍टर घाबरलेले आहेत. तसेच आलेला रुग्ण आपल्यावर कधी केस करेल, हल्ला तर करणार नाही, या दहशतीखाली आहेत. राज्य सरकारने खासगी डॉक्‍टरांच्या अनुषंगाने आरोग्याचा जाहीरनामा प्रकाशित करावा, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणाले.\nउत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात पार पडलेल्या आयएमएच्या नागपूर शाखेच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. रवी वानखेडकर, आमदार डॉ. मिलिंद माने व महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. आशीष दिसावाल यांनी, तर डॉ. दिनेश अग्रवाल यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.\nमाजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, डॉ. वैशाली खंडाईत, डॉ. प्रशांत राठी व डॉ. श्रद्धा दिसावाल उपस्थित होते. डॉ. वाय. एस. देशपांडे यांनी महाराष्ट्राने या महिन्यात ३ हजार सदस्य जोडल्याची माहिती दिली. आयएमएसमोर वैभवशाली भूतकाळ, आव्हानात्मक वर्तमान आणि उज्ज्वल भविष्य असल्याचे सांगत नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. आशीष दिसावल हे आव्हान पूर्णत्वास नेतील, असा विश्‍वास व्यक्त केला. पदग्रहण करणाऱ्या नवनिर्वाचित कार्यकारिणीत उपाध्यक्ष डॉ. सरिता उगेमुगे व डॉ. अभिजित अंभईकर, सचिव डॉ. दिनेश अग्रवाल, तर सहसचिव डॉ. शहनाज चिमथानवाला व डॉ. सचिन गाथे यांनी पदभार स्वीकारला. कोषाध्यक्ष डॉ. दिलीप अर्जुने यांनी पदग्रहण केले. २०१९-२० साठीचे अध्यक्ष म्हणून डॉ. कुश झुनझुनवाला यांची निवड करण्यात आल���. संचालन डॉ. मनीषा राठी आणि डॉ. वर्षा झुनझुनवाला यांनी केले. डॉ. दिनेश अग्रवाल यांनी आभार व्यक्त केले.\nडॉक्‍टर प्रामाणिक असतात. ते कामाबद्दल जागृत असतात व चांगले काम करतात. परंतु, आज ते कायद्याच्या दबावात काम करीत आहेत. आयएमएवर आणि डॉक्‍टरांवर संकट आल्यास विधानसभेत आवाज उठवणार.\n- डॉ. मिलिंद माने, आमदार.\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\n; जॅकने वाढविली घराची उंची (व्हिडिओ)\nनागपूर - ‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी एक जुनी म्हण आहे. यात बदलत्या काळानुसार आता ‘घर पाहावे बांधून’ऐवजी ‘घर पाहावे उचलून’ अशी सुधारणा...\nउपनिरीक्षकपदाचा वाद; नापासांना संधी, उत्तीर्णला ‘वेटिंग’\nनागपूर - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जवळपास १२ हजारांपेक्षा जास्त...\nउमरेड येथे ट्रकखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू\nउमरेड, जि. नागपूर : सायकलने शाळेत जाणाºया विद्यार्थ्याला ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उमरेड बायपास मार्गावर सोमवारी सकाळी...\nफेकू सरकार पाडायचंय : अशोक चव्हाण\nनागपूर : ''काही महिन्यानंतर सुरू होणारे युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे आणि हे फेकू सरकार आपल्याला पाडायचं आहे...\nपुण्यात महिला, बालक आणि जेष्ठांना 'भरोसा कक्षा'चा आधार\nपुणे : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://manmokal.blogspot.com/2016/02/blog-post.html", "date_download": "2019-01-16T22:55:13Z", "digest": "sha1:M32Y2ODV4Z7ACY7OJ6SDLSRJTR42EFZS", "length": 20246, "nlines": 164, "source_domain": "manmokal.blogspot.com", "title": "मनमोकळं: आणि विश्व बोलू लागले - भाग-१", "raw_content": "\nबंडखोर विचारांच्या ... बंडखोर मनाचं\nआणि विश्व बोलू लागले - भाग-१\n काय राव किती दिवसानंतर तुमचा नंबर मिळालाय आपली एवढी वर्षे एकमेकांचा नंबर शोधण्यातच गेली. चला उशीरा का होइना तुमचा नंबर लागला. मला तुम्हाला माझ्या जन्मापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी नुसत्या सांगायच्याच नाही तर ऐकवायच्या सुद्धा आहेत. काय आपली एवढी वर्षे एकमेकांचा नंबर शोधण्यातच गेली. चला उशीरा का होइना तुमचा नंबर लागला. मला तुम्हाला माझ्या जन्मापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी नुसत्या सांगायच्याच नाही तर ऐकवायच्या सुद्धा आहेत. काय मी कोण आहे हे ओळखले नाही आपण मी कोण आहे हे ओळखले नाही आपण अहो मी आपला 'विश्व' (Universe) ज्याच्यामध्ये तुम्ही रहाता. काय तयार आहात ना मग अहो मी आपला 'विश्व' (Universe) ज्याच्यामध्ये तुम्ही रहाता. काय तयार आहात ना मग मी पुन्हा आपल्याला कॉल देइन \"\nवरील मनोगत एखाद्या स्वप्नातले वाटते ना पण खरे असे आहे कि, हे दिवास्वप्न आता सत्यात उतरण्याची दाट शक्यता आहे आणि मागिल काही दिवसांत 'खगोलशास्त्रात' (astronomy) मोलाची भर टाकेल 'अशी एक घटना घडली कि त्यामुळे या शास्त्रात एक मैलाचा दगड (milestone) गाठता आला असेच म्हणावे लागेल.\nअमेरिकेत Louisiana आणि Washington या परगण्यात तसेच इटलीमधील Virgo येथील The Laser Interferometer Gravitational-Wave Observatory (LIGO) निरिक्षण-कक्षाने दिलेल्या हवाल्यानुसार त्यांना 'गुरुत्वलहरींचे (Gravitational Waves) अस्तित्व सिद्ध करण्यात यश मिळाले आहे' प्रश्न असा पडतो कि, दररोज ढिगाने संशोधनाचे शोध-निबंध प्रसिद्ध होतात, शोध लागतात मग या गुरुत्वलहरींचे काय असे नाविन्य त्याचा आइन्स्टाइनच्या १०० वर्षापुर्वी केलेल्या संशोधनाशी काय संबंध त्याचा आइन्स्टाइनच्या १०० वर्षापुर्वी केलेल्या संशोधनाशी काय संबंध त्याची या विश्वातली गुपिते उकलण्यात काय मदत मिळणार त्याची या विश्वातली गुपिते उकलण्यात काय मदत मिळणार चला या गोष्टी एकमेकांत कशा गुंफल्या आहेत ते पाहू आणि गुरुत्वलहरींना 'विश्वाचा आवाज' (Sound of Universe) का म्हटले आहे ते जाणून घेउ.\nआइन्स्टाइनचा व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत (General Theory of Relativity)\nआइन्स्टाइनने त्याचा व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत १९१५ साली मांडला. त्यात त्याने असे सिद्ध केले ���ि, गुरुत्वाकर्षण (Gravity) म्हणजे प्रचंड वस्तुमानाच्या (mass) वस्तुमुळे त्या सभोवतालच्या अवकाशाला (space) आलेली वक्रता (curve) आहे. तसेच त्याने हे ही सिद्ध केले की, अवकाश(space) आणि वेळ(time) या एकाच नाण्याचा दोन बाजू असून त्या एकमेकावर प्रभाव करतात. यालाच अवकाश-काल (Space-Time) असेही म्हटले जाते (या गोष्टींवर विस्तृत विवेचन आपण माझ्या 'मनमोकळं' या अनुदिनीवरील (Blog) 'INTERSTELLAR समजुन घेतांना' या मालिकेमधील ३ भागांत (भाग-१, भाग-२, भाग-३) वाचू शकता.)\nआइंस्टाइनने असेही म्हणून ठेवले आहे कि, जेंव्हा प्रचंड वस्तुमानाच्या वस्तू एकमेकांभोवती फिरत असतील तेंव्हा त्यातून गुरुत्वलहरींचे (Gravitational waves) तरंग बाहेर पडतील त्यामुळे त्यांच्या सभोवतालच्या अवकाशात याचे परिणाम (ripples in the fabric of space-time) जाणवतील आणि त्यावर प्रभावही टाकतील. या गुरुत्वलहरी अवकाशातून जातांना तेथील अवकाश चक्क आकुंचन आणि प्रसरण (contraction and expansion) पावेल. या गुरुत्वलहरींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या कुठल्याही वस्तुमधून प्रकाशाच्या वेगाने आरपार जाउ शकतील. त्यांच्यावर इतर कुठल्याही गोष्टी परिणाम करत नसल्यामुळे त्यांनी वाहून आणलेली माहीती अगदी 'जशी आहे तशी' असेल. तसेच या लहरी ऐकल्या (in the audible range of 20-20Khz) जाउ शकतील.\nआता या प्रचंड वस्तुमानाच्या म्हणजे नेमक्या किती वस्तुमानाच्या तसे बघितले तर आपला सूर्य आणि पृथ्वी प्रचंड वस्तुमानाच्या आहेतच कि मग त्यांच्या एकमेकांभोवती पिंगा घालण्यातून गुरुत्वलहरी तयार होत नाहीत का तसे बघितले तर आपला सूर्य आणि पृथ्वी प्रचंड वस्तुमानाच्या आहेतच कि मग त्यांच्या एकमेकांभोवती पिंगा घालण्यातून गुरुत्वलहरी तयार होत नाहीत का तर त्याचे असे आहे कि त्या प्रचंड वस्तुमानाच्या वस्तुंचे वजन हे आपल्या सूर्याच्या कित्तेक पट असायला हवे. आपला सूर्य आणि पृथ्वीच्या पिंग्यातून तयार होणारे तरंग अगदीच नाममात्र क्षमतेचे असावेत किंवा नसुही शकतील हे येणारा काळच सांगू शकेल.\n(चित्र -अवकाश-कालाचे आकुंचन आणि प्रसरण Ripple in SpaceTime (Strain))\nआइन्स्टाइनचे द्रुष्टेपण याच्यात आहे की, त्याने हे सर्व १०० वर्षांपुर्वी लिहून ठेवले. त्याकाळी असलेल्या तोकड्या साधनांमुळे त्याने असेही लिहून ठेवले कि, 'कदाचीत आपण मानव गुरुत्वलहरींचे अस्तित्व शोधण्यात कमी पडू शकु'. त्याच्या व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांताची सिद्धता जरी १९१९ सालच्या कंक��ाकृती सूर्यग्रहणातून मिळालेली होती तरीही आत्ता LIGO निरिक्षण-कक्षाने पकडलेल्या गुरुत्वलहरींमुळे त्याच्या सिद्धांताला पुष्टीच मिळते.\nआत्तापर्यंतच्या खगोलशास्त्राच्या निरिक्षण-शाळा(Observatories) या बव्हंशी विद्युतचुंबकिय तरंगावर (Electromagnetic waves) आधारित निरीक्षणे करीत असत. जसे दुरच्या ताऱ्याकडून आलेला प्रकाशाचे निरिक्षण (Doppler Effect), दुरच्या दिर्घिकेतून(Galaxy) आलेले रेडिओसंदेश, गॅमा किरणे (Gamma Ray Burst), भारित कण (उदा.-म्युऑन) वगैरे.\nLaser Interferometer Gravitational Wave Observatory (LIGO) निरिक्षण-शाळांना खरेतर खगोलशास्त्रिय प्रयोग म्हटले तर वावगे ठरू नये. ह्यांचे एकमेव उद्दिष्ट हे गुरुत्वलहरींना पकडणे हे आहे. त्यामुळे इतर कुठल्याही लहरींकडे LIGO दुर्लक्ष करते. अमेरिकेत असलेल्या LIGO ची लांबी ४-किमी आहे. त्यात लेसर किरणांचा उपयोग केला जातो. गुरुत्वलहरींमुळे अवकाश-काळाचे जे आकुंचन-प्रसरण(Strain) होते ते या लेसर किरणांच्या झोतावर परिणाम करते आणि त्या स्थानातून गेलेल्या गुरुत्वलहरींची हालचाल लेसर किरणांच्या झोतात झालेल्या हालचालींतून प्रकट होते. LIGO मधील उपकरणे अवकाश-कालाचे अतीसुक्ष्म आकुंचन प्रसरण(Strain) सुद्धा टिपू शकतात. अतीसुक्ष्म किती तर अणुत असलेल्या प्रोटॉनच्या लांबीचा १०००० वा भाग \n(चित्र -अमेरिकेतील Louisiana येथील LIGO )\nLIGO या एकट्या असू शकत नाही कारण नोंद झालेल्या गुरुत्वलहरी या नेमक्या अवकाशातुनच आल्या असून त्या स्थानिक भुगर्भातील (local seismic activity) वा इतर स्त्रोत्रांतून (other source) आलेल्या नाहीत याला दुजोरा (verify) द्यायला इतर काही अंतरावर आणखी काही LIGO असायला हव्यात. कदाचीत भविष्यातील LIGO भारतात व जपान मध्ये सुद्धा असतील.\nLIGOला नेमक्या या लहरी कशा मिळाल्या, त्यात कुठली माहीती दडली होती, या लहरी ऐकायला कशा वाटतात वगैरे गोष्टींचा आढावा आपण पुढील भागात घेउ.\nता.क. - इथे एक गोष्ट आवर्जुन उल्लेख करावीशी वाटते ती अशी कि, 'चित्रलेखा' या नावाजलेल्या आणि सर्वाधीक मराठी वाचकवर्ग असलेल्या साप्ताहिकाने त्यांच्या २८-मार्च-२०१६ च्या अंकात प्रस्तुत लेखमालेची दखल घेतली आहे.\n( चित्रलेखा - २८-मार्च-२०१६ )\n(PDF link - चित्रलेखा - २८-मार्च-२०१६)\n(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)\nअतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात समजावण्यात आपले प्रभुत्व अप्रतिम आहे योगेश. खूपच छान.\n@नितीन, आपण केलेल्या कौतुकाबद्दल मनापासून आभ��र \n@vidya आपण दिलेल्या 'दाद' ला सलाम \nखूप छान माहिती. गुरुत्वलहरींच्या शोधाबद्दल वाचल्यापासून अधिक खोलात वाचण्याच्या प्रयत्नात होतेच, आणि अचानक तुमची पोस्ट त्यावरच आल्याने फार आनंद झाला.\nअवांतर: मध्यंतरी एक अवकाशातून निघणारा ध्वनी हा \"ओम\" असतो असा एक video फिरत होता, तो खरा असेल त्याचा आणि याचा काही संबंध असावा का...\n@धनू, आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पुर्वक आभार आपण सांगितलेल्या Video विषयी मला फारशी कल्पना नाही. पण एक मात्र नक्की कि, गुरुत्व-लहरी मानवाच्या आत्तापर्यंतच्या ज्ञात इतिहासात पहिल्यांदाच पकडल्या गेल्या आहेत. हे विश्व जेंव्हा निर्माण झाले त्यावेळचे तरंग 'cosmic background radiation' या नावाने ओळखले जाते ते पकडल्याबद्द्ल Arno A. Penzias आणि Robert W. Wilson या शास्त्रज्ञांना नोबेल मिळालेले आहे.\nbdw ओम सूर्याचा आवाज होता, अवकाशातील नाही, आत्ता आठवलं...\n@धनू, इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे ती म्हणजे अवकाश हि एक पोकळी (Vacuum) आहे. त्यात कितीही ओरडले तरीही ध्वनीलहरी जाउ शकत नाही. :-). Sandra Bullock च्या Gravity चित्रपटात हे सर्व बारकावे छान दाखवले आहेत. येणाऱ्या तरंगांना ध्वनीलहरीत रुपांतरीत (Transformation into Audio range of 20-20Khz) करुन मगच ते ऐकले जाऊ शकतात.\n@Prashant, आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पुर्वक आभार या मालिकेमधला पुढचा भाग मी लवकरच लिहीण्याचा प्रयत्न करेन.\n दररोजच्या धावपळीतुन थोडा वेळ काढुन मी पुढचा भाग निश्चितच पुर्ण करेन. तो पर्यंत आपणास वाट पहावी लागणार असल्याने क्षमस्व \n@Nitin, @Vidya, @Prachi, @Deepak, @Prashant, इथे एक गोष्ट आवर्जुन उल्लेख करावीशी वाटते ती अशी कि, 'चित्रलेखा' या नावाजलेल्या आणि सर्वाधीक मराठी वाचकवर्ग असलेल्या साप्ताहिकाने त्यांच्या २८-मार्च-२०१६ च्या अंकात प्रस्तुत लेखमालेची दखल घेतली आहे.\nधन्यवाद राजीव, आपल्याला याच लेखमालेचा पुढील भागही (http://manmokal.blogspot.in/2016/02/blog-post_29.html) आवडेल अशी आशा करतो.\nआणि विश्व बोलू लागले - भाग-२\nआणि विश्व बोलू लागले - भाग-१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sdpanvalkar.blogspot.com/2012/09/blog-post.html", "date_download": "2019-01-16T23:29:18Z", "digest": "sha1:K3POMFZZSZ5PUEA2JV7YI32DDMZZIZBL", "length": 10369, "nlines": 59, "source_domain": "sdpanvalkar.blogspot.com", "title": "श्री. दा. पानवलकर: एका नृत्याचा जन्म : नवीन आवृत्ती", "raw_content": "\nश्री. दा. पानवलकर हे मराठीतले एक चांगले लेखक. त्यांच्याबद्दल काही गोष्टी एकत्र जमवायचा हा प्रयत्न.\nएका नृत्याचा जन्म : नवीन आवृत्ती\nश्री. दा. पानवलकरांच्या 'एका नृत्याचा जन्म' ह्या कथासंग्रहाची नवीन आवृत्ती जानेवारी २०१२मध्ये आलेय. मौज प्रकाशनच. पहिली आवृत्ती जून १९७५ मध्ये आलेली.\nअपील -- सावली -- अजन्मा -- टक्कर -- गारठा -- बक अप रावण -- ओलीस -- अनाहत -- भूमी -- फोमण्या येत आहे -- ओलीस -- अनाहत -- भूमी -- फोमण्या येत आहे -- चांदणं -- प्रवासी -- सहदेवा, अग्नी आण -- चांदणं -- प्रवासी -- सहदेवा, अग्नी आण -- एका नृत्याचा जन्म - या चौदा कथा आहेत ह्या संग्रहात.\nमुखपृष्ठ आहे वसंत सरवट्यांचं आणि किंमत आहे एकशेपन्नास रुपये.\n@अवधूत : दोन तीन वर्षांपूर्वी नेटवर धुंडाळले होते तेव्हा पानवलकरांबद्दल काही सापडले नव्हते, तेव्हापासून आणखी काही सापडेल याची आशाच नव्हती आणि अचानक http://marathisahitya.blogspot.in/2007/10/blog-post_03.html या ब्लॉगवर केलेल्या देवघेवीच्या निमित्ताने आज हा ब्लॉग सापडला आणि खरोखर माझा आनंद आभाळात मावत नाहीये. सूर्य - जांभूळ - औदुंबर ही ३ पुस्तके आणि रत्नकीळ मधला अंतरकरांचा लेख या व्यतिरिक्त पानवलकरांबद्दल काहीच हाती लागले नव्हते आणि अशात हा ब्लॉग सापडावा याचा अत्यानंद झालाय ..\n'एका नृत्याचा जन्म मी गेली काही वर्ष शोधत होतो.. नव्या आवृत्तीची माहिती दिल्याबद्दल मी शतशः आभारी आहे ... एवढेच नाही तर त्यांच्या अन्य ग्रंथ संपदेची सूची मुखपृष्ठांसह दिल्याबद्दल तर आणखी शंभर वेळा धन्यवाद :)\nथँक्स. ह्या ब्लॉगचं श्रेय जया दडकर, म. द. हातकणंगलेकर आणि आनंद अंतरकर यांनाच देऊयात. कारण पहिल्या दोघांनी संपादित केलेलं नि तिसऱ्याने प्रकाशित केलेलं पानवलकरांचं पुस्तकच मुख्यत्त्वे उपयोगी पडलंय. आणि ब्लॉग करण्यापूर्वी अंतरकरांची फोनवरून परवानगी घेतली होती. खरं म्हणजे हे अधिक सुबकपणे व्हायला पाहिजे. दडकर, हातकणंगलेकर यांना हे सांगायला हवं, पण खूप प्रयत्न करूनही ते जमलं नाही. पण त्यातल्यात्यात अंतरकरांशीच संपर्क साधता आला. आणि पुस्तक जुनं आणि आता कुठेच सापडत नसल्यामुळे ब्लॉग केला. त्यामुळे ह्या लोकांचेच मुख्य आभार मानायला हवेत. काही भाग त्यांच्या पुस्तकाशिवायचा आहेच अर्थात, तेवढीच माझी अक्कल. बाकी यापलीकडे सगळ्याचं मूळ श्रेय पानवलकरांनाच देऊया :)\nजया दडकर व म. द. हातकणंगलेकर यांनी संपादित केलेल्या आणि आनंद अंतरकर यांनी 'विश्वमोहिनी'तर्फे प्रकाशित (१३ फेब्रुवारी १९८७) केलेल्या पुस्तकाचाच मुख्य आधार या ब्लॉगसाठी घेण्यात आला आहे. त्या पुस्तकातील फोटो व लेखच मुख्यत्त्वे वापरण्यात आलेत. पुस्तकाच्या या वापरासंबंधी अंतरकर यांची फोनवरून परवानगी घेतली होती.\nफोटो पुस्तकात एकत्र छापले आहेत, ते फक्त इथे लेखांबरोबर थोडेथोडे असे वेगवेगळे प्रसिद्ध केले आहेत. प्रत्येक फोटो कोणीकोणी काढलाय याचा उल्लेख पुस्तकात नाही, एकूण मिळून विजय तेंडुलकर, जया दडकर, अनिल अवचट, घारपुरे फोटो स्टुडिओ (सांगली) यांनी हे फोटो काढलेत याचा उल्लेख मात्र आहे, त्यामुळे तेवढाच उल्लेख इथे आपण करून ठेवू.\nबाकी या दस्तावेजीकरणाचं मुख्य श्रेय पहिल्या परिच्छेदातील तीन नावांनाच. हा ब्लॉग निमित्तमात्र.\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nया कात्रणवहीसाठी माहितीसंकलन व टायपिंग, इत्यादी खटाटोप केलेल्या व्यक्तीनंच वरील वह्याही तयार केल्या आहेत. त्याच्या सुट्या वेगळ्या वहीसाठी पाहा: रेघ\nएका नृत्याचा जन्म : नवीन आवृत्ती\nसूर्य (कथासंग्रह)- मौज प्रकाशन. मुखपृष्ठ- वसंत सरवटे.\nऔदुंबर (कथासंग्रह). दुसरी आवृत्ती- ऑगस्ट १९८६. मुखपृष्ठ- वसंत सरवटे. प्रकाशन- मौज प्रकाशन.\nकांचन (कथासंग्रह). पहिली आवृत्ती- २ एप्रिल १९९८. मुखपृष्ठ- पद्मा सहस्त्रबुद्धे. प्रकाशन- मौज प्रकाशन.\nशूटींग- पानवलकरांच्या 'सूर्य' ह्या कथेवर विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या पटकथेचा गोविंद निहलानींनी केलेला 'अर्धसत्य' हा चित्रपट. त्या दरम्यान उपस्थित राहून पानवलकरांनी लिहिलेलं हे डायरीवजा पुस्तक.\nसंजारी (ललितलेख संग्रह) पहिली आवृत्ती- १ एप्रिल १९९६. मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी. प्रकाशक- मौज प्रकाशन\nएका नृत्याचा जन्म (कथा संग्रह). दुसरी आवृत्ती- जानेवारी २०१२. मुखपृष्ठ- वसंत सरवटे. मौज प्रकाशन.\nश्री. दा. पानवलकर यांची कथा. संपादक- म. द. हातकणंगलेकर. प्रकाशक- साहित्य अकादमी.\nजांभूळ (कथासंग्रह), दुसरी आवृत्ती- मार्च २०१४, मुखपृष्ठ- वसंत सरवटे. मौज प्रकाशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-16T23:08:06Z", "digest": "sha1:FUAJUYG4JZV3DRQRINOYHUSNEWA2MN4W", "length": 9559, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोहम्मद शमीला कोलकाता पोलिसांचे समन्स | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमोहम्मद शमीला कोलकाता पोलिसांचे समन्स\nकोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. कारण त्याची पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपांवरुन शमीला सुरुवातीला क्लिन चीट मिळाली. मात्र त्यानंतर घरगुती हिंसाचारप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीत कोलकाता पोलिसांनी शमीला समन्स बजावले आहे. उद्या शमीला कोलकाता पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे.\nकोलकाता पोलिसांनी बीसीसीआयला पत्र लिहून, शमीच्या आयपीएलमधील आगामी वेळापत्रकाविषयी माहिती मागवलेली आहे. पत्नी हसीन जहाँने शमीचे अन्य मुलींसोहत अनैतिक संबध असल्याचा आरोप करत, शमीने बुकींकडून पैसे स्विकारल्याचाही आरोप केला होता. मात्र बीसीसीआयच्या भ्रष्ट्राचारविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत हसीन जहाँच्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य आढळले नाही.\nयानंतर बीसीसीआयने शमीचा राखून ठेवलेला करार कायदेशीर पद्धतीने करत त्याला आयपीएलमध्येही खेळण्याची परवानगी दिली. मात्र यानंतर हसीन जहाँने कोलकाता पोलिसांमध्ये शमीविरोधात कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन सध्या कोलकाता पोलिस प्रकरणात पुढचा तपास करत आहेत. सध्या मोहम्मद शमी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळतो आहे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nविराट आणि धोनीची भागीदारी तोडण्यात आम्ही कमी पडलो- ऍरॉन फिंच\nब्रिटनमध्ये थरेसा मे यांचे सरकार अडचणीत\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/pudhacha-paaul/", "date_download": "2019-01-16T21:59:26Z", "digest": "sha1:A5FXCNZLZUWXMEGFXMKC6ZGANTE2V3U7", "length": 2193, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Pudhacha Paaul – Marathi PR", "raw_content": "\nगौरवशाली ‘पुढचं पाऊल’ घेणार प्रेक्षकांचा निरोप\n‘गुड बाय एपिसोड’ शनिवारी १ जुलै रोजी… सासु-सुनेच्या नात्यावर आधारित आजवर अनेक मालिका झाल्या. मात्र, या सर्वांत लक्षवेधी ठरली ती ‘स्टार प्रवाह’ची ‘पुढचं पाऊल’ ही मालिका. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात अफाट लोकप्रियता लाभलेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्टार प्रवाहची सर्वाधिक काळ चाललेली, प्रेक्षकांच्या मनात घर केलेली ही मालिका संपणार आहे. त्यामुळे अवघा महाराष्ट्र […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/08/blog-post_21.html", "date_download": "2019-01-16T23:34:07Z", "digest": "sha1:RG2II4OPOTI6LT7Y7MHQZWEUMJGJVLZG", "length": 8202, "nlines": 128, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: जन पळभर म्हणतील, हाय हाय!", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nजन पळभर म्हणतील, हाय हाय\nजन पळभर म्हणतील, 'हाय हाय\nमी जातां राहील कार्य काय \nसूर्य तळपतील, चंद्र झळकतील;\nतारे अपुला क्रम आचरतील,\nअसेच वारे पुढे वाहतील,\nहोईल कांहिं का अंतराय \nमेघ वर्षतील, शेतें पिकतील,\nगर्वानें या नद्या वाहतील,\nकुणा काळजी कीं न उमटतील\nपुन्हा तटावर हेच पाय \nपुन्हा आपल्या कामी लागतील,\nउठतील, बसतील, हसुनि खिदळतील,\nमी जातां त्यांचें काय जाय \nत्याविण जग का ओसचि पडलें \nकुणीं सदोदित सूतक धरिलें \nमग काय अटकलें मजशिवाय \nअशा जगास्तव काय कुढावें \nमोहिं कुणाच्या कां गुंतावें \nहरिदूता कां विन्मुख व्हावें \nकां जिरवुं नये शांतींत काय \nकवी - भा. रा. तांबे\nवर्गीकरणे : भा. रा. तांबे\nमरणाला का भ्यावे अशी भावना निर्माण होईल अश्या ताकदीची कविता...\nवृद्धांनी रोज एकदा आठवली पाहिजे. ..\nकाय बोलावे या गाण्याबद्दल . . .अख्या जीवनाचे सारच य‍ात मांडले आहे😘\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nया नभाने या भुईला दान द्यावे\nगाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या\nजन पळभर म्हणतील, हाय हाय\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Ratnagiri/2019/01/11165353/Chhagan-Bhujbal-Criticised-BJP-Shivsena-on-BEST-Strike.vpf", "date_download": "2019-01-16T23:26:39Z", "digest": "sha1:WEDBDSUMH4JGM7UPXNHMBPUHBMGFFAE6", "length": 13883, "nlines": 247, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Chhagan Bhujbal Criticised BJP Shivsena on BEST Strike in Ratnagiri , बेस्टच्या संपाला शिवसेना-भाजपच जबाबदार - छगन भुजबळ", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nबेस्टच्या संपाला शिवसेना-भाजपच जबाबदार - छगन भुजबळ\nरत्नागिरी - बेस्टच्या संपाला शिवसेना-भाजपच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. ते खेडमध्ये पक्षाच्या परिवर्तन निर्धार मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.\nकर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेब ठाकरेंनी...\nरत्नागिरी - माजी खासदार निलेश राणे यांनी दिवंगत\nकणकवलीत जाऊन फटाके फोडणार आणि राऊत यांची...\nरत्नागिरी - लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे कोकणात\n'सिंधुदुर्गतील १० वर्षांच्या राजकाणातल्या ९...\nरत्नागिरी - सिंधुदुर्गातल्या नारायण राणेंच्या १० वर्षातील\nअनैतिक संबंधातून खून, ब्लॅकमेल करणाऱ्या...\nरत्नागिरी - जिल्ह्यात १० दिवसात तिसरा खून झाला आहे.\nबाळासाहेब ठाकरेंवरील वादग्रस्त वक्तव्य,...\nरत्नागिरी - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल\nबाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शांवर चालायचय,...\nमुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो आदर्श निर्माण केला,\nतिची झुंज; आधी 'ब्रेन ट्युमर'शी केले दोन हात, आता प��र केले तब्बल २१ किमी मॅरेथॉन रत्नागिरी - ती आली, तिने\nबाळासाहेब ठाकरेंवरील वादग्रस्त वक्तव्य, चिपळूणमध्ये निलेश राणेंच्या प्रतिमेला जोडे मारून... रत्नागिरी - ती आली, तिने\nकर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेब ठाकरेंनी रचले हत्येचे कट - निलेश राणे रत्नागिरी - माजी खासदार\nरिफायनरी कंपनीने पाठवलेल्या कॅलेंडर्सची नाणारवासीयांकडून होळी रत्नागिरी - राजापूर\nकोकणच्या किनाऱ्यांवर जेलिफिशचा मच्छीमारांना त्रास; सावधानता बाळगण्याचे आवाहन रत्नागिरी - जिल्ह्यातील\nनिलेश राणेंचं वक्तव्य हे हिन संस्काराचे प्रतीक; शिवसेनेचे प्रत्युत्तर रत्नागिरी - माजी खासदार\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/12/19/how-do-you-know-blood-sugar-has-increased/", "date_download": "2019-01-16T23:20:18Z", "digest": "sha1:CSYOJUNJVORA6Z3GPP2CDMJTW7KCIZI7", "length": 10667, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ब्लड शुगर वाढल्याचे कसे ओळखाल? - Majha Paper", "raw_content": "\nसामान्य आजारांसाठी घरगुती उपचार\nकेएफसी मध्ये स्वादिष्ट नेलपेंटचीही चाखा चव\nब्लड शुगर वाढल्याचे कसे ओळखाल\nDecember 19, 2017 , 10:10 am by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: उच्च रक्तदाब, ब्लड शुगर\nब्लड शुगर लेव्हल वाढणे, म्हणजेच हायपरग्लायसिमिया हा अमेरिकेमध्ये ‘ सायलेंट किलर ‘ म्हणून ओळखला जाणारा विकार आहे. भारतामध्ये ही डायबेटिस या विकाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, किंवा इतर काही विकारांमुळे ब्लड शुगर लेव्हल्स वाढताना आढळतात. ह्या अवस्थेचे वेळेवर निदान केले गेले नाही, तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.\nशुगर लेव्हल वाढण्यासाठी, तुम्ही त्यापूर्वीच्या काही तासांमध्ये काय खाल्ले आहे, हे पाहणे अतिशय महत्वाचे ठरते. ब्लड शुगर लेव्हल्स वाढल्याने शरीरातील पेशी आणि अवयवांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या ब्लड शुगर लेव्हल्स सतत वाढत असतील, तर त्याने तातडीने डॉक्टरांचा सल्���ा घेणे अतिशय महत्वाचे आहे. ब्लड शुगर लेव्हल सरासरी पातळीपेक्षा अधिक वाढली आहे हे दाखवून देणारी काही लक्षणे शरीरामध्ये निर्माण होतात. ही लक्षणे दिसून आली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nतोंड कोरडे पडत असून, सतत तहान लागणे हे ब्लड शुगर वाढल्याचे लक्षण असू शकते. अश्या वेळी रुग्णाच्या तोंडाला सतत कोरड पडते. कितीही पाणी प्यायले तरी तहान भागत नाही. अश्या वेळी खूप जास्त पाणी प्यायले जाते आणि परिणामी सतत लघवीला जावे लागते. खूप पाणी प्यायल्याने खरे तर लघवीचा रंग शुभ्र असायला हवा. पण ब्लड शुगर वाढली असल्यास कितीही पाणी प्यायले तरी लघवीचा रंग गडद दिसतो. अश्या वेळी ब्लड शुगर वाढली आहे हे ओळखून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nब्लड शुगर जर वाढली असेल, तर दृष्टी काहीशी कमकुवत होऊ लागते. रुग्णाला थोडी लांब असलेली वस्तू स्पष्ट न दिसता, धूसर दिसू लागते. त्याचबरोबर हात पाय सतत गार पडू लागतात. तसेच हातापायांना सतत मुंग्या आल्याची भावना होते. हे लक्षण ही ब्लड शुगर वाढली असल्याचे दर्शविते.\nब्लड शुगर वाढली असल्यास रुग्ण सतत चिडचिड्या मनस्थितीत असतो, तसेच त्याला सतत शारीरिक थकवा जाणवतो. कुठल्याही गोष्टीवर मन एकाग्र करणे त्याला जड जाते. वजन अचानक वाढते, किंवा अचानक कमी होते. त्याचबरोबर एखादी झालेली जखम भरून येण्यास वेळ लागतो. ही सर्व लक्षणे ब्लड शुगर वाढली असण्याची आहेत. ही लक्षणे जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य ते निदान व औषधोपचार करवून घ्यावेत.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आण�� विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Trabal-Comuniti-march-On-District-Collector-Office/", "date_download": "2019-01-16T22:25:32Z", "digest": "sha1:N7YQPJ56Z5A7CHM4BOWWOVTW5MRJD2UY", "length": 7012, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nआदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समाविष्ट करण्यासाठी शासनाने टाटा संशोधन संस्थेकडे धनगर समाजाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे काम देण्यात आले आहे. हा अहवाल प्राप्त झाला असल्यास तो प्रसिद्ध करावा. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. या मागण्यांसह धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या दरम्यान काहींकडून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कार्यालयाची तोडफोड करण्यात आली त्याचा निषेधार्थ शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.\nमोर्चामध्ये शहरातील अनेक राजकीय नेते देखील सहभागी झाले होते. तर आमदार वैभव पिचड यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आलेल्या महिलांची संख्या उल्लेखनीय होती. गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजता या मोर्चास शनिवार वाड्यापासून सुरुवात झाली. एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान, बोगस हटाव आदिवासी बचाव, बच्चे बच्चे को पढाना है आदिवासी को बचना है, आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची डीबीटी योजना रद्दा करा आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्र शासनाची आदिवासी समाजाचे न्याय हक्क जोपासणारी संस्था आहे. त्यामुळे कार्यालयात आदिवासींच्या रूढी, परंपरा, संस्कृतीची जोपासना करण्याचे तसेच आदिवासी जमातीच्या जीवनशैलीचे संशोधन व त्यांचे न्याय हक्क जतन करून संवर्धन करण्याची संस्थेद्वारे कामे केले जातात. या कार्यालयाची तोडफोड करून त्याठिकाणची पत्रके इतरत्र फेकले त्याचा तीव्र शब्दात निषेध यावेळी उपस्थितांनी केला.\nआदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली भोजनाची डीबीटी योजनेचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा. शासकीय आश्रमशाळांमधील परिस्थिती सुधारण्याची देखील मागणी करण्यात आली. आदिवासी आश्रमशाळा, शासकीय आदिवासी वसतिगृहे, आदिवासी सहकारी सोसायट्या, विकास महामंडळातील कार्यालयांमध्ये रिक्त असलेल्या जागा त्वरित भरण्यात याव्यात, यासह आदी मागण्यांसह ढोलताशांच्या गजरात, हातात झेंडे घेऊन शेकडो आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-pending-frp-issue-110328", "date_download": "2019-01-16T23:32:09Z", "digest": "sha1:HRWOYJ2MQ7J7CU2NTFZFVCARYDINR6WD", "length": 15078, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News pending FRP Issue थकीत एफआरपीप्रश्नी वारणा कारखान्याची साखर, मोलॅसिस जप्त करा | eSakal", "raw_content": "\nथकीत एफआरपीप्रश्नी वारणा कारखान्याची साखर, मोलॅसिस जप्त करा\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nकोल्हापूर - यंदाच्या साखर हंगामात ‘एफआरपी’ची थकीत रक्कम २३ एप्रिलपर्यंत न दिल्यास साखर जप्त करण्याचा इशारा वारणा कारखान्यासह कोल्हापूर विभागातील पाच साखर कारखान्यांना नोटिसीद्वारे दिला आहे. साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी हे आदेश काढले.\nकोल्हापूर - यंदाच्या साखर हंगामात ‘एफआरपी’ची थकीत रक्कम २३ एप्रिलपर्यंत न दिल्यास साखर जप्त करण्याचा इशारा वारणा कारखान्यासह कोल्हापूर विभागातील पाच साखर कारखान्यांना नोटिसीद्वारे दिला आहे. साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी हे आदेश काढले.\nदरम्यान, वारणा कारखान्याकड���ल थकीत रक्कम ही जमीन महसुलाची वसुली समजून त्यापोटी कारखान्याकडील साखरेसह मोलॅसिस, बगॅस जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश रात्री श्री. कडू-पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांना दिले.\nकारखान्याचे नाव यावर्षीचे गाळप (मे. टन) थकीत रक्कम (कोटींत)\nवारणा कारखाना १० लाख ४६ हजार ९८२ ११५.९२\nभोगावती ४ लाख ६६ हजार ६६४ ५१.६३\nपंचगंगा (रेणुका शुगर्स) ५ लाख १२ हजार ४७२ ६२.३२\nमाणगंगा (सांगली) ८१ हजार ३१४ ११.१९\nमहाकाली (सांगली) १ लाख ८२ हजार ४८० २३.०३\nयंदाच्या हंगामातील थकीत एफआरपीची रक्कम व्याजासह मिळावी, या मागणीसाठी आंदोलन अंकुशच्यावतीने पुणे येथील साखर आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील ‘वारणा’वर थेट कारवाई, तर पंचगंगा, भोगावती तसेच सांगली जिल्ह्यातील महाकाली व माणगंगा कारखान्यांवर कारवाईचा इशारा साखर आयुक्तांनी दिला आहे. शिवाय राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी २३ एप्रिलपूर्वी एफआरपीची थकीत रक्कम द्यावी, असे आदेशही साखर आयुक्तांनी काढले आहेत.\nयावर्षीच्या साखर हंगामात राज्यात साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त झाले आहे. त्याचवेळी साखरेचे दर कोसळले. परिणामी, बहुतांशी कारखान्यांना एफआरपीएवढीही उसाची रक्कम देता आलेली नाही. ३१ मार्चअखेर ज्या कारखान्यांनी एफआरपीची थकीत रक्कम दिलेली नाही, त्या कारखान्यांवर कारवाईसाठी आंदोलन अंकुशने आज साखर आयुक्तांच्या दालनाबाहेरच ठिय्या मांडला. त्याची दखल घेऊन कोल्हापूर विभागातील पाच कारखान्यांना थकीत रक्कम १५ टक्के व्याजासह २३ एप्रिलपर्यंत देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले.\nथकीत रक्कम न दिलेल्या ‘वारणा’सह इतर कारखान्यांना फेब्रुवारी महिन्यातच नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यावर मार्च महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वच कारखान्यांनी ही रक्कम देण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. परंतु, ही रक्कम न दिल्याने साखर आयुक्तांनी २३ एप्रिलपूर्वी रक्कम न दिल्यास ऊस नियंत्रण कायदा १९६६ मधील तरतुदीनुसार कारखान्यांकडील साखर जप्त करून त्या साखरेच्या लिलावातून मिळणारी रक्कम उत्पादकांना दिली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.\nआदिवासी उपयोजनेच्या निधीवर सरकारचा डल्ला\n940 कोटी निधी शेतकरी सन्मान ���ोजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी...\nफुकट्यांना ६ कोटींचा दंड\nपुणे - रेल्वेच्या पुणे विभागातील विविध स्थानकांवरून गेल्या नऊ महिन्यांत एक लाख १३ हजार फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून...\nकाँग्रेसमध्ये षटकार कोण मारणार\nआघाडीच्या राजकारणात ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढविण्यासाठी मित्र पक्षाच्या जागेवर हक्क सांगण्याची तशी परंपराच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या...\nफुकट्या एक लाख प्रवाशांकडून सहा कोटींचा दंड वसूल\nपुणे : रेल्वेच्या पुणे विभागातील विविध स्थानकांवरून गेल्या नऊ महिन्यांत एक लाख 13 हजार फुकट्या प्रवाशांवर प्रशासनाने कारवाई केली आहे....\nकर्तृत्ववान अधिकारी साधणार युवकांशी संवाद\nपुणे - युवकांनो, देशात आणि राज्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे प्रशासन आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आपल्या भेटीला येत आहेत. कोल्हापूर...\nकऱ्हाडकरांच्या मानगुटीवर 85 फुटी रस्त्याचे भूत\nकऱ्हाड : कऱ्हाड ते तासगाव रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तो रस्ता 85 फुटाचा असणार आहे. त्याच्या गॅझेटनंतर तब्बल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/10/08/%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-16T23:24:02Z", "digest": "sha1:VWOHOYW2G6YCGRTVTXGAGXFRYUO4AYXM", "length": 7541, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ही आहे भारतातील सर्वात चिमुकली प्रवासी ट्रेन - Majha Paper", "raw_content": "\nतुम्ही पाहिला आहे का २१ कोटींचा तळीराम रेडा \nआता कोंबड्या देणार औषधी अंडी\nही आहे भारतातील सर्वात चिमुकली प्रवासी ट्रेन\nOctober 8, 2018 , 10:52 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: एर्नाकुलम, कोचीन, चिमुकली, ट्रेन, वेग\nभारतीय रेल्वे प्रवासी सुविधेसाठ��� दररोज शेकडो ट्रेन चालविते त्यातील अनेक दीर्घ पल्ल्याच्या तर अनेक कमी अंतराच्या आहेत. काही सुपर फास्ट वेगाने धावतात तर काही डूगुडूगु धावणाऱ्या आहेत. मात्र या बहुतेक सर्व गाड्यांना किमान डझनभर डबे तरी असतात. देशातली सर्वात चिमुकली आणि सर्वात संथ गतीने जाणारी ट्रेन कोचीन हार्बर टर्मिनस ते एर्नाकुलम जंक्शन या दरम्यान नुकतीच सुरु झाली आहे.\nया ट्रेनला अवघे तीन डबे आहेत आणि त्यातून ३०० प्रवासी प्रवास करू शकतात. ही ट्रेन अवघे ९ किमी अंतर कापते आणि त्यातही तिला एक स्टॉप आहे. या गाडीचा वेग इतका हळू आहे कि सायकल वरून जाणारा माणूसही तिला सहज मागे टाकू शकतो. ९ किमीचे अंतर कापायला हि ट्रेन ४० मिनिटे लावते. सध्या या गाडीतून दररोज साधारण १० ते १२ प्रवासी प्रवास करतात.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://ereporter.beedreporter.net/news/8/blog.html/", "date_download": "2019-01-16T23:20:50Z", "digest": "sha1:RJEVBYCOQLZEUPFR4HBRG3DQ4SBCNDS5", "length": 10486, "nlines": 97, "source_domain": "ereporter.beedreporter.net", "title": "ब्लॉग", "raw_content": "\nजि.प.च्या पथकाने बीड तालुक्यात केली झाडांची पाहणी ६४ गावात ६० टक्केपेक्षा कमी झाडे आढळून आली जि.प.च्या पथकाने बीड तालुक्यात केली झाडांची पाहणी ६४ गावात ६० टक्केपेक्षा कमी झाडे आढळून आली http://ereporter.beedreporter.net/news/beed_district_/4041/\nशिवस्मारकाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही - धनंजय मुंडे\nरेल्वेच्या धडकेने शेतकरी ठार मोटारसायकलवरून पडून एकाचा मृत्यू\nक्षीरसागर-मेटेंच्या हस्तक्षेपाने लोकांची कामे खोळंबली;मकरंद उबाळे राजीनाम्यावर ठाम\n....नसता ५०० शिक्षक आत्मदहनाच्या तयारीत -आ. के.पी. पाटील\nरेल्वेच्या धडकेने शेतकरी ठार मोटारसायकलवरून पडून एकाचा मृत्यू\nक्षीरसागर-मेटेंच्या हस्तक्षेपाने लोकांची कामे खोळंबली;मकरंद उबाळे राजीनाम्यावर ठाम\n....नसता ५०० शिक्षक आत्मदहनाच्या तयारीत -आ. के.पी. पाटील\nदुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मानसी १५ किलो गहू, १० किलो तांदूळ तात्काळ वाटप करा -आ.जयदत्त क्षीरसागर\nगेवराई तहसीलसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन\nसंत भगवान बाबाच्या मुर्तीची विटबंना करणारा शिंदेचा प्रतिकात्मक पुतळा वडवणीत जाळला\nपरळीत गर्भवती महिलेची हत्या की आत्महत्या\nजिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला सुरुवात\nमौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ फक्त नावापुरते';अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केली\nमोदी भक्तांची अवस्था ही पाळण्यातील लहान मुलासारखी झाली आहे - धनंजय मुंडे\nओबीसी चेहऱ्याचे सर्वसमावेशक नेतृत्व; भाजपाच्या सोशल इंजिनिअरिंगच्या एक पाऊल पुढे टाकतेय 'राष्ट्रवादी'\n>सत्तासंघर्ष :- धनंजय गुंदेकर - बीड\nदेशातली प्रत्येक निवडणूक नवीन धोरण आणि नवीन नेतृत्व घेऊन पुढे येत असते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने निवडणूक जिंकण्यासाठी नव...\nआज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महराजांचा जन्मदिवस. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमान जागवणारा दिवस. निखारा असलेला पण राखेत निपचित पडलेल्या चिंगारीला फुंकार घाल�...\nसाहेबरावांचं आज श्राद्ध, लोक अन्नत्याग करतायत, फडणवीस तुम्ही ढेकूर द्या\n>मुख्यमंत्र्यांना आमचा सवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हमी घेतली का\nज 19 मार्च. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील काळ्या खडकाला अश्रू फोडणारा द�...\nBlog-मेळघाट ते बालाघाट बालकांच कुपोषण मग पोषण कोणाचं होतय\nजागतिक महासत्तेचे स्वप्न पाहणार्‍या आणि जगात सर्वात तरूण तुर्क देश होवु पाहणार्‍या हिंदुस्तानात कुपोषणाचा आकडा का वाढतोय, शिवबाच्या नावावर राज्य करणार्‍या राज्य�...\nBlog-मराठा आरक्षण, मोर्चा विलक्षण, पुढार्‍यांचं ईलक्षण\n>मराठ्यांवर खेकडा वृत्तीचा शिक्का मारून नामानिराळे होत आजपर्यंत सर्वच सत्ताधार्‍यांनी मराठ्यांच्या बाबतीत तोडा आणि फोडा एवढच राजकारण केलं. मराठे कसे फुटीर आहेत, त्यांना कुठं एडजस्ट करत�...\nचिता ,चिंता अन विधवा\nअग्रलेख -गणेश सावंत ,; गाईला वाचवणारे ...\nअग्रलेख ;- मोदींच्या मुखातली ‘मुलुखी मुलाखत’\nबहिणीचा प्रेम विवाह त्याच्या मना मनात ठसला अन् त्याने मेहुण्याचा काटाच काढला\nप्रखर ;-बळी अविचाराचे मानसिकतेचे आणि व्यवस्थेचे\nआष्टीत भाजपाला आणखी एक धक्का बसणार\nशिवसेनेच्या पसं सदस्य पूजा मोरे यांचा स्वाभिमानी शेतकरी 'संघटनेत' प्रवेश\nसुरेश धसांची घेतली आ. जयदत्त क्षीरसागरांची भेट; एक तासाच्या गुफ्तगूनंतर जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना वेग\nगद्दारी करणारी औलाद इथे जन्मालाच कशी येते गद्दारांना पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश नाही -अजित पवार\nधनंजय मुंडेंच्या प्रस्तावावर नक्कीच विचार करेन - ना पंकजा मुंडे\nधनंजय मुंडे म्हणाले - पंकजाबरोबर काम करणार पण .......\nव्हिडिओ बातमी:-एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा रॅप साँगमधून, बीडच्या कलाकाराची निर्मिती\nओबीसी चेहऱ्याचे सर्वसमावेशक नेतृत्व; भाजपाच्या सोशल इंजिनिअरिंगच्या एक पाऊल पुढे टाकतेय 'राष्ट्रवादी'\nBlog-मेळघाट ते बालाघाट बालकांच कुपोषण मग पोषण कोणाचं होतय\nBlog-मराठा आरक्षण, मोर्चा विलक्षण, पुढार्‍यांचं ईलक्षण\nसाहेबरावांचं आज श्राद्ध, लोक अन्नत्याग करतायत, फडणवीस तुम्ही ढेकूर द्या\nबीड जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती व्हायला पाहिजे \nसायं दै. बीड रिपोर्टर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sanjay-dutt-released-early-as-per-rules-and-his-good-behavior-maharashtra-govt-to-hc/", "date_download": "2019-01-16T22:35:04Z", "digest": "sha1:RPAU5FZ6CQW77CH6OW7MTQAC2AKHDQCU", "length": 7575, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "यामुळे संजय दत्तला लवकर जेलमधून सोडल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयामुळे संजय दत्तला लवकर जेलमधून सोडल\nराज्य सरकारचा न्यायलयात प्रतिज्ञापत्र\n१९९३ साखळी बॉम्बस्फोटातील दोषी असणारा बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्याची सुट��ा का करण्यात आली, याचे स्पष्टीकरण देण्यास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानुसार राज्य सरकारने आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.\nसंजय दत्तने जेलमध्ये असताना चांगली वर्तणुक दाखवल्यामुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आल्याच प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केले आहे. ‘संजय दत्त बाबतीत कोणत्याही नियमांचं उल्लंघंन झाले नसून, त्याला जेलमध्ये दिलेली कामे त्याने वेळेत पूर्ण केलीत. तसेच त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती’.\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई…\nमराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला\nराज्य सरकारच्या या स्पष्टीकरणाला सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी विरोध केला आहे. संजय दत्तने कोणती कामे वेळेत पूर्ण केली आहेत. त्याची कोणती चांगली वागणूक होती ज्यामुळे त्याची शिक्षा कमी केली असा सवाल करत राज्य सरकारच्या स्पष्टीकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.\nसंजय दत्तची अशी कोणती चांगली वागणूक आहे ते न्यायालयाला तरी कळू द्या असा सवाल विचारुन न्यायालयाने देखील राज्य सरकार आणि जेल प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी ठेवली आहे.\nतुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे : मुंबई उच्च न्यायालय\nमराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला\nमनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून बिनदास्त घेऊन जा…\n…तर तुमचा मोबाईल जप्त होऊ शकतो\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nटीम महारष्ट्र देशा : नोटाबंदी नंतर आता नाणेबदली होणार असून केंद्र सरकार आता लवकरच एक रुपयाच्या नाण्यापासून ते १०…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत…\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-bjp-government-is-a-liar-but-retweet-speaks-praniti-shinde/", "date_download": "2019-01-16T22:30:57Z", "digest": "sha1:NFJQFZR3JADJWRIMRF7MK7Y45WY6FEXF", "length": 6416, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप सरकार म्हणजे खोटे बोल, पण रेटून बोल - आ. प्रणिती शिंदे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजप सरकार म्हणजे खोटे बोल, पण रेटून बोल – आ. प्रणिती शिंदे\nटीम महाराष्ट्र देशा – सोलापूर केंद्र आणि राज्यातील सरकारे निव्वळ बोलबच्चन. खोटे बोल पण, रेटून बोल. फसव्या जाहिराती अन् फसव्या योजना. नोटाबंदीने नोकऱ्या गेल्या, जीएसटीने व्यापार ठप्प झाला. बिनपैशाची कर्जमाफी अन् ऑनलाइच्या नावाखाली घोळात घोळ सुरू अाहे. असले सरकार कुणाच्या हिताचे लोकहित साधणारा एकही निर्णय या सरकारांना घेता आला नाही. लाभार्थी म्हणून सामान्यांची चेष्टा करणाऱ्या या मंडळींनी धडा शिकवा, असा हल्लाबोल आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. शहर युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित निदर्शनेत त्या सहभागी झाल्या होत्या. कुंभार वेस येथे हे अांदोलन झाले. या वेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले, अंबादास करगुळे, विनोद भाेसले, विवेक कन्ना, माजी महापौर अलका राठोड, सैपन शेख, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, राहुल वर्धा उपस्थित होते\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nसवर्णांना आरक्षण ही विरोधकांना चपराक : मोदी\n‘ये गरीब लोग आपको मरे तक नही भुलेंगे’ माकपाच्या माजी आमदाराने केले…\nदलालांचे मित्र चौकीदाराला घाबरवत आहेत, नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर निशाणा\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nटीम महाराष्ट्र देशा - संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत…\nविराट चे शानदार शतक\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्���ा;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-kopardi-case-accused-lawyer-threatens-kill/", "date_download": "2019-01-16T23:19:12Z", "digest": "sha1:MPU724DAYT6JCWELNFGDTFG7VZ36P4AF", "length": 9457, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण- दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण- दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी\nटीम महाराष्ट्र देशा – दरम्यान, कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. शिक्षेच्या सुनावणीनिमित्त अहमदनगर कोर्टाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुनावणीवेळी कोर्ट परिसरात मोठी गर्दी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.\nकोपर्डी खटल्यातील दोषी क्रमांक तीन नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली अाहे. अाहेर यांनी दोषीला कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. यावर ”बुधवारी न्यायालयात दोषीला फाशीच द्या असे सांगा अन्यथा जीवे मारू” अशी धमकी प्रकाश आहेर यांनी देण्यात आली अाहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात अाहेर यांनी तक्रार दाखल केली अाहे. ही धमकी फोनवरुन मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nगणेश भुतकर खून प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातून 2 आरोपींना अटक\nमिल कंपाऊड मधील भीषण आगीची चौकशी द्रुतगती न्यायालयात करावी…\nकोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे या खटल्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे स्पष्ट होणार आहे.कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या खटल्यात मंगळवारी दोन दोषींच्या वकिलांनी शिक्षेवर युक्तिवाद केला.\nजितेंद्र शिंदेच्या वकिलाने फाशीऐवजी जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली. तर नितीन भैलुमे याच्या वकिलाने कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली. बुधवारी संतोष भवाळचे वकील व सरकारी पक्षाकडून उज��ज्वल निकम शिक्षेबाबत युक्तिवाद करतील.\nशिंदे याच्या वतीने योहान मकासरे, तर भैलुमे याच्या वतीने प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद केला़ मकासरे म्हणाले, शिंदे याला पत्नी व आई-वडील आहेत.त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे़ ही बाब विचारात घेऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी.\nन्यायालयाने जितेंद्र शिंदे यास शिक्षेबाबत काही बोलायचे आहे का, अशी विचारणा केली. त्यावर, आपण त्या मुलीला मारलेच नाही, दुसरेच कुणीतरी मारले आहे. शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवसांची काय, असे उत्तर त्याने दिले.\nगणेश भुतकर खून प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातून 2 आरोपींना अटक\nमिल कंपाऊड मधील भीषण आगीची चौकशी द्रुतगती न्यायालयात करावी – विनोद तावडे\nसोमवारपासून श्रीगोंदा ते कोपर्डी बस सेवा नव्या मार्गाने सुरू होणार\nमहाराष्ट्रातील गुन्हेगारी दर वाढला; मुख्यमंत्र्यांची चिंता वाढणार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब…\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/appoint-independent-contractor-fill-pits-says-ravindra-waikar-135700", "date_download": "2019-01-16T23:33:54Z", "digest": "sha1:PYD7OMBIUBVE2SJ7FUETTQHPUTAJZB7A", "length": 13805, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Appoint an independent contractor to fill the pits says Ravindra Waikar खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करा : रवींद्र वायकर | eSakal", "raw_content": "\nखड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करा : रवींद्र वायकर\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nया महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आवश्‍यक त्या ��ुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी एकाही ठेकेदाराविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे खड्ड्यांचे काम अन्य कंत्रादाराला देऊन आलेल्या खर्चाची वसुली जुन्या कंत्राटदाराकडून वसूल करण्यात यावी.\n- रवींद्र वायकर, पालकमंत्री, रत्नागिरी\nमुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यात येत नसल्यामुळे येथील खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्ररीत्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात यावी. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद न करता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ज्या ठेकेदारांना देण्यात आले आहे, त्यांच्या एकूण कामाच्या मक्‍त्याच्या रकमेतून हा निधी वळता करण्यात यावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षापासून सुरू आहे. हे काम ठेकेदारांना काही अटी व शर्तीवर देण्यात आले आहे. त्यानुसार या कामाचे आदेश मिळाल्यापासून चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत अस्तित्त्वात असणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, तसेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर 15 वर्षांपर्यंत नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करावी असे बंधनकारक आहे. त्यासाठी ठेकेदारांना देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये खड्डे बुजवण्याच्या रकमेचाही समावेश करण्यात आला आहे.\nखड्डे बुजवणे ठेकेदाराला बंधनकारक\nपावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गावर पडणारे खड्डे बुजवणे ठेकेदाराला बंधनकारक आहे, परंतु ठेकेदारांकडून कोणतेही काम केले जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून यामुळे अनेक प्रवाशांना आपले प्राणही गमवावे लागल्याच्या घटनाही घडत आहेत.\nहजारमाची... जगाच्या नकाशावर पोचलेले गाव\nओगलेवाडी - ऐतिहासिक सदाशिवगडाजवळ केंद्र शासनाच्या वतीने सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र व भूकंप अभ्यासाचे...\nसिंचनासाठी अर्थसंकल्पात तरतूद वाढवावी - गडकरी\nऔरंगाबाद - सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्यांना मदतीचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशने कार्यक्षम पद्धतीने...\n...असा पेटला भर‌ रस्त्यात चालता कंटनेर (व्हिडिओ)\nबोरगाव मंजू (अकोला) : चालत्या कंटेनर वाहनाने भररस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना आज राष्ट्रीय महामार्गवरील बोरगाव नजीक घडली....\nनगर-दौंड महामार्गावर अपघात, बाप-लेक ठार\nश्रीगोंदे- नगर-दौंड महामार्गावर आज आणखी दोन बळी गेले. न्यू इंग्लिश स्कुल समोर आज दुपारी दोन दुचाकींची समोरसमोरा धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nपिंपरी - पवना नदी, पुणे-मुंबई लोहमार्ग आणि देहूरोड संरक्षक विभाग यामुळे विस्ताराला मर्यादा असलेल्या रावेत परिसरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/two-wheeler-helmet-compulsory-135890", "date_download": "2019-01-16T23:36:54Z", "digest": "sha1:URPXQB3KCQJENDQR4DTXXIUFIF6Q4USX", "length": 13624, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "two wheeler helmet compulsory दुचाकीबरोबर हेल्मेट देणे बंधनकारक | eSakal", "raw_content": "\nदुचाकीबरोबर हेल्मेट देणे बंधनकारक\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nपिंपरी - तुम्ही नवीन दुचाकी घेताय तुमच्याकडे हेल्मेट नाही, तर मग थांबा. दुचाकी घेताना जर तुमच्याकडे हेल्मेट नसेल, तर संबंधित दुचाकी वितरकावर तुम्हाला हेल्मेट देणे बंधनकारक आहे.\nपिंपरी - तुम्ही नवीन दुचाकी घेताय तुमच्याकडे हेल्मेट नाही, तर मग थांबा. दुचाकी घेताना जर तुमच्याकडे हेल्मेट नसेल, तर संबंधित दुचाकी वितरकावर तुम्हाला हेल्मेट देणे बंधनकारक आहे.\nदुचाकी खरेदी करणाऱ्याकडे हेल्मेट नसेल, तर त्याला दोन हेल्मेट विकत देणे वितरकावर बंधनकारक आहे. एक हेल्मेट चालकासाठी आणि दुसरे हेल्मेट दुचाकीवर चालकाच्या मागे बसण्यासाठी देणे सक्तीचे आहे. परंतु, या प्रादेशिक परिवहन विभागाने काढलेल्या या परिपत्रकाबाबत नागरिकांमध्ये जागृतीच नसल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील दुचाकी वितरकांकडून ज्यांनी दुचाकी खरेदी केल्या त्यांना दुचाकीसमवेत हेल्मेट मिळालेच नसल्याची माहिती पुढे आली आहे. दुचाकी खरेदी करताना संबंधित वितरक, खरेदीदाराकडून अर्ज भरून घेतो. यासंदर्भात शहरातील काही दुचाकी वितरकांकडे चौकशी केली असता, काही जण हेल्मेट हे मोफत देत नसून दुचाकीच्या एक्‍स-शोरूमच्या किमतीतच सुमारे एक हजार रुपये हेल्मेटसाठी समाविष्ट केलेले असल्याचे सांगितले. काही वितरकांच्या कार्यालयांमधील संबंधित कर्मचाऱ्यांनाच या नियमाबाबत काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले; तर काही वितरकांकडून असे सांगण्यात आले, की हेल्मेटचा दर्जा, रंग याबाबत ग्राहकांच्या अनेक अपेक्षा असतात. त्या पूर्ण करणे शक्‍य नसते. त्यामुळे आम्ही दुचाकींची विक्री करताना एक्‍स-शोरूमच्या किमतीत एक हजार रुपये समाविष्ट करीत नाही.\nदुचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढत असून, त्यामध्ये चालकांना व त्याच्या मागे बसणाऱ्यांना अनेकदा गंभीर इजा होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने हेल्मेट खरेदीचे परिपत्रक काढले आहे.\nशहरातील दुचाकी वितरकांची संख्या - २०\nजानेवारी ते जूनमध्ये विक्री झालेल्या दुचाकी - ४९,७४६\nनवीन दुचाकी खरेदी करणाऱ्याला हेल्मेट देणे वितरकावर बंधनकारक आहे. ते न मिळाल्याची तक्रार अद्याप केली नाही. तशी तक्रार आल्यास संबंधित वितरकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’\n- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोशी\nआयएसआय हेल्मेट खुप गरजेचे\nपुणे : आयएसआय मार्क हेल्मेट गरजेचा आहे. काही दिवसांपूर्वी गाडीवरुन जाताना पावसामुळे रेनकोट घालायला गाडी बाजुला घेतली. त्याचवेळी मागच्या गल्लीत दोन...\nपुण्यात ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू\nपुणे : तळेगाव स्टेशन चौकामध्ये सकाळी अकराच्या सुमारास 29 वर्षीय युवकाचा मल्टीअॅक्सल ट्रकच्या धडकेने मृत्यू झाला.संजय भीमराव पवार (रा. जातेगाव,...\nहेल्मेट, पगडी आणि पुण्���ाचे पाणी\nहेल्मेट असो, पगडी असो किंवा पुण्याचे पाणी... पुणेकरांच्या मनात या विषयांवर रोजच प्रश्न असतात. पाच वर्षांतून एकदा या प्रश्नांची उत्तरेही ते शोधतात....\nहेल्मेटबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू पालकमंत्री\nपुणे - वाहतूक नियमन करण्याऐवजी पोलिसांकडून केवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून दंड आकारण्याचे काम सुरू आहे. याला नागरिक त्रासले असून, याबाबत वाहतूक...\nसक्‍तीनंतर हेल्मेटवापरात ४ टक्केच वाढ\nपुणे - हेल्मेटसक्तीची घोषणा होऊनही हेल्मेट वापरणाऱ्या पुणेकरांचे प्रमाण केवळ ३२ टक्‍क्‍यांच्या आसपासच रेंगाळले असल्याचे वास्तव परिसर संस्थेने...\nचटका लावणारी गावोगावची होर्डिंग्ज\nरस्त्याच्या कडेला लक्ष वेधून घेणारी, तरुण मुलांना श्रद्धांजली वाहणारी होर्डिंग्ज अलीकडे वाढली आहेत. थोडी दक्षता बाळगली, वेगाच्या थराराला बळी न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/blog-on-png-gadgils-advertisement-controversy-266186.html", "date_download": "2019-01-16T22:35:07Z", "digest": "sha1:5KOILZC4NWA27NZRHHLBRC5J444GMGL6", "length": 14794, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विशेष : मंगळसूत्र, स्वाभिमान की समजूतदारपणा ?", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्���ाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nविशेष : मंगळसूत्र, स्वाभिमान की समजूतदारपणा \nपण दारू पिऊन मारहाण करणाऱ्या, रस्त्यांवर पिऊन पडणाऱ्या बाईला वाटेल का स्वाभिमान मंगळसूत्राचा..\nमंगळसूत्र हा दागिना आहे. सगळ्या विवाहित महिलांच्या गळ्यात दिसणारा. यात अनेक प्रकार आहे. पूर्ण सोन्याचं आणि मनींचे, सोन आणि डायमंड. ४ ते ५ ग्रॅम पासून ते अगदी १० तोळ्यांपर्यंत उपलब्ध असणारा. महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा ,कोकण, मालवण,खान्देश,विदर्भ असं सगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र घातले जातात.\nअलीकडे नोकरी करणाऱ्या तरुणी, महिला अतिशय नाजूक डिझाईन घेतात. हे सगळं लिहायचं कारण पीएन गाडगीळच्या जाहिरातींवरून सुरू झालेल्या चर्चा.\n���ंगळसूत्र महोत्सवात जाऊन ऑफर सहित मंगळसूत्र खरेदी केले जातात. पण ''माझे मंगळसूत्र माझा स्वाभिमान\" ही जाहीरात पाहताच अनेकांनी यावर टीका केलीय. महिलांनी यावर प्रतिक्रिया देताना मंगळसूत्र हा दागिना आणि संस्कृतीचा भाग असल्याचं म्हटलंय पण मंगळसूत्रात स्त्रीचा अभिमान आहे हे त्यांना मान्य नाही.\nएका महिलेले प्रतिक्रिया देताना पतीच्या प्रकारावर मंगळसूत्राचा अभिमान अवलंबून असल्याचंही प्रतिक्रिया दिली. नवरा काळजीवाहू, निर्व्यसनी सुखात ठेवणारा असेल तर तिला नक्कीच स्वाभिमान वाटेल. पण दारू पिऊन मारहाण करणाऱ्या, रस्त्यांवर पिऊन पडणाऱ्या बाईला वाटेल का स्वाभिमान मंगळसूत्राचा..\nशिक्षिका असलेल्या तेजश्री म्हणतात, \"बाईचा स्वाभिमान मंगळसूत्र मुळीच नाही. तीच व्यक्तिमत्वातला आत्मविश्वास, भारत देश हा स्वाभिमान आहे.\"\nआयटी इंजिनिअर असलेली शीतल म्हणते, \"माझं करिअर,मला मिळत असलेला सन्मान, आदर हा माझा स्वाभिमान आहे. अलीकडे मुली मंगळसूत्र घालणं जरुरी वाटत नाही. एव्हाना लायसन्स म्हणून ते आवश्यक असत असं त्यांना वाटतं.\"\nमाझी पत्रकार मैत्रीण एकदा म्हणाली, \"नोकरीसाठी पुणे शहर सोडलं दुसऱ्या शहरात बातमी करताना ऑफिसातल्या सहकाऱ्यानेच तू विवाहित आहेस तर मंगळसूत्र का\nघालत नाही विचारलं. तर तिने यावर त्याला चांगलंच सुनावलही. विवाहित महिलांनी मंगळसूत्र घालणं जरुरी असेल तर विवाहित पुरुषांना देखील का दिलं जात नाही एखादा चिन्ह लग्न झाल्याचं.\nअसो. उद्देश एकच ज्या महिला मंगळसूत्र घालत नाही. त्यांना स्वाभिमान नाही असं म्हणायचं का मग, माझी एक मैत्रीण चिडून बोलत होती. \"हे सगळं ज्यामुळे आपण बोलतोय त्या जाहिरातीवर मात्र संचालकांनी समर्थन केलंय.\"\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nSpecial Report : पुणे काँग्रेसला संजय काकडेंचा धसका\nविजेच्या डीपीमध्ये व्यक्तीची जळून राख, धक्कादायक VIDEO आला समोर\nVIDEO: 'मेजर शशिधरन नायर अमर रहे', भावुक वातावरणात अंत्यसंस्कार सुरू\nVIDEO : पुण्यात दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून हेल्मेटचं घातलं श्राद्ध\nVIDEO : पिंपरीमध्ये शिवशाही बसने भर रस्त्यात अचानक घेतला पेट\nUNCUT VIDEO : राज ठाकरे यांनी सांगितली 'एका लग्नाची पहिली गोष्ट'\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिट��ंनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/anand-mahindra-gets-a-new-kiosk-for-the-shoe-doctor-298416.html", "date_download": "2019-01-16T23:13:44Z", "digest": "sha1:S5RTBLVJYOD5ZOPH2NF2YNAYB3SOWA6U", "length": 14448, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'जख्मी जूतों का हस्पताल'ला आनंद महिंद्रांचं नवजीवन", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीम��्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\n'जख्मी जूतों का हस्पताल'ला आनंद महिंद्रांचं नवजीवन\nमुंबई,ता.1,ऑगस्ट : सोशल मीडियामुळे कधी कुणाचं जीवन बदलेल काहीच सांगता येत नाही. महिंद्र अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी एका चप्पल बनविणाऱ्या कारागिरासाठी एक सुंदर पोर्टेबल दुकान खास डिझाईन करून तयार केलंय. त्याचा व्हिडीओ त्यांनी आज टट्विट केला. या नव्या दुकानामुळे नरसीराम या कारागिराचं आयुष्यचं बदलून जाणार आहे. महिंद्रा हे ट्विटरवर अतिशय सक्रिय असतात. अनेक सकारात्मक गोष्टींची माहिती ते ट्विटरवरून देत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी चप्पल बनविणाऱ्या एका कारागिराचा फोटो ट्विट केला. त्या कारागिराच्या दुकानाचं नाव होतं 'जख्मी जूतों का हस्पताल' या नावानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या दुकानातल्या पाटीवर लिहिलं होतं ओपीडी सकाळी 9 ते 11, लंच टाईम दुपारी 1 ते 2, संध्याकाळी 2 ते 6. त्याच्या या कल्पकतेचं महिंद्रांना कौतुक वाटलं.\nपैसे नाहीयेत, तरीही बुक करू शकता ऑनलाइन तिकीट\n बँक अकाऊंटमधून होत आहे नव्या पद्धतीने चोरी\nअशा व्यक्तिंना आयआयएममध्ये शिकायला पाठवलं पाहिजे असं ट्विट करत त्याचा पत्ता कुणाला माहित असेल तर सांगा. या व्यक्तिला मला मदत करायची आहे असं ट्विट त्यांनी केलं होतं. नंतर तो कारागीर हरियाणातला असल्याचं स्पष्ट झालं. नरसीराम असं त्या कारागीराचं नाव असून रस्त्याच्या बाजूला त्याचं हे छोटसं दुकान आहे.\nगणेशोत्सव बिनधास्त साजरा करा, राज ठाकरेंचं गिरगावकरांना आवाहन\nपाकिस्तानात पहिल्यांदाच तीन हिंदू उमेदवार विजयी\nमहिंद्राच्या टीमने त्यांची भेट घेतली आणि काय मदत पाहिजे असं विचारलं. तेव्हा पैशाची मागणी न करता नरसिराम यांनी एक चांगलं दुकान तयार करून द्या अशी विनंती केली. त्यानंतर महिंद्राच्या डिझाईन टिमने नरसिराम यांच्यासाठी एक खास छोटेखानी दुकान तयार केलं.\nते दुकान आत नरसीराम यांना देण्यात येणार आहे. त्या दुकानाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलाय. नेटकऱ्यांनीही नरसीराम यांच्या या नव्या हॉस्पीटलंच कौतुक केलं असून महिंद्रांच्या कल्पकतेलाही सलाम केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/09/raj-thackerays-cartoon-on-modi-cbi-controversy/", "date_download": "2019-01-16T23:28:40Z", "digest": "sha1:UXFTCUJWRXMCZV4FVCJKMRDFZ2Y3ZLCV", "length": 8258, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सीबीआय वादावर राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा - Majha Paper", "raw_content": "\nशिक्षणावरही होतो वायू प्रदूषणाचा परिणाम; अमेरिकी आरोग्यतज्ज्ञांचे मत\nजम्मू-काश्मीरमधील 65 वर्षाच्या महिलेने दिला बाळाला जन्म\nसीबीआय वादावर राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा\nJanuary 9, 2019 , 12:29 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: आलोक वर्मा, नरेंद्र मोदी, मनसे, राज ठाकरे, सर्वोच्च न्यायालय, सीबीआय\nमुंबई – सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणात मोदी सरकारला दणका देत आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सीव्हीसीचा आदेश रद्द केल्यामुळे पुन्हा सीबीआयचे संचालक म्हणून आलोक वर्मा रुजू होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकाला आपआपली जागा दाखवली अशा आशयाचे मोदी सरकारला बोचणारे व्यंगचित्र काढले आहे.\nआलोक वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ‘या वर्माजी बसा’ असे म्हणत असून त्यांना सीबीआय संचालकाच्या खुर्चीवर बसण्याची विनंती करताना य��� व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. तर वर्मा यांच्या फेरनियुक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोध करत असल्याचे दाखवण्यात आले असून मोदी न्यायाधीशांच्या निर्णयानंतर केवळ न्यायाधीशांकडे आ वासून पाहात असल्याचे दिसत आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50559/members?page=1", "date_download": "2019-01-16T22:28:48Z", "digest": "sha1:ZG6JNY4XTBSDFFZKN6ZCKKAHGU4F7W32", "length": 3847, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१४ members | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१४ /मायबोली गणेशोत्सव २०१४ members\nमायबोली गणेशोत्सव २०१४ members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://lekhny.blogspot.com/2011/03/blog-post_04.html", "date_download": "2019-01-16T22:22:45Z", "digest": "sha1:JDKAGI43FSCLF7OIYMVLE2QCVG5WNGUI", "length": 13623, "nlines": 152, "source_domain": "lekhny.blogspot.com", "title": "महाबली...: उत्तर महाराष्ट्राच्या हवाई क्षेत्रातील विकासाचा नवा अध्याय सुरू: भुजबळ", "raw_content": "\nशुक्रवार, ४ मार्च, २०११\nउत्तर महाराष्ट्राच्या हवाई क्षेत्रातील विकासाचा नवा अध्याय सुरू: भुजबळ\nओझर येथील विमानतळाच्या विकासा संदर्भात महाराष्ट्र शासन आणि एच. ए. एल. यांच्यात, मंत्री छगन भुजबळ आणि मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यावेळी हस्तांदोलन करताना सचिव नंदकुमार जंत्रे आणि पी. वी. देशमुख\nमुंबई, ता. ३ - नाशिक येथील ओझर विमानतळावर प्रवासी सुविधांच्या विस्तार आणि विकासामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे.\nओझर विमानतळावरून नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेल्या श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात ओझर विमानतळाच्या आधुनिकीकरणासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड उपस्थित होते. सामंजस्य कराराबद्दल अत्यंत समाधानाची भावना व्यक्त करून श्री. भुजबळ म्हणाले की, सध्या ओझर विमानतळावर केवळ एचएएल च्या संरक्षण खात्याचा टर्मिनल कॉम्प्लेक्स आहे. आता सर्व सुविधांनी युक्त अशा पॅसेंजर टर्मिनल कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार असल्याने तिथून व्यापारी तत्वावरील खाजगी नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यात अडचण येणार नाही. नांदेड, औरंगाबाद, जालना येथील विमानतळांच्या धर्तीवरच हा टर्मिनल विकसित करण्यात येईल. प्रवासी वाहतुकीबरोबरच स्थानिक कृषी उत्पादनांची निर्यात, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच विभागाच्या एकूणच औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळेल.\nसचिव श्री. जंत्रे यांनी सांगितले की, सुमारे ४० कोटी रुपये खर्चाच्या या पॅसेंजर टर्मिनल कॉम्प्लेक्सच्या प्रकल्पामध्ये व्हिव्हीआयपी लाऊंज, पॅसेंजर लाऊंज याबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात ��ेणार आहेत. सध्या मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीस पर्यायी विमानतळ म्हणून अहमदाबाद विमानतळाचा वापर करण्यात येतो. तथापि, ओझर येथील विमानतळ विकसित झाल्यानंतर भविष्यात मुंबई विमानतळाला तो एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकेल.\nएचएएल चे व्यवस्थापकीय संचालक पी. व्ही. देशमुख म्हणाले की हा प्रकल्प आता 'ड्रीम प्रोजेक्ट' असून आजचा करार ४० कोटींचा असला तरीही यापूर्वीच हिंदुस्थान एरोनॉटिक्सने येथे कित्येक कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक सोयीसुविधा विकसित केल्या आहेत. मुंबई विमानतळासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आम्ही विकसित करीत आहोत. सुमारे २० कोटी रुपये खर्चून सात ते आठ विमानांचा पार्किंग लॉट नुकताच तयार केला आहे. ओझऱची दहा हजार फूट लांबीची धावपट्टी तेरा हजार फुटांची करण्याचा आमचा मानस आहे. जेणे करून एअरबस चे जंबो-जेटही येथे उतरू शकेल. देशात मुंबई विमानतळाची धावपट्टी केवळ दहा हजार फुटांची आहे, ही गोष्ट लक्षात घेतल्यास या विमानतळाचे महत्व लक्षात येऊ शकेल, असेही ते म्हणाले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआता लक्ष लंकेला विरुद्ध विजयी गुढी उभारण्याचे...\nभारतीय संघाची कामगिरी अभिमानास्पद: अजित पवार\n\"माही\" च्या सैन्याने नमविले \"रन\" भूमीत पाक ला...\nभारत-पाक संघाच्या सामन्याची उत्कंठा वाढतेय क्षणाक्...\nसंकटांना घाबरू नका, त्यावर मात करायला शिका: सिंधुत...\nभारतीय संघ विजयाच्या रंगात रंगलाः रंगपंचमीचा पंच\nराज्यातील सर्व घटकांना सामावून घेणारा, समन्यायी अर...\nहेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणार...\nblack money..सोने की चिड़िया\nकोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील: भ...\nगणपतीपुळे, तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम ल...\nहोळीनिमित्त जनतेला उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा\nधूळवडीला विजयी होण्याचे वेस्ट इंडीज् चे स्वप्न धुळ...\nऍम्युझमेंट क्षेत्रातील कंपन्यांनी नाविन्यपूर्ण उपक...\nउपनिबंधक राजेंद्र मगर यांचे निधन\nस्व. गुरुनाथ कुलकर्णींचे कोकण विकासाचे स्वप्न साका...\n'मी मराठी\" चा ४०० वा प्रयोग सादर\nएलिफंटा महोत्सवास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nअर्जुनसिंग यांच्या निधनाने ज्येष्ठ नेत्याला मुकलो:...\nअर्जुन सिंग यांच्या निधनामुळे मागासवर्गीयांचा भक्क...\n21 व्या शतकातील महिला\nलोणारप्रमाणेच राज्यात अन्यत्रही पुरातत्व विभागाने ...\nशिवकालिन रायगड पुन्हा उभारण्यासाठी केंद्रीय पातळीव...\nडाव्यांनी फुलेंचा शेतर्‍यांचा आसूड स्वीकारला नाही:...\nउत्तर महाराष्ट्राच्या हवाई क्षेत्रातील विकासाचा नव...\nमुंबईमध्ये वॅक्स म्युझियमच्या उभारणीसाठी सर्वतोपरी...\nकृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी देशातील तरुण प...\nखाडीपात्रातील गाळ उपसण्यासाठी २० कोटी रुपयांची मदत...\nनवी मुंबई प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या १२.५ टक्के भ...\nराज्यात प्रीपेड वीज मीटर बसविणार\nछत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती मेण-पुतळ्याचे छगन ...\nशंभरीची शंभरी गाठण्यापासून सचिन केवळ दोन पावले दूर...\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maratha-kranti-morcha-helps-to-kerala-flood-affected-peoples/", "date_download": "2019-01-16T22:36:06Z", "digest": "sha1:L4XYE2HOHDEPR5DGLRCAYPXSHNYSTMTL", "length": 7928, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा\nमहाराष्ट्र देशा: केरळ राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत लाखों संख्येत लोकांना आपले राहते घर सोडावे लागले आहे, तर 350 च्यावर लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नैसर्गिक संकटात सापडलेल्या केरळच्या मदतीला अनेक राज्य – देश धावून आले आहेत. त्यानंतर आता राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने केरळसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.\nमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वेगवेगळ्या शहरांमधून पुरग्रस्तांना जीवनउपयोगी साहित्य पाठवण्यात येत आहे. त्यामुळे शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा या मदतीची होत आहे.\nमराठा आरक्षणाला स्थगिती नाही: हायकोर्टाने दिली राज्य सरकारला…\nमराठा समाजाचं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणं अवघड : पी बी…\nमराठा आरक्षणाच्या मागणीवर गेल्या काही दिवसांत राज्यामध्ये अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्याच पहायला मिळालं, त्यामुळे शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येत ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या मराठा युवकांनी हातात दगड घेतल्याचं बोलल गेल, परंतु आम्ही दगड नाही, तर जबाबदारी उचलतो, हा संदेश केरळला करण्यात आलेल्या मदतीतून देण्यात आला आहे.\nपुरग्रस्तांना आवश्यक असणारी औषध, सोलापूर येथील मोर्चाकडून चादरी, तसेच नागरिकांच्या मदतीसाठी सहा डॉक्टर्स ४० च्यावर स्वयंसेवक केरळला रवाना झाले आहेत.\nमराठा आरक्षणाला स्थगिती नाही: हायकोर्टाने दिली राज्य सरकारला मुदतवाढ\nमराठा समाजाचं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणं अवघड : पी बी सावंत\nपर्यावरण मंत्री रामदास कदम यांना धमकीचा फोन\nराणेंना मानाचं पान,भाजपचं ‘संकल्प पत्र’ तयार करणाऱ्या समितीत समावेश\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nसिन्नर : ''केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सतत रोजगार, नोकरी देण्याचे खोटे आमीष दाखवून तरुणांना फसवले. जीएसटी मुळे…\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/metoo-tomorrow-you-will-be-accused-of-modi-saheb-what-will-you-do-shakti-kapoor/", "date_download": "2019-01-16T22:37:51Z", "digest": "sha1:AL77PLWZFRBLKVVHYXW5VNGOLFCD4SLJ", "length": 8344, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "#MeToo : उद्या मोदी साहेब तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार? : शक्ती कपूर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n#MeToo : उद्या मोदी साहेब तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार\nटीम महाराष्ट्र देशा- सध्या बाँलिवुड जगत लैगिंक शोषणाच्या आरोपाने हादरुन गेलंय , बरेच आरोप असे आहेत की यातुन धक्कादायक व्यक्ती समोर आल्या आहेत यामुळे सध्या #MeToo मोहिमेची जोरदार चर्चा आहे.या मोहिमेवर आता बॉलिवूडमध्ये ‘बॅड बॉय’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शक्ती कपूर यांनी या मोहिमेवरच काही प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकंच नव्हे तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता हस्तक्षेप करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.\nनेमकं काय म्हणणं आहे शक्ती कपूर याचं \n‘#MeTooची बरीच प्रकरणं समोर येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुली ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीचं नाव जाहीर न करता कोर्टात जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याची बदनामी रोखावी. कलाकार असो, व्यावसायिक असो किंवा नेता असो, कोर्टात आरोप सिद्ध झाल्यावरच त्यांची नावं जाहीर करावी.\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nआरोपांमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. त्यांचं पूर्ण करिअर संपतं. कुटुंबीयसुद्धा त्यांच्याकडे संशयाने पाहू लागतात. नोकरीवरून त्यांना हाकललं जातं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून याबाबत कायदा करावा. साजिद खान, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले जात आहेत. साजिदला चित्रपटाच्या दिग्दर्शक पदावरून हटवण्यात आलं. उद्या मोदी साहेब तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार\nपिंपरी : ‘शिवडे आय एम सॉरी’नंतर आता स्मार्ट बायका कुठे जातात \nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल कार्टून\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड किंग \nविराट चे शानदार शतक\nटीम महाराष्ट्र देशा : अॅॅडलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्या मध्ये कर्णधार…\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा ���क्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-went-to-meet-shard-pawar-at-mumbai/", "date_download": "2019-01-16T22:51:45Z", "digest": "sha1:O5IB5SMDPVRIKT2UZM3Z75MXKF7EN3N3", "length": 6682, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ\nमुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून जवळीक निर्माण झाल्याच दिसत आहे. याच चित्र आज पहायला मिळत आहे, सकाळीच राज ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील पेडर रोडवर असणाऱ्या पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले .\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nराज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट का घेतली हे मात्र गुलदस्त्यातच आहे. दरम्यान उद्या गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आल आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही भेट आहे का घेतली हे मात्र गुलदस्त्यातच आहे. दरम्यान उद्या गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आल आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही भेट आहे का, याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत\nफेब्रुवारी महिन्यात राज ठाकरे यांनी शरद पवार यांची महामुलाखत घेतली होती . तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलताना दिसत आहेत. आज अचानक राज हे पवारांच्या भेटीला गेल्याने पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36 वसतिगृहे\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यात इतर मागास व��्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी मुलांसाठी18 आणि…\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://lekhny.blogspot.com/2011/02/blog-post_02.html", "date_download": "2019-01-16T22:10:45Z", "digest": "sha1:NDVOEOTK6TS4QJPHCUMHOODDHJ7Y56X5", "length": 11519, "nlines": 158, "source_domain": "lekhny.blogspot.com", "title": "महाबली...: आई, तू रडू नकोस...", "raw_content": "\nबुधवार, २ फेब्रुवारी, २०११\nआई, तू रडू नकोस...\n\"प्लास्टिक ऍनिमिया\" झालेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्या कृष्णाचे हे बोल आहेत...त्याला झालेल्या असाध्य रोगामुळे आणि डॉक्टरांनी त्याला आता अवघ्या एका महिन्याची मुदत दिल्यामुळे दिवसभर रडणार्‍या आणि आसुसलेल्या डोळ्यांनी आपल्या पिटुकल्याला डोळे भरून पाहणार्‍या आईला कृष्णा सारखा समजावत असतो.\nआपण वाचणार नाही याची जाणीव असलेला सहा वर्षांचा कृष्णा हा चिमुरडा मात्र बिनधास्त आहे. कृष्णाच्या शरीरात नवीन रक्त तयार होणे जवळजवळ बंद झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. त्याचे गरीब आई-वडील पैशाअभावी त्याच्यावर औषधोपचार करण्यात असमर्थ ठरले आहेत. इंदूरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये कृष्णावर उपचार सुरू आहेत. चार महिन्यातून सहा वेळा त्याला \"ओ पॉझिटीव्ह\" रक्त देण्यात आले आहे. डॉक्टरांनी कृष्णाच्या आई-वडिलांना बोनमॅरो ट्रान्सप्लँटेशनचा आणखी एक सल्ला दिला आहे. परंतू यासाठी, त्यांच्याजवळ नसलेल्या आणि इतके जमवणे शक्य नसलेल्या १५ लाख रुपयांची गरज आहे. कृष्णाचे वडील आरएस कुशवाह मजूर असून त्यांच्या डोक्यावर अगोदरचाच सुमारे दीड लाख रुपयांचे अक्षरशः ओझे आहे. कृष्णाची बहिण नंदिनी कृष्णासाठी देवापुढे दररोज याचना करत असून कोणाकडूनही काही मदत मिळवण्यासाठी धडपडत आहे...त्या��ा मदत करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी सुद्धा पुढे सरसावले आहेत. कृष्णा याला मदत करण्यासाठी मोबाईल क्रमांक ९९२६५२७४९९ येथे संपर्क साधण्याची विनंती त्याच्या पालकांनी केली आहे.\nकृष्णा हे सगळे शांतपणे पहात आहे...कदाचित आपल्याला लोकांनी मदत केली नाही तरी, काळ आपल्याला आपल्या कुशीत सामावून घेईल याची जाणीव या चिमुरड्याला झाली असावी..\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nदेशाच्या सर्वंकष विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प:...\nछगन भुजबळ यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वाग...\nकोकणच्या विकासाला सर्वतोपरी सहाय्य करणार: भुजबळ\nकिती उरली आहे अस्खलित मराठी...\nसर्वसामान्यांना दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्प- उ...\nयंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचे हित जपणारा - भुज...\nरेल्वे बजेट २०११...ठळक मुद्दे...\nपवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकस...\nआंबोली घाटातील वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंती...\n'एमटीडीसी' तर्फे शनिवारी घारापुरी बेटावर स्वच्छता ...\n'डेक्कन-ओडिसी' तून ७५ परदेशी पर्यटकांनी घेतले महार...\nकोल्हापूरच्या पाणीपुरवठा योजनेस तत्वतः मान्यता\n\"महामानव डॉ. आंबेडकर\" पुस्तकाचे भुजबळ यांच्या हस्त...\nबोन्झाय- कुंडीतल्या या बोन्झाय लिंबास लागलेली फळे....\nअमेरिकन काँग्रेसकडून भुजबळांना भेटीचे निमंत्रण\n'डेक्कन ओडिसी' चे लवकरच पुनरुज्जीवन: एमटीडीसी बैठक...\n'कसाब' ला फाशी- ऍड. उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन\nनूतन वास्तुविशारद, अंतर्गत सजावटकारांनी शासन स्तरा...\nउद्योग-व्यवसायातील संधीचा मराठी माणसाने लाभ घेण्या...\nमराठी चित्रपटांच्या धर्तीवर नाट्यनिर्मितीसाठी अनुद...\nमध्य प्रदेशात पुन्हा थंडी\nरस्त्यावरच्या 'ट्राफिक-जाम' मध्ये अडकले वाळवंटाचे ...\nशीर्षक सुचवा...इंदूरला येऊन मिठाई मिळवा...\nपुण्याच्या चिंतन ग्रुप आयोजित निबंध स्पर्धेस उत्स्...\nशासनांकडून केला जातोय 'सीबीआय' चा दुरुपयोग- जोगिंद...\nमुंबई मॅरेथॉनप्रमाणेच मुंबई सायक्लोथॉनही आंतरराष्ट...\nअमेरिकेचा रॉबी हंटर 'मुंबई सायक्लोथॉन' चा विजेता\nइटलीचा विवियानी इलिया आंतरराष्ट्रीय रेसमध्ये; कर्न...\n'गुरू' ची मागणी अमान्य करण्यातच शहाणपण...\nशुक्रवारी नाशिक येथे नाशिक सायक्लोथोनचे आयोजन\nझाडावरील नारळ काढण्याची समस्या\nटीम से बाह�� रखनें पर \"हसी\" को 'हसी'...\nइंदूरच्या किमान तापमानात वाढ\nसिडकोतर्फे औरंगाबाद झालरक्षेत्राचा विकास आराखडा प्...\nराज्यात इलेक्ट्रॉनिक टोलवसुलीसह 'ई-टॅग' योजना प्रा...\nप्रतापगडच्या जीर्णोद्धारासाठी तातडीने १ कोटी ३१ ला...\nआई, तू रडू नकोस...\nपैठणच्या संतपीठाचा अभ्यासक्रम जूनपासून सुरू करावा-...\nनवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना मूळ संचिकेची माहिती के...\nजातिनिहाय जनगणना जून ते सप्टेंबर\n'नवीन पोपट' तयार होऊ न देणे 'यशवंतांसाठी' महत्वाचे...\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-australia-hardik-pandya-shows-dance-moves-at-scg/", "date_download": "2019-01-16T22:31:56Z", "digest": "sha1:3RJO4CI75FGWANLQIQI3BVM4QNXYI734", "length": 8870, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Video: विराट कोहलीपाठोपाठ हार्दिक पंड्याचाही मैदानात डान्स", "raw_content": "\nVideo: विराट कोहलीपाठोपाठ हार्दिक पंड्याचाही मैदानात डान्स\nVideo: विराट कोहलीपाठोपाठ हार्दिक पंड्याचाही मैदानात डान्स\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज (6 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे 25.2 षटकांचाच खेळ होऊ शकला आहे. आज चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत.\nया सामन्यात खेळ सुरू असताना भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या हा बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणासाठी आला होता. यावेळी काही भारतीय चाहते आणि भारत आर्मीचे काही सदस्य गाणं गुणगुणत असताना हार्दिकने त्याच्यावर नृत्यकला दाखवली.\nसप्टेंबर महिन्यात झालेल्या एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता. यामुळे त्याला विंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी संघाबाहेर बसावे लागले होते. तर त्याने शेवटचा कसोटी सामना ऑगस्टमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता.\nहार्दिकच्या अगोदर भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी दरम्यान स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना डान्स करायला सुरुवात केली होती.\nरणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून खेळताना हार्दिकने उत्तम कामगिरी केल्याने त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले. मात्र त्याला अंतिम अकरामध्ये जागा मिळाली नाही.\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी न मिळाल्याने हार्दिक तीन वन-डे सामन्या���च्या मालिकेसाठी उत्सुक आहे. 12 जानेवारीला पहिला वन-डे सामना होणार आहे.\n–आयपीएल २०१९ सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का\n–वाढदिवस विशेष: कपिल देव आणि ४ चेंडूत ४ षटकार…\n–चेतेश्वर पुजाराला संघसहकारी का म्हणतात ‘व्हाइट वॉकर’\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T22:03:20Z", "digest": "sha1:QGVF4CPNO77BJCCU3OI424OJMHVUTWFC", "length": 8736, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्याच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली ! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराज्याच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली \nमुंबई : उष्णतेच्या झळांनी सध्या मुंबईसह महाराष्ट्र होरपळून निघतो आहे. आज मुंबईत तब्बल 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कल्याण आणि ठाणे परिसरात तब्बल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जगातल्या सर्वात उष्ण शहरांच्या यादीत मुंबई आठव्या स्थानी राहिली. गेल्या काही वर्षांच्या उन्हाळ्यातील ही उच्चांकी तापमानाची नोंद आहे.\nविदर्भातही तापमान तब्बल 3 ते 6 अंशांनी वधारले आहे. अकोल्याचा पारा तब्बल 40.5 अंश सेल्सिअस राहिला. रायगड जिल्ह्यातल्या भीरामध्ये तब्बल 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तिकडे तळकोकणातही काल तब्बल 42 अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे.\nपूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात ही कमालीची वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसेच येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभर मुंबईकरांनी काही महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली- छगन भुजबळ\nभाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते- अजित पवार\nयुनायटेड किंगडमचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nअनुदानित आश्रमशाळांच्या परिरक्षण अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव \nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/from-last-six-month-commissioner-kunal-kumar-absence-for-lokshahi-din/", "date_download": "2019-01-16T23:03:58Z", "digest": "sha1:DSDCABMHEHZ2ELFUQ7XYS54E6OEFYJ23", "length": 8333, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आयुक्तांनी फिरवली लोकशाही दिनाकडे पाठ;संतप्त नागरिकांची घोषणाबाजी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआयुक्तांनी फिरवली लोकशाही दिनाकडे पाठ;संतप्त नागरिकांची घोषणाबाजी\nपुणे :लोकशाहीला दिनाला महापालिका आयुक्तांची दांडी मारल्याने महानगरपालिकेत काही वेळ गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले . पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार गेल्या सहा महिन्यांपासून लोकशाहीला गैरहजर राहत असल्याने संतप्त नागरिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या देत गोंधळ घातला.\nमहानगर पालिका आयुक्त कुणाल कुमार हे मनमानी कारभार करत असल्याच वारंवार समोर येत आहे .नागरिकांच्या समस्या प्रशासनाने ऐकाव्यात आणि त्याची दखल घेतली जाऊन या समस्या सुटाव्यात म्हणून दर महिन्याला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते मात्र महानगरपालिकेच्या आयुक्तांना गोरगरिबांच्या समस्या सोडवणे तर दूर परंतु त्या जाणून घेण्यात देखील कोणतेही स्वारस्य नसल्याचे समोर आले आहे .\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nआज पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार गेल्या सहा महिन्यांपासून लोकशाहीला गैरहजर राहत असल्याने संतप्त नागरिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या देत गोंधळ घातला. त्यामुळे आयुक्त कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात करण्यात आले. आत मध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचारी बाहेर येत असताना सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप नागरिकांनी केला.2012 सालापासून सुरू असलेल्या लोकशाही दिनाला आयुक्त सहा महिन्यातून एखाद्यावेळी हजेरी लावतात.त्यातच आज अचानक नागरिकांनी तक्रारी क्षेत्रीय कार्यालयात नोंदवाव्यात आणि तेथून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर आयुक्तांकडे यावे असा नियम प्रशासनाने जाहीर केला.त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nभाजपच्या पद���धिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nमुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या बांधकामावरून राष्ट्रवादीने ट्विट करून जनतेचा कौल घेतला आहे. या कौल मध्ये…\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/todays-saamana-editorial-on-goa-politics/", "date_download": "2019-01-16T22:36:26Z", "digest": "sha1:TS4AQJO6SMGGM7OXU6KEQ2POZHQMXDUM", "length": 16433, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार ,शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार ,शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल\nटीम महाराष्ट्र देशा- गोव्यात भाजपाने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करुन लोकशाहीचा अपमानच केला होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले नाही. पर्रिकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती व राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रीकरांनंतर कोण हा प्रश्न आज निर्माण झाला नसता. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे, अशी टीका सामनाच्या आजच्या अग्रलेखातून शिवसेनेने केली आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nनेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या आजच्या अग्रलेखात \nगोव्यात भाजपने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करणे हा लोकशाहीचा अपमानच होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले नाही. हे राज्य ��ेवांना व चर्चनांही वाचवता आले नाही. इतकी अराजकता व अस्थिरता निर्माण झाली आहे. पर्रीकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती व राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रीकरांनंतर कोण हा प्रश्न आज निर्माण झाला नसता. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे. आयाराम, गयाराम व घाशीरामांच्या मदतीने राज्य निर्माण केले की काय घडते ते गोव्यात दिसत आहे.\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळली आहे. ते लवकर बरे व्हावेत व त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी आमची आई जगदंबेचरणी प्रार्थना आहे. पर्रीकर यांच्या प्रकृतीस आराम पडावा यासाठी गोव्यातील मंदिरांत अभिषेक, पूर्जाअर्चा करण्यात येत आहेत. चर्चमध्येही प्रार्थना सुरू आहेत. पर्रीकर हे भाऊसाहेब बांदोडकरांनंतरचे गोव्याचे एक प्रमुख व लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीच्या बातम्यांनी गोव्याच्या जिवाची घालमेल सुरू आहे. पर्रीकरांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून ढासळत आहे तसा त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन – चार मंत्र्यांच्या प्रकृतीतही बिघाड झाला आहे. त्यामुळे वर्षभरापासून गोव्याचे मंत्रिमंडळ जणू अतिदक्षता विभागातच दाखल झाले. प्रशासन अधांतरी व कामकाज बंद अशा निर्नायकी अवस्थेत गोव्यासारखे राज्य सापडले असून राजकीय अस्थिरतेने अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले. हे योग्य नाही. ‘‘भारतीय जनता पक्षात (गोवा) पर्रीकरानंतर कोण’’ असा प्रश्न विचारला जात आहे. पर्रीकरांना सन्मानाने निवृत्त करून नवा नेता शोधावा तर भाजपात असा एकही ‘शुद्ध’ भाजपाई नेता नाही. श्रीपाद नाईक हे दिल्लीत आहेत व बाकी एखादा सोडला तर सगळेच भाजपाई हे आयाराम, गयाराम आणि घाशीराम आहेत. मुळात पर्रीकरांच्या नेतृत्वाखालचे सरकार हे\nआहे. 40 आमदारांच्या विधानसभेत भाजपला फक्त 14 जागा जिंकता आल्या. काँग्रेस व एन. सी. पी. युतीला 17 जागा मिळूनही त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यास विलंब लावल्याने भाजपास तोडफोड, सौदेबाजी करण्यास वेळ मिळाला. तेव्हाच्या काँग्रेसच्या गोवा प्रभारींनी गोवा राज्य जणू भाजपास विकले. त्यानंतर गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची मोट बांधून भाजपने सरकार स्थापन केले व त्याचे नेतृत्व करण्यासाठी देशाच्या संरक्षणमंत्र्यांना म्हणजे मनोहर पर्रीकरांना गोव्यात पाठवले. ही भाजपची, पर्रीकरांची सगळ्यात मोठी चूक होती, पण यावेळी पर्रीकरांचा सूर लागला नाही आणि गोव्याची गाडी व पर्रीकरांची प्रकृती घसरत गेली ती गेलीच. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व फॉरवर्ड पार्टी मंडळींनी विधानसभा निवडणुका भाजपच्या विरोधात लढवल्या होत्या हे इथे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आता भाजपचे सरकार अस्थिर करण्यामागे हेच लोक आहेत. म. गो. पक्षाचे ढवळीकर व फॉरवर्ड पक्षाचे सरदेसाई यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे व पर्रीकर प्रकृतीशी झुंज देत असताना काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. अर्थात गोव्याचे राजभवन भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे काँग्रेसने आमदारांची परेड केली तरी निर्णय त्यांच्या बाजूने लागेल याची खात्री नाही. मध्यंतरी कर्नाटकात\nबिघडवला. कारण तिथे झटपट हालचाली झाल्या व भाजपने पडद्यामागे सुरू केलेल्या कृष्णकृत्यांस ‘मीडिया’ने वाचा फोडली. न्यायालयातही प्रकरण गेले. गोव्यात काय होईल हे सांगता येत नाही. गोव्यात निवडून आलेला प्रत्येक आमदार थेट मुख्यमंत्री होण्याचेच स्वप्न पाहत तरंगत असतो. यामितीस गोव्यात डझनभर माजी मुख्यमंत्री ‘बेकार’ अवस्थेत फिरत आहेत व माजी मंत्र्यांची एक स्वतंत्र वसाहत निर्माण करावी अशी स्थिती आहे. मनोहर पर्रीकर यांनी पाच वर्षे राज्य सांभाळले, पण त्यांनाही भाजपास पूर्ण सत्ता दुसऱ्यांदा देता आली नाही. पर्रीकर यांनी ज्यांना मुख्यमंत्री म्हणून नेमले ते लक्ष्मीकांत पार्सेकर विधानसभा निवडणुकीत दारुण पद्धतीने पराभूत झाले. भाजपचे निम्मे मंत्रिमंडळ गारद झाले. अशा परिस्थितीत गोव्यात भाजपने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करणे हा लोकशाहीचा अपमानच होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले नाही. हे राज्य देवांना व चर्चनांही वाचवता आले नाही. इतकी अराजकता व अस्थिरता निर्माण झाली आहे. पर्रीकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती व राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रीकरांनंतर कोण हा प्रश्न आज निर्माण झाला नसता. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे. आयाराम, गयाराम व घाशीरामांच्या मदतीने राज्य निर्माण केले की काय घडते ते गोव्यात दिसत आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महार��ज राज्याभिषेक दिन साजरा\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nसोलापूर- ( प्रतिनिधी ) - सोलापूर विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ 19 जानेवारी 2019 रोजी सकाळी साडेदहा वाजता…\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/vikhe-patil-reaction-on-vidhanparishad-by-election/", "date_download": "2019-01-16T22:28:54Z", "digest": "sha1:PJFEWHHIZ2DHABNTLF67F6O6E3DOQNOO", "length": 6445, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मतं फुटली पण ती कॉंग्रेसची नाही- राधाकृष्ण विखे-पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमतं फुटली पण ती कॉंग्रेसची नाही- राधाकृष्ण विखे-पाटील\nटीम महाराष्ट्र देशा: विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रसाद लाड यांनी तब्बल २०९ मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला. पण या विजयानंतर विरोधकांची चर्चा सुरु झाली ते ‘गद्दार’ आमदार कोण पण काँग्रेसची मतं फुटली नसल्याची मला खात्री विधानसभा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना आहे. तस विधान सुद्धा त्यांनी अहमदनगर येथे केल आहे.\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\n‘विधानपरिषद पोटनिवडणुकीत मतं फुटली हे दुर्दैव आहे. पण काँग्रेसची मतं फुटली नसल्याची मला खात्री आहे. मात्र, फुटलेल्या दोन मतदारांनी अगोदरच काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पण पक्षात असेपर्यंत त्यांनी पक्षाचा आदेश पाळायला हवा होता. या संदर्भात अहवाल आल्यावर त्यांच्यावर पक्षीय स्तरावर कारवाई होईल.’\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nपालघर : मच्छीमारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी दमण ते दातिवरे मच्छीमार धंदा संरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली पालघर…\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/nitish-chavan/", "date_download": "2019-01-16T22:29:50Z", "digest": "sha1:OGNPMW2FWQVPE2UEPMMGU3Y62E4GYY5F", "length": 2042, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Nitish Chavan – Marathi PR", "raw_content": "\n‘लागिरं झालं जी’ मध्ये साजरी होणार रमजान ईद\nआजवर झी मराठीने प्रत्येक सणाचा आनंद आपल्या प्रेक्षकांसोबत साजरा केलाय. दसरा असो की दिवाळी, गणपती असो की गुढीपाडवा सर्वच सणांचं सेलिब्रेशन इथे आनंदात होताना बघायला मिळतं. आता झी मराठीच्या मालिकेत रमजान ईदचा उत्सव आणि उत्साह बघायला मिळणार आहे ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत. सातारा जिल्हा आणि भारतीय सैन्याचं असलेलं नातं, तेथील तरुणांची स्वप्न आणि ती […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/child-death-percentage-118052", "date_download": "2019-01-16T23:01:57Z", "digest": "sha1:AZTIPOA5EX2NSNFALP7YYFRJNPSIDZSA", "length": 15078, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "child death percentage बालमृत्यूंच्या प्रमाणात घट | eSakal", "raw_content": "\nस���मवार, 21 मे 2018\nसातारा - कुपोषणमुक्त जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रमांमध्ये गेल्या तीन वर्षांत बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे सुदृढ व सशक्त पिढी निर्माण होण्यास मदत होत आहे.\nसातारा - कुपोषणमुक्त जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रमांमध्ये गेल्या तीन वर्षांत बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे सुदृढ व सशक्त पिढी निर्माण होण्यास मदत होत आहे.\nसामाजिक रचनेमध्ये महिलांचा आहार व आरोग्याबाबत फारशी दक्षता घेतली जात नव्हती. महिलाही कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेतात. मात्र, स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करतात. विशेषतः आहाराबाबत काळजी घेत नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये कुपोषणाची वाढ झाली होती. महिलांची प्रकृती व्यवस्थित नसली, तर त्याचा परिणाम साहजिकच मुलांवर होतो. अनेक वेळा बाल मृत्यू होतात, तसेच कमी वजनाची मुले जन्माला येतात. त्यामुळे मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झालेली होती. महिलांचे आरोग्य चांगले राहिले, तरच मुलेही सुदृढ होतील, या विचाराने आरोग्य विभागाने महिला व बालकांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्यात किशोरवयीन मुलींपासून महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यात येत आहे. हिमोग्लोबीन तपासणी मोहीम राबविल्या जात आहेत. त्यातून कमी हिमोग्लोबीन असलेल्या महिला व मुलींच्या आरोग्याकडे आरोग्यसेविकांच्या माध्यमातून लक्ष दिले जात आहे. या महिलांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत पोषक आहार पुरविला जातो, तसेच किशोरवयीन मुलींना हिमोग्लोबिन वाढावे, यासाठी लोहयुक्त गोळ्या पुरविल्या गेल्या आहेत.\nमहिलांची प्रसूती सुरक्षित व्हावी, होण्यासाठी उपाययोजना राबविल्या गेल्या. शासकीय दवाखान्यातच प्रसूती करावी, यासाठी महिलांचे प्रबोधन केले जाते आहे. गर्भवती महिलेला दवाखान्यात जाण्यासाठी व प्रसूतीनंतर घरी येण्यासाठी वाहनाची मोफत व्यवस्था केली जाते. दवाखान्यात प्रसूती कालावधीत तीन दिवस मोफत भोजनही दिली जाते. जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून सर्व लाभ दिले जातात. त्याचबरोबर तीस दिवसापर्यंतच्या बाळाला मोफत औषधोपचार दिले जात आहेत. प्रसूती पश्‍चातही महिला व बालकांच्या प्रकृतीकडे लक्ष दिले जात आहे. पालिका क्षेत्रातील गरोदर महिला, स्तनदा आणि किशोरवयीन मुलीच्या आरोग्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. कुपोषित बालकांचा सर्व्हे करून त्यांनाही सकस आहाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे.\nजिल्हा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक नवजात शुशूंचा अतिदक्षात विभाग करण्यात आला आहे. या विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळेही बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे. आहाराबाबत योग्य मार्गदर्शन, उपचाराच्या सुविधा, वैयक्तीक लक्ष या आरोग्य विभागाच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या तीन वर्षांत बालमृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे.\nमौलिक प्रश्‍न पडणे, त्यांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी पोषक शैक्षणिक संस्कृती निर्माण करायला हवी, तरच वैज्ञानिक संशोधनाबद्दलची उपेक्षा...\nमोखाड्यातील \"मधली सुट्टी\" ची घंटा वाजवणार साता समुद्रापार\nमोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा \"मधली सुट्टी\" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात...\nसुधागड तालुक्यात ८० कुपोषित बालके\nपाली - येथील तहसिलकार्यालयातील हिरकणी कक्षात सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक गुरुवारी (ता.२९) पार पडली. या बैठकीत महिला व बालकल्याण...\nकुपोषणावर मात करण्यासाठी टाटा ट्रस्ट्‌सचा पुढाकार\nपुणे - समाजातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी टाटा ट्रस्ट्‌सने पुढाकार घेतला असून, यासाठी मार्स इनकॉर्पोरेटेडशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या...\nकिशोरवयीन मुलींचा पोषण आहार बंद\nमुंबई - बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या ११ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत (आयसीडीएस) ताजा पोषण आहार दिला जात...\nसावरगावला गोवर, रुबेला लसीकरण मोहीमेचा शुभारंभ\nजुन्नर : सावरगांव (ता.जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज (ता.२७) जुन्नर तालुक्यातील गोवर रुबेला लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिके���न्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38918", "date_download": "2019-01-16T22:27:34Z", "digest": "sha1:3GDRHWMYWWHPM7C5OZO4W4EV6C6Y5JFR", "length": 9947, "nlines": 159, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हत्तीदादा.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हत्तीदादा....\nहत्तीदादा हत्तीदादा झुलता कित्ती छान\nहालतात कसे मोठ्ठे मोठ्ठे सुपाएवढे कान\nसोंड वळवळ करते ती कित्ती ती सापासारखी\nकुठं बरं ठेऊ हिला शोध्ता का जागा सारखी \nदात तर तोंडाबाहेर असले बिनकामाचे \nब्रशिंग-बिशिंग काही नको मग काय मिरवायचे \nपाय ते केवढे मोठ्ठे आहेत नुस्ते खांबासारखे\nदिस्ता कसे तुम्ही अगदी काळ्याशार डोंगरासारखे\nशेपूट मात्र तुमची ही कित्ती बारीक एवढुशी\nभल्या मोठ्ठ्या गादीवर लोंब्तीये दोरी छोटीशी.....\nखुप मस्त... खरच तुम्ही बाल\nखरच तुम्ही बाल कविता खुपच मस्त लिहिता. ही तर फक्कड जमलिये...\nसोपे सोपे शब्द अन त्यांची सरळ साधी मांडणी फार अवघड गोष्ट फार छान जमते तुला\nएखाद दुसरे बदल सुचवण्याचे धाडस करतेय :\nसोंड वळवळ करते, भारी सापासारखी\nकुठं बरं ठेऊ हिला, शोध्ता जागा सारखी \nदात तर तोंडाबाहेर अगदी बिनकामाचे \nब्रशिंग-बिशिंग काही नको मग काय मिरवायचे \nपाय केवढे मोठ्ठे, नुस्ते खांबासारखे\nदिस्ता कसे तुम्ही, काळ्याशार डोंगरासारखे\nशेपूट मात्र तुमची कित्ती बाई इवलुशी\nभल्या मोठ्ठ्या गादीवर लोंब्तीये दोरी जशी.....\nमो कि मी - मनापासून\nमो कि मी - मनापासून धन्यवाद.....\nअवल - किती सुयोग्य बदल सुचवलेस..... मी एक टी पी म्हणून खरं तर या बालकविता लिहित असतो - पण तुझ्यासारखी अभ्यासू, जाणकार मंडळी विशेष लक्ष घालून या बालकविता अजून कशा उठावदार, गेय होतील हे पहाता - मला अगदी भारावून जायला होतंय... औपचारिक आभार तरी कसे मानावे तुम्हा मंडळींचे \nछान रचना शेवट आवडला नाही \nगोडूला आहे हा हत्तीदादा\nगोडूला आहे हा हत्तीदादा\nमस्त रे .... तू \" किशोर\"ला\nमस्त रे .... तू \" किशोर\"ला पाठवतोस की नाही\nशशांक, अरे कसले अभ्यासू\nशशांक, अरे कसले अभ्यासू वगैरे. अन आभार बिभार नसतातच मैत्रीत, हो ना\nपण खरच फार छान, सोपं अन सहज लिहितोस तू. अन शाम म्हनतो तसं किशोरला पाठव. मुलांना भावतील अशाच आहेत तुझ्या बाल���विता\nमुक्तेश्वर, चिमुरी, कविन, चनस, श्यामराव, श्याम - सर्वांचे मनापासून आभार....\nअन शाम म्हनतो तसं किशोरला पाठव. मुलांना भावतील अशाच आहेत तुझ्या बालकविता >>>> शाम, अवल - जरुर विचार करतो या प्रेमळ सूचनेचा.\nखरंच तू बालमासिकांना पाठवायला हवंस. बाल कविता लिहिणं सोपं नसतं. पण तू छान लिहितो आहेस\nशशांक, ते वर तुला सगळे\nशशांक, ते वर तुला सगळे सांगताहेत त्यांच ऐक... पाठवच मासिकां ना.. किंवा न्यूज पेपर्स च्या बालविभागाला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/12/09/pilot-anny-divya-success-story/", "date_download": "2019-01-16T23:26:07Z", "digest": "sha1:4F5PWX3E2FYD4VNKD7QAVDSD7234RK6O", "length": 14851, "nlines": 83, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गरीबीमुळे विमानात कधीच न बसलेली मुलगी आज उडवते मोठे विमान - Majha Paper", "raw_content": "\nसंत मंत्री भय्यूजी महाराजांनी केले आहे मॉडेलिंग\nही आहेत अतिशय दुर्गम ठिकाणी बनलेली काही घरे\nगरीबीमुळे विमानात कधीच न बसलेली मुलगी आज उडवते मोठे विमान\nDecember 9, 2017 , 2:47 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अॅनी दिव्या, महिला पायलट, यशोगाथा\nमध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अॅनी दिव्या कधीच विमानात बसलेली नाही, पण आज ती जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमानांपैकी असलेले बोईंग ७७७ हे विमान उडवणारी सर्वात तरुण महिला वैमानिक बनली आहे. ३० वर्षीय अॅनी जगातील सर्वात कमी वयाची एकमेव महिला कमांडर आहे. बोईंग 777 विमान इतके मोठे असते की यामध्ये ३५०-४०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात.\nपंजाबमधील पठाणकोट येथे जन्मलेल्या अॅनीचे वडील सैन्यात एक सैनिक होते. ती जेव्हा १० वर्षाची होती तेव्हा वडिलांचे पोस्टिंग आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे झाले. पायलट बनण्याचे स्वप्न अॅनी लहानपणापासून पाहत होती, पण तिचे इतक्या सहजासहजी पूर्ण होणार नव्हते. वडिलांची आर्थिक परिस्थिती ऐवढी चांगली नव्हती की ते तिच्या पायलट अभ्यासासाठी १५ लाख देऊ शकत नव्हते. दरम्यान तिच्या वडिलांनी आपल्या मित्रांकडून काही पैसे उद्धार घेतले आणि बाकीचे पैसे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. अॅनी सांगते की माझ्या आईबाबांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. जे मी आज आहे, मी त्याबद्दल त्यांची आभारी आहे. फीची व्यवस्था केल्यानंतर अॅनीला उत्तर प्रदेशातील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीतील फ्लाइंग स्कूलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिच्या समोरील आव्हान एवढ्यातच संपले नव्हते.\nपायलटला वेगवेगळ्या देशांत जावे लागते आणि वेगवेगळ्या लोकांना भेटावे लागते म्हणूनच या क्षेत्रात इंग्रजीला फार महत्त्व आहे. अॅनीची इंग्रजी फार चांगली नव्हती, त्यामुळे तिची इंग्रजी सुधारण्यासाठी तिला तिच्या वर्गसोबत्यांसह आणि इतरांसोबत तोडक्यामोडक्या इंग्रजीत बोलण्यास सुरुवात केली. ती म्हणते की, सर्व प्रथम लोक माझ्यावर हसत होते, माझी टिंगलटवाळी करत होते. पण काही काळानंतर ते लोक माझ्या चुका सुधारू लागले. त्याचवेळी मी इंग्रजी बातम्या आणि चित्रपट पाहणे सुरु केले आणि संगीत ऐकणे सुरू केले. आज माझे इंग्रजी माझ्या हिंदीपेक्षा चांगले आहे.\nअॅनी वयाच्या १७ व्या वर्षीच पायलट झाली होती. ती म्हणते, जेव्हा प्रशिक्षणादरम्यान मी पहिल्यांदाच विमान उडवले, तेव्हा असे वाटत होते की माझे स्वप्न सत्यात आले आहे. वयाच्या १९व्या वर्षी तिला एअर इंडियात नोकरी मिळाली. त्यावेळी बोईंग ७३७ विमान उडवले आणि वयाच्या २१व्या वर्षी तिने बोईंग ७७७ विमान उडवणे सुरू केले. अलीकडे, ती हे विमान उडवणारी सर्वात तरुण महिला वैमानिक बनली आहे.\nआपले स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अॅनीने आपल्या भावा आणि बहीणीचे स्वप्न पूर्ण करण्यासही मदत केली. अॅनीची बहीण अमेरिकेत दंतवैद्य आहे आणि तिचा भाऊ ऑस्ट्रेलियात शिकत आहे. अॅनी सांगते की तिचा सर्वात मोठा प्रवास दिल्लीपासून सॅन फ्रांसिस्कोपर्यंत १८ तासांचा होता. तरुण आणि स्त्रिया असताना देखील काम करताना त्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते या प्रश्नाचे उत्तर देताना अॅनी सांगते की आव्हाने प्रत्येक कामात आहेत. पण मी कामावर लक्ष केंद्रित केले.\nभविष्यातील योजनांवर अॅनी दिव्या सांगते की आता मी इतर लोकांना देखील पायलट होण्यासाठी प्रशिक्षण देऊ इच्छित आहे. त्याचबरोबर आपण अशा लोकांना मार्गदर्शन करू इच्छिते ज्यांना कमी माहिती आणि इतर आव्हानांमुळे ते आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. फार कमी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. कर्जाचा व्याजदर देखील खूप जास्त असतो. अभ्यासक्रमासाठी दिलेल�� कर्जावरील व्याजदर सरकारने कमी करावा.\nब-याच तरुणांना एक पायलट बनण्याचे स्वप्न आहे, परंतु योग्य मार्गदर्शन आणि अभाव नसल्यामुळे ते स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. अॅनी दिव्या त्यांच्यासाठी काही टिप्स देत आहे.\n११ वी ते १२वीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषय ठेवा. पायलट अभ्यासक्रमासाठी किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. या व्यवसायासाठी वैद्यकीय फिटनेस आवश्यक आहे. जॉब मुलाखतीत वेळी अनेक चाचण्या होतात. नोकरी मिळविल्यानंतरही दरवर्षी परीक्षेला सामोरे जावे लागते, त्यामुळे सुरवातीपासून आरोग्य सेवेची काळजी घ्या. जर आर्थिक स्थैर्य असेल तर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. सतत आपल्या इंग्रजीवर काम करत रहा, हे खूप महत्त्वाचे आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rss-agenda-for-creating-consciousnessin-hindu-society/", "date_download": "2019-01-16T22:42:52Z", "digest": "sha1:BD42SQWNRO4GILATRYF6R4NWKASP2EHL", "length": 8561, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हिंदू समाजात चेतना निर्��ाण करणे हाच 'आरएसएस'चा अजेंडा – भूषण दामले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहिंदू समाजात चेतना निर्माण करणे हाच ‘आरएसएस’चा अजेंडा – भूषण दामले\nरत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा आहे असा प्रचार करून संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संघाचा खरा अजेंडा हिंदू समाजात चेतना निर्माण करून हिंदू असल्याची जाणीव करून देणे हा आहे. धार्मिक महत्त्व न देता गोमातेकडे विज्ञानाच्या चष्म्यातून बघा, असे आवाहन संघाचे प्रचारक भूषण दामले यांनी केले.संगमेश्‍वर तालुक्यातील माखजन येथे आरएसएसच्या कोकण प्रांताच्या माध्यमातून आयोजित हिंदू चेतना संगम कार्यक्रमात ते बोलत होते.\nकाँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा : मा. गो.…\nराहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच…\nकार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शशिकांत नलावडे, तालुक्याचे संघचालक दिलीप जोशी यांच्यासह दोनशे स्वयंसेवक उपस्थित होते.तालुक्याचे कार्यवाह अनंत शिगवण यांनी प्रास्ताविक करून संगमेश्‍वर तालुक्यात सुरू असलेल्या संघाच्या कामाबाबत माहिती दिली. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे शशिकांत नलावडे यांनी सांगितले की, मी संघाच्या कार्याने प्रभावित आहे. संघ देशात स्वातंत्र्यापूर्वीपासून देशप्रेमी सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम करीत असून या कार्याला सर्व समाजाने एकमुखी पाठिंबा देण्याची गरज आहे.\nप्रचारक दामले म्हणाले, दिवसेंदिवस हिंदू समाजाची अवस्था दयनीय होत चालली आहे. हिंदू समाजातील लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात कमीपणा समजत आहेत. गोमाता ही देशाची संपत्ती आहे. गोमातेच्या दुधात आरोग्य दृष्ट्या गुण असल्याने तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी धार्मिक नजर बाजूला ठेवून विज्ञानाच्या चष्म्यातून या गोष्टीकडे पाहणे गरजेचे आहे.\nकाँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा : मा. गो. वैद्य\nराहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही :…\nमहिलांचा समावेश होईल त्यादिवशी RSS हे ‘RSS’ राहणार नाही : राहुल गांधी\nलिंगायतांंना धर्म मान्यता न दिल्यास पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात भाजपला फटका –…\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड क��ंग \nटीम महाराष्ट्र देशा - सलमान खान आणि प्रियंका चोप्रा जोनासच्यासाठी स्कोर ट्रेंड्सकडून नव्या वर्षात एक गोड बातमी…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/02/01/%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-16T23:33:10Z", "digest": "sha1:D5CPU63YXYHMHEXQVGQRHE7U3N7R6ACA", "length": 7694, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "‘झिका’ ची २१०० गर्भवतींना लागण - Majha Paper", "raw_content": "\nआता श्रद्धांजलीही झाली हायटेक\nचक्क शेणावर चालते ही कार\n‘झिका’ ची २१०० गर्भवतींना लागण\nबोगोटा : ‘झिका’ या रोगाची कोलंबियातील २१०० गर्भवती महिलांना लागण झाल्याची माहिती कोलंबियातील राष्ट्रीय आरोग्य संस्थेने दिली असून या रोगाची लागण झालेल्या गर्भवती महिलापासून डोके आणि मेंदूचा विकास न झालेल्या बालकांचा जन्म होतो.\nउत्तर आणि दक्षिण अमरिकेत गेल्या काही दिवसांपासून झिकाचा वेगाने प्रसार होत आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार सध्या कोलंबियातील २११६ गर्भवती महिलांसह एकूण २०,२९७ नागरिकांना झिकाची लागण झाली आहे. त्याचबरोबर येत्या वर्षभरात अमेरिका खंडातील जवळपास ४० लाख नागरिकांना झिकाची लागण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.\nब्राझीलमध्ये झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांपासून असामान्य आकाराचे डोके व मेंदूचा विकास न झालेल्या ४००० बालकांचा जन्म झाला आहे. डासांपासून पसरणा-या झिका विषाणूवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे दक्षिण, उत्तर आणि पश्चिम अमेरिकेत त्याचा वेगाने प्रसार होत आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hair-dryers/expensive-philips+hair-dryers-price-list.html", "date_download": "2019-01-16T22:58:51Z", "digest": "sha1:WBMDFMHSIN2664VXQ5LBSHW4UDSBXTZF", "length": 14668, "nlines": 334, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग फिलिप्स हेअर ड्रायर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive फिलिप्स हेअर ड्रायर्स Indiaकिंमत\nIndia 2019 Expensive फिलिप्स हेअर ड्रायर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 7,200 पर्यंत ह्या 17 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग हेअर ड्रायर्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग फिलिप्स हेअर ड्रायर & अँड ग्रूमिंग India मध्ये फिलिप्स 1000 W हँ८१०० हेअर ड्रायर Rs. 650 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी फिलिप्स हेअर ड्रायर्स < / strong>\n1 फिलिप्स हेअर ड्रायर्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 4,320. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 7,200 येथे आपल्याला फिलिप्स बॉडी ग्रूमिंग किट फ बग्२०३६ 32 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 15 उत्पादने\nदाबावे रस & 2000\nशीर्ष 10फिलिप्स हेअर ड्रायर्स\nफिलिप्स बॉडी ग्रूमिंग किट फ बग्२०३६ 32\nफिलिप्स हँ४९९७ २०००व हेअर ड्रायर ब्लॅक\nफिलिप्स फ हँ८१९० 07 स्र्तीलिंग अँड वोल्युम दिफ्फुसेर हेअर ड्रायर\nफिलिप्स केराशीने ग्लॅम सत्यलेर केराशीने ग्लॅम सत्यलेर हँ 8632 हेअर सत्यलेर\nफिलिप्स हँ८६४३ मिस फ्रेशर s पॅक हेअर स्ट्रैघटनेर & ड्रायर\nफिलिप्स 5 इन 1 मल्टि ग्रूमिंग किट\nफिलिप्स सतीनेल्ले एपिलॅटोर हँ६३४१\nफिलिप्स हँ 8630 हेअर सत्यलेर\nफिलिप्स हँ४९४० 1600 W हेअर ड्रायर\nफिलिप्स हँ४९४० हेअर ड्रायर फोल्डबळे हॅन्डल पोर्टब्ले १६००व\nफिलिप्स हँ४९४० हेअर ड्रायर\nफिलिप्स हँ८१०० 1000 W हेअर ड्रायर ब्लू\nहँ८१०० 1000 W हेअर ड्रायर ब्लू\nफिलिप्स हँ८१०० 1000 W हेअर ड्रायर\nफिलिप्स 1000 W हँ८१०० हेअर ड्रायर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://dpacific.blogspot.com/2015/12/blog-post.html", "date_download": "2019-01-16T23:14:50Z", "digest": "sha1:ES4YZV5C5XTB57KBLM4EMP5GUDMFD2BM", "length": 16312, "nlines": 120, "source_domain": "dpacific.blogspot.com", "title": "prashant writes: कॉफी पेस्ट आणि फॉरवर्ड ....!", "raw_content": "\nकॉफी पेस्ट आणि फॉरवर्ड ....\nआपण आपल्याशी संवाद कधी ��ेला अखेरचा हा प्रश्न खुप महत्वाचा आहे. धावपळ आणि नाही त्या गोष्टी मागे पळणे आधीच सुरु आहे. अशा स्थितीत आज इन्टरनेटच्या जाळयात सारेच अडकले आहेत. आपलं स्वत:चं काय बघण्यापेक्षा संगणक आणि मोबाईलच्या त्या खिडकीतुन जगाच काय चाललय हे बघण्याची उत्सुकता अधिक आहे. काही जणांच आयुष्यच या जाळयात फसलेलं दिसतयं.\nसकाळ व्हावी ती निसर्गाच्या साथीनं. पुर्वेला निसर्गाची ती रोजची रंगपंचमी बघत सूर्याच्या साक्षीनं. तो रोजच येतो पण त्याच्या येण्याच्या छटा रोज वेगळ्या असतात. तो पहाट वारा आणि त्याला साथ देणाऱ्या पक्षांचा किलबीलाट हे सारं काही भुरळ पाडणारं असच आहे. मात्र इथं पहाट होते ती गुड मॉर्निंग च्या संदेशाने अणि दिवसाचा शेवटही गुडनाईट स्वीट ड्रीम म्हणत. थकवा इतका येतो की हल्ली स्वप्न देखील पडत नाहीत.\nआपण इतर प्राण्यांप्रमाणे असलो तरी काळाच्या प्रवाहात आपण आपल वेगळं स्थान निर्माण केलय. हे शक्य झालं ते आपल्या सामाजिक जाणीवा विकसित झाल्यामुळे. आता या जाणिवा आपण अधिक प्रमाणात दाखवतो. पण त्यात कोरडेपणा वाढला याला कारण अर्थातच आजकालचं हे सोशल नेटवर्कीगचं असणार फॅड होय.\nआपण आपल्या जाणिवा आणि भावना व्यक्त कराव्यात यासाठी धडपड करीत असतो. सोशल नेटवर्कींग माध्यमांनी हीच बाब नेमकेपनान हेरली आणि त्यांनी अभिव्यक्तीसाठी नवं व्यासपीठ उपलब्ध करुण दिलं. आता आपण आपल्या सोईनुसार हा अर्थ सहज लावत असतो मात्र या नाण्याला व्यावसायिकरणानी दुसरी बाजू देखील आहे याचा आपल्या मनात विचार देखील येत नाही.\nया व्यवसायिकरणाचा उलगडा 13 वर्षेपुर्वीच आपणास झाला शताब्दीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या \"कौन बनेगा करोडपती\" या रियलीटी शो मध्ये आपण एस एम एस केला की आपल्याला किमान लाख रुपये तरी मिळतील या अशेपायी कोटयवधी जणांनी एस एम एस केले. साधारण एसएमएस आणि हे एसएमएस यांच्या दरात तफावत होती. त्या एका कार्यक्रमात कोटयवधी रुपये कमावून केवळ दिवसाला एक लाखाच प्रसंगी तीन लाखाच बक्षिस दिलं गेलं हे या माध्यमानी लोकांच्या भावनांशी खेळून पैसे कमावणं होत.\nरुपयाचं मुल्य घसरलय म्हणत काय होतय दहा रुपयात असं तुम्ही - आम्ही म्हणायचं आणि शक्कल लढवण्याची अक्कल असणाऱ्यांनी करोडपती व्हायचं असाच हा खेळ. यातूनच आता हातात आलेल्या स्मार्टफोननं क्रांती घडवली. भावना खरेपणानं किती जण व्यक्त करतात यातील नव्वद टक्के हे \"कॉपी पेस्ट आणि फॅारवर्ड\" अशा गटातील आहे.हे फॉरवर्ड म्हणजे पुरोगामी नाहीत. त्यातूनच नाही नाही ते विषय चर्चेला येतात आणि मेसेजची राळ उठते. सलग दोन वर्षे तोटयांत राहणारी बीएसएनएल सारखी शासकीय कंपनी यामुळे यंदा चक्क नफ्यात आली आहे. जय हो नेटवर्कींग असच म्हणावं लागेल.\nगेल्या काही दिवसात झालेले वाद बघतांना वाटतं की भारतात असणाऱ्या सर्व समस्या संपल्या सारं काही \"ऑल इज वेल\" आहे. म्हणून आपण समाजाच्या प्रश्नावर चर्चेची गुऱ्हाळं लावत आहोत. आजचा चर्चेचा विषय राष्ट्राचा विकास, संपन्नता आणि सधनता नसून आमीर खान ची बायको काय म्हणाली आणि इम्रान खानची बायको विमानाच्या कॉकपीटमध्ये कशी बसली असे आहे. राष्ट्रभक्तीवर मला आक्षेप नाही तो कुणालही असनार नाही. पण चेन्नईत भुतो न भविष्य ती राष्ट्रीय आपत्ती असता आपण आपला वेळ कुठे व कसा घालवतो यावर आहे.\nसध्या चर्चेचा विषय अर्थातच असहिष्णूता आणि सहिष्णू भारत . नाक्यावर ठेला लाऊन फळ विकणारा संध्याकाळी घरात खायला मिळेल का या चिंतेत आहे. पाण्याअभावी महाराष्ट्रात अनेक भागात शेतकरी संकटात आहे. चेन्नई पुराने त्रस्त आहे. यात अडकलेल्या कुणालाही विचारा त्यांना या आपत्तीत सावरणं महत्वाच आहे. दिलेले पुरस्कार परत करणाऱ्यांनी सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातुन चर्चा घडवून आणली ती नेमक्या कोणत्या हेतुने याचा आपण वेध घेतच नाही \"फक्त कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड\" चा उद्योग सुरु राहतो.\nमाहिती तंत्रज्ञानाच्या युगात‍ सैनिक कमी लढतील सारी युध्दे याच तंत्रज्ञानाने लढली जाणार आहेत याच भान आपल्याला आल पाहिजे. \"पीके\" वरुन गाणि डाऊनलोड करुन ऐकणाऱ्या आपल्या मुलांना त्या वेबसाईडवरचा धोका कधी समजाऊन सांगितला का, मुळात तो आम्हालाच माहित नाही. शत्रु राष्ट्रे आपणास गाफील करुन आपली महत्वाची माहिती नेत आहेत हे वास्तव आहे. याला कारण आम्हीच. आम्ही इतके बिझी आहोत कार चालवण्यात की आम्हाल थांबून पेट्रोल भरायलाही वेळ नाही.\nकुठेतरी थांबून आपण यावर विचार केला पाहिजे आल भान जागवलं पाहिजे यासाठी हा लेखनप्रपंच\n29 वर्षांपासून लिखाणाचा हा संसार आहे. देवगिरी तरुण भारत, सामना आणि लोकमत असा प्रवास करून गेल्या दीड तपापासून राज्य शासनात जनसंपर्क सांभाळताना खूप माणसं सहवासात आली. एक माणूस एक ग्रंथ असतो. याच प्रवास���तले काही अनुभव इथं मांडले आहेत.\nवाचन छंद .. की गरज \nज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यावर जगाची खरी ओळख आपणास होत असते. या कक्षा रुंदावण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. त्यासा...\nवृध्दाश्रम ही आपली संस्कृती नाही ...\nघर आणि घराचं घरपण यामध्ये चार भिंतीपेक्षा घरात राहणाऱ्या व्यक्तींचं महत्व अधिक असतं. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरीकरण मोठ्या ...\nपत्नी.. पती आणि ... ती\nती मला पाहिजे . . .ती तुम्हालाही पाहिजे . . . ती इथं सर्वांनाच पाहिजे . . . काळाच्या वेगात धावण्याचा प्रयत्न सारेच करतात, ही धावपळ ...\nपहली वो मुलाकात उनसे ... \nतिचं येणं माझ्या आयुष्याला नवी दिशा देणारं ठरलं. ती येण्याच्या आधी आयुष्य होतं ते फक्त रंगीन आणि रंगीन मात्र ते तिच्या येण्यानं ...\nमानव उत्क्रांतीमध्ये सक्षम प्राणी म्हणून विकसित झाला यापुढेही सर्वोत्तम ते टिकेल असा निष्कर्ष उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडणा-या डार्वीन या...\nरुपेरी पडद्यावर अनभिषिक्त सम्राट असणा-या महानायक अमिताभ बच्चनने केलेला व्टिटर वरच्या चिवचिवाटाचा मोबाईलवर संकेत मिळाला. त्याचा सुपूत्र अभिष...\nरस्ते सुरक्षा साक्षरतेची निकड\nरस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या वर्षाभरामध्ये भारतात रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या साधारण दीड लाख इतकी होती.मात्...\nसौंदर्य, असलं पाहिजे पण त्या सौंदर्याचं दर्शन झाल्यावर जे अनुभव येतात ते अतिशय वेगळे असतात. सांग दर्पणा मी कशी दिसते \nआठवणींच्‍या सागरावर सर्फिंग करताना मन क्षणात एका लाटेवरुन दुस-या लाटेवर स्‍वार होत जातं आणि अल्‍पावधीत सुरुवात कुठे झाली हे आपण विसरतो अ...\nकट्टा और गँग हमारी एसबीवाली \ngoogle कॉलेजच्या दिवसांची मजा खरच न्यारी असते. ख-या अर्थानं मंतरलेले असे ते दिवस. मक्या-मंग्या, सुन्या, अ...\nकॉफी पेस्ट आणि फॉरवर्ड ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marriage-joke-in-marathi-118052500012_1.html", "date_download": "2019-01-16T22:16:32Z", "digest": "sha1:I4U6C24I7YU2VWNOKTECHNMSYYNE4GF4", "length": 8264, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लग्नाबद्दल अंधश्रद्धा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदेशातील सगळ्यात मोठी व पहिली अंधश्रद्धा\nलग्न लावून द्या. पोरगं सुधारेल…\nलग्न होण्यापूर्वी चांगला वागायचा, लग्नानंतरचं बिघडला.\n२ लेकराचा बाप झाला तरी अक्कल नाय आली\n3 विनोद बॅक टू बॅक\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nहिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ज्या र्‍हाटोळ्या तारका चकत आहेत त्याध्ये राधिका आपटे आणि भूमी ...\n\"नावझुद्दीन सिद्दीकी ची निवड मी दोन मिनिटांत केली.\" - संजय ...\nशिवसेना सुप्रीमो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' ...\n'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा ...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे. आणि तुझ्या ...\nप्रिया प्रकाश वारियर साकारणार श्रीदेवीची भूमिका\nआपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली प्रिया ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-16T22:00:05Z", "digest": "sha1:BAUDRS4PSONWESPZLDN6W45B5NI6B2UR", "length": 9522, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा: विनयभंग प्रकरणातील आरोपी अटकेत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा: विनयभंग प्रकरणातील आरोपी अटकेत\nरहिमतपूर – रहिमतपूर बसस्थानकाबाहेर एसटी बसची वाट पाहत थांबलेल्या अल्पवयीन मुलीस घरी सोडतो म्हणून रस्त्यात विनयभंग करणाऱ्या युवकास अटक करण्यात आली आहे. शशिद्र धनाजी चव्हाण (वय 28, रा. किरोली, ता. कोरेगाव) असे आरोपीचे नाव आहे.\nयाबाबतची मिळालेली माहिती अशी की दि. 13 रोजी शाळेतील अल्पवयीन मुलगी घरी जाण्यासाठी बसस्थानकाबाहेर थांबली होती. यावेळी पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या आरोपीने तिला घरी सोडतो म्हणून गाडीवर बसवले. काही अंतर गेल्यावर सुनसान रस्त्यावर गाडी थांबवून सदर मुलीला उचलून बाजूच्या शेतात नेऊन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडा ओरडा केल्याने आरोपीने पळ काढला. या घटनेची नोंद राहिमतपूर पोलीस स्टेशन झाली होती.\nसातारा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली राहिमतपूर पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीगणेश कानुगडे यांनी या घटनेचा तपास करण्यासाठी दहा पोलीसांचे पथक तयार केले होते. राहिमतपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे, हवालदार विजय जाधव, जगदिश कणसे, प्रकाश इंगळे, संतोष राठोड, समाधान निकम, विनोद पवार, महेश पवार, दिपककुमार मांडवे, संजय मोरे, सागर पाटील या कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करीत किरोली येथील शशिंद्र धनाजी चव्हाण या आरोपीस अटक केली आहे . सदर गुन्ह्याचा तपास पोलिस आधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीगणेश कानुगडे करीत आहेत .\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्���ांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://lekhny.blogspot.com/2011/04/blog-post_10.html", "date_download": "2019-01-16T22:36:59Z", "digest": "sha1:7HVXLCTHIAXFCIQM4MT5F54SYQ5W3HOQ", "length": 10727, "nlines": 154, "source_domain": "lekhny.blogspot.com", "title": "महाबली...: आधी हवेत...नंतर पोटात...", "raw_content": "\nरविवार, १० एप्रिल, २०११\nइंदूर म्हणजे मध्यप्रदेशचे पुणेच...इथेही खवैयेगिरीची अजिबात कमतरता नाही..देणाराने देत जावे..घेणाराने घेत जावे..या उक्तीप्रमाणे राजवाडा परीसरात जवळपास दररोज रात्रीचे चित्र दिसते. जसजसा सराफा बंद होण्याची वेळ जवळ येते तसतशी सराफा दुकानांपुढे विविध खाद्यपदार्थांची दुकानं थाटणे सुरू होते. मनच्युरिअन पासून अगदी पाणीपुरी, कचोरी, समोसा, खमण, मसाला डोसा, दहीवडा असे नाना पदार्थ समोर दिसल्यानंतर खाण्यासाठी कोणीही जीभेवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. खिशाचा आणि घशाचा अजिबात विचार न करता खाण्यासाठी हात सरसावतात. बस्स. हाता-तोंडाची गाठ.. सराफा परीसरात अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या जोशी वडेवाल्यांच्या दुकानासमोर तर रीघ लागलेली असते. दहीवडा तयार करताना लहरीप्रमाणे हा वडा किमान पाच ते सहा फूट हवेत उडवून नंतर तळणासाठी तेलात बुडवला जातो. तयार झाल्यानंतर पट्टकन कोणाच्या पोटात नाही गेला, तरच नवल..\nओमप्रकाश जोशी यांचे वडील रामचंद्र जोशी यांनी 1961 मध्ये कचोरीचे दुकान सुरू करून 1978 मध्ये दहीवडे तयार करणे सुरू केले. अल्पावधीतच चोखंदळ ग्राहकांनी सुद्धा त्यांच्या हाताला आणि वडा तयार करण्याच्या हातोटीला दाद दिली. सराफ्यामध्ये गेल्यानंतर जोशी यांचा दहीवडा न खाणे म्हणजे मंदीरात जाऊन घंटेला स्पर्श न करण्यासारखे आहे. दहीवड्यावर घालायचे दही तयार करताना दह्यासाठी साय काढली जात नसल्यामुळे हे दही सुद्धा चवीला मधुर लागते. मूग आणि उडिद यापासून तयार करण्यात येणाऱ्या या दहीवड्यात कोथिंबीर, जीरं, लवंग, तिखट, मिरची चवीनुसार घातली जाते...\n(दर रविवारी, इंदूरच्या खवयैगिरीविषयी एखादा विषय देण्याचा मनोदय आहे...याबाबत आपल्याला काय वाटतं, ते कृपया आपली टिप्पणी (comment) लिहून प्रतिसाद द्या.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: इंदूरची खवयैगिरी, दहीवडा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nनवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन र...\nनारायण आठवले यांच्या निधनाम���ळे पत्रकारितेच्या क्षे...\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी डंकन फ्लेचर\nमलंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पास अंतिम म...\nअगोदर भारतीयांचाच विचार करावा...\nसुरेश कलमाडी यांना अटक\nचिंतन ग्रुप पुणे तर्फे राज्यस्तरीय सावित्री पुरस्क...\n\"महाराष्ट्राचं पर्यटन\" जागतिक नकाशावर...\nविजय नाहाटा यांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव\nवि.आ. बुवा यांच्या निधनामुळे उत्कृष्ट विनोदी साहित...\nडॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस छगन भुजबळ यांचे अभिवाद...\nदेशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भूमीपुत्रांना विकासा...\nराज्यात 3 लाख 36 हजार किलोमीटर रस्तेविकासाचे उद्दि...\nभूकंपांमुळे जपानवर किरणोत्सर्गाचा धोका वाढतोय\nमहात्मा फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात सुमनांजली\n'दै. विश्वरुप'च्या महात्मा फुले जयंती विशेषांकाचे ...\nबाळ देशपांडे यांच्या निधनामुळे ज्येष्ठ, जागरूक पत्...\nकुसुमाग्रज प्रतिष्ठानला शासनाकडून ४० लाख रूपयांचा ...\nकर्नाळा अभयारण्याच्या हद्दीत भुयारी मार्ग प्रस्ताव...\n'धन्य धन्य ज्योतिबा फुले' सीडीचे प्रकाशन\nअण्णांच्या आंदोलनास वीक-एन्डचा लाभ होण्याची शक्यता...\nआसाम मध्ये सर्वत्र साजरा केला जाणारा \"बिहु\"..\nकोकणच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन विकासासाठी...\nतर विश्वचषकाविषयी वास्तव सहज सामोरे येईल...\nभुजबळांनी गोव्यात पाहिली जीवरक्षक दलाची प्रात्यक्ष...\nभारतीय क्रिकेट संघाच्या विश्वविजयाने झालेला आनंद श...\nगोव्यात इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण लागू...\nविश्वचषक अपेक्षेनुसार भारताकडे- सचिनचं स्वप्न साका...\nरात्री दहा तास अखंडित वीज पुरवठा: अजित पवार\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-115101300017_1.html", "date_download": "2019-01-16T22:16:36Z", "digest": "sha1:S4JPZCU4KQDOUB3G6QISALCG7WRIEYCM", "length": 8376, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "असे ओळखा लोकांना... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n* जो व्यक्ती सामान्य गोष्टींवर ही रागावून बसतो, त्याला प्रेमाची गरज आहे.\nइंद्राणीला डिस्चार्ज ; पुन्हा कारागृहात\nशूटिंगच्यावेळी खर्‍या सिंहाला आला होता अक्षयकुमारचा राग\nबाप्पा पावला; राज्यात पावसाचे पुनरागमन\nमहाराष्ट्रात पावसा��े जोरदार पुनरागमन\nराज यांचा पुन्हा ‘भैय्या राग’\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nउच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. ...\nमधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी\nपिकलेले केळी तर आपण खातोच आणि आपल्याला हे माहीत आहे की हे किती फायदेशीर आहे, पण कच्च्या ...\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nबारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...\nहातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...\nरेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीही परीक्षा ...\nSouth Western Railway Recruitment 2019 रेल्वे भरती सेलमध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/FoodNews/JustFood/2018/09/25113903/This-Food-Will-Give-Energy.vpf", "date_download": "2019-01-16T23:38:12Z", "digest": "sha1:2DPIQC2H4DEP2YXGXQPPAAXHY2GMGCLS", "length": 12850, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "This Food Will Give Energy , 'या' आहाराने मिळते शरीराला ऊर्जा!", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nमुख्‍य पान आहार रुचकर\n'या' आहाराने मिळते शरीराला ऊर्जा\nसात्विक, राजसिक आणि तामसिक असे आहाराचे तीन प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार त्या-त्या भोजन प्रकाराची निवड करत असतात. यापैकी तामसिक आहारामुळे शरीरास ऊर्जा मिळत असते, असे सांगितले जाते. परंतु ते चुकीचे आहे. तामसिक आहाराचा नियमितपणे आहारात समावेश केल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे तामसिकपेक्षा अशा आहाराचे सेवन करावे, जे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. तर जाणून घेऊया, कोणत्या प्रकारचे आहार आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.\n'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक आजपर्यंत तुम्ही बादाम खाण्याचे अनेक फायदे ऐकले\nमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ मधुमेह रुग्णांना डॉक्टर नेहमी गोड\nप्रदूषणापासून होणाऱ्या समस्या सोडविण्यात 'हे' पदार्थ ठरतील उपयोगी घरातून बाहेर पडताच\nया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी अनेकजण वाढलेल्या वजनाने त्रस्त असतात. वजन कमी\n'या' पदार्थांचा आहारात समावेश करून फुफ्फुसांच्या आजारांना ठेवा दूर आपले आरोग्य हे आपल्या\nसुपारी खाण्याचे 'हे' तोटे तुम्हाला माहित आहेत का मुंबई - भारतात लोकांना जेवणान���तर\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://dpacific.blogspot.com/2015/09/blog-post_4.html", "date_download": "2019-01-16T23:15:17Z", "digest": "sha1:52LZNXUWIB455HVXBDKJU4XLTOVHIGVN", "length": 22980, "nlines": 150, "source_domain": "dpacific.blogspot.com", "title": "prashant writes: श्रवण संस्कृती", "raw_content": "\nआजकाल एक शब्द नव्याने प्रचलनात आला आहे. श्रवणसंस्कृती हा नवा नाही तर जुनाच शब्द आहे. मात्र गेल्या काही दशकात हा मागे पडला होता. श्रवण म्हणजे ऐकणे. आता हे ऐकण्याची काय संस्कृती असू शकते. मुळात केवळ ऐकणं हे मानवी स्वभावास पटणारं नाही.\nएखादी व्यक्ती जर बोलत असेल तर दुसरी व्यक्ती केवळ एकत नाही. ती यक्ती त्यावर प्रतिक्रिया देते. हा झाला संवाद मात्र आपल्याकडे विद्वान व्यक्तींची संख्या कमी नाही त्यामुळे संवादावरुन वादाकडे नंतर वादविवाद आणि अखेरीस विसंवाद असा प्रवास सुरु होतो. \"मी का म्हणून ऐकून घ्यायचं\" असा अविर्भाव असेल तर संवाद होणार नाही आणि श्रवणसंस्कृती या शब्दाचा संबंध येणार नाही.\nआजचा जमाना माहिती तंत्रज्ञान विस्फोटाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात तंत्रज्ञान स्मार्टफोनच्या रुपाने खेळतय. उचलला फोन लावला कानाला या उक्तीप्रमाणे सहजरित्या फोन उचलून लावणारी ही आजची पिढी आहे. सत्तरच्या आणि ऐंशीच्या दशकात ही स्थिती नव्हती भारतात दूरदर्शनचं जाळं विस्तारण्यापूर्वी केवळ रेडिओ हे एकच मनोरंजन आणि माहितीचं साधन होतं. त्यावेळी जी संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे श्रवण संस्कृती.\nकुतूहल हा मानवाचा स्थायीभाव आहे. रेडिओच्या त्या छोटयाश्या डब्ब्यामध्ये माणसं नेमकं कुठं बसून बोलतात या कुतूहलापायी रेडिओचं पोस्टमार्टेम मी लहानपणी केलं. आपणापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि काही जणांनी ही कृती देखील केलेली असेल. त्यावेळी एक आणि एकमेव पर्याय म्हणून याला स्वीकारणं भागच होतं\nत्या काळात चित्रपट गृहांची संख्या देखील मर्यादीत अशीच होती. यामुळे नाक्यांवरील हॉटेल्सवर रेडिओवर गाणी ऐकणे आणि चित्रपटातील डायलॉगच्या ग्रा��ोफोन तबकडया ऐकणे हा \"टाइमपास\" होता आता ते चित्र डोळयासमोर आल्यावर हसू येईल मात्र हे सत्य आहे.\nरेडिओने निर्माण केलेल्या या संस्कृतीने रेडिओ श्रीलंका अर्थात रेडिओ सिलोन वरील अमीन सायनीच्या बिनाका गीतमालाला सर्वाधिक श्रवणीय कार्यक्रमाचे स्थान दिले होते. आजच्या भाषेत त्याला टिआरपी म्हणता येईल. गावांमध्ये सणासुदीला भरणा-या यात्रांमध्ये वाजणारे भोंगे हे यात्रांची ओळख होते.\nश्रवण संस्कृतीचा एक निराळा अर्थही त्याकाळात लागू होता. कमी शिक्षित समाजात एखादया जाणकार व्यक्तीने आणि तज्ञाने दिलेली माहिती लोक ऐकायचे त्यासाठी गर्दी व्हायची. साहित्यिक क्षेत्रात याच श्रवण संस्कृतीने व्याख्यानमालांची मुहूर्तमेढ रोवली व अशा व्याख्यानमाला रुजल्या त्यातून प्र.के.अत्रे यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाने श्रोत्यांना भूरळ घातली त्यामुळेच त्यांना वक्ता दशसहस्प्रेशु नामाविधान देण्यात आलं.\nया व्याख्यानमालांच्या नंतरच्या काळात या श्रवणसंस्कृतीचा ताबा राजकारणाने घेतला अठरापगड जातीच्या या समाजात आसेतूहिमाचल अशा आपल्या भारत देशात राजकीय सभांच्या माध्यमातून श्रवणसंस्कृती फोफावली याचा विनियोग मात्र केवळ सत्तेसाठी झालेला दिसून येतो. नंतरच्या काळात तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीमुळे टि.व्ही. नावाचा इडियट बॉक्स घराघरात आला आणि सायंकाळी मोकळया हवेत खेळणारं तरुणपण आणि निसर्गाला साद घालत रपेट करणारं प्रौढपण घरात या इडियट बॉक्ससमोर विसावलं त्यामुळे ज्यांना खेळण्याची नितांत आवश्यकता आहे अशी खेळण्याच्या वयातही मुलं देखील खेळण विसरली. ऐकण्यासोबतच दिसण्याची ताकद असणारं हे टिव्हीचं माध्यम घराघराचा ताबा घेतं झालं.\nयावेळी जी सर्वांची प्रतिक्रिया होती ती अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया चित्रपटात चांगलीच उमटली आहे. असं आपणास जाणवतं\nमिलना क्या जो दिखाई ना दे\nसारा का सारा सिर्फ सुनाई दे,\nक्या करना है मिलके\nखरच आहे. आजकालच्या स्वाईप आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या जमान्यात नुसतं ऐकण्याचं कोणतं ते कौतूक असं म्हणावं लागतं.\nटिव्हीच्या अतिक्रमणानंतर श्रवणसंस्कृतीला उतरती कला लागली. राज्याला नेतृत्व देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे आदींचे नेतृत्व याच संस्कृतीने वादविवाद ��्पर्धांच्या रुपाने समोर आले होते. टिव्हीचे आगमन झाल्यानंतरच्या काळातही डॉ. शिवाजीराव भोसले यांच्या ओघवत्या शब्दांची व्याख्याने ऐकायला गर्दी जमतच होती. मात्र समाजातले बदल झपाटयाने होत होते. \"जुने जाऊ द्या मरणालागुनी\" अशा आशयाची एक म्हण मराठीत आहे. त्याप्रमाणे सभांना आणि व्याख्यानांना होणाऱ्या गर्दीचे प्रमाण घटले. यातच दररोज मालिका अर्थात डेली सोपच्या रतीब इडियट बॉक्सवर सुरु झाला आणि त्यातून निर्माण झाली केवळ दर्शन संस्कृती.\nदर्शन संस्कृतीत दूरदर्शनवरील आरंभीच्या काळात प्रक्षेपित हमलोग सारख्या मालिकेपासून ये जो है जिदंगी, खानदान, बुनियाद नंतरच्या काळात रामायण - महाभारत असा काळ गाजला या क्षणी जर कुणी म्हटलं असतं की श्रवण संस्कृती पुन्हा येणार आहे. तर त्याला उपचाराची गरज आहे. अशी प्रतिक्रिया इतरांनी दिली असती.\nया स्थितीत \"जुनं ते सोनं\" या मराठी म्हणीचा प्रत्यय आला आणि पुन्हा एकदा श्रवण संस्कृतीला उभारी मिळाली ती एफएम रेडिओमुळे. \"नव्याचे नऊ दिवस\" अशी म्हण देखील यामुळेच सिध्द झाली.आपणास एका ठिकाणी अडकवून ठेवण टि.व्ही. ने साध्य केलं मात्र आपण एका जागी स्थिरावत नाही. दैनंदिन कामं करताना मनोरंजन व माहिती यासाठी रेडिओ हेच माध्यम उत्तम आहे हे नव्याने सिध्द झालं.\nऑल इंडिया रेडिओ ज्याला आपण आकाशवाणी म्हणून ओळखतो हा 86 वर्षापासून सेवा देत आहे. मात्र गेल्या दशकात आलेल्या खाजगी मनोरंजन एफएम वाहिन्यांनी सादरीकरणाच्या आधारे खूप मोठी आघाडी घेतली. यातील अर्थकारणाचा भाग बाजुला सोडला तरी एक बाब महत्वाची ती म्हणजे श्रवणसंस्कृती शाबूत आहे.\nदोन व्यक्तींमधील संवादात एकानेच बोलणे म्हणजे संवाद होतच नाही. त्यात क्रिया-प्रतिक्रिया असा आलेख अपेक्षित असतो. मार्मिक पध्दतीने पती-पत्नी यांचे संवाद संबध आपल्याकडे सांगतात त्यावेळी हा संवाद\nएक सवाल मै करु\nएक सवाल तुम करो\nहर सवाल का जवाब\nअस असलं तरी ऐकण्याची ही नैसर्गिक सवय एक प्रकारची संस्कृती बनली आहे.\nइंग्रजीत म्हणतात you should be a good listener to be become a good editor. यात इंतरांच ऐकुन घेणं अपेक्षित आहे. आपण व्यक्तीमत्व आणि त्याचा विकास यांच्या प्रवासात या श्रवण संस्कृतीच महत्व देखील जाणून घेतलं पाहिजे.\nसमर्थ म्हणतात दिसामाजी काही तरी लिहावे आणि पुढे प्रसंगी अखंडीत वाचित जावे असंही म्हटलयं.\nवाचन म्हणजे इतरां�� कथन आपण आपल्या नजरेतुन ग्रहण करणं हा देखील श्रवण संस्कृतीचाच एक पैलु आहे. त्यामुळे वेळ काढून वाचन करावं त्याहीपेक्षा महत्वाच आपण आपल्या अंतरंगाचं म्हणणं ऐकून घ्यावं.\nआपल्या बाह्यरंगात आपण वेगळे आणि अंतरंगात वेगळे असतो. आपल्या मनातही संवाद होत असतो. आपल्यापैकी कितीजण तो ऐकतात आसपासची परिस्थिती आणि आपली भूमिका याला न्याय देण्याच्या प्रयत्नात आपण आपला स्वत:चाच अंतर्मनातील आवाज ऐकत नाही हे देखील वास्तव आहे. आपण आपला आवाज ऐकणं हा या श्रवण संस्कृतीचा कळस असतो.\nबॉस म्हणाला म्हणून करावं लागतं, कौटुंबिक गरजा म्हणून ऐकाव लागतं याच्या पुढे जाऊन आपला आतला आवाज ऐकणारी माणसं जग बदलतात असा अनुभव आहे.\n\"ऐकावे जनाचे, करावे मनाचे\"\nअस वचन तेच सांगत. त्याच महत्व वेगळं आहे. पण ऐकतो कोण\nही स्थिती न आणता तांत्रिक श्रवणाच्या या संस्कृती प्रमाणेच या श्रवण संस्कृतीकडे वळण्याची हीच वेळ आहे.\n--- प्रशांत अनंतराव दैठणकर\n29 वर्षांपासून लिखाणाचा हा संसार आहे. देवगिरी तरुण भारत, सामना आणि लोकमत असा प्रवास करून गेल्या दीड तपापासून राज्य शासनात जनसंपर्क सांभाळताना खूप माणसं सहवासात आली. एक माणूस एक ग्रंथ असतो. याच प्रवासातले काही अनुभव इथं मांडले आहेत.\nवाचन छंद .. की गरज \nज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यावर जगाची खरी ओळख आपणास होत असते. या कक्षा रुंदावण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. त्यासा...\nवृध्दाश्रम ही आपली संस्कृती नाही ...\nघर आणि घराचं घरपण यामध्ये चार भिंतीपेक्षा घरात राहणाऱ्या व्यक्तींचं महत्व अधिक असतं. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरीकरण मोठ्या ...\nपत्नी.. पती आणि ... ती\nती मला पाहिजे . . .ती तुम्हालाही पाहिजे . . . ती इथं सर्वांनाच पाहिजे . . . काळाच्या वेगात धावण्याचा प्रयत्न सारेच करतात, ही धावपळ ...\nपहली वो मुलाकात उनसे ... \nतिचं येणं माझ्या आयुष्याला नवी दिशा देणारं ठरलं. ती येण्याच्या आधी आयुष्य होतं ते फक्त रंगीन आणि रंगीन मात्र ते तिच्या येण्यानं ...\nमानव उत्क्रांतीमध्ये सक्षम प्राणी म्हणून विकसित झाला यापुढेही सर्वोत्तम ते टिकेल असा निष्कर्ष उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडणा-या डार्वीन या...\nरुपेरी पडद्यावर अनभिषिक्त सम्राट असणा-या महानायक अमिताभ बच्चनने केलेला व्टिटर वरच्या चिवचिवाटाचा मोबाईलवर संकेत मिळाला. त्याचा सुपूत्र अभिष...\nरस्ते सुरक्ष��� साक्षरतेची निकड\nरस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या वर्षाभरामध्ये भारतात रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या साधारण दीड लाख इतकी होती.मात्...\nसौंदर्य, असलं पाहिजे पण त्या सौंदर्याचं दर्शन झाल्यावर जे अनुभव येतात ते अतिशय वेगळे असतात. सांग दर्पणा मी कशी दिसते \nआठवणींच्‍या सागरावर सर्फिंग करताना मन क्षणात एका लाटेवरुन दुस-या लाटेवर स्‍वार होत जातं आणि अल्‍पावधीत सुरुवात कुठे झाली हे आपण विसरतो अ...\nकट्टा और गँग हमारी एसबीवाली \ngoogle कॉलेजच्या दिवसांची मजा खरच न्यारी असते. ख-या अर्थानं मंतरलेले असे ते दिवस. मक्या-मंग्या, सुन्या, अ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dpacific.blogspot.com/2016/10/blog-post.html", "date_download": "2019-01-16T23:19:31Z", "digest": "sha1:WYNSI57UY6P3U7RSDK7I75NY5WPYKPWW", "length": 13802, "nlines": 130, "source_domain": "dpacific.blogspot.com", "title": "prashant writes: सिमोल्लंघन दसऱ्याचे........!", "raw_content": "\nदसरा अर्थात एक पूर्ण मुहूर्त असणारा हा दिवस. अनेक अख्यायिका आपण ऐकत आलो त्यानुसार राम रावण युध्दात रावणाचा अंत झाला तो हा दिवस म्हणून या दिवशी रावण दहन करायचं....... वाईटावर चांगल्याचा विजय असं याचं स्वरुप आणि त्याला प्रतिकात्मक रुपाने आपण रावण दहन करुन साजरा करतो. त्या विजयाचं प्रतिक असणारी ही विजया दशमी.\nपांडव वनवासात असताना एक वर्ष अज्ञातवास भोगायचा होता. त्यावेळी त्यांनी आपली शस्त्र शमीच्या झाडावर ठेवली होती. त्या शमीच्या अर्थात आपटयाच्या पानांना सोनं समजून वाटायचं म्हणजे सोनं लुटायचं त्या सोन्याचा हा दसरा.\nदसऱ्याला शस्त्रपूजा करायची. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारी तुळजापूरची भवानी माता. तिच्या मंदिरात नऊ रात्री गोंधळ \" उधं गं अंबे उध \" म्हणत जागवायच्या. माहूरच्या रेणुका मातेची प्रतिदीन पूजा करीत रोज एक माळ अर्पण करायची आणि जोगवा म्हणायचा ही मोठी धार्मिक परंपरा आणि त्यापुजेत मातीच्या कुंडीत लावलेल्या धानाचे लुससुशीत तुरे घेऊन आजच्या दिवशी गावची सिमा ओलांडायची ते झालं सिमोल्लंघन.\nआज या आयटीच्या जमान्यात सारे संदर्भ बदलत आहेत. त्यातही धार्मिकतेमधून सांस्कृतिक वारसा वृध्दींगत होतोय. गुजरातचा गरबा अर्थात देवी समोरचा जागर असो की, बंगाल मधील दुर्गापूजा आज यांचा प्रसार साऱ्या देशातच नव्हे तर सातासमुद्रापार झालेला आपणास दिसतो.\nसमाज म्हणून गरजेने एकत्र आलेला मानवप्राणी ��ालानुरुप विकसित झाला आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्याने मोठया प्रमाणावर तांत्रिक प्रगती झाली. यातून माणसा-माणसातील अंतर मात्र वाढताना दिसतय. आम्हीच आम्हाला वेळेच्या आणि वाईट अशा रुढी परंपरांच्या सिमांमध्ये जखडून ठेवलय असं जाणवतं.\nदसरा साजरा करतांना सिमोल्लंघनाची संकल्पना आपण खऱ्या अर्थाने पार पाडायची असेल तर याकडे नव्या दृष्टीकोणातून बघितलं पाहिजे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जगाचं स्वरुप आता ग्लोबल व्हिलेज असं झालय. या परिस्थितीत प्रत्येकाने आता सिमोल्लंघन करावं ते नव्या पध्दतीचं.\nती आरोग्य संपन्न पिढीची. गरज आहे ती मानसिक दृष्टया मजबुत तरुणाईची. नुसतं लोकसंख्या अधिक असून भागणार नाही तर त्यातील प्रत्येकाने \" ब्रेड बटर \" ची सिमा ओलांडून समृध्दीकडे जाण्याची , संपन्न होण्याची . \" ब्रेड -बटर \" मध्ये अडकून वयाच्या 60 व्या वर्षी हाती काहीच उरत नाही. मात्र आपल्या अंगभूत गुणांना विकसित केलं तर आपणही उद्यमी होवू शकतो. आपण संपन्न आणि समृध्द झालो तरच देश संपन्न होणार आहे.\nसिमेवरील सैनिकांनी जागता पहारा ठेवून देशाचं रक्षण करायचं आणि आपण काही नाही असा विचार करणाऱ्या प्रत्येकाला आपलं सिमोल्लंघन करुन राष्ट्रासाठी उभं राहण्याचा संकल्प करावा लागेल. रोजी- रोटी पलिकडे जाण्याचा विचार आज करावा असं मला वाटतं. अमेरिकासारख्या देशाने आर्थिक महासत्तेचा दर्जा प्राप्त केला त्याला कारण तिथे संपत्ती अथात वेल्थची संकल्पना आहे. क्षमतेइतकच काम करायचं नाही तर पूर्ण क्षमतेने झोकून देऊन काम करायचं ही मानसिकता आणणं हे खरं सिमोल्लंघन.\nचला या शुभमुहूर्तावर वैचारिक संपन्नतेसाठी शाब्दीक सोनं आपण देऊ आणि आपण खऱ्या अर्थानं हा सण साजरा करु.\n29 वर्षांपासून लिखाणाचा हा संसार आहे. देवगिरी तरुण भारत, सामना आणि लोकमत असा प्रवास करून गेल्या दीड तपापासून राज्य शासनात जनसंपर्क सांभाळताना खूप माणसं सहवासात आली. एक माणूस एक ग्रंथ असतो. याच प्रवासातले काही अनुभव इथं मांडले आहेत.\nवाचन छंद .. की गरज \nज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यावर जगाची खरी ओळख आपणास होत असते. या कक्षा रुंदावण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. त्यासा...\nवृध्दाश्रम ही आपली संस्कृती नाही ...\nघर आणि घराचं घरपण यामध्ये चार भिंतीपेक्षा घरात राहणाऱ्या व्यक्तींचं महत्व अधिक असतं. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरीकरण मोठ्या ...\nपत्नी.. पती आणि ... ती\nती मला पाहिजे . . .ती तुम्हालाही पाहिजे . . . ती इथं सर्वांनाच पाहिजे . . . काळाच्या वेगात धावण्याचा प्रयत्न सारेच करतात, ही धावपळ ...\nपहली वो मुलाकात उनसे ... \nतिचं येणं माझ्या आयुष्याला नवी दिशा देणारं ठरलं. ती येण्याच्या आधी आयुष्य होतं ते फक्त रंगीन आणि रंगीन मात्र ते तिच्या येण्यानं ...\nमानव उत्क्रांतीमध्ये सक्षम प्राणी म्हणून विकसित झाला यापुढेही सर्वोत्तम ते टिकेल असा निष्कर्ष उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडणा-या डार्वीन या...\nरुपेरी पडद्यावर अनभिषिक्त सम्राट असणा-या महानायक अमिताभ बच्चनने केलेला व्टिटर वरच्या चिवचिवाटाचा मोबाईलवर संकेत मिळाला. त्याचा सुपूत्र अभिष...\nरस्ते सुरक्षा साक्षरतेची निकड\nरस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या वर्षाभरामध्ये भारतात रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या साधारण दीड लाख इतकी होती.मात्...\nसौंदर्य, असलं पाहिजे पण त्या सौंदर्याचं दर्शन झाल्यावर जे अनुभव येतात ते अतिशय वेगळे असतात. सांग दर्पणा मी कशी दिसते \nआठवणींच्‍या सागरावर सर्फिंग करताना मन क्षणात एका लाटेवरुन दुस-या लाटेवर स्‍वार होत जातं आणि अल्‍पावधीत सुरुवात कुठे झाली हे आपण विसरतो अ...\nकट्टा और गँग हमारी एसबीवाली \ngoogle कॉलेजच्या दिवसांची मजा खरच न्यारी असते. ख-या अर्थानं मंतरलेले असे ते दिवस. मक्या-मंग्या, सुन्या, अ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.picluck.net/tag/manache_dhol_vadak_", "date_download": "2019-01-16T23:01:50Z", "digest": "sha1:ITI3Z5B5KWDPP42HDTCCJDZ2FBKSSWRV", "length": 119392, "nlines": 299, "source_domain": "www.picluck.net", "title": "Images tagged with #manache_dhol_vadak_ on instagram", "raw_content": "\nबाप्पाचे कट्टर वादक ( @bappachekattar )\nबाप्पाचे कट्टर वादक ( @bappachekattar )\nआम्ही ढोल ताशा वाले🚩❤️ महाराष्ट्रतील अप्रतिम सुंदर फोटोग्राफी पाहण्यास follow करा तुमचं पेज⏩@aamhi_dhol_vadak 👌 PC📸 : @Dm for credit 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 नोट :- ह्या पेज वर आपण १ करोड ढोल ताशा प्रेमी / शिवभक्त जोडणार आहोत तरी लगेच follow करा आणि आपल्या ढोलताशा आणि शिवभक्त मित्रांनाही पेजला जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @aamhi_dhol_vadak ला Tag करा.धन्यवाद🙏 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 CONGRATS ON YOUR FEATURE Please visit this gallery to see more\nमोरया वाद्य पथक लोणावळा ( @__morya__lonavala__ )\nबाप्पाचे कट्टर वादक ( @bappachekattar )\n🔷🔶जय शिवराय🔶🔷 🔺🔺🔺🔺🔺 इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर, रावन सदंभ प��, रघुकुल राज हैं पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥ दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर, 'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥ दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर, 'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं\nबाप्पाचे कट्टर वादक ( @bappachekattar )\nहास्य😍 महाराष्ट्रतील अप्रतिम सुंदर फोटोग्राफी पाहण्यास follow करा तुमचं पेज⏩@aamhi_dhol_vadak 👌 PC:-@vivek_shenoy_1998 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 नोट :- ह्या पेज वर आपण १ करोड ढोल ताशा प्रेमी / शिवभक्त जोडणार आहोत तरी लगेच follow करा आणि आपल्या ढोलताशा आणि शिवभक्त मित्रांनाही पेजला जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @aamhi_dhol_vadak ला Tag करा.धन्यवाद🙏 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 CONGRATS ON YOUR FEATURE Please visit this gallery to see more\nढोल ताशा एक परंपरा ( @dhol_tasha.in )\nबाप्पाचे कट्टर वादक ( @bappachekattar )\nबाप्पाचे कट्टर वादक ( @bappachekattar )\nबाप्पाचे कट्टर वादक ( @bappachekattar )\nमानाचे वाद्यप्रेमी ( @manache_vadyapremi )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://ereporter.beedreporter.net/news/3/videsh.html/", "date_download": "2019-01-16T23:20:35Z", "digest": "sha1:SMXKS454II5VXPPZCTCG6UCVTN5XECCS", "length": 10352, "nlines": 95, "source_domain": "ereporter.beedreporter.net", "title": "विदेश", "raw_content": "\nजि.प.च्या पथकाने बीड तालुक्यात केली झाडांची पाहणी ६४ गावात ६० टक्केपेक्षा कमी झाडे आढळून आली जि.प.च्या पथकाने बीड तालुक्यात केली झाडांची पाहणी ६४ गावात ६० टक्केपेक्षा कमी झाडे आढळून आली http://ereporter.beedreporter.net/news/beed_district_/4041/\nशिवस्मारकाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही - धनंजय मुंडे\nरेल्वेच्या धडकेने शेतकरी ठार मोटारसायकलवरून पडून एकाचा मृत्यू\nक्षीरसागर-मेटेंच्या हस्तक्षेपाने लोकांची कामे खोळंबली;मकरंद उबाळे राजीनाम्यावर ठाम\n....नसता ५०० शिक्षक आत्मदहनाच्या तयारीत -आ. के.पी. पाटील\nरेल्वेच्या धडकेने शेतकरी ठार मोटारसायकलवरून पडून एकाचा मृत्यू\nक्षीरसागर-मेटेंच्या हस्तक्षेपाने लोकांची कामे खोळंबली;मकरंद उबाळे राजीनाम्यावर ठाम\n....नसता ५०० शिक्षक आत्मदहनाच्या तयारीत -आ. के.पी. पाटील\nदुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मानसी १५ किलो गहू, १० किलो तांदूळ तात्काळ वाटप करा -आ.जयदत्त क्षीरसागर\nगेवराई तहसीलसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन\nसंत भगवान बाबाच्या मुर्तीची विटबंना करणारा शिंदेचा प्रतिकात्मक पुतळा वडवणीत जाळला\nपरळीत गर्भवती महिलेची हत्या की आत्महत्���ा\nजिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला सुरुवात\nमौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ फक्त नावापुरते';अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केली\nमोदी भक्तांची अवस्था ही पाळण्यातील लहान मुलासारखी झाली आहे - धनंजय मुंडे\nभारत सुसाट... पाकिस्तान भुईसपाट\n>दुबई (वृत्तसेवा):- गोलंदाजांच्या अचूक मार्‍यानंतर सलामीवीर शिखर धवन (११४ धावा, १०० चेंडू, १४ चौकार, २ षटकार) आणि रोहित शर्मा (नाबाद १११ धावा, ११९ चेंडू, ७ चौकार, ४ षटकार) यांनी वैयक्तिक शतके झळका�...\nबांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\n> बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nविमानात 67 प्रवाशांचा सामावेश\nनेपाळची राजधानी काठमांडूमध्ये बांगलादेशच्या यूएस-बांग्ला या खासगी प्रवासी विम...\nअबब...'या' मुस्लिम देशात दोन बायका करणारांना दिले जाणार बक्षिसं....\n> अनेक देशांमध्ये दोन लग्न करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. पण जगामधे अनेक असे देश आहेत कि जे आपल्या देशातील तरुणांना दुसरे लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करतात. ते एवढ्यावरच थांबत नाहीत तर...\nभारतात नव्हे तर जगात 'या' ठिकाणी खेळली जाते सर्वात मोठी होळी...\n>मुंबई (रिपोर्टर)भारतामध्ये होळीचा सण हा रंगाचा सण म्हणून खेळला जातो. मात्र आता होळी केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेली नाही.\nपरदेशातही होळी मोठ्या प्रमाणात खेळली जाते. जगातील सर्वात मो�...\nअमेरिकेत म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंधाधुंद गोळीबार, दोन मृत्यूमुखी\n>लास वेगास : अमेरिकेतील लास वेगास शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. बंदूकधाऱ्यांनी मांडले बे रिसॉर्टमधील कॅसिनोवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण ज�...\nचिता ,चिंता अन विधवा\nअग्रलेख -गणेश सावंत ,; गाईला वाचवणारे ...\nअग्रलेख ;- मोदींच्या मुखातली ‘मुलुखी मुलाखत’\nबहिणीचा प्रेम विवाह त्याच्या मना मनात ठसला अन् त्याने मेहुण्याचा काटाच काढला\nप्रखर ;-बळी अविचाराचे मानसिकतेचे आणि व्यवस्थेचे\nआष्टीत भाजपाला आणखी एक धक्का बसणार\nशिवसेनेच्या पसं सदस्य पूजा मोरे यांचा स्वाभिमानी शेतकरी 'संघटनेत' प्रवेश\nसुरेश धसांची घेतली आ. जयदत्त क्षीरसागरांची भेट; एक तासाच्या गुफ्तगूनंतर जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना वेग\nगद्दारी करणारी औलाद इथे जन्मालाच कशी येते गद्दारांना पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश नाही -अजित पवार\nधनंजय मुंडेंच्या प्रस्ता��ावर नक्कीच विचार करेन - ना पंकजा मुंडे\nधनंजय मुंडे म्हणाले - पंकजाबरोबर काम करणार पण .......\nव्हिडिओ बातमी:-एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा रॅप साँगमधून, बीडच्या कलाकाराची निर्मिती\nओबीसी चेहऱ्याचे सर्वसमावेशक नेतृत्व; भाजपाच्या सोशल इंजिनिअरिंगच्या एक पाऊल पुढे टाकतेय 'राष्ट्रवादी'\nBlog-मेळघाट ते बालाघाट बालकांच कुपोषण मग पोषण कोणाचं होतय\nBlog-मराठा आरक्षण, मोर्चा विलक्षण, पुढार्‍यांचं ईलक्षण\nसाहेबरावांचं आज श्राद्ध, लोक अन्नत्याग करतायत, फडणवीस तुम्ही ढेकूर द्या\nबीड जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती व्हायला पाहिजे \nसायं दै. बीड रिपोर्टर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/scam-corrupted-oppose-agitation-111936", "date_download": "2019-01-16T23:51:16Z", "digest": "sha1:Q5FZA7JZU4DTUKC4KWC6ZNM3FMUZL734", "length": 12150, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "scam corrupted oppose agitation भ्रष्टाचाऱ्यांविरोधात शुक्रवारी आंदोलन | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nनाशिक - आदिवासी विकास विभागातील 104 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील साडेसहाशे कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता.27) राज्यभर आंदोलन केले जाईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्यासह आयुक्तांनाही गावबंदीचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष महेश भारतीय यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.\nनाशिक - आदिवासी विकास विभागातील 104 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील साडेसहाशे कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता.27) राज्यभर आंदोलन केले जाईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्यासह आयुक्तांनाही गावबंदीचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष महेश भारतीय यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.\nभारतीय म्हणाले, की न्यायाधीश एम. जी. गायकवाड समितीने चार वर्षे चौकशी करून साडेसहाशे कर्मचारी, ठेकेदार यांच्यावर 104 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवला. आदिवासींच्या घशातील घास काढणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आता कोणतीही दयामाया न दाखविता ठोस कारवाईची गरज आहे. करंदीकर समितीने शिफारशीप्रमाणे कारवाई करणे गरजेचे आहे. जे जे भ्रष्टाचारी असतील त्यांना त्वरित निलंबित करून गैरव्यवहाराची रक्‍कम वसूल करावी, अशी अपेक्ष�� आहे. त्यासाठी शुक्रवारी आदिवासी विकास आयुक्तालयावर मोर्चा काढून निर्वाणीचा इशारा दिला जाईल.\nहजारमाची... जगाच्या नकाशावर पोचलेले गाव\nओगलेवाडी - ऐतिहासिक सदाशिवगडाजवळ केंद्र शासनाच्या वतीने सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र व भूकंप अभ्यासाचे...\nसातारा जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये दुफळी\nसातारा - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव जवळजवळ निश्‍चित केले आहे. पण, ते माढा...\nसिंचनासाठी अर्थसंकल्पात तरतूद वाढवावी - गडकरी\nऔरंगाबाद - सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्यांना मदतीचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशने कार्यक्षम पद्धतीने...\nतरतुदी वळविण्याचा पालिकेत सपाटा\nपुणे - हर विकासाच्या नावाने महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकांवरील पदाधिकारी-नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प आखले आहेत. मात्र या...\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nमातृलिंग गणपती परिसर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार - विजयकुमार देशमुख\nमंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bcci-reveals-ravindra-jadejas-best-friends-off-the-field/", "date_download": "2019-01-16T22:34:02Z", "digest": "sha1:LBPEFEWETXMMSHPTRAR65WBHB46UZJR5", "length": 9473, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सर जडेजाचा १५ खेळाडूंमध्ये एकही बेस्ट फ्रेंड नाही तर...", "raw_content": "\nसर जडेज��चा १५ खेळाडूंमध्ये एकही बेस्ट फ्रेंड नाही तर…\nसर जडेजाचा १५ खेळाडूंमध्ये एकही बेस्ट फ्रेंड नाही तर…\nभारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाला आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटीत सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात स्थान मिळाले नव्हते. हा सामना भारताने 31 धावांनी जिंकाला.\nया सामन्यादरम्यान जडेजाला मैदानाबाहेर फिरण्यासाठी काही वेळ मिळाला होता. त्यामुळे त्याने तो वेळ त्याच्या बेस्ट फ्रेंड(सर्वात चांगला मित्र) बरोबर घालवला आहे. त्याचा हा मित्र कोणी व्यक्ती नसून चक्क घोडा हा प्राणी आहे.\nयाचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जडेजाने त्याच्या घोड्यांच्या आवडीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.\nजडेजा भारतीय संघाच्या चांगल्या संपर्कात असलेल्या क्रेग न्यूटन यांच्या फार्म हाउसवर गेला होता. न्यूटन यांच्या पत्नीने त्यांच्या फार्म हाउसवर चार घोडे ठेवले आहेत. या घोड्यांना जडेजाने भेट दिली. त्यांच्याबरोबर काही वेळही घालवला आहे.\nतसेच त्याने सांगितले आहे की घोड्याबरोबर वेळ घालवल्याने मैदानावरील सर्व थकवा निघून जातो.\nजडेजाने त्याच्याकडेही घोडे पाळले असल्याचे सांगितले आहे. त्यातील एका घोड्याचे नाव वीर असेही असल्याचे जडेजाने सांगितले.\nत्याचबरोबर जेव्हा त्याच्याकडे घोडे नव्हते तेव्हा तो त्याच्या मित्रांच्या फार्म हाउसवर जाऊन घोड्यांबरोबर वेळ घालवायचा. त्यामुळे त्याला घोड्यांची आवडही लागली आणि त्याच्याबद्दल काही गोष्टींची माहितीही मिळाली, असे जडेजाने सांगितले आहे. तसेच जेवढावेळ घोड्याबरोबर घालवाल तेवढ्या नवीन गोष्टी कळतात असेही जडेजा म्हणाला.\nजडेजाने त्याच्या घोड्यांच्या प्रेमापोटी उजव्या हातावर घोड्यांचा टॅट्यूही काढला आहे. पूर्वी त्या हातावर त्याच्या नावाचा टॅट्यू होता, पण त्याने त्याचजागी घोड्यांचा कायमस्वरुपी टॅट्यू काढून घेतला आहे.\n–आयपीएल २०१९चा लिलाव कधी आणि कोणत्या चॅनेलवर पहाल\n–एबी डिव्हीलियर्स एक्सप्रेस काही थांबेना पुन्हा एकदा धमाकेदार खेळी\n–हा विक्रम पहाच, विश्वास बसेल की भारत आॅस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणार आहे\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इ��डिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/06/25/why-yoga-is-beneficial-for-the-kidney/", "date_download": "2019-01-16T23:27:01Z", "digest": "sha1:FNN53XDJKBJ5QCF5LKJCNSESGILD6FEB", "length": 9933, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "योग आणि आपल्या किडनीचे आरोग्य - Majha Paper", "raw_content": "\nघर विकत घेणार आहात का मग हा ‘होमवर्क’ अवश्य करा\nआपल्या रोजच्या वापरातील या वस्तू आहेत चांदीपेक्षाही महाग\nयोग आणि आपल्या किडनीचे आरोग्य\nJune 25, 2018 , 3:42 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: किडनी, मूत्रपिंड, योगा\nयोग हा शरीर आणि मन, चित्त, मेंदू ह्यांकरीताही उत्तम व्यायाम असल्याचे म्हटले जाते. नियमित केलेल्या योगसाधनेमुळे शरीर सर्व प्रकारच्या हालचाली करण्यासाठी बलवान राहतेच, पण त्याशिवाय शरीरातील नर्व्��स सिस्टम, पचन क्रिया, मनाची एकाग्रता ह्यावरही योगसाधनेचा सकारात्मक परिणाम होत असतो. त्याच बरोबर निरनिराळ्या व्याधींमध्येही योगामुळे लाभ होताना दिसून येतो. उदाहरणार्थ किडनीशी निगडीत व्याधींमध्ये योग साधनेमुळे फरक दिसून आला आहे.\nत्याचप्रमाणे योगसाधनेमुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना किडनीचे विकार असल्याची शक्यता जास्त असते. मात्र नियमित योगसाधना केल्यामुळे ब्लड शुगर, उच्चरक्तदाब, आणि लिपीडस् नियंत्रणात राहण्यास मदत होते. ब्लड शुगर नियंत्रणात राहिल्याने मधुमेहींना किडनीचे विकार होण्याची शक्यता कमी उद्भवते. त्यामुळे मधुमेहींनी नियमित योगसाधना करावी. तसेच हायपरटेन्शन किंवा उच्चरक्तदाब हे देखील किडनी निकामी होण्यामागे असलेल्या मुख्य कारणांपैकी एक आहे. योगसाधनेमुळे शरीर आणि मेंदू ह्या दोहोंना निरोगी ठेऊन रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच नियमित योगसाधना करणाऱ्यांचे हार्ट रेट, ( हृदयाच्या ठोक्यांची गती ), कोलेस्टेरोल इत्यादी देखील नियंत्रणामध्ये राहतात.\nक्रोनिक किडनी डिसीजने ग्रस्त रुग्ण क्वचित नैराश्याचा सामना करीत असतात. पण त्यांना अँटी डीप्रेसंट औषधे देणे, त्यांच्या कमकुवत शारीरिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. अश्यावेळी योगसाधना आणि मेडीटेशनच्या मदतीने रुग्णाचे नैराश्य दूर करण्यास मदत होते. अनेक वेळी क्रोनिक किडनी डिसीज असलेया रुग्णांच्या बाबतीत चयापचय क्रिया कमकुवत झालेली असते, त्यामुळे अश्या रुग्णांना सांधेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. नियमित योगासने केल्याने चयापचय क्रिया ठीक होऊन सांधेदुखी पुष्कळ प्रमाणामध्ये कमी होताना दिसून येते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T22:14:49Z", "digest": "sha1:DQJQBBMR6VZUHR23WFMVYYA2AKI5A66H", "length": 9811, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुढील वर्षी साखर उद्योगावर मोठे संकट : शरद पवार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुढील वर्षी साखर उद्योगावर मोठे संकट : शरद पवार\nबारामती : प्रत्येक क्षेत्रात संकटे ही येत असतात. साखर उद्योगावर पुढील वर्षी मोठे संकट उभे राहणार आहे. प्रचंड ऊस उत्पादन झालं आहे. मात्र जागतिक बाजारपेठच मंदावली आहे. त्यामुळे पुढील वर्षी साखरेला 2500 रुपयांपर्यंतच दर मिळणार असल्याचे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तवले आहे.\nबारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आप्पासाहेब पवार कृषी आणि शिक्षण पुरस्काराचं वितरण आज शरद पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालं. यावेळी शरद पवार यांनी साखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे पुढील वर्षी केंद्र सरकारने ठरवून दिलेला ऊसाचा दर देणंही कारखान्यांना शक्य होणार नसल्याचे पवारांनी म्हटले आहे. दुसरीकडे शेती अर्थव्यवस्था मजबूत करण्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले.\nजगातल्या साखर उत्पादक देशांनी प्रमाणापेक्षा जास्त साखर उत्पादित केल्यामुळे जागतिक बाजारपेठ मंदावली आहे. त्याचे परिणाम भारतातील साखर उद्योगांना भोगावे लागत असल्याचं पवार यांनी म्हटले आहे. पूर्वी आयात करणारा देश म्हणून भारताची ओळख होती. मात्र शेतकरी आणि संशोधकांच्या जोरावर आपला देश निर्यात करणारा बनला आहे. अशा परिस्थितीत राज्यकर्त्यांनी शेती अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअन्यायाला विरोध करण्यासाठी बाळासाहेबांनी मला पुढाकार दिला- शरद पवार\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली- छगन भुजबळ\nभाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते- अजित पवार\nयुनायटेड किंगडमचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\nथापाड्या सरकारला आत्मसन्मान आहे की नाही \nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/ematic-em162vid-mp3-player-2gb-black-price-pjqpSS.html", "date_download": "2019-01-16T22:42:14Z", "digest": "sha1:OQ2HUSQRMST2JCOQKJGFWUR5W4CJT6UZ", "length": 12894, "nlines": 302, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "एमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nएमटीक पं३ प्लायर्स & इपॉड्स\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये एमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक किंमत ## आहे.\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅकऍमेझॉन उपलब्ध आहे.\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 4,646)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया एमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक वैशिष्ट्य\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स MP4, MP3, AVI, WMA\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 99 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 308 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 382 पुनरावलोकने )\n( 413 पुनरावलोकने )\n( 284 पुनरावलोकने )\n( 141 पुनरावलोकने )\n( 182 पुनरावलोकने )\nएमटीक एम्१६२विद पं३ प्लेअर २गब ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/11/blog-post_05.html", "date_download": "2019-01-16T23:29:59Z", "digest": "sha1:CUUXCIOWUPG252GR6HJ4I6MW2YEUEKO6", "length": 7418, "nlines": 106, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: विचारीन पांढर्‍या छडीला...", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nती स्वप्नाळु भिरभिरणारी नजर सापडेना\nविचारीन पांढर्‍या छडीला अगर सापडेना\nप्राक्तनामधे लिहिले नियतीने जे जे ते\nखोडुन काढिल असा एकही रबर सापडेना\nपुस्तकापरी येता-जाता मला चाळती\nघालायाला परी कुणाला कव्हर सापडेना\nदाखवायचे कुठुन मुलांनी विचारले तर\nगोष्टीमधले आटपाट ते नगर सापडेना\nशब्द विखारी असा बोलते गोड वैखरी\nजरी छाटली तरी आतले जहर सापडेना\nकाढायची कशी जळमटे आयुष्याची\nकुठे कुठे लागली शोधुनी कसर सापडेना\nपुरातत्ववेद्यांनी हा निष्कर्ष काढला\n\"वर्णभेद उतरंडी विरहित शहर सापडेना''\nलिहून झाली पुरी ग़ज़ल 'घनश्याम' जरीही\nरसिकांना वाटते तरी का बहर सापडेना\nकवी - घनश्याम धेंडे\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nश्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे\nखबरदार जर टाच मारुनी...\nअशीच यावी वेळ एकदा\nआताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो...\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/aakash-chopra-questions-shreyas-iyer-snub-for-australia-and-kiwis-tour/", "date_download": "2019-01-16T22:43:49Z", "digest": "sha1:PNBCBGTIH6SQP35OABPL2W2ZRYMQTDEB", "length": 11650, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जबरदस्त कामगिरी करणारा मुंबईकर खेळाडू टीम इंडियात का नाही?", "raw_content": "\nजबरदस्त कामगिरी करणारा मुंबईकर खेळाडू टीम इंडियात का नाही\nजबरदस्त कामगिरी करणारा मुंबईकर खेळाडू टीम इंडियात का नाही\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाची सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.\nत्यामुळे बीसीसीआयने सोमवारी(24 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात मुंबईच्या श्रेयस अय्यरचा समावेश न करण्यात आल्याने भारताची माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने प्रश्न उपस्थित केला आहे.\nश्रेयस अय्यर याआधी ऑस्ट्रेलिया आणि विंडीज विरुद्ध झालेल्या टी20 मालिकांसाठी भारताच्या टी20 संघात होता. मात्र त्याला या दोन्ही मालिकांमधील एकाही सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात संधी देण्यात आली नव्हती. तसेच आता त्याला न्यूझीलंड विरुद्ध फेब्रुवारी 2019मध्ये होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले आहे.\nत्याची मागील काही महिन्यांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून आणि भारत अ संघाकडून चांगली कामगिरी झाली आहे.\nत्याने ऑक्टोबरमध्ये मुंबईचे नेतृत्व करताना विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले होते. त्याने या स्पर्धेत 93 पेक्षा अधिकच्या सरासरीने 373 धावा केल्या होत्या. तसेच सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने बडोदा विरुद्ध 139 चेंडूत 178 धावांची धावांची आक्रमक खेळी केली होती. त्याचबरोबर रविवारी सौराष्ट्र विरुद्ध त्याने 60 चेंडूत 83 धावांची खेळी केली होती.\nअय्यरच्या अशा कामगिरी नंतरही त्याला भारतीय संघातून वगळण्यात आल्याने आकाश चोप्राने आश्चर्य व्यक्त केल�� आहे. त्याने त्याचे आश्चर्य व्यक्त करताना ‘श्रेयस अय्यर’ असे ट्विट केले आहे.\nभारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे. तसेच त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 23,26,28, 31 जानेवारी आणि 3 फेब्रुवारी असे पाच वनडे सामने होणार आहेत. त्यानंतर 6,8 आणि 10 फेब्रुवारीला टी20 सामने होणार आहेत.\nऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –\nविराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी.\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –\nविराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद.\n–चाहत्यांचा हल्लाबोल, रिषभ पंतबद्दलचा तो चुकिचा ट्वीट आयसीसीला भोवला\n–टीम इंडियाचा अजिंक्य रहाणे एक चांगला कर्णधार होऊ शकतो\n–मिशेल जाॅन्सन प्रकरणात टाईम्स ऑफ इंडिया क्रीडा पत्रकाराच्या मागे ठाम उभे\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या ट���म इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/aus-vs-ind-sydney-test-coincidence-between-virat-kohli-and-cheteshwar-pujara/", "date_download": "2019-01-16T22:30:15Z", "digest": "sha1:22GFNP2Z4OYPANOA5XOWR5FFETVKJ6HI", "length": 8503, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट- पुजारामध्ये घडून आला दशकातील सर्वात बाप योगायोग", "raw_content": "\nविराट- पुजारामध्ये घडून आला दशकातील सर्वात बाप योगायोग\nविराट- पुजारामध्ये घडून आला दशकातील सर्वात बाप योगायोग\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आजपासून सुरु झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 4 बाद 303 धावा केल्या आहेत.\nया डावात भारताकडून चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली आहे. तो पहिल्या दिवसाखेर 250 चेंडूत 130 धावांवर नाबाद आहे. त्याचे या मालिकेतील हे तीसरे शतक आहे. त्याने याआधी अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात आणि मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक केले आहे.\nयामुळे एक खास योगायोग पुजारा आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या बाबतीत झाला आहे.\nऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये 2014-15 ला झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने 4 शतके केली होती. विशेष म्हणजे विराटनेही ही शतके अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी कसोटीत केली होती.\n2014 -15 च्या या मालिकेत विराटने अॅडलेड ओव्हल मैदानावर दोन्ही डावात शतके केली होती. तर मेलबर्न आणि सिडनी या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात प्रत्येकी एक शतक केले होते.\nपुजारा आणि विराटमधील आणखी एक योगायोग म्हणजे विराटने 2014 -15 च्या या मालिकेत दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक केले नव्हते. ��ण त्याने त्याव्यतिरिक्त तीनही सामन्यात शतके केली होती. पुजारानेही सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत दुसऱ्या सामन्यात शतक केलेले नाही. पण त्याने बाकी तीनही सामन्यात शतके केली आहेत.\n–या कारणामुळे टीम इंडिया १०० टक्के जिंकणार सिडनी कसोटी\n–बॅटवर स्टिकर, बाॅडीवर टॅटू नसलेला मयांक अगरवाल राहुल- विजयला सरस\n–षटकारांची बरसात करत त्या खेळाडूने मोडला हिटमॅनचा हिट विक्रम\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/10/30/skill-developement/", "date_download": "2019-01-16T23:35:00Z", "digest": "sha1:UZEMUPJK4JUK5M3VYXS2PYELNUZH3MAH", "length": 11121, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "स्वावलंबनाची सवय - Majha Paper", "raw_content": "\nफ्लॉवर ज्युवेलरीचा ट्रेंड जोरात\nबदलत्या हवामानामध्ये तब्येतीची अशी घ्या काळजी\nOctober 30, 2017 , 10:59 am by माझा पेपर Filed Under: करिअर Tagged With: केंद्र सरकार, कौशल्य विकास कार्यक्रम, स्वावलंबन\nसध्या समाजातले काही श्रीमंत लोक फार अस्वस्थ झाले आहेत. कारण त्यांची पुढची पिढी फार ऐंदी आणि आयत्या पिठावर रेघोट्या मारणारी होत चालली आहे. या लोकांनी लहानपणी वाईट दिवस पाहिलेले आहेत. काही तरी मिळवण्यासाठी संघर्ष केला आहे. एकेक रुपया मिळवताना किती सायास करावे लागतात आणि किती अपमान सहन करावे लागतात याचा दाहक अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यांना आता पैशाची किंमत कळायला लागली आहे. आता ते गडगंंज श्रीमंत आहेत पण जी संपत्ती त्यांनी कष्टाने मिळवली आहे ती त्यांच्या मुलांना मात्र आयती मिळाली आहे. प्रत्येक रुपयामागे काय कष्ट आहेत याची त्यांना कल्पना नसल्याने त्यांना पैशाची फिकीर नाही.\nत्यांना संघर्ष करावा लागत नाही. त्यामुळे संघर्षाच्या क्षणाला प्रकट होणारे गुण त्यांच्यात प्रकट होत नाहीत. प्रकट होत नाहीत म्हणून विकसितही होत नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्ट आयती हवी असते आणि आयती मिळतेही. परिणामी ही मुले मिळमिळीत जीवन जगणारे आणि व्यसनी लक्ष्मीपुत्र म्हणून जीवन जगतात. काही उद्योगपतींनी मात्र या बाबत पथ्य पाळले आहे. आपण कितीही श्रीमंत असलो तरीही आपल्या मुलांना त्यांनी खडतर आयुष्य हे काय असते याचा अनुभव घेण्यास भाग पाडले आहे. मुंबईतल्या एका अब्जाधीश हिरे व्यापार्‍याने आपल्या मुलाला आपले खरे नाव न सांगता हैदराबादेत जाऊन रहायला सांगितले. जाताना केवळ ५०० रुपये दिले. तो मुलगा हलकी सलकी कामे करीत दोन महिने जगला. या काळात त्याला घरातून फोनही आला नाही आणि त्यालाही फोन करण्यास मनाई केली. दोन महिने या मुलाने आपल्या संपन्न जीवनाच्या एकदम विरोधी असलेले जग केवळ पाहिलेच होते असे नाही जगून अनुभवले होते.\nहा तर एक प्रयोग झाला पण आपण एरवीही मुलांंना आणि मुलींना आव्हानांना सामोरे जाण्यास सांगतच नाही. दहावीच्या परीक्षेला जाणार्‍या कित्येक मुला मुलींचे पालक त्याचा परीक्षा क्रमांक शोधून द्यायला मदत करतात. त्याच्या आयुष्यात येणार्‍या प्रतिकूल अनुभवाचा त्याला त्रास होता कामा नये म्हणून त्याला मदत करतात. पण ही मदत त्याला दुबळे बनवत असत��. दररोजच्या जीवनात त्याला लहान सहान कामाची जबाबदारी दिली पाहिजे. तरच त्याच्यातली संघर्षाची प्रवृत्ती जागी होते आणि वाढते. त्यांचे व्यक्तिमत्त्व सुंदर होते. ती स्मार्ट होतात. नाही तर ही मुले लेचीपेची होतात. मायकेल जॉर्डनच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. त्यासाठी एक कापड विकण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली गेली पण या एका घटनेतून तो जीवनाचा किती मोठा धडा शिकला \nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kapil-dev-would-have-gone-for-rs-25-crore-in-ipl-auction-says-sunil-gavaskar/", "date_download": "2019-01-16T22:32:13Z", "digest": "sha1:PB42ZKEEGHHYMW4GVSYHPDF575UZIQRS", "length": 9680, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तो खेळाडू आता खेळत असता तर आयपीएलमध्ये मिळाले असते तब्बल २५ कोटी", "raw_content": "\nतो खेळाडू आता खेळत असता तर आयपीएलमध्ये मिळाले असते तब्बल २५ कोटी\nतो खेळाडू आता खेळत असता तर आयपीएलमध्ये मिळाले असते तब्बल २५ कोटी\nमंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएलच्या 12 व्या मोसमासाठी जयपूरमध्ये लिला�� पार पडला. या लिलाव सोहळ्यासाठी भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव आणि सुनील गावसकर उपस्थित होते.\nया सोहळ्यानंतर गावसकरांना विचारण्यात आले की कपिल देव जर यावेळी लिलावात असते तर त्यांच्यावर किती रकमेची बोली लागली असती.\nयावर गावसकर यांनी कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात झिम्बाब्वे विरुद्ध केलेली 175 धावांची खेळी आठवण करुन देताना जर ते यावेळी आयपीएल लिलावात असते तर त्यांना 25 कोटीच्या आसपास बोली लागली असते असे म्हटले आहे.\nगावसकर याबद्दल आजतकशी बोलताना म्हणाले, ‘ती 175 धावांची खेळी मी खेळाडू आणि समालोचक म्हणून पाहिलेली वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळी होती. मी त्यापेक्षा चांगली खेळी पाहिलेली नाही.’\n‘आम्ही त्यावेळी 5 बाद 17 धावा अशा परिस्थितीत होतो. त्यावेळी वातावरण थंड आणि चेंडू वळत होता. तेव्हा असे वाटत होते की आम्ही 70 किंवा 80 धावांतच सर्वबाद होऊ. पण कपिल यांनी कोणतेही मोह घालणारे शॉट न मारता 80 धावा केल्या होत्या. त्यांचे षटकार पाहणे रोमांचकारी होते. त्यामुळे जर ते आज आयपीएल लिलावात असते तर त्यांना 25 कोटी ही किंमत मिळाली असती.’\nआयपीएलमध्ये नेहमीच अष्टपैलू खेळाडूंना संघ अधिक पसंती देताना दिसतात. 2017 आणि 2018 या दोन्ही आयपीएल लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. तसेच 2015 मध्ये भारताचा अष्टपैलू युवराज सिंगलाही सर्वाधिक किंमत मिळाली होती.\nतसेच यावर्षी वरुण चक्रवर्थी या तमिळनाडूच्या अष्टपैलू खेळाडूलाही सर्वाधिक किंमत मिळाली आहे. त्याला 8 कोटी 40 लाखात किंग्ज इलेव्हन पंजाबने संघात सामील करुन घेतले आहे. त्याच्या बरोबरच जयदेव उनाडकट या वेगवान गोलंदाजावरही राजस्थान रॉयल्स संघाने 8 कोटी 40 लाखांची बोली लावली आहे.\n–…तर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीची होणार सुट्टी\n–अशी टीका यापुर्वी कुणी कोणत्याच खेळाडूवर केली नसेल\n–२०१९ च्या आयपीएल लिलावात या ६० खेळाडूंवर लागली बोली\n–एक वेळ विराट बरोबर सेल्फी काढण्याचे होते स्वप्ऩ आता खेळणार विराटच्याच संघात…\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/srujan-karanadak-competition/", "date_download": "2019-01-16T22:46:16Z", "digest": "sha1:UXTFDKWSE7HMVNYRXYYK2HMPCBZQI3XJ", "length": 9459, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सृजन करंडक स्पर्धेत ओम साई ग्रुप वातुंडे, रायझींग स्टार वडगावशेरी संघांचा विजय", "raw_content": "\nसृजन करंडक स्पर्धेत ओम साई ग्रुप वातुंडे, रायझींग स्टार वडगावशेरी संघांचा विजय\nसृजन करंडक स्पर्धेत ओम साई ग्रुप वातुंडे, रायझींग स्टार वडगावशेरी संघांचा विजय\nपुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक स्पर्धेत ओम साई ग्रुप वातुंडे संघाने राजुरी क्रिकेट क्लब जुन्नर संघाचा तर रायझींग स्टार वडगावशेरी संघाने के.टी फायटर्स मदनवाडी भिगवन संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.\nलेजेन्डस् क्रिकेट क्लब, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत किसन मरगळेच्या अष्टपैलू क���मगिरीच्या जोरावर ओम साई ग्रुप वातुंडे संघाने राजुरी क्रिकेट क्लब जुन्नर संघाचा 46 धावांनी दणदणीत पराभव केला.\nपहिल्यांदा खेळताना मोद कुदळेच्या 31, तेजस शिंदेच्या नाबाद 33 व किसन मरगळेच्या नाबाद 20 धावांसह ओम साई ग्रुप वातुंडे संघाने 6 षटकात 1 बाद 93 धावा केल्या. 93 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किसन मरगळेच्या आक्रमक व भेदक गोलंदाजीपुढे राजुरी क्रिकेट क्लब जुन्नर संघ 6 षटकात 9 बाद 47 धावात गारद झाला.\nकिसन मरगळेने केवळ 7 धावा देत 5 गडी बाद करत संघाचा डाव सुरक्षीत केला. राजेंद्र पवार व प्रमोद कुदळे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. किसन मरगळे सामनावीर ठरला.\nदुस-या लढतीत नागेश पुजारीच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रायझींग स्टार वडगावशेरी संघाने के.टी फायटर्स मदनवाडी भिगवन संघाचा 7 धावांनी पराभव केला.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी\nओम साई ग्रुप वातुंडे- 6 षटकात 1 बाद 93 धावा(प्रमोद कुदळे 31, तेजस शिंदे नाबाद 33, किसन मरगळे नाबाद 20, वसिम चौगुले 1-44) वि.वि राजुरी क्रिकेट क्लब जुन्नर- 6 षटकात 9 बाद 47 धावा(सोहेल चौगुले 15, सोयेब पठान 15, किसन मरगळे 5-7, राजेंद्र पवार 2-8, प्रमोद कुदळे 2-29) सामनावीर- किसन मरगळे\nओम साई ग्रुप वातुंडे संघाने 46 धावांनी सामना जिंकला.\nरायझींग स्टार वडगावशेरी- 6 षटकात 6 बाद 45 धावा(योगेश पुसाळ नाबाद 17, शफिक शेख 2-16, ऋषिकेश शिंदे 2-2, नितिन पवार 2-13) वि.वि के.टी फायटर्स मदनवाडी भिगवन- 6 षटकात 6 बाद 38 धावा(सोहेल सय्यद नाबाद 9, नागेश पुजारी 3-9, दिनेश वाडकर 1-14, प्रतिक शिंदे 1-10) सामनावीर- नागेश पुजारी\nरायझींग स्टार वडगावशेरी संघाने 7 धावांनी सामना जिंकला.\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघे��ी हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/10/blog-post_23.html", "date_download": "2019-01-16T23:33:18Z", "digest": "sha1:PGULIIFRC3XR6JPJRNN7Q5WWQG2D66PJ", "length": 8019, "nlines": 111, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: शुभेच्छा", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nजखमेवर मीठ... खरचं नाही तशी इच्छा\nदिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा \nम्हटल तर सारं आहे आलबेल\nउभी जखडून महागाईची ही वेल\nआवाक्याबाहेर धान्य, डाळी आणि तेल\nत्यात नाही कुठे डिस्काऊंट वा सेल.....\n............तरिही दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा \nफटाक्याचे दर असे भिडले आभाळी\nतोंडी लावण्यापुरते जिन्नस फराळी\nसणासुदीतही तीच रोजची भुपाळी.......\n............तरिही दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा \nखिडकीत डोकावते बघ मंदीची लाट\nबोनस, इन्क्रिमेंटला केव्हाच चाट\nमिठाईच्या डब्यात बिस्कीटांचा थाट\nकपातीची तलवार मारतेय काट.......\n............तरिही दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा \nआशेची पणती पेटवू दारात\nस्वप्नांचे कंदिल झुलवू नभात\nप्रेमाचे उटणे अपुल्या नात्यात\nसुखदु:खाची रांगोळी येऊ दे भरात\n............म्हणूनच दिपावलीच्या तुम्हा सर्वास हार्दिक शुभेच्छा \nकवी - कौतुक शिरोडकर\nमला हा ब्लॉग आवडला मी माझ्या ब्लॉग वरील यादीत तुमचा ब्लॉग सामील केला आहे.\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nअंदाज आरशाचा, वाटे खरा असावा\nतिची का रंगते मेंदी\nये उदयाला नवी पिढी\nदेह मंदिर चित्त मंदिर\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ban-flipkart-sales/", "date_download": "2019-01-16T22:47:29Z", "digest": "sha1:YGT3GDS7CP2MHYLUOXRGY6SVNSDWAVSF", "length": 7844, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "घातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टवर बंदी घाला - विखे पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nघातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टवर बंदी घाला – विखे पाटील\nमुंबई- ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर घातक शस्त्रांची विक्री होत असल्याचे औरंगाबाद शहरात नुकत्याच सापडलेल्या शस्त्र साठ्यांवरून स्पष्ट झाल्याने फ्लिपकार्���वर सरकारने तातडीने बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\n‘काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करणारे पोलीस निलंबित…\nआघाडीसाठी अजित पवारांशी बोललो…पण राष्ट्रवादीचे…\nयासंदर्भात प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की, औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीनंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवारी,चाकू, गुप्ती, कुकरी, जांबिया अशी सुमारे २८ शस्त्रांची खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांना वेळीच याचा सुगावा लागला व पुढचा अनर्थ टळला असला तरी अशा प्रकारे खुलेआम शस्त्र खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतील तर ते घातक आहे. त्यामुळे ऑनलाईन शस्त्र विक्री करणाऱ्या वेबसाईट्सवर सरकारने तातडीने बंदी घालण्याची गरज आहे.\nअलीकडच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात आता असे बेकायदेशीर व घातक व्यवहार होत असल्याचेही समोर आले आहे. औरंगाबादमध्ये हा शस्त्रसाठा कशासाठी मागवण्यात आला होतात्याचा दंगलीशी काही संबंध आहे कात्याचा दंगलीशी काही संबंध आहे काशस्त्र खरेदीत आणखी कोण-कोण गुंतले आहेतशस्त्र खरेदीत आणखी कोण-कोण गुंतले आहेत याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही विखे पाटील यांनी केली आहे.\n‘काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करणारे पोलीस निलंबित करा अन्यथा मी सोलापुरात…\nआघाडीसाठी अजित पवारांशी बोललो…पण राष्ट्रवादीचे दाखवायचे दात वेगळे – कदम\nविखे-पाटलांना आधी वॉर्निंग देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता पाठवली थेट नोटीस\nकॉंग्रेस पक्ष सोडण्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही, सुजय विखे- पाटलांच्या कोलांट…\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nटीम महाराष्ट्र देशा- धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केवळ मुख्यमंत्र्यांच्या पायावर लोळण घेवून पदाचा…\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्य���ने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-the-21st-century-the-spirit-of-global-solidarity-should-be-strengthened/", "date_download": "2019-01-16T22:38:08Z", "digest": "sha1:YTDDK2RIY4H34E4EOCYXVJCVLMYOJIH2", "length": 15343, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एकविसाव्या शतकात वैश्‍विक एकतेची भावना प्रबळ व्हावी - दलाई लामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएकविसाव्या शतकात वैश्‍विक एकतेची भावना प्रबळ व्हावी – दलाई लामा\nपुणे – धर्म हा आपला खासगी विषय आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांशी माणुस या नात्याने समान पातळीवर संवाद साधून सलोखा निर्माण केला पाहिजे. एकविसाव्या शतकात चांगल्या समाजाची निर्मिती करायची असेल, तर जगभर मानवतावाद रुजवला पाहिजे, असे प्रतिपादन अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी केले.एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय दुस-या नॅशनल टीचर्स काँग्रेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.\nआयआयटी थिन फिल्म लॅबोरेटरीचे संस्थापक समन्वयक प्रा. कस्तुरीलाल चोप्रा, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, आयआयटी मुंबईचे माजी सहसंचालक प्रा. एस. सी. सहस्त्रबुद्धे व आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, स्मृती चिन्ह व ज्ञानेश्‍वर माऊलीची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप होते.\nदलाई लामा म्हणाले, “आपापसांतील संवादातून विचारांची देवाण घेवाण होते. समाजात शांतता प्रस्थापित होते. पुरातन काळातील भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये नैतिक मूल्यांची शिकवण आहे. आजची शिक्षणपद्धती फक्त तंत्रज्ञानावर आधारित असली, परंतू यामध्ये संवाद फार महत्वाचा आहे. शिक्षण पद्धतीत भावनिक प्रश्‍नांतून मार्ग कसा काढायचा, याचा समावेश व्हायला हवा.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nआधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान, पुरातन शिक्षण आणि भावन��� यांची सांगड घालण्याची क्षमता केवळ भारताकडे आहे. गुरुकुल शिक्षणपद्धतीत शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील संवाद आणि शिकण्या-शिकविण्याची प्रथा अधिक चांगली होती. टीचर्स काँग्रेसच्या माध्यमातून शिक्षकांच्या दृष्टीकोनाचे आदान प्रदान होईल. त्यातून शिक्षणव्यवस्थेचे सक्षमीकरण तर होईलच; शिवाय, शासनालासुद्धा एक प्रकारची दिशा मिळेल.\nधर्म वेगवेगळे असले, तरी प्रत्येक धर्माची शिकवण एकच आहे. प्रेम, सहिष्णुता आणि दयाभाव याची शिकवण प्रत्येक धर्माने दिली आहे. परंतु, धर्माबद्दलच्या चुकीच्या समजुतीमुळे आज द्वेष आणि तिरस्काराची भावना नागरिकांमध्ये रुजली आहे. जगभरातील विविध देशांत धार्मिकतेवरुन वाद उद्भवत आहेत. अशावेळी शिक्षकांची भूमिका महत्वाची असून, त्यांनी शिक्षणातून मानवतावाद आणि आपण सर्व मानव एक आहोत, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवी. सहिष्णुता, प्रेम याचा प्रसार जनमानसात करायला हवा. पैसा आणि प्रसिद्धी यापलिकडे जाऊन आजच्या शिक्षणपद्धतीने नैतिक मूल्ये, प्रामाणिकपणा, सत्य आणि सद्भाव शिकविला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला पाहिजे. आपली शिक्षणपद्धती सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करुन योगदान दिले पाहिजे.\n“डॉ. अनिल काकोडकर म्हणाले,” आपण आज ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. त्यामुळे पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये बदल व्हायला हवेत. संशोधनात्मक शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. टेक्नोसॅव्ही पिढी ज्या वेगावे धावते आहे, त्या वेगाने त्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी नवे तंत्र अंगिकारले पाहिजे. जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांची देवाणघेवाण झाली आणि शिक्षण व औद्योगिक क्षेत्र एकत्रित आले, तर राष्ट्रउभारणीचा वेगही वाढेल. त्यासाठी संशोधनात्मक शिक्षणपद्धतीचे वातावरण तयार केले पाहिजे.” मुक्ता टिळक म्हणाल्या,”देशाच्या विकासाचा आधारस्तंभ तरुण पिढीला घडविणार्‍या शिक्षकांसाठी हे अतिशय महत्वाचे व्यासपीठ आहे. प्राथमिक व उच्च शिक्षणात येणा-या विविध अडचणी या व्यासपीठावर मांडता येतील. त्यातून त्या सोडविण्यासाठी शासकीय पातळीवरसुद्धा प्रयत्न होतील.\n“प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले, “ज्ञानदानाचे काम करीत असलेल्या देशभरातील शिक्षकांना एकत्रित आणून त���यांच्यामध्ये विचारमंथन घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम चालू केला आहे. शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा होऊन भावी पिढी घडविणार्‍या या शिक्षकांना नवी दिशा मिळेल. शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या गुरुजनांचा सन्मान करुन तरुण शिक्षकांसमोर आदर्श निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “मूल्याधिष्ठित वैश्‍विक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याची आज वेळ आली आहे. त्यातूनच सर्व जगात शांतता निर्माण होण्यास मदत होईल. आता संपूर्ण जगभरातले विचारवंत याच निष्कर्षाला येऊ लागले आहेत. “डॉ. अरुण निगवेकर म्हणाले, प्रत्येक बालकाचा शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. डॉ. संजय धांडे, डॉ. कस्तुरीलाल चोप्रा, प्रा. एस. सी. सहस्त्रबुद्धे यांनी आधुनिक शिक्षण पद्धति बरोबरच भारतीय पारंपारिक शिक्षण पद्धतिचाही अंगीकार करावा असे विचार प्रकट केले.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना मिळाला खरा…\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल कार्टून\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून…\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/printer-inks/cheap-printer-inks-price-list.html", "date_download": "2019-01-16T22:24:18Z", "digest": "sha1:A3NLE6OINUHDBAAA4XB4IZQI3Q2HR5IT", "length": 17186, "nlines": 410, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये प्रिंटर इंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap प्रिंटर इंक्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त प्रिंटर इंक्स India मध्ये Rs.100 येथे सुरू म्हणून 17 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. टायफाय ओल२०० प्रिंटर सिरीयस ब्लॅक इंक ब्लॅक Rs. 250 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये इंक आहे.\nकिंमत श्रेणी प्रिंटर इंक्स < / strong>\n300 प्रिंटर इंक्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 8,017. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.100 येथे आपल्याला लूक्सर सॉफ्टटॉउच जोत्तेर ब्लू रिफील सेट ऑफ 10 9000000337 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 324 उत्पादने\nशीर्ष 10 प्रिंटर इंक्स\nलूक्सर सॉफ्टटॉउच जोत्तेर ब्लू रिफील सेट ऑफ 10 9000000337\nलूक्सर सॉफ्टटॉउच जोत्तेर रेड रिफील सेट ऑफ 10 9000000338\nपार्कर Quink इंक बाटली ब्लॅक\nटायफाय ए११० ए१११ ए११२ ए११३ ए११४ ए११५ मॅजेन्टा इंक मॅजेन्टा\nटायफाय ए११० ए१११ ए११२ ए११३ ए११४ ए११५ ब्लॅक इंक ब्लॅक\n- कलर तुपे Black\nटायफाय ए११० ए१११ ए११२ ए११३ ए११४ ए११५ सायं इंक सायं\n- कलर तुपे Cyan\nगोकॉलोर युनिव्हर्सल पिगमेंट 100 मला फॉर हँ कॅनन एपिसॊ\n- कलर तुपे Cyan\nगोकॉलोर ७३न ब्लॅक इंक ब्लॅक\n- कलर तुपे Black\nगोकॉलोर हेड कॅलेणींग सोलुशन Liquid 100 मला फॉर एप्सन\n- कलर तुपे White\nफोर्मुजेत एप्सन ७३न टँ१४१ ८५न ��२न Cartridges ब्लॅक इंक B\n- कलर तुपे Black\nफोर्मुजेत कॅनन 40 50 830 810 740 88 ब्लॅक इंक ब्लॅक\n- कलर तुपे Black\nटायफाय ओल२०० प्रिंटर सिरीयस सायं इंक सायं\n- कलर तुपे Cyan\nटायफाय ओल२०० प्रिंटर सिरीयस येल्लोव इंक येल्लोव\n- कलर तुपे Yellow\nटायफाय ओल२०० प्रिंटर सिरीयस मॅजेन्टा इंक मॅजेन्टा\nगोकॉलोर प्रीमियम M सिरीयस इंकजेट 100 मला X 2 बाटली द्ये\n- कलर तुपे Black\nब्रॉथेर लक ३९क इंक चार्टरीज सायं\n- कलर तुपे Cyan\n- पागे यीएल्ड 260 pages\nटायफाय ओल२०० प्रिंटर सिरीयस ब्लॅक इंक ब्लॅक\n- कलर तुपे Black\nगो कलर कँ१०० ब्लॅक इंक ब्लॅक\n- कलर तुपे Black\nब्रॉथेर लक ३९य इंक चार्टरीज येल्लोव\n- कलर तुपे Yellow\n- पागे यीएल्ड 260 pages\nगोकॉलोर 5852 लीगत सिल्वर इंक लीगत सिल्वर\nपायलट 30 मला इंक बाटली ब्लॅक\nपायलट 30 मला इंक बाटली ब्लू\nटायफाय ओल८०० प्रिंटर सिरीयस मॅजेन्टा इंक मॅजेन्टा\nटायफाय ओल८०० प्रिंटर सिरीयस येल्लोव इंक येल्लोव\n- कलर तुपे Yellow\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://confluence.ias.ac.in/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-16T23:21:35Z", "digest": "sha1:GA7LH7PLAXGHCSS3PVBAZUWVOPTNMAI2", "length": 28581, "nlines": 65, "source_domain": "confluence.ias.ac.in", "title": "अवैज्ञानिक आणि अतार्कीकही! | Indian Academy of Sciences - Confluence", "raw_content": "\nलेखक: अमिताभ जोशी; भाषांतर: श्रद्धा कर्वेPosted 12 months ago\nएखादी गोष्ट घडताना कोणीच पहिली नाही हे कारण ती गोष्ट घडलीच नाही असा निष्कर्ष काढण्यास पुरेशी नाही\nमाननीय डॉ. सत्यपाल सिंग, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, भारत सरकार, यांनी नुकत्याच केलेल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला फेटाळणाऱ्या वक्तव्याला बऱ्याच वृत्त माध्यमांनी प्रसिद्धी दिली (येथे, येथे, येथे, येथे). यावेळी डॉ. सत्यपाल सिंग औरंगाबाद येथे अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या निमित्ताने पत्रकारांना उद्देशून बोलत होते. मंत्री कार्यालयाने (@OfficeOfSPS) या घटनेनंतर केलेल्या ट्विट मध्ये या वक्तव्याचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला. हिंदीमधून बोलताना डॉ. सिंग म्हणाले की एखाद्या जंगलात किंवा गावात माकडाचा माणूस हो���ाना पाहिल्याचा उल्लेख गेल्या शेकडो वर्षांत आपल्या पूर्वजांनी केलेला नाही. ज्याअर्थी कोणाच्याही पाहण्यात अशी गोष्ट आलेली नाही, त्याअर्थी डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा शास्त्रीयदृष्ट्या चुकीचा आहे आणि माणूस अर्थातच माणूस म्हणूनच भूतलावर आला आणि कायम तसाच राहील. ते पुढे म्हणाले की आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात ही गोष्ट परावर्तित होणे गरजेचे आहे. ते असही म्हणाले की बऱ्याच श्रोत्यांना कल्पना नसेल पण काही परदेशी वैज्ञानिकांनी, सुमारे ३५ वर्षांपूर्वीच हे दाखविले आहे की उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतात काहीही तथ्य नाही.\nडॉ. सिंग यांचे हे विधान विविध पातळ्यांवर अवैध आहे आणि केवळ जीवशास्त्रच नाही तर तर्कशास्त्राच्याही पकडीबाहेरच आहे असंम्हणायला हरकत नाही प्रथमतः हे लक्षात घेणे गरजेचे आहे की उत्क्रांतीवादाच्या मूलभूत संकल्पना, त्याची प्रक्रिया आणि त्याचबरोबर माणूस आणि आता नामशेष झालेल्या इतर मानवीय प्रजाती ह्यांच्यामधील बदल, ह्या संकल्पना जगभरातील वैज्ञानिक मान्य करतात. ह्या प्रक्रियांमधील बारीक तपशीलावर शास्त्रज्ञांच्यात मतभेद आहेत, जसे ते कुठल्याही शास्त्रात असतात. पण ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या मूलभूत सिद्धांतावरच एकमत नाहीये. आत्तापर्यंत गोळा केलेला एकही शास्त्रीय पुरावा ह्या प्रक्रियेच्या विरोधात नाहीये. उत्क्रांतीवादात सांगितलेले बदल भारतातील वैज्ञानिकांसकट जगभरातील लोकांनी, प्रयोगशाळांमधील प्रयोगांतून वारंवार घडताना पहिले आहेत. ह्या बदलांच्यात नवीन प्रजाती निर्माण होताना घडणाऱ्या काही प्रारंभिक बदलांचाही समावेश आहे. ३५ वर्षांपूर्वी असा कुठला पुरावा समोर आला जेणेकरून उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मोडीत निघाला, ह्याबद्दल मी पूर्ण अंधारात आहे. पण माझ्या अंदाजानुसार डॉ. सिंग ज्या पुराव्याचा उल्लेख करतायत तो बहुदा १९७० च्या दशकातील ‘Punctuated Equilibrium‘ ह्या नावाने प्रसिद्ध झालेला विवाद असावा. ह्या वादाचा प्रमुख मुद्दा हा उत्क्रांतीत होणारे बदल हे लहान पण नियमितपणे होणारे असतात का मोठे आणि बऱ्याच काळानंतर अचानक होणारे असतात, हा होता. जर माझा कयास बरोबर असेल तर डॉ. सिंग ह्या विवादाचा अर्थ अजिबात समजू शकलेले नाहीत. पण त्याहूनही महत्वाचे हे की एखादी गोष्ट घडताना कोणीच पहिली नाही हे कारण ती गोष्ट घडलीच नाही असा निष्कर्ष काढण्यास पुरेशी नाही. ह्याउप्पर डॉ. सिंग ह्यांच्या अपेक्षेनुसार आपले पूर्वज हे माकडाचा माणूस होतानाच्या घटनेचे साक्षीदार कसे ठरणार होते हे आकलनाबाहेरचे आहे कारण हे पूर्वज स्वतः उत्क्रांतीने आधीच लिहू-वाचू शकणारे मानव बनलेले होते प्रथमतः हे लक्षात घेणे गरजेचे आहे की उत्क्रांतीवादाच्या मूलभूत संकल्पना, त्याची प्रक्रिया आणि त्याचबरोबर माणूस आणि आता नामशेष झालेल्या इतर मानवीय प्रजाती ह्यांच्यामधील बदल, ह्या संकल्पना जगभरातील वैज्ञानिक मान्य करतात. ह्या प्रक्रियांमधील बारीक तपशीलावर शास्त्रज्ञांच्यात मतभेद आहेत, जसे ते कुठल्याही शास्त्रात असतात. पण ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या मूलभूत सिद्धांतावरच एकमत नाहीये. आत्तापर्यंत गोळा केलेला एकही शास्त्रीय पुरावा ह्या प्रक्रियेच्या विरोधात नाहीये. उत्क्रांतीवादात सांगितलेले बदल भारतातील वैज्ञानिकांसकट जगभरातील लोकांनी, प्रयोगशाळांमधील प्रयोगांतून वारंवार घडताना पहिले आहेत. ह्या बदलांच्यात नवीन प्रजाती निर्माण होताना घडणाऱ्या काही प्रारंभिक बदलांचाही समावेश आहे. ३५ वर्षांपूर्वी असा कुठला पुरावा समोर आला जेणेकरून उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मोडीत निघाला, ह्याबद्दल मी पूर्ण अंधारात आहे. पण माझ्या अंदाजानुसार डॉ. सिंग ज्या पुराव्याचा उल्लेख करतायत तो बहुदा १९७० च्या दशकातील ‘Punctuated Equilibrium‘ ह्या नावाने प्रसिद्ध झालेला विवाद असावा. ह्या वादाचा प्रमुख मुद्दा हा उत्क्रांतीत होणारे बदल हे लहान पण नियमितपणे होणारे असतात का मोठे आणि बऱ्याच काळानंतर अचानक होणारे असतात, हा होता. जर माझा कयास बरोबर असेल तर डॉ. सिंग ह्या विवादाचा अर्थ अजिबात समजू शकलेले नाहीत. पण त्याहूनही महत्वाचे हे की एखादी गोष्ट घडताना कोणीच पहिली नाही हे कारण ती गोष्ट घडलीच नाही असा निष्कर्ष काढण्यास पुरेशी नाही. ह्याउप्पर डॉ. सिंग ह्यांच्या अपेक्षेनुसार आपले पूर्वज हे माकडाचा माणूस होतानाच्या घटनेचे साक्षीदार कसे ठरणार होते हे आकलनाबाहेरचे आहे कारण हे पूर्वज स्वतः उत्क्रांतीने आधीच लिहू-वाचू शकणारे मानव बनलेले होते मुळातच डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे चित्रण हे माकडाचा माणूस होताना करणे हे साफ चुकीचे आहे. उत्क्रांतीवाद असं सांगतो की माणूस, माकड आणि इतर वानर प्रजाती ह्या एकाच पूर्वजापासून विकसित झाल्या आहेत. ह्या विधानासाठी आपल्याकडे सबळ पुरावे आहेत. ह्या पुराव्यान्मधे DNA sequence (जनुकांची क्रमवार रचना ) वापरून बनवलेली Phylogenetic trees (विविध प्रजातींमधल्या वंशवेली) आणि population genetics (संख्या अनुवंशिकताशास्त्र) ह्या दोन्ही शाखांतील माहितीचा समावेश आहे. किंबहुना ह्या नवीनतम शाखांमधून मिळणाऱ्या माहितीचे महत्व ओळखून आपले सरकार ह्या शाखांच्या विकासाला चालना मिळण्यावर भर देत आहे.\nडार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताच्या चौकटीत भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले योगदान जर आपण ध्यानात घेतले तर डॉ. सिंग ह्यांचे हे वक्तव्य अधिकच दुर्दैवी वाटते. भारतीय वैज्ञानिकांनी उत्क्रांतीवादाच्या अनेक महत्वाच्या शाखांमध्ये महत्वाचे शोध लावले आहेत, यामध्ये कीटक व वनस्पतींमधील परस्परउत्क्रांती, संकरीकरण आणि वर्णनिर्मिती, उपखंडातील विविध प्राण्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास अश्या अनेक विषयांचा समावेश आहे. मागच्याच वर्षी भारत सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभागाने भारतीय शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीवादाच्या अभ्यासात केलेल्या मूलभूत योगदानाबद्दल त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख सुद्धा केलाय.\nयोगायोग असा कि इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी ह्या दोन्ही संस्था २००६ साली प्रसिद्ध झालेल्या ‘ Statement on the teaching of Evolution’ (उत्क्रांतीवाद शिकवण्याविषयकचे विधान) च्या स्वाक्षरीकर्ता आहेत. जगभरातल्या ६७ वैज्ञानिक अकादमींच्या मंडळांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ह्या विधानाच्या सुरवातीला चिंता व्यक्त केली गेली आहे : “स्वाक्षरीकर्ता अकादमींच्या असे लक्षात आले आहे की जगभरात वेगवेगळ्या भागात विज्ञान प्रशिक्षणात सजीवसृष्टीचा उगम आणि उत्क्रांती ह्याविषयीचे शास्त्रीय पुरावे, माहिती आणि सिद्धांत लपवून ठेवले जात आहेत, नाकारले जात आहेत किंवा इतर अशास्त्रीय सिद्धांतांशी त्यांची गल्लत केली जात आहे. शैक्षणिक धोरण ठरवणाऱ्या जबाबदार व्यक्ती, शिक्षक आणि पालक ह्यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी मुलांना वैज्ञानिक पद्धती आणि शोध ह्यांचे शिक्षण द्यावे जेणेकरून निसर्गातील वैज्ञानिक गोष्टींचा त्यांचा समज वाढेल. आपल्य��� निसर्गाविषयीचे ज्ञान आपल्याला आपल्या गरज भागवायला आणि आपल्या पृथ्वीचे संरक्षण करायला अधिक सक्षम बनवते. आम्ही सर्व सहमत आहोत की खाली नमूद केलेले मुद्दे हे सजीवांचा उगम व उत्क्रांतीविषयीचे पुराव्यावर आधारित सत्य असून, विविध विज्ञान शाखांतर्भूत केल्या गेलेल्या असंख्य निरीक्षण आणि प्रयोगांद्वारे सिद्ध केलेले आहेत. उत्क्रांतीत अंतर्भूत असलेल्या प्रक्रियांच्या तपशिलाबाबत जरी काही प्रश्न अनुत्तरित असले, तरी कोणताही शास्त्रीय पुरावा खालील बाबींना विरोध करत नाही:\n१. ११ ते १५ अब्ज वर्ष जुन्या ह्या विश्वात, आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली\n२. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ते ह्या क्षणापर्यंत तिचा भूभाग आणि वातावरण हे सतत बदलत राहिले आहे आणि ह्याला असंख्य रासायनिक आणि भौतिक प्रक्रिया जबाबदार आहेत\n३. पृथ्वीवर सजीवांची निर्मिती सुमारे २.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली. ह्या सजीवांपासून लवकरच, सुमारे ०.५ अब्ज वर्षात, उत्क्रांतीद्वारे प्रकाश संश्लेषण करू शकणारे सजीव अस्तित्वात आले. प्रकाश संश्लेषणाच्या ह्या प्रक्रियेने हळूहळू वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढू लागले. ही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आपल्याला जगण्यास आवश्यक असणारा प्राणवायू तर सोडतेच पण त्याचबरोबर अन्नाच्या रूपाने स्थिर ऊर्जेचा अंतिम स्रोत म्हणूनही काम करते. ह्या दोन्ही गोष्टी मानवाच्या अस्तित्वासाठी अपरिहार्य आहेत.\n४. पहिल्यांदा पृथ्वीवर अस्तित्वात आल्यापासून सजीवसृष्टीची रचना आणि स्वरूप बदलत आले आहे, ह्या घडीला सुद्धा बदलते आहे. आधुनिक जीवशास्त्र, जीव रसायनशास्त्र, पुराजीवशास्त्र अशा विज्ञानाच्या विविध शाखा ह्या बदलांची अचूकतेने नोंद घेत आहेत व पुष्टीकरण करत आहेत. माणसासकट सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व सजीवांच्या जनुकांतील (DNA) विलक्षण साधर्म्य स्पष्टपणे दाखवून देते की सर्व सजीव हे एकाच पूर्वजाचे वंशज आहेत.”\nजगात, मुख्यतः अमेरिकेमध्ये, अशी अनेक निर्मितीवादी (creationist) संकेतस्थळे (वेबसाइट्स) आहेत जी उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला अनेक शक्य सिद्धांतांपैकी एक दाखवतात. उत्क्रांतीवादाखेरीज ह्यातल्या इतर कुठल्याच सिद्धांताला वैज्ञानिक जगतात मान्यता नाही. डॉ. सिंग ह्यांच्या विचारांशी सहमत असणारे काही लोक (@rammadhavbjp) अशाच संकेतस्थळांचा वापर स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी करत आहेत. आपल्या ट्विट द्वारे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वैज्ञानिक जगातला मान्य नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्याच ट्विट्स च्या मालिकेत एका लेखाचा संदर्भ आला आहे ज्याचे शीर्षक दिशाभूल करणारे आहे. ‘५०० वैज्ञानिकांचे डार्विनच्या सिद्धांतावर प्रश्नचिन्ह’ असे शीर्षक असणारा हा लेख खरंतर एका जुन्या घटनेविषयीचा आहे. ह्या वैज्ञानिकांनी स्वाक्षरी केलेल्या विधानात असे म्हणले होते की random mutation (अनियत जनुकीय बदल) आणि natural selection (नैसर्गिक निवड) हे जीवसृष्टीतील गुंतागुंतीच्या प्रक्रियांना जबाबदार असल्याच्या दाव्याबाबत आम्ही साशंक आहोत आणि डार्विनच्या सिद्धांताला पाठिंबा देणारे पुरावे पडताळून पाहण्यात यावे. ह्या विधानावर अनेक वैज्ञानिकांनी टीकादेखील केली. हा वाद मुळात उत्क्रांतीमध्ये random mutation आणि natural selection ह्यांची तौलनिक भूमिका काय, असा आहे. पण अनेक संकेतस्थळे विषयातील तांत्रिक वादविवादांना डार्विनच्या सिद्धांताच्याच विरोधी रंगात रंगवत आहेत. ह्या अश्या संकेतस्थळांमुळे एखाद्याची दिशाभूल होणे अगदीच शक्य आहे. पण डॉ. सिंग ह्यांनी उत्क्रांतीवाद फेटाळण्यापूर्वी आणि अभ्यासक्रमात त्यानुसार बदलांची सूचना करण्यापूर्वी MHRD किंवा DST अंतर्गत असलेल्या संस्थेतील एखाद्या वैज्ञानिकाशी चर्चा करायला नको होती का समाधानाची गोष्ट ही की इंडियन अकॅडेमि ऑफ सायन्सेस (बेंगळुरू), द इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमि (नवी दिल्ली), आणि द नॅशनल अकॅडेमि ऑफ सायन्सेस, इंडिया (अलाहाबाद) ह्यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त विधानात असे म्हटले आहे की “भारतातील तीनही विज्ञान अकादमी हे सांगू इच्छितात की मंत्र्यांनी केलेल्या विधानाला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत, जो मांडण्यात डार्विनचा सिंहाचा वाटा आहे, हा पूर्णपणे प्रस्थापित आहे. उत्क्रांतीच्या मूलभूत संकल्पनांविषयी कोणतेही मतभेद नाहीत.” (येथे, येथे). अनेक वैज्ञानिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माननीय मंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे अशी विनंती करणार्‍या याचिकेवर स्वाक्षर्या केल्या आहेत.\nउत्क्रांतीवाद अभ्यासक्रमातून वगळण्याचे व्यावहारिक परिणामदेखील आहेत. उदाहरणार्थ, आपण जर डार्विनच्या सिद्धांताकड��� कानाडोळा केला तर आपल्याला multidrug resistant (अनेक प्रतिजैविकांना प्रतिकार करणारे) जीवाणू या सारख्या गंभीर समस्येबाबत अभ्यास व संशोधन करणे मुशकील होईल.\nडॉ. सिंग ह्यांच्या विधानासंबंधित सर्वात दुदैवी गोष्ट ही की ते स्वतः शास्त्र प्रशिक्षित आहेत (रसायनशास्त्रामध्ये एम.एस्सी. आणि एम. फिल.) आणि देशातील उचचशिक्षणाला जबाबदार असणाऱ्या खात्याचे राज्यमंत्री आहेत. ह्या अधिकारात असलेल्या व्यक्तीची मते ही शिक्षण आणि संशोधनाशी संबंधित निर्णयांवर मोठा परिणाम करू शकतात. माननीय मंत्र्यांनी जीवशास्त्रातील एक प्रस्थापित सिद्धांत शास्त्रीयदृष्ट्या चुकीचा ठरवणे आणि अभ्रासक्रमातील त्याचे वर्तमान स्वरूप बदलण्याची सूचना करणे हे दुर्दैवी आहे. आणि त्यांची चूक मान्य करण्याला असलेला त्यांचा विरोध हे त्याहूनही अधिक विदारक. आज ही वेळ उत्क्रांतीवादावर आलेय, उद्या quantum physics (भाग भौतिकशास्त्र) आणि molecular genetics (आण्विक अनुवंशिकताशास्त्र) वर येऊ शकते, कारण आपल्या पूर्वजांनी ह्याविषयीही काही लिहिलं किंवा सांगितलं असण्याची काही शक्यता नाही\nअमिताभ जोशी हे जवाहरलाल नेहरू सेन्टर फॉर ऍडवान्सड सायंटिफिक रिसर्च, बेंगळुरू येथे प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर इंडियन अकॅडेमि ऑफ सायन्सेस (बेंगळुरू), द इंडियन नॅशनल ससान्स अकॅडेमि (नवी दिल्ली), आणि द नॅशनल अकॅडेमि ऑफ सायन्सेस, इंडिया (अलाहाबाद) चे सदस्य आहेत. ते जे. सी. बोस नॅशनल फेलो असून प्रतिष्ठित शांती स्वरूप भटनागर (जीवशास्त्र: २००९) आणि लक्ष्मीपत सिंघानिया नॅशनल लीडरशिप (यंग लीडर, सायन्स अँड टेकनॉलॉजि:२०१०) पुरस्कारांचे विजेते आहेत. गेली ३० वर्षे त्यांचा उत्क्रांतिवादविषयक संशोधनात आणि शिक्षणात सहभाग आहे.\nश्रद्धा कर्वे हिने IISER, पुणे येथून जीवशास्त्रात डॉक्टरेट पदवी संपादन केली असून ती आता झुरिच विद्यापीठात पदव्युत्तर संशोधन करते.\nअस्वीकृती : मूळ इंग्रजी लेख आणि त्याचे मराठी भाषांतर ह्यात तफावत आढळल्यास इंग्रजी लेखातील मसुदा ग्राह्य मानावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T22:07:14Z", "digest": "sha1:WNM3AI5XSWMNBNNBBKOWCNQFFCKBXF42", "length": 6968, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कार्ला परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकार्ला परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nकार्ला – परिसरातील दहिवली, कार्ला, वेहरगाव, शिलाटणा, मळवली, बोरज, देवले, पाटण, भाजे, वाकसई, देवघर ग्रामपंचायत शाळा व शासकीय कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.\nकार्ला येथे सरपंच अश्‍विनी हुलावळे, उपसरपंच नंदा हुलावळे, माजी उपसरपंच प्रदिप हुलावळे, चंद्रकांत गायकवाड, सदस्य अविनाश हुलावळे, अनंता हुलावळे, तुकाराम हुलावळे, एकवीरा विद्यालयात मुख्याध्यापक गुंडप्पा साखरे, दिलीप पोटे, काकासाहेब भोरे, शीतल शेटे, वेहरगावचे सरपंच दत्तात्रय पडवळ, उपसरपंच सचिन येवले, माजी सरपंच संतोष रसाळ, सदस्या द्रोपदा गायकवाड, दहिवली येथे किरण येवले, अनिल पाटारे, वत्सला पडवळ, शिंदे सर, भटकर मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Khanaapur-pudhari-anniversary/", "date_download": "2019-01-16T22:44:47Z", "digest": "sha1:QSSEL7DAXMZOI4HGVVGTZMJXMWKHDKKD", "length": 10046, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पुढारी’च्या वर्धापन दिनी खानापुरात रंगला स्नेहमेळावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘पुढारी’च्या वर्धापन दिनी खानापुरात रंगला स्नेहमेळावा\n‘पुढारी’च्या वर्धापन दिनी खानापुरात रंगला स्नेहमेळावा\nवाचक-हितचिंतकांची अखंड लागलेली रिघ, तालुक्याच्या विविध विषयांवर प्रकाश टाकणार्‍या विधायक गप्पांची मैफल आणि निर्भिड पत्रकारितेबद्दल जनसामान्यांतून होणारे कौतुक अशा प्रफुल्लित करणार्‍या वातावरणात खानापुर��त दै. पुढारीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.\nप्रारंभी पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी जि. पं सदस्य बाबुराव देसाई, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल, प्रमोद कोचेरी, राज्य महिला मोर्चा सचिव धनश्री सरदेसाई आदींच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.\nसर्वसामान्यांच्या व्यथा, वेदना आणि प्रश्‍नांचे दै. पुढारीने असेच नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पुढारीचे वाचक, हितचिंतक आणि सर्व थरातील मान्यवरांच्या उपस्थितीत शिवस्मारकाच्या माजी आ. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात रंगलेला स्नेहमेळावा सर्वांसाठीच पर्वणी ठरला. व्हिजन न्यू-इंडिया या विशेषांकाचेही मान्यवरांनी कौतुक केले.\nशेकडो वाचक व हितचिंतकांनी उपस्थित राहुन पुढारीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी आ. अरविंद पाटील, नगराध्यक्ष अजीम तेलगी, उपनगराध्यक्ष नारायण मयेकर, तालुका म. ए. समिती अध्यक्ष माजी आ. दिगंबर पाटील, बालभवन मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अंजलीताई निंबाळकर, खानापूर को-ऑप बँकेचे चेअरमन डॉ. सी. जी. पाटील, ज्येष्ठ संचालक बाबुराव चित्रगार, जि. पं सदस्य जयराम देसाई, नारायण कार्वेकर, ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत, बाळासाहेब शेलार, कृष्णा कुंभार, मारुती कोडचवाडकर, संभाजीराव पाटील, आबासाहेब दळवी, वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. ईश्‍वर घाडी, माजी ता. पं. सदस्य महादेव घाडी, यशवंत बिर्जे, राजेश पाटील, वाघू पाटील, माजी जि. पं. सदस्य पुंडलिक कारलगेकर, प्रकाश चव्हाण, जॉर्डन गोन्साल्विस, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आबासाहेब दळवी, निवृत्त सुभेदार गोपाळ देसाई,\nप्रकाश देशपांडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष पिराजी कुर्‍हाडे, प्रसन्ना कुलकर्णी, चेतन लक्केबैलकर, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, उपाध्यक्ष विवेक गिरी, उद्योजक सॅवियो परेरा, भाजप शहर प्रमुख राजेंद्र रायका, रवी काडगी, खानापूर कृषीपत्तीनचे व्यवस्थापक दत्ता बेळगावकर, माजी ता. पं सदस्या धनश्री सरदेसाई, खानापूरचे वनक्षेत्रपाल एस. एस. निंगाणी, शिवस्मारक ट्रस्टचे बी. बी. पाटील, श्रीकांत दामले, क्रांतीसेनेचे महादेव मरगाळे, ब्रम्हानंद पाटील, अनंत पाटील, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ, निळू पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख दयानंद चोपडे, साईकृष्ण सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. प��. पाटील, नगरसेविका सुनीता मयेकर, पीएसआय परशराम पुजारी, के. आय. पाटील, श्रीरामसेना प्रमुख पंडित ओगले, सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष तातोबा पाटील,\nशंकर गावडा, किरण येळ्ळुरकर, केडीपी सदस्य प्रकाश पाटील, लायन्स क्‍लबचे अशरफ नाईक, अजित पाटील, अंजलीताई फाऊंडेशनचे विनायक पाटील, सूर्यकांत कुलकर्णी, परशराम र्‍हाटोळकर, निजदचे महांतेश राऊत, रमेश देसाई, ए. बी. मुरगोड, माजी ता. पं सदस्य विठ्ठल गुरव, अविनाश पाटील, इरय्या होसमठ, डी. एम. भोसले, ए. आर. भोसले, सतीश पाटील, अनिल पाटील, राजू पडणेकर, वृत्तपत्र विक्रेते सुरेश खडपे, प्रियांका कोलेकर, श्रीधर मुतगेकर, गुंडू तोपिनकट्टी, शेखर पाटील, सर्वज्ञ कपिलेश्‍वरी, इरफान तालिकोटी, एम. पी. गिरी, ईश्‍वर बोबाटे, प्रल्हाद मादार, गजानन पाटील, शिवा मयेकर, विनायक कुंभार, बाबाण्णा पाटील, लक्ष्मण कसर्लेकर, मिलींद शेलार, यल्लापा चिनवाल, जॅकी फर्नांडिस, रोमेल अंद्रादे, रामा साळुंखे, रामा मादार आदींनी शुभेच्छा दिल्या.\nदै. पुढारी परिवाराच्यावतीने युनिट मॅनेजर बाळासाहेब नागरगोजे, निवासी संपादक गोपाळ गावडा यांनी स्वागत केले.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/yeola-becoming-famous-wedding-shopping-112247", "date_download": "2019-01-16T22:59:53Z", "digest": "sha1:2NZRZK7B6K5QPXDUVNG6SUXP2RSYB4JO", "length": 18743, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yeola becoming famous for wedding shopping पैठणीचे माहेरघर बस्त्यांसाठी चार जिल्ह्यात झाले फेमस! | eSakal", "raw_content": "\nपैठणीचे माहेरघर बस्त्यांसाठी चार जिल्ह्यात झाले फेमस\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nयेवला : पैठणी येवला म्हणजे असे समीकरण सर्वश्रुत आहे...अर्थात येथे येणारा ग्राहकही पैठणीच्या प्रेमापोटीच खरेदीला येतो. मात्र यासोबतच मागील तीन-चार वर्षांपासून येथील साडीची बाजारपेठ आता लग्नाच्या बस्त्यासाठी लोकप्रिय झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हाच नव्हे तर शेजारील चार जिल्ह्यात देखील येथील साडी मार्केट फेमस होऊन बस्त्यासाठी वधू वर पित्यांना आकृष्ट करत असल्याने कोट्यावधीची उलाढाल येथे वाढली आहे.\nयेवला : पैठणी येवला म्हणजे असे समीकरण सर्वश्रुत आहे...अर्थात येथे येणारा ग्राहकही पैठणीच्या प्रेमापोटीच खरेदीला येतो. मात्र यासोबतच मागील तीन-चार वर्षांपासून येथील साडीची बाजारपेठ आता लग्नाच्या बस्त्यासाठी लोकप्रिय झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हाच नव्हे तर शेजारील चार जिल्ह्यात देखील येथील साडी मार्केट फेमस होऊन बस्त्यासाठी वधू वर पित्यांना आकृष्ट करत असल्याने कोट्यावधीची उलाढाल येथे वाढली आहे.\nरुबाब झळकवणारी येवल्याची पैठणी देशभरात प्रसिद्ध आहे नव्हे तर थेट लंडनहून देखील या पैठणीचा मोहापायी महिलांची पावले या गावाकडे वळत आहेत. शनिवार व रविवार म्हणजे तर पुणे, मुंबईपासून राज्यातील विविध ग्राहकांच्या गर्दीने येवल्यातील पैठणी दुकाने हाऊसफुल्ल होऊ लागली आहेत. त्यातच मागील एक ते दीड महिन्यांपासून शहरातील पैठणीचेच नव्हे तर साड्यांचे सर्व दुकाने लग्नाच्या खरेदीच्या गर्दीने फुलली होती.\nयावर्षी अस्त असल्याने १२ मेनंतर लग्नाच्या तारखा नसल्याने त्यापूर्वीच्या तिथी असलेल्या तारखांना विक्रमी संख्येने लग्न आहेत. त्यासाठीची खरेदी मागील महिनाभरापासून सुरू आहे. विशेष म्हणजे या लग्नसराईत केवळ कपडे खरेदीत पाच ते सात कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.\nलग्नकार्यात बस्त्याचा थाट व महत्व अप्रूप आहेत. नवरा-नवरीच्या कपडय़ांसोबतच मानापानाच्या, नातेवाइकांच्या कपडय़ांची खरेदीही अत्यावश्यकच असते. कपडे हा खरंतर वैयक्तिक आवडीनिवडीचा विषय पण तो बस्त्यात सर्वानुमते निवडला जातो. या आगळ्यावेगळया असणाऱ्या लग्नाच्या बस्त्याची बाजारपेठ येथे तशी पूर्वीपासूनच आहे. मात्र पैठणीचे असंख्य शोरूम झाल्यापासून आणि त्यातही पैठणीसह सेमी पैठ्णीसह फुअर, दागिना, पेशवाई, कांजीवरम सिल्क, बंगलोर सिल्क, जरीकाठ, रेशमी सिल्क, कॉटन, इरकल, धर्मावरम आदि सर्व प्रकारच्या साड्या अधिक व्हरायटी व प्रकारांत येथे मिळू लागल्याने येथे बस्त्याला येणाऱ्यांची संख्या विक्रमीरित्या वाढत आहे.फक्त नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर नगर,औरंगाबाद या जिल्ह्य़ातील आजूबाजूच्या तालुक्यातील वधुवरांचे बस्ते देखील येथील दुकानातच होऊ लागले आहेत. किंबहुना गर्दीच्या काळात तर या दुकानात नंबर लागल्याचेही चित्र अनुभवयास मिळाले आहे.\nयेथे पारख,रंगोली,मनोकामना,हाबडे,छा���ेड,भांबारे,भावसार आदि दुकाने पूर्वीपासून बस्त्यांसाठी लोकप्रिय आहेतच.मात्र आता यात कापसे पैठणी,सोनी पैठणी,भांडगे पैठणी आदी नामांकित शोरूमचे देखील नाव लोकप्रियतेच्या यादीत येऊ लागले आहे.या वर्षी तर एका दुकानांत दिवसात १० ते २५ च्या वर बस्ते बांधले गेल्याचेही सांगितले जात आहे.\nखरे तर येवल्याचे नाव पैठणीसाठी लोकप्रिय आहे.मात्र लग्नामध्ये नवरी मुलगी घागरा,दुल्हन साडी किंवा शालूच परिधान करते.पैठणीला नवरीच्या हिशोबाने दुय्यम स्थान असते मात्र वधुवरांच्या घरातील महिलांसाठी पैठणी ही प्राधान्यक्रमाची खरेदी असते.हा सर्व विचार करून येथील विक्रेत्यांनी नवरीच्या एक से बढकर एक प्रकारच्या साड्या देखील पैठणी सोबतच दुकानात विक्रीला ठेवल्या आहेत.कापसे पैठणीने तर शेजारीच रेमंड या कंपनीचे शूटिंग शर्टिंगचे शोरूम सुरु केले असून यामुळे नवरा नवरीची खरेदी एकाच ठिकाणी होऊ लागली आहे.\n“लग्नाच्या खरेदीला येणाऱ्या ग्राहकांकडून पैठणी व तत्सम साड्याना अधिक मागणी असते.यामुळे आम्ही सर्व प्रकारच्या पैठणीसह शोरूममध्ये ग्राहकांकडून मागणी होणाऱ्या साड्या विक्रीला ठेवल्या आहेत.विशेष म्हणजे याची दालने वेगवेगळी केलेली आहेत.याचमुळे ग्राहकांची संख्या वाढली असून बस्त्यासाठी विक्रमी गर्दी झाल्याचे चित्र यंदा होते.यामुळे बस्त्याची उत्तम सुविधा उपलब्ध केली आहे.\n- दिलीपदाजी खोकले,संचालक,कापसे पैठणी\n\"लग्नाच्या हंगामात येणारा ग्राहक पैठणीसह इतर सर्वच साड्या मागत असतो. ग्राहकांची ही मागणी एका छताखाली पूर्ण व्हावी यासाठी आमच्या दालनात बस्त्याची देखील सोय आम्ही केली आहे. लग्नाच्या वेळी ग्राहकांकडून मिळणारा जोरदार प्रतिसादामुळे येथील बाजारपेठ अधिक लोकप्रिय होऊ लागली आहे.”\n- निशांत सोनी,संचालक,सोनी पैठणी\nकारागृहांच्या भिंतींआड मधाचा गोडवा\nपुणे - कारागृहांच्या भिंतींपलीकडे कायमच कटू अनुभव असतात. मात्र, यापुढे राज्यातील कारागृहांतून मधाच्या अवीट गोडीचा अनुभव बंदिवान देणार आहेत. हो......\nमराठवाड्याच्या मक्‍याची रशियाला गोडी\nऔरंगाबाद - पैठणमध्ये उभारण्यात आलेल्या मेगा फूड पार्कमध्ये प्रक्रिया करण्यात आलेल्या मधुमक्‍याची गोडी रशियन बाजारपेठांना लागली आहे. येथून गेल्या दोन...\nजीपच्या धडकेत चिमुकला ठार\nआडुळ : भरधाव पिकअप जिपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने आईवडील गंभीर जखमी तर त्यांचा आठ वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद -...\nऔरंगाबाद - ‘एवढा दुस्काळ...तरी तयहाताच्या फोडापरमाणं तूर जपली. अळ्या पडू नये म्हणून काळजी घेतली; पण पोटऱ्यात येऊनबी शेंगाच न्हाई लागल्या. आता तूर...\nऔरंगाबाद - चांगला पाऊस झाला नसल्याने जलसाठे आटू लागले, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्रता आतापासूनच जाणवायला लागल्याने उन्हाळ्यात ही तीव्रता...\nएकलव्य बनत 'अर्जुन' झाला गाईड\nऔरंगाबाद : कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्‍ती आणि आवड गरजेची आहे. त्याच जोरावर यशाला गवसणी घालता येते. असाच काहीसा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garbhashytil-balchya-arogyavishyi-shrirakadun-milnarae-sanket", "date_download": "2019-01-16T23:27:37Z", "digest": "sha1:UCK7TESHVFJ22P66JKBMVNMEMDEZNYGP", "length": 13535, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गर्भाशयातील बाळाच्या आरोग्याविषयी शरीराकडून मिळणारे सात संकेत - Tinystep", "raw_content": "\nगर्भाशयातील बाळाच्या आरोग्याविषयी शरीराकडून मिळणारे सात संकेत\nगर्भातील बाळाची वाढ योग्य आणि विनाअडथळा व्हावी यासाठी होणाऱ्या आईचे आरोग्य तंदुरुस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तंदुरुस्त बाळाचा जन्म होण्यासाठी गर्भवतीने केवळ शारिरीक तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे नाही तर मानसिक तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. बाळाची वाढ नीट होते आहे की नाही यासाठी अल्ट्रासाऊंड आणि विविध चाचण्या करुन जाणून घेता येईलच पण इतरही अनेक बाह्य शारिरीक लक्षणांमधूनही बाळाच्या आरोग्याविषयी अंदाज बांधू शकता.\nसोप्या भाषेत सांगायचे तर आईचे शरीर हेच गर्भाची वाढ नीट होते की काही कमतरता आहे का याचे संकेतक आहे. गर्भातील बाळाच्या आरोग्यस्थितीविषयी जाणून घेण्यास मदत करणारे हे काही मार्ग जाणून घेऊया.\n१. योग्य रक्तदाब आणि योग्�� रक्तशर्करा पातळी\nबाळ होऊ देण्याचा निर्णय घेताना रक्तशर्करा पातळी आणि रक्तदाब हे दोन अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. गर्भाच्या वाढीमध्ये व्यवस्थित रक्तदाब आणि साखरेची योग्य पातळी नसेल तर धोकादायक ठरते. त्यामुळे गर्भावस्थेतील तीनही तिमाहीमध्ये या दोन गोष्टींचे निरीक्षण करणे अत्यावश्यक आहे. हे दोन्ही घटक नियंत्रणात असतील तर त्याचे सकारात्मकच परिणाम पहायला मिळतात.\n२. नाळ किंवा वार ची स्थिती आणि गर्भाशय\nगर्भपात टाळण्यासाठी आईने नियमित वैद्यकीय तपासणी करून नाळ किंवा वार ही गर्भाशयाच्या अस्तराशी किंवा आवरणाशी मजबूत बांधली गेली आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यावी तसेच गर्भातील बाळाला सुव्यवस्थित पोषण मिळते आहे ना याचीही खात्री करून घ्यावी. गर्भाशयाच्या आरोग्यावरूनही बाळाच्या आरोग्याबाबत थोडक्यात कल्पना मिळू शकते.\n३. वजनात योग्य वाढ\nगर्भधारणेपुर्वी आपले वजन सर्वसाधारण श्रेणीमध्ये म्हणजे प्रमाणशीर असल्यास गर्भावस्थेच्या काळात कमीत कमी १० ते १५ किलो वजन वाढले पाहिजे. जर अतिवजन किंवा स्थूल असाल तर मात्र यापेक्षा कमी प्रमाणात वजन वाढले पाहिजे. अर्थात त्यासाठी डॉक्टरी सल्ला महत्त्वाचा आहे. अर्थात बहुतेकदा गर्भावस्थेत वजन वाढणे याचा संबंर्ध तंदुरुस्त बाळ आणि तंदुरुस्त किंवा आरोग्यदायी गर्भावस्था याच्याशी लावला जातो, मात्र कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात असेल तर ती घातकच असते.\n४. प्रोजेस्टेरॉन आणि ऑस्ट्रोजेन पातळी\nगर्भावस्थेच्या काळात सर्वच संप्रेरकांपैकी ही दोन संप्रेरके किंवा हार्मोन्स अत्यंत महत्त्वाची आहेत. गर्भधारणा न झालेल्या स्त्रीच्या तुलनेत गर्भार स्त्रीमध्ये प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक २० पट अधिक असते. मासिक पाळी थांबवण्यासाठी शरारीला एन्डोमेट्रीयमची निर्मिती करण्यासाठी ही अगदी सर्वसामान्य आवश्यकता आहे. गर्भावस्थेदरम्यान गर्भाशय मोठे होण्यासाठी ऑस्ट्रोजेनची प्राथमिक गरज भासते. गर्भवती महिला १२०० ग्रॅम ऑस्ट्रोजेनची निर्मिती करते तर गर्भवती नसणारी महिला केवळ ६० ग्रॅम ऑस्ट्रोजेनची निर्मिती करत असते.\n५. पोटाची योग्य वाढ\nगर्भावस्थेत पोट नैसर्गिकरित्या वाढणार असे आपण गृहितच धरतो मात्र त्यालाही काही मर्यादा असतात याची आपल्याला कल्पना नसते. पोटाची वाढ सर्वसाधारण क�� कमी आहे किंवा जास्त आहे ह्याचे विश्लेषण क़रण्यासाठी आपले डॉक्टर मदत करु शकतील.\n६. गर्भाची योग्य वाढ\nआईकडे पाहूनच गर्भाच्या तब्येतीचा किंवा आरोग्याचा अंदाज येतोच मात्र गर्भाच्या वाढीकडे लक्ष देणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. आपले बाळ आरोग्यदायी तंदुरुस्त आहे की नाही हे लक्षात येण्यासाठी अल्ट्रासाऊंड तपासणीची नक्कीच मदत होईल.\nसर्वसाधारणपणे गर्भधारणेच्या ६ ते १० आठवड्यांनंतर आईला गर्भाच्या पोटातील हालचाली जाणवू लागतात. गर्भाच्या चांगल्या आरोग्याचे हे लक्षण म्हणावे लागेल. या हालचालींचे निरिक्षण किंवा त्याकडे कशे लक्ष द्यायचे हे कळण्यासाठी डॉक्टर मदत करु शकतील.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/governments-effiggee-burnt-down-in-ralegan-siddhi-285344.html", "date_download": "2019-01-16T22:15:12Z", "digest": "sha1:PGVHZKE4QUQ3SNWXX3ZA4AXNZNKY3OMU", "length": 12905, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अण्णांच्या राळेगण सिद्धीमध्ये सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघट��ांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nअण्णांच्या राळेगण सिद्धीमध्ये सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nदिल्लीत होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत येणाऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप अण्णांनी केलाय. अण्णांच्या या आरोपानंतर राळेगणसिद्धीतल्या ग्रामस्थांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे, बसेस रद्द करण्यात येत आहेत यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत.\n23 मार्च: अण्णा हजारे दिल्लीत आंदोलन करत असतानाच त्यांच्या राळेगण सिद्धीमध्ये सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलाय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आज सकाळी दिल्लीतल्या रामलीला मैदानातून सुरुवात झालीय.\nदिल्लीत होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्या���ाठी दिल्लीत येणाऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप अण्णांनी केलाय. अण्णांच्या या आरोपानंतर राळेगणसिद्धीतल्या ग्रामस्थांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे, बसेस रद्द करण्यात येत आहेत यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. अहमदनगर जेष्ठ सेवक अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनाला येणाऱ्या कार्यकर्त्यांचा रेल्वे सरकारने अचानक रद्द केल्या गेल्या. तर अनेक राज्यात बसेस रद्द केल्या आहेत असा आरोप अण्णांनी केलाय.\nगेली अनेक वर्ष लोकपाल विधेयकासाठी अण्णा आंदोलन करत आहेत. आधीच्या सरकारने आणि आताच्या सरकारांनी दोघांनीही याबाबत सामान्यांची निराशा केलीय. अजूनतरी लोकपालची अंमलबजावणी झालेली नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nअर्थसंकल्पातून काय मिळणार महाराष्ट्राला\n'ती' अमेरिकेत आणि 'तो' नागपुरात, व्हॉट्सअॅपवरून कोर्टाने दिला घटस्फोटाचा निकाल\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/school-student/", "date_download": "2019-01-16T22:13:48Z", "digest": "sha1:KEXQIFHFMFH2IKIJ7XX7KIOR6QOKSU3J", "length": 9883, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "School Student- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्��' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nशाळेत यस सर आणि यस मॅडमऐवजी म्हणा 'जय हिंद'\nमध्य प्रदेश सरकारनंतर आता गुजरात सरकारनेही शाळांमध्ये जय हिंदच्या घोषणा देण्याचे आदेश काढले आहेत.\nमित्राच्या बर्थडेला गेले तलावावर, चारही शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू\nफी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला परीक्षेला बसू दिले नाही\nVIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक अपघात; विद्यार्थ्यांचा आॅटोरिक्षा उलटला\n2 कोटी विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देणार - विनोद तावडे\nअमेठीत रस्ते, वीज, पाणी का नाही हे मोदी आणि योगींना विचारा - राहुल गांधी\nअभ्यास केला नाही म्हणून विद्यार्थिनीचे मुळासकट केस उपटले, शिक्षिकेची ही कोणती शिक्षा \nब्लॉग स्पेस Sep 13, 2017\nविद्यार्थ्यांचं जगणं आणि मरणं\nमुंबईतील विद्यार्थी 15 ऑक्टोबरला दप्तराविना शाळेत जाणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cm-devendra-fadnvis/", "date_download": "2019-01-16T22:57:53Z", "digest": "sha1:H4NJ6ZYY5CALVGBP4CEX5AXLQRWGELHK", "length": 5547, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चीनच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचीनच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nनागपूर : ‘चायना रेल्वे कन्स्ट्रक्शन हेवी इंडस्ट्री को. लि.’चे उपमहाव्यवस्थापक हे आँगजून यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nयावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते. मुंबई मेट्रो -३ प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी चीनच्या शिष्टमंडळाने स्मृतीचिन्ह देवून चीन भेटीचे निमंत्रण दिले.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना मिळाला खरा…\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nसोलापूर - सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड येथे तिसरे तीन दिवसीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन आयोजित…\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तर�� आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncp-mla-jaydutt-kshirsagar-meet-pm-modi/", "date_download": "2019-01-16T22:33:00Z", "digest": "sha1:2ZKASLXHSB3BPVFYP4SI52SOAR45LG5V", "length": 7756, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जयदत्त क्षीरसागर थेट मोदींच्या भेटीला; राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजयदत्त क्षीरसागर थेट मोदींच्या भेटीला; राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ\nनवी दिल्ली : राष्ट्रवादी नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या मोदी भेटीमुळे राष्ट्रवादीच्या चिंतेत वाढ झाली आहे. राष्ट्रवादीपासून दुरावलेले बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील काही दिवसांपूर्वी झाली होती . मात्र आपण कायमचं राष्ट्रवादीसोबत राहणार असल्याचं सांगून त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला होता. मात्र आता पुन्हा एकदा मोदी क्षीरसागर यांच्या भेटीने राजकीय क्षेत्रात तर्क – वितर्कांना उधाण आले आहे.\nक्षीरसागर यांनी दिल्लीत होणाऱ्या तेली समाजाच्या भव्यदिव्य एकता संमेलनास उपस्थित राहाण्याचे निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली ही भेट निमंत्रणाची असली तरी गेल्या काही महिन्यापासून जयदत्त क्षीरसागर भाजपशी जुगाड साधत असल्याच्या प्रयत्नाने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nदिल्लीमध्ये तेली समाजाचे ऐतिहासिक अधिवेशन होणार असून, या अधिवेशनाचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे अध्यक्ष आहेत. अधिवेशनासाठी तीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह देशभरातील समाज बांधव दिल्लीत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्या अनुषंगाने जयदत्त क्षीरसागर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत निमंत्रण दिले आहे आणि हे निमंत्रण त्यांनी स्विकारल्याचीही माहिती समोर आलीये.\nचार महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी क्षीरसागर यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जाये���ा इंडिया’ : धनंजय मुंडे\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nजालना : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी बोली भाषेत काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि राज्याचे दुग्धविकास…\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prakash-ambedkar-criticised-sharad-pawar/", "date_download": "2019-01-16T22:30:03Z", "digest": "sha1:7CKHX3UOHXU57QDTBZFXONWJSWHF5JWJ", "length": 5958, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मी बोलायला सुरुवात केली, तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल-प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमी बोलायला सुरुवात केली, तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल-प्रकाश आंबेडकर\nमुंबई : मी बोलण्यास सुरुवात केली,तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल, असा इशारा भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी आज येथे दिला. मुंबईतील भारिप बहुजन महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलतांना त्यांनी राष्ट्रवादीपेक्षा डाव्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवादी असल्यामुळे त्यांच्यासोबत संविधान बचाव रॅलीत सहभागी झालो नाही, अशी जाहीर मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र…\nटीम मह��राष्ट्र देशा : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nविराट चे शानदार शतक\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/uddhav-thackeray-will-appear-before-the-court-in-pusad/", "date_download": "2019-01-16T22:47:37Z", "digest": "sha1:3BGZ37FHZ6IOGSHIRHVFIYKDDIEAH6IP", "length": 7686, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सामना व्यंगचित्र प्रकरण: उध्दव ठाकरे पुसद न्यायालयात होणार हजर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसामना व्यंगचित्र प्रकरण: उध्दव ठाकरे पुसद न्यायालयात होणार हजर\nउध्दव ठाकरेंसह सह चौघांना पुसद न्यायालयाने केले समन्स जारी\nसंदेश कान्हु, (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ– मराठा समाजाच्या शिस्तबध्द मुकमोर्चासंदर्भाने दिनांक २५/०९/२०१६ रोजी सामना या वृत्तपत्रामध्ये व्यंगचित्राच्यामाध्यमातून मराठा समाजाच्या भावना दुखावतील असे व्यंगचित्र प्रकाशित केले होते. या घटनेचा निषेध सर्व स्तरावरुन करण्यात आला होता. मात्र पुसद येथील एका विधिज्ञने दाखल केलेल्या तक्ररी वरुण उध्दव ठाकरे यांना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद न्यायालयात हजर राहण्याची पाळी आली आहे.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nकोणतेही पवार माझ्या विरोधात असले तरी मीच खासदार होणार\nसमनातील व्यंगचित्राच्या माध्यमातून मराठा क्रांती मूक मोर्चा हा मराठ्यांच्या विविध मागण्यासाठी नसून, तो मराठा स्त्री पुरुषाने एकमेकांचा मुका घेण्यासाठीच मोर्चा केला आहे असे दर्शविले आहे, त्या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याची फिर्याद अॅड. दत्ता सूर्यवंशी,यांनी दिनांक २७/०९/२०१६ रोजी, पु���द येथील न्यायालयात दाखल केली होती. अॅड . आशिष देशमूख सह ३० वकिलांनी सदर प्रकरणात फिर्यादी तर्फे वकीलपत्र दाखल केले आहे, त्या फिर्यादीची दखल घेत , पुसद येथिल प्रथमश्रेणी न्यायाधिश ए. एच . बाजड यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ‘ संजय राऊत ‘ राजेंद्र भागवत आणि श्रीनिवास प्रभू देसाई यांना संमन्स जारी केला आहे. ..\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nकोणतेही पवार माझ्या विरोधात असले तरी मीच खासदार होणार\nशब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा\nशिरूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nमुंबई : लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार नंतर आता राज्य…\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-amit-shah-on-manmohan-singh/", "date_download": "2019-01-16T22:33:15Z", "digest": "sha1:KD5ZAKMNPU4GAAMKWDJAWSP26OIDKLJT", "length": 6808, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आम्ही तरी बोलका पंतप्रधान निवडून दिला पण तुम्ही...अमित शहांचा कॉंग्रेसला टोला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआम्ही तरी बोलका पंतप्रधान निवडून दिला पण तुम्ही…अमित शहांचा कॉंग्रेसला टोला\nटीम महाराष्ट्र देशा – गुजरात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. आरोप- प्रत्याआरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा देखील गुजरात निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतरले आहेत.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘��ुली…\n‘राहुल गांधी विचारत होते की, मोदींनी साडेतीन वर्षात काय केलं त्याचा हिशोब द्या, पण आम्ही पहिली गोष्ट ही केली की, बोलका पंतप्रधान आम्ही निवडून दिला. यांनी तर असा नमुना दिला जो दहा वर्ष बोललाच नाही. मनमोहन सिंह यांना बोलताना तुम्ही ऐकलंत कधी’ अशी टीका अमित शाहांनी आपल्या भाषणातून केली.\nकाँग्रेसनं पंतप्रधानपदी 10 वर्ष नमुना बसवला.’ असं वक्तव्य भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी केलं आहे. ते गुजरातमधील एका प्रचार सभेत ते बोलत होते.दरम्यान, अमित शाहा यांच्या टीकेनंतर आता काँग्रेस भाजपला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nपालघर : मच्छीमारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी दमण ते दातिवरे मच्छीमार धंदा संरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली पालघर…\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-shia-waqf-board-suggests-ram-temple-and-masadi-for-resolution/", "date_download": "2019-01-16T22:37:30Z", "digest": "sha1:PPT2XGQSQFZ2IXSIJGLSQP5E5BZFG4K2", "length": 8995, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तर या जागेवर उभा राहू शकते राम मंदिर व मशीद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतर या जागेवर उभा राहू शकते राम मंदिर व मशीद\nशिया वक्फ बोर्डाने राम मंदिर व मशीदीसाठी सुचवला तोडगा\nटीम महाराष्ट्र देशा – अयोध्येतील राम मंदिर प्रश्नावर ��ध्यस्थीसाठी श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला असतानाच शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी नवीन तोडगा सुचवला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर आणि मशीद लखनौत बांधावी, असा प्रस्ताव शिया वक्फ बोर्डाने दिला आहे.\nशिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला राम मंदिर वादाविषयी प्रतिक्रिया दिली.\nआम्ही अन्य पक्षकारांशी चर्चा केल्यानंतर तोडगा काढण्यासाठी नवीन प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार अयोध्येत राम मंदिर बांधावे आणि मशीद लखनौत बांधावी, असे त्यांनी सांगितले. भारतात शांतता आणि बंधूत्वाची भावना कायम राहावी, यासाठी हा प्रस्ताव तयार केल्याचे त्यांनी सांगितले.\nतुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार पुनश्च सुरु करण्याची मागणी \n‘मंदिरासाठी बाजी लावणाऱ्या शिवसेनेसमोर अहंकार,रामास…\nमाझ्यासह काही महंत ५ डिसेंबरपूर्वी सुप्रीम कोर्टात राम मंदिर वादाप्रकरणी तोडग्याबाबत प्रस्ताव सादर करु, असे त्यांनी सांगितले. रिझवी यांनी काही दिवसांपूर्वी महंत धरमदास, महंत सुरेशदास यांची भेट घेऊन राम मंदिर वादाप्रकरणी चर्चा केली. शिया वक्फ बोर्डाने यापूर्वी सुप्रीम कोर्टात बाजू मांडताना राम मंदिर अयोध्येत व्हावा आणि मशीद मुस्लीम बहुल विभागात बांधावी, असे सांगितले होते\nसुप्रीम कोर्टाने मार्चमध्ये अयोध्येतील राममंदिराबाबत महत्त्वपूर्ण सूचना केली होती. अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा संवेदनशील आणि भावनिक आहे. त्यामुळे त्यावर न्यायालयीन निवाड्याऐवजी न्यायालयाबाहेर सहमतीने तोडगा काढावा, अशी सूचना केली होती. आवश्यकता वाटल्यास त्यात मध्यस्थी करण्याची तयारी सुप्रीम कोर्टाने दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. अयोध्येत मुस्लीम नेत्यांची त्यांनी नुकतीच भेटही घेतली.\nतुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार पुनश्च सुरु करण्याची मागणी \n‘मंदिरासाठी बाजी लावणाऱ्या शिवसेनेसमोर अहंकार,रामास विरोध करणाऱ्यांपुढे…\nतारीख पे तारीख; अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख\nआपल्या निखळ विनोदातून प्रेक्षकांच्या मनात आढळस्थान निर्माण केलेला ध्रुवतारा निखळला\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याच�� ‘खुली छूट’ भाजपने दिलीय…\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-maratha-agitation/marathakrantimorcha-kakasaheb-shinde-brother-service-136103", "date_download": "2019-01-16T23:05:04Z", "digest": "sha1:ILZKYB7YQKXSVT2AIFSKFMM6VZ64QIN5", "length": 12023, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha Kakasaheb Shinde Brother Service #MarathaKrantiMorcha हुतात्मा काकासाहेबांचे भाऊ नोकरीत रुजू | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha हुतात्मा काकासाहेबांचे भाऊ नोकरीत रुजू\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेले कानडगावचे (ता. गंगापूर) काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश हे सोमवारी (ता. सहा) नोकरीत रुजू झाले आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या रघुनाथनगर येथील न्यू हायस्कूलमध्ये ते लिपिक म्हणून काम करणार आहेत.\nऔरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेले कानडगावचे (ता. गंगापूर) काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश हे सोमवारी (ता. सहा) नोकरीत रुजू झाले आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या रघुनाथनगर येथील न्यू हायस्कूलमध्ये ते लिपिक म्हणून काम करणार आहेत.\nमराठा आरक्षणासाठी काकासाहेबांनी कायगाव टोका (ता. गंगापूर) येथील पुलावरून गोदावरीत उडी घेऊन जीव दिला. आरक्षणासाठी हा पहिला बळी ठरल्याने सरकारने 25 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीसह कुटुंबातील एकाला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर काकासाहेबांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या आमदार सतीश चव्हाण यांनी मशिप्र मंडळात लिपिक पदासाठीची ऑफर अविनाश यांना देऊ केली होती. कानडगाव ते रघुनाथनगर हे अंतर केवळ तीन किलोमीटरचे आहे. शासकीय अनुदानित शाळेत नोकरी मिळत असल्याने अविनाश यांनीही राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासनाची वाट न पाहता, मशिप्रची ऑफर स्वीकारली.\nमराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या; शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nमुंबई - मराठा आंदोलनादरम्यान कामोठे- कळंबोली येथील \"सकल मराठा समाज'च्या कार्यकर्त्यांवर सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी...\nमराठा क्रांती मोर्चाची सभा पुढे ढकलली\nऔरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या बांधवांसह कोपर्डीतील पीडित भगिनीला सोमवारी (ता. १७) श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार होती...\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\nMaratha Kranti Morcha : क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबरला श्रद्धांजली सभा\nऔरंगाबाद - ज्या ठिकाणाहून ऐतिहासिक मूक मोर्चास सुरवात झाली, त्या क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रद्धांजली...\nपुणे कॅंटोन्मेंटमध्ये मराठा भवनासाठी जागा द्या\nपुणे - पुणे कॅंटोन्मेंट परिसरामध्ये मराठा भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या पुणे कॅंटोन्मेंट समन्वय समितीने केली...\nमराठा क्रांती मोर्चाचे उपोषण अखेर मागे\nपरळी वैजनाथ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या व इतर मागण्यांसाठी येथे रविवारपासून (ता. 25) सुरू केलेले बेमुदत उपोषण सोमवारी (ता. 3) नवव्या दिवशी मागे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-murder-115444", "date_download": "2019-01-16T23:48:51Z", "digest": "sha1:GL4GBMXW73IVTEZBPTLMDWNYR2XJRK7A", "length": 13507, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news murder डोक्यात दगड घालू��� भंगार वेचणाऱ्याचा खून | eSakal", "raw_content": "\nडोक्यात दगड घालून भंगार वेचणाऱ्याचा खून\nगुरुवार, 10 मे 2018\nनाशिकः नाशिक रोडला वास्को चौकाजवळ बाळू उर्फ बाळासाहेब दिनकर दोंदे (वय 45) याच्या डोक्‍यात दगड घालून कुणीतरी खून केल्याचा प्रकार आज सकाळी\nउघडकीस आला. मध्यरात्री केव्हातरी तिघांनी दगड घालून खून केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.\nनाशिकः नाशिक रोडला वास्को चौकाजवळ बाळू उर्फ बाळासाहेब दिनकर दोंदे (वय 45) याच्या डोक्‍यात दगड घालून कुणीतरी खून केल्याचा प्रकार आज सकाळी\nउघडकीस आला. मध्यरात्री केव्हातरी तिघांनी दगड घालून खून केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.\nमृत दोंदे देवळालीगावात रोकडोबावाडीत रहायला आहे. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. तो मजुरीचे काम करायचा. मृताला दारुचे व्यसन होते. तो अनेकदा घर सोडून बाहेर रहायचा. दिड महिण्यापासून तो असाच घराबाहेरच रहायचा. मिळेल तेथे मजूरीचे काम करायचा. अनेकदा तो रात्रीतून भंगार वेचायचे काम करुन उदरनिर्वाह करायचा असे त्याच्या कुटुंबियानी म्हटले आहे.\nरात्रीतून भंगार वेचण्याच्या दरम्यान त्यावर हल्ला होउन डोक्‍यात दगड घालून त्याचा खून झाला असावा असा संशय आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असला तरी खूनाचे कारण स्पष्ट झालेले नाही.\nपोलिसांनी सांगितले की, वास्को चौकातील भंडारी ब्रदर्स प्लायवुड सनमाईका दुकानासमोर आज सकाळी स्थानीकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे चौकात गर्दी झाली.\nरात्रीतून कधीतरी त्याच्या डोक्‍यात दगड घालून हा खून झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी मृताचा भाउ अनिल दोंदे (वय 52) चेहेडी शिव नाशिक रोड यांनी पोलिसांत तक्रार दिली असून त्यांचया तक्रारीनुसार, वास्को चौकात पहाटे चारच्या सुमारास या भागात भंगार वेचणाऱ्या संतोष चंदू कटारे (सिन्नरफाटा) याला रात्री मृताच्या तोंडातून रक्त येत असल्याचे दिसले. त्याची मृत बाळू यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा जखमी बाळूनेच, तिकडे जाउ नकोस, तिघांनी मला मारले आहे. असे सांगितले. त्यामुळे रात्रीतून अज्ञात तिघांनी त्याचा खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nरात्रीतून कधीतरी हा खून झाल्याचे पुढे येते आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अद्���ाप कुणालाही अटक केलेली\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nपतंग उडवताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू\nजेलरोड : पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...\nनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना अटक\nनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली....\nसरकारचे शेवटचे वर्ष उजाडले तरी भूसंपादनाचीच चर्चा\nनाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय...\nवाढीव गुण पदरी पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ\nयेवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-2/", "date_download": "2019-01-16T22:47:11Z", "digest": "sha1:IUHF2BX7AR32RTD7IRRZ556ORW6FI3KH", "length": 8091, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तळेघरमध्ये ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतळेघरमध्ये ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात\nतळेघर-आदिवासी भागात दिवसेंदिवस घनकचरा व्यव���्थापन ही समस्या वाढत चालली आहे. आदिवासी भागात लोकांना कचरा कुठे टाकावा ही समस्या भेडसावत आहे. कारण या भागात कुठल्या ही प्रकारची घंटागाडी उपलब्ध नाही. नाविलाजाने लोकांना कचरा अन्य जागेवर टाकावा लागतो. त्यामुळे गावात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न उद्‌भवतो आहे. त्यामुळे गावातल्या लोकांच्या आरोग्यावर ही त्याचा परिणाम होतो. हिच गोष्ट तळेघर ग्रामपंचायतीने लक्षात घेऊन गावात 14 वा वित्त आयोगाच्या सन 2016-17 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी गावात 10 कचरा कुंड्या मंजूर करून घेतल्या. लोकांना त्यांचे महत्त्व सांगितले.हे कचरा कुंड्या गावात ठराविक ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत.आणि कचरा याच कचरा कुंडीत टाकावा, असे आव्हान करण्यात आले. या कुंडीतल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल, असे सरपंच चंद्रकांत उगले यांनी सांगितले. या कचराकुंड्या गावात ठेवण्यात येणार आहेत. यावेळी माजी समाज कल्याण सभापती सुभाष मोरमारे, माजी उपसभापती सलीम तांबोळी, समाज कल्याण निरीक्षक हनुमंत इष्टे, ग्रामसेवक कवडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.जगताप, सखाराम मोहंडूळे, तुळशीराम इष्टे, तानाजी राक्षे, सुहास रोंगटे, नंदा मोरमारे, निता मोहंडूळे यांच्या हस्ते झाले. या वेळी सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ तळेघर हे सर्व उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/shocking-contractor-new-mumbai-113888", "date_download": "2019-01-16T22:49:24Z", "digest": "sha1:YH62P3LZ6AZL5ZXAYTDER7YEKMDJVAEG", "length": 16151, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "shocking contractor in new mumbai कामचुकार कंत्राटदार हादरले | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 4 मे 2018\nनवी मुंबई - संथगतीने कामे करून महापालिकेचे प���रकल्प रखडवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल, अशा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दिला आहे. त्यामुळे अशा मंडळींचे धाबे दणाणले आहेत. पालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांची माहिती घेण्यासाठी गुरुवारी (ता. ३) आयुक्तांनी वाशी, कौपरखैरणे, नेरूळ आणि पाम बीच रस्त्यालगत सुरू असलेल्या कामांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी जे कंत्राटदार समाधानकारक काम करत नाहीत त्यांना कडक शब्दांत खडसावले.\nनवी मुंबई - संथगतीने कामे करून महापालिकेचे प्रकल्प रखडवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल, अशा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दिला आहे. त्यामुळे अशा मंडळींचे धाबे दणाणले आहेत. पालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांची माहिती घेण्यासाठी गुरुवारी (ता. ३) आयुक्तांनी वाशी, कौपरखैरणे, नेरूळ आणि पाम बीच रस्त्यालगत सुरू असलेल्या कामांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी जे कंत्राटदार समाधानकारक काम करत नाहीत त्यांना कडक शब्दांत खडसावले.\nनागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सध्या प्रशासनातर्फे मलनिःसारण वाहिन्या, रस्ते दुरुस्ती, पदपथ व गटारे बांधणे अशी कामे वेगाने सुरू आहेत. मात्र त्यांचा दर्जा राखला जात आहे की नाही, त्याची शहानिशा प्रत्येकवेळी आयुक्तांकडून केली जात आहे. त्याच पार्श्‍वभूमिवर त्यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांसह नेरूळ, वाशी व कोपरखैरणेतील नागरी कामांची पाहणी केली. वाशी सेक्‍टर ३ येथे पालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या बहुउद्देशीय इमारतीसाठी कंत्राटदाराच्या चालढकलपणामुळे पालिकेला वर्षभरात पुन्हा दुसरी निविदा काढावी लागली. यात खर्च वाढल्यामुळे पालिकेलाच भुर्दंड सोसावा लागला. वाशी सेक्‍टर १४ येथील बाजारातील चार मजली इमारत पाडल्यानंतर आता नव्याने बांधकाम सुरू झाले असून पहिल्या माळ्याचे काम सुरू आहे. ते संथगतीने करणाऱ्या कंत्राटदाराला प्रशासनाने साडेसहा टक्के दंड केला, अशी माहिती रामास्वामी यांनी दिली. अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यामुळे ते हादरले आहेत.\nनेरूळ सेक्‍टर २ मधील एनएल वनमधील ओनर्स असोसिएशन आणि सेक्‍टर ८ मधील अण्णासाहेब पाटील माथाडी रहिवासी असोसिएशनला भेट देऊन तेथील ��लनिःसारण व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांची रामास्वामी यांनी पाहणी केली. वाशी सेक्‍टर ९ मधील जेएन-२ मधील धोकादायक म्हणून घोषित केलेल्या गुलमोहर अपार्टमेंटला भेट दिली. या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव पालिकेसमोर आला असून याबाबत सहाय्यक संचालक नगररचना ओवेस मोमीन यांच्यासोबत चर्चा केली. कोपरखैरणे सेक्‍टर ७ मध्येही वसाहत अंतर्गत कामांची त्यांनी पाहणी केली.\nकरांमधून मिळालेल्या पैशांतून नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रकल्प उभारले जात आहेत; मात्र कंत्राटदारांमुळे त्यांना उशीर होत असेल तर प्रशासन ते खपवून घेणार नाही. वाशीतील निकृष्ट बांधकाम पाडून आता नव्याने बांधकाम केले जात आहे. प्रशासनाला दर्जेदार काम अपेक्षित आहे. कंत्राटदारांच्या धीम्या कामामुळे प्रकल्पांचा खर्च वाढत असून पालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल.\n- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त.\nपिंपरीतील भाजी विक्रेत्यांचा आज महापालिकेवर मोर्चा\nपिंपरी - येथील मंडई बाहेर झालेल्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांतर्फे गुरुवारी (ता. १७) महापालिकेवर मोर्चा नेण्यात येणार आहे. तसेच डॉ....\nएकाच अधिकाऱ्याकडे आता सातवा पदभार\nऔरंगाबाद - महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांकडे विविध पदभार दिले जात आहेत; तर दुसरीकडे अनेकांना कामच नसल्याचे चित्र आहे....\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nस्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात\nसोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक...\nपिंपरी-चिंचवड पालिकेचा महसूल घटला\nपिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी...\nपुणे - पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्यात विसंवाद असल्यामुळे शहरातील ११५ ठिकाणे वाय-फाययुक्त करण्याच्या प्रयत्नांना हरताळ फा��ला गेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dalalstreetwinners.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5/401/", "date_download": "2019-01-16T23:18:05Z", "digest": "sha1:UTWXVUAAT4LXFL4MEHV5DIOH3GSXGDT5", "length": 18505, "nlines": 98, "source_domain": "www.dalalstreetwinners.com", "title": "बाजारात किमत नेहमी महत्वाची असते – Dalal street winners™", "raw_content": "\nबाजारात किमत नेहमी महत्वाची असते\nकिमतीच्या बाबतीत सर्व काही\nबाजारात किमती ह्या गर्दीच्या देवाण घेवाणावरून ठरतात. खरीददार आणि विक्रेता यांच्यातील रस्सीखेचामुळे बाजारात किमती शोधल्या जातात आणि नंतर निश्तित होतात. किमतीमध्ये बाजाराची रूपरेषा , बाजाराची आधारभूत माहिती, बातम्या आणि लोकांचे समज आणि गैरसमज हे सर्व सम्मेलीत असतात. ह्यालाच “मार्केट डिस्काऊंट मेकानीस्म” म्हटले जाते.\nज्या पद्धतीने बाजारात बातम्याचा ओघ बदलतो, बाजाराच्या मुलभूत बाबी बदलतात त्या वेगाने आपणास बाजारात किमितीमध्ये बदल होताना दिसतो. बाजाराच्या मुलभूत बाबीमध्ये शेकडो गोष्टी सामील असतात. जसे कि मार्केट व शेअर्सचे तथ्य, बाजाराचे विचार, अत्यंत टोकाचे निर्णय, बाजाराच्या बातम्या आणि लोकांचे समज आणि गैरसमज. ह्या सर्व गोष्टी बाजारात कायम पुरवठा आणि मागणी यामध्ये तफावत निर्माण करत राहतात, त्त्यामुळेच आपण बाजारात प्रत्येक सेकंदाला किमतींमध्ये बदल अनुभव करत असतो.\nडोव थेअरी आणि किमंतीचा संबंध\nचार्लस डॉव याने “ द वाल स्ट्रीट जर्नल” ह्या वृत्तपत्राची स्थपना केलेली आहे. ज्याच्यानुसार बाजारात एकच गोष्ट भरवसा करण्यालायक आहे आणि ती म्हणजे “किमत”. त्यांच्या मते बाजारात अफवा, तथ्य आणि बाजाराचा गोंधळ असताना सुध्दा किमती ह्या त्यांचे मार्गक्रमण करणे सोडत नाहीत. माझ्यामते सुद्धा बाजारात जी एक गोष्ट समोर दिसते आणि जिच्यावर ट्रेडर विश्वास ठेवू शकतो ती म्हणजे “किंमत” होय.\nचार्लस डॉव याने बाजाराचे जवळून निरीक्षण केले आणि त्यांना अधोरेखित केले त्याला आज “डॉव थेअरी” ह्या नावाने संबोधले जाते.\nडॉव थेअरीची ठळक वैशिष्ट्ये\n१. किमती ह्या सारख्या ट्रेंड मध्ये मार्गक्रमण करतात.\n२. एक ट्रेडर ट्रेंड चार्टवर पाहू शकतो आणि सहज ओळखू शकतो. ट्रेंड हे नियमित रूपाने तयार होतात आणि पुनरावृत्तीत होतात.\n३. प्रायमरी ट्रेंड हे मुख्य असतात, तर सेकंडरी ट्रेंड ला दुय्यम ट्रेंड वा “रीत्रेसमेंट” म्हणतात. जे ट्रेड करण्यासाठी वापरले जातात.\n४. प्रायमरी ट्रेंड हे त्यांच्या दिशेत सहसा बदल करत नाहीत जो पर्यंत बाजारात काही मुख्य वा मुलभूत बदल घडून येत नाही.\nअधिक माहितीसाठी वाचा : ट्रेंड हाच ट्रेडर्स चा खरा मित्र\nकिंमत आणि मूल्य ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. टेक्निकल अनालिसिस च्या मदतीने ट्रेडर योग्य किंमत शोधू शकतो तर फंडामेंटल अनालिसिस च्या मदतीने योग्य मूल्य निर्धारित केले जाऊ शकते. जे शेअर्स आपल्या मूल्यापेक्षा जास्त किंमतीवर ट्रेड होतात त्यांना “ओवर व्यालूड शेअर्स” म्हणतात. हे त्या कंपनी च्या उज्ज्वल आणि संपन्न भविष्यच्या अपेक्षेमुळे, बाजारातील अफवा आणि ट्रेडर्स च्या भावनांमुळे घडते.\nजर शेअर्स ची किंमत त्याच्या मूल्यापेक्षा जास्त किंमतीवर ट्रेड करत असेल, तर मूल्य आणि वर्तमान किंमत यातील फरकाला “ प्रीमिअम” म्हटले जाते. त्याच प्रकारे जर शेअर मूल्यापेक्षा कमी किंमतीवर ट्रेड करत असेल तर त्या फरकाला “डिस्काऊंट” म्हटले जाते.\nहे प्रीमिअम आणि डिस्काऊंट एका निवेशकाच्या कामाचे असतात. तर एक चांगला ट्रेडर चांगले फंडामेंटल असलेल्या शेअर्स मध्येच टेक्निकल अनालिसिस ची मदत घेवून ट्रेडिंग करतो. तो योग्य संधीची वाट पाहतो आणि त्या संधीला योग्य जोखीम घेवून फायद्यात रुपांतरीत करतो. ह्या प्रकारे एका यशस्वी ट्रेडर ची दैनंदिनी असते.\nचला ह्याला एका चांगल्या उदाहरणाद्वारे समझुन घेवूया. मंदीमध्ये बाजारात सर्व काही पडत असते पण ब्लू चीप शेअरचे भाव हे स्माल आणि मिडकॅप शेअर्सच्या मानाने कमी पडतात, त्याचे कारण म्हणजे त्याचे फंडामेंटल. मुख्य इंडेक्स शेअर्स जसे कि निफ्टी आणि बँक निफ्टीचे मुख्य शेअर्स मध्ये ट्रेडिंग करणे हे इतर शेअर्सच्या पेक्षा कमी जोखमीचे असते. कारण ते भारतातील मुख्य कंपन्या असून त्याचे फंडामे��टल, कंपनी व्यवस्थापन , गुणवत्ता इत्यादी इतर सर्व कंपन्यापेक्षा उच्च प्रतीचे असते. ह्याच आधारावर मुख्य कंपन्या इंडेक्स मध्ये सामील वा बाहेर होतात.\nटेक्निकल अनालिसिस सोबत फंडामेंटल अनालिसिस हे एका उत्प्रेराकाप्रमाणे काम करते. ज्यामुळे ट्रेडर्स ची जोखीम कमी राहूनहि त्याला जास्त फायदा मिळण्याची संधी मिळते. त्याचमुळे व्यावसाईक ट्रेडर्स नेहमी चांगल्या फंडामेंटल असलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्येच ट्रेडिंग करतात. टेक्निकल अनालिसिस ट्रेडर्स ला खारीदीची वा विक्रीची योग्य वेळ आणि किंमत सुचवते.\nकिंमती आणि टेक्निकल अनालिसिसचा उपयोग\nटेक्निकल आनालीसीस चा उपयोग ट्रेडिंग कम्युनिटी साठी काही नवीन नाही, ह्याची सुरवात सन १८०० मध्ये जपानमध्ये तांदळाचे व्यापारी भविष्यातील किंमतीचा अंदाज बांधण्यासाठी करत.\nटेक्निकल अनालिसिस हे ट्रेडिंग समाजातील बुद्धीजीवी लोकांनी शोधले आणि आजही विकसित करता आहेत. कारण टेक्निकल अनालिसिस सामान्य शब्दात हे किमतीच्या भविष्याचे जटील गणित होय. जे कि सामान्य मानवीच्या आवाक्याबाहेरचे आहे.\nटेक्निकल अनालिसिस हे कॉम्पुटर, ट्रेडिंग सिस्टीम आणि चार्तींग सोफ्टवेअर ह्या सर्वांच्या शोधा पूर्वीपासून उपयोगात आहे आणि नियमित वापरले जायचे. तेक्निकॅल अनालिसिस हे मागच्या २०० वर्षापासून वापरले जाते आहे आणि पुढे हि अजून २०० वर्ष वापरले जाईल व विकसित केले जाईल.\nदर वर्षी नवीन ट्रेडिंग सिस्टीम, इंडीकेटर्स आणि चार्ट चे नवनवीन प्रकार शोधले जात आहेत आणि विकसित करून उपयोगात आणले जात आहेत.\nटेक्निकल अनालिसिसचा उपयोग करावा कि नाही टेक्निकल अनालिसिस एक शस्त्र आपण अगोदरच्या पोस्ट मध्ये पाहिलं कि कसे टेक्निकल अनालिसिस एका ट्रेडरला किंमती समजण्यास मदत करते. आणि कसे ते बाजारातील मागणी आणि आपूर्ति यांचा अभ्यास करते. एक...\nटेक्निकल अनालिसिस कधी कधी काम करते आणि कधी नाही टेक्निकल अनालिसिस नेमके काय आहे टेक्निकल अनालिसिस नेमके काय आहे टेक्निकल अनालीसीस मध्ये मुख्यत चार्टसवर किंमतीचा अभ्यास केला जातो. किंमती ह्या बाजाराची मनोदशा आणि भावनाचे प्रतिबिंब स्वरूप असते. ह्याच कारणामुळे टेक्निकल अनालिसिस खूप वेळेस काम...\nटेक्निकल अनालिसिस सोबत ट्रेडिंगची यात्रा बाजारात किंमती आणि त्यांची दिशा हि महत्वपूर्ण गोष्टी असतात. ए���ा ट्रेडर चे काम आहे कि किंमतीचा अभ्यास करून त्याची योग्य दिशा ओळखून त्या दिशेने ट्रेड करून फायदा कमवणे. आणि त्यासाठी...\nफायदा कमवण्यासाठी ट्रेंडला बनवा आपला मित्र ट्रेडिंग मध्ये ट्रेंड सर्वात महत्वाचा जर आपण कोणत्याही चार्ट चे निरीक्षण कराल तर आपल्याला किमती डोंगर आणि दऱ्या यांच्या आकृतिबंध निर्माण करताना दिसतील. हि रचना “लाईन चार्ट” वर अगदी स्पष्ट...\nटेक्निकल एनालिसिस का उपयोग निवेशक करे या ना करे टेक्निकल एनालिसिस एक साधन हमने देखा है की कैसे टेक्निकल एनालिसिस ट्रेडर्स को शेअर्स की कीमते समज़ने का मोका देता है और मार्केट में मांग और आपूर्ति का अभ्यास करता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/flask/cheap-homeeware+flask-price-list.html", "date_download": "2019-01-16T22:41:29Z", "digest": "sha1:NGLE2GGYIARPCGTQ76KT4GP6C4ZCF7TM", "length": 11850, "nlines": 269, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये होमीवर फ्लास्क | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap होमीवर फ्लास्क Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त फ्लास्क India मध्ये Rs.929 येथे सुरू म्हणून 17 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. होमीवर एलिगंट 1500 M&L फ्लास्क पॅक ऑफ 1 स्लिव्हर Rs. 992 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये होमीवर फ्लास्क आहे.\nकिंमत श्रेणी होमीवर फ्लास्क < / strong>\n0 होमीवर फ्लास्क रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 248. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.929 येथे आपल्याला होमीवर एलिगंट 1200 M&L फ्लास्क पॅक ऑफ 1 स्लिव्हर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय ��णि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nहोमीवर एलिगंट 1200 M&L फ्लास्क पॅक ऑफ 1 स्लिव्हर\nहोमीवर एलिगंट 1500 M&L फ्लास्क पॅक ऑफ 1 स्लिव्हर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mangalsutras/expensive-mangalsutras-price-list.html", "date_download": "2019-01-16T22:27:09Z", "digest": "sha1:6P4GXQW6IUF4QWZDAWLUMXZGYP6X4QG5", "length": 16130, "nlines": 367, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग मंगळसूत्रास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive मंगळसूत्रास India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 36,300 पर्यंत ह्या 17 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग मंगळसूत्रास. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग मंगळसूत्र India मध्ये मंगळसूत्र सेट बी तौचस्तोने म०५४७ Rs. 471 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी मंगळसूत्रास < / strong>\n6 मंगळसूत्रास रुपये अधिक उपलब्ध आहेत. 21,780. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 36,300 येथे आपल्याला ददमास गोल्ड दॆमोंड तन्मणीय उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 58 उत्पादने\nददमास गोल्ड दॆमोंड तन्मणीय\nददमास गोल्ड दॆमोंड मंगळसूत्र\nअवसर गोल्ड दॆमोंड तन्मणीय 18 कट 0 31 सात अवँ००७\nफॅन्सी फूल शाप मंगळसूत्र अवँ०६८\nअवसर गोल्ड अँड दॆमोंड तन्मणीय अवँ०८१या\nअवसर गोल्ड अँड दॆमोंड मंगळसूत्र अवँ०६६या\nअवसर गोल्ड अँड दॆमोंड तन्मणीय अवँ०७१या\nअवसर गोल्ड अँड दॆमोंड मंगळसूत्र अवँ००४या\nअवसर गोल्ड अँड दॆमोंड मंगळसूत्र अवँ००२या\nअवसर गोल्ड अँड दॆमोंड मंगळसूत्र अवँ०६९या\nअवसर गोल्ड अँड दॆमोंड मंगळसूत्र अवँ०७६या\nअवसर गोल्ड अँड दॆमोंड तन्मणीय अवँ०२६या\nआग स्टर्लिंग सिल्वर दॆमोंड तन्मणीय 0 51 सात अगस्न्०००३\nगोल्ड रॅडिम प्लेटेड मंगळसूत्र सेट बी पेअर\nआग स्टर्लिंग सिल्वर दॆमोंड मंगळसूत्र सेट सेट 4\nपेअर वूमन गर्ल्स मंगळसूत्र तन्मणीय पाम 44 गज गोल्ड\nपेअर वूमन गर्ल्स मंगळसूत्र तन्मणीय पाम 43 गज गोल्ड\nपेअर रॅडिम प्लेटेड मंगळसूत्र सेट विथ पर्ल पँ४२स\nपेअर 18 करत गोल्ड अँड रॅडिम प्लेटेड मंगळसूत्र सेट विथ स्विस झिरकॉन्स पँ८०ग्ज\nआग स्टर्लिंग सिल्वर दॆमोंड मंगळसूत्र सेट सेट 5\nसुक्केही कुंदन साज गोल्ड अँड रॅडिम प्लेटेड आर्टीस्टीचाल्ली चरफटेड मंगळसूत्र सेट\nप्रीटी मंगळसूत्र सेट बी पेअर पँ५९ग्ज\nपेअर वूमन गर्ल्स मंगळसूत्र तन्मणीय पाम 53 गज गोल्ड\nस्टूडडेड मंगळसूत्र सेट बी पेअर पँ७४ग्ज\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://khn.biblesindia.in/khn/%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8-1", "date_download": "2019-01-16T22:26:38Z", "digest": "sha1:UUC5IUNHRB6Y5AFBXXEXHNLQ55SGLKQZ", "length": 2339, "nlines": 49, "source_domain": "khn.biblesindia.in", "title": "www.khandeshibhili.org | वचन", "raw_content": "\nआठी काही आत्मीक वचन ठेवामं वना सय, जो तुमला आत्मीक जीवनमं पुडं वाढानी करता पक्‍का मदत करी.\nकुरुस खांबावर येसुना सांगेल वचन\nतुमना विचार नातं प्रश्न धाडा\nखालना कंटाक्ट फर्मना उपयोग करीसनं तुमं आमपन येक मेसॅज धाडु शकत. जर तुमं काही प्रश्न वीचारत ना आनं काही जबावना आपेक्षा धरत ना तं तुमं तुमन��� नाव नातं ईमेल आय.डी देवाना काही गरज ना सय\nतुमना ईमेल आय.डी (विकल्प):\nवरना कोड भरा: *\nए.एस.सि.आय.आय आर्ट तरीकामं डेपिक्टेड कोड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-film-review/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5-%E2%80%98%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9F%E2%80%99-115081800004_1.html", "date_download": "2019-01-16T22:46:47Z", "digest": "sha1:2WUBKCCU4FHSL6RE2O3DF3E7VIULX5DM", "length": 11679, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सर्वसामान्यांच्या जगण्यातलं वास्तव ‘डबल सीट’ | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसर्वसामान्यांच्या जगण्यातलं वास्तव ‘डबल सीट’\nस्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी लागणारं बळ कुठून आणायचं, तर त्याचं उत्तर मिळेल ते डबल सीटमधून.. समीर विद्वांस अन् क्षितिज पटवर्धन या दोन तरुणांचा हा सिनेमा एक नवी उमेद देणारा आहे. जगण्याचं भान अन् स्वप्नांच्या एक्सप्रेस वे वर धावण्यासाठीची ऊर्जा देणारा.. आशेचा किरण देणारा असा सिनेमा आहे.\nमुंबईच्या मायानगरीत स्वत:चं हक्काचं घर असावं.. असं इथे येणार्‍या प्रत्येकाला वाटतं. केवळ छप्पर असावं, यापेक्षा मायानगरीत आपला जम बसवण्यामधली पहिली पायरी म्हणून याकडे पाहिलं जातं.. त्यापेक्षा अशाप्रकारचं स्वप्न ज्यावेळी पडतं.. त्यावेळी त्याच्या पूर्ततेसाठी जे काही करावं लागतं. त्या गोष्टीमधल्या अडथळ्यांच्या शर्यतीचा हा खेळ इथपर्यंतच हे सारं मर्यादित राहत नाही.. हे या डबल सीटचं शक्तिस्थान म्हणता येईल. जगण्यातला विरोधाभासावर नेमकेपणाने बोट ठेवणारी अशी ही डबल सीट आहे. आशेनिराशेच्या हिंदोळ्यावर असताना.. प्राक्तन अन् नियतीच्या खेळात होणारी फसवणूक अन् प्रत्यक्षात आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय.. याचा अंदाज घेत पावलं टाकत असताना त्या ऊनपावसाच्या खेळात ऐकट्याने लढण्यापेक्षा आपल्यासोबत खांद्याला खांदा लावणारं एखादं कोणी असणं किती गरजेचं आहे.\nभार हलका होण्यासोबत पहिली लढाई हरली तर दुसरी लढाई जिंकण्यासाठीची उमेद जागवणं अन् ती आग चेतवत ठेवण्याची जी गरज असते ती आपल्या सुहृदानं करणं किती गरजेचं आहे, याचं भान हा सिनेमा आपल्याला देतो.\nअनु अग्रवालने सांगितली खासगी आयुष्यातील गुपिते\nरिलीज अगोदरच शाहरुखच्या ‘दिलवाले’ने बनवला रेकॉर्ड\nसनीची फॅन आहे राधे माँ\nश्रेयाची अपूर्ण इच्छा झाली पूर्ण\nकिमने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nहिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ज्या र्‍हाटोळ्या तारका चकत आहेत त्याध्ये राधिका आपटे आणि भूमी ...\n\"नावझुद्दीन सिद्दीकी ची निवड मी दोन मिनिटांत केली.\" - संजय ...\nशिवसेना सुप्रीमो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' ...\n'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा ...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे. आणि तुझ्या ...\nप्रिया प्रकाश वारियर साकारणार श्रीदेवीची भूमिका\nआपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली प्रिया ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.eziitours.in/travelogue/testimonial-vikram-jagtap-pune/", "date_download": "2019-01-16T22:11:59Z", "digest": "sha1:5G6Q4DXHYZOQ37RGO634VJSG25NP2Q6Z", "length": 4067, "nlines": 92, "source_domain": "www.eziitours.in", "title": "Testimonial - Vikram Jagtap - Pune - EziiTours", "raw_content": "\nसर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले.\nबाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटे�� या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही.\nट्रिपचे वेळापत्रकही योग्यरित्या तयार केले गेले होते ज्यामुळे एखाद्या दिवशी जास्त प्रवास अथवा एखाद्या दिवशी जास्त आराम असा प्रसंग आला नाही. उत्तम नियोजनामुळे ट्रिपचे सर्व दिवस एकदम आरामात आणि मजेत गेले.\nTour co-ordinator निलेशचे खुप आभार. खुप सहनशील आणि प्रसन्न चेहऱ्याने सर्व ट्रिप त्याने व्यवस्थित सांभाळली.\nआणि सर्वात शेवटी EziiTours यांचे मनापासुन आभार की ज्यांच्यामुळे दत्तगुरूंचे पवित्र स्थान श्रीक्षेत्र गिरनारचे दर्शन झाले. इथून पुढेही दत्तगुरूंच्या कृपेने आणि EziiTours च्या मार्फत अशा अनेक ट्रिप घडोत ही दत्तगुरूंचरणी प्रार्थना__/|\\__\nश्री विक्रम जगताप, पुणे ह्यांनी दिलेला अभिप्राय – त्यांच्याच शब्दात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.meihua-wm.com/mr/sns-passive-protective-net.html", "date_download": "2019-01-16T23:02:37Z", "digest": "sha1:JACLG6AEVQ4F3SZLYNVXDEPDKYTOPC3J", "length": 8703, "nlines": 225, "source_domain": "www.meihua-wm.com", "title": "SNS निष्क्रीय सुरक्षात्मक निव्वळ - चीन हेबेई Meihua हार्डवेअर मेष", "raw_content": "\nस्फोट-पुरावा Hesco अडथळा जाळी\nसक्रिय SNS सुरक्षात्मक नेट\nSNS निष्क्रीय सुरक्षात्मक निव्वळ\nसच्छिद्र चढाव फ्रेम जाळी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्फोट-पुरावा Hesco अडथळा जाळी\nसक्रिय SNS सुरक्षात्मक नेट\nSNS निष्क्रीय सुरक्षात्मक निव्वळ\nसच्छिद्र चढाव फ्रेम जाळी\nSNS निष्क्रीय सुरक्षात्मक निव्वळ\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nसक्रिय SNS लवचिक सुरक्षात्मक निव्वळ:\nSNS संरक्षक जाळी, सुरक्षितता निव्वळ नफ्याच्या प्रणाली म्हणून ओळखले जाते. तो मोठ्या प्रमाणावर उतार मजबुतीकरण वापरले जाते.\nSNS संरक्षक जाळी स्थापना, बांधकाम प्रभाव सुधारते जे मध्ये मॉड्यूलर युनिट पद्धत टाकल्यावर, बांधकाम गैरसोय विजय मिळवितो. SNS संरक्षक जाळी वायर, अँकर ओळ आणि आवश्यक इतर सहयोगी केली आहे.\nरोप तपशील: 7 सी 19 स्तंभ x\nझिंक जस्ताचा थर दिलेला: 200g / मीटर 2 चेंडू\nजखम बंद करण्यास घातलेला टाका किंवा टाके दोरी: साहित्य आणि तपशील जाळी वायर समान आहे.\nसमर्थन दोरी: 1.Horizontal आणि उभ्या दोरी व्यास 16mm आहेत.\n2.Horizontal दोरी व्यास 16mm आहे, उभ्या दोरी व्यास 12mm आहे.\nहे 261vertical समर्थन दोरी आणि 261 आडव्या समर्थन दोरी आवश्यक 1000 चौरस मीटर क्षेत्र कव्हर.\nजुळणारे साखळी दुवा कुंपण साठी तपशील :\nआकार: 2 * 10 मीटर\nमागील: सक्रिय SNS सुरक्षात्मक नेट\nलवचिक उतार संरक्षण नेटिंग\nहॉट जस्ताचा थर दिलेला Chook नेटिंग बुडवून\nहॉट बुडवून जस्ताचा थर दिलेला रॉक नेटिंग\nनदी तटबंदीसाठी वापरली जाणारी मातीने भरून ठेवलेली बिनबुडाची टोपली नेट\nउतार संरक्षण धातू नेट\nSNS उतार संरक्षण नेट\nSNS उतार संरक्षण रॉक गडी बाद होण्याचा क्रम नेटिंग\nस्फोट-पुरावा Hesco अडथळा जाळी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nहेबेई Meihua हार्डवेअर मेष कंपनी, लिमिटेड\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-16T22:35:16Z", "digest": "sha1:JGYE6LKOBL7XDTZMUP3WH265L5ZROD5M", "length": 7589, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कुलभूषण जाधव यांची लवकरचं सुटका होऊ शकते - दुर्रानी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकुलभूषण जाधव यांची लवकरचं सुटका होऊ शकते – दुर्रानी\nकराची – हेरगिरी आणि दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने अटक केलेल्या कुलभूषण जाधव यांना लवकरच भारतात पाठवल्या जाऊ शकते असं मत आयएसआयचे माजी प्रमुख मोहम्मद असद दुर्रानी यांनी व्यक्त केले आहे.\nमोहम्मद असद दुर्रानी, रॉ चे माजी प्रमुख ए एस दुलत आणि पत्रकार आदित्य सिन्हा यांनी ‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस’ हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात दुर्रानी यांनी कुलभूषण जाधव यांच्याबाबत बोलताना पाक लवकरच त्यांची सुटका करू शकते असं म्हंटल आहे.\nविशेष मुलाखत : सर्जिकल स्ट्राईक ही एक मोठी रिस्क होती –…\nसर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणे वाजवीत राजकारण करणं थांबवा –…\n२०१६ साली कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून अटक करण्यात आली. पाकिस्तानी लष्कराने त्यांच्यावर दहशतवादी कारवाया आणि हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली खटला चालवला. १० एप्रिल २०१७ रोजी पाकिस्तानी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.\nदरम्यान या प्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली. १८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाक���स्तानला जोरदार धक्का देत कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. सध्या हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात आहे.\nविशेष मुलाखत : सर्जिकल स्ट्राईक ही एक मोठी रिस्क होती – नरेंद्र मोदी\nसर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणे वाजवीत राजकारण करणं थांबवा – उद्धव ठाकरे\nजवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे…\nभारताच्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तराने निराश झालो – इम्रान खान\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबाद…\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-16T23:00:33Z", "digest": "sha1:NHLN5IEQPSJ2RY2J3P4A6Y5GHY3IFAWB", "length": 8312, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोरेगावमध्ये क्रेन कोसळल्याने वाहतूक कोंडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगोरेगावमध्ये क्रेन कोसळल्याने वाहतूक कोंडी\nमुंबई : पुलाच्या बांधकामादरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळल्याची घटना मुंबईतल्या गोरेगावमधल्या एसव्ही रोडवर घडली. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेले नाही. पण यामुळे एसव्ही रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली होता.\nशनिवारी रात्री इथे पुलाचे काम सुरु होते. पुलाच्या बांधकामादरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळले. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. पण यामुळे परिसरात मोठी वाहतूककों��ी झाली होती. दरम्यान, आज सकाळपासून गोरेगाव इथला एमटीएनएल चौक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. सध्या ही क्रेन हटवण्याचं काम सुरु असून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी 4 ते 5 तास लागतील असं सांगण्यात येत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nअनुदानित आश्रमशाळांच्या परिरक्षण अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव \nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\nथापाड्या सरकारला आत्मसन्मान आहे की नाही \nपुणे मनपा वर्ग-४ च्या सेवकांना धुलाई भत्ता लागू करण्याबाबत शासन सकारात्मक\nहज यात्रेकरुंच्या सुरक्षेला प्राधान्य – विनोद तावडे\nसमृद्धी महामार्गाच्या कामाचा लवकरच प्रारंभ – देवेंद्र फडणवीस\nब्रिटनमध्ये थरेसा मे यांचे सरकार अडचणीत\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-fashion/floral-print-craze-in-youngsters-118033000006_1.html", "date_download": "2019-01-16T22:21:37Z", "digest": "sha1:KFG55BH4547XCSFCTTY6BLNYX4YRQ4RD", "length": 14250, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\nफॅशन ट्रेंड्सना फॉलो करणं आणि त्या ट्रेंड्स सोबत स्वतः तयार होणं हे प्रत्येकाला आवडतं. सध्या ट्रेंड्स ना फॉलो करणाऱ्यांना \"फॅशन सेन्स\" आहे असेही संबोधले जाते. आधुनिक काळात वेळ ���णि काळानुसार ही फॅशन बदलत असते. प्रत्येकाची आवड, गरज आणि पैशांच्या स्वरूपाप्रमाणे फॅशनची व्याख्या बदलत जाते. कुठलाही ट्रेंड फॉलो करतेवेळी आपण त्यावेळी बाजारात चालत असलेल्या डिझाइन्सचा जास्तीत जास्त वापर करतो. या ट्रेंडमध्ये ओल्ड फॅशन किंवा फंकी लूक असं नसतं. आता तरुण पिढी सोशल मीडियाच्या साहाय्याने फॅशन ट्रेंड्स बद्दल अपडेट ठेवत असतात व ते फॅशन ट्रेंड्स खूप चांगल्या पद्धतीने कॅरीदेखील करत आहेत. मागील 5 ते 10 वर्षात फॅशनची व्याख्या मोठ्या प्रमाणात बदलली आहे. हीच पूर्वीची फॅशन परत येताना आता दिसत आहे. ६० व्या दशकात फ्लोरल प्रिंटची फॅशन तरुणांमध्ये \"हिट' ठरली होती आणि आता तीच फॅशन परत येताना दिसत आहे. फॅशन ब्रॅंड्समध्ये सर्वात अव्व्ल असलेल्या \"लिवा\" ने हीच स्टाईल खास फॅशनप्रेमींसाठी नव्या रूपात आणली आहे. नक्की काय आहे या डिझाईन्स मध्ये याचा आढावा घेऊया ...\nब्राईट शेड्स : फ्लोरल प्रिंट ही गडद रंगाच्या कपड्यावर अधिक खुलून दिसते, ६० च्या दशकांमधील हाच लूक सर्वात आकर्षक ठरत असेल. सध्या पिवळा, ऑफ व्हाईट रंगांच्या कपड्यांमध्ये केलेले नक्षीकामाचे डिझाईन्स \"इन\" आहेत.\nनिवड : \"लिवा\" खासियतच ही आहे कि यामध्ये तयार होणारे कपडे कोणत्याही व्यक्तीला उठावदार दिसतील. आपल्याला आपली उंची आणि शरीरयष्टीनुसार योग्य त्या डिझाईन्सची निवड करणे आवश्यक आहे. या फ्लोरल प्रिंट डिझाईन्स मध्ये काहीसा \"रेट्रो\" टच असल्याचे आपल्याला जाणवेल.\nमल्टिपल आऊटफिट्सचा समावेश : पूर्वी फक्त \"वन पीस\" किंवा \"फ्रॉक\" पेक्षा थ्री पीस किंवा जॅकेट्सना विशेष पसंती होती. फिक्कट रंगाच्या टॉपवर फ्लोरल जॅकेट आपल्याला स्टायलिश लूक देऊन जातो.\nवेगवेगळ्या प्रिंट्सचे एकत्रीकरण : ६०व्या दशकात फ्लोरल प्रिंटसोबत बॉक्स, चेक्स आणि रेषा रेषांचे प्रिंट्स सुद्धा चर्चेत होते. आता फ्लोरल प्रिंट्ससोबत या प्रिंट्सचा देखील विशेष समावेश केलेला आहे. पार्टी किंवा एखाद्या स्पेशल ओकेजनमध्ये अशा प्रिंटचे कपडे आकर्षित करणारे आहेत.\nफ्लुइड फॅशन : फ्लोरल प्रिंट्समध्ये आपल्याला कम्फर्टेबल अशाच कपड्यांचा वापर करण्यात यायचा. यामध्ये सिल्क आणि हलक्या वजनांच्या कापडाचा विशेषतः समावेश असायचा. \"लिवा\" हे नैसर्गिकरित्या तयार केलेले व्हिसकोस कापड या डिझाईन्समध्ये खासकरून वापरले जाते, जेणेकरून या कपड्यांमध्ये आपण अधिक कम्फर्टेबल आणि कॉन्फिडन्ट राहू.\nअसं म्हणतात की आपण वेळेनुसार आपली फॅशन बदलत असतो पण \"लिवा\" मुळे पूर्वी फेमस असलेली ड्रेसिंग स्टाईल आणि डिझाईन्स आपल्याला नव्याने \"रेट्रो लाईफस्टाईल\" मध्ये अनुभवायला मिळत आहे.\nमल्टिपल थीम ने रंगले फॅशन शो चे स्टेज\nकाश्मिरी फिरन ठरतोय बेस्ट फॅशन\nसौंदर्य खुलविण्यासाठी मोत्यांचे दागिने...\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nउच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. ...\nमधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी\nपिकलेले केळी तर आपण खातोच आणि आपल्याला हे माहीत आहे की हे किती फायदेशीर आहे, पण कच्च्या ...\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nबारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...\nहातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...\nरेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीही परीक्षा ...\nSouth Western Railway Recruitment 2019 रेल्वे भरती सेलमध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-demand-to-break-the-alliance-with-ncp/", "date_download": "2019-01-16T22:30:26Z", "digest": "sha1:2DWMONTSNKQXIQK3O5NOY4O4ZEWR4CC7", "length": 7699, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती तोडण्याची गुजरात प्रदेश काँग्रेसची मागणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती तोडण्याची गुजरात प्रदेश काँग्रेसची मागणी\nनवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वासघात केल्यामुळे या पक्षांबरोबरची युती तोडण्याची मागणी गुजरात प्रदेश काँग्रेसने केली आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत.\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\nराज्यसभा निवडणुकीत हे दोन आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या बाजूने मतदान करणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते . मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पटेल यांना मत दिले नाही. संयुक्त जनता दलाचे आमदार छोटू वसावा यांनी पटेल यांना मत दिल्यामुळेच ते निवडून आले, असे गुजरात प्रदेश काँग्रेस नेत्यांनी सांगितले .\nकाँग्रेसने १ सप्टेंबर रोजी वलसाड जिल्ह्यातील पार्डी येथे सभेचे आयोजन केले आहे. मात्र, काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला या सभेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले नसल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी काँग्रेसने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अहमद पटेल यांच्या बाजूने मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nविखे पाटलांच्या मेहुण्यांनाच राष्ट्रवादीने फोडलं,पवारांच्या धूर्त खेळीने सारेच आवाक\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nरविंद्र साळवे / जव्हार : रोजगार, कुपोषण आणि दुष्काळ अशी ओळख असणाऱ्या जव्हार तालुक्यात आपल्या पारंपारिक कलागुणांना…\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nदोन्ही राजा���च्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kandal-march-to-feed-tribute-to-the-victim/", "date_download": "2019-01-16T22:34:39Z", "digest": "sha1:LPARDVAAQ6EGK2SKLSF5VE7C6NV2OTFU", "length": 10160, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कासारसाई घटनेतील नराधमांना फाशी द्या, पिडीत मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरीत कॅंडल मार्च", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकासारसाई घटनेतील नराधमांना फाशी द्या, पिडीत मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरीत कॅंडल मार्च\nटीम महाराष्ट्र देशा : हिंजवडी, कासारसाई येथे गेल्या आठवड्यात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार केलेल्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. तसेच तज्ञ सरकारी वकीलाची नियुक्ती करुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा, याचबरोबर पिडीत कुटुंबियांना लवकरात लवकर अर्थिक मदत देण्यात यावी यासाठी पिंपरी चिंचवड परिसरात कॅंडल मार्च चे आयोजन करण्यात आले होते.\nहिंजवडी, कासारसाई येथील दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी औषधोपचारार्थ रुग्णालयात दाखल आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती पिंपरी चिंचवड शाखा तसेच जय भगवान महासंघच्यावतीने पिंपरीत कॅंडल मार्च व श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी घटनेचा निषेध करुन आरोपींना फाशीची मागणी केली.\nगुरुवारी सायंकाळी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून गोकूळ हॉटेल, शगुन चौक, कराची चौक, रिव्हर रोड, झुलेलाल मंदिर येथील पवना घाट येथे कॅंडल मार्चचे आयोजन केले होते. यावेळी घाटावर या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलीस श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रध्दांजली सभेला जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, नगरसेविका योगिता नागरगोजे, केशव घोळवे, गणेश ढाकणे तसेच पिंपरी चिंचवड म���ील विविध सामाजिक संघटनांचा सहभाग होता.\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी साखर कारखाना परिसरात कायमस्वरूपी साखर शाळा सुरु करण्यात याव्यात. तसेच ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ जाहिर करावे. या महामंडळांतर्गत मुलांच्या शिक्षणाची व कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी उपस्थितांनी यावेळी केली.\nहिंजवडी घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. या घटनेत अटक केलेल्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तसेच पिडीत कुटुंबियांना शासनाने अर्थिक मदत करावी यासाठी या कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, शासनाने उसतोड कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवावेत.\n– बाळासाहेब सानप, अध्यक्ष, जय भगवान महासंघ, महाराष्ट्र\nहिंजवडी येथे झालेल्या दुर्देवी घटनेतील पिडीत मुलींना शासनाने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अन्यथा अशा घटना घडत राहतील. तसेच, हिंजवडी प्रकरणातील केस ही जलदगती न्यायालयात चालवावी.\n– योगिता नागरगोजे, नगरसेविका, पिंपरी चिंचवड महापालिका\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ शिंदे\nजव्हार - कुपोषण मुक्ती च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या पालघर जिल्हयातील जव्हार मधिल जामसर, दाभेरी, साखरशेत येथील…\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maratha-kranti-march-aurangabad-news-update/", "date_download": "2019-01-16T22:34:23Z", "digest": "sha1:WK6NZZN4VO3XM6QSTEK4UHN3SS4A3ZFW", "length": 8073, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबाद तोडफोड प्रकरणी सीआईडी चौकशी करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऔरंगाबाद तोडफोड प्रकरणी सीआईडी चौकशी करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी\nऔरंगाबाद : गुरुवारी मराठा आरक्षणाकरिता पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद काही ठिकाणी शांततेत पाळण्यात आला, तर काही ठिकाणी या बंदला गालबोट लागलं. पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या बंद दरम्यान आंदोलकांनी औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक परिसरातील कार्यालयांचं आणि मालमत्तेचं प्रचंड नुकसान केले होतं.\nया पार्श्वभूमीवर संतप्त उद्योजकांकडून औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषद घेत, मराठवाडयात उदयोगधंदे आणावेत की नाही असा सवाल करण्यात आला. तसेच आंदोलकांनी कंपन्यांच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत, लूटही केल्याचा आरोप उद्यजकांकडून करण्यात आला होता.\nदरम्यान उद्योजकांच्या पत्रकार परिषदेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देखील पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेमध्ये उद्योजकांनी केलेले आरोप फेटाळलण्यात आले. कंपन्यांची तोडफोड ही मराठा आंदोलकांकडून नाही तर, या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या बाहेरच्या लोकांकडून करण्यात आल्याचं मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाकडून स्पष्ट करण्यात आलं.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nआमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होतं. कुठल्याही प्रकारची तोडफोड करण्याचा आमचा उद्देश नव्हता. कंपन्यांची तोडफोड बाहेरच्या व्यक्तींकडून करण्यात आली आहे. या प्रकरणाची सीआईडी चौकशी व्हावी अशी मागणी या पत्रकारपरिषदेमध्ये करण्यात आली आहे.\n‘महाराष्ट्र बंद’ : पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणाव\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nशहर मध���य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ. प्रणिती शिंदें\nसोलापूर ( सूर्यकांत आसबे) - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने राजकीय चर्चांना ऊत येऊ लागला आहे.…\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-desh-videsh-newswe-will-not-allow-bjp-to-impose-gabbar-singh-tax-on-india-says-congress-vp-rahul-gandh/", "date_download": "2019-01-16T22:52:42Z", "digest": "sha1:JUE6QSQBAYS7IAPUFLMQ26CPM64BDWM4", "length": 8181, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बोलण्याऐवजी कृतीवर भर द्यावा आणि चुका मान्य करा - राहुल गांधी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबोलण्याऐवजी कृतीवर भर द्यावा आणि चुका मान्य करा – राहुल गांधी\nकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे जीएसटीवरुन पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र\nटीम महाराष्ट्र देशा – वस्तू आणि सेवाकरात कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला असतानाच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जीएसटीवरुन पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आम्ही भाजपला भारतावर ‘गब्बर सिंग टॅक्स’ लादू देणार नाही. भारतातील लघू आणि मध्यम उद्योजकांचे कंबरडे मोडू देणार नाही, असेही ते म्हणालेत.\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nजीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. असंघटित कामगार आणि लाखो तरुणांचे रोजगार आम्ही धोक्यात येऊ देणार नाही. आम्ही ‘गब्बर सिंग टॅक्स’ लादू देणार नाही, असा इशाराच राहुल गांधींनी दिला.\nराहुल गांधी यांनी काही सूचनाही केल्या आहेत. ‘देशात सा��ी आणि सोपी कररचना असलेला जीएसटी लागू करावा, बोलण्याऐवजी कृतीवर भर द्यावा आणि चुका मान्य करुन जनतेला काय हवे ते जाणून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.\nराहुल गांधी यांनी यापूर्वी देखील जीएसटीवरुन भाजपवर टीका केली आहे. जीएसटीचा ज्या व्यापारी, ग्राहक आणि अन्य घटकांना फटका बसला आहे. त्यांना २०१९ मध्ये आपले सरकार केंद्रात आल्यावर दिलासा मिळेल असे बदल आम्ही जीएसटी करप्रणालीत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यापूर्वी दिले होते. महागाई कमी करा, रोजगार द्या अन्यथा सिंहासन सोडा, असेही त्यांनी म्हटले होते.\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\n‘मनमोहन सिंग हे सर्वोत्तम पंतप्रधान’ शिवसेनेचे सर्टिफिकेट\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nसोलापूर ( प्रतिनिधी ) - उजनी धरणावरील स्थानिक मच्छिमार सोमवार २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करमाळा येथील कोंढार…\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2018/05/blog-post_0.html", "date_download": "2019-01-16T23:30:05Z", "digest": "sha1:CJWHYSWHRVJO6PVMYMQWSVFVE7YE77JD", "length": 28686, "nlines": 229, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)", "raw_content": "\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)\n भाग ७ | भाग ८ | भाग ९ \nया लेखमालेचा उद्देश डेटा चोरी म्हणजे काय आणि त्याची मला जाणवलेली कारणे मांडणे असल्याने त्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची आर्थिक गणिते महत्वाची आहेत. त्याचबरोबर सामाजिक आणि कायदेशीर संकल्पनाही महत्वाच्या आहेत. म्हणून या भागात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची आर्थिक गणिते कशी बदलत गेली त्याचा धावता आढावा घेऊया.\n१९११ मध्ये आयबीएम कंपनीची स्थापना झाली होती. पण कॉम्प्युटरच्या क्षेत्रात तिने प्रवेश केला तो १९५२ मध्ये. १९५२ पासून ते १९६४ पर्यंत आयबीएमने Special Purpose Computer बनवले. म्हणजे यातील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अभिन्न किंवा अविभाज्य होते. आयबीएमला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसाठी वेगवेगळे पैसे मिळत नव्हते. १९६४ मध्ये आयबीएमने मोठा जुगार खेळला आणि पहिला General Purpose Computer बनवला. म्हणजे यावर सॉफ्टवेअर पहिल्यापासून लोडेड असणार नव्हतं. तर वेगवेगळी सॉफ्टवेअर एकाच कॉम्प्युटरवर लोड करता येणार होती. हा पर्सनल कॉम्प्युटर नसून मेनफ्रेम कॉम्प्युटर होता. इथून हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोघांचा बाजार वेगळा होण्यास सुरवात झाली.\nअजून इंटरनेट बाल्यावस्थेत होतं. पण क्रेडिट कार्डचा व्यवसाय भरभराटीला आलेला होता. डायनर्स कार्डपासून लोकप्रिय झालेल्या या संकल्पनेवर व्हिसा आणि मास्टर कार्ड या कंपन्या भरभराटीला आलेल्या होत्या. मग बँकिंग क्षेत्रात क्रांतिकारी घटना घडली. १९६७ मध्ये बार्कलेज बँकेने पहिलं ATM चालू केलं. १९५९ पासून चंद्रावर अंतराळयान उतरवण्याचा प्रयत्न चालू होता आणि १९६९ साली एका माणसाच्या छोट्या पावलाने मानवजातीसाठी चंद्रापर्यंत मोठी झेप घेतली होती. इतकी सगळी धामधूम चालू होती पण TCP / IP चा जन्म व्हायचा होता. या सगळ्यांमुळे विविध प्रकारचे नेटवर्क प्रोटोकॉल अस्तित्वात येत गेले. त्यात सुसूत्रता यावी म्हणून प्रयत्न होत होते.\nआणि १९७२ साली TCP / IP चा जन्म झाला. ज्यामुळे आपापले काम करताना कुणी कुठले नियम पाळावेत याचे नियम निश्चित झाले आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपन्या एकमेकांच्या कार्यक्षेत्राबद्दल विचार न करता, त्यात गुंतवणूक न करता, आपले काम अधिक वेगाने करू लागल्या. पण अजूनही ऑफिस किंवा उत्पादनाचे प्लांट्स हेच सॉफ्टवेअरचे कार्यक्षेत्र होते. घराघरात कॉम्प्युटर पोहोचले नव्हते. १९७२ ला SAP, १९७७ Oracle आणि १९७८ Baan या ERP (Enterprise Resource Planning) क्षेत्रातील दादा कंपन्यांचा जन्म झाला. यांनी इंटरनेटचा वापर करून घेतला.\nमाहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला सुगीचे दिवस यायल�� सुरवात झाली. हार्डवेअर बनवणाऱ्यांनी पैसे कमवले. सॉफ्टवेअर बनवणाऱ्यांनी पैसे कमवले. सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करून देण्याऱ्या सल्लागार कंपन्या स्थापन झाल्या. त्यांनीही रग्गड पैसे कमवले. विशेष म्हणजे त्यांनी ज्यांना या सेवा दिल्या त्यांच्याकडूनच पैसे घेतले. म्हणजे विविध मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, बँका, वित्तसंस्था हे ग्राहक होते आणि हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सल्लागार कंपन्या हे पुरवठादार होते. पुरवठादारांनी आपापल्या ग्राहकांच्या काम पद्धतीत कॉम्प्युटरचा वापर करायला उद्युक्त केले. त्यांची कार्यक्षमता वाढवली. त्यांचे खर्च कमी केले. त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढवायला, त्यांच्या ग्राहकांना खूष करायला त्यांना मदत केली. आणि या सगळ्याबद्दल त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यामुळे या काळात डेटा चोरीच्या प्रश्नाने आजच्यासारखे स्वरूप धारण केलेले नव्हते.\nआता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन महत्वाच्या कंपन्यांनी जन्म घ्यायचा मुहूर्त जवळ येऊ लागला होता. १९७५ ला मायक्रोसॉफ्टची स्थापना झाली आणि १९७६ला ऍपलची. मायक्रोसॉफ्टने हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअरवर अधिक लक्ष द्यायला सुरवात केली. याउलट ऍपलने स्थापनावर्षातच आपला पुढला मार्ग आखून घेतला होता. कॉम्प्युटर म्हणजे केवळ कार्यालयात उपयोगी असणारे उपकरण राहणार नव्हते. आता मेनफ्रेमचा अश्वमेध रोखला जाणार होता. ऍपल बरोबर ह्युलेट-पॅकार्ड, टॅन्डी कॉर्पोरेशन वगैरे कंपन्यांनी आपापले मायक्रो कॉम्प्युटर (ज्याला आपण आजकाल पर्सनल कॉम्प्युटर म्हणतो) बाजारात आणले.\nया सगळ्यात वेगळी कंपनी होती ऍपल. ऍपलच्या मायक्रो कॉम्प्युटरला चालवण्यासाठीची ऑपरेटिंग सिस्टीम स्वतः ऍपलचीच होती. हार्डवेअर वाल्यांनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवाल्यांनी सॉफ्टवेअर हा नियम मोडीत काढून ऍपलने हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीवर स्वतःचा ताबा ठेवला.\nमायक्रो कॉम्प्युटरच्या बाजाराने बाळसे धरल्यावर 'हत्तीने टॅप डान्स करायचं ठरवलं'. कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील दादा कंपनी आयबीएमने घरगुती कॉम्प्युटरच्या बाजारात उतरायचा निर्णय घेतला. मेनफ्रेमच्या बाबतीत प्रचंड गुप्तता पाळणाऱ्या आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटरच्या बाबतीत मात्र एकदम खुलं धोरण अंगिकारलं. आयबीएमच्या या पीसीसाठीची ऑपरेटिंग सिस्टिम मायक्रोसॉफ्टकडून बनवून घेतली गेली आणि इतर सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना या पीसीसाठी सॉफ्टवेअर तयार करायला उत्तेजन देण्यात आलं. यातून मायक्रोसॉफ्टचं अतिबलाढ्य साम्राज्य उभं राहिलं.\nपर्सनल कॉम्युटर कुणीही बनवो त्यावर ऑपरेटिंग सिस्टीम आणि कामासाठी लागणारे वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, डेटाबेस, ईमेल क्लायंट वगैरे सर्व सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स मायक्रोसॉफ्टचेच होते. हार्डवेअर कंपन्या आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातील करारांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पीसी विकला गेला तरी मायक्रोसॉफ्टच्या खात्यात पैसे जमा होत होते. (इथे सॉफ्टवेअर पायरसीच्या मुद्द्याकडे मी दुर्लक्ष केले आहे.)\nहार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र विकून ऍपल पैसे कमवीत होतं. मायक्रोसॉफ्ट प्रामुख्याने केवळ सॉफ्टवेअर विकून तर ह्युलेट-पॅकार्ड, कॉम्पॅक सारख्या कंपन्या केवळ हार्डवेअर विकून. या काळातही विक्रेता आपल्या वस्तू किंवा सेवा ज्या ग्राहकाला विकत होता त्याच्याकडून त्याचे पैसे घेत होता. आणि या घरगुती पर्सनल कॉम्प्युटर्सना इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी काही विशेष कारण मिळाले नव्हते त्यामुळे त्याला डेटा चोरीचा मुद्दा जन्माला यायचा होता.\nजगभरात काम करण्याच्या पद्धतीत पर्सनल कॉम्प्युटर्स मोठी उलथापालथ घडवून आणत असताना सर्न इथे हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोटोकॉलचा जन्म झाला होता आणि टीम बार्नर्स लीने वर्ल्ड वाईड वेबची संकल्पना मांडली होती. वर्ल्ड वाईड वेब आकाराला येत असताना ते वापरण्यासाठी वेब क्लायंटची (ब्राऊजरची) आवश्यकता होती. पहिला ब्राऊजर टीम बार्नर्स लीनेच तयार केला होता आणि १९९१ मध्ये जगासाठी खुला केला होता. वेब सर्व्हर आणि वेब ब्राऊजर तयार झाले. वेबसाईट ही नवीन संकल्पना उदयाला आली. इंटरनेटवरील वेबसाईट म्हणजे कधीही बंद न होणारा बिलबोर्ड आहे हे अनेक व्यावसायिकांना जाणवले. आणि व्यवसायाची वेबसाईट असणे महत्वाचे ठरू लागले. हॉटमेल या नावाने सबीर भाटियाने ईमेलची सुविधा ईमेल क्लायंट न वापरता वेब ब्राऊजरमधून वापरायला उपलब्ध करून दिली. आणि आतापर्यंत केवळ कामासाठी वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटवर जाण्याची नवीन कारणे आकाराला आली. हॉटमेल मायक्रोसॉफ्टने विकत घेतलं तर त्यासारखं रॉकेटमेल याहूने. आणि जगभरात लोकांना वेब ब्राउजरमधून ईमेल वापरणे शक्य झाले. तेही मोफत.\n��ता इंटरनेटवर वेबसाईट्स होत्या. एमएस ऑफिसबरोबर इंटरनेट एक्सप्लोरर मोफत मिळू लागले होते. ऑफिसची कामे संपल्यावरदेखील लोक इंटरनेटवर जाऊ लागले. आपापल्या घरगुती पीसीवरून वेब ब्राऊजर वापरत, वर्ल्ड वाईड वेबवर सर्फिंग करण्यासाठी\nसर्फिंग करून त्यांना इतर व्यवसायांबद्दलची माहिती मोफत मिळत होती. कारण वेबसाईट्स बनवण्याचा आणि कायम उपलब्ध ठेवण्याचा खर्च जो तो व्यावसायिक करत होता. लोकांना खर्च करायचा होता फक्त इंटरनेट कनेक्शनचा. ब्राऊजर मोफत. माहिती मोफत.\nआता इंटरनेटचा वापर करून वस्तू विकण्याची कल्पना काही सुपीक डोक्यात खेळू लागली. त्यापैकी जेफ बेझॉसने १९९४ मध्ये ऍमेझॉनची स्थापना केली. सुरवातीला इंटरनेटचा वापर करून पुस्तके विकण्यासाठी तो ऍमेझॉनचा वापर करणार होता. या सगळ्या धामधुमीमुळे वर्ल्ड वाईड वेब अल्पावधीत लोकप्रिय झालं. आणि त्यावर तयार झालेल्या अगणित वेबसाईट्स मधून आपल्याला हवी ती वेबसाईट शोधण्यासाठी सर्वसामान्य लोकांना सर्च इंजिनची गरज भासू लागली. वेगवेगळी सर्च इंजिन्स इंटरनेटवर उपलब्ध होती. अशात १९९८ साल उजाडलं. डेटाचोरीच्या आपल्या आजच्या अडचणीचा एक धागा जिथून येतो ते बिझनेस मॉडेल यशस्वीरीत्या वापरणाऱ्या कंपनीचा कॅलिफोर्नियात जन्म झाला. तिचे नाव होते गूगल.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १०)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ९)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ८)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ७)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ६)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ५)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ४)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग २)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर ड���ड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nरडिता भेकिता अन्यथा ताडिता\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://snau.com.ua/mr/", "date_download": "2019-01-16T22:20:29Z", "digest": "sha1:YRR57YD7XAQMEY3LUITXSW2LDYKJJLEL", "length": 16154, "nlines": 210, "source_domain": "snau.com.ua", "title": "Sumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ - आंतरराष्ट्रीय प्रवेश केंद्र. युक्रेन मध्ये अभ्यास", "raw_content": "\nSumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ आपले स्वागत आहे\nAgrotechnologies आणि पर्यावरण वापर विभाग\nअर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विभाग\nपदव्युत्तर पदवी शिक्षण विभाग\nयुक्रेन मध्ये आपले स्वागत आहे\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nयुक्रेनियन सर्वोत्तम विद्यापीठ आपले स्वागत आहे\nSumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ\nआता सर्वांसाठी खुले आहे\nSumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ अभ्यास\nआम्हाला चांगले आणखी जाणून घ्या\nआमच्या विद्यार्थ्यांना हमी व्हिसा\nआम्ही नोकरी विद्यार्थ्यांना मदत\nSumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठाचे विमा\nSumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी युक्रेन मध्ये सर्वात लोकप्रिय विद्यापीठे एक आहे\nSumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ TOEFL requiere नाही, IELTS आणि इतर परीक्षा. आम्हाला सामील व्हा\nमहाग विद्यापीठे विसरा. आमच्या शिक्षण शुल्क युक्रेन आणि युरोप मध्ये सर्वात कमी आहे.\nआम्ही विद्यापीठ आश्चर्यकारक आंतरराष्ट्रीय समुदायात. सर्व परदेशी विद्यार्थ्यांना येथे आनंदी आहेत.\nआपण Sumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ उपयुक्त आणि दृष्टीकोन खासियत भरपूर अभ्यास करू शकतो\nयेथे आपण Sumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ विद्यार्थ्यांना मनोरंजक आणि उपयुक्त घटना भरपूर भेट देऊ शकता\nयुक्रेन सर्वोत्तम शिक्षक Sumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ मध्ये तुम्हांला शिकवील\nSumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि विद्यापीठे मोठी संख्या सहकार्य\nआमच्या Faculites आणि विभाग\nफीड आणि प्राणी आहार तंत्रज्ञान\nलागवड आणि प्राणी निवड\nआर्किटेक्चर आणि नागरी नियोजन\nबांधकाम आणि नागरी अभियांत्रिकी\nइमारत बांधणी आणि निर्मितीला\nशेती आणि भौतिकशास्त्रातील विद्युत प्रणाली\nव्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य\nट्रॅक्टर व कृषी मशीन\nAgrotechnologies आणि पर्यावरण वापर विभाग\nकृषी, माती विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र\nउपचार, औषधनिर्माण आणि क्लिनिकल निदान\nऍनाटॉमी, जनावरांची सामान्य आणि पॅथॉलॉजीकल फिजिओलॉजी\nपशुवैद्यकीय-स्वच्छताविषयक परीक्षा, मायक्रोबायोलॉजी आणि Zoo स्वच्छता\nअर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विभाग\nसंस्था आणि प्रशासन व्यवस्थापन\nलेखा व लेखा परी���्षण\nदूध आणि मांस तंत्रज्ञान\nअन्न उत्पादन अभियांत्रिकी तंत्रज्ञान\nप्रशासकीय आणि माहिती कायदा\nखाजगी आणि सामाजिक अधिकार\nराज्य कायदेशीर शिस्त आणि युक्रेनियन\nपदव्युत्तर पदवी शिक्षण विभाग\nपोस्ट डिप्लोमा शिक्षण सर्व प्रकारच्या करण्यासाठी\nगुणात्मक शैक्षणिक आणि संशोधन सह प्रदान करण्यासाठी\nराज्य कायदेशीर शिस्त आणि युक्रेनियन\nकुशल आणि अत्यंत पात्र तज्ञांनी गरजा पूर्ण करण्यासाठी\nसमाजातील पुढील सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी प्रोत्साहन\nSumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ\nSumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ पातळी उच्च शैक्षणिक स्थापना आहे - प्रमाणन चौथा; युक्रेन सर्वोत्तम जमिनीचा विद्यापीठे एक आहे. Sumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ कृषी अत्यंत पात्र विशेषज्ञ गाडी विदेशी भाषा आणि संगणक विज्ञान सखोल शिक्षण. विद्यापीठ रचना समावेश 8 प्राध्यापकांच्या, एक संस्था आणि पाच महाविद्यालये.\nयुक्रेन मध्ये सर्वात कमी शिक्षण शुल्क\nविद्यार्थी आमच्यावर प्रेम करतो,\nमला वाटते 5 Sumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ वर्षे माझ्या आयुष्यात उत्तम. मी जगभरातील नवीन मित्र भरपूर आढळू आणि आता मी माझ्या मूळ देशात थंड नोकरी मिळाली.\nमी गेल्या वर्षी Sumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ सहभागी आणि मला ते आवडते. मी शिक्षण आणि universty घटना आवडत. मी सर्वकाही करू.\nमी दु: ख केवळ गोष्ट या Sumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ माझ्या गेल्या वर्षी आहे. प्रत्येकजण, अपुरा सामील व्हा. आपण आनंद होईल\nआम्ही लागू करण्यासाठी टोफेल परीक्षा घेणे आमच्या अर्जदारांना आवश्यकता नाही आणि आमच्या मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये अभ्यास.\nआम्ही लागू करण्यासाठी IELTS परीक्षा घेणे आमच्या अर्जदारांना आवश्यकता नाही आणि आमच्या मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये अभ्यास.\nआम्ही हमी देत ​​नाही 100% विद्यापीठाशी कोणत्याही निवडले अभ्यासक्रम प्रवेश.\nआम्ही आमच्या अर्जदारांना सर्व युक्रेन उच्च शिक्षण विभागाकडून व्हिसा पुष्टी प्राप्त मदत करत आहात.\nआम्हाला आपले नाव आणि ई-मेल द्या आणि आम्ही आपल्याशी संपर्क साधू 24 तास\nकिंवा आम्हाला ईमेल करा : snau@admission.center\nSumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ वेबसाइट वर स्वागत. मी तुम्हाला विदेशी भाषा आणि संगणक विज्ञान आमच्या universityning क्रियाशीलता बद्दल जास्त मनोरंजक माहिती शोधू होईल याची खात्री आहे.\nSumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ\n© 2016 Sumy राष्ट्रीय जमिनीचा विद्यापीठ - आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश कार्यालय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/05/17/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-16T23:30:35Z", "digest": "sha1:5IFD6C5HTTBCFHKZCSZ5O2S3YYD5A2NU", "length": 7770, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोलंबसाचे जहाज सापडल्याचा दावा - Majha Paper", "raw_content": "\nशेतकऱ्यांची कॅशलेस व्यवहारामुळे होत आहे गैरसोय\nकोलंबसाचे जहाज सापडल्याचा दावा\nकोलंबसाने १४ -१५ व्या शतकात भारत शोध मोहिम हाती घेतली आणि प्रवास करताना तो भारताऐवजी अमेरिकेच्या किनार्‍याला लागला हा इतिहास आपल्याला ज्ञात आहे. म्हणजे अमेरिकेचा शोध कोलंबसाला लागला तो योगायोगानेच . या मोहिमेसाठी त्याने जे जहाज वापरले ते सांता मारिया नावाचे जहाज सापडले असल्याचा दावा पुरातत्त्व अम्यासकांनी केला आहे. या शोधमोहिमेचे नेतृत्त्व बेरी विलफोर्ड यांनी केले होते.\nअमेरिका शोधाची घटना घडून पाचशे वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर हे जहाज सापडल्याने त्याबाबत विशेष कुतुहल व्यक्त केले जात आहे कारण कोलंबसाचे हे जहाज बेपत्ता झाल्याचे मानले जात होते. पुरातत्व अभ्यासकांनी अनेक पुरावे तपासून खात्री करून घेतल्यानंतर हैतीच्या सागरतळाशी असलेलेले जहाज हे कोलंबसाचे जहाज असल्याचा दावा केला आहे. या सागरतळाशी आढळलेल्या ढिगार्‍यात या जहाजाचे अवशेष सापडले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. ही शोधमोहिम राबविताना कोलंबसाच्या डायरीचाही संदर्भ घेण्यात आला होता.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/today-is-your-birthday-113082200006_1.html", "date_download": "2019-01-16T23:12:28Z", "digest": "sha1:MD3UW6XTMNYAYY5B57S6J56FI7XJCUP3", "length": 16415, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आज तुमचा वाढदिवस आहे (22.03.2018) | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज तुमचा वाढदिवस आहे (22.03.2018)\nदिनांक 22 तारखेला जन्म घेतलेल्या व्यक्तीचा मूलक 2+2 = 4 असेल. या अंकाचे व्यक्ती जिद्दी, कुशाग्र बुद्धीचे, साहसी असतात. या व्यक्तींना जीवनात बर्‍याच परिवर्तनांचा सामना करावा लागतो. जसे फराट्याने येणार्‍या गाडीला अचानकच ब्रेक लागतो, तसेच या लोकांचे भाग्या होते. पण हे ही तेवढेच खरे की या अंकाचे अधिकतर लोक कुलदीपक असतात. तुम्हाला जीवनात बर्‍याच अडचणींना मात करावे लागते. यांच्यात अभिमानही असतो. हे लोक कोमल हृदयाचे असतात पण बाहेरून फारच कठोर दिसतात. यांच्यात उत्तम नेतृत्व क्षमता असते.\nईष्टदेव : गणपती, मारुती\nशुभ रंग : निळा, काळा, भुरकट\nकसे राहील हे वर्ष\nज्या लोकांची जन्म तारीख 4, 13, 22, 31 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष थोडे सावधगिरी बाळगण्याचे आहे. वर्षाचा स्वामी गुरु व मूलक स्वामी राहू यांच्यात परम शत्रुता आहे. गुरु-राहूची युती चांडाल योग निर्माण करते. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. पारिवारिक जीवनात सतर्कता ठेवणे गरजेचे आहे. नवीन रोजगार जानेवारीनंतर मिळण्याचे योग आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. शत्रू पक्षाकडून सांभाळून राहा. कर्मक्षेत्रात विशिष्ट कामांमुळे वेळ जाईल. काम जास्त असल्याने थकवा जाणवेल. व्यवसायात हानी संभव. उगाच पैसा उधळू नये. वेळ जाऊ देऊ नका. हा फार उपयोगाचा आहे लक्षात ठेवावे.\nमूलक 4चे प्रभ��वशाली विशेष व्यक्ती\nमंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी\nआज तुमचा वाढदिवस आहे (20.03.2018)\nयावर अधिक वाचा :\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\n\"कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात...Read More\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nसामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...\nपृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...\nतमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल ...\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/telangana/photos/", "date_download": "2019-01-16T22:14:32Z", "digest": "sha1:U3DQA4Q6RDD3L5TS2TZJJMQCWOPWL3AX", "length": 10111, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Telangana- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nमध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकाच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.\nAssemblyElectionResults2018 या उमेदवारांनी प्रचारादरम्यान काय काय केलं ते पाहून व्हाल थक्क\nPHOTOS : तेलंगणा : चिथावणीखोर भाषणं देणाऱ्या ओवेसी बंधूंचा हा आहे 'इतिहास'\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nचप्पल हाणा म्हणून सांगणाऱ्या उमेदवाराचा मतदारांनीच लावला निकाल\nAssembly Election Result 2018: राजस्थानात काँग्रेसचा निकालाआधीच मोठा जल्लोष\nExit Polls या 3 निवडणुकांनी सपशेल चुकवला होता एक्झिट पोल्सचा अंदाज\nतेलंगणाचे 'उल्लू के पठ्ठे' : घुबडांविषयी हे ऐकाल तर व्हाल अवाक\nPHOTOS : निवडणुकीच्या प्रचारासाठी हे उमेदवार काय काय करतायत ते पाहून थक्क व्हाल\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/traffic/", "date_download": "2019-01-16T23:18:59Z", "digest": "sha1:QF2D4IDB52HBZYLENKA6VHTY4UKCYJRU", "length": 11782, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Traffic- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ���ाकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nपुणे, 16 जानेवारी : पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीला आता रोबो देखील आला आहे. एसपी रोबोटिक्स आणि विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या या रोबोचं उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं आहे. वाहतूक नियमन आणि रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन या रोबोद्वारे करण्यात येणार आहे. चेन्नईमध्ये रस्त्यावर या रोबोचा वापर सुरू करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी आज हा रोबो बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत या रोबोचा प्रायोगिक तत्वावर वापर करणार असल्याचे जाहीर केलं आहे.\nसिग्नल तोडल्यानंतर 'त्याने' ट्राफिक पोलिसालाच नेलं फरफटत; घटना CCTV मध्ये कैद\nमहाराष्ट्र Dec 25, 2018\nमुंबईतल्या ट्राफिक जॅमचा प्रभूंना फटका, कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी करावी लागली पायपीट\nVIDEO: गावी निघाला असाल तर रस्त्यावरची ही वाहतूक कोंडी एकदा पाहाच\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\nमुंबई पोलिसांची बेशिस्त चव्हाट्यावर, लोकांनी ट्विटरवर शेअर केले फोटो\nटेकऑफच्या 13 मिनिटांनंतर विमान कोसळलं, 188 लोकांच्या मृत्यूची भीती\nटेकऑफच्या 13 मिनिटांनंतर विमान कोसळलं, 188 लोकांच्या मृत्यूची भीती\nमहाराष्ट्र Sep 27, 2018\nVideo : पुण्यात मुळा कालव्याची भिंत फुटली, लोकांचे संसार गेले वाहून\nVIDEO : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांनो सावधान..\nपोलीस कर्मचाऱ्याला चिरडून फरार होणाऱ्या चालकाला ��टक\nमुलीच्या वाढदिवसा दिवशी वडिलांचा अपघाती मृत्यू\nआयटी हब ही पुण्याची ओळख पुसली जाणार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/06/23/professionalism-essential-in-farming/", "date_download": "2019-01-16T23:21:09Z", "digest": "sha1:ESDSUTF4HMSMMY5RKS22B2H6J3GM2T32", "length": 16517, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शेतीत व्यावसायिकता आवश्यक - Majha Paper", "raw_content": "\nऑफिस कामाचा स्टॅमिना टिकवण्यासाठी…\nआपल्या देशातल्या शेती व्यवसायासमोर अनेक समस्या आहेत. या समस्या कधी नव्हे एवढ्या गुंतागुंतीच्याही झालेल्या आहेत. त्यावर नेमका उपाय काय या बाबत उदंड चर्चा होऊन सुध्दा स्थिती सुधारण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. मात्र काही सोप्या गोष्टी या दृष्टीने जरूर सांगाव्याशा वाटतात. शेतीचा सर्वात मोठा प्रश्‍न शेतीमालाला मिळणारा भाव हा आहे. किंबहुना वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर शेतीमालाला पर्याप्त भाव मिळत नाही ही शेतीमालाची समस्या आहे. यावर स्वामिनाथन आयोग, हमीभाव असे उपाय सांगितले जातात आणि ते उपाय प्रभावी ठरणारेसुध्दा आहेत. परंतु आपल्या शेतीमालाचे भाव कोसळू नयेत यासाठी शेतकर्‍यांनीही काही पथ्ये पाळली पाहिजेत.\nया ठिकाणी शेतकर्‍यांना उपदेश करण्याचा हेतू नाही. परंतु शेतकर्‍यांकडून होणारी एक चूक न दाखवल्यास शेतकर्‍यांचेच नुकसान होणार आहे. म्हणून ही गोष्ट या ठिकाणी नमूद करत आहोत. शेतीमालाचे भाव बर्‍याचअंशी मागणी आणि पुरवठा यावर ठरत असतात. शेतीमालाच्या बाजारावर शेतकर्‍यांचे नियंत्रण नाही. ही गोष्ट खरी. परंतु शेतीमालाच्या पुरवठ्यावर तरी त्याचे नियंत्रण असले पाहिजे.\nतेव्हा सगळ्या शेतकर्‍यांनी मिळून तारतम्याने काही निर्णय घेऊन एकाच एका पिकाच्या मागे न जाता विविध प्रकारची पिके घेतली पाहिजेत. तसे केल्याने निरनिराळ्या मालाचा पुरवठा आवश्यक तेवढाच होत राहील आणि शेतीमालाचे भाव फार कोसळण्याचे संकट शेतकर्‍यांवर येणार नाही. दुर्दैवाने असे होत नाही. एखाद्या शेतीमालाला एखाद्या वर्षी चांगला भाव मिळाला की पुढच्या वर्षी सगळे शेतकरी तेच पीक घेतात. कारण गतवर्षी चांगला भाव मिळालेला असतो आणि ��ावर्षीही तो टिकेल आणि चार पैसे जास्त मिळतील अशी आशा त्याला वाटत असते. तेव्हा शेतकरी एकच एक पीक असे मोठ्या प्रमाणावर घेतात आणि त्यांची आवक वाढली की भाव कोसळतात. तेव्हा यंदा ज्या मालाला जास्त भाव मिळाला आहे त्या पिकाच्या मागे सर्वांनीच न लागता सर्वच प्रकारची पिके संतुलीत प्रमाणात घेतली पाहिजेत. १९९० साली उसाची टंचाई होती म्हणून उसाला चांगला भाव मिळाला आणि त्यावर्षी नेमका चांगला पाऊस पडला. पावसामुळे झालेली पाण्याची उपलब्धता आणि उसाला भाव मिळतो ही आशा यामुळे शेतकर्‍यांनी एवढा ऊस लावला की १९९१ साली ऊस उदंड झाला. कित्येक शेतकर्‍यांचे ऊस कारखान्यांना नेता आले नाहीत. काही शेतकर्‍यांनी उभा ऊस जाळून टाकला तर ज्यांचा ऊस कारखान्याने नेला नाही त्यांना सरकारकडून भरपाई द्यावी लागली.\n१९९१ सालची उसाची अतिरिक्त उपलब्धता आणि त्यातून झालेली अनेक शेतकर्‍यांची शोकांतिका आजही लोकांच्या लक्षात आहे. या वर्षी अशी अवस्था तुरीच्या बाबतीत होण्याची संभावना आहे. म्हणून हा लेखनप्रपंच. २०१६ साली तुरीची दाळ एवढी कमी उपलब्ध झाली की तिचे किरकोळीतले भाव सव्वा दोनशे रुपये प्रति किलो असे कल्पनातीत वाढले. त्यावर्षी अनेक शेतकर्‍यांच्या तुरीला १५ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळाला. मात्र तुरीची दाळ महाग झाल्याने सामान्य लोक सरकावर टीका करायला लागले. त्यामुळे सरकारने तुरीचे उत्पन्न वाढवण्याचा चंग बांधला. लोकांना प्रोत्साहन दिले. क्विंटलमागे २०० रुपये बोनस जाहीर केला आणि सर्वत्र प्रचाराचा असा धुराळा उडवला की लोकांनी त्याला बळी पडून प्रचंड प्रमाणावर तूर पेरली. एखाद्या पिकाच्या बाबतीत निसर्गाचा फटका, भाव कोसळणे आणि मुळात कमी लागवड असे दुष्टचक्र फिरताना दिसते. पण गतवर्षी तुरीच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी चांगल्या घडल्या. मुळात पेरा चांगला झाला. सरकारने भाव जाहीर केला आणि निसर्गानेसुध्दा चांगली साथ दिली. त्यामुळे अमाप तूर पिकली. त्यामुळे शेतकर्‍यांची अशी पंचाईत झाली हे तर आपण अनुभवतच आहोत.\nशेतीमालाच्या उत्पादनाच्या बाबतीत नेहमीच दोन टोके गाठली जातात ती कशी याचा अनुभव तुरीने आणून दिला. गतवर्षी ज्या शेतकर्‍यांच्या तुरीला १५ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता त्यांना यंदा ५ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणेसुध्दा मुश्किल होऊन बसले. हे संकट सरकारच्या मोठ्या प्रमाणावरील खरेदीमुळे थोडे सुसह्य झाले परंतु आता अशी एक भीती वाटत आहे की तुरीचा असा अनुभव आल्यामुळे शेतकरी यंदा तुरीच्या वाटेला जाणार नाहीत. किंबहुना आताच शेतकरी तसे बोलत आहेत. यात एक धोका आहे. गतवर्षी तुरीचा अनुभव वाईट आला म्हणून यंदा शेतकर्‍यांनी तूर कमी पिकवली तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा तुरीची टंचाई, परदेशातून आयात आणि प्रचंड भाववाढ अशी संकटे कोसळू शकतात. एकाच पिकाच्या मागे लागण्याच्या प्रवृत्तीचा असा परिणाम संभवतो. सरकारने त्यातल्या त्यात एक पाऊल चांगले टाकले आहे. तुरीचा किमान खरेदी दर २०० रुपये प्रति क्विंटलने वाढवला आहे. शिवाय गतवर्षी तूर उत्पादकांना क्विंटलमागे २०० रुपये बोनस जाहीर केला होता तो यंदा ४०० रुपये केला आहे. म्हणजे काही लोकांनी यंदा तुरीचे नाव घ्यायचेच नाही असे म्हणून कानाला खडा लावला असेल त्यांनी तसे न करता तुरीचा पेरा करावा कारण यावर्षी तुरीच्या बाबतीत गतवर्षीसारखी शोकांतिका होणार नाही.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याच��� 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T22:26:25Z", "digest": "sha1:3O57XZ7RKDMKO4X6XTZL5FTAHUFFFZ6I", "length": 9475, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एक्सप्रेस वेवर वाहतुकीची कोंडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएक्सप्रेस वेवर वाहतुकीची कोंडी\nमुंबई : एक्सप्रेस वेवर गोल्डन हार्वससाठी थांबवलेली अवजड वाहने एकदम सोडण्यात आल्याने आज भल्या पहाटेच एक्सप्रेस वेचा वेग मंदावला आहे. घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सकाळी सात वाजता दुतर्फा पहायला मिळाले. सुट्टीच्या दिवसात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता शनिवार व रविवार एक्सप्रेस वेवर सकाळच्या सुमारास अवजड वाहनांना काही तासांकरिता प्रवास बंद केला जातो, ही वाहने नंतर एकदम सोडली जात असल्याने एक्सप्रेस वेचा वेग मात्र सुसाट होण्याऐवजी मंदावला जातो आहे.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीकडे अभिवादनाकरिता आज जाणार असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त राहणार आहे. त्यातच शनिवार व रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांची संख्याही अधिक राहणार आहे.\nशुक्रवारी रात्री रोखून धरलेली अवजड वाहने तसेच आज पहाटेची अवजड वाहने एकदम रस्त्यावर आल्याने पुण्याकडे येणार्‍या मार्गावर अमृतांजन पुल ते टाटा गेट दरम्यान व मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर अमृतांजन पूल ते खंडाळा एक्झिट दरम्यान वाहनांच्या रांगा लागत कोंडी झाली आहे. ही कोंडी लवकरात लवकर न सुटल्यास काही वेळात सुरु होणार्‍या पर्यटक वाहनांची यामध्ये भर पडत कोंडी वाढण्याची शक्यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nअनुदानित आश्रमशाळांच्या परिरक्षण अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव \nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\nथापाड्या सरकारला आत्मसन्मान आहे की नाही \nपुणे मनपा वर्ग-��� च्या सेवकांना धुलाई भत्ता लागू करण्याबाबत शासन सकारात्मक\nहज यात्रेकरुंच्या सुरक्षेला प्राधान्य – विनोद तावडे\nसमृद्धी महामार्गाच्या कामाचा लवकरच प्रारंभ – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sakal-money-new-web-sites-116164", "date_download": "2019-01-16T22:57:46Z", "digest": "sha1:KMN2GI5QZRCV54K27B3HIW7KAUKCWNXE", "length": 14763, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal Money new web sites ‘सकाळ मनी’ समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शक | eSakal", "raw_content": "\n‘सकाळ मनी’ समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शक\nसोमवार, 14 मे 2018\nपुणे - गुंतवणूकविषयक तज्ज्ञांचे लेख; तसेच गुंतवणूकदारांसाठी जनजागृतीचे कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याच्या परंपरेतील पुढचे पाऊल टाकत ‘सकाळ मनी’ आता वाचकांच्या अर्थसमृद्धीच्या वाटेवरचा सक्रिय मार्गदर्शक ठरणार आहे. ‘प्रेरणा नैतिकतेची, जपणूक मूल्यांची’ या तत्त्वाशी बांधिलकी राखत ‘सकाळ मनी’तर्फे वाचकांना त्यांच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष गुंतवणुकीची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nपुणे - गुंतवणूकविषयक तज्ज्ञांचे लेख; तसेच गुंतवणूकदारांसाठी जनजागृतीचे कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याच्या परंपरेतील पुढचे पाऊल टाकत ‘सकाळ मनी’ आता वाचकांच्या अर्थसमृद्धीच्या वाटेवरचा सक्रिय मार्गदर्शक ठरणार आहे. ‘प्रेरणा नैतिकतेची, जपणूक मूल्यांची’ या तत्त्वाशी बांधिलकी राखत ‘सकाळ मनी’तर्फे वाचकांना त्यांच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष गुंतवणुकीची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nबदलत्या काळाची गरज ओळखून आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत, ‘सकाळ मनी’ ही खास गुंतवणुकीसाठीची नवी वेबसाइट (www.sakalmoney.com) सुरू करण्यात आली असून, ती मरा��ी; तसेच इंग्रजी अशा दोन भाषांत कार्यरत असेल.\nमराठीत अशी सुविधा ‘सकाळ मनी’च्या माध्यमातून बहुधा प्रथमच सादर केली जात आहे. याद्वारे सुरवातीला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच म्युच्युअल फंडासह पर्सनल फायनान्स क्षेत्रातील ताज्या घटना-घडामोडींच्या बातम्या आणि तज्ज्ञांचे लेखही वाचायला मिळणार आहेत.\nवाचकांना ९८८१०९९२०० या क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे. तसेच response@sakalmoney.com या मेल आयडीवर संपर्क साधता येईल.\n‘सकाळ मनी’ने आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांशी (एएमसी) सहयोग केला असून, तज्ज्ञ टीमकडून सखोल संशोधन करून त्यांच्या योजनांची निवड करण्यात आलेली आहे. वाचकांचे उद्दिष्ट, वय, कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता अशा गोष्टी जाणून घेऊन गुंतवणुकीचे नियोजन करून मिळणार आहे आणि त्यानुसार प्रत्यक्ष गुंतवणूक करता येणार आहे. यासाठी ‘सकाळ मनी’च्या वेबसाइटवर खास ‘ऑटोमेटेड’ यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.\nया ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या बरोबरीने ‘सकाळ मनी’ने वाचकांच्या सोयीसाठी पुण्यासह मुंबई, कोल्हापूर व नाशिक येथे आपल्या शाखा सुरू करून प्रशिक्षित म्युच्युअल फंड एजंटांची (इंडिपेडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स) नियुक्ती केली आहे. ‘सकाळ मनी’शी सध्या १०० हून अधिक एजंट जोडले गेले असून, पुढील वर्षभरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत एक हजार एजंट नेमण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे.\nवीस हजार जणांना ‘मैत्रेय’त चुना\nजालना - दामदुप्पटचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या विरोधात ता. एक डिसेंबर २०१७ रोजी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...\nइन्फोसिस पुन्हा 'शेअर बायबॅक' करण्याची शक्यता\nमुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली ‘इन्फोसिस’ पुन्हा एकदा ‘शेअर बायबॅक’ करण्याची शक्‍यता आहे. येत्या ११ जानेवारीला होणाऱ्या कंपनीच्या संचालक...\n'एसआयपी'तून 1.24 लाख कोटींची गुंतवणूक\nमुंबई : किरकोळ गुंतवणूकदारांनी नियोजनबद्ध गुंतवणुकीतून गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंडात 1.24 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे म्युच्युअल...\nकमोडिटी बाजार - आडवाटेवरचा आकर्षक गुंतवणूक पर्याय\nथोडी आडवाटेवरची आणि जोखमीची गुंतवणूक म्हणून कमोडिटी बाजाराविषयी सामान्य गुंतवणूकदारांमध्ये समज आहे. योग्य नियोजन आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास ‘...\nवर्षभरात तीन हजार कोटींची मालमत्ता ‘सील’\nपुणे - विविध आर्थिक गुन्ह्यात ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात सुमारे ३ हजार ३९५ कोटी रुपयांची...\n\"लोकमंगल'ची खाती गोठविण्याचे आदेश\nमुंबई - राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना \"सेबी'ने दणका दिला आहे. गुंतवणूकदारांचे 75 कोटी रुपये परत करण्याचे आदेश देशमुख यांच्या \"लोकमंगल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mps-should-change-their-role-guardian-ministers-advice-135332", "date_download": "2019-01-16T23:29:01Z", "digest": "sha1:JAQCCGNKS5XUCII6NCW34H4PI4H5ILHA", "length": 14992, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "MPs should change their role - Guardian Minister's Advice खासदार गावितांनी आपली भूमिका बदलावी- पालकमंत्र्यांचा सल्ला | eSakal", "raw_content": "\nखासदार गावितांनी आपली भूमिका बदलावी- पालकमंत्र्यांचा सल्ला\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nपालघर - पालघरच्या खासदारपदी निवडून आलेले राजेंद्र गावीत हे सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांनी आपली भूमिका बदलावी असा प्रेमपूर्वक सल्ला पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जाहीर कार्यक्रमादरम्यान दिला. गावीत यांनी आपल्या मतदार संघातील समस्या व्यासपीठावरून नव्हे तर संसदेत मांडाव्यात असा ठोस लावून खासदार यांच्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला.\nपालघर - पालघरच्या खासदारपदी निवडून आलेले राजेंद्र गावीत हे सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांनी आपली भूमिका बदलावी असा प्रेमपूर्वक सल्ला पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जाहीर कार्यक्रमादरम्यान दिला. गावीत यांनी आपल्या मतदार संघातील समस्या व्यासपीठावरून नव्हे तर संसदेत मांडाव्यात असा ठोस लावून खासदार यांच्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला.\nपालघर जिल्ह्याच्या चौथ्या वर्धापन दिना��िमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये भाषण करताना जिल्ह्यातील रिक्त पद, अधिकारी वर्गाकडे वाहन नसल्याची कैफियत मांडली होती. याबाबत दखल घेऊन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी खासदार अजूनही विरोधी पक्षामध्ये असल्याप्रमाणे वागत असल्याचे त्रिमय काढला. खासदारांनी सत्ताधारी पक्षातून निवडणूक आल्याचे त्यांच्या लक्षात आणून देत आपल्या मतदार संघातील समस्या ‘तेथे’ (सांगून दिल्लीकडे बोट दाखवून) मांडायच्या असे सांगताच सभागृहात एकच हास्य पिकले\nना. सवरा त्यावर न थांबता पुढे असेही म्हणाले की, ‘पालघर जिल्ह्याची निर्मिती राजेंद्र गावीत यांनी केली व नंतर (विधानसभा निवडणुकीनंतर) हा जिल्हा माझ्याकडे सुपूर्द केला. मला हा जिल्हा चालविता येईल की नाही अशी शंका त्यांना बहुधा असावी. म्हणून ते कालांतराने माझ्यासोबत (भाजपामध्ये) आले. पालकमंत्री यांच्या चौफेर फटकेबाजीचा मुड कायम राहिला व आपले मार्गदर्शनपर भाषण संपविताना‘आपण दोघे (खासदार गावीत व ते स्वतः) सत्तेमध्ये राहू अथवा नाही राहणार. पालघरचा विकास झालाच पाहिजे असे सांगितले.\nआपल्या पालकमंत्र्यांच्या कारकिर्दीत खासदार ऍड्. चिंतामण वनगा यांनी जिल्हा नियोजन बैठकीसह विविध आढावा बैठकींमध्ये आपल्या मतदार संघातील विचार सुस्पष्ट पणे मांडण्याचा प्रयत्न केला. या सर्व बैठकांमध्ये खासदार साहेब असल्याने विरोधकांची गरजच नाही असेही बोलले जायचे. दिवंगत खासदार वनगा यांच्या पावलावर पाऊल ठेवत खासदार गावीत यांनी त्याच धर्तीवर आपली नवी ‘इनिंग सुरू करीत असल्याचे पाहून पालकमंत्री यांनी आपल्या या कारकिर्दीतील शेवटचे वर्ष सहजगत जावे म्हणून गावीत यांना जाहीर प्रेमाचा सल्ला (डोस) दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे.\nवसई-विरार पालिकेच्या कार्यक्षेत्रात लवकरच घाऊक बाजारपेठ\nबोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र...\nतर बारामती नगर पालिकाही जिंकून दाखवीन : गिरीश महाजन\nजळगाव : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसह चार महापालिकेवर भाजपची सत्ता आपण आणली, केलेल्या चांगल्या नियोजनाचे हे फळ आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर आपण बारामती...\nपत्रकारास अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिसाची बदली\nवसई : पालघर येथील \"सकाळ'चे बातमीदार पी. एम. पाटील यांच्याशी अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचारी वसावे यांची अखेर विभागीय चौकशी लावण्यात आली...\nखडसेंची प्रतीक्षा, महाजनांची चढती कमान\nसरत्या वर्षात जिल्ह्यातील राजकारण राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरले, असे...\nपालघर किनाऱ्यावरून 14 बांगलादेशी तरूण ताब्यात\nपालघर : किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात शनिवारी संशयित 14 बांगलादेशी तरुणांना कोस्टगार्डने ताब्यात घेतले आहे. वसई येथील पानजु बेटानजीक अरबी...\nमोखाड्यातील \"मधली सुट्टी\" ची घंटा वाजवणार साता समुद्रापार\nमोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा \"मधली सुट्टी\" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/security-police-rainy-session-115610", "date_download": "2019-01-16T23:23:46Z", "digest": "sha1:L5NPL3F5D4YYFDII2O4WVZ3T6FQKV62V", "length": 14671, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "security police rainy session सुरक्षा देणाऱ्या पोलिसांना ठेवायचे कुठे? | eSakal", "raw_content": "\nसुरक्षा देणाऱ्या पोलिसांना ठेवायचे कुठे\nशुक्रवार, 11 मे 2018\nनागपूर - पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे जवळपास निश्‍चित झाले. प्रशासनाकडून त्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी सात हजारांवर पोलिस कर्मचारी दाखल होणार आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे करायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरात विविध ठिकाणी तंबू उभारून त्यांच्या राहण्याची व्यवस्थेसाठी चार कोटींवर खर्च येणार आहे. येथे येणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांची सोय करण्याकरिता प्रशासनाची मोठीच तारांबळ उडणार असल्याचे दिसते.\nनागपूर - पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे जवळपास निश्‍चित झाले. प्रशासनाकडून त्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी सात हजारांवर पोलिस कर्मचारी दाखल होणार आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे करायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरात विविध ठिकाणी तंबू उभारून त्यांच्या राहण्याची व्यवस्थेसाठी चार कोटींवर खर्च येणार आहे. येथे येणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांची सोय करण्याकरिता प्रशासनाची मोठीच तारांबळ उडणार असल्याचे दिसते.\nआतापर्यंत नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झाले. थंडीपासून बचावण्यासाठी अनेक ठिकाणी चौकात त्यांच्या राहाण्याची सोय करण्यात येते. हिवाळा असल्याने दिवासाची फारशी अडचण होत नव्हती. कर्मचारी दाटीदाटीने राहत असे. १६० खोलींचे गाळेही रिकामे करून तिथे मुंबई व इतरत्र येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत होती. यंदा प्रथमच पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे.\nपावसाळी अधिवेशनची तयारी करण्यासाठी प्रशासनासमोर अनेक अडचणी येणार असून त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. पावसाळी अधिवेशनासाठी सात हजारांवर पोलिस कर्मचाऱ्यांसह इतर विभागांचे मिळून १२ ते १४ हजार कर्मचारी दाखल होतील. त्यांच्या राहण्याचीही व्यवस्था प्रशासनाला करावी लागणार आहे. हिवाळ्यात साध्या टेंटमध्ये कर्मचारी रात्र काढतात.\nपावसाळ्यात मात्र दिवसा तसेच रात्री पावसापासून बचाव करण्याची व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे.\nवाहनचालकांचाही प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. १६० खोल्यांतील गाळेधारकांसोबत ९ ते १० महिन्यांचा करार करण्यात येते. नुकताच यांच्यासोबत करार करण्यात आला. त्यामुळे ते खाली करणेही प्रशासनासाठी चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे. बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी चार कोटींचा खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मंगळवारला विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यात या प्रश्‍नावर मंथन झाल्याची माहिती आहे.\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\n; जॅकने वाढविली घराची उंची (व्हिडिओ)\nनागपूर - ‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी एक जुनी म्हण आहे. यात बदलत्या काळानुसार आता ‘घर पाहावे बांधून’ऐवजी ‘घर पाहावे उचलून’ अशी सुधारणा...\nउपनिरीक्षकपदाचा वाद; नापासांना संधी, उत्तीर्णला ‘वेटिंग’\nनागपूर - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जवळपास १२ हजारांपेक्षा जास्त...\nउमरेड येथे ट्रकखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू\nउमरेड, जि. नागपूर : सायकलने शाळेत जाणाºया विद्यार्थ्याला ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उमरेड बायपास मार्गावर सोमवारी सकाळी...\nफेकू सरकार पाडायचंय : अशोक चव्हाण\nनागपूर : ''काही महिन्यानंतर सुरू होणारे युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे आणि हे फेकू सरकार आपल्याला पाडायचं आहे...\nपुण्यात महिला, बालक आणि जेष्ठांना 'भरोसा कक्षा'चा आधार\nपुणे : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.holtop.com/mr/", "date_download": "2019-01-16T22:19:34Z", "digest": "sha1:6PUKQKQCSQIWNEA3XKSMAG2ATZ6GCRAQ", "length": 10869, "nlines": 228, "source_domain": "www.holtop.com", "title": "एअर विनिमयकार, एअर विनिमयकार खोलीत हवा खेळती ठेवण्याचे साधन, एअर हाताळणी युनिट, खोलीत हवा खेळती ठेवण्याचे साधन, venting - Holtop", "raw_content": "\nइको-स्मार्ट ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्वच्छ ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-वाट करून देणे ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्लिम ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-सांत्वन ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nताज्या हवाई गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती प्रणाली\nउष्णता पाईप उष्णता exchangers\nलिक्विड फिरत उष्णता exchangers\nएअर हाताळणी यु���िट एकत्र\nरूफ हवाई हाताळणी युनिट\nसंक्षिप्त हवाई हाताळणी युनिट\nऔद्योगिक हवाई हाताळणी युनिट\nDX गुंडाळी हवाई हाताळणी युनिट\nपॅकेज ताज्या हवाई हाताळणी युनिट\nHVAC वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nचौरस मीटर उत्पादन केंद्रे\n2002 मध्ये स्थापन Holtop आशिया उष्णता आणि उर्जा पुनर्प्राप्ती वायुवीजन उत्पादने सर्वात उत्पादन आधारावर चीनच्या प्रमुख निर्माता, झाकून पेक्षा अधिक 70,000m2 क्षेत्र आहे.\nHoltop आयएसओ 9001 आवाज प्रमाणपत्र प्रणाली बनवतो, ISO14001, OHSAS18001 तसेच उत्पादन प्रमाणपत्र प्रणाली. आम्ही राष्ट्रीय मंजूर enthalpy प्रयोगशाळा, मजबूत आर & डी कार्यसंघ 30+ पेटंट असणे.\nस्थानिक बाजार सामायिक करा\nHoltop मास्टर्स आणि उष्णता पुनर्प्राप्ती कोर तंत्रज्ञान 40% + वार्षिक वाढ चीन व्यावसायिक ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर संख्या 1 बाजारातील हिस्सा वस्तू. उत्पादने 100+ देशांमध्ये निर्यात केली जाते.\nHoltop चीन मध्ये उष्णता आणि उर्जा पुनर्प्राप्ती मात्र उत्पादने क्रमांक 1 निर्माता आणि मास्टर जग उष्णता आणि उर्जा पुनर्प्राप्ती कोर तंत्रज्ञान अग्रगण्य आहे.\nअंतर्गत हवा ही आरोग्यासाठी तज्ज्ञ\nआजच्या आधुनिक इमारती तसेच, insulated आहेत वैमानिक प्रदूषण आणणे जे. Holtopventilation प्रणाली ताजा आणि स्वच्छ बाहेर हवा शिळा घरातील हवा देवाणघेवाण करून ऍलर्जी-करणं कण आणि जंतू काढून मदत.\nइको-वाट करून देणे ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्वच्छ ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्मार्ट ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्लिम ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-सांत्वन ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nहवाई युनिट AHU हाताळणी एकत्र\nसंक्षिप्त हवाई युनिट AHU हाताळणी\nDX गुंडाळी हवाई युनिट AHU हाताळणी\nऔद्योगिक हवाई युनिट AHU हाताळणी\nपॅकेज ताज्या हवाई युनिट FAHU हाताळणी\nरूफ हवाई युनिट AHU हाताळणी\nमंडप NO.Z4E138 येथे भेटा HOLTOP, BIG5 प्रदर्शन HVAC आणि आर प्रदर्शनामध्ये मध्ये, दुबई 26 ते 29 नोव्हेंबर, 2018 पत्ता: ZA'ABEEL हॉलमध्ये 4 आणि 5, दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर.\nइको-स्मार्ट तुझ्या हातांत उष्णता ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्मार्ट प्लस ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nवॉल ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर आरोहित\nउभे ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nअर्थपूर्ण प्लेट उष्णता विनिमयकार\nसिंगल मार्ग ताज्या हवाई गाळण्याची प्रक्र��या किंवा पध्दती प्रणाली\nरूफ हवाई युनिट AHU हाताळणी\nआपले जीवन वन-ताजी हवा आणा\n2002 मध्ये स्थापन Holtop हवाई उष्णता पुनर्प्राप्ती उपकरणे हवाई उत्पादन विशेष चीनच्या प्रमुख उत्पादक कंपनी आहे.\nHVAC वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपत्ता: नाही 5 यार्ड, 7 Guanggu रस्ता, Badaling आर्थिक विकास झोन, Yanqing जिल्हा, बीजिंग, चीन\nआम्ही एकत्र बिग 5, भविष्यातील संधी चालून ...\nHOLTOP एच येथे आमच्या बूथ भेट आमंत्रित ...\nHoltop पर्यावरण संरक्षण Technolog ...\nHOLTOP ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर तयार करा ...\nचौकशीची पाठवा व्यावसायिक आणि कमी प्रभावी HVAC उपाय\n© कॉपीराईट - 2010-2019 HOLTOP सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59414", "date_download": "2019-01-16T23:22:40Z", "digest": "sha1:3EFKRL2BBAJEVLXPKW2PI4WWFBLHVHHR", "length": 15517, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बिट्टूची शाळा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बिट्टूची शाळा\nएकदा काय झाले , एका जंगलात खूप ससे राहत होते. ससे घाबरट असतात , झाडाचं पान पडलं तरी घाबरतात , लगेच बिळात लपून बसतात अशी सशांची ओळख आपण बदलून टाकायची असे त्यांच्यातील वयस्कर ससे ठरवतात . त्यासाठी आपल्या नवीन पिढीची शाळा घ्यायची असे एकमताने ठरते. जेणे करून आपल्या अनुभवातून ही नवीन पिढी आपण धीट करू शकू असे त्यांना वाटते .\nदुसऱ्याच दिवसापासून सर्व सशांनी आपली पिल्लं सकाळी वडाच्या झाडाखाली भरणाऱ्या शाळेत पाठवावी असे जाहीर केले जाते . प्रत्येक बिळात निरोप दिला गेला . सर्व पिल्लांना प्रश पडला की आम्हालाच का बरे उद्या बोलावले आहे आधीच ते ससे त्यात ही तर बिचारी गोंडस पिल्लं . ती गेली की सगळी घाबरून.\nसशांच्या पिल्लांमद्धे एक खूप सुंदर ,पांढरा शुभ्र व लाल लाल डोळे असलेला गब्बू गब्बू ससा होता . त्याचे नाव होते बिट्टू . बिट्टूला जेव्हा सकाळी झाडाखाली हजर होण्याची बातमी समजली तेव्हा तोही घाबरून गेला. बिळातील त्याच्या खाटेखाली जाऊन लपून बसला बिचारा .\nसकाळ होताच बिट्टूच्या आईने बिट्टूला नाष्टा दिला व ठरलेल्या ठिकाणी ती बिट्टूला घेऊन गेली. तेथे बिट्टूसारखी बरीच पिल्लं जमली होती . आता सशांना एका वेळेस भरपूर पिल्लं होत असल्यामुळे जवळ जवळ पन्नास पिल्लं तेथे जमलेली बिट्टूने पाहिली.\nकोणी करड्या रंगाची पिल्लं होती तर कोणी तपकिरी रंगाची होत��. पण बिट्टू सारखा पांढराशुभ्र एकही नव्हता . हळू हळू सर्व जण जमल्यावर उंचावर बसलेल्या मोठ्याआजोबांनी बोलायला सुरुवात केली .\nते म्हणाले ,\" बाळांनो , आपण ससे मुळात भित्रे म्हणून हिणवले जातो . म्हणून आम्ही सर्व आजोबांनी रोज तुमची शाळा घ्यायची ठरवले आहे. आता आपण धीट कसे व्हायचे , आपले संरक्षण कसे करायचे व धाडसी कसे व्हायचे हे शिकणार आहोत . कठीण प्रसंगी कोणती युक्ती योजावी हे आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत . प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी एक स्पर्धा घेतली जाईल . जो स्पर्धेत पहिला येईल त्याला चमचमणारा मुकुट दिला जाईल. \"\nसर्व पिल्लं श्वास रोखून आजोबांचे भाषण ऐकत होते. धीट बनणे, साहसी बनणे हे सर्व पिल्लांसाठी काहीतरी नवीनच होते. हे कसे शक्य आहे असे त्यांना वाटत होते. बिट्टूसुद्धा कान उभे करून मोठ्या आजोबांचे भाषण ऐकत होता. त्याला ही साहसी बनण्याची कल्पना खूप आवडली . त्याने मनोमन रोज शाळेत जायचा निश्चय केला. त्याने उगाचच धाडशी सारख छाती फुगवून मोठा श्वास घेतला.\nरोज सकाळी लवकर उठून बिट्टू शाळेत जाऊ लागला. सर्व आजोबांनी आपापसात विषयांची विभागणी केली. एक आजोबा योग शिकवू लागले तर दुसरे आजोबा मुलांना डोंगरावर पळायला घेऊन जाऊ लागले. एकाने कराटेचा अभ्यास घेतला तर एक प्रसंगावधानाचे धडे घेऊ लागले.\nरोज चाललेल्या ह्या प्रशिक्षणाने बिट्टूची तब्ब्येत सुधारली. त्याचा लठ्ठपणा कमी झाला . नवीन युक्त्या शिकून तो चलाख झाला व त्याचे डोळे चमकू लागले. खरतर त्याच्यात झालेला बदल त्याच्या आईवडिलां बरोबर सर्व शिक्षकांच्याही ध्यानात आला होता. परंतु शेवटच्या दिवशी होणाऱ्या स्पर्धेत जो जिंकेल त्यालाच तो चमचमणारा मुकुट मिळणार होता.\nअखेर तो दिवस उजाडला . जंगलातील सर्व ससे स्पर्धा बघण्यासाठी उपस्तीथ होती. बिट्टू त्याच्या आईवडिलां सोबत डोंगरावर स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला . सर्व स्पर्धकांना एका रेषेत उभे केले गेले . एकूण वीस स्पर्धकांनीच फक्त भाग घेतला होता. बाकीच्यांना एव्हडे प्रशिक्षण देऊन सुद्धा काही उपयोग झाला नव्हता.\nमोठ्या आजोबांनी स्पर्धेच्या नियमांची व अटींची माहिती दिली . एकूण वीस मिनिटात स्पर्धकाने डोंगरा खालची नदी ओलांडून पलीकडील शेतातून जास्तीत जास्त गाजर डोंगरावर ठेवलेल्या प्रत्येकाच्या टोपलीत आणून ठेवायचे . सर्वात जास्त गाजर जो आणेल त्यालाच चमचमणारा मुकुट दिला जाईल. बिट्टूने नदीकडे पाहिले . तो कधीच नदीकडे काय किव्वा ह्या डोंगराकडेही आला नव्हता. आपल्या घराच्या आसपासचेच जग त्याला ठाऊक होते. परंतु आता धीट बिट्टू ह्या नवीन नावाची त्याला जणू ओढ लागली .\nबिट्टूने आईबाबांकडे नजर टाकली . ते तर उड्या मारून मारून त्याला चियर करत होते. पण स्पर्धेचा प्रकार ऐकून वीस पैकी फक्त आता पाचच जण उरले होते. उरलेल्या पंधरा जणांनी सपशेल माघार घेतली होती. कारण इतक्या लांब पिल्लंच काय त्यांचे आईबाबा पण कधी गेले नव्हते . बिट्टूने नदीकडे पाहिले. नदीचा उथळ भाग कुठला तो त्याने हेरला .\n3,2,1 जोरात शिट्टी वाजली व स्पर्धेला सुरुवात झाली . बिट्टू धावतच डोंगर उतरताच नदीच्या उथळ भागाकडे पळाला . बाकीचे चौघे नदीच्या मुख्य प्रवाहात घुसले . त्यांना वाटले लहान तर प्रवाह आहे. पण पाण्याला जोर असल्यामुळे प्रवाहातून पलीकडे जाणे त्यांना कठीण जाऊ लागले.\nबिट्टूने मात्र दगडांवर टुणटुण उड्या मारत पलीकडचा काठ लांब असूनही पटकन गाठला . नदीकाठच्या शेतातील लहान लहान गाजर तोंडात कोंबून तो पटापट आपल्या टोपलीत आणून टाकू लागला. असे करत करत त्याने वेळ संपेपर्यंत तीस गाजर जमा केली. बाकीच्यांची जेमतेम वीस पंचवीसच भरली .\nबिट्टूला स्टेज वर बोलावून मानाचा चमचमणारा मुकुट घातला गेला. बिट्टूच्या हुशारीची तसेच युक्तीची सर्वांनी स्तुती केली व टाळ्या वाजवून शाबासकी दिली. बिट्टुचे आईबाबा बिट्टूच्या आनंदात सामील झाले.\nअश्या तर्हेने घाबरट बिट्टूचा धीट बिट्टू झाला.\nतिलोत्तमा खूपच छान कथा, काल\nतिलोत्तमा खूपच छान कथा, काल मी ही गोष्ट माझ्या मुलीला सांगीतली.तीला खूपच आवडली.अश्याच छान छान गोष्टी लीहित रहा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/12/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T23:27:21Z", "digest": "sha1:TBDTGIY62FD23KB7GUQOQBZYXMSN6DAL", "length": 8314, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "होस्ट शिवाय होणार यंदाचा ऑस्कर सेरेमनी - Majha Paper", "raw_content": "\nधूम्रपान सोडायचेय, ऑनलाईन व्हा\nहोस्ट शिवाय होणार यंदाचा ��स्कर सेरेमनी\nJanuary 12, 2019 , 11:02 am by शामला देशपांडे Filed Under: मनोरंजन, सर्वात लोकप्रिय Tagged With: ऑस्कर सेरेमनी, हॉलीवूड, होस्ट\n३० वर्षानंतर प्रथमच यंदा ९१ वा ऑस्कर सेरेमनी होस्टशिवाय होणार आहे. आत्तापर्यंत या कार्यक्रमात एक होस्ट असे त्याऐवजी यंदा विविध विभागात अनेक हॉलीवूड सेलेब्रिटी अॅवॉर्ड प्रदान करतील असे जाहीर केले गेले आहे. २४ फेब्रुवारीला हा कार्यक्रम हॉलीवूड डॉल्बी थियेटरमध्ये होत असून भारतात त्याचे लाइव प्रक्षेपण २५ फेब्रुवारीला सकाळी ६.३० मिनिटांपासून पाहता येणार आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाचे निवेदन कॉमेडीयन केविन हार्ट करणार होता. पण केव्हिनने काही वर्षापूर्वी समलैंगिक संबंधाविरोधात त्याची काही मते व्यक्त केली होती. ती विवादित वक्तव्ये ट्विटरवर व्हायरल झाल्यावर केविनच्या निवडीबाबत युजर्सकडून टीकेची झोड उठविली गेली. त्यानंतर आयोजन समितीने केविनने माफी मागावी अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र केविनने त्याला स्पष्ट नकार देत होस्ट बनण्यास नकार दिला.\n१९२९ साली सर्वप्रथम ऑस्कर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यापैकी ३९, ६९, ७०, ७१ आणि ८९ या वर्षात होस्ट विनाच पार पडला होता आणि आत्तापर्यंत केवळ चार कृष्णवर्णीय सेलेब्रीटिनी होस्टपद भूषविले आहे. केविन होस्ट झाला असता तर तो पाचवा कृष्णवर्णीय ठरला असता.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबस���ईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/twitter-trend-kl-rahul/", "date_download": "2019-01-16T22:32:49Z", "digest": "sha1:4BB36W5O5VWINO2VPPQPRYOLIJLVUXFF", "length": 8359, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एका तासांत केएल राहुलबद्दल झाले तब्बल ५१३४ ट्विट, भारतात पहिल्या नंबरवर ट्रेंडिंग", "raw_content": "\nएका तासांत केएल राहुलबद्दल झाले तब्बल ५१३४ ट्विट, भारतात पहिल्या नंबरवर ट्रेंडिंग\nएका तासांत केएल राहुलबद्दल झाले तब्बल ५१३४ ट्विट, भारतात पहिल्या नंबरवर ट्रेंडिंग\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आजपासून(3 जानेवारी) चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमात्र या सामन्यात सलामीला संधी देण्यात आलेला केएल राहुल पुन्हा एकदा मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला आहे. त्याला या सामन्याच्या दुसऱ्याच षटकात 9 धावांवर असताना जोश हेजलवूडने बाद केले. त्यामुळे केएल राहुलवर चाहत्यांनी अनेक ट्विट केले आहेत. यामध्ये 1 तासात जवळपास 5 हजारांपेक्षाही जास्त ट्विट केएल राहुलच्या बाबतीत झाले आहेत.\nराहुलने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीमध्येही सलामीला फलंदाजी केली होती. पण तेव्हाही त्याला खास काही करता आले नव्हते. त्याने पहिल्या दोन कसोटीत मिळून फक्त 48 धावा केल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.\nआज सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करणारा मयंक अगरवालही चांगलाच ट्रेंडीग आहे. त्याच्याबरोबरच चेतेश्वर पुजाराही ट्विटर ट्रेंडमध्ये आहे.\nतसेच या सामन्यात भारताचा फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवलाही इशांत शर्मा ऐवजी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तोही या ट्विटर ट्रेंडमध्ये आहे.\n–क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का\n–सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकरांचे मुंबईत निधन\n–ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lekhny.blogspot.com/2011/02/blog-post_27.html", "date_download": "2019-01-16T22:08:54Z", "digest": "sha1:ON54EGQRMZ4VH7QNWRBZ7ZH3LHHI4IFE", "length": 12529, "nlines": 158, "source_domain": "lekhny.blogspot.com", "title": "महाबली...: किती उरली आहे अस्खलित मराठी...?", "raw_content": "\nरविवार, २७ फेब्रुवारी, २०११\nकिती उरली आहे अस्खलित मराठी...\nदिवसेंदिवस जग जवळ येतंय, तसा माणूस माणसापासून दूर जातोय. टीव्ही, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, इंटरनेट, कॉम्प्यूटर अशा विविध माध्यमांमुळे होणारी प्रगती आणि विकास नाकारता येणार नाही. परंतू माणूस माणसापासून दूर जातोय हे कटूसत्य आहे. काही वर्षांपूर्वी मातृ���ाषेसह एखादी भाषा बोलता येणारी व्यक्ती आता किमान चार भाषा बोलू लागली आहे. मात्र भोवतालच्या वातावरणामुळे बऱ्याच अंशी कित्येकांच्या, विशेषतः मराठी बांधवांच्या भाषेवर विपरित परिणाम झाला आहे. अन्य मातृभाषा असलेले परंतू महाराष्ट्रात राहणारे बांधव एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेतच साधतात. आमचा मराठी बांधव मात्र एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेत बोलण्याऐवजी अन्य भाषेत बोलतो. मध्य प्रदेशाकाही राज्यांमध्ये तर सर्रासपणे हे पहावयास मिळते. आजी-आजोबा मराठी बोलतात, आई-वडिल मराठी-हिंदी भाषेत बोलतात आणि तिसरी पिढी म्हणजेच मुलं..या मुलांना तर मराठी अगदी कमी बोलता येतं.. त्यांचे पालक देखील त्यांच्याशी जास्तीत जास्त हिंदीमध्येच बोलतात. हिंदी भाषेचा येथे विरोध नाही, मात्र आपली मातृभाषा विसरता कामा नये, मातृभाषा यायलाच पाहिजे हे संस्कार आपल्या मुलांवर करणे ही पालकांची जबाबदारी आहे. याचा विसर पालकांना पडलेला दिसतो. एकीकडे मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे आणि यासाठी घेतल्या जाणाऱ्या बैठकांना, तयारी करताना मात्र आम्हाला मराठीचा विसर पडतो, याचा विचार गांभीर्याने होणे गरजेचे आहे.\nमहाराष्ट्रात सुद्धा सध्याची पिढी अस्खलित मराठी विसरत चालली आहे हे सहज जाणवते. मराठी बोलताना, संवाद साधताना इंग्रजाळलेली मराठी वापरायची (खानदेशी शब्द म्हणजे घुसडायची) सवय झालेली आहे. अलिकडे तसे इंग्रजी सुद्धा वाढले आहे, लोकांना इंग्रजी माध्यम वापरता येऊ लागले आहे, ही बाब चांगली कौतुकास्पद आहे. पण याबरोबर आपली मातृभाषा मराठी मागे पडत चालली आहे.\nमराठी बांधव कोणत्याही प्रांतात जावो, स्थायिक झालेला असो, परंतू मराठी विसरू नये, हीच आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त विनंती\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nदेशाच्या सर्वंकष विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प:...\nछगन भुजबळ यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वाग...\nकोकणच्या विकासाला सर्वतोपरी सहाय्य करणार: भुजबळ\nकिती उरली आहे अस्खलित मराठी...\nसर्वसामान्यांना दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्प- उ...\nयंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचे हित जपणारा - भुज...\nरेल्वे बजेट २०११...ठळक मुद्दे...\nपवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकस...\nआंबोली घाटातील वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंती...\n'एमटीडीसी' तर्फे शनिवारी घारापुरी बेटावर स्वच्छता ...\n'डेक्कन-ओडिसी' तून ७५ परदेशी पर्यटकांनी घेतले महार...\nकोल्हापूरच्या पाणीपुरवठा योजनेस तत्वतः मान्यता\n\"महामानव डॉ. आंबेडकर\" पुस्तकाचे भुजबळ यांच्या हस्त...\nबोन्झाय- कुंडीतल्या या बोन्झाय लिंबास लागलेली फळे....\nअमेरिकन काँग्रेसकडून भुजबळांना भेटीचे निमंत्रण\n'डेक्कन ओडिसी' चे लवकरच पुनरुज्जीवन: एमटीडीसी बैठक...\n'कसाब' ला फाशी- ऍड. उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन\nनूतन वास्तुविशारद, अंतर्गत सजावटकारांनी शासन स्तरा...\nउद्योग-व्यवसायातील संधीचा मराठी माणसाने लाभ घेण्या...\nमराठी चित्रपटांच्या धर्तीवर नाट्यनिर्मितीसाठी अनुद...\nमध्य प्रदेशात पुन्हा थंडी\nरस्त्यावरच्या 'ट्राफिक-जाम' मध्ये अडकले वाळवंटाचे ...\nशीर्षक सुचवा...इंदूरला येऊन मिठाई मिळवा...\nपुण्याच्या चिंतन ग्रुप आयोजित निबंध स्पर्धेस उत्स्...\nशासनांकडून केला जातोय 'सीबीआय' चा दुरुपयोग- जोगिंद...\nमुंबई मॅरेथॉनप्रमाणेच मुंबई सायक्लोथॉनही आंतरराष्ट...\nअमेरिकेचा रॉबी हंटर 'मुंबई सायक्लोथॉन' चा विजेता\nइटलीचा विवियानी इलिया आंतरराष्ट्रीय रेसमध्ये; कर्न...\n'गुरू' ची मागणी अमान्य करण्यातच शहाणपण...\nशुक्रवारी नाशिक येथे नाशिक सायक्लोथोनचे आयोजन\nझाडावरील नारळ काढण्याची समस्या\nटीम से बाहर रखनें पर \"हसी\" को 'हसी'...\nइंदूरच्या किमान तापमानात वाढ\nसिडकोतर्फे औरंगाबाद झालरक्षेत्राचा विकास आराखडा प्...\nराज्यात इलेक्ट्रॉनिक टोलवसुलीसह 'ई-टॅग' योजना प्रा...\nप्रतापगडच्या जीर्णोद्धारासाठी तातडीने १ कोटी ३१ ला...\nआई, तू रडू नकोस...\nपैठणच्या संतपीठाचा अभ्यासक्रम जूनपासून सुरू करावा-...\nनवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना मूळ संचिकेची माहिती के...\nजातिनिहाय जनगणना जून ते सप्टेंबर\n'नवीन पोपट' तयार होऊ न देणे 'यशवंतांसाठी' महत्वाचे...\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Black-Friday-In-Share-Market/", "date_download": "2019-01-16T22:24:50Z", "digest": "sha1:MGOVMWVYCSKE77CQFQSXVXZ5KHGWGYF4", "length": 3855, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’\nशेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’\nशेअरविक्रीवरील नफ्यावर द���र्घकालीन भांडवली कर लावण्याची घोषणा बजेटमध्ये करण्यात आल्यानंतर शुक्रवारी शेअर बाजारात 839.91 अंशांची जबरदस्त घसरण झाली. नोटाबंदी आणि जीएसटी लागू झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण असून गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी रुपयांचे जबर नुकसानही झाले आहे.\n839.91 अंशांची जबर घसरण होऊन निर्देशांक 35066.75 अंशांवर बंद झाला. गेल्या दोन वर्षांतील निर्देशांकाची ही सातवी मोठी घसरण ठरली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 250 अंंशांनी कोसळून 10,760 अंंशांवर बंद झाला. शेअर विक्रीत एक लाखापेक्षा जास्त नफा कमावल्यास 10 टक्के दीर्घ भांडवली नफा कर लागू होणार असून इक्‍विटी म्युच्युअल फंडांनाही 10 टक्के कर लागू करण्यात आला आहे. या निर्णयाचा जबर फटका आज शेअर बाजाराला बसला.शेअर बाजारात नोंदणी असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल 4.7 लाख कोटींनी कमी झाले. 2500 शेअर्सच्या किमती कोसळल्या, तर 300 शेअर्सनी या पडझडीतही तग धरला.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Due-to-the-removal-of-trees-for-the-Metro-the-divider-fell/", "date_download": "2019-01-16T22:31:51Z", "digest": "sha1:FS337HDSALWX6RBJYJJBN7B5W7UYK6NS", "length": 7030, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मेट्रोसाठी झाडे हटविल्याने दुभाजक पडले ओस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मेट्रोसाठी झाडे हटविल्याने दुभाजक पडले ओस\nमेट्रोसाठी झाडे हटविल्याने दुभाजक पडले ओस\nपिंपरी : मिलिंद कांबळे\nपुणे मेट्रोचे शहरात वेगात काम सुरू आहे. कासारवाडीतील नाशिक फाटा चौक ते शंकरवाडीपर्यंतच्या दुभाजकावरील अडथळा ठरणारे 60 पैकी 40 झाडे मेट्रोने हटविली आहे. त्या झाडांचे दुसरीकडे यशस्वीपणे पुनर्रोपण केले जात आहे. मात्र, हिरवाईने नटलेली झाडे हटविल्याने सदर दुभाजक ओस पडला आहे.\nमेट्रोचे मोरवाडी, पिंपरी ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत वेगात काम सुरू आहे. या मार्गावर सर्वच ठिकाणी मेट्रोचे पूर्ण व अर्धवट पिलर दृष्टीस पडत आहेत. वल्लभनगरच्या पुढे शंकरवाडी येथून मेट्रो मार्गिका उजवीकडे वळण घेणार आहे. ग्रेडसेपर��टर व सर्व्हिस रस्त्यामधील दुभाजकावरून मार्गिका आहे. तसेच, कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर मेट्रोचे स्टेशन बनविण्यात येणार आहे. भोसरी- पिंपळे गुरव उड्डाणपुलावरून मार्ग जाऊन कासारवाडी भुयारीमार्गाच्या पुढे मेट्रो मार्गिका डावीकडे वळणार आहे.\nतेथून पुढे पुन्हा मार्गिका ग्रेडसेपरेटरच्या दुभाजकावरून जाईल. पिंपरी ते दापोडी मार्गावर तब्बल 106 झाडे मेट्रोला अडथळा ठरत आहेत. तर, 63 झाडे कापावी लागणार आहे. मात्र, त्याचेही पुनर्रोपण करण्यावर मेट्रोचे प्रयत्न असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले. त्यापैकी शंकरवाडी ते नाशिक फाटा चौकापर्यंतच्या सुमारे 500 मीटर अंतराच्या दुभाजकावरील तब्बल 60 मोठी झाडे मेट्रो मार्गिका व स्टेशनच्या कामाचा आड येत आहेत. त्या झाडांचे आयुष्यमान 3 वर्षे ते 40 वर्षे आहे. आतापर्यंत मोहगनी, पेलटॉपहोरम, कदम्ब, गुलमोहर, खाया या जातीचे एकूण 40 झाडे स्थलांतरीत केली. ती झाडे कासारवाडीतील मैला-सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील जागेत पुनर्रोपण केली आहेत. पुनर्रोपण केलेली आतापर्यंतची सर्व झाडे जगली असल्याचा दावा मेट्रो व्यवस्थापनाने केला आहे.\nपालिकेची रीतसर परवानगी घेऊनच मेट्रोची मार्गिका व स्टेशनच्या कामात खरोखरच अडथळा ठरणारी झाडे अंतिम टप्प्यात काढण्यात येत आहेत. मुळाभोवती बुंधा तयार करून मोठी झाडे क्रेनने काढून ट्रकमध्ये वाहून नेली जात आहेत. या झाडांचे कासारवाडीतील मैला-सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, फुगेवाडीतील मेट्रो कार्यालय, वल्लभनगरचे सहयोग केंद्र आदी ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 126 झाडांचे यशस्वीपणे पुनर्रोपण केले आहे, असे महारेल मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडचे वृक्ष व उद्यान विभागाचे व्यवस्थापक बी. जी. माने यांनी सांगितले.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/china-deploys-missiles-south-china-sea-113822", "date_download": "2019-01-16T23:17:48Z", "digest": "sha1:2SDLO4TP3H34NMVZ43V4DZLCPB2YRYCG", "length": 11415, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "China deploys missiles in South China Sea दक्षिण चीन समुद्रात चीनचे क्षेपणास्त्र तैनात | eSakal", "raw_content": "\nदक्षिण चीन समुद्रात चीनचे क्षेपणास्त्र तैनात\nशुक्रवार, 4 मे 2018\nचीनने दक्षिण चीन समुद्रात जहाजविरोधी क्षेपणास्त्र तैनात केले आहेत. यासंदर्भातील वृत्त सीएनबीसीने काल दिले आहे. सीएनबीसीच्या एका अहवालानुसार, व्हिएतनाम आणि तैवानसारख्या आशियाई देशांकडून वादग्रस्त ठिकाणांवर दावे केले जात असताना चीनने प्रथमच त्याठिकाणी क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे.\nवॉशिंग्टन - चीनने दक्षिण चीन समुद्रात जहाजविरोधी क्षेपणास्त्र तैनात केले आहेत. यासंदर्भातील वृत्त सीएनबीसीने काल दिले आहे. सीएनबीसीच्या एका अहवालानुसार, व्हिएतनाम आणि तैवानसारख्या आशियाई देशांकडून वादग्रस्त ठिकाणांवर दावे केले जात असताना चीनने प्रथमच त्याठिकाणी क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. दक्षिण चीन समुद्रातील सैनिकी कारवायाबाबत अमेरिकेचा नेहमीच विरोध राहिला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास अमेरिकी संरक्षण विभागाने नकार दिला.\nगुप्तचर विभागाचा हा विषय असल्याने त्यावर मत व्यक्त करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. क्षेपणास्त्र तैनातीचा उल्लेख न करता वादग्रस्त भागात सैनिकी हालचाली या संरक्षणात्मक असून, आपल्या अधिकार क्षेत्रात चीन कोणताही निर्णय घेऊ शकतो, असे चीनच्या प्रवक्‍त्याने नमूद केले.\nजुन्नरची जंबो द्राक्षे चीन व श्रीलंकेत (व्हिडिओ)\nनारायणगाव - जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद सीडलेस या काळ्या जातीच्या द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. तालुक्‍यातून आजअखेर पंधरा कंटेनरमधून दीडशे टन...\nकुंभमेळ्याचा विस्तार यंदा दुपटीने वाढणार\nअलाहाबाद : भारतात दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असून, नवीन वर्षात अलाहाबाद येथे त्याला प्रारंभ होणार आहे....\nचीन सीमेनजीक बांधणार 44 महत्त्वाचे रस्ते\nनवी दिल्ली : व्यूहात्मकदृष्टीने महत्त्वाचे असे 44 रस्ते चीन सीमेवर बांधणार असल्याचे भारताच्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या...\nकशाला हवीत ही अधिवेशनं\nसायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार...\nहिमालयातील मानससरोवरातील चक्रवाक बदक उजनीच्या भेटीला\nकेतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे. यावर्षी...\nशांतता हेच उद्दिष्ट : जनरल रावत\nनवी दिल्ली : \"जम्मू-काश्‍मीरध्ये शांतता निर्माण करणे हेच लष्कराचे उद्दिष्ट आहे. भारतीय जवानांनी चीन आणि पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती नेहमीच चांगल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64565", "date_download": "2019-01-16T22:32:18Z", "digest": "sha1:DCPKQQMUCFDJYUTABM2HMZZX2S72SBKQ", "length": 16177, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\n१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स \nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंमेलनाध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड\nकल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी पु. ल देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे.\nसंमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते अभिजित फाळके यांनी तर अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थ��पक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.\nशेतकरी आत्महत्यांनी विक्राळरुप धारण केले आहे पंरतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाहीत. अगदी साहित्यक्षेत्रसुद्धा या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे असे आढळून येत नाही. मागील तीन वर्षातील सततच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीने शेतकरी हतबल झालेला असतानाच विद्यमान सरकारच्या फसव्या कर्जमाफीने शेतकरी आणखीनच हवालदिल झालेला आहे. जवळजवळ सर्वच शेतमालाचे भाव केंद्रशासनाने निर्धारित केलेल्या हमीभावापेक्षाही (MSP) कमी दराने बाजारात विकले जात आहे. शेतकरी देशोधडीस लागत असतानाही समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात मात्र वास्तवाचे प्रभावीपणे चित्र प्रतिबिंबित होताना दिसत नाही, ही बाब साहित्यक्षेत्रातील उदासीनता अधोरेखित करणारी आहे.\nसाहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे तर २०१७ मध्ये तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.\nया मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणाऱ्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्तारासाठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पीढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.\nया संमेलनात \"आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण\", \"स्वामिनाथन आयोग: शेतीला तारक की मारक\", \"शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल, \"सावध\", \"शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल, \"सावध ऐका पुढल्या हाका\", अशा विविध विषयावरील एकूण ४ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ श��तकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन अशी दोन स्वतंत्र सत्रं ठेवण्यात आली आहेत.\nसंमेलनाच्या आयोजनासाठी नियोजन समिती, व्यवस्थापन समिती, आयोजन समिती, आणि स्वागत समिती अशा चार समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे, प्रा. कुशल मुडे, व जनार्दन म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.\nऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)\nचौथे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई\nदिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८\nस्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई\nप्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य\nप्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :\n१) सभागृहाची आसन क्षमता लक्षात घेता गैरसोय होऊ नये म्हणून आपली जागा अग्रिम आरक्षित करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.\n२) प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.\n३) एक ते पाच प्रतिनिधी सहभाग शुल्क सामूहिकपणे भरुन एकत्रितपणे ऑनलाईन नोंदणी करू शकतात.\n४) प्रतिनिधींना २ वेळ भोजन, २ वेळ चहा, अल्पोपहार, माहिती किट आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.\n५) ऑनलाईन अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक ७२ तासाचे आत कळवला जाईल.\n६) निवासाची व्यवस्था करणे शक्य न झाल्याने दिलगीर आहोत.\n७) पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.\n८) झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील.\n९) नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.\n१०) कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.\nअधिक विस्तारपूर्वक माहितीसाठी आणि प्रतिनिधी सहभाग नोंदणीसाठी http://www.baliraja.com/rep-2018 या लिंकवर क्लिक करा.\nह्यावर्षी सुद्धा झाले असेल ना\nह्यावर्षी सुद्धा झाले असेल ना मराठी शेतकरी साहित्य संमेलन.. वृत्तांत वाचायला आवडेल.\nतुम���्या रचना ही दिसल्या नाही बरेचदा दिवसात... वेळ झाल्यास जरूर मायबोलीवर टाका.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/MarathiEntertainment/2017/03/28171523/Chitaradarpan-Awards-declared.vpf", "date_download": "2019-01-16T23:33:28Z", "digest": "sha1:IDISWQAB6D3O4V7E75LL4T2VMXAEIQBO", "length": 14425, "nlines": 250, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Chitaradarpan Awards declared , चित्रपदार्पण पुरस्कारांमध्ये ‘फॅमिली कट्टा’, ‘भो भो’ ठरले सर्वोत्कृष्ट", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nमुख्‍य पान मनोरंजन कलांगण\nचित्रपदार्पण पुरस्कारांमध्ये ‘फॅमिली कट्टा’, ‘भो भो’ ठरले सर्वोत्कृष्ट\nपुणे - नवोदितांसाठी मराठी चित्रपट परिवार आणि अदित्य प्रॉडक्शन्सतर्फे आयोजित ७ व्या चित्रपदार्पण पुरस्कार सोहळयात ‘फॅमिली कट्टा’ ���णि ‘भो भो’ चित्रपटांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटासह विविध विभागांमध्ये पुरस्कार मिळवत बाजी मारली. ‘भो भो’ साठी भारत गायकवाड तर 'रंगा पतंगा' साठी ‘प्रसाद नामजोशी’ यांनी दिग्दर्शनाची पारितोषिके पटकावली.\nअन् बिग बी म्हणाले, गड्या गाव लई भारी; शेअर...\nमराठी चित्रपटसृष्टीचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा\n'झुंड'मध्ये पुन्हा झळकणार 'आर्ची' अन्...\nदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटातील 'आर्ची'\n'झुंड'चे शूटिंग पूर्ण, अमिताभ बच्चन यांनी...\nमुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नागराज मंजुळेच्या\n'नामदेव ढसाळां'च्यावर बायोपिक, 'पँथर' शीर्षक...\nमुंबई - हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीत बायेपिकचं खऱ्या अर्थाने\n'चैत्या' आणि 'देवी' यांनी साधला वर्ध्यातील...\nवर्धा - दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'नाळ' चित्रपटातून\nयवतमाळ साहित्य संमेलन : ग्रंथ प्रदर्शनात...\n९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनाचे\n'भाई-व्यक्ती की वल्ली' वादाच्या भोवऱ्यात, चित्रपटातील 'या' प्रसंगावर घेतला आक्षेप पुणे - महाराष्ट्राचे\n'चैत्या' आणि 'देवी' यांनी साधला वर्ध्यातील फूटपाथ स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद वर्धा - दिग्दर्शक नागराज\n'नामदेव ढसाळां'च्यावर बायोपिक, 'पँथर' शीर्षक असावे अशी मांजरेकरांची इच्छा मुंबई - हिंदीसह मराठी\n'लकी'चं नवं पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी ट्रेलर येणार भेटीला मुंबई - दिग्दर्शक संजय जाधव\nकोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला, 'ठाकरे' चित्रपटातील मराठी गाणं प्रदर्शित मुंबई - हिंदू हृदयसम्राट\nरोमँटिक अॅडव्हेंचर असलेला 'ती अॅण्ड ती' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित मुंबई - मराठी\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/02/22/%E0%A5%A7%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-16T23:24:08Z", "digest": "sha1:7YLZ5BUHSTADCZZAOVNJCX2JZQI52SV2", "length": 8941, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळातर्फे समुपदेशनाची विशेष सोय - Majha Paper", "raw_content": "\nपरीक्षेदरम्यान मानसिक तणाव कमी करणारी हेल्थ ड्रिंक्स\nमाजी राष्ट्रपती कलामांना भेटला गुगलबॉय कौटिल्य\n१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळातर्फे समुपदेशनाची विशेष सोय\nFebruary 22, 2015 , 11:35 am by माझा पेपर Filed Under: मुख्य, युवा Tagged With: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, समुपदेशन\nपुणे – फेब्रुवारी/मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च २०१५ या कालावधीत तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा ३ ते २६ मार्च २०१५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.\nपरिक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परिक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्यास राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीतच विद्यार्थ्यांना समुपदेशन करतील. परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबंधीत प्रश्न इत्यादीबाबत विद्यार्थी, पालक यांनी विचारणा करू नये, असे कृष्णकुमार, सचिव राज्यमंडळ, पुणे यांनी कळविले आहे.\nभ्रमणध्वनी क्रमांक – ९९२२४५३२३५, ९८५०२४६३८९, ९७६३६६७४१६, ९४२२०५३३९१, ९८९०१४४१८५, ९८२२७१३९९५, ९९६०७६०११४, ९८९००५४५१८, ९९२३६८८१९१, ९७६६६६६०९४\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खा��� शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/reduction-in-fuel-prices-in-andhra-pradesh-118091000018_1.html", "date_download": "2019-01-16T23:37:06Z", "digest": "sha1:3LFYKT6J3SK6ADUOCAGOHIUPIHIXOUXU", "length": 9766, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आंध्र प्रदेशात इंधनदरात २ रूपयांची कपात | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआंध्र प्रदेशात इंधनदरात २ रूपयांची कपात\nराजस्थान पाठोपाठ आंध्र प्रदेश सरकारनेही वाढत्या इंधनदरामुळे त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा दिला आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रूपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. ही दरकपात मंगळवार सकाळपासून लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजस्थान सरकारनेही रविवारी ४ टक्क्यांनी मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात केली होती. दरम्यान, वाढत्या इंधन दराविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने इंधन दराबाबत हात वर केले आहेत.\nजगातील पहिल्या टेस्ट ट्यूब छाव्याचा जन्म\nपुण्यात ढोल ताशा पथकासाठी नवीन नियमावली लागू\n'त्या' नोटा बदलून मिळणार, आरबीआयची प्रस्तावाला मंजुरी\nबँक ऑफ महाराष्ट्रला १ कोटींचा दंड\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमे���ट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nनव्या राजधानी एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर\nनवी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही महानगरांना जोडणारी आणखी एक राजधानी एक्स्प्रेस सुरू ...\nबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला\nबेस्ट कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं ...\nयूट्युबवर व्हिडीओच्या व्यसनातून तरूणीची आत्महत्या\nमुंबईत एका १५ वर्षीय तरुणीला व्हिडिओ काढून ‘टिक टॉक अॅप’वर टाकण्यास आजीने विरोध केल्याने ...\nएअरटेल वापरकर्त्यांना दररोज 1 जीबी डेटा मिळेल\nएअरटेलने आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी नवीन प्रीपेड योजना सुरू केली आहे. एअरटेलच्या ...\nहे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल\nसोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-100658.html", "date_download": "2019-01-16T23:21:38Z", "digest": "sha1:7KOF57YFORVERS74ZCNR7OUG5RRBSUW6", "length": 13383, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सर्वांचा आभारी", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, म��ंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nSpecial Report : गाव सावकार मुक्त करणाऱ्या शेतकरी महिलांची यशोगाथा\nSpecial Report : भाजप पदाधिकाऱ्याने एवढी शस्त्रं कशासाठी जमवली\nSpecial Report : कोकणात नारायण राणे विरूद्ध शिवसेना\nSpecial Report : सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवस्मारकाला खीळ कुणामुळे\nVIDEO : पुण्याच्या बुधवार पेठेत पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, उडाली एकच धावपळ\nVIDEO : भुजबळा��ना सनातनपासून धोका -धनंजय मुंडे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nSpecial Report : पाकिस्तानात दाऊद सुरक्षित नाही\nSpecial Report : या ठिकाणी भरते भुतांची यात्रा\nVIDEO : महामेट्रोचे China Made कोचेस नागपुरात दाखल\nLIVE VIDEO : नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटून 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारचा 'मोदी पॅटर्न'\nVIDEO : असं वाचवलं नर्मदेत बुडालेल्या बोटीतील 42 जणांना\nVIDEO: पुणतांब्यातून पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक\n#MustWatch: मंगळवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nधारावीत रंगला पोंगलचा अविस्मरणीय सोहळा; पहा VIDEO\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nटीव्हीवरच्या लोकप्रिय 'भाभीजीं'नी केलं हाॅट Photoshoot\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-australia%E2%80%89what-a-series-win-means-for-virat-kohli-%E2%80%89cos-test-ranking/", "date_download": "2019-01-16T23:15:08Z", "digest": "sha1:XK7L3M7ZUAEAXK7L3PPCAVIEBITPOOMB", "length": 11199, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जर टीम इंडियाने कसोटी जिंकली तर आयसीसी क्रमवारीत होणार हे मोठे बदल", "raw_content": "\nजर टीम इंडियाने कसोटी जिंकली तर आयसीसी क्रमवारीत होणार हे मोठे बदल\nजर टीम इंडियाने कसोटी जिंकली तर आयसीसी क्रमवारीत होणार हे मोठे बदल\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्या कसोटी मालिका सुरु आहेत. तसेच उद्यापासून(26 डिसेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.\nअसे असले तरी भारतीय संघ त्यांच्या अव्वल स्थानावर कायम राहणार आहे. मात्र भारताच्या गुणांमध्ये फरक पडू शकतो. जर भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-1 असा विजय मिळवला तर भारत त्यांचे अव्वल स्थान आणखी भक्कम करेल.\nभारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे 118 गुण होती. सध्या भारत 116 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणारा इंग्लंड भारतापेक्षा 8 गुणांनी मागे आहे.\nतसेच जर भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले तर त्यांचे 111 गुण होतील. त्यामुळे क्रमवारीत दुसऱ्या आणि पहिल्या स्थानातील गुणांचे अंतर कमी होईल.\nत्याचबरोबर जर दक्षिण आफ्रिकेने मायदेशात पाकिस्तानला 3-0 असे पराभूत केल्यास ते इंग्लंडला मागे टाकत 110 गुणांसह दुसऱ्या स्थानावर येतील आणि पाकिस्तान गुण गमावेल पण सातव्याच क्रमांकावर कायम राहिल.\nमात्र पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 3-0 असे पराभूत केल्यास दक्षिण आफ्रिकेची 99 गुणांसह थेट सहाव्या क्रमांकावर घसरण होईल आणि पाकिस्तान 100 गुणांसह पाचव्या स्थानावर येईल. सध्या दक्षिण आफ्रिका 106 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान 92 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.\nदुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत जर न्यूझीलंडने 2-0 असा विजय मिळवला तर ते इंग्लंडला मागे टाकत 109 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होतील. तसेच श्रीलंका तीन गुण गमावत एका स्थानाची घसरण होऊन 90 गुणांसह सातव्या स्थानावर येईल.\nपण जर ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली तर हे दोन्ही संघ त्यांच्या स्थानावर कायम राहतील. फक्त न्यूझीलंडचा एक गुण कमी होईल. तसेच ही मालिका जर श्रीलंकेने जिंकली तर न्यूझीलंड 6 गुण गमावत 99 गुणांसह पाचव्या क्रमांकावर घसरेल तर श्रीलंका 4 गुण मिळवत सहाव्या स्थानावर कायम राहिल.\nतसेच जर या मालिकेतील एक सामना अनिर्णित राहिला आणि एक सामना न्यूझीलंडने जिंकला तर न्यूझीलंड 107 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहचेल. सध्य�� न्यूझीलंड 105 गुणांसह चौथ्या आणि श्रीलंका 93 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.\n कोहली तिसऱ्या कसोटीत १० दिग्गजांचे १० विक्रम मोडणार\n–जबरदस्त कामगिरी करणारा मुंबईकर खेळाडू टीम इंडियात का नाही\n–चाहत्यांचा हल्लाबोल, रिषभ पंतबद्दलचा तो चुकिचा ट्वीट आयसीसीला भोवला\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sakal-suraksha-kavach-registration-123318", "date_download": "2019-01-16T23:45:46Z", "digest": "sha1:W72NBTLUMN6ZYD6CZ35KMLQAYKBMFSDQ", "length": 14976, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal suraksha kavach registration सभासदत्व नोंदणीसाठी १७ जून अंतिम तारीख | eSakal", "raw_content": "\nसभासदत्व नोंदणीसाठी १७ ज��न अंतिम तारीख\nबुधवार, 13 जून 2018\nपुणे - पन्नास वर्षे वयावरील व्यक्तींसाठी असलेल्या ‘सकाळ’ व ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या ‘सुरक्षा कवच योजने’च्या नवीन सभासदत्व नोंदणीची अंतिम मुदत रविवारी (ता. १७) संपत आहे. त्यानंतर सभासद नोंदणीला मुदतवाढ मिळणार नाही.\nयोजनेतील दीड लाख रुपयांची विमा मर्यादा आता दोन लाखांपर्यंत, तर औषधांसाठीची सवलत १५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविली आहे. याशिवाय, विविध वैद्यकीय सेवांवर २० ते ७५ टक्‍क्‍यांपर्यंत सवलत, तज्ज्ञांचा सल्ला, ‘प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप कार्ड’, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॅथेटर अँजिओग्राफीसाठी विशेष पॅकेज आदी सुविधांचाही लाभ घेता येणार आहे.\nपुणे - पन्नास वर्षे वयावरील व्यक्तींसाठी असलेल्या ‘सकाळ’ व ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या ‘सुरक्षा कवच योजने’च्या नवीन सभासदत्व नोंदणीची अंतिम मुदत रविवारी (ता. १७) संपत आहे. त्यानंतर सभासद नोंदणीला मुदतवाढ मिळणार नाही.\nयोजनेतील दीड लाख रुपयांची विमा मर्यादा आता दोन लाखांपर्यंत, तर औषधांसाठीची सवलत १५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविली आहे. याशिवाय, विविध वैद्यकीय सेवांवर २० ते ७५ टक्‍क्‍यांपर्यंत सवलत, तज्ज्ञांचा सल्ला, ‘प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप कार्ड’, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॅथेटर अँजिओग्राफीसाठी विशेष पॅकेज आदी सुविधांचाही लाभ घेता येणार आहे.\nसभासदांना ‘सकाळ’तर्फे आठ दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आस्वाद घेता येईल. योजनेत २००९ पासून एकदाही आंतररुग्ण सेवा न घेणाऱ्या सभासदांसाठी विमा मर्यादा दोन लाख ३० हजार रुपये आहे. सभासदांच्या ५० वर्षे वयाखालील नातेवाइकांना वा परिवारातील व्यक्तींनाही सवलत आहे. नवीन सभासद नोंदणीसाठी निवास व वयाच्या दाखल्याची प्रत देणे आवश्‍यक आहे.\nवय वर्षे ५० ते ६९ साठी : ३,५०० रुपयांचा धनादेश ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे अधिक ८०० रुपयांचा धनादेश ‘सकाळ मीडिया प्रा. लि.’ या नावाने द्यावा.\nवय वर्षे ७० व अधिक ः ४,६०० रुपयांचा धनादेश ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे अधिक ८०० रुपयांचा धनादेश ‘सकाळ मीडिया प्रा. लि.’ या नावे द्यावा.\nनोंदणी शुल्क रोखीनेही भरता येईल.\nसह्याद्री हॉस्पिटल, डेक्‍कन जिमखाना- कर्वे रस्ता. कोथरूड-पौड रस्ता, वनाजसमोर. बिबवेवाडी-सुहाग\nमंगल कार्यालयाशेजारी. हडपसर-भोसलेनगर. नगर रस्ता-हर्मिस हेर��टेज फेज २. शास्त्रीनगर- येरवडा. शनिवारवाड्याजवळ- कसबा पेठ. अधिक माहितीसाठी संपर्क - ७७९८३३०१२३ किंवा ७७९८३२०१२३ (स.९.३० ते सायं. ५.३०)\nमी व माझे पती २००८ मध्ये ‘सकाळ’ व ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या सुरक्षा कवच योजनेचे सभासद झालो. दुर्दैवाने माझे पती आता हयात नाहीत. त्यांना सह्याद्री रुग्णालयात या योजनेअंतर्गत उत्तम सेवा व संपूर्ण आर्थिक लाभ मिळाला. मलाही डेंगीचे निदान झाल्यावर २०१५ मध्ये सह्याद्रीमध्ये मोफत उपचार झाले. - आशा शिंदे (वय ७५ वर्षे)\nविदर्भात थंडीचा कडाका वाढला\nपुणे - उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्याचा प्रवाह काही प्रमाणात विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. यामुळे विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका...\n‘निसर्गयात्री - इंदिरा गांधी’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन\nपुणे - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निसर्गप्रेमी प्रतिमेची ओळख करून देणाऱ्या ‘इंदिरा गांधी : अ लाइफ इन नेचर’ या माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री...\nपिंपरीतील भाजी विक्रेत्यांचा आज महापालिकेवर मोर्चा\nपिंपरी - येथील मंडई बाहेर झालेल्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांतर्फे गुरुवारी (ता. १७) महापालिकेवर मोर्चा नेण्यात येणार आहे. तसेच डॉ....\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बद��� ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/05/12/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-16T23:27:41Z", "digest": "sha1:TVHAPL5NJTKUJ4QWQROPYPUMLPFDBNJJ", "length": 7698, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जगातले सर्वात मोठे विमान भारतात उतरणार - Majha Paper", "raw_content": "\nभिजविलेले एक मुठ शेंगदाण्याचे नियमित सेवन आरोग्यास हितकारी\nजगातले सर्वात मोठे विमान भारतात उतरणार\nMay 12, 2016 , 4:18 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: कार्गो सेवा, खासगी विमान, विमान\nनवी दिल्ली : ‘म्रिया’ नावाचे एक विमान लवकरच भारतात दाखल होणार आहे. या विमानाची बांधणी पूर्ण झाली असून हे विमान लवकरच हैदराबादच्या ‘राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा’वर पाहायला मिळणार आहे.\nयूक्रेन बनावटीचे अॅन्टॉनोव्ह एएन – २२५ ‘म्रिया’ हे विमान काही तांत्रिक कारणांसाठी रात्रभर हैदराबादच्या विमानतळावर दिसेल. पॅराग्वे ते पर्थ असे उड्डाण करताना हे विमान हैदराबादमध्ये काही काळासाठी उतरेल.\nकाय आहेत ‘म्रिया’ विमानाची वैशिष्ट्य – हे एक कार्गो विमान असून शनिवारी १५ मे रोजी पहिल्यांदाच हे विमान पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या एका खाण कंपनीचे १३० टन वजनी जेनरेटर पर्थपर्यंत घेऊन जाणार आहे. वजन मोठ्ठ असल्याकारणाने हे विमान आपल्या प्रवासात चार जागांवर प्रॉग, तुर्कमेनिस्तान, जकार्तासोबतच हैदराबादमध्येही उतरणार आहे. या विमानाची अधिकतम क्षमता २५० टन वाहून नेण्याची आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Nasik/2018/12/16150844/the-burglary-gang-arrested-by-nashik-police-in-nashik.vpf", "date_download": "2019-01-16T23:28:56Z", "digest": "sha1:ILLYEIWWAOPE3UV7WPBRUSARUBIMCAWQ", "length": 14262, "nlines": 247, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "the burglary gang arrested by nashik police in nashik , नाशिकमध्ये घरफोडी करणारी टोळी गजाआड", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nनाशिकमध्ये घरफोडी करणारी टोळी गजाआड\nनाशिक - सटाणा तालुक्��ातील नामपूर शिवारात नोव्हेंबरमध्ये घरफोडीचा प्रकार घडला होता. २३ नोव्हेंबरला सेवानिवृत्त कर्मचारी कारभारी मोरे हे आपल्या कुटुंबासह वणीला सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यादिवशी त्यांच्या घरात घरफोडीची घटना घडली होती. त्यांच्या घरावर पाळत ठेऊन, अज्ञात चोरांनी घरातील कपाटातून सोने, चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे ३ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता.\nभंडारा पुन्हा हादरले; उच्चशिक्षित मुलानेच...\nभंडारा - शिक्षकाच्या हत्येप्रकरणी त्याच्याच उच्चशिक्षित\nअनैतिक संबंधातून खून, ब्लॅकमेल करणाऱ्या...\nरत्नागिरी - जिल्ह्यात १० दिवसात तिसरा खून झाला आहे.\nशिर्डी नगरपंचायतच्या लिपिकाला महिलांचा चोप;...\nअहमदनगर - शिर्डी नगरपंचायतच्या लिपिक कर्मचाऱ्याला महिलांनी\nधर्मांतर करून बनावट पासपोर्ट; बीदरच्या...\nलातूर - उदगीर शहरात बेकरीत काम करीत असलेल्या ३० वर्षीय\nपरभणी जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरला ८ हजार...\nपरभणी - जिल्हा रुग्णालयात रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी ८\nटी. पी. राजा खुनातील आरोपीच्या घरातून मोठा...\nमुंबई - कुख्यात गुंड डी. के. रावचा हस्तक टी. पी. राजाच्या\nक्रेनखाली आल्याने ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू; गुन्हा दाखल बुलडाणा - खामगावात उभी असलेली एक\nनांदेडमध्ये हज यात्रेच्या नावावर यात्रेकरूंची ११ लाखांनी फसवणूक नांदेड - येथील हज\n पोलिसांनीच घराचे कुलूप तोडून लाखोंचे साहित्य पळवले नागपूर - शहरामध्ये\nचारित्र्याच्या संशयावरून सरकारी वकील महिलेचा खून; पतीला अटक जळगाव - 'जळगाव न्यायालयात'\n'नो एंट्री' झोनमधून जात असलेल्या ट्रकच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू पुणे - 'नो एंट्री'\nडांबून ठेवलेल्या ऊसतोड मजुराची १७ दिवसानंतर सुटका; मामाच्या सांगण्यावरून भाच्याने केले... पुणे - 'नो एंट्री'\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2011/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-111111600006_1.htm", "date_download": "2019-01-16T22:14:56Z", "digest": "sha1:6PFANWN2AXKK7MLOCSIBR3W5WWJHXOCV", "length": 17850, "nlines": 157, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आज जन्म घेणाऱ्या बालकाचे भविष्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज जन्म घेणाऱ्या बालकाचे भविष्य\nआज अर्थात 16 नोव्हेंबर रोजी जन्म घेणाऱ्या बालक किंवा बालिकाच मूलांक 7 असेल. या अंकाचे संचलन वरूण ग्रह करतो. या दिवशी जन्म घेणारा बालक उदार मनाचा असेल. त्याची प्रवृत्ती पाण्यासारखी असेल. ज्याप्रमाणे पाणी त्याचा स्वत:चा मार्ग ठरवतो त्याच प्रकारे हा बालक ही बऱ्याच अडचणींना मात देऊन आपला मार्ग कायम करेल व त्यात प्रशंसा मिळवेल.\nआज जन्म घेणारा बालक दुसऱ्याचे मन जाणून घेणारा असेल. हा बालक पुनर्वसू नक्षत्राचा असेल. या नक्षत्रात जन्म घेणारे बालक विचारपूर्वक कार्य करणारे, हुशार, चांगल्या वस्त्रांचे शौकीन, अभिमानी, उच्चाभिलाषी, उत्तम व महत्त्वपूर्ण पद प्राप्त करणारे पण थोडे आळशी असतात.\nया दिवशी जन्म घेणाऱ्या बालकाच्या गोचर कुंडलीचे लग्न तूळ असेल. 15 तारखेला शनीने तूळ राशीत प्रवेश केला आहे म्हणून शनी केंद्रस्थानी राहील. सूर्य तेथे अगोदरच आहे. या बालकाची राशी मिथुन असेल. सप्तम स्थानात गुरू आहे. शुक्र, राहू, बुध द्वितीय घरात आहे. राहूमुळे वाणीत किंचित कटुता येईल पण शुक्राच्या प्रभावामुळे त्यात प्रखरता देखील राहील. मंगळ आय स्थानात असणे म्हणजे हे धनवान असण्याचे लक्षण आहे. या गोचर कुंडलीत केतू अधिष्ठित चंद्र भाग्य स्थानात असणे हे पत्रिकेतील सर्वोत्तम योग आहे.\nजर बाळाचा जन्म सकाळी 10च्या सुमारे झाला असेल तर त्याचे धनू लग्न असेल. सूर्य व शनी आय स्थानात असतील. मंगळ सिंह राशीच्या भाग्य स्थानात असेल. बुध राहू व शुक्र 12व्या घरात असतील. 11व्या घरात शनी माता-पितेस कष्टकरी असू शकतात. पंचम स्थानातील गुरू श्रेष्ठ वक्ता बनवतो. 12व्या स्थानातील शुक्र जन्मभर अत्यधिक धनवान बनवतो. ऐकून आज जन्म घेणाऱ्या बालक किंवा बालिका जन्माला आल्यापासूनच भाग्यशाली आहे पण आरोग्याच्या दृष्टीने थोडे कष्टकारी असल्यामुळे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. तसेच मंगळ पंचमेश आणि द्वादशेष होऊन भाग्यस्थानी असल्यामुळे काही अडचणींचा सामना त्याला करावा लागणार आहे.\nशुभ दिनांक : 7, 16, 25\nआराध्य देव : शिव तथा विष्णू\nशुभ रंग : पांढरा, पिंक, जांभळा, मरून\nतिथीनुसार असायला पाहिजे आहार-विहार\nलकी नंबरच्या माध्यमाने करियरमध्ये यश मिळवा\nसही आणि व्यक्तीचा स्वभाव\nग्रहांची अनिष्टता दूर करण्यासाठी दान करा\nग्रहांपासून होणरे आजार व त्यांचे उपाय\nयावर अधिक वाचा :\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\n\"कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात...Read More\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nसामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...\nपृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...\nतमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल ...\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/vidhrbh-and-marathwada-got-new-connetion-of-electricity/", "date_download": "2019-01-16T23:06:39Z", "digest": "sha1:NRDLL4VAPQZYOGUZ564K5I5PA2I2TWKV", "length": 6849, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विदर्भ आणि मराठवाडयात कृषी पंपांना वीज जोडणी देणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविदर्भ आणि मराठवाडयात कृषी पंपांना वीज जोडणी देणार\nविदर्भ आणि मराठवाडयात वर्षभरात ८० हजार ७२९ कृषी पंपांची जोडणी करण्यात येणार आहे. वीज जोडण्याच्या कामासाठी महावितरण कंपनीला आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याच्या महावितरणच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. विदर्भ आणि यात2017-18 च्या अर्थसंकल्पात कृषी पंप प्रादेशिक असमतोल दूर करणे यासाठी 916.20 कोटीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यापैकी रू. 421 कोटी ची तरतूद उपलब्ध आहे. या विशेष योजनेसाठी सन 2017-18 या वर्षाकरिता आणखी आवश्यक असलेला 495.46 कोटी हा अतिरिक्त निधी देण्याची मागणी ऊर्जा विभागाने केली होती. त्या मागणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. महावितरण 2016-17 या वर्षाकरिता विदर्भ मराठवाडयातील कृषी पंप जोडणीसाठी 916.20 कोटींची मागणी केली होती.2017-18 साठी 421 कोटी अर्थसंकल्पात तरतूद करून मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर महावितरण कंपनीस वितरित करण्यात येतील. उर्वरित 495.46 कोटी रूपये अतिरिक्त नियतव्यय मंजूर करण्यात येणार आहेत. राज्यात मार्च 2017 अखेर 2 लाख 5 हजार 590 अर्जदारांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत. त्या शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात येतील\nदूध दर प्रश्नावरून अजित पवारांनी धरले मंत्री जानकरांना धारेवर\nशेतकरी विविध मागण्यासाठी आजपासून पुन्हा रस्त्यावर\n२ नोव्हेंबर पासून शेतकरी पुन्हा संपावर\nहिवारी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nकर्नाटक : कर्नाटक राज्यातील कुमारस्वामी सरकारमधील एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी राज्य सरकारचा…\nविराट चे शानदार शतक\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/ashok-shinde/", "date_download": "2019-01-16T22:21:16Z", "digest": "sha1:PYAY3O33J5Z3TJMDKZNGGXNFTBEYS6B3", "length": 2205, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Ashok Shinde – Marathi PR", "raw_content": "\nप्रेमाची ‘रॉमकॉम’ गोष्ट लवकरच येणार पडद्यावर\nचित्रपटसृष्टीत प्रेम ही संकल्पना अजरामर आहे. आजवर याच संकल्पनेवरचे कितीही चित्रपट आले असले तरी प्रत्येक चित्रपटातून प्रेमाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. आता ‘रॉमकॉम’ हा चित्रपटही प्रेमाचा वेगळ्या पद्धतीनं शोध घेणार आहे. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त करण्यात आला. लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी आणि किशोर कदम यांच्या हस्ते हा मुहूर्त संपन्न झाला. ‘ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट’ […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Satara-Devlai-LED-90-crores/", "date_download": "2019-01-16T22:57:48Z", "digest": "sha1:E2UAKBRFXCBFFA7VHU37THJH6YV36O4Z", "length": 5219, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा-देवळाईत ९० कोटींचे एलईडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › सातारा-देवळाईत ९० कोटींचे एलईडी\nसातारा-देवळाईत ९० कोटींचे एलईडी\nस्मार्ट सिटी प्रकल्पातून 90 कोटी रुपये खर्चून सातारा देवळाईसह शहरालगतच्या काही भागांत एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव लवकरच ठेवण्यात येणार आहे. पुरेसा निधी उपलब्ध असल्याने प्रस्तावाला मंजुरी मिळताच काही महिन्यांतच या कामाला सुरुवात होऊ शकणार आहे.\nमहानगरपालिकेने शहरातील पथदिवे बदलून एलईडी दिवे बसविण्याचे 114 कोटी रुपयांचे कंत्राट याआधीच खाजगी एजन्सीला दिलेले आहे. संबंधित एजन्सीने नुकतेच या कामाला सुरुवात केली आहे.\nहे कंत्राट पाच वर्षांपूर्वी दिले होते. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. आता न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाने या एजन्सीला कार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरुवात करायला लावली आहे. हे कंत्राट दिले त्यावेळी सातारा देवळाई हा भाग मनपा हद्दीत नव्हता. त्यामुळे या कंत्राटात त्या भागात एलईडी दिवे लावले जाणार नाहीत. आता स्मार्ट सिटीत एलईडी दिव्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.\nशहरातील एलईडी दिव्यांचे कंत्राट आधी दिलेले असल्याने आता या निधीतून सातारा देवळाई आणि आधीच्या कंत्राटात नसलेल्या शहरातील उर्वरित भागात एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत.\nमनपा आयुक्त दीपक मुगळीकर म्हणाले की, स्मार्ट सिटीत एलईडी दिव्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. यातून मनपात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा देवळाई आणि शहरातील जो भाग आधीच्या कंत्राटात नाही तिथे एलईडी दिवे लावण्याचा प्रस्ताव आहे. त्याला स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात येईल.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/larvae-mixed-water-supply-in-miraj/", "date_download": "2019-01-16T22:53:16Z", "digest": "sha1:DTFA2OQKKAGTQT4JLNUXATE433L7WW4P", "length": 5076, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिरजेत अळ्यामिश्रित पाणीपुरवठा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मिरजेत अळ्यामिश्रित पाणीपुरवठा\nशहरात गेल्या काही दिवसांपासून अपुरा, अनियमित तसेच दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत महापालिका पाणीपुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रारी करुनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे.\nशहरात सुरू असलेले अमृत योजनेचे काम सध्या बंद आहे. लक्ष्मी मार्केट परिसर, ब्राम्हणपुरी, टाकळी रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होतो. पाण्यात भरपूर अळ्या फिरत असतात. पिण्याच्या पाण्याला सांडपाण्याचाही वास येतो. याबाबत परिसरातील ज्ञानेश्‍वर पोतदार, अरशद मोमीन, सुभाष महामुनी, महंमद मोमीन, गौस अत्तार, रमीजाबी पठाण यांनी पाणी पुरवठा अभियंता वाय.एस.जाधव यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु त्यांनी कोणताही कारवाई केली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.\nतसेच या कार्यालयाकडील कर्मचार्‍यांकडूनही नागरिकांना ‘दूषित पाणी येणारच, कोठे तक्रार करायची असेल तेथे करा’, असे म्हणून प्रश्‍न सोडविण्याऐवजी दुरुत्तरे दिली जातात. आयुक्त व अन्य अधिकार्‍यांनी केलेल्या सूचनांनाही पाणी पुरवठा अभियंता जाधव हे जुमानत नाहीत, अशाही नागरिकांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. चार वर्षांपूर्वी मिरज शहरात गॅस्ट्रोने चौदा लोकांचा बळी गेला होता. दूषित पाण्याचे आणखी बळी महापालिकेला हवे आहेत का, असा प्रश्‍न या नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात विचारला आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/this-indian-players-return-to-india-after-test-series-against-australia/", "date_download": "2019-01-16T22:44:48Z", "digest": "sha1:TNS6YVG25JG63BMTZGEOV7BUWNQ7DPTZ", "length": 9425, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रहाणेसह टीम इंडियाचे हे खेळाडू परतले भारतात", "raw_content": "\nरहाणेसह टीम इंडियाचे हे खेळाडू परतले भारतात\nरहाणेसह टीम इंडियाचे हे खेळाडू परतले भारतात\n भारताने सोमवारी(7 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. आता या दोन संघात 12 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे.\nत्यामुळे भारताच्या वनडे संघात जागा न मिळालेले भारताचे काही खेळाडू परत भारतात परतले आहेत. यामध्ये अजिंक्य रहाणे, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, पार्थिव पटेल, मुरली विजय आणि आर अश्विन या खेळाडूंचा भारताच्या वनडे संघात समावेश करण्यात आलेला नाही.\nत्यामुळे ते भारतात परतत असतानाचा फोटो अगरवाल आणि रहाणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रहाणेने फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘येथील आठवणी घेऊन चाललो आहे.’\nतसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी एमएस धोनी, केदार जाधव, युजवेंद्र चहल आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात पोहचले आहेत.\nतसेच आजच(8 जानेवारी) बीसीसीआयने माहिती दिली आहे की भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या ऐवजी मोहम्मद सिराजचा भारताच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.\nभारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे.\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –\nविराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी.\n–कसोटी मालिकेतील स्टार रिषभ पंतला वनडे संघातून या कारणामुळे वगळले\n–रिषभ पंतचा नादच खुळा आज पुन्हा धोनीचा कसोटी क्रमवारीचा विक्रम मोडला\n–आयपीएल २०१९चा थरार रंगणार या देशात\n–कसोटी मालिकेत शानदार विजय मिळणारी टीम कोहली होणार मालामाल\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योत��� पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/tripura-116120300005_1.html", "date_download": "2019-01-16T22:52:06Z", "digest": "sha1:VFAL24BGCWFJP5MQ3CYNE4MXV3PDXMGF", "length": 19485, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सांस्कृतिक भारत : त्रिपुरा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसांस्कृतिक भारत : त्रिपुरा\nत्रिपुराचे भौगोलिक क्षेत्रफळ 10,496 चौरस किमी असून राजधानी अगरतळा हे शहर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 3,671,032 इतकी आहे. त्रिपुराच्या प्रमुख भाषा बंगाली व कोकबराक या आहेत. उत्तरपूर्व राज्य म्हणून या राज्याची ओळख आहे. 21 जानेवारी 1972 ला या राज्याची स्थापना झाली. त्रिपुराचा संस्कृत अर्थ तीन शहरे असा होतो. राज्याची साक्षरता 87.75 टक्के इतकी आहे. राज्यात चार जिल्हे समाविष्ट आहेत.\nत्रिपुराचा इतिहास मुस्लीम इतिहासकारांनी व ‘राजमाला’ इतिहासकाराने लिहून ठेवलेला आहे. महाभारत व पुराणातही त्रिपुराचे संदर्भ सापडतात. चौदाव्या शतकात बंगालचा राजा त्रिपुरा राज्याच्या मदतीला धावून गेला होता. त्रिपुराला बऱ्याच वेळा मोगल आक्रमणाला तोंड द्यावे लागले. बऱ्याच युद्धात त्यांनी बंगालच्या मुस्लीम सुलतानाला हरविले होत. एकोणिसाव्या शतकात महाराजा बिरचंद्र किशोर मानिक्य बहाद्दूरने ब्रिटीश राजवटीच्याच प्रणालीनुसार आपले राज्यशासन व धोरण आखले. त्यांच्या वारश्यांनी सुद्धा 15 ऑक्टोबर 1949 पर्यंत राज्य केले व शेवटी केंद्र शासनात विलीन केले. त्रिपुरा 1956 मध्ये केंद्र शासित राज्य म्हणून घोषित झाले. 1972 मध्ये त्रिपुराला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. त्रिपुरा म्यानमार व बांगला देश या देशातील नद्यांच्या खोऱ्यात वसलेले आहे. पूर्वोत्तर राज्यात ते आसाम व मिझोरामला जोडलेले आहे.\nउदयपूर ही प्राचीन राजधानी, उज्जयंता पॅलेस, जगन्नाथचे देऊळ, लक्ष्मी नारायणाचे उमा माहेश्वरी देऊळ, बेजूबन बिहार, अजब बंगला, रविंद्र कानन (सर्व आगरतळातील) चौदा देवींचे आगरताळामधील देऊळ, ब्रम्हकुंड, कमलासागर, शिपाहीजला अभयारण्य, निरमहाल, मेलाघर मधील तृष्णा अभयारण्य पिलका डेटामूरा, तिर्थमुख, मंदिरघाट, डुंबर तलाव, पिलक येथील प्राचीन बौद्ध अवशेष, राधाकिशोरपूर, नारळाची झाडे, डुंबर तलावाचे डोंगर, जामपुरी टेकड्या, नरसिंगगड, उनाकोटी, जम्पुई हिल, मेलाघर, कैलाशहर, धर्मनगर, कुंजबन, कुमारघाट, सिपाहीजल इत्यादी स्थळे - दृश्य पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव देणारे आहेत. दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात देशी व परदेशी पर्यटक त्रिपुरा राज्याला भेटी देत असतात.\nत्रिपुराच्या प्रमुख भाषा बंगाली व कोकबराक या असल्यात तरी त्रिपुरात अनेक घटक बोली बोलल्या जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे सांगता येतील :\nभाषा व ती कोण बोलतं पुढीलप्रमाणे –\nभिल्ली- भिल; गारो – गारो; हलम- हलम-कैपेंग, मोलसोम; खारिया -खारिया; खासी- खासी; लुशाइ - मिझो-लुशाइ; माग/माघ/मोघ - माग/माघ; मुंडा – मुंडा; मिझो - मिझो-राल्ते; संताली – संताल.\nया व्यतिरिक्‍त भील, भूतिया, चैमल, चकमा, गारो, हलाम, जामटीया, खासीया, कुकी, हजांगो आदी आदिवासी त्रिपुरात वास्तव्य करतात.\nगोरीया नृत्य, हुक कैमानी नृत्य, लेबांग बुमानी नृत्य, होजागिरी नृत्य, बांबू नृत्य आदी लोकनृत्य प्रकार त्रिपुरात पहायला मिळतात. गोरीया नृत्य हे एप्रिलच्या मध्यात होत असून यात देवाची प्रार्थना असते. हे नृत्य सात दिवस सुरू असते. यात नाच आणि गाणे असे दोन्ही प्रकार समाविष्ट असतात. होजागिरी नृत्य हे रीयांग आदिवासी लोकांच्या महिलांचे नृत्य असते. शरीराचा खालचा अर्धा भाग विशिष्ट हालचाल करत संथपणे नाच केला जातो. हे नृत्य करताना डोक्यावर बाटल्या किवा दिवे घेतले जातात. आणि हे दिवे डोक्यावर प्रकाशित असतात. दिव्यांचा डोक्यावर तोल सांभाळत हे नृत्य केले जाते.\nत्रिपुराचे लोक आपले लोकवाद्य बांबू, लाकूड आणि प्राण्यांच्या कातड्यापासून बनवतात. लोकवाद्यांवर त्यांचे खूप प्रेम असते. अशी अनेक वाद्य ती स्थानिक सापडणाऱ्या वस्तूंपासून बनवतात. सुमुई हे असेच एक लोकवाद्य आहे. ते बांबूपासून बनवतात आणि त्याला सात छिद्रे पाडतात. आपल्याकडच्या बासरी सारखेच हे वाद्य असते. हे वाद्य तोंडाने वाजवतात. सारींदा, दांगडो, डांगडो, खाम (ढोल), लेबांग- लेबांगटी, उआखरप अशा नावाचे काही लोकवाद्य त्रिपुरात पहायला मिळतात.\nतिर्थमुखला आणि उनाकोटी येथील मकर संक्रांत, होली उत्सव, उनाकोटीची अशोक अष्टमी, ब्रम्हपूरचा सण, मोहनपूरचा राश सण, बोटेरस, मंसामंगल सण, केर व खुर्ची सण, सरद सण, जामपूरीतील ख्रिसमस, बुद्धपौर्णिमा सुद्धा साजरी करण्यात येते.\nत्रिपुरा हे भारतातले लहान राज्य आहे. यात अनेक हिंदू आदिवासी राहतात. इथले उत्सव पाहण्यासारखे असतात. खारची नावाचा त्रिपुरातला लोकप्रिय उत्सव जवळजवळ संपूर्ण आठवडाभर साजरा केला जातो. या उत्सव पूजेमागे खूप दंतकथा सांगितल्या जातात.\nकेर उत्सव हा खारची पूजा नंतर पंधरा दिवसांनी पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधव साजरा करतात. केर म्हणजे विशिष्ट परिसराची सीमा. या परिसरातील देवतांची पूजा करण्याची पद्धत म्हणजे हा उत्सव. या पूजेसाठी बांबूच्या कामट्या वापरल्या जातात. गरीया पूजा नावाचा सण एप्रिल महिण्यात साजरा करण्यात येतो. लहान मुले आणि तरूण ढोल बडवत, तोंडाने गाणे गात व नाचत गरीया देवाची प्रार्थना करतात. बांबूंना फुलांनी सजवून ते उभे करून त्याला गरीया देवाची प्रतिमा समजून त्यांची पूजा केली जाते.\nधालाइ, फेनी, गोमती, खोबाई हाओरा, जुरी, कहोवाइ, लोंगाइ, मनू, मुहुरी, सुमली या नद्या त्रिपुरातून वाहतात तर डोंगराच्या त्रिपुरा रांगांचा पर्वत लक्ष वेधून घेतो.\n- डॉ.सुधीर राजाराम देवरे\nका शाह यांनी बिप्लब यांना बोलविले दिल्लीला\n'या' वक्तव्याची लाज वाटायला हवी : डायना हेडन\nम्हणे, डायना हेडनचे सौंदर्य मला समजलेले नाही\nम्हणे, महाभारताच्या काळात इंटरनेट होते\nASSEMBLY Election 2018 : विधानसभा निवडणूक निकाल\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nहिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ज्या र्‍हाटोळ्या तारका चकत आहेत त्याध्ये राधिका आपटे आणि भूमी ...\n\"नावझुद्दीन सिद्दीकी ची निवड मी दोन मिनिटांत केली.\" - संजय ...\nशिवसेना सुप्रीमो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' ...\n'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा ...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे. आणि तुझ्या ...\nप्रिया प्रकाश वारियर साकारणार श्रीदेवीची भूमिका\nआपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली प्रिया ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharecruitment.mahaonline.gov.in/MR/MahaRecruitmentMainPage.aspx", "date_download": "2019-01-16T22:28:21Z", "digest": "sha1:AFD2IG2FYO3OH5H6I3RJWOIB7LBCP4AL", "length": 8389, "nlines": 60, "source_domain": "maharecruitment.mahaonline.gov.in", "title": "Login-Online Application System", "raw_content": "\nअर्ज सादरीकरणाचे तीन टप्पे आहेत.\n1. प्रोफाइलची निर्मिती / अद्ययावत करणे\n3. शुल्क भरणा (माझे खाते या विभागात हा पर्याय उपलब्ध आहे)\nअधिक माहिती साठी कृपया येथे क्लिक करा\nOnline Recruitment Application System या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित करताना जाहिराती करिता आवश्यक पात्रतेचे निकष सिस्टीम मध्ये संरचित करण्यात येतात.\nउमेदवाराने संकेतस्थळावर स्वतःच्या प्रोफाइलमध्ये नमूद केलेली माहिती जाहिराती करिता आवश्यक पात्रतेचे निकष पूर्ण करीत असल्यासच उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जातो.\nयाकरिता संबंधित शासकीय कार्यालयाने विहित नमुन्यात जाहिराती करिता आवश्यक पात्रतेचे निकष महा ऑनलाईन या संस्थेस देणे आवश्यक आहे.निकष देण्याचा नमुना बघण्याकरिता येथे क्लिक करा.\nOnline Recruitment Application System या संकेतस्थळावर आपल्या कार्यालयाची जाहिरात प्रकाशित करण्याकरिता येथे क्लिक करा.\nतुम्ही नवीन वापरकर्ता असल्यास संकेतस्थळावर लॉग इन करण्यासाठी यूज़र नेम आणि पासवर्ड निर्माण करा.\nसंकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर आपल्या संपूर्ण प्रोफाइलमध्ये विचारलेल्या माहितीची नोंद करा. प्रोफाइलमध्ये माहितीची नोंद करायला सुरूवात करण्यापूर्वी तुमचे छायाचित्र (आकार - रूंदी ३.५ सेमी, उंची ४.५ सेमी) आणि स्वाक्षरी (आकार - रूंदी ३.५ सेमी, उंची १.५ सेमी) स्कॅन करून सज्ज राहा. प्रतिमा केवळ जेपीजी स्वरूपातच असाव्यात आणि ५० केबी पेक्षा मोठ्या नसाव्यात.\nउमेदवाराने एकदा प्रोफाइल भरल्यावर त्याला विविध कार्यालयांच्या जाहिरातीस अर्ज करण्यासाठी वेळोवेळी नवीन प्रोफाइल तयार करायची आवश्यकता नाही.स��र प्रोफाइल मधील माहितीद्वारे उमेदवार संकेतस्थळावर उपलब्ध कोणत्याही जाहिरातीस अर्ज करू शकतो.\nत्यानंतर जाहिराती समोरच्या \"अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा\" या दुव्यावर क्लिक करा.\nआपण जाहिरातीत नमूद पात्रता धारण करीत असल्यास तुमच्या प्रोफाइलमध्ये असणारी माहिती स्वयंचलितरित्या तुमच्या आवेदन अर्जावर प्रदर्शित होईल. अर्जावरील उर्वरित माहिती भरा आणि अर्ज सादर करा.आपण जाहिरातीत नमूद पात्रता धारण करीत नसल्यास आपला अर्ज स्वीकारला न जाण्याचे कारण दर्शविले जाईल.\nअर्ज सादर केल्यानंतर \"माझे खाते\" या दुव्यावर क्लिक करा. पृष्ठावर डाव्या बाजुला असणाऱ्या \"थेट पदभरती\" या दुव्यावर क्लिक करा. ड्रॉप डाऊन यादीमधून तुम्ही अर्ज केलेली जाहिरीत निवडा. तुम्ही सादर केलेला अर्ज खाली प्रदर्शित होईल.\nअर्जासमोरील “भरणा करा” या दुव्यावर क्लिक करा. तेथे “ऑनलाईन भरणा/चलनाद्वारे भरणा” असे पर्याय दिसतील.\nचलनाद्वारे भरणा पर्याय निवडल्यास जारी झालेल्या चलनाची प्रिंट घ्या आणि अंतिम तिथीपूर्वी कामकाजाच्या दिवशी एसबीआय च्या शाखेत शुल्क भरणा करा. २४ तासानंतर अर्जासमोरील भरणा स्थिती \"भरणा पूर्ण\" म्हणून अद्ययावत होईल. ऑनलाईन भरणा केल्यास व्यवहार यशस्वी झाल्यावर लगेचच अद्ययावत होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/isl-2018-mumbai-bengaluru-play-intense-draw/", "date_download": "2019-01-16T22:28:54Z", "digest": "sha1:ZVTM4VMMCWKZD3T4NG2DEH4NAX6XVJ26", "length": 7793, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: बेंगळुरू-मुंबई यांच्यात बरोबरी", "raw_content": "\nISL 2018: बेंगळुरू-मुंबई यांच्यात बरोबरी\nISL 2018: बेंगळुरू-मुंबई यांच्यात बरोबरी\n हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी (9डिसेंबर) बेंगळुरु एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात 1-1 अशी बरोबरी झाली.\nश्री कांतीरवा स्टेडियमवर उदांताने आपल्या आधीच्या संघाविरुद्ध गोल करीत सध्याच्या संघाचे खाते उघडले. चेंचो गील्टशेन याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. त्याने राहूल भेके याला पास दिला. राहुलने डावीकडून मुसंडी मारली. त्याने चेंडूवरील कौशल्याचे अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने बॉक्समध्ये हवेत क्रॉस चेंडू मारला. त्यावर उदांताने उडी घेत हेडिंगवर लक्ष्य साधले.\nमुंबई सिटीने 31व्या मिनिटाला बरोबरी साधली. सौविक चक्रवर्ती याने अरनॉल्ड इसोकोला पास दिला. उजवीकडून रचलेल्या या चालीवर अरनॉल्डने पुढे चांगला प्रतिसाद दिला. त्याने मोडोऊ सौगौऊ याला पास दिला. त्यावर सौगौऊ याने हेडिंग केले आणि चेंडू नेटमध्ये घालविला.\nया निकालामुळे बेंगळुरूची अपराजित मालिका कायम राहिली. त्यांचे 10 सामन्यांत सात विजय व तीन बरोबरीसह 24 गुण झाले. मुंबई सिटीने 11 सामन्यांत सहा विजय, तीन बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह 21 गुण मिळविले आहेत. त्यांनी नॉर्थइस्ट युनायटेड एफसीला मागे टाकून दुसरा क्रमांक मिळविला. नॉर्थइस्टचे 11 सामन्यांतून 20 गुण आहेत.\n–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: अॅडलेड कसोटीत भारताचा ३१ धावांनी विजय\n–एमएस धोनीच्या कूल विक्रमाला यष्टीरक्षक रिषभ पंतचा धक्का\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- ट���निसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/maharashtra-kesari-kusti-spardha-2018-day-2/", "date_download": "2019-01-16T22:37:48Z", "digest": "sha1:SP4OPXBACAJF444QVG7D3HYZG44ATKYM", "length": 16495, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- सागर मारकडचा सुवर्ण चौकार", "raw_content": "\nमहाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- सागर मारकडचा सुवर्ण चौकार\nमहाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- सागर मारकडचा सुवर्ण चौकार\nवेताळची पदार्पणातच सोनेरी झेप\nजालना :- पुण्याच्या सागर मारकडने सलग चौथ्या वर्षी सलग चौथे सुवर्णपदक पटकाविण्याची किमया केली आहे. तर पुण्याच्या अक्षय चोरघेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असून, सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे व वेताळ शेडके आणि कोल्हापूरच्या आशिष तावरेने आपापल्या वजनीगटात सुवर्णपदक पटकाविले आहे.\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६२ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशन हे जालना येथील आझाद मैदानावर सुरू आहे. या स्पर्धेचे आयोजन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, लातूर, अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती जिल्ह्यांच्या मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या करत आपापल्या प्रतिस्पर्धकावर मात करत केली.\nमहाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र केसरी किताब व राज्य अजिंक्यपद कुस्ती अधिवेशन हे कुस्तीगीरांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्टयेची मानली जाते. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुणे, कोल्हापुर, सोलापूर,अहमदनगर, लातूर, औरंगाबाद, अहमदनगर येथील मल्लांनी नेत्रदीपक लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. दुसऱ्या दिवशी जालना वासीयांनी मोठी गर्दी केल्याने मैदान तुडूंब भरले होते.\nदुसऱ्या दिवशी गादी व माती विभागातील ५७ आणि ७९ किलो वजनी गटातील सेमीफायनल व फायनलच्या लढतीसह ६१, ७० व ८६ किलोच्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.\n५७ किलो माती विभागात पुणे जिल्ह्याचा गतवर्षीच्या सुवर्णपदक विजेत्या सागर मारकडने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत दुसऱ्या दिवशीहि प्रेक्षनिय लढती केल्या. उपांत्यपूर्व फेरीत सागरने पुणे शहराच्या किरण शिंदेचा १०-० ने पराभव करून उपांत्यफेरीत (सेमीफायनल) प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये सागरने कोल्हापूरच्या ओंकार लाडला चारीमुंडया चितपट करून अंतिमफेरी फेरी गाठली. तर कोल्हापूर शहराच्या संतोष हिरगुडेने उपांत्यपूर्व फेरीत परभणीच्या राजेश पोलेला चितपट चितपट करून सेमीफायनल गाठली.\nसंतोषने सेमीफायनलमध्ये संतोष आणि लातूरच्या शिवराज हाके यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. या लढतीत अखेरपर्यंत कोण बाजी मारणार हे सांगता येत नव्हते. निर्धारित वेळेत दोघांचेही सारखे ९-९ गुण झाले होते. मात्र गुणतालिकेत संतोषने उच्चकलात्मक डावांच्या अधिक पकडी केल्याने तो विजेता ठरला आणि अंतिमफेरीत पोहचला. तिसऱ्या क्रमांकासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा ओंकार लाड व लातूरचा शिवराज हाके यांच्यात झालेली लढतहि अत्यंत चुरशीची झाली. या लढतीत ओंकारने शिवराजवर १०-९ असा निसटसा विजयी मिळवून कांस्यपदकाची कमाई केली. अंतिम लढत सागर मारकड व संतोष हिरगुडे यांच्यात झाली. यामध्ये सागरने संतोषचा १०-० अशा एकतर्फी गुणफरकाने पराभव करून राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सलग चौथ्यांदा सुवर्ण पदक पटकाविले तर संतोषला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.\n५७ किलो गादी विभागात पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलारचे आव्हान संपुष्टात आले. त्याला मुंबईच्या सचिन पाटीलने ६-५ अशा निसटत्या गुणफरकाने पराभूत केले. सेमीफायनल सोलापूरच्या सुरज अस्वले व सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे यांच्यात झाली. यामध्ये ज्योतिबाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत सुरजचा १५-२ पराभव करून अंतिमफेरीत धडक मारली.\nतर दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीत साताऱ्याच्या प्रदीप सुळनेही त्याच्या लौकिकाप्रमाणे खेळ करत मुंबईच्या सचिन पाटीलचा १०-० असा एकतर्फी पराभव करून अंतिमफेरीत प्रवेश केला.तिसऱ्या (कांस्यपदक) क्रमांकासाठी झालेल्या लढतीत कोल्हापूर जिल्ह्याच्या भरत पाटीलने कोल्हापूर शहराच्या सुरज अस्वलेचा १४-११ असा पराभव करून कांस्यपदक पटकाविले , तर मुंबईच्या सचिन पाटीलने पुणे शहराच्या अजय भोईरला चितपट करून कांस्यपदकाची कमाई केली.\nअंतिम लढतीत सोलापूरच्या ज्योतिबा अटकाळेने त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करत साताऱ्याच्या प्रदीप सुळचा ४-१ असा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले.\n७९ किलो माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या वेताळ शेडकेने उस्मानाबादच्या हणमंत पुरीला चारी���ुंडया चितपट करून सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर औरंगाबादच्या अजहर शेखने साताऱ्याच्या किरण बरकडने अटीतटीच्या लढतीत पराभव करून कांस्य पदकाची कमाई केली.\n७९ किलो गादी विभागाच्या अंतिम लढतीत कोल्हापूर जिल्ह्याच्या आशिष वावरेने पुणे जिल्ह्याच्या अक्षय चोरघेचा १०-२ असा पराभव करुन सुवर्ण पदक जिंकले, तर अक्षयला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच अमरावतीच्या अब्दुल शोएबने हिंगोलीच्या रामदास जाधवचा ९-३ अशा गुणफरकाने पराभव करून कांस्यपदक जिंकले, तर अहमदनगरच्या केवल भिंगारेने जालनच्या बाबासाहेब चव्हाणला चीतपट करून कांस्य पदकाची कमाई केली.\n–महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- मोहोळ कुटुंबियाकडून सलग 35 व्या वर्षी गदेचे बक्षिस\n–महाराष्ट्र केसरीचा थरार जालनात सुरू, पहा संपुर्ण वेळापत्रक...\n–महाराष्ट्र केसरी यशोगाथा भाग १- सुरू झाले नवे कुस्तीपर्व\n–महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार\n–संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा क��प्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aniltikotekar4sme.com/2018/05/25/5-things-to-keep-in-mind-about-using-credit-cards-while-going-on-an-international-trip-loksatta/", "date_download": "2019-01-16T22:46:01Z", "digest": "sha1:NGF72E5YINFRTGU6VXG4NZUJDYKGM36O", "length": 14926, "nlines": 153, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "5 things to keep in mind about using credit cards while going on an international trip | | Loksatta–25.05.2018 – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\nपरदेशात जाताना सर्व पैसा रोख नेण्याची गरज नसते. तसे करणे धोक्याचे आणि अडचणीचे ठरु शकते, तसेच परदेशी चलन घेतानासुद्धा बरीच गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने अनेकजण क्रेडिट कार्ड वापरण्याचा पर्याय स्विकारतात. अशावेळी आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड तुमच्या मदतीस धावून येते. परदेशात पैशाचे व्यवहार करण्यासाठी हा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. या कार्डांवर तुम्हाला डिस्काउंट, रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅक सुद्धा मिळू शकतात. रोख पैसे नेण्यापेक्षा हा मार्ग अधिक सुरक्षित आहे. जर हे क्रेडिट कार्ड प्रवासात हरवले, तर तुम्ही लगेच क्रेडिट कार्ड कंपनीला कळवून त्या कार्डला ब्लॉक करू शकता. रोख व्यवहार संपूर्णपणे टाळणे जरी कठीण असले, तरी क्रेडिट कार्डामुळे तुमचा एकूण प्रवास अधिक सोपा केला जाऊ शकतो. याचा योग्य पद्धतीने फायदा घेण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष ठेवा.\nपरदेशात वापरण्यासाठी तुमचे कार्ड ग्राह्य आहे किंवा नाही याची खात्री करा\nसध्याची बहुतांश क्रेडिट कार्डे जगभरात वापरता येण्यासारखी आहेत, तरीही तुमच्या क्रेडिट कार्ड कंपनीकडून तुम्ही जात असलेल्या देशांत ते चालणार नसेल तर त्याची शहनिशा करून घ्या. परदेशात असताना तुम्हाला त्रास व्हायला नको. निरनिराळ्या एजन्सीचे एकाहून जास्त क्रेडिट कार्ड बाळगा. म्हणजेच एखाद्या ठिकाणी एक कार्ड चालले नाही, तर तुम्ही दुसरे कार्ड वापरू शकता. कार्ड निवडताना, आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील लाउंजमध्ये विनामूल्य प्रवेश आहे किंवा नाही, किती वेळा असा प्रवेश मिळू शकतो आणि ���िनामूल्य प्रवेशांची संख्या संपल्यावर किती फी आकारली जाईल या गोष्टींकडे सुद्धा लक्ष ठेवा.\nतुमच्या प्रवासाबद्दल क्रेडिट कार्ड कंपनीला कळवा\nप्रवास सुरू करण्याआधी क्रेडिट कार्ड कंपनीला तुमच्या प्रवासाची कल्पना द्या. अशाने तुम्हाला अबाधित सेवा मिळू शकेल. तुमच्या क्रेडिट कार्डवर नेहेमीपेक्षा निराळा व्यवहार झाल्यावर कंपनी तुम्हाला विचारण्यासाठी कॉल करेल आणि जर तुमच्याशी ते फोनवर बोलू शकले नाहीत तर कंपनी ते कार्ड लगेच ब्लॉक करू शकते. तुमच्या कार्ड कंपनीला तुमच्या प्रवासाबद्दल माहिती नसल्यास परदेशात त्या कार्डावर व्यवहार झाल्यावर त्यांना तो व्यवहार नेहेमीपेक्षा निराळा वाटू शकतो. म्हणूनच, तुमच्या क्रेडिट कार्ड कंपनीला तुमचा प्रवास सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख कळवा.\nआपली खर्चाची मर्यादा तपासा\nनिघण्यापूर्वी तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डावरील मर्यादा सुद्धा पाहून घेतली पाहिजे. परदेशातील व्यवहारांमुळे ही मर्यादा लवकर गाठली जाण्याची शक्यता असल्यास तुम्ही ती वाढवून घेऊ शकता. क्रेडिट कार्डावरील मर्यादा गाठलेली असल्यास तुमचे व्यवहार नाकारले जाऊ शकतात आणि तुम्ही आर्थिक अडचणीत सापडू शकता. यासाठी सुद्धा एकाहून जास्त कार्डे असलेली बरी.\nक्रेडिट कार्डाची क्लोनिंग, माहितीची चोरी, अधिक पैशाचा व्यवहार होणे इत्यादी फसवणुकीचे प्रकार काही देशांमध्ये सर्रास चालतात त्यामुळे परदेश प्रवासात क्रेडिट कार्ड जपूनच वापरा. कार्डाचा वापर फक्त प्रतिष्ठित दुकानांमधून किंवा एटीएमवरच करा. एटीएम संबंधी फसणुकींपासून सुद्धा सावध राहा. एखादे बिल देताना कार्ड तुमच्या नजरेआड होता कामा नये. ऑनलाइन व्यवहार करताना सार्वजनिक कॉम्प्युटर वापरू नका. जर अशा कॉम्प्युटरचा वापर टाळता येत नसला, तर क्रेडिट कार्डाचा तपशील टाकताना स्क्रीनवरील व्हर्चुअल कीबोर्ड वापरा.\nक्रेडिट कार्ड कंपनीकडून कार्ड सुरक्षा प्लॅन (कार्ड प्रोटेक्शन प्लॅन किंवा सीपीपी) घेतल्याने तुम्ही तुमच्या कार्डाची सुरक्षा अवैध व्यवहार, कार्ड हरवणे, कार्ड चोरीला जाणे इत्यादी घटनांपासून सुरक्षा करू शकता. सीपीपी द्वारे तुम्ही अशा अनेक जोखमींपासून आपल्या कार्डांची, तसेच इतर महत्वाच्या दस्तऐवजांची सुरक्षा करू शकता. परदेश प्रवासात कार्ड हरवल्यावर सुरक्षा प्लॅनमधील रकमेएवढी मदत तुम्हाला सीपीपी द्वारे हॉटेल आणि प्रवास खर्च भागवण्यासाठी होईल. फसवणूक-सुरक्षेच्या अंतर्गत कव्हर केल्या जाणाऱ्या जोखमी आहेत स्किमिंग, फिशिंग आणि बनावट कार्ड तयार करणे, तसेच ऑनलाइन आणि पिन-आधारित फसवणुकी सुद्धा कव्हर केल्या जातात.\nपरदेश प्रवासाच्यावेळी परदेशात कार्ड वापरल्यावर आकारली जाणारी फी सुद्धा तुम्ही पाहायला हवी. सर्व व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डावर अवलंबून राहू नका. खरेदीसाठी अनेक पर्याय वापरा, जसे रोख, ट्रॅव्हलर्स कार्ड, डेबिट कार्ड आणि ट्रॅव्हलर्स चेक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/why-congress-party-losse-karnatak-election-116545", "date_download": "2019-01-16T23:15:52Z", "digest": "sha1:BGWVBT55TKP3BQSHMBZLGWFIUBMT5PE2", "length": 12483, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "why congress party losse in karnatak election 'ही' आहेत काँग्रेसच्या पराभवाची पाच कारणे | eSakal", "raw_content": "\n'ही' आहेत काँग्रेसच्या पराभवाची पाच कारणे\nमंगळवार, 15 मे 2018\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे, त्यात भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमाताच्या जवळ असल्याचे चित्र समोर दिसत आहे. परंतु सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष हरण्यापाठीमागे नेमकी काय कारणे होती हे जाणून घेऊया.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे, त्यात भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमाताच्या जवळ असल्याचे चित्र समोर दिसत आहे. परंतु सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष हरण्यापाठीमागे नेमकी काय कारणे होती हे जाणून घेऊया.\n1) मोदी लाट कायम\nआतापर्यंत हाती आलेल्या अंदाजानुसार देशात मोदी लाट कायम आहे. ही मोदी-शहा या जोडीचा मोठो विजय आहे. कर्नाटक निवडणुकांच्या निकालामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकामध्ये भाजपला फायदा होईल.\n2) येद्दियुरप्पा आणि रेड्डींचा विजय\nयेद्दियुरप्पा आणि रेड्डी बंधूना विरोधी पक्षांनी जरी टीकेचे लक्ष्य केले असले तरी त्यांची जोडी हीट झाल्याचे दिसत आहे.\n3) न किंग न किंगमेकर\nजनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाची सिटे जरी वाढली असली तरी निकालाच्या प्राथमिक अंदाजानुसार त्यांची भुमिका न किंग न किंगमेकर अशीच राहील.\n4) लिंगायत कार्ड सपशेल अपयशी\nउत्तर कर्नाटकमध्ये काँग्रेसने खेळलेले लिंगायत कार्डदेखील सपशेल अपयशी ठरले असून भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड जोरात चालले आहे.\n5) योगींना 100 पैकी 100 गुण\nहिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी भाजपने उत्���रप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यानाथ यांना प्रचारासाठी बोलावले होते आणि त्यांचा प्रचार पुर्णपुणे यशस्वी झाला. त्यांनी प्रचारसभा घेतलेल्या 33 मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे म्हणजेच योगींना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत.\nसिंचनासाठी अर्थसंकल्पात तरतूद वाढवावी - गडकरी\nऔरंगाबाद - सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्यांना मदतीचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशने कार्यक्षम पद्धतीने...\nकाँग्रेसचे चार मंत्री राजीनामा देणार\nबंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेसने काही योजना हाती घेतल्या आहेत. काही असंतुष्ट आमदारांना मंत्रिपद...\nकर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' होणार यशस्वी\nमागील वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा 104 जागांवर विजय झाला. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. 225 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nमातृलिंग गणपती परिसर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार - विजयकुमार देशमुख\nमंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न...\nकर्नाटकमधील कुरघोडीचा मुंबईत ‘ड्रामा’...\nमुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या उत्साही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%81-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-16T22:43:40Z", "digest": "sha1:G3YNUQUSVFQYSBEADXVU7HDZKPMGEDXA", "length": 10480, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संबंध कटु असूनही भाजपा सोडणार नाही : सिन्हा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसंबंध कटु असूनही भाजपा सोडणार नाही : सिन्हा\nसीबीआयमधील घडामोडींबाबत विरोधी पक्षाशी पूर्णपणे सहमत\nनवी दिल्ली: भाजपबरोबरचे संबंध कटु असूनही आपण पक्ष सोडणार नसल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. आज जर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जिवंत असत्या तर मी कॉंग्रेसमध्ये असतो असे सिन्हा यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. पक्षाने हवे असेल तर आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवावा असेही त्यांनी म्हटले आहे.\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये दोन वेळा मंत्रिपद सांभाळणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांना तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काय शिकलात असे विचारण्यात आले. यावर त्यांनी नरेंद्र मोदींची ऊर्जा आपल्याला प्रेरणा देते असे सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की, आपल्या ग्रंथांमध्ये रावणासहित सर्वांकडून शिकलं पाहिजे अशी शिकवण देण्यात आली आहे.\nभाजपासोबत असणाऱ्या संबंधांविषयी यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी पक्षासोबत आपले संबंध थोडे कटु असल्याची कबुली दिली.\nशत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी अटलबिहारी वाजपेयी सरकारचा उल्लेख केला. अटलजींच्या कार्यकाळात आपण लोकशाही कार्यकाळाचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी मोदी सरकारशी तुलना करत सध्या हुकूमशाही असल्याचे म्हटले. कोणतीही माहिती न देता नोटाबंदीसारखे निर्णय घेतले जातात. रात्री हे निर्णय जाहीर केले जातात असं ते बोलले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले.\nसीबीआयवरून सुरू असलेल्या गदारोळावरही शत्रुघ्न सिन्हा यांनी भाष्य करत आपण विरोधी पक्षांच्या मताशी सहमत असल्याचं सांगितलं. सरकारने तपास यंत्रणेला संपवलं असल्याचं त्यांनी म्हटलं. हे सीबीआय अधिकाऱ्यांमधील युद्ध नसून, राफेलसारखं काहीतरी झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ते बोलले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nभाजपशी युती करायला क���णीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indians-to-score-a-test-century-at-perth/", "date_download": "2019-01-16T22:32:37Z", "digest": "sha1:4AQLO7JAAS57CXUCRJJ74C2BB5UBFWIR", "length": 9120, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "किंग कोहलीच्या बाबतीत झाला कोणालाही नको असलेला योगोयोग", "raw_content": "\nकिंग कोहलीच्या बाबतीत झाला कोणालाही नको असलेला योगोयोग\nकिंग कोहलीच्या बाबतीत झाला कोणालाही नको असलेला योगोयोग\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे आज(18 डिसेंबर) दुसरा कसोटी सामना पार पडला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.\nया सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली आहे. त्याने 257 चेंडूत 123 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. मात्र तरीही या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे एक नकोसा योगायोग भारतीय संघाबरोबर झाला आहे.\nहे शतक केल्यानंतर विराट ऑस्ट्रेलियामधील पर्थमध्ये कसोटी शतक करणारा केवळ चौथा भारतीय फलंदाज ठरला होता. याआधी पर्थमध्ये सुनील गावसकर, मोहिंदर अमरनाथ आणि सचिन तेंडुलकर यांनी शतके केली आहेत. पण त्यांनी ज्या सामन्यात शतके केली आहेत तेही सामने भारतीय संघ पराभूत झाला आहे.\nम्हणजेच भारतीय संघातील फलंदाजाने पर्थमध्ये जेव्हाही शतक केले आहे तेव्हाही भारतीय संघ पराभूत झाला आहे.\nगावसकर आणि अमरनाथ यांनी पर्थमध्ये 16-21 डिसेंबर 1977 दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात शतके केली होती. गावसकर यांनी 127 धावा आणि अमरनाथ यांनी 100 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताला 2 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता.\nतसेच सचिनने 1-5 फेब्रुवारी 1992 दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 114 धावांची खेळी केली होती. या सामन्यातही भारत तब्बल 300 धावांनी पराभूत झाला होता.\nयानंतर विराटने भारताकडून जवळजवळ 26 वर्षांनंतर पर्थमध्ये शतकी खेळी खेळी केली होती. परंतू या सामन्यातही भारतीय संघाला पराभवालाच सामोरे जावे लागले.\n–टीम इंडियाच्या सलामीवीरांनी केला असाही एक नकोसा विक्रम\n–पर्थ कसोटी: भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने केली मालिकेत बरोबरी\n–केएल राहुलला भारतात लवकर परतण्यासाठी चाहत्याने सुचवले हे विमान\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला ���ापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/08/15/surprising-health-benefits-of-roasted-garlic/", "date_download": "2019-01-16T23:31:55Z", "digest": "sha1:WJCUVRDK3GJYBPTERNPWSEIX36QAN7F7", "length": 9370, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भाजलेल्या लसुणाचे सेवन आरोग्यास लाभकारी - Majha Paper", "raw_content": "\nबारावीचे अर्ज भरण्यास २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ\nसकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कंडोमच्या फक्त ‘त्या’ जाहिरातींना बंदी\nभाजलेल्या लसुणाचे सेवन आरोग्यास लाभकारी\nलसुणाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी लाभकारी आहे हे आपण जाणताच. लठ्ठपणा असो, मधुमेह असो, किंवा सांधेदुखी असो, या सर्वच समस्यांसाठी लसुणाचे सेवन उपयुक्त आहे. त्याशिवाय इतर अनेक आजारांपासूनही, लसूण नियमित सेवन केल्याने बचाव होऊ शकतो. लसूण कच्चा खाल्ला जाऊ शकतो, किंवा नेहमीप्रमाणे भाजीच्या फोडणीमध्ये घालून खाल्ला जाऊ शकतो. आणखी एका प्रकारे लसुणाचे सेवन करता येते, ते म्हणजे भाजून. दररोज लसूणच्या दोन पाकळ्या भाजून घेऊन खाल्ल्याने त्यामुळे आरोग्य चांगले, आणि शरीर निरोगी राहते.\nभाजलेल्या लसुणाचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जाते. या लसूणाच्या सेवनाने शरीरातील ‘गुड’ कोलेस्टेरोलचे प्रमाण वाढते, आणि हानिकारक कोलेस्टेरोलचे प्रमाण कमी होते. भाजलेल्या लसूणाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे लहान मोठ्या व्याधी शरीरापासून दूर राहून शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते.\nभाजलेले लसूण खाल्ल्याने हाडे बळकट होतात. तसेच या लसुणाचे सेवन शरीरावर दिसून येणाऱ्या प्रौढत्वाच्या खुणा कमी करण्यास सहायक आहे. या लसूणाच्या सेवनाने शरीरातील घातक, विषारी द्रव्ये लघवीच्या वाटे बाहेर टाकली जातात. उच्चरक्तदाब असेलल्या व्यक्तींसाठी भाजलेल्या लसुणाचे सेवन उत्तम आहे. अश्या व्यक्तींनी भाजलेल्या दोन लसुणाच्या पाकळ्यांचे सेवन नियमित करावयास हवे. तसेच ज्यांना वजन घटवायचे आ��े, त्यांनीही भाजलेल्या लसुणाचे सेवन करावे. यामुळे शरीराची चयापचय शक्ती सुधारून वजन घटण्यास मदत होते. गर्भवती महिलांच्या करिता देखील भाजलेल्या लसुणाचे सेवन लाभकारी आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ab-de-villiers-93-goes-in-vain-after-morkel-special/", "date_download": "2019-01-16T22:42:35Z", "digest": "sha1:AW673MXHR226QUHTIEIXFXD74Q2ZV4AC", "length": 8748, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एबी डिव्हीलियर्स एक्सप्रेस काही थांबेना! पुन्हा एकदा धमाकेदार खेळी", "raw_content": "\nएबी डिव्हीलियर्स एक्सप्रेस काही थांबेना पुन्हा एकदा धमाकेदार खेळी\nएबी डिव्हीलियर्स एक्सप्रेस काही थांबेना पुन्हा एकदा धमाकेदार खेळी\n गुरुवारी(12 डिसेंबर) ला मझांसी सुपर लीग स्पर्धेत सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्यूरियन येथे डर्बन हिट विरुद्ध त्श्वान स्पार्टन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात डर्बन संघाने एल्बी मॉर्केलने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 2 विकेट्सने विजय मिळवला.\nपण या सामन्यात ���ावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एबी डिव्हीलियर्सचीही तुफानी फलंदाजी पहायला मिळाली आहे. त्याने त्श्वान स्पार्टन्सकडून प्रथम फलंदाजी करताना 52 चेंडूत नाबाद 93 धावांची खेळी केली आहे. यात त्याने 11 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच इयान मॉर्गन बरोबर 62 धावांची भागीदारीही केली. यात मॉर्गनने 7 धावाच केल्या.\nत्यांच्या भागीदारीमुळे त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 188 धावा करत 189 धावांचे आव्हान डर्बन संघासमोर ठेवले.\nया आव्हानाचा पाठलाग करताना डर्बन संघाची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी 61 धावातच 5 विकेट्स गमावल्या. पण त्यानंतर एल्बी मॉर्केलने तळातल्या फलंदाजांना साथीला घेत 28 चेंडूत 58 धावांची नाबाद खेळी करताना 5 षटकार आणि 4 चौकार मारले.\nमॉर्केलला हेन्रीक क्लासेन(36) आणि केशव महाराज(27) यांनी चांगली साथ दिली. त्याच्यामुळे डर्बन संघाने 1 चेंडू राखून विजयही मिळवला.\nमात्र या सामन्यात डिव्हीलियर्सची आक्रमक खेळी डर्बन संघाच्या सांघिक कामगिरीपुढे फिकी पडली. या सामन्यात मॉर्केलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.\n–हा विक्रम पहाच, विश्वास बसेल की भारत आॅस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणार आहे\n–आॅस्ट्रेलियन गोलंदाज नजरकैदेत, ड्रोनच्या सहाय्याने संघ व्यवस्थापनाने लढवली ही शक्कल\n–तरच कोहलीची टीम इंडिया ठरणार क्रिकेट जगतातील किंग\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/02/12/232656/", "date_download": "2019-01-16T23:35:19Z", "digest": "sha1:PCZ2RY6UNQGAXGS2NDMFNGD2Z6UPNL73", "length": 7755, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुस्लिम विद्यार्थिनीला रामायण परीक्षेत मिळाले ९३ टक्के - Majha Paper", "raw_content": "\nअनोखे काम करुन हि महिला कमवत आहे लाखो रूपये\n७५ वर्षींच्या कलारीपयटटू तज्ञ मीनाक्षी अम्मा\nमुस्लिम विद्यार्थिनीला रामायण परीक्षेत मिळाले ९३ टक्के\nFebruary 12, 2016 , 1:59 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: कर्नाटक, परीक्षा, महाभारत, रामायण, विद्यार्थी\nमंगळूर (कर्नाटक)- मुस्लिम विद्यार्थिनी फातिमा रहिला हिने भारत संस्कृती प्रतिष्ठानने रामायण या विषयावर घेतलेल्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.\nफातिमा ही कर्नाटक-केरळ सीमेवर असलेल्या सुल्लीआपदावू येथील सर्वोदया विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत असून रामायण व महाभारताचा तिने अभ्यास केला आहे. तिला परिक्षेसाठी तिच्या काकांची मोठी मदत झाली आहे. पुढे ती महाभारताची परीक्षा देणार असून, यामध्ये प्रथम क्रमांक मिळविण्याचा तिचा मानस आहे, अशी माहिती तिचे वडील इब्राहिम यांनी दिली. विद्यालयाचे प्राचार्य एच. डी. शिवरामा यांनी सांगितले की, भारत संस्कृती प्रतिष्ठानने नोव्हेंबर २०१५ मध्ये रामायण या विषयावर परीक्षा घेतली होती. परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या परीक्षेत फातिमाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T21:59:35Z", "digest": "sha1:U2HUDSMMX645SYOOAUMTDD3WJD7R6NPR", "length": 12008, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीपी ऍक्‍टनुसार होणाऱ्या कारवाई स्थगित देण्यासाठी खासदारांचे आश्‍वासन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपीपी ऍक्‍टनुसार होणाऱ्या कारवाई स्थगित देण्यासाठी खासदारांचे आश्‍वासन\nदेहूरोड, (वार्ताहर) – देहूरोड कॅंन्टोन्मेंटकडून पीपी ऍक्‍टनुसार होणारी कारवाई स्थगित करण्यासाठी संसदेत प्रयत्न करण्याचे आश्‍वासनानंतर देहूरोड बचाव संघर्ष समितीने सुरू आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले.\nकॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने देहूरोड बाजारपेठ, गांधीनगर, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, पंडित चाळ, इंदिरानगर, नायडूनगर, लक्ष्मीनगर, पारशी चाळ, राजीव गांधीनगर, शितळानगर येथील संरक्षण विभागाच्या व सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना पीपी ऍक्‍टनुसार एक नोव्हेंबरपासून सुमारे साडेतीनशेहून अधिक नोटीस दिल्या आहेत. त्यावर सुनावणी घेण्यात येत आहेत. वर्षोनवर्ष राहणाऱ्या नागरीकांसाठी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्‍यकता असल्याची मागणी करीत संघर्ष समितीचे भाजपचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सूर्यकांत सुर्वे, आरपीआय (आठवले गट) चे अमित छाजेड व परशुराम (जक्कल) तेलगू यांनी गुरुवारपासून आमरण उपोषण सुरु केले होते. आंदोलनास संबंधित भागातील नागरिक तसेच माजी नगरसेवक मारुती कांबळे, मानव कांबळे, संदेश भेगडे यांच्यासह विविध पक्ष व संघटना यांनी पाठिंबा दिला होता. आंदोलन दरम्यान समितीमार्फत कॅन्टोन्मेंट बोर्डाने चुकीच्या पद्धतीने नोटीसा बजावून सुनावणी घेत असल्याचे विविध मुद्दे निदर्शनास आणून दिले होते.\nसर्वोच्य न्यायालयाने सप्टेंबर 2016 महिन्यात पंचमढी (मध्यप्रदेश) कॅन्टोन्मेंट संबंधित एका खटल्यासंदर्भांत दिलेल्या निर्णयानुसार दिल्लीतील रक्षा महानिर्देशकांच्या 3 फेब्रुवारी 2017 च्या एका पत्रानुसार तसेच प्रधान संचालक दक्षिण विभाग पुणे यांच्या एक मार्च 2017 पत्रानुसार कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संरक्षण विभागाच्या व सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांची नावे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मतदार यादीत समावेश करण्यास मनाई केली होती. अतिक्रमितांची मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत केंद्र सरकार मार्फत संबंधित न्याय पालिकेत बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे मागणी केली. त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे बारणे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.\nतसेच तूर्त सरकारी जागेवर चुकीच्या पद्धतीने नोटिसा देण्याचे व सुनावणी घेण्याचे थांबविण्यात आल्याचे स्पष्ट केले. लोहमार्गाच्या चौथ्या ट्रॅकमुळे बाजारपेठ भागात होणाऱ्या परिणामांबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे बारणे यांनी सांगितले. त्यानंतर सूर्यकांत सुर्वे, अमित छाजेड व परशुराम (जक्कल) तेलगू यांनी सुरु केलेले उपोषण सोडल्याचे सुर्वे यांनी जाहीर केले.\nया वेळी कॅन्टोन्मेन्टचे सीईओ अभिजित सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल सदस्य रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, माजी उपाध्यक्षा सुनंदा आवळे, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, मेहरबान सिंग, गौसिया शेख, काशिनाथ सूर्यवंशी, कांतीलाल पारेख, केसरीमल जैन, धनराज शिंदे, यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-there-was-no-murder-then-the-country-would-have-seen-a-different-situation/", "date_download": "2019-01-16T22:36:22Z", "digest": "sha1:53W6OPSJHUS6RMDQTEKF43MAJ6BJQJUZ", "length": 7949, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "म.गांधींची हत्या झाली नसती तर आज देश वेगळय़ा स्थितीत दिसला असता - कलानंद मणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nम.गांधींची हत्या झाली नसती तर आज देश वेगळय़ा स्थितीत दिसला असता – कलानंद मणी\nसिंधुदुर्गनगरी : महात्मा गांधीजींची हत्या झाली नसती तर आज भारत देश वेगळय़ा स्थितीत दिसला असता. गांधीजींवर सहा हल्ले झाले. जर नथुराम गोडसेला गांधीजींचे विचार आचार पटले नव्हते तर हत्या करण्याऐवजी न्यायालयाचे दरवाजे का ठोठावले नाहीत गांधीजी हे वेगळय़ा विचारधारेचे होते, असे मत गोवा येथील गांधी विचारधारेचे विचारवंत कलानंद मणी यांनी व्यक्त केले.\nसावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. या व्याख्यानमालेचे उद्घाटन बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ‘गांधी समजून घेताना’ याविषयी मणी यांनी विचार मांडले.\n‘आमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा…\nपंडित नेहरूंबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून…\nमणी म्हणाले, गांधीजी हे स्वतःला सनातन हिंदू समजत. गांधीजींकडे वेगळी दृष्टी होती. त्यांनी देशाला वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवले होते. गांधीजींनी बहुजन समाजाला आणि सर्व जाती–धर्माला एकत्र आणण्याचे काम केले. ��ांधीजींची हत्या झाली नसती तर आज आपला देश वेगळय़ा धर्तीवर पाहायला मिळाला असता.\nनगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, श्रीराम वाचन मंदिरने ही व्याख्यानमाला सुरू केली आहे, ती कौतुकास्पद आहे. गांधीजींचे विचार देशाला निश्चितच प्रेरणा देणारे आहेत. पण आज आपला देश वेगळय़ा दिशेला झुकत चालला आहे.\n‘आमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको’\nपंडित नेहरूंबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून दलाई लामांनी मागितली माफी\nचले जाव चळवळ म.फुलेंनी सुरु केली, अजित पवार यांचा ‘जावईशोध’\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्तालयात कंत्राटी नेमणूका\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण\nपुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा पुतळा उभारण्यास…\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/whatsapp-now-supports-picture-in-picture-mode-in-video-calling-on-android-o/", "date_download": "2019-01-16T22:32:52Z", "digest": "sha1:PDU6CK3ICW2AU22YMZAQFMMXPUPJJEBU", "length": 6159, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "WhatsApp- व्हाटसअ‍ॅपवर ‘पिक्चर इन पिक्चर’ हे नवीन फिचर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nWhatsApp- व्हाटसअ‍ॅपवर ‘पिक्चर इन पिक्चर’ हे नवीन फिचर\nव्हाटसअ‍ॅपच्या व्हिडीओ कॉलिंगमध्ये लवकरच ‘पिक्चर इन पिक्चर’ हे फिचर देण्यात येणार असून अँड्रॉइडच्या ओ आवृत्तीत ही सुविधा मिळेल.\nव्हाटसअ‍ॅप लवकरच पिक्चर इन पिक्चर हे महत्वाचे फिचर येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. व्हाटसअ‍ॅपची २.१७.२६५ ही बीटा आवृत्ती नुकतीच जारी करण्यात आली आहे. याची खासियत म्हणजे यात पिक्चर इन पिक्चरची सुविधा असेल. यामुळे व्हिडीओ कॉलींग करतांना अजून एक विंडो दिसेल. यात संबंधीत युजर दुसर्‍या युजरसोबत चर्चा करू शकेल. ही विंडो नेमकी फ्लोटींग या प्रकारातील असेल की फिक्स तसेच पर्सनल चॅट अथवा ग्रुपमधील दोन व्हिडीओ एकचदा पाहतांनाही या पध्दतीने ‘पिक्चर इन पिक्चर’ची सुविधा मिळणार का तसेच पर्सनल चॅट अथवा ग्रुपमधील दोन व्हिडीओ एकचदा पाहतांनाही या पध्दतीने ‘पिक्चर इन पिक्चर’ची सुविधा मिळणार का याबाबत माहिती समोर आलेली नाही. तथापि, व्हाटसअ‍ॅपच्या सर्व युजर्सला याची सुविधा लवकरच मिळणार असल्याची बाब स्पष्ट आहे.\n… तर तुमचंही WhatsApp बंद होणार\nमाहितीची खातरजमा केल्याशिवाय समाज माध्यमांवर पोस्ट नको – ब्रिजेश सिंह\nव्हॉट्सअप अॅडमिनच्या अधिकारात वाढ\nनवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्हॉट्स ॲप ठप्प\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nसिन्नर : ‘मन की बात’चे अब तक छप्पन एपिसोड झाले. मात्र महत्वाच्या, संवेदनशील विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/maharashtra-kesari-2018-day-2-full-schedule/", "date_download": "2019-01-16T22:34:47Z", "digest": "sha1:CYIIT5XK4OPW7TOSATRIXSUH6VH2JHX5", "length": 9321, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महाराष्ट्र केसरीचा थरार जालनात सुरू, पहा संपुर्ण वेळापत्रक...", "raw_content": "\nमहाराष्ट्र केसरीचा थरार जालनात सुरू, पहा संपुर्ण वेळापत्रक…\nमहाराष्ट्र केसरीचा थरार जालनात सुरू, पहा संपुर्ण वेळापत्रक…\nदरवर्षी चार दिवस होणारं ‘महाराष्ट्र केसर���’चं अधिवेशन दोन वजनी गटांची भर पडल्याने गेल्या वर्षीपासून पाच दिवसांचं झाले. त्यामुळे यंदाच्या वर्षीही अधिवेशन पाच दिवसांचं असेल. आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे १० वजनीगटातल्या एकाहून एक सरस अशा मल्लांच्या लढती होतील. ‘महाराष्ट्र केसरी’च्या खुल्या गटासाठी 60 मल्ल आपली ताकद आजमावताना दिसतील.\n१९ डिसेंबर – अधिवेशनाचा पहिला दिवस हा ५७ आणि ७९ वजनीगटाच्या मल्लांचा असेल. सकाळी ११ ते १२ वेळात या वजनीगटातल्या मल्लांची वजने आणि दुपारी ३ वा. नंतर कुस्त्या होतील.\n२० डिसेंबर – दुस-या दिवशी ६१, ७० आणि ८६ किलो वजनीगटातल्या मल्लांची वजने आणि कुस्त्या तर होतीलच. शिवाय, ५७ आणि ७९ वजनीगटातल्या मल्लांच्या फायनलही होतील.\n२१ डिसेंबर – तिसरा दिवस ७४, ९७ आणि ‘महाराष्ट्र केसरी’च्या खुल्या गटातल्या वजनांचा असेल. या दिवशीच त्यांच्या कुस्त्यांनाही सुरूवात होईल, शिवाय ६१, ७० आणि ८६ किलो वजनीगटातले सुवर्ण विजेतेही याच दिवशी मिळतील.\n२२ डिसेंबर – चौथ्या दिवशी ६५ किलो आणि ९२ किलोच्या मल्लांची वजने आणि कुस्त्या होतील. खुल्या गटातल्या रंगतदार कुस्त्याही होतील. महत्त्वाचं म्हणजे ‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेसाठीचे माती आणि मॅटवरचे भल्या भल्यांना नमवून आलेले दोन विजेते आपल्याला यादिवशी मिळतील.\n२३ डिसेंबर – पाचवा आणि शेवटचा दिवस हा ६५, ९२ किलोच्या मल्लांचा.. विजयाचा.. उत्कठेंचा.. ‘महाराष्ट्र केसरी’ किताबवीराचा असेल आणि त्याच दिवशी महाराष्ट्राला २०१८चा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळेल..\n–महाराष्ट्र केसरी यशोगाथा भाग १- सुरू झाले नवे कुस्तीपर्व\n–महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार\n–संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी\n–आयपीएल लिलावातील एवढे पैसे पाहुन त्या खेळाडूला आले टेन्शन\n–७ तासांत आयपीएलमध्ये १०६ कोटींची उधळणं\n–माझं धोनीबद्दलचं मत कधीच बदलणार नाही- गौतम गंभीर\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-band-pawas-maratha-reservation-issue-135488", "date_download": "2019-01-16T23:05:45Z", "digest": "sha1:2FFCA3V6O5GZXCYZFYMMM3MFKEBT4Q5Y", "length": 13679, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Band in Pawas Maratha reservation issue #MarathaKrantiMorcha पावस पंचक्रोशीत कडकडीत बंद | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha पावस पंचक्रोशीत कडकडीत बंद\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nपावस - सकल मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या जिल्हा बंदच्या हाकेला रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. पावसमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.\nपावस - सकल मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या जिल्हा बंदच्या हाकेला रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. पावसमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.\nमराठा क्रांती मोर्चाने सर्वच जिल्ह्यात मुकमोर्चा काढल्यानंतर एकीचे बळ दाखवले. त्यानंतरही आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नसल्याने ठोक मार्चाला सुरवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यात ताकद दाखविण्यासाठी आज जिल्हा बंदची ह��क देण्यात आली होती.\nपावस विभागाने बैठका घेवून नियोजन केले. त्यानंतर पूर्णगड सागरी पोलिसांसमवेत चर्चा करून नियोजनबद्द बंदचे आवाहन केले. व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, शाळा, महाविद्यालयाने त्याला पाठिंबा देत आजचा बंद यशस्वी केला. त्यामुळे आज कोणत्याही दुकानदाराला दुकाने बंद करा, असे सांगण्याची वेळ आली नाही. नेहमी गजबजलेल्या पावस बाजारपेठ, बस स्थानक, रिक्षा स्टॅण्ड परिसरात शुकशुकाट होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त होता. त्याचबरोबर बँका, पोस्ट व दवाखाना परिसरात वर्दळ कमी होती. रत्नागिरी आगारातून सुटणार्‍या एसटीच्या पावस परिसरात ये-जा करणार्‍या 250 फेर्‍या रद्द करून मोर्चाला पाठिंबा दर्शवला. एसटी बंद झाल्याने ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प झाले होते.\nत्याचबरोबर काही किरकोळ प्रमाणात पर्यटकांची खासगी वाहने वगळता स्वामी स्वरूपानंद मंदिर परिसरातही नेहमीसारखी वर्दळ नव्हती. पावसचे फुलविक्रेते रणजित जमादार म्हणाले की, व्यापारी संघटना नेहमी सहकार्याची भावना ठेवते. त्यांच्या शब्दाला मान देवून आम्ही दुकान बंद ठेवले.\nपावसमधून एकही बसफेरी नाही - टापरे\nयाबाबत पावस बसस्थानक प्रमुख श्री. टापरे म्हणाले की, एकंदरीत मोर्चाच्या माध्यमातून एसटीला लक्ष करून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे परिवहन खात्याचे नुकसान होऊ नये, यासाठी या स्थानकातून वस्तीच्या 15 फेर्‍या आगारात जमा करून एकही फेरी सोडण्यात आली नाही.\nमराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या; शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nमुंबई - मराठा आंदोलनादरम्यान कामोठे- कळंबोली येथील \"सकल मराठा समाज'च्या कार्यकर्त्यांवर सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी...\nमराठा क्रांती मोर्चाची सभा पुढे ढकलली\nऔरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या बांधवांसह कोपर्डीतील पीडित भगिनीला सोमवारी (ता. १७) श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार होती...\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\nMaratha Kranti Morcha : क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबरला श्रद्धांजली सभा\nऔरंगाबाद - ज्या ठिकाणाहून ऐतिहासिक ���ूक मोर्चास सुरवात झाली, त्या क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रद्धांजली...\nपुणे कॅंटोन्मेंटमध्ये मराठा भवनासाठी जागा द्या\nपुणे - पुणे कॅंटोन्मेंट परिसरामध्ये मराठा भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या पुणे कॅंटोन्मेंट समन्वय समितीने केली...\nमराठा क्रांती मोर्चाचे उपोषण अखेर मागे\nपरळी वैजनाथ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या व इतर मागण्यांसाठी येथे रविवारपासून (ता. 25) सुरू केलेले बेमुदत उपोषण सोमवारी (ता. 3) नवव्या दिवशी मागे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahapolice.gov.in/GradationList", "date_download": "2019-01-16T23:30:05Z", "digest": "sha1:FRJWJC7ZDM6755TYLKVIU56TIIZALB6B", "length": 8552, "nlines": 140, "source_domain": "www.mahapolice.gov.in", "title": "सेवाजेष्ठता यादी | महाराष्ट्र राज्य पोलीस", "raw_content": "\nEnglish A- A A+ मुख्य विषया कडे जा मेनू\nपोलीस ध्वज आणि स्टार-बक्कल\nराज्य गुप्तचर विभाग (SID)\nगुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे\nदहशतवाद विरोधी पथक (एटीएस)\nराज्य राखीव पोलीस दल (SRPF)\nलाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार\nगोपनीय माहिती सांगण्या करीता\nपोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य\nबिनतारी संदेश विभागातील पोलीस निरीक्षक (अभियांत्रिकी) यांची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी दि . ०१.०१.२०१९.\nमोटार परिवहन विभागातील पोलीस निरीक्षक यांची तात्पुरती सेवाजेष्ठता सूची दि. ०१.०१.२०१९.\nबिनतारी संदेश विभागातील पोलीस निरीक्षक (वाहतूक) यांची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी दि . ०१.०१.२०१९.\nपोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मुफसल लिपिक संवर्गातील लघुलेखक कर्मचाऱ्यांची दि. ०१/०१/२०१८ ची तात्पुरती ज्येष्ठता सूची.\nपोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या जिल्हा लिपिक संवर्गातील ���घुलेखक कर्मचाऱ्यांची दि. ०१/०१/२०१८ ची तात्पुरती ज्येष्ठता सूची.\nपोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मुफसल लिपिक संवर्गातील लिपिक वर्गीय अधिकारी/ कर्मचाऱ्यांची दि. 01/01/2019 ची तात्पुरती ज्येष्ठता सूची.\nमहाराष्ट्र राज्यातील पोलीस उप-निरीक्षक (आयुधिक) यांची दि. ०१/०१/२०१६ ची अंतिम सेवाजेष्ठतासूची.\nमहाराष्ट्र राज्यातील पोलीस उप-निरीक्षक (आयुधिक) यांची दि. ०१/०१/२०१७ ची अंतिम सेवाजेष्ठतासूची.\nमहाराष्ट्र राज्यातील राखीव पोलीस उप-निरीक्षक यांची दि. ०१/०१/२०१६ ची अंतिम सेवाजेष्ठतासूची.\nबिनतारी संदेश विभागातील पोलीस निरीक्षक (अभि.) यांची दिनांक ०१/०१/२०१८ ची तात्पुरती ज्येष्ठतासूची.\nगोपनीय माहिती प्रदान करा\nचोरीचे / सापडलेले वाहने\nसर्वाधिक पाहिजे असलेले गुन्हेगार\nMPD मध्ये सहभागी व्हा\nआधुनिक पोलिस गोळीबार श्रेणी\nसंकेतस्थळ अभ्यागत : २८६३७\nअस्वीकरण साइट मॅप ध्वज चे कोड\n© 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस\nसंकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/three-dead-in-accindent-near-khanapur/", "date_download": "2019-01-16T22:23:15Z", "digest": "sha1:Q6SZ2P734EBOWVP4Y2VRWI4W5K35WCFD", "length": 3832, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खानापूर : प्रभुनगरजवळ अपघातात तीन तरुण ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › खानापूर : प्रभुनगरजवळ अपघातात तीन तरुण ठार\nखानापूर : प्रभुनगरजवळ अपघातात तीन तरुण ठार\nबेळगाव-खानापूर रस्त्यावरील प्रभूनगरजवळ दुचाकीच्या अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले. दुचाकी व इंडिका कारची धडक दुपारी पावणे बाराच्या दरम्यान झाली.अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटली नाही.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, तीन तरुण एमएच 14 एफ एन 6699 या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून खानापूरहून बेळगावच्या दिशेने जात होते. यावेळी इंडिकाला धडकून अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की अपघातात तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वडगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक नारायण स्वामी घटना स्थळी पोहोचले. दरम्यान अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती.\nआठवडाभरापूर्वी रमजानच्या दिवशी गुंजीनजीक अपघातात दुचाकीवरील तिघा तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठ दिवसातच घडलेल्या या भरधाव कार आणि दुचाकीच्या धडकेत तिघा तरुणांना जीव गमवावा लागल्याने खानापूर व बेळगाव परिसरात ह��हळ व्यक्त करण्यात येत आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/bicycle-burns/", "date_download": "2019-01-16T23:32:17Z", "digest": "sha1:5K727Z2KDYJ5W7YEV5TZIJ47II47VJUQ", "length": 4408, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तेरा दुचाकी जळून खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › तेरा दुचाकी जळून खाक\nतेरा दुचाकी जळून खाक\nखारेबांद येथील किसन गॅरेज आणि टेक्सेरा इमारतीजवळ पार्क केलेल्या एकूण 13 दुचाकी आगीत जळून खाक झाल्या आहेत. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. गुरुवारी रात्री दीड वाजता सदर प्रकार घडल्याचा पोलिसांना अंदाज असून सुमारे तीन लाख किमतीच्या दुचाकी आगीत खाक झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री खारेबांद येथील किसन गॅरेज येथे पार्क केलेल्या सात दुचाकी तर टेक्सेरा इमारतीजवळ पार्क केलेल्या सहा दुचाकी आगीत भस्मसात झाल्या. जवळ असलेल्या एका चारचाकीलाही आगीची झळ लागल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदर दुचाक्या दुर्गानंद तळावलीकर, साजिदा शेख, दीपिका शिरोडकर, नगरसेवक मनोज मसुरकर, दशरथ शर्मा, सलीम खान, जाकिया बेगम, हसीन इब्राहिम, आलिंदा रंगो आणि प्रवेश मोरिया यांच्या मालकीच्या होत्या. एका महिन्यांपूर्वी आके येथे असाच प्रकार घडला असता आग दुर्घटना म्हणून प्रकरण नोंद केले होते. मात्र, या प्रकरणी पोलिसांना घटनास्थळी संशयास्पद बाबी सापडल्याने पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/women-day-2018-Careers-different-choice/", "date_download": "2019-01-16T22:26:47Z", "digest": "sha1:44DAT56ZVBLOL2LY43JULFPCL2CWRLCC", "length": 11167, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " करिअरची निवडली वेगळी वाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › करिअरची निवडली वेगळी वाट\n#Women’sDayकरिअरची निवडली वेगळी वाट\nहे काम पुरुषांचे आहे, ते त्यांनीच करावे... असा म्हणणारा समाज महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे, असेही अनेकदा म्हणतो. मात्र, प्रत्यक्षात ते करताना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ती डॉक्टर, ती इंजिनिअर असे कोणाकडून ऐकले, तर काही वावगे वाटत नाही. मात्र, ती कंडक्टर, ती मेकॅनिक असे म्हटले, तर काहीसे चुकल्यासारखे वाटते; पण शहरातील अनेक महिला या क्षेत्रात कार्यरत असून, त्या आपले काम अतिशय चांगल्याप्रकारे करत आहेत. त्यांच्यातीलच काही भगिनींचे कामासंदर्भातील गोड-कटू अनुभव त्यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले.\n- भाग्यश्री जगताप, औरंगाबाद\nसंकटांना सामोरे जात नोकरी : शिवकन्या तिडके\nमूळच्या बीड जिल्ह्यातील धारूरच्या शिवकन्या तिडके या एस.टी. महामंडळात 2009 पासून कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. नोकरीनिमित्त त्या औरंगाबाद शहरात आल्या. गेल्या नऊ वर्षांपासून त्या अनेक संकटांना सामोरे जात आपले काम हीच जनसेवा मानत कार्यरत आहेत. शिवकन्या म्हणतात की, एक महिला कंडक्टर म्हणून लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कौतुकास्पद आहे. मी एकेदिवशी सकाळी 6.15 वा.च्या दरम्यान बसस्टँडला येत असताना, चार-पाच टवाळखोरांनी माझा रस्ता रोखला व माझ्यासोबत छेडछाड करू लागले. माझ्या बॅगमध्ये एस.टी. तिकिटाचे जमा असलेले 28 हजार रुपये त्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या परिस्थितीतून सोडवायला कोणीही आले नाही. उलट बघ्याची भूमिका लोकांनी घेतली. मी कशीतरी माझी सुटका करत केबिन गाठून ते पैसे वाचवले. यावरून एक लक्षात आले की, आपले रक्षण आपणच करायचे आहेे, महिलांनी स्वावलंबी व्हावे, तसेच कुठलाही प्रसंग आला, तर त्याला जिद्दीने सामोरे जावे.\nरुजू करून घेण्यास केला होता विरोध : शोभा खापर्डे\nएम.ए. झालेल्या शोभा खापर्डे यांनी केवळ एक आवड म्हणून 2005 साली कंडक्टर हा पेशा निवडला. शोभा यांना नेवासा या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश आले. मात्र, पत्र असूनही व्यवस्थापक त्यांना नोकरीवर रुजू करून घेण्यास तयार नव्हते. कारण काय, तर आ���च्याकडे आजपर्यंत एकही महिला काम करत नाही. त्यामुळे तुम्हाला कामावर घेता येणार नाही. मात्र, त्यांनी नोकरी मिळावी म्हणून वरिष्ठांकडे मागणी केली व अखेर त्या रुजू झाल्या. शोभा खापर्डे सांगतात की, ही नोकरी करताना मुख्य गोष्ट म्हणजे, इतर महिलांशी ओळखी होतात. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे मन हलके होते अन् आपसूकच त्यांच्यासोबत मैत्रीचे संबंध तयार होतात. एकदा शिर्डी-औरंगाबाद गाडी सकाळी 6 वा. निघाली; पण गाडीतील एक प्रवासी अचानक वारल्याने सायंकाळचे 7 औरंगाबादला पोहोचण्यास लागले. यासारखे अनुभव येतात; पण कोणत्याही प्रसंगाला घाबरून न जाता खंबीरपणे उभे राहण्याची ताकद या नोकरीतून मिळाली आहे.\nया कामाची आता भीती नाही वाटत : सरोज पाटील\nएस.टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास असे म्हटले जाते, यामागे सर्वात मोठी भूमिका असते ती मेकॅनिकची. अशाच सरोज पाटील या एस.टी.चा प्रवास हा सुखकर व्हावा म्हणून गेल्या 11 वर्षांपासून एस.टी.च्या मध्यवर्ती कार्यशाळेत कार्यरत आहेत. त्यांनी आयटीआयचे (इलेक्ट्रिशियन) शिक्षण घेतले. सध्या त्या सहायक मेकॅनिक म्हणून काम पाहत आहेत. एस.टी.ची विशिष्ट कामे न करता त्यांनी सर्व कामांचा अनुभव घेतला. त्यांना सुरुवातीला त्या कामांची भीती वाटली; पण त्यांना सगळीच कामे हळूहळू जमायला लागली. आता त्या सर्व कामे चांगल्याप्रकारे करतात. सरोज सांगतात की, सुरुवातीला पुरुषांसोबत काम करताना भीती वाटायची. मात्र, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आता त्यांच्यासोबत काम करताना कसलीही भीती वाटत नाही.\nमेकॅनिक होण्यात काय वावगे : सुजाता मशीद्वार\nएस.टी.च्या कार्यशाळेत मेकॅनिक म्हणून कार्यरत असणारी सुजाता हिने जिद्दीने नोकरी मिळवली. आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. इतर मुलींसारखे आपल्या मुलीनेही ऑफिसमध्ये किंवा शाळेवर नोकरी करावी, असे सुजाताच्या घरच्यांना वाटत होते. मात्र, तिची मेकॅनिक या क्षेत्रात असणारी आवड, तसेच कोणतीही नोकरी असो काम करावेच लागते, मग मेकॅनिक होण्यात काय वावगे, असे नेहमी म्हणणार्‍या सुजाताने आपली वाट निवडली. सुजाता सांगते, आजच्या जगात लोक काय म्हणतील हा विचार न करता, आपली स्वप्ने महिलांनी पूर्ण करावीत. शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून पुरुषांच्या खांद्याला खांदा देत काम करावे, तरच नारीशक्ती टिकून राहील.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Oros-veterinary-clinics-ISO-Sindhudurg/", "date_download": "2019-01-16T22:25:06Z", "digest": "sha1:QTX6FOBZEPRQMRHIZTD2QDG5YVTR6Q43", "length": 5762, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा\nसिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा\nशासनाच्या आयएसओ मानांकनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच 70 पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्याचा मान राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा पशुवैद्यकीय विभागाला मिळाला आहे, अशी माहिती पशुसंवर्धन समिती सभेत देण्यात आली. समितीची सभा सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य सावी लोके, अनुप्रिती खोचरे, रोहिणी गावडे, मनस्वी घारे, स्वरूपा विखाळे, भाग्यलक्ष्मी साटम आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.\nजि. प. पशुसंवर्धन विभागाने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे सिंधुदुर्गातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. या उपक्रमासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली. उपक्रमासाठी जि. प. च्या स्वउत्पन्‍नातून 3 लाख रु. खर्च करण्यात आले. 1 जानेवारी 2018 रोजी आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याचे 70 पशुदवाखान्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. लवकरच एका भरगच्च कार्यक्रमात प्रमाणपत्राचे वितरण होणार आहे.\nचार नव्या योजनांतून 6 कोटी 50 लाख मिळणार\nचांदा ते बांदा योजनेतून सिंधुदुर्ग जि. प. पशुसंवर्धन विभागासाठी बचतगटामार्फत कुक्कुटपालन, शेळागट, चारा निर्मिती, दूध संस्था डेव्हलपमेंट यांसह उपक्रमातून एकूण 6 कोटी 50 लाख नियतव्य मंजूर केला आहे. त्यात चार प्रकारच्या या योजनेत 40 बचतगटांचे एक कुक्कुटग्रामसाठी 2 कोटी 52 लाख, दूध संस्था विकसित करणे, दुधाळ जनावरे 1 कोटी, शेळीगटासाठी 2 कोटी 23 लाख, चारा निर्मिती 50 लाखांची तरतूद मंजूर असून अनुदान प्राप्त होताच या योजनांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. गोठा बांधणे योजना ग्रामपंचायत पात���ीवर राबविला जात आहे.रोजगार हमी योजनेतून अस्तित्वातील गोठ्याची दुरुस्ती कामे हाती घेण्यात येत असल्याचे सांगितले. दुधाळ जनावरे खरेदी योजना जि. प. मार्फत 100 प्रकरणे मंजुरी दिली आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Commissioner-Tukaram-Mundhe-Order/", "date_download": "2019-01-16T22:22:55Z", "digest": "sha1:WCMWWSL2UALLXFYPG36LVHD4VAGPTAFT", "length": 5444, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंहस्थ कामांची होणार तपासणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › सिंहस्थ कामांची होणार तपासणी\nसिंहस्थ कामांची होणार तपासणी\nसिंहस्थ होऊन दोन वर्षे उलटल्यानंतर शहरात आजही अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. यामुळे संबंधित कामे तपासून त्या संदर्भातील अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.\n2015 मध्ये सिंहस्थ पार पडला. त्यासाठी विविध विकासकामे व प्रकल्पांचा आराखडा मनपाने तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यानुसार मनपा, केंद्र व राज्य शासनाच्या हिस्स्यातून सिंहस्थाची अनेक कामे उभी राहिली. त्यात प्रामुख्याने रिंगरोड, जलकुंभ, पाणीपुरवठा, गोदाघाट यासह विविध कामे करण्यात आली. आता सिंहस्थ होऊन दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, काही कामे अजूनही सुरूच आहेत. या कामांपोटी महापालिकेला 70 कोटींचा निधी संबंधित ठेकेदारांना अदा करायचा आहे. परंतु, अद्याप कामेच पूर्ण न झाल्याने ही बिले अदा करण्याचा प्रश्‍नच नाही.\nदरम्यान, दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतरही कामे का पूर्ण झाली नाही, त्यांची मुदत काय होती यासह विविध बाबींची माहिती खातेप्रमुखांनी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्‍तांनी दिले आहेत. त्या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांना पत्रही सादर केले आहे. सिंहस्थाच्या कामांसाठी महापालिकेने शासनाच्या मंजुरीने हुडको आणि बँक ऑफ महाराष्ट्रकडून 320 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले होते. त्यापैकी 130 कोटी रुपयांचे कर्ज मनपाने उचलले असून, सध्या सुरू असलेल्या सिं��स्थाच्या कामांसाठी उर्वरित मंजूर कर्जातून आणखी कर्ज मनपा उलचणार आहे. परंतु, सुरू असलेल्या कामांची मुदत संपलेली असेल किंवा आवश्यकता नसेल तर अशी कामे रद्द करून कर्ज उचलण्याबाबतही फेरविचार करण्याची सूचना आयुक्‍त मुंढे यांनी केली आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/balasahebs-shivsena-is-different-and-uddhav-thackerays-different/", "date_download": "2019-01-16T22:36:38Z", "digest": "sha1:5IDOD3SIYORCNJ644JYGIAFKDFVJCTQO", "length": 6098, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आणि उद्धव ठाकरेंची वेगळी'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आणि उद्धव ठाकरेंची वेगळी’\nपुणे: बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती, आणि उद्धव ठाकरेंची वेगळी आहे. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nमला बाळासाहेबांचे कार्टून आवडायचे आणि आज मार्मिकपणे राज ठाकरेंनी काढलेली कार्टूनही आवडतात. असेही पवार म्हणाले.\nअमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत मुख्यमंत्री, आदित्य ठाकरेंना हि बाहेर बसवलं गेल; त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे त्यांनाच माहित आहे. मी आजही सांगतो शिवसेना-भाजप एकत्रच निवडणूक लढवणार. असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nसोलापूर- ( प्रतिनिधी ) - सोलापूर विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ 19 जानेवारी 2019 रोजी सकाळी साडेदहा वाजता…\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nमहादेव जानकर बार��मतीतून निवडणूक लढवणार\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-16T23:19:22Z", "digest": "sha1:LQ7DGJO7FBW7Y2OLJDIEE7GLSZZYND5L", "length": 9152, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाघेश्‍वरी देवीच्या उत्सवानिमित्त कुस्त्यांच्या आखाड्याने रंगत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवाघेश्‍वरी देवीच्या उत्सवानिमित्त कुस्त्यांच्या आखाड्याने रंगत\nपाटण : येथील वाघेश्‍वरी देवीच्या उत्सवानिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाड्यात पै. संदीप गायकवाड व पै. प्रवीण राजीवडे यांना गदा देताना मान्यवर.\nकार्ला, (वार्ताहर) – पाटण मावळ येथील श्री वाघेश्‍वरी देवीच्या उत्सवानिमित्त कुस्ती शौकिनांसाठी कुस्त्यांच्या आखाडा घेण्यात आला होता. यामध्ये बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी आखाड्याच्या मैदानाने रंगत आणली.\nएकूण 26 कुस्त्या व शेवटी दोन मानाच्या कुस्त्या घेण्यात आल्या. या शेवटच्या मानाच्या कुस्तीसाठी कै यशवंत बबन तिकोणे यांच्या स्मरणार्थ गणेश तिकोणे व संतोष तिकोणे 51,000 रुपये व कै. शिवाजी किसन तिकोणे यांच्या स्मरणार्थ विजय तिकोणे यांच्यातर्फे चांदीची गदा भेट देण्यात आली. या मानाच्या कुस्तीचा मानकरी ठरला वाघोलीचा पै संदिप गायकवाड, तर दुसऱ्या कुस्तीसाठी संदीप तिकोणे यांनी 31,000 रुपये, तर चांदीची गदा अक्षय तिकोणे यांच्या वतीने ठेवण्यात आली होती. आंबेगावचा प्रवीण राजीवडे हा मानाच्या कुस्तीचा मानकरी ठरला.\nयामध्ये एक हजार ते 51 हजार रुपयांपर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. कुस्तीचे पंच म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन पंच पै. बंडू येवले व मावळ केसरी पै. खंडू कालेकर यांनी काम पाहिले. कुस्ती समाल��चक म्हणून राहुल चौधरी व संदीप राजाराम तिकोणे यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nपाकिस्तानची वेगाने वाढती लोकसंख्या म्हणजे “टाईम बॉंब’- पाक सर्वोच्च न्यायालय\nविराट आणि धोनीची भागीदारी तोडण्यात आम्ही कमी पडलो- ऍरॉन फिंच\nब्रिटनमध्ये थरेसा मे यांचे सरकार अडचणीत\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/chhatrapati-shivaji-maharaj-trophy-tournament-hosts-sanglis-gave-winning-salute/", "date_download": "2019-01-16T22:32:00Z", "digest": "sha1:D2V7XDPBLOVEVTVUVNYS6R3WOYGMER6M", "length": 9224, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "'छत्रपती शिवाजी महाराज चषक' स्पर्धेत यजमान सांगलीची विजयी सलामी", "raw_content": "\n‘छत्रपती शिवाजी महाराज चषक’ स्पर्धेत यजमान सांगलीची विजयी सलामी\n‘छत्रपती शिवाजी महाराज चषक’ स्पर्धेत यजमान सांगलीची विजयी सलामी\nछत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धा-२०१८ स्पर्धेला काळपासून सुरुवात झाली.\nक्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. यांच्यावतीने सांगली जिल्हा कबड्डी असो. “छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धेचे” आयोजन मा. आ जयंतराव पाटील यांनी केले.\nकाल (२० डिसेंबर) ला स्पर्धेचं उद्घाटन थाटात संपन्न झाला. इस्लामपूर शहरातून सर्व संघाची भव्य रॅली काढण्यात आली होती. ढोल ताश्या पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. मा. ना सदाभाऊ खोत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आंतरराष्ट्��ीय खेळाडू नितीन मदने यांनी स्पर्धेची खेळाडू सोबत शपथ घेतली.\nउद्घाटन कार्यक्रमामुळे कालच्या दिवसाचे सामने सुरू व्हायला उशीर झाला होता. पहिले चार सामने सुरू झाले पण खेळाडूंना आपला खेळ दाखवण्यासाठी वातावरण योग्य नव्हते. सर्व स्पर्धा मॅटवर होणार आहेत. उशिरा सामने सुरू झाल्यामुळे मैदानावर दव पडला होता.\nखेळाडूंना दुखापत होऊ नये म्हणून तांत्रिक समितीने निर्णय घेऊन सामने थांबण्यात आले. त्यामुळे तीन मैदानावरील सामने आज सकाळी पुन्हा नव्याने होतील. पुरुष गटात यजमान सांगली विरुद्ध अहमदनगर यांच्यातील एकच सामना पूर्ण झाला.\nसांगली संघाने ४६-२७ गुणांनी सामना जिंकत विजयी सलामी दिली. सांगलीकडून नितीन मदने व रोहित बने यांनी चांगला खेळ केला. रायगड विरुद्ध बीड हा सामना आज पुन्हा नव्याने खेळवण्यात येईल. महिला गटात पुणे विरुद्ध सातारा व मुंबई उपनगर विरुद्ध रायगड दोन्ही सामने नव्याने आज सकाळी खेळवण्यात येतील. कालचे राहिलेले सर्व सामने आज खेळवण्यात येतील. तसेच आज सकाळ व संध्याकाळ असे दोन्ही सत्रात सामने होतील.\n–छत्रपती शिवाजी महाराज चषक आंतरराज्य कबड्डी स्पर्धा असे होतील उद्घाटनाचे सामने\n–संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाच�� विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/place-theater-sports-complex-daund-107336", "date_download": "2019-01-16T23:16:04Z", "digest": "sha1:SBITVOCU2FDVAMTZSP3QPUNTXQ7NMCU2", "length": 11977, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Place for the theater sports complex in Daund 'दौंडमधील नाट्यगृह, क्रीडा संकुलासाठी जागा देणार' | eSakal", "raw_content": "\n'दौंडमधील नाट्यगृह, क्रीडा संकुलासाठी जागा देणार'\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nमुंबई - दौंडमध्ये अद्ययावत नाट्यगृह व क्रीडा संकुलासाठी दहा एकर जागा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.\nदौंडमध्ये नाट्यगृह व क्रीडा संकुलासाठी नगर परिषदेला जागा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या वेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, दौंडचे आमदार राहुल कुल आदी या वेळी उपस्थित होते. दौंडमध्ये अद्ययावत सुविधा असलेले नाट्यगृह तसेच क्रीडा संकुल उभारण्यासाठी दहा एकर जागा देण्यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.\nमुंबई - दौंडमध्ये अद्ययावत नाट्यगृह व क्रीडा संकुलासाठी दहा एकर जागा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.\nदौंडमध्ये नाट्यगृह व क्रीडा संकुलासाठी नगर परिषदेला जागा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या वेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, दौंडचे आमदार राहुल कुल आदी या वेळी उपस्थित होते. दौंडमध्ये अद्ययावत सुविधा असलेले नाट्यगृह तसेच क्रीडा संकुल उभारण्यासाठी दहा एकर जागा देण्यासंदर्भात त��तडीने प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.\nसातारा जिल्हाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये दुफळी\nसातारा - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव जवळजवळ निश्‍चित केले आहे. पण, ते माढा...\nआचारसंहितेआधीच विकासकामे संपवा : नितीन गडकरी\nनागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे दिवस जवळ येत असल्याने येत्या एक महिन्यात विकासकामे संपवून टाका, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ...\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nतेलगू देसमला गोव्यात स्वारस्य\nमडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन....\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/farmer-suicide-poison-111710", "date_download": "2019-01-16T23:00:48Z", "digest": "sha1:LFS5LYFQB5ZCWOIUPXFGJNEHM5KPWWLG", "length": 9683, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer suicide poison नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nदिंडोरी (जि. न���शिक) - कोऱ्हाटे (ता. दिंडोरी) येथील सोमनाथ प्रताप कदम (वय 40) यांनी सोमवारी दुपारी कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.\nदिंडोरी (जि. नाशिक) - कोऱ्हाटे (ता. दिंडोरी) येथील सोमनाथ प्रताप कदम (वय 40) यांनी सोमवारी दुपारी कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.\nकदम यांनी द्राक्ष लागवडीसाठी दोन वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. मात्र उत्पादन न मिळाल्याने कर्जाची वेळेवर परतफेड करता आली नाही. कर्ज व व्याजाची रक्कम वाढून ती चाळीस लाखांच्या पुढे गेली होती. यामुळे नैराश्‍याने ग्रासले होते.\nविविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध...\nस्थगिती असूनही कर्जाची वसुली\nतारळे - दुष्काळी परिस्थितीमध्ये जाहीर झालेल्या तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. पण प्रत्यक्षात बॅंकांकडून उसाच्या बिलातून...\nआदिवासी उपयोजनेच्या निधीवर सरकारचा डल्ला\n940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी...\nपुणे जिल्हा बॅंक संकटात\nपुणे - राज्य सरकार आज ना उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल, या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पीककर्जाची परतफेड करणेच...\nचार रिक्षा, चार दुचाकी खाक ठाणे - वडिलांच्या नावावर असलेली दुचाकी मागितल्यानंतर काकाने ती...\nमुख्यमंत्र्यांना आवडले शिंगाडे अन्‌ डाळिंब\nअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोंदियाचे शिंगाडे आणि सोलापूरची डाळिंब नुसतीच आवडली नाही तर चक्क ते चाखण्याची इच्छा झाली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/two-pacers-from-a-team-taking-40-plus-wickets-outside-home-in-a-calendar-year-in-tests/", "date_download": "2019-01-16T22:29:54Z", "digest": "sha1:7ZCURQ7CEEZ2WK6FZQJA6RPSDVDUYXIK", "length": 10240, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ही दोस्ती तुटायची नाय! शमी -बुमराहची कहानी, सगळ्यांमध्ये अनोखी", "raw_content": "\nही दोस्ती तुटायची नाय शमी -बुमराहची कहानी, सगळ्यांमध्ये अनोखी\nही दोस्ती तुटायची नाय शमी -बुमराहची कहानी, सगळ्यांमध्ये अनोखी\n भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी १५ विकेट्स घेत विजयात मोलाची भूमीका निभावली आहे.\nया बरोबरच भारताचा मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने खास विक्रमही रचला आहे. एका संघाच्या दोन वेगवान गोलंदाजांनी एका वर्षात परदेशात प्रत्येकी ४० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट् घेणाच्या यादीत या दोघांचा समावेश झाला आहे.\nया सामन्यात बुमराहने ८६ धावांत ९ विकेट्स घेतल्या तर शमीने ९८ धावांत ३ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच या दोघांनी २०१८ वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात ४० विकेट्स घेण्याचाही टप्पा पार केला आहे.\nबुमराहने या वर्षात परदेशात ९ कसोटी सामन्यातील १८ डावात ४८ विकेट्स घेतल्या आहेत. तर शमीने ११ कसोटी सामन्यात २१ डावात ४५ विकेट्स घेतल्या आहेत.\nयाआधी एका संघाच्या दोन वेगवान गोलंदाजांनी कसोटीमध्ये एका वर्षात परदेशात प्रत्येकी ४० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट् घेण्याचा विक्रम याआधी विंडीजच्या जोएल गार्नर आणि कॉलीन क्रॉफ्ट यांनी १९८० मध्ये पहिल्यांदा केला होता.\nत्यानंतर १९८४ मध्ये गार्नर आणि मालकोम मार्शल या जोडीने केला. त्यानंतर चार वर्षांनी मार्शल आणि कर्टली अँब्रोस यांच्या जोडीने हा पराक्रम केला होता.\nविशेष म्हणजे हा विक्रम याआधी फक्त विंडीजच्या गोलंदाजांनी केला होता.पण आता यात भारताच्या शमी आणि बुमराह या जोडीचाही समावेश झाला आहे.\nत्याचबरोबर बुमराह आणि शमी हे दोघेही कसोटीमध्ये परदेशात खेळताना भारताकडून एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.\nकसोटीमध्ये एका वर्षात परदेशात प्रत्येकी ४० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट् घेणारे एका संघाचे दोन वेगवान गोलंदाज –\n१९८० – जोएल गार्नर – ५३ विकेट्स आणि कॉलीन क्रॉफ्ट – ४२ विकेट्स\n१९८४ – जोएल गार्नर ४८ विकेट्स आणि मालकोम मार्शल – ��२ विकेट्स\n१९८८ – मालकोम मार्शल – ४५ विकेट्स आणि कर्टली अँब्रोस – ४२ विकेट्स\n२०१८ – जसप्रीत बुमराह – ४८ विकेट्स आणि मोहम्मद शमी – ४५ विकेट्स\n–कर्णधार कोहली आणि नाणेफेकीच नातं जगावेगळं\n–भारताचा १५०वा कसोटी विजय, या देशाला पाजले सर्वाधिक वेळा पाणी\n–टीम इंडियाची कसोटी मालिकेत सरशी, ऑस्ट्रेलियाला १३७ धावांनी पराभवाचा धक्का\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/samta-parishad-celebration-phulambri-114382", "date_download": "2019-01-16T23:04:25Z", "digest": "sha1:4SF3I7DYYLNYRIIEIKHBVSQGHSUQACJM", "length": 12153, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "samta parishad celebration in Phulambri फुलंब्रीत समता परिषदेचा जल्लोष | eSakal", "raw_content": "\nफुलंब्रीत समता परिषदेचा जल्लोष\nरविवार, 6 मे 2018\nसमता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा पार्वतीबाई शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nफुलंब्री : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांची नुकतीच न्यायालयाने जामीनवर सुटका केल्याने फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात समता परिषदेच्या वतीने शनिवारी (ता.पाच) रोजी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.\nसमता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा पार्वतीबाई शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलतांना श्री.शिरसाठ म्हणाल्या की, राजकीय सुडापोटी भुजबळ साहेबाना कारागृहात ठेवले होते. परंतु आमचा सर्वांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याने शेवटी आम्हाला न्याय मिळाला. भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात समता परिषद समाजाला न्याय देण्यासाठी लढणार आहे.\nयावेळी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष देविदास ढंगारे, नगराअध्यक्ष सुहास शिरसाठ, योगेश मिसाळ, संजय कुदळे, शामराव जाधव, चंद्रकांत शिरसाठ, दामोदर पाथ्रे, रंगनाथ शिरसाठ, रंगनाथ हापत विठ्ठल वाघमारे, भाकचंद चोपडे, बारकु रघु, हारीचंद वाघ, विजय रघु, आजिनाथ चोपडे, पंडित नागरे, गणेश राऊत अजय शेरकर, एकनाथ ढोके, संतोश जाधव,सोमनाथ रसाळ आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nसत्तेचा माज असलेल्या सरकारला उलथून टाका : भुजबळ\nमहाड : 'शिका संघटित व्हा, असा नारा देण्याऱ्या शाहू फूले आंबेडकरांच्या देशात मनुवाद पुन्हा उफाळून येत आहे. जातीय-धार्मिक तेढ वाढतेय,...\nमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज (गुरुवार) पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच बिघाड उघड झाल्याने पुढील...\nशरद पवारांच्या उपस्थितीसाठी दोन वर्षे उशिरा लग्न\nशहापुरात आमदार बरोरा यांच्या मुलाचा आज विवाह शहापूर - विवाह सोहळ्यास आपले पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहावेत म्हणून आपल्या मुलाचे लग्न दोन...\nभुजबळांच्या कार्यक्रमात कबुतराने उडवली धमाल\nठाणे : कबुतर जा जा जा ..असे प्रेमपूर्वक आर्जव करणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीची आठवण करून देणारा प्रसंग रविवारी ठाण्याच्या गडकरी...\nयशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/oil-companies-shares-tank-8-pct-reports-government-ask-absorb-re-1-litre-hike-109047", "date_download": "2019-01-16T23:10:47Z", "digest": "sha1:5CAUTHQFQUHFW47FZIHLIXYBVOSU636X", "length": 13416, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Oil companies shares tank 8 pct on reports government to ask to absorb Re 1 litre hike पेट्रोलचे दर कमी होणार? | eSakal", "raw_content": "\nपेट्रोलचे दर कमी होणार\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nनवी दिल्ली:पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत.वाढत्या किमतींना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने तेल कंपन्यांना ग्राहकांवरील भार कमी करण्यासाठी प्रतिलिटर पेट्रोलमागे 1 रुपयाचा भार उचलण्याची सूचना केली आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारात आज (बुधवार) सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचे शेअर्स आज दुपारच्या सत्रात गडगडले. ग्राहकांना जास्तीत जास्त संभाव्य लाभ मिळवून देण्यास तेल कंपन्यांनी प्रयत्न करावे असे सरकारकडून सांगण्यात आले.\nनवी दिल्ली:पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत.वाढत्या किमतींना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवा��� केली आहे. केंद्र सरकारने तेल कंपन्यांना ग्राहकांवरील भार कमी करण्यासाठी प्रतिलिटर पेट्रोलमागे 1 रुपयाचा भार उचलण्याची सूचना केली आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारात आज (बुधवार) सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचे शेअर्स आज दुपारच्या सत्रात गडगडले. ग्राहकांना जास्तीत जास्त संभाव्य लाभ मिळवून देण्यास तेल कंपन्यांनी प्रयत्न करावे असे सरकारकडून सांगण्यात आले.\nमुंबई शेअर बाजारात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये प्रत्येकी 8 टक्क्यांची घसरण झाली आहे. तेल विपणन कंपन्यांच्या शेअर्समध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. शेअरमध्ये 7.42 टक्क्यांची म्हणजेच 27.05 रुपयांची घसरण झाली असून 337.70 रुपयांवर व्यवहार करतो आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा शेअर 6.30 टक्क्यांच्या घसरणीसहा 168 रुपयांवर व्यवहार करतो आहे. तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये 6.89 टक्क्यांची म्हणजेच 31.05 रुपयांची घसरण झाली आहे. तो शेअर 419.90 रुपयांवर व्यवहार करतो आहे. तसेच चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा शेअर 331.10 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 19.25 रुपयांची घसरण झाली आहे.\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nआज रात्रीपर्यंत संप मागे घ्या; 'बेस्ट'ला न्यायालयाचे आदेश\nमुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे. यामध्ये न्यायालयाने सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/top-5-records-from-2018/", "date_download": "2019-01-16T22:53:45Z", "digest": "sha1:N4RIB224JQ36WPLPAB7LYG6WH6LZDX34", "length": 10300, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टाॅप ५- २०१८मध्ये क्रिकेटमध्ये काही होऊ न शकलेले विक्रम", "raw_content": "\nटाॅप ५- २०१८मध्ये क्रिकेटमध्ये काही होऊ न शकलेले विक्रम\nटाॅप ५- २०१८मध्ये क्रिकेटमध्ये काही होऊ न शकलेले विक्रम\nमुंबई | २०१८ वर्ष खऱ्या अर्थाने भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांच्या नावावर राहिले. विराट कोहली, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माने फलंदाजीत बहरदार कामगिरी केली तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, आर अश्विन, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा चमकले.\nअसे असले तरी यावर्षी जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम आहेत जे केवळ काही धावा किंवा विकेट्सने हुकले. त्यातील काही निवडक विक्रम-\n– विराट कोहलीला एकाच वर्षात १२ शतके करत आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्याची मोठी संधी होती. यात विराट एकदा ९७ धावांवर बाद झाला तर एकदा ८२ धावांवर बाद झाला. यामुळे सलग दुसऱ्या वर्षी विराटने ११ शतके करत दुसऱ्या स्थानावर समाधान मानले आहे.\n-२०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा करणारा विराटनंतरचा दुसरा फलंदाज बनण्याची संधी जो रुटने गमावली. केवळ ६२ धावांनी त्याचे हे स्वप्न भंगले. यावर्षी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या शेवटच्य�� कसोटी सामन्यात त्याला २००० धावा पुर्ण करण्यासाठी ६९ धावांची गरज असताना तो ७ धावांवर बाद झाला.\n-आंतरराष्ट्रीय धावांमध्ये २००० धावा पुर्ण करता न आलेला जो रुट कसोटीतही कमनशीबी ठरला. कसोटीत यावर्षी १ हजार धावा करणारा विराट कोहली आणि कुशल मेंडियपाठोपाठ तिसरा खेळाडू होण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले. त्याने यावर्षी ९४८ धावा केल्या.\n-क्रिकेट जगतातील सर्वात मोठा विक्रम करण्याची विराट कोहलीची संधी सलग दुसऱ्या वर्षी हुकली. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यासाठी विराटला १३३ धावा कमी पडल्या. २०१७मध्ये विराटने २८१८ तर यावर्षी २७३५ धावा केल्या आहेत. संगकारा या यादीत २८६८ धावांसह अव्वल स्थानी आहे.\n-कसोटीबरोबर वन-डेतही जो रुटला १ हजार धावा पुर्ण करण्याची मोठी संधी होती. परंतु रुटची ही संधी केवल ५४ धावांनी हुकली. त्याने यावर्षी २४ सामन्यात ९४६ धावा केल्या.\n–टाॅप ५- टी२०मधील २०१८ वर्षातील गमतीशीर आकडेवारी\n–Video- यावर्षी टीम इंडियाच्या शिलेदारांचा हा व्हिडीओ झाला सर्वाधिक व्हायरल\n–स्म्रीती मानधना ठरली २०१८ ची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू\n–मेलबर्न कसोटीतील विजयामुळे टीम इंडियाला झाला मोठा फायदा\n-‘बाप’माणूस रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर\n–भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटवर प्रश्न उभा करणाऱ्यांना कर्णधार कोहलीने दिले सडेतोड उत्तर, पहा व्हिडिओ\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच वि��ाट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://solapurpune.webnode.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%96/", "date_download": "2019-01-16T22:57:37Z", "digest": "sha1:VHZ6WMRDNPYEG7GCQK33KTTIFRJQCW43", "length": 10516, "nlines": 202, "source_domain": "solapurpune.webnode.com", "title": "चिखलदरा :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nHomepage > महाराष्ट्र पर्यटन > विदर्भातील पर्यटन स्थळे > चिखलदरा\nचिखलदरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.\nचिखलदऱ्याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदऱ्यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमाने अंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.\nचिखलदऱ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदऱ्याच्या घाटात किंवा चिखलदऱ्याहून सेमाडोहला जाणाऱ्या रस्त्या���र वाघ दिसू शकतात. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. येथील जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते.\nपंचबोलचे नाव इको पॉईंट.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे\n\"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha?page=121", "date_download": "2019-01-16T23:02:44Z", "digest": "sha1:O2Y2CH6Q2O2QM3QMJVAB2QETOLNG53UT", "length": 6031, "nlines": 150, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Page 122 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nचारचौघी - ४ लेखनाचा धागा\nचारचौघी - ८ लेखनाचा धागा\nचारचौघी - २ लेखनाचा धागा\nसियाचीन ग्लेशीयर.....भाग ३ लेखनाचा धागा\nएक भयाण अनुभव .....(गूढ कथा) लेखनाचा धागा\nचारचौघी - ९ लेखनाचा धागा\nसियाचीन ग्लेशीयर.....भाग २ ......आयुष्याची दोरी लेखनाचा धागा\nरहस्य भाग २ लेखनाचा धागा\nटेडी बेअर _____अंतिम लेखनाचा धागा\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर लेखनाचा धागा\nबिजवराच्या पत्नीच्या खुनाचे प्रकरण - भाग ३ लेखनाचा धागा\nपरका (भाग ३) लेखनाचा धागा\nकथा अमक्या-तमक्याची. लेखनाचा धागा\nधूसर एक वाट..... लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T21:59:56Z", "digest": "sha1:7OMJPI7TEI6BTAZRMZFJXKJ3GT7G55IJ", "length": 11074, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शौचालय अनुदान घोटाळ्याची सीआय���ीमार्फत चौकशी व्हावी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशौचालय अनुदान घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी\nमनसेच्या वतीने अकलूज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन\nअकलूज – माळशिरस तालुका पंचायत समितीमधील शौचालयाच्या घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याबाबतचे निवेदन मनसेच्या वतीने अकलूज उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे, माळशिरस तालुकाध्यक्ष बापू वाघमारे, महिला सेना अध्यक्ष रुक्‍मिणी रणदिवे,अकलूज शहर अध्यक्ष सुदाम आवारे, सरचिटणीस सोमनाथ शेळके, माळेवाडी शहर अध्यक्ष चंद्रकांत शेळके, मनविसे अकलूज शहर अध्यक्ष रवी कांबळे, इस्लामपूर विभाग अध्यक्ष संतोष शिंदे, बंडू कांबळे, विकी केसकर, महिला सेनेच्या माळशिरस विभाग अध्यक्ष शारदा शेगर, शहर अध्यक्ष राणी राजपूत उपस्थित होते.\nया शौचालय घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये कनिष्ठ सहायक ढवणे,सभापती वैष्णवी मोहिते पाटील, उपसभापती किशोर सूळ, गटविकास अधिकारी यांची सीआयडीमार्फत चौकशी करावी अन्यथा मनसेच्या वतीने अकलूज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर 19 एप्रिल 2018 रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.\nया निवेदनामध्ये पंचायत समितीमधील स्वछ भारत अभियानांतर्गत शौचालय अनुदान हे प्रत्येक लाभार्थीच्या खात्यावर 12 हजार रुपयांप्रमाणे जमा करणे बंधनकारक असताना ते अनुदान खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी लाभधारकांनी गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीच्या इतर सदस्यांकडे केल्या होत्या. त्यानंतर चौकशी झाल्यावर पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक ढवणे यांनी ती अनुदानाची रक्कम गटविकास अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून स्वतःच्या खात्यावर टाकलेली आढळू आले. त्यामध्ये ढवणे यांनी 41 लाख 64 हजार रुपयाचा घोटाळा केल्याचे उघड झाले असून, हा घोटाळा सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कालावधीमध्ये उघड झाल्याने आपण तालुक्‍यातील जनतेला न्याय देऊ शकत नाही, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करू शकत नाही, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून सभापती आणि उपसभापती यांनी राजीनामा द्यावा आणि या घोटाळ्यामुळे ज्या लाभार्थींचे अनुदान मिळाले नाही त्यांना अनुदान देण्याची तजवीज माळशिरस पंचायत समितीने करावी, अशी ��ागणी करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोक अदालत मोबाईल व्हॅनचा शुभारंभ\nकोल्हापूरात 6 डिसेंबरपासून सहा जिल्ह्यांची सैन्य भरती\nस्वाभीमानीच्या शाळेचा मी हेडमास्तर : सदाभाऊ खोत\nकोल्हापूरात राजकीय वादातून दोन गटांत हाणामारी\nपोलीस नाईक सुनिल पाटीलचा अखेर मृत्यू\nआश्रमशाळेतील 6 विद्यार्थिनींवर संस्थाचालकांकडून अत्याचार\nकोल्हापूरात स्वाईन फ्लूचे चार बळी\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/09/blog-post_29.html", "date_download": "2019-01-16T23:33:48Z", "digest": "sha1:EIZYH7REIT2W7BPK4JLI2RPUPHTNAJTA", "length": 7937, "nlines": 120, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: गाणाऱ्या पक्ष्यास", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nसमय रात्रीचा कोण हा भयाण\nबळे गर्जे हे त्यांत घोर रान\nअशा समयी छबुकड्या पाखरा तू\nगात असशी; बा काय तुझा हेतू\nगिरी वरती उंच उंच हा गेला\nतमे केले विक्राळ किती याला\nदरी गर्जे, फूत्कार पहा येती,\nकिती झंझानिल घोर वाहताती\nदीर्घ करिती हे घूक शब्द काही\nक्रूर नादे त्या रान भरुनी जाई\nअशा समयी हे तुझे गोड गाणे\nरम्य पक्ष्या, होईल दीनवाणे\nतुझ्या गानाचे मोल नसे येथे\nकुणी नाही संतुष्ट ऐकण्याते\nजगे अपुल्या कानास दिली टाळी\nवृथा मानवी हाव अशा वेळी\nतुझे गाणे हे शांत करी आता\nपहा, गर्जे वन घोर हे सभोंता\nकिर्र करिती हे तीक्ष्ण शब्द कीट\nअसे त्यांचा या समयी थाटमाट\nपुढे येईल उदयास अंशुमाली\nदिशा हसतील वन धरिल रम्य लाली\nतदा येवो गाण्यास तुझ्या पूर\nतुझे भ्राते दिसतील एक ठायी\nहरित कुंजी ज्या हास्य पूर्ण काही\nवदुनि त्यांच्या सह रम्य गीत बा रे\nमधुर नादे वन भरुनि टाक सारे\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nमग माझा जीव तुझ्या...\nमरणांत खरोखर जग जगते\nदरीत वसले गाव चिमुकले\nपावसाच्या धारा येती झरझरा...\nया बाळांनो, या रे या\nअशी ही दोन फुलांची कथा\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/05/blog-post_24.html", "date_download": "2019-01-16T23:31:34Z", "digest": "sha1:TKFBMRGHBSWGHPNZFVE2QFDQ726N265N", "length": 7180, "nlines": 96, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: आलाप", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nमनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते;\nकुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते\nवसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही;\nउगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते\nकुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...\n हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते\nअसूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,\nकितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते\nजरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी\nनिदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते\nबघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो\nधुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते\nमला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी\nतुझेच आलाप काल रात्री उसासणार्‍या हवेत होते\nगझलकार - सुरेश भट.\nवर्गीकरणे : गझल, सुरेश भट\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nक्षणभर वेडया प्रेमा थांब\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-16T22:09:52Z", "digest": "sha1:XCZD6HYUQBRGWO4BNRDSJIEJN3N2BXOD", "length": 16139, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हळदीचे विक्रमी उत्पादन, पण भाव नाही | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहळदीचे विक्रमी उत्पादन, पण भाव नाही\nबाजार समितीवर व्यापाऱ्यांचे वर्चस्व\nकोणत्याही बाजार समितीत व्यापारी हा बाजार पेठ व शेतकरी यांच्यातील मुख्य दुवा असल्याने शेतकर्यांकडून व्यापारी हव्या त्या भावात बोली बोलून प्रतवारी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करतो, बाजार समितीला व्यापार्यांकडून आर्थिक फायदा होत असल्याने व्यापाऱ्यांची मनमानी चालते,बाजार समितीचे पदाधिकारी शेतकरीच, तरीही हळद पिकाच्या दराबाबत उदासीनतादिसून येते हे दुर्दैव म्हणावे लागेल, एकंदरीत बाजार समितीवर व्यापार्यांचेच वर्चस्व पाहायला मिळते. हे चित्र बदलल्यास शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुधारू शकते.\nशेतकऱ्याचा जीव मेटाकुटीस:वाई तालुक्‍यात विक्रमी उत्पादन\nवाई – वाई तालुका हळद पिकाचा आगर मानला जातो. संपूर्ण तालुक्‍यात हळद पिकाच्या काढणीला वेग आला असून शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. लाखो रुपये खर्च झालेल्या पिकाची दरासंदर्भात परवड झाल्याने वाई तालुक्‍यातील ेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत आल्याचे संपूर्ण तालुक्‍यातील चित्र आहे. हळदीच्या दर हा उत्पादन खर्चापेक्षा जास्त होत असल्याने हळदीच्या पिकासाठी लाखो रुपये खर्च करूनही बळीराजाच्या पदरी निराशाच पडत आहे.\nशासनासह बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हळदी पिकाला हमी भाव न दिल्यास सोन्याच्या किमतीचे पिक घेवूनही मातीमोल भावाने विकण्याची नामुष्की वाई तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर येत आहे. ज्या पिकावर बाजार समितीतील उलाढाल अवलंबून असते त्याच बाजार समितीने कोणतेही शेतकऱ्यांच्या हिताचे पाऊल आगामी काळात उचलावे लागेल. गेल्या अनेक वर्षांपासून हळदीच्या पिकाला हमी भाव मिळत नसल्याने हे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे भविष्यात हळद पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्यास आश्‍चर्य वाटून घेवू नये.\nहळद पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी एकरी साठ-ते-पासष्ट हजार खर्च अपेक्षित असतो. त्यामध्ये शेणखत, बियाणे, मशागत, काढणी, वरखत, औषधे, पॉलिश, मजुरीने तर शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटिला आल्याचे चित्र आहे, उत्पादन खर्चाच्या प्रमाणात हळदीला भाव मिळत नसल्याने घातलेला खर्च सुध्���ा मिळत नाही. त्यामुळे हळद उत्पादन शेतकऱ्याचे कर्ज कधीही कमी होताना दिसत नाही. त्यातच वाई तालुक्‍यातील हळद पिकाला व्यापारी शेतकऱ्याला बांधावर जावून पैसे देत असल्याने व्यापाऱ्याकडूनहव्या त्या दराने हळद पिकाची किंमत लावली जाते. तसेच पिक लागवडीच्या अगोदरच शेतकऱ्यांना उचल पैसे देत असल्याने दिलेल्या पैशाला व्यापार्याकडून व्याजाचे पैसे आकारले जातात. त्यामुळेच हळद उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत येतो. तसेच या पिकावर शेतकरी विकास सेवा सोसायटीचे कर्ज घेतो, त्या कर्जाचे व्याज भरून शेतकर्यांचा जीव मेटाकुटीस येतो. तरीही या पिकाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा पहावयास मिळते. एवढ्या प्रचंड खर्चाच्या हळदीच्या पिकाचा माल घेवून ज्यावेळी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर घेवून जातो त्यावेळी मिळालेल्या तुटपुंज्या दरामुळे शेतकर्याने ठरविलेल्या प्रापंचिक आर्थिक नियोजनाचे कंबरडे मोडलेले असते. अशी व्यथा वाई तालुक्‍यातील शेतकरी मांडत आहेत. हळद शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समितीच्या पदाधिकार्यांनी एकत्रित येवून एक समिती गठीत करून या समितीच्या मार्फत हळद पिकाची व्यथा शासन दरबारी मांडून हळद दरासाठी भांडून हमी भाव घेण्यासाठी आग्रह धरला पाहिजे तरच या सोन्याचे पिक घेणारा पारंपारिक शेतकरी कुठेतरी तरला जाईल अशी अपेक्षा हळद उत्पादक शेतकर्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.\nहळद हे पिक पारंपारिक पध्दतीने घेतले जाते. यावर हळद पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. सध्याच्या हळदीच्या दराची अवस्था पाहता शेतकरी हा कर्जाच्या खाईत लोटलेला चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. गेल्या पाच वर्षांपासून हळदीच्या मालाचा दर गडगडल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल दर वाढीच्या अपेक्षांनी खाजगी शीतगृहात ठेवल्याने त्याचे भाडे आणि होणारे व्याज निघत नसल्याने हळदीचा माल शीत गृहाच्या मालकाच्या स्वाधीन करावा लागल्याचे बोलले जात आहे. हळदीच्या पिकास शासनाने हमीभाव न दिल्यास वाई तालुक्‍यातील हळदीचे पिक शेतातून नामशेस होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांवर आश्वासनाची खैरात न करता चांगला भाव दिल्यास बळीराजा खऱ्या अर्थाने तरला जावू शकतो अशी मागणी वाई तालुक्‍यातील शेतकरी करताना दिसत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Khanapur-handicapped-kubhara-art-abroad/", "date_download": "2019-01-16T23:32:32Z", "digest": "sha1:CMSCPO23SWZZ3RIL7NSXJJSANSSEVBOV", "length": 9017, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दिव्यांगाच्या कुंभारकलेचा परदेशात डंका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › दिव्यांगाच्या कुंभारकलेचा परदेशात डंका\nदिव्यांगाच्या कुंभारकलेचा परदेशात डंका\nखानापूर : राजू कुंभार\nअपंगत्वावर हिमतीने मात करून कुंभारकला महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान ते नेपाळ आणि चीनमध्येही पोहोचविण्याची किमया फुलेवाडी (डुक्करवाडी) या छोट्याशा गावातील पुंडलिक कुंभार याने केली आहे. डी.एड. पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षा आणि नोकरी मिळविण्यात अपयश आल्याने खचून न जाता कुंभारकलेत करिअर करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. अपंगत्वाच्या दु:खाने अनेकांनी जीवन संपविल्याच्या घटना घडतात. पुंडलिकने जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर 15 लोकांना काम देणारी कुंभारशाळा सुरू केली. विशिष्ट गरुशिवाय स्वतकौशल्याने पारंपरिक कुंभारकल��ला आधुनिकतेची जोड देत कला त्याने जपली. समृध्द केली आहे. ‘गुगल माझा गुरु’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली.\nभांड्यांना परदेशात पसंती मातीच्या वस्तूंना स्थानिक बाजारात चांगली मागणी नसली तरी देश-विदेशात वस्तूंची चांगली क्रेझ आहे. विकसित देशातील लोकांनी आपल्या स्वयंपाकखोल्यातील धातू आणि काचेची भांडी बाजूला सारून मातीच्या भांड्यांना मोठी पसंती दिली आहे. यामुळेे मातीच्या भांड्यांना मोठी मागणी आहे. पुंडलिकच्या कुंभारशाळेतील भांडी महाराष्ट्र आणि गुजरातमधील एजंटांकडून नेपाळ, चीन, जर्मनी आणि अमेरिकेपर्यंत पोहोचली आहेत. बुध्दाच्या मुखवट्यांची नेपाळला तर कर्नाटकासह दक्षिण भारतात दही आणि ताकासाठी छोट्या लोटक्यांची मोठी मागणी आहे. पुंडलिकला फेसबुकच्या माध्यमातून परदेशातील ऑर्डर मिळतात.\nकुंभारशाळेत मातीच्या सुरई, माठ, रांजण, कुंड्या, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, बेल, देवदेवता आणि महामानवाच्यांच्या मूर्ती-मुखवटे, स्वयंपाकाची भांडी, पाण्याच्या बाटल्या-तांबे, हॉटेलच्या डिशप्लेट, पंचतारांकित हॉटेलमधील सजावटीच्या वस्तू, पेन आणि मोबाईल स्टँड, वॉलपीस, वाद्यांचे साहित्य, फुलदाण्या, भाजी ठेवण्याचे कूलर, पाणी फिल्टर व मातीचे दागिनेही तयार होतात.\nखानापूरच्या मातीला आवाज आणि विशिष्ट रंग असल्याने साठ वषार्ंपूर्वी केंद्रीय कुंभारी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. येथील मातीपासून संगीतात वापरात येणारी काही वाद्ये बनविली जातात. यामध्ये माठ, डग्गा, आफ्रिकन वाद्य कांगो, घुमट, तंतूवाद्यामध्ये मातीचे घटक बसविण्यात येतात. शिमग्यात गोव्यामध्ये घुमट वाद्याला मोठी मागणी असते.\nकुंभारशाळेने गावातील 15 महिलांना व युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. चिखल गाळणे, मळणे, भट्टीसाठी लाकूड जमविणे, भट्टी लावणे, दागिनेे तयार करणे, पणत्या बनविणे, पॅकिंग आदी कामे महिला करतात. नवे शिकण्याची संधीही मिळते.\nआपल्या यशात गावकर्‍यांसह समाजाचा मोठा वाटा आहे. मधु कुंभार व भैरु कुंभार यांच्यासह जोतिराव फुले संघटनेचे सहकार्य व उद्योजक मोहन कुंभार यांचे पाठबळ यामुळे सुशिक्षित बेकाराला त्याच्या कलेसह उद्योगालाही चालना मिळाली. सहकार्‍यांच्या पाठिंब्यामुळे अपंगत्वाचे ओझे कधीही जाणवले नाही.\nआज ‘उ. कर्नाटक बंंद’ची हाक\nकारची काच फोडून ४० ��्रॅम सोने लंपास\nयमगर्णीनजीक बस कलंडली; ४० जखमी\nबँकिंग क्षेत्र विश्‍वासावर अवलंबून\nअथणी तालुक्यातील अपहृत मुलगी मिरजेत आढळली\nनाट्य महोत्सवास शानदार प्रारंभ\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/bangalore-Dabholkar-Kalaburgi-Lankesh-killings-for-one-pistol/", "date_download": "2019-01-16T23:21:02Z", "digest": "sha1:2UKATDZIOXQJ6E7ARPRUMZV53ALZIDXK", "length": 7720, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दाभोलकर, कलबुर्गी, लंकेश हत्यांसाठी एकच पिस्तूल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › दाभोलकर, कलबुर्गी, लंकेश हत्यांसाठी एकच पिस्तूल\nदाभोलकर, कलबुर्गी, लंकेश हत्यांसाठी एकच पिस्तूल\nज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या तिघांची हत्या एकाच पिस्तुलाने केल्याचे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत दिसून आले आहे.\nगौरी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारा दुचाकीचालक गणेश मिस्कीन याच्या चौकशीवेळी त्याने महत्त्वाचे धागेदोरे दिले आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या वेगळ्या पिस्तुलाने करण्यात आल्याचेही उघड झाले आहे.\nलंकेश हत्येतील मास्टरमाईंड अमोल काळेने एम. एम. कलबुर्गी यांच्यावर गोळ्या झाडल्याचे तपासात दिसून आले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कारवायांचा तो प्रमुख आहे. कलबुर्गी यांनी काही विवादात्मक जाहीर विधाने केली होती. त्यामुळे त्यांची 30 ऑगस्ट 2015 रोजी हत्या झाली.\nकलबुर्गी यांची हत्या करण्याची सूचना काका ऊर्फ शंकर नारायण नामक व्यक्तीने दिली होती. काकाच्या आदेशानुसार काळेने हत्या केली. सहा महिन्यांपूर्वी काकाचे निधन झाले. त्याचा उजवा हात समजल्या जाणार्‍या व्यक्तीने गौरी यांच्या हत्येचा कट आखला. पण, त्या व्यक्तीचे नाव समजलेले नाही. महाराष्ट्रातील एका संघटनेशी तो संबंधित आहे.\nमहाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतील नालासोपारा येथे कारवाई करून तिघा संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडून 12 पिस्तूल जप्त केल्या. त्यांपैकी एक पिस्तूल हत्येसाठी वापरण्यात आले. सर्व पिस्तूल कर्नाटक ‘एसआयटी’ने ताब्यात घेतली असून गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आली आहेत.\nगौरी हत्येप्रकरणी 12 संशयितांना ‘एसआयटी’ने अटक केली आहे. त्यांपैकी 4 संशयित कलबुर्गी यांच्या हत्येत सहभागी आहेत. तपासावेळी सापडलेल्या पुराव्यांच्या माहितीचा अहवाल ‘एसआयटी’ने कर्नाटक सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक चरणरेड्डी यांना दिला आहे.\nगौरी हत्येवेळी मारेकर्‍यांना मोटारसायकलीवरून नेणार्‍या संशयिताने कलबुर्गी यांच्या हत्येवेळीही मोटारसायकल चालविली होती. इतर तिघांना त्याने हत्येसाठी सहकार्य केले होते, असे ‘एसआयटी’च्या सूत्रांनी सांगितले.\nगौरी यांच्या हत्या प्रकरणातील संशयितांनी ‘पद्मावत’ या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी पेट्रोल बॉम्ब फोडून दंगल घडविण्याचा कट आखला होता. बेळगावसह हुबळी, शिमोगा आदी ठिकाणी चित्रपटगृहांत प्रेक्षक म्हणून जाऊन तेथे पेट्रोल बॉम्ब फोडण्यात येणार होते. या चित्रपटात वादग्रस्त संवाद असल्याच्या विरोधात हा कट आखण्यात आल्याची माहिती ‘एसआयटी’च्या चौकशीवेळी उघड झाली. आणखी काही कारवायांचा कटही आखण्यात येत होता. मात्र, पहिला संशयित ‘एसआयटी’च्या अटकेत आल्यानंतर सर्वजण एकमेकांपासून दूर झाल्याचे समजते.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/softball-champiosnhip-starts-from-friday-in-pune/", "date_download": "2019-01-16T23:17:26Z", "digest": "sha1:RFFB32CUZJRSOCHBH7YHV6JM7BXTRXNN", "length": 9295, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सॉफ्टबॉल लीग शुक्रवारपासून पुण्यात रंगणार", "raw_content": "\nसॉफ्टबॉल लीग शुक्रवारपासून पुण्यात रंगणार\nसॉफ्टबॉल लीग शुक्रवारपासून पुण्यात रंगणार\nस्पर्धेत १२ संघांचा समावेश : २८ ते ३० डिसेंबर दरम्यान रंगणार स्पर्धा\n एएवाय’एस सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने सॉफ्टबॉल लीग स्पर्धेचे आयोजन २८ ते ३० डिसेंबर दरम्यान स. प. महाविद्यालायाच्या मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष असून सॉफ्टबॉल खेळाच्या प्रचारासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात ���ले आहे. स्पर्धेतील लढती सकाळी १० वाजल्यापासून सुरु होतील अशी माहिती एएवाय’एस सॉफ्टबॉल अकादमीचे अध्यक्ष अजय राणे व सचिव राजेंद्र मिसाळ यांनी दिली.\nया स्पर्धेमध्ये १२ संघ खेळणार असून मुंबई, नागपूर, सांगली, पुणे, चंडीगड, इंदोर, छत्तीसगड, बंगलोर, नाशिक येथील सुमारे १७५ खेळाडू सहभागी होणार आहेत. हे खेळाडू कुमार प्रॉपरटीज, मोहर व्हेंचर्स, अॅमनोरा (सिटी ग्रुप), चॅम्पियन युपीएस, सार्थक कॉर्पोरेशन, एसके ग्रुप, रचना लाईफस्टाईल, मुकुल माधव फाउंडेशन, एसजी व्हेंचर्स, व्होटेक्सा बॅटरीज, साईशा इन्फोटेक, मुळशी पॅटर्न या संघांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यावर्षी स्पर्धेत गौरव चौधरी, सुमेध तळवलकर, दीपक कुमार हे आंतरराष्ट्रीय खेळाडू तर, योगेश जागडे, श्रीकांत मारटकर, शुभम काटकर हे राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत.\nस्पर्धेचे उदघाटन आयकर विभागाचे सहआयुक्त अमित दुवा, सहाय्यक आयुक्त (क्रीडा) किशोरी शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून असून यावेळी अभिनेते प्रवीण तरडे, रमेश परदेशी, एसपी बिर्यानीजचे जवाहर चोरगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सॉफ्टबॉल खेळाला आंतरविद्यापीठ स्पर्धेत स्थान मिळवून देणारे प्रा. एल. टी. देशमुख यांना तसेच आयकर अधिकारी व ज्येष्ठ खेळाडू अजय परदेशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार, अशी माहिती सचिव राजेंद्र मिसाळ यांनी दिली.\n–कोहलीच्या विराट खेळीने लक्ष्मणचा व्हेरी व्हेरी स्पेशल विक्रम मोडीत\n–रिकी पाॅटिंगच्या देशात त्याच्या आवडत्या मैदानावरच विराट मोडला पाॅटिंगचा विक्रम\n–८६ वर्षांत कोणत्याही भारतीयला न जमलेली गोष्ट मयांक अगरवालने पदार्पणातच केली\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉ��्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/12/09/penalties-for-not-being-paid-not-a-driving-license/", "date_download": "2019-01-16T23:35:59Z", "digest": "sha1:AZ2GL2OOGRZ5JXGI4U5FP463ZURXNK55", "length": 10014, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ड्रायव्हिंग लायसेन्स नसले तरी भरावा लागणार नाही दंड - Majha Paper", "raw_content": "\nन्यूझीलंडमधील या गावामध्ये लावला जाणार मांजरींवर ‘बॅन’\nही आहे दुबईची राजकुमारी, तिला आहे कार कलेक्शनचा छंद\nड्रायव्हिंग लायसेन्स नसले तरी भरावा लागणार नाही दंड\nDecember 9, 2017 , 6:35 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: केंद्र सरकार, डिजीटल इंडिया, डीजीलॉकर\nतुम्ही जर ड्रायव्हिंग लायसेन्स विसरले असाल तर आता चिंता करण्याची गरज नाही आणि तुम्ही आता मोकळ्या मनाने काम करण्यास जाऊ शकता कारण पोलिस आता तुमच्याकडून लायसन्स नसल्याचा दंड वसूल करून शकणार नाही. आहे ना कामाची बातमी. पण हे कसे शक्य होईल हे तर जाणून घ्या…\nखरं तर, सरकारने कोणत्याही कामासाठी लायसन्स किंवा इतर कागदपत्रांची हार्डकॉपी सोबत ठेवणे किंवा बाळगण्याची सक्ती काढून घेतली आहे. सरकारने यासाठीआपल्याला दुसरा पर्याय दिला आहे. याच्या मदतीने आपल्याला लायसन्ससोबत ठेवण्याची गरज नाही.\nहे अवघड काम ‘Digilocker’ च्या मदतीने हे सोपे होणार आहे. ‘डिजीलॉकर’ म्हणजे ‘डिजिट�� लॉकर’… या लॉकरमध्ये आपले सर्व महत्वपूर्ण दस्तऐवजांची सॉफ्ट कॉपी ठेवू शकता. डिजीलॉकरमुळे लोकांना दोन फायदे होतील, दस्तऐवज सुरक्षित राहतील. दुसरे म्हणजे त्यांच्याकडे हे लॉकर असेल तर ते लॉकर उघडून त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजांचा वापर करण्यास सक्षम असतील. या लॉकरमधील सुरक्षित सॉफ्ट कॉपी पूर्णपणे मान्य असेल, ती कोणीही स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. सरकारने तिला मान्यता दिली आहे.\nडीजीलॉकर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना डिजिटल इंडियाचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले जाते. डिजिटल लॉकरचे उद्दीष्ट महत्वाचे कागदपत्र जसे की जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्रे, आणि एजन्सी दरम्यान ई-दस्तऐवजांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देऊन भौतिक दस्तऐवजांचा वापर कमी करणे आहे.\nडिजिटल लॉकरमध्ये ई-साईनची सुविधा देखील आहे जी डिजिटल स्वाक्षरीसाठी वापरली जाऊ शकते. गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदी सरकारच्या सुमारे एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या डिजीलॉकर सेवेमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी नोंदणी केली आहे. आपण याचा लाभ देखील घ्यावा. ते तयार करण्याची प्रक्रिया सुलभ आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा ���्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/most-wickets-by-indian-pace-bowlers-after-7-test-matches-35-s-sreesanth-34-jasprit-bumrah/", "date_download": "2019-01-16T22:29:45Z", "digest": "sha1:RBVT5H6SAADJDL4NVADPSQEEON4XCBSH", "length": 8298, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुजाराच कौतूक करताना बुमराहच्या या विश्वविक्रमाकडे होतेय दुर्लक्ष", "raw_content": "\nपुजाराच कौतूक करताना बुमराहच्या या विश्वविक्रमाकडे होतेय दुर्लक्ष\nपुजाराच कौतूक करताना बुमराहच्या या विश्वविक्रमाकडे होतेय दुर्लक्ष\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.\nया सामन्यात सामनावीर म्हणून भारताचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा चेतेश्वर पुजाराचे नाव घोषीत करण्यात आले. या सामन्यात भारताकडून अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह तसेच आर अश्विनने चमकदार कामगिरी केली. हा विजय खऱ्या अर्थाने सांघिक होता.\nजसप्रीत बुमराहचा हा केवळ ७वा कसोटी सामना होता. या ७ कसोटी सामन्यात २४.४४च्या सरासरीने बुमराहने तब्बल ३४ विकेट्स घेतल्या आहेत. यात २ वेळा त्याने डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत.\nयाबरोबर कारकिर्दीतील पहिल्या ७ कसोटीनंतर भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आला आहे. भारताकडून ७ कसोटी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम शांतनुकुमार श्रीशांतच्या नावावर आहे. त्याने पहिल्या ७ कसोटीत ३५ विकेट्स घेतल्या होत्या.\nभारताकडून पहिल्या ७ कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज\n–सामना संपल्यावर टीम इंडियातील या दोन खेळाडूंना ३० मिनीटांनीच सुरु केला सराव\n–५३० कसोटी सामने खेळलेल्या टीम इंडियाने पहिल्यांदाचा केला असा कारनामा\n–असं एक खास समीकरण, जे घडल तर कोहलीची टीम इंडिया मिळवते १०० टक्के विजय\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखे��ो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/situation-state-serious-135296", "date_download": "2019-01-16T23:31:17Z", "digest": "sha1:NLMQGWUTOHVILTN7UNZJ6JRL7WLBGTHU", "length": 15522, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "The situation in the state is serious राज्यातील स्थिती चिंताजनक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nमुंबई - मराठा समाज आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसक घटनांबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती विदारक असून, पोलिसांवर दगडफेक होत आहे, हे चिंताजनक आहे, असे मत न्यायालयाने दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केले.\nमुंबई - मराठा समाज आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसक घटनांबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती विदारक असून, पोलिसांवर दगडफेक ��ोत आहे, हे चिंताजनक आहे, असे मत न्यायालयाने दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केले.\nज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत केलेल्या याचिकांवर आज न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सीबीआय आणि सीआयडीच्या वतीने खंडपीठापुढे तपासाबाबत सीलबंद अहवाल दाखल केला. मात्र, या अहवालाबाबत न्यायालयाने असमाधान व्यक्त केले आणि अहवाल नाकारला. या अहवालामध्ये गोपनीय असे काहीही नाही, तपासाबाबत तपास यंत्रणांकडे कोणतेही महत्त्वाचे धागेदोरे नाहीत, असे सुनावत खंडपीठाने अहवालाबाबत असमाधान व्यक्त केले.\nसध्याची राज्यामधील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे, बस जाळल्या जात आहेत, पोलिसांवर दगडफेक केली जात आहे, अशा घटनांचा समाजावर परिणाम होत असतो, अशा शब्दांत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. सरकार बदलत राहतात, पण देश कायम असतो. लोकांना जर मुक्तपणे वावरायची आणि बोलायची मुभा नसेल, तर प्रत्येकालाच पोलिस संरक्षण घ्यावे लागेल. जर, अशीच परिस्थिती राहिली, तर अनेकांना संरक्षण द्यावे लागेल, प्रशासन गुन्हेगारांना मात देऊ शकते, हे सिद्ध करण्यास उशीर का होत आहे. शिवाय यामुळे न्यायालयाच्या अस्तित्वाचाही प्रश्‍न निर्माण होईल, न्यायालय यामध्ये काही करू शकत नाही, असा समज निर्माण होईल, असेही खंडपीठ म्हणाले. तपासासाठी तपास यंत्रणांना आणखी दोन महिन्यांचा अवधी हवा आहे, अशी मागणी आज राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली. पण, सणासुदीचे दिवस असल्यामुळे जादा वेळ हवा का, असे न्यायालयाने विचारले. दाभोलकर यांची हत्या ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात, तर पानसरे यांची हत्या फेब्रुवारी 2015 मध्ये झाली होती. दाभोलकर हत्येचा तपास सीबीआय, तर पानसरे हत्येचा तपासी राज्य सीआयडी करीत आहे. मात्र, अद्याप काहीही विशेष धागेदोरे हाती आले नाहीत.\nराज्यात सध्या काय सुरू आहे, लोक येतात, बसगाड्या पेटवल्या जातात, दगडफेक करतात. हे सर्व मनमानीपणे सुरू आहे, हे राज्य आहे आणि इथे सरकारही आहे. उद्या कदाचित सरकार बदलेलही. पण इथे हजारोंची घरे आहेत आणि उद्या त्यांना मुक्तपणे बोलण्यासाठीदेखील जर पोलिस संरक्षण घ्यावे लागले, तर ते चिंताजनक आहे, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले.\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nआज रात्रीपर्यंत संप मागे घ्या; 'बेस्ट'ला न्यायालयाचे आदेश\nमुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे. यामध्ये न्यायालयाने सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/thiyya-agitation-will-be-held-sharad-pawars-residence-thursday-136026", "date_download": "2019-01-16T23:36:01Z", "digest": "sha1:YMV4HJ35ZYUAYNVUQTSJQ3SBFJQVKPL7", "length": 11497, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Thiyya agitation will be held before Sharad Pawar's residence on Thursday शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन गुरुवारी होणार | eSakal", "raw_content": "\nशरद पवार यांच्या निवासस्थानासम���र ठिय्या आंदोलन गुरुवारी होणार\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nबारामती : मराठा आरक्षण आंदोलनाच्या वतीने गुरुवारी (ता. 9) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.\nआज संयोजकांच्यावतीने ही माहिती देण्यात आली. पवार यांच्या माळेगाव रस्त्यावरील गोविंदबाग या निवासस्थानासमोर सकाळी नऊ ते बारा असे तीन तास हे ठिय्या आंदोलन होणार आहे.\nशासनाने आरक्षण देण्यासाठी समाजबांधवांचा अंत पाहू नये असे आवाहनही या वेळी करण्यात आले आहे. दरम्यान आजही नगरपालिकेसमोर मराठा समाज बांधवांचे ठिय्या आंदोलन सुरुच होते.\nबारामती : मराठा आरक्षण आंदोलनाच्या वतीने गुरुवारी (ता. 9) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.\nआज संयोजकांच्यावतीने ही माहिती देण्यात आली. पवार यांच्या माळेगाव रस्त्यावरील गोविंदबाग या निवासस्थानासमोर सकाळी नऊ ते बारा असे तीन तास हे ठिय्या आंदोलन होणार आहे.\nशासनाने आरक्षण देण्यासाठी समाजबांधवांचा अंत पाहू नये असे आवाहनही या वेळी करण्यात आले आहे. दरम्यान आजही नगरपालिकेसमोर मराठा समाज बांधवांचे ठिय्या आंदोलन सुरुच होते.\nशिवसंग्राम आपली ताकद भाजपच्या मागे उभी करणार\nमहाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित...\n'मराठ्यांना 16 टक्के आरक्षणाचे गाजर'\nसिंदखेडराजा : मराठ्यांना 16 टक्के आरक्षण हा केवळ निवडणूक गाजरासारखा विषय आहे, यातून काहीही साध्या होणार नाही. तसेच, सवर्णांच्या 10 टक्के...\nआरक्षणाचा बिकट मार्ग (प्रा. उल्हास बापट)\nसंसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही...\nशिक्षकभरती आचारसंहितेपूर्वी : शिक्षणमंत्री\nपुणे : शिक्षक आणि प्राध्यापक भरतीमध्ये शाळा-महाविद्यालयांतील रोस्टर पडताळणीची अडचण असून, भरतीसाठी ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक आहे. परंतु,...\nएमआयएम आमदाराची मराठा आरक्षणाविरोधात याचिका\nमुंबई : सरकार समाजामध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात...\nधनगर आरक्षणा��रून भाजप खासदारांची शहांसमोर नाराजी\nनवी दिल्ली : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजात मोठी नाराजी आहे. मतदारसंघात लोक विचारतात, याचा भाजपचा निवडणुकीत फटका बसेल, अशी भूमिका भाजप खासदारांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/work-canal-has-started-through-sakal-relief-fund-118211", "date_download": "2019-01-16T23:43:27Z", "digest": "sha1:GWBYUJMCGY2OHYBSPTDAEL5LSAGZKYZA", "length": 13069, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "work of canal has started through sakal relief fund खोरोची : सकाळ रिलिफ फंडातुन ओढा खोलीकरणास सुरवात | eSakal", "raw_content": "\nखोरोची : सकाळ रिलिफ फंडातुन ओढा खोलीकरणास सुरवात\nसोमवार, 21 मे 2018\nवालचंदनगर : खोरोची (ता.इंदापूर) येथे सकाळ रिलिफ फंड आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यामाने ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.\nनीरा नदीच्या काठावर खोरोची गाव वसलेले आहे. गावाजवळून ओढा वाहत असुन सध्या संपूर्ण ओढ्यामध्ये गाळ साचला असून बाभळीचे साम्राज्य झाले आहे. यामुळे पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी ओढ्यामधून नदीला वाहून जात असल्याने खोरोची ग्रामस्थांनी ओढा खोलीकरण करण्यासाठी सकाळ रिलिफ फंडातुन मदत करण्याची मागणी केली होती.\nवालचंदनगर : खोरोची (ता.इंदापूर) येथे सकाळ रिलिफ फंड आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यामाने ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.\nनीरा नदीच्या काठावर खोरोची गाव वसलेले आहे. गावाजवळून ओढा वाहत असुन सध्या संपूर्ण ओढ्यामध्ये गाळ साचला असून बाभळीचे साम्राज्य झाले आहे. यामुळे पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी ओढ्यामधून नदीला वाहून जात असल्याने खोरोची ग्रामस्थांनी ओढा खोलीकरण करण्यासाठी सकाळ रिलिफ फंडातुन मदत करण्याची मागणी केली होती.\nया कामासाठी सकाळ माध्यम समुहाने सकाळ रिलिफ फंड���तुन दोन लाख रुपयांचा निधी दिला आहे. यावेळी सरंपच संजय चव्हाण, दत्तु सवासे, दत्तू फडतरे, सुखदेव निकम, हनुमंत देवकर, निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ, बापू नगरे, राजेंद्र बर्गे, ग्रामसेवक सागर सवासे आदि उपस्थित होते.\n\"सकाळ माध्यम समुहाने सुरु केलेले ओढा खोलीकरणाचे काम कौतुकास्पद आहे. गतवर्षी सकाळ रिलीफ फंडातुन दगडवाडी व निरवांगी येथे ओढा खोलीकरण करण्यात आले होते. याचा फायदा या गावांना झाला असून पिण्याच्या, जनावरांच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कमी झाला असल्याचे सांगून सकाळ मुळे गावे पाणीदार होत आहे.\n- आमदार दत्तात्रेय भरणे\nमोफत शस्त्रक्रियेमुळे चिमुरड्याला जीवदान\nवालचंदनगर - इंदापूर शहरामध्ये मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कांबळे कुटुंबातील चार वर्षांच्या मुलावर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा...\nकहाणी कैकाडी समाजातील फौजदाराच्या खडतर प्रवासाची\nभवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित...\nपुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; 13 जखमी\nकळस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गागरगाव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत लोंढेवस्तीजवळ लक्झरी बस व मालवाहतूक टेम्पो यांच्यात झालेल्या...\nउजनीतील पाणी यंदा इतके लवकर कसे कमी झाले\nकेत्तूर - सोलापूरसह पंढरपूर, सांगोला शहरांना पिण्यासाठी पाणी म्हणून उजनी जलाशयातून भीमा नदीद्वारे मंगळवारी (ता. १५) पुन्हा एकदा पाणी सोडले जाणार...\nमहामार्गाचे काम पूर्ण करताना सरकारी नियमांना बगल\nमहाड : नियम ठेवा बाजूला, पहिले महामार्गाचे काम करा, अशा स्थितीत सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या...\n\"वयोश्री'साठी बारामतीत ज्येष्ठ नागरिकांची गर्दी\nबारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66111?page=1", "date_download": "2019-01-16T22:32:08Z", "digest": "sha1:W4TZFXOVICMD7MAZLHJK4JI6F7W4QJYR", "length": 4277, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "घ्यावी भरारी का डोळयात साठवावा पाऊस? | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /घ्यावी भरारी का डोळयात साठवावा पाऊस\nघ्यावी भरारी का डोळयात साठवावा पाऊस\nघ्यावी भरारी का डोळयात साठवावा पाऊस\n(संपूर्णपणे 'काढलेले' चित्र. म्हणजे Reference Photo होता पण एकही pixel copy paste वगैरे नाही )\nहे कसं करतात माहित नाही पण\nहे कसं करतात माहित नाही पण आहे सुंदरच खास करून काचेवरचे थेंब.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://khn.biblesindia.in/khn/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-01-16T22:39:46Z", "digest": "sha1:TG3ZB6GZSAGMTINVDTJMXA3WRJHN54I5", "length": 2824, "nlines": 39, "source_domain": "khn.biblesindia.in", "title": "www.khandeshibhili.org | मुख्य पान", "raw_content": "\nखांदेशी भीली वेबसाइटला तुमला स्वागत सय \nभाऊ आनं बईन, आपला महाराष्ट्र राज्यना धुळे जीलामं रहनारं खांदेशी भीली लोकंसनी बद्दल हाई वेबसाइटमं जानकारी सत. हाई वेबसाइट आखंसनी करता बनाडामं ईयेल सय. तेमन आमं प्राथना करत का, हाई वेबसाइटनी द्वारा तुमला भरपुर मदत भेटी आनं येनी द्वारा देव तुमला आशीर्वाद करी. हाई वेबसाइटमं आमं तुमना साठी बरंज परकारना गोस्टं ठेयेल सत. तेसला तुमं दखीसनं फायदा लेवु शकत आनं डाउनलोड करु शकत\nतुमना विचार नातं प्रश्न धाडा\nखालना कंटाक्ट फर्मना उपयोग करीसनं तुमं आमपन येक मेसॅज धाडु शकत. जर तुमं काही प्रश्न वीचारत ना आनं काही जबावना आपेक्षा धरत ना तं तुमं तुमना नाव नातं ईमेल आय.डी देवाना काही गरज ना सय\nतुमना ईमेल आय.डी (विकल्प):\nवरना कोड भरा: *\nए.एस.सि.आय.आय आर्ट तरीकामं डेपिक्टेड कोड भरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T22:16:58Z", "digest": "sha1:5OV7HU5NOU35WE37JAGPKAOQDRABIRQJ", "length": 9044, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डिएसके- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nडीएसकेंच्या पाठीशी उभे राहा- राज ठाकरेंचं गुंतवणूकदारांना आवाहन\nनोटबंदीमुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या डिएसकेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीरपणे पुढे आलेत. डीएसकेंकडे पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांनी आज पुण्यात राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी डीएसकेंची बाजू घेत या गुंतवणूकदारांना थोडं थांबण्याचा सल्ला दिला.\nडीएसकेंना सीएमडी पदावरून हटवलं ; शिरीष कुलकर्णी 'डीएसके'चे नवे सीएमडी\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/news-about-shanishingnapur-murder-cas/", "date_download": "2019-01-16T23:04:02Z", "digest": "sha1:Z6EE7KSWK7MH5O3OAQXBS4RS554S7YX5", "length": 6879, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘या’ कारणामुळे झाला गणेश भूतकरचा खून", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘या’ कारणामुळे झाला गणेश भूतकरचा खून\nसात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा: शनी शिंगणापूर बंद\nसोनई: नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापुर येथे शेतीच्या वादातून गणेश भूतकर वय (34) याचा मंगळवारी खून करण्यात आला होता. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.\nमंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षक जाळ्यांमुळे…\nयशवंतराव गडाख यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्कार \nअविनाश चांगदेव बानकर, पंकज बानकर, अर्जुन महाले, लखन ढगे, मयूर हरकल, भाऊराव ढमाले, गणेश सोनवणे यांच्यावर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात मयत गणेशाचा भाऊ रामेश्वर भूतकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुरुवारी दुपारी मयत गणेश भूतकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले, शनिशिंगणापूर येथील दुकाने दुपारपर्यंत बंद होते.\nगणेश भूतकर ,अविनाश बानकर, गणेश सोनवणे, या तिघांमध्ये, शिंगणापुर शिवारात शेती विकत घेतली होती.ती अविनाश बानकर याने त्याच्या नावे केली होती त्यावरून गणेश भूतकर अविनाश बानकर यांच्यात वाद चालू होते.\nमंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षक जाळ्यांमुळे वाचले प्राण\nयशवंतराव गडाख यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्कार \nसचिन अंदुरेच्या जप्त पिस्तुलातून दाभोळकर-गौरी लंकेश यांची हत्या\nसनातनच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना मिळाला खरा…\nपरळी - घरातील कर्ता व्यक्ती गमावल्यानंतर त्या कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळतो अशा परिस्थितीत त्यांना धीर देत…\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/10/12/after-drinking-12-glasses-of-rum-gina-lyons-and-mark-lee-decided-to-buy-the-hotel-they-were-staying-at-in-sri-lanka/", "date_download": "2019-01-16T23:32:00Z", "digest": "sha1:TSVEAHUSK4MO44N6XXNNBSR7574TBSJ6", "length": 8832, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दारूच्या नशेत तळीराम दांपत्याने विकत घेतले चक्क हॉटेल - Majha Paper", "raw_content": "\nव्हॉटसअॅप मेसेजिंगमुळे इटालीत घटस्फोट वाढले\nशेतकऱ्यांना एसएमएस द्वारे मार्गदर्शन\nदारूच्या नशेत तळीराम दांपत्याने विकत घेतले चक्क हॉटेल\nOctober 12, 2018 , 2:37 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: तळीराम, दांपत्य, लंडन, श्रीलंका, हॉटेल\nगेल्यावर्षी हनिमुनसाठी गिना लाऑन्स आणि मार्क ली हे जोडपे श्रीलंकेला गेले. पण या दोघांनी दारूच्या नशेत चक्क हॉटेल खरेदीचा व्यवहार करून टाकला. ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा आपण जवळपास २९ लाखांहून अधिक रुपयांचा व्यवहार केल्याचे त्यांच्या लक्षात आले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.\nसध्या सोशल मीडियावर दारूच्या नशेत हॉटेल खरेदी करुन या व्यवसायात उतरलेल्या गिना आणि मार्कची ही भन्नाट जोडी चर्चेचा विषय ठरली आहे. गिना आणि मार्क हे दोघेही डिसेंबर महिन्यात हनिमुनसाठी श्रीलंकेतील समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलमध्ये थांबले. एका व्यावसायिकाने हे हॉटेल भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतले होते, पण त्याची मुदत संपत आली असल्याचे गिना आणि मार्कला कळले. हॉटेल मालकाकडे हॉटेल विकत घेण्याचा मानस हॉटेल परिसरात मद्यपान करत असलेल्या या जोडप्याने दारूच्या नशेत बोलून दाखवला.\n२९ लाखांच्या आसपास या छोट्याश्या हॉटेलची किंमत असल्याचे त्यांना समजले. दोघांनी दारूच्या नशेत संपूर्ण व्यवहार पारही पाडले. पण आपण काय केले याची जाणीव दोघांना शुद्धीवर आल्यानंतर झाली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अखेर पदरी पडले पवित्र झाले म्हणत या दोघांनी कोणताही अनुभव नसताना हे हॉटेल चालवायला घेतले. आता गेल्या काही महिन्यांपासून हे हॉटेल मुळचे लंडनमधील गिना आणि मार्क हे दोघेही चालवत आहेत.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2019-01-16T22:53:12Z", "digest": "sha1:RZTUYH4ECKBDTVOZLKKLABCNIQXIRXGD", "length": 9516, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्यापारयुद्ध रोखण्यासाठी प्रयत्न हवे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nव्यापारयुद्ध रोखण्यासाठी प्रयत्न हवे\nजागतिक व्यापार व गुंतवणूकविषयक वातावरण बिघडेल\nमुंबई – गेल्या पंधरवड्यात भडकलेल्या व्यापारयुद्धामुळे जागतिक वातावरण खराब झाले आहे. त्यामुळे जागतिक व्यापाराचे अब्जावधी डॉलरचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हे युद्ध थांबावे याकरिता भारत सरकारने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने सांगितले आहे.\nअमेरिकेने एकतर्फी काही वस्तूंवर आयात शुल्क वाढविले आहे. त्याचबरोबर त्यात काही मित्र देशांना सुट दिली आहे. त्यामुळे इतर देश अमेरिका आणि तिच्या मित्र देशाविरोधात तशीच कारवाई करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जागतिक व्यापार संघटनेच्या छत्राखाली सुरू असलेला जागतिक व्यापार कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गरीब आणि वेगाने विकसित होणाऱ्या देशावर जास्त परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.\nमंदी कमी झाल्यानंतर जागतिक व्यापारासाठी पूरक वातावरण निर्माण झाले असतानाच आता व्यापारयुद्ध सुरू झाल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जगात निर्माण झालेले जशास तसे वातावरण कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे फिक्‍कीचे अध्यक्ष राशेष शाह यांनी सांगितले.\nयुद्धाच्या विरोधात असलेल्या देशांना एकत्र करण्याची गरज आहे. त्या कामी भारत पुढाकार घेऊ शकतो. नियमाच्या आधारावर चाललेला जागतिक व्यापार त्याच पद्धतीने चालू राहण्याची गरज आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44175", "date_download": "2019-01-16T22:35:27Z", "digest": "sha1:XBWLXGX3STZL5YN4BE27AMZKL4KYHVEE", "length": 20391, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अ‍ॅशेस २०१३ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अ‍ॅशेस २०१३\nतसा हा धागा बराच आधी यायला हवा होता. पहिली टेस्ट अफलातून झाली, अ‍ॅश्टन अ‍ॅगरने पराक्रम गाजवला, अतिशय रंगतदार सामना होवून इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली.\nआजपासून दुसरी कसोटी सुरू होतीय, क्रिकेट पंढरीत, लॉर्ड्स वर. स्टीव फीन जखमी असल्याने बाहेर बसेल कदाचित, ऑस्ट्रेलिया कॉवन आणि स्टार्क ला कट्टा देऊन 'उस्मान खवाजा' आणि 'हॅरिस' ला घेतील.\nखेळाच्या मैदानात - क्रिकेट\nमस्त . रडके English हरायला\nमस्त . रडके English हरायला हवे , पण अवघड आहे .\nFault यांच्या बाजूने असला की Play hard यांच्या विरूद्ध असला की Spirit of cricket\nमस्त झाली होती पहिली मॅच.\nमस्त झाली होती पहिली मॅच. ऑसीज आताही हरणार असे वाटते. भारताविरूद्धच्या ४ धरून ऑस्ट्रेलिया आता पाच सलग हरले आहेत. गेल्या ३० वर्षांत बहुधा हे झालेले नाही. अजून एक हरले तर १९८४ मधे ६ हरले होते त्याची बरोबरी होईल (तेव्हा त्यांचे लिली, दोघे चॅपेल्स वगैरे नुकतेच निवृत्त झालेले होते व विंडीज पूर्ण भरात होती)\nऑस्ट्रेलियाच्या बाबतीत असले रेकॉर्ड म्हणजे मोठे आश्चर्यच आहे.\nऑस्ट्रेलिया ला सदैव जिंकत\nऑस्ट्रेलिया ला सदैव जिंकत रहायची सवय झाली होती. गेले आठ-दहा वर्षं जिंकत असताना त्यानी जी मग्रुरी दाखवली त्यामुळे आतां त्यांच्या पडत्या काळात त्याना सहानुभूति मिळणं कठीण आहे;\nआपण त्यांच्या या उतारा वरच्या प्रवासा ची मजा लुटायला हवी.\nहॅरिस चान्गला गोलंदाज आहे. तो ही ���िरीज गाजवेल असे मला वाटते.\n>> Fault यांच्या बाजूने असला\n>> Fault यांच्या बाजूने असला की Play hard यांच्या विरूद्ध असला की Spirit of cricket\nअसं नाहीये. ब्रॉड स्वतःहून निघून न गेल्यामुळे इथे खूप लोकं बोंब मारताहेत. मला स्वतःला त्यात काही वावगं वाटलं नाही. डीआरएसचे नियम बदलायला हवे आहेत मात्र. इतका ढळढळीत चुकीचा निर्णय असेल तर तिसर्‍या पंचाने हस्तक्षेप करून निदान त्या पंचाला सांगायला हवं आहे काय टिव्हीवर दिसतं आहे ते.\nअसो. मॅच मस्त झाली. दुसरी पण मस्त व्हायला लागली तर शेवटच्या दिवशी लॉर्डस वर जाईन बहुतेक. शेवटच्या दिवसाची तिकीटं कधीच आगाऊ विकत नाहीत.\nब्रॉड स्वतःहून निघून न\nब्रॉड स्वतःहून निघून न गेल्यामुळे इथे खूप लोकं बोंब मारताहेत. मला स्वतःला त्यात काही वावगं वाटलं नाही >> त्याच्यावर कारवाई का झाली नाही हा प्रश्न आहेच , त्याच्या बाबांनी दिनेश रामदीनला माहित असूनही झेलच अपील केल्याबद्द्ल Spirit Of Cricket च उल्लंघन केल्याबाबत कारवाई केली होती .\nतरीही ऑसीजच्या शेवटच्या जोडीने 'ऑसी स्पीरीट' दाखवलं, हेंही खरं. पण, एकंदरीत, इंग्लंडचंच पारडं सध्यां जड आहे, हें निर्विवाद.\n>> इंग्लंडचंच पारडं सध्यां जड\n>> इंग्लंडचंच पारडं सध्यां जड आहे, हें निर्विवाद.\nम्हणूनच माझा सपोर्ट ऑस्ट्रेलियाला. पूर्वी इंग्लंडला असायचा.\nइंग्लंडचा अँडरसन काढला तर बाकी टीम ऑस्ट्रेलियासारखीच आहे.\nम्हणूनच माझा सपोर्ट ऑस्ट्रेलियाला. पूर्वी इंग्लंडला असायचा. फिदीफिदी >>> +१००\nइंग्लंड २८/३ (६ ओवर्स) ...\nइंग्लंड २८/३ (६ ओवर्स) ... धडाकेबाज सुरुवात ऑसीजची\nइंग्लंडचा अँडरसन काढला तर\nइंग्लंडचा अँडरसन काढला तर बाकी टीम ऑस्ट्रेलियासारखीच आहे. >> कूक पण घाल त्यात लिस्ट मधे. हे सगळे controversial प्रकार इंग्लंड्च्या बाबतच अधिक का होतात हल्ली \nबेल ची बॅक-टू-बॅक सेन्च्युरी.\nबेल ची बॅक-टू-बॅक सेन्च्युरी. आणि विशेष म्हणजे दोन्ही शतकांच्या वेळेस बरोबर १०९ धावा.\n भारताची फलंदाजी खरंच किती सरस आहे याची प्रचिती येतेय \nआठ गेले आता.. इतका वाईट\nआठ गेले आता.. इतका वाईट ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच बघतोय मी आयुष्यात.\n<< इतका वाईट ऑस्ट्रेलियाचा\n<< इतका वाईट ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच बघतोय मी आयुष्यात.>> पाँटींग या संघाचा कर्णधार असायला हवा होता; 'संघाला जिंकून देतो तोच खरा ग्रेट खेळाडू' या त्याच्या दर्पोक्तीची दुसरी बाजू लक्षांत आली असती त्याच्या \nइंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया कुणाबद्दलच फारस आदर्/प्रेम्/सहानभुती काहीच नसल्यामुळे ही सिरीज फारश्यी फॉलो करत नाहिये\nबूमरँग - मलाही टीम्स मधे फार\nबूमरँग - मलाही टीम्स मधे फार इंटरेस्ट नाही. पण अ‍ॅशेस मधे क्रिकेटचा दर्जा २००५ पासून खूप चांगला असतो. पूर्वीही होता, पण फक्त ऑस्ट्रेलियाकडून\nइंग्लंड किमान ४५० ची आघाडी\nइंग्लंड किमान ४५० ची आघाडी घेऊन ऑसीना चौथ्या डावात खेचणार असं दिसतंय. खेळपट्टीने रंग बदलायला सुरुवात केली तर बहुधा आजच चौथा डाव सुरू होईल.\nरूटचं शतक झालं. आघाडी ५३०च्या\nरूटचं शतक झालं. आघाडी ५३०च्या वर गेली. इंग्लंड डाव घोषित करायचं चिन्ह दिसत नाही \nबहुतेक मूळबाबांचं द्विशतक झालं की डाव घोषित होईल. दहाएक तास मिळतील इंग्लंडला गोलंदाजीस.\n५६६ चा लीड असताना शेवटची\n५६६ चा लीड असताना शेवटची ओव्हर मेडन. महान लोक आहेत.\nकसोटी क्रिकेटची लोकप्रियता उतरणीला कां लागली याचं प्रात्यक्षिकच या सामन्यात इंग्लंड सादर करत असावं. माझ्या मतें क्रिकेटच्या पंढरीवर कसोटी क्रिकेटही रंजक व रंगतदार होऊं शकतं हें दाखवण्याची संधी इंग्लंडने दवडली. रूटचं शतक होतांच ४००+ आघाडी असताना डाव घोषित करणं अपेक्षित व आवश्यक होतं. इंग्लंडचा खेळ बघून ' Work expands to occupy the time available' या व्यवस्थापन शास्त्रातील उक्तीची आठवण येत राहिली \n[स्टार स्पोर्टसवर मध्यंतराच्या वेळात कोहलीचं शतक दाखवत [ खास भारतीय प्रेक्षकांसाठी असावं]; रूटच्या तंत्राचं, टेंपरॅमेंटचं कौतुक वाटत असतानाच कोहलीच्या शैलीदार खेळातलं कसब खूपच वरच्या दर्जाचं व प्रेक्षणीय आहे हें जाणवलं. ]\nभाऊ, दोन दिवस बाकी आहेत\nभाऊ, दोन दिवस बाकी आहेत त्यामुळे इंग्लंड ऑसीज वर 'मनोवैज्ञानिक दबाव' टाकत असेल अ‍ॅलन बोर्डर ने १९९३ च्या अ‍ॅशेस मधे एकदा डाव असाच लांबवला होता त्यामागे ऑसीज नी बरीच फिलॉसॉफी लावली होती. स्टीव वॉ ने त्याबद्दल लिहीले आहे.\nअर्थात इंग्लिश समर आणि पाऊस यांचे घनिष्ट संबंध पाहता इंग्लंडने वेळ घालवायला नको. २००७ च्या भारताविरूध्दच्या लॉर्ड्स कसोटीत आधी धोनी व नंतर पावसाने आपल्याला वाचवले होते. ती लिन्क पाहिली तर याच दिवसांत ही कसोटी झाली होती. भूतकाळापासून शिका म्हणावं\nकोहली चा खेळ बघायला आवडतो मलाही. सचिन निवृत्त झाल्यावर काही काळ क्रिकेट-विरक्ती येण्याचे चान्सेस आत्ताच दिस��� आहेत. कोहली, अचानक फॉर्म मधे आलेला रोहित शर्मा, शिखर धवन आणि पुन्हा पहिल्यासारखा खेळू लागलेला धोनी हे त्यावरचे इलाज असावेत. आता फक्त बोलिंग ओपन करताना रन अप च्या सुरूवातीला गंभीरपणे विचार केल्यासारखा खाली बघणारा आणि पहिल्या काही ओव्हर्स मधे हमखास विकेट काढणारा २००७-२०११ मधला झहीर - तसा कोणीतरी नवीन हवा आहे\nऑसीज , दुसरा डाव, ४८-३ \nऑसीज , दुसरा डाव, ४८-३ स्वानचे २ बळी, अर्थात ४-५व्या दिवशीं स्वानकडून हें अपेक्षितच .\n आपण ५-० हरलो होतो त्यातून ऑसीजनी प्रेरणा घेतली वाटतंय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nखेळाच्या मैदानात - क्रिकेट\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/12/blog-post_6461.html", "date_download": "2019-01-16T23:30:20Z", "digest": "sha1:RKCH5KAV6N5KPMKE4IMK2CXYTD6DYAOS", "length": 8794, "nlines": 123, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: गणपत वाणी", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nगणपत वाणी बिडी पिताना\nम्हणायचा अन मनाशीच की\nया जागेवर बांधिन माडी;\nमिचकावुनि मग उजवा डोळा\nआणि उडवुनी डावी भूवयी,\nभिरकावुनि ती तशीच द्यायचा\nलकेर बेचव जैसा गवयी.\nजिरे, धणे अन धान्यें गळित,\nखोबरेल अन तेल तिळीचे\nविकून बसणे हिशेब कोळित;\nक्वचित बिडीचा वा पणतीचा\nमिणमिण जळत्या; आणि लेटणे\nसतरंजी अन उशास पोते;\nअसे झोपणे माहित होते.\nक���डे गणपत वाण्याने ज्या\nहाडांची ही ऐशी केली\nसदैव रुतली आणिक रुतली.\nकाड्या गणपत वाण्याने ज्या\nचावुनि चावुनि फेकुन दिधल्या,\nसदैव रुतल्या आणिक रुतल्या.\nगणपत वाणी बिडी बापडा\nएक मागता डोळे दोन\nवर्गीकरणे : बा. सी. मर्ढेकर\nमित्रा, ह्या कवितेबद्दल खूप धन्यवाद. शाळेत असताना स्वभाववोक्ती अलंकाराचं उदाहरण म्हणून माहित असलेली हि कविता फक्त सुरवातीच्या दोन कडव्यापुरतीच लक्षात राहिली होती. हि पुर्ण कविता वाचून खरंच खूप आनंद झाला. धन्यवाद\nमित्रा, ह्या कवितेबद्दल खूप धन्यवाद. शाळेत असताना स्वभाववोक्ती अलंकाराचं उदाहरण म्हणून माहित असलेली हि कविता फक्त सुरवातीच्या दोन कडव्यापुरतीच लक्षात राहिली होती. हि पुर्ण कविता वाचून खरंच खूप आनंद झाला. धन्यवाद\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nसदैव सैनिका, पुढेच जायचे\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86/", "date_download": "2019-01-16T22:22:13Z", "digest": "sha1:JGLWYXEKUBYIHDPTMBRQG7FDWIKKHBXH", "length": 10676, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सणसवाडीत डोंगराला भीषण आग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसणसवाडीत डोंगराला भीषण आग\nकांदा आरण आणि ऊस जळून खाक : तीन किलोमीटर परिसरात पसरली आग\nसणसवाडी – सणसवाडी, पिंपळे जगताप आणि वढू बुद्रुक शिवेवर सणसवाडी हद्दीमधील तीन किलोमीटर परिसर असलेल्या डोंगर रांगेस शुक्रवारी (दि.13) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात डोंगर परिसराच्या बाजूस असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरील झाडे, दोन एकर ऊस आणि एक कांद्याची आरण जळून खाक झाली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्याची भरपाई संबंधित विभागाकडून मिळावी, अशी मागणी होत आहे.\nशुक्रवारी (दि.13) दुपारी पिंपळे जगताप येथील भारत गॅस कंपनीच्या मागील डोंगर असलेल्या भागास आग लागली. यावेळी कंपनीतील सुरक्षा विभागाने आग आटोक्‍यात आणली. परंतु तसेच पुढं सणसवाडी हद्दीतील डोंगराने आग पकडली. यातच वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली. यावेळी एका कंपनीच्या साहित्याला लागलेली आग रांजणगाव एमआडीसीमधील अग्निशामक दलाने आग आटोक्‍यात आणली. मात्र, ही आग आटोक्‍यात आणताना ती डोंगराच्या दिशेने शेताकडे पसरली. यावेळी शिवराज वॉटर सप्लायर्स यांनी एक टॅंकर उपलब्ध केला. परंतु आगीच्या वेगात परशुराम नाना दरेकर यांचा एक एकर ऊस तर हनुमंत सोपान दरेकर यांचा 100 गोणी भरेल एवढा कांदा जाळून खाक झाला. यावेळी वनविभागाचे वनरक्षक सोनल राठोड आणि सहायक आनंदा हरगुडे यांनी नागरिकांना मदतीस बोलावून आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला.\nयावेळी मोहन यशवंत दरेकर, हनुमंत दरेकर, हिरामण बबन दरेकर, सौरभ दरेकर, विजय दरेकर, हिरामण सोपान दरेकर, विजय दरेकर आणि गणेश दरेकर यांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. हरगुडे यांनी काही शेतकऱ्यांकडून पोती भिजवून आणली. परंतु आग मोठी असल्याने मोजक्‍या लोकांना आग आटोक्‍यात आणता आली नाही. घटनास्थळी समक्ष पाहणी केली असता याबाबत वनविभागाकडे संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, यापूर्वी जाळ पट्टे न काढल्याने आग वाढत गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच डोंगर भागालगत लोकवस्ती वाढत असल्याने भविष्य काळात योग्य उपाययोजना वन विभागाने कराव्यात, असे मोहन दरेकर यांनी सांगितले. सायंकाळी 7 पर्यंत जळीत ऊस आणि कांदा याचा पंचनामा कृषी विभागाकडून पंचनामा झाला नव्हता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/", "date_download": "2019-01-16T22:48:49Z", "digest": "sha1:XS4UHCGBQO4FO2MM5MO6GHUMRY5X75HI", "length": 14642, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सप्तरंगी सातारा (भाग- २ ) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसप्तरंगी सातारा (भाग- २ )\nकोयनेच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी पाच हजार मिलीमीटर पाऊस वर्षाकाठी पडतो. कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाचे चार टप्पे असून, प्रत्येक टप्प्याने नवा इतिहास रचला. आशिया खंडातील पहिले “लेक टॅपिंग’ झाले ते कोयना जलाशयातच. आज कोयनेच्या परिसरातच सर्वाधिक संख्येने पवनचक्‍क्‍या असून, जलविद्युत निर्मितीबरोबरच पवनऊर्जाही हाच परिसर राज्याला देतो. याच कोयनेच्या जलाशयावर तरंगती सोलर पॅनेल उभारून सौरऊर्जा निर्मितीचेही उद्दिष्ट असून, ते पूर्ण झाल्यानंतर अपारंपरिक ऊर्जेचे ‘हब’ म्हणून हा परिसर आदर्शवत्‌ ठरेल. अर्थात, कोयनेने यशाच्या जितक्‍या कहाण्या लिहिल्या, तितक्‍याच वेदनादायी अशा विस्थापनाच्या कहाण्याही आहेत.\nमहाराष्ट्राच्या भरभराटीसाठी घरदार सोडणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसनाचे प्रश्‍न अद्याप कायम असून, पुनर्वसनाचा कायदा होण्यापूर्वी विस्थापित झालेल्या कुटुंबांनी आधी धरण आणि नंतर भूकंप, कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कारणामुळे सातत्याने यातना भोगल्या आहेत. या पहाडी सह्याद्रिपुत्रांच्या त्यागाची जाण तसेच परिस्थितीची खंत उभ्या महाराष्ट्राला आहे.\nसप्तरंगी सातारा (भाग- १ )\nसातारा जिल्ह्याचा पश्‍चिम भाग नैसर्गिक साधनसंपत्तीने, डोंगरकड्यांनी आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला. वन्यजीव, पक्षी आणि उभयचर प्राण्यांच्या शेकडो प्रजातींना आश्रय देणाऱ्या समृद्ध कोयना परिसराबरोबरच महाबळेश्‍वर, पाचगणी ही पर्यटकांची लाडकी ठिकाणे याच पश्‍चिम भागात वसलेली. छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लाभलेले अनेक गडकिल्ले याच भागात दिमाखात उभे आहेत. जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळालेले कासचे पुष्पपठार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे.\nकृष्णा, कोयना आणि वेण्णा तसेच त्यांच्या उपनद्यांवरची छोटी-मोठी धरणे शेती समृद्ध करणारी. याच पश्‍चिम पट्ट्यात सहकारी साखर कारखानदारी रुजली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहराच बदलून गेला. इथल्या मेहनती शेतकऱ्याने शेतीला अनेक व्यवसायांची जोड देऊन हिकमतीने परिस्थिती बदलली. सरकारी धोरणे आणि योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेत कुटुंब समृद्ध केलं.\nआज याच भागातला शेतकरी कृषी पर्यटनासारख्या अनोख्या व्यवसायाकडे वळत असून, महानगरांच्या प्रदूषणात घुसमटलेल्या लोकांचे आदरातिथ्य करून चांगली कमाईही करू लागला आहे. पर्यटन हा एकंदरीतच जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील एक प्रमुख व्यवसाय बनला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सान्निध्य लाभूनही जिल्ह्यात कारखानदारी, विशेषतः मोठे प्रकल्प फारसे दिसत नसले तरी निसर्गाची समृद्धी पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या घराकडे वळविण्याची हातोटी इथल्या उमद्या तरुणांनी साधली आहे.\nसप्तरंगी सातारा (भाग- ३ )\nयाच निसर्गमायेचा लाभ घेऊन वनशेती, औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड तसेच वनाधारित अन्य छोटे उद्योग सुरू करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण आणि मदतीची गरज आहे. घराजवळ रोजगार उपलब्ध झाला तर माथाडी कामगार म्हणून मुंबईला जाणारे शेकडो तरुण गावातच आपले भवितव्य घडवू शकतील आणि निसर्गपूरक विकासाचा आदर्श निर्माण करू शकतील.\nपूर्व आणि पश्‍चिम हीच जिल्ह्याची खरी नैसर्गिक, भौगोलिक विभागणी. बरोबर मधून गेलेला राष्ट्रीय महामार्ग. पश्‍चिम भाग मुसळधार पावसाचा तर पूर्व भाग शुष्क, कोरडा. पश्‍चिम भाग डोंगरांचा तर पूर्व भाग माळरानांचा. जिल्ह्याच्या विकासाचे आराखडे तयार करताना ही विभागणी लक्षात घेऊन पूर्व भागात कारखानदारी आणि पश्‍चिम भागात निसर्गपूरक व्यवसायांना चालना मिळेल, असे नियोजन करावे ही तज्ज्ञांची रास्त अपेक्षा.\nपूर्व भागात लोणंद, खंडाळा, शिरवळ या त्रिकोणात कारखानदारी बहरते आहे. अनेक देशी-विदेशी उद्यो��� शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. फलटण, खंडाळा, कोरेगाव, खटाव आणि माण या तालुक्‍यांमध्ये अवर्षणाची समस्या जाणवते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/srt-50k-ultra-marathon-2018/", "date_download": "2019-01-16T23:16:42Z", "digest": "sha1:LUCP72SDR4WUPPVM5RU6U2Q4UHWCVAPU", "length": 16752, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विश्वास गायकवाड आणि इंग्लडंच्या अलेक्सांड्रा मूरने जिंकली सिंहगड-राजगड-तोरणा आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन", "raw_content": "\nविश्वास गायकवाड आणि इंग्लडंच्या अलेक्सांड्रा मूरने जिंकली सिंहगड-राजगड-तोरणा आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन\nविश्वास गायकवाड आणि इंग्लडंच्या अलेक्सांड्रा मूरने जिंकली सिंहगड-राजगड-तोरणा आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन\n वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्यावतीने आयोजित सिंहगड-राजगड-तोरणा या किल्ल्यांच्या मार्गावरील ५० किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉनमधील पुरुष गटात पुण्याचा विश्वास गायकवाड, तर महिला गटात इंग्लंड देशाची अलेक्सांड्रा मूर यांनी विजेतेपद पटकावले.\nमहाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारच्या तीन किल्ल्यांवरील मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होत���. या मॅरेथॉनमध्ये तब्बल ५ देश,भारतातील १५ राज्ये आणि ३५ शहरातील स्पर्धक सहभागी झाले होते. पुण्यात होणारी ही स्पर्धा युटीएमबी म्हणजेच अल्ट्रा-ट्रेल डी-माँट-ब्लाँकच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली गेली आहे. स्पर्धेत इंग्लंड, मलेशिया, फिलीपाईन्स, कॅमरुन या देशातील स्पर्धक सहभागी झाले होते.\nशारीरिक आणि मानसिक कस बघणा-या या ५० किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉनमधील पुरुष गटात मूळचा रायगड येथील रोहा गावातील असलेला आणि गेल्या सहा वर्षांपासून पुण्यात सराव करत असलेल्या २७ वर्षीय विश्वास गायकवाड याने बाजी मारली. त्याने ही मॅरेथॉन ६ तास २९ मिनिटे ५४ सेकंदांत पूर्ण करून अव्वल क्रमांक पटकावला. बेंगळुरूच्या संतोष के. आणि कुर्गच्या गौरव देवय्या यांनी दुसरा क्रमांक पटकावला. या दोघांनी ७ तास २२ मिनिटे ४० सेकंद अशी समान वेळ नोंदवली. तिसरा क्रमांक शिवाजी माळी याने मिळवला. त्याने ७ तास ३७ मिनिटे १२ सेकंद अशी वेळ नोंदवली.\nविश्वास हा इंडियन्स स्पोर्ट्स रिव्होल्यूशन येथे आदिनाथ नाईक आणि जय गोविंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. यापूर्वी त्याने पुणे आणि कोल्हापूरमधील अल्ट्रा मॅरेथॉन जिंकल्या आहेत.\nमहिला गटात इंग्लंडच्या अलेक्सांड्रा मूर हिने ८ तास ७ मिनिटे आणि १७ सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकाविला. तर पूजा रानी हिने ८ तास ४७ मिनिट ४६ सेकंद आणि मोनिका मेहता हिने ९ तास ८ मिनिटे अशी वेळ नोंदवित अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला.\nस्पर्धेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला. या वेळी संस्थेचे विश्वस्त दिग्विजय जेधे, अनिल पवार, मारुती गोळे, मंदार मते, एव्हरेस्टवीर हर्षद राव, सर्जेराव जेधे, अमित गायकवाड, समिर जाधवराव, निलेश जेधे, जिंदा सांढभोर महेश मालुसरे उपस्थित होते. अमर धुमाळ, श्रीपाल ओस्वाल, शाहरील सुलेमान, कुणाल बेदरकर,आदित्य शिंदे, बाळासाहेब सणस, सुजित ताकवणे, स्वप्निल जाधव, ,कैलास जेधे, दिगंबर पारगे, संतोष मोरे,सुरेश कोळी,बाळकृष्ण रसाळ,गुलाबराव रसाळ यांनी स्पर्धेचे संयोजन केले होते.\nरविवारी सकाळी ६ वाजता सिंहगड पायथ्यालगत गोळेवाडी चौकापासून मॅरेथॉनला सुरुवात झाली. ५० किलोमीटर शर्यत सिंहगड-राजगड-तोरणा अशी होती. ही शर्यत सिंहगड पायथ्यापासून सुरू होऊन ती गडामार्गे विंझर साखरगाव-गुंजवणे, राजगड किल्ला,संजिवनी माची मार्ग, डोंगररांगेतून बुधला माची, तोरणा किल्ला करून वेल्हेमार्गे पाबे गावात समाप्त झाली.\nया मुख्य मॅरेथॉनसोबत ११ किलोमीटरची शर्यत ही सिंहगड पायथा ते नरवीर तानाजी मालुसरे समाधी आणि पुन्हा पायथ्यापर्यंत अशी होती, तर २५ किलोमीटर शर्यत सिंहगड ते राजगड अशी झाली.\nतीन ऐतिहासिक किल्ल्यांच्या जोडलेल्या वाटेत स्पर्धकांना टेकड्या, गावे, जंगल, द-याखो-या अशा अनेक गोष्टींचा रोमांचक अनुभव मिळाला. सिंहगड-राजगड-तोरणा हे तीन किल्ले एकमेकांना पर्वतरांगेतून जोडले गेलेले आहेत. या पर्वत रांगेमधील रस्ते हे शिवकालीन मार्ग आहेत. पूर्वीच्या काळी या भागात शेती, गावे, वस्त्या होत्या, तसेच व्यवसाय व युद्ध देखील येथे झाली आहेत. त्यामुळे या मॅरेथॉनला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले. याचबरोबर एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन ही इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशनशी संलग्न आहे. तसेच ही मॅरेथॉन युरोपमध्ये होणा-या युटीएमबी म्हणजेच अल्ट्रा-ट्रेल डी-माँट-ब्लाँक २०१९ साठी पात्र मॅरेथॉन होती. फ्रान्समध्ये होणारी ही मॅरेथॉन जगातील सर्वोत्तम माउंटन मॅरेथॉन मानली जाते. यातील सहभागी होण्यासाठी आवश्यक ३ गुण एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन मधून मिळणार आहेत. त्यामुळे पुण्यात होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली गेली. पारितोषिक वितरण समारंभ बुद्धिबळपटू मृणाली कुंटे आणि वेल्हे तालुक्याच्या माजी सभापती निर्मलाताई जागडे यांच्या हस्ते झाला.\nनिकाल – ५० किलोमीटर – पुरुष गट – विश्वास गायकवाड (६ तास २९ मि. ५४ से.), संतोष के., गौरव देवैया (७ तास २१ मि. ४० से.), शिवाजी माळी (७ तास ३७ मि. १२ से.)\nमहिला गट – अलेक्सांड्रा मूर (८ तास ७ मि १७ से.), पूजा रानी (८ तास ४७ मि ४६ से.), मोनिका मेहता (९ तास ८ मि.)\n२५ किलोमीटर – पुरुष गट – यश राज (३ तास ६ मि. ०१ से.), अरुणकुमार (३ तास ८ मि. २५ से.), नवीनकुमार (३ तास ९ मि. ५९ से.) महिला गट – नुपूरसिंग (३ तास १६ मि. १२ से.), जागृती गोहिल (५ तास ३० से.),\n११ किलोमीटर – पुरुष गट – गणेश पारखे (१ तास २३ मि. २६ से.), विश्वेश महाजन (१ तास ३९ मि. २७ से.), पवन छावने (१ तास ४० मि. ५८ से.) महिला गट – कविता पाटील (१ तास ५८ मि. ३५ से.), प्रिसिलिया मदान (२ तास २ मि. ४६ से.), विद्या बेंडले (२ तास ११ मि. ५० से.).\n–जे कोणत्याही आशियाई कर्णधाराला जमले नाही ते विराट कोहलीने करुन दाखवले\n–अॅडलेड क��ोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास\n–अॅडलेड कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंत चमकला, केले हे खास विक्रम\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2018/06/", "date_download": "2019-01-16T23:28:52Z", "digest": "sha1:NR2KSG4AUQQEDZOH7HYV7KYKQYAYD3GO", "length": 54637, "nlines": 269, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: June 2018", "raw_content": "\nआपल्याकडे कॉमिक्स ही लहान मुलांनी वाचायची गोष्ट आहे. त्यामुळे कॉमिक्सवरुन चित्रपट बनले तरी ते लहान मुलांसाठीच असतात.\nहिंदीतला क्रिशसारखा किंवा G1 सारखा सुपरहिरो प्रेम करतो, गाणी म्हणतो आणि खलनायकाशी लढताना संतपदाला पोचल्य���सारखा वागतो. त्याचा आणि त्याच्या खलनायकाचा लढा तात्विक नसतो. खलनायक तंत्रज्ञानकुशल असला तरी कुठल्याही विचारधारेशी बांधलेला वगैरे नसून लहानपणी झालेल्या अन्यायामुळे विकृत झालेला असतो.\nभारतीय सुपरहिरोंचे चित्रपट म्हणजे देव - असुर, सुष्ट दुष्ट प्रवृत्ती यांच्यातल्या झगड्याचं सत्प्रवृत्ती आणि खलप्रवृत्तीमधील किंवा प्रकृती आणि विकृतीमधील झगड्याचं तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगवलेलं रुप असतं.\nभारतीय सुपरहिरोला लोकप्रिय करण्यासाठी एखाद्या स्टार कलाकाराची गरज असते. लोकप्रिय सुपरहिरोचं काम करुन एखादा अनाम कलाकार प्रकाशझोतात आला असं अजून भारतात घडायचं बाकी आहे.\nयाउलट मार्व्हल किंवा डिसी कॉमिक्समधले सुपरहिरो आणि खलनायक तत्त्वासाठी झगडताना दिसतात. आपल्याला सत्य समजलं आहे हा त्यांचा दावा असतो. झगडा सत्प्रवृत्ती विरुध्द खलप्रवृत्ती असा नसून दोन प्रवृत्तीमधला असतो. कित्येकदा नायक आणि खलनायक यांच्यातील कोण बरोबर हेदेखील प्रेक्षकाला कळेनासे होते.\nबॅटमॅनचा जोकर असो किंवा अॅव्हेंजर्सचा थॅनोस, त्यांच्या वागण्याला विकृतीऐवजी विचारांचं अधिष्ठान असतं.\nविश्व आणि त्यातील साधनसामुग्री सांत आहे पण सतत मोठ्या संख्येने जन्म घेत रहाणार्‍या जीवांमुळे जीवन अनंत आहे. या सर्व जीवांना साधनसामुग्री पुरणार नाही. अमर्याद जीवन शेवटी सर्व जीवांसाठी साधनसामुग्रीचा तुटवडा तयार करेल. त्यावेळी सर्व जीवांचा हालहाल होऊन मृत्यू होईल. म्हणून विश्वातील निम्मे जीव भावनिक न होता संपवले पाहिजेत. त्यामुळे उरलेल्यांना साधनसामग्री पुरेल हा विचार करणारा थॅनोस. तर अमर्याद जीवनाला आपण संपवणे अयोग्य असे मानणारे अॅव्हेंजर्स, यापैकी कोण बरोबर असा प्रश्न घेऊन प्रेक्षक सिनेमाबाहेर पडतो.\nमाझ्या डोक्यात अजून दोन प्रश्न आले. मराठी सुपरहिरो कधी येतील आणि ते कुठल्या वाटेने जातील, बॉलीवूडच्या की हॉलीवूडच्या\nविशीत पदार्पण करायच्या आधी मी प्रेमविवाहातला अर्धा भाग पूर्ण करून प्रेमात पडलो होतो. विवाह करायचा होता पण त्याआधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं बाकी होतं. त्यावेळी माझ्या तत्कालीन प्रेयसीवर (जिला चार वर्षे चाललेल्या कोर्टशिपनंतरही माझा कंटाळा न आल्याने किंवा चार वर्षात माझा इतका धाक बसला की नंतर माझ्याशी विवाह करण्यास नकार देऊ न शकल्या���े जी पुढे माझी अर्धांगिनी बनली आणि माझ्या पूर्ण आयुष्यावर जिने ताबा मिळवला) इम्प्रेशन मारण्यासाठी भरपूर बडबड करत असे. एकदा बोलता बोलता तिला सहज म्हणालो होतो की ‘We are the history of future’. ते वाक्य माझं मलाच आवडलं. त्यामुळे मग अजून एक जाणीव झाली की पुढे छान भविष्य हवं असेल तर आज छान काम करायची जबाबदारी आपल्यावर आहे. मग तर अशी सवयंच झाली की पुढे काय हवं ते ठरवायचं आणि त्याप्रमाणे काम करायचा प्रयत्न करायचा.\nत्यात कित्येकदा असं व्हायचं (आणि अजूनही होतं) की मला दिसणारं भविष्य मी इतरांना सांगू शकायचो नाही. तिकडे कसा काय पोहोचणार तेही मला नीट कळलेलं नसायचं, पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी उतावीळ झालेलो असायचो. त्यामुळे मग मी घरातल्यांवर आणि विशेषतः सप्तपदी करून आलेल्या माझ्या प्रेयसीवर झटकन चिडायचो. पण बहुतेक माझ्या बायकोचं गोत्र विश्वामित्र किंवा जमदग्नी असावं. कारण तिनेही प्रत्येक वेळी न चुकता ‘शस्त्राघाता शस्त्रची उत्तर’ हा न्याय वापरला. दोघांपैकी एकाला अंधुक दिसणाऱ्या आणि शब्दात पकडता न येणाऱ्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणायचं कसं या समस्येमुळे आम्ही एकमेकांना ज्या प्रेमादराने शहाण्यांत काढायचो की ‘प्रेमविवाहाचे फायदे तोटे’ या विषयावर आम्ही दोघे तीन तासाचा द्विपात्री कार्यक्रम करून; ‘आपण प्रेमविवाह करावा’, असं तरुणांना आणि ‘आपल्या लेकाने / लेकीने प्रेमविवाह करू नये’ असं त्यांच्या पालकांना एकाच वेळी पटवू शकतो.\nआता माझ्या अर्धांगाने जितकं आयुष्य तिच्या माहेरी काढलं जवळपास तितकंच आयुष्य माझ्याबरोबर पूर्ण करून झालं आहे. मनाने आम्ही दोघं अजूनही विशीतंच असलो तरी अनुभवांनी आता चाळिशी गाठलेली आहे. दोन मुलांची काळजी घेताना आम्हा दोघांनाही भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमातील No First Use policy चं महत्व पटलेलं आहे. आता ‘जिंकू किंवा मरू’ चा आवेश सरलेला आहे आणि ‘हानी न होवो, होवो शुभंकर’ अशी नवी ओळ आम्ही गदिमांच्या समरगीतात घुसडून तहाचं निशाण कायम हाताशी ठेवतो आहोत. आता आम्हाला आमचं भविष्य अगदी स्पष्ट दिसत नसलं तरी ते जितकं दिसतं तितकं आपल्या जोडीदाराला कुठल्या शब्दांत मांडलेलं अधिक चांगल्या प्रकारे समजेल याचा बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे.\nअजून काही आयुष्याचं सिंहावलोकन करण्याची वेळ आलेली नाही पण मध्यंतरी बायको एक इंग्रजी टीव्ही सिरीयल ��घत होती. बरेच दिवस (खरं तर बरीच वर्ष) चाललेली ती सिरीयल एकदाची संपली. सिरीयल बघताना नंतर बायको कंटाळूनही गेली होती. मधले कित्येक बेचव भाग सहन करून शेवटी जेव्हा ती सिरीयल संपली तेव्हा नेमका मी घरी होतो. ही सिरीयल बघत होती आणि मी फेसबुकवर टाईमपास करत होतो. एकाएकी थोड्या राकट पुरुषी आवाजातलं गाणं घरात वाजू लागलं. त्या आवाजाने माझं लक्ष वेधून घेतलं. गाणं फार मस्त होतं. चटकन आम्हा दोघांच्या डोळ्यात पाणी आलं.\nमग माझ्या स्वभावाला अनुसरून ते गाणं, त्याचे बोल इंटरनेटवर शोधणं वगैरे उद्योग केले. आणि त्या गाण्यामागच्या कल्पनेने मला मोहून टाकलं.\nआयुष्याची संध्याकाळ आहे. सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. पाखरांना दिलेल्या बळाचं त्यांनी चीज केलं आहे. कृतकृत्य म्हातारा आणि म्हातारी एकटे एकमेकांच्या सोबतीने रहात आहेत. आणि अशात एके दिवशी म्हातारा आपल्या सुरकुतलेल्या म्हातारीला उद्देशून म्हणतो की,\n‘बाई गं, कधी कधी समुद्रकिनाऱ्यावरून हातात हात घालून चालताना जेव्हा मी तुझं चुंबन घेतो तेव्हा मिळणारा आनंद माझ्यासाठी अवर्णनीय असतो. मोकळ्या आकाशाखाली, एखाद्या टेकडीवर जेव्हा मी तुला मिठीत घेतो आणि त्यावेळी त्याक्षणी तिथे केवळ आपण दोघेच असतो तेव्हा मिळणारा आनंद माझ्यासाठी अवर्णनीय असतो. मला जाणवतं की हे जग अनेक आनंददायी गोष्टींनी भरलेलं आहे पण तू जर जवळ नसशील तर त्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही. काही शांत संध्याकाळी जेव्हा आपण दोघे एकमेकांशेजारी बसलेलो असतो तेव्हा माझ्यावर तू करत असलेल्या प्रेमाची प्रभा तुझ्या चेहऱ्यावर दिसते आणि त्यावेळी मी किती मोठ्या भाग्याचा धनी आहे ते मला जाणवतं. आणि मग मी म्हणतो की बाई गं, तू आहेस म्हणून सगळं आनंददायी आहे. ‘\nआपल्या समाजातील वृद्धांना संध्याछाया भिववू लागल्या की भक्तीरस, अध्यात्म यात गोडी निर्माण व्हावी अशी आपल्या समाजाची अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा इतकी प्रखर असते की म्हातारा आणि म्हातारी एकमेकांवर अजूनही प्रेम करत असतील ही कल्पनाही आपण करू शकत नाही.\nआपले कृतकृत्य वृद्ध बहुतेकदा एकारलेले असतात. किंवा मग ‘लाख चुका असतील केल्या’ असं म्हणत पश्चात्तापदग्ध असतात. किंवा मग ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ अशी आर्जवे करत आपल्या दूर गेलेल्या पाखरांच्या आठवणीत दुःखी असतात. किंवा मग ‘कृतज्ञ म���, कृतार्थ मी’ असं म्हणत जोडीदाराऐवजी विश्वाबरोबर आपले अद्वैत अनुभवायचा प्रयत्न करतात. या पार्श्वभूमीवर जेव्हा मी या इंग्रजी म्हाताऱ्याचे शब्द ऐकले तेव्हा आत कुठेतरी सुखावलो. माझा पिंड जरी भारतीय मातीतला असला, इथल्या तत्वज्ञानाने जरी मला वेळोवेळी साथ दिली असली तरी प्रेमविवाह केल्याने आणि आपल्या निर्णयाची जबाबदारी स्वतःवर आहे हे जाणवल्याने; आयुष्याच्या संध्याकाळी माझी नाळ विश्वाच्या पसाऱ्याशी, किंवा उडून गेलेल्या चिमण्यांशी जोडण्याऐवजी किंवा केलेल्या चुकांबद्दल माफी मागत राहण्याऐवजी, घेतलेल्या योग्य निर्णयांना आनंददायी करण्याचं श्रेय आपल्या म्हातारीला देणारा म्हातारा मला जास्त जवळचा वाटतो.\nWe are the history of future हे मला जाणवलेलं सत्य आहे. म्हणून भविष्याला छान करण्यासाठी आज छान काम करणं माझी जबाबदारी आहे हे मला मान्य आहे. आयुष्याच्या संध्याकाळी कुठलं गाणं म्हणायचं आहे ते मला सापडलं आहे. त्यामुळे कदाचित माझं आजचं वागणं अजून सजग होईल या जाणीवेने मी खूष झालोय. Life is wonderful आणि ते wonderful का आहे त्याचं एक कारण मला कळलं आहे.\nअनारोग्य शब्दात आरोग्यात झालेला बिघाड अभिप्रेत असतो. व्यक्तीच्या संदर्भात बोलताना हा बिघाड शारीरिक असू शकतो किंवा मानसिक. शरीराला दृश्य अस्तित्व आहे तर मन अदृश्य असल्याने आपण मनाला एक संकल्पना मानू शकतो. असे असले तरी निरोगी शरीर आणि निरोगी मन म्हणजे काय याची व्याख्या सुस्पष्ट असते आणि ती देशकालपरत्वे बदलत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक अनारोग्याची व्याख्यादेखील सुस्पष्ट रहाते.\nसर्व व्यक्तींची शरीरे विविध रसायनांना कमी अधिक प्रमाणात का होईना पण ठरविक पद्धतीने प्रतिसाद देतात. त्यामुळे शारीरिक अनारोग्यावर उपाय करणे शक्य असते. मन जरी अदृश्य असले तरी मनाच्या घावावर कधी मनाची फुंकर तर कधी औषधांचा मारा उपयोगी पडताना दिसतो. त्यामुळे व्यक्तीचे अनारोग्य शारीरिक असो वा मानसिक, वाईट सवयींमुळे असो वा बाह्य घटकांमुळे, त्याला दुरुस्त करता येणे किंवा त्याची तीव्रता कमी करणे शक्य असते.\nमात्र समाजाच्या बाबतीत जेव्हा आपण आरोग्य आणि अनारोग्य या संकल्पना वापरतो तेव्हा समाज हीच एक संकल्पना आहे. त्यामुळे समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य - अनारोग्याची व्याख्या करणे कठीण होते. मग या संकल्पनारूपी समाजश��ीराचे आणि समाजमनाचे आरोग्य बिघडले की नाही ते ठरवायचे कसे आणि त्याला पूर्ववत किंवा अधिक सक्षम बनवायचे कसे आणि त्याला पूर्ववत किंवा अधिक सक्षम बनवायचे कसे या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळण्याची शक्यता धूसर होत जाते. समाज जरी अशरिरी संकल्पना असली आणि समाजाच्या आरोग्य अनारोग्याच्या व्याख्येपासून उपायांपर्यंत अचूकतेचा अभाव असला, तरी व्यक्तीच्या जीवनावर समाजाचा प्रभाव पडत असल्याने समाजाच्या अनारोग्याबद्दल विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे.\nविचारांच्या सोयीसाठी समाजातील आबालवृद्ध स्त्री पुरुषांच्या शरीरांची एक मोळी बांधून मी त्याला समाजाचे शरीर म्हणतो. तर या सर्वांच्या मनाची गोळाबेरीज म्हणजे समाजमन आहे अशी कल्पना करतो.\nआता समाजाचे शरीर दृश्य झाल्यावर आपण त्याच्या आरोग्याची व्याख्या करू शकतो. माणसांना आपल्या सर्व गरजा एकट्याने पूर्ण करणे अशक्य असते त्यामुळे समाजाची निर्मिती होते. पण समाजाच्या सहाय्याने आपल्या गरजा पूर्ण करून घेताना समाजातील इतरांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर येते. समाजशरीराच्या वर केलेल्या व्याख्येप्रमाणे समाजशरीराचे स्त्री व पुरुष हे दोन प्रमुख भाग होतात. आणि या दोन्ही भागांत विविध वयाच्या अनेक व्यक्ती येतात. त्याशिवाय समाजशरीराची अव्यंग व अपंग अश्या दोन भागात विभागणी करता येणे शक्य असते. या दोन्ही भागात मग स्त्री - पुरुष, बाल - तरुण - वृद्ध अशी विभागणी करता येते. वय, व्यंग आणि लिंग यात भेद असूनही गरजा सगळ्यांना असतात पण इतरांच्या गरजा पूर्ण करण्याची प्रत्येकाची ताकद वेगवेगळी असते. त्यामुळे लोकसंख्या वाढत गेल्यावर समाजात गरजांची मागणी वाढत गेली तरीही गरजांच्या पूर्तीचा पुरवठा पुरेसा होईल याची खात्री नसते. परिणामी समाजाचे शारीरिक आरोग्य बिघडते.\nम्हणजे स्त्री पुरुष लोकसंख्येचा समतोल बिघडणे; बहुसंख्य जनता अपंग निपजणे; समाजातील वृद्धांची लोकसंख्या तरुणांपेक्षा वाढणे; समाजातील लहान मुलांची संख्या कमावत्या व्यक्तींपेक्षा वाढणे; ही सर्व समाजाचे शारीरिक आरोग्य बिघडल्याची लक्षणे आहेत. कारण यातील प्रत्येक घटितामुळे गरजांची मागणी करणाऱ्यांची संख्या वाढते तर गरजांची पूर्ती करणाऱ्यांची संख्या कमी होत जाते. परिणामी सक्षम लोकसंख्येवरचा ताण वाढतो आणि समाजाचे शारीरिक आर���ग्य धोक्यात येते. पुढे जाऊन मानसिक आरोग्यही धोक्यात येण्यास सुरुवात होते.\nजननदर नियंत्रित करणे, वृद्धापकाळासाठी पैशाची बचत करण्याची सवय समाजाला लावणे, लोकसंख्येतील स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण सारखे राखणे, सर्व स्त्री पुरुषांना अर्थार्जनासाठी सक्षम बनविणे या उपायांनी शारीरिक अनारोग्याला दुरुस्त करणे शक्य आहे. हे सर्व उपाय दीर्घकालीन आहेत. त्यामुळे ज्या पिढीत अनारोग्याची समस्या जन्माला येईल त्याच पिढीत हे उपाय अमलात आणले तरीही त्यांचा फायदा साधारणपणे तिसऱ्या पिढीत दिसून येतो. आणि यातील काही उपायांचा अतिरेक नवीन समस्यांना जन्म देणारा असतो. उदाहरणार्थ, 'हम दो हमारा एक' च्या उपायाने चीनच्या एका पिढीची समस्या सोडवली असली तरी आता पुढील पिढीसाठी तरुणांपेक्षा दुप्पट वृद्ध ही समस्या तयार केली आहे. याचा अर्थ इतकाच की, समाजशरीरात अनारोग्य कशामुळे निर्माण होते त्याचे निर्मूलन करून समाजशरीराला पूर्ववत करण्याचे उपाय कोणते त्याचे निर्मूलन करून समाजशरीराला पूर्ववत करण्याचे उपाय कोणते आणि कुठल्या उपायांच्या अतिरेकाने नवीन प्रकारचे अनारोग्य तयार होऊ शकते आणि कुठल्या उपायांच्या अतिरेकाने नवीन प्रकारचे अनारोग्य तयार होऊ शकते या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली गेली आहेत. ती दीर्घकालीन असली तरी ती परिणामकारक आहेत.\nमग प्रश्न उरतो तो समाजमनाच्या अनारोग्याचा.\nसर्वसाधारणपणे भारतातील सर्वच पिढ्या \"आमच्याकाळी असं नव्हतं\" हे वाक्य आपल्या पुढल्या पिढीला ऐकवतात. आणि याचा खरा अर्थ असतो \"आमच्याकाळी समाज आजच्याइतका बिघडलेला नव्हता\". भारतातील सर्व पिढ्यांची येणाऱ्या काळाबद्दल जर अशीच नकारात्मक भावना असेल तर याचा एकंच अर्थ निघतो की 'भारतीय समाजाचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे', असा किमान भारतीयांचा तरी समज आहे.\nअसे का होत असावे नव्या जुन्या पिढीत संघर्ष ही देशकालनिरपेक्ष गोष्ट आहे. असे असताना भारतीय समाज या संघर्षातील विजेत्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना वाट चुकलेले मानण्यात धन्यता का मानत असावा नव्या जुन्या पिढीत संघर्ष ही देशकालनिरपेक्ष गोष्ट आहे. असे असताना भारतीय समाज या संघर्षातील विजेत्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना वाट चुकलेले मानण्यात धन्यता का मानत असावासंपूर्ण जगात सगळ्यात जास्त समाजसुधारक भारतात जन्माला आल��ले असूनही प्रत्येक पिढीला गतकालीन समाज वर्तमानकालीन समाजापेक्षा अधिक योग्य का वाटत असावासंपूर्ण जगात सगळ्यात जास्त समाजसुधारक भारतात जन्माला आलेले असूनही प्रत्येक पिढीला गतकालीन समाज वर्तमानकालीन समाजापेक्षा अधिक योग्य का वाटत असावा समाजसुधारक आहेत, आपण त्यांना वंदन करतो, त्यांच्यामुळे आपले जीवन सुखकर झाले हेही मान्य करतो परंतु \"आमच्याकाळी असं नव्हतं\" हे पालुपद मात्र आपण सोडत नाही. हे असे का समाजसुधारक आहेत, आपण त्यांना वंदन करतो, त्यांच्यामुळे आपले जीवन सुखकर झाले हेही मान्य करतो परंतु \"आमच्याकाळी असं नव्हतं\" हे पालुपद मात्र आपण सोडत नाही. हे असे का याचा विचार करताना आपल्याला भारतीय समाजमनाच्या गुंतागुंतीकडे लक्ष द्यावे लागेल.\nप्रत्येक समाजात नवनवीन विचारांचे आगमन होत असते. ते जर समाजाच्या आतून असेल तर त्या विचाराला समाजाकडून प्रखर विरोध होतो. विरोधामुळे त्या विचारातील तीव्र टोकाचा भाग गाळून जातो आणि समाजाच्या मानसिक वयाला सहन होईल असा भाग टिकून रहातो. पुढील पिढीला वारसा म्हणून मिळतो. याचाच अर्थ जेव्हा समाजाच्या आतून एखादा विचार जन्माला येतो तेव्हा त्या विचाराची आणि समाजाच्या तत्कालीन धारणांची जी झटापट होते त्यामुळे तो विचार आणि समाजाच्या धारणा दोन्ही एकमेकांना घडवतात. म्हणजे विचार आणि समाज या दोघांची उत्क्रांती होते. वैचारिक उत्क्रांती जैविक उत्क्रांतीप्रमाणे हळूहळू चालणारी गोष्ट असल्याने नवीन विचारांचा टिकण्यासाठीचा संघर्ष दीर्घकालीन असतो आणि विचाराबरोबर उन्नत होत जाण्याचे भाग्य समाजाला लाभते. पाश्चात्य जगातील एकेश्वरवाद, भांडवलशाही, शिक्षणव्यवस्था, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता, प्रौढ मतदानावर आधारित लोकशाही या सर्व कल्पनांनी, त्यांच्या उद्गात्यांनी आणि समर्थकांनी आजच्या काळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रखर संघर्ष केला. त्यात कित्येकदा प्रत्यक्ष आयुष्यातील त्यांचे वर्तन आणि ज्या कल्पनेला ते पाठिंबा देत होते यांत तफावत होती. परंतू सततच्या संघर्षामुळे आपल्या आचार विचारातील विसंगतीवर उपाय शोधणे त्या समाजांना शक्य झाले. हे उपाय म्हणजे त्यांनी स्वतःच्या अपूर्णतेवर मिळवलेला विजय होता. त्यामुळे त्यांना गतकाळापेक्षा वर्तमानकाळाच��� प्रेम अधिक असणे स्वाभाविक आहे.\nभारतीय समाजाच्या बाबतीत भारताबाहेरून सातत्याने दोन गोष्टींचे आगमन झाले. एक म्हणजे राजे आणि दुसरे म्हणजे नवीन विचार. आणि या दोघांच्या आगमनात एक साम्य होते. प्रत्येक नवीन जेत्याने पराभूतांचे, त्यांच्या संस्कृतीचे पूर्णपणे शिरकाण न करता त्यांना केवळ राज्यकारभारातून बाजूला सारून आपले राज्य वसवले. जसजसे नवनवीन जेते येत गेले तसतसे पूर्वीचे जेते पराभूत होऊन, ज्यांना पूर्वी धूळ चारली त्यांच्या बरोबरीने राहू लागले. त्यामुळे भारतात एकेकाळी जेते असलेले पण नंतर पराभूत झालेले अनेक समूह एकाशेजारी एक नांदू लागले. जी गोष्ट पराभूत समूहांची तीच गोष्ट विचारांची. नवनवीन जेते नवनवीन संकल्पना आणत होते. जेत्याने त्या आणल्यामुळे किमान तत्वतः मान्य करण्याशिवाय भारतीय समाजाला गत्यंतर नव्हते. परंतू व्यवहारात मात्र जुन्या चालीरीतीच चालू राहिल्या.\nम्हणजे नवीन विचाराला रुजण्यासाठी भारतीय समाजमनाची आवश्यक ती मशागत झालेली नसताना केवळ राजकीय किंवा आर्थिक सामर्थ्याने अनेक विचारांचे भारतीय समाजात आगमन झाले तेही समाजाबाहेरून. विचार जेत्यांकडून आलेले होते. परिणामी त्या विचाराबरोबरचा संघर्ष हा स्वतःच्या धारणांबरोबरचा संघर्ष न ठरता केवळ आक्रमकांबरोबरच संघर्ष ठरला. आणि त्यात कुणाचाही निर्णायक विजय होण्याआधी नवीन आक्रमक नवीन विचार घेऊन भारतात येत राहिले. आणि प्रत्येक भारतीय पिढीत \"आमच्याकाळी असं नव्हतं\" ही भावना दृढ होत गेली.\nआधुनिक जगात फार क्वचित राजकीय किंवा सैनिकी आक्रमण केले जाते. आता इतर समाजांवर आक्रमण करण्यासाठी नवनवीन आर्थिक आकृतीबंध हेच प्रभावी हत्यार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’, सारखा उच्च सामाजिक विचार विचार मांडू शकणाऱ्या भारतात दुर्दैवाने स्वतःचे आर्थिक विचार नाहीत. लोकांनी एकत्र का यावे काय बनवावे याबाबत भारतीयांनी स्वतःचा कुठलाही नवीन विचार मांडलेला नाही. इतकेच काय पण पाश्चात्य देशांतील विचार राबवताना त्यांचे पुरेसे भारतीयीकरण करण्याचे कष्टही घेतलेले नाहीत. त्यामुळे भारतीयांच्या प्रत्येक पिढीत 'पैसा हाच खरा देव असूनही', 'पैसा झाला मोठा' याबद्दल आश्चर्य, दुःख आणि शोक व्यक्त केला जातो.\nइंटरनेटमुळे, वाहतुकीच्या जलद साधनांमुळे आणि आर्थिक उदारीकरणामुळे जग आणि भारतीय यातील सीमारेष�� पुसल्या जात आहेत. भारतीय समाजात पाश्चात्य समाजातील उन्मुक्तपणाचा संचार होत आहे. पण या उन्मुक्तपणाचे आगमनही भारतीय समाजमनाची पुरेशी मशागत झालेली नसताना भारतीय समाजाबाहेरून होते आहे. त्यामुळे भारतीयांची तरुण पिढी बिघडलेली आहे का भारतीय तरुण समाजमन उन्मुक्तपणाच्या अनारोग्याने ग्रस्त झाले आहे का भारतीय तरुण समाजमन उन्मुक्तपणाच्या अनारोग्याने ग्रस्त झाले आहे का हे प्रश्न कुणाला पडू शकतात. चटकन हे प्रश्न योग्य वाटले तरी मला ते अवास्तव वाटतात. आपण उन्मुक्तपणाच्या या विचारांचे भारतीयीकरण कश्या प्रकारे करू शकू हे प्रश्न कुणाला पडू शकतात. चटकन हे प्रश्न योग्य वाटले तरी मला ते अवास्तव वाटतात. आपण उन्मुक्तपणाच्या या विचारांचे भारतीयीकरण कश्या प्रकारे करू शकू आपण भारतीय समाजमनाला नवीन विचारांशी संघर्ष करत त्या विचाराबरोबर स्वतःला उत्क्रांत व्हायला कश्या प्रकारे शिकवू शकू आपण भारतीय समाजमनाला नवीन विचारांशी संघर्ष करत त्या विचाराबरोबर स्वतःला उत्क्रांत व्हायला कश्या प्रकारे शिकवू शकू हे प्रश्न माझ्या मताने अधिक महत्वाचे आहेत.\nमाणसाच्या सर्व शारीरिक आणि मानसिक गरजा योग्य कश्या आहेत ते सांगणाऱ्या आणि त्या गरजांना पूर्ण करण्यासाठी नवनवीन सामाजिक आणि आर्थिक आकृतिबंधांना आकार देणाऱ्या नवनवीन संकल्पनांच्या लाटा जगभरात निर्माण होत राहाणार आहेत. त्या जगभर फिरणार आहेत. मग त्या लाटांना आपण कश्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो आणि अश्याच लाटा आपण तयार करू शकतो का आणि अश्याच लाटा आपण तयार करू शकतो का हे आपल्या समाजापुढले महत्वाचे प्रश्न आहेत. जर यांचे उत्तर नाही असेल तर आपण समाजमनाच्या मोठ्या अनारोग्याला आमंत्रण देत आहोत.\nआपण निर्णय घेतो आहोत, आपण आपल्या मनाचे राजे आहोत ही भावना फार सुखावह असते. या भावनेने परिपूर्ण मन आरोग्यपूर्ण राहते. पण राजा होण्यासाठी तुमचा अधिकार इतरांनी मान्य करावा लागतो. म्हणजे आपल्याला राजा होण्याचा अधिकार कुणी दिला या प्रश्नाचे उत्तर, राजा होण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणि समाजाला द्यावी लागते. सध्याच्या काळात तो अधिकार फक्त जास्तीत जास्त लोकांसाठी उपयोगी पडणाऱ्या समाजालाच मिळतो. त्यामुळे भारतीय समाजमन अनारोग्याने ग्रस्त होऊ नये असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या समाजातील लहानग्यांना, तरुणाईला आणि वृद्धांना; स्त्रियांना आणि पुरुषांना; जगासाठी कायम उपयोगी कसे रहायचे ते शिकवणे आपल्याला क्रमप्राप्त आहे.\nपूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक विवेक (एप्रिल २०१८)\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदार���चे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nरडिता भेकिता अन्यथा ताडिता\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/07/24/recommend-to-be-included-in-the-course-of-10th-12th-standard-of-driving/", "date_download": "2019-01-16T23:34:51Z", "digest": "sha1:2EMDC37KNBZI6GWSM44IH4KBBCSWNUTP", "length": 10496, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये 'वाहन चालविणे' विषयाचा समावेश? - Majha Paper", "raw_content": "\nट्वीटरवर गाजतेय हिडन कॅश अकौंट\nआस्ट्रेलियाच्या मेंढीने दिली ४० किलो लोकर; तोडले सर्व रेकॉर्ड\nदहावी, बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये ‘वाहन चालविणे’ विषयाचा समावेश\nJuly 24, 2018 , 6:09 pm by माझा पेपर Filed Under: करिअर, सर्वात लोकप्रिय Tagged With: अभ्यासक्रम, वाहन चालक\nदेशामध्ये सर्वच ठिकाणी वाहन चालविण्याचे काम नागरिकांनी जबाबदारीने करावे, वाहन चालविण्याच्या संबधित नियमांची चालकांना पूर्ण माहिती असावी, या उद्देशाने वाहन चालविण्याच्या बाबतीतल्या नियमांच्या अध्ययनाचा समावेश, दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये ‘ड्रायव्हिंग’ या विषयाअंतर्गत केला जावा अशी शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस राज्यसभेच्या विशेष समितीने ‘मोटर वेहिकल बिल-२०१७’ च्या अंतर्गत केली आहे. लोकसभेतून पारित झालेला हा ठराव नुकताच राज्यसभेमध्येही मांडला गेला. त्यावेळी या ठरावावर चर्चा होत असताना, आणखीही अनेक तथ्ये समोर आली.\nभू-तल परिवहन व राष्ट्रीय राजमार्ग मंत्रालयाच्या अहवालनुसार, रस्त्यांवर घडणाऱ्या एकूण अपघातांपैकी सुमारे ७६% अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे घडत असतात. तसेच अनेक राज्यांमध्ये वाहनचालकांना परवाने देताना योग्य नियमांचे पालन न करताच परवाने दिले जातात. अनेक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी परवाना मिळण्यासाठी जी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाणे बंधनकारक असते, त्यालाही अनेकदा फाटा दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परवानाधारक व्यक्ती खरोखरच वाहन व्यवस्थित चालवू शकते किंवा नाही हे न पाहताच परवाने दिले जात असतात. असेच चालक अपघातांसाठी जबाबदार ठरत असल्याचे मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे.\nत्यामुळे ‘ड्रायव्हिंग’ हा विषय दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला जाणे आवश्यक असल्याचा ठराव मांडण्यात आला असून, हा ठराव बहुमताने मंजूरही झाला असल्याचे समजते. यामुळे मुलांना गाडी चालवू लागण्यापूर्वीच वाहन चालनासाठी पाळाव्या लागणाऱ्या सर्व नियमांची माहिती आधीपासूनच मिळू शकेल असे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच या विषयाची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थांना, चालक म्हणून भर्ती होण्यासाठी वेगळी परीक्षा देणे गरजेचे नसल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे. तसेच गाडीवर लाल बत्ती लावणे, सीट बेल्ट न लावणे, विमा उतरविला नसलेली वाहने चालविणे, ह्यावरही भरमसाट दंड लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागात��ल ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/devendra-fadnavis-118041100004_1.html", "date_download": "2019-01-16T23:15:33Z", "digest": "sha1:M5NGATIB2NJVXSI7BRIPUHHHVMBR33IF", "length": 10907, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून ....... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून .......\nशिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून नारायण राणेंना सोबत घ्यावं लागलं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे. एका कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसमधून आलेल्या नारायण राणेंना तुम्ही पक्षात घेतलं. त्यांनी शिवसेनेसोबत युती झाली तर बाहेर पडणार असा इशारा दिला आहे असं विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आम्हाला त्यांना का घ्यावं लागलं याचं आत्मचिंतन तुम्ही करावं. तुम्ही सवतीप्रमाणे वागता म्हणून आम्हाला राणेंना सोबत घ्यावं लागलं.\nकाही दिवसांपुर्वी नारायण राणे यांनी २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसोबत युती केल्यास आपण बाहेर पडू असं स्पष्ट सांगितलं होतं. मला पक्षात घेतलं तर सत्तेतून बाहेर पडू असं जर ते म्हणत असतील तर मग मीदेखील त्यांची युती झाल्यास बाहेर पडेन असं नारायण राणे बोलले होते.\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद\nराहुल गांधी यांची तीन तासांनंतर उपोषणस्थळी हजेरी\nमनोरुग्णाच्या हल्ल्यात दोन ठार, तर जमावाच्या हल्ल्यात मनोरुग्ण ठार\nशेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेताच कृषिमंत्री होऊ शकतो - अजित पवार\nपेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा : चव्हाण\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nशिवस्मारक राज्यातील ११ कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न\nअरबी समुद्रात उभारण्या येणारं शिवस्मारक हा राज्यातील ११ कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ...\nट्रक आणि बसचा भीषण अपघात,सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू\nगडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा ...\nनव्या राजधानी एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर\nनवी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही महानगरांना जोडणारी आणखी एक राजधानी एक्स्प्रेस सुरू ...\nबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला\nबेस्ट कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं ...\nयूट्युबवर व्हिडीओच्या व्यसनातून तरूणीची आत्महत्या\nमुंबईत एका १५ वर्षीय तरुणीला व्हिडिओ काढून ‘टिक टॉक अॅप’वर टाकण्यास आजीने विरोध केल्याने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/leakage/", "date_download": "2019-01-16T23:04:24Z", "digest": "sha1:JZKIJ5EC6WKRYAW24LRKTOO3JZNCK7KV", "length": 10067, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Leakage- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, ��ाँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nFacebook वरचा तुमचा डेटा चोरीला जातोय, न्यूयॉर्क टाइम्स चा खळबळजनक खुलासा\nया प्रकरणांमुळे फेसबुकच्या विश्वसनियतेला धक्का लागला आहे. बडी जाहीरातदार कंपनी असलेल्या युनिलिव्हरने फेसबुकला जाहीराती बंद करण्याचा इशाराही दिला होता.\nठाण्यातील तीन टाकी सिद्धेश्वर तलाव परिसरात पाईप लाइन फुटली\nVIDEO : गोवा महामार्गावरील कंपनीत वायु गळती, नागरिकांमध्ये घबराट\nआप आये बारिश लाये, असं महापौरांनी म्हणताच मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी छतातून धारा\nमहाराष्ट्र Feb 16, 2018\nउल्हासनगरमध्ये विषारी गॅस गळतीमुळे एकाचा गुदमरून मृत्यू, 11 कामगारांची प्रकृती गंभीर\nक्लोरिन गॅस गळतीमुळे कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास\nमहाडमध्ये विषारी वायू गळतीमुळे 4 कामगारांचा मृत्यू\nमुंब्रा बायपासजवळ टँकर उलटल्याने गॅस गळती\nओएनजीसीच्या विहिरीतून गॅसगळती, कोणतीही जीवितहानी नाही\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/10/26/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2019-01-16T23:35:44Z", "digest": "sha1:HBZ4ZKFTNR36FRVPT7GHPYU6KEZNB3XB", "length": 8893, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोलंबियातील संशोधकांचे महत्वपूर्ण संशोधन; आता टकलावरही उगवणार केस - Majha Paper", "raw_content": "\nह्युंदाईची ८ गेअरवाली शानदार कार लाँच\nकोलंबियातील संशोधकांचे महत्वपूर्ण संशोधन; आता टकलावरही उगवणार केस\nन्यूयॉर्क: कोलंबियाच्या संशोधकांनी आपल्या संशोधनांतून एक असे औषध शोधले आहे ज्यामुळे आपल्याला टक्कल पडले असेल तर त्यावर आता सहज केस उगवतील.या औषधाची चाचणी उंदरांवर यशस्वी झाली असून या प्रक्रियेत केवळ ५ दिवसांची ट्रिटमेंट घेतल्यानंतर १० दिवसांत केसांची वाढ सुरू होते.\nयाबाबत प्राप्त माहितीनुसार कोलंबिया विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरमध्ये वैज्ञानिकांनी एक असे औषध शोधले आहे ज्यामुळे टक्कल पडलेल्यांच्या डोक्यावरही केस उगवतील. याबाबत बोलतांना संशोधक डॉक्टर एंजेला एम क्रिस्टियानो यांनी सांगितले की या औषधाचा शोध लावण्यासाठी त्यांनी उंदरांचा वापर केला. उंदरावर यशस्वी चाचणीमुळे हे स्पष्ट झाले आहे की, आता मनुष्यावर पण हे यशस्वी होईल. यासाठी दोन उंदरांवर औषधाचा प्रयोग केला गेला. औषध अशा ठिकाणी वापरले गेले जिथे कधीच केस उगवले नाहीत. यात एका उंदराचे केस होते आणि एकाचे केस नव्हते. यानंतर जवळपास ३ आठवड्यांनंतर उंदरांमधील बदल दिसून आला.\nहे औषध केसांच्या वाढीस मदत करते असे क्रिस्टियानो यांचे म्हणणे आहे. तीन आठवड्यानंतर ज्या उंदरावर याचा प्रयोग केल्यानंतर त्याचे परिक्षण केले असता तेव्हा त्याचे केस पूर्णपणे उगवलेले होते. कोणत्याही अडचणीशिवाय या औषधांमुळे केस नसणाऱ्यांना याचा फायदा होईल, केस उगवतील. ५ दिवस हे औषध लावल्यानं १० दिवसांनंतर केसांची वाढ सुरू होईल असे संशोधकांच्या मते आता स्पष्ट झाले आहे\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे क���ँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T22:20:36Z", "digest": "sha1:ONU6YVJAXIO5LR3SFCSIHXHT63YB4KQX", "length": 9333, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारला कोणताही धोका नाही- राम माधव | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकाश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारला कोणताही धोका नाही- राम माधव\nश्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसून हे सरकार उत्तम प्रकारे काम करत असल्याचे भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्पष्ट केले. या दोन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हे विधान केले आहे.\nजम्मू काश्मीरचे प्रभारी असणारे राम माधव या बैठकीनंतर,” मी पक्षाच्या आमदारांच्या व ज्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांच्याशीही बोलणार आहे. चर्चेनंतर राज्यात होत असलेल्या राजकीय घटनांबाबत निर्णय घेतला जाईल.” असे म्हणाले.\nदरम्यान, कठुआ बलात्कार प्रकरणानंतर सरकारने कोणत्या प्रकारे पावले उचलली पाहिजेत यावर चर्चा करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या पक्षाच्या आमदारांची भेट घेण्यासाठी श्रीनगरमध्ये आहेत. या खटल्याचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी मेहबुबा मुफ्ती जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाकडे विनंती करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा या गुन्ह्यात समावेश आहे त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/alastair_cook_to_receive_knighthood_in_new_year_honours/", "date_download": "2019-01-16T23:16:01Z", "digest": "sha1:YGMXABDWS2X4SU7JUDOKDL67A6NZVAKS", "length": 8059, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "यापुढे इंग्लंडच्या अॅलिस्टर कुकच्या नावापुढे लागणार 'सर'", "raw_content": "\nयापुढे इंग्लंडच्या अॅलिस्टर कुकच्या नावापुढे लागणार ‘सर’\nयापुढे इंग्लंडच्या अॅलिस्टर कुकच्य�� नावापुढे लागणार ‘सर’\nइंग्लंडचा दिग्गज माजी क्रिकेटपटू अॅलिस्टर कुकला सर ही पदवी बहाल करण्यात आली आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात ओव्हल स्टेडियमवर झालेल्या भारता विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर कुकने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.\nकुकने 161 कसोटी सामन्यात खेळताना 45.35च्या सरासरीने 12472 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 33 शतके केली आहेत. तसेच प्रथम श्रेणीमध्ये 289 सामने खेळताना 22604 धावा केल्या आहेत.\nयेत्या 25 डिसेंबरला 34वा वाढदिवस साजरा करणाऱ्या कुकला त्याच्या क्रिकेटमधील 12 वर्षाच्या योगदानाबद्दल नाईटहूड (सर) हा पुरस्कार नवीन वर्षात देण्यात येणार आहे.\nसर ही पदवी मिळवणारा कुक हा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बोथम नंतर दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. त्यांना 2007ला ही पदवी देण्यात आली होती.\n2006ला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना कुकने शतक झळकावले होते. यानंतर सलग तीन सामने खेळल्यावर तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता. परत आल्यावर त्याने सलग 158 सामने खेळले आहेत.\nशेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कुकने शतक केले होते. तर निवृत्तीनंतरही तो एसेक्स या कौंटी संघासोबत पुढील तीन हंगाम खेळणार आहे.\n–आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप १० खेळाडू\n–पर्थ कसोटीतील विजय आॅस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९९९वा विजय\n–कसोटी मालिकेत टीम इंडियाला रडवणारा सॅम करन आयपीएलमध्ये मालामाल…\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/for-world-cup-plans-selector-msk-prasad-select-this-player/", "date_download": "2019-01-16T22:46:51Z", "digest": "sha1:EUCJJGHXIDWO76V5VPL4HJWFBMJQ3IDG", "length": 8381, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "होय, विश्वचषकासाठी धोनीबरोबर हा खेळाडू जाणार इंग्लंडला", "raw_content": "\nहोय, विश्वचषकासाठी धोनीबरोबर हा खेळाडू जाणार इंग्लंडला\nहोय, विश्वचषकासाठी धोनीबरोबर हा खेळाडू जाणार इंग्लंडला\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन-डे मालिकेतून संघाबाहेर ठेवले आहे. तसेच त्याची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही निवड झालेली नाही.\nपंतला विश्रांतीच्या कारणास्तव वनडे संघात घेतले नाही, असे भारतीय संघनिवड अधिकारी एमएसके प्रसाद यांनी कारण स्पष्ट केले आहे.\n“ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने तीन टी20 आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे. यामुळे त्याला आरामाची गरज आहे”, असे प्रसाद यांनी सांगितले.\n“पंत एक उत्कृष्ठ यष्टीरक्षक आहे याबाबत काही चुकीचे नाही. मात्र त्याला दोन आठवड्यांची तरी विश्रांती आवश्यक आहे. तो इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वन-डे विश्वचषकासाठी संघाचा भाग असणार आहे”, असेही प्रसाद यांनी पुढे सांगितले आहे.\nकसोटी सामन्यांसाठी दिनेश कार्तिक ऐवजी पंतला घेण्याबाबत काही संघ निवड अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते याचे स्पष्टीकरण प्रसाद यांनी दिले आहे.\n“जेव्हा आम्ही पंतला कसो��ीमध्ये घ्यायचे ठरवले तेव्हा काहींनी नकारात्मक भुमिका घेतली होती. पण त्याने इंग्लंड विरुद्ध 11 झेल आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध विक्रम करताना आमचा निर्णय योग्य ठरवला. तसेच त्याने फंलदाजीतही उत्तम कामगिरी केली”, असे प्रसाद म्हणाले.\n–ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने गमतीने म्हटलेली ही गोष्ट उतरली सत्यात\n–आयपीएल २०१९ सुरू होण्याआधी या संघाने केली नवीन प्रशिक्षकाची नेमणुक\n–युवराज सिंगची ती भविष्यवाणी ठरली खरी…\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/tata-open-maharashtra-bopanna-divij-to-headline-mens-doubles-line-up/", "date_download": "2019-01-16T23:15:22Z", "digest": "sha1:DOJJGTXWRCU467TKCWHV7EVGGAM6OKCA", "length": 9829, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या पुरुषांच्या दुहेरीत बोपन्ना-दिवीज जोडी खास आकर्षण", "raw_content": "\nटाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या पुरुषांच्या दुहेरीत बोपन्ना-दिवीज जोडी खास आकर्षण\nटाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या पुरुषांच्या दुहेरीत बोपन्ना-दिवीज जोडी खास आकर्षण\nपुणे: पुण्यात लवकरच सुरु होत असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि दिवीज शरण ही आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती जोडी प्रमुख आकर्षण ठरेल, अशी घोषणा स्पर्धेच्या संयोजकांनी आज केली.\nएटीपी टूरच्या आगामी मौसमात आपण एकत्रितपणे खेळणार असल्याचे या जोडीने नुकतेच जाहीर केले आहे.\nएटीपी दुहेरी क्रमवारीत शरणने कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा 36व्या स्थानावर झेप घेतली आहे. पुण्यात सुरु होणाऱ्या या मौसमातील उदघाटनाच्या एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेसाठी या जोडीला पुरुष दुहेरीत अग्रमानांकन देण्यात आले आहे.\nटाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार याविषयी माहिती देताना म्हणाले कि, या स्पर्धेत भारतीय जोडीला अग्रमानांकन मिळणे, ही खुपच मोठी गोष्ट आहे. आशियाई सुवर्ण विजेत्या बोपन्ना व शरण या जोडीने स्पर्धेतील सहभाग निश्चित केला असून अग्रमानांकन पटकावले आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.\nया स्पर्धेत पुणेकर टेनिस शौकिनांना पाचव्या मानांकित मार्सेल व ग्रेरार्ड या ग्रेनॉलर्स बंधूंचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे. मार्सेल हा दुहेरी क्रमवारीतील सर्वोच्च मानांकित खेळाडू सुद्धा आहे. गेल्या स्पर्धेत पुरव राजाच्या साथीत खेळलेल्या लिएंडर पेसने यंदाच्या स्पर्धेत मेक्सिकोच्या निगेल एंजेल रेयेस-व्हेरेला याच्याबरोबर, तर गेल्या स्पर्धेत बोपन्नासोबत खेळलेल्या जीवन नेदुचेझियनने यावर्षी जागतिक क्रमवारीत 65व्या क्रमांकवर असलेल्या अमेरिकेच्या निकोलस मनरोशी याच्यासोबत दुहेरी गटात खेळणार आहे.\nया स्पर्धेला 1996 मध्ये प्रारंभ झाला आणि गेली 21वर्षे ही स्पर्धा चेन्नई येथे आयोजित करण्यात आली होती. 2018पासून हि स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात आली असून जागतिक क्र.6चा खेळाडू केविन अँडरसन, जागतिक क्र.7 व माजी अमेरिकन ओपन विजेता खेळाडू मे��िन चिलीच आणि फ्रांसचा गतविजेता सिमॉन जाईल्स या खेळाडूंचा यंदाच्या एकेरी विजेतेपदाच्या आव्हानविरांमध्ये समावेश आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या दिग्गज खेळाडूंचे कौशल्य अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/05/02/according-to-vastu-know-how-to-keep-lord-ganesh-picture-in-home/", "date_download": "2019-01-16T23:33:01Z", "digest": "sha1:2NJ6PPNWYNNE2Q4MRWS3DSMV5PHGVLQ2", "length": 9704, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "घराच्या मुख्य द्वारावर गणेश प्रतिमा कशी लावावी? - Majha Paper", "raw_content": "\nलाईमलाईट पासून दूर, मुकेश अंबानींची सुंदर मेहुणी ममता दलाल\nघ���ाच्या मुख्य द्वारावर गणेश प्रतिमा कशी लावावी\nMay 2, 2018 , 10:43 am by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: गणपती, प्रवेशद्वार, वास्तुशास्त्र\nआपल्याकडे गणपती हे विघ्नहर्ता, सुखकर्ता म्हटले गेले आहेत. प्रत्येक कार्याची सुरुवात आपल्याकडे गणेश अर्चेने होत असते. तसेच घराच्या प्रवेश द्वारावरही गणेशाची प्रतिमा लावली जाते. त्यासोबत स्वस्तिक इत्यादी शुभचिन्हेही आवर्जून लावली जातात. ह्यामागचे कारण हे, की घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी, कोणतेही विघ्न घरामध्ये येऊ नये आणि संपत्ती, भाग्य ह्यांच्या आगमनाने घरामध्ये भरभराट असावी, देवाचा आशीर्वाद सदैव आपल्या वास्तूवर असावा, असा यामागील उद्देश आहे. मात्र घराच्या प्रवेशद्वारावर गजाननाची प्रतिमा लावताना, काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.\nघरामध्ये सुख-समृद्धी, शांतता, प्रसन्नता नांदावी ह्याकरिता तांबड्या रंगाची गणेश प्रतिमा लावणे अतिशय शुभ मानले जाते. ह्या गजाननाची प्रतिमा असणाऱ्या घरातील सदस्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची प्रतिमा लावल्यावर तिथे सदैव स्वच्छता असेल, ह्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे घराच्या प्रवेशद्वाराच्या आसपास कोणत्याही प्रकारचा केर कचरा, किंवा कचऱ्याची बादली ठेऊ नये.\nघराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची प्रतिमा लावल्यानंतर दारच्या आतल्या बाजूला ठीक त्याच ठिकाणी गणेशाची आणखी एक प्रतिमा लावावी. म्हणजे ह्या दोन्ही प्रतिमा पाठीला पाठ लावल्याप्रमाणे भासावयास हव्यात. त्याचप्रमाणे घरामध्ये कुठल्याही भागामध्ये वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी कुंकवामध्ये तूप घालून, ह्या मिश्रणाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढावे. ह्याने घरातील त्या भागाचा असलेला वास्तुदोष नाहीसा होईल.\nप्रवेशद्वारावरील लावलेली गणेशाची प्रतिमा किंवा ठेवलेली मूर्ती बैठी असावी. ह्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी दीर्घ काळाकरिता टिकून राहते असे म्हटले जाते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रप��� महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-movement-on-Maratha-community-in-Ichalkaranji/", "date_download": "2019-01-16T22:26:02Z", "digest": "sha1:SDG4H42Q2IBV6VLVCO2VG3BNKFN4OE3V", "length": 6216, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षणासाठी इचलकरंजीत एल्गार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणासाठी इचलकरंजीत एल्गार\nमराठा आरक्षणासाठी इचलकरंजीत एल्गार\nमराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजाला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करावी, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या समाजबांधवांनी पुन्हा एकदा ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीने परिसर दणाणून सोडला. तासाभराच्या आंदोलनानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आंदोलक प्रांत कार्यालयावर धडकले. त्या ठिकाणीही जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिष्टमंडळाने समीर शिंगटे यांना निवेदन सादर केले. आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.\nमराठा आरक्षणाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोल��� छेडण्यात आले आहे. शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आश्‍वासनांची पूर्तता अद्यापही न झाल्याने मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दुसर्‍या पर्वाला आजपासून सुरुवात झाली. आज इचलकरंजीतही आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला. शासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने शहरात चक्‍काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून समाज बांधवांकडून गतीने प्रयत्न सुरू होते.\nआंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळपासूनच समाजबांधव गटागटाने, भागाभागात रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात जमत होते. 11 वा.च्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांची आरती होऊन आंदोलनाला प्रारंभ झाला. तासाभराच्या आंदोलनानंतर मोर्चाला प्रारंभ झाला. कॉ. मलाबादे चौक, बंगला रोडमार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. त्या ठिकाणी प्रांताधिकारी शिंगटे यांना निवेदन सादर करण्यात आले.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Institution-is-used-for-the-development-of-the-village/", "date_download": "2019-01-16T22:25:47Z", "digest": "sha1:AWD72F7ZSZVZTYCWPXP2IQ3PYG6BKFP3", "length": 7968, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संस्थांचा उपयोग गावच्या विकासासाठी करावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › संस्थांचा उपयोग गावच्या विकासासाठी करावा\nसंस्थांचा उपयोग गावच्या विकासासाठी करावा\nजिल्ह्यात अनेक मंडळे उदयास येतात. मंडळ काढल्यानंतर त्याचे अस्तित्व टिकविणे गरजेचे आहे. क्रियाशील, प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळेच मंडळे कायम टिकतात. मंडळांनी रोजगार निर्मिती करिता प्रयत्न करावेत. मुंबईकर चाकरमान्यांनी स्थापन केलेल्या मंडळे, संस्थांचा उपयोग गावच्या विकासासाठी करावा. तरच त्याचा उद्देश साध्य होईल, असे मत माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी होडावडे येथे ���ाढले.\nहोडावडे ग्रामोन्नती मंडळ, मुंबईच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित होडावडा महोत्सव 2017 चे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते झाले. मंडळाचे कार्याध्यक्ष बी. एम. राऊळ, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, मंडळाचे सचिव विठ्ठल मेस्त्री, उपाध्यक्ष संभाजी होडावडेकर,संदीप कुडतरकर, तालुकाध्यक्ष मनीष दळवी, खजिनदार उल्हास केरकर,पं.स.सदस्य पंकज पेडणेकर, ऋषिकेश धावडे, विनायक धावडे, मनोहर नाईक आदी उपस्थित होते.\nयावेळी राणे पुढे म्हणाले, मीही सर्वसामान्य गिरणी कामगार घराण्यातला आहे. त्यामुळे गरिबांच्या हाल, अपेष्टा माहीत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी मी प्रयत्न करणार आहे. मला मंत्रिपदाची आशा मुळीच नाही, कोकणी जनतेचा विकास करणे हे माझे ध्येय आहे. पण आज जनतेला विकास करणारे लोकप्रतिनिधी नकोत, फक्‍त आश्वासने देणारे मंत्री पाहिजेत, अशी खंत व्यक्‍त केली.\nमी कोकणात 1990 साली आलो. युती सरकारच्या काळात आमदार झालो. जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला आणि जोमाने काम केले. सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून निर्माण केला. त्याची यशस्वीता आपल्याला पहायला मिळत आहे. जिल्ह्यात पाण्याची उणीव भासू नये यासाठी 230 कोटींचा निधी मंजूर करून आणला. मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्याचा विकास हाच माझ्या कामाचा केंद्रबिंदू होता.मंत्रिमंडळाचा अभ्यास असला तरच चांगले उपक्रम राबविले जाऊ शकतात.\nमात्र, आताचे मंत्री काय करतात हे जनतेने बघावे,अशी टीकाही राणेंनी केली. यानिमित्त आयोजित रक्‍तदान आणि आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांचा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. जुवेकर, डॉ. स्मिता केरकर, डॉ. भिवा नाईक, डॉ. गणपत टोपले, समीर सावंत यांचा समावेश होता. होडावडे ग्रामोन्नती मंडळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.\nजामसंडेमध्ये रात्रीत चार दुकाने फोडली\nआंगणेवाडी यात्रा स्थळावरील मूलभूत सुविधा पूर्ण करा\nरिफायनरीचा गैरसमज दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत प्रयत्न\nसावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा शानदार शुभारंभ\nरत्नागिरी न. प. विषय समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-possibility-of-return-of-agriculture-department-refund-fund/", "date_download": "2019-01-16T22:22:06Z", "digest": "sha1:JN63HNP3FUDHKWRZQDEBDWQNXEFA5ZEZ", "length": 7921, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कृषी’चा अखर्चित निधी परत जाण्याची शक्यता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘कृषी’चा अखर्चित निधी परत जाण्याची शक्यता\n‘कृषी’चा अखर्चित निधी परत जाण्याची शक्यता\nकेंद्र व राज्याने विविध योजनांसाठी दिलेला अनुदानाचा निधी आर्थिक वर्षअखेरच्या शेवटच्या बारा-तेरा दिवसांत पूर्णपणे खर्च होणे अवघड आहे; त्यामुळे अखर्चित अनुदानाचा निधी परत गेल्यास अपयशाचे धनी कृषी आयुक्तालय ठरविण्यात येण्याची शक्यता वाढली आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांना दोन दिवसांपूर्वीच कडक सूचना पाठविल्या असून, शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढत असल्यामुळे खर्चाचा आढावा घेऊन तत्काळ कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.\nकृषी विभागातील कामाच्या उणिवांवरून अपयश झाकण्यासाठी थेट कृषी आयुक्तालय टार्गेट करण्यात आल्याचेच स्पष्ट होत आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडून आलेल्या फतव्यामुळे कृषी आयुक्तालयातील कामाचा भोंगळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अद्यापही सूक्ष्म सिंचनासह अन्य योजनांसाठीचा प्राप्त अनुदानाचा शंभर टक्के निधी खर्च झालेला नसल्याचे चित्र आहे; त्यामुळे शेतकर्‍यांकडून ओरड सुरू झाली असून, तक्रारींचा पाऊस मंत्रालय स्तरावर पडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, कृषी आयुक्तालय ते तालुका कृषी अधिकारी कार्यालयापर्यंतची सर्व क्षेत्रीय यंत्रणा कामाला लागली असूनही योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीत अडथळे आल्याने ओरड सुरू झाली आहे.\nत्यामागे असलेला अपुरा कर्मचारी व अधिकारीवर्ग आणि योजनांना शेतकर्‍यांचा मिळणारा प्रतिसाद ही कारणे दिली जात आहेत. याबाबत सूत्रांनी सांगितले की, मंत्रालय स्तरावरून आतापर्यंत काही शासन निर्णयही प्रलंबित आहेत. मग निधी मंजूर होऊनही शासन निर्णय नसेल तर अंमलबजावणी कशी करणार, असा प्रश्‍न आयुक्तालय स्त���ावरून उपस्थित करण्यात येत आहे; त्यामुळे कृषी व पणनमधील मंत्रालयातील अधिकार्‍यांची फळी नेमकी काय करते, असा प्रश्‍न आयुक्तालयातील काही अधिकार्‍यांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ संपूर्ण अनुदान खर्ची न झाल्याने ते केंद्र सरकारकडे परत गेल्यास अपयश झाकण्यासाठीच आयुक्तालयावर तीर सोडण्याचे काम चालू झाल्याची टीका सुरू झाली आहे.\nआढावा चर्चेत संचालक नको\nखर्चाचा आढावा घेतल्यानंतर सोमवारी (दि. 19) मंत्रालयात कृषी आयुक्तांना मंत्र्यांनी चर्चेस बोलावले आहे. मात्र, संचालकांना बरोबर आणू नये, असा स्पष्ट उल्लेख पत्रात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वास्तविक पाहता संचालकांच्या रिक्त पदांमुळे कामांना गती मिळण्यात अडचणी आहेत. त्याबाबत मंत्रालय स्तरावरून एकाच व्यक्तीकडे दोन कृषी संचालकांचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे. मग पदोन्नत्या रखडविण्याबाबत जाब कोणाला विचारायचा, हासुध्दा मुद्दा चर्चेत आला आहे; शिवाय संचालक हे त्या त्या विभागाचे प्रमुख असताना त्यांना चर्चेस न बोलवण्यामागचे गौडबंगाल काय, अशीही चर्चा सुरू आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/rickshaw-issues-in-pune/", "date_download": "2019-01-16T22:53:02Z", "digest": "sha1:MGHTP3I3IPDSFFPQCUSDBY6VEGMLXXRO", "length": 7923, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आरटीओ’ची भूमिका रिक्षाचालकांच्या मुळावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘आरटीओ’ची भूमिका रिक्षाचालकांच्या मुळावर\n‘आरटीओ’ची भूमिका रिक्षाचालकांच्या मुळावर\nपुणे : नवनाथ शिंदे\nप्रवाशांच्या सुरिक्षततेसाठी प्रत्येक रिक्षाचालकाला दरवर्षी रिक्षाचे पासिंग करणे बंधनकारक आहे. मात्र, मोशी ट्रॅकवर रिक्षा पासिंगच्या नाड्या चक्क एजंटांच्या बुडाखाली असल्यामुळे सर्वसामान्य क्षाचालकांना\nमनस्ताप सहन करावा लागत आहे. विनाएजंट रिक्षा पासिंगसाठी जाणार्‍या चालकाची रिक्षा किरकोळ कारणावरून नापास केली जात आहे, तर एजंटांना रिक्षा पासिंगसाठी 1 हजार रुपये द्या अन् अनफिट रिक्षा पास करून घ्या, असे चित्र आढळून येत आहे.\nरिक्षाची फिटनेस तपासणी करताना लाईट, इंडिकेटर, वायफर, ब्रेक, रिव्हर्स गियर, दोन्ही आरसे, रिक्षामागे पाहण्यासाठी चौकोनी जागा, आगप्रतिबंधक यंत्र, सेफ्टी रॉड, हॉर्न, ऑनलाईन फी भरलेल्या पावतीची तपासणी केल्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. मात्र, एजंटमार्फत पासिंगला आलेली रिक्षा अनफिट असतानाही पास केली जात आहे. दरम्यान मोशी ट्रॅकवर दरदिवशी 40 पेक्षा अधिक रिक्षाचालकांना फिटनेसचा ग्रीन सिग्नल दिला जात आहे. त्यापैकी एकही रिक्षा अनफिट केली जात नसल्याचे वास्तव आहे. बहुतांश रिक्षा एजंटमार्फत तपासणीसाठी आल्यामुळे मोटार वाहन निरीक्षकांकडून फक्त जुजबी तपासणी केली जात आहे. त्यासाठी 4 ते 5 जणांची एजंट टोळी मोटार वाहन निरीक्षकांच्या दिमतीला आहे. त्यापैकी एका जणाकडून रिक्षाची तपासणी करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण केले जाते, तर दुसर्‍या एजंटाकडून कागदपत्रांवर साहेबांची सही घेतली जाते. तसेच एजंटांनी नेमलेल्या कर्मचार्‍याकडून रिक्षांच्या लाईटची तपासणी होत आहे. त्यामुळे रिक्षा फिटनेसच्या तपासणीबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. एक रिक्षा फिटनेस करून देण्यासाठी एजंटांकडून 1 हजार रुपये घेतले जात आहेत. त्यापैकी काही रक्कम संबंधित आरटीओ कर्मचार्‍याच्या खिशात जात असल्याची चर्चा रिक्षाचालकांमध्ये आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी एजंटमार्फत पैसे दिल्यास विनासायास अनफिट रिक्षा पास केल्या जात असल्याचे चित्र आढळून आले आहे. त्यामुळे\nरिक्षा पासिंगसाठी एजंटांचा बोलाबाला वाढल्याने सर्वसामान्य रिक्षाचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दुसरीकडे संघटनांची दुकानदारी आरटीओ कर्मचार्‍यांवर दबाव टाकून रिक्षांचे पासिंग करवून घेत आहे. त्यामुळे एजंट आणि संघटना दलालांच्या भूमिकेत असल्यामुळे आर्थिक देवाण-घेवाण झाल्याशिवाय पासिंगचा मुहूर्त लाभत नसल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले शहरात तब्बल 40 हजारांवर रिक्षा आहेत.\nदरवर्षी रिक्षा पासिंग करताना चालकाला पावती फी 600 रुपये, तसेच एजंटाला किमान 1 हजार रुपये द्यावे लागत आहेत. दिवसेंदिवस पासिंगच्या जोखडात एजंटांची दुकानदारी आणि संघटनांची\nदादागिरी वाढत आहे. त्यामुळे पारदर्शी रिक्षा पासिंगबद्दल आरटीओने दखल घेण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली आहे\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Physically-damage-from-father-to-six-months-old-son/", "date_download": "2019-01-16T22:26:05Z", "digest": "sha1:NNPOS3SRD5N2Z7J2DKCFMV6EVT27AYK5", "length": 5357, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहा महिन्यांच्या बाळाला दिले सळईने चटके | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सहा महिन्यांच्या बाळाला दिले सळईने चटके\nसहा महिन्यांच्या बाळाला दिले सळईने चटके\nतासगाव : शहर प्रतिनिधी\nदारू पिण्यासाठी शंभर रुपये दिले नाहीत म्हणून पत्नीवरील रागाने बापाने स्वतःच्या सहा महिन्यांच्या मुलाला सळईने चटके दिल्याचा गंभीर प्रकार घडला. येथील बेंद्री रस्त्यावरील लक्ष्मी कॉलनीत हा प्रकार घडला.याप्रकरणी सौ. मनीषा अतुल मुळीक (वय 25, रा. लक्ष्मी कॉलनी, तासगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा पती अतुल हणमंत मुळीक याच्याविरुद्ध सोमवारी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nतासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी : अतुलला दारूचे व्यसन आहे. त्याला दोन मुले आहेत. अरिहंत हा दोन वर्षांचा आहे, तर एक सहा महिन्यांचा मुलगा आहे. दारू पिण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत. रविवारी अतुल कामाला गेला नव्हता. सायंकाळी साडेसहा वाजता तो बाहेरून घरात आला. पत्नी मनीषा हिच्याकडे दारू पिण्यासाठी शंभर रुपये मागू लागला. मनीषा यांनी ‘घरखर्चाला पैसे कमी पडतात’, असे सांगून पैसे देण्यास नकार दिला. ‘तू पैसे कसे देत नाही, बघतोच’, असे म्हणून अतुलने एक सळी चुलीमध्ये विस्तवात ठेवली; मात्र मनीषा यांनी तिकडे दुर्लक्ष केले. त्या स्वयंपाक करू लागल्या. पाच मिनिटांनंतर त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलाचा रडल्याचा आवाज आल्याने त्या बाहेरील खोलीत गेल्या. त्यावेळी अतुलने त्या बाळाच्या डाव्या पायावर तापलेली सळई ठेवली होती.मनीषा यांनी त्वरित ती सळई बाजूला ठेवली व अतुलला बाजूला ढकलून दिले. शेजारच्यांंनी अतुलला घरातून बाहेर नेले. बाळाच्या पायाला दोन ठिकाणी फोड येऊन मोठी जखम झाली होती. त्याला त्वरित रुग्णालयात दाख��� करण्यात आले. अधिक तपास हवालदार मुळे करीत आहेत.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/top-buys-at-the-ipl-2018-auction-so-far/", "date_download": "2019-01-16T23:17:38Z", "digest": "sha1:5GEMH6X3P3KDOD2U5UGFVL5TMZYH3SRS", "length": 7014, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप १० खेळाडू", "raw_content": "\nआयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप १० खेळाडू\nआयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप १० खेळाडू\nजयपुर | आयपीएल २०१९साठी लिलावात आतापर्यंत २८ खेळाडूंवर बोली लागली आहे. यातील अनेक खेळाडूंना कोणत्याही संघाने आपल्या ताफ्यात घेतले नाही.\nतर दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडूंना संघाने आपल्या ताफ्यात घेतले आहे त्यात जयदेव उनाडकत आणि वरुन चक्रवर्थी हे दोन खेळाडू सर्वात महागडे ठरले आहेत.\nसंध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत आयपीएल लिलावात सर्वाधिक महागडे ठरलेले खेळाडू-\n८.४० कोटी- जयदेव उनाडकत, राजस्थान\n८.४० कोटी- वरुन चक्रवर्थी, पंजाब\n७.२० कोटी- सॅम करन, पंजाब\n६.४० कोटी- काॅलीन इंग्राम, दिल्ली\n५.०० कोटी- कार्लोस ब्रेथवेट, कोलकाता\n५.०० कोटी- अक्सर पटेल, दिल्ली\n५.०० कोटी, मोहित शर्मा, चेन्नई\n५.०० कोटी, शिवम दुबे, बेंगलोर\n–कोहली-पेन वादाबद्दल बीसीसीआयने केला मोठा खुलासा\n–शिक्षणासाठी सोडलं होत क्रिकेट, आज ठरला सर्वात महागडा खेळाडू\n–पाच चेंडूत पाच षटकारांची बरसात करणारा मुंबईकर झाला कोट्याधीश\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्��्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/cji-say-no-to-meet-pm-secretary-279686.html", "date_download": "2019-01-16T22:14:46Z", "digest": "sha1:W3KNQUPNY33XSAV2XIHDWSRUSOYZFZWU", "length": 14064, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सरन्यायाधिश मिश्रांनी पीएमच्या प्रधान सचिवांना भेट नाकारली !", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्���संकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nसरन्यायाधिश मिश्रांनी पीएमच्या प्रधान सचिवांना भेट नाकारली \nसरन्यायाधिश दीपक मिश्रा यांनी पंतप्रधानांचे सचिव नृपेंद्र मिश्रा यांना भेट नाकारली, कालच्या सगळ्या प्रकारानंतर खरंतर सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हटलं होतं तरीही आज सकाळीच पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा हे आज सकाळीच सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांना भेटायले गेले पण भेटण्यापूर्वी अपाईंटमेंट घेतली नसल्याचं कारण देत सरन्यायाधिशांनी प्रधान सचिवांना भेटण्यास स्पष्ट नकार दिलाय.\n13 जानेवारी, नवी दिल्ली : सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांनी पंतप्रधानांचे सचिव नृपेंद्र मिश्रा यांना भेट नाकारली, कालच्या सगळ्या प्रकारानंतर खरंतर सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हटलं होतं तरीही आज सकाळीच पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा हे आज सकाळीच सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांना भेटायले गेले पण भेट���्यापूर्वी अपाईंटमेंट घेतली नसल्याचं कारण देत सरन्यायाधिशांनी प्रधान सचिवांना भेटण्यास स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे नृपेंद्र मिश्रा यांना सरन्यायाधिशांच्या शासकीय निवासस्थानापासून परत माघारी फिरावं लागलंय.\nसरन्यायाधिश दीपक मिश्रा हे केसेस वाटप करताना न्यायवव्यवस्थेने घालून दिलेले संकेत पाळत नसल्याचा गंभीर काल 4 मुख्य न्यायाधिशांनी केला होता. भारतीय न्यायव्यवस्थेत हे पहिल्यांदाच घडलंय. काल देशभर या प्रकारावरून मोठा गदारोळ माजलाय. भाजप सरकारवर न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप होतोय. म्हणूनच कदाचित सरन्यायाधिशांनी अशा परिस्थितीत प्रधान सचिवांना भेट नाकारल्याचं बोललं जातंय. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधिश आणि इतर 4 मुख्य न्यायाधिशांमध्ये निर्माण झालेले मतभेद नक्कीच लवकर मिटतील आणि सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा देशाचे अॅटर्नी जनरल के. के. वेनुगोपाल यांनी व्यक्त केलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cji deepak mishranrupendra mishrapm secretaryन्यायाधीश वादपीएम सेक्रेटरीसरन्यायाधीश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nअर्थसंकल्पात सर्वांनाच खूष करण्याचा प्रयत्न करणार केंद्र सरकार\nआता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/vinod-tavade-said-2-crore-student-will-get-policy-289954.html", "date_download": "2019-01-16T23:11:53Z", "digest": "sha1:RHRT2HXF3OGYFHN5INW5M4VXEPLE3MSY", "length": 13697, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "2 कोटी विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देणार - विनोद तावडे", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या ���त्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\n2 कोटी विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देणार - विनोद तावडे\n2 कोटी विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देणार - विनोद तावडे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटल��\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nSpecial Report : गाव सावकार मुक्त करणाऱ्या शेतकरी महिलांची यशोगाथा\nSpecial Report : भाजप पदाधिकाऱ्याने एवढी शस्त्रं कशासाठी जमवली\nSpecial Report : कोकणात नारायण राणे विरूद्ध शिवसेना\nSpecial Report : सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवस्मारकाला खीळ कुणामुळे\nVIDEO : पुण्याच्या बुधवार पेठेत पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, उडाली एकच धावपळ\nVIDEO : भुजबळांना सनातनपासून धोका -धनंजय मुंडे\nVIDEO : पुणे जलसंपदा विभागाचा महापालिकेला दणका; पाणीटंचाईचं संकट\nVIDEO : संप मिटल्यानंतर वडाळा डेपोतून निघाली पहिली 'बेस्ट'\nबेस्टचा संप मिटल्यानंतर काय म्हणाले शशांक राव; पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nSpecial Report : पाकिस्तानात दाऊद सुरक्षित नाही\nSpecial Report : या ठिकाणी भरते भुतांची यात्रा\nVIDEO : महामेट्रोचे China Made कोचेस नागपुरात दाखल\nLIVE VIDEO : नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटून 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारचा 'मोदी पॅटर्न'\nVIDEO : असं वाचवलं नर्मदेत बुडालेल्या बोटीतील 42 जणांना\nVIDEO: पुणतांब्यातून पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक\n#MustWatch: मंगळवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nधारावीत रंगला पोंगलचा अविस्मरणीय सोहळा; पहा VIDEO\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nटीव्हीवरच्या लोकप्रिय 'भाभीजीं'नी केलं हाॅट Photoshoot\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/saamana-editorial-on-bjp-mla-paricharak-suspension-withdraw/", "date_download": "2019-01-16T22:29:16Z", "digest": "sha1:BXLMSQA5AAVVBFCSDS4KDXBI2U7GWU7P", "length": 16377, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ते सगळे ‘छिंदम उत्सव’ मंडळाचे मानकरी आहेत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nते सगळे ‘छिंदम उत्सव’ मंडळाचे मानकरी आहेत\nटीम महाराष्ट्र देशा : आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून ज्यांनी ठराव मांडला आणि पाठिंबा दिला त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ते सगळे ‘छिंदम उत्सव’ मंडळाचे मानकरी आहेत अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून ही टीका करण्यात आली आहे. सीमेवरच्या जवानांचा अपमान म्हणजे शिवरायांचाच अपमान आहे. मात्र सत्तेच्या भांगेने भाजपाचे डोके बधिर झाले आहे असे या अग्रलेखात म्हटले आहे.\nकाय आहे आजचा सामना संपादकीय\nआमदार परिचारक यांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून ज्यांनी ठराव मांडला व पाठिंबा दिला त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ते ‘छिंदम उत्सव मंडळा’चे मानकरी आहेत. सीमेवर सैनिकांचे रोजच रक्त सांडत आहे आणि इकडे सैनिकांच्या कुटुंबीयांची असभ्य भाषेत अवहेलना करणाऱ्यांना शेला-पागोटे देण्याचा उपक्रम सुरू आहे. शिवसेना परिचारक यांच्या बडतर्फीचा ठराव विधिमंडळात आणत आहे. जी मातृभूमीची खरी लेकरे व आमच्या जवानांचे ‘देणे’ लागतात ते ठरावास पाठिंबा देतील. ‘ढोंग्यां’चे बुरखे आता फाटतील.\n‘जय जवान जय किसान’ या घोषणेचे भाजप राज्यात मातेरे होईल असे कधीच वाटले नव्हते, पण दुर्दैवाने ते झाले आहे. राष्ट्रभक्तीच्या घोषणांचा फुगा रोज फुटत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सदैव चिंतेचा विषय आहे. अभिनेत्री श्रीदेवीप्रमाणे शेतकऱ्यांना शासकीय इतमामात मानवंदना द्यायची म्हटली तर महाराष्ट्र सरकारच्या बंदुकांतील ‘काडतुसे’ संपून जातील. तो विषय नंतर पाहू, पण ‘जय जवान’ या आपल्या प्रिय घोषणेचे ‘बारा’ वाजवून भाजप सरकारने आमदार प्रशांत परिचारक यांना विधिमंडळात जणू पायघड्य़ाच घातल्या आहेत.\nप्रशांत परिचारक यांचे विधिमंडळातील निलंबन रद्द करण्याचा ठराव ज्यांनी मंजूर केला व ज्यांनी त्या ठरावास मूक संमती दिली ते सर्व लोक नगरच्या ‘छिंदम’ अवलादीचेच म्हणावे लागतील. कदाचित सभागृहातील काही सन्माननीय सदस्यांना हा शब्दप्रयोग आवडणार नाही, पण आम्ही विधिमंडळाची माफी मागून हा शब्द वापरत आहोत. कारण ज्यावेळी परिचारक यांच्याविरोधात निंदाजनक ठराव आला होता त्यावेळी त्याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. आताही परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाला सगळ्य़ा आमदारांनी तसाच एकमुखी विरोध करायला हवा होता.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nपरिचारक हे विधान परिषदेचे सदस्य आहेत व भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यांचे निलंबन का झाले होते, तर अत्यंत असभ्य आणि चारित्र्यहनन करणारे मानहानीकारक असे वक्तव्य त्यांनी सीमेवरील सैनिक व त्यांच्या पत्नींविषयी केले होते. ‘‘सैनिक वर्षभर सीमेवर असतात आणि इकडे गावात त्यांच्या बायका बाळंत होतात,’’ असे परिचारक म्हणाले होते. देशाच्या जवानांविषयी व त्यांच्या कुटुंबीयांविषयी इतके भयंकर विधान आतापर्यंत कोणी केले नसेल. भाजप आमदाराच्या या विधानाबद्दल विधिमंडळात त्यावेळी गदारोळ झाला व त्यांचे निलंबन करावे लागले. देशाच्या १२५ कोटी जनतेचा हा अपमान असल्याचा निंदाजनक ठराव तेव्हा मांडला गेला व मंजूर केला गेला.\nमात्र त्याच सभागृहाने सैनिकांचा अपमान करणाऱ्या गुन्हेगाराला पुन्हा पायघड्य़ा घालाव्यात यासारखी दुःखद घटना नाही. महाराष्ट्रातील लाखो आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांवर फडणवीस सरकारने केलेला हा सर्जिकल स्ट्राइक आहे. नगरमध्ये भाजपचे उपमहापौर छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असभ्य उद्गार काढले. त्याचेही निलंबन झाले. आता तो अटकेत आहे. परिचारक यांचा गुन्हा छिंदमपेक्षा कमी नाही. शिवराय हे हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार. मावळे हेच त्यांचे सैनिक. या मावळ्य़ांनीच हिंदवी स्वराज्यासाठी देशाच्या दुश्मनांशी सामना केला. हौतात्म्य पत्करले.\nआजही महाराष्ट्राचे ‘मावळे’ ‘जय भवानी – जय शिवाजी’ आणि ‘हरहर महादेव’चा गजर करीत सीमेवर दुश्मनांशी लढत आहेत व प्राणांची आहुती देत आहेत. त्यांच्याविषयी असभ्य बोलणे म्हणजे शिवरायांचाच अपमान करणे आहे, पण भाजप सरकारला त्याचे भान नाही व सत्तेच्या भांगेने डोके बधिर झाल्याप्रमाणे ते फक्त विधानसभा विजयासाठी गणिते मांडत आहेत. प्रशांत परिचारक यांचे निलंबन कायम ठेवले असते किंवा छिंदमप्रमाणे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असता तर आभाळ कोसळले असते काय पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात एक ‘पोस्ट’ सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल नगरचा एक पोलीस हवालदार रमेश शिंदे याला सरळ बडतर्फ केले जाते, पण प्रशांत परिचारक यांना मात्र सैनिकांचा अपमान करूनही ताठ मानेने विधिमंडळात घुसवले जाते. शिंदेचे निलंबन कायम आहे व भाजप आमदार परिचारक मात्र मोकाट आहेत. ही बेशरमपणाची हद्द आहे.\nआमदार परिचारक यांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून ज्यांनी ठराव मांडला व पाठिंबा दिला त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ते ‘छिंदम उत्सव मंडळा’चे मानकरी आहेत. सीमेवर सैनिकांचे रोजच रक्त सांडत आहे. बलिदाने सुरू आहेत. पाकिस्तानात घुसून त्यांच्या सैनिकांची ‘मुंडकी’ उडविण्याची गर्जना रोज वल्गना ठरत आहे आणि इकडे सैनिकांच्या कुटुंबीयांची असभ्य भाषेत अवहेलना करणाऱ्यांना शेला-पागोटे देण्याचा उपक्रम सुरू आहे. शिवसेना परिचारक यांच्या बडतर्फीचा ठराव विधिमंडळात आणत आहे. जी मातृभूमीची खरी लेकरे व आमच्या जवानांचे ‘देणे’ लागतात ते ठरावास पाठिंबा देतील. ‘ढोंग्यां’चे बुरखे आता फाटतील.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब…\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/suresh-dhas-criticize-ncp/", "date_download": "2019-01-16T22:30:38Z", "digest": "sha1:D7YUGCCFJ22POGKKDABABVNVC2ZUSAV6", "length": 7340, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सध्या राष्ट्रवादी फक्त फेक अॅकाउंटवरच चालते - सुरेश धस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसध्या राष्ट्रवादी फक्त फेक अॅकाउंटवरच चालते – सुरेश धस\nबीड / प्रतिनिधी : सोशल मिडीयावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकत्यानी मोठ्या प्रमाणात फेक अॅकाउन्ट तयार केले आहेत हा सगळा पक्ष सध्या फेक अॅकाउन्टवरच चालतो असा ग॔भीर आरोप आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे पञकार परिषदेत बोलताना केला आहे.\nलातर-बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीत विजयी झालेले सुरेश धस सध्या नागपुर येथे सुरू असलेल्या अधिवेशनाच्या सभागृहात बोलताना चांगलेच चमकत आहेत. बीड जिल्ह्याच्या आष्टी येथे आज निवास्थानी पञकार परिषद घेतली.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nयावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत, कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस तर कधी ग्रामविकासमंञी पंकजा मुंडे तर कधी मनाला वाटेल त्या पोस्ट फेसबुवर टाकत अशा फेक अॅकाऊन्टचा शोध घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकत्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मी केली आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सध्या फक्त फेक अॅकाऊन्टवरच चालतो पैसे देऊन स्वतःच कमेन्ट, लाईक वाढुन राष्ट्रवादी खुप मोठा पक्ष आहे असा देखावा केला जात आहे असेही धस यांनी सांगितले.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nमुंबई : आदिवासी बांधवांच्या खावटी कर्जमाफीने राज्यातील लाखो आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला असून हा शासनाचा एक…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nदोन्ही राजांच्या मनोमिलनाच�� ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/girlfriend/", "date_download": "2019-01-16T22:59:35Z", "digest": "sha1:YCMDFQEFQLPRR5ISMMMLIJZHUDHCUIGO", "length": 2064, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Girlfriend – Marathi PR", "raw_content": "\nअमेय वाघचं शुभमंगल लवकरच\n“लग्नाच्या नाती या स्वर्गात बांधल्या जातात” असं आपण अनेकदा म्हणतो, ऐकतो आणि कित्येक सुंदर जोड्या पाहून अनुभवलं पण आहे. अशीच एक सुंदर जोडी लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. https://www.facebook.com/amey.wagh.5/posts/10212021548127030&width=500 मनोरंजनसृष्टीतील अभिनेता ‘अमेय वाघ’ ने त्याच्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांचे दिलखुलास पध्दतीने मनोरंजन केले आहे. अमेयचा फॅन क्लब फार मोठा आहे आणि त्यात मुलींची संख्या नक्कीच जास्त […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/pratisadh/", "date_download": "2019-01-16T22:42:20Z", "digest": "sha1:R2ZHFXMQA5IQAYSMFMW3PSOLX5TYGSND", "length": 18372, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रतिसाद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\n‘दुर्गाबाईंचा विठोबा’ (२५ जुलै) या प्रभाकर बोकील यांच्या लेखाच्या निमित्ताने त्यांना घडलेल्या परमेश्वरानुभुतीचे वर्णन वाचून ती परंपरा खंडित झालेली नाही याची खात्री पटली.\nमाँ ही नव्हे माही..\nडॉ. अरुणा ढेरे यांच्या ‘संतसंग’ या सदरातील ‘तेरा साहब है घर माँ ही’ (२५ एप्रिल) या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला, यातील ‘.माँ ही’ या शब्दामुळे थोडा अर्थदोष निर्माण झाला\nमाहितीपूर्ण व प्रेरणादाय�� लेख\nस्त्री-सक्षमीकरणासाठी सेबीने उचललेले पाऊ ल निश्चितपणे कौतुकास्पद आहे. पण त्यापूर्वीच अनेक समर्थ महिलांनी निरनिराळ्या कंपन्यांमध्ये उच्च पदे भूषविली आहेत हे विशेष.\n‘गृहिणीचे श्रममूल्य आणि मानसिकता’ हा महिलादिनाच्या निमित्ताने काढलेल्या विशेषांक आवडला. पूर्ण वेळ गृहिणी आजही समाजात नोकरी/व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात आहेत.\nचतुरंगमध्ये(२९ नोव्हेंबर) प्रसिद्ध झालेल्या ‘जिणे वैधव्याचे’ या लेखावरच्या या प्रतिक्रिया कडवट अनुभव सुसह्य़\nपतीनिधनानंतर एखाद्या स्त्रीला काय विदारक अनुभव येतात त्याची मीही साक्षीदार आहे.\n'आला मेसेज, केला फॉरवर्ड' हा सावनी गोडबोले यांचा समुपदेशनवजा लेख ( ८ नोव्हेंबर) फारच भावला. 'या हृदयातले त्या हृदयात पोचविण्याची खरी ताकद मुखावाटे बाहेर पडणाऱ्या शब्दात असते' हे आजच्या\n‘पोस्टमनकाका-डाकिया-पोस्टमन’ हा (१ नोव्हेंबर) शशिकला लेले यांचा लेख आवडला. माझ्या लहानपणी ठाण्यात, नौपाडा येथे ग्रामपंचायत होती व माझे\nलहान मुलांना अभ्यासाचा ताण फार येतो. विषय खूप असतात. लहान मुले त्यांचे बालपण हरवून बसतात इत्यादी, इत्यादी. परंतु दर वेळेस मी त्यांना सांगत असे शाळा खूप चांगली असते.\n‘मला खात्री आहे म्हणून..’\n'मला वाटलं म्हणून' हा नीलिमा किराणे यांचा १८ ऑक्टोबरचा लेख नराश्यवादी जीवनाचे कोडे उलगडणारा होता. 'मला वाटलं..' असा विचार करून स्वत:ला कधीही गौण लेखू नये. उलट स्वत:च्या मर्यादांचा स्वीकार\nदु:खद स्मृती जाग्या झाल्या\n४ ऑक्टोबरच्या पुरवणीतील डॉ. लिली जोशी यांचा ‘कबुतर जा जा जा’ हा अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण आणि तपशीलवार लेख वाचला आणि माझ्या दु:खद स्मृती जाग्या झाल्या.\nआदर हा उपचार नसावा\n‘आदरपूर्वक पुनर्विचार’ हा मुक्ता गुंडी यांचा लेख वाचकांच्या मनातील जपलेल्या आदरयुक्त भावनेला साद घालणारा होता. केवळ शिष्टाचार म्हणून गरजेपोटी दर्शविलेला आदर क्षणिक असतो.\nप्रा. मुक्ता आंभोरे यांचा ‘झाकू कशी. चांदणं गोंदणी’ हा २६ जुलैच्या अंकातील ‘ब्लॉग माझा’ खूप आवडला. वाचून बालपणची एक आठवण झाली.\n‘वयाला वळसा’ या सदरातील इतिहासाचा शोध घेणाऱ्या संस्कृत पंडित डॉ. प्र. पां. आपटे आणि त्यांना साथ देणाऱ्या संजीवनी आपटे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणारा ‘इतिहासाचा शोध’ हा संपदा वागळे यांचा\nआशेच�� किरण देणारा ‘नैराश्य कृष्णमेघी’\n'फिटे.. नैराश्य कृष्णमेघी' या १४ जूनच्या 'फादर्स डे'निमित्ताने आलेल्या लेखामुळे एका वेगळ्या विषयाला हात घातल्यामुळे आमच्याही दु:खाला वाचा फोडली गेली. हा लेख वाचल्यानंतर आम्हालाही मुंबई, पुणे, नाशिक अशा अनेक\n७ जूनच्या 'चतुरंग' पुरवणीतील पर्यावरण दिनानिमित्त सर्व लेख समयोचित आणि माहितीपर आहेत. वीणा करंदीकरांची स्वानुभवाधारित छोटी गोष्ट खरोखरच 'मोलाची' आहे. त्यांनी निभावलेली जबाबदार नागरिकाची भूमिका अभिनंदनीय आहे. अर्थात अशी\n‘वैद्यकीय इच्छापत्र’ ( १० मे) हा लेख आवडला. डॉ. रोहिणी पटवर्धन व लेखिका माधुरी ताम्हणे यांचे अभिनंदन या कल्पनेचे जनजागरण होणे जरुरी आहे.\nमातृदिनाच्या पाश्र्वभूमीवरील ‘चतुरंग’मध्ये (१० मे) छापून आलेला कवयित्री नीरजा यांचा ‘सीतामाई ते जशोदाबेन’ हा लेख अतिशय उत्तम. स्त्री ही क्षणाची पत्नी असते\n‘आवाज उठवायलाच हवा’ या अ‍ॅड. उज्ज्वला कद्रेकर यांच्या लेखात (१२ एप्रिल) विवाहपूर्व शरीरसंबंधांबाबत सोदाहरण, सविस्तर व समर्पक उहापोह लेखिकेने केला आहे.\n‘एकटीचा घरोबा’ हा रजनी भागवत (१ मार्च) यांचा लेख फार एकांगी वाटतो. एक तर तो ‘टर्निग पॉइंट’ वाटत नाही, तुम्ही खूप सोसलय...\n‘एक अटळ शोकांतिका..’ आरती कदम यांचा (१ फेब्रुवारी) लेख वाचून मन सैरभैर झाले. लैंगिक शोषणाच्या बातम्या रोज वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतात.\n‘पणती तेवत ठेवा’ या अनुराधा गोरे यांच्या ( ९ नोव्हेंबर) लेखात बालगोपाळांच्या गंभीर समस्या समाजासमोर आणल्या आहेत.\n‘एकला चालो रे स्वेच्छा पर्यटनाला’ (२३ नोव्हेंबर) या पायल भोसेकर तिडके यांच्या लेखाने सुरू झालेली संपूर्ण चतुरंग पुरवणी वाचनीय होती.\n‘जोगांची मैफल उत्तम सजली’\n‘चतुरंग मैफल’मधील ‘स्वराधीन होताना’ (१९ ऑक्टोबर) हा सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्यावरील लेख मनाला अतिशय भावला.\nआकाशी झेप घे रे पाखरा\n१२ ऑक्टोबरच्या पुरवणीतील ‘प्रश्नांकित उत्तरायण’ हा लेख व पुढील पुरवणीतील ‘ऐसे असावे संसारी..’\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nसमुद्र किनाऱ्यांवर प्लास्टिकच्या लाटा\nसंक्रांतीच्या वाणातून महिलांचे सामाजिक भान\nभंगारातील ‘बीएमडब्ल्यू’ विकून अभिनेत्रीला गंडा\nबेस्ट संपात एनएमएमटीचा ४५ लाखांचा फायदा\nताजा भाजीपाला थेट गृहनिर्माण संस्थेच्या दारात\nचरित्रपट ही जबाबदारीने करण्याची गोष्ट\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kaagal-jyoti-govind-gawde-killed/", "date_download": "2019-01-16T23:32:00Z", "digest": "sha1:VVVI6MTFVJ2FMJY5YF3KHQP4UUO3ECCK", "length": 5427, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोरंबेतील विद्यार्थिनी ट्रॉलीखाली सापडून ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › गोरंबेतील विद्यार्थिनी ट्रॉलीखाली सापडून ठार\nगोरंबेतील विद्यार्थिनी ट्रॉलीखाली सापडून ठार\nऊस घेऊन जाणार्‍या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून ज्योती गोविंद गावडे (वय 15, रा. गोरंबे, ता. कागल) ही आठवीत शिकणारी विद्यार्थिनी जागीच ठार झाली. हा अपघात बुधवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास केनवडे-गोरंबे रस्त्यावर घडला. सावर्डे बुद्रुकच्या महालक्ष्मी हायस्कूलमध्ये ज्योती शिकत होती. शाळेत सध्या क्रीडा महोत्सव सुरू असल्याने सकाळच्या सत्रात शाळा होती. शाळा सुटल्यानंतर ज्योती मैत्रिणींसह सायकलवरून घरी जात होती. सुतारकीच्या ओढ्याजवळ रस्त्याला घसरण असल्याने ती इतर मुलींच्या पुढे होती.\nयावेळी गोरंबेच्या दिशेनेच जाणार्‍या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या पुढे जात असताना मागून येणार्‍या मोटारसायकलने तिला जोराची धडक दिली. यात ती रस्त्यावर पडली. याचवेळी ट्रॉलीचे चाक तिच्या डोक्यावरून गेले तर मारुती मोटार पायावरून गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारा मोटारसायकलस्वार आणि मारुती मोटारचालकही अपघातानंतर पसार झाले. त्यामुळे नेमका अपघात कसा झाला, याबाबत कोणालाही समजले नाही. कागलचे पोलिस उपनिरीक्षक सुनील माळगे आणि कॉन्स्टेबल ढगळे घटनास्थळी आले. गोरंबेतील ग्रामस्थांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ज्योतीच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत होती.\nगोरंबेतील विद्यार्थिनी ट्रॉलीखाली सापडून ठार\nथंडीने गारठून दोन फिरस्त्यांचा मृत्यू\nमोपेडच्या डिकीतील साडेतीन लाखांचे दागिने लंपास\n��रुणाकडून पिस्तूल, सात जिवंत काडतुसे जप्त\nमी नाही... मी नाही.. मग सुपारी घेतली कोणी\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/teacher/", "date_download": "2019-01-16T22:30:58Z", "digest": "sha1:2GCM2PL57MCOCKBXSJYBJIQEOIA4R4KP", "length": 4114, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...तर शिक्षक होणार बडतर्फ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ...तर शिक्षक होणार बडतर्फ\n...तर शिक्षक होणार बडतर्फ\nसार्वत्रिक निवडणुकीत तिसरे अपत्य असणार्‍या इच्छुकांना निवडणूक लढवता येत नाही, असा नियम आहे. आता हा नियम केवळ निवडणुकीपुरताच उरलेला नाही, तर 2005 नंतर तिसरे अपत्य असणार्‍या ‘गुरुजीं’ची माहिती गोळा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.\nमुख्याध्यापक व शिक्षकांना 2005 नंतर तिसरे अपत्य असल्यास त्यांना बडतर्फ करण्याची कार्यवाही होणार आहे. सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व मुख्याध्यापकांना शासन नियमानुसार 2005 नंतर तिसरे अपत्य जन्मलेले असल्यास अशा शिक्षकांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे अशा शिक्षकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. मात्र, यातून नेमकी माहिती समोर येणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.\nमहावितरणची बनवेगिरी आणि लूटमार आली चव्हाट्यावर\nभरदिवसा सव्वासात लाख रु. पळवले\nकर्जबाजारीपणाला कंटाळून म्हाळुंगेत शेतकर्‍याची आत्महत्या\nशहर-जिल्ह्यात ‘ओखी’ची अवकाळी हजेरी\nशहरातील आणखी तिघांना डेंग्यूची लागण\nशशी कपूर यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Ignore-the-Leader-of-the-Opposition-Office/", "date_download": "2019-01-16T22:28:41Z", "digest": "sha1:PODOSRYRDIXW2HEKVMNDA3TOHFEG64RU", "length": 6463, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": "�� विरोधी पक्षनेते कार्यालयाकडे दुर्लक्ष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › विरोधी पक्षनेते कार्यालयाकडे दुर्लक्ष\nविरोधी पक्षनेते कार्यालयाकडे दुर्लक्ष\nपिंपरी : मिलिंद कांबळे\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौरांनंतर अधिक सन्मानाचे पद विरोधी पक्ष नेत्याचे आहे. पालिका प्रशासन नियमानुसार विरोधी पक्षनेत्याना सर्व प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देते. मात्र, सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात विरोधी पक्षनेत्याच्या दालनाकडे हेतूपरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.\nपालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समिती सभापतीची निवड नुकतीच झाली आहे. हे सर्व सभापती सत्ताधारी भाजपचे आहेत. त्यांची नावे त्यांच्या दालनाच्या नामफलकावर तातडीने लावली गेली आहेत. तसेच, सर्व 9 सदस्यांची नावे व मागील सभापतीचे नाव दालनातील फलकावर नोंदविले गेले आहेत. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपचे पदाधिकार्‍यांचे बदलेल्या पदानुसार नवे लोखंडी नामफलक त्यांच्या प्रभागातही चौका-चौकांत आणि गल्लोगल्ली लावले गेले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधार्‍यांचे नामफलक बदलण्यात पालिका प्रशासनाने चपळाई दाखविली आहे. मात्र, विरोधी पक्षनेते दालनाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचे दिसत आहे. त्यांच्या दालनातील आतापर्यंत होऊन गेलेल्या विरोधी पक्षनेत्याचा नामफलक आहे. त्या नामफलकावर दीड महिना उलटूनही मागील विरोधीपक्षनेते योगेश बहल यांचे नाव नोंदविले गेलेले नाही. पालिका इतिहासामध्ये बहल हे 28 वे विरोधी पक्षनेते ठरले आहेत.\nतसेच, सन 2005 ते 2007 या काळात विरोधी पक्षनेते असलेले शाम लांडे यांच्या समोरील 18 क्रमांक बुजविण्यात आला आहे. तर, त्यानंतर झालेल्या विरोधी पक्षनेत्याचे नाव अद्यापही रिकामेच आहे. सध्या दत्ता साने विरोधी पक्षनेते आहेत. त्यांची निवड 17 मे रोजी झाली आहे. त्याना ‘हेटरहेड’ व ‘व्हिजीटींग कार्ड’ देण्याची प्रक्रिया प्रशासनाने तातडीने पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी 10 पैकी केवळ 5 हेटरहेड दिले आहेत. याबाबतची तक्रार त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. तर, व्हिजीटींग कार्डमध्ये चुका झाल्याने ते त्यांनी परत केले आहेत. या कृतीवरून पालिका प्रशासन सत्ताधारी पदाधिकारी व विरोधकांना वेगळा न्याय देत असल्याचे धक्कादायक बाब देत ���सल्याचे समोर आले आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/car-accident-khed-shivapur-toll-naka-four-death/", "date_download": "2019-01-16T22:23:26Z", "digest": "sha1:GNTDOQHPITLTTGQ6T5JZ3VNF3NB2BR2D", "length": 2933, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : खेड शिवापूर टोल नाक्यावर कार अपघातात चार ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : खेड शिवापूर टोल नाक्यावर कार अपघातात चार ठार\nपुणे : खेड शिवापूर टोल नाक्यावर अपघात; ४ ठार\nपुणे ते सातारा महामार्गावर कार (क्र. एमएच १२ एचझेड ०२८९) चा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. खेड शिवापूर टोल नाक्यावर सागर हॉटेलसमोर थांबलेल्या ट्रक (एमएच १४ डीएम ६३६५)ला जाऊन धडकली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.\nया अपघातात ठार झालेल्या मृतांची नावे पुढील प्रमाणे : ओंकार मोहन पोळ २)अश्विनी आसवले. (रा. पुणे. ३) उज्ज्वला सणस ( पुणे ४4) अरूणा भोसले (रा पुणे). चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला असल्याचे पोलिासांनी सांगितले.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/pandharpur-traffic-jam-illegal-land-capture-issue/", "date_download": "2019-01-16T22:26:31Z", "digest": "sha1:EG3SPQ2X4G2KLZAVV2ZNWZYNFFB3WTUB", "length": 6986, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खुल्या जागेत अवैध धंदे : रस्त्यावर अतिक्रमणे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › खुल्या जागेत अवैध धंदे : रस्त्यावर अतिक्रमणे\nखुल्या जागेत अवैध धंदे : रस्त्यावर अतिक्रमणे\nनगरपालिकेच्या खूल्या जागा, वाहन तळ अतिक्रमणाने व्यापले आहेत. त्या जागांतून अवैध धंदे चालत आहेत तर रस्त्यावर भाजी विक्रेत्यांसह अतिक्रमणांची गर्दी झाल्यामुळे पंढरपूर शहरात जागो-जागी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकच हैराण आहे���, असे नाही तर वाहतूक शाखेचे कर्मचारीही हतबल झालेले दिसून येत आहेत. पंढरपूर नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक नेमके काय करते अशी विचारणा केली जात आहे.\nपंढरपूर शहरातील वाहतुकीची कोंडी दर दिवशी अधिक प्रमाणात वाढत जात असल्याचे दिसते. शहरात येणार्‍या सर्वच रस्त्यावर तसेच शहरातील रस्त्यांवरही दोन्ही बाजुंनी व्यापारी, दुकानदारांची अतिक्रमणे आहेत. फूटपाथ पथारी आणि फेरीवाल्यांनी ताब्यात घेतलेले आहेत.\nवाहनांच्या पार्कींगसाठीच्या वाहनतळाच्या जागा एक तर मोकळ्या पडलेल्या आहेत किंवा त्यांवरही अतिक्रमणे झालेली आहेत. पालिकेच्या ज्या जागा खुल्या आहेत त्या मोक्याच्या जागांवर जुगार, मटका, दारू विक्रीसारख्या अवैध व्यवसायिकांनी बळकावल्या आहेत. काही मोकळ्या जागांमध्ये मूर्तीकारांनी कब्जा केलेला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दर दिवशी दोन्ही बाजूंनी अतिक्रमण वाढत आहे.\nविशेष म्हणजे अधिकृतपणे अनामत रक्कम देऊन, दर महिन्यांला भाडे, वार्षिक कर भरणार्‍या मालमत्ताधारक आणि दुकान गाळे धारकांना जप्तीच्या नोटिसा बजावणारी नगरपालिका या अतिक्रमण धारकांपुढे मात्र सप्शेल लोटांगण घालत असल्याचे दिसून येते. खुल्या जागेत राज-रोसपणे खोकी आणि टपर्‍या टाकून अतिक्रमणे करणार्‍यांविरोधात पालिका कसलीही कारवाई करीत नाही. त्यामुळे हे अतिक्रमण दरदिवशी वाढत असताना दिसते.\nपंढरपूर नगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याकरिता विशेष पथक नेमलेले आहे. मात्र हे पथक वारीच्या काळात चार फेरीवाले, पथारीवाले यांचे साहित्य उचलले की आपली जबाबदारी संपल्याच्या भावनेने काम करीत आहे.\nत्यामुळे उघडपणे दिसणार्‍या या अतिक्रमणाकडे डोळेझाक केली जात आहे. शहरातील अतिक्रमणे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत की ती अतिक्रमणे काढली तर सध्या आहेत ते सर्व रस्ते मोकळे होतील आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही. मात्र नगरपालिका या अतिक्रमणांकहे अर्थपूर्ण डोळेझाक करीत असून खुल्या जागेत अवैध धंदे आणि रस्त्यावर वाहतूकीची कोंडी असे ओंगळवाणे असे चित्र निर्माण झाले आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-the-government-does-not-see-the-pits-then-the-agitation-will-be-seen-raj-thackeray/", "date_download": "2019-01-16T22:57:50Z", "digest": "sha1:RSZJ3WZ3V4SZBY3OUT7WF3MIYGMFKULO", "length": 7477, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल - राज ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल – राज ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा : जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशासनाला आणि सरकारला दिला आहे. सायन-पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) नवी मुंबईतील तुर्भे येथील पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. दरम्यान, याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.\nमहामार्गावरील खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक झाली असून सोमवारी सकाळी ११ वाजता मनसेने खळखट्याक आंदोलन केले. या आंदोलनाला मनसेने ‘सर्जिकल स्ट्राईक’ असे म्हटले आहे. तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची मनसैनिकांनी तोडफोड केली. कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे, प्रवीण पोटे आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी या प्रकरणात मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.\nव्यंगचित्रकार राज ठाकरे ‘पार्टटाइम’ राजकारणाला आतातरी सिरियसली घेणार का\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nमराठी भाषेला नाकाराल, तर याद राखा; मनसेचा आक्रमक पवित्रा\nधक्कादायक; राज ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mukharji-will-give-speech-tomorrow-at-rss-event-4555/", "date_download": "2019-01-16T22:36:18Z", "digest": "sha1:DSRRONQYBDBWZFEJVRPEHBOYZ5KFTMAY", "length": 7054, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रणव मुखर्जी उद्या करणार संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nप्रणव मुखर्जी उद्या करणार संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन\nनवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामधील स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी झाले असून, त्यांना मुखर्जी उद्या मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम संघाच्या नागपूरमधील कार्यालयात ठेवण्यात आला आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपुरात पोहोचणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता त्यांचे नागपुरात आगमन होईल. ते उद्या स्वयंसेवकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.\nदरम्यान प्रणव मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर कॉंग्रेसकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावेळी मुखर्जी यांनी देखील मला काय बोलायचं आहे ते मी थेट नागपुरातच बोलेलं असं सांगितले होते. दरम्यान आता प्रणव मुखर्जी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागला आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचाल�� जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nटीम महाराष्ट्र देशा : 'सूरक्षा व्यवस्था कमी करून सरकारचा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड मारण्याचा…\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/siddharth-chandekar/", "date_download": "2019-01-16T22:35:30Z", "digest": "sha1:XVRKNSIEV7YOIDQQNOKVXAPQYCQIEMHS", "length": 2219, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Siddharth Chandekar – Marathi PR", "raw_content": "\n‘गुलाबजाम’ येत्या १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला\n“अन्न हे पूर्णब्रम्ह” हे ब्रीदवाक्य मनापासून जपणारा आपला महाराष्ट्र म्हणजे खाद्य पदार्थांचे माहेरघरच; आणि जेवणाची पंगत म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते रुचकर पदार्थांनी सजलेलं ताट. आपल्या संस्कृतीत स्वयंपाक नुसते रोजचे काम नाही तर माणसाने माणसाशी नाते जोडायचा तो एक सुंदर आणि महत्वाचा मार्ग आहे. वर्षाच्या सुरुवातीला ‘ये रे ये रे पैसा’ सारखा सुपरहिट चित्रपट देऊन […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/11/29/fat-burning-habits-to-stay-healthy/", "date_download": "2019-01-16T23:25:25Z", "digest": "sha1:XAU2USBM7VDD4HZXFKNTBZHKPGSEDFMN", "length": 12371, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शरीरातील चरबी घट���िण्यासाठी या सवयींचा करा अवलंब - Majha Paper", "raw_content": "\nचिकन आवडीने खाणाऱ्यांनी राहा सावध…\nया वस्तूंची खरेदी करताना श्रीमंतही करतील विचार\nशरीरातील चरबी घटविण्यासाठी या सवयींचा करा अवलंब\nNovember 29, 2018 , 5:57 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: घटविणे, घरगुती उपाय, चरबी\nशरीरामध्ये साठलेली चरबी आणि हाताबाहेर वाढलेले वजन यांमुळे व्यक्ती अनाकर्षक तर दिसू लागतेच, पण त्याशिवाय वाढणारे वजन आणि चरबी अनेक आजारांना निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे वजन घटविण्यासाठी आहारावर नियंत्रण आणि सक्रीय जीवनशैली यांची आवश्यकता असते. अनेक जण आहारामध्ये तात्पुरते बदल करून, भरपूर व्यायाम करून वजन घटविण्यात यशस्वी होतात देखील, मात्र एकदा वजन कमी झाल्यानंतर आहार पूर्वपदावर जातो आणि घटलेले वजन पुन्हा वाढू लागते. त्यामुळे वजन आणि शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करावयाचे असल्यास आहाराशी आणि जीवनशैलीशी निगडित काही सवयींचा अवलंब कायमस्वरूपी असायला हवा.\nवजन घटविण्यासाठी आहारामध्ये फायबरची मात्रा योग्य असणे आवश्यक आहे. ताज्या भाज्या, फळे यांच्या माध्यमातून शरीराला आवश्यक ते फायबर मिळत असते. फायबरमुळे पोट दीर्घकाल भरलेले राहून भूक लवकर शमते, तसेच यामुळे पचनक्रिया अधिक सक्रीय होते. फायबरमुळे शरीरातील इंस्युलीनची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. या साठी शरीराला दररोज पंचवीस ते तीस ग्राम फायबरची आवश्यकता असते. फायबर सोबतच आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा ही समावेश असायला हवा. ताज्या भाज्या, मासे, अंडी, इत्यादी पदार्थांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात. यांमुळे स्नायूंना बळकटी मिळून शरीरातील चरबी घटण्यास मदत होत असते.\nआपल्या आहारामध्ये ‘व्हाईट कार्ब्स’, म्हणजेच मैद्यापासून बनलेल्या पदार्थांचा समावेश मर्यादित असावा. साखर, पास्ता, ब्रेड, केक सारखे पदार्थ थोड्याच प्रमाणात खाल्ले जावेत, तसेच बटाटा आणि भात देखील मर्यादित प्रमाणात खाल्ला जावा. शरीरामध्ये योग्य आर्द्रता ठेवण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात पाणी पिणेही महत्वाचे आहे. पोषक घटक पाण्याच्या माध्यमातून शरीरामध्ये पोहोचविले जात असतात. त्यामुळे पाण्याचे सेवन आवश्यक आहे. आपल्या आहारातून साखरयुक्त पेये, सोडा किंवा तत्सम पेये वर्ज्य करावीत. तसेच चहा व कॉफीचे प्रमाणही मर्यादित असावे. शक्य असेल, तेव���हा चहा किंवा कॉफीऐवजी साधे पाणी, नारळ पाणी, ताज्या भाज्यांचा किंवा फळांचा (साखरविरहित) रस, ताजे ताक यांचा समावेश आहारामध्ये असावा.\nव्यायाम करत असताना ‘कार्डियो’चे प्रमाण योग्य असावे. या प्रकारचे व्यायाम केल्याने शरीरातील चरबी वेगाने घटू लागते हे खरे असले, तरी हे व्यायाम प्रमाणाबाहेर केल्याने कालांतराने शरीर चरबी सोबत ‘मसल बर्न’ देखील करू लागते. त्यामुळे अश्या व्यायामाचे प्रमाण आठवड्यातून तीस मिनिटांची तीन ते चार सेशन्स, इतकेच असावे. आहार, व्यायाम, आर्द्रता, यांच्याबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्रमाणात घेतलेली झोप. शरीरातील चरबी घटण्याची प्रक्रिया व्यक्ती झोप घेत असताना सुरु असते. त्यामुळे आठ ते तास तासांची सलग विश्रांती शरीराला मिळणे आवश्यक आहे. वजन घटविण्याची प्रक्रिया ही प्रत्येकाच्या शरीराच्या बाबतीत निरनिराळ्या वेगाने घडून येणारी आहे. त्यामुळे इतरांशी तुलना न करता सातत्याने प्रयत्न सुरु ठेवणे आवश्यक आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'मा��ा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/goa-find-form-to-leave-neufc-dazed/", "date_download": "2019-01-16T22:32:59Z", "digest": "sha1:WF7M3KOZTLMF5WZAHKDRR42AQTCP2LEI", "length": 15994, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL 2018: गोव्याने पाच गोलांसह उडविला नॉर्थइस्टचा धुव्वा", "raw_content": "\nISL 2018: गोव्याने पाच गोलांसह उडविला नॉर्थइस्टचा धुव्वा\nISL 2018: गोव्याने पाच गोलांसह उडविला नॉर्थइस्टचा धुव्वा\nएफसी गोवा संघाने हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात धडाकेबाज खेळासह आपली मोहिम पुन्हा विजयी मार्गावर आणली. शुक्रवारी गोव्याने फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर नॉर्थइस्ट युनायटेड एफसीचा 5-1 असा धुव्वा उडविला. याबरोबरच गोव्याने गुणतक्त्यात पाचवरून दोन क्रमांक आगेकूच करीत तिसरे स्थान गाठले. गोव्याने सर्व गोल उत्तरार्धात केले. स्पेनचा दमदार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने खाते उघडण्यासह दोन गोलांचे योगदान दिले. एदू बेदिया, ह्युगो बौमौस व मिग्युएल फर्नांडेझ यांनी प्रत्येकी एक गोल केला.\nनॉर्थइस्टची मदार बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यावर होती, पण त्याला 90व्या मिनिटास एकच गोल करता आला. गोव्याच्या बचाव फळीने आपली जबाबदारी चोख पार पाडली. दुसरीकडे नॉर्थइस्टची बचाव फळी कोरोला रोखू शकली नाही. गोल्डन बूट किताबाच्या शर्यतीत कोरोने दहा गोलांसह आघाडी घेतली.\nगोव्याची गेल्या तीन सामन्यांत बेंगळुरूकडून हार, एटीकेशी गोलशून्य बरोबरी, तर एफसी पुणे सिटीकडून हार अशी धक्कादायक कामगिरी झाली होती. घरच्या मैदानावरील यशासह सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाने आपली मोहीम पुन्हा विजयी मार्गावर आणली. दुसरीकडे नॉर्थइस्टला तीनवरून चौथ्या क्रमांकावर घसरावे लागले.\nगोव्याने 11 सामन्यांत सहावा विजय मिळविला असून दोन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 20 गुण झाले. गोव्याने जमशेदपूर एफसी (12 सामन्यांतून 19) आणि नॉर्थइस्ट यांना मागे टाकले. नॉर्थइस्टला 12 सामन्यांत दुसराच पराभव पत्करावा लागला. आधीच्या तीन सामन्यांत त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पाच विजय व पाच बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 20 गुण आहेत, जे गोव्याइतकेच आहेत, पण नॉर्थइस्टचा गोलफरक 2 (16-14) आहे, तर गोव्याचा 10 (27-17) असा सरस आहे. बेंगळुरू एफसी (11 सामन्यांतून 27) आघाडीवर आहे, तर मुंबई सिटी एफसी (11 सामन्यांतून 21) दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nगो���्याला खाते उघडण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिक्षा करावी लागली, जी कोरोने संपुष्टात आणली. ह्युगो बौमौस याने ही चाल रचली. त्याने उजवीकडे जॅकीचंद सिंग याला पास दिला. जॅकीचंदने कोरोला अप्रतिम पास दिला. मग कोरोने उजव्या पायाने चेंडूला नेटची दिशा दिली. कोरोने जवळून मारलेल्या अचूक फटक्यावर नॉर्थइस्टचा गोलरक्षक पवन कुमार निरुत्तर झाला.\nदहा मिनिटांनी ह्युगोने बेदीयाला चेंडूसह मोकळीक दिली. त्यावेळी पवन मैदानावर पडला होता. त्यामुळे बेदीयाने त्याच्यावरून चेंडू सहज नेटमध्ये मारला. दोन मिनिटांनी ब्रँडन फर्नांडीस याने उजवीकडून चाल रचत बॉक्सपाशी ह्युगोला पास दिला. ह्युगोने मग डाव्या पायाने चेंडूला नेटची दिशा दिली. त्यानंतर स्थानिक प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. मग कोरो आणि त्यानंतर भरपाई वेळेत मिग्युएल यांनी गोल करीत गोवेकर फुटबॉलप्रेमींना पर्वणी दिली.\nगोव्याने सुरवात चांगली केली. गोव्याच्या ह्युगो बौमौस याने दुसऱ्याच मिनिटाला उजवीकडून मुसंडी मारली. त्याने डावीकडील जॅकीचंद सिंगला पास दिला. बॉक्समधून जॅकीचंदने मारलेला फटका मात्र फार स्वैर होता.\nनॉर्थइस्टला पाचव्या मिनिटाला कॉर्नर मिळाला. जुआन मॅस्कीया याने लांबून प्रयत्न केला, पण त्याने मारलेला चेंडू गोव्याच्या एका खेळाडूला लागून बाहेर गेला. कॉर्नरवर फेडेरिको गॅलेगोने चेंडू मारला. हा चेंडू पुन्हा गॅलेगोकडे मारण्यात आला. त्याने उजव्या पायाने मारलेला क्रॉस शॉट गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याने सहज अडविला. याचे कारण चेंडू त्याच्या अगदी जवळून मारला गेला.\nदहाव्या मिनिटाला गोव्याच्या सेरीटॉन फर्नांडीसने मध्य रेषेपाशी उजवीकडे चेंडू मिळताच घोडदौड सुरु केली. नॉर्थइस्टच्या मॅटो ग्रजिच याने मैदानावर घसरत त्याला रोखले. पाच मिनिटांनी ब्रँडन फर्नांडीसने ह्युगोला अप्रतिम पास दिला. डावीकडे बॉक्सपाशी ह्युगोला भरपूर संधी होती. त्याने नेटच्या दिशेने चेंडू मारला, पण त्यावेळी गोव्याचा फेरॅन गोरोमीनास किंवा मौर्तडा फॉल यांच्यापैकी कुणीच ही संधी साधू शकले नाही. त्यामुळे चेंडू बाहेर गेला.\nमॅस्कीयाला 21व्या मिनिटाला बॉक्सलगत चेंडू मिळाला. त्याने त्यावर फटका मारायचा प्रयत्न केला. ते शक्य नसल्यामुळे त्याने गॅलेगोला पास दिला. गॅलेगोने मारलेला फटका ताकदवान होता, पण त्यात ��चूकता नव्हती.\nजॅकीचंदने 23व्या मिनिटाला पास देताच कोरोने डाव्या पायाने मारलेला चेंडू बाहेर जाण्याची शक्यता होती, पण ह्युगोने तो नेटमध्ये आरामात मारला, पण त्याचवेळी ऑफसाईडचा इशारा झाला. रिप्लेमध्ये हा निर्णय अचूक असल्याचे दिसून आले, पण तोपर्यंत गोव्याच्या बेंचवरील खेळाडूंनी जल्लोष सुरु केला होता.\nदुसऱ्या सत्रात 48व्या मिनिटाला बार्थोलोम्यू ओगबेचे प्रयत्न करणार तोच ऑफसाईडचा इशारा झाला.\nएफसी गोवा: 5 (फेरॅन कोरोमीनास 59, 84, एदू बेदीया 69, ह्युगो बौमौस 71, मिग्युएल फर्नांडेझ 90+1)\nविजयी विरुद्ध नॉर्थइस्ट युनायटेड एफसी: 1 (बार्थोलोम्यू ओगबेचे 90)\n–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: मिशेल स्टार्कने दिला तिसऱ्या षटकातच टीम इंडियाला पहिला धक्का\n–आयपीएल २०१९चा लिलाव कधी आणि कोणत्या चॅनेलवर पहाल\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महारा���्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indian-players-winning-a-man-of-the-series-award-in-tests-in-australia/", "date_download": "2019-01-16T22:32:26Z", "digest": "sha1:P7O57ABXYEEDJCJRB2W45ORT5NFG22YW", "length": 8093, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या दिग्गजांच्या यादीत चेतेश्वर पुजाराचे नाव सन्मानाने घेतले जाणार...", "raw_content": "\nया दिग्गजांच्या यादीत चेतेश्वर पुजाराचे नाव सन्मानाने घेतले जाणार…\nया दिग्गजांच्या यादीत चेतेश्वर पुजाराचे नाव सन्मानाने घेतले जाणार…\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.\nया मालिकेचा मालिकावीर पुरस्कार चेतेश्वर पुजाराला देण्यात आला आहे. याबरोबरच तो ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीमध्ये मालिकावीर पुरस्कार मिळवणारा एकूण पाचवाच भारतीय खेळाडू ठरला आहे.\nयाआधी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार के. श्रीकांत, कपिल देव, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना मिळाला आहे.\nपुजाराने या मालिकेत 4 सामन्यात 1258 चेंडू खेळताना 521 धावा केल्या आहेत. यात त्याने तब्बल 1868 मिनिटे फलंदाजी केली आहे. या मालिकेत पुजाराने 3 शतके आणि एक अर्धशतक केले आहे.\nविशेष म्हणजे पुजाराचा कसोटी क्रिकेटमधील हा पहिलाच मालिकावीर पुरस्कार आहे.\nऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत मालिकावीर पुरस्कार मिळवणारे भारतीय खेळाडू –\n1985-86 – के श्रीकांत\n1999-00 – सचिन तेंडुलकर\n2003-04 – राहुल द्रविड\n2018-19 – चेतेश्वर पुजारा\n–२८ आशियाई कर्णधारांना न जमलेली गोष्ट विराट कोहलीने करुन दाखवली\n–कोहलीची टीम इंडिया असा भीमपराक्रम करणारा बनला जगातील पाचवाच संघ\n–आयपीएलमध्ये जागा न मिळालेल्या खेळाडूचा शतकातील सर्वोत्तम झेल घेण्याचा प्रयत्न, पहा व्हिडिओ\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजय���\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/world-cup-2026-america-mexico-canada-123557", "date_download": "2019-01-16T23:11:43Z", "digest": "sha1:ZQKRWH2BKGROSBAH2MQZHCIRKCZWUP6A", "length": 14608, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "World Cup of 2026 in America, Mexico, Canada अमेरिका, मेक्‍सिको, कॅनडात 2026चा विश्‍वकरंडक | eSakal", "raw_content": "\nअमेरिका, मेक्‍सिको, कॅनडात 2026चा विश्‍वकरंडक\nगुरुवार, 14 जून 2018\nफुटबॉलच्या 2026च्या विश्‍वकरंडक स्पर्धेचे यजमानपद अमेरिका, मेक्‍सिको आणि कॅनडा यांना संयुक्तपणे देण्याचा निर्णय बुधवारी \"फिफा'च्या वार्षिक बौठकीत घेण्यात आला. \"फिफा'च्या सदस्यांनी या तिन्ही देशांच्या संयुक्त यजमानपदाला सर्वाधिक पसंती दिल्यामुळे पाचव्यांदा मोरोक्कोला यजमानपदापासून वंचित राहावे लागले. तीन देशांनी मिळून विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे संयोजन करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.\nमॉस्को - फुटबॉलच्या 2026च्या विश्‍वकरंडक स्पर्धेचे यजमानपद अमेरिका, मेक्‍सिको आणि कॅनडा यांना संयुक्तपणे देण्याचा निर्णय बुधवारी \"फिफा'च्या वार्षिक बौठकीत घेण्यात आला. \"फिफा'च्या सदस्यांनी या तिन्ही देशांच्या संयुक्त यजमानपदाला सर्वाधिक पसंती दिल्यामुळे पाचव्यांदा मोरोक्कोला यजमानपदापासून वंचित राहावे लागले. तीन देशांनी मिळून विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे संयोजन करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.\n\"फिफा'च्या बैठकीत उत्तर अमेरिकाच्या संयुक्त प्रस्तावाला 134 मते मिळाली, तर मोरोक्कोच्या पारड्यात केवळ 65 मते पडली. एक सदस्य मतदानापासून अलिप्त राहिला. त्याचबरोबर या स्पर्धेपासून विश्‍वकरंडक स्पर्धा 48 देशांची घेण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कतार येथे 2022 मध्ये होणारी स्पर्धा 32 संघांचीच असेल.\nउत्तर अमेरिकन आणि मोरोक्को यांना आपल्या सादरीकरणासाठी 15 मिनिटे देण्यात आली होती. यामध्ये उत्तर अमेरिका देशांनी स्पर्धेतून 11 अब्ज डॉलरचा नफा होईल असे सांगितले. मोरोक्कोकडून 5 अब्ज डॉलरचाच फायदा होईल, असे सांगण्यात आले. सहाजिकच हा एक मुद्दा उत्तर अमेरिकेच्या बाजूने मते पडण्यास निर्णायक ठरला.\nअमेरिका फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कार्लोस कोड्रिएरो यांनी यजमानपदाची संधी दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले, \"\"आज आम्ही नाही, तर फक्त फुटबॉल जिंकले आहे. आमच्यावर विश्‍वकरंडक स्पर्धेच्या आयोजनासाठी विश्‍वास दाखवला यासाठी सर्वांचे आभार. आम्ही तुमच्या विश्‍वासास खरे उतरू.''\n- विश्‍वकरंडक स्पर्धेचे तीन देशांना यजमानपद देण्याचा प्रथमच निर्णय\n-यापूर्वी कोरिया, जपान (2002) या दोन देशांना संयुक्त यजमानपद मिळाले होते\n- अमेरिका, मेक्‍सिको, कॅनडा यांना मिळाले 2026चे यजमानपद\n- अमेरिकेला 1994, तर मेक्‍सिकोला 1970 आणि 1986च्या स्पर्धेच्या यजमानपदाचा अनुभव\n- कॅनडाला पुरुषांच्या विश्‍वकरंडक आयोजनाची पहिलीच संधी, मात्र 2015 मध्ये महिलांच्या स्पर्धेचे आयोजन\n- 2026पासून होणार 48 संघांत स्पर्धा\n- एकूण 80 सामने होणार\n- यातील सर्वाधिक 60 सामने अमेरिकेत, तर कॅनडा, मेक्‍सिकोत प्रत्येकी 10 सामने\nरिषभ पंतचा 'वर्ल्ड कप'साठी विचार; धोनीचं काय होणार\nऍडलेड : अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या सध्याच्या खराब फॉर्मकडे पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाने विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी राखीव यष्टिरक्षक...\n'दुसऱ्या इनिंगचा विचार गरजेचा' (सुनंदन लेले)\nग्लेन मॅग्राथ या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. विशिष्ट टप्प्यावर त्यानं निवृत्ती घेतली आणि पत्नीचं स्वप्न असलेल्या मॅग्राथ...\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान...\nHockey World Cup 2018 : भारताचा सलामीला विजयी पंच\nमुंबई-भुवनेश्‍वर : भारतीय संघाने विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीच्यावेळी सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या पाठिराख्यांना विजयाची भेट दिली....\n'या' कारणामुळे पोवारांनी मितालीला वगळले...\nमुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच...\nभारताला पहिल्यावहिल्या \"ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63687", "date_download": "2019-01-16T22:50:50Z", "digest": "sha1:5UZXXZUKIYFVEQ5RJEUCACZXWOGUOMJN", "length": 8602, "nlines": 162, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगरंगोटी - आर्या - ९ वर्ष | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगरंगोटी - आर्या - ९ वर्ष\nरंगरंगोटी - आर्या - ९ वर्ष\nफोटो तितकासा छान नाहिये, समजून घ्या.\nबाप्पाला पुर्ण ग्रीन ग्रीन\nबाप्पाला पुर्ण ग्रीन ग्रीन केलयं...\nपण मी समजून घेतलयं.. छान\nखूपच छान हरित बाप्पा\nखूपच छान हरित बाप्पा\nअगं तो पानांनचा बाप्पा आहे\nअगं तो पानांनचा बाप्पा आहे म्हणुन हिरवा आहे.\nहो,अशीच गंमत केली ताई..\nहो,अशीच गंमत केली ताई..\n 'एकदंत' उठून दिसतोय अगदी.\nमस्त कल्पना आहे . काढला आणि\nमस्त कल्पना आहे . काढला आणि रंगवला पण छानच आहे.\ncreativity आवडली. छान आर्या,\ncreativity आवडली. छान आर्या, शुभेच्छा\n मस्त काढलंय चित्र आणि रंगवलंय ही छान\n बाप्पाला अंगचंच लाइटिंग केलंय असे वाटतंय\nबाप्पाला अंगचंच लाइटिंग केलंय\nबाप्पाला अंगचंच लाइटिंग केलंय असे वाटतंय >>>>> याच कारण म्हणे पान गुळगुळीत असतात का बाजूनी\nसगळ्यांना खूप धन्यवाद आर्याकडून\nछान आहेत, स्वतः काढलेत आणि...\nछान आहेत, स्वतः काढलेत आणि.... मी नाही अजून प्रयत्न केला कधी... डाव्या कानात भिकबाळी आहे का\nचित्र छान व रंगवलयही छान\nस्वतः काढलेत आणि.... मी नाही\nस्वतः काढलेत आणि.... मी नाही अजून प्रयत्न केला कधी... डाव्या कानात भिकबाळी आहे का >> हो तिने स्वतः काढलय चित्र आणि कानात भिकबाळी आहे .\n चित्र स्वत: काढून रंगवलंय. शाब्बास आर्या.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/two-accused-filed-allowed-child-drive-115200", "date_download": "2019-01-16T23:01:27Z", "digest": "sha1:SQAB5Y3M3N36HE2GT3TAJ7NSO2QLUJAI", "length": 14715, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two of the accused filed for allowed the child to drive बालकास गाडी चालविण्यास दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल | eSakal", "raw_content": "\nबालकास गाडी चालविण्यास दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल\nबुधवार, 9 मे 2018\nबनावट नंबर प्लेट असलेले वाहन अल्पवयीन बालकास चालवित होते. त्यास चांदनी चौकात पकडले. त्या मुलाच्या चुलत्याला ताब्यात घेऊन वडील व चुलत्याच्या विरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.\nवारजे माळवाडी - नवीन दुचाकीची नोंदणी 5 (रजिस्ट्रेशन) न करता बनावट नंबर टाकून आठ महिने गाडी वापरली. तसेच ते वाहन आपल्या अल्पवयीन बालकास चालवण्यास दिल्याबद्दल वडील, चुलत्याला बुधवारी अटक करण्यात आली.\nधनंजय हनुमंत बनसोडे (रा.सुर्यादत्त कॉलेज, संतोष दगडी चाळ) व करण हनमंत बनसोडे यांना नवीन गाडीची परिवहन प्रादेशिक कार्यालयात (आरटीओ) नोंदणी न करता मागील आठ महिन्यापूर्वी बनावट नंबर लावून ती चालवित आहे. बनावट नंबर प्लेट असलेले वाहन अल्पवयीन बालकास चालवित होते. त्यास चांदनी चौकात पकडले. त्या मुलाच्या चुलत्याला ताब्यात घेऊन वडील व चुलत्याच्या ��िरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी सांगितले.\nरस्ता वाहतूक सुरक्षा पंधरवडा सुरू असल्याने चांदणी चौक येथे फौजदार सुबराव लाड, पोलिस हवालदार तानाजी नांगरे, पोलिस नाईक अविनाश गोपनर, पोलिस नाईक किरण पवार, रविंद्र अहिरे, योगेश वाघ, सुजय\nपवार प्रबोधन व कारवाई करीत होते. त्यावेळी लहान मुलगा MH 12 PR 0789 या क्रमांकाची अॅक्टीवा गाडी चालवत होता. त्याला थांबवून त्याचेकडे त्याचे नाव पत्ता, वय, लायसन्स व गाडीचे कादपत्राबाबत विचारणा केली. त्याने तो सुर्यदत कॉलेज समोर, पाटील नगर बावधन येथे राहणारा असून तो 14 वर्षाचा असल्याचे सांगितले. याबाबत अधिक चौकशी केली असता. गाडीचा नंबर बनावट असल्याचे लक्षात आले.\nबनावट क्रमांक टाकून सरकारची फसवणूक करुन काही तरी गंभीरस्वरुपाची गुन्हा करण्याचे इराद्याने सुमारे 8 महिन्यांपासुन वापरत आहे. तसेच अल्पवयीन मुलास सदरच वाहन चालविण्यास दिले म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे.\nलहान मुलांनी गाडी चालविणे, कारवाई सुरू\nवारजे वाहतुक विभागाच्या या पथकाने चांगली कामगिरी केले आहे. रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. नागरिकांना वाहतूकीचे नियम त्यांची ओळख, माहिती जनजागृती करणे हा त्यातील उद्देश आहे. वाहतूक सुरक्षित होण्याची जबाबदारी फक्त वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जबाबदारी नाही. पालक नागरिकांनी देखील नियम पाळले पाहिजेत. दुचाकी, चारचाकी वाहन लहान मुले वाहन चालविण्यास दिले जाते. अशाप्रकारे लहान मुलांनी गाडी चालविली असल्यास त्याच्या पालकांवर कारवाई सुरू आहे. - प्रभाकर ढमाले, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग\nपुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनी तपासली महिलांची ओळखपत्रे\nपुणे - बुधवार पेठेतील वेश्‍यावस्तीमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी महिला आणि अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी फरासखाना पोलिसांकडून बुधवारी...\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटे��च्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nएमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/budget-2018/", "date_download": "2019-01-16T22:43:23Z", "digest": "sha1:5G2Y2LA5CHVIFQ33ZZJ234L7N6LQL4FI", "length": 13426, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Budget 2018,India Union Budget 2018-19,Live Update and Highlights Union Budget | Loksatta | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nBudget 2018 – मोदीकेअर योजनेसाठी लागणार 11 हजार कोटी रुपये\nप्रति कुटुंब 1,100 रुपयांचा प्रिमियम\nयंदाचा अर्थसंकल्प मागच्या पानावरून पुढे असाच आहे.\nउज्ज्वला योजनेतून मोफत एलपीजी जोडणीमध्ये ८ कोटींपर्यंत विस्तार\nबोटं चोखून का टुंबड भरते\nअतिमहनीय व्यक्तींसाठी दोन नवी विमाने\nलघुउद्योगांना प्रोत्साहनातून विकास, रोजगारनिर्मितीची पायाभरणी\nअर्थसंकल्पातून यंदाही पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर सरकारचा भर दिसून येतो.\nआरोग्य, शिक्षण, कृषीला दिलेले प्राधान्य योग्यच\nकेंद्र सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते\nदुखस कुटे, शेकस कुटे\nसमभाग, फंडांवर दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभ कराची मात्रा\nभांडवली लाभावरील करवाढीची बाजाराला धास्ती\nसत्रा दरम्यान निर्देशांकाची ४६० अंशांची आपटी\nवित्तीय गणित नेमके जुळविणारा दिशानिर्देश\nअनुदान खर्च हा वारेमाप न वाढता एका मर्यादेत राखण्यातही अर्थमंत्री यशस्वी ठरले आहेत.\nतोच गुल, तीच काडी\n७० लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचे सरकारचे लक्ष्य\nतरतुदींशिवाय योजना, घोषणा की धूळफेक\nया अर्थसंकल्पामध्ये काय आहे याबाबत बोलणे जितके महत्त्वाचे आहे\nसर्व घटकांना सामावून घेणारा अर्थसंकल्प\nशेतकरी आणि ग्रामीण भागावरचा फोकस हा जाणवण्याएवढा मोठा आहे.\nतरतुदीच्या बाबतीत सामान्यांना काहीही दिलासा मिळालेला नाही.\nवित्तीय धोरणाला प्रतिरूप अर्थसंकल्प\nशाश्वत वाढीसाठी सार्वजनिक खर्च व आर्थिक पाठबळ गरजेचे असते.\nमंधातले माणसं, ना घरातले ना घाटावरचे\nनोकरदारांना करदिलासा नाहीच; प्राप्तिकर रचना कायम\n‘आयुष्मान’ योजनेची अंमलबजावणी महत्त्वाची\nदेशातील १० कोटींहून अधिक कुटुंबांना लाभ होणार आहे.\nपेट्रोल/डिझेलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही..\nहमी भाव : फसव्या गाजराचे पुनरागमन\nबायोटेक्नॉलॉजीबद्दल या सरकारची भूमिका पूर्ण नकारात्मक दिसते\nअर्थसंकल्प : शेतकऱ्यांना उभे करणारा की आडवे पाडणारा\nअर्थसंकल्प गतवर्षीप्रमाणे यंदाही फसवा आणि गाजर दाखवणारा आहे.\nअर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस : अशोक चव्हाण\nजनतेची निराशा करणारा अर्थसंकल्प\nBudget 2018 : भाजपाचे विरोधात असताना एक आणि सत्तेत आल्यानंतर भलतेच\nजेटलींनीच केली होती टॅक्स स्लॅब ५ लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी\n हा जेटलींचा शेवटचा अर्थसंकल्प आहे- पी. चिदंबरम\nशेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.\nकेंद्रीय अर्थसंकल्प छाप सोडू शकलेला नाही; उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी व्यक्त केली नाराजी\nस्वामीनाथन आयोग शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी आणखी चार वर्षे वाट पहावी लागणार\nBudget 2018: ‘गरीबांना देण्यासाठी श्रीमंतांना लुटा,’ राजदिप सरदेसाईने साधला मोदी सरकारवर निशाणा\nमोदीनॉमिक्स विरुद्ध वोटर नॉमिक्स असेच सुरू आहे\n...म���हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nसमुद्र किनाऱ्यांवर प्लास्टिकच्या लाटा\nसंक्रांतीच्या वाणातून महिलांचे सामाजिक भान\nभंगारातील ‘बीएमडब्ल्यू’ विकून अभिनेत्रीला गंडा\nबेस्ट संपात एनएमएमटीचा ४५ लाखांचा फायदा\nताजा भाजीपाला थेट गृहनिर्माण संस्थेच्या दारात\nचरित्रपट ही जबाबदारीने करण्याची गोष्ट\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://lekhny.blogspot.com/2011/04/blog-post_4468.html", "date_download": "2019-01-16T22:10:34Z", "digest": "sha1:KVFR5IL33HS6XQJQ4H7PZS2Y4AI33IPX", "length": 8787, "nlines": 153, "source_domain": "lekhny.blogspot.com", "title": "महाबली...: बाळ देशपांडे यांच्या निधनामुळे ज्येष्ठ, जागरूक पत्रकार हरपला: भुजबळ", "raw_content": "\nसोमवार, ११ एप्रिल, २०११\nबाळ देशपांडे यांच्या निधनामुळे ज्येष्ठ, जागरूक पत्रकार हरपला: भुजबळ\nमुंबई, ता. ११ - ज्येष्ठ पत्रकार बाळ देशपांडे यांच्या निधनामुळे आपण एका जुन्या स्नेह्याला आणि वृत्तपत्रसृष्टी ज्येष्ठ जागरूक पत्रकाराला कायमची अंतरली आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.\nबाळ देशपांडे हे पत्रकारितेच्या क्षेत्रातले दीपस्तंभासारखे व्यक्तीमत्व होते. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अनेक वर्षे सदस्य असलेल्या देशपांडे यांनी विविध वृत्तपत्रांमधून समतोल आणि अभ्यासपूर्ण लेखन केले. पत्रकारांच्या हक्काबद्दल ते अत्यंत जागरूक होते. त्यांच्या निधनामुळे तरूण पिढीला मार्गदर्शन करणारा ज्येष्ठ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याचे श्री. भुजबळ म्हणाले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: बाळ देशपांडे निधन\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nनवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन र...\nनारायण आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षे...\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी डंकन फ्लेचर\nमलंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पास अंतिम म...\nअ��ोदर भारतीयांचाच विचार करावा...\nसुरेश कलमाडी यांना अटक\nचिंतन ग्रुप पुणे तर्फे राज्यस्तरीय सावित्री पुरस्क...\n\"महाराष्ट्राचं पर्यटन\" जागतिक नकाशावर...\nविजय नाहाटा यांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव\nवि.आ. बुवा यांच्या निधनामुळे उत्कृष्ट विनोदी साहित...\nडॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस छगन भुजबळ यांचे अभिवाद...\nदेशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भूमीपुत्रांना विकासा...\nराज्यात 3 लाख 36 हजार किलोमीटर रस्तेविकासाचे उद्दि...\nभूकंपांमुळे जपानवर किरणोत्सर्गाचा धोका वाढतोय\nमहात्मा फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात सुमनांजली\n'दै. विश्वरुप'च्या महात्मा फुले जयंती विशेषांकाचे ...\nबाळ देशपांडे यांच्या निधनामुळे ज्येष्ठ, जागरूक पत्...\nकुसुमाग्रज प्रतिष्ठानला शासनाकडून ४० लाख रूपयांचा ...\nकर्नाळा अभयारण्याच्या हद्दीत भुयारी मार्ग प्रस्ताव...\n'धन्य धन्य ज्योतिबा फुले' सीडीचे प्रकाशन\nअण्णांच्या आंदोलनास वीक-एन्डचा लाभ होण्याची शक्यता...\nआसाम मध्ये सर्वत्र साजरा केला जाणारा \"बिहु\"..\nकोकणच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन विकासासाठी...\nतर विश्वचषकाविषयी वास्तव सहज सामोरे येईल...\nभुजबळांनी गोव्यात पाहिली जीवरक्षक दलाची प्रात्यक्ष...\nभारतीय क्रिकेट संघाच्या विश्वविजयाने झालेला आनंद श...\nगोव्यात इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण लागू...\nविश्वचषक अपेक्षेनुसार भारताकडे- सचिनचं स्वप्न साका...\nरात्री दहा तास अखंडित वीज पुरवठा: अजित पवार\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-90/", "date_download": "2019-01-16T22:45:46Z", "digest": "sha1:HJ7DL4PBQ3YT77L34GL73JCC5I7MZ2JK", "length": 5231, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात रंग… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-government-receiving-complaints-through-various-modes-112893", "date_download": "2019-01-16T23:37:31Z", "digest": "sha1:46GDE7V5HX7CJUY6IIM256MRXVMLTJOY", "length": 15288, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra Government receiving complaints through various modes मंत्रालयात तक्रारींचा पाऊस! | eSakal", "raw_content": "\nरविवार, 29 एप्रिल 2018\nमुंबई : ग्रामपंचायत ते देश या पातळीवरील वैयक्‍तिक; तसेच सार्वजनिक बाबींशी निगडित विविध विषयांवरील हजारो तक्रारी राज्यातील नागरिक करीत आहेत.\nसरकारच्या सर्व विभागांकडे रोज सरासरी तक्रारींचे दहा हजार अर्ज विविध पोर्टलच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. पोर्टलचे पर्याय उपलब्ध असल्याने एकच तक्रार अनेक ठिकाणी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, प्रश्‍न सुटण्याऐवजी तक्रारींच्या नोंदी ठेवून त्याचा पाठपुरावा करताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. याचा प्रतिकूल परिणाम प्रशासनाच्या गतिमानतेवर झाला आहे.\nमुंबई : ग्रामपंचायत ते देश या पातळीवरील वैयक्‍तिक; तसेच सार्वजनिक बाबींशी निगडित विविध विषयांवरील हजारो तक्रारी राज्यातील नागरिक करीत आहेत.\nसरकारच्या सर्व विभागांकडे रोज सरासरी तक्रारींचे दहा हजार अर्ज विविध पोर्टलच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. पोर्टलचे पर्याय उपलब्ध असल्याने एकच तक्रार अनेक ठिकाणी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, प्रश्‍न सुटण्याऐवजी तक्रारींच्या नोंदी ठेवून त्याचा पाठपुरावा करताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. याचा प्रतिकूल परिणाम प्रशासनाच्या गतिमानतेवर झाला आहे.\nमाहिती अधिकार कायद्याखाली (आरटीआय) ऑनलाइन; तसेच ऑफलाइन तक्रार नोंदवता येते, माहिती विचारता येते. राज्य सरकारने 'आपलं सरकार' हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले. हे मंत्रालय आणि जिल्हास्तरावर आहे. याशिवाय केंद्राचे पंतप्रधान ऑनलाइन पोर्टल आहे. याबरोबर मंत्रालयात भेट देऊनही तक्रारी देऊन त्याचा पाठपुरावा केला जातो.\nविविध विभागांतील प्रश्‍नांसदर्भात आलेल्या तक्रारी त्या-त्या विभागातील नोंदणी शाखेत (रजिस्ट्री) पाठवल्या जातात. नोंदणी शाखेत नोंद केल्यानंतर तक्रारदारास मोबाईलवर संदेश जातो. त्यानंतर पुढील कार्यवाही होते. मात्र, एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्�� असल्याने एकच तक्रार अनेक ठिकाणी केली जाते. याचे प्रमाण जवळजवळ आठ ते दहा टक्‍के इतके आहे. त्यामुळे प्रशासनाचा गोंधळ उडत आहे.\nअनेक तक्रारी प्रलंबित राहत आहेत. तक्रार करण्याचे पर्याय वाढले आहेत, तर प्रशासनातील मनुष्यबळ कमी होत आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी यांचा गोंधळ उडत आहे. यासाठी माहिती अधिकार घटनात्मक अधिकार आहे. तो नाकारता येत नाही. इतर पर्यायांपैकी एकच सक्षम पर्याय ठेवून त्याचा उपयोग केला, तर अनेक प्रश्‍न नागरिकांचे सुटतील, असा विश्‍वास अधिकारी-कर्मचारी यांना वाटत आहे.\nविविध प्रकारचे ऑनलाइन, ऑफलाइन पर्याय\nदिवसेंदिवस स्वस्त होणारे इंटरनेट यामुळे ऑनलाइन तक्रारींत वाढ\nविविध पर्याय असल्याने एकच तक्रार अनेक पोर्टलवर\nसेवा हमी कायद्याचा मानगुटीवर बडगा\n- सरकारच्या विविध विभागांची संख्या : 32\n- मंत्रालयात रोज येणाऱ्या एकूण तक्रारीची संख्या : सुमारे 10 हजार\n- आरटीआयखाली माहिती देणे बंधनकारक कालावधी : 30 दिवस\n- 'आपलं सरकार' याखाली तक्रारनिवारण कालावधी : 21 दिवस\nरोजगार सेवकाला लाच घेताना अटक\nगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा मंजूर करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोजगार...\nअतुल बेनकेंसह ६० जणांवर ‘रास्ता रोको’प्रकरणी गुन्हा\nनारायणगाव - येथील वारूळवाडी-गुंजाळवाडी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण...\nबंद इमारतींच्या घरपट्टीत सवलत\nकऱ्हाड - तीन महिने अथवा त्याहून अधिक कालावधीपर्यंत ग्रामीण भागातील बंद असणाऱ्या इमारतीला ग्रामपंचायतीकडून घरपट्टीत सवलत मिळवता येते. मात्र,...\nवाड्याची आमसभा चौथ्या वर्षीही लांबणीवर\nवाडा - तालुक्याच्या विकासात महत्वाचे स्थान असलेली तालुक्याची आमसभा चौथ्या वर्षीही लांबणीवर पडली. ही आमसभा लावणा-या अधिका-यांला पाच हजार रूपयांचे...\nपाली - अतिक्रमणावर कारवाई न केल्याने कार्यकर्ते आक्रमक\nपाली - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह स्मारकाच्या आवारातील अतिक्रमण बुधवारी (ता.9) कार्यकर्त्यांनी हटविले. या अतिक्रमाणाविरोधात पाली...\n\"जो मजदूर हित की बात करेगा, वही देश में राज करेगा'\nनागपूर : नोकऱ्यांतील कंत्राटी पद्धत बंद करा, समान काम समान वेतन द्या, शेतमजुरां���ह कामगारांना 18 हजार मासिक वेतन द्यावे यांसह इतर मागण्यांसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/shivsena-mp-sanjay-raut-criticize-bjp-117072", "date_download": "2019-01-16T23:24:39Z", "digest": "sha1:LV5JOPQHYZFXTGIOWHZ3UUAKQD4W6OEY", "length": 11603, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "ShivSena MP Sanjay Raut criticize BJP लोकशाहीची हत्या झाली; पण.. : संजय राऊत | eSakal", "raw_content": "\nलोकशाहीची हत्या झाली; पण.. : संजय राऊत\nगुरुवार, 17 मे 2018\nदेशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही, तर लोकशाहीची हत्या कशी होईल. येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण बहुमत सिद्ध करणे कठीण आहे. ज्या पक्षांकडे बहुमत आहे, अशांना राज्यपालांनी बोलवायला हवे होते.\nनवी दिल्ली - देशात सध्या जी काही परिस्थिती आहे, त्यावरून नागरिक म्हणत आहेत लोकशाहीची हत्या झाली. पण, देशात लोकशाही राहिलीच कोठे आहे हत्या होण्यासाठी, अशी जोरदार टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.\nकर्नाटकमध्ये सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षात भाजपने बाजी मारली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून बी. एस. येडियुरप्पा यांनी शपथ घेतली आहे. येडियुरप्पा यांना 15 दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. भाजपकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ नसतानाही राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. यावरून देशभरातील नेत्यांकडून भाजप व केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही या प्रकरणावरून त्यांना लक्ष्य केले आहे.\nसंजय राऊत म्हणाले, की देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही, तर लोकशाहीची हत्या कशी होईल. येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण बहुमत सिद्ध करणे कठीण आहे. ज्या पक्षांकडे बहुमत आहे, अशांना राज्यपालांनी बोलवायला हवे होते. पण जेव्हा असे होते तेव्हा लोक म्हणतात लोकशाहीची हत्या झाली.\nआरक्षणाचा बिकट मार्ग (प्रा. उल्���ास बापट)\nसंसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही...\nकोणत्याही लोकशाही व्यवस्थेत कारभार सुरळीत चालण्यासाठी सहमती लागते आणि त्यासाठी सर्वांना किमान लवचिक धोरण स्वीकारावे लागते. परंतु, तसे करणे म्हणजे...\nअमर्यादित राजेशाही, लोकशाही आणि डावी ‘सामाजिक लोकशाही’ अशा टोकाच्या राजकीय प्रणालींचा प्रवास आणि अंगीकार भूतानने का केला असावा\n'भाजपला बहुमत मिळू नये ही तर गडकरींची इच्छा'\nमुंबई: भाजपला बहुमत मिळू नये ही तर गडकरींची इच्छा असल्याचे मत आज (ता.07) शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. आगामी लोकसभा...\nवाडा नगरपंचायत विषय समितीची निवडणूक गाजणार\nवाडा - वाडा नगरपंचायत उपाध्यक्षासह विषय समितीच्या चार सभापतीपदांसाठी मंगळवारी (8 जानेवारी) निवडणूक होत असुन, या नगरपंचायतीमध्ये कुठल्याच राजकीय...\nउत्सव लोकशाहीचा (मृणालिनी नानिवडेकर)\nसन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AD-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T22:59:26Z", "digest": "sha1:E36XY6KGX36BHGZ2YFFB7TMJHQ5DWRYK", "length": 6933, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिवाळीमुळे कुरकुंभ बाजारपेठ सजली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदिवाळीमुळे कुरकुंभ बाजारपेठ सजली\nकुरकुंभ- दिवाळीला सुरुवात झाली असून, विविध वस्तूंच्या खरेदीसाठी कुरकुंभ बाजारपेठ सजली आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांत रांगोळी, पणत्या, रोषणाई आणि फराळाच्या साहित्यापासून कपड्यांच्या खरेदीसाठी म���ठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडल्याचे दिसत होते. कुरकुंभ, दौंड रस्त्यला फटाके, आकाश कंदिलाचे स्टॉल गजबजले असून या ठिकाणी लोक खरेदी करताना दिसत आहेत. जास्त आवाज करणाऱ्या फटाक्‍यांऐवजी शोभेच्या फटाक्‍यांना ग्राहकांची पसंती आहे.\nदिवाळी सण मोठा,नाही आनंदाला तोटा, या उक्तीप्रमाणे घराघरांत उत्साहाचे वातावरण आहे. यंदा दसरा झाल्यानंतर लगेच दिवाळीच्या तयारीला सुरवात झाली. घरोघरी स्वच्छता, रोषणाईची व्यवस्था केली जात आहे. चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण करणारा दिवाळी सण साजरा करण्यासाठी कुरकुंभ बाजारपेठ फुलून गेली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/if-rohit-hits-a-six-here-i-am-changing-to-mumbai-tim-paine-this-is-the-first-time-rohit-sharma-scored-a-50-score-without-a-six-in-test-cricket/", "date_download": "2019-01-16T22:34:50Z", "digest": "sha1:I2FOWKRCSTA4ETJR3F4N4ZNJCUVYBL4L", "length": 8428, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "याला म्हणतात नशीब! रोहित शर्माबद्दल घडलेला हा किस्सा पहाच", "raw_content": "\n रोहित शर्माबद्दल घडलेला हा किस्सा पहाच\n रोहित शर्माबद्दल घडलेला हा किस्सा पहाच\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 8 धावा केल्या आहेत. तसेच भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आहे.\nया सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन आणि भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मामधील मजेदार संवाद स्टंप माइकमधून ऐकायला मिळाला आहे.\nझाले असे की भारताचा पहिला डाव सुरु असताना 139 व्या षटकादरम्यान अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा फलंदाजी करत होते. त्याचवेळी रोहितचे लक्ष विचलित करण्यासाठी यष्टीरक्षक पेन यष���टीमागून सतत काहीतरी बोलत होता.\nतसेच यावेळी पेन रोहितला म्हणाला, ‘मी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यावा याबाबत नेहमीच गोंधळलेला असतो. पण जर तू आज षटकार मारला तर मी मुंबईला पाठिंबा देईल.’\nपहिल्यांदाच रोहितने केले असे-\nया सामन्याची शेवटची ७ षटके बाकी असताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव घोषीत केला. विशेष म्हणजे रोहित शर्मा या सामन्यात ६३ धावांवर नाबाद राहिला. कसोटी कारकिर्दीत रोहितने १० अर्धशतके केली आहेत. परंतु पहिल्यांदाच कारकिर्दीत त्याने कसोटी अर्धशतकात षटकार मारला नाही आणि पेनचे मुंबईला पाठिंबा देण्याचे स्वप्न भंगले.\n–तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे ११ पैकी ६ खेळाडू आहेत त्रिशतकवीर\n–कसोटीत गोलंदाजाने केवळ १५ चेंडूत घेतल्या ६ विकेट्स\n–शतक तर पुजाराने केले परंतु ही गोष्ट करुन कायम नाव इतिहासात कोरले\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indian-fans-lash-out-at-fox-sports-for-questioning-kl-rahuls-catch/", "date_download": "2019-01-16T23:00:43Z", "digest": "sha1:YIPURMSJCC7VBKHK2R2TMHTROTIFZ6OG", "length": 9943, "nlines": 85, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केएल राहुलच्या त्या कॅचवर प्रश्न उपस्थित केल्याने टीम इंडियाचे चाहते भडकले", "raw_content": "\nकेएल राहुलच्या त्या कॅचवर प्रश्न उपस्थित केल्याने टीम इंडियाचे चाहते भडकले\nकेएल राहुलच्या त्या कॅचवर प्रश्न उपस्थित केल्याने टीम इंडियाचे चाहते भडकले\nभारताने आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटीत 31 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.\nपण भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका म्हटले की वाद हे समीकरण चाहत्यांसाठी नवीन नाही. त्यामुळे यावेळीही फॉक्स क्रिकेटने असाच एक वाद तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्य़ा दिवशी केएल राहुलने घेतलेल्या विजयी झेलवर प्रश्न उपस्थित केला आहे.\nया सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात आर अश्विन गोलंदाजी करत असताना120 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जोश हेजलवूडने फटका मारला. पण तो चेंडू सरळ गुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या केएल राहुलच्या दिशेने गेला आणि तो चेंडू मैदानाच्या थोडा वर असताना राहुलने झेलला. ही आॅस्ट्रेलियाची शेवटची विकेट असल्याने भारताने हा सामना जिंकला.\nत्यावेळी कोणीही त्या झेलवर प्रश्न उपस्थित केले नव्हते. तसेच हेजलवूडला बाद देण्याआधी पंच निगल लाँग यांनीही खात्री करुन घेतली होती.\nपण त्यानंतर फॉक्स क्रिकेटने या झेलचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करुन त्यावर तो झेल अचूक होता का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र चाहत्यांना हा प्रश्न पटला नसल्याने त्यांनी या प्रश्नावर टीका केली आहे.\n–वेगवान गोलंदाजांना विश्रांती मिळावी म्हणुन विराटने काय केले पहाच\n–दुसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी पृथ्वी शाॅच्या सहभागाबद्दलची ही आहे सर्वात मोठी बातमी\n–चार तासात विराट-���नुष्काच्या त्या फोटोला मिळाल्या तब्बल 22 लाखांपेक्षाही अधिक लाईक्स\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/khelo-india-mehuli-ghosh-abhinav-shaw-winners-in-shooting/", "date_download": "2019-01-16T22:32:17Z", "digest": "sha1:JPM2UEHB5P7SRLHZSBDBFISSCUAFNFPF", "length": 6536, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "खेलो इंडिया: नेमबाजीत मेहुली घोष, अभिनव शॉ विजेते", "raw_content": "\nखेलो इंडिया: नेमबाजीत मेहुली घोष, अभिनव शॉ विजेते\nखेलो इंडिया: नेमबाजीत मेहुली घोष, अभिनव शॉ विजेते\n पश्चिम बंगालच्या मेहुली घोष या आंतरराष्ट्रीय खेळाडूने दहा वर्षीय खेळाडू अभिनव शॉ याच्या साथीत दहा मीटर्स एअर रायफल मिश्रदुहेरी विभागात सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी ५०१.७ गुणांची नोंद केली.\nतसेच महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटील हिने २१ वर्षाखालील मुलींच्या गटात २५ मीटर पिस्तुल प्रकारात कास्यंपदक मिळविले. अभिज्ञाने २० गुण नोंदविले.\nराजस्थानच्या दिव्यांश सिंग पन्वर व मानिनी कौशिक यांना रौप्यपदक मिळाले. त्यांनी ४९६.१ गुण मिळविले. मध्यप्रदेशच्या श्रेया अगरवाल व हर्षित बिंजवा यांनी ४३३.६ गुणांसह ब्राँझपदक पटकाविले.\nअभिज्ञाला कास्यंपदक मिळालेल्या गटात दिल्लीची देवांशी राणा (२४ गुण) व हरयाणाची अंजली चौधरी (२३ गुण) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविले.\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/todays-rashibhavidhya-03-august-2018-astrology-298568.html", "date_download": "2019-01-16T22:19:04Z", "digest": "sha1:HPUH224Z2L2GKP2KM4KDWAYS3ZENNPH5", "length": 7266, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - कुठल्या राशीला आज घ्यावी लागणार जास्त काळजी?–News18 Lokmat", "raw_content": "\nकुठल्या राशीला आज घ्यावी लागणार जास्त काळजी\nमेष - चंद्र आज दुपारपर्यंत बारावा असेल. नंतर आपली रास मंगळ आणि गुरूच्या दृष्टिक्षेपात राहील. तुमच्या समोर कठीण काम पूर्ण करायचं आव्हान राहील. जवळच्या मित्रांशी संपर्क झाला, तर तुमचं काम सोपं होऊन जाईल. तुम्ही जास्त संवेदनशील राहाल. तुम्हाला एखाद्याकडून प्रेमाचा किंवा विवाहाचा प्रस्ताव येईल. वृषभ - आजचा दिवस नम्र राहिलात तर दिवस शांतीपूर्ण जाईल.तुम्हाला यश मिळेल. आत्मविश्वासही वाढेल. तुमचा दिवस प्रतिकुल नाही, तरीही तुम्हाला संकटाला सामना करावा लागेल. तरीही तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम कराल, पण तुमचे वरिष्ठ तुमचं श्रेय दुसऱ्याला देतील. मिथुन - आज चंद्र तुमच्या राशीत कर्मस्थानी आहे. तुमचा निश्चयी स्वभाव आज जागृत असेल. तुमचे विचार स्पष्ट असतील. तुम्ही विचलीत होणार नाही. योग्य वेळी योग्य पावलं उचलल्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. चांगल्या बातम्या मिळतील.\nसिंह - आज दुपारी अष्टमात असलेल्या चंद्रापासून मुक्ती मिळेल. आजचा दिवस कालच्यापेक्षा चांगला आहे. तरीही तुमच्या मनात असंतोष राहीलच. जास्त आडमुठेपणा करू नका. आत्मविश्वास ठेवा. आपले वरिष्ठ तुम्हाला मदत करतील. मित्रांचा सल्ला घ्यायची ही वेळ चांगली नाही. कन्या - आजचा दिवस चांगला आहे. सकारात्मक आहे. चंद्र सातव्या स्थानातून आठव्या स्थानाकडे जाईल. तुम्हाला आज खूप संधी चालून येतील. त्यातून तुमची प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात तुम्ही सक्रीय राहाल.तुमचा जोडीदार रागावू शकतो. त्याचा राग घालवायला प्रयत्न करावे लागतील. तूळ - आजचा दिवस चांगला असेल. खूप सकारात्मक घटना घडतील. ज्यामुळे तुम्ही खूश नाही तर आश्चर्यचकित व्हाल. आज तुमच्या हातून काही चुका होणार नाहीत. कुणा अनोळखी व्यक्तीशी ओळख होईल. वृश्चिक - आज चंद्र पाचव्या स्थानातून सहाव्या स्थानावर प्रस्थान करेल. त्यामुळे आजचा दिवस कठीण आहे. अडचणी येतील, जबाबदारी वाढतील. कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. भूतकाळातल्या काही आठवणी���नी मन दु:खी होईल. धनू - आज तुम्ही मानसिक संतुलन कायम ठेवा. यश नाही मिळालं तरी दु:खी होऊ नका. दुपारपर्यंत तुम्ही बेचैन राहाल. नोकरी-धंद्यात चांगलं यश मात्र मिळेल. मकर - आजचा दिवस सकारात्मक असेल. तुम्हाला सगळीकडून खूप यश मिळेल. मोठ्या योजना आखाल. नोकरी-धंद्यात पैसा नक्की मिळेल. कुंभ - आजची दिवस फार अनुकूल नाही.मनात नकारात्मक भाव येतील. कामात फारसं लक्ष राहणार नाही. कंटाळा आला तरी आराम करायला संधी मिळणार नाही. नोकरीत तणाव राहील. मीन - आज आव्हानात्मक स्थिती राहील. तुम्हाला संकटाशी सामना करावा लागेल. तुमचा सगळा उत्साह अचानक कमी होईल. पैसे जास्त खर्च होतील.\nSpecial Report : भाजप पदाधिकाऱ्याने एवढी शस्त्रं कशासाठी जमवली\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nSpecial Report : गाव सावकार मुक्त करणाऱ्या शेतकरी महिलांची यशोगाथा\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dusungrefrigeration.com/mr/island-freezer.html", "date_download": "2019-01-16T22:55:59Z", "digest": "sha1:A5MAZBM3SIQTEAGLGMDEQXX3MLISC4GO", "length": 10064, "nlines": 314, "source_domain": "www.dusungrefrigeration.com", "title": "", "raw_content": "बेट फ्रीज - चीन क्षियामेन Dusung रेफ्रिजरेशन\nकाचेचा टॉप छाती फ्रीज\nपरताव्यासाठी अटी T/T, L/C, D/P, O/A\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nमागील: आघाडी उघडणे Sevice-काऊंटर\nAntifog एकत्रीत बेट फ्रीज\nAntifog बेट फ्रीज कॉम्बो\nAntifog बेट फ्रीज 'जम्बो'\nऑटो डीफ्रॉस्ट एकत्रीत बेट फ्रीज\nऑटो डीफ्रॉस्ट बेट थंड\nऑटो डीफ्रॉस्ट बेट फ्रीज\nऑटो डीफ्रॉस्ट बेट फ्रीज कॉम्बो\nऑटो डीफ्रॉस्ट बेट फ्रीज 'जम्बो'\nपेय उभा करणारा चित्रपट\nपेय आणि जोडीला नेहमीचाच\nकार उभा करणारा चित्रपट\nसुविधा संग्रह फ्रीज फ्रीज\nबेट फ्रीज खूप मोठ्या आकाराचा\nवैद्यकीय किमान तापमान फ्रीज\nवैद्यकीय सुपर गोठवा फ्रीज\nवैद्यकीय सुपर कमी फ्रीज\nवैद्यकीय अल्ट्रा शीतगृह फ्रीज\nमिनी दुकान फ्रीज फ्रीज\nमिनी स्टोअर फ्रीज फ्रीज\nसमुद्र अन्न बेट थंड\nसमुद्र अन्न बेट फ्रीज\nअल्ट्रा-किमान तापमान उभा करणारा चित्रपट\nअल्ट्रा-किमान तापमान फ्रीज फ्रीज\nस्वत: ची सेवा अंतर्दृष्टी सिंगल डेक\nदुहेरी-जेट एअर पडदा Multidecks-दूरस्थ\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्���ात असेल.\nआम्ही नेहमी you.There you.You ओळ आम्हाला ड्रॉप करू शकता संपर्क करण्यासाठी अनेक मार्ग आहेत मदत करण्यास तयार आहेत. आम्हाला एक कॉल द्या किंवा सर्वात आपण दावे काय email.choose एक एक पाठवा.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Latur/LaturCity/2019/01/11152238/bjp-2019-election-compain-start-From-the-congress.vpf", "date_download": "2019-01-16T23:35:30Z", "digest": "sha1:FQXY44QD5OU3RZFWLZE4OBDZGFPI3H76", "length": 14299, "nlines": 247, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "bjp 2019 election compain start From the congress constituency , भाजपकडून प्रचाराचा 'श्री'गणेशा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून..", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nभाजपकडून प्रचाराचा 'श्री'गणेशा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून..\nलातूर - राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून, २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांची उलटी गणती सूरू झाली आहे. नववर्षाच्या स्वागताबरोबरच राजकीय पक्षांनी आपले संकल्पही प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या अनुषंगाने सध्याच्य�� स्थितीमध्ये मराठवाड्यात भाजप आघाडीवर असून यंदा होणाऱया निवडणुकांचा श्रीगणेशा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून म्हणजे लातुरातून करण्यात आला आहे.\nधक्कादायक: आईच्या चितेजवळच मुलाने स्वत:ला...\nलातूर - आईच्या चितेजवळच मुलाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या\n....म्हणून यंदाची मकरसंक्रांत १५ जानेवारीला,...\nलातूर - मकरसंक्रांत ही नेहमी १४ जानेवारीलाच येते हा गैरसमज\nअल्पवयीन मुलीची विरुगिरी; ५ व्या मजल्यावरून...\nलातूर - इमारतीच्या पाचव्या मजल्यावर चढून एका १७ वर्षीय\nउदगीरमध्ये जिलेटिनच्या २१० कांड्या जप्त; एकास...\nलातूर - जिल्ह्यातील उदगीरमध्ये राहत्या घरात एकाने स्फोटकांची\nधर्मांतर करून बनावट पासपोर्ट; बीदरच्या...\nलातूर - उदगीर शहरात बेकरीत काम करीत असलेल्या ३० वर्षीय\n\"गजूला आईचाच होता आधार \", चितेजवळ पेटवून...\nलातूर - गजूला त्याच्या आईचाच आधार होता असे भावनिक उद्गार\nहिसामनगर येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना, गुन्हा दाखल लातूर - देवणी तालुक्यातील\nनिलेश राणेंना लातूर जिल्ह्यात फिरकूही देणार नाही, शिवसेनेचा इशारा लातूर - निलेश राणेंना\nबनावट पासपोर्ट प्रकरण: नरसिंगने नमूद केलेला चुकीचा पत्ता; संशय वाढला लातूर - धर्मांतर करुन\n\"गजूला आईचाच होता आधार \", चितेजवळ पेटवून घेतलेल्या मुलाच्या पित्याचे उद्गार लातूर - गजूला त्याच्या\nतब्बल १८ दुचाक्या लांबवणारा चोरट्या पोलिसांच्या ताब्यात लातूर - एक किंवा दोन नाही तर\nऑनलाईन इनाम प्रक्रियेत कोट्यवधीचा घोळ; आडत्यांकडून व्यवहार ठप्प लातूर - गेल्या\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-australia-michael-hussey-advises-india-to-consider-playing-all-rounder/", "date_download": "2019-01-16T23:04:10Z", "digest": "sha1:GUJLDF2C64IJTUKYEJ4J5O2SNPS43VJS", "length": 8980, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकायची असेल तर हा शिलेदार संघात हवाच- मायकल हसी", "raw_content": "\nटीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकायची असेल तर हा शिलेदार संघात हवाच- मायकल ���सी\nटीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकायची असेल तर हा शिलेदार संघात हवाच- मायकल हसी\nऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील चार कसोटी मालिकेतील तिसरा सामना मेलबर्न येथे 26 डिसेंबरला होणार आहे. या सामन्यासाठीची खेळपट्टी बघता भारतीय संघात हार्दिक पंड्याचा समावेश असावा असे ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसी म्हणाला आहे.\nमेलबर्नच्या खेळपट्टीला आयसीसीकडून यापुर्वीच सुधारणा करण्याचा इशारा मिळाला असून मागील वर्षी येथे झालेला अॅशेसचा चौथा सामना अनिर्णीत राहिला होता.\n“भारताने हार्दिकला संघात स्थान दिले तर अधिक गोलंदाज आणि फलंदाजही मिळेल. भारतीय वेगवान गोलंदाजांनी या मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे”, असे हसी म्हणला.\nभारताने चार गोलंदाजाबरोबर अॅडलेडचा सामना 31 धावांनी जिंकला. मात्र पर्थ येथे तो प्लॅन फसला. या सामन्यात भारताने संघात चार वेगवान गोलंदाज आणि कामचलावू गोलंदाज हनुमा विहारी यांना स्थान दिले होते.\n“पर्थपेक्षा मेलबर्नची खेळपट्टी वेगळी आहे. पर्थ कसोटीमध्ये भारताला आर अश्विनची उणीव जाणवली तर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने या सामन्याचे चित्र पालटले”, असे हसी म्हणाला.\n“दोन्ही संघांनी चार गोलंदाजांना घेऊन आधीचे दोन कसोटी सामने खेळले आहेत. मात्र आता दोघांनाही अष्टपैलू खेळाडूला संघात संधी देण्याची गरज आहे”, असेही हसी म्हणाला.\nहसीने भारतीय सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली नाही तर नंतर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहली या तिघांवरची जबाबदारी वाढेल असेही म्हटले आहे.\n43 वर्षीय हसीने 79 कसोटी सामन्यात 6235 धावा केल्या आहेत.\n–न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या या मोठ्या खेळाडूला संघातून डच्चू\n–गौतम गंभीरच टेन्शन वाढलं, दिल्ली न्यायालयाने बजावले समन्स\n–आयपीएलमध्ये निवड झालेल्या त्या दोन चुलत भावांच्या घरी रात्री उशीरापर्यंत सेलिब्रेशन\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या ड��विड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/karjat-mumbai-news-crime-85242", "date_download": "2019-01-16T22:44:56Z", "digest": "sha1:ABDMFR6YX5MJ5ACIECLKTH3CRDGOEP3T", "length": 12006, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "karjat mumbai news crime बॅंक समजून फोडले ग्रामपंचायत कार्यालय | eSakal", "raw_content": "\nबॅंक समजून फोडले ग्रामपंचायत कार्यालय\nशनिवार, 2 डिसेंबर 2017\nकर्जत - चोरांनी मोठा हात मारण्याचा केलेला प्रयत्न चांगलाच फसला. बॅंक समजून त्यांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयच फोडले. दरम्यान, याची कुणकुण लागताच गावातील तरुणांनी चोरांवर हल्लाबोल केला. एकाला पकडून चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले. मात्र त्याचा साथीदार पसार झाला. मिरजगाव येथे काल रात्री हा प्रकार झाला. दिगंबर किसन ससाणे (वय 24, वाटलूज, ता. दौंड) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.\nनगर-सोलापूर रस्त्यालगत मिरजगाव येथे ग्रामसचिवालयाची इमारत आहे. तळमजल्यावर व्यावसायिक दुकाने असून, दुसऱ्या मजल्यावर ग्रामपंचायत कार्यालय, बॅंक ऑफ महाराष्ट्र, रुक्‍मिणी बॅंक, त्याखाली सीना परिसर पतसंस्था, अशी कार्यालये आहेत. तेथील बॅंक ऑफ महाराष्ट्रची शाखा फोडून मोठा हात मारण्याचा बेत दोघांनी आखला. ठरल्याप्रमाणे काल रात्री एक जण दुसऱ्या मजल्यावरील बॅंक फोडण्यासाठी गेला. दुसरा तळमजल्यावर पाळत ठेवत बसला.\nगावातील काही तरुण बाहेरगावाहून आले होते. त्यांना तेथे उभ्या असलेल्या व्यक्तीचा संशय आला. तरुणांनी त्यास पकडले. त्याने दुसऱ्या मजल्यावर आपला साथीदार महाराष्ट्र बॅंक फोडायला गेल्याचे सांगितले. तरुणांना ही माहिती समजताच त्यांनी वरच्या मजल्याकडे मोर्चा वळविला. त्या वेळी एका चोरट्याने पलायन केले. मात्र त्याने बॅंक समजून ग्रामपंचायत कार्यालयच फोडल्याचे गावकऱ्यांचे लक्षात आले. तरुणांनी पकडलेल्या एकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.\nरोजगार सेवकाला लाच घेताना अटक\nगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा मंजूर करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोजगार...\nअतुल बेनकेंसह ६० जणांवर ‘रास्ता रोको’प्रकरणी गुन्हा\nनारायणगाव - येथील वारूळवाडी-गुंजाळवाडी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण...\nबंद इमारतींच्या घरपट्टीत सवलत\nकऱ्हाड - तीन महिने अथवा त्याहून अधिक कालावधीपर्यंत ग्रामीण भागातील बंद असणाऱ्या इमारतीला ग्रामपंचायतीकडून घरपट्टीत सवलत मिळवता येते. मात्र,...\nवाड्याची आमसभा चौथ्या वर्षीही लांबणीवर\nवाडा - तालुक्याच्या विकासात महत्वाचे स्थान असलेली तालुक्याची आमसभा चौथ्या वर्षीही लांबणीवर पडली. ही आमसभा लावणा-या अधिका-यांला पाच हजार रूपयांचे...\nपाली - अतिक्रमणावर कारवाई न केल्याने कार्यकर्ते आक्रमक\nपाली - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह स्मारकाच्या आवारातील अतिक्रमण बुधवारी (ता.9) कार्यकर्त्यांनी हटविले. या अतिक्रमाणाविरोधात पाली...\n\"जो मजदूर हित की बात करेगा, वही देश में राज करेगा'\nनागपूर : नोकऱ्यांतील कंत्राटी पद्धत बंद करा, समान काम समान वेतन द्या, शेतमजुरांसह कामगारांना 18 हजार मासिक वेतन द्यावे यांसह इतर मागण्यांसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्न��ंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-5-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-16T22:09:19Z", "digest": "sha1:WKWAWOL3NMVLURFE2BWB7HIUJPIW3JVM", "length": 10695, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेघरांचा प्रश्न 5 एप्रिलच्या बैठकीत मार्गी लागणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबेघरांचा प्रश्न 5 एप्रिलच्या बैठकीत मार्गी लागणार\n– दीपक ताटे : चिंबळी फाटा येथे भापसे पार्टीच्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय महामेळावा\nवाकी, दि.30 (वार्ताहर) – राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोटाची खळगी भरण्याकरिता उद्योग पंढरीत दाखल झालेल्या बेघर, भूमिहीन, भाडोत्री नागरिकांना राहण्यासाठी हक्काची एक गुंठा सरकारी जागा मिळण्यावर शासनाने शिक्कामोर्तब केले अआहे. या बेघरांचा प्रश्न येत्या 5 एप्रिलच्या बैठकीत मार्गी लागणार आहे, असे संकेत भापसे पार्टीचे पक्षप्रमुख, अध्यक्ष दीपक ताटे यांनी दिले आहेत. चिंबळी फाटा (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या भापसे पार्टीच्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय महामेळाव्यात मार्गदर्शन करताना ताटे बोलत होते.\nयावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश पंचरास, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री ताटे, जिल्हा सचिव रमेश गालफाडे, समाधान ताटे, धनंजय ताटे, जालिंदर उपाडे, महादेव सुतार, अशोक साबळे, गोविंद गझले, सुरेश कवडे, उत्तम घाडगे आदी यावेळी उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील समृद्ध जीवन फुड्‌स इंडिया लिमिटेड कंपनीकडे असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी सरकारने या कंपनीच्या मालमत्तेचा तातडीने लिलाव करून पुढाकार घेत या ठेवी आहे त्यांच्या त्यांना परत कराव्यात. मराठवाड्याच्या हक्काचे 272 टीएमसी पाणी सरकारने ताबडतोब मराठवाड्याला देऊन तेथील ग्रामस्थांची तहान भागवावी. मुंबई विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरण करून मुंबई विद्यापीठाला महाराजांचे नाव देण्यात यावे. शंभू महादेव साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची थकीत असलेली बिले या कारखान्याचा लिलाव करून संबंधित बिले शेतकऱ्यांना परत करण्यात यावी. शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या माध्यमातून मराठवाड्यातील हजारो शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची थकीत गुंतवणूक सरकारने पुढाकार घेऊन त्वरित परत करावी. यांसह अन्य मागण्यांबाबत ताटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रकाश पंचरास, जयश्री ताटे, जिल्हा सचिव रमेश गालफाडे आदींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. जालिंदर उपाडे यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-australia-vvs-laxman-makes-bold-prediction-ahead-of-boxing-day-test/", "date_download": "2019-01-16T22:33:16Z", "digest": "sha1:IG5RAZHKK3BE3CCAKRSJYAB3SJP5U6MG", "length": 8037, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आॅस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिका हा संघ जिंकणार, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी", "raw_content": "\nआॅस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिका हा संघ जिंकणार, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी\nआॅस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिका हा संघ जिंकणार, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी\nऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. तर तिसरा सामना 26 डिसेंबरला मेल��र्न येथे होणार आहे.\nही मालिका भारतच जिंकणार असे विधान माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने केले आहे.\n“भारत ही मालिका 3-1 अश्या फरकाने जिंकणार आहे. ऑस्ट्रेलिया संघात स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर हे फलंदाज खेळत नसल्याने भारतीय संघात विजय मिळवण्याचा आत्मविश्वास आहे”, असे लक्ष्मण आजतकला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.\nयाआधी लक्ष्मणने इंग्लंड विरूद्धही 4-1 असा भारतीय संघाच्या पक्षात निकाल लागणार असे वक्यव्य केले होते.\n“भारत इंग्लंड विरुद्ध पराभूत झाला असला तरी भारतीय संघामध्ये जिंकण्याची क्षमता अजूनही आहे”, असेही लक्ष्मण पुढे म्हणाला.\nभारताने अॅडलेड येथे झालेला पहिला सामना 31 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली होती. तर पर्थ येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी 146 धावांनी मोठा पराभव स्विकारावा लागला.\n–कोहलीच्या आक्रमक स्वभावाचे विंडिजच्या दिग्गज फलंदाजाने केले समर्थन…\n–मेलबर्न कसोटीआधी रविवारपर्यंत टीम इंडियाच्या सरावाला सुट्टी…\n–पर्थ खेळपट्टीवरुन भारत-आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच झुंपली भांडणे\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AB-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T22:33:17Z", "digest": "sha1:QY64KHQNKWPLX3JVGU3NCLXD7VWQMP3Y", "length": 9679, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दाऊदने दिली शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची सुपारी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदाऊदने दिली शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची सुपारी\nनवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने देशात दंगल पसरवण्यासाठी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांची सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाऊद इब्राहिमच्या गँगमधील तीन जणांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरातून या तिघांना अटक करण्यात आली आहे.\nशिया वक्फ बोर्डाचे वसीम रिझवी यांना जानेवारीमध्ये धमक्यांचे फोन आले होते. फोनवरील व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी रिझवी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी रिझवी यांना धमकी दिल्याप्रकरणी दाऊदच्या गँगमधील तीन जणांना अटक केली. या तिघांनी दाऊदच्या सांगण्यावरुन वसीम यांच्या हत्येचा कट रचला होता. वसीम यांची हत्या करुन देशात दंगल पसरवण्याचा त्यांचा कट होता, असे दिल्लीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या तिघांची कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nवसीम रिझवी यांनी राम मंदिर वादावर तोडगा सुचवला होता. अयोध्येत राम मंदिर बांधावे आणि मशीद लखनौत बांधावी, असा तोडगा त्यांनी सुचवला होता. मात्र, त्यांनी दिलेल्या तोडग्यावर मुस्लीम समाजातील काही मंडळींनी नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे रिझवी यांनी १९ मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून अयोध्येत राम मंदिर बांधण्यास पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/most-100s-in-a-calendar-year-sachin-12-1998-ponting-11-2003-kohli-11-2017-kohli-11-2018/", "date_download": "2019-01-16T22:33:50Z", "digest": "sha1:L2ZCDB7Z5SMU6L7LH6O4W7Z2X3K3OTA7", "length": 8584, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सगळा नशीबाचा खेळ! दोन वर्ष प्रयत्न करुनही कोहलीच्या पदरी निराशाच", "raw_content": "\n दोन वर्ष प्रयत्न करुनही कोहलीच्या पदरी निराशाच\n दोन वर्ष प्रयत्न करुनही कोहलीच्या पदरी निराशाच\n भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 54 धावा केल्या आहेत. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आला आहे. भारत 346 धावांनी आघाडीवर आहे.\nया सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या डावात ८२ तर दुसऱ्या डावात ० धावेवर बाद झाला.\nविराट कोहलीला यावर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्याचा विक्रमाची बरोबर��� करण्याची संधी होती.\nविराटने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ शतके केली आहेत. तर सचिनने १९९८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ शतके केली होती.\nविशेष म्हणजे विराटला हा पराक्रम करण्याची २०१७मध्येही संधी मिळाली होती. परंतु तेव्हा विराटला अपयश आले होते.\nसचिनने १९९८मध्ये ३९ सामन्यात हा पराक्रम केला होता. यातील ८ शतके सचिनने परदेशात तर ४ भारतात केली होती.\nविराटने यावर्षी ११ पैकी ४ शतके भारतात तर ७ शतके परदेशात केली आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराटला ही संधी होती. परंतु आता विराटला २०१९मध्ये पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागणार आहेत.\nएकाच वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारे खेळाडू\n१२- सचिन तेंडूलकर- १९९८\n११- विराट कोहली- २०१७\n११- विराट कोहली- २०१८\n११- रिकी पाॅटिंग- २००३\n–तब्बल ३५ वर्षांनी आली टीम इंडियावर एवढी मोठी नामुष्की\n–१२ वर्षांपूर्वी कुंबळेने केलेला विक्रम बुमराह, शमीकडून मोडीत\n–जसप्रीत बुमराह कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई गोलंदाज\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/madhura-deshpande/", "date_download": "2019-01-16T22:17:20Z", "digest": "sha1:YGXXB43IJRHVRHD5JKYRI4FYHZZVQ7NW", "length": 2033, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Madhura Deshpande – Marathi PR", "raw_content": "\nF.U. टीझर लॉन्च सोहळा\nएनर्जी, रोमान्स, तरुणाईचा ऍटिट्यूट आणि फुल्ल टू जल्लोषने भरलेल्या बहुचर्चित F.U.-Friendship Unlimited या चित्रपटाचा भव्य टीझर लॉन्च सोहळा रंगला सोहळा मुंबईत अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला आणि सोशल मीडियावर काही तासांत १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज झाले. ‘सैराट’च्या भव्य यशानंतर करोडो लोकांच्या आणि विशेषतः तरुणाईच्या मनात घर केलेल्या आकाश ठोसर फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटातून एका ट्रेंडी […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-tsc-workers-clean-anjerli-sea-shore-112283", "date_download": "2019-01-16T23:03:04Z", "digest": "sha1:KQRM3HSDFKMDALFTVG7QZZTEZQFWD2QD", "length": 14957, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News TSC workers clean Anjerli sea shore टीसीएस कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांच्या डोळ्यात अंजन | eSakal", "raw_content": "\nटीसीएस कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांच्या डोळ्यात अंजन\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nदाभोळ - टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या पुणे येथील कार्यालयातील सुमारे ३२ कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करून गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली.\nदाभोळ - टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या पुणे येथील कार्यालयातील सुमारे ३२ कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आंजर्ले येथी��� समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करून गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली. समुद्रकिनारी पर्यटनाला येऊन तेथे कचरा टाकणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यात अंजन घातले.\nआंजर्ले येथील प्रसिद्ध कासव महोत्सव पाहण्यासाठी पुणे येथील टीसीएसच्या सहा कार्यालयातील ३२ कर्मचारी शनिवारी (ता. २१) आंजर्ले येथे दाखल झाले.\nआंजर्ले समुद्रकिनारी असलेल्या कासवाच्या घरट्यांमधून संध्याकाळी कासवाची पिले समुद्रात सोडण्यात येणार होती. मात्र घरट्यातून कासवांची पिले बाहेर न आल्याने हा सोहळा पाहण्यासाठी आलेले हे कर्मचारी निराश झाले नाहीत. त्यांनी आपल्याला मोकळा वेळ आहे, तो आपण येथील समुदकिनाऱ्याची स्वच्छता करूया, असे ठरविले व टीसीएसच्या ग्रुपमधील ३२ जणांनी किनाऱ्यावरील सुमारे ४०० मीटर भागातील कचरा गोळा केला. तो गोण्यांमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली. मात्र दोन दिवस हवामानातील बदलामुळे अंड्यातून कासवाची पिले बाहेर न आल्याने या ग्रुपला कासवांची पिले समुद्राच्या दिशेने धाव घेताना पाहता आली नाही व त्यांना पुणे येथे परतावे लागले.\nटीसीएससारख्या मोठ्या कंपन्यांनी तसेच इतर कंपन्यांनीही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील सुरू असलेल्या कासव संरक्षण मोहिमेला त्यांच्या सीएसआर निधीतून मदत केल्यास या चळवळीला अधिक गती येईल.\n- मोहन उपाध्ये, सदस्य, कासव संरक्षण मोहीम\nयासंदर्भात टीएसएसचे कर्मचारी स्वप्नील वांजुळे म्हणाले की, ‘‘आमचा टीसीएस मैत्री पुणे इकॉलॉजी ग्रुप आहे. या ग्रुपच्या वतीने आम्ही नेचर रिलेटेड ॲक्‍टिव्हिटी राबवितो. तसेच आम्ही निसर्ग सहलींचेही आयोजन करतो. या ॲक्‍टिव्हिटीजचा एक भाग म्हणून आमच्या ग्रुपने आंजर्ले येथे कासव महोत्सवाला जायचे ठरविले. येथे येण्यापूर्वीच आम्ही आंजर्ले येथील समद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्याचे ठरविले होते. आम्हाला हवामानातील बदलामुळे कासवाची पिले अंड्यातून बाहेर न आल्याने ती पाहावयास मिळाली नाहीत, मात्र आम्ही ३२ जणांनी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली यात आम्ही तेथे आलेल्या इतर पर्यटकांनाही आमच्या बरोबर स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनीही आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तेही या अभियानात सहभागी झाले होते.’’\n'टीसीएस'चा नफा 8 हजार 105 कोटींवर\nमुंबई: देशातील सर्वात मोठी सॉफ्��वेअर कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 8 हजार 105 कोटी रुपयांचा निव्वळ...\nइन्फोसिसचे तिसऱ्या तिमाहीसाठीचे निकाल 11 जानेवारीला\nमुंबई: देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल 11 जानेवारीला जाहीर होणार आहेत. इन्फोसिस तिसऱ्या...\nमुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ...\n'फेड'चा जोर का झटका धीरेसे; शेअर बाजारात मोठी पडझड\nमुंबई: अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदरवाढीचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीला प्राधान्य...\nमुंबई - जागतिक बाजारातील तेजी आणि वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने गुरुवारी (ता. २९) शेअर बाजारात तेजीची लाट आली...\nमुंबई: जी 20 आणि ओपेक बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार तेजीत व्यवहार करत आहे. मागील दोन सत्रात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T22:00:51Z", "digest": "sha1:VJH2MF5R7TYBR7VOD4IF3GBE55WZ4IUC", "length": 11248, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुर्बिणीच्या साह्याने काढला तब्बल 9 से. मीचा “कीडनी स्टोन’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदुर्बिणीच्या साह्याने काढला तब्बल 9 से. मीचा “कीडनी स्टोन’\nकराड – आधुनिक युगात सर्वच क्षेत्रामध्ये बदल होत असताना वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. आधुनिक तंत्रज्ञानाला अनुसरुनच अनुभवी युरो-सर्जन डॉ. योगेश जाधव यांनी नुकतीच ए�� शस्त्रक्रिया केली. ज्यामध्ये 9 सेंटिमीटरचा किडनी स्टोन दुर्बिणीद्वारे बिन टाक्‍यांची शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात आला. या शस्त्रक्रियेमुळे सह्याद्री हॉस्पिटलच्या लौकिकात भर पडला आहे.\nसुदाम पाटील या 45 वयाच्या इसमास 9 सेंटिमीटरचा किडणी स्टोन झालेला होता. यावर उपचार करण्यासाठी पाटील यांनी अनेक डॉक्‍टरांची भेट घेतली. काहींनी टाक्‍याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. तर काहीनी किडनी काढून टाकण्याचा सल्ला दिला. नंतर पाटील यांनी डॉक्‍टर योगेश जाधव यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी पाटील यांची तपासणी करून सदरचा खडा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करुन काढला जाऊ शकतो असे सांगितले.\nपीसीएनएल या दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेमध्ये खडा फोडून खड्याची पावडर करन बाहेर काढून टाकण्यात येते. या प्रक्रियेमध्ये कोणतेही टाके घालावे लागत नाही. टाक्‍याच्या शस्त्रक्रियेमध्ये बरकडीचे हाड काढावे लागते. व 10 ते 15 टाके घालावे लागतात. शिवाय रुग्णाला महिनाभर विश्रांती घ्यावी लागते. याउलट दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतीही चिरफाड करावी लागत नाही. कोणतेही टाके घालावे लागत नाही. विशेष म्हणजे रुग्ण चार ते पाच दिवसातच कामावर रुजू होतात. विशेष महत्त्वाचे म्हणजे डायबेटिसची रुग्ण व हृदय विकाराचे रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर व सुरक्षित शस्त्रक्रिया आहे.\nकिडनी स्टोन हा सर्वसामान्यांमध्ये आढळणारा अत्यंत वेदनादायक आजार आहे. हा आजार 25 ते 45 या वयोगटामध्ये सामान्यतः आढळून येतो. पुरुषांमध्ये हा आजार स्त्रियांच्या तीन पटीने अधिक प्रमाणात आढळतो. सध्या भारतामध्ये 5 ते 7 दशलक्ष लोक या आजाराने ग्रासले आहेत. या आजारावर उपचार करताना रुग्णाची स्थिती, खड्याचा प्रकार, खड्याचे नेमके ठिकाण व इतर वैद्यकीय तपासण्या या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. अद्यावत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे टाके देऊन शस्त्रक्रिया करण्याची पद्धती आता हळूहळू मागे पडू लागली आहे. लोकांचा कल विना टाक्‍याच्या शस्त्रक्रियेकडे वाढला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परि��रात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.biblegateway.com/passage/?search=1%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87+2&version=ERV-MR", "date_download": "2019-01-16T23:21:51Z", "digest": "sha1:MYRKSJLYDFS5M5TXQUATU2SD26WJSJ4C", "length": 42956, "nlines": 239, "source_domain": "www.biblegateway.com", "title": "1 राजे 2 ERV-MR - दावीद राजाचा - Bible Gateway", "raw_content": "\n1 राजे 11 राजे 3\n2 दावीद राजाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला जवळ बोलवून सांगितले, 2 “आता मी जाणार. मरण सगळ्यांनाच अटळ आहे. तूही आता चांगला खंबीर, जबाबदार पुरुष झाला आहेस. 3 आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील. 4 तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील. परमेश्वराने मला सांगितले आहे ‘जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने तुझी मुले चालली तर इस्राएलचा राजा हा नेहमी तुझ्याच वंशातला असेल.’”\n5 दावीद पुढे म्हणाला, “सरुवेचा मुलगा यवाब याने काय केले ते लक्षात आहे ना त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे हे शांततेच्या काळात केले. त्याचा तलवार खोचायचा कमरबंद आणि पायातले सैनिकी जोडे यांवर त्यांचे रक्त शिंपडले आहे. त्याला मीच शासन करायला हवे होते. 6 पण आता तू राज��� आहेस. तेव्हा तुला योग्य वाटेल तसा तू त्यांना धडा शिकवू शकतोस. तो मारला जाईल याची तू खात्री करुन घे. त्याला शांततेने म्हातारपणी मरण येता कामा नये.\n7 “गिलादच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर लोभ असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशलोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.\n8 “गेराचा मुलगा शिमी झकडे आसपासच आहे हे लक्षात ठेव. तो बहूरीम मधल्या बन्यामीन वंशातला आहे. मी महनाइमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट उद्गार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्याला मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की मी त्याला ठार करणार नाही. 9 पण आता त्याला तसा सोडू नकोस. तू सुज्ञ आहेस. काय करायचे ते तुला समजते. त्याला म्हातारपणी शांततेने मरु देऊ नकोस.”\n10 मग दावीद मरण पावला. दावीद नगरात त्याचे दफन झाले. 11 हेब्रोनवर सात वर्ष आणि यरुशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे त्याने इस्राएलवर राज्य केले.\nशलमोन राज्यावर ताबा मिळवितो\n12 आता शलमोन राजा होता. तो आपल्या वडीलांच्या दावीदाच्या सिंहासनावर बसला. त्याच्या राजेपणाविषयी आता कोणताही किंतु नव्हता.\n13 यानंतर हग्गीथेचा मुलगा अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्याला विचारले, “तू सद्हेतूने आला आहेस ना\nअदोनीया म्हणाला, “हो, ही शांतता भेट आहे. 14 मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.”\nबथशेबा म्हणाली, “मग बोल.”\n15 अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की हे राज्य माझे होते. तुम्हाला हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे. 16 आता माझे एक मागणे आहे. कृपा करुन नाही म्हणू नकोस.”\nबथशेबाने “तुला काय हवे\n17 अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”\n18 बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.”\n19 मग बथशेबा राजा शलमोनाकडे गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करुन तो सिंहासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे सिंहासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.\n20 बथशेबा त्याला म्हणाली, “मला एक छोटीशी गोष्ट तुझ���याजवळ मागायची आहे. कृपाकरुन नाही म्हणू नकोस.”\nराजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”\n21 तेव्हा बथशेबा म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्न करु दे.”\n22 राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी अबीशगेचीच मागणी कशाला करतेस त्याच्यासाठी हे राज्यच का मागत नाहीस त्याच्यासाठी हे राज्यच का मागत नाहीस बोलून चालून तो माझा मोठा भाऊ आहे. याजक अब्याथार आणि यवाब त्याला पाठिंबा देतीलच.”\n23 मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन म्हणाला, “अदोनीयाला मी याची अद्दल घडवीन. त्याला आता प्राणाला मुकावे लागेल. 24 इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझ्या वडीलांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”\n25 राजा शलमोनाने मग बनायाला आज्ञा दिली आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.\n26 मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्याघरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडीलांबरोबर मार्गक्रमण करताना परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू त्यांना साथ दिली आहेस” 27 परमेश्वराचा याजक म्हणून त्याला यापुढे काम करता येणार नाही असे शलमोनाने अब्याथार याजकाला सांगितले. असे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते. अब्याथार याजक एलीच्या कुटुंबातील होता.\n28 हे सर्व यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला पाठिंबा न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घटृ धरुन बसला. 29 कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने बनायाला यवाबाला मारण्यासाठी पाठवले.\n30 बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.”\nपण यवाबाने तेथेच मरण पत्करायला तयार असल्याचे सांगितले.\nतेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्याला हे सांगितले. 31 तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्याला तिथेच ठार कर. मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय. 32 नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा या आपल्यापेक्षा चांगल्या अशा दोन माणसांना त्याने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता. माझे वडील दावीद यांना त्यावेळी या हत्येची कल्पना नव्हती. तेव्हा परमेश्वरच यवाबाला त्याच्या कृत्यांबद्दल शासन करत आहे. 33 त्यांच्या हत्येबद्दल यवाब अपराधी आहे. त्याच्या कुटुंबालाही हे ओझे कायमचे वागवावे लागेल. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना देवाच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”\n34 तेव्हा यहोयादाचा मुलगा बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले. 35 यवाबाच्या जागी मग शलमोनाने बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथारच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकची केली. 36 मग त्याने शिमीला बोलावणे पाठवले. त्याला सांगितले, “इथे यरुशलेममध्ये स्वतःसाठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको. 37 हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. तो तुझा अपराध असेल.”\n38 तेव्हा शिमी म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमच्या आज्ञेत आहे.” शिमी मग यरुशलेममध्येच बराच काळ राहिला. 39 पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. गथचा राजा आणि माकाचा मुलगा आखीश याच्याकडे ते गेले. आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कळले. 40 तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले.\n41 शिमी यरुशलेमहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले. 42 तेव्हा शलमोनाने त्याला बोलावून घेतले. शलमोन त्याला म्हणाला, “यरुशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला देवाची शपथ घेऊन सांगितले होते. तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील असे मी तुला बजावले होते. आणि तू त्याला कबूल झाला होतास. माझा शब्द पाळायचे तू मान्य केले होतेस. 43 मग तू आज्ञाभंग का केलास तू वचन का मोडलेस तू वचन का मोडलेस 44 माझे वडील दावीद यांचे ��ू बरेच अपराध केले आहेस त्याबद्दल आता परमेश्वरच तुला शासन करील. 45 पण मला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दावीदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.”\n46 मग राजाने बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.\n1 राजे 11 राजे 3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/court-interfare-illegal-construction-115244", "date_download": "2019-01-16T23:18:56Z", "digest": "sha1:NH567CJP76SXEQDYMPFZPOYOVZKPUIZD", "length": 12552, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "court interfare in illegal construction बेकायदा बांधकामांची न्यायालयाकडून दखल | eSakal", "raw_content": "\nबेकायदा बांधकामांची न्यायालयाकडून दखल\nगुरुवार, 10 मे 2018\nकसौलीतील बेकायदा बांधकामाची दखल घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा हिमाचल प्रदेश सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या भागामध्ये बेकायदा बांधकामे सुरू झाली तेव्हा तिथे नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती सादर करा, असे आदेशच न्यायालयाने दिले आहेत\nनवी दिल्ली - कसौलीतील बेकायदा बांधकामाची दखल घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा हिमाचल प्रदेश सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या भागामध्ये बेकायदा बांधकामे सुरू झाली तेव्हा तिथे नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती सादर करा, असे आदेशच न्यायालयाने दिले आहेत. या भागामध्ये अनधिकृत बांधकामे होऊ नये म्हणून राज्य सरकारने नेमक्‍या काय उपाययोजना आखल्या, या संदर्भात माहिती द्या, तसेच या समस्येचा सामना करण्यासाठी भविष्यामध्ये आपण नेमके काय करायचे ठरविले आहे, अशी विचारणाही न्यायालयाने सरकारकडे केली आहे.\nकसौलीतील अनेक बेकायदा हॉटेल्स पाडण्यात आली असून, त्यांचे ढिगारेदेखील अद्याप त्याच ठिकाणी आहेत, या ढिगाऱ्यांना हटविण्यासाठी आपण नेमक्‍या काय उपाययोजना करणार आहात या कारवाईसाठी आपण चार-पाच लोकांना घरी बसविले तरीसुद्धा फारसा फरक पडणार नाही, असे न्यायालयाने हिमाचल प्रदेशच्या महाधिवक्‍त्यांना सांगितले. आता हिमाचल प्रदेश सरकारला या संदर्भात स्थितीदर्शक अहवाल सादर करावा लागणार असून, याची सुनावणी ऑगस्टमधील पहिल्या आठवड्यात होईल. दरम्यान, येथील बेकायदा हॉटेल्स पाडणाऱ्या महिला अधिकाऱ्याची एका हॉटेलच्या मालकानेच गोळी घालून हत्या केल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याची गंभीर दखल घेत प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले होते.\nनीरव मोदीच्या बंगल्याबाबत सूचना द्या; 'ईडी' न्यायालयात\nमुंबई : किहीम समुद्रकिनाऱ्यावर पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील हिरेव्यापारी नीरव मोदी याने बांधलेल्या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे...\nबाबूंचीही खाबूगिरी; समस्या 'जैसे थे'च\nपुणे : स्मशानभूमीची दुरुस्ती सव्वादोन कोटी, रुग्णालयांची डागडुजी पावणेतीन कोटी, सॅनिटरी नॅपकिन यंत्रणेची देखभाल पावणेचार कोटी, बेकायदा...\nबेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी निधी नाही\nमुंबई - अलिबागमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडे निधी नाही, त्यामुळे निधी देण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला द्यावा,...\nलोकसहभागातूनच विकास - आयुक्‍त हर्डीकर\nनवी सांगवी - ‘‘लोकसहभागाशिवाय विकास होत नाही. त्यामुळे देशात शहराचा नावलौकिक राखाण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्मार्ट सिटीसाठी पुढे आले पाहिजे,’’ असे...\n ४० टक्के बांधकामे अनधिकृत\nऔरंगाबाद - शहरातील तब्बल ४० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. त्यातील तीन हजार ५९ जणांची नावे समोर आली आहेत. खुद्द महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक...\nनगरसेवक शेवाळे यांचे बांधकाम अनधिकृत\nपुणे - अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आल्यानंतरही महापालिकेच्या बांधकाम, विधी सल्लागार आणि निवडणूक कार्यालयाचे अधिकारी भाजपचे नगरसेवक विजय शेवाळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sanjay-sagade-write-article-saptarang-114271", "date_download": "2019-01-16T22:46:20Z", "digest": "sha1:M4T7BRGFNVKDPHQBZOJ2NZ5WWAJSEPRM", "length": 32942, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "sanjay sagade write article in saptarang बूमरॅंग (संजय सागडे) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 6 मे 2018\nत्या मुलाला अत्यानंद झाला. बूमरॅंग त्यानं छातीशी घट्ट धरलं.\nजगातले सगळ्यात आनंदी आपणच आहोत, असा भ���व त्या मुलाच्या चेहऱ्यावर प्रकटला. मुलगा एका दमात दुकानाच्या दोन दोन पायऱ्या उतरून पुढं गेला. त्याचे मजूर वडील जड पावलांनी एकेक पायरी उतरत दुकानाबाहेर पडले. बालहट्टापायी आज त्या मजुराचं सगळं \"बजेट'च कोसळलं होतं.\nत्या मुलाला अत्यानंद झाला. बूमरॅंग त्यानं छातीशी घट्ट धरलं.\nजगातले सगळ्यात आनंदी आपणच आहोत, असा भाव त्या मुलाच्या चेहऱ्यावर प्रकटला. मुलगा एका दमात दुकानाच्या दोन दोन पायऱ्या उतरून पुढं गेला. त्याचे मजूर वडील जड पावलांनी एकेक पायरी उतरत दुकानाबाहेर पडले. बालहट्टापायी आज त्या मजुराचं सगळं \"बजेट'च कोसळलं होतं.\n\"नाही दादा, इतके कमी होत नाहीत पैसे, अडीचशेमधून पन्नास कमी केले की. आता आणखी कमी होणार नाहीत. मलापण पोट आहे...'' एअरकूलरचा वेग वाढवत राजा म्हणाला. राजा हा स्टेशनरी दुकानदार. माझा वर्गमित्र. मोठेपणी मी नोकरीला लागलो आणि त्यानं वडिलोपार्जित स्टेशनरी दुकानाचा व्यवसाय सांभाळला. तालुक्‍याला आल्यावर त्याच्या दुकानात माझी ऊठ-बस असायची. आज तालुक्‍याचा आठवडी बाजार. मजूर वाटावा असा एक मध्यम वयाचा माणूस, त्याच्या 11-12 वर्षांच्या मुलाला घेऊन राजाच्या दुकानात आला होता. मुलगा \"बूमरॅंग'चं खेळणं घेण्याचा हट्ट करत होता. हे खेळणं हवेत फेकल्यानंतर पुन्हा फिरून, फेकणाऱ्या व्यक्तीकडंच येतं म्हणून त्याचं नाव बूमरॅंग. राजानं त्याची किंमत दोनशे रुपये सांगितली होती. वास्तविक पाहता, त्याची किंमत फारतर पन्नास रुपयांपर्यंत असावी. मात्र, राजानं अडीचशे रुपये सांगून त्यातून पन्नास रुपये कमी केले होते. त्या बिचाऱ्या मजुराला मिळालेल्या मजुरीतल्या पैशाच्या वाटा आधीच ठरल्या होत्या. आठवड्याचं किराणा सामान, तेल, औषधपाणी, आणखी काय काय... पैसे आणि गरजा यांचा मेळ बसवताना त्याची उडणारी तारांबळ दिसून येत होती. दाढी वाढलेली, मळका पायजमा, खांद्यावर उसवलेला सदरा, फाटक्‍या टोपीतून काळे-पांढरे केस गवत उगवल्यासारखे वर आलेले. चेहऱ्यावर अगतिकता. त्यात पोरगा बूमरॅंगसाठी अडून बसलेला. त्यानं पोराला आधी समजावून सांगितलं आणि नंतर रागावून दोन शिव्या दिल्या. \"जिलबी घेऊन देतो,' असं आमिषही दाखवलं. मात्र, पोरगा हट्टालाच पेटला होता. \"\"दादा, बूमरॅंगच पायजे. घे ना. मी परत कायपन मागनार नाय,'' पोरगा अगदी काकुळतीला आला होता. मलाही ते दृश्‍य पाहवेना. आपणच त्याला ते बूमरॅ���ग घेऊन द्यावं का आपल्या लेकरांनी एखादी गोष्ट मागण्याचा अवकाश की आपण लगेच देतो. हेपण लेकरूच आहे...माझ्या मनात विचार तरळला.ं राजाला कापऱ्या आवाजात पुन्हा विनवणी केली ः \"\"बघा शेटजी, आमची दिसाची मजुरीच दीडशे रुपय असतीया. आमच्यासारक्‍यान्ला कसं परवडनार असलं म्हागडं खेळनं. त्या एका शिरिमंत बाबाच्या नातवाकडं हाय...आन्‌ त्ये बगून, ह्योबी म्हैनाभर झालं माह्या मागं लागलाया... भूमरॅंग का काय ती घी म्हून... आज हट धरून माह्यासंगं बाजारलाच आलाया... शंबर रुपयापत्तूर द्येत असला तर घितलं असतं. बघा, काय तरी करा, लेकराचं मन मोडवनाय...''\nआता आपल्याला ते खेळणं मिळणार या आशेनं त्याच्या मुलाचे डोळे आनंदानं चमकू लागले होते. राजा दोनशे रुपयांच्या खाली येत नव्हता. शेवटी, त्या मजुरानं मुलाला फरफटत बाहेर नेलं. तो मुलगा ओक्‍साबोक्‍शी रडत होता...\n\"\"राजा, अरे देऊन टाक ते बूमरॅंग. तसं बघितलं तर पन्नास रुपये किंमत आणि तू चक्क दोनशे रुपये सांगितलेस'' मी म्हणालो. तसं फ्रिजमधून कोल्ड्रिंक्‍स काढून माझ्या हाती देत राजा म्हणाला ः \"\"साहेब, हीच तर धंद्यातली \"ग्यानबाची मेख' आहे'' मी म्हणालो. तसं फ्रिजमधून कोल्ड्रिंक्‍स काढून माझ्या हाती देत राजा म्हणाला ः \"\"साहेब, हीच तर धंद्यातली \"ग्यानबाची मेख' आहे नफा कमावण्याचं आमचं एक गुपित असतं. आम्ही ते सहसा कुणाला सांगत नाही; पण तुम्हाला म्हणून सांगतो...तुम्ही आमचे मित्र पडले ना नफा कमावण्याचं आमचं एक गुपित असतं. आम्ही ते सहसा कुणाला सांगत नाही; पण तुम्हाला म्हणून सांगतो...तुम्ही आमचे मित्र पडले ना एक म्हणजे, एखाद्या वस्तूची टंचाई निर्माण झाली, की तीच संधी समजून ती वस्तू चढ्या भावानं विकणं, नाहीतर ग्राहकाची गरज पाहून वस्तूची किंमत वाढवणं. मी बूमरॅंगबाबत दुसरा पर्याय निवडला आहे एक म्हणजे, एखाद्या वस्तूची टंचाई निर्माण झाली, की तीच संधी समजून ती वस्तू चढ्या भावानं विकणं, नाहीतर ग्राहकाची गरज पाहून वस्तूची किंमत वाढवणं. मी बूमरॅंगबाबत दुसरा पर्याय निवडला आहे त्या मुलाचा हट्ट ही ग्राहकाची गरज. तो माणूस फिरून येतो की नाही बघा...'' \"\"अरे, मुलाचा हट्ट ही त्या बिचाऱ्याची गरज नसून अगतिकता आहे,'' मी त्याच्या लक्षात आणून दिलं. \"\"तुमचं बरोबर आहे साहेब; पण मी पडलो व्यापारी. माझ्या दृष्टीनं ती ग्राहकाची गरजच आहे आणि ग्राहकाची ही गरज व्यापाऱ्यानं \"कॅश' ��रायची नाही तर कुणी... त्या मुलाचा हट्ट ही ग्राहकाची गरज. तो माणूस फिरून येतो की नाही बघा...'' \"\"अरे, मुलाचा हट्ट ही त्या बिचाऱ्याची गरज नसून अगतिकता आहे,'' मी त्याच्या लक्षात आणून दिलं. \"\"तुमचं बरोबर आहे साहेब; पण मी पडलो व्यापारी. माझ्या दृष्टीनं ती ग्राहकाची गरजच आहे आणि ग्राहकाची ही गरज व्यापाऱ्यानं \"कॅश' करायची नाही तर कुणी...'' राजानं त्याच्या भूमिकेचं पुन्हा समर्थन केलं.\n\"\"अरे पण, सचोटीनंसुद्धा पैसा कमावता येतोच की... कितीतरी लोक आहेत असे प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे,'' मी म्हणालो.\n ते बसलेत विटकं काउंटर आणि फुटके डबे सांभाळत'' राजा उपहासाच्या आणि तुच्छतेच्या स्वरात म्हणाला.\nआमचं असं बोलणं सुरू असताना थोड्याच वेळात तो मजूर खरोखरच परत आला होता आला. घामानं डबडबलेल्या त्याच्या चेहऱ्यावर व्याकुळता दिसत होती. नाइलाजानं, जड हातानं त्यानं दोनशे रुपये काढून राजाला दिले... मुलाला अत्यानंद झाला. बूमरॅंग त्यानं छातीशी घट्ट धरलं.\nजगातले सगळ्यात आनंदी आपणच आहोत, असा भाव त्या मुलाच्या चेहऱ्यावर प्रकटला.\nमुलगा एका दमात दोन दोन पायऱ्या उतरून पुढं गेला. त्याचे वडील जड पावलांनी एकेक पायरी उतरत दुकानाबाहेर पडले. बालहट्टापायी आज त्या मजुराचं सगळं \"बजेट'च कोसळलं होतं. मला उगाचच अपराध्यासारखं वाटू लागलं. मी थोडासा नर्व्हस झालेला पाहून राजा म्हणाला ः \"\"साहेब, तुम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत होती; पण आपल्यालाही संसार, मुलं-बाळ आहेतच की. आपलीही मुलं असा हट्ट करतातच ना पण आपल्या मुलांचे हट्ट असले किरकोळ नसतात. आता हेच बघा ना, आमचे चिरंजीव अमोलदादांनी नवीन आलेली ती स्पोर्टसची बाईक घेण्याचा हट्ट धरला...मग पतसंस्थेचं कर्ज काढलं. मासिक हप्ताही जास्त नाही. \"एक ऐंशी' किंमत आहे त्या गाडीची पण आपल्या मुलांचे हट्ट असले किरकोळ नसतात. आता हेच बघा ना, आमचे चिरंजीव अमोलदादांनी नवीन आलेली ती स्पोर्टसची बाईक घेण्याचा हट्ट धरला...मग पतसंस्थेचं कर्ज काढलं. मासिक हप्ताही जास्त नाही. \"एक ऐंशी' किंमत आहे त्या गाडीची आता इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं म्हटल्यावर, म्हटलं घे बाबा आता इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं म्हटल्यावर, म्हटलं घे बाबा गाडीवर बसल्यावर कसं हवेत उडल्यासारखंच वाटतं आणि पोरांचे असले महागडे हट्ट पुरवायचे म्हणजे हे असं काहीतरी करावंच लागतं...'' राजानं त्याच्या ���ागण्याचं पुन्हा एकदा समर्थन केलं.\nरस्त्यावर ऊन्ह मी म्हणत होतं. दुकानातला कूलरसुद्धा गरम झळा सोडत होता. किरकोळ विक्रेते आठवडी बाजारात भर उन्हात घसा ताणून आपापल्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करत होते. बाहेरच्या धगीपुढं पोटातली भुकेची आग मोठी होती आणि त्याच अगतिकतेतून प्रत्येकाची जगण्याची धडपड सुरू होती...\n\"\"राजा, समोरचे हे लोक बघ...तेपण छोटे का असेनात व्यापारीच आहेत ना पण ते त्यांच्या मालाची तुझ्याइतकी अव्वाच्या सव्वा किंमत लावत नाहीत. गरीब असले तरी ते सचोटीनं धंदा करताहेत,''\n\"\"साहेब, बरोबर आहे तुमचं; पण हे लोक एक लाख ऐंशी हजार रुपयांची स्पोर्टस बाईक त्यांच्या मुलांना नाही ना घेऊन देऊ शकत माझ्याकडं असलेल्या वस्तू जास्तीत जास्त किमतीला ग्राहकाला विकणं हे माझं कौशल्य आहे आणि याच कौशल्याचा मोबदला मी घेतला म्हणून कुठं बिघडलं माझ्याकडं असलेल्या वस्तू जास्तीत जास्त किमतीला ग्राहकाला विकणं हे माझं कौशल्य आहे आणि याच कौशल्याचा मोबदला मी घेतला म्हणून कुठं बिघडलं'' राजा अगदी वकिली थाटात त्याच्या मताचं समर्थन करत होता.\n\"\"अरे पण, आपण जे कमावतो ते प्रामाणिकपणे कमावलेलं असावं. खऱ्या कमाईतूनच खरं समाधान मिळतं...'' मी थोडं तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. \"\"साहेब, हे असलं तत्त्वज्ञान व्हॉट्‌सऍपवर वाचायला आणि दुसऱ्याला फॉरवर्ड करायला बरं असतं पण व्यवहारात तसं वागून चालत नाही. खरंतर, झटपट मोठं व्हायचं असेल तर तत्त्वज्ञान आणि व्यवहार यांचा कधीच मेळ बसत नाही,'' राजानं पुन्हा त्याचं स्वार्थी तत्त्वज्ञान पुढं रेटलं.\nमी काही किरकोळ स्टेशनरी घेतली आणि राजाचा निरोप घेऊन दुकानाबाहेर पडलो. मात्र तो अगतिक बाप, त्याचा तो मुलगा आणि ते बूमरॅंग माझ्या मनातून काही केल्या जाता जात नव्हतं. खरंच आपल्या लेखी किरकोळ असणारी एखादी गोष्ट काही लोकांसाठी किती मोलाची असते त्या दिवशी दोनशे रुपयांचं ते खेळणं घेतल्यावर त्या अगतिक पित्याला किती तडजोडी कराव्या लागल्या असतील... त्याच्या फाटक्‍या टोपीतून केस डोकावत होते, त्याला नवी टोपी घ्यावीशी वाटली नसेल का त्या दिवशी दोनशे रुपयांचं ते खेळणं घेतल्यावर त्या अगतिक पित्याला किती तडजोडी कराव्या लागल्या असतील... त्याच्या फाटक्‍या टोपीतून केस डोकावत होते, त्याला नवी टोपी घ्यावीशी वाटली नसेल का बाजारातून न्याय���्या रोजच्या अत्यावश्‍यक वस्तूंमध्ये त्याला नाइलाजानं काटछाट करावी लागली असेल...लेकराच्या हट्टापायी हे सगळं त्याला करावं लागलं असणार.\nराजाचं त्या दिवशीचं ते वागणं मला अजिबात आवडलं नव्हतं. पन्नास रुपयांची वस्तू त्यानं दोनशे रुपयांना विकली होती. गावाकडच्या एका गरीब, अगतिक आणि अडाणी माणसाला त्यानं लुबाडलं होतं.\nत्या दिवशी माझी ऑफिसमध्ये जाण्याची गडबड सुरू होती. कंपनी पाहण्यासाठी काही पाहुणे येणार होते. त्याचं नियोजन माझ्याकडं असल्यानं आज जरा मी लवकर निघालो होतो. इतक्‍यात मोबाईल वाजला. बहुतेक कंपनीतल्या साहेबांचाच फोन असणार... मी फोन पटकन घेतला. मात्र, फोन राजाचा होता. राजाचा फोन आणि या वेळी जरा आश्‍चर्य वाटलं. फोन घेत मी म्हणालो ः \"\"राजाभाऊ, आज सकाळीच आमची आठवण आली...'' तसा रडवेल्या स्वरात राजा म्हणाला ः \"\"साहेब, ताबडतोब सिटी हॉस्पिटलला या. आल्यावर सांगतो.'' मला धक्काच बसला, काय झालं असेल या काळजीनं माझ्या पायांतलं अवसानच गळालं. मी गडबडीनं सिटी हॉस्पिटल गाठलं. मला पाहताच राजाच्या अश्रूंचा बांध फुटला. त्याची बायको रडत होती; मुलगीही खाली मान घालून डोळे गाळत होती. त्याच्या मुलाचा म्हणजे अमोलचा अपघात झाला होता. मेंदूला मार लागला होता. शस्त्रक्रिया करावी लागणार होती.\nभूलतज्ज्ञ...न्यूरोसर्जन...मेडिसिन्स...दोन बाटल्या रक्त...आणखी कसले कसले चार्जेस मिळून ताबडतोब तीन लाख सोळा हजार रुपये भरावे लागणार होते. भरघाव जाणाऱ्या ट्रकची अमोलच्या स्पोर्टस बाईकला धडक बसली होती. अपघात मोठा होता. राजा काही तसा फार बडा दुकानदार नव्हता. त्याच्या मानानं तीन लाख रुपये जास्तच होते. वास्तविक पाहता, एवढ्या मोठ्या रकमेची डॉक्‍टरनाही ताबडतोब गरज होती असं नाही. मात्र, घाबरून-धास्तावून गेलेल्या राजाची अडवणूक केली जात होती. तशी राजाची भावना झाली होती. पैसे भरल्याशिवाय शस्त्रक्रिया केली जाणार नव्हती. राजाच्याच भाषेत सांगायचं तर, मुलाविषयी राजाला वाटणारी काळजी आणि भीती डॉक्‍टर \"कॅश' करत होते तीन लाख रुपयांची जुळणी करणं ही फार मोठी समस्या राजासमोर उभी होती. \"अडवणूक चालली आहे. वैद्यकीय सेवा आता \"सेवा' राहिली नाही. असल्या डॉक्‍टरांचा हा धंदाच झाला आहे....' पुनःपुन्हा येणारा अश्रूंचा कढ आवरत राजा बडबडत होता. मी त्याला सावरत, पैसे उभे करण्याचं आश्‍वासन देऊन त्याला ध��र देत होतो. पैशांची तजवीज करावी लागणारच होती...\nमला त्या दिवशीचा तो मुलासाठी \"बूमरॅंग' घेणारा गरीब मजूर माणूस आठवला.\nआज त्या गरीब मजुराच्या जागी राजा होता...आणि राजाच्या जागी डॉक्‍टर त्या दिवशीची त्या मजुराची अगतिकता, ती व्याकुळता आज वेगळ्या संदर्भात राजाच्या बाबतीत मला दिसत होती. पृथ्वी गोल आहे...आणि गोलात फिरणारी वस्तू कधीतरी फिरत फिरत जिथून निघाली, तिथंच येते, अगदी त्या बूमरॅंगसारखी त्या दिवशीची त्या मजुराची अगतिकता, ती व्याकुळता आज वेगळ्या संदर्भात राजाच्या बाबतीत मला दिसत होती. पृथ्वी गोल आहे...आणि गोलात फिरणारी वस्तू कधीतरी फिरत फिरत जिथून निघाली, तिथंच येते, अगदी त्या बूमरॅंगसारखी आपण केलेल्या कर्माच्या बाबतीत हे असंच होत असेल का आपण केलेल्या कर्माच्या बाबतीत हे असंच होत असेल का आपणच केलेली कर्मं फिरून आपल्यासमोर उभी राहत असतील का आपणच केलेली कर्मं फिरून आपल्यासमोर उभी राहत असतील का याबाबत निश्‍चित असं काहीच सांगता येत नाही, सांगता येणारही नाही...राजाचं त्या दिवशीचं ते वर्तन की कर्म - जे काही असेल ते - खरोखरच बूमरॅंग होऊन त्याच्यावर आदळलं होतं का, असा प्रश्‍न माझ्या मनात पुनःपुन्हा येत राहिला...\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nआईच्या चितेच्या बाजूलाच मुलाने घेतले जाळून\nलातूर- आईच्या चिता जळत असताना तिच्या बाजूला स्वतःला जाळून घेत मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर...\nमाळरानावर फुलविला स्ट्रॉबेरीचा मळा\nकुर्डू (सोलापूर)-माळरानाची जमीन, जेमतेमच पाणी, शेतीला जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करण्याची माढा तालुक्यात परंपरा आहे व दुध उत्पादनात अग्रेसर आहे‌ व...\nविद्यार्थ्यांना समजेल असे शिक्षण असावे\nमुंबई - मुंबई आयआयटीच्या वतीने सुरू असलेल्या अभ्युदय वार्षिक महोत्सवात पहिल्याच दिवशी करिअर, व्यवसाय, आरोग्य आदी विषयांवर तज्ज्ञांनी आपले विचार...\nअतिक्रमण काढलेले रस्ते पुन्हा \"जैसे थे'\nजळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित...\n तुमच्या डेटाला फुटताहेत पाय\nपुणे : \"तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/death-sunstroke-115061", "date_download": "2019-01-16T23:16:57Z", "digest": "sha1:OZZVKSDWNEWJMBKKRWKP7WPCDOFRYAQG", "length": 12728, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "death by sunstroke सोयगाव तालुक्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसोयगाव तालुक्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू\nबुधवार, 9 मे 2018\nजरंडी - सोयगाव तालुक्‍यातील जरंडी येथे लोहार काम करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या व्यक्‍तीचा सोमवारी (ता. ७) दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला, सोयगाव तालुक्‍यातील उष्माघाताचा यंदाचा हा पहिला बळी आहे.\nजरंडी - सोयगाव तालुक्‍यातील जरंडी येथे लोहार काम करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या व्यक्‍तीचा सोमवारी (ता. ७) दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला, सोयगाव तालुक्‍यातील उष्माघाताचा यंदाचा हा पहिला बळी आहे.\nजरंडी येथे लोहारकाम करणारे सुनील पंडित लोहार (वय ३९) हे रविवारी दिवसभर भात्याजवळ काम करीत होते. भात्याची उष्णता आणि उन्हामुळे वाढलेले तापमान यामुळे सुनील लोहार यांना चक्कर आल्याने रविवारी रात्री त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु रात्रभर उलट्या, डोकेदुखी अशक्तपणा आदी त्रास वाढल्यामुळे त्यांना सोमवारी जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.\nसोयगाव परिसरात गेल्या चार दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे, सकाळी नऊ वाजेपासून उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जळगाव, भुसावळच्या सीमारेषेवर असलेल्या सोयगाव तालुक्‍यात पारा ४४ अंशाच्या वर गेला आहे. चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झ���ल्याने दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. सायंकाळी सात वाजेपर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. कडक उन्हात काम करणे किंवा घराबाहेर जाणे टाळावे, बाहेर जाणे अत्यावश्‍यक असेल तर उन्हापासून बचाव करण्यासाठी रूमाल, स्कार्फ, टोपी किंवा छत्रीचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तालुका आरोग्य विभागाकडून सोयगावला उष्माघात उपचार कक्षाची तातडीने स्थापना करण्यात आली असून चोवीस तास या कक्षात रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी सांगितले.\nगारठलेली हवा आणि गोठणारं आरोग्य (डॉ. अविनाश भोंडवे)\nउष्णता \"ताप'दायक असते. शरीराचं तापमान थोडं कमी झालं, तर कार्यक्षमता वाढते, उत्साह वाढतो. मात्र, एसीचा वापर करून खूप काळ अतिशीत वातावरणात राहणं मात्र...\nकराचीत उष्माघाताने 65 जणांचा मृत्यू\nकराची - पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीत सध्या उष्णतेची लाट असून, गेल्या तीन दिवसांत 65 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तापमानात वाढ...\nजळगाव जिल्ह्यात दोघांचा उष्म्याने मृत्यू\nजळगाव : सालबर्डी (ता. मुक्‍ताईनगर) येथे मजुरी काम करताना वृद्धाचा, तर रावेर येथे तरुणाचा आज उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. सालबर्डी...\nउष्माघाताने अर्धमेला झालेल्या माकडाला प्राणीमित्राकडून जीवदान\nनवी सांगवी (पुणे) : उष्माघाताने अशक्त झालेल्या माकडाला येथील प्राणीमित्र विनायक बडदे यांनी जीवदान दिल्याची घटना आज घडली. मागील आठ दिवसांपासून...\nउष्माघाताचा कहर... सरकारी यंत्रणेसह नागरिकही उदासीन\nमार्चमध्येच चाळिशी ओलांडलेले तापमान... एप्रिल- मे महिन्यातील उष्णतेचा कहर... आणि गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा 45 अंशांवर गेलेला... त्यात लग्नसराईची...\nआष्टीत उष्माघाताने महिलेचा मृत्यू\nआष्टी (जि. बीड) - लग्नसमारंभासाठी आष्टी येथे चाललेल्या महिलेचा वाहनातच उष्माघाताने मृत्यू झाल्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ ���िळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Bhandara/2019/01/08213710/Murder-of-father-after-exposing-immoral-relationship.vpf", "date_download": "2019-01-16T23:36:10Z", "digest": "sha1:O5CCL54AEQ7HEQCZR5ROATETNRZ4DFLM", "length": 14621, "nlines": 248, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Murder of father after exposing immoral relationship with stepmother , मुलाचे सावत्र आईशी अनैतिक संबंध; वडिलांना माहित झाल्याने निर्घृण हत्या", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nमुलाचे सावत्र आईशी अनैतिक संबंध; वडिलांना माहित झाल्याने निर्घृण हत्या\nभंडारा - सावत्र आईशी असलेले अनैतिक संबंध वडिलांना माहित झाल्याने मुलाने वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. हत्येनंतर वाळूच्या ढिगाऱ्यात मृतदेह पुरणाऱ्या नराधम मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित व्यक्ती ८ डिसेंबरपासून बेपत्ता होती. अखेर ६ जानेवारीला त्यांचे प्रेत मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करत आरोपी मुलाला अटक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nभंडारा पुन्हा हादरले; उच्चशिक्षित मुलानेच...\nभंडारा - शिक्षकाच्या हत्येप्रकरणी त्याच्याच उच्चशिक्षित\nVIDEO : चोरीच्या आरोपावरून भंडाऱ्यात मुलांचा...\nभंडारा - मॅग्नीज चोरी करीत असल्याचा आरोपावरून मॉईलच्या\n...जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनाच पडतो...\nभंडारा - ज्या महात्मा गांधीजींनी काँग्रेसची स्थापना केली\nविदर्भात कुस्तीला चालना मिळण्यासाठी भंडाऱ्यात...\nभंडारा - पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याप्रमाणे पूर्व\nनागरिकांच्या जीवाशी खेळ, प्रतिबंधित नायलॉन...\nभंडारा - प्रतिबंधित नायलॉन मांज्याची भंडारा शहरांमध्ये\nमॉईल इंडिया लिमिटेडच्या ७ सुरक्षा रक्षकांवर...\nभंडारा - मॅग्नीज चोरी करणारे असल्याच्या संशयावरून १२\n...जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनाच पडतो गांधीजींचा विसर भंडारा - ज्या महात्मा गांधीजींनी\nसमोरासमोर धडकेने दोन्ही ट्रकला आग; एकाचा होरपळून मृत्यू भंडारा - शहराजवळील भिलेवाडा\nपुरोगामी महाराष्ट्रात भुतांची जत्रा; परंपरेच्या नावाखाली अंधश्रद्धा निर्मूलन कायदाही... भंडारा - शहराजवळील भिलेवाडा\n...नाहीतर पुन्हा पिकली दाढी आणि मिशीवाला बाबा सत्तेत येईल, वडेट्टीवारांची मोदींवर बोचरी... भंडारा - शहराजवळील भिलेवाडा\nनागरिकांच्या जीवाशी खेळ, प्रतिबंधित नायलॉन मांज्याची भंडाऱ्यात सर्रास विक्री भंडारा - प्रतिबंधित\n'चार्जर' आणि 'राही'ला वाहिली श्रद्धांजली, वाघ वाचविण्यासाठी मुंडन करुन दिला संदेश भंडारा - वर्षाअखेरीस\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98/", "date_download": "2019-01-16T22:01:01Z", "digest": "sha1:CLOCL2Y2YQDI5F6UK7EWEASSMUGSHLXZ", "length": 15519, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजी-आजोबांनीही संयमाने घ्यावे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलहान मुलांना वाढवत���ना अनेकदा आजी-आजोबांचे वागणे महत्त्वाचे ठरते. ही मुले लाडाने बिघडणार नाहीत, हे पाहावे लागते. आई-वडील आणि आजी-आजोबा एकत्र असतील तेथे सर्वांचेच वागणे जबाबदारीचे आणि महत्त्वाचे ठरते, असे दिसून आले आहे.\nआठ वर्षांच्या काजलची आई व वडील स्वतःहून वेळ घेऊन भेटीसाठी आले होते. आल्यावर त्यांनी स्वत:ची व थोडी कुटुंबाची म्हणजे कौटुंबिक पार्श्‍वभूमीची ओळख करून दिली. काजलचे वडील एका खासगी कंपनीत बऱ्याच मोठ्या हुद्यावर काम करत होते. आई पूर्वी एका छोट्या कंपनीत कामाला होती, पण कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी करणं या दोन्ही गोष्टींचा मेळ घालणं अवघड जाऊ लागल्याने तीन वर्षांपूर्वी त्यांनी ही नोकरी सोडून दिली. त्यांच्या घरात काजल तिचे आई-वडील आणि आजी-आजोबा असे 5 जण होते.\n“आजी आजारी असल्याने अंथरुणावरच असते. सासूबाई आणि माझं कधीच पटलं नाही. आमचे नेहमी वाद होतात. मी काही केलेलं सांगितलेलं त्यांना कधीच पटत नाही मी विरुद्ध आजी-आजोबा असा वाद नेहमीच काजल पाहात आली आहे. मी काजलला रागावले, शिक्षा केली तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. मी रागावले की ते लगेच तिला जवळ घेतात. तिचे लाड करतात, हट्ट पुरवतात. हा सुद्धा असंच करतो. सतत मीच चुकीचे आहे असं चित्र तिच्यापुढे उभं राहतं. त्यामुळे आता तिलासुद्धा माझी किंमत राहिली नाही. ती एवढी लहान असूनसुद्धा वाट्टेल तसं बोलते.\nहल्ली हल्ली तर खोटं सुद्धा बोलायला शिकलीये खूप हुशार आहे, पण काही करायचं नसतं. तिला नुसता आजी-आजोबांबरोबर टी. व्ही. पाहात बसायचं जरा रागावलं की मोठमोठ्यांदा रडायचं. लगेच आजी आजोबा जवळ घेऊन तिचे लाड करणार की मग काय झालंच सगळं तिच्या मनासारखं. प्रत्येक वेळी तिच्या नजरेत आईच वाईट, याला किती समजावलं पण हा काही बोलत नाही. सोडून दे, दुर्लक्ष कर अशी उत्तरं देतो. किंवा मग तिला मारतो. त्यामुळे पुन्हा मीच वाईट ठरते. कंटाळा आलाय मला सगळ्याचा.”\nएवढं बोलून त्या थांबल्या, रडायला लागल्या, हे सारं बोलताना त्याचा आवाज खूप वाढला होता. त्या खूपच चिडल्या होत्या. त्यांना राग अनावर झाला होता. त्यामुळे त्यांना शांत होऊ दिलं. त्या शांत झाल्यावर त्यांच्याकडून तसेच त्यांच्या पतीकडून इतर आवश्‍यक माहिती घेतली. काजलच्या वर्तन समस्यांबाबत अधिक सविस्तरपणे जाणून घेतलं व त्यांना पुढील सत्रात काजलची काही निरीक्षणे करून येण्यास सांगितले.\nपुढील 2/3 सत्रात झालेल्या चर्चेतून असे लक्षात आले की, काजलच्या आई-वडिलांचा 10-12 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. बरेच प्रयत्न केल्यानंतर त्यांना ही मुलगी झाली. त्यामुळे अर्थातच सुरुवातीला तिचे खूप लाड झाले, पण ती मोठी झाल्यावर आईने शिस्त लावायला सुरुवात केली. जे आजी आजोबांना आवडत नव्हतं. तिला रागावलं, मारलं किंवा शिक्षा केली तर त्यांना राग यायचा आणि मग त्यांच्यात वाद व्हायचे. हे ती लहानपणापासून पाहात होती. त्यातच काजलच्या आईचा स्वभाव खूपच तापट होता. त्यामुळे त्यांना पटकन राग यायचा, त्यांचा आवाज चढायचा आणि अनेकदा काजलवर हातही उचलला जायचा. अनेक गोष्टी तिला जबरदस्तीने करायला लावल्या जायच्या.\nत्यामुळे तिला आईचा राग यायचा आणि मग ती मुद्दाम त्रास द्यायची, हट्ट करायची, आई रागावली की आजी आजोबांकडे जायची. तिथे तीचं सगळंच म्हणणं मान्य व्हायचं. या अशा दोन टोकाच्या मिळणाऱ्या वागणुकीमुळे किंवा दोन टोकाच्या शिस्तीच्या प्रकारामुळे आणि त्याचबरोबर घरातले वाद विवाद, भांडणे यामुळे काजलच्या वागण्यात या वर्तन समस्या निर्माण झाल्या होत्या. तिच्या मनातील आईबद्दलचा राग वाढतच चालला होता. तिच्या या समस्येमागे कौटुंबिक वातावरण, नातेसंबंधातील सततचा तणाव आई तिला वाढवण्याबाबतच्या मतांमधील, विचारांमधील टोकाची विसंगती कारणीभूत होती.\nया समस्येची जाणीव कुटुंबातील सर्व सदस्यांना होणे आवश्‍यक असल्याने पुढील काही सत्रात आई-बाबा व आजोबांना एकत्र बोलावून कुटुंब समुपदेशन करण्यात आले. तिच्या वर्तन समस्या कमी होण्यासाठी सगळ्यांमध्ये एकमत असणे, शिस्तीचा समान प्रकार असणे, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, तिच्यासमोर वारंवार होणारे वाद टाळणे यासाठी प्रत्येकाने काय प्रयत्न करायला हवेत याबाबत अतिशय सविस्तर मार्गदर्शन केले. अपेक्षित बदल होण्यास थोडा वेळ लागला पण हळूहळू ते बदल झाले. त्यामुळे काजलच्या वागण्यात होणारे बदलही त्यांच्या लक्षात यायला लागले व हळूहळू काजलच्या समस्यांची तीव्रता कमी होत गेली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदातांचे आरोग्यही महत्वाचे (भाग ३)\nतुम्ही पण कानात तेल घालता का मग हे नक्की वाचा\nकाळजी डोळ्यांची (भाग २)\nछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग २)\nअवयवदा�� म्हणजेच जीवदान (भाग १)\nपायाचे धोकादायक विकार( भाग १)\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T22:17:17Z", "digest": "sha1:M5Z3OB7YUURWDWGNV7RKNY6XNOT3GWQI", "length": 10619, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पनामा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव या��च्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nलंडनमध्ये मारहाण केल्याप्रकरणी नवाज शरीफ यांच्या नातवंडांना अटक\nएका व्यक्तीने आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे जुनैद आणि झाकरीया यांनी त्या व्यक्तीची कॉलर पकडून त्याला मारहाण केली\nया आरोपांमुळे नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला करावा लागतोय तुरुंगवास\nपनामा पेपर्स लीकमध्ये पुन्हा भारतीय उद्योजक अडकले\nरशियातील FIFA वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन सुरू, या आहेत 'टिम्स'\nपनामाचा दणका, निवडणूक लढवण्यास नवाज शरीफ यांच्यावर आजन्म बंदी\nपेट्रोल टँकरने भरलेलं जहाज किनारपट्टीवरून गायब; 22 भारतीय बेपत्ता\nपॅरेडाईज पेपर्स घोटाळा उघड; अमिताभ, जयंत सिन्हांसह 712 भारतीयांची नावं\nब्लॉग स्पेस Aug 1, 2017\nआठवण 'पत्रकार' लोकमान्य टिळकांची, निमित्त लोकमान्यांच्या पुण्यतिथीचं\nआता आलं सोनूचं 'पाकिस्तानी' व्हर्जन\nशहाबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार \nपनामा प्रकरण भोवलं,नवाझ शरीफ पंतप्रधानपदावरुन पायउतार\nब्लॉग स्पेस Jul 28, 2017\nशरीफ गेले, पुढे काय\n'पनामा गेट' प्रकरणात नवाझ शरीफ दोषी, पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा निकाल\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/murdered/", "date_download": "2019-01-16T22:16:28Z", "digest": "sha1:MDQNQ2552URHSLZG7Z5VIW245GLVHOE5", "length": 11202, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Murdered- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nपोलीस स्टेशनमध्ये हत्या, मुलांच्या भांडणावरून घडली घटना\nजैन विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन सुरू होतं. या कार्यक्रमामध्ये काळे आणि गव्हाणे या दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला.\nडॉक्टरकडून वकिल पत्नीचा खून, Heart Attack आल्याचा केला बनाव\n'अमोल काळे सहकाऱ्यांना द्यायचा शॉक', गौरी लंकेश हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा\nपत्रकार छत्रपती हत्या प्रकरण : 16 वर्षांच्या लढ्याला यश, गुरमीत राम रहीम दोषी\n 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, नंतर 7 वर्षांच्या भावासह विहिरीत फेकलं\n फेसबुकवरून झालेल्या प्रेमासाठी पत्नीने पतीचा काढला काटा\nआत्महत्येचा असा प्रकार तुम्ही कधी पाहिला नसेल, ट्रकच्या केबिनला लटकून संपवलं जीवन\n'दोस्त दोस्त ना रहा'; गाडीतून फिरताना मित्रानेच तरुणावर झाडल्या गोळ्या, जागीच मृत्यू\nमहाराष्ट्र Jan 4, 2019\nसुंदरतेमागील खुनी चेहरा , प्रियकराच्या मदतीने गळा दाबून पतीची हत्या\nमहाराष्ट्र Jan 2, 2019\nCCTV VIDEO: प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, अज्ञात असल्याचं सांगून मृतदेह ठेवला रुग्णालयात\nVIDEO : मारा आणि खून करा, पण रडत बसू का - कुलगुरूंची विद्यार्थ्यांसमोर मुक्ताफळं\nपिंपरीत रक्ताची होळी, 5 जणांनी कोयत्याने तब्बल 30 ते 40 वार करून गुंडाची केली हत्या\nपैशांसाठी पतीने संपवलं सात जन्माचं नात, 2 मुलंही झाली अनाथ\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/australias-seven-run-win-over-south-africa/", "date_download": "2019-01-16T22:14:35Z", "digest": "sha1:3MOQARGTZ5QQDZSCG5GWNA7NFZIUVZ2G", "length": 10094, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#AUSvSA : आॅस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#AUSvSA : आॅस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय\nएडिलेड : आॅस्ट्रेलिया विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आॅस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळविला आहे. आजच्या या विजयाबरोबरच तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत आॅस्ट्रेलियानी 1-1 अशी बरोबरी साधली आहे.\nतत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्��ेलियाच्या संघाने 48.3 षटकात सर्वबाद 231 धावा केल्या. आॅस्ट्रेलियन फलंदाजीत एलेक्स कैरीने 47, क्रिस लिनने 44, आरोन फिंचने 41 तर शाॅन मार्श आणि एडम जम्पा यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. आफ्रिकेकडून कगिसो रबाडा याने सर्वाधिक 4, डवायन प्रीटोरियसने 3, डेल स्टेनने 2 तर लुंगी एनगिडी याने 1 गडी बाद करत आॅस्टेलिया संघास 231 धावांवर रोखले.\nविजयसाठी 232 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघास 50 षटकांत 9 बाद 224 धावांच काढता आल्याने त्यांना 7 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आफ्रिकेकडून डेविड मिलरने सर्वाधिक 51 तर फाफ जू प्लेसीने 47 धावा काढल्या, इतर फलंदाज मात्र मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरले. आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजीत मार्कस स्टोइनिसने 3, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवुडने प्रत्येकी 2 तर पैट कमिन्स याने 1 गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. आरोन फिंच याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.\nआॅस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना रविवारी (11 नोव्हेंबर) बेल्लरिव अोवल मैदानावर 8.20 वाजता होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\n#AUSvIND : अतितटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान\n#SAvPAK : तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेवर ‘3-0’ ने कब्जा\nपॅडी अपटन राजस्थान रॉयल्स संघाचे नवे प्रशिक्षक\nआंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे यश\nऋतुजाचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश\nआंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग : बीएसओए, पीव्हीपीसीओए संघांचे विजय\nव्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/marathwada-got-water-cm-111130", "date_download": "2019-01-16T22:54:46Z", "digest": "sha1:BZAICSTKCX4UHNBR4GAMPYSQOKXANUQL", "length": 14980, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathwada got water - CM मराठवाड्याला मिळवून दिले हक्काचे पाणी - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nमराठवाड्याला मिळवून दिले हक्काचे पाणी - मुख्यमंत्री\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nनांदेड - मराठवाड्यातील पळवलेले हक्काचे पाणी संघर्ष करून परत मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात रखडलेली रस्ते विकासाची कामेही मार्गी लागत असल्याचे ते म्हणाले.\nनांदेड - मराठवाड्यातील पळवलेले हक्काचे पाणी संघर्ष करून परत मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात रखडलेली रस्ते विकासाची कामेही मार्गी लागत असल्याचे ते म्हणाले.\nलोहा येथून जाणाऱ्या तीन राष्ट्रीय महामार्गांचे भूमिपूजन गुरुवारी (ता. 19) दुपारी बाराला नेट इलेक्‍ट्रॉनिक कळ दाबून करण्यात आले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, भास्करराव पाटील खतगावकर, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर, आमदार तुषार राठोड, विनायक पाटील, सुधाकर भालेराव, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी आमदार किशनराव राठोड, गणेश हाके, गोविंदराव केंद्रे आदींची उपस्थिती होती. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने खारीक-खोबऱ्याच्या हाराने मान्यवरांचा सत्कार झाला.\nफडणवीस म्हणाले की, \"दमणगंगा प्रकल्पातील हक्काच्या चौदा टीएमसी पाण्यापासून मराठवाड्याला वंचित राहावे लागले. त्यातील सात टीएमसी पाणी संघर्ष करून परत मिळवले आहे. यापुढे या भागातील गोदावरी खोऱ्याची 50 टीएमसी पाण्याची तूट भरून काढणार आहे.\nमाणूस जातीने नाही तर गुणाने मोठा होतो. विकास झाला तरच गरिबी दूर होईल. वीज, पाणी, दळणवळण असल्यास रोजगार निर्मिती होते. त्यामुळेच महामार्ग विकासाची मोहीम हाती घेतली आहे. विकासाचा संबंध जात, भाषा, नाते यांच्याशी नसतो. विकासाच्या कामात जातीयवादी विष कालवू नका, अशा शब्दात गडकरी यांनी विरोधकांवर खोचक टीका केली. यापूर्वी चुकीच्या नेतृत्वामुळे, चुकीच्या आर्थि�� धोरणामुळे महाराष्ट्र \"व्हिजनलेस' बनला होता. आता मात्र अल्पावधीतच राज्यात हे चित्र बदलले आहे, असेही ते म्हणाले.\nपरभणी - फडणवीस, गडकरी यांच्या उपस्थितीत येथे विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन, समाधान शिबिराचा समारोप झाला. मागील 67 वर्षांत तुम्ही जे केल नाही ते आम्ही केवळ साडेतीन वर्षांत करून दाखविले आहे. हिंमत असेल तर एका मंचावर या, आम्ही आमची कामे मांडू, तुम्ही तुमच्या काळातील कामे मांडा. दोघेही एकदाच हिशेब मांडू, असे खुले आव्हान फडणवीस यांनी विरोधकांना दिले. या कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे व अन्य एका युवतीने घोषणाबाजी करीत व्यासपीठाकडे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतले.\nआचारसंहितेआधीच विकासकामे संपवा : नितीन गडकरी\nनागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे दिवस जवळ येत असल्याने येत्या एक महिन्यात विकासकामे संपवून टाका, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ...\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nतेलगू देसमला गोव्यात स्वारस्य\nमडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन....\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T22:31:28Z", "digest": "sha1:6P4VLOLGAXPQT5WY5F5M6TMYKCUCZIBQ", "length": 9292, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाहिरातबाजीवरील सरकारची उधळण रोखा… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजाहिरातबाजीवरील सरकारची उधळण रोखा…\nउच्च न्यायालयात जनहित याचिका\nमुंबई – सरकारची तिजोरी रिकामी असताना केंद्र तसेच राज्यातील पक्षाची प्रतिमा वाढविण्यासाठी आणि पक्षीय नेत्यांना मोठे करण्यासाठी विद्यामान सरकारकडून जाहिरातबाजीवर होणारी कोट्यावधी रूपयांची उधळपट्टी रोखावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वृत्तपत्रांच्या “एडीटर फोरम’ या संघटनेच्यावतीने ऍड. सतीश तळेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची न्या. शंतनू केमकर आणि एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने दखल घेऊन राज्य सरकार, महापालिका, सिडको, एमआयडीसी यांच्यासह प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.\nफेब्रुवारी महिन्यात सिडको तसेच एमआयडीच्या कार्यक्रमाची करण्यात आलेल्या कोट्यावधी रूपयांच्या जाहिरातीच्या पार्श्‍वभूमीवर “एडीटर फोरम’ या वृत्तपत्राच्या संघटनेने ही याचिका दाखल करताना वृत्तपत्रांना जाहिरात देण्याच्या सरकारच्या धोरणालाच जोरदार आक्षेप घेतला आहे. केवळ सरकारला आणि पक्षाला पूरक अशी वृत्तप्रसिध्द करणाऱ्या बड्या वृत्तपत्रांना जाहिराती दिल्या जातात असा आरोप याचिकेत केला आहे. अशा प्रकारे केवळ मर्जीतील वृत्तपत्रांना जाहिराती देऊन पत्रकारितेचे स्वातंत्र धोक्‍यात येण्याची भीतीही याचिकेत व्यक्त केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना म��रहाण\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nअनुदानित आश्रमशाळांच्या परिरक्षण अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव \nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\nथापाड्या सरकारला आत्मसन्मान आहे की नाही \nपुणे मनपा वर्ग-४ च्या सेवकांना धुलाई भत्ता लागू करण्याबाबत शासन सकारात्मक\nहज यात्रेकरुंच्या सुरक्षेला प्राधान्य – विनोद तावडे\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/women-gave-birth-to-new-born-baby-in-ola-cab/", "date_download": "2019-01-16T22:35:41Z", "digest": "sha1:MQENPBFMLEWEP6DHSHEIHVHSPICKMPXH", "length": 7624, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अन धावत्या कॅबमध्येच महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअन धावत्या कॅबमध्येच महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म\nपुणे: अनेक वेळा आपण रेल्वे, बस, किवां रिक्षा यामध्ये प्रसुती झाल्याचे वाचले असेल.आता बस, रिक्षाची जागा कॅबने घेतली आहे. पुण्यामध्ये एक वेगळी घटना घडली आहे. एका महिलेने कॅब मध्ये एका गोड मुलाला जन्म दिला आहे.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग…\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\nएका किल्कवर अगदी काही मिनिटात कॅब दारात येते. २ ऑक्टोबर रोजी पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या रमेश विश्वकर्मा यांना देखील एका किल्कवर येणाऱ्या कॅबने एक आगळी वेगळी आठवण आयुष्यभरासाठी दिली आहे.\nविश्वकर्मा यांच्या पत्नी गरोदर होत्या. २ ऑक्टोबर रोजी त्यांना अचानक प्रसुतिकळा येऊ लागल्याने, रमेश यांनी तातडीने ओला कॅब मागविली. काही क्षणात कॅब दारात आली. तातडीने रमेश त्यांच्या पत्नीला घेऊन कॅब द्वारे कमला नेहरू हॉस्पिटलकडे रवाना झाले. पण ���र्ध्या रस्त्यातच प्रसुती वेदना वाढल्या. या परिस्थितीत कॅब चालक यशवंत गलांडे यांनी व कॅबमध्ये उपस्थित कुटुंबियांनी प्रसंगावधान दाखवत कॅबमध्ये विश्वकर्मा यांची प्रसुती केली. कॅबमध्येच त्यांनी एका गोडस मुलाला जन्म दिला. या परिस्थितीतच प्रसुती झालेल्या महिलेला व बालकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे उपस्थित डॉक्टरांनी देखील तातडीने पुढील सोपासकर उरकले व संसर्ग होऊ नये यासाठी उपचार सुरु केले. आता बाळ आणि आई दोघे सुखरूप आहेत.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/world-badminton-p-v-sindhu-enters-semi-finals/", "date_download": "2019-01-16T22:33:28Z", "digest": "sha1:QVSVGIVNLFJQ57Y6TZZWMUN2NB7L3AZ5", "length": 5386, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जागतिक बॅडमिंटन; पी . व्ही . सिंधू चा उपांत्य फेरीत प्रवेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजागतिक बॅडमिंटन; पी . व्ही . सिंधू चा उपांत्य फेरीत प्रवेश\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू हिने चीन च्या सॅन यु हिचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधू हिने सॅन यु हिचा २१-१४, २१-९ असा सहज पराभव केला. सिंधूने ��ा स्पर्धेतील किमान कांस्य पदक निश्चित केले आहे. सिंधूने २०१३ आणि २०१४ मध्ये या स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. आज के. श्रीकांत च्या पराभवामुळे या स्पर्धेतील पुरुष गटातील भारताचे आव्हान संपुष्टात आले .\nपी. व्ही. सिंधूने कोरले वर्ल्ड टूर फायनल्सच्या विजेतेपदावर नाव\nपद्मभूषण पुरस्कारासाठी शटलक्वीनच्या नावाची शिफारस\nसिंधू सामना हारल्याची खंत; पण प्रयत्न केल्याचा अभिमान : पी व्ही रमण\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nटीम महाराष्ट्र देशा- धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केवळ मुख्यमंत्र्यांच्या पायावर लोळण घेवून पदाचा…\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/school-student-sunday-science-school-110085", "date_download": "2019-01-16T23:37:56Z", "digest": "sha1:62QHJ7ZP3OSRE5JTPEPLKE2WIM3ANCZK", "length": 14627, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "school student sunday science school चला, बालशास्त्रज्ञ होऊयात ! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nपुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड-निगडीमध्ये रविवार (ता. २२) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांनी हा उपक्रम आयोजिला आहे.\nपुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळ��वा म्हणून होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड-निगडीमध्ये रविवार (ता. २२) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’ यांनी हा उपक्रम आयोजिला आहे.\nदर रविवारी दोन तासांमध्ये विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित प्रयोग किंवा सायन्स मॉडेल प्रत्येक विद्यार्थी स्वत: हाताने बनवतात. तयार केलेले मॉडेल विद्यार्थ्यांना घरी नेता येते, ज्यातून त्यांची घरातली प्रयोगशाळा तयार होते. या विशेष उपक्रमात विद्यार्थी एप्रिल ते डिसेंबर २०१८ दरम्यानच्या २३ रविवारी एकत्र जमून स्वहस्ते प्रयोग करीत विज्ञान शिकणार आहेत. तिसरी व चौथीच्या वर्गातील मुले या कालावधीत सुमारे ४० प्रयोग व प्रकल्प तयार करतील. हवा, संतुलन, सूर्यमाला, प्रकाश, चुंबकत्व, ध्वनी, बल, स्वयंपाक घरातील विज्ञान आदी संकल्पनावरील प्रयोग व फिल्म प्रोजेक्‍टर, पेरिस्कोप, सूर्यमाला यांसारखे प्रकल्प तयार करतील.\nपाचवी आणि सहावीच्या वर्गातील मुलांसाठी विशेष प्रात्यक्षिक अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या तयारीसाठी याचा उपयोग होईल.\nसातवी ते नववीमधील विद्यार्थी या उपक्रमात सोलर कार, हायड्रो इलेक्‍ट्रिसिटी मोडेल, हायड्रॉलिक आर्म, मायक्रोस्कोप, आर्किमिडीसचे तत्त्व, इलेक्‍ट्रिसिटी व रसायनशास्त्रातील विविध प्रयोग, हवामान वेधशाळा तयार करणे असे प्रयोग करतील.यासोबतच वैज्ञानिक संकल्पनांचे सादरीकरण, प्रयोगांचे प्रदर्शन, विविध विज्ञान स्पर्धा वर्षभरात आयोजित केल्या जातात व विद्यार्थ्यांना शेवटी प्रमाणपत्र वितरित केले जाते. दरम्यान, आतापर्यंत २० हजारांहून अधिक मुलांनी घरीच त्यांची प्रयोगशाळा बनविली आहे.\n3 री व 4 थी साठी - 4800 रुपये\n5 वी व 6वी साठी - 5600 रुपये\n7 वी ते 8वी साठी - 6800 रुपये\nशुल्क दोन धनादेशांद्वारे किंवा रोखीने भरता येईल\nअधिक माहितीसाठी संपर्क ः ९८५००४७९३३ किंवा ९३७३०३५३६९\nमुंबई-विजापूर पॅसेंजरवर दरोड्याचा प्रयत्न\nपुणे - मुंबई- विजापूर पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना पुणे लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेने...\n‘निसर्गयात्री - इंदिरा गांधी’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन\nपुणे - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच���या निसर्गप्रेमी प्रतिमेची ओळख करून देणाऱ्या ‘इंदिरा गांधी : अ लाइफ इन नेचर’ या माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री...\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nपुणे जिल्हा बॅंक अजूनही देशात पहिल्या क्रमांकावर\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी बॅंक अजूनही...\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागातील रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेण्यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कॉम्प्टीटर फाउंडेशन पुणे व आदिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/19231", "date_download": "2019-01-16T23:17:36Z", "digest": "sha1:5OQXAAHJ7X5YJFKSJ47T5OMLRGRB2ZQV", "length": 25979, "nlines": 265, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एक्झिक्युटिव्ह मॅचमेकिंग - भाग २ : मंजूडी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एक्झिक्युटिव्ह मॅचमेकिंग - भाग २ : मंजूडी\nएक्झिक्युटिव्ह मॅचमेकिंग - भाग २ : मंजूडी\nएक्झिक्युटीव्ह मॅचमेकींग - भाग १\n\"गूड आफ्टरनून बेटी| माफ करना, मेरी छुट्टीके कारण आपको तकलीफ उठानी पडी|\"\n मला अगदी गहीवरूनच आलं.. एक डायरेक्टर एका एक्झिक्युटिव्हला 'माफ करना' म्हणतो म्हणजे काय\n\"सर, कोई तकलीफ नहीं| आखिर पेमेंट टाईम पे होना जरूरी है, विदाऊट एनी पेनल्टी|\"\n\"सही बात है बेटी| आप जैसे नेक लोग हमारे साथ है इस लिए कंपनी दौड रही है|\"\nआता गहीवरण्याचा कडेलोट होऊन मी त्यांच्या कुशीत वगैरे शिरेन ह्या भीतीने मी बसल्या जागेवरूनच चेकचं एन्व्हलप काढून त्यांच्या हातात दिलं.\n\"बडी बेटी की शादी थी इस लिए मैं छुट्टी पे था|\" नोकराने ट्रे भरून आणलेल्या मिठाईकडे हात दर्शवत डायरेक्टर साहेब म्हणाले. यावेळी ट्रे उंची होता आणि मोठ्ठाही होता, मिठाई पण उंची होती, पण ती ट्रेभर गोssड मिठाई पाहूनच मला अजिर्ण झालं. गाढवाला गूळाची चव काय\n\"शादी इधर थी या...\"\n\"अहमदाबादमें बेटी, अहमदबादमें...आप मूँह तो मिठा करो|\"\nआता मूँह मिठा करायचं म्हणजे एवढ्या भरलेल्या ट्रेमधून मिठाईचा एक तुकडा उचलायचा की एक कण उचलायचा, एकट्यानेच खायचा की त्या दोघांनाही 'आप ले लो' म्हणायचं किंवा कसं काय ते न सुचून मी शांतच राहिले. तेवढ्यात रुचीही उठून आत निघून गेली.\n\"घर एकदम खाली हो गया| बेटी की बिदाई बडी तकलीफ देनेवाली बात है|\"\n\"आप अपने पिताजी दर्द समझती हो बेटी| मुझे तो ये दो ही बिटीया... एक की शादी कर दी अभी ये छोटीवाली के लिए कोई अच्छा सा लडका देखना है|\"\n अपने ऑफिसमेंही एक अच्छा लडका है रुची के लिए| योगेश मेहता नाम है उसका... CS रँकर है, अभी LLM कर रहा है| अपने सेक्रेटरियल डिपार्टमेंटमें मॅनेजर रँक फाईव्ह पे काम कर रहा है| रुची से दो साल बडा है| रुची भी CS है, दोनोंका फिल्ड सेम ही है| उसके घर का भी बहुत बडा ...\" मिठाई खाता जीभ चावली गेली म्हणून थांबले ती थांबलेच...\nन कळे काय घडला प्रमाद हा काय म्हणून मी हे बोलून गेले सगळं काय म्हणून मी हे बोलून गेले सगळं त्यांनी 'बेटी, बेटी' म्हणून आपल्याला आदर दिला त्याचा गैरफायदा घेतला का आपण त्यांनी 'बेटी, बेटी' म्हणून आपल्याला आदर दिला त्याचा गैरफायदा घेतला का आपण की रुचीचे पॉझिटीव्ह सिग्नल्स आपण ओळखले म्हणून बोलायचं धाडस केलं की रुचीचे पॉझिटीव्ह सिग्नल्स आपण ओळखले म्हणून बोलायचं धाडस केलं की योगेशच्या मोबाईलमधला फोटो डिलीट झाल्याचा अपराधी भाव कुठेतरी मनात होता, त्याची ही भरपाई होती की योगेशच्या मोबाईलमधला फोटो डिलीट झाल्याचा अपराधी भाव कुठेतरी मनात होता, त्याची ही भरपाई होती काहीही कारण असूदे, मी भयंकर आगाऊपणा केला होता. आता काय म्हणेल एवढा मोठा माणूस काहीही कारण असूदे, मी भयंकर आगाऊपणा केला होता. आता काय म्हणेल एवढा मोठा माणूस जाऊ दे आपली कीव करेल फारतर.. नाहीतरी साधे एक्झिक्युटिव्�� आपण.. पुढे कधी काय संबंध येणार आहे ह्यांच्याशी....\n\"अरे सॉरी नही बेटी.. अच्छी बात कही है आपने| आज का दिन ही अच्छा है| आज सब नेक काम हो रहे है| हम HR से वह लडकेकी सब इन्फॉर्मेशन निकालेंगे बेटी|\"\n\"ठीक है सर.. मैं निकलू रुची\n\"आ रही है.. एक मिनीट|\"\nरुची हातात एक कसलातरी बॉक्स घेऊन बाहेर आली.\n\"यह शादी की मिठाई ले जाना बेटी|\"\nरुचीचा गोड आवाज कानात साठवत, भयंकर अपराधीपणाचे भाव मनात घेऊन मी निघाले. त्यातल्या त्यात एक ठीक होतं की चेकवर सही झाली होती.\nऑफिसला परतले तेव्हा पुढचा दोन दिवसांचा विकएन्ड साजरा करण्यासाठी सगळे वेळेत पळाले होते. मितुल शाहला चेकवर सही झाल्याचा SMS पाठवला. त्यावर त्याचा रीप्लायः \"Ok, arrange for pmt on Monday\"\nwell done नाही, Good नाही, thanks नाही...काहीही नाही.\nरितू एकटीच काहीतरी आवराआवर करत बसली होती. विषण्ण मनाने तिच्याकडे जाऊन सगळा वृत्तांत तिला दिला.\nआधीच मोठे असलेले डोळे अजून वटारत ओरडलीच ती, \"अरे यार, यह क्या कर दिया तुमने योगेश सिर्फ 'अच्छी लगती है' इतनाही बोला था.. तुमने तो उसको 'मिस्टर ग्रूम' ही बना डाला...\"\n\"अरे वो बोला तो था इन्फर्मेशन निकालनी है.. \"\n\"हां लेकिन इसका मतलब ये तो नही होता की उसको उसके साथ शादी करनी है| ये आजकल के लडकोंका ऐसा नही होता माय डियर| उनको कोई कमिटमेंट नही चाहिये|\"\n\"ओह गॉड रितू.. अभी क्या होगा मैं क्या करू योगेशको फोन करके सब बोलू क्या\n\"तू अभी कुछ मत कर... योगेशको मै बोलती हूँ| और ग्रूपमेंभी कुछ बोलने की जरूरत नही है, समझी अभी आरामसे घर पर जा|\"\nमी वेडपटासारखी मान डोलावत तिथून निघाले.\nसोमवार, मंगळवार फारसं काही घडलं नाही ऑफिसात... नेहमीची कामं शांतपणे सुरू होती. रितूचं बाळ अचानक आजारी पडलं म्हणून ती सुट्टीवर होती. योगेश नव्हता त्यामुळे दिव्या, अ‍ॅन्डी, सुकूर इत्यादी मंडळीही तशी शांत होती.\nबुधवारी सकाळी मी ऑफिसला आले तर माझ्या टेबलवर चॉकलेट्सचा मोठ्ठा बॉक्स आणि त्यावर लेबल, Thanks a lot\nमी बॉक्स उलट सुलट करून पाहिला, पाठवणार्‍याचं नाव कुठेच नाही. चुकून माझ्या टेबलवर ठेवला गेला असेल असं समजून अ‍ॅडमिनला फोन केला तर मॅनेजर म्हणे तुमच्याचसाठी आहे. मी अवाक्\nकॉम्प चालू केल्या केल्या धडाधड चार पाच मेसेज बॉक्सेस, Hurray\nमला कळेचना की काय चालू आहे ते.. मेसेजेस सगळे ग्रूपमेंबर्सकडून आले होते. कशाबद्दल सगळे एवढे माझ्यावर खूष झालेत\nधावतच रितूकडे गेले, पण मॅडम आजही आल्या नव्हत्या. मग सुकूरचं टेबल गाठलं. मला पाहून तो इतका एक्साईट झाला की ऑफिसात त्याने नाचणं बाकी ठेवलं होतं.\nत्याच्याकडून कळलेली हकीकत अशी की मी केतन पारेखच्या घरून बाहेर पडल्यावर माझी सगळी बडबड त्यांनी रुचीला ऐकवली. त्या सग़ळ्याबद्दल रुचीची काही हरकत नाहीये, उलट तिलाच त्याच्यात विशेष रस आहे हे ऐकून त्यांनी ताबडतोब पावलं उचलली होती. HR President कडून योगेशशी संबंधित संपूर्ण माहिती मागवून शनिवारीच त्याच्या आई-वडिलांशी संपर्क साधला होता. योगेशचे आई-बाबा थोडीच एवढं चांगलं 'स्थळ' हातचं जाऊ देणार होते त्यांनी ताबडतोब योगेशला बोलावून घेतलं, त्याच्यासमोर थेट लग्नाचाच प्रस्ताव मांडून त्याचा होकार वदवून घेऊन सोमवारी इकडची मंडळी अहमदाबादला जाऊन साखरपुड्याची, लग्नाची बोलणी करून मंगळवारी परत आली होती. लगेचच्या रविवारी साखरपुडा इकडे.. आणि तीन महिन्यांनी लग्न त्यांनी ताबडतोब योगेशला बोलावून घेतलं, त्याच्यासमोर थेट लग्नाचाच प्रस्ताव मांडून त्याचा होकार वदवून घेऊन सोमवारी इकडची मंडळी अहमदाबादला जाऊन साखरपुड्याची, लग्नाची बोलणी करून मंगळवारी परत आली होती. लगेचच्या रविवारी साखरपुडा इकडे.. आणि तीन महिन्यांनी लग्न झट मंगनी पट ब्याह\nमला चक्करच यायची बाकी होती. टेबलवर ठेवलेल्या चॉकलेटच्या बॉक्सचा उलगडा झाला आणि त्या मेसेजमधल्या YR चाही..\nतेवढ्यात बॉसचा मला फोन आला, \"क्या किया आपने KP से नोट आई है, जिसमें लिखा है Pls. send your assistant, Ms. Executive Matchmaking.. क्या है ये\n\"सर, मैं उनसे मिलके आती हूँ और बताती हूँ आपको|\" मी हसत हसतच त्याला बोलले.\nमाणूस करायला जातो एक.. आणि घडतं भलतंच नकळत कधीतरी आपल्याकडून भलतीच अतर्क्य कृती घडून जाते आणि मग खात राहतं आपलं मन... पण त्याचा परिणाम असा चांगला झाला, मंगल झाला तर काय बहार येते.\nआगाऊपणा कधी कधी कल्याणप्रद ठरतो तो असा.\nत्यामुळे वाचकहो, माझा एक फुकट सल्ला तुम्हाला... स्वभावात नसला तरी आवश्यक तिथे आवश्यक तेवढा आगाऊपणा नक्की करा....भीडभाड, संकोच, मर्यादा न बाळगता.. कोण जाणे कदाचित कोणाचंतरी आयुष्यही घडवून जाईल.\nमायबोली गणेशोत्सव २०१० सांस्कृतिक कार्यक्रम\n खुप दिवसांनी अशी खुसखुशीत कथा वाचायला मिळाली कथेचा वेगही मस्त होता कथेचा वेगही मस्त होता\nअरे वावावा.. एका सीएसचं भलं\nअरे वावावा.. एका सीएसचं भलं झालं की.. मस्त गं मन्जूडे\nकेतन पारेख काय आणि इ���क्या भल्या माणसाचं हे नाव\nपहिला भाग जास्त आवडला.. दुसरा\nपहिला भाग जास्त आवडला.. दुसरा जरासा फिल्मी वाटला..\nदोन्ही मिळून एकच भाग चालला\nदोन्ही मिळून एकच भाग चालला असता... फार मोठी नसती झाली कथा..\nपण एकूण चांगली झालीये..\nनानबा ला अनुमोदन. पहिला भाग\nनानबा ला अनुमोदन. पहिला भाग जास्त आवडलेला. दुसर्‍या भागात काही खास मजा आली नाही.\nहिम्याला अनुमोदन. एकाच भागात\nहिम्याला अनुमोदन. एकाच भागात जास्त छान वाटली असती.\nमंजूडे.. मस्त लिहिलय्स.. आवडल..\nछान झालीय मंजूडे. आवडली.\nछान झालीय मंजूडे. आवडली.\nमंजू.. मस्त लिहिली आहेस\nमंजू.. मस्त लिहिली आहेस गोष्ट..\nजेलोला जे म्हंटलं तेच तुला पण... जरा जास्त लिहा............\nमंजूडी, मस्त लिहिलं आहेस.\nमंजूडी, मस्त लिहिलं आहेस. मलाही पहिला भाग जास्त आवडला. पुढे काय होतंय असं वाचायची खूप उत्सुकता लागून राहत होती. दुसर्‍या भागात सगळं अपेक्षेप्रमाणेच घडत गेलं. तरीही शेवट गोड असणार्‍या कथांमध्ये काय होणार आहे हे कळलं तरी त्या वाचायला मजा येतेच.\nतुझी खुसखुशीत शैली आवडली\nहा भागही छान झालाय, पण फार\nहा भागही छान झालाय, पण फार पटकन संपला..... फार ताणलं नाही वाचकांना सगळं कसं स्मूथ झालं.... प्रत्यक्ष आयुष्यातही अशा स्मूथ घटना अनेकदा घडतात आणि नंतर वाटत रहातं, अर्रे, हे तर फार सहज, जाता जाता होऊन गेले\nपहिला भाग मस्तच होता. ऑफिस\nपहिला भाग मस्तच होता. ऑफिस एकदम उभं केलं होतं डोळ्यासमोर. मला वाटलं ह्या मेहुलचीपण लाईन असते की काय त्या रुचीवर. आणि अनपेक्षीत टर्न मिळतो की काय गोष्टीला. म्हणून थोडी निराशा झाली दुसर्‍या भागात. पण लिहिलं छान आहे.\nआवडली जरी प्रत्यक्षात शक्य\nआवडली जरी प्रत्यक्षात शक्य नसली तरी.\nफुल टू... सॉलिड फ्लो आहे..\nफुल टू... सॉलिड फ्लो आहे.. मस्तं\nछान आहे.. नानबा आणि डेलिया ला\nनानबा आणि डेलिया ला अनुमोदन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/plant-and-animal-tissue-culture-eqps", "date_download": "2019-01-16T22:20:31Z", "digest": "sha1:CSAZ6VFWJV45TAIB2NWFGBHBRQTKJAT7", "length": 15480, "nlines": 424, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे PLANT AND ANIMAL TISSUE CULTURE (EQPS) पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 105 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67358?page=1", "date_download": "2019-01-16T22:54:17Z", "digest": "sha1:PQ5JYFUW7HTGBAULBRBTUAQIZKAH36Q2", "length": 35663, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - १४. गुमनाम (१९६५) | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - १४. गुमनाम (१९६५)\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - १४. गुमनाम (१९६५)\nबरीच वर्ष��� झाली ह्या गोष्टीला. अ‍ॅगथा ख्रिस्ती ह्या माझ्या लाडक्या लेखिकेची लायब्ररीत असतील नसतील तेव्हढी सगळी पुस्तकं वाचायचा सपाटा मी लावला होता. एके दिवशी तिचं 'And Then There Were None’ हातात आलं. प्लॉट वाचताक्षणी वाटून गेलं 'अरेच्चा, आपला गुमनाम ह्याच्यावर बेतलाय की काय'. पुस्तक वाचायला लागल्यावर चित्रपट बराच loosely based आहे ह्याची जाणीव झाली. पण तरी गुमनाम आणि 'And Then There Were None’ हे असोसिएशन आजतागायत माझ्यासाठी कायम आहे. काय म्हणताय काय आहे 'गुमनाम'ची कथा काय आहे 'गुमनाम'ची कथा चला तर मग.....पाहू यात.\nआपला पहिला थांबा आहे हॉटेल मेट्रोपोल. चित्रपट सुरु होतो तेव्हा एक व्यक्ती ह्या हॉटेलच्या बाहेर पडताना दिसते. एका बाल्कनीत उभा असलेला एक माणूस इशारा करतो आणि रस्त्यावर असलेली एक गाडी अचानक सुरु होऊन भरधाव वेगाने येते ती त्या व्यक्तीला उडवूनच जाते. आसपासचे लोक गोळा होतात तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून ती व्यक्ती, म्हणजेच सेठ सोहनलाल, मरण पावल्याचं आपल्याला कळतं. बाल्कनीत उभा असलेला तो माणूस खोलीत येऊन एकामागून एक चार फोन करतो - पहिला फोन एका डॉक्टरला डेथ सर्टिफिकेट बनवायला सांगण्यासाठी, दुसरा कोण्या बाईला वकिलाकडे मृत्यूपत्र पाठवण्यासाठी, तिसरा त्या वकिलाला ते मृत्यूपत्र बदलण्यासाठी आणि चौथा आशा ह्या सोहनलालच्या पुतणीला तिच्या काकाच्या अपघाती मृत्यूची बातमी द्यायला. चौथा फोन अजून चालूच असतो तेव्हढ्यात त्या खोलीत अचानक एक व्यक्ती येते आणि त्या माणसाला गोळी घालून निघून जाते. आशा 'हॅलो, हॅलो' ओरडत राहते आणि चित्रपटाची टायटल्स सुरु होतात.\nटायटल्स संपतात तेव्हा आपल्याला दिसतो तो प्रिन्सेस क्लब. आज ह्या क्लबची सिल्व्हर ज्युबिली असते. त्या निमित्ताने आधी नाचगाण्याचा कार्यक्रम होतो आणि मग ज्या लोकांनी लकी तिकिटं जिंकलेली असतात त्यांची नावं घोषित केली जातात. ह्या सगळ्यांना एका चार्टर्ड फ्लाईटने २ आठवड्यांसाठी परदेशात सहलीवर नेलं जाणार असतं. हे भाग्यवंत असतात - बॅरिस्टर राकेश, किशन, मिस किटी केली, डॉक्टर आचार्य, मधुसूदन शर्मा, सेठ धरमदास आणि मिस आशा (सेठ सोहनलालची पुतणी). फ्लाईट टेक-ऑफ करतं तेव्हा त्यांच्यासोबत केबिनमध्ये हवाई कर्मचारी आनंदसुध्दा असतो. पण अचानक इंजिनमध्ये काही खराबी झाल्यामुळे विमानाला एका निर्जन बेटावर इमर्जन्सी लॅन्डीन्ग करावं लागतं. वै���ानिक सांगतात की सगळं ठीक व्हायला किमान दोन तास लागतील तेव्हा हवं तर तुम्ही पाय मोकळे करून या. आनंदसकट सर्वजण बाहेर पडतात. पण थोड्याच वेळात विमानाच्या टेक-ऑफचा आवाज आल्याने सगळे धावत जातात तेव्हा त्यांचं सामान बाहेर काढून टाकून विमान निघून जाताना दिसतं. ते सातही जण आनंदकडे संशयाने पाहतात पण तो ह्या सगळ्याशी आपला काही संबंध नसल्याचं निक्षून सांगतो.\nरात्र होऊ लागते. आनंद \"आजूबाजूला कुठे निवाराही नाही आणि मनुष्यप्राण्याची काही खूण नाही\" असं सांगत येतो तेव्हा आशा भडकते. \"आता मीच जाऊन बघते\" म्हणून तावातावाने आपलं सामान घेऊन ती तिथून निघते. किटी आनंदला \"तिला थांबव\" म्हणून सांगते पण तो निवांत असतो. \"काही पावलं जाईल आणि घाबरून परत येईल\" हे त्याचं उत्तर. खरंच आशा काही पावलं चालून जाते आणि अचानक कोण्या स्त्रीच्या हसण्याचा आवाज येतो. रात्रीच्या नीरव शांततेत, विशेषत: 'वस्तीचं कुठलंही चिन्ह ह्या बेटावर नाही' असं आनंदने ठामपणे सांगितलेलं असताना तो अशरिरी आवाज ऐकून सगळे तर चरकतातच पण आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. आणि इथेच सुरु होतं चित्रपटाचं टायटल सॉंग - गुमनाम है कोई, बदनाम है कोई. किसको खबर कौन है वो, अंजान है कोई. आवाजाचा मागोवा घेत सगळेजण एका हवेलीजवळ येऊन पोचतात. दरवाजा आपोआप उघडतो. ते आत जातात आणि दरवाजा बंद करतानाची बॅरिस्टर राकेशची नजर आपल्या काळजाचं पाणी पाणी करून जाते.\nही मंडळी आत जातात न जातात तोच आशाचं लक्ष खोलीत असलेल्या लांबलचक टेबलावर सफेद चादरीत गुंडाळून ठेवलेल्या शरीराकडे जातं. ती किंचाळते. हळूहळू ते शरीर आडव्याचं उभं होतं. जागच्या जागी थिजून सगळे पाहत राहतात. पण जेव्हा चादर दूर होते तेव्हा आत एक जिवंत माणूस आहे हे पाहिल्यावर त्यांच्या जीवात जीव येतो. तो असतो तिथला स्वयंपाकी. तो जेव्हा सगळ्यांना सांगतो की मी एक आठवड्यापासून तुमची वाट पाहतोय तेव्हा त्यांना आश्चर्यच वाटतं. राकेश त्याला विचारतोही की तू आम्हाला ओळखतोस का तेव्हा तो सगळ्यांची नावं अचूक सांगतो. इतकंच काय पण त्यांची नावं लिहिलेलं एक पत्रही त्यांना दाखवतो. त्यात फक्त एक नाव नसतं - आनंदचं. आनंदभोवतीचं गूढ अधिक गहिरं होतं.\nह्या हवेलीत सेठ धरमदासला एक डायरी सापडते. रात्रीचं जेवण झाल्यावर आनंद सर्वांना त्यातला मजकूर वाचून दाखवतो. त्यात असं लिहिलेलं असतं की तिथे हजर असलेले सगळेजण गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्ह्याबद्दल त्यांना मृत्यूची शिक्षा फर्मावण्यात आलेली आहे. सुटकेचा कुठलाच मार्ग नाही. हा धक्का बसतो न बसतो तोच पुन्हा ते गूढ गाणं ऐकू येऊ लागतं. हवालदिल झालेले प्रवासी त्या स्वयंपाक्याला बोलावून \"इथे आणखी कोणी राहतंय का\" असं खडसावून विचारतात. पण तो साफ कानांवर हात घेतो. त्यानेही ते गाणं ऐकलेलं असतं आणि 'एखादा अतृप्त आत्मा ह्या बेटावर भटकतोय' अशी भीती तो बोलून दाखवतो तेव्हा ते आणखी अस्वस्थ होतात.\nअश्या अवस्थेतही तिथे त्या सगळ्यांचं एक रुटीन बनून जातं. एके दिवशी किशनला तिथून जात असलेली एक बोट दिसते पण खूप प्रयत्न करूनही त्यांना ती बेटाकडे वळवून घेण्यात अपयश येतं. त्या रात्री जेवणाच्या टेबलवर सगळे असतात - फक्त किशन सोडून. बाकी कोणाला त्याची फारशी फिकीर नसते पण आनंद आणि आशा मात्र त्याला शोधत एका जुन्या दफनभूमीमध्ये पोचतात. तिथे त्यांना ऐकायला येतो पुन्हा तोच हसण्याचा आवाज. तेच गाण्याचे सूर. आणि सापडतो किशनचा मृतदेह. जवळ खुन्याने एक चिठ्ठी ठेवलेली असते त्यात लिहिलेलं असतं की किशनचा सोहनलालला मारण्यात हात होता. आनंदला तिथे आणखी एक गोष्ट सापडते - सिगारचा एक तुकडा. प्रवाश्यांपैकी सेठ धरमदास आणि मधुसूदन शर्मा तशी सिगार ओढत असतात. त्यात धरमदास त्या रात्री जेवायला उशिरा आलेला असतो आणि किशनचा खून ज्या खंजिराने झालेला असतो तो त्याचा असतो हे आनंदने पाहिलेलं असतं. त्यामुळे खुनाचा संशय धरमदासवर जातो. तो जीव तोडून सांगत राहतो की मी मासेमारी करायला गेलो होतो पण कोणीही त्याचं काहीही ऐकून घेत नाही. त्याला आपलं निरपराधीत्त्व सिद्ध करायला एक दिवसाची मुदत दिली जाते. आणि दुसर्या दिवशी त्याचं प्रेत सापडतं. त्याचा खून गळा आवळून झालेला असतो.\nएव्हाना खूनी आपल्यातलाच कोणीतरी आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं. जो तो एकमेकावर संशय घेऊ लागतो. संशयाची सुई स्वयंपाक्याकडेही वळते. आणि तरीही खुनाचं सत्र काही थांबत नाही. मधुसूदन शर्मा, डॉक्टर आचार्य, किटी सगळे एकामागोमाग मरतात. शेवटी राहतात फक्त तिघे - आनंद, राकेश आणि आशा. कोण करत असतं हे सगळे खून का चिठ्ठीत आणि डायरीत लिहिल्याप्रमाणे ह्या सगळ्याचा सोहनलालच्या खुनाशी काही संबंध असतो का का कारण काही वेगळंच असतं का कारण काही वेगळंच असतं त्या गूढ गाण्यामागे काय रहस्य दडलेलं असतं त्या गूढ गाण्यामागे काय रहस्य दडलेलं असतं आता ही सगळी प्रश्नावली सोडवायला चित्रपट बघायला पाहिजे, नाही का आता ही सगळी प्रश्नावली सोडवायला चित्रपट बघायला पाहिजे, नाही का फिकर नॉट. चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे. एखाद्या रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी (किंवा वीकडेला रात्री जागूनसुध्दा फिकर नॉट. चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे. एखाद्या रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी (किंवा वीकडेला रात्री जागूनसुध्दा) डाउनलोड करून अवश्य पाहा. \"पुढचा लेख वाचू नका\" हे ओघाने आलंच.\nपण अजून तुम्ही लेख वाचताय म्हणजे तुम्ही हा चित्रपट पाहिला असणार. चित्रपटाबद्दल पुढे लिहिण्याआधी विकिपीडियावर वाचलेली एक इंटरेस्टिंग गोष्ट - ह्यातलं 'जान पहचान हो' हे गाणं 2001 च्या ‘Ghost World’ ह्या चित्रपटाच्या opening credits मध्ये आणि २०११ च्या Heineken च्या 'The Date' नावाच्या जाहिरातीत वापरलं होतं म्हणे.\nतर आता आधी चित्रपटाच्या पात्रयोजनेबद्दल. आनंदची भूमिका केली आहे मनोजकुमारने आणि तो पूर्ण चित्रपटभर भारी Handsome दिसलाय असं ह्या बसंतीचं आणि तिच्या मौसीचं मत आहे. अभिनयाचं म्हणाल तर आशाशी रोमान्स करणे, सर्वांकडे संशयाने पहाणे आणि फावला वेळ मिळालाच तर खुन्याचा माफक शोध घेणे ह्या पलीकडे त्याला फारसं अभिनयकौशल्य वापरावं लागलेलं नाही. पण त्याच्यासमोर नंदाला हिरॉईन (आशा) म्हणून पाहताना मात्र डोळे दुखतात. तिला ज्या कोणी श्वास घ्यायलाही त्रास होईल असले तंग कपडे दिलेत त्या व्यक्तीला माझा शि.सा.न. चित्रपटाच्या शेवटी तरुण बोसला तिला उचलताना पाहून त्याच्या पाठीच्या कण्याची अत्यंत कीव आली. तिलाही मृतदेह पाहून किंचाळणे, आनंदशी लाडिक लाडिक बोलणे आणि चित्रपटाच्या शेवटी हवेलीभर धावणे ह्यापलीकडे फारसं काम नाही. त्यापेक्षा बॅरीस्टर राकेश झालेल्या प्राणचा अभिनय रसरशीत वाटला. चित्रपटभर त्या इवल्याश्या बाटलीतून दारू प्यायची, सहप्रवाशांकडे भेदक नजरेने रोखून पहायची आणि मोक्याच्या वेळेस सूचक वाक्यं टाकायची त्याची लकब अफलातून आहे. त्या निर्जन बेटावर कापरं भरवणारं ते गाणं ऐकू येत असताना त्याच्या नजरेतली उद्दाम बेफिकिरी आवर्जून पाहण्यासारखी. हैदराबादी लहेज्यात बोलणाऱ्या स्वयंपाक्याच्या भूमिकेत महमूद मजा आणतो. बाकी कलाकारांत मनमोहन (किशन), धुमाळ (सेठ धरमदास), म���न पुरी (डॉक्टर आचार्य), हेलन (किटी केली) आणि तरुण बोस (मधुसूदन शर्मा) आहेत.\nभारतीय सिनेरसिकांच्या अत्यन्त जिव्हाळ्याचा विषय म्हणजे चित्रपटातली गाणी. ‘गुमनाम' च्या गाण्यांना संगीत दिलंय शंकर-जयकिशन ह्यांनी. पार्श्वगायकांत मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले आणि उषा मंगेशकर अशी दिग्गज मंडळी असल्याने बहुतेक सर्व गाणी श्रवणीय आहेत. टायटल सॉंग 'गुमनाम है कोई' चा उल्लेख विशेष करून करावा लागेल. कारण त्याचे शब्द आणि चित्रीकरण दोन्ही अप्रतिम जमून आलंय. एका ओसाड बेटावर अचानक सोडून देण्यात आलेले प्रवासी आपलं सामानसुमान सांभाळत कोण्या अज्ञात गूढ आवाजाचा शोध घेत फिरत आहेत. त्यांच्या चेहेर्यावर भीती, काळजी, बेफिकिरी असे सगळे भाव स्पष्ट वाचता येतात. गाण्याचे शब्द हे रहस्य अधिक गहिरं करतात. उदा. 'चैन यहांपर महेंगा है और मौत यहांपर सस्ती है', 'किसको समझे हम अपना, कलका नाम है एक सपना, आज अगर तुम जिंदा हो तो कलके लिये माला जपना' आणि माझी अतिशय आवडती ओळ 'आये सदा विरानोसे जो पैदा हुआ वो फानी है'. फानी म्हणजे नश्वर हा अर्थ मला मायबोलीवरच कळला होता. 'जान पहचान हो' आणि 'इस दुनियामे जीना हो तो सुन लो मेरी बात' आपल्याला बसल्या जागी ठेका धरायला लावतात. ‘हम काले है तो क्या हुआ दिलवाले है' हे महमूद आणि हेलनवर चित्रित झालेलं Dream Sequence वालं गाणंही धमाल आहे. त्या मानाने आशा भोसले आणि उषा मंगेशकर ह्यांनी गायलेलं 'पीके हम तुम जो' आणि मनोजकुमार-नंदा ह्यांच्यावर चित्रित झालेलं 'एक लडकी है जिसने जीना मुश्कील कर दिया' ही दोन्ही गाणी निदान मला तरी फारशी आवडली नाहीत. 'जान-ए-चमन शोला बदन' हे सुरेख रोमॅन्टिक गाणं शारदाच्या किनर्या आवाजाने पूर्ण खराब केलंय. विकिपीडियानुसार ह्या चित्रपटाच्या आल्बममध्ये अजून एक गाणं होतं - आयेगा कौन यहा - जे चित्रपटात वापरलं गेलेलं नाही. पण ते शारदाच्या आवाजात असल्याने न ऐकून फारसं काही बिघडलं असेल असं मला वाटत नाही.\nराजा नवाथेंनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट कुठेही रेंगाळत नसला तरी आजच्या काळात पाहताना त्यात काही कच्चे दुवे नक्कीच जाणवतात. उदा. आशा सोडून बाकी ६ जण एकमेकांना थोडेफार ओळखत असतात. किमानपक्षी एका गुन्ह्यात त्यांचा सहभाग असतो मग जेव्हा लकी ड्रॉमध्ये त्यांची नावं येतात तेव्हा त्यातल्या एकालाही ह्यात काही काळंबेरं असल्याचा संशय कसा येत ���ाही हवेलीत आल्यावरही आनंद ते पत्र वाचून दाखवेपर्यंत ते निवांत दिसतात. आधी गाणं सुरु असताना त्यांच्या चेहेर्यांवर असलेल्या अस्वस्थतेचा मागमूसही नसतो. ते का हवेलीत आल्यावरही आनंद ते पत्र वाचून दाखवेपर्यंत ते निवांत दिसतात. आधी गाणं सुरु असताना त्यांच्या चेहेर्यांवर असलेल्या अस्वस्थतेचा मागमूसही नसतो. ते का जेव्हा एकेका प्रवाश्याचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले जात नाहीत का जेव्हा एकेका प्रवाश्याचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले जात नाहीत का केले असतील तर मधुसूदन शर्मा त्यातून कसा सुटतो केले असतील तर मधुसूदन शर्मा त्यातून कसा सुटतो इन्स्पेक्टर आनंद (हे हिरो लोक चित्रपटाच्या शेवटी इन्स्पेक्टर किंवा सीआयडी कसे निघतात हेही एक चिरंतन अनाकलनीय गूढ आहे) त्या फ्लाईटवर कशासाठी आलेला असतो इन्स्पेक्टर आनंद (हे हिरो लोक चित्रपटाच्या शेवटी इन्स्पेक्टर किंवा सीआयडी कसे निघतात हेही एक चिरंतन अनाकलनीय गूढ आहे) त्या फ्लाईटवर कशासाठी आलेला असतो डॉक्टर आचार्य Poison असं जन्मांधाला दिसेल एव्हढ्या मोठ्या अक्षरात लिहिलेली बाटली आणि सेठ धरमदास खंजीर घेऊन परदेशी प्रवासाला का निघालेले असतात डॉक्टर आचार्य Poison असं जन्मांधाला दिसेल एव्हढ्या मोठ्या अक्षरात लिहिलेली बाटली आणि सेठ धरमदास खंजीर घेऊन परदेशी प्रवासाला का निघालेले असतात तेव्हा सर्व परदेशांत भारतीयांना व्हिसा-ऑन-अरायव्हलची सोय होती का तेव्हा सर्व परदेशांत भारतीयांना व्हिसा-ऑन-अरायव्हलची सोय होती का पूर्णपणे कफल्लक असलेला मदनलाल चार्टर्ड फ्लाईट आणि एकाकी बेटावरची हवेली (तीही स्वयंपाकी आणि शिध्यासकट पूर्णपणे कफल्लक असलेला मदनलाल चार्टर्ड फ्लाईट आणि एकाकी बेटावरची हवेली (तीही स्वयंपाकी आणि शिध्यासकट) वगैरे गोष्टी कश्या जमवून आणतो) वगैरे गोष्टी कश्या जमवून आणतो आणि शेवटी अगदी मोक्याच्या क्षणी पोलिस बेटावर कसे येतात आणि शेवटी अगदी मोक्याच्या क्षणी पोलिस बेटावर कसे येतात हे सगळे प्रश्न अखेरीस अनुत्तरित राहतात. ते गूढ गाणं पूर्ण बेटावर फिरणाऱ्या प्रवाश्यांना सगळीकडे कसं ऐकू येतं हेही एक गूढच.\nपण जर मेंदू थोडावेळ बाजूला ठेवता येत असेल (आणि भारतीय चित्रपटाच्या प्रेक्षकांना तो सराव आहेच) तर मात्र हिंदी चित्रप���सृष्टीच्या गोल्डन एरात जे काही मोजके रहस्यप्रधान चित्रपट निघाले त्यातला एक महत्त्वाचा चित्रपट म्हणून एकदा तरी गुमनाम बघायलाच हवा.\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त\nप्राण,मनोज कुमार सोडून तिसरा\nप्राण,मनोज कुमार सोडून तिसरा एक हँडसम गृहस्थ असतो तो अजित का\n म्हणजे लेडीज गाऊन मध्ये मरतो तो तो नाही म्हणत मी.अजून एक जण असतो.\nहवी ती लिंक क्लिक करून उघडणार नाही, browser मध्ये कॉपी पेस्ट करा.\nमानव, १९४४ म्हणजे फारच जुना\nमानव, १९४४ म्हणजे फारच जुना चित्रपट आहे. माझ्याच्याने कितपत बघवला जाईल माहित नाही. पण डाऊनलोड करून पाहेन. धन्यवाद\nच्रप्स, भारतीयांसाठी काही देशांत व्हिसा-ऑन-अराव्हयल आजकाल आहे हे माह्ति आहे मला. तेव्हा होतं का असं विचारलं होतं मी. आणखी साधना म्हणतेय ते बरोबर आहे. पहिला खून होण्याआधीही इथे त्या सगळ्यांना मारून टाकायला बोलावलंय हे त्यांना त्या डायरीवरून कळलेलं असतं.\nmi_anu, इतर पुरुष म्हणजे मनमोहन, धुमाळ, मदन पुरी आणि तरुण बोस....ह्यातला मदन पुरी म्हणजे डॉक्टर आचार्य. मनमोहनचा खून सर्वात आधी होतो. तरुण बोस म्हणजे दाढीवाला. आणि धुमाळ म्हणजे ज्याच्याकडे खंजीर असतो तो.\nहा मनमोहन . हँडसम होता पण\nहा मनमोहन . हँडसम होता पण सदोष डायलॉग डिलिवरी व अभिनयाचा वकूब नसल्याने व्हिलनच्या तिसर्‍या फळीतील गुंड , रेपिस्ट असलीच कामे त्याला मिळत गेली.\nबरोबर हाच म्हणत होते.\nबरोबर हाच म्हणत होते.\nमस्त लिहीलंय. पिक्चर आधीच\nमस्त लिहीलंय. पिक्चर आधीच पाहिलाय त्यामुळे शेवटपर्यंत वाचला लेख. हे सगळे प्रश्न मलाही पडले होते\nमनोज कुमार मलापण आवडतो...दिसायला\nकच्चे दुवेची यादी मस्त आहे :D:D\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/gudipadwa-marathi/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD-108040600016_1.htm", "date_download": "2019-01-16T22:13:39Z", "digest": "sha1:EDVJY2OX44EABLCH7DW35KOIZHGJ7BIC", "length": 18146, "nlines": 161, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भारतीय नववर्षारंभ | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाळ अनादी अनंत आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचा इतिहास व��दातूनही कळतो. वेद अपौरूषेय आहेत. ते परमेश्वरानेच सांगितले आहेत, असे मानले जाते. ऋग्वेद हा या सर्व वेदातील प्राचीन वेद म्हणून ओळखला जातो. त्यात सृष्टीच्या उत्पत्तीविषयी म्हटले आहे, की सगळीकडून प्रकाशमान तपरूप परमात्म्यातून ऋत (सत्य संकल्प) आणि सत्य (भीषण) यांची ुत्पत्ती झाली. या परमात्म्यामधूनच रात्र आणि दिवस प्रकट झाले. समुद्र आला. समुद्राच्या उत्पत्तीनंतर रात्र धारण करणारे संवत्सर प्रकटले.\nनवसंवत्सराचा प्रारंभ भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. नव्या वर्षाचा हा पहिला दिवस असल्याने तो अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली. सत्य युगात चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला विष्णूने माशाचा अवतार घेतला. भारतीय कालगणेनेत ब्राह्म, दिव्य, पित्र्य, प्राजापत्, बार्हस्पत्य, नाक्षत्र, चांद्र व श्रावण आहेत. नऊ वर्ष गणना आहे. यात ब्राह्म, दिव्य व पित्र्य या तीन गणना युग गणेनेच्या वेळी उपयोगात येतात. सूर्य चंद्र ग्रहण समुद्राच्या भरती ओहोटीशी संबंधित आहेत. श्रावण गणना सूर्य व चंद्र यांच्यावर आधारीत मध्यबिंदू काढून सुरू करण्यात आली आहे. संवत्सर म्हणजे ज्यात ऋतू, महिने असतात. बारा महिन्याचा काळ म्हणजे संवत्सर. संवत्सही नऊ भागात विभागले गेले आहे. पण प्रामुख्याने लोक चंद्र संवत्सर मानतात. चंद्र संवत्सराचा प्रारंभ शुक्ल प्रतिपदेला होतो. या दिवशी सत्ययुगाला प्रारंभ झाला, असे मानले जाते. भारतीय सम्राट विक्रमादित्यानेही आपल्या नावाचे संवत्सर आजपासूनच सुरू केले होते. आजपासून दोन हजार ६४ वर्षापूर्वी चैत्र शुक्ल प्रतिपदेलाच हे संवत्सर लागू करण्यात आले.\nवर्ष प्रतिपदा अर्थात पाडवा कसा साजरा करावा हेही पुराणात सांगण्यात आले आहे. त्यानुसार या दिवशी प्रत्येक हिंदूने घरी ब्रह्मध्वज अर्थात गुढी उभारली पाहिजे. तेल, उटणे लावून स्नान केले पाहिजे. विविध देवदेवतांचे पूजन केले पाहिजे.\nया दिवशी नव्या वर्षाच्या पंचांगांची पूजा ब्राह्मणाद्वारे करावी. आगामी वर्षात रोगराईपासून दूर रहावे यासाठी कडूलिंबाची पाने चावून खायला हवीत. या पानांचे चूर्ण करून त्यात काळी मिरी, मीठ, हिंग, जीरा, ओवा मिसळून ते खाल्ल्यास उत्तम.\nयावर अधिक वाचा :\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\n\"कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात...Read More\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावल���ल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nसामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...\nपृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...\nतमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल ...\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bhatia-sai-samhita-in-line-for-double-crown-at-the-mslta-hotel-ravine-all-india-ranking-3lac-mens-and-womens-tennis-tournament-2018-2/", "date_download": "2019-01-16T23:00:44Z", "digest": "sha1:NR4GPLYRCIZJYDXLP24SS4ZI3ARIUAKA", "length": 9750, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत साई संहिता चमर्थी हिला दुहेरी मुकुट", "raw_content": "\nअखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत साई संहिता चमर्थी हिला दुहेरी मुकुट\nअखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत साई संहिता चमर्थी हिला दुहेरी मुकुट\nपुरुष गटात दिल्लीच्या अनुराग नेनवानी याला विजेतेपद\n रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 3लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत महिला गटात साई संहिता चमर्थी हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, पुरुष गटात दिल्लीच्या अनुराग नेनवानी याने विजेतेपद पटकावले आहे.\nपाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत महिला गटात अव्वल मानांकित तामिळनाडूच्या साई संहिता चमर्थी हिने कर्नाटकच्या दुसऱ्या मानांकित प्रतिभा नारायण 6-0, 6-3 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. साई ही एमओपी वैष्णा येथे वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाला शिकत असून चेन्नई टेनिस सेंटर येथे प्रशिक्षक सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे. महिला गटातील विजेत्या खेळाडूला करंडक व 16एआयटीए गुण प्रदान करण्यात आले.\nपुरुष गटात अंतिम फेरीत चौथ्या मानांकित दिल्लीच्या अनुराग नेनवानीने आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या अरमान भाटियाचा टायब्रेकमध्ये 7-6(0), 6-1असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 10मिनिटे चालला. अनुराग हा एसजीटीबी खालसा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाला शिकत असून आदर पुनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक आदित्य मडकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. पुरुष गटांतील विजेत्या खेळाडूला करंडक व 35एआयटीए गुण प्रदान करण्यात आले.\nस्पर्धेचे पारितोषिक वितरण इवो वेल्तुजीस, स्पर्धा संचालक जावेद सुनेसरा व एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: पुरुष गट:\nअनुराग नेनवानी(दिल्ली)(4)वि.वि.अरमान भाटिया(महा)(8)7-6(0), 6-1;\nसाई संहिता चमर्थी(तामिळनाडू)(1)वि.वि.प्रतिभा नारायण(कर्नाटक)(2)6-0, 6-3\n–धोनीने रणजी ट्रॉफी खेळणे म्हणजे युवा खेळाडूची संधी हुकणे\n–भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/devendra-gaikwad/", "date_download": "2019-01-16T23:02:27Z", "digest": "sha1:QSKAH6SJ3ENKRQIATI77BMRMNBQ5FT3H", "length": 2373, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Devendra Gaikwad – Marathi PR", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामधील कलाकारांचा पुणेकरांना सुखद धक्का\nआकर्षक हलते देखावे, मनोवेधक सजावट, जिवंत देखाव्यांसाठी पुण्यातील गणेशोत्सव सुप्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाचा १० वा दिवस आणि रविवार असे औचित्य साधून पुण्यात भाविकांचा महापूर लोटला होता. गर्दीने फुललेले रस्ते, खाद्यपदार्थांचा दरवळ, देखावे बघणारे अबालवृद्धांचे उत्सुक चेहरे यामुळे सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते. फर्ग्युसन कॉलेज रोड जवळील उदय तरुण मंडळाने उभारलेला ‘म्हैसूर पॅलेस’ हा देखावा बघण्यासाठी […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/chapters-cigarette-tobacco-vendors-113061", "date_download": "2019-01-16T23:28:33Z", "digest": "sha1:KI2MDC4TGYIPO236QOFPN7S5EU7WYRGU", "length": 12984, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chapters on Cigarette Tobacco Vendors सिगारेट, तंबाखू विक्रेत्यांवर छापेसत्र | eSakal", "raw_content": "\nसिगारेट, तंबाखू विक्रेत्यांवर छापेसत्र\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nनवी मुंबई - राज्यात सुरू असलेल्या ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियाना’च्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी नवी मुंबई पोलिसांनी वाशी परिसरात सुरू केलेल्या छापासत्रात आठ दुकानांवर कारवाई केली. तेथे सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदा विक्री केली जात होती. दिल्लीतील संबंध हेल्थ फाऊंडेशन, अंमली पदार्थविरोधी पथक व नवी मुंबई पालिकेच्या पथकांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी पोलिसांनी पालिकेकडे केली आहे.\nनवी मुंबई - राज्यात सुरू असलेल्या ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियाना’च्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी नवी मुंबई पोलिसांनी वाशी परिसरात सुरू केलेल्या छापासत्रात आठ दुकानांवर कारवाई केली. तेथे सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदा विक्री केली जात होती. दिल्लीतील संबंध हेल्थ फाऊंडेशन, अंमली पदार्थविरोधी पथक व नवी मुंबई पालिकेच्या पथकांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी पोलिसांनी पालिकेकडे केली आहे.\nरस्त्यांवर, शाळा, रुग्णालये आणि उद्यानांसारख्या सार्वजनिक ठिकाणी सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांना बंदी आहे. परवान्याशिवाय नशेचे पदार्थ विकण्यावरही बंदी आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे बाजारात बिनधास्तपणे सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे सरकारने ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र’ मोहीम सुरू केली आहे.\nतंबाखूजन्य पदार्थ व सिगारेटच्या अवैध विक्रीबाबत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पालिकेने दिलेल्या परवान्याचा गैरवापर केल्याचे आढळले आहे. त्यामुळे अशा दुकानदारांचे व्यवसाय व गुमास्ता परवाने रद्द करण्यासाठी नवी मुंबई पोलिस महापालिकेला पत्र पाठवणार आहेत.\n- अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाशी\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत...\nबलात्कारप्रकरणी जामिनासाठी पोलिस उपनिरीक्षक हायकोर्टात\nमुंबई - हवालदार महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या नवी मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सत्र...\nआदिवासी मुलांना मिळणार डिजिटल शिक्षण\nनवी मुंबई - अडवली-भुतवली येथील आदिवासीबहुल भागातील महापालिकेच्या शाळेत आता विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे. शाळा डिजिटल करण्याचे काम...\nनवी मुंबई - स्वच्छ भारत योजनेंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर शौचालये उभारणाऱ्या नवी मुंबई पालिकेने आता महिलांच्या 100 स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन...\nरुग्णवाहिकांबाबत अहवाल देण्याचे आदेश\nमुंबई - रुग्णवाहिकांना मोकळा रस्ता मिळण्याची जबाबदारी नागरी प्रशासनाची आहे. विभाग सचिवांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेऊन...\nगृहनिर्माण सोसायट्यांनी सामंजस्याने समस्या सोडवाव्यात\nनवी मुंबई - पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये गृहनिर्माण सोसायटीमधील वादाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी असे वाद, समस्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/10/ranji-trophy-madhya-pradeshs-7-batsman-out-on-zero/", "date_download": "2019-01-16T23:23:06Z", "digest": "sha1:WVK6IPEFDMRYABIR4Q3VLIQAEIMQLDME", "length": 9035, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रणजी चषक - मध्यप्रदेशचे ७ फलंदाज फोडू शकले नाही भोपळा - Majha Paper", "raw_content": "\nकोण होते तिरंगा डिझाईन करणारे पिंगली व्यंकैया\nतुम्ही पाहिले आहे पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी गायलेले भारतीय राष्ट्रगीत\nरणजी चषक – मध्यप्रदेशचे ७ फलंदाज फोडू शकले नाही भोपळा\nJanuary 10, 2019 , 2:58 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, रणजी चषक\nइंदौर – क्रिकेट हा अनिश्चतेचा खेळ म्हणून ओळखला जातो. यात कधीही काही होऊ शकते, याचीच प्रचिती मध्यप्रदेश विरुद्ध आंध्रप्रदेश या सामन्यात आली. एक अजबच घटना मध्यप्रदेशच्या दुस-या डावात घडली. मध्य प्रदेशचे ७ फलंदाज दुसऱ्या डावात भोपळाही फोडू शकले नाही. त्यामुळे अवघ्या ३५ धावांत संघ सर्वबाद झाला.\nआंध्र प्रेदशने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १३२ धावा केल्या होत्या. मध्यप्रदेशने प्रत्युत्तरात ९१ धावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावात आंध्रने चांगली फलंदाजी करताना ३०१ धावा करत मध्यप्रदेशसमोर ३४३ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना मध्यप्रदेशची अडखळत सुरुवात झाली.\nमध्य प्रदेशच्या संघाची स्थिती १३ षटकात ३ बाद ३५ धावा अशी होती. आंध्र पद्रेशने यानंतर सर्वांना आश्चर्यचकीत करताना मध्यप्रदेशच्या शेवटच्या ७ फलंदाजांना शून्यावर बाद केले. खेळपट्टीवर मध्यप्रदेशचा कोणताही फलंदाज जास्त वेळ टिकू शकला नाही. यश दुबे १६ धावा आणि आर्यमान बिर्ला १२ धावा यांचा अपवाद वगळता कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.\nमध्यप्रदेशकडून शशिकांतने चांगली गोलंदाजी करताना सामन्यात ८ षटकांत केवळ १८ धावा देताना ६ गडी बाद केले. तर, पी. विजयकुमारने १७ धावा देताना ३ गडी बाद केले. मध्यप्रदेशचा गौरव यादव दुखापतीमुळे फलंदाजीसाठी आला नाही. त्यामुळे आंध्रने ३०७ धावांनी मोठा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावे�� आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/devendra-fadanvis-criticize-shivsena/", "date_download": "2019-01-16T23:10:34Z", "digest": "sha1:XMESXACMOTLL3EKCFRSOR7S75FOBV5M7", "length": 6224, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मित्र म्हणविणारे पाठीमागून कटकारस्थान करत होते, मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमित्र म्हणविणारे पाठीमागून कटकारस्थान करत होते, मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका\nटीम महाराष्ट्र देशा- पालघमध्ये श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याबाबत इतर पक्षांसोबत बोलत असताना मित्र म्हणविणारे पाठीमागून कटकारस्थान करत होते. मनांत काळबेरे असणाऱ्यांना वनगा विषयी प्रेम नाही, या निवडणूकीत श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाल्यावर मातोश्रीवरील दरवाजे बंद होईल पण भाजपा दरवाजे खुले असतील,अशी टीका शिवसेनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nपालघर – लोकसभा पोट निवडणूक प्रचारासाठी पालघर जिल्हयात कासा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा होती, या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nटीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद आता समोर येवू लागले आहेत.…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-the-bjp-does-not-respond-shiv-sangram-will-fight-on-its-own/", "date_download": "2019-01-16T22:34:19Z", "digest": "sha1:YIHEBVMSX6KQPX3H2AHY3FHRT55UMA7F", "length": 7182, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यास शिवसंग्राम स्वबळावर लढणार?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यास शिवसंग्राम स्वबळावर लढणार\nसार्वत्रिक निवडणुकांसाठी शिवसंग्राम आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेत भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय शिवसंग्रामने घेतला आहे. विनायक मेटे यांनी काही दिवसापूर्वी अकोल्यात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. दरम्यान अकोला दौऱ्यावर असलेले युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांनी आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nआगामी निवडणुकीत शिवसंग्राम महायुतीत असेल कि नसेल हे भाजपच्या हातात आहे, त्यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला तरच शिवसंग्राम महायुतीत असेल असं आहेर यांनी सांगितले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ‘वन बुथ टेन युथ’ ही संकल्पाही राबवण्यात येत अाहे, असेही त्यांनी सांगितले.\nविधानसभेसाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूरसह राज्यातील २० जागांवर निवडणूक लढण्याच्या दृष्टीने शिवसंग्रामतर्फे तयारी केली जात आहे. प्रसंगी या जागा स्वबळावर लढवण्याची तयारी असल्याचेही उदय आहेर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानव��\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nसोलापूर -( सूर्यकांत आसबे ) - समविचारी पक्षाने एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळले पाहिजे हाच भाजपचा प्रयत्न आहे.…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/duheri/", "date_download": "2019-01-16T23:22:35Z", "digest": "sha1:V2P2VXBJ4NUOD7ZD4UJJQUFTXNE6YL6I", "length": 3475, "nlines": 18, "source_domain": "marathipr.com", "title": "Duheri – Marathi PR", "raw_content": "\nलग्नाच्या वाढदिवशी ती आपली खरी ओळख सांगणार \nलग्नाच्या वाढदिवशी ती आपली खरी ओळख सांगणार – स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेत येणार अनवट वळण नावात काय असतं, असं म्हटलं जातं. मात्र, नाव हीच खरी ओळख असते. नाव लपवून बदललेल्या ओळखीनं काय घडू शकतं हे स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेत पहायला मिळतं. मात्र, आपली खरी ओळख नवऱ्याला, दुष्यंतला सांगण्याचा विचार मैथिलीनं केला आहे.वाढदिवसाच्या दिवशी सत्य सांगण्याचा […]\nसुनील तावडे — एक मालिका, एक खलनायक, १५ भूमिका\nसुनील तावडे यांनी परसूच्या माध्यमातून साकारल्या बहुढंगी भूमिका विनोद असो किंवा धीरगंभीर प्रसंग, अभिनेता सुनील तावडे प्रत्येकवेळी दमदार अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवतात. स्टार प्रवाहवरील ‘दुहेरी’ यालोकप्रिय मालिकेतील परसू ही खलनायकी व्यक्तिरेखा प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. सुनील तावडे यांनी या परसूच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल १५वेगवेगळी रुपं निभावली आहेत. आपल्या खास शैलीत ही रूपं सादर करून त्यांनी […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/will-existence-mumbai-cricket-survive-113467", "date_download": "2019-01-16T22:46:32Z", "digest": "sha1:TH3N6PAFRO37ZFRMFBMS5LMZPFLKIVAE", "length": 14568, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Will the existence of Mumbai cricket survive? मुंबई क्रिकेटचे अस्तित्व कायम रहाणार? | eSakal", "raw_content": "\nमुंबई क्रिकेटचे अस्तित्व कायम रहाणार\nबुधवार, 2 मे 2018\nसर्वोच्च न्यायालय \"एक राज्य एक मत' शिफारशीचा फेरआढावा करणार\nनवी दिल्ली - लोढा शिफारशींमधील अडचणीच्या ठरणारी एक शिफारस असलेल्या एक राज्य एक मत शिफारशीचा फेर आढावा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. ही शिफारस रद्द करण्यात आली, तर त्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेला होणार आहे. भारतीय क्रिकेटच्या रचनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांना असे दूर ठेवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.\nसर्वोच्च न्यायालय \"एक राज्य एक मत' शिफारशीचा फेरआढावा करणार\nनवी दिल्ली - लोढा शिफारशींमधील अडचणीच्या ठरणारी एक शिफारस असलेल्या एक राज्य एक मत शिफारशीचा फेर आढावा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. ही शिफारस रद्द करण्यात आली, तर त्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेला होणार आहे. भारतीय क्रिकेटच्या रचनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांना असे दूर ठेवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.\nबीसीसीआयची नव्या घटनेचा अंतिम स्वरूप देत असताना निवड समितीच्या अवघ्या तीन सदस्यांच्या संखेवरही फेरविचार करण्यात येईल. तसेच निवड समितीत केवळ कसोटी खेळलेले खेळाडू आवश्‍यक आहेत; हा नियमही शिथिल करून पद्माकर शिवलकर, राजिंदर गोयल हे देशांतर्गत क्रिकेट गाजवणारे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेले खेळाडूही तेवढ्याच क्षमतेचे आहेत आणि त्यांचाही निवड समितीसाठी विचार व्हायला हवा, असा विचार सर्वोच्च न्यायालयाने मांडला.\nएक राज्य एक मत या लोढा शिफारशीवरून बरीच टीका करण्यात आली होती. त्याचा मोठा फटका मुंबई संघटनेला बसणार होता. मुंबई-महाराष्ट्र आणि व���दर्भ यापैकी राज्यातील एकाच संघटनेला रोटेशननुसार मतदानाचा हक्क मिळणार होता. मुंबई संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांना या शिफारशीविरोधात नाराजी व्यक्त केली होती. मुंबईप्रमाणे गुजरात संघटनेलाही याचा फायदा होईल.\nनव्या घटनेअगोदर राज्य संघटनांच्या निवडणुका नाहीत\nप्रशासकीय समतीने बीसीसीआयमधील सध्याच्या स्थितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला. हंगामी अध्यक्ष सीके खन्ना, चिटणीस अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांची टर्म संपल्यामुळे त्यांना पदावरून दूर करावे, अशी मागणीही करण्यात आली; परंतु नवी घटना तयार होत नाही तोपर्यंत कोणत्याही संलग्न संघटनांनी निवडणुका घेऊ नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने आजच्या निकालात स्पष्ट केले.\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nराम मंदिरावर संसदेत चर्चा घडवून आणावी : इंद्रेश कुमार\nपुणे : अयोध्येतील राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याबाबत केंद्र सरकारने अध्यादेश काढावा. तसेच राम मंदिराच्या मुद्यावर संसदेत चर्चा...\nशबरीमलात प्रवेश करणाऱ्या महिलेला सासूकडून बेदम मारहाण\nमल्लपुरम : नुकतेच शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या दोन महिलापैकी कनकदुर्गा या महिलेला तिच्या सासूने बेदम मारहाण केल्याचे समोर आले असून, तिला...\nमास्टरस्ट्रोक की उतावीळ खेळी\nनरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक...\nमोदी सरकारकडून स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार;कॉंग्रेसचा आरोप\nनवी दिल्ली - यूपीए सरकारच्या काळात स्पेक्‍ट्रम गैरव्यवहाराच्या आरोपांनी होरपळलेल्या कॉंग्रेसने आता मोदी सरकारवर 69381 कोटी रुपयांचा स्पेक्‍ट्रम...\nपुणे जिल्हा बॅंक संकटात\nपुणे - राज्य सरकार आज ना उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल, या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पीककर्जाची परतफेड करणेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभि���ान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/thief-solapur-113315", "date_download": "2019-01-16T23:39:01Z", "digest": "sha1:KBW3QAG26HNNS3KTYNIXT3YK7MQC6L4A", "length": 14955, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "thief in Solapur सुटीत परगावी जाताय?, चोरी, घरफोडी टाळण्यासाठी राहा दक्ष! | eSakal", "raw_content": "\n, चोरी, घरफोडी टाळण्यासाठी राहा दक्ष\nमंगळवार, 1 मे 2018\nतुम्ही कुटुंबासह गावाला जाणार असाल तर पोलिसांना माहिती द्या. विश्‍वासू शेजारी आणि नातेवाइकांनाही कल्पना द्या. घराकडे लक्ष राहू द्या, असे त्यांना सांगा. घरात मौल्यवान वस्तू, दागिने, मोठी रोकड ठेवू नका. आजवर काही झाले नाही म्हणून बिनधास्तपणे जाऊ नका. उन्हाळ्याच्या काळात बेरोजगारीमुळे चोरीच्या घटना वाढतात. चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेतच, नागरिकांनीही दक्ष राहायला हवे.\n- रणजित माने, सहायक पोलिस निरीक्षक\nसोलापूर : आजवर आमच्या भागात कधीच चोरी झाली नाही.. असे म्हणत लोक बिनधास्त घर बंद करून सुटीत गावाला निघून जातात. उन्हाळ्याच्या सुटीत कॉलनी, अपार्टमेंटमध्ये दोन-चार घरे बंद दिसतातच. अशाच घरांवर लक्ष ठेवून चोरटे डल्ला मारतात. चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून प्रत्येकाने दक्ष राहण्याची आवश्‍यकता आहे.\nमे-जून महिन्यात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बेरोजगारीमुळे चोऱ्यांमध्ये वाढ होते. गावाला जाण्यापूर्वी घरातील मौल्यवान वस्तू, दागिने, मोठी रोकड बॅंकेच्या लॉकरमध्ये नेऊन ठेवायला हवी. शक्‍य असेल तर घरात आवाज येण्यासाठी सायरन सिस्टिम, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. अपार्टमेंट, कॉलनीमध्ये सुरक्षारक्षक नेमावेत. काहीही कामधंदा नसलेली तरुण मुले, व्यक्ती \"पॉश'मध्ये राहात असतील तर अशांवर लक्ष ठेवून पोलिसांना माहिती द्यायला हवी, अशी मंडळी चोरी करून ऐश करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.\n- गावी जात असाल तर घरात सोने, रोकड ठेवू नका.\n- दागिने, रोकड बॅंकेच्या लॉकरम��्ये ठेवावी.\n- संशयित हालचाली दिसल्या तर पोलिसांना तत्काळ कळवा.\n- रात्रीच्या वेळी बाहेरगावी जाणार असाल तर घरामधील लाइट चालू ठेवावी. कारण, घरात कोणी आहे किंवा नाही, याचा चोरास अंदाज येत नाही.\nअलीकडे बहुतांश मंडळी गावाला गेल्यावर फेसबुकसह इतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतात. चेकइन करून आपण कोठे आणि कोणासोबत आहोत, हे फेसबुकवर शेअर केले जाते. आपल्या घरात कोणी नाही, हे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या लोकांना सहज समजते. चोरी करण्याच्या उद्देशाने लक्ष ठेवून असलेल्यांना ही आयती संधी असते. सोशल मीडियावरचे अपडेट पाहून चोरी केल्याच्या अनेक घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.\nतुम्ही कुटुंबासह गावाला जाणार असाल तर पोलिसांना माहिती द्या. विश्‍वासू शेजारी आणि नातेवाइकांनाही कल्पना द्या. घराकडे लक्ष राहू द्या, असे त्यांना सांगा. घरात मौल्यवान वस्तू, दागिने, मोठी रोकड ठेवू नका. आजवर काही झाले नाही म्हणून बिनधास्तपणे जाऊ नका. उन्हाळ्याच्या काळात बेरोजगारीमुळे चोरीच्या घटना वाढतात. चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेतच, नागरिकांनीही दक्ष राहायला हवे.\n- रणजित माने, सहायक पोलिस निरीक्षक\nनिधीअभावी कौशल्य विकास प्रशिक्षण संकटात\nनाशिक - कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ घडविण्यासाठी राबविलेल्या पंतप्रधान कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) निधीअभावी संकटात सापडण्याची चिन्हे आहेत....\nसुशिक्षित बेरोजगारांची \"मदतीची साखळी'\nजळगाव ः वंचितांमधील कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी \"मदतीची साखळी' ही संकल्पना राबवीत आहे. या संकल्पनेतून त्यांनी खेळापासून शिक्षणापर्यंत...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत...\nपरिघावरील तरुणाईला प्रवाहात आणा\nपस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी...\nबेरोजगार तरुणाकडे समाज सहानुभूतीने पाहतो; पण अचानक थोड्या दिवसासाठी काम मिळाले तरी पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन लगेच बदलतो. मी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण...\nगेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्य��� झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/05/05/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AB/", "date_download": "2019-01-16T23:34:32Z", "digest": "sha1:LIFASRM3SHOZ2G4VZ6I6KG4NNUZOOXZN", "length": 7849, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "फेसबुकची एक्स्प्रेस वायफाय सेवा सुरू - Majha Paper", "raw_content": "\nसार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास होणार १ हजार रुपये दंड\nफेसबुकची एक्स्प्रेस वायफाय सेवा सुरू\nMay 5, 2017 , 10:37 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा Tagged With: एक्स्प्रेस वायफाय, फेसबुक\nसोशल मिडीया नेटवर्क कंपनी फेसबुकने गुरूवारी भारतात त्यांची एक्स्प्रेस वायफाय सेवा सुरू केली आहे. या सेवेचा उद्देश ग्रामीण भागातील युजर्सना सार्वजनिक हॉटस्पॉट इंटरनेट सुविधा पुरविणे हा आहे. या सेवेसाठी फेसबुकने भारती एअरटेलशी भागीदारी केली असून येत्या कांही महिन्यात देशात २० हजारांहून अधिक ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट निर्माण केले जाणार आहेत.\nफेसबुकचा यापूर्वीचा फ्री बेसिक्स कार्यक्रम विवादास्पद ठरल्याने तो अमलात आणला गेला नव्हता. त्यानंतर १ वर्षांच्या कालावधीने ही नवी सेवा सुरू केली जात आहे. फ्री बेसिक्स अंतर्गत कांही निवडक वेबसाईट निःशुल्क दिल्या जाणार होत्या. नवी एक्स्प्रेस सेवा पेड सेवा आहे. त्यात कोणतीही वेबसाईट हॉटस्पॉटवरून अक्सेस करता येणार आहे. त्यासाठी दैनिक, साप्ताहिक अथवा मासिक डेटा पॅक खरेदी करता येणार आहे. उत्तराखंड, गुजराथ, राजस्थान व मेघालय या राज्यांत त्यासाठी ७०० हॉटस्पॉट निर्माण केले जाणार आहेत असेही समजते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंड��या डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=36&bkid=147", "date_download": "2019-01-16T23:04:22Z", "digest": "sha1:22YI3VK7L34OAT7AWGMQXHHW4FXXEPSC", "length": 2512, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : मृणालिनी जोगळेकर\nफार सुंदर लिहिते मृणालिनी. प्रवासाचं तिला अतोनात वेड आणि अनेकानेक विषयांबद्दलचं कुतूहल हे तिचं स्वभावगत वैशिष्ट्य. तिला येणाऱ्या अनुभवांचा शोध ती वेगवेगळ्या पातळ्यांवरुन घेत राहते आणि महत्वाचं म्हणजे स्वतःला जाणवलेलं सर्व, जसंच्या तसं, तिला वाचकांच्या मनापर्यंत पोचवता येतं. मग तिला प्रवासात भेटलेल्या व्यक्तींची आपल्याशी भेट होते; ती पाहत असलेली स्थळं आपणही पाहत जातो आणि तिने अनुभवलेलं सगळं काही आपलंच होऊन जातं. जणू वेगवेगळ्या दुर्मिळ फुलांचा एक गुच्छ या \"प्रवासिनी\" ने आपल्या हाती दिला आहे, त्यांचे मोहक रंग न्याहाळतांना ते गंधकोष सहजपणे आपल्याला सामावून घेतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bal-gangadhar-tilak-born-23-july-1856-2/", "date_download": "2019-01-16T22:36:14Z", "digest": "sha1:XSO4RHYAFN4EWQESRCHAOMNJ4QB4IWE7", "length": 14873, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आठवण लोकमान्यांची...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ या सिंहगर्जनेला गतवर्षी १०० वर्ष पूर्ण झाली. पण लोकमान्य टिळकांची स्मृतीही कुणाला झाली नाही. खरं तर त्यांच्या सिंह गर्जनेपलिकडे किंवा फार तर शेंगांच्या टरफला पलीकडे लोकमान्य टिळक मराठी माणसालाही कितपत माहीत आहेत याची शंकाच आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना तर ‘बाळ गंगाधर टिळक वॉज अ मॉडरेस्ट’ या एका तुटपुंज्या ओळीच्या पलीकडे टिळकांचा इतिहासच शिकवला जात नाही. नेते मंडळी तर काय फक्त राजकारणासाठी व्यक्तींचा वापर करत असतात. फक्त एकच विचाराचा, एकाच व्यक्तीचा उदोउदो व्हावा म्हणून टिळकांना ‘लोकमान्य’ म्हणायलाही काही नेते तयार नसतात. टिळक पुण्यतिथीला त्यांच्या गिरगाव चौपाटीवरील स्मृतिस्थळाला साधा एक पुष्पहारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्पण केला जात नाही, हे केवढं दुर्दैव’ या सिंहगर्जनेला गतवर्षी १०० वर्ष पूर्ण झाली. पण लोकमान्य टिळकांची स्मृतीही कुणाला झाली नाही. खरं तर त्यांच्या सिंह गर्जनेपलिकडे किंवा फार तर शेंगांच्या टरफला पलीकडे लोकमान्य टिळक मराठी माणसालाही कितपत माहीत आहेत याची शंकाच आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना तर ‘बाळ गंगाधर टिळक वॉज अ मॉडरेस्ट’ या एका तुटपुंज्या ओळीच्या पलीकडे टिळकांचा इतिहासच शिकवला जात नाही. नेते मंडळी तर काय फक्त राजकारणासाठी व्यक्तींचा वापर करत असतात. फक्त एकच विचाराचा, एकाच व्यक्तीचा उदोउदो व्हावा म्हणून टिळकांना ‘लोकमान्य’ म्हणायलाही काही नेते तयार नसतात. टिळक पुण्यतिथीला त्यांच्या गिरगाव चौपाटीवरील स्मृतिस्थळाला साधा एक पुष्पहारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्पण केला जात नाही, हे केवढं दुर्दैव अर्थात लोकमान्यत्व हे नेत्यांच्या ठरवण्यावरून नाही तर बहुतांशी लोकांच्या श्रद्धेवरून ठरत असतं.\nआजकाल लोकमान्य टिळक टर्मिनसच्या पलीकडे टिळक या नावाचं अस्तित्वही पाहायला मिळत नाही. ‘दे दी आझादी बिना खड्ग बिना ढाल’ असं म्हणताना काही तथाकथित लोकनेत्यांची जिभही कचरत नाही. आणि तेच संस्कार पाठ्यपुस्तकातून मुलांच्या मनावर बिंबवले जात आहेत.\n‘स्वराज्य’ हा शब्द जसा लोकमान्य टिळकांनी रूढ केला, तसाच ‘बहिष्कार’ (जो म��ात्मा गांधीजींनी पुढे शस्त्र म्हणून वापरला) हा शब्दही टिळकांनीच सामान्यांना शिकवला. फक्त शिकवलाच नाही, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यात विदेशी मालाची होळी केली तेव्हाही त्या होळीसमोर भाषण करण्यात टिळक अग्रेसर होते. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ असं टिळकांनी कधीच केलं नाही. उलट क्रांतीच्या मार्गाने जायचा संदेश क्रांतीकारकांना देतानाही टिळकांनी त्यातली जहालता, त्यामुळे होणारा परिणाम, ओढवणारी आपत्ती यांची वारंवार सूचना केली. तरीही या मार्गाचा अवलंब करून पुढे झळकलेले हिरे म्हणजे अर्थातच चापेकर बंधू, बाबाराव सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट. टिळक हे फक्त पेशानेच शिक्षक नव्हते, तर स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा गुरुमंत्र त्यांनी शिकवला.\nलोकमान्य टिळकांचं स्वातंत्र्यातील योगदान म्हणाल, तर शक्य त्या सर्व मार्गांनी त्यांनी देशाच्या जडणघडणीत घेतलेला सहभाग. मग ती राजकीय सुधारणा असो वा सामाजिक. फक्त इंग्रजांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सुधारणा लोकांच्या बोकांडी बसवणं त्यांना अमान्य होतं. ज्या काळात मुलगी ८ वर्षाच्या आत सासरी धाडायची असा लोकचार होता; त्या काळात कोणत्याही निर्बंधाचा (कायद्याचा) आधार न घेता, पुण्यातल्या सनातनी लोकांना न जुमानता स्वतःच्या मुलीचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षी करणारे टिळकंच\nटिळक तरतरीत, उग्र होते, मानी होते. पैशांसाठी, पदासाठी स्वाभिमान धाब्यावर बसवणे टिळकांसारख्या सिंहाला कधीच पटणारं नव्हतं. ‘इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’ असा प्रश्न जो राज्यकर्त्यांना विचारू शकतो त्याची अफाट शक्ती, मनाची तयारी आणि येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची छाती या गोष्टी किती उच्च पातळीवरील होत्या हेच सिद्ध होतं. फक्त अर्ज-विनंत्या करून स्वराज्य मिळत नाही, तर त्यासाठी शक्य ते सर्व करण्याची तयारी त्यांनी दर्शवली; प्रसंगी तुरुंगवासही पत्करला. काळानुसार काही पद्धती, जुने मार्ग बदलावे लागतात याचंच हे द्योतक नाही का’ असा प्रश्न जो राज्यकर्त्यांना विचारू शकतो त्याची अफाट शक्ती, मनाची तयारी आणि येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची छाती या गोष्टी किती उच्च पातळीवरील होत्या हेच सिद्ध होतं. फक्त अर्ज-विनंत्या करून स्वराज्य मिळत नाही, तर त्यासाठी शक्य ते सर्व करण्याची तयारी त्यांनी दर्शवली; प्र���ंगी तुरुंगवासही पत्करला. काळानुसार काही पद्धती, जुने मार्ग बदलावे लागतात याचंच हे द्योतक नाही का ‘गांधी आमचे, सावरकर तुमचे’ असं म्हणताना काँग्रेसच्या तथाकथित राजपुत्राला लोकमान्यांचं स्मरण झालेलं कधीच दिसलं नाही. टिळक काँग्रेसमध्ये होते हे तरी या राजपुत्राला माहित असेल की नाही शंकाच आहे. असो.\nपूर्वी जेव्हा सुरत काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा जहाल आणि मवाळ हे पक्ष भिन्न झाले आणि लोकांनी मावाळांपेक्षाही जहाल काँग्रेसला डोक्यावर घेतली. लोकमान्य विद्यमान असेपर्यंत काँग्रेस पूर्णपणे आपल्याकडे ठेवणं महात्मा गांधींना कधीही शक्य झालं नाही. टिळकांचा लोकांमधील दरारा आणि मनाचं इतका होता की, ‘टिळक महाराज’ जे म्हणतील ते ते सर्व करण्याची लोकांची तयारी असायची – निदान महाराष्ट्रात तरी महाराष्ट्रात टिळकांना शह देणं केवळ अशक्य होतं. त्यामुळे ज्या दिवशी टिळकांनी मुंबईत शेवटचा श्वास घेतला त्याच दिवशी मोहनदास गांधी नामक व्यक्तीने मुंबईतच सभा बोलावून आपल्या महात्मा पर्वाला प्रारंभ केला.\n२३ जुलै १८५६ ला जन्मलेल्या या कर्मयोग्याचा १ ऑगस्ट १९२० ला न्यूमोनियाने बाळी घेतला. माणूस संपला तरी विचार संपत नाहीत…आणि टिळकांसारख्या असामान्य साधुपुरुषाचे विचार कधीच संपणार नाहीत. आवश्यकता आहे ती ता विचारांना नवा उजाळा देण्याची \nटिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला- विखे पाटील\nरंगभूमीवर पुन्हा एकदा टिळक आणि आगरकर\n(महाराष्ट्र देशा लेखकाच्या मताशी सहमत असेलच असे नाही)\nटिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला- विखे पाटील\nरंगभूमीवर पुन्हा एकदा टिळक आणि आगरकर\nपुण्याच्या महापौरांनी दिला परंपरेला छेद ; ६५ वर्ष्यांच्या परंपरेत खंड\nमराठीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गणेशोत्सवाचा शुभेच्छा; पहा काय म्हणाले मोदी\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nसिन्नर : ''केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सतत रोजगार, नोकरी देण्याचे खोटे आमीष दाखवून तरुणांना फसवले. जीएसटी मुळे…\nविराट चे शानदार शतक\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/world-record-of-9-year-old-twins/", "date_download": "2019-01-16T22:35:12Z", "digest": "sha1:CPIBKJTU4XAHWPHIMUPGL2K2O55ELRFA", "length": 9311, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "९ वर्षीय जुळ्या भावंडांचा जागतिक विक्रम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n९ वर्षीय जुळ्या भावंडांचा जागतिक विक्रम\nअडीच तासात तब्बल ३५० श्लोक मुखोद्गत\nपुणे : जैन धर्माच्या अवघ्या नऊ वर्षाच्या दोन शतावधानी बालमुनींनी केवळ अडीच तासात प्राकृत भाषेच्या पाक्षिक सूत्र ग्रंथातील ३५० श्लोक कंठस्थ करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. नामीचंद्रसागर म. सा. व नेमीचंद्रसागर म. सा. असे या शतावधानी बालमुनींची नावे आहेत. सोमवार पेठेतील श्री राजस्थानी जैन श्वेतांबर संघ (पूर्व विभाग) येथे गुरुवारी हा कार्यक्रम झाला. इतक्या कमी वेळात एका अनुष्ट्य छंदात ३२ अक्षरे असलेले श्लोक तोंडपाठ केल्याचे कुठेही ऐकिवात नाही.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग…\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\nहे दोघे भाऊ सागर समुदायाचे आचार्य नयनचंद्रसागर म. सा. यांचे शिष्य युवाशतावधानी अभिनंदनचंद्रसागर म. सा. यांचे शिष्य आहेत. पाक्षिकसूत्रामध्ये आपल्या हातून घडलेल्या पापांचे पश्चाताप कारण्याबाबतचे वर्णन असून, साधू महात्म्यांसाठी एकप्रकारे संविधान ग्रंथ आहे. या जुळ्या चेहऱ्याच्या निरागस बालमुनींना पाच प्रतिक्रमण, नवस्मरण, चार प्रकरण, तीन भाष्य, कर्मग्रन्थ, पंचसूत्र यासह दशवाईकालिक व इतर असे २००० होऊन अधिक श्लोक कंठस्थ आहेत. तसेच भगवदगीता व कुराणाचाही काही भाग तोंडपाठ आहे. या दोन्ही बालमुनींनी सर्व धर्माचे ग्रंथ कंठस्थ करविण्याची त्यांचे गुरु अभिनंदनचंद्रसागर यांना इच्छा आहे.आजच्या शतावधानावेळी हिंदी, मराठी, पंजाबी व कन्नड सिनेमांत काम करणारे अभिनेते राणा विक्रमसिंह व अनिल जैन अभिनंदनचंद्रसागर यांचे ��शीर्वाद घेण्यासाठी आले होते. त्यावेळी राणा विक्रमसिंह यांनीही या दोन्ही बालमुनींचे कौतुक केले. श्रीसंघाचे अध्यक्ष बाबुलालजी सोळंकी, प्रकाश बाफना, सागर परिवाराचे अध्यक्ष रमेशभाई ओसवाल, गोडवाड संघाचे सचिव गणपतजी मेहता यावेळी उपस्थित होते.\nगेल्या वर्षी गुजरातेतील सुरतमध्ये शतावधानाचा म्हणजेच एकावेळी शंभर वेगवेगळी नावे किंवा गोष्टी लक्षात ठेवण्याचा व त्या पुन्हा उलटसुलट किंवा अधल्यामध्यल्या क्रमाने म्हणून दाखविण्याचा प्रयोग केला गेला. त्यामध्येही या दोघांनी ही सिद्धी प्राप्त केली होती. गुजरातच्या शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्रकही देण्यात आले होते.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nटीम महाराष्ट्र देशा - बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेला संप अखेर मागे घेतला आहे.…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T22:31:00Z", "digest": "sha1:CF7TEVA56W6OOG3J7NWWAW3C3RKSC64D", "length": 9804, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ऑलिम्पिकचे स्वप्न साकार करीन- अरिक डे", "raw_content": "\nऑलिम्पिकचे स्वप्न साकार करीन- अरिक डे\nऑलिम्पिकचे स्वप्न साकार करीन- अरिक डे\n स्पर्धात्मक अनुभव अधिकाधिक मिळवित ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचे माझे स्वप्न आहे. हे स्वप्न मी पुढील वर्षी साकार करीन असा आत्मविश्वास महाराष्ट्राचा जिम्नॅस्ट अरिक डे याने व्यक्त केला.\nपुण्यात सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये अरिक याने तीन सुवर्ण व दोन रौप्य अशी एकूण पाच पदके जिंकली आहेत. मालाड येथील नौदलाच्या क्रीडा अकादमीत भगवानलाल बायसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो दररोज सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास सराव करतो. त्याने कोलकाता येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात या खेळाचे बाळकडू घेतले. सहाव्या वषार्पासून त्याने या खेळाच्या करिअरला सुरुवात केली. वीस वर्षीय खेळाडू अरिक याने २०१३ मध्ये झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत आठ सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला होता.\nखेलो इंडिया स्पर्धेबाबत तो म्हणाला, ही स्पर्धा आॅलिंपिकसाठी होणाºया निवड चाचणीसाठी महत्त्वाची असल्यामुळे येथे सर्वच तुल्यबळ खेळाडू सहभागी झाले होते. साहजिकच चिवट स्पर्धा पाहावयास मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदक मिळविण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आहे. परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाची संधी मिळाली तर निश्चित भारतीय खेळाडूंचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.\nखेलो इंडिया खूप फायदेशीरच : ओंकार शिंदे\nऑलिंपिकसाठी पात्रता निकष करण्याच्या दृष्टीने खेलो इंडिया महोत्सवातील अनुभव मला खूप फायदेशीर ठरणार आहे, असे महाराष्ट्राचा खेळाडू ओंकार शिंदे याने सांगितले. त्याने जिम्नॅस्टिक्समध्ये एक सुवर्ण, एक रौप्य व एक ब्राँझपदक मिळविले.\nओंकार म्हणाला, अन्य राष्ट्रीय स्पर्धांच्या तुलनेत येथील स्पर्धा खूपच आव्हानात्मक होती. सर्वच अव्वल दर्जाच्या खेळाडूंच्या सहभागामुळे पदक मिळविण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागला. माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. येथील साधन सुविधा जागतिक दर्जाच्या असल्यामुळे उत्साहपूर्ण वातावरण पाहावयास मिळाले.\nओंकार हा कल्याण येथील आकार जिम्नॅस्टिक्स अकादमीत अभिजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. आॅलिंपिकसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा माझा प्रयत्न राहील. परदेशी प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण मिळाले तर भारताचे खेळाडू ऑलिंपिकमध्ये चमक दाखवू शकतील.\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-chandwad-weapon-case-crime-90522", "date_download": "2019-01-16T23:51:42Z", "digest": "sha1:XHQVRJWI5OJRT46NDGS4TOFNCAWCV6BG", "length": 12435, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Chandwad Weapon Case crime चारही आरोपी आज विशेष मोका न्यायालयात | eSakal", "raw_content": "\nचारही आरोपी आज विशेष मोका न्यायालयात\nगुरुवार, 4 जानेवारी 2018\nनाशिक - चांदवड शस्त्रसाठा प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या चौघांविरोधात \"मोका'अन्वये सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी (ता.4) संपत आहे. त्यामुळे चारही संशयितांना उद्या नाशिकच्या विशेष \"मोका' न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयितांचा ताबा घेण्यासाठी मुंबई गुन्���े शाखेसह उत्तर प्रदेशातील बांदा पोलिसही उद्या न्यायालयात येणार आहे.\nनाशिक - चांदवड शस्त्रसाठा प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या चौघांविरोधात \"मोका'अन्वये सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी (ता.4) संपत आहे. त्यामुळे चारही संशयितांना उद्या नाशिकच्या विशेष \"मोका' न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयितांचा ताबा घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेसह उत्तर प्रदेशातील बांदा पोलिसही उद्या न्यायालयात येणार आहे.\nचांदवड शस्त्रसाठा प्रकरणातील संशयित बद्रिनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका पाशा (29), नागेश बनसोडे (21, रा. वडाळा), अमीर रफिक शेख, वाजिद अली फैयाज अली (28, रा. शिवडी, मुंबई) यांच्या \"मोका'अंतर्गत पोलिस कोठडीची मुदत उद्या संपत आहे. गेल्या 14 डिसेंबर रोजी संशयितांना चांदवडच्या टोल नाक्‍यावर शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली होती; तर गेल्या 28 डिसेंबर रोजी त्यांच्यावर \"मोका'अन्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वेळी संशयितांचा ताबा घेण्यासाठी आलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकला माघारी फिरावे लागले होते. त्यामुळे संशयितांचा पुन्हा ताबा घेण्यासाठी ते उद्या न्यायालयाकडे अर्ज करण्याची शक्‍यता आहे; तसेच बांदा (उत्तर प्रदेश) येथील \"न्यू पंजाब मेसर्स' या शस्त्रविक्री दुकानावर दरोडा टाकल्याप्रकरणी बांदा पोलिस संशयितांचा ताबा घेण्यासाठी येण्याची शक्‍यता आहे.\nबांधकाम व्यावसायिकाला रवी पुजारीची धमकी\nमुंबई - कुख्यात गुन्हेगार गॅंगस्टर रवी पुजारी याने गोरेगाव येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला...\nमुंबई-विजापूर पॅसेंजरवर दरोड्याचा प्रयत्न\nपुणे - मुंबई- विजापूर पॅसेंजर रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना पुणे लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेने...\nपोलिस अधीक्षक लोहार खंडणी प्रकरणात दोषी\nजळगाव - मुंबईत गृहरक्षक दल मुख्यालयात पोलिस अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत असलेले मनोज प्रभाकर लोहार व त्यांचा साथीदार धीरज येवले या दोघांना खंडणी...\nपुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनी तपासली महिलांची ओळखपत्रे\nपुणे - बुधवार पेठेतील वेश्‍यावस्तीमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी महिला आणि अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी फरासखाना पोलिसांकडून बुधवारी...\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोल���सासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2018/05/blog-post_56.html", "date_download": "2019-01-16T23:29:55Z", "digest": "sha1:NTUXX6KOR56RJFFMJTZJFP4P3CGIABVM", "length": 42901, "nlines": 240, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ७)", "raw_content": "\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ७)\n भाग ७ | भाग ८ | भाग ९ \nऍपलचं नियोजन परिपूर्ण होतं. स्वतःचा नफा, यूझर्ससाठी सुलभ आणि उपयुक्त व्यवस्था, ती चालावी म्हणून वर ऍप डेव्हलपर्स तर खाली नेटवर्क ऑपरेटर्सशी भागीदारी आणि स्पर्धकांच्या विरुद्ध पेटंट कायद्याचा धाक हे त्या नियोजनाचे मुख्य पैलू होते. आयफोनसाठी ऍपलने हार्डवेअर सॉफ्टवेअर या दोन्हीची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. ऍपल स्वतःला सोशल नेटवर्क किंवा पब्लिशिंग प्लॅटफॉर्म मानत नव्हती (आणि नाही) ऍपलच्या जन्मापासून ती एक तंत्रज्ञान कंपनी होती. त्यामुळे ऍपल जाहिराती वापरणार नव्हती. यूझर्सचा जो डेटा ऍपलकडे जमा होणार होता त्यावर ऍपलला आपले जाहिरातींचे साम्राज्य उभारायचे नव्हते. हे सगळे अगदी योग्य असले तरी याचा परिणाम म्हणून आयफोनची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नव्हती.\nमग आयफोनची किंमत कमी वाटावी म्हणून ऍपलने मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सशी करार केले. म्हणजे आयफोन वापरायचा असेल तर विशिष्ट नेटवर्क ऑपरेटरच वापरावा लागेल. खुला आयफोन महाग असेल तर नेटवर्क ऑपरेटर्ससोबत घेतलेला आयफोन मात्र स्वस��त असेल. थोडक्यात नेटवर्क ऑपरेटर तुमच्या आयफोनला सब्सिडाईझ करतील. तुम्ही त्यांच्या नेटवर्कवरून डेटा वापरणार असल्याने त्यांना डेटा चार्जेस मिळतील. म्हणजे तुमच्याकडे ऍपलचा कॉम्प्युटर, ऍपलचा फोन, आणि ऍपलच्या भागीदाराचं मोबाईल नेटवर्क असेल तर तुम्हाला ऍपलने तयार केलेल्या बंदिस्त व्यवस्थेचा लाभ घेता येणार होता आणि हा ब्रँड वापरताय म्हणजे तुमच्या मित्रमंडळीत तुमची वट राहणार होती.\nयाउलट अँड्रॉइडने घाईघाईने रस्ता बदलला होता. आयफोननंतर बाजारात आलेली होती. स्वतः हार्डवेअर बनविण्यात अँड्रॉइडला रस नव्हता. उलट विविध हार्डवेअर उत्पादकांशी अँड्रॉइडने करार केले होते. म्हणजे ऍपलने मोबाईल उत्पादन स्वतः करायचे ठरवल्याने सरळ मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सशी करार केले. याउलट अँड्रॉइडवाल्या गूगलने मोबाईल उत्पादकांशी करार केले.\nआता मोबाईल उत्पादकांसाठी समस्या तयार झाली. जर एलजी, सोनी, सॅमसंग, मोटोरोला सगळ्यांकडे सारखीच ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर मग लोक एलजीऐवजी सॅमसंग किंवा सॅमसंगऐवजी मोटोरोलाचे फोन का म्हणून घेतील मग जणू याला उत्तर म्हणून प्रत्येक मोबाईल उत्पादक, अँड्रॉइड वापरून स्वतःची वेगळी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करत गेले. त्यामुळे गुगलने अँड्रॉइडची नवीन आवृत्ती बाजारात आणली तरी सर्व मोबाईल उत्पादकांना आपापल्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये लगोलग सुधारणा करणे अशक्य होते. परिणामी जेव्हा ऍपल ऑपरेटिंग सिस्टीमची नवीन आवृत्ती बाजारात आणत होती तेव्हा जगभरातील सर्व आयफोन्सवर ती एकाचवेळी उपलब्ध होत होती. याउलट गूगलने अँड्रॉइडची नवीन आवृत्ती आणली तरी जगभरातील सर्व अँड्रॉइड फोन्सवर ती एकाचवेळी उपलब्ध होत नव्हती (अजूनही होत नाही).\nपण लोक तक्रार करत नव्हते. कारण अँड्रॉइड मोफत असल्याने फोनची किंमत आयफोनच्या तुलनेत कमी होती. त्याशिवाय हवा तो नेटवर्क ऑपरेटर निवडण्याचे स्वातंत्र्य अँड्रॉइडमध्ये मिळत होते. किंमत कमी. हवा तो नेटवर्क ऑपरेटर. हवा तो मोबाईल उत्पादक निवडायचे स्वातंत्र्य. या सगळ्याच्या बदल्यात फक्त गोष्ट सक्तीची होती. ती म्हणजे प्रत्येक अँड्रॉइड फोनबरोबर तुम्हाला तुमचे गूगल अकाउंट जोडणे आवश्यक होते. परिणामी तुमच्या दिवसभराची सगळी माहिती गूगलकडे जात राहिली. तुम्हाला कुठल्या जाहिराती दाखवायच्या याबाबत गूगल अधिक अचूक होत ��ाहिले. जवळपास प्रत्येक महिन्यात एक नवीन उत्पादक नवीन अँड्रॉइड फोन घेऊन बाजारात येत होता. किंमत कमी असल्याने नवनवीन ग्राहक बाजारात येत होते. परिणामी नेटवर्क ऑपेरेटर्सनाही नवनवीन ग्राहक मिळत होते. म्हणजे मोबाईल फोनच्या जगात ऍपल आणि अँड्रॉइड हे दोन प्लॅटफॉर्म सशक्तपणे उभे राहिले. या प्लॅटफॉर्मवर अनेक ऍप्स होती. त्यात सगळ्यात जास्त लोकप्रिय होऊ लागले ते फेसबुकचे ऍप.\nही पार्श्वभूमी लक्षात ठेवून आपण आता चोरीकडे वळूया. कशाची चोरी झाली तर डेटाची चोरी झाली. ती कशी झाली ते आपण बघूया. डेटा चोरी म्हटलं की साधारणपणे आपल्याला वाटतं, कुणीतरी अंगाला घट्ट बसणारा आणि संपूर्ण अंग झाकणारा काळा पोषाख घालून फेसबुकच्या सर्व्हररुमध्ये घालून गेले असेल. सर्व सुरक्षा यंत्रणांना चकवत आपला पेन ड्राईव्ह सर्व्हरला जोडला असेल आणि मग तिथला डेटा चोरून नेला असेल. जर असे काही कुणाच्या मनात आले तर ती व्यक्ती फार मोठ्या प्रमाणावर चित्रपट बघते आहे आणि त्यात जे काही दाखवतात त्यावर विश्वास ठेवते आहे असे समजायला हरकत नाही. डेटा चोरी अशी झाली नाही तर मग झाली कशी तर डेटाची चोरी झाली. ती कशी झाली ते आपण बघूया. डेटा चोरी म्हटलं की साधारणपणे आपल्याला वाटतं, कुणीतरी अंगाला घट्ट बसणारा आणि संपूर्ण अंग झाकणारा काळा पोषाख घालून फेसबुकच्या सर्व्हररुमध्ये घालून गेले असेल. सर्व सुरक्षा यंत्रणांना चकवत आपला पेन ड्राईव्ह सर्व्हरला जोडला असेल आणि मग तिथला डेटा चोरून नेला असेल. जर असे काही कुणाच्या मनात आले तर ती व्यक्ती फार मोठ्या प्रमाणावर चित्रपट बघते आहे आणि त्यात जे काही दाखवतात त्यावर विश्वास ठेवते आहे असे समजायला हरकत नाही. डेटा चोरी अशी झाली नाही तर मग झाली कशी ते समजून घ्यायला आपण प्रथम इंटरनेट सिक्युरिटीमागच्या संकल्पना थोडक्यात समजून घेऊ.\nजेव्हापासून इंटरनेट वापरून माहितीची देवाणघेवाण सुरु झाली तेव्हापासून इंटरनेट सिक्युरिटीच्या पायाभरणीस सुरुवात झाली. नंतर १९९०च्या दशकात ईबे सुरु झाल्यावर, इंटरनेट बँकिंग सुरु झाल्यावर आणि जगभरातील सरकारी विभागांनी नागरिकांची कामे इंटरनेटवरून करायला सुरुवात केल्यावर इंटरनेट सिक्युरिटीच्या बाबतीत चार महत्वाच्या संकल्पना तयार झाल्या.\nपहिली संकल्पना आहे कॉन्फिडेन्शियालीटी (Confidentiality) म्हणजे गुप्तता. ज्याच्यासा���ी संदेश पाठवला आहे त्याला सोडून इतर कुणालाही तो संदेश वाचता येऊ नये.\nदुसरी आहे इंटिग्रिटी (Integrity) म्हणजे म्हणजे अखंडत्व. संदेश जसा पाठवला आहे त्याच स्वरूपात कुठलाही बदल न करता समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा.\nतिसरी आहे ऍव्हेलेबिलिटी (Availability) म्हणजे उपलब्धता. संदेश पाठवणारी, साठवणारी आणि शोधणारी व्यवस्था कायम उपलब्ध असली पाहिजे.\nआणि चौथी आहे नॉन रेप्यूडिएशन (Non Repudiation) म्हणजे नाकारण्याची शक्यता नसणे. ज्याने संदेश पाठवला त्याला, 'तो त्यानेच पाठवला आहे' हे आणि ज्याला संदेश मिळाला त्याला, 'तो मिळाला आहे' हे नाकारता येणे अशक्य असले पाहिजे.\nएखाद्या व्यवस्थेत जर या चार संकल्पना पूर्णपणे राबवल्या असतील तर ती इंटरनेटवरील माहितीच्या बाबतीतील परिपूर्ण आणि सुरक्षित व्यवस्था आहे हे मानले जात होते. इंटरनेट बँकिंगची सुविधा देणाऱ्या सर्व बँका, इंटरनेट वापरून इंश्युरन्स विकणाऱ्या, रेल्वे किंवा विमान प्रवास बुकिंग करून देणाऱ्या ईमेल सुविधा देणाऱ्या, वस्तू विकणाऱ्या ईबे किंवा अमॅझॉनसारख्या कंपन्या, आयकर किंवा तत्सम कराची विवरणपत्रके स्वीकारणारे सरकारी विभाग, या सर्व व्यवस्थांमध्ये या चारही संकल्पना काटेकोरपणे अमलात आणण्याकडे सगळ्यांचे लक्ष होते. फेसबुकनेदेखील सोशल नेटवर्कची आपली व्यवस्था उभारताना या चारही संकल्पना बिनचूकपणे अमलात आणल्या होत्या आणि अजूनही त्यांच्यात कुठेही निष्काळजीपणा केलेला नाही. त्यामुळे फेसबुक आपल्या व्यवस्थेबद्दल आश्वस्त होती.\nअसे असेल तर मग डेटा चोरी झालीच कशी\nउत्तर अगदी सोपे आहे. ते लपले आहे वर उल्लेख केलेल्या संकल्पनांपैकी पहिल्या संकल्पनेमध्ये आणि फेसबुकवर तयार होणाऱ्या डेटामध्ये.\nइंटरनेट सिक्युरिटीमध्ये पहिली संकल्पना आहे कॉन्फिडेन्शियालीटी (Confedentiality) म्हणजे गुप्तता. जेव्हा आपण आपला एखादा फोटो किंवा व्हिडीओ किंवा पोस्टस्वरूपातील कुठलाही डेटा आपल्या फोनमधून किंवा डेस्कटॉपवरून फेसबुकच्या सर्व्हरकडे पाठवतो तेव्हा जर आपल्या फोनमध्ये / डेस्कटॉपवर कुठलेही मालवेअर नसेल तर तो डेटा फेसबुकच्या सर्व्हरपर्यंत गुप्तपणेच पोहोचतो. इंटरनेटवरून तो डेटा फेसबुकपर्यंत पोहोचताना मध्ये तो इतर कुणाला बघता येत नाही. पण गंमत नंतर सुरु होते. एकदा तुमची पोस्ट फेसबुकच्या सर्व्हरपर्यंत पोहोचली की तुम्हाला ती स���ळ्यांना दाखवायची असते. म्हणजे ती पोस्ट फेसबुकवर प्रसिद्ध व्हावी, जगाला दिसावी, गुप्त न राहावी हीच तुमची इच्छा असते. किंबहुना, तुम्ही इतरांच्या कुठल्या पोस्टला लाईक केले आहे, काय प्रतिसाद दिला आहे तो देखील संपूर्ण जगासमोर खुला असतो. त्यात गुप्त असे काही नसते.\nतुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत, तुम्ही कधी किती पैसे भरले, काढले याची माहिती जगाला कळावी असे तुम्हाला वाटत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरनेट वापरून बँकेचे व्यवहार करता तेव्हा तुम्हाला व्यवहार करताना कॉन्फिडेन्शियालीटीची (Confedentiality) गुप्ततेची आवश्यकता असते व व्यवहार करून झाल्यावर प्रायव्हसीची (privacy) गोपनीयतेचीही अपेक्षा असते. याउलट इंटरनेट वापरून फेसबुकवर जाताना जगापुढे प्रसिद्धी हीच अपेक्षा असल्याने डेटा पाठवताना गुप्तता (confidentialitty) हवी की नको आणि डेटा पाठवून झाल्यावर (privacy) गोपनीयता हवी की नको याबाबत यूझर्स अतिशय गोंधळलेले असतात.\nपण फेसबुकवर आपली पोस्ट प्रसिद्ध झाली आणि ती जगासाठी खुली राहिली तर अनोळखी व्यक्तींकडून त्रास होऊ शकतो किंवा काही ओळखीच्या व्यक्तींनाही काही पोस्ट दिसू नये असे यूझर्सना वाटू शकते; याचे भान ठेवत फेसबुकने प्रायव्हसी सेटिंग्ज नावाची व्यवस्था सुरु केली. नीट विचार केला तर लक्षात येईल की ही प्रायव्हसी सेटिंग्ज खरं तर पब्लिसिटी सेटिंग्ज आहेत, कारण आपल्या पोस्ट्स कुठल्या लोकांना दिसाव्यात याचे ते सेटिंग्ज आहेत. केवळ नाव प्रायव्हसी सेटिंग्ज दिल्यामुळे अनेकांना आपला डेटा फेसबुकवर प्रायव्हेट (गोपनीय) आहे असा भ्रम झाला. तुमच्या पोस्ट्स कुणाला दिसतील, तुम्ही ज्यांना ब्लॉक कराल त्यांना दिसतील की नाही यावर जरी तुमचे नियंत्रण असले तरी तुम्ही कुठल्या भाषेत पोस्ट करता, कुठून पोस्ट करता, कुठल्या विषयांवर पोस्ट करता, कुठल्या विषयांवर प्रतिसाद देता, कशावर कश्या प्रकारे रिऍक्शन देता हा डेटा फेसबुककडे जमा होत होता. आणि फेसबुकने त्याचे काय करावे यावर तुमचे नियंत्रण नव्हते आणि अजूनही नाही.\nहा डेटा किती असतो हे समजण्यासाठी फेसबुक तुम्हाला मधून मधून जी समरी देते ती नीट बघा.मागील अमुक महिन्यात तुम्ही किती नवीन मित्र केलेत, किती पोस्ट्सना लाईक, लव्ह, हाहा केलेत, किंवा तुमच्या पोस्ट्सना किती जणांनी काय रिअक्शन दिली त्याचे छान दिसणारे व्हिडीओ पहा. आणि आत��� असा विचार करा की फेसबुककडे सगळ्या यूझर्सचा असा संपूर्ण डेटा आहे. आणि छान दिसणारे व्हिडीओ तुम्हाला दाखवण्याखेरीज या डेटाचे फेसबुकने काय करावे यावर आपले काही नियंत्रण नाही.\nमग फेसबुकने ग्राफ एपीआय (Graph API) नावाची व्यवस्था उभी केली. आणि सर्व यूजर्सचा हा सगळा डेटा जाहिरातदारांसाठी खुला केला. केवळ जाहिरातदारांसाठी नाही तर ज्याला फेसबुक डेव्हलपर कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे त्या सर्वांसाठी खुला केला.\nजास्तीत जास्त लोक मोबाईलवरून फेसबुक वापरू लागले होते. त्यांचे अकाउंट कुणी हॅक करू नये म्हणून फेसबुकने त्यांना अकाउंट फेसबुकशी जोडून घेण्याचा सल्ला दिला. मोबाईलवरून आपली मोफत सेवा वापरणाऱ्या लोकांनी कुठल्याही ब्राऊजरमधून आपल्या वेबसाईटवर न येता केवळ फेसबुकचे ऍप वापरावे जेणेकरून कुठल्याही ब्राऊजरद्वारे गूगलला फार माहिती मिळणार नाही आणि एकदा का फेसबुकवर आले की मग बाहेर न पडता सगळे यूझर्स इथेच एकमेकांच्या भिंतीवर खेळत बसतील म्हणून फेसबुकने आपले ऍप पुढे रेटण्याचा जोरदार प्रयत्न केला. जेव्हा ऍप ऍपलच्या आयफोनसाठी बनवायचे तेव्हा ऍपलच्या जाचक अटी पाळाव्या लागतात. पण अँड्रॉइडसाठी बनवायचे तर अटी शिथिल असतात (कारण वेगवेगळ्या मोबाईल उत्पादकांना सोयीचे व्हावे म्हणून अँड्रॉइडची व्यवस्था ऍपलच्या व्यवस्थेपेक्षा फार मोकळी ढाकळी आहे) याचा फेसबुकने फायदा घेतला.\n त्याला आयफोनच्या ऑपरेटिंग सिस्टिमकडून कुठली आणि किती माहिती मिळेल याचे नियम ऍपल ठरवते. त्यामुळे जे ऍप आयफोनच्या यूझर्सना मिळते ते डाउनलोड करून वापरणे इतकी साधी गोष्ट यूझर्ससाठी बाकी राहिलेली असते.फक्त ऍपला कुठल्या कुठल्या परवानगी द्यायच्या ते आधी ठरवायचे. याउलट सिस्टीम मोकळी ढाकळी ठेवणे आवश्यक असल्याने अँड्रॉइडला सुरवातीला ते आवश्यक वाटले नाही. अर्थात पाचव्या आवृत्तीनंतर अँड्रॉइडनेही तेच धोरण राबवत युझर्सवर एक जबाबदारी टाकली. कुठलेही ऍप डाउनलोड केलेत आणि वापरायला सुरवात करणार असाल तर आता अँड्रॉइड तुम्हाला अनेक प्रश्न विचारेल. जसे की, या ऍपला तुमची फोटो गॅलरी बघायची आहे, परवानगी देऊ का याचे नियम ऍपल ठरवते. त्यामुळे जे ऍप आयफोनच्या यूझर्सना मिळते ते डाउनलोड करून वापरणे इतकी साधी गोष्ट यूझर्ससाठी बाकी राहिलेली असते.फक्त ऍपला कुठल्या कुठल्या परवानगी द्यायच्य��� ते आधी ठरवायचे. याउलट सिस्टीम मोकळी ढाकळी ठेवणे आवश्यक असल्याने अँड्रॉइडला सुरवातीला ते आवश्यक वाटले नाही. अर्थात पाचव्या आवृत्तीनंतर अँड्रॉइडनेही तेच धोरण राबवत युझर्सवर एक जबाबदारी टाकली. कुठलेही ऍप डाउनलोड केलेत आणि वापरायला सुरवात करणार असाल तर आता अँड्रॉइड तुम्हाला अनेक प्रश्न विचारेल. जसे की, या ऍपला तुमची फोटो गॅलरी बघायची आहे, परवानगी देऊ का तुमचे काँटॅक्ट्स बघायचे आहेत, परवानगी देऊ का तुमचे काँटॅक्ट्स बघायचे आहेत, परवानगी देऊ का तुमचे कॉल लॉग बघायचे आहेत, परवानगी देऊ का तुमचे कॉल लॉग बघायचे आहेत, परवानगी देऊ का तुमचे एसेमेस आणि त्याचे लॉग बघायचे आहेत, परवानगी देऊ का तुमचे एसेमेस आणि त्याचे लॉग बघायचे आहेत, परवानगी देऊ का तुमचा कॅमेरा वापरायचा आहे, परवानगी देऊ का तुमचा कॅमेरा वापरायचा आहे, परवानगी देऊ का तुमची लोकेशन ट्रॅक करायची आहे, परवानगी देऊ का तुमची लोकेशन ट्रॅक करायची आहे, परवानगी देऊ का मग तुम्ही हो किंवा नाही म्हणाल त्याप्रमाणे त्या ऍपला विविध परवानगी मिळू लागतात किंवा मिळणे बंद होते. आता जर तुम्ही फेसबुक ऍपला फोटो गॅलरी बघण्याची परवानगी नाकारलीत तर मग तुमच्या फोनमधून कुठलाही फोटो फेसबुक ऍप वापरून फेसबुकवर टाकणे अशक्य असेल. जर तसे करायचे असेल तर आधी नाकारलेली परवानगी फेसबुक ऍपला देऊन मग तुम्ही पुढे जाऊ शकाल.\nफोटो गॅलरी, कॅमेरा प्रकरण ठीक आहे. पण फेसबुकने अँड्रॉइडसाठी जे ऍप बनवले त्यात फेसबुकने यूझर्सचे फोन नंबर, काँटॅक्ट्सचे नाव आणि नंबर, एसेमेसचा मेटा डेटा (किती वाजता, कुणाला, किती अक्षरे वगैरे) बघायची परवानगी मागितली. वर मी सांगितलेली अँड्रॉइडची प्रश्न विचारण्याची पद्धत साधारणपणे अँड्रॉइडच्या पाचव्या आवृत्तीपासून (अँड्रॉइड लॉलीपॉपपासून) सुरु झाली. त्याआधी सर्व ऍप्सना त्यांनी मागितलेल्या सर्व परवानग्या आपोआप मिळत होत्या. आणि लॉलीपॉप आवृत्तीनंतरही अनेक यूझर्स अँड्रॉइडने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर ‘हो. परवानगी द्या.’ असंच देतात. त्यामुळे फेसबुककडे अनेक यूझर्सचा डेटा अतिप्रचंड प्रमाणात गोळा होऊ लागला. आणि फेसबुक ग्राफ एपीआय मुळे जाहिरातदार, गेम डेव्हलपर्स अश्या अनेकांना तो उपलब्ध होऊ लागला.\nतुमच्या पोस्ट्स कुणाला दिसाव्यात हे तुमच्या हातात होतं पण तुम्ही तयार केलेला महाप्���चंड डेटा फेसबुकने कसा वापरावा यावर कुणाचंच नियंत्रण नव्हतं. Confidentiality, Authentication, Availability आणि Non Repudiation या तत्वांवर उभी असलेली व्यवस्था इंटरनेट बँकिंग साठी, ईमेलसाठी, सरकारी कार्यालयांसाठी योग्य होती. कारण तिथे व्यवहार जगाला दाखवणे हा मुद्दाच नव्हता. परंतु या संकल्पना तयार होऊन ३० -४० वर्षे लोटल्यानंतर जन्म घेतलेल्या फेसबुकसमोर नवीन प्रश्न होता. लोक इथे जे करणार होते ते जगाला दाखवण्यासाठीच करणार होते. आणि सेवा फुकट ठेवायची होती. त्यामुळे जाहिरातदार आवश्यक होते. आणि लोकांना फेसबुकबाहेर पडू द्यायचे नव्हते त्यामुळे गेम्स आणि इतर गमतीदार ऍप्स असणेही आवश्यक होते. परिणामी फेसबुकने प्रायव्हसी सेटिंग्जच्या नावाखाली आपल्या हातात पब्लिसिटी सेटिंग्ज ठेवली. आणि तयार होणारा महाप्रचंड डेटा सर्व ऍप्सना उपलब्ध करून दिला.\nथोडक्यात सांगायचं म्हणजे फेसबुकवर आपण सगळ्यांनी मुख्य दाराला कुलूप लावले पण सर्व खिडक्या उघड्या ठेवल्या आणि मागचे दार उघडे ठेवले. डेटा चोरी कुणी केली नाही. तर आपण सगळ्यांनी आपापला डेटा फेसबुकला, त्याच्यावरच्या गेम्सना, विविध ऍप्सना स्वहस्ते उपलब्ध करून दिला. त्याद्वारे आपण कोण आपले मित्र कोण आपण काय वाचतो, कशावर कसा प्रतिसाद देतो ही माहिती ज्याला हवी त्याला मिळू लागली.\nआणि अशात एक दिवस केम्ब्रिज ऍनालिटिका फेसबुकवर आली.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १०)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ९)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ८)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ७)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ६)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ५)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ४)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग २)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक ��दल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nरडिता भेकिता अन्यथा ताडिता\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gxaluminium.com/mr/about-us/application/", "date_download": "2019-01-16T22:07:07Z", "digest": "sha1:T53KJQDKXRZOLEATVH3FAVTLJNW5HUAN", "length": 7027, "nlines": 150, "source_domain": "www.gxaluminium.com", "title": "अर्ज - Hangzhou Jinding अॅल्युमिनियम कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nअॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण इंगट प्रक्रिया उपकरणे\nअॅल्युमिनियम यंत्र, मन तृप्त करणारं, Annealing उपकरणे\n1000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\n2000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\n3000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\n4000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\n5000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\n6000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\n7000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\nआमच्या अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण अर्ज फील्ड\nGuoxin Shenzhou spacecraft, वाहक रॉकेट, आणि इतर राष्ट्रीय विमान प्रकल्पांसाठी जे वापरले गेले आहेत, अॅल्युमिनियम आणि अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण पाईप्स, अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण बार, आणि अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण प्रोफाइल एरोस्पेस उद्योग, मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे.\nCRRC, चीन रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन, जे Guoxin उच्च-गती ट्रेन अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण प्रोफाइल विस्तृत दिले आहे.\nGuoxin तेल ड्रिलिंग, आणि कापड यंत्रणा वापरली सुपर कठीण अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण rods साठी अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण पाईप्स दिले आहे.\nGuoxin Huanghe हायड्रोपॉवर विकास कंपनी, Qaidam कॉर्पोरेशन, चीन पॉवर इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि इतर फोटोव्होल्टाइक कंपन्या उच्च दर्जाचे अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण फ्रेम आणि कंसात दिला आहे. याशिवाय, Guoxin लॅन्झू मेट्रो आणि हायडॉन्ग सिटी बांधकाम कंपन्या विविध गुणवत्ता अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण प्लेट्स दिले आहे.\nएरोस्पेस प्रकल्प अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\nसौर ऊर्जा प्रणाली ग्राउंड समर्थन अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\nउच्च-गती ट्रेन साठी अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\nबनवण्यासाठी उच्च-गती इमु साठी अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\nफोटोव्होवोल्टिक वीज प्रणाली अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\nकापड यंत्रणा अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\nएरोस्पेस उद्योग वापरासाठी अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\nअॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण बांधकाम बशा\nअॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण construction2 साठी बशा\nतंत्रज्ञान एक बळकट ...\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-01-16T23:02:26Z", "digest": "sha1:B3TUWOPCYN7R3V2WNP6QVFYTLCXV4DAT", "length": 9220, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तरुणावर खूनी हल्ला; चौघांविरोधात गुन्हा दाखल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतरुणावर खूनी हल्ला; चौघांविरोधात गुन्हा दाखल\nकोल्हापूर – हिरवडे दुमाला (ता. करवीर) येथे ओरडू नका असे सांगितल्याचा राग मनात धरुन चौघांनी तरुणावर खूनी हल्ला केला. लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने सौरभ हिंदुराव कदम (वय २४) हा गंभीर जखमी झाला.याप्रकरणी करवीर पोलीसांनी तिघांना शुक्रवारी अटक केली असून, संशयित समाधान पाटील, अविनाश पाटील, सौरभ शेट्ये, आणि प्रभु अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.\nअधिक माहिती अशी, हिरवडे दूमाला येथे अक्षय हिंदुराव कदम व त्याचे मित्र गुरुवारी रात्री भावकीतील व्यक्ति मृत झाल्याने गावातील चौकात श्रध्दांजली फलक लावत होते. संशयित आरोपी हे भाड्याने घेतलेले एल. ई. डी. दिवे परत करण्यासाठी आले होते. परत करुन जात असताना मोठ्याने ओरडून हुक्क्या मारत होते.यावेळी अक्षयचा भाऊ सौरभ कदम याने आमचे भावकीतील व्यक्ती मयत झाला आहे, तुम्ही ओरडू नका असे सांगितले. त्याचा राग मनात धरून, चौघांनी सौरभला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.संशयित समाधान पाटील याने लोखंडी रॉड डोक्यात, कपाळावर, मारल्याने सौरभ गंभीर जखमी झाला. त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपानसरे हत्या प्रकरण: संशयित देगवेकरला पोलीस कोठडी\n४८ जागाही लढण्याची तयारी\nआतापर्यंत असे अनेक आलेत आणि मी त्यांना नीट केले- रावसाहेब दानवे\nकितीही आघाड्या झाल्या तरी सरकार भाजपचेच येणार \n‘यांचा’ दिवस कधी ढळणार नाही; विचारांचा मधुघट रिता होणार नाही – प्रा. एन.डी. पाटील\nकोल्हापूर , सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उग्र आंदोलन\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nकोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली- छगन भुजबळ\nविराट आणि धोनीची भागीदारी तोडण्यात आम्ही कमी पडलो- ऍरॉन फिंच\nब्रिटनमध्ये थरेसा मे यांचे सरकार अडचणीत\nमाझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान -विराट\nअपयश झाकण्यासाठी चित्रपट, पुरस्कार अशा साधनांचा भाजपकडून वापर : अहमद पटेल यांची टीका\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/sajiri-deshpande/", "date_download": "2019-01-16T22:17:25Z", "digest": "sha1:E7JJ4T2MM6FWQ6XGXGGUVKXWDSCHAUNG", "length": 2076, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Sajiri Deshpande – Marathi PR", "raw_content": "\nअमेय वाघचं शुभमंगल लवकरच\n“लग्नाच्या नाती या स्वर्गात बांधल्या जातात” असं आपण अनेकदा म्हणतो, ऐकतो आणि कित्येक सुंदर जोड्या पाहून अनुभवलं पण आहे. अशीच एक सुंदर जोडी लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. https://www.facebook.com/amey.wagh.5/posts/10212021548127030&width=500 मनोरंजनसृष्टीतील अभिनेता ‘अमेय वाघ’ ने त्याच्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांचे दिलखुलास पध्दतीने मनोरंजन केले आहे. अमेयचा फॅन क्लब फार मोठा आहे आणि त्यात मुलींची संख्या नक्कीच जास्त […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mhudyojakmandal.blogspot.com/", "date_download": "2019-01-16T23:10:23Z", "digest": "sha1:74WI2B4QGJW6XTZ4TTFNHZUROUGBIDHJ", "length": 17659, "nlines": 102, "source_domain": "mhudyojakmandal.blogspot.com", "title": "| महाराष्ट्र उद्योजक मंडळ |", "raw_content": "| महाराष्ट्र उद्योजक मंडळ |\n#उद्योजकमहाराष्ट्र - शेअर मार्केट\nमहाराष्ट्र उद्योजक मंडळ || मराठी उद्योजक || share market business\n#उद्योजकमहाराष्ट्र अंतर्गत आज आपण अशा क्षेत्राबद्दल माहिती घेणार आहोत ज्याबाबतीत सामान्य माणसाला जितकं कुतुहुल असतं तितकीच भीतीही असते. ती उत्कंठा आणि भीती असण्यासाठी बर्‍याचदा ऐकीव माहिती कारणीभूत असते.\nआपल्याला अंदाज आलाच असेल की मी कोणत्या क्षेत्राबद्दल बोलतो आहे. मी बोलत आहे #sharemarket या क्षेत्राबद्दल. तर #उद्योजकमहाराष्ट्र च्या ह्या धाग्यामधून आपण जाणून घेऊयात #शेअर_बाजार या क्षेत्रातील उद्योजकता याबद्दल.\nशेअर बाजार हे पैसे गुंतवणुकीचं एक माध्यम आहे. अठरा वर्षांवरील कोणताही व्यक्ति या क्षेत्रात गुंतवणूक करू शकतो. जसे बँकेत पैसे ठेऊन त्याचा व्याज मिळतो, ज्याला आपण Returns म्हणतो तसेच Returns शेअर गुंतवणुकीतून अपेक्षित असतात.\nशेअर बाजारात सामान्यतः दोन प्रकारचे लोक पैसे लावतात. एक म्हणजे #Investors जे दीर्घकालीन गुंतवणूक करतात. यांच्याकडे असलेले पैसे हे भविष्यात चांगले Returns मिळतील या अपेक्षेने ते shares मध्ये गुंतवतात अन त्यात रोजचं फार उलाढाल करत नाहीत.\nदुसरे असतात #Traders. यांचा हेतु असतो तो कमी कालावधीत जास्त पैसे कमावणे. याला सामान्य माणूस सट्टेबाजी म्हणतो. साधारणतः यांच्यामुळेच सामान्य जणांना या क्षेत्राबद्दल कुतुहुल अन भीती निर्माण होते. कारण नफा अन नुकसानीचे आकडे आणि अनुभव यांच्याकडूनच मोठ्या प्रमाणात येत असतात.\nहे झालं शेअर बाजार म्हणजे काय असतो त्याबद्दल. आता बघूयात याच्यात उद्योग/व्यवसाय कसा असू शकतो.\nजर तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला Demat Account सुरू करावं लागतं. हे Demat Account सुरू करण्यासाठी विविध कंपनी (DP) असतात ज्या ही सेवा देतात. या कंपन्यांचे विविध शहरात/गावात Dealers असतात ज्यांना आपण Broker म्हणतो. म्हणजे त्या Broker च्या माध्यमातून त्या कंपनीची (DP) Demat Account Service आपल्याला घेता येते.\nआता हा Broker होणं म्हणजेच आपला स्वतःचा Share Broker चा व्यवसाय असणं.\nBroker होण्यासाठी काय बाबींची आवश्यकता असते ते पाहुयात\n1. तुम्हाला स्वतःला शेअर बाजराबद्दल मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.\n3. शिक्षणाची साधारणपणे कसलीही अट नाही.\n4. शेअर बाजारसंबंधित ऑफिसमध्ये कामाचा अनुभव असेल तर उत्तम.\nकंपनीची (DP) Franchise घेत असताना, म्हणजेच Broker म्हणून काम सुरू करत असताना तुम्हाला कंपनीला काही Deposit द्यावं लागतं.\nजर तुमच्याकडे कसलाही अनुभव नाही, माहिती नाहीत पण या क्षेत्रात कार्यरत होण्याची इच्छा आहे तर मग Classes हा त्यावर उपाय असू शकतो. शहराशहरांत Share Market Classes आहेत किंवा Online Classes ही उपलब्ध आहेत. तेथून तुम्ही या क्षेत्राबद्दल माहिती घेऊ शकता.\nजेंव्हा तुम्ही Broker होता तेंव्हा पैसे कसे मिळतात\nयामध्ये जे काही Earning असतं ते Brokerage च्या माध्यमातून येणं अपेक्षित आहे. जेंव्हा तुमच्याकडे Clients येतात अन Demat Account सुरू करतात तेथे Earning होतं. आणि जेंव्हा तुमच्याकडे असलेले Clients shares चे खरेदी-विक्री व्यवहार करतात त्या व्यवहारावर कंपनी (DP) brokerage आकारात असते. त्या Brokerage मधील एक भाग तुम्हाला मिळतो तेथे तुमच्या उद्योगाचं खरं Earning होतं.\nयेथे Broker ने Client कडून कसलेही पैसे आकाराने अपेक्षित नसतं. तो Client नियमित खरेदी-विक्री व्यवहारात Broker ला कसलेही पैसे देणे लागत नाही.\nहा व्यवसाय पार्ट टाइम करता येतो का\nहो. हे शक्य आहे. सुरुवातीला सर्व माहिती घेऊन आणि शिकून या व्यवसायात उतरता येतं आणि मग हा व्यवसाय तुम्ही जोडधंदा म्हणून करू शकता. फक्त योग्य व्यक्तींची निवड आणि साथ येथे महत्वाची असते.\nतुमच्या जर चांगल्या ओळखी असतील अन चांगला Client बेस तयार झाला तर घरून सुद्धा ह्या व्यवसाय तुम्ही करू शकता.\nभांडवलाच्या बाबतीत फार अडचण येत नाही. सुरूवातीला कंपनीला Deposit द्यावं लागतं. तुमच्याकडे स्वतःचा लॅपटॉप आणि इंटरनेट इतकच मूलभूत भांडवल.\nआपला ईमेल आयडी || Email Id\nआपलं ट्वीटर हँडल || Twitter\nआपला ब्लॉग || Blog\nआपलं फेसबुक पेज लिंक || Facebook Page\nउद्योग-व्यवसायासंबंधी महत्वाची माहिती || महाराष्ट्र उद्योजक || नवीन उद्योग सुरू करताना || सर्टिफिकेट\nआज #उद्योजकमहाराष्ट्र अंतर्गत व्यवसायासंबंधी उपयुक्त माहिती पाहुयात\nआपण आपल्या सभोवताली अनेक असे लोक बघतो ज्यांना #व्यवसाय सुरू करायचा असतो पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांच्या #कल्पना अस्तित्वात येत नाही. कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की अनेक प्रश्नांची यादी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. सरकारी पातळीवर अनेक अशा योजना आहेत ज्याची माहिती आपल्या पर्यंत पोहोचत नाही त्यातीलच एक म्हणजे...\n#EDP ( Entrepreneurship Development Program ) हे एक आठ ते दहा दिवसांत निवासी ट्रेनिंग असत याचं आयोजन #MCED व #DIC दोघे मिळून करतात. ज्यामध्ये तुमची राहायची आणि जेवायची सोय स्वता #DIC करते.\nया आठ ते दहा दिवसांमध्ये तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा किंवा तुमच्या कडे आधीपासूनच काही व्यवसाय संबंधी काही कल्पना असतील तर सुरवात कशी करायची \nकुठल्या ऑफिस मध्ये जायचं \nव्यवसाय करायला भांडवल कसं उभं करायचं\nप्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा \nप्रोजेक्ट रिपोर्ट कुठे SUBMIT करायचा \nकर्ज कुठून मिळवायचं आणि त्याची एकंदरीत पूर्ण प्रक्रिया काय असते \nअशा अनेक शंकांच्या बाबतीत मार्गदर्शन या ट्रेनिंग मध्ये दिलं जातं.\nविशेषतः ग्रामीण भागात शेतीव��यतिरिक्त अजून कितीतरी व्यवसाय करता येतात ज्यासाठी सरकारच्या अनेक फायदेशीर योजना आहेत आपल्या शेतकरी बांधवांना त्याची कल्पना नसते. म्हणजे फक्त एक उदाहरण सांगतो अर्थातच हे फक्त शेतकऱ्यांनाच लागू होत असे नाही.\nसमजा एखाद्या व्यक्तीला कुक्कुटपालन सुरू करायच आहे आणि त्याला 10 लाखाची गरज आहे त्यांनी जर हे ट्रेनिंग घेतलं असेल तर त्यावेळी 50% सबसिडी अशी काही योजना असेल तर त्या व्यक्तीला 5 लाख रुपयेच परत करावे लागतात\nवर सांगितल्या प्रमाणे हे फक्त शेती किंवा कुक्कुटपालन यासाठीच नाही तर प्रत्येक व्यवसायासाठी लागू आहे\nपण प्रत्येक वेळी योजना ही वेगळी वेगळी असू शकते हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे\nआता हे ट्रेनिंग घेण्यासाठी काय करायचं \nतुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तिथल्या #MCED / #DIC ऑफिसला भेट द्यावी तिथे तुम्हाला यासंबंधी किंवा अशा इतर योजनांसंबंधित संपूर्ण माहिती मिळेल.\nटीप : प्रत्येक वेळी हे शिबीर मोफतच असेल असे नाही कधी कधी यासाठी काही फी सुद्धा भरावी लागते.\nआमचं ट्वीटर हँडल - @mh_udyog\n#उद्योजकमहाराष्ट्र - शेअर मार्केट\nमहाराष्ट्र उद्योजक मंडळ || मराठी उद्योजक || share market business शेअर बाजारातील व्यवसाय नमस्कार महाराष्ट्र\nमराठी उद्योजकांची मुलाखत || Marathi Businessman || महाराष्ट्रातील उद्योग नमस्कार महाराष्ट्र # उद्योजकमहाराष्ट्र ही संकल्पना र...\nनमस्कार महाराष्ट्र , मराठी माणूस व्यवसायात मागे पडतो असं म्हणतात पण ते काही खरं नाही. तसं असतं तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात व्यवस...\nमहाराष्ट्र उद्योजक मंडळाचा पहिला उपक्रम\n # उद्योजकमहाराष्ट्र ही संकल्पना राबवताना अनेक उपक्रम घ्यायचे असं ठरलं आहे. त्यातील एक महत्वाचा उपक्रम आज सुरू करत ...\nमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लहान-मोठ्या उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील... #उद्योजकमहाराष्ट्र हॅशटॅग\n| महाराष्ट्र उद्योजक मंडळ |\n#उद्योजकमहाराष्ट्र - शेअर मार्केट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/02/10/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D-%E0%A4%AC/", "date_download": "2019-01-16T23:31:04Z", "digest": "sha1:FLO3ARORBPUEB3MCKTJXMYTRIS5HWJPQ", "length": 8424, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "व्हॅलेंटाईन डेच्या रोझ बुकेची किंमत ९ लाख रूपये - Majha Paper", "raw_content": "\nजीवनदान देणाऱ्या रक्ताविषयी हे माहिती ���हे का\nपुरूष वर्गासाठी रेमंडने आणला बिअर शांपू\nव्हॅलेंटाईन डेच्या रोझ बुकेची किंमत ९ लाख रूपये\nFebruary 10, 2016 , 11:20 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: इक्वेडोर, गुलाब, व्हॅलेंटाईन डे\n१४ फेब्रुवारीला साजरा होत असलेला व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाची कबुली देण्याचा प्रशस्त मार्ग. त्यासाठी आपल्या आवडत्या व्यक्तीला लाल गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त करायचे अशी पद्धत. आजकाल या दिवसाच्या निमित्ताने अनेक महागडी गिफट दिली जात असली तरी गुलाब फुलांचे महत्व अबाधित राहिले आहे. यंदाच्या वर्षी या दिवसासाठी सर्वात महागडा रोझ बुके तब्बल ९ लाख रूपयांना विकला जात आहे.\nया बुकेत १ हजार गुलाबपुष्पे आहेत आणि ती इक्केडोरियन रोझेस म्हणून ओळखली जातात. इक्वाडोरमधील समुद्रसपाटीपासून १० हजार फुटांवर पहाडी भागात ही शेती होते. येथील थंड हवामानामळे ही फुले हळूहळू वाढतात पण ती पाच फूट उंचीपर्यंत वाढतात. तसेच फुल आकारानेही मोठे असते. एरिना नावाच्या कंपनीकडून ही फुले विकली जातात. ही कंपनी व्हॅलेंटाईन डेची अन्य गिफ्टही विकते. त्यात आयपॅड, शँपेन, लक्झरी कार यांचाही समावेश आहे.\nतुम्हालाही तुमच्या व्हेलेंटाईनला इक्वेडोरिन गुलाब बुके द्यायचा असेल व बजेट थोडे कमी असेल तरीही कांही हरकत नाही. याच गुलाबाच्य १५० फुलांच्या बुकेसाठी २ लाख, ५० गुलाबांसाठी ७५ हजार, २४ गुलाबांसाठी ५० हजार मोजूनही तुम्ही ते विकत घेऊ शकता.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीट�� माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Nanded/2019/01/11164306/Challenge-in-the-High-Court-to-suspended-member-of.vpf", "date_download": "2019-01-16T23:27:58Z", "digest": "sha1:G3ZE36UUJ7RI664LLDB424LZ6B6GN2IB", "length": 14099, "nlines": 247, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Challenge in the High Court to suspended member of the planning committee , नियोजन समितीच्या निलंबित सदस्यांची उच्च न्यायालयात धाव", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nनियोजन समितीच्या निलंबित सदस्यांची उच्च न्यायालयात धाव\nनांदेड - जिल्हा नियोजन समितीतील काँग्रेस पक्षाच्या चार सदस���यांना समितीध्यक्ष पालकमंत्री रामदास कदम यांनी निलंबित केले. या निर्णयाविरोधात संबंधित चार सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. झालेला प्रकार हा द्वेष भावनेतून झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.\nमाहूर - वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांविरोधात फेसबुकवर माहूर\nनांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून आमदार अमिता...\nनांदेड - काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू\nमुलींची तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक, नांदेड...\nनांदेड - मुलींची तस्करी करून त्यांना मध्यप्रदेशात विक्री\nक्रेनच्या टोपल्यातून विहिरीत पडल्याने मजुराचा...\nनांदेड - जिल्ह्यातील शहापूर (ता. अर्धापूर) शिवारातील\nहदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व...\nनांदेड - हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि\nनायगावच्या वादग्रस्त तहसीलदार सुरेखा नांदेंची...\nनांदेड - नायगावच्या वादग्रस्त तहसीलदार सुरेखा नांदे यांची\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद नांदेड - युवासेना प्रमुख\nनांदेडमध्ये हज यात्रेच्या नावावर यात्रेकरूंची ११ लाखांनी फसवणूक नांदेड - येथील हज\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आजपासून ३ दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर नांदेड - युवासेना प्रमुख\nआंबेडकरांसह ओवेसींविरुध्द फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट ; एकावर गुन्हा दाखल माहूर - वंचित बहुजन\nसात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल नांदेड - नात्यातीलच एका ७\nनांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून आमदार अमिता चव्हाण नांदेड - काँग्रेस पक्षाने लोकसभा\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/nature-by-day-of-birth-116040500019_1.html", "date_download": "2019-01-16T22:13:11Z", "digest": "sha1:CCDUXAC2L3RWZJECBOCF7A3QLIV3WE7T", "length": 14933, "nlines": 178, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जन्मवारावरुन ओळखा तुमचा स्वभाव | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स ल���ईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजन्मवारावरुन ओळखा तुमचा स्वभाव\nया दिवशी जन्मलेली व्यक्ति हुशार, शक्तीशाली,\nदानशूर आणि मनस्वी असते. निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात या व्यक्तीला यश हमखास मिळते.\nया दिवशी जन्मलेली व्यक्ति अत्यंत शांत स्वभावाची असते.सर्वांशी गोड बोलणे आणि त्याप्रमाणे वागणे तसेच या व्यक्तीला व्यवहारज्ञान असते. मोठयांच्या आज्ञेत राहणारी आणि मनाने उदार असते.\nआज तुमचा वाढदिवस आहे (24.03.2018)\nवीर सावरकर यांच्याबद्दल 10 विशेष गोष्टी\nयेथे घेतला होता बजरंगबली हनुमानाने जन्म\nपुनर्जन्माचे 8 महत्त्वपूर्ण तथ्य\nयावर अधिक वाचा :\nजन्म वार आणि स्वभाव\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभव��ात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\n\"कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात...Read More\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nसामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...\nपृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...\nतमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल ...\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://solapurpune.webnode.com/about-kurduwadi/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%20news/", "date_download": "2019-01-16T22:43:32Z", "digest": "sha1:TQADTLNUDPVVRV2SY66Z4ZVC4DHPTQML", "length": 13228, "nlines": 207, "source_domain": "solapurpune.webnode.com", "title": "कुर्डुवाडी NEWS :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nHomepage > सोलापूर जिल्हा बद्दल > कुर्डुवाडी शहर > कुर्डुवाडी NEWS\nम्हैसूर, जयपूर रेल्वेस हिरवा कंदील\nसोलापूर, दि. २८ (वार्ताहर) – गेल्या अनेक दिवसापांसून सोलापूरातील व्यापारी आणि पर्यटकांनी म्हैसूर, अहमदाबाद आणि जयपूर येथे जाण्यासाठी रेल्वे सुरु करावी अशी मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने व्यापारी आणि पर्यटकांची ही मागणी पूर्ण करीत या तिन्ही गाड्यांना हिरवा कंदील दिला आहे. सध्या या गाड्या...\nपंढरपूर-लोणंद आणि मिरज रेल्वेमार्गासाठी खास तरतूद करण्याची राज्यसभेत मागणी\nनवी दिल्ली, (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील पंढरपूर-लोणंद, पंढरपूर-मिरज आदि रेल्वे मार्गांसाठी खास तरतूद करून रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील आपल्या बांधवांना रक्षाबंधनाची अपूर्व भेट द्यावी असे भावनिक आवाहन राज्यसभेचे युवा खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शुक्रवारी राज्यसभेत...\nपंढरपुरातून नियमित रेल्वेगाडी सुरू व्हावी\nपंढरपूर - पंढरपूर-कुर्डुवाडी ही ब्रॉडगेज सेवा सुरू होऊन जवळपास दहा वर्षे होत आली, तरी देखील अजूनपर्यंत पंढरपूरसाठी रेल्वे प्रशासनाने नियमित एकही गाडी सुरू केलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात पंढरपूरसाठी काही ठोस निर्णय रेल्वेमंत्र्यांनी घ्यावेत, अशी अपेक्षा येथील रेल्वे सल्लागार समितीचे...\nनव्या पर्यटन हंगामासाठी नेरळ - माथेरान मिनी ट्रेन सज्ज झाली आहे . ब्रेक पोर्टरविना नॅरोगेजवर धावू शकेल अशी एअरब्रेक सिस्टिम कार्यान्वित करण्यात येणारे मिनी ट्रेनचे सहा डबे नेरळ लोको शेडमध्ये दाखल झाले आहेत . विशेष म्हणजे तंत्रज्ञांनी या मिनी ट्रेनचे डबे ...\nकुर्डुवाडी रेल्वे कारखानासह दुहेरीकरणालाही विशेष गती हवी\nसोलापूर - रेल्वे अर्थसंकल्पात विभागाच्या वाट्याला दरवर्षी येणारी निराशा व तुटपुंजा वाटा पाहता वर्षानुवर्षे मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याची सोलापूरकरांची भावना दाट आहे. राजकीय पाठपुरावा नसणे ही खंत सोलापूर विद्यापीठासह सोलापूर रेल्वे विभागाच्याही मनात खदखदत आहेच. त्या...\nकुर्डुवा��ी रेल्वे कारखान्याचे होणार पुनर्निर्माण\nरेल्वे मंत्रालयाने कुर्डुवाडी येथील नॅरोगेज रेल्वे कारखान्याचे ब्रॉडगेज कारखान्यात रूपांतर करण्यासाठी तसेच वॅगन पुननिर्र्माणासाठी ३० कोटी २५ लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती केंदीय रेल्वे समितीचे सदस्य खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिली. १९३० मध्ये पंढरपूर-लातूर ही नॅरोगेज रेल्वे...\nकुर्डुवाडी रेल्वे डबा निमिर्ती प्रकल्प रखडला\nरेल्वे मंत्रालयाकडून घोषित झालेला 'कुर्डुवाडी' येथील 'रेल्वे डबा' निमिर्ती प्रकल्प हा केवळ १०० कोटी रुपयांच्या निधीअभावी आणि जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या उदासिनतेमुळे रखडला. ब्रिटीशांच्या राजवटीत १८९७ मध्ये 'बाशी लाइट रेल्वे' या नावाने नॅरोगेज रेल्वे 'कुर्डुवाडी-बाशीर्' दरम्यान सुरू करण्यात आली....\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे\n\"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jawan-distribute-chappals-jalgaon-107453", "date_download": "2019-01-16T23:51:28Z", "digest": "sha1:FIYGMX7QB7QVYBSHUV222BEBCDSWL7BC", "length": 11822, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "jawan distribute chappals in Jalgaon जवानाकडून गरीब विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप | eSakal", "raw_content": "\nजवानाकडून गरीब विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nदेशाच्या सीमेवर उभे राहून सरक्षण करणारे अविनाश पाटील हे सुटिवर गावी आले आहेत. गावी आल्यानंतर देखील त्यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायने शाळेत येताना पाहिले. त्यांना चप्पल देण्याचा निश्यय केला.\nजळगाव : नांद्रा (ता.पाचोरा) जवळील आसनखेडा येथील जि.प.मराठी शाळेत येथील सिमा सुरक्षा बलातील जवान बाबुलाल दौलत पाटील यांचे चिरंजीव अविनाश बाबुलाल पाटील (बीएसएफ) यांनी आज शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना ज्यांना चपला नाहीत. जे अनवाणी पायाने उन्हाचे चटके सहन करुण शाळेत येतात. अशा गरजु विद्यार्थ्यांना चपलांचे वाटप केले. साधारण पन्नास विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला.\nदेशाच्या सीमेवर उभे राहून सरक्षण करणारे अविनाश पाटील हे सुटिवर गावी आले आहेत. गावी आल्यानंतर देखील त्यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायने शाळेत येताना पाहिले. त्यांना चप���पल देण्याचा निश्यय केला. त्यानुसार आज शाळेतील मुलाना चप्पल वाटप केल्या. चपला भेटल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहेरावरील आनंद पहाण्यासारखा होता.\nयावेळी उपसरपंच कैलास पाटील, हिमंत पाटील, विजय पाटील, संभाजी पाटील, डाँ.राजेंद्र बोरसे, सयाजी पाटील, लक्ष्मण पाटील, नांद्रा ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी, पोलीस पाटील किरण पाटील, अंगणवाडी सेविका ,जि.प.शाळेतील मुख्यध्यापक संगिता पाटीलउपशिक्षक नाना पवळ, जयवंत खैरनार, निलीमा चव्हाण, वैशाली पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nपाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय...\nभारत-पाक सीमेवर वाढत आहे मुस्लिमांची संख्या\nजैसलमेर : राजस्थान राज्यातील जैसलमेर जवळील पाकिस्तान सीमारेषेजवळ मुस्लिम लोकांची संख्या वाढत असल्याने सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चिंता व्यक्त केली....\nबीएसएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या\nचाकूर (लातूर) : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रशिक्षण केंद्रात कॉन्स्टेबल असलेल्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना...\nदुसरा मुलगाही देशासाठी दिला असता...\nपुणे - ‘‘भाऊबिजेच्या दिवशी मुलाशी शेवटचे बोलणे झाले होते. दोन दिवसांत घरी येतो, असे त्याने आनंदाने सांगितले होते. मात्र, दोन दिवसांनी त्याचा मृतदेहच...\nभाऊबीजेला तो घरी येणार होता; पण...\nपुणे : \"भाऊबीजच्या दिवशी मुलाशी शेवटचे बोलणे झाले होते, ''दोन दिवसात घरी येतो.'', असं त्यानं आनंदाने सांगितले होते. मात्र, दोन दिवसांनी त्याचा...\nपुणे : जवान प्रसाद बेंद्रे यांना अखेरची मानवंदना\nपुणे : सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय 27) यांचे मणिपूरमध्ये हृदयविकाराने निधन झाल्यानंतर रविवारी त्यांना सश्रुनयनांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफि���ेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/02/24/healthy-soybean/", "date_download": "2019-01-16T23:26:26Z", "digest": "sha1:5KKYZIVWZIHOLBJ37ZUJUUZX44NLPB4I", "length": 10057, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आरोग्यासाठी गुणकारी सोयाबीन - Majha Paper", "raw_content": "\nताज्या फळांचे व भाज्यांचे रस आरोग्यास हितकारी\n दारु बनवण्यासाठी केला जातो कंडोमचा वापर\nFebruary 24, 2018 , 10:45 am by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: आरोग्यदायी, सोयाबीन\nसोयाबीन हे कर्बोदके, प्रथिने यांचे उत्तम स्रोत आहे. ज्या व्यक्तींना उच्चरक्तदाबाचा विकार असेल, त्यांनी आपल्या आहारामध्ये सोयाबीनचा समावेश करावा. त्यामुळे उच्चरक्तदाब नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होईल. सोयाबीनच्या सेवानाने शरीरामध्ये लोहाची कमतरता होत नाही. त्यामुळे अनिमिया सारख्या व्याधींना तोंड देण्यासाठी आहारामध्ये सोयाबीनचा समावेश करावा. सोयाबीन मध्ये असणारे आयसोप्लेबोंस नामक रसायन शरीराचा ऑस्टीयोपोरोसीस या व्याधीपासून बचाव करण्यास सहायक आहे.\nलहान मुलांच्या योग्य शारीरिक विकासासाठी तसेच नखे, केस याची वाढ नीट होत नसल्यास आहारामध्ये सोयाबीनचा समावेश करावा. सोयाबीन प्रथिनांचे मुख्य स्रोत आहे. त्यामुळे शारीरिक विकासासाठी आणि नखे, केस याच्या उत्तम वाढीसाठी याचे सेवन अवश्य करायला हवे. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी, किंवा फिट्स येत असल्यासही सोयाबीनच्या सेवनाने गुण येऊ शकतो. यामध्ये असलेले मॅग्नेशियम शांत निद्रा येण्यास सहायक आहे.\nसोयाबीन मध्ये असलेले लेसीथीन लिव्हरच्या आरोग्याकरिता अतिशय गुणकारी आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील सोयाबीन लाभकारी आहे. पदार्थ बनविण्यासाठी मधुमेहींनी सोयाबीनच्या तेलाचा वापर करावा. ज्या व्यक्तींचे वजन कमी असेल, त्यांनी अंकुरित सोयाबीनचे सेवन करावे. लहान मुले सतत गोळ्या, बिस्किटे, चॉकोलेट्सचे सेवन करीत असतात. या गोष्टींच्या अतिसेवनाने त्यांच्या पोटामध्ये जंत होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून सोयाबीन पासून बनविलेले दही पाणी घालून पातळ करावे आणि हे ताक मुलांना प्यायला द्यावे. त्यामुळे पोटामधील जंतांचा नाश होईल.\nसोयाबीन हा पदार्थ आपल्या आहारामध्ये निरनिरळ्या प्रकारांनी समाविष्ट करता येईल. अंकुरित सोयाबीन, सोया ग्रॅन्युल्स, सोय��� नगेट्स, हे सोयाबीनचे प्रकार आहारामध्ये समविष्ट करावेत. याशिवाय सोयाबीनपासून तयार केलेले दुध, दही हे देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यांचे सेवन देखील आरोग्यासाठी चांगले आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/15-messages-of-lord-shiva-117013000011_2.html", "date_download": "2019-01-16T22:38:08Z", "digest": "sha1:UXEHV3VVOQVNDEVG7EWX4AMCRHLSOOPZ", "length": 13755, "nlines": 160, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश\n6. शील व सदाचाराने संपन्न राहणे\n7. अतिथींची सेवा करणे\n9. धर्मपूर्वक धन कमाई करणे\n10. दुसर्‍यांच्या संपत्तीवर लोभ न करणे\nपुढे वाचा.. काय म्हणाले महादेव\nगृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश\nआरतीत कापूर का लावतात\nभारतातील 10 रहस्यमय संत\nGajanan Maharaj : श्री गजानन महाराजांचे शेगाव\nयावर अधिक वाचा :\nगृहस्थ जीवनासाठी मह��देवाचे 15 संदेश\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\n\"शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\n\"आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\n\"भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\n\"वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\n\"भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\n\"सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\n\"प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ...Read More\n\"कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात...Read More\nद��वघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nसामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...\nपृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...\nतमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल ...\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://lekhny.blogspot.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2019-01-16T22:10:23Z", "digest": "sha1:GH3W6HNVUGN3K4XSNRPH7FAB25WQGGVT", "length": 5309, "nlines": 105, "source_domain": "lekhny.blogspot.com", "title": "महाबली...: महिलांचे हक्क व कल्याण समितीचा सिडको महामंडळामध्ये दौरा", "raw_content": "\nमंगळवार, ११ जुलै, २०१७\nमहिलांचे हक्क व कल्याण समितीचा सिडको महामंडळामध्ये दौरा\nनवी मुंबई, ता. ११ - महिलांचे हक्क व कल्याण समितीचा दौरा दिनांक 11 जुलै 2017 रोजी सिडको भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने महिलांचे हक्क व कल्याण समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.\nबैठकीत श्रीमती मनिषा चौधरी, विधानसभा सदस्य तथा समिती प्रमुख, श्रीमती ���ीमा हिरे, विधानसभा सदस्य श्रीमती दीपिका चव्हाण, विधानसभा सदस्य, श्रीमती विद्या चव्हाण, विधान परिषद सदस्य, ॲड. हुस्नबानू खलिफे, विधान परिषद सदस्य व श्रीमती सायली कांबळे, अवर सचिव आदी उपस्थित होत्या. यावेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी श्री. विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. प्राजक्ता लवंगारे वर्मा व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महिलांचे न्याय्य हक्क व त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांची पूर्तता होत असल्याची पडताळणी करून समितीद्वारे त्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे खास महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र व प्रकल्पबाधित महिलांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या सिडको तारा प्रकल्पाबद्दल या बैठकीत माहिती देण्यात आली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nमहिलांचे हक्क व कल्याण समितीचा सिडको महामंडळामध्ये...\nइथरल थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/brt-road-vehicles-not-pedestrians-115280", "date_download": "2019-01-16T23:09:52Z", "digest": "sha1:T63SSGXI3VTZX4KT36EKZTVUTNYLIY76", "length": 13080, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "BRT road to vehicles not for pedestrians ‘बीआरटी’ करताय पण प्रवासी पोचणार कसे | eSakal", "raw_content": "\n‘बीआरटी’ करताय पण प्रवासी पोचणार कसे\nगुरुवार, 10 मे 2018\nपुणे - सातारा रस्त्याची पुनर्रचना करण्यासाठी ७५ कोटी रुपये खर्च केले जात असले, तरीही यात ‘पादचारी’ या घटकाला कुठेच स्थान मिळालेले नाही. ‘पादचाऱ्यांसाठी नव्हे, तर वाहनांसाठी रस्ता’ हा समज अधोरेखित होत आहे. सातारा रस्त्यावरील ‘बस रॅपिड ट्रान्झिट’च्या (बीआरटी) मार्गावरील थांब्यांपर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांना रस्त्यावरच्या वाहनांशी झुंजावे लागणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत.\nपुणे - सातारा रस्त्याची पुनर्रचना करण्यासाठी ७५ कोटी रुपये खर्च केले जात असले, तरीही यात ‘पादचारी’ या घटकाला कुठेच स्थान मिळालेले नाही. ‘पादचाऱ्यांसाठी नव्हे, तर वाहनांसाठी रस्ता’ हा समज अधोरेखित होत आहे. सातारा रस्त्यावरील ‘बस रॅपिड ट्रान्झिट’च्या (बीआरटी) मार्गावरील थांब्यांपर्यंत पोचण���यासाठी प्रवाशांना रस्त्यावरच्या वाहनांशी झुंजावे लागणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत.\nकात्रज चौक ते स्वारगेट या टप्प्यात रस्त्याच्या फेररचनेस २०१७ च्या जानेवारीत सुरवात झाली. हे काम २ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. ‘सकाळ’च्या पाहणीनुसार, कामाचा वेग पाहता ते ७ महिन्यांत पूर्ण होणे अवघड आहे. ‘बीआरटी’ मार्गातील थांबे चौकाजवळ असणे आणि पादचारी सिग्नल या बाबींकडेही दुर्लक्ष झाले आहे.\n‘बीआरटी’ मार्गावर बस थांबे चौकापासून दूर\nथांब्यापर्यंत पोचण्यासाठी काही ठिकाणी २२ मीटर अंतर कापावे लागणार\nरस्ता ओलांडण्यासाठी पादचारी सिग्नलचे नियोजन नाही\nबॅरिकेड्‌सची रचना वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक\n‘बीआरटी’च्या मार्गात पूर्वी रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूस बसथांबे होते. आता हे थांबे मार्गाच्या मध्यभागी असतील. त्यामुळे उजव्या बाजूला दरवाजे असलेल्या बस या मार्गावर धावतील. पूर्वी बसथांबे चौकाजवळ होते. सिग्नलमुळे रस्ता ओलांडणे पादचाऱ्यांना शक्‍य होत होते. आता थांबे चौकापासून पुढे गेल्याने रस्ता ओलांडणे खडतर होईल.\nउजनीतील पाणी यंदा इतके लवकर कसे कमी झाले\nकेत्तूर - सोलापूरसह पंढरपूर, सांगोला शहरांना पिण्यासाठी पाणी म्हणून उजनी जलाशयातून भीमा नदीद्वारे मंगळवारी (ता. १५) पुन्हा एकदा पाणी सोडले जाणार...\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या...\n17 कोटी खर्चून लावणार उड्डाण पुलांवर दिवे\nपुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील साडेपाच ते सहा लाख रहिवाशांसाठी पाणी, आरोग्य आणि वाहतूक सेवा रखडल्या, दुर्बल घटकांच्या योजना बंद...\nचिखली - चिखली येथील देहू-आळंदी मुख्य रस्त्यावर हातगाडी आणि पथारीवाले रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने सांयकाळी तीन ते चार तास कोंडी होते. त्यामुळे...\nजगन्नाथांच्या रथयात्रेमध्ये ‘हरे राम, हरे कृष्ण’चा जयघोष\nपुणे - ‘हरे राम, हरे कृष्ण’चा गजर करत पुण्यातील रस्त्यांवरून श्री श्री जगन्नाथांची रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भगवान श्रीकृष्ण, वासुदेव,...\n‘सावित्री सृष्टी’साठी हवी कल्पक दृष्टी\nखंडाळा - अज्ञानाच्या अंधारात गुरफटलेल्या समाजासाठी मा��ीच्या धुळपाटीवर ज्ञानाचे मनोरे रचत ज्ञानी बनविण्याचा निर्धार करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/09/blog-post_30.html", "date_download": "2019-01-16T23:34:37Z", "digest": "sha1:JNOV3JDDGJQJZ5VB4FXTSBBEHRKDYUND", "length": 9848, "nlines": 136, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: जोगिया", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nकोन्यात झोपली सतार, सरला रंग\nपसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,\nदुमडला गालिचा, तक्के झुकले खाली\nतबकात राहीले देठ, लवंगा, साली\nझूंबरी निळ्या दीपात ताठली वीज\nका तुला कंचनी, अजुनी नाही नीज\nथांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी\nते डावलूनी तू दार दडपिले पाठी\nहळूवार नखलीशी पुन: मुलायम पान\nनिरखीशी कुसर वर कलती करुनी मान\n गौर नितळ तव कंठी\nस्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.\nसाधता विड्याचा घाट उमटली तान\nवर लवंग ठसता होसी कशी बेभान\nचित्रात रेखिता चित्र बोलले ऐने\n\"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने\nत्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग\nहा��ले, साधला भावस्वरांचा योग\nघमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता\nपाण्य़ात तरंगे अभंग वेडी गाथा\nमी देह विकुनीया मागून घेते मोल\nजगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल'\nरक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा\nना पवित्र, देही तिळाएवढी जागा\nशोधीत एकदा घटकेचा विश्राम\nभांगेत पेरुनी तुळस परतला श्याम\nसावळा तरुण तो खराच गं वनमाली\nलाविते पान...तो निघून गेला खाली\nअस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव\nपुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव\nबोलला हळू तो दबकत नवख्यावाणी\n'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'\nनीतिचा उघडीला खुला जिथे व्यापार\nबावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;\nहासुनी म्हणाले, 'दाम वाढवा थोडा...\nया पुन्हा, पान घ्या...' निघून गेला वेडा\nराहिलें चुन्याचे बोट, थांबला हात\nजाणिली नाही मी थोर तयाची प्रीत\nपुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला\nतो कशास येईल भलत्या व्यापाराला\nतो हाच दिवस, हीच तिथी, ही रात\nही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत\nवळुनी न पाहतां, कापित अंधाराला\nतो तारा तुटतो - तसा खालती गेला\nहा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान\nत्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;\nही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे\nवर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे\nकवी - ग. दि. माडगूळकर\nवर्गीकरणे : ग. दि. माडगूळकर\nग दिं च्या जोगियाने पहिल्यांदा वाचंलं,तेव्हाच वेड लावले होते मला...\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nअंदाज आरशाचा, वाटे खरा असावा\nतिची का रंगते मेंदी\nये उदयाला नवी पिढी\nदेह मंदिर चित्त मंदिर\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/MarathiEntertainment/2018/12/18221945/Aamhi-Befikar-film-teaser-poster-launch.vpf", "date_download": "2019-01-16T23:36:50Z", "digest": "sha1:OZUT2CNQV36BKMFB23EGUY36J3DXBH4F", "length": 14446, "nlines": 251, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Aamhi Befikar film teaser poster launch , 'आम्ही बेफिकर' चित्रपटाचे टीझर पोस्टर रिलीज!", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nमुख्‍य पान मनोरंजन कलांगण\n'आम्ही बेफिकर' चित्रपटाचे टीझर पोस्टर रिलीज\nफोटो सौ. सोशल मीडिया\nमराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. यातच आता एका नव्या चित्रपटाची भर पडणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'आम्ही बेफिकर'. तरुणाईच्या मनातली बेफिकर सेलिब्रेट करण्यासाठी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कॉलेजमधील मित्रांवर आधारित आहे. या चित्रपटाचं नवं कोरं टीझर पोस्टर नुकतेच रिलीझ करण्यात आले आहे.\nअन् बिग बी म्हणाले, गड्या गाव लई भारी; शेअर...\nमराठी चित्रपटसृष्टीचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा\n'झुंड'मध्ये पुन्हा झळकणार 'आर्ची' अन्...\nदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटातील 'आर्ची'\n'झुंड'चे शूटिंग पूर्ण, अमिताभ बच्चन यांनी...\nमुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नागराज मंजुळेच्या\n'नामदेव ढसाळां'च्यावर बायोपिक, 'पँथर' शीर्षक...\nमुंबई - हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीत बायेपिकचं खऱ्या अर्थाने\n'चैत्या' आणि 'देवी' यांनी साधला वर्ध्यातील...\nवर्धा - दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'नाळ' चित्रपटातून\nयवतमाळ साहित्य संमेलन : ग्रंथ प्रदर्शनात...\n९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनाचे\n'भाई-व्यक्ती की वल्ली' वादाच्या भोवऱ्यात, चित्रपटातील 'या' प्रसंगावर घेतला आक्षेप पुणे - महाराष्ट्राचे\n'चैत्या' आणि 'देवी' यांनी साधला वर्ध्यातील फूटपाथ स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद वर्धा - दिग्दर्शक नागराज\n'नामदेव ढसाळां'च्यावर बायोपिक, 'पँथर' शीर्षक असावे अशी मांजरेकरांची इच्छा मुंबई - हिंदीसह मराठी\n'लकी'चं नवं पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी ट्रेलर येणार भेटीला मुंबई - दिग्दर्शक संजय जाधव\nकोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला, 'ठाकरे' चित्रपटातील मराठी गाणं प्रदर्शित मुंबई - हिंदू हृदयसम्राट\nरोमँटिक अॅडव्हेंचर असलेला 'ती अॅण्ड ती' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित मुंबई - मराठी\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2019/01/11131456/Tea-seller-to-atal-bihari-vajpayi-role-for-the-accidental.vpf", "date_download": "2019-01-16T23:28:07Z", "digest": "sha1:7X4ZMX4GS4GWON5GST5WZHG63JPBALMC", "length": 14468, "nlines": 251, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Tea seller to atal bihari vajpayi role for the accidental prime minister , 'चहाविक्रेता ते अटल बिहारी वाजपेयी', 'द अॅक्सिडेंटल..'साठी अशी मिळाली भूमिका", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार प��िवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\n'चहाविक्रेता ते अटल बिहारी वाजपेयी', 'द अॅक्सिडेंटल..'साठी अशी मिळाली भूमिका\nफोटो सौजन्य- सोशल मीडिया\nमुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'ची बऱयाच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील स्टारकास्ट, ट्रेलर, कथा, राजकिय वाद अशा बऱ्याच कारणांमुळे चित्रपटाची चर्चा सुरू होती. मात्र, चित्रपट बनवताना यातील स्टारकास्ट मिळविण्यासाठी दिग्दर्शकाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पात्रासाठी देखील अशीच मेहनत घ्यावी लागली होती.\nVIDEO : 'आया रे सबका बापरे, कहते है उसको...\nमुंबई - येत्या 25 जानेवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित\n'झुंड' येत आहे : बच्चनसोबत नागराजच्या फोटोवर...\nमुंबई - दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट झुंड\nज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे...\nमुंबई - मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदी\nअजय देवगनच्या 'टोटल धमाल'मधून डेब्यू करतेय...\nमुंबई - अजय देवगनच्या 'रेड' चित्रपटानंतर आता त्याचा आगामी\nशाहरुखसोबतच्या वादावर रोहीत शेट्टीने दिले...\nमुंबई - बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहीत शेट्टी सध्या\n'उरी'ला मिळत असलेल्या चाहत्यांच्या...\nमुंबई - बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'उरी' चित्रपट बॉक्स\n'ठाकरे' चित्रपटातील सचिन खेडेकरांचा आवाज बदलला मुंबई - 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांचा\nअनिल कपूरने घेतली पंतप्रधानांची भेट नवी दिल्ली -अभिनेता अनिल कपूरने पंतप्रधान नरेंद्र\n'उरी'चे निर्माता रॉनी स्क्रूवाला शहिदांच्या पत्नीला देणार १ कोटी रूपये मुंबई - उरी चित्रपट काही\nखुशीच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोनी कपूर म्हणतात,..... मुंबई - दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी\nसुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकितानं दिली रिलेशनशिपविषयीची कबुली मुंबई - 'पवित्रा रिश्ता'\nअनोख्या 'रोमँटिक' स्टाईलने शिबानीने साजरा केला फरहानचा 'बर्थ डे' नवी दिल्ली - फरहान\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF-2/", "date_download": "2019-01-16T22:02:53Z", "digest": "sha1:JQEL2HDLP7TZXMARPOS4KYPP2IUOUKK6", "length": 19059, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉल्बीचा नाद करायचा नाय… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nडॉल्बीचा नाद करायचा नाय…\nवापरण्यास बंदीच्या कायद्याचा संभ्रम अजूनही कायम\nपुणे : शांताबाई… बानुबया… सुपारी फुटली… आवाज वाढव डीजे… या प्रकारच्या उडत्या गाण्यांना ग्रामीण भागातच नव्हे तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही पसंती मिळवली आहे. त्या गाण्याच्या तालावर डीजेंचे आवाज वाढतात आणि त्यावर नाचणाऱ्यांना आवाजाचे आणि वेळेचेही भान राहत नाही. डीजेला बंदी आहे… मात्र ती बंदी कुठे आहे, तर फक्त लग्नाच्या वरातींना, जत्रांमध्ये किंवा विविध जयंत्यांच्या मिरवणुकींना, डीजेंच्या भिंती उभ्या करायच्या नाहीत, एका विशिष्ट डेसिबलच्या आवाजाच्या पुढे आवाज न्यायचा नाही… आदी अनेक कायदे केले गेले आहेत; पण, मिरवणुकीत डीजे लावले गेले नाहीत तरी सध्याच्या लग्नसराईच्या काळात कार्यालयाच्या बाहेर किंवा लॉनच्या बाहेर डीजेबसचा वापर केला जातोच आहे.\n���ेड, चाकण, बारामती, दौंड, भोर, जुन्नर आदी भागांत अनेक कार्यालये महामार्गाला लागूनच आहेत. त्यामुळे तेथून निघणाऱ्या वराती या महामार्गावरच काढल्या जायच्या आणि वाहतुकीची तासन्‌ तास कोंडी होताना दिसायची. यावर उपाय म्हणून या मिरवणुका आणि डीजे बंद केले गेले. मात्र, कार्यालयाबाहेर त्याचा वाढणारा आवाज येथील रहिवासी क्षेत्रात त्रासदायक ठरत आहे. लग्नसराईबरोबरच सध्या परीक्षांचा काळही लक्षात घ्यावा लागतो.\nआपल्याकडे त्याला आलेले स्वरूप हे नागरिकांच्याच नाही तर भारतातील विकृत स्वरूपाचे दर्शन जगाला घडवत आहे. आपल्याकडे लग्नाचे मुहूर्त हे भर दुपारी असतात. वैशाख वणवा पेटलेला असतो, यावर्षी तर तो फाल्गुन संपता संपताच जाणवू लागला. तापमान 40 च्या वर गेले आहे. अशा वेळी भर दुपारी डीजेच्या तालावर नाचणाऱ्यांना वेळेचे भान राहत नाही, मुहूर्त टळून जातात. उन्हातान्हात वरातीत फिरताना अगदी नवरदेवासह अनेकांना चक्कर येणे, उलट्या होणे… असे त्रास होतात; पण तरीही डीजेचा ताल हवाच\nकायदे व नियम तोडण्याची मानसिकता\nडीजेला बंदी असून देखील अजूनही काही ठिकाणी त्याचा वापर केला जातो आहे. गेल्या वर्षी ठाण्याच्या एका आदिवासी पाड्यात हळदीच्या कार्यक्रमात डीजे लावला गेला, त्याबाबत तक्रार आल्यावर पोलिसांनी कारवाई केली, ऐकले नाही तेव्हा पोलिसांचा सौम्य काठी हल्ला केला. त्यात नवरदेवाचा भाऊ आणि आई दोघे जखमी झाले… हीच गोष्ट पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातही घडली होती.\nडीजे लावून लग्नाची मिरवणूक काढण्यात आली आणि सुमारे दीड लाखाचा दंड पोलिसांनी या लोकांवर ठोकला. प्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी न घेता मालवाहू वाहनात अनधिकृतपणे बदल करून, त्याचा डीजे म्हणून वापर केल्याबद्दल साहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी एका वाहन मालकाला तब्बल 1 लाख 30 हजार रुपये दंड केला आणि वाहन मूळ स्वरूपात आणेपर्यंत वाहनाची नोंदणी रद्द केली आहे.\nडीजेच्या आवाजाची क्षमता आणि दंड\nडीजेच्या मिरवणुकींना, भिंतींना बंदी आहे. रहिवासी क्षेत्रात 55 ते 45 डेसिबल अनुक्रमे दिवसा आणि रात्री अशी आवाजाची क्षमता ठेवण्यास परवानगी आहे, तसेच शांतताप्रवण क्षेत्रात अनुक्रमे 50 ते 40 डेसिबल क्षमता आहे. ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन केल्यास 2000च्या एनव्हायरनमेंट ऍक्‍ट 1986 च्या कलम 15 प्रमाणे पाच वर्षांची कैद किंवा एक लाख रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. एकदा नोटीस दिल्यावर पुन्हा जर असे कृत्य झाले तर सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. या नियमानुसार गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असून, असे गुन्हे प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे चालतात.\nडीजे बस बनवण्यासाठी लाखोंची गुंतवणूक\nडीजेच्या एका बसमागे तासानुसार 15 ते 20 हजारांपासून 50 हजारांपर्यंत भाडे मिळते. डीजेच्या बस अत्यंत सुंदर पद्धतीने डेकोरेट केल्या जातात. या बस तयार करण्यासाठी जुन्या बस किंवा 407 अथवा 709 चे ट्रक वापरले जतात. ट्रकचे या गाड्या बनवण्यासाठी एकूण खर्च 15 लाखांपासून 50 लाखांपर्यंत होतो. एसी आणि नॉन एसी असलेल्या या डीजेच्या गाड्यांचा व्यवसाय लग्नसराईत म्हणजे दिवाळीपासून पूढे मे-जून पर्यंत चालतो. डीजेच्या गाडीमध्ये येथील वाद्यांची उपकरणे वाजवण्यासाठीसाधारणपणे सात ते आठ लोकांना रोजगार मिळतो.\nडीजेंच्या बरोबरीनेच मोठे स्पीकर बॉक्‍स देखील वापरले जातात. त्यांच्या किमती 20 हजारांपासून तीन लाखांपर्यंत आहेत. पुण्यात अशा स्पीकरची मोठी बाजारपेठ असून, तेथे लाखोंची उलाढाल होते. ग्रामीण भागातून स्पीकरसाठी मोठी मागणी असते. या स्पीकरचे बॉक्‍स स्थानिक पातळीवर पुण्यातच बनवल जातात, मात्र त्याचे ऍम्पिलफायर हे मुंबई किंवा दिल्लीतून मागवले जातात. याबरोबरच चिनी साऊंड सीस्टिम तुलनेने कमी किमतीत असल्याने त्यालाही मागणी वाढली आहे. अलीकडच्या काळात हॅंगिंग साऊंड सीस्टिमचे फॅड वाढते आहे. स्पीकरच्या भिंती बांधण्यासाठी होणारा त्रास आणि धोका यात नाही, आणि “रेड’ पडणार असे लक्षात आल्यास हे हॅंगिंग बॉक्‍स काढून पळवणेही सोपे झाले आहे.\nडीजे किंवा डॉल्बीच्या किमती आणि त्यांचा आवाज या सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर सरकारने सरसकट सगळ्या गोष्टींना बंदी घालण्यापेक्षा लहान “सेट-अप’ला परवानगी देणे गरजेचे आहे. हे सेट बनवण्यासाठी आठ ते दहा लाखांचे कर्ज घेतले आहे; पण ते कर्जही आता फेडू शकत नाही. याच व्यवसायावर आमचे घर अवलंबून आहे, त्यात रोजगार नाही. त्यामुळे या व्यवसायाकडे आम्ही वळलो होतो. आवाजाची मर्यादा पाळावीच लागते. एखाद्या पार्टीने आवाज वाढवण्याची मागणी केली तर ऑर्डर कॅन्सल करणेच उचित ठरते.\n– नितेश पठाडे, डीजे चालक संघटना, माजी अध्यक्ष\nडीजे, स्पीकर यांमुळे आवाजाचे प्रदूषण होते, हे खरे आहे ��णि त्याचमुळे याद गोष्टींवर बंदी आणली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी आढळून आल्या तर त्यावर कारवाई करणे, कोर्टात खटले-गुन्हे दाखल करणे यासाठी पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे. कोणाची तक्रार आली तरी देखील लगेच कारवाई केली जाते आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता राखण्यासाठी या गोष्टींची आवश्‍यकत आहे.\n– नितीन जोशी, अधीक्षक, प्रदूषण नियंत्रण खाते, पुणे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/james-neesham-goes-6-6-6-6-6-in-one-over-on-comeback/", "date_download": "2019-01-16T22:49:21Z", "digest": "sha1:IAWYYZLEXNNL6GDN4EZMDS7AWW62ZUAC", "length": 11300, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एकाच षटकात या फलंदाजाने काढल्या ३४ धावा, केली डिविलियर्सच्या विक्रमाची बरोबरी", "raw_content": "\nएकाच षटकात या फलंदाजाने काढल्या ३४ धावा, केली डिविलियर्सच्या विक्रमाची बरोबरी\nएकाच षटकात या फलंदाजाने काढल्या ३४ धावा, केली डिविलियर्सच्या विक्रमाची बरोबरी\nन्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात आजपासून(3 जानेवारी) तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात आज न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेम्स निशामने एकाच षटकात 5 षटकार मारत 34 धावा केल्या आहेत.\nया सामन्यात त्याने न्यूझीलंडच्या डावात 49 व्या षटकात हा पराक्���म केला आहे. या षटकात श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसेरा परेरा गोलंदाजी करत होता. निशाम जवळजवळ दिड वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळत आहे. त्याने याआधी शेवटचा सामना जून 2017 मध्ये खेळला होता.\nत्याने या सामन्यात 13 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या. याबरोबरच तो वनडेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत एबी डिविलियर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. डिविलियर्सने 2015 मध्ये सिडनीत जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर एका षटकात 34 धावा केल्या होत्या.\nया यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्स आहेत. त्यांनी वनडेमध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारले होते. त्यांनी हा विक्रम 2007 मध्ये सेंट किट्समध्ये खेळताना केला होता. त्यामुळे त्यांनी एका षटकात 36 धावा केल्या होत्या.\nतसेच त्यांच्या पाठोपाठ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर थिसरा परेरा असून त्याने 2013 मध्ये पल्लेकेले येथे खेळताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रॉबिन पिटरसनच्या गोलंदाजीवर एका षटकात 5 षटकार मारताना 35 धावा केल्या होत्या.\nविशेष म्हणजे आज परेराच्या गोलंदाजीवर निशाने एका षटकात 5 षटकारांसह 34 धावा केल्या आहेत. त्यामुळे परेरा हा वनडेमध्ये एका षटकात 30 पेक्षा अधिक धावा करणारा आणि 30 पेक्षा अधिक धावा देणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा युवराज सिंग नंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.\nन्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील या सामन्यात निशाम बरोबरच मार्टिन गप्टीलने 138 धावांची शतकी खेळी तर केन विलियमसन(76) आणि रॉस टेलरनेही(54) अर्धशतकी खेळी केली आहे. यांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 371 धावा केल्या होत्या.\nत्यामुळे 372 धावांचे आव्हान श्रीलंका संघाला होते. परंतू श्रीलंकेला 49 षटकात सर्वबाद 326 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना या सामन्यात 45 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडकडून निशामनेच 3 विकेट घेतल्या आहेत.\nवनडेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –\n36 – हर्षल गिब्स (गोलंदाज – डॅन वॅन बुंग, 2007)\n35 -थिसरा परेरा (गोलंदाज – रॉबिन पीटरसन, 2013)\n34 – एबी डिविलियर्स (गोलंदाज – जेसन होल्डर, 2015)\n34 – जेम्स निशाम (गोलंदाज – थिसरा परेरा, 2019)\n–हेडन- सचिनला जे १० वर्षांपुर्वी जमल ते पुजारान��� आता करुन दाखवलं\n–आता या दिग्गजांच्या यादीत पुजाराचे नाव गर्वाने घेतले जाणार\n–विराट- पुजारामध्ये घडून आला दशकातील सर्वात बाप योगायोग\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/plastic-ban-environment-minister-ramdas-kadam-corporation-112992", "date_download": "2019-01-16T23:00:34Z", "digest": "sha1:Z5POXMGVJBWCO77IQZMYW7YT7BYL7S5K", "length": 13233, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Plastic Ban Environment Minister Ramdas Kadam Corporation पर्यावरण मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मनपाला जाग ; प्लास्टिक बंदीविरोधी मोहीम सुरु | eSakal", "raw_content": "\nपर्यावरण मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मनपाला जाग ; प्लास्टिक बंदीविरोधी मोहीम सुरु\nरविवार, 29 एप्रिल 2018\nउच्च न्यायालयाने बंदीवर शिक्कामोर्तब केला आणि व्यापाऱ्यांचा विरोध काहीसा मावळला. मात्र, हा निर्णय होऊनही दोन आठवडे गेले. तरीही नांदेड मनपाने प्लास्टिक कॅरिबॅग वा वस्तू बाळगणाऱ्यांविरुध्द कारवाई केली नव्हती.\nनांदेड : प्लास्टिक वस्तू व कॅरिबॅगवर बंदी आणण्यावर राज्य सरकारने बंदी आणल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम हे आजपासून नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे मनपाला जाग आली असून, जुजबी कारवाई करुन प्लास्टिक कॅरिबॅग बाळगणाऱ्यांकडून २० हजारांचा दंड वसूल केला आहे.\nयुवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रस्तावानुसार, रामदास कदम यांनी राज्यभर प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केला. त्यामुळे प्लास्टिक विक्रेते व उद्योजकांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने बंदीवर शिक्कामोर्तब केला आणि व्यापाऱ्यांचा विरोध काहीसा मावळला. मात्र, हा निर्णय होऊनही दोन आठवडे गेले. तरीही नांदेड मनपाने प्लास्टिक कॅरिबॅग वा वस्तू बाळगणाऱ्यांविरुध्द कारवाई केली नव्हती.\nकदम हे नांदेडचे पालकमंत्री असल्याने व महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी ते नांदेडला येण्याचे निश्चित झाल्यानंतर मनपा यंत्रणेला जाग आली. नाही म्हणायला २८ एप्रिल रोजी मनपाच्या पथकाने चार ठिकाणी कारवाई करुन २० हजार रुपयांचा दंड वसूल केला़ सिडको झोनमध्ये मारुती स्वीटस्, बिलाल पान शॉपकडून प्रत्येकी पाच हजार रुपये, इतवारा झोनमध्ये महाराष्ट्रा स्वीटस् व दिल्ली स्वीटस्कडून प्रत्येकी ५ हजार रुपये असा एकूण २० हजार रुपये दंड वसूल केला.\nया कारवाईत सहाय्यक आयुक्त संजय जाधव, अविनाश अटकोरे, मिर्झा फरतुल्लाह बेग, शिवाजी डहाळे, सुधीर इंगोले, जमील अहमद, मनपा पोलीस उपनिरीक्षक काझी यांनी भाग घेतला.\nऋतुराज यादव या विद्यार्थ्यांचा लघुपट राष्ट्रीय पातळीवर प्रथम\nउंडाळे - 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हारमेंटल मॅनेजमेंट व इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक' या दोन संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर प्लास्टिक या विषयावर शालेय...\nमृदा संधारणासाठी प्लास्टिक कापडाच्या गादीचा बंधारा\nपाली - वनराई बंधारा बांधताना सिमेंटच्या गोणीमध्ये माती भरली जाते. कोकणातील ओढ्यांमधे किंवा आजूबाजूला माती कमी असते ती माती गोणींमध्ये भरून दरवर्षी...\nकिडनी दानातून मातेचे पोटच्या लेकीला जीवनदान\nधुळे - शहरातील बाजार समिती परिसरातील सोनवणे नामक मातेने कन्येला किडनी दान करत जीवदान दिले. सोनवणे परिवाराला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे...\nपालिकेकडे नाहीत अडीच कोटी\nमुंबई - महापालिकेकडे अडीच कोटी रुपये नसल्याने प्लास्टिकबंदीला हरताळ फासला गेला आहे. व्यापाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवणारी महापालिका अर्थसंकल्पात...\n'दराचा प्रश्न सोडविण्याची मुख्यमंत्र्यांत हिंमत नाही'\nकोल्हापूर : \"कोल्हापुरात येऊन साखरेच्या प्रश्‍नावर डरकाळ्या फोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात...\nप्लॅस्टिक विक्री रोखण्यासाठी एमपीसीबी, महापालिकेची मोहीम\nपुणे - शहरात खुलेआम होणारी प्लॅस्टिक विक्री रोखण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महापालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-16T22:37:22Z", "digest": "sha1:R4XL5EXOOXH7B4L4JI532FQJVNRIK4JL", "length": 7157, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार पक्षाची आढावा बैठक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअजित पवार यांच्या उपस्थितीत होणार पक्षाची आढावा बैठक\nपिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराची आढावा बैठक येत्या दि.30 मे रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. बुधवार (दि.30) रोजी विधान सभा निहाय कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात येणार असून सकाळी साडे नऊ वाजता कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे दुपारी अडीच वाजता केरला भवन, प्राधिकरण येथे तर सायंकाळी 05.30 वाजता कै. निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे आढावा बैठक होणार आहेत.\n10 जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन तसेच पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलन सांगता सभेच्या पूर्व नियोजना संदर्भात बैठकीत चर्चा होईल. आढावा बैठक शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शहरातील माजी आमदार, तसेच आजी-माजी नगरसेवक, व पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहीती पक्ष प्रवक्ते फजल शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/i-am-with-teachervikas-repale/", "date_download": "2019-01-16T22:59:17Z", "digest": "sha1:Y22CTC6TZSUUPRRIY4WOH4XTKDZZPM2E", "length": 9852, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा-शिक्षण सभापती विकास रेपाळे यांचे प्रतिपादन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा-शिक्षण सभापती विकास रेपाळे यांचे प्रतिपादन\nठाणे- “विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला प्राधान्य आहेच, ती तर प्राथमिकता परंतु शिक्षकांचे प्रश्न देखील तितकेच महत्वाचे आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्याकरिता मी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” असे शिक्षण सभापती यांनी ठाणे जिल्हा शिक्षक सेना- ठाणे मनपा शिक्षक संघटना, शिक्षण समिती व प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत सांगितले. शिक्षकांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिक्षण सभापती विकास रेपाळे यांनी ही एकत्रित बैठक बोलावली होती. अतिरीक्त आयुक्त उन्हाळे, उपायुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे, लेखाधिकारी धुरी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.\n२४ वर्षाची निवड श्रेणी व त्यावरील आक्षेप, मुख्याध्यापक पदोन्नती, शिक्षक समायोजन, गटाधिकारी पदोन्नती, गृहकर्जाचा हिशोब, अडकलेली pf कर्ज, सेवापुस्तक अद्यावत करण्याकरिताची कार्यशाळा, BLO कामे आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. सर्वच विषयांना कालमर्यादा ठरवून त्या कालमर्यादेत कामे पूर्ण करावयाच्या सूचना यावेळी अतिरिक्त आयुक्त उन्हाळे व शिक्षण सभापती विकास रेपाळे यांनी दिल्या.\n“शिक्षक गौरव दिनापूर्वी यातील बरेचसे विषय मार्गी लागतील, कारण पाठपुरावा हे माझे बलस्थान आहे”, असे सभापती यावेळी बोलले. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी पोषक वातावरण निर्मितीकरिता आम्ही बांधील असून त्यात शिक्षकांची मनस्थिती देखील सकारात्मक वातावरण निर्मिती करत असते त्यामुळे त्यांचे प्रश्न देखील प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे. हे त्यांनी कबूल केले..\nयावेळी शिक्षक संघटनेचे बाबाजी फापाळे, राजेंद्र निकम, प्रकाश गायकवाड, जगन जाधव, राजन भोसले, उमाकांत कुडे तसेच एक्का फौंडेशनचे प्राजक्त झावरे-पाटील, सचिन घोडे, बाळराजे जाधव, गिरीश शेलार उपस्थित होते. एकंदरीत , कालमर्यादेत हे सर्व प्रश्न सोडविण्याचे ठोस आश्वासन यावेळी सभापतींनी दिले.\nसावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगाव येथे जागतिक दर्जाचे कौशल्य…\nराज्यसभेच्या उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे बी. के. हरिप्रसाद…\nशिक्षक मतदारांच्या नाराजीचा फटका कुणाला बसणार\nगेल्या वेळी भाजपाला पाठिंबा दिला यावेळी तुम्हाला पाठिंबा देऊ, नक्षलवाद्यांची कॉंग्रेसला ऑफर\nसावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगाव येथे जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार,…\nराज्यसभेच्या उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे बी. के. हरिप्रसाद रिंगणात\n१० हजार ७०० कोटींची तरतूद तरीही आयोगाला उशीर का \nशिक्षणाचा दर्जा अधिकतम उंचावण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार : शिक्षण सभापती विकास…\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\nतुळजापूर- लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास थोडासा अवधी बाकी असताना सत्ताधारी भाजपा लोकसभा निवडणूक लढण्या-यांच्या…\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/hahakar-song/", "date_download": "2019-01-16T21:59:30Z", "digest": "sha1:E26QVEZJXPIVMY2VPEVQ2WGAQPVYC6CH", "length": 2279, "nlines": 15, "source_domain": "marathipr.com", "title": "Hahakar Song – Marathi PR", "raw_content": "\n‘मंकी बात’च्या ‘हाहाकार…’ ला पसंती\nनिष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या बहुचर्चित ‘मंकी बात’ या धम्माल बालचित्रपटातील ‘हाहाकार…’ गाणे नुकतेच युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता ‘हाहाकार…’ या गाण्याला सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चेकंपनीची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे दिसते. ‘मंकी बात’ च्या निमित्ताने मराठीमध्ये बऱ्याच कालावधी नंतर एक बालचित्रपट येत आहे. ही गोष्ट हसणारी.. रूसणारी …\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-share-market-colapse-107616", "date_download": "2019-01-16T23:28:08Z", "digest": "sha1:XCV2HBQCMGAFE5UVOQ56SGOQMB7BB7PA", "length": 12048, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news share market colapse शेअर बाजार गडगडला | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nनवी दिल्ली - जागतिक पटलावर पुन्हा व्यापार युद्धाचे ढग दाटल्याने शेअर बाजाराची बुधवारी गाळण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३५१ अंशांनी गडगडून ३३ हजार १९ अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११६ अंशांच्या घसरणीसह १० हजार १२८ अंशांवर बंद झाला.\nनवी दिल्ली - जागतिक पटलावर पुन्हा व्यापार युद्धाचे ढग दाटल्याने शेअर बाजाराची बुधवारी गाळण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३५१ अंशांनी गडगडून ३३ हजार १�� अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११६ अंशांच्या घसरणीसह १० हजार १२८ अंशांवर बंद झाला.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधील उत्पादनांच्या आयातीवर जादा कर लागू केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा कर लागू केला आहे. यामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली. याचा फटका शेअर बाजाराला बसला. यातच रिझर्व्ह बॅंकेची पतधोरण आढावा बैठक आज सुरू झाल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला.\nआज सकाळी सेन्सेक्‍समध्ये वाढ झाली. तो ३३ हजार ५०५ अंश या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला. मात्र, दुपारनंतर निर्देशांकात घसरण सुरू झाली.\nअखेर कालच्या तुलनेत तो ३५१ अंश म्हणजेच १.०५ टक्के घसरण होऊन ३३ हजार १९ अंशांवर बंद झाला. निर्देशांकात २३ मार्चनंतर झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे. त्या वेळी निर्देशांक ४०९ अंशांनी गडगडला होता.\n10,128 (निफ्टी -११६ )\n‘तत्त्वा’त जिंकलो; पण ‘तपशिला’त हारणार की काय, या भीतीने ब्रिटनमधील अनेकांना ग्रासले आहे. त्यातूनच सध्याचा राजकीय पेच तीव्र झाला आहे. उत्कट...\nपिंपरी - पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात रस्ता आणि पदपथांवर खाद्यपदार्थ आणि विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला...\nपिंपरीतील भाजी विक्रेत्यांचा आज महापालिकेवर मोर्चा\nपिंपरी - येथील मंडई बाहेर झालेल्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांतर्फे गुरुवारी (ता. १७) महापालिकेवर मोर्चा नेण्यात येणार आहे. तसेच डॉ....\nलातूर बाजारात व्यापारी, आडते संघर्ष पेटला\nलातूर- लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात व्यापारी व आडते संघर्ष वाढत चालला आहे. काही व्यापारी खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसेच...\nजुन्नरची जंबो द्राक्षे चीन व श्रीलंकेत (व्हिडिओ)\nनारायणगाव - जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद सीडलेस या काळ्या जातीच्या द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. तालुक्‍यातून आजअखेर पंधरा कंटेनरमधून दीडशे टन...\n'मिस्ड कॉल'द्वारे दोन कोटींचा गंडा\nमुंबई - माटुंगा येथील व्यावसायिकाचा मोबाईल क्रमांक बंद करून त्याच्या खात्यातील एक कोटी 86 लाख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gxaluminium.com/mr/gallery/", "date_download": "2019-01-16T22:39:55Z", "digest": "sha1:36VU76PPSDUE6RS7C7OW6MFONP46US5U", "length": 6207, "nlines": 141, "source_domain": "www.gxaluminium.com", "title": "गॅलरी - Hangzhou Jinding अॅल्युमिनियम कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nअॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण इंगट प्रक्रिया उपकरणे\nअॅल्युमिनियम यंत्र, मन तृप्त करणारं, Annealing उपकरणे\n1000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\n2000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\n3000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\n4000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\n5000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\n6000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\n7000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\nयेथे Guoxin अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण बार आणि rods च्या गॅलरी आहेत, 2000 मालिका, 4000 मालिका, 5000 मालिका, 6000 मालिका आणि ग्राहकांना 7000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण दांडे आहेत. Guoxin एक स्टॉक कंपनी उच्च सुस्पष्टता आणि उच्च शक्ती अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण पाईप्स, बार आणि प्रोफाईल उत्पादन आहे.\nयेथे Guoxin अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण प्रोफाइल गॅलरी आहेत, 2000 मालिका, 6000 मालिका आणि ग्राहकांना 7000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण प्रोफाइल आहेत. Guoxin एक स्टॉक कंपनी पाईप्स, विमान, रेल्वे, जड उपकरणे, इत्यादी बार आणि प्रोफाइल समावेश उच्च शक्ती अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण उत्पादने बनविणारी आहे\nयेथे Guoxin अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण पाईप्स आणि ट्यूबिंग गॅलरी, 1000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण ट्यूबिंग, तसेच 2000 मालिका, 3000 मालिका, 5000 मालिका, 6000 मालिका आणि ग्राहकांना 7000 मालिका अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण पाईप्स आहेत. Guoxin एक स्टॉक कंपनी विमान, रेल्वे, दबाव उपकरणे इ वापरून पाईप्स, बार आणि फांद्या, ताटे आणि प्रोफाइल विशेष अर्ज समावेश उच्च शक्ती अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण उत्पादने बनविणारी आहे\nतंत्रज्ञान एक बळकट ...\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मे�� पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Tempo-Accident-In-Nashik/", "date_download": "2019-01-16T22:26:50Z", "digest": "sha1:QPG5K7H3EY6647MMC5XRLIUWDU4L4JCV", "length": 2999, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : टेम्पो अपघातात १ ठार; २५ जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : टेम्पो अपघातात १ ठार; २५ जखमी\nनाशिक : टेम्पो अपघातात १ ठार; २५ जखमी\nनाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावर विष्णूनगर येथे टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी १० जण गंभीर असल्याचे समजते.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विंचूर एमआयडीसी येथील म्हसोबा यात्रा करुनघरी जाणाऱ्या टेम्पोला अपघात झाला. यामध्ये येवला तालुक्यातील नागडे गावचे रहिवाशी होते. निफाड तालुक्यातील विष्णूनगर येथे टेम्पोला अपघात झाला. यात जखमी झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातातील जखमींवर निफाड येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/guardian-minister-step-Forward-for-bajar-samiti-election-of-solapur/", "date_download": "2019-01-16T22:28:34Z", "digest": "sha1:E3OH5BB6OZUWEQEUGPFK4LJZJ5Z4NXML", "length": 10027, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री सरसावले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री सरसावले\nबाजार समिती ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री सरसावले\nसोलापूर : प्रशांत माने\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलेलो असून लवकरच पॅनल तयार करुन यंदा बाजार समिती भाजपच्या ताब्यात घेणार आणि शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार, असा निर्धार जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्‍त केला. यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदारसंघातील सर्व शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार प्राप्त असल्याने निवडणुकीला महत्त्व प्राप्‍त झाले आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुखांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nपालकमंत्री देशमुख यांची बुधवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट झाल्यानंतर बाजार समितीच्या विषयावर चर्चा करताना ते बोलत होते. बाजार समिती निवडणुकीसाठी पॅनल तयार करण्यासंदर्भात आज बैठक होती. परंतु राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याबरोबर पंढरपूर दौर्‍यावर असल्यामुळे बैठक होऊ शकली नाही, असेही मत त्यांनी व्यक्‍त केले. बाजार समितीच्या स्थापनेपासून बाजार समितीची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात आहे.\nयावेळी केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख सोलापूरचेच आहेत. सहकार व पणन खात्याने यंदापासून बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदारसंघातील सर्वच शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक व्होट बँकेला आता शह देता येईल, अशी स्थिती आहे.\nदरम्यान, बाजार समितीवरील प्रशासकाने नुकतेच बाजार समितीच्या तत्कालीन 32 संचालकांवर बाजार समितीमध्ये गैरव्यवहार व अनियमितता केल्याचा ठपका ठेवत 39 कोटींच्या अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे भाजपविरोधी काँग्रेस गटाला मोठा हादरा बसलेला आहे.\nनिवडणुकीतील अर्ज छाननी प्रक्रियेत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचे उमेदवारी अर्ज बाद झाले होते. परंतु न्यायालयाकडून काहींना दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक तितकीशी सोपी नसणार आहे. कुंभारी गटातून पालकमंत्री देशमुखांनी बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. या निवडणुकीत पॅनल उतरवून बाजार समिती ताब्यात घेण्याची तयारी पालकमंत्र्यांनी सुरु केली आहे. बुधवारी सायंकाळी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर बाजार समिती निवडणूक मतदार याद्यांचे काम सुरु होते. त्यामुळे भाजपचे दोन्ही देशमुख गट ही निवडणूक एकत्र लढविणार की स्वतंत्र, अशी चर्चा सुरु झाली आहे.\nपालकमंत्र्यांना समाजाचा सॉफ्ट कॉर्नर\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा इतिहास पाहिला तर मागे वर्षानुवर्षे बाजार समितीची सत्ता लिंगायत समाजाच्या अधिपत्याखाली राहिलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाच्या ताब्यात ही सत्ता आली आहे. बाजार समितीवर प्रशासक नियुक्‍तीच्या सहकार व पणन खात्याच्या झटक्यामुळे विद्यमा��� सत्ताधार्‍यांना बाजूला व्हावे लागले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुखही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सरसावले आहेत. सहकारमंत्री देशमुखांच्या ताब्यात बाजार समितीची सत्ता गेल्यास पुन्हा मराठा समाजाचे बाजार समितीवर प्राबल्य राहणार आहे. त्यामुळे लिंगायत समाजाचे नेतृत्व करणारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यामागे यावेळी लिंगायत समाजाची ताकद लागण्याची शक्यता आहे. पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्वच पक्षातील लिंगायत समाजाचे नेते पालकमंत्र्यांना बाजार समिती निवडणुकीत छुपी मदत करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्‍त करीत आहेत. या निवडणुकीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याने त्यानंतरच पालकमंत्र्यांचे वक्‍तव्य खरे ठरणार का, हे स्पष्ट होणार आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://dpacific.blogspot.com/2011/08/blog-post_25.html", "date_download": "2019-01-16T23:16:54Z", "digest": "sha1:KO4ECQPACQF4LZB6IPEJPRPDWISJPKI6", "length": 11616, "nlines": 141, "source_domain": "dpacific.blogspot.com", "title": "prashant writes: कडाकडी की मजा बडी ... !", "raw_content": "\nकडाकडी की मजा बडी ... \nझोळी करुन त्याला बांधलेला डबा आणि त्याचा तो टिपिकल आवाज `कडाकडी की मजा बडी ` .... ` त्यावेळी औरंगाबादच्या रस्त्यावर फिरणारं ते ध्यान. त्याचं नाव माहिती नाही पण तो कडाकडी वाला आमच्या रोजच्या आयुष्याचा भाग होता .... दिवस अर्थात 1980 च्या आसपासचे.\nकडाकडी म्हणजे काय आता आठवत नसलं तरी त्याची चव आजही स्मरणात आहे. साखरेपासून विविधरंगी लवचिक धाग्यासारख्या त्या पदार्थाचं नाव कडाकडी. ती कडाकडी जिभेला गोड लागणारी आणि लहानपणी आपण सगळेच ` गोडघाशे `\nत्या डब्यातून तो त्या कडाकडीची तार लांबलचक ओढायचा आणि तेथुन त्याला वेटोळे घालत फिरवत त्याची एक चकती होईल असं बघायचा. ती चकती डाव्या हातावर घेऊन त्यावर उजव्या हाताची चापट मारली की कडाकडी रेडी टू डिलीव्हर .... ( आजच्या भाषेत याला लॉलीपॉप म्हणता येईल ).. मग आपणही ती सुटी करत तार ओढत खायची.... किंमत खूप झाली ... फक्त दहा पैसे हो फक्त दहा पैसे.\nक��ळाच्या ओघात तो कडाकडीवाला कुठं हरवला ते आठवत नाही. मात्र त्याची ती विक्री करण्याची ` स्टाईल ` आजच्या एमबीएच्या मुलांनी बघायला हवी होती असं वाटतं.\nछोट्याशा बाहुलीचं तोंड अंगठ्यात अडकवून त्याची स्टोरी सुरु व्हायची.\nकडाकडी की मजा बडी\nकडाकडी की मजा बडी\nजो भी खायेगा खुश हो जायेगा\nजो नही खायेगा वो पछतायेगा\nकडाकडी की मजा बडी\nमग त्याचं बाहुली नाट्य सुरु व्हायचं\n.... हिचं नाव हाय शिला\nलगीन करायचय हिला .... \nअर्थात बाल गोपालांना जमवून आणि खिळवून ठेवण्यात तो वाकबगार होता यात संशयच नाही.\nकडा कडी की मजा बडी\nही खाऊन राहिली अन्\nती पाहून राहिली .... \nतो आता असेल नसेल याची माहिती नाही पण औरंगाबादच्या गल्ल्यांमध्ये ज्यांचं बालपण गेलयं त्या सा-यांच्या मनात मात्र तो कडाकडी वाला कायम घर करुन राहिलेला आहे हे नक्की. आजही अपार्टमेंट समोरच्या रस्त्यावरुन जाणारा एखादा कुल्फीवाला घंटी वाजवतो त्यावेळी लहानपणचा तो कडाकडीवाला आठवतो. कधी तरी माझ्या मुलांनाही मला दाखवता येईल की कडाकडी काय असते... आणि जोरात आवाज येईल.\nहे ... कडाकडी की मजा बडी ... \n29 वर्षांपासून लिखाणाचा हा संसार आहे. देवगिरी तरुण भारत, सामना आणि लोकमत असा प्रवास करून गेल्या दीड तपापासून राज्य शासनात जनसंपर्क सांभाळताना खूप माणसं सहवासात आली. एक माणूस एक ग्रंथ असतो. याच प्रवासातले काही अनुभव इथं मांडले आहेत.\nवाचन छंद .. की गरज \nज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यावर जगाची खरी ओळख आपणास होत असते. या कक्षा रुंदावण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. त्यासा...\nवृध्दाश्रम ही आपली संस्कृती नाही ...\nघर आणि घराचं घरपण यामध्ये चार भिंतीपेक्षा घरात राहणाऱ्या व्यक्तींचं महत्व अधिक असतं. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरीकरण मोठ्या ...\nपत्नी.. पती आणि ... ती\nती मला पाहिजे . . .ती तुम्हालाही पाहिजे . . . ती इथं सर्वांनाच पाहिजे . . . काळाच्या वेगात धावण्याचा प्रयत्न सारेच करतात, ही धावपळ ...\nपहली वो मुलाकात उनसे ... \nतिचं येणं माझ्या आयुष्याला नवी दिशा देणारं ठरलं. ती येण्याच्या आधी आयुष्य होतं ते फक्त रंगीन आणि रंगीन मात्र ते तिच्या येण्यानं ...\nमानव उत्क्रांतीमध्ये सक्षम प्राणी म्हणून विकसित झाला यापुढेही सर्वोत्तम ते टिकेल असा निष्कर्ष उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडणा-या डार्वीन या...\nरुपेरी पडद्यावर अनभिषिक्त सम्राट असणा-या महा���ायक अमिताभ बच्चनने केलेला व्टिटर वरच्या चिवचिवाटाचा मोबाईलवर संकेत मिळाला. त्याचा सुपूत्र अभिष...\nरस्ते सुरक्षा साक्षरतेची निकड\nरस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या वर्षाभरामध्ये भारतात रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या साधारण दीड लाख इतकी होती.मात्...\nसौंदर्य, असलं पाहिजे पण त्या सौंदर्याचं दर्शन झाल्यावर जे अनुभव येतात ते अतिशय वेगळे असतात. सांग दर्पणा मी कशी दिसते \nआठवणींच्‍या सागरावर सर्फिंग करताना मन क्षणात एका लाटेवरुन दुस-या लाटेवर स्‍वार होत जातं आणि अल्‍पावधीत सुरुवात कुठे झाली हे आपण विसरतो अ...\nकट्टा और गँग हमारी एसबीवाली \ngoogle कॉलेजच्या दिवसांची मजा खरच न्यारी असते. ख-या अर्थानं मंतरलेले असे ते दिवस. मक्या-मंग्या, सुन्या, अ...\nगणपती बाप्पा मोरया ...\n.... उसी आंगनमे खडा हमे देखते है ...\nकडाकडी की मजा बडी ... \nचेहरा हरवलेली माणसं ... \nपहली वो मुलाकात उनसे ... \nवृध्दाश्रम ही आपली संस्कृती नाही ...\nमन माझं .. मी मनस्वी ....\nस्वातंत्र्य दिन आजचा... कालचा...\nवाचन छंद .. की गरज \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-16T22:13:24Z", "digest": "sha1:6OHWK2ZPO3EJCWR6I33IHUNZIPFEMMSD", "length": 10767, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुलुंड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या ब���्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nपुन्हा एकदा येतोय संदीप कुलकर्णीचा अँग्री यंग मॅन, सोबत राजेश्वरी सचदेव\nआगामी बहुचर्चित \"डोंबिवली रिटर्न\" या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. जे जातं...तेच परत येतं ही सिनेमाची कॅचलाइन आहे.\nन्यू इअरची पार्टी ठरली अखेरची, आंघोळ करताना गुदमरून 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू\n99वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन रंगणार नागपूरमध्ये\nमुर्दाड, निबर आणि कुचकामी\nVideo : राॅकिंग भाऊ कदम पाहिलेत का\nजेव्हा भाऊ कदम रस्त्यावरचा कचरा साफ करतात\nमुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली\nमुंबईतल्या म्हाडाच्या घरांची लॉटरी दिवाळीपूर्वीच\nउच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही\nबाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईला निघालात तर मेगाब्लॉकचं वेळापत्रक नक्की बघा\nमुंबईत आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर याठिकाणी असेल मेगाब्लॉक\nकोरेगाव भीमा हिंसेचे नक्षल कनेक्शन शोधण्यासाठी मुंबई, पुणे, हैद्राबादमध्ये छापासत्र\nVIDEO : मुंबईमध्ये विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी, म��ठा अपघात टळला\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shiv-jayanti-news-solapur/", "date_download": "2019-01-16T23:15:58Z", "digest": "sha1:BYOTGAOYKEVN6CX6JA7DQ4C7PAMNKGMT", "length": 9314, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षासह सचिवपदी दलित तरूणाची निवड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षासह सचिवपदी दलित तरूणाची निवड\nसोलापूर – कोरेगाव भीमा येथे झालेल्या प्रकारानंतर राज्यातील सामाजिक विण उसवल्याचे दिसत आहे. जाती जातीत भेदाच्या भिंती उभ्या राहिलाचे आपण पाहिले आहे. मात्र, लांबोटी गावातील शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षासह सचिवपदी दलित तरूणाची तर उपअध्यक्षपदी धनगर समाजातील तरूणाची निवड करून गावकऱ्यांनी एक वेगळाच संदेश दिला आहे. यामुळे लांबोटीतील शिवतेज शिवजन्मोत्सव तरूण मंडळाचे सगळीकडे कौतुक होत आहे. लांबोटी ( ता. मोहोळ जि. सोलापूर ) येथील शिवतेज शिवजन्मोत्सव तरुण मंडळाच्या वतीने होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी शरद चंदनशिवे यांची तर उपाध्यक्षपदी अमित पाटील यांची तर सचिव म्हणून सुनिल मिरजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ…\nलांबोटी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवतेज शिवजन्मोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या राजदीप हाऊस येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या निवड करण्यात आली. या निवडीबाबत बोलताना ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव म्हणाले, छत्रपती शिवराय हे बहुजनांचे राजे होते. मात्र काही लोकांनी महाराजांना विशिष्ट जातीत बंद करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे शिवजन्मोत्सव हा सर्व समाजातील लोकांनी एकत्र येत करण्यासाठी अध्यक्षपदी दलित समाजातील व्यक्तींची निवड करण्याची सुचना आमचे मार्गदर्शक व दादा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार ब्रह्मा चट्टे यांनी केली होती. त्यांच्या सुचनेनुसार आज एकमताने या निवडी करण्यात आल्या असून समाजात सामाजिक सलोखा टिकून रहावा म्हण��न आम्ही सतत कार्यरत राहणार असल्याचे ग्वाही चंद्रकांत जाधव यांनी दिली.\nअध्यक्षपदाच्या निवडीनंतर बोलताना नुतन अध्यक्ष शरद चंदनशिवे म्हणाले, शिवजन्मोत्सवाचे अध्यक्षपदाने मी भारावून गेलो आहे. सालाबादप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येईल. शिवजन्मोत्सवाची सुरवात १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. करण्यात येणार असून 25 फेब्रुवारी रोजी सायांकाळी ४ वाजता भव्य मिरवणुकीने सांगता करण्यात येणार आहे.\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nकर्नाटकच्या सत्तापालटासाठी भाजपने केली कॉंग्रेस- जेडीएसची मुंबईतून नाकेबंदी\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल कार्टून\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/saline-stand-not-available-then-stays-hands-girl-child-115170", "date_download": "2019-01-16T22:58:14Z", "digest": "sha1:NS2TTNFVJNFMOGGQACMGCQDZMFKPGSWV", "length": 12188, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Saline stand not available then stays in the hands with girl child सलाईनचे स्टँड नसल्याने दिले चिमुकलीच्या हातात सलाईन | eSakal", "raw_content": "\nसलाईनचे स्टँड नसल्याने दिले चिमुकलीच्या हातात सलाईन\nबुधवार, 9 मे 2018\nया प्रकरणाची चौकशी केली. शिफ्टिंगवेळी हा प्रकार घडला आहे. तेव्हा हा फोटो काढण्यात आला आहे. तरी यापुढे असे प्रकार घडू नये, यासाठी सूचना दिल्या आहेत.\n- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घ���टी\nऔरंगाबाद : सलाईनचे स्टँड मिळाले नाही म्हणून चिमुकलीला सलाईन पकडून उभे केल्याचा फोटो व्हायरल झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील दयनीय अवस्था समोर आली आहे. सोमवारी (ता. 7) सर्जरी विभागात ऑपरेशन झाल्यावर वॉर्ड 19 मध्ये शिफ्ट करताना हा प्रकार घडला असून सलाईनचे स्टँड मिळेपर्यत अर्धातास सात वर्षीय चिमुकली सलाईन धरुन उभी होती. या घटनेचा सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.\nखुलताबाद तालुक्‍यातील भटजी येथील एकनाथ गवळी हे शनिवारी (ता. पाच) घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. सोमवारी त्यांचे ऑपरेशन पार पडले. त्यानंतर पेशंट शिफ्ट करताना डॉक्‍टरांनी सलाईनची बाटली त्यांच्या मुलीच्या हातात दिली. ऑपरेशन थिएटरपासून ते वॉर्ड क्रमांक 19 पर्यंत सलाईनची बाटली मुलीच्या हातातच होती. वॉर्डमध्ये शिफ्ट झाल्यावरही अर्धातास मुलगी सलाईन धरुन उभी होती. दरम्यान, त्या मुलीच्या भावाने आयव्ही स्टँड शोधला. त्यावेळी दोन्ही भावा बहिणींची सुटका झाली.\nएकनाथ गवळी यांची पत्नी नसल्याने मुलगी आणि तिचा भाऊ गेल्या तीन दिवसांपासून काळजी घेत असल्याचे शेजारी रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. बुधवारी (ता. 9) त्यांना वार्ड 17 मध्ये शिफ्ट करण्यात आले असून तेथे उपचार सुरु आहेत.\n मिठाचे सेवन कमी करा\nमुंबई - हृदय हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. आजची धावपळीची जीवनशैली, तणाव आणि फास्टफूड खाण्याच्या सवयींमुळे हृदयावर गंभीर परिणाम होतो....\nमोफत शस्त्रक्रियेमुळे चिमुरड्याला जीवदान\nवालचंदनगर - इंदापूर शहरामध्ये मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कांबळे कुटुंबातील चार वर्षांच्या मुलावर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा...\nधूम्रपानामुळे घुसमटतेय ‘तरुण’ हृदय\nमुंबई - धूम्रपान म्हणजे तरुणांसाठी जणू ‘स्टाईल स्टेटमेंट’ झाले आहे; मात्र याच्या नादात तरुणांचे हृदय कमजोर होत आहे. केईएम रुग्णालयात दर दोन-तीन...\n...अन् नाना पाटेकरांनी मारली समृध्दी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत...\n...अन्‌ नानांनी मारली समृद्धी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सुरू असलेल्या बलशाली युवा ���ृदय संमेलनात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील तरुणाईला मार्गदर्शन केले....\nमकरंद आनासपुरेंनी केली नाना पाटेकरांची पाठराखण\nकऱ्हाड - सोशल मिडीयाने आमच्या क्षेत्रातील खुप माणसे मारली. एकही गोष्ट न लिहिता नाना पाटेकरांच्या नावाने सोशल मिडीयावर खुप मेसेज येतात. जो माणुस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/coep-development-place-117248", "date_download": "2019-01-16T23:37:43Z", "digest": "sha1:MPDM6WQ3NRJ4OEWEUJL4IG2RORWQD2XT", "length": 14535, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "COEP development place सीओईपीच्या विस्तारासाठी 40 एकर जागा | eSakal", "raw_content": "\nसीओईपीच्या विस्तारासाठी 40 एकर जागा\nशुक्रवार, 18 मे 2018\nपुणे - पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) विस्तारासाठी राज्य सरकारने मोशी प्राधिकरण येथे 40 एकर जागा देण्यास मान्यता दिली आहे. तेथे संशोधन आणि तंत्रज्ञान पार्क उभारण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे.\nपुणे - पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) विस्तारासाठी राज्य सरकारने मोशी प्राधिकरण येथे 40 एकर जागा देण्यास मान्यता दिली आहे. तेथे संशोधन आणि तंत्रज्ञान पार्क उभारण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे.\nस्वयम उपग्रहासारख्या उपक्रमातून या महाविद्यालयाने महाराष्ट्रासह देशाला नावलौकिक मिळवून दिला आहे. या महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती आणि विस्तार करण्यासाठी सरकारकडे जागेची मागणी केली जात होती. ती पूर्ण करण्यात आली आहे.\nमहाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा याबाबत \"सकाळ'शी बोलताना म्हणाले, 'महाविद्यालयाच्या नियामक मंडळाने वर्षभरापूर्वी जागेसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला होता. सरकारने तीन जागांचे पर्याय दिले होते. त्यातील मोशी प्राधिकरण येथील 40 एकर जागा देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्याचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून दोन दिवसांत हाती येईल.''\nमहाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला, तर या जागेमुळे त्याचा मोठा विस्तार करणे शक्‍य होणार आहे. या जागेत संशोधन आणि तंत्रज्ञान पार्क उभारण्याबरोबरच नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे. ही जागा भोसरी आणि चाकणला लागून आहे. त्यामुळे उद्योगांबरोबर करार करून त्यांच्याकडून मोबदला मिळविता येईल आणि त्यांच्या मदतीने संशोधन कार्य करता येईल.\nमहाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे सदस्य प्रतापराव पवार यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले, \"\"शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची मूळची काही जागा महामार्ग रुंदीकरण आणि रेल्वेलाइनसाठी दिली. त्यामुळे तिचा आकार कमी होत गेला. पण हे महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे करायचे असेल, तर त्यासाठी जागा व पायाभूत सुविधा लागणार आहेत. त्या मिळाल्या, तर महाविद्यालयाचे रूपांतर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभिमत विद्यापीठामध्ये करू शकू. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिगत लक्ष घातले आणि जागा देण्याचे आश्‍वासन पूर्ण केले, त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. आता महाविद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि नियामक मंडळाची जबाबदारी वाढली आहे, यादृष्टीने आम्ही त्याकडे पाहात आहोत. सरकारच्या या निर्णयाचा आम्हाला आनंद तर आहेच; पण महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी आम्हाला बळही मिळणार आहे.''\nपुण्यातील मेजर नायर हुतात्मा\nपुणे/ खडकवासला - जम्मू- काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशिधरन नायर (वय ३३, रा. मुकाईनगर,...\nज्ञानातून समाजात बदल हेच उद्दिष्ट- अभिजित पवार\nसांगली- तुम्ही मिळविलेले उच्च ज्ञान आणि त्यातून आलेली पात्रता याचा उपयोग व्यक्‍ती आणि समाजात बदल घडविण्यासाठी कसा होतो, हेच महत्त्वाचे आहे आणि तेच...\nभारतीय रेल्वेचा पुरातन ठेवा जमिनीखाली गुडूप\nठाणे : भारतीय रेल्वेला 166 वर्ष पूर्ण झाली. त्या रेल्वेच्या आठवणी जागवणाऱ्या पुरातन पाउलखुणा विकासाच्या नावाखाली चक्क जमिनीखाली गुडुप झाल्याचे...\nपुणे - राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंता (गट ब) या पदासाठी होणाऱ्या भरतीमध्ये अभियांत्रिकी...\nकेंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद\n​पुणे - केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जीएसटी विभागातील निरीक्षक, अधीक्षक आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी...\n\"झील' परीक्षाप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी झील एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या कार्यकारी संचालकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dpacific.blogspot.com/2012/11/blog-post.html", "date_download": "2019-01-16T23:15:40Z", "digest": "sha1:S5ESZT555DIL63BN32LCJFWFUZ3GAFOY", "length": 12791, "nlines": 115, "source_domain": "dpacific.blogspot.com", "title": "prashant writes: बडे धोके है इस राह में !", "raw_content": "\nबडे धोके है इस राह में \nआमची पिंकी इतकी हुशार आहे की ती लहान असूनही इंटरनेट वापरते असं मुलांबाबत कौतुकानं बोलतात त्या सोबतच माध्यमाचा वापर करणं किती धोकादायक आहे याचीही जाणीव प्रत्येक पालकानं ठेवली पाहिजे. गेल्या काही दिवसात वापराऐवजी गैरवापरातून फेसबुक सारख्या माध्यमातून दंगल होण्याचे व सामाजिक वैमनस्य वाढीला लागण्याचे प्रकार समोर येत आहेत.\nमुळात इंटरनेटचा वापर धोकादायक आहे हे शंभरपैकी पंच्यान्नव जणांना माहिती नाही हे वास्तव आहे. मुलं झटपट नवी गाणी इंटरनेटवरुन डाऊनलोड करतात यासाठी वापरलं जाणारं पोर्टल हे पाकिस्तानी आहे. गाणे डाऊनलोड करताना आपण अटी-शर्ती कबूल करीत असतो. याचा आधार घेत अशा कंपन्या त्यांच्या संगणकातून तुमच्या ‘पर्सनल कॉम्यूटरचा’ वापर करतात. त्यांचा डेटा ते आपल्या संगणकात ठेवत आहेत याची कल्पना देखील आपणास येत नाही.\nअशा प्रकारे संवेदमक्षम माहिती आपल्या संगणकात ठेवायची आणि त्याचा वापर आपल्या विरुध्दच करायचा असं छुप सायबर युध्द आताच सुर झालं आहे. कोणत्याही प्रकारे सैन्य न पाठवता लोकभावनेला हात घालून आपल्यात सामाजिक वितुष्ट निर्माण करणारं हे युध्द आहे.\nकाही दिवसांपूर्वी पूर्वांचलातील राज्याच्या मुलांमध्ये भिती उत्पन्न करणारी छायाचित्रे आणि चित्रफिती इंटरनेटवर आल्याने खूप गोंधळ उडाला होता हा सर्व प्रकार पाकिस्तानात असणाऱ्या चार वेबसाईटस्नी केला हे उघड झालं आहे.\nआपली मुलं, या माध्यमाचा वापर करतात त्यावेळी आपणास याची जाणीव असायला हवी. सायबर कायद्यांबाबत आज विधीज्ञांमध्येही ज्ञान पोहोचलेले नाही. भारतीय माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर क्राईम लॉ 2003 मध्ये सर्व देशात लागू झालेला आहे. त्यात 2008 साली मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली यानुसार फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर आपले मतप्रदर्शन आक्षेपार्ह आढळल्यास 7 कोटी डॉलर पर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. यासाठी प्रथम पालकांना याचं ज्ञान मिळवावं लागणार आहे.\nआपण इ-मेल वापरतो त्यावेळी वैयक्तिक स्वरुपाची माहिती, छायाचित्रे यांचा कमीत कमी वापर करावा. आज फेसबुकवर पोस्ट करायला पैसा लागत नसला तरी उद्या तो लागू शकतो. फेसबुकनं झपाटलेली पिढी आपण बघतोय अगदी खट्ट वाजलं तरी ते फेसबुकवर अपडेट करण्याचा आटापीटा करणारे याबाबत किती जागरुक आहेत हे विचारण्याची वेळ आता आली आहे.\nसायबर गुन्ह्यांची व्याप्ती जगभर आहे. आपणास लॉटरी लागली आहे. कृपया माहिती पाठवा सोबत अमूक बँक खात्यावर शंभर रुपये जमा करा असा संदेश पाठविला जातो. गेले तर शंभरच जातील अशा हिशेबानं आपण जरी शंभर रुपये भरत असलो तरी असे कोटेवधी लोक जाळ्यात अडकल्याने अशा मेलद्वारे कोटेवधी कमावणारे इथं कमी नाहीत आणि याची संख्या वाढतच आहे.\nसायबर क्राईमचं जाळं हे या इंटरनेटच्या जाळ्यातून गुंफून त्याद्वारे अनेक प्रकारचे गुन्हे होत आहे. त्यामुळे जरा सावध \n29 वर्षांपासून लिखाणाचा हा संसार आहे. देवगिरी तरुण भारत, सामना आणि लोकमत असा प्रवास करून गेल्या दीड तपापासून राज्य शासनात जनसंपर्क सांभाळताना खूप माणसं सहवासात आली. एक माणूस एक ग्रंथ असतो. याच प्रवासातले काही अनुभव इथं मांडले आहेत.\nवाचन छंद .. की गरज \nज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यावर जगाची खरी ओळख आपणास होत असते. या कक्षा रुंदावण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. त्यासा...\nवृध्दाश्रम ही आपली संस्कृती नाही ...\nघर आणि घराचं घरपण य��मध्ये चार भिंतीपेक्षा घरात राहणाऱ्या व्यक्तींचं महत्व अधिक असतं. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरीकरण मोठ्या ...\nपत्नी.. पती आणि ... ती\nती मला पाहिजे . . .ती तुम्हालाही पाहिजे . . . ती इथं सर्वांनाच पाहिजे . . . काळाच्या वेगात धावण्याचा प्रयत्न सारेच करतात, ही धावपळ ...\nपहली वो मुलाकात उनसे ... \nतिचं येणं माझ्या आयुष्याला नवी दिशा देणारं ठरलं. ती येण्याच्या आधी आयुष्य होतं ते फक्त रंगीन आणि रंगीन मात्र ते तिच्या येण्यानं ...\nमानव उत्क्रांतीमध्ये सक्षम प्राणी म्हणून विकसित झाला यापुढेही सर्वोत्तम ते टिकेल असा निष्कर्ष उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडणा-या डार्वीन या...\nरुपेरी पडद्यावर अनभिषिक्त सम्राट असणा-या महानायक अमिताभ बच्चनने केलेला व्टिटर वरच्या चिवचिवाटाचा मोबाईलवर संकेत मिळाला. त्याचा सुपूत्र अभिष...\nरस्ते सुरक्षा साक्षरतेची निकड\nरस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या वर्षाभरामध्ये भारतात रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या साधारण दीड लाख इतकी होती.मात्...\nसौंदर्य, असलं पाहिजे पण त्या सौंदर्याचं दर्शन झाल्यावर जे अनुभव येतात ते अतिशय वेगळे असतात. सांग दर्पणा मी कशी दिसते \nआठवणींच्‍या सागरावर सर्फिंग करताना मन क्षणात एका लाटेवरुन दुस-या लाटेवर स्‍वार होत जातं आणि अल्‍पावधीत सुरुवात कुठे झाली हे आपण विसरतो अ...\nकट्टा और गँग हमारी एसबीवाली \ngoogle कॉलेजच्या दिवसांची मजा खरच न्यारी असते. ख-या अर्थानं मंतरलेले असे ते दिवस. मक्या-मंग्या, सुन्या, अ...\nबडे धोके है इस राह में \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/khelo-india-kabaddi/", "date_download": "2019-01-16T22:29:33Z", "digest": "sha1:SWGJZCHEL5NPFP4LAP7WSE6ECORIVXYH", "length": 9642, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "\"खेलो इंडिया युथ गेम्स २०१९\" मधील कबड्डीचा कार्यक्रम जाहीर", "raw_content": "\n“खेलो इंडिया युथ गेम्स २०१९” मधील कबड्डीचा कार्यक्रम जाहीर\n“खेलो इंडिया युथ गेम्स २०१९” मधील कबड्डीचा कार्यक्रम जाहीर\nकेंद्र व राज्यशासनाच्या सयुक्त विद्यमाने द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स, २०१९ शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे -बालेवाडी, पुणे येथे दि. ०९ ते २० जानेवारी, २०१९ या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत कबड्डी खेळाचा ही समावेश आहे.\n“खेलो इंडिया युथ गेम्स” मध्ये कबड्डीचे १७ वर्षाखालील व २१ वर्षाखालील असे दोन गट असून त्यात मुला-मुलीचे संघ असणार आहेत. स्पर्धेत एकूण १७ वर्षाखालील मुला-मुलींचे प्रत्येकी ८-८ संघ, तर २१ वर्षाखालील मुला-मुलींचे प्रत्येकी ८-८ संघ सहभागी होत आहेत.\nयास्पर्धाचा कबड्डीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १७ वर्षाखालील मुला व मुलींचा महाराष्ट्र संघ ‘अ’ गटात आहेत. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्रासह दिल्ली, राज्यस्थान, उत्तरप्रदेश या संघाचा समावेश आहे. तर मुलींच्या १७ वर्षाखालील ‘अ’ गटात महाराष्ट्रासह हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार यांचा समावेश आहे.\n२१ वर्षांखालील महाराष्ट्राचे दोन्ही संघ ‘ब’ गटात असून मुलांच्या विभागात महाराष्ट्रसह तामिळनाडू, पंजाब आणि केरळ आहे. तर मुलींच्या विभागात महाराष्ट्रसह उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश या संघाचा समावेश आहे.\nसुरुवातीला साखळी सामने होतील, त्यानंतर बादफेरीचे सामने खेळवण्यात येतील. १४ ते १६ जानेवारी दरम्यान सकाळ व सायंकाळ अश्या दोन सत्रात साखळी सामने खेळवण्यात येतील. १७ जानेवारी रोजी उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीचे सामने खेळवण्यात येतील. १८ जानेवारीला चारही विभागाचे अंतिम सामने खेळवण्यात येणार आहेत.\n“खेलो इंडिया युथ गेम्स” २०१९ पुणे, महाराष्ट्र –\n१७ वर्षाखालील कबड्डी मुले:\n‘अ गट’- दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र\n‘ब गट’- हरियाणा, छत्तीसगड, तामिळनाडू, मध्यप्रदेश\n१७ वर्षाखालील कबड्डी मुली:\n‘अ गट’- हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र\n‘ब गट’- छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल\n२१ वर्षाखालील कबड्डी मुले:\n‘अ गट’- उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, चंदीगड\n‘ब गट’- महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, केरळ\n२१ वर्षाखालील कबड्डी मुली:\n‘अ गट’- हरियाणा, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, पंजाब\n‘ब गट’- महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्���े महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51513", "date_download": "2019-01-16T23:00:48Z", "digest": "sha1:2G4NPVX3LSMEZPPTGNAAG3XBRNK5FXXZ", "length": 9910, "nlines": 196, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझ्या काही नविन रांगोळ्या-२०१४ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझ्या काही नविन रांगोळ्या-२०१४\nमाझ्या काही नविन रांगोळ्या-२०१४\nमाझ्या काही नविन रांगोळ्या-२०१४\nगुलमोहर - इतर कला\nवॉव .. सुंदर आहेत सगळ्याच ..\nवॉव .. सुंदर आहेत सगळ्याच ..\n काय सुंदर आणि सुबक आहेत\n काय सुंदर आणि सुबक आहेत रांगोळ्या\nरंगांची निवड पण अगदी फ्रेश.\nसुंदर आहेत रांगोळ्या आणि\nसुंदर आहेत रांगोळ्या आणि रंगही छान निवडले आहेत.\nअर्चना ताई, तुमच्या रांगो़ळ्या नेहमीच सुरेख, सफाई दार आणि रंगसंगती पण छानच असते.\nमस्त रंगसंगती , एकदम ब्राइट\nमस्त रंगसंगती , एकदम ब्राइट दिसतायत रांगोळ्या\nमस्त रंगसंगती. सगळ्या सुंदर\nमस्त रंगसंगती. सगळ्या सुंदर आहेत.\nसुंदर आल्या आहेत. रेषा जाड\nसुंदर आल्या आहेत. रेषा जाड काढल्यामुळे अजुन सुरेख दिसताहेत.\nअर्चना >> तुम्ही पांढरी\nअर्चना >> तुम्ही पांढरी रांगोळी हाताने टाकता की पेनाने \n>>>> अर्चना >> तुम्ही पांढरी रांगोळी हाताने टाकता की पेनाने \nमला पन हेच विचारायचे होते.\nप्रथम सगळ्यांचे खूप खूप आभार\nप्रथम सगळ्यांचे खूप खूप आभार अदिती -हि संस्कार भारती ची रांगोळी आहे आणि हि जाडच काढायची असते टीना & सहि-मी हि रांगोळी पाच बोटांनी काढलीय तुम्ही या लिंक वर,\nमला रांगोळी काढताना पाहु शकता Thankx\nमस्त रंगसंगती. सगळ्या सुंदर\nमस्त रंगसंगती. सगळ्या सुंदर आहेत.\nवॉव .. हातांनी इतकी क्लीन ..\nवॉव .. हातांनी इतकी क्लीन .. _/\\_\nसगळ्यांचे खूप खूप धन्यवाद\nसगळ्यांचे खूप खूप धन्यवाद\nअर्चना , खूप छान ,रेखिव\nअर्चना , खूप छान ,रेखिव रांगोळी \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/more-than-100-killed-in-plane-crash-in-cuba-state-118051900004_1.html", "date_download": "2019-01-16T22:21:31Z", "digest": "sha1:DQ2XNBUGGZR6NK47IJMYNTAKH7VI6XOK", "length": 10191, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "क्युबामध्ये विमान कोसळले, १००हून अधिक ठार | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nक्युबामध्ये विमान कोसळले, १००हून अधिक ठार\nक्युबामध्ये बोईंग ७३७ प्रवाशी जेट विमान कोसळले\nअसून १००हून अधिक प्रवाशांचा यात मृत्यू\nहवानाच्या मुख्य विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही क्षणातंच हे विमान कोसळले. क्युबाची अधिकृत वेबसाईट क्युबेडिबेटने यासंदर्भात वृत्त दिले आहे. या अपघातात झालेल्या वित्त आणि जीवितहानी झाल्याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. हवाना विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nअपघातग्रस्त विमान हे डोमेस्टिक विमान होते. ते हवाना येथून होलगुइनकडे निघाले होते. या विमानातून १०४ प्रवासी प्रवास करीत होते. विमान धावपट्टीच्या जवळच कोसळल्याने त्याने पेट घेतला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट पसरल्याबाबतचे समजते.\nचीनमध्ये किमान 14 कोटी पुरुष आहे नपुंसक, औषध तयार करणार्‍या कंपनीचा दावा\nअमेरिकेच तिकीट फक्त 13 हजार\nही किमया संगीताची, कोमात असलेली मुलगी झाली जागी\nइंडोनेशियामध्ये 3 च��्चवर बॉम्बफेक ; 11 ठार\n104 वर्षीय वैज्ञानिकाने आनंदाने का संपवलं आयुष्य \nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nशिवस्मारक राज्यातील ११ कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न\nअरबी समुद्रात उभारण्या येणारं शिवस्मारक हा राज्यातील ११ कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ...\nट्रक आणि बसचा भीषण अपघात,सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू\nगडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा ...\nनव्या राजधानी एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर\nनवी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही महानगरांना जोडणारी आणखी एक राजधानी एक्स्प्रेस सुरू ...\nबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला\nबेस्ट कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं ...\nयूट्युबवर व्हिडीओच्या व्यसनातून तरूणीची आत्महत्या\nमुंबईत एका १५ वर्षीय तरुणीला व्हिडिओ काढून ‘टिक टॉक अॅप’वर टाकण्यास आजीने विरोध केल्याने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.anandmore.com/2018/09/blog-post.html", "date_download": "2019-01-16T23:29:17Z", "digest": "sha1:4YWT2K5G6EFOMC46LZQMOOIZMOUTMQQE", "length": 26568, "nlines": 219, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: सारं काही परत येतं (भाग २)", "raw_content": "\nसारं काही परत येतं (भाग २)\nकुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या सिद्धार्थचे वडील एक वेदशास्त्रपारंगत ब्राह्मण. आपल्या मातापित्यांच्या लाडक्या सिद्धार्थाची यज्ञ���िधीतील निपुणता आणि अर्थ समजून वेदपठण करण्याच्या त्याच्या सवयीमुळे सिद्धार्थ सगळ्यांच्या कौतुकास पात्र झालेला असतो. आपला मुलगा ब्रह्मर्षी होणार याची वडिलांना खात्री असते. गोविंद हा सिद्धार्थचा जीवश्च कंठश्च मित्र. इतका जवळचा की जणू सिद्धार्थची सावली. अर्थ समजून न घेता केवळ उच्चारवात वेदमंत्रांचे पठण करून अहंकाराने भरलेल्या ब्राह्मणांच्या कळपात कुठल्याही परिस्थितीत सिद्धार्थ शिरणार नाही याची गोविंदला खात्री आणि त्यांच्यात सहभागी व्हायला गोविंदही नाराज असतो. सगळ्यांच्या कौतुकास पात्र असलेला आणि तरुणींच्या हृदयात कामव्यथा जागवणाऱ्या सिद्धार्थचं मन मात्र अशांत असतं.\nअर्घ्यदानाने पापक्षालन कसं काय होणार जर विविध रूपात प्रकटलेला तो परमात्मा एकंच असेल तर मग त्याच्या विविध रूपांची आराधना करून त्या परमतत्वाचे ज्ञान कसे होणार जर विविध रूपात प्रकटलेला तो परमात्मा एकंच असेल तर मग त्याच्या विविध रूपांची आराधना करून त्या परमतत्वाचे ज्ञान कसे होणार मनात उमटणाऱ्या सर्व विकार, विचार आणि वासनांचे शमन केवळ आराधनेने कसे होणार मनात उमटणाऱ्या सर्व विकार, विचार आणि वासनांचे शमन केवळ आराधनेने कसे होणार आणि यज्ञ, याग, उपास, व्रत, वैकल्ये यामुळे पापक्षालन होत असले हे मान्य केले तरी पाप पुन्हा पुन्हा उत्पन्न का होते आणि यज्ञ, याग, उपास, व्रत, वैकल्ये यामुळे पापक्षालन होत असले हे मान्य केले तरी पाप पुन्हा पुन्हा उत्पन्न का होते ज्यांनी आपला आत्मा म्हणजेच जग हे सत्य जाणून घेतले, ज्यांनी निद्रावस्थेत परमसत्याचा अनुभव घेतला आणि जागृतावस्थेत ज्यांच्या हातून पुन्हा कुठलेही पाप घडले नाही, असे ज्ञानी ऋषी कुठे भेटतील ज्यांनी आपला आत्मा म्हणजेच जग हे सत्य जाणून घेतले, ज्यांनी निद्रावस्थेत परमसत्याचा अनुभव घेतला आणि जागृतावस्थेत ज्यांच्या हातून पुन्हा कुठलेही पाप घडले नाही, असे ज्ञानी ऋषी कुठे भेटतील त्यांच्या हृदयी वसत असलेल्या असीम शांततेचा उद्भव आपल्या ठायी करून घेण्यासाठी काय करावे लागेल त्यांच्या हृदयी वसत असलेल्या असीम शांततेचा उद्भव आपल्या ठायी करून घेण्यासाठी काय करावे लागेल कलंकहीनाला पापक्षालन ते कसले; म्हणून कलंकहीन व्हायचा मार्ग कोणता कलंकहीनाला पापक्षालन ते कसले; म्हणून कलंकहीन व्हायचा मार्ग कोणता या प्रश्नांनी सिद्धार्थला अशांत केलेले असते. आणि एक दिवस त्याच्या नगरातून श्रमणांचा तांडा जातो. विरक्त जीवन जगणारे, तहान-भूक आणि अन्य शारीरजाणिवांचे चोचले न पुरवता सर्व देहोपभोगांना कस्पटासमान लेखून, वासनांना पायदळी तुडवून जगणारे श्रमण पाहून सिद्धार्थाला जणू त्याच्या प्रश्नांचं उत्तर मिळतं. ‘आत्मसंयमन’.\nआणि तो गोविंदला आपला निग्रह सांगतो. श्रमण होण्याचा. वडिलांची परवानगी घेण्यासाठी तो त्यांच्याकडे जातो. अपेक्षेनुसार वडील परवानगी नाकारतात. त्याच्यावर चिडतात. त्याला निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. पण सिद्धार्थाचा निर्णय झालेला असतो. तो पुन्हा पुन्हा नम्रपणाने परवानगी मागत राहतो. ‘माझी परवानगी न मिळाल्यास तू काय करशील विनापरवानगी जाशील का’, वडिलांच्या या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देऊन सिद्धार्थ त्यांना निरुत्तर करतो. रात्रभर आपल्या कक्षाबाहेर परवानगीची वाट पाहत निश्चल उभा राहिलेल्या आपल्या मुलाला पाहून वडिलांना कळून चुकते की आपला मुलगा मनाने कधीच श्रमण झालेला आहे. आता तो आपल्याबरोबर थांबला तरीही ते केवळ शरीर असेल. त्यात पूर्वीचा सिद्धार्थ नसेल. म्हणून ते जड अंतःकरणाने श्रमणांबरोबर जाण्यास परवानगी देतात.\nइथे मला जी ए कुलकर्णींचा ऑर्फियस आठवला. युरीडीसीला मृत्युदेवतेच्या राज्यातून परत पृथ्वीलोकात घेऊन चाललेल्या ऑर्फियसला जेव्हा जाणवतं की मृत्यूपूर्वीची युरीडीसी आणि आताची युरीडीसी वेगळी आहे, तेव्हा तो मागे वळून पाहतो, मृत्युदेवतेच्या अटीचा भंग करतो आणि त्याच्या लाडक्या युरीडीसीला परत पाठवतो, कारण त्याला जाणवलेलं असतं की आता त्याच्याबरोबर येतंय ते युरीडीसीचं शरीर. त्यातील मन पूर्णपणे बदललेलं आहे.\nआपल्या कक्षाबाहेर परवानगीची वाट पाहात निश्चल उभ्या राहणाऱ्या सिद्धार्थला पाहून त्याच्या वडिलांनाही ऑर्फियससारखाच साक्षात्कार झालेला असावा. ते परवानगी देतात आणि म्हणतात, ‘वनात जा आणि श्रमण हो. तिथे सुखसर्वस्व सापडलं तर परत ये आणि माझा गुरु हो. तिथंही मृगजळच दिसलं तर परत ये आपण दोघे मिळून देवांना यज्ञाहुती देऊ’\nसिद्धार्थ निघतो आणि त्याच्याबरोबर त्याची सावलीदेखील असते. गोविंद. त्यानेही घर सोडलेलं असतं. तोही सिद्धार्थाबरोबर श्रमण होण्यास निघतो. सिद्धार्थ सगळं काही सोडून निघतो पण त्याचा मि��्र मात्र त्याच्याबरोबर असतो. जणू त्याचा भूतकाळ अजूनही त्याच्यासोबत असतो.\nसिद्धार्थ श्रमण होतो. शारिरवासनांकडे तुच्छतेने बघू लागतो. शरीरोपभोगांच्या मागे लागलेल्या सामान्य जनतेकडे तुच्छतेने पाहू लागतो. वासनांमुळे पाप आणि मग पापक्षालनासाठी व्रत वैकल्ये या चक्रातून सुटण्याची त्याची धडपड चालू होते. आत्मसंयमनाच्या श्रमणांच्या सर्व विद्या तो शिकून घेतो. गोविंदही या मार्गावर सिद्धार्थच्या खांद्याला खांदा लावून चालत असतो. गोविंद आनंदी असतो पण सिद्धार्थमात्र अशांत.\nसिद्धार्थाच्या मते अहंभाव विसरण्याचे श्रमणांचे सर्व मार्ग अहंभावापासून क्षणिक मुक्ती देतात. ज्याप्रमाणे एखादा मद्यपी मद्याच्या अमलाखाली स्वतःला विसरतो आणि मद्याचा अंमल ओसरला की पुन्हा नेहमीसारखा होतो त्याप्रमाणेच सिद्धार्थ समाधीअवस्थेत असताना अहंभाव विसरतो पण समाधीअवस्था ओसरली की पुन्हा त्याच अहंभावाने ओतप्रोत भरून जातो. त्याला जाणवते की त्याचे गुरूंनीदेखील अहंभावापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळवलेली नाही. आणि त्याला आंतरिक शांतीसाठी श्रमणांचा आत्मसंयमनाचा मार्ग तोकडा वाटू लागतो.\nत्यातच शाक्यवंशातील एक महानुभाव; ज्याने जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवली आहे, ब्राह्मणपुत्र आणि राजपुत्र दोघेही ज्याच्या चरणी लीन होतात, अशा महाज्ञानी गौतम बुद्धाविषयी विविध वार्ता आता वनापर्यंत पोहोचू लागतात. हा बुद्ध म्हणवला जाणारा गौतम कधी काळी श्रमण होता आणि त्याने श्रमणमार्ग सोडल्यानंतर त्याला महाज्ञान प्राप्त झाले असे कळल्यामुळे सिद्धार्थच्या गुरूंच्या मनात गौतम बुद्धाबद्दल राग असतो. त्यांच्यासमोर गौतम बुद्धाबद्दल कुठलाही विषय काढलेला त्यांना पसंत नसतो.\nभिक्षेसाठी नगरात गेलेल्या गोविंदला गौतम बुद्धाचा उपदेश एका घरात ऐकायला मिळतो. त्यामुळे प्रभावित होऊन परत आल्यावर तो गौतम बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी वन सोडून मगध देशाला जाण्याची आपली इच्छा सिध्दार्थाला सांगतो. सिद्धार्थासाठी जणू ही योग्य संधी असते. ब्राह्मणधर्म सोडून आपल्याबरोबर श्रमणधर्म स्वीकारलेल्या गोविंदाने श्रमणधर्मात आनंदी असताना गौतम बुद्धाचा मार्ग ऐकायला उत्सुकता दाखवावी या संधीचा तो फायदा घेतो आणि श्रमण मार्ग सोडण्याचे ठरवतो.\nबुद्धाचा संदेश ऐकण्याची गोविंदला उत्सुक���ा असते. याउलट प्रत्यक्ष बुध्दमुखातून संदेश न ऐकताच केवळ त्याबद्दल ऐकल्याने बुद्धाने आपल्याला श्रमणधर्माच्या कक्षेतून बाहेर खेचले. म्हणजे बुद्धसंदेश न ऐकताही त्याचे फळ आपल्या पदरात पडले आहे हे जाणवलेला सिद्धार्थ उदास हसतो आणि श्रमणमार्ग सोडण्याचा आपला निर्णय गोविंदाला सांगतो.\nश्रमणमार्ग सोडण्यासाठी तो दोघांच्या वतीने वृद्ध श्रमणगुरूंकडून परवानगी मागतो. गुरु आश्चर्यचकित होतात. रागावतात. त्यामुळे त्यांनी अजून आत्मशांती मिळवलेली नाही याबद्दलचे सिद्धार्थाचे मत अजूनच पक्के होते. त्यांच्याकडूनच शिकलेल्या विद्येचा वापर करून सिद्धार्थ गुरूंच्या जिभेवर, मनावर आणि वाणीवर ताबा मिळवतो आणि श्रमणमार्ग सोडण्याची परवानगी त्यांच्या मुखातून वदवून घेतो.\nवडिलांकडून परवानगी मिळवताना आज्ञापालन हा वडिलांकडून शिकलेला गुण वापरून सिद्धार्थ ब्राह्मणधर्म सोडण्याची परवानगी मिळवतो. तर श्रमण गुरूंकडून परवानगी मिळवताना सिद्धार्थ त्यांच्याचकडून शिकलेल्या परकायाप्रवेशसदृश विद्येचा वापर करतो. सिद्धार्थ निघतो. आणि जोडीला त्याची सावलीदेखील निघते. अहंभावाच्या नाशाबाबत श्रमणमार्गाचे अपयश हे सिद्धार्थाचे प्रतिपादन पटल्यामुळे गोविंदही सिद्धार्थाबरोबर निघतो.\nपाण्यावरून चालण्याची विद्या आत्मसात करण्याचे नाकारून सिद्धार्थ श्रावस्ती नागरीकडे निघतो. आणि त्याच्यासोबत असतो त्याचा बालमित्र गोविंद. बदललेल्या रूपात का असेना पण अजूनही सिद्धार्थाचा भूतकाळ त्याच्याबरोबर असतो.\nLabels: गद्य, मुक्तचिंतन, रसग्रहण\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट तंत्रज्ञान निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nसारं काही परत येतं (भाग ३)\nसारं काही परत येतं (भाग २)\nतुमच्या माझ्या डेटाची चोरी\nभाग १ - पाणीपुरवठा आणि इंटरनेट\nभाग २ - इंटरनेटची जन्मकथा\nभाग ३ - गुगलचा जन्म\nभाग ४ - फेसबुकचा जन्म\nभाग ५ - स्मार्टफोन आणि आयफोन\nभाग ६ - प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट\nभाग ७ - केम्ब्रिज ऍनालिटिका\nभाग ८ - सायकोग्राफिक डेटा\nभाग ९ - धिस इज युअर लाईफ\nभाग १० - समाजमाध्यमे आणि पाणवठा\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली र�� अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\nरडिता भेकिता अन्यथा ताडिता\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/10/24/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-16T23:36:13Z", "digest": "sha1:Q32DACM52UWGVCGNKC4TTAFPOGM3TZZT", "length": 10188, "nlines": 81, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुंग्याविषयी मनोरंजक माहिती - Majha Paper", "raw_content": "\nविंटेज लूक व्हेस्पा एम्पोरियो अर्मानी सादर\nआपल्याला दिवसभर सचेत राहण्यास मदत करतील ‘हे’ खाद्यपदार्थ\nOctober 24, 2017 , 2:52 pm by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: मुंग्या, राणी मुंगी\nमुंग्या हा कीटक आपल्या चांगलाच परिचयाचा आहे. उन्हाळ्यात, पावसाळ्यात या मुंग्यांच्या झुंडीच्या झुंडी घराघरातून दिसतात. मुंग्या एका ठिकाणी साठविलेले अन्न दुसरीकडे नेताना पाहिल्या की हमखास पाऊस येणार असा होरा बांधला जातो व तो खराही आहे. तोंडात कसला ना कसला अन्नाचा कण, मेलेली झुरळे, बारीक किडे धरून कुठेही न थांबता व न थकता सतत धावपळ करणार्‍या मुंग्या तसा कुतुहलाचा विषय आहे. मात्र आपल्याला या मुंग्याविषयी फारच थोडी माहिती असते. मुंग्यांचे विश्व फारच मनोरंजक आहे ते थोडक्यात जाणून घेऊ या.\nजगात १२ हजार प्रकारच्या मुंग्या आहेत. आपण नेहमी लाल व काळ्या रंगाच्या मुंग्या पाहतो पण हिरव्या रंगाच्या मुंग्याही असतात. मुंगी दिसते एवढीशी पण तिच्या वजनाच्या २० पट अधिक वजन ती वाहून नेऊ शकते.\nमुंग्यांमध्ये एक राणी मुंगी असते तिला पंख असतात. राणी मुंगी लाखो अंडी घालते. मुंग्यांचे सरासरी आयुष्य २८ वर्षांचे असते तर राणी मुंगीचे आयुष्य सरासरी ३० वर्षांचे असते.मुंग्यांना कान नसतात. जमिनीच्या कंपनांवरून त्या अंदाज घेतात. मुंग्या एकमेकींशी लढल्या तर ही लढाई आर या पार होते. म्हणजे कुणा एकाचा मृत्यू होईपर्यंत ती थांबत नाही.\nमुंग्या एकाच रांगेत चालतात. कारण त्यांच्यामधून एक प्रकारचा पातळ पदार्थ बाहेर पडतो व त्याचा वेध घेऊनच मागच्या मुंग्या चालतात. मेलेल्या मुंगीच्या शरीरातून एक प्रकारचे रसायन पाझरते त्यावरून बाकी मुंग्या ती मेल्याचे जाणतात. विशेष म्हणजे हे रसायन जिवंत मुंगीच्या अंगावर टाकले तरी बाकीच्या मुंग्या ती मेली असेच मानतात.\nअन्नाची साठवण फक्त माणूस व मुंग्याच करतात. मुंगीच्या शरीराची रचना अशी असते की विमानातून तिला खाली फेकली तरी तिला जखम होत नाही. मुंग्या झोपत नाहीत. पाण्यातही त्या २४ तास जिवंत राहतात. मुंग्याना दोन पोटे असतात. एक स्वतःसाठी तर दुसरे दुसर्‍यासाठी अन्न साठवते.\nपृथ्वीवरील माणसांचे एकत्र जेवढे वजन होईल तेवढ्याच वजनाच्या मुंग्या पृथ्वीवर आहेत. डायनोसोरच्या काळातही मुंग्या होत्याच. आता बोला\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-62-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/", "date_download": "2019-01-16T22:00:27Z", "digest": "sha1:2GN5ENKQ56U5JQ7EI6EU3HTIXJV2NQSX", "length": 9128, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशभरातल्या 62 विद्यापीठ, संस्थांना स्वायत्त दर्जा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदेशभरातल्या 62 विद्यापीठ, संस्थांना स्वायत्त दर्जा\nनवी दिल्ली : देशभरातल्या एकूण 62 विद्यापीठ आणि संस्थांना आज स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. यात पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचाही समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे आणि महाविद्यालये अशी विभागणी करण्यात आली.\nस्वायत्त दर्जा देण्यात आलेल्या विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. ग्रेड 1 स्वायत्तता महाविद्यालये गटातून महाराष्ट्रातली काही संस्था आण�� महाविद्यालयांचाही समावेश आहे. स्वायत्त दर्जा मिळालेल्या विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आता अभ्यासक्रम, प्रवेश प्रकिया, फी यासारखे अनेक निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचे अधिकार प्राप्त होणार आहे.\nउच्च शैक्षणिक दर्जा राखल्याच्या निकषावर ६२ संस्थांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ६२ स्वायत्त शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली. ज्यात ५ केंद्रीय विद्यापीठे, २१ राज्य विद्यापीठे, २६ खासगी विद्यापीठे आणि १० महाविद्यालयांचा समावेश आहे.ग्रेड १ स्वायत्तता महाविद्यालये या प्रकारात महाराष्ट्रातून काही इतर नावेही आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\nतालुक्‍यातल्या सर्व अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च करणार : विनोद दादा पार्टे\nउत्तेजक पदार्थ सेवन चाचणीच्या निष्कर्षांना उशीर : वाडा\nभीमसृष्टीला आंबेडकर जयंतीचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/army-tigers-are-now-turtles-ajit-pawar/", "date_download": "2019-01-16T22:39:34Z", "digest": "sha1:4SU4UILC7JGII2XIJXSPCVYYOULVEMNY", "length": 8212, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सेनेच्या वाघाचे आता कासव झाले; अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसेनेच्या वाघाचे आता कासव झाले; अजित पवार\nलोहा: राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात सुरुच आहे. याच हल्लाबोल यात्रेदरम्यान अजित पवार आणि धनंजय मुंडे लोहा दौऱ्यावर होते त्याचवेळी अजित पवारांनी सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले. आणि सेनेच्या वाघाचे आता कासव झाले असे म्हणत शिवसेनेवरही टीका केली.\nशिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, अशी टीकाही पवारांनी केली. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत धनंजय मुंडेही होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमावर १ लाख रुपये खर्च होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या मेकअपवर आणि लाईटवर २६ लाख रुपये खर्च होतो.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nराष्ट्रवादीने १५ वर्षे काँग्रेससोबत सरकार चालवले. मात्र एका पक्षाचा आमदार दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी स्टेजवर गेला नव्हता. शिवसेनेचे नांदेडचे आमदार भाजपचा प्रचार करताना दिसले होते. सेनेच्या वाघाचे आता कासव झाले आहे अशीही टीका अजितदादांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही अजित पवार आक्रमक झाले. सरकार एकीकडे ग्रामीण भागात वीजेच्या जोडण्या तोडून टाकते आणि दुसरीकडे पाण्याचे दर वाढवते. बावचळलेल्या सरकारकडे कृषीविषयक धोरणच नाही. तीन वर्षात निकृष्ट दर्जाची बांधकामे झाली आहेत.\nराष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला उस्मानाबादमधून सुरूवात झाली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. तर समारोप औरंगाबादमध्ये होणार आहे. समारोपाच्या सभेला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर २२ फेब्रुवारीपासून हल्लाबोल आंदोलनाचा तिसरा टप्पा उत्तर महाराष्ट्रातून सुरू होणार आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे हेच भाजपच्या…\nटीम महाराष्ट्र देशा - जवाहरलाल नेहरू विश्व विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nअरबी समुद्रात��ल शिवस्मारकाला स्थगिती\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/president-ramnath-kovind-inaugurate-airport-in-shirdi-maharashtra/", "date_download": "2019-01-16T22:30:11Z", "digest": "sha1:BHPDQW5764IPKCBMS5M7XUBWMVJ6OMYF", "length": 7750, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते झाले लोकार्पण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते झाले लोकार्पण\nमुंबई ते शिर्डी अवघ्या ३५ मिनीटांत\nशिर्डी:- बहुप्रतीक्षित शिर्डी विमानतळचे अखेर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय हवाई मंत्री पी.अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nसुमारे १९९०च्या दशकात शिर्डी हे हवाई मार्गाने जोडले जावे अशी मागणी पुढे आली होती. आता विमानतळाचे काम पूर्ण होऊन लोकार्पण सोहळाही पार पडल्यामुळे शिर्डीकरांचे हे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. आतापर्यंचा विचार करता शिर्डीला जायचे म्हटले तर, मुंबईपासून, सुमारे पाच- साडेपाच तास, तर औरंगाबादहून तीन तास प्रवास करुन शिर्डीला जावे लागत असे. मात्र, आता हवाई मार्गाचा वापर केल्यास मुंबई ते शिर्डी हे अंतर अवघ्या ३५ मिनीटांत कापता येणे शक्य आहे.\nसाईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या ध्वजारोहण व शिर्डी विमानतळाच्या लोकार्पणासाठी राष्ट्रपती कोविंद यांचे शिर्डीत सकाळी आगमन झाले.राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर राष्ट्रपतींनी १० वाजून ०५ मिनिटांनी शिर्डी विमानतळाचे लोकार्पण केले. लोकार्पण सोहळ्यानंतर १० वाजून १० मिनिटांनी शिर्डी विमानतळावरून पहिल्या विमानाने उड्डाण केले.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nसोलापूर ( प्रतिनिधी ) - उजनी धरणावरील स्थानिक मच्छिमार सोमवार २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करमाळा येथील कोंढार…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sadabhau-khot-sabha-in-kolhapur-latest-update/", "date_download": "2019-01-16T22:33:41Z", "digest": "sha1:H5GJKQNK64CFNCQOM76MPRCGBTCLW4ZE", "length": 6455, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जंगी सभेच्या आधीच सदाभाऊंना आली चक्कर; सभा एका तास पुढे ढकलली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजंगी सभेच्या आधीच सदाभाऊंना आली चक्कर; सभा एका तास पुढे ढकलली\nकोल्हापूर : सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ते सदाभाऊ खोत यांच्या जंगी सभेकडे. याच सभेमध्ये सदाभाऊ हे आपल्या नवीन शेतकरी संघटनेची घोषणा करणार आहेत. मात्र सदाभाऊ खोत यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळत आहे, त्यांना अचानक चक्कर आल्याने ते शासकीय विश्रामगृहात आराम घेत आहेत. त्यामुळे कोल्हापुरमध्ये होणारी सभा एक तास पुढे ढकलण्यात आली आहे.\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ…\nमाढा लोकसभेवर स्वाभिमानीचा दावा \nस्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सदाभा��� हे आपली नवीन राजकीय इनिंगची सुरुवात करत आहेत. आज कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सभेत ते शेतकरी सघटनेच्या नावाची घोषणा करणार असून राज्य कार्यकारणीही जाहीर केली जाईल. दरम्यान आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ते त्यांच्या सभेकडे.\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nमाढा लोकसभेवर स्वाभिमानीचा दावा \nभाजप विरुद्ध कॉंग्रेस आघाडी होतीये सज्ज\nशेतकरी प्रश्नांसाठी 8 जानेवारीला राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको \nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nपुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील…\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड…\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/starts-patient-equipment-jankalyan-samiti-yeola-115654", "date_download": "2019-01-16T22:48:10Z", "digest": "sha1:S7HUA22BHBIU4DHBYIYLBEX7V35TVAN4", "length": 15155, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "starts a patient equipment from jankalyan samiti in yeola येवला - जनकल्याण समितीच्या रुग्णोपयोगी सहित्य केंद्राचा शुभारंभ | eSakal", "raw_content": "\nयेवला - जनकल्याण समितीच्या रुग्णोपयोगी सहित्य केंद्राचा शुभारंभ\nशुक्रवार, 11 मे 2018\nयेवला : शहरात जनकल्याण समितीद्वारे सुरु होत असलेल्या रुग्णोपयोगी केंद्र ही नक्कीच दिलासादायक उपक्रम आहे. रुग्णांना अडचणीत कुबड्या, वॉकर, वॉकिंग स्टिक, फउलर बेड, कांड चेअर, व्हील, चेअर, कंबर व मानेचा पट्टा, बॅक रेस्ट, एअर बेड या साहित्याची मदत मिळणार असल्याने नक्कीच गरजूंना आधारवड असा हा उपक्रम असल्याचे प्रतिपादन अस्थिरोगतज्ञ डॉ. विजय काकतकर यांनी केले.\nयेवला : शहरा��� जनकल्याण समितीद्वारे सुरु होत असलेल्या रुग्णोपयोगी केंद्र ही नक्कीच दिलासादायक उपक्रम आहे. रुग्णांना अडचणीत कुबड्या, वॉकर, वॉकिंग स्टिक, फउलर बेड, कांड चेअर, व्हील, चेअर, कंबर व मानेचा पट्टा, बॅक रेस्ट, एअर बेड या साहित्याची मदत मिळणार असल्याने नक्कीच गरजूंना आधारवड असा हा उपक्रम असल्याचे प्रतिपादन अस्थिरोगतज्ञ डॉ. विजय काकतकर यांनी केले.\nयेथे सुरु झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती संचलित स्व.उत्तमभाऊ चंडालिया रुग्णोपयोगी सहित्य केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी बुधवार (ता.9) मर्चंन्ट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृह येथे उत्साहात झाला.याप्रसंगी व्यासपिठावर हरिओम तिर्थ स्वामी, डॉ. काकतकर, जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह विनायक डंबीर, विजयकुमार चंडालीया, मुकुंद गंगापुरकर हे उपस्थित होते.\nहरिओम तिर्थ स्वामी यांनी,तनाची शुद्धी ही स्नानाने, मनाची शुद्धी ही भक्तीने तर धनाची शुद्धी ही दानाने होत असते.समितीद्वारे जे समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत ते स्तुत्य असुन यासाठी दानशुर व्यक्तींचे असलेले सहकार्य हे खुप महत्वाचे आहे. रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरु करण्यासाठी ज्या दानशुर व्यक्तींनी पुढाकार घेवुन उपक्रम सुरु केला त्यांचे कौतुक डंबीर यांनी केले. डॉ.माहेश्वर तगारे यांनी रुग्णोपयोगी साहित्य केंद्राची माहिती दिली.यावेळी डॉ. काकतकर यांनी या सहित्य केंद्रास दिलेला एकविस हजार रुपये मदतीचा धनादेश व शहरातील विनोद वडे यांनी एक लाखाची मदत दिले बाबत त्यांचे आभार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले.\nसूत्रसंचालन अरविंद जोशी यांनी केले. या साहित्य केंद्रात गरजू नागरिकांना कुबड्या, वॉकर, वॉकिंग स्टिक, फउलर बेड, कांड चेअर, व्हील, चेअर, कंबर व मानेचा पट्टा, बॅक रेस्ट, एअर बेड, अश्या विवीध साहित्य फक्त डिपॉझिट तत्त्वावर मिळणार असुन शहरातील श्रीराम कॉलनी येथील मित्तल पॅलेस येथे हे केंद्र सुरु राहणार आहे तर तेथे दोन सेवक हे काय कार्यरत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nकार्यक्रमाला प्रभाकर झळके,येमकोचे सदस्य सुशिल गुजराथी, बापु काळे, किशोर सोनवणे, नारायण शिंदे, सुधाकर भांबारे, अ‍ॅड. जुगलकिशोर कलंत्री, आनंद शिंदे, प्रेमलता चंडालिया, मदन चंडालीया, विनोद वडे, विजयकुमार श्रीश्रीमाळ, राजेश भंडारी, कृष्णासा वडे, ज्ञानेडर लुटे, ज्ञानेडर सांबर, आशिष भोजने, राजेंद्र देवगावकर, बाळासाहेब धांडे आदींसह रा.स्व.संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.\nपुणे - वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सतत ‘ड्यूटी’ फिरती ठेवली जाते, मग गुन्ह्यांचा तपास कसा आणि केव्हा करायचा तरीही ‘कसुरी रिपोर्ट’ काढला जातो....\nअनपटवाडी...मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी\nवाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले...\nगरजू, अनाथांचा आधार ‘साईप्रसाद’\nनांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड...\nलेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप सुरूच\nमुंबई - मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार बेस्ट कामगारांच्या संयुक्त...\nनवीन साहित्य प्रकाशित करण्यावर भर\nपुणे - राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची...\nवीणाताईंनी जपलंय ‘देणं समाजाचं’\nअकोला : समाजाचेही आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून समाजोपयोगी कामाला आर्थिक हातभार लावण्याची इच्छा अनेकांना असते; मात्र कोणाला आणि कशी मदत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/303?page=1", "date_download": "2019-01-16T22:37:45Z", "digest": "sha1:7E73FNDDRNN75C6ASU6RL7FHIL5VGDI7", "length": 16138, "nlines": 216, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रोग्रॅमींग : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तंत्रज्ञान /प्रोग्रॅमींग\nलहान मुलांसाठी सुयोग्य टॅब किंवा इतर एज्युकेशनल डिवाइस\n१. ५-८ वयोग��ाकरिता interactive असावा.\n२. आकार व वजन हाताळण्याजोगे व दृष्टिस कमी त्रासदायक असावा.\n४. लहान मुलांकडून हाताळला जाणार असल्याने फार महाग व गुंतागुंतीचा नसावा.\nRead more about लहान मुलांसाठी सुयोग्य टॅब किंवा इतर एज्युकेशनल डिवाइस\nGo to Webinar बद्दल माहिती हवी आहे\nGo to Webinar बद्दल माहिती हवी आहे\nयापूर्वीही Go to Webinar बद्दल माहिती विचारली होती. Webinar साठी कॉम्पुटर मध्ये काय सेटिंग करावी ते समजत नाही. हि सेटिंग कदाचित Webinar च्या वेळेलाच ओपन होतात व त्यावेळी काही चूक झाली तर आपण काहीच करू शकत नाही. असे Webinar I.T. कंपन्यामध्ये बऱ्याचदा होत असतील. Laptop वर किंवा मोबईल Webinar साठी काय सेटिंग करावी\nGo to Webinar बद्दल माहिती हवी आहे\nवेब डेव्हलोपमेंट आणि डिझायनिंग शिकणे\nखूप वर्ष झाली मला वेब डेव्हलोपमेंट आणि डिझायनिंग शिकायचंय .\nतसं बेसिक HTML येतंय. पण मला वेब डेव्हलोपमेंट मधील सुरुवाती पासून शेवटपर्यंत शिकायचंय .\n) आहे . अजून कुठल्या lagnguage येणे गरजेचे आहे \nमाझं खूप वर्षाचे स्वप्न आहे वेब डेव्हलपमेंट आणि designing मध्ये व्यवसाय करायचा पण ह्या स्वप्नासाठी मी काहीच प्रयत्न करत नव्हते ते आता करतेय .\nअजून बऱ्याच आयडिया आहेत वेब डेव्हलोपमेंट उपयोगाबद्दल ज्याचा सगळ्यांना फायदा होईन .. बघू कसं जमतंय\nRead more about वेब डेव्हलोपमेंट आणि डिझायनिंग शिकणे\nविद्युत उपकरणे - समुह\n'विद्युत उपकरणे' या विषयावर व्हॉटस्अप समुह सुरु केला आहे.\nएसी आणि डीसी विद्युत उपकरणांची रचना, कार्य, वापर, त्यांची देखभाल,दुरुस्ती, त्यांना लागणारी सॉफ्टवेअर्स, उपकरणांची खरेदी, वीजबचत,इ - कचरा,त्यांची योग्य ती विल्हेवाट याबद्दल माहितीची देवाणघेवाण,चर्चा, शंका,मार्गदर्शन, तसेच बाजारात आलेली नवीन विद्युत उपकरणे, त्यांची वैशिष्ट्ये,या विषयावरची पुस्तके,नियतकालिके,लेख याबद्दल येथे बोलता येईल.\nRead more about विद्युत उपकरणे - समुह\nलिनक्स क्विकस्टार्ट - २ - जीवंत परिक्षण\nRead more about लिनक्स क्विकस्टार्ट - २ - जीवंत परिक्षण\nलिनक्स व मुक्तस्त्रोत - गैरसमज आणि वा.वि.प्र.\nलिनक्स व मुक्तस्त्रोत - गैरमसजांचे स्पष्टीकरण आणि वा.वि.प्र - वारंवार विचारले जाणा-या प्रश्नांची उत्तरे.\nआपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लिनक्स ही अ‍ॅपल मॅक आणि मायक्रोसॉफ्ट विंडोजप्रमाणेच एक संगणक चालवण्याची प्रणाली आहे. या प्रणालीबद्दलच्या अनेक गैरसमजांमुळे सामान्य माणुन आजही या पासुन दु��� राहणेच पसंत करतो. या लेखात लिनक्स चा खरा हेतु व त्या बद्दलचे गैरसमज यांबाबत शक्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.\nRead more about लिनक्स व मुक्तस्त्रोत - गैरसमज आणि वा.वि.प्र.\nवझीर.. खेल खेल मे..\nखेल खेल ये आ जायेगा.\nबुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.\nतडका - आमचे संविधान\nइथे मिळतो हो बहूमान\nजगात भारी आमचे संविधान\nRead more about तडका - आमचे संविधान\nमराठी बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) software\nबोलून शब्दारुपांतर ( speech to text ) प्रकारची software इंग्रजी भाषेसाठी बरीच आहेत. जसे कि Dragon Naturally Speaking. . तसेच अन्द्रोइद आणि आय ओयस मध्ये पण हि सोय आहे.\nतर मराठी असे काही software आहे का ते फुकट आहे काय ते फुकट आहे काय नाही तर किमत काय \nतसेच नसल्यास कोणी प्रयत्न केला होता का कोणी करीत आहे का\nमी गुगलून पहिले आही – फारसे काही मिळाले नाही ..\nमायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )\n१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात \n२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का \n३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती \n३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता \n४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते \n५) कुठल्या कंपूत होता \n६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का \n७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) \nRead more about नवीन सभासदांसाठी प्रश्नावली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-fashion/duster-jackets-118083100007_1.html", "date_download": "2019-01-16T22:20:54Z", "digest": "sha1:5A2M2MFK64Q626VZRCOPVYVKLKMJF2LC", "length": 10587, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डस्टर जॅकेट दिसे खास | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स ���ाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडस्टर जॅकेट दिसे खास\nपारंपरिक कपड्यांना 'वेस्टर्न' तडका लावायचा असेल, तर डस्टर जॅकेटचा वापर करता येऊ शकतो. कोणत्याही लूकसोबत तुम्ही हे जॅकेट कॅरी करू शकता. ही जॅकेट्‌स कोणत्याही ड्रेसवर फिट बसतात. पारंपरिक कपड्यांवर घाला किंवा वेस्टर्नवर त्याचा प्रयोग करा. जीन्स, स्कर्ट, मॅक्सी ड्रेस, गाउन किंवा कुर्त्यांवरही त्याचा वापर करता येतो. फुल स्लीव्ह, स्लीव्हलेसमध्येही ही जॅकेट्‌स आहेत. हेवी, बोल्ड आणि लाइट प्रिंट असलेली जॅकेट्‌स वेगवेगळ्या मोसमांत वापरता येतील. कॉलेज किंवा ऑफिसवेअर, पार्टीवेअरबरोबरही ही जॅकेट वापरता येतात.\nलेहंग्यासोबत थोडे हेवीवर्क असलेले डस्टर जॅकेट घालावे. आउट‍फिट लक्षात घेता त्यात फ्रिल, लेअर्स, स्ट्रेट कट अशा प्रकारातील जॅकेट निवडावे. लेहंग्यासोबत एम्ब्रॉयडरी, ब्रोकेड वर्क, सिल्कसारखं फॅब्रिक वापरता येईल. पार्टीत स्लीम फिट, शॉर्ट ड्रेस घालत असणार, तर ही जॅकेट स्टायलिश आणि स्मार्ट लूक देतील. हॉट पँट, शॉर्ट स्कर्टशीही ते पेअर करू शकता. प्लस साइज असेल, तर डस्टर जॅकेट उत्तम पर्याय आहे. किटी पार्टीमध्ये स्कीन फिट टी-शर्ट आणि जीन्स घालण्याची इच्छा असेल, तर डस्टर जॅकेट घालावे. त्यामुळे कंबर आणि हिप्सवरील फॅट्‌स लपवता येऊ शकतात.\nउंदीर पळवण्यासाठी घरगुती सोपे उपाय\nकिराणा दुकानातून या 7 वस्तू MRP वर मुळीच खरेदी करू नका\nफॉर हेल्दी ऑफिस लाईफ\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nउच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार\nउच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. ...\nमधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी\nपिकलेले केळी तर आपण खातोच आणि आपल्याला हे माहीत आहे की हे किती फायदेशीर आहे, पण कच्च्या ...\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nबारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...\nहातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...\nरेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीही परीक्षा ...\nSouth Western Railway Recruitment 2019 रेल्वे भरती सेलमध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/02/04/230869/", "date_download": "2019-01-16T23:32:56Z", "digest": "sha1:EB6HQ3YHF5MINEDCBKYCZDQL6DI57IWQ", "length": 11171, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आयटी क्षेत्राला सुगीचे दिवस - Majha Paper", "raw_content": "\nजगातील सर्वात श्रीमंत देशामध्ये बेघर लोकांची संख्याही सर्वाधिक\nआयटी क्षेत्राला सुगीचे दिवस\nनवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला नव्या वर्षात सुगीचे दिवस आले असून अधिकाधिक कंपन्या आता डिजिटायझेशनवर भर देत असल्यामुळेच आता आयटी क्षेत्रात या वर्षात २.५ लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.\nआयटी क्षेत्रात गेल्यावर्षी रोजगाराच्या संख्येत सरासरी १२ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, आता यंदाच्या वर्षी हीच वाढ तब्बल १४ ते १६ टक्के इतकी होण्याची शक्यता आहे. कामगारांची भरती करणारी कंपनी टीमलीझ सव्र्हिसेसच्या मते, चालू वर्षात आयटी कंपन्या डिजिटायझेशन करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. कंपन्यांकडून डिजिटायझेशनवर अधिक भर दिला जात असल्याने सुशिक्षित आणि सॉफ्टवेअर कुशल तरुणांना नियुक्त करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच आता आयटी क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. कामगारांची भरती करणारी कंपनी टीमलीझ सव्र्हिसेसच्या मते, चालू वर्षात आयटी कंपन्या डिजिटायझेशनवर भर देत आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे.\nस्टार्टअप इंडियामुळेह�� संधीत वाढ झाल्याचा दावा सरकारच्यावतीने करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून देशात आता नवीन उद्योग व नव्या कंपन्या सुरू होण्याची चिन्हे आहेत. यामुळे उद्योगांचे स्वरूप सेवा पुरवठादार असे राहिले नसून उपाय पुरवठादार (सोल्युशन प्रोव्हायडर) असे झाले आहे. या नवीन बदलासाठी आयटी क्षेत्राची देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर गरज लागणार आहे. कंपन्यांकडून डिजिटायझेशनवर अधिक भर दिला जात असल्याने शिक्षित आणि सॉफ्टवेअर कुशल तरुणांना कामावर घेण्यास अधिक कल दिसून येतो आहे. त्यामुळे मात्र आता आयटी क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होणार आहेत. तसेच भारतातून सॉफ्टवेअरच्या निर्यातीत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. परिणामी या क्षेत्रात दीड लाख नवी पदे भरली जाण्याची शक्यता आहे.\nगतवर्षी जागतिक मंदी आणि परदेशी कंपन्यांनी आयटी क्षेत्राच्या खर्चाला लावलेली कात्री यामुळे उत्पन्नाची वाढ साडेपाच टक्के पर्यंतच राहिली. असा निष्कर्ष नेसकॉम या कंपनीने काढला आहे. चालू आर्थिक वर्षात रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होत असल्याने देशभरातील बहुतांश बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. मात्र या साठी कौशल्य विकासावर तरूणांना भर द्यावा लागणार आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजक���र २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://solapurpune.webnode.com/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%99%20/", "date_download": "2019-01-16T23:01:41Z", "digest": "sha1:YID57LBDLWC54JATHOFZ42LSS5ROP4BS", "length": 15063, "nlines": 196, "source_domain": "solapurpune.webnode.com", "title": "किल्ले हातगङ :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nHomepage > महाराष्ट्र पर्यटन > महाराष्ट्र किल्ले पर्यटन > किल्ले हातगङ\nसुरगणा नाशिक मधील एक तालुका.सह्याद्रीच्या पूर्व भागातीलएका रांगेची सुरवात याच तालुक्यापासून होते.यालाच सातमाळ रांग असे म्हणतात.या सातमाळ रांगेतील किल्ले म्हणजे जणु काय एक तटबंदीच.याच रांगेच्या उपशाखेवर एक छोटासा किल्ला आहे त्याचे नाव हातगङ या भागातील जनजीवन मात्र सामान्यच.थोडा फार आधुनिक सुविधा इथपर्यंत देखील पोहचल्या आहेत\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :\nगडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात.पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लागते.येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे.गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत.या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत.या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुस-या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगा सारख्या दरवाज्यातून आत शिरतो.या दरवाज्याला पाहून हरीहर किल्ल्याची आठवण येते.या दरवाज्याच्या बाजूला एक गुहासुध्दा कोरलेली आहे यात पाण्याची तीन टाकी आहेत.या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो.गडमाथा खूप विस्तीर्ण आहे.संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो.दरवाज्यातून वर आल्यावर पाय-यांची एक वाट डावीकडे खाली उतरते.येथे मोठा प्रमाणावर तटबंदी आहे.ती आजही ब-यापैकी शाबूत आहे.समोरच एक पीर सुध्दा आहे.उजव्याबाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे ,पाण्याचे एक टाके सुध्दा आहे.हे सर्व पाहून आल्या वाटेने परतावे.आता दरावाज्याच्या उजवीकडची वाट धरावी.येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात.येथे एक बुरुज वजा इमारतही आहे. थोडे खाली उरल्यावर पाण्याचा एक तलाव सुध्दा आहे.यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे.तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुस-या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुस-या टोकाला एक बुरुज आहे.संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो.असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी वर आहे .नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुस-या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुस-या टोकाला एक बुरुज आहे.संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो.असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी वर आहे .नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.\nगडावर जाण्याच्या वाटा :\nहातगडाला जाण्यासाठी नाशिक गाठावे.नाशिक सापुतारा मार्गावर बोरगाव नावाचा फाटा आहे.येथून एक रस्ता सुरगण्याला जातो तर दुसरा सापुता-याला जातो.सापुता-याला जाणा-या रस्त्यावर बोरगावपासून ४ कि.मी अंतरावर हातगडवाडी नावाचे गाव आहे हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे.गावातन एक डांबरी सडक कळवणला जाते या सडकेवरून पुढे जायचे ,हातगडवाडी डाव्या हाताला ठेवायची.पुढे डावीकडे एक बुजलेली विहीर लागते.या विहीरी नंतर ५ मिनिटांनी डांबरी सडक सोडायची आणि डावीकडची डोंगरधारेवर चढत जाणारी वाट धरायची.या वाटेन १५ मिनिटात आपण एका आंब्याच्या छाडाखाली पोहचतो.कागदावर जशी आपण तिरकी रेघ मारतो तशी या झाडापासून डोंगराच्या माथ्यापर्यंत तिरघी रेघ मारावी ही तिरकी रेघ म्हणजे गडावर जाणारी वाट.पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास पाऊण तास लागतो.\nराहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.\nजेवणाची सोय : आपण स्वतः करावी\nपाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे\nजाण्यासाठी लागणारा वेळ : हातगडवाडी मार्गेपाऊण तास.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे\n\"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुव��डी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/three-attacks-different-cases-123452", "date_download": "2019-01-16T22:48:22Z", "digest": "sha1:WIZN73XZW4WKKNTWWG2LM3DGFOZS6IGS", "length": 11879, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three attacks in different cases वेगवेगळ्या प्रकरणांत तिघांवर हल्ला | eSakal", "raw_content": "\nवेगवेगळ्या प्रकरणांत तिघांवर हल्ला\nबुधवार, 13 जून 2018\nनागपूर - शहरातील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तिघांवर हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. वाडी, सदर आणि नवी कामठी ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या. दवलामेटीतील रहिवासी संजय चचाणे (३२) याने रिकाम्या जागेत कचरा फेकला. या जागेच्या शेजारी राहणारे मारोतराव खंडेराव (६२), त्यांची मुले रितेश खंडेराव (३२), राकेश खंडेराव (२९), गोलू (२६) यांनी संजयसोबत वाद घातला.\nनागपूर - शहरातील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तिघांवर हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. वाडी, सदर आणि नवी कामठी ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या. दवलामेटीतील रहिवासी संजय चचाणे (३२) याने रिकाम्या जागेत कचरा फेकला. या जागेच्या शेजारी राहणारे मारोतराव खंडेराव (६२), त्यांची मुले रितेश खंडेराव (३२), राकेश खंडेराव (२९), गोलू (२६) यांनी संजयसोबत वाद घातला.\nलोखंडी पाइपने त्याच्या डोक्‍यावर वार करून गंभीर जखमी केले. बेलीशॉप रेल्वे क्वॉर्टर, बेझनबाग येथील रहिवासी शंकर कोत्तुलवार (३४) हा दुचाकीने सदर लिंक रोड येथून जात असताना एसएफएस शाळेमागील गेटसमोर पाच आरोपींनी अचानक हल्ला चढविला. भोई लाई येथील रहिवासी जिआऊल हक वसीम अख्तर (३५) यांच्या घरासमोर राहणारा आरोपी मोहसीन अहफाज रफीउद्दीन अन्सारीच्या घरावरील स्लॅबचे पाइप अचानक फुटले. यामुळे अख्तरच्या घरात पाणी साचले. मोहसीन याच्यासह अतालिक अन्सारी मोहसीन अहफाज, मो. तसलिम रफीउद्दीन अन्सारी, शमीम अहमद रफीउद्दीन अन्सारी यांनी अख्तरला मारहाण केली.\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\n; जॅकने वाढविली घराची उंची (व्हिडिओ)\nनागपूर - ‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी एक जुनी म्हण आहे. यात बदलत्या काळानुसार आता ‘घर पाहावे बांधून’ऐवजी ‘घर पाहावे उचलून’ अशी सुधारणा...\nउपनिरीक्षकपदाचा वाद; नापासांना संधी, उत्तीर्णला ‘वेटिंग’\nनागपूर - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जवळपास १२ हजारांपेक्षा जास्त...\nउमरेड येथे ट्रकखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू\nउमरेड, जि. नागपूर : सायकलने शाळेत जाणाºया विद्यार्थ्याला ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उमरेड बायपास मार्गावर सोमवारी सकाळी...\nफेकू सरकार पाडायचंय : अशोक चव्हाण\nनागपूर : ''काही महिन्यानंतर सुरू होणारे युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे आणि हे फेकू सरकार आपल्याला पाडायचं आहे...\nपुण्यात महिला, बालक आणि जेष्ठांना 'भरोसा कक्षा'चा आधार\nपुणे : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/OtherSports/2019/01/08152948/Vijay-Chaudhary-win-vita-international-wrestling-compitition.vpf", "date_download": "2019-01-16T23:26:43Z", "digest": "sha1:5HS5KGUFWJTP2HGKFLNZY7LRRJ6OFSAN", "length": 14286, "nlines": 251, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Vijay Chaudhary win vita international wrestling compitition at sangli , पोलीस उपअधीक्षक विजय चौधरींनी जॉर्जियाच्या मल्लाला दाखवले आस्मान", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nनाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ\nनाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ\nनाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार\nनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका\nपुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन\nपुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले\nपुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन\nपुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन\nअहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक\nकोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक\nकोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक\nजळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप\nजळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी\nधुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या\nमुख्‍य पान क्रीडा इतर क्रीडावृत्त\nपोलीस उपअधीक्षक विजय चौधरींनी जॉर्जियाच्या मल्लाला दाखवले आस्मान\nसौजन्य - (ट्विटर) विजय चौधरी\nसांगली - विटा येथे आंतरराष्ट्रीय कुस्तीची महादंगल पार पडली. यावेळी तीनवेळचे महाराष्ट्र केसरी व पोलीस उपअधीक्षक विजय चौधरीसह तीन पोलीस उपअधीक्षक मल्लांनी कुस्तीचे मैदान मारले. महाराष्ट्र केसरी बाला रफिकेनेही मैदानात आपल्या प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करत बाजी मारली.\nनागपूर खासदार महोत्सवात रायगडचे सायकलपटू...\nरायगड - नागपूर येथे घेण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात\nखेलो इंडिया २०१९: भाजीविक्रेत्याच्या मुलीने...\nपुणे - वेटलिफ्टिंगसारख्या आव्हानात्मक खेळात वैष्णवी हिने ८१\nखेलो इंडिया: महाराष्ट्राच्या प्रवीण पाटीलची...\nपुणे - कुस्तीत महाराष्ट्राच्या प्रवीण पाटील याने आपल्या\nखेलो इंडिया २०१९: जिमनॅस्टिक्समध्ये...\nपुणे - महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्समधील वर्चस्व\nतब्बल ८१ वर्षांपासून जपून ठेवली स्वदेशी...\nगोंदिया - लहान मुलांचा सर्वांगिण विकास घडविण्याकरिता स्वदेशी\nविटी-दांडू विश्वकरंडकात आदिवासी खेळाडूंनी...\nकाठमांडू - नेपाळची राजधानी काठमांडु येथे पार पडलेल्या\nTATA MUMBAI MARATHON: देश-विदेशातील ७८०० खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग मुंबई - टाटा मुंबई\nखेलो इंडिया २०१९: क्रीडा क्षेत्रासाठी सकारात्मक वातावरण - नीलम कपूर पुणे - ऑलिंपिकमध्ये\nक्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी 'खेलो इंडिया' म��त्वाची भूमिका बजावेल - सुभाष भामरे पुणे - देशाच्या\nटाटा मुंबई मॅरेथॉनसाठी मीरा मेहताने जमा केला १ कोटीचा निधी मुंबई - पोकेमन इटरनॅशनलकडून\nखेलो इंडिया २०१९: टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत पुणे - आर्यन भाटिया याने\nखेलो इंडिया २०१९: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय पुणे - खेलो इंडिया\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-palmolein-oil-rate-decrease-108731", "date_download": "2019-01-16T23:18:16Z", "digest": "sha1:FUWFXMWOPGOM3KV4IETCCT22HDYN2OKU", "length": 12423, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news palmolein oil rate decrease तेलाच्या किमतीमध्ये घसरण | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nमुंबई - घाऊक व्यापाऱ्यांकडून घटत असलेल्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर शुद्ध पामोलीन तेलाच्या किमती घसरल्या होत्या; तसेच साबण व जहाज व्यावसायिकांकडून एरंडेल तेलाच्या मागणीत घट झाल्याने या तेलाच्या किमतीही तुलनेने अधिक घसरल्याचे वाशी बाजारातील चित्र होते. रंगकाम उद्योगांकडून घटलेली मागणी जवस तेलाच्या पथ्यावर पडत किमतीत घसरण झाली. दरम्यान, इतर तेलांच्या तुलनेत खोबरेल तेलांचे भाव मात्र स्थिर राहिल्याचे चित्र बाजारात होते. मोठ्या प्रमाणात खरेदीचे चित्र दिसत नसले तरी मागणीचा अभावही नव्हता, त्यामुळे खोबरेल तेलाचे भाव स्थिर होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.\nमुंबई - घाऊक व्यापाऱ्यांकडून घटत असलेल्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर शुद्ध पामोलीन तेलाच्या किमती घसरल्या होत्या; तसेच साबण व जहाज व्यावसायिकांकडून एरंडेल तेलाच्या मागणीत घट झाल्याने या तेलाच्या किमतीही तुलनेने अधिक घसरल्याचे वाशी बाजारातील चित्र होते. रंगकाम उद्योगांकडून घटलेली मागणी जवस तेलाच्या पथ्यावर पडत किमतीत घसरण झाली. दरम्यान, इतर तेलांच्या तुलनेत खोबरेल तेलांचे भाव मात्र स्थिर राहिल्याचे चित्र बाजारात होते. मोठ्या प्रमाणात खरेदीचे चित्र दिसत नसले तरी मागणीचा अभा���ही नव्हता, त्यामुळे खोबरेल तेलाचे भाव स्थिर होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. खाद्यतेलांमध्ये शुद्ध पामोलीन तेलाची किंमत दहा किलोग्रॅमला एक रुपयांनी घटून ७३१ रुपये झाली. खोबरेल तेलाचे भाव मात्र १० किलोग्रॅमला ८५० रुपयांवर स्थिर होते. अखाद्यतेलांमध्ये एरंडेल तेलाचे भाव १०० किलोग्रॅममागे ३५ रुपयांनी घटून ४,११५ रुपये झाले होते. जवसाचे तेल प्रति १० किलोग्रॅम ७ रुपयांनी घसरून ८५३ रुपये झाले होते.\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nआईच्या चितेच्या बाजूलाच मुलाने घेतले जाळून\nलातूर- आईच्या चिता जळत असताना तिच्या बाजूला स्वतःला जाळून घेत मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर...\nमाळरानावर फुलविला स्ट्रॉबेरीचा मळा\nकुर्डू (सोलापूर)-माळरानाची जमीन, जेमतेमच पाणी, शेतीला जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करण्याची माढा तालुक्यात परंपरा आहे व दुध उत्पादनात अग्रेसर आहे‌ व...\nविद्यार्थ्यांना समजेल असे शिक्षण असावे\nमुंबई - मुंबई आयआयटीच्या वतीने सुरू असलेल्या अभ्युदय वार्षिक महोत्सवात पहिल्याच दिवशी करिअर, व्यवसाय, आरोग्य आदी विषयांवर तज्ज्ञांनी आपले विचार...\nअतिक्रमण काढलेले रस्ते पुन्हा \"जैसे थे'\nजळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित...\n तुमच्या डेटाला फुटताहेत पाय\nपुणे : \"तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118041300011_1.html", "date_download": "2019-01-16T22:43:52Z", "digest": "sha1:ABCD22VGG6WRQ7H77E5BXODMBDORRQNP", "length": 9506, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल ? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 17 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल \nतिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल \nमनात जपायला चाफा आवडेल\nआणि ओंजळीत धरायला मोगरा...\nवहीत ठेवायला बकुळ आवडेल\nआणि धुंद व्हायला केवडा...\nपण, प्राजक्त मात्र आवडेल तो,\nयावर ती थोडीशी नाराज झाली,\nकारण तिचं नाव रातराणी होतं...\nत्यानं ते ओळखलं... तो पुढे झाला आणि हलकेच हसत म्हणाला,\nहे सगळं नंतर आवडेल.. रातराणी खिडकीशी दरवळल्यानंतर...\nतेव्हापासून ती अखंड दरवळते आहे...\nआपल्या सावली पासून आपणच शिकावे\nकधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे\nशेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत\nम्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे.\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nसोनमच्या लग्नाचा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं\nअजून एक ऋतूचं वरदान\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nहिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ज्या र्‍हाटोळ्या तारका चकत आहेत त्याध्ये राधिका आपटे आणि भूमी ...\n\"नावझुद्दीन सिद्दीकी ची निवड मी दोन मिनिटांत केली.\" - संजय ...\nशिवसेना सुप्रीमो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' ...\n'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा ...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे. आणि तुझ्या ...\nप्रिया प्रकाश वारियर साकारणार श्रीदेवीची भूमिका\nआपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली प्रिया ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/durgadi-fort-government-of-india/", "date_download": "2019-01-16T22:55:44Z", "digest": "sha1:7JIVZD23VYTYDU25V64N5N3AHVXNFGEZ", "length": 6692, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला\nएका बाजूला शिवस्मरकासाठी सरकार हजारो कोटी रुपये खर्च करत असताना स्वराज्याच वैभव समजल्या जाणाऱ्या किल्ल्याच्या देखभालीकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय कारण कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे या किल्ल्याची अवकळा झाली असल्याचा दुर्गप्रेमींचा आरोप आहे.\nआमदार नरेंद्र पवार यांनी केली एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसह…\n26 जानेवारीच्या ग्रामसभांवर ग्रामसेवक बहिष्कार घालण्याच्या…\nया सर्व प्रकारानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दुर्गाडी किल्ला महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला भेट दिली होती तसेच स्वराज्याचं आरमार म्हणून या किल्ल्याचं एक आगळं महत्त्व आहे.\nपुरातत्व विभागाने वेळीच लक्ष दिलं असत तर या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याचीअशी दुरवस्था झाली नसती अशी भावना दुर्गप्रेमींमध्ये आहे.\nआमदार नरेंद्र पवार यांनी केली एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसह पत्रीपुलाची पाहणी\n26 जानेवारीच्या ग्रामसभांवर ग्रामसेवक बहिष्कार घालण्याच्या तयारीत\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत पाटलांकडून…\nमुंबई : मकर संक्रांत आणि मंत्रिमंडळ बैठक एकच दिवशी आल्याने या निमित्ताने मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रकांत पाटलांनी…\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजां��ा पुतळा न…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/nse-unveils-new-logo-136437", "date_download": "2019-01-16T22:54:59Z", "digest": "sha1:WWXLAHBXQJEUCMOUWNAFQHRSKILOEQDT", "length": 11403, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "NSE unveils new logo 'एनएसई'कडून बोधचिन्हात बदल | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nमुंबई: आघाडीचे स्टॉक एक्सचेंज असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) रौप्य महोत्सवी वर्षाच्या प्रसंगी बोधचिन्हात बदल केला आहे. दोन दशकांहून अधिक जुना असलेल्या तपकिरी रंगाचा लोगो बदलत आता एनएसईने मॅरिगोल्ड, पिवळा, लाल आणि निळ्या रंगाचा समावेश असलेला नवा लोगो आणला आहे. हे चारही रंग अखंडत्व, उत्कृष्टता, विश्वास आणि बांधिलकी दर्शवतात.\nमुंबई: आघाडीचे स्टॉक एक्सचेंज असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) रौप्य महोत्सवी वर्षाच्या प्रसंगी बोधचिन्हात बदल केला आहे. दोन दशकांहून अधिक जुना असलेल्या तपकिरी रंगाचा लोगो बदलत आता एनएसईने मॅरिगोल्ड, पिवळा, लाल आणि निळ्या रंगाचा समावेश असलेला नवा लोगो आणला आहे. हे चारही रंग अखंडत्व, उत्कृष्टता, विश्वास आणि बांधिलकी दर्शवतात.\nदिल्ली येथे पार पडलेल्या एनएसईच्या रौप्यमहोत्सवात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल उपस्थित होते.\nवर्षाच्या अखेरपर्यंत एनएसई सर्व नियामक अडथळ्यांना नक्कीच दूर करेल. शिवाय चालू वर्षात एनएसईचा आयपीओ देखील आणण्याचा प्रयत्न असल्याचे एनएसईचे सीईओ विक्रम लिमये यांनी सांगितले.\nनागा साधूंच्या शाही स्नानाने कुंभमेळा सुरू\nप्रयागराज : मकर संक्रातीच्या पर्वावर विविध आखाड्यांतील नागा साधूंच्या शाही स्नानाबरोबरच म��गळवारपासून कुंभमेळ्यास प्रारंभ झाला. कडाक्‍याच्या...\n...अन् नाना पाटेकरांनी मारली समृध्दी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत...\n'व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे'\nकोलकताः कुमारी वधू का नाही व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे असतात, असा वादग्रस्त मजकूर जाधवपूर विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने फेसबुकवर पोस्ट केला...\nबेस्ट प्रवाशांना १५ कोटींचा फटका\nमुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा,...\n'टीसीएस'चा नफा 8 हजार 105 कोटींवर\nमुंबई: देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 8 हजार 105 कोटी रुपयांचा निव्वळ...\nयेस बँकेकडून एमडी आणि सीईओ पदाचा उमेदवार निश्चित\nमुंबई: खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेने व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/simala-apple-season-start-136069", "date_download": "2019-01-16T23:06:23Z", "digest": "sha1:W6UVEMBOIKCQFWV3BZWNZBID6SFWRL2M", "length": 12811, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "simala apple season start सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू | eSakal", "raw_content": "\nसिमला सफरचंदाचा हंगाम सुरू\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nपुणे - रंगाने लाल-पिवळसर, चवीला गोड असणारे आणि भारतातच उत्पादित होणाऱ्या सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरवातीला त्याचे भाव जास्त असले तरी पुढील काळात ते कमी होतील, असा अंदाज आहे.\nपुणे - रंगाने लाल-पिवळसर, चवीला गोड असणारे ��णि भारतातच उत्पादित होणाऱ्या सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरवातीला त्याचे भाव जास्त असले तरी पुढील काळात ते कमी होतील, असा अंदाज आहे.\nपुण्याच्या बाजारपेठेत वर्षभर उपलब्ध होणारे फळ म्हणजे सफरचंद. हिमाचल प्रदेश आणि काश्‍मीरमध्ये सफरचंदाचे उत्पादन घेतले जाते. हिमाचल प्रदेशात उत्पादित होणाऱ्या सफरचंदाची येथील बाजारपेठेत ‘सिमला’ म्हणून ओळख आहे. याचा हंगाम ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत असतो. यानंतर काश्‍मीरमधील ‘कश्‍मिर डेलिशियस’ सफरचंदाचा हंगाम सुरू होतो. या दोन्ही सफरचंदांचा हंगाम संपल्यानंतर पुण्याच्या बाजारपेठेत अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील सफरचंदाची आवक होत असते. यामुळे वर्षभर बाजारपेठेत सफरचंद उपलब्ध असते.\nहिमाचल प्रदेशात उंच आणि कमी उंचीच्या भागात सफरचंदाचे उत्पादन होते. प्रथम कमी उंचीच्या भागातील सफरचंदाची आवक होते. ‘या वर्षी उत्पादन चांगले असून, गेल्या आठवड्यात या सफरचंदाची आवक सुरू झाली आहे.\nरविवारी सुमारे अडीच हजार बॉक्‍स आवक झाली. साधारणपणे २५ ते ३० किलोच्या बॉक्‍सला अडीच ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे. सध्या भाव जास्त असला तरी आवक वाढल्यानंतर भावात घट होईल,’ असे व्यापारी करण जाधव यांनी नमूद केले.\nसिमला सफरचंदाची आवक सुरू झाल्याने परदेशांतील सफरचंदाच्या भावात घट झाली आहे. आयात केले जाणारे सफरचंद शीतगृहात ठेवले जाते. सिमला सफरचंद तोडणीनंतर आठवड्याच्या आत बाजारात उपलब्ध होते. त्यामुळे ते खाण्यास ताजे असते.\n- करण जाधव, व्यापारी\nबहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयकात तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना भारतात आश्रय देण्याची तरतूद आहे. परंतु त्यामुळे ईशान्येकडील राज्यांत...\nअमित शहांना स्वाइन फ्लू; 'एम्स'मध्ये उपचार सुरू\nनवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे त्यांना येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आज दाखल...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरु���ाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pimpri-panthers-win-the-ifcr-rpl-urban-battle-t15-2018/", "date_download": "2019-01-16T22:36:41Z", "digest": "sha1:VSH74EY6ZFU6F6QYI7FOLWB5ISFFOZ32", "length": 9078, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद", "raw_content": "\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nआयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल टी 15 स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद\nपुणे: आयएफसीआर रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 तर्फे आयोजित आयएफसीआर आरपीएल अरबन बॅटल टी 15स्पर्धेत पिंपरी पॅंथर्स संघाने रायगड वॉरियर्स संघाचा 37 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.\nनेहरू स्टेडियम येथे पार पजलेल्या विजेतेपदासाठीच्या लढतीत पिंपरी पॅंथर्स संघाने रायगड वॉरियर्स संघाचा 37 धावांनी पराभव करत विजेतेपद संपादन केले. पहिल्यांदा खेळताना उत्कृष्ट संघीक खेळाचे प्रदर्शन करत शेखर दालमीयाच्या 30, रोहन घाडगेच्या नाबाद 26, विजय कोतवालच्या नाबाद 21, महेश दिवटेच्या 19, धिरज कदमच्या 18 व सुनिल रोहीलाच्या 16 धावांच्या बळावर पिंपरी पॅंथर्स संघाने15 षटकात 6 बाद 149 धावा केल्या. 149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अविनाश बारणेच्या अचूक गोलंदाजीपुढे रायगड वॉरियर्स संघचा डाव 15 षटकात 5 बाद 112 धावांवर रेखला. विक्रम काईयाने 30 तर प्रितम काईयाने 19 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. सुनिल मंदन , विजय कोतवाल व फैयाझ लांडगे यांनी प्रत्येकी एक व अविनाश बारणेने 11 धावांत 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. नाबाद 21धावा व 1 गडी बाद करणारा विजय कोतवाल सामनावीर ठरला.\nस्पर्धेतील विजेत्या पिंपरी पॅंथर्स व उपविजेत्या रायगड वॉरियर्स संघाला करंडक पारितोषीक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी भारतीय क्रिकेटपटू चंदू बोर्डे व रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर 3131 चे डॉ. शैलेश पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी\nपिंपरी पॅंथर्स- 15 षटकात 6 बाद 149 धावा(शेखर दालमीया 30, रोहन घाडगे नाबाद 26, विजय कोतवाल नाबाद 21, महेश दिवटे 19, धिरज कदम 18, सुनिल रोहीला 16, प्रितम काईया 2-20, योगेश वाघ 1-31) वि.वि रायगड वॉरियर्स- 15 षटकात 5 बाद 112 धावा(विक्रम काईया 30, प्रितम काईया 19, संजय बाटले 15, सुनिल मंदन 1-26, विजय कोतवाल 1-6, फैयाझ लांडगे 1-28, अविनाश बारणे 2-11) सामनावीर- विजय कोतवाल\nपिंपरी पॅंथर्स संघाने 37 धावांनी सामना जिंकला.\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघ���ितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/birthday-special-10-unknown-facts-about-kapil-dev/", "date_download": "2019-01-16T23:25:38Z", "digest": "sha1:FSX5DOVHGH767QUDLH3BF2OPMG7H7M6A", "length": 14326, "nlines": 84, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी", "raw_content": "\nवाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी\nवाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी\n१९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेट प्रकाशझोतात आले. त्यावेळी भारताच्या त्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता तो त्यावेळीचे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांनी.\nआज(६ जानेवारी) कपिल देव यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यांनी भारताकडून १९७९ चे १९९४ पर्यंत १६ वर्षे क्रिकेट खेळले. यात त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना वनडेमध्ये २२५ सामन्यात २५३ विकेट्स आणि ३७८३ धावा केल्या तर कसोटीमध्ये १३१ सामन्यात ४३४ विकेट्स आणि ५२४८ धावा केल्या.\nकपिल देव यांच्याबद्दल या काही खास गोष्टी –\n– कपिल देव यांचे पुर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज असे असून त्यांचा जन्म ६ जानेवारी १९५९ मध्ये चंदीगढ येथे झाला. त्यांचे वडील रामलाल हे बिल्डींग आणि टिंबर कॉन्ट्रॅक्टर होते. कपिल देव यांचे पालक भारत-पाकिस्तान फाळणीवेळी रावळपिंडीहून स्थलांतरित झाले होते.\n– ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळले असून ते १९७५ ते १९९२ या १७ वर्षांच्या काळात हरियाणा संघाचे नियमित सदस्य होते.\n– कपिल यांनी १९८३ च्या विश्वचषकात ३०३ धावा आणि १२ विकेट घेतल्या होत्या. तसेच ८ सामन्यात ७ झेलही घेतले होते. त्याचबरोबर या विश्वचषकात त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध १७५ धावांची नाबाद खेळी देखील केली होती.\n-फेब्रुवारी १९९४ मध्ये त्यांनी श्रीलंकेच्या हर्षन तिलकरत्नेची विकेट घेत रिचर्ड हॅडली यांचा ४३१ विकेट्सचा विक्रम मागे टाकला. त्यांनी कारकिर्दीत कसोटीमध्ये ४३४ विकेट घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केले. पण त्यानंतर ८ वर्षे त्यांचा कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अबाधित होता. नंतर तो विक्रम कर्टनी वॉल्श यांनी मोडला.\n– कपिल देव हे वनडे क्रिकेटमध्येही सर्वाधित विकेट घेणारे गोलंदाज होते. त्यामुळे डेनिस लिली आणि मुथय्या मुरलीधरन यांच्याप्रमाणेच तेही वनडे आणि कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज होते.\n– कपिल देव हे त्यांच्या कसोटी कारकिर्दीत १८४ डावात कधीही धावबाद झालेले नाही. सर्वाधिक सलग डावात धावबाद न होणाचा विक्रम अजूनही त्यांच्या नावावर आहे.\n-कपिल देव यांना त्यांच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत कधीही दुखापतीमुळे सामन्यातून वगळण्यात आले नाही.\n– ते ऑक्टोबर १९९९ ते ऑगस्ट २००० पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. पण त्यावेळी मॅच फिक्सिंग प्रकरण गाजल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.\n– त्यांनी त्यांचे तीन आत्मचरित्र लिहिले असून ‘गॉड डेक्री’ हे पहिले आत्मचरित्र १९८५ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर ‘क्रिकेट माय स्टाइल’ हे आत्मचरित्र १९८७ ला प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांनी २००४ मध्ये ‘स्ट्रेट फ्रॉम द हार्ट’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले.\n– कपिल देव हे २०१८ आशिया पॅसिफिक सीनियर गोल्फ स्पर्धेतही भारताकडून सहभागी झाले होते.\n– कपिल देव हे २००८ मध्ये सन्मानिय लेफ्टनंट कर्नल म्हणून भारतीय आर्मीशी जोडले गेले.\n– कपिल देव यांनी काही चित्रपटात गेस्ट अॅपिएरन्स दिला आहे. यात मुझसे शादी करोगी, आर्यन: अनब्रेकेबल, चेन खूली की मेन खूली आणि इक्बाल या चित्रपटांचा समावेश आहे.\n– कपिल देव यांनी रोमी हीच्याही विवाह केला आहे. त्यांनी तिला लग्नाची मागणीही अनोख्या पद्धतीने घातली होती. एकदा ट्रेनच्या प्रवासात ट्रेन एका प्रेक्षणीय स्थळी थांबली असताना त्यांनी तीला विचारले होते की तूला आपल्या मुलांना दाखवण्यासाठी या ठिकाणाचा फोटो घ्यायला आवडेल का त्यावेळी रोमी यांना कपिल काय म्हणाले हे कळायला थोडा वेळ लागला पण त्यानंतर त्यांनी होकार दि���ा. कपिल आणि रोमी यांना एक मुलगी आहे.\n–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर\n–आयपीएल २०१९ सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का\n–चेतेश्वर पुजाराला संघसहकारी का म्हणतात ‘व्हाइट वॉकर’\n–वाढदिवस विशेष: कपिल देव आणि ४ चेंडूत ४ षटकार…\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathipr.com/tag/baapjanma-marathi-movie/", "date_download": "2019-01-16T22:17:43Z", "digest": "sha1:Q7AH5YBIJOJXJMZVUBIOJIU5AYU3HD76", "length": 4034, "nlines": 18, "source_domain": "marathipr.com", "title": "Baapjanma Marathi Movie – Marathi PR", "raw_content": "\nसचिन खेडेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बापजन्म’चा टिझर प्रदर्शित\nप्रत्येकजण निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या चित्रपटाची झलक पाहण्याची प्रतिक्षा करत असताना नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. जितकी प्रतिक्षा या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी केली त्याहून जास्त गूढ या चित्रपटामध्ये लपलेले आहे असे जाणवते. मनोरंजनसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते सचिन खेडेकर यांचा आगामी मराठी चित्रपट ‘बापजन्म’ हा त्यांच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असणार आहे. […]\n‘बापजन्म’ हा निपुण धर्माधिकारीचा सिनेमा १५ सप्टेंबरपासून\nयुवा आणि प्रतिभाशाली दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘बापजन्म’ १५ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’चे संजय छाब्रिया, सुमतीलाल शाह व ‘सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्स’तर्फे ही घोषणा करण्यात आली. ‘बापजन्म’ची प्रस्तुती मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी […]\n‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल\nमाधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव\nधैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा\n‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००\nसोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.holtop.com/mr/company/", "date_download": "2019-01-16T22:17:13Z", "digest": "sha1:ZSGSTU4AOCDPXMUEXHPQ2KPVH7DN2QGB", "length": 9285, "nlines": 193, "source_domain": "www.holtop.com", "title": "कंपनी - बीजिंग Holtop एअर कंडिशनिंग कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nइको-स्मार्ट ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्वच्छ ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-वाट करून देणे ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्लिम ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-सांत्वन ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nताज्या हवाई गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती प्रणाली\nउष्णता पाईप उष्णता exchangers\nलिक्विड फिरत उष्णता exchangers\nएअर हाताळणी युनिट एकत्र\nरूफ हवाई हाताळणी युनिट\nसंक्षिप्त हवाई हाताळणी युनिट\nऔद्योगिक हवाई हाताळणी युनिट\nDX गुंडाळी हवाई हाताळणी युनिट\nपॅकेज ताज्या हवाई हाताळणी युनिट\nHVAC वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nHoltop आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका प्रमुख देशांच्या व्यवस���य संबंध स्थापन, आणि विश्वसनीय उत्पादने, हुषार अर्ज कौशल्य आणि प्रतिसाद समर्थन आणि सेवा पुरवण्यासाठी जगभरातील ख्याती मिळविली आहे.\nHoltop नेहमी लोकांच्या आरोग्य याची खात्री आणि आमच्या पृथ्वीवर संरक्षण करण्यासाठी, पर्यावरणाचे प्रदूषण कमी करण्यासाठी अत्यंत कार्यक्षम आणि ऊर्जा बचत उत्पादने आणि उपाय पुरवण्याचे ध्येय बांधील आहे.\nहवा उष्णता पुनर्प्राप्ती उपकरणे हवाई उत्पादन विशेष चीनच्या प्रमुख उत्पादक कंपनी आहे. 2002 मध्ये स्थापन, ती उष्णता पुनर्प्राप्ती वायुवीजन आणि ऊर्जा 16 पेक्षा अधिक वर्षे हवाई हाताळणी उपकरणे बचत क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञान विकास समर्पित आहे.\nनावीन्यपूर्ण आणि विकास वर्षांत Holtop उत्पादनांची पूर्ण श्रेणी, 20 मालिका आणि 200 वैशिष्ट्य पुरवठा करू शकता. उत्पादन श्रेणी प्रामुख्याने समावेश आहे: उष्णता पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर, ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर, ताजे हवाई गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती प्रणाली, रोटरी उष्णता exchangers (उष्णता रणधुमाळी आणि Enthalpy विदर्भ), उष्णता exchangers, एअर हाताळणी युनिट्स, इत्यादी, प्लेट\nHoltop व्यावसायिक आर & डी संघ, प्रथम श्रेणी उत्पादन सुविधा आणि प्रगत व्यवस्थापन प्रणाली सह उच्च दर्जाचे उत्पादने राहतील. Holtop आकडा नियंत्रण मशीन, राष्ट्रीय मंजूर enthalpy लॅब मालकी, आणि यशस्वीरित्या ISO9001, ISO14001, OHSAS18001, सीई आणि EUROVENT च्या प्रमाणपत्रे झाली आहे. याशिवाय, Holtop उत्पादन बेस TUV Sud करून स्पॉट मंजूर करण्यात आली आहे.\nHoltop 400 कर्मचारी कार्यरत आहेत आणि जास्त 30,000 चौरस मीटर क्षेत्र व्यापते. उष्णता पुनर्प्राप्ती उपकरणे वार्षिक उत्पादन क्षमता 1,00,000 संच पोहोचते. Holtop साठी Midea, एलजी, हिताची, McQuay, यॉर्क, Trane आणि वाहक OEM उत्पादने जावे. एक सन्मान म्हणून, Holtop बीजिंग ऑलिंपिकमध्ये 2008 आणि शांघाय जागतिक प्रदर्शन 2010 पात्र पुरवठादार होता.\nआपले जीवन वन-ताजी हवा आणा\n2002 मध्ये स्थापन Holtop हवाई उष्णता पुनर्प्राप्ती उपकरणे हवाई उत्पादन विशेष चीनच्या प्रमुख उत्पादक कंपनी आहे.\nHVAC वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपत्ता: नाही 5 यार्ड, 7 Guanggu रस्ता, Badaling आर्थिक विकास झोन, Yanqing जिल्हा, बीजिंग, चीन\nआम्ही एकत्र बिग 5, भविष्यातील संधी चालून ...\nHOLTOP एच येथे आमच्या बूथ भेट आमंत्रित ...\nHoltop पर्यावरण संरक्षण Technolog ...\nHOLTOP ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर तयार करा ...\nचौकशीची पाठवा व्यावसायिक आणि क��ी प्रभावी HVAC उपाय\n© कॉपीराईट - 2010-2019 HOLTOP सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/10/11/%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-16T23:36:42Z", "digest": "sha1:3CD6RJQ7TFKOCPBCTOWQA2RQF3WBXI64", "length": 10869, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कौशल्यविकासातून सार्वजनिक क्षेत्राला 'टॉनिक' - Majha Paper", "raw_content": "\nअचानक हृदयविकाराचा झटका आल्यास\nअनोखे काम करुन हि महिला कमवत आहे लाखो रूपये\nकौशल्यविकासातून सार्वजनिक क्षेत्राला ‘टॉनिक’\nOctober 11, 2016 , 4:58 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: कुशल मनुष्यबळ, कौशल्य विकास कार्यक्रम, रोजगार निर्मिती, सार्वजनिक उद्योग\nनवी दिल्ली: कौशल्य विकास कार्यक्रमातून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना तब्बल १ हजार कोटी रुपयांच्या ‘टॉनिक’ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे ५ लाख अविन रोजगार निर्माण होण्याची शक्यता असल्याने लाभार्थी, सार्वजनिक उद्योग, सरकार, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष या सर्वांसाठी ‘विन विन सिच्युएशन’ असणार आहे.\nसध्याच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना कुशल मनुष्यबळाच्या अभावाची समस्या भेडसावत आहे. एकूण आवश्यकतेच्या १२ ते १५ टक्के मनुष्यबळ सार्वजनिक उद्योगांमध्ये कमी आहे. दुसरीकडे देशभरात लक्षावधी सुशिक्षित, अर्धशिक्षित युवक नोकरी अभावी बेकारांच्या फौजेत सहभागी होत आहेत.\nया समस्येतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील १२ कंपन्यांशी चर्चेच्या दोन फेऱ्या पार पाडल्या आहेत. केंद्राच्या प्रस्तावानुसार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी कौशल्याधारित प्रशिक्षण घेतलेल्या ५ लाख युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घ्यायचे आहे. त्या बदल्यात उद्योजकता आणि कौशल्य विकास मंत्रालय या कंपन्यांना प्रत्येक उमेदवारामागे १८ हजार रुपये देणार आहे; अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे सचिव रोहित नंदन यांनी दिली.\nप्रायोगिक तत्वावर ही योजना यशस्वी झाल्यास कंपन्यांना किफायतशीर मोबदल्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लाभार्थी आणि पर्यायाने सरकारकडून प्रति उमेदवार मिळणाऱ्या मोबदल्याची रक्कम वाढू शकते. सरकारला; पर्यायाने सत्ताधारी भाजपला बेरोजगारी कमी केल्याचा राजकीय फायदाही मिळू शकतो. असा सर्वांसाठी फायद्याचा असा हा व्यवहार ठरणार आहे.\nकौशल्य विकास आणि कुशल मनुष्यबळाला चांगल्या उद्योगात प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेणे हा कुशल मनुष्यबळाच्या विकासाचा प्रभावी मार्ग आहे; असे नंदन यांनी नमूद केले. कौशल्य विकास हा केवळ खाजगी क्षेत्रातूनच होऊ शकतो; अशी समजूत आहे. मात्र, सार्वजनिक उद्योगही कुशल मनुष्यबळ विकासात महत्वाची भूमिका निभावू शकतात; असा आमचा विश्वास आहे; असे नंदन यांनी नमूद केले. सार्वजनिक क्षेत्रातील अनेक कंपन्या चांगले प्रशिक्षणार्थी सामावून घेऊन त्यापैकी अनेकांना रोजगार मिळवून देण्यात सक्षम आहेत; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Fraud-Case-against-Women-In-Pimpari/", "date_download": "2019-01-16T22:33:47Z", "digest": "sha1:DXAHWWVKDTEPPBA3PPJXCVPBSQS7DKKR", "length": 4099, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शरीरसंबंधाचे आमिष दाखवून ५४ लाखांचा गंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहो���पेज › Pune › शरीरसंबंधाचे आमिष दाखवून ५४ लाखांचा गंडा\nशरीरसंबंधाचे आमिष दाखवून ५४ लाखांचा गंडा\nमहिलेने शरीरसंबंधाचे आमिष दाखवून तरुणाला तब्बल 54 लाखांना गंडा घातल्याचा धक्‍कादायक प्रकार निगडी येथे उघडकीस आला आहे. बुधवारी (दि. 5) रात्री अकराच्या सुमारास या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.\nया प्रकरणी जहीर युसूफ शिकलगार (30, रा. यमुनानगर, निगडी) याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एका अनोळखी महिलेसह तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी जहीरच्या मोबाईलवर फोन करून ओळख वाढवली. तिने शरीरसंबंध ठेवायला तयार असल्याचे आमिष दाखवून तसेच वडिलांच्या कॅन्सरचा बहाणा करून जहीरकडून पैसे उकळले. महिलेच्या भूलथापांना बळी पडलेल्या जहीरने महिलेला वेळोवेळी पेटीएम, फोन-पे, मोबी क्विक, एसबीआय व्हॅलेट आणि बँकेच्या खात्यातून आयएमपीएस करून एकूण 53 लाख 65 हजार रुपये हस्तांतरित केले. पैसे मिळाल्यानंतर महिलेचे फोनवर बोलणे कमी केले. जहीरने पैशांची मागणी केल्यानंतर महिलेने पैसे परत न देता त्याची फसवणूक केली. पुढील तपास निगडी पोलिस करीत आहेत.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-bribe-case-health-inspector-and-assistent-medical-officer-trapped-in-acb/", "date_download": "2019-01-16T22:26:17Z", "digest": "sha1:IMJSQOKHE2I5VZ3VSJD5CB5IMQOFPM7K", "length": 3224, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाच घेताना आरोग्‍य निरीक्षकासह वैघकीय अधिकारी जाळ्‍यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › लाच घेताना आरोग्‍य निरीक्षकासह वैघकीय अधिकारी जाळ्‍यात\nलाच घेताना आरोग्‍य निरीक्षकासह वैघकीय अधिकारी जाळ्‍यात\nपुण्यातील ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकासह एका वैद्यकीय अधिकाऱ्याला एका डॉक्टरकडून 10 हजार रूपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. मधुकर निवृत्ती पाटील (वय 53) व संदीप जयराम धेंडे (40) असे पकडण्यात आलेल्या आरोग्य निरीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव आहे.\nतक्रारदार हे डॉक्टर अस��न, त्यांचे रूग्णालय आहे. रूग्णालयाची नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी पाटील यांनी तक्रार दार यांच्याकडे लाच मागितली. आज पाटील व धेंडे हे तक्रारदराकडून 10 हजार रूपयांयांची लाच स्‍विकारत असताना त्‍यांना एसीबीने रंगेहात पकडले.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/The-animal-question-is-serious/", "date_download": "2019-01-16T22:57:55Z", "digest": "sha1:ARTAIM7AOE6HSYFZHZDA3VNIUHGGZPTJ", "length": 8122, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाकड जनावरांचा प्रश्‍न गंभीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भाकड जनावरांचा प्रश्‍न गंभीर\nभाकड जनावरांचा प्रश्‍न गंभीर\nदेवराष्ट्रे : विठ्ठल भोसले\nशेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दुग्धव्यवसायाने जिल्ह्यात चांगलेच बस्तान बसवले आहे. जोडधंद्याचे रुपांतर व्यवसायात होऊन शेकडो बेरोजगार तरुणांनी या क्षेत्रात चांगलाच जम बसवलेला आहे. मात्र दुधाचे खरेदी दर कमी होत असल्याने त्याचा या व्यवसायाला फटका बसू लागला आहे. तर गोहत्या बंदीचा कायदा लागू झाल्याने भाकड जनावरांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. भाकड जनावरांच्या खर्चाचा अतिरिक्त बोजा शेतकर्‍यांवर पडत आहे.\nजिल्ह्याच्या काही भागात अनेक वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. ताकारी उपसा सिंचन योजना, टेंभू योजना, म्हैसाळ योजना यांचे पाणी शिवारात आल्यामुळे दुग्ध व्यवसायासाठी गरजेचा असणारा हिरवा चारा उपलब्ध झाल्याने आणि दूध व्यवसायातून पैशांची चांगली आवक होत असल्याने जोडधंद्याची जागा मुख्य व्यवसायाने घेतली.अत्यंत कमी कालावधीत पैसे मिळत असल्याने शेकडो बेरोजगार तरुणांनी या धंद्यात उडी घेतली.जिल्ह्यात अनेक दूध संघांनी यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक पुरवठा केला.त्यामुळे परराज्यातून गायी, म्हशींची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. लहानशा गावातूनही हजारो लिटर दुधाची निर्मिती होऊ लागली.भरमसाठ दुधाची उपलब्धता पाहून जिल्ह्यात बाहेरील काही संस्थांनी आपले दूध संघ स्थापन केले.\nदुधाची उपलब्धता, पा���डर वर असलेली निर्यात बंदी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरीचे कमी झालेले दर यामुळे दूध संघांनी खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. यावर शासनाचे नियंत्रण नसल्याने अनेक संघांच्या खरेदी दरात तफावत आढळून येत आहे. नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान पहिल्यांदा खरेदी दरात कपात करण्यात आली. त्यानंतर अनेक वेळा बदल करण्यात आला.ऐन उन्हाळ्याच्या काळात दुधाचे उत्पन्न कमी होत असते. यावर्षी दूध पावडरचे उत्पादन कमी झाल्याने दूध शिल्लक राहत आहे. मात्र दूध उत्पादनाचा खर्च गगनाला भिडला आहे. तर राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू झाल्याने कमी दूध देणार्‍या अथवा दूध न देणार्‍या भाकड जनावरांचा बोजा शेतकर्‍यांना सहन करावा लागतो आहे.\nगायीच्या सरासरी 1 लिटर दूध निर्मितीचा विचार करता वैरण, पूरक आहार (पशुखाद्य), मिनरल मिक्स्चर, मजुरी आणि औषधे यांचा खर्च वजा जादा काहीच शिल्लक रहात नाही.जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्चून गोठे बांधले आहेत.परराज्यातून दुधाळ गायी, म्हशी आणल्या आहेत. मात्र आता दुधाचे दर कमी झाल्याने त्यांच्या आशेवरच पाणी फिरले आहे. सातत्याने कमी होणार्‍या दूध दरामुळे शेकडो तरुणांचे भवितव्यच टांगणीला लागलेआहे.\nकमी दूध दर, पोषक चार्‍याची कमतरता, गगनाला भिडलेले पशुखाद्याचे दर यामुळे कमी दूध देणारी आणि भाकड असणारी जनावरे शेतकर्‍यांना परवडत नाहीत. त्यामुळे संकरित जनावरे सांभाळण्याकडे शेतकर्‍यांचा अधिक कल आहे. मात्र अशा जनावरांच्या संख्येत प्रचंड घट होताना दिसत आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/jammu-and-kashmir-going-get-development-projects-worth-rs-25000-crore-117650", "date_download": "2019-01-16T23:46:48Z", "digest": "sha1:KPXPSZI5J6ZA5KVTD4XXBEUNTY3QSZQ6", "length": 10956, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jammu and Kashmir is going to get development projects worth Rs 25000 crore जम्मू-काश्मीरला 25,000 कोटींचे विकास प्रकल्प देणार : पंतप्रधान | eSakal", "raw_content": "\nजम्मू-काश्मीरला 25,000 कोटींचे विकास प्रकल्प देणार : पंतप्रधान\nशनिवार, 19 मे 2018\n''जम्मू आणि काश्मीरला 25,000 कोटीं���े विकास प्रकल्प देण्यात येणार आहेत''.\n- पंतप्रधान नरेंद्र मोदी\nजम्मू : जम्मू आणि काश्मीरला 25,000 कोटींचे विकास प्रकल्प देण्यात येणार आहेत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तसेच या प्रकल्पामुळे राज्यातील जनतेला याचा चांगला फायदा होणार असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.\nयेथील एका उद्घघाटन कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, जम्मू आणि काश्मीर राज्याला 25,000 कोटींचे विकास प्रकल्प देण्यात येणार आहेत. या विकासप्रकल्पाचा फायदा राज्यातील जनतेला होणार आहे. मंगोलिया येथे भेट देण्याची मला नुकतीच संधी मिळाली. मंगोलियातील जनतेला भारत आणि भारताच्या धोरणाबाबत काहीही माहिती नाही. फक्त त्यांना कुशोक बकुलाजी यांच्याबद्दल माहिती आहे.\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\nपाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय...\nमेजर शशिधरन नायर यांना अखेरचा निरोप\nपुणे / खडकवासला - पाणावलेले डोळे... सुन्न करणारे वातावरण... अस्वस्थ मने... ‘अमर रहे, अमर रहे’च्या घोषणा देत देशासाठी बलिदान देणारे मेजर शशिधरन नायर...\nचीन सीमेनजीक बांधणार 44 महत्त्वाचे रस्ते\nनवी दिल्ली : व्यूहात्मकदृष्टीने महत्त्वाचे असे 44 रस्ते चीन सीमेवर बांधणार असल्याचे भारताच्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या...\nभारतीय लष्कराचे 50 जवान 'हनीट्रॅप'मध्ये\nनवी दिल्ली : अनिका चोप्रा, कॅप्टन, मिलिटरी नर्सिंग कोअर.. हे फेसबुकवरील एका कथित लष्करी महिला अधिकाऱ्याचे प्रोफाईल तपास संस्थांच्या रडारवर आले आहे....\nभारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन (व्हिडिओ)\nपुणे : पाणावलेल्या डोळ्यांनी मेजर शशिधारण नायर यांना शेवटचा निरोप देण्यात आला. भारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन झाला. मेजर शशी नायर यांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्क��� स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/03/07/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8B-%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-16T23:21:00Z", "digest": "sha1:BTD33RPFONY4VLQYZLCRJ7X3F6GIPQKI", "length": 8112, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गोल्ड प्लेटेड सुप्रिमो पुतीन नोकिया ३३१० - Majha Paper", "raw_content": "\nप्रेम केले म्हणून चक्क कुत्र्याला नोकरीवरून टाकले काढून\nपंचवीस कोटी रुपयांपर्यंत लागली ‘शहनशाह’ रेड्यांची बोली\nगोल्ड प्लेटेड सुप्रिमो पुतीन नोकिया ३३१०\nMarch 7, 2017 , 8:58 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: गोल्ड प्लेटेड, नोकिया ३३१०, सुप्रीमो पुतीन\nनोकियाने त्यांचा आयकॉन मॉडेल ३३१० नुकताच सादर केला आहे. या फोनसाठी साधी सिंपल फिचर्स दिली गेली असली तरी कंपनीने या फोनचे लग्झरी मॉडेलही बाजारात नुकतेच सादर केले आहे. या फोनच्या नावापासूनच सारे काही खास आहे. या मॉडेलचे नामकरण रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांच्यापासून प्रेरणा घेऊन केले गेले आहे. सुप्रीमो पुतीन या नावाने आलेला हा फोन गोल्ड प्लेटेड असून फोनच्या बॅक साईडला पुतीन यांचे गोल्ड प्लेटेड पोट्रेट आहे. याच्या चारीबाजूंनी गोल्ड प्लेटेड गोल्ड सील आहे व त्यात रशियाचे राष्ट्रगीत आहे.\nफोनचे फ्रंट बटणही गोल्ड प्लेटेड आहे व त्याच्यावर रशियन कोट ऑफ आर्म्सची प्रतिमा आहे. या फोनसाठी अतिशय सुबक अशी लाकडी केस दिली गेली असून त्याला ब्लॅक वेलवेट कव्हर आहे. या फोनची किंमत ९९००० रशियन रूबल्स म्हणजे १,१२,७८५ रूपये आहे. बाकी देशात या फोनला ग्राहक मिळालेले नसले तरी रशियात पुतीन फॅन्सची संख्या मोठी असल्याने तेथे हा फोन विक्रमी संख्येने विकला जाईल असा कंपनीचा दावा आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/04/07/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-16T23:32:33Z", "digest": "sha1:5SW5GZIZR7JV2TWAEITUW5TSTVLT5LE2", "length": 9479, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता श्रद्धांजलीही झाली हायटेक - Majha Paper", "raw_content": "\nकंबरदुखी,सूज,लचक यावर गुणकारी तमालपत्र\nअब्जावधींचा उद्योग सांभाळण्यास वांग सिकोंगचा नकार\nआता श्रद्धांजलीही झाली हायटेक\nApril 7, 2017 , 10:33 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: किंगमिंग उत्सव, चीन, श्रद्धांजली, हायटेक\nचीनमध्ये एप्रिलचा पहिला आठवडा किंगमिंग उत्सवाचा असतो. म्हणजे या काळात आपल्या पूर्वजांच्या कबरींना श्रद्धांजली दिली जाते. भूतप्रेत, आत्मा अशा गोष्टींचा पगडा अजूनही असलेल्या चीनमध्ये कबरींवर जाऊन श्रद्धांजली देण्याची प्रथा शेकडो वर्षे सुरू आहे. टोंब स्विपिंग डे नावाने ही प्रथा प्रचलित आहे. म्हणजे आपल्याकडे श्राद्धपक्ष घातली जातात तोच हा प्रकार. या दिवशी चीनी लोक आपल्या पूर्वजांच्या कबरींना भेट देऊन त्या स्वच्छ करतात, फुलांची सजावट करतात व एखादी भेट वस्तू तेथे ठेवतात.\nया जुन्या काळच्या प्रथेला आता च��नमध्येही हायटेक तंत्रज्ञानाची जोड दिली गेली आहे. हायटेक श्रद्धांजली असेही त्याला म्हटता येईल. यासाठी तेथील कबरीस्तानांनी खास सुविधा पुरविल्या आहेत. म्हणजे आता पूर्वजांच्या कबरीपर्यंत स्वतः जाण्याची गरज उरलेली नाही तर कबरीस्तानातले कर्मचारीच तुमच्या पूर्वजांची कबर स्वच्छ करून तेथे फुलांची सजावट करतात व व्ही चॅटवर हा सोहळा लाईव्ह बघता येतो. अनेक कबरीस्थानांनी ऑनलाईन मेमोरीयल पेज सुरू केली असून त्यात व्हर्च्युअल मेणबत्ती कबरीवर लावता येते. व्हर्च्यूअल गिफ्टही ठेवता येते.\nकांही ठिकाणी तर कबरींना क्यूआर कोड दिले गेले आहेत. फोनवरून स्कॅन करून मेमोरियलचे फोटो घरबसल्या काढता येतात. व्हीडीओ घेता येतात. कांही ठिकाणी कागदाची गॅजेट कबरीवर ठेवता येतात. यात हँडबॅग्ज, घड्याळे, सिडी प्लेअरपासून ते कागदी आयफोन व आयपॅडही कबरीवर समर्पित करता येतात. व्हर्च्युंअल शोकसभाही घेता येते. यामुळे प्रदूषण कमी होते असे सांगिजले जात असले तरी आजही कांही चिनी स्वतः कबरीजवळ जाऊनच आपल्या पूर्वजांबद्दलच्या भावना व्यक्त करणे पसंत करतात.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा य�� विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/08/yes-i-will-go-to-amit-thackerays-marriage-says-aditya-thackeray/", "date_download": "2019-01-16T23:30:29Z", "digest": "sha1:674AS4LRG6MMQWLRYJJUVVO6EJ2TR4EH", "length": 9009, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भावाच्या लग्नाला जाणार आदित्य ठाकरे - Majha Paper", "raw_content": "\nया पाच देशांत मावळतच नाही सूर्य\nमुंबईतील प्रत्येक हॉटेलात मिळणार महाराष्ट्रीयन पदार्थ\nभावाच्या लग्नाला जाणार आदित्य ठाकरे\nJanuary 8, 2019 , 2:57 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, मनसे, शिवसेना\nमुंबई : 27 जानेवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा विवाह आहे. मातोश्रीवर जाऊन त्यांचे बंधू उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी स्वतः लग्नाचे निमंत्रण दिले. पण लग्नाला अमित यांचे चुलत भाऊ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जाणार का, याबाबत तरुणांमध्ये चर्चा होती. पण मी लग्नाला नक्की जाणार असल्याचे स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.\nतरुणाईमध्ये नेहमीच ठाकरे कुटुंबाची नवी पिढी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आकर्षण असते. राजकारणात आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत. तर अमित ठाकरेही आता राजकारणात सक्रिय होत आहेत. पण ठाकरे कुटुंबीयांचे राजकीय संबंध टोकाचे असल्यामुळे कौटुंबिक संबंधांवरही याचा परिणाम जाणवतो.\nअमितच्या लग्नाबद्दल प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, अमितच्या लग्नाला नक्की जाणार, जावेच लागणार, आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. सध्या अमितच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे विविध नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लग्नाची पत्रिका दिली. राज ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पत्रिका देण्यासाठीही दिल्लीला जाणार होते, पण दिल्ली दौरा त्यांनी रद्द केला. 27 जानेवारी 2019 रोजी अमितचे लग्न मुंबईमधील लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे हा लग्नसोहळा पार पडेल. अमित आपली मैत्रीण मिताली बोरुडेसोबत विवाहबद्ध होणार आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडि��ा डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95/all/page-6/", "date_download": "2019-01-16T22:46:01Z", "digest": "sha1:W2PQJGBH5753RBJPBZJWBCTABI4D3DIN", "length": 11168, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्नाटक- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उप��ारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nपुण्यात सनबर्न कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट घडवायचा हिंदुत्ववाद्यांचा होता कट\nशरद कळसकरकडून मिळालेल्या काॅम्प्युटरमधून माहिती डीकोड करण्यात आली आहे.\n'सुदर्शन चक्रा'ने लंकेश, कलबुर्गी, पानसरेंचा खून, अमोल काळेच होता मास्टर प्लॅनर\nपिस्तूलनंतर गौरी लंकेश आणि दाभोलकर हत्येप्रकरणात समोर आला धक्कादायक खुलासा\nनालासोपारा स्फोटक प्रकरणाचं समोर आलं जालना कनेक्शन, राजकीय नेत्याची चौकशी\nसचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून हस्तगत केलेल्या पिस्तुलातूनच गौरी लंकेश यांची हत्या - सीबीआय\nगौरी लंकेश यांच्या हत्येत वापरलेलं पिस्तूल सचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून हस्तगत - सीबीआय\nBIG BREAKING :हिंदुत्ववाद्यांकडे 16 पिस्तुल्स होत्या तयार,दोन वापरल्या\nराजेश बनगेरानेच गौरी लंकेश आणि दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना दिले शस्त्र प्रशिक्षण\nफुलांच्या व्यवसायातून लाखोंची कमाई : एका 'फुलरा���ी'ची गोष्ट...\nनिर्घृण हत्या आणि तपास असा होता दाभोळकरांच्या हत्येनंतरचा घटनाक्रम\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \n'मिशन अॅन्टी हिंदू' देशातले 36 जण होते 'टार्गेट'वर\nधक्कादायक खुलासा : चारही विचारवंतांच्या हत्येचा कट रचणारे 'मास्टर माईंड' महाराष्ट्राचेच\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/indore/news/page-2/", "date_download": "2019-01-16T22:19:48Z", "digest": "sha1:ECEO3URI43PSTIYJZRBXU4HDSB3UY7IQ", "length": 10597, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Indore- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nSPECIAL REPORT : 'ती'ने जिंकली जगण्याची 'मॅरेथाॅन', पोलिसाच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nचेंबरमध्ये मृत्यूतांडव, विषारी वायूने घेतला तिघांचा बळी\nसोन्याची 33 हजारापर्यंत उसळी, भविष्यात आणखी वाढणार का भाव\nमुंबईसह राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nअमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण\nराहुल गांधींना जेटलींच्या प्रकृतीची काळजी, म्हणाले, काँग्रेस 100 टक्के तुमच्या सोबत\nवैद्यकीय उपचारासाठी जेटली अचानक अमेरिकेत, अर्थसंकल्प कोण मांडणार\nमुंबईचे पोलीस आयुक्त CBI प्रमुख पदाचे मुख्य दावेदार\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nलग्नानंतर रणवीर दीपिकासाठी 'या' तीन गोष्टी करतोच\nVIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nVIDEO : चाऱ्याने भरलेला ट्रक स्कूल व्हॅनवर उलटला\nVIDEO : या सेलिब्रेटींनी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’\nSpecial Report : कामगारांचा नवा 'राव'\nभय्यूजी महाराज यांच्यावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार\nआध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्यावर बुधवारी इंदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nVIDEO : भय्यूजी महाराजांचा एक दिवसआधीच व्हिडिओ समोर, 'ती' महिला कोण \n'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं टि्वट \nजिथे सप्तपदी घेतली, तिथेच आयुष्य संपवून टाकलं\nआत्महत्येसाठी भय्यूजी महाराजांनी या पिस्तुलाचा केला वापर\nमहागड्या गाड्या आणि घड्या, भय्यूजी महाराजांची आलिशान लाईफस्टाईल\nभय्यूजी महाराजांची चटका लावणारी एक्झिट - मान्यवरांच्या प्रतिक्रिया\nराजकारण्यांचे संकटमोचक, भय्यूजी महाराज\nठाकरे घराणाच्या तीन पिढ्यांशी भय्यूजी महाराजांची होती जवळीक \nअण्णांचं आंदोलन, विलासराव देशमुख आणि भय्यूजी महाराज...\nदोन लग्न...भय्यूजी महाराजांचं वैवाहिक आयुष्य \nमॉडलिंग ते संत...भय्यूजी महाराजांचा प्रवास\nहे आहेत भय्यूजी महाराजांचे शेवटचे शब्द, आता कुटुंबाची जबाबदारी घ्या\nPHOTOS : सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीला नाही पोहोचली आलिया, या सेलिब्रिटींनी लावली हजेरी\nबोल्ड आहे ही 'नागिन', सुरभीचे न पाहिलेले PHOTOS\nVIDEO : 'हम भी कम नही', तरुणांसह महिलांनीही केला तुफान राडा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/08/11/these-vanished-aeroplane-have-never-returned/", "date_download": "2019-01-16T23:25:40Z", "digest": "sha1:6O7IVDXEJJLHLS5VMGCG2ZBBT5DOJPBL", "length": 14477, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अचानक गायब झालेली ही विमाने कधीच परतली नाहीत - Majha Paper", "raw_content": "\n‘हे’ महाशय दररोज ऑफिस��ा विमानाने येतात\nहृदयविकार टाळण्यासाठी सोपे उपाय\nअचानक गायब झालेली ही विमाने कधीच परतली नाहीत\nAugust 11, 2017 , 6:19 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अपघात, विमान दुर्घटना\nआजच्या धकाधकीच्या युगामध्ये एक एक मिनिट फार महत्वाचे झाले आहे. म्हणूनच एका जागेहून दुसऱ्या जागी पोहोचण्यासाठी आता हवाई मार्गाचा पर्याय निवडला जाऊ लागला आहे. प्रवासासाठी लागणारा वेळ यामुळे वाचवता येतो. रस्त्या वरच्या ट्रॅफिक इतकाच हवाई ट्रॅफिक ही आता वाढायला लागला आहे. अमेरिकेमध्ये दर वर्षी ६३१,९३९,८२९ इतक्या प्रचंड संख्येत प्रवासी हवाई यात्रा करीत असतात असे तेथील ब्युरो ऑफ ट्रान्सपोर्ट चा अहवाल सांगतो. या सगळ्या घाई – गर्दीमध्ये काही प्रवासी विमाने कुठलाही मागमूस न ठेवता गायब झाल्याच्या घटनाही आपण अधून मधून ऐकत राहतो. खरे तर ही विमाने चालविणारे वैमानिक उत्तम प्रशिक्षण घेतलेले आणि विमाने चालविण्याचा मोठा अनुभव घेतलेले असतात. पण तरीही असे अनुभवी वैमानिक असून देखील विमाने अचानक गायब होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही, तसेच प्रवाश्यांसकट गायब झालेले विमान नक्की गेले कुठे आणि ते परत कधीच का आले नाही हे ही मोठे गूढ होऊन बसले आहे. अश्याच काही अचंब्यात टाकणाऱ्या या घटना..\n२५ मे, २००३ साली अमेरिकन एअरलाईन्सचे बोईंग ७२७-२२३ हे विमान अंगोला मधल्या क्वात्रो द फवेरीएरो या विमानतळाहून उड्डाण करत असताना रन वे वरच वेडेवाकडे चालताना पाहून कंट्रोल टॉवर मधील कर्मचाऱ्यांनी विमानातील कर्मचाऱ्यांशी तसेच वैमानिकंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. काही सेकंदांच्या अवधीमध्ये विमाने उड्डाण केले. उड्डाण करताना विमानाचे दिवे चालू असावे लागतात. पण या विमानाचे दिवे आणि ट्रान्सपॉन्डर दोन्हीही बंदच होते. आकाशामध्ये उड्डाण केल्या नंतर हे विमान कुठे गले याचा शोध आजतागायत लागू शकलेला नाही.\nफ्लाईट १९, ही अॅवेंजर टोर्पिडो जातीच्या पाच लढाऊ विमानांची पूर्ण टीम ५ डिसेंबर १९४५ साली बर्म्युडा ट्रँगल च्या जवळ गायब झाली. अमेरीकेमधील फ्लोरिडा येथील विमानतळावरून या पाचही विमानांनी उड्डाण केले होते. त्यानंतर ही पाचही विमाने कुठे गायब झाली त्याचा पत्ता आजपर्यंत लागू शकलेला नाही. समुद्रामध्ये विमाने कोसळली असण्याची ���क्यता लक्षात घेऊन समुद्रामध्ये ही कैक दिवस शोधकार्य सुरु होते, पण या विमानांचे कुठल्याही प्रकारचे अवशेष कधी सापडलेच नाहीत. कंट्रोल टॉवर मध्ये शेवटचे ऐकू आलेले वैमानिकांचे संभाषण लक्षात घेतल्यास, त्या सर्वच वैमानिकांना आपापल्या विमानांमध्ये काहीतरी यांत्रिक बिघाड होत असल्याचे जाणविल्याचे समजते. पण त्यानंतर संभाषण तुटल्यामुळे पुढे नक्की काय झाले, सर्वच्या सर्व विमाने एकाच वेळी कशी काय गायब झाली, याचा शोध आजही लागू शकलेला नाही. त्याचबरोबर सर्व विमानांमध्ये एकाच वेळी यांत्रिक बिघाड होण्याचे कारण, बर्म्युडा ट्रँगल मधील चुंबकीय क्षेत्र असेल का हा ही शोध केला गेला. पण त्यातून पुढे कसलेच निष्पन्न झाले नाही.\nअगदी अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे २०१४ साली मलेशियन एअरलाईन्स चे बोईंग ७७७ हे विमान त्यातील २३९ प्रवासी आणि विमानातील कर्मचारी दलासकट गायब झाले. असे म्हटले जाते की वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटल्याने हे विमान अपघातग्रस्त झाले. पण तसा कुठला ही विश्वसनीय पुरावा अजून सामोर आलेला नाही. हे विमान गायब झाल्याच्या वर्षभरानंतर पर्यंत या विमानासाठी शोध मोहीम सुरु होती. पण अखेर वर्षभरानंतर हे शोधकार्य थांबविण्यात आले. आजतागायत या विमानाचे समजले जाणारे ३३ लहान मोठे तुकडे सापडले आहेत, पण विमान कोसळले असेल तर ते नेमके कुठे ती जागा अजूनही समजू शकलेली नाही.\nअँटोनोव्ह ए एन ३२ हे भारतीय वायुसेनेचे विमान त्यातील प्रवासी आणि वैमानिकांसकट २२ जुलै २०१६ मध्ये बंगाल च्या उपसागरावर गायब झाले. रडार वर दिसत असलेले हे विमान सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी अचानक दिसेनासे झाले. कंट्रोल टॉवरशी असणारा त्याचा संपर्कही तुटला. त्यानंतर भारतीय नौसेना, वायुसेना आणि तट रक्षक दल यांनी या विमानाचा थांगपत्ता लावण्यासाठी शोधमोहीम सुरु केली. पण आजपर्यंत या विमानाचा शोध लागू शकलेला नाही.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/10/on-the-third-day-the-best-workers-continue-to-strike/", "date_download": "2019-01-16T23:23:01Z", "digest": "sha1:WWJO7W5QTYHNKHMJT67AB6AYR7BCWKLI", "length": 8513, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तिसऱ्या दिवशीही बेस्ट कामगार संपावर कायम - Majha Paper", "raw_content": "\nशारीरिक हालचाली नसल्यामुळे अनेक समस्या\nरस्त्यावर का असतात पिवळे, पांढरे पट्टे\nतिसऱ्या दिवशीही बेस्ट कामगार संपावर कायम\nJanuary 10, 2019 , 11:20 am by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: कर्मचारी संघटना, बेस्ट कर्मचारी, संप\nमुंबई – बेस्ट कर्मचा-यांचा सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला संप आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच असून महाव्यवस्थापकांसोबत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे संप सुरूच राहील. बेस्ट कृती समितीच्या शशांक राव यांनी वेळ पडल्यास तुरुंगात जाण्यास तयार असल्याचेही सांगितले.\nमेस्मा अंतर्गत ३०० कामगारांवर बेस्टने कारवाईचा बडगा उचलला. प्रशासनाने त्यात थेट बेस्ट कामगारांना घरे खाली करण्याची नोटीस बजावत त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता बेस्टचा संप अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.\nमहाव्यवस्थापकांसोबत बुधवारी संध्याकाळी बेस्ट कामगारांच्या मागण्यांबाबत बेस्ट कृती समितीची बैठक झाली. मात्र. त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. संप बैठक निष्फळ ठरल्यामुळे सुरूच राहणार असल्याचे राव यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, अद्याप बेस्ट प्रशासनाकडून आम्ही सादर केलेल्या मागण्यांवर कोणतीही बाजू मांडण्यात आली नाही. हा लढा कामगारांचा आहे. त्यामुळे कामगारांना विचारल्यावरच प्रशासनाने प्रस्ताव दिल्यास त्यावर निर्णय होईल. या संपाला आणि मुंबईकरांवर ओढवलेल्या या स्थितीसाठी सर्वस्वी शिवसेनेचे नेते जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2007/11/blog-post_13.html", "date_download": "2019-01-16T23:35:42Z", "digest": "sha1:E2RRMGIFWLZ3RUXQTOANQ44SPRA6A4UC", "length": 7331, "nlines": 109, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: चेहरा", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nचेहऱ्यामागुन निघतो, रोज नवखा चेहरा,\nतिऱ्हाईत भासतो मग, ओळखीचा चेहरा\nमाझे फाटले; अन् रिक्त हे डोळे तुझे,\nका तो आपलासा, वाटणारा चेहरा\nआलात सवडीने, सुखांनो हाय पण,\nआहे फुलांनी, आज माझा चेहरा\nआज माझ्या, दर्पणा उजळू नको,\nव्रणांनी ग्रासलेला, आज माझा चेहरा\nचढवु कोठला नी कलप लावु कोणता\nमांडतो बाजार आहे, माणसाचा चेहरा\nआहे सल अनामिक, गूढगर्भी अंतरी,\nत्या मज दिसावा, वेदनेचा चेहरा\nअसूया झळकते, पण सर्व ह्या नजरांतुनी,\n, तो गुलाबी चेहरा\nदेह हे, अन दडपणाची नांगरे,\nदिसतो नेहमी,मजला स्वत:चा चेहरा\nतु हो मनाचा, अन स्वत:ला शोध रे,\nतेव्हाच मित्रा, तुज स्वत:चा चेहरा\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nमाझ्या मना बन दगड\nरेशमाच्या रेघांनी - अजुन एक विडंबन\nमी मोर्चा नेला नाही\nतो बहिर्‍यांची जमवुन मैफल - गझल\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/most-runs-in-a-calendar-year-in-overseas-tests/", "date_download": "2019-01-16T23:21:23Z", "digest": "sha1:3LGWGOGXTPLSAK6V3UYXNJOJVVYEB5RO", "length": 9472, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "फक्त सचिनचेच नाही तर द्रविडच���ही विक्रम मोडतोय विराट", "raw_content": "\nफक्त सचिनचेच नाही तर द्रविडचेही विक्रम मोडतोय विराट\nफक्त सचिनचेच नाही तर द्रविडचेही विक्रम मोडतोय विराट\n भारताचा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज(27 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. या दिवसाची सुरुवात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने चांगली केली होती.\nआज 2 बाद 215 धावांपासून पुढे खेळताना त्यांनी पहिल्या सत्रात एकही विकेट गमावली नाही. मात्र दुसऱ्या सत्रात विराटला 82 धावांवर असताना बाद करण्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कला यश आले. विराटचा झेल थर्डमॅनला उभ्या असणाऱ्या ऍरॉन फिंचने घेतला.\nअसे असले तरी विराटने एक खास विक्रम करत द्रविडला मागे टाकले आहे. विराटने यावर्षी परदेशात 11 कसोटी सामने खेळताना 21 डावात 1138 धावा केल्या आहेत.\nत्यामुळे त्याने भारताकडून एका वर्षात परदेशात सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या राहुल द्रविडच्या विक्रमाला मागे टाकले आहे. द्रविडने 2002 मध्ये परदेशात 11 कसोटी सामन्यातील 18 धावांत 1137 धावा केल्या होत्या.\nयाबरोबरच कसोटीमध्ये एका वर्षात परदेशात खेळताना सर्वाधिक धावा करण्याच्या जागतिक यादीतही विराटने द्रविडला मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला आहे.\nया यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ आहे. स्मिथने 2008 मध्ये परदेशात कसोटीमध्ये 1212 धावा केल्या होत्या. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सर विवियन रिचर्ड्स आहेत. त्यांनी 1976 मध्ये 7 सामन्यात 1154 कसोटी धावा परदेशात केल्या होत्या.\nया यादीत अव्वल क्रमांकावर येण्याची विराटला अजूनही संधी आहे. त्याने जर मेलबर्न कसोटीमध्ये दुसऱ्या डावात 75 धावा केल्या तर तो या यादीत स्मिथला मागे टाकू शकतो.\nएका वर्षात परदेशात सर्वाधिक कसोटी धावा करणारे फलंदाज –\n1212 – ग्रॅमी स्मिथ (2008)\n1154 – सर विवियन रिचर्ड्स (1976)\n1138 – विराट कोहली (2018)\n1137 – राहुल द्रविड (2002)\n1065 – मोहिंदर अमरनाथ (1983)\n1061 – अॅलिस्टर कूक (2010)\n–ऑस्ट्रेलियन समालोचकांकडून आजचा हिरो ‘मयांक अगरवाल’चा मोठा अपमान\n–जेव्हा खेळाडू नाही तर प्रेक्षकच करतात कसोटी सामन्यात विक्रम\n–मयंक अगरवाल असा पराक्रम करणारा केवळ पाचवा भारतीय सलामीवीर फलंदाज\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही ग��ात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jbdmachine.com/mr/upvc-pipe-production-line.html", "date_download": "2019-01-16T22:10:57Z", "digest": "sha1:XR7WJMDKJLZ67T3VEFWJ4GNT3OKYHWGC", "length": 8959, "nlines": 198, "source_domain": "www.jbdmachine.com", "title": "UPVC पाईप उत्पादन लाइन - चीन क्षियामेन jbd यंत्रणा", "raw_content": "\nप्लॅस्टिक मंडळ उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक पाईप उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक प्रोफाइल उत्पादन लाइन\nWPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक शीट उत्पादन लाइन\nमोनो किंवा मल्टी लेअर पत्रक उत्पादन लाइन\nघन आणि पारदर्शक पत्रक उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक पाईप उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक मंडळ उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक पाईप उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक प्रोफाइल उत्पादन लाइन\nWPC प्रोफाइल उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक शीट उत्पादन लाइन\nमोनो किंवा मल्टी लेअर पत्रक उत्पादन लाइन\nघन आणि पारदर्शक पत्रक उत्पादन लाइन\nUPVC पाईप उत्पादन लाइन\nमिनी आदेश प्रमाण: 1 सेट\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nवैशिष्ट्य: फॅशन, मोहक आणि मध्यम संकल्पना डिझाइन\nवितरण वेळ: करार करून इथे राहू\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nया पीव्हीसी / UPVC / CPVC पाईप उत्पादन लाइन निर्मिती पीव्हीसी प्लास्टिक पाईप मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा आणि ड्रेनेज प्रणाली वापरली जाऊ शकते. MAX.UPVC पाईप व्यास उत्पादित करता येते आहे OD.800mm.This उत्पादन ओळ jbd मालिका शंकूच्या आकाराचे जुळी मुले स्क्रू, extruder किंवा समांतर जुळी मुले स्क्रू, extruder सुसज्ज आहे. मशीन बंद खेचणे दोन-नख्या, तीन-नख्या, चार-नख्या, सहा नख्या प्रकार, आठ-नखे, इ आहे. पठाणला मशीन करवत कापणारा, नाही-धूळ कापणारा आणि ग्रहांच्या कापणारा आहे. आम्ही पीव्हीसी सर्व प्रकारच्या निधन पुरवठा.\nआपण तपासत आहेत, तर चीन upvc पाईप उत्पादन ओळ, किंमत, खर्च, विक्री, किंवा पीडीएफ, आमच्याशी संपर्क मोकळ्या मनाने, आम्ही आघाडीच्या पीव्हीसी पाइप बनवणे मशीन, पीव्हीसी पाइप मशीन, पीव्हीसी पाईप लाईन, पीव्हीसी पाइप, extruder मशीन आहेत , पीव्हीसी पाइप, extruder उत्पादक आणि पुरवठादार.\nमागील: नवीन PPR पाईप उत्पादन लाइन, प्लॅस्टिक पाईप हकालपट्टी लाइन\nपुढे: पीई आणि पीव्हीसी सिंगल, डबल वॉल पन्हळी पाईप उत्पादन लाइन\nएचडीपीई मोठ्या व्यासाचा Hollowness वॉल पाईप उत्पादन लाइन वळण\nPe कार्बन स्पायरल बिंबविण्याचा पाईप उत्पादन लाइन\nPe पाईप निर्माण मशीन\nPe Ppr पाईप करून देणे मशीन\nPe पीव्हीसी सिंगल, डबल वॉल पन्हळी पाईप उत्पादन लाइन\nPe सिंगल वॉल घड्या पडणे पाईप लाईन\nPe / एचडीपीई पाईप करून देणे मशीन\nPe / एचडीपीई पाईप उत्पादन लाइन\nप्लॅस्टिक पन्हळी पाईप मशीन\nप्लॅस्टिक Pe Ppr पाईप करून देणे मशीन\nप्लॅस्टिक पाईप निर्माण मशीन\nप्लॅस्टिक स्पायरल पाईप उत्पादन लाइन\nPpr पाणी पाईप उत्पादन लाइन\nपीव्हीसी रबरी नळी पाईप करून देणे मशीन\nपीव्हीसी पाइप मशीन किंमत\nपीव्हीसी पाइप मशीन किंमत देणे\nपीव्हीसी पाइप उत्पादन मशीन\nपीव्हीसी पाइप उत्पादन वनस्पती\nपीव्हीसी प्लॅस्टिक पाईप उत्पादन लाइन\nप.पू.-आर, प.पू., पीई, पीई-रिकी, PE-एक्स, PB सिंगल-स्तर किंवा मल्टी -...\nएचडीपीई मोठ्या व्यासाचा स्टील पाईप Extrusio वळण ...\nपीई कार्बन Sprial Enchancing पाईप उत्पादन ...\nपीई सिलिकॉन कोर पाईप आणि मल्टी-लेयर पाईप Manuf ...\nएचडीपीई मोठ्या व्यासाचा Hollowness वॉल PIP वळण ...\nतेल पाईप आणि उष्णता संरक्षण पाईप उत्पादन ...\nक्रमांक 15, Guangdong रोड, Beiguan औद्योगिक पार्क, jiaozhou शहर, क्वीनग्डाओ, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/most-century-stands-for-india-in-a-test-innings-in-australia/", "date_download": "2019-01-16T22:32:09Z", "digest": "sha1:G6MLDBBCEOL7POJ72IWI4EZEQBTGI74U", "length": 8118, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शतक केले पुजारा-पंतने, विक्रम झाला टीम इंडियाच्या नावावर", "raw_content": "\nशतक केले पुजारा-पंतने, विक्रम झाला टीम इंडियाच्या नावावर\nशतक केले पुजारा-पंतने, विक्रम झाला टीम इंडियाच्या नावावर\n भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्याचा आज(4 जानेवारी) दुसरा दिवस आहे. या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांचा घोषित केला आहे.\nया डावात भारतीय संघाकडून तीन शतकी भागीदाऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाने एका डावात तीन शतकी भागीदाऱ्या करण्याची ही तिसरीच वेळ आहे. विशेष म्हणजे तीनही वेळेस भारतीय संघाने हा पराक्रम सिडनी क्रिकेट ग्राउंडवर केला आहे.\nपहिल्यांदा 2004 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 3 शतकी भागीदाऱ्या भारतीय संघाने केल्या होत्या. त्यानंतर 2008 मध्ये हा पराक्रम भारतीय संघाने दुसऱ्यांदा केला होता. त्यावेळीही पहिल्या डावात 3 शतकी भागीदाऱ्या भारताने केल्या होत्या.\nसध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील सिडनी कसोटी सामन्यात भारताकडून पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा-मयंक अगरवाल, पुजारा-हनुमा विहारी आणि रविंद्र जडेजा-रिषभ पंत या जोड्यांनी शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत.\nचेतेश्वर पुजारा-अगरवालने दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची, पुजारा-विहारीने पाचव्या विकेटसाठी 101 धावांची तर जडेजा-पंतने सातव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली.\n–धोनी एवढ क्रिकेट खेळला, परंतु हा विक्रम कधी करताच आला नाही\n–का होतेय सध्या रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणेची तुलना\n–जे ना जमले कुणाला, ते जमले रिषभ पंतला\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व कायम, चारही गटात महाराष्ट्र अंतिम फेरीत\nखेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसच्या पात्रता फेरीत दिया, सृष्टी, देव दीपित विजयी\nखेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत\nडाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…\nखेलो इंडिया: बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nVideo: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव\nमला माझ्या संघात सचिन आणि विराट हे दोघेही हवे\nदुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…\nऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली\nतर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं\nझहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट\nसतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला\nबोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी\nजेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द\nमुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jiajiebathmirror.com/mr/products/horizontal-led-bathroom-mirror/", "date_download": "2019-01-16T22:29:36Z", "digest": "sha1:I54YZ2JRWZKWSICBKKXP3DA6UBVQKPV6", "length": 5861, "nlines": 169, "source_domain": "www.jiajiebathmirror.com", "title": "नेतृत्व समांतर स्नानगृह मिरर उत्पादक आणि पुरवठादार - चीन समांतर नेतृत्वाखालील स्नानगृह मिरर फॅक्टरी", "raw_content": "\nगोल LED स्नानगृह मिरर\nसानुकूल LED स्नानगृह मिरर\nएलईडी स्नानगृह मिरर वृद्धिंगत करा\nसमांतर LED स्नानगृह मिरर\nउभ्या एलईडी स्नानगृह मिरर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसमांतर LED स्नानगृह मिरर\nगोल LED स्नानगृह मिरर\nसानुकूल LED स्नानगृह मिरर\nएलईडी स्नानगृह मिरर वृद्धिंगत करा\nसमांतर LED स्नानगृह मिरर\nउभ्या एलईडी स���नानगृह मिरर\nसानुकूल आकार स्मार्ट डिजिटल घड्याळ आणि तापमान Disp ...\nमेकअप वाय साठी टच स्क्रीन स्नानगृह मिरर एलईडी प्रकाश ...\nवर्ग मीटर स्मार्ट मनोविश्लेषणात कार्यशक्तीला पुन्हा सुप्त मनाच्या पातळीत परंतवणे वॉल Cosme प्रति मिरर ...\nएलईडी बॅकलिट मिरर विरोधी धुके प्रकाशित उभे किंवा ...\nचीन फॅक्टरी सानुकूलित SmarBathroom मिरर LED व्यवहारज्ञान ...\nचीन कारखाना आधुनिक डिझाइन टच स्क्रीन स्नानगृह मैल ...\nचीन शीर्ष 10 पुरवठादार जादूची फोटोबुथ Mirro अप करा ...\n2018 व्यावसायिक प्रकाश प्रकाशित स्नानगृह MIRR ...\nसमांतर LED स्नानगृह मिरर\nसाठी हरभजन लाइट सह Rhombic आकार स्नानगृह मिरर ...\nबॅकलिट विरोधी धुके | तापमान प्रदर्शन | घड्याळ उच्चार ...\nडोंगगुअन टच स्क्रीन स्नानगृह मिरर\nसलून स्टेशन एलईडी हेअर सलून वॉल आरोहित मिरर\nGuangdong मानक स्नानगृह LED रचला मिरर जी ...\nजलरोधक मोठ्या फ्रेम नसलेले स्नानगृह सौंदर्यप्रसाधन एस.एम. ...\nआधुनिक स्नानगृह भिंत आरोहण Fogless शॉवर सर्व सुविधा Mirro ...\nस्पर्श स्विच स्नानगृह प्रकाश स्क्रीन मिरर वाईड LED ...\nहॉट-विक्री चीन फॅक्टरी प्रकाशित आणि Customiz ...\nभिंत आरोहण समांतर स्नानगृह चांदीचे मिरर ...\nस्नानगृह मिरर एलईडी आधुनिक वॉल आरोहित Fogless ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/09/blog-post_07.html", "date_download": "2019-01-16T23:30:44Z", "digest": "sha1:NYQGI6N2BDZYLEDHHLTRYZ7PIURTYYH4", "length": 7267, "nlines": 103, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: दोन दिवस", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nदोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले\nहिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे\nशेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली\nभाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली\nहे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले\nकधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले\nहरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले\nतेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले\nदुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो\nदुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो\nझोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले\nदोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले\nकवी - नारायण सुर्वे\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nमग माझा जीव तुझ्या...\nमरणांत खरोखर जग जगते\nदरीत वसले गाव चिमुकले\nपावसाच्या धारा येती झरझरा...\nया बाळांनो, या रे या\nअशी ही दोन फुलांची कथा\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-workers-hospital-navasanjivani/", "date_download": "2019-01-16T23:30:30Z", "digest": "sha1:U37HBP23VDXUHP7WWZGZTTLXD3D4NOCY", "length": 8572, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कामगार विमा रुग्णालयास मिळणार नवसंजीवनी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कामगार विमा रुग्णालयास मिळणार नवसंजीवनी\nकामगार विमा रुग्णालयास मिळणार नवसंजीवनी\nकोल्हापूर : सुनील सकटे\nशासकीय विश्रामगृहानजीक गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या राज्य कामगार विमा रुग्णालयास आता नवसंजीवनी मिळणार आहे. येत्या वर्षभरात हे रुग्णालय सुरू होणार आहे. त्याद‍ृष्टीने नूतनीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. राज्य कामगार विमा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्‍त रुग्णालयाची पाहणी केली आहे. औद्योगिक विकासामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात कामगारांची मोठी संख्या आहे. राज्य कामगार विमा योजनेंतर्गत या कामगारांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. यासाठी काही वर्षांपूर्वी प्रशस्त रुग्णालय उभारण्यात आले आहे.\nकसबा बावडा रोडवरील शासकीय विश्रामगृहाच्या मागील विस्तीर्ण जागेत उभारण्यात आलेली इमारत वापराविना पडून आहे. अनेक वर्षे आंदोलन करूनही या इमारतीचा वापर होत नसल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून बंद अवस्थेतील रुग्णालय पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. त्याचाच भाग म्हणून राज्य कामगार विमा योजना विभागाच्या अधिकार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. संबंधित इमारतीची पाहणी करून त्याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nएवढेच नाही, तर नुकतेच राज्य कामगार विमा योजनेचे अधिकारी राकेश अगरवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत संबंधित रुग्णालयाची पाहणी केली आहे. या पाहणीत इमारतीची झालेली मोडतोड, करावयाची डागडुजी यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली आहे. इमारतीच्या पाहणीसह रुग्णालय इमारत नूतनीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. इमारतीच्या पुनर्रचनेसाठी या विभागाचे विनय बकाडे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्कासाठी नियुक्‍ती केली आहे. बकाडे यांनी सा. बां. अधिकार्‍यांशी सातत्याने संपर्क साधून कामाचे नियोजन केले आहे.\nइमारतीची अवस्था पाहून आवश्यक तेथे बांधकाम करणे, डागडुजी करणे यासाठी अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरू आहे. या इमारतीसाठी जानेवारी 2018 पर्यंत खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. या अंदाजपत्रकास राज्य विमा योजना विभागाकडून फेब्रुवारी 2018 पर्यंत प्रशासकीय मान्यता देण्याचे नियोजन आहे. मे 2018 पासून इमारतीच्या नूतनीकरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे. एक वर्षात म्हणजेच मे 2019 पर्यंत नवीन सुसज्ज इमारत तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी राज्य कामगार विमा योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इलेक्ट्रिक विभागया तिन्ही विभागांचे समन्वयातून कामकाज करण्यात येणार आहे. रुग्णालय सुरू झाल्यास कामगारांना फायदा होणार आहे.\nरस्त्यांवर ‘घाण’ करणे पडणार महागात\nकसबा बावड्यातील प्रेमीयुगुलाचे विषप्राशन\nपर्यटकांना लुबाडणारा तोतया पोलिस गजाआड\nनगरसेवकपुत्र आणि अधिकार्‍यांत वादावादी\nव्यसनाविरोधात ८५० शाळांतील अडीच लाख विद्यार्थी रस्त्यावर...\nजिल्ह्यात दारू पिण्याच्या 85 हजार परवान्यांची विक्री\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/sugar-cane-sugar-factory-frp-issue/", "date_download": "2019-01-16T22:24:54Z", "digest": "sha1:UQQJ44Y5OAJTEZKTMDZKE2PWIUQJDHFD", "length": 7519, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आता संघर्ष उसाच्या फडात! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आता संघर्ष उसाच्या फडात\nआता संघर्ष उसाच्या फडात\nकोल्हापूर : निवास चौगले\nदुधाच्या दरासाठी केेलेल्या आंदोलनाला यश आल्यानंतर आता यावर्षीच्या उसाच्या दरावरूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच साखर कारखानदारविरुद्ध सरकार असा संघर्ष अटळ आहे. एफआरपी ठरवतानाच्या मूलभूत उतार्‍यात केलेल्या वाढीवरून संघटना, तर साखरेचा हमीभाव वाढवावा यासाठी कारखानदार सरकारविरोधात राहतील, अशी शक्यता आहे.\nयावर्षीच्या हंगामाची सांगता लोकसभा निवडणुकीने होणार आहे. त्यामुळे शेतकरी प्रश्‍नांवर नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी हे ही संधी सोडणार नाहीत. किंबहुना, ऊस दरावरून पुन्हा एकदा शेतकर्‍यांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.\nगायीच्या दूध खरेदी दरात कपात केल्यानंतर उत्पादकांच्या हातात काहीच राहत नव्हते. हे लक्षात आल्यानंतर शेट्टी यांनी दूध दराचे आंदोलन हातात घेतले. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्यातून आंदोलनाला यश मिळाले. आता येणारा साखर हंगाम त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. यावर्षी केंद्र सरकारने एफआरपीची रक्कम ठरवताना मूलभूत उतारा साडेनऊ टक्क्यांवरून 10 टक्के केला. याला पहिल्यापासून शेट्टी यांचा विरोध आहे. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. किमान प्रतिटन 140 रुपयांचा तोटा शेतकर्‍यांना सहन करावा लागणार आहे. हाच मुद्दा उचलून शेट्टी साखर हंगामात आंदोलन करण्याची शक्यता आहे.\nउतार्‍याबरोबरच साखरेचे हमीभाव निश्‍चित झाल्याने पहिल्या उचलीतही वाढ व्हावी, अशी त्यांची मागणी असणार आहे. गेल्या हंगामात पहिल्या उचलीपोटी 3,400 रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर एफआरपी अधिक प्रतिटन 200 रुपये यावर मार्ग निघाला; पण नंतर साखरेचे दरच कोसळल्याने शेवटच्या दोन-तीन महिन्यांत प्रतिटन 2,500 रुपये अशीच रक्कम उत्पादकाला मिळाली. आता गेल्या हंगामातील एफआरपी किती थकीत आहे, याचा आढावा शेट्टी यांच्याकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. वाढीव एफआरपीवर शेतकरी खूश आहेत, थकीत रकमेबाबत शेतकर्‍यांचा अंदाज घेऊन शेट्टी आपली रणनीती ठरवण्याची शक्यता आहे.\nयावर्षी उसाचे उत्पादन जास्त असल्याने सरकार ऑक्टोबरमध्येच हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहे. साखर उत्पादन होणार्‍या सर्वच राज्यांत हा प्रश्‍न आहे. दुसरीकडे, एफआरपी वाढवली तर साखरेच्या हमीभावातही वाढ करावी, अशी या उद्योगाची मागणी आहे. एफआरपी ठरवताना जो साखर दर असतो तोच असावा, असे या उद्योगाचे म्हणणे आहे; अन्यथा हंगामाच घेणार नाही, असा इशारा यापूर्वीच उद्योगाकडून दिला आहे. या मुद्द्यावरून कारखानदारविरुद्ध सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. साखरेला किमान प्रतिक्विंटल 3,500 रुपये दर मिळावा, अशी या उद्योगाची मागणी आहे.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Set-Examination-certificates-online/", "date_download": "2019-01-16T22:55:29Z", "digest": "sha1:YRSIX6IXGQ26YKXGJ2AZIER5TTO6AQPK", "length": 4381, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सेट परीक्षेचे प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सेट परीक्षेचे प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन\nसेट परीक्षेचे प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र आणि गोवा राज्यात घेण्यात येणार्‍या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षेचे प्रमाणपत्र आता ऑनलाईन देण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली आहे.\nवरिष्ठ महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली सेट 34 वेळा घेण्यात आली आहे.\nआता ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या स्वरूपात तर बदल झालाच आहे. शिवाय या परीक्षेत पात्र होणार्‍या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे ऑफलाईन प्रमाणपत्र बंद करून ते थेट ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रमाणपत्राची हार्डकॉपी देणे बंद केले असून, पात्र अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी करून या विद्यार्थ्यांना यापुढे ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.\nयामुळे सेट विभागात येण्याची विद्यार्थ्यांना गरज भासणार नसून विद्यार्थ्यांना आपल्या मेल आयडीवरच प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. सेट परीक्षा ही केवळ सहायक प्राध्यापक पदासाठीच घेण्यात येणार असल्याचे डॉ. कापडणीस म्हणाले.\nदक्षिणेतील पराभव त्यांच्या कर्मानेच : खा. महाडिक\nखंडपीठ स्थापनेशिवाय थांबायचे नाही\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \nकारखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह ५ निलंबित\n‘ठाकरे’ साकारण्यात राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/mechanical-drawing", "date_download": "2019-01-16T22:27:29Z", "digest": "sha1:GSE26XBALXIZWQPEKEOT32UIC6ZP35EG", "length": 16359, "nlines": 467, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे Mechanical Engineering Drawing पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस ��ी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 235 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक मनोहर एल दाभाडे\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2019-01-16T22:39:40Z", "digest": "sha1:4ZU55LX42PYVYKDZ2DKKPVRRQY6Y22SC", "length": 8770, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हरयाणात क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहरयाणात क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या\nसोनीपत : हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यात क्रिकेट प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सुमीत बधवार असे हत्या झालेल्या प्रशिक्षकाचे नाव आहे. दरम्यान, या हल्ल्यात प्रशिक्षकाचा जागीच मृत्यू झालेला आहे. बाईकवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी सुमीतच्या डोक्यात ३ तर अंगावर दोन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरुन पोबारा केला. या घटनेची तातडीने दखल घेत हरयाणा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.\nसुमीतने दोन महिन्यांपुर्वीच खारखोडा गावातील प्रताप हायस्क���लमध्ये क्रिकेट प्रशिक्षकाची नोकरी स्विकारली होती, असे सांगण्यात येत आहे. मंगळवारी आपल्या शाळेतील संघासोबत सराव झाल्यानंतर सुमीत घराकडे जात असताना दोन हल्लेखोरांनी सुमीतवर जीवघेणा हल्ला केला आहे. सुमीतच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे गावात सर्वांशी चांगले संबंध होते. कोणासोबतही त्याचे भांडण झालेले नव्हते, त्यामुळे त्याची हत्या कोणी का करेल हे कोडं आहे. सध्या पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nगडचिरोलीतीतील अपघातात सहा विद्यार्थी ठार\n“ही’ धोनीची एक लक्षणीय खेळी – कोहली\nमुख्यमंत्री साहेब, ऊस बिलाचा विषय संपवा..\nऐतिहासिक प्रतापसिंह शाळेच्या अस्तित्वाला घरघर\nसदानंद लाड यांची आत्महत्या\nएसटी महामंडळाकडे सांडपाणी प्रकियेसाठी जागा नाही\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nबेस्टचा संप अखेर मिटला\nविभागस्तर क्रीडा स्पर्धेत नागठाणे शाळेचे यश\nतानाजी पवार यांची शाळेला आर्थिक मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657907.79/wet/CC-MAIN-20190116215800-20190117001800-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}